diff --git "a/data_multi/mr/2020-24_mr_all_0112.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-24_mr_all_0112.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-24_mr_all_0112.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,698 @@ +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/today-the-extension-of-the-cabinet/99915/", "date_download": "2020-05-29T19:05:51Z", "digest": "sha1:LP7JYTA2ZHRXBQSYZO4RH7R72Y3FVU2L", "length": 13852, "nlines": 97, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Today the extension of the Cabinet", "raw_content": "\nघर महामुंबई आज मंत्रिमंडळाचा विस्तार\nविद्यमान मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना हटविले जाणार असून त्यात घोटाळ्याचा आरोप झालेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय काही मंत्र्यांच्या कामकाजावर मुख्यमंत्र्यांसह भाजपाचे वरिष्ठ नेते नाराज आहेत. त्यामुळे त्यांनाही डच्चू मिळू शकतो. याशिवाय आणखी काही मंत्री आणि त्यांच्या खात्यांवरही घोटाळे आणि भ्रष्टाचाराचा आरोप असून त्यांनाही या विस्तारातून वगळले जाणार आहे. मंत्रिमंडळातून नारळ देण्यार्‍यांमध्ये राजकुमार बडोले, विष्णू सवरा, बबनराव लोणीकर, अंबरिशराजे आत्राम, प्रवीण पोटे या भाजपच्या मंत्र्यांचा समावेश आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आह\nगेल्या अनेक दिवसांपासून उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त सापडला आहे. रविवारी सकाळी ११ वाजता राजभवनात या नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिल्लीत या विस्ताराची अधिकृत घोषणा केली. या विस्तारात मंत्रीपदी नेमकी कोणाची वर्णी लागते याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. यात प्रामुख्याने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नावाची विशेष चर्चा आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.\nदरम्यान, शनिवारी मंत्रालयात या शपथविधीची तयारी सुरू झाली असून अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सर्वसामान्य जनतेलाही या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता आहे. नव्याने होणार्‍या मंत्र्यांना पुढील शंभर दिवस काम करण्याची संधी मिळणार आहे.\nराज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गेल्या अनेक दिवसांपासून बरेच इच्छुक वाट पाहत आहेत. हमारा नंबर कब आयेगा, यासाठी महायुतीचे अनेक नेते देव पाण्यात ठेऊन बसले होते. अखेर हा दिवस आला असून आपली मंत्रीपदावर वर्णी लागावी म्हणून गेल्या दोन दिवसांपासून जोरदार लॉबिंग सुरू आहे. राज्यात लवकरच होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा विस्तार होत असून ��्यात नव्या चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.\nअलिकडेच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील यांचीही मंत्रीपदी वर्णी लागू शकते, असे खात्रीलायक वृत्त सूत्रांकडून समजतेे. याशिवाय आशिष शेलार, औरंगाबादचे आमदार अतुल सावे, राधाकृष्ण विखे पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, जयदत्त क्षीरसागर, संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे,परिणय फुके, सुरेश यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्यास भाजपा सकारात्मक असून त्याबद्दलचे चित्र उद्याच स्पष्ट होणार आहे. एका मंत्रीपदावर रिपाइंतर्फे (आठवले गट) दावा करण्यात आला आहे. अविनाश महातेकर यांचे नाव केंद्रीय राज्यमंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविल्याचे समजते.\nराज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असून १७ जून ते २ जुलै या कालावधीत ते चालणार आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन असून त्यानंतर काही दिवसांतच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता असल्याने राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प पावसाळी अधिवेशनात मांडला जाणार आहे. मंगळवारी १८ जून रोजी सकाळच्या सत्रात राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प पटलावर मांडला जाईल. बुधवारी आणि गुरूवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होऊन, गुरूवारी विरोधी पक्षाचा प्रस्ताव मांडला जाईल. शुक्रवारी अशासकीय कामकाज अर्थातच ठराव मांडले जाऊन शनिवार व रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी २४ आणि मंगळवारी २५ जून रोजी अर्थसंकल्पावर अनुक्रमे चर्चा व मतदान होईल. बुधवारीही अर्थसंकल्पावर चर्चा होऊन शुक्रवारी आणि शनिवारी पुरवणी मागण्यांवर चर्चा होणार आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nजाणून घ्या या आठवड्याचे राशीभविष्य – १६ ते २२ जून\nअंबरनाथच्या गुरुकुलमध्ये यंदा ४८ विद्यार्थी इंग्रजीतून मराठीत\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nशिवसेना शाखा यापुढे दवाखाने होणार\nमहापालिकेच्या मृत कर्मचार्‍यांना ५० लाख मिळवून देणार\n पुण्यात २४ तासांत ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू\nकोरोना योद्धांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण – अजित पवार\n कुटुंबियांच्या नकळत केले मृतदेहावर अंत्यसंस्कार\nलॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने भिडे गुरुजींविरोधात FIR दाखल\nखासगी हॉस्पिटल्सचा मनमानी कारभार सुरूच\nकलिंगड खाण्याचे काही फायदे काही तोटे\nViral: वॉर्डरॉबमधील कपड्यांना आलायं कंटाळा\nमनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र\nलोकमान्य टिळक टर्मिनसवर मजूर ताटकळत उभे\nPhoto: रोहित-कुंती पवार Anniversary\nPhoto: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूट\nमहालक्ष्मी रेस कोर्स येथे नवं क्वारंटाइन सेंटर\nमजुरांची घरी जाण्याची ओढ काही थांबेना\nPhoto: सुंदर अभिनेत्री ओठांची सर्जरी करून पस्तावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/increased-morbidity/articleshow/75895247.cms", "date_download": "2020-05-29T20:49:34Z", "digest": "sha1:2J4BQTMWFPQUAA7AEXWGXNM3JFGEZOFH", "length": 13587, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपरिमंडळ तीन मरोळ, आंबेवाडी, अंधेरी एमआयडीसी पाईपलाइन परिसर, जोगेश्वरी, विलेपार्ले पूर्व...\nमरोळ, आंबेवाडी, अंधेरी एमआयडीसी पाईपलाइन परिसर, जोगेश्वरी, विलेपार्ले पूर्व\n- मात्र, विलगीकरणातील नागरिकांच्या समस्या कायम\n- निम्म्याहून अधिक रुग्ण झोपडपट्टीत\nमहापालिकेच्या परिमंडळ तीनमधील के पूर्व वॉर्डमध्ये सुमारे ६९ टक्के भाग झोपडपट्टीचा आहे. मात्र, वॉर्डमधील एकूण लोकसंख्येपैकी एक टक्क्यांहून कमी लोक करोनाबाधित आहे. असे असले तरी विलगीकरणातील नागरिकांना शुद्ध पाणी, वापरण्याजोगे स्वच्छतागृह या सुविधांची उणीव जाणवत आहे. काही ठिकाणे सोडल्यास पालिका अधिकाऱ्यांनी करोना रुग्णवाढीवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरत असल्याचा दावा केला आहे.\nसाडेचार लाखांहून अधिक लोकसंख्येचा हा वॉर्ड आहे. यात झोपडपट्टीचा भाग अधिक. असे असताना ही बुधवारपर्यंत केवळ ६४७ करोनाबाधित रुग्ण वॉर्डमध्ये सापडले आहेत. यामुळे करोना विरहीत परिसरात खबरदारीसह जनजीवन पूर्ववत करण्याचे प्रयत्न व्हावेत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.\nझोपडपट्टी परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांचा वापर , वेळोवेळी त्यांचे निर्जंतुकीकरण न होणे, दाटीवाटीच्या क्षेत्रात पालिकेकडून जंतूनाशकांची फव��रणी अपुरी ठरल्यामुळे रुग्णसंख्या वाढणार आहे, असे पालिका सूत्रांनी सांगितले.\nविलगीकरणातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी नसणे, राहण्याची जागा अस्वच्छ, वापरण्याजोगे स्वच्छतागृह या समस्यांचा सामना करावा लागत आहे. आठवड्यातून दोन-तीन वेळा शिळे आणि दुर्गंधी येणारे अन्न देण्यात येते. तसेच तपासणी दोन-तीन दिवसांतून एकदा होते, असे अनुभव असल्याचे अंधेरी पूर्व युवामोर्चा अध्यक्ष रूपेश दांडेकर यांनी सांगितले.\n१७ ठिकाणी असलेल्या हॉटस्पॉटवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा दलाला पाचारण करण्यात येणार आहे. करोना नियंत्रणासाठी एकूण १४ ठिकाणी विलगीकरणाच्या सुविधा करण्यात आल्या आहेत. यात एसआरए प्रकल्पातील इमारती, शाळा, हॉटेले यांचा समावेश आहे. या ठिकाणी ९००पेक्षा अधिक करोना संशयित राहत आहेत. यांना विमानतळ परिसरातून जेवण पुरवण्यात येते. काही अपवाद वगळल्यास विलगीकरणातील करोना संशयितांची योग्य काळजी घेतली जाते, असे पालिका अधिकारी प्रकाश सकपाळे यांनी सांगितले.\nमरोळ, मोगरा पाडा आणि अन्य झोपडपट्टी विभागात गेल्या पंधरवड्यात रुग्णसंख्या वाढली आहे. यावर नियंत्रण राखण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण सुरू आहे. त्याचबरोबर व्हिटॅमीन सीच्या गोळ्यांचे वाटपही करण्यात येत आहे. या भागातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nएकूण रुग्ण - १०५५\nघरी सोडलेले - ३९६\nउपचार सुरू असलेले - ६४७\nविलगीकरणासाठी जागा - १४\n(आकडे - बुधवार, २० मेपर्यंत )\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nएसटी मालवाहतूक क्षेत्रात; १५० पेट्या आंबे घेऊन पहिला ट्रक निघाला\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची को��त्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/congress-pm-accused-of-gift-auction/articleshow/71637739.cms", "date_download": "2020-05-29T20:50:20Z", "digest": "sha1:NHQGBUF634RZ4UKFZYOFIXNN2NOD6QK3", "length": 8814, "nlines": 92, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभेटवस्तूंच्या लिलावावरून काँग्रेसचा पंतप्रधानांवर आरोप\nम टा विशेष प्रतिनिधी, नागपूर राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ...\nम. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर\nराज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पंतप्रधानांनी अवमान केला, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन राऊत यांनी लावला. या लिलावामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र, प्रतिमा, स्मृतिचिन्ह भेट म्हणून मिळाले. या भेट वस्तूंचा ई-लिलाव करण्यात येत आहे. हा लिलाव गुरुवारी सायंकाळी बंद झाला.\nछायाचित्र व इतर वस्तूंचा या लिलावा�� समावेश करून डॉ. आंबेडकरांसाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जागा नाहीच, पण हृदयातदेखील स्थान नसल्याचे सिद्ध होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे मागासवर्गीयांची दिशाभूल करण्याचे काम चालले आहे. जगातील अनेक नामांकित विद्यापीठांनी डॉ. आंबेडकरांचा पुतळा स्थापन केला वा त्यांच्या नावे शिष्यवृत्ती सुरू केली. त्यांना मिळालेल्या वस्तूंचा असा जाहीर लिलाव आंबेडकरी अनुयायींच्या भावना दुखावणारा असल्याचे नितीन राऊत म्हणाले. ते उत्तर नागपुरातून निवडणूक लढत असून, त्यांनी तातडीने एका पत्रकार परिषदेत ई-लिलावाची माहिती दिली.\nराज्यघटनेच्या शिल्पकारांचे छायाचित्र असणाऱ्या स्मृतिचिन्हांचा अशा प्रकारे लिलाव, ही देशासाठी अतिशय खेदजनक बाब आहे. आंबेडकरांशी संबंधित स्मृतिचिन्हांची किंमत १० ते १५ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. याउलट पंतप्रधानांचे आईसोबत असलेल्या छायाचित्राची किंमत २० लाख ठेवण्यात आली. डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचा लिलाव करण्याचा व बोलीसाठी किंमत ठरवण्याचा अधिकार यांना कुणी दिला, असा संतप्त सवालही नितीन राऊत यांनी केला. अधिकृत वेबसाइटवर भेट वस्तूंचे भाव नमूद केले आहे. मतदानाच्या तोंडावर या लिलावाबाबत मुंबईतील राजेश राठोड यांनी राऊत यांना सहकार्य केले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nविदर्भात टोळधाड; संत्रा, मोसंबी, भाजीपाला केला फस्त...\nमंडळ नको, विदर्भ द्या\nविदर्भात उष्णतेचा कहर सुरुच, २ दिवस ऑरेंज अलर्ट...\nवादळी पावसानंतर विदर्भात उष्णतेची लाट; अकोला जगात चौथे ...\nमुंढेंची चौकशी करून कारवाई करा...\nफुकट्यांकडून ११ कोटी वसूलमहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/11/Shivsena-should-out-from-NDA.html", "date_download": "2020-05-29T21:04:00Z", "digest": "sha1:P6AVEEGE4TA2PAATWZUPNKJOAVRJF2UR", "length": 5857, "nlines": 42, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "... तरच शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत विचार : नवाब मलिक", "raw_content": "\n... तरच शिव���ेनेला पाठिंबा देण्याबाबत विचार : नवाब मलिक\nवेब टीम : मुंबई\nभाजपने सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर आता राज्यात कोणतं समीकरण उदयास येणार याची चर्चा आहे. राष्ट्रवादी सेनेला पाठिंबा देणार का याबाबत राष्ट्रवादीने सबुरीची भूमिका घेतली आहे.\n‘शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करायची का नाही याबाबत राष्ट्रवादीने कोणताही निर्णय घेतलेला नाही. शिवसेनेने आधी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएतून बाहेर पडावं. त्यानंतर आम्हाला प्रस्ताव द्यावा, मग निर्णय घेतला जाईल, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.\nराष्ट्रवादीच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nआम्ही सध्या राज्यपालांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहोत. ते काय निर्णय घेतात, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. शिवसेनेने आधी भाजपसोबतचं नातं तोडत केंद्र सरकार आणि एनडीएमधूनही बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं पाहिजे.\nनाहीतर केंद्रात सत्तेत आणि राज्यात वेगळ्या आघाडीत असं चित्र निर्माण होईल. त्यामुळे शिवसेनेने आधी एनडीएतून बाहेर पडत सत्ता स्थापनेबाबतचा रितसर प्रस्ताव द्यावा.\nत्यांच्या अटी आणि शर्तीही सांगाव्यात. त्यानंतर आम्हाला काँग्रेसशी चर्चा करून निर्णय घेता येईल. रितसर प्रस्ताव आल्यावरच चर्चा पुढे जाईल.\nराज्यात कोणतेही दोन पक्ष सत्ता स्थापन करू शकत नाहीत. तीन पक्ष एकत्र आले तरच राज्यात सत्ता स्थापन होऊ शकते.\nअन्यथा वेळकाढूपणा होईल. त्यामुळे आघाडी सरकार स्थापनेसाठी दावा करणार नाही. आमच्याकडे बहुमतही नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:Asia_election_year_templates", "date_download": "2020-05-29T20:28:48Z", "digest": "sha1:IHEL6ZP3WHSIMLBE6LE5B4SGPE6PGQ4L", "length": 4661, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:Asia election year templates - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात असलेली पाने ही या गोष्टींसाठी आहेत: मार्गक्रमण साचे.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया वर्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येऊ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे असलेले) असेल, तर\nअसे त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,\nहे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्���ापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nलाल वर्ग असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ सप्टेंबर २०१८ रोजी ०९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ashutoshblog.in/page/3/", "date_download": "2020-05-29T18:43:09Z", "digest": "sha1:KLX3T32HPEEY466ZP6P2N2UKZP2RJJQT", "length": 10415, "nlines": 66, "source_domain": "www.ashutoshblog.in", "title": "आशुतोष ब्लॉग - Page 3 of 4 - इतिहास तंत्रज्ञान विषयक माहिती व लेख", "raw_content": "\nअग्निकन्या – बीना दास\nBy आशुतोष फेब्रुवारी 7, 2016 व्यक्तिमत्वे 0 Comments\n६ फेब्रुवारी १९३२ – कलकत्ता विद्यापीठाचा पदवीदान समारोह, पदवी मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदाने भरलेले उत्साही वातावरण अचानक झाडलेल्या पिस्तुलाच्या आवाजाने दणाणून गेले. समारोहाला आलेल्या एका तरुणीने पिस्तुल चालवलं तेही थेट बंगाल प्रांताचा गव्हर्नर स्टॅन्ले जॅक्सन याच्या वर यात तो इंग्रज गव्हर्नर तर...\nBy आशुतोष जानेवारी 16, 2016 तंत्रज्ञान 4 Comments\nसंगणक क्षेत्रात युनिकोडचे आगमन होताच भारतीय भाषांना देखील संगणकीय सोपे रूप प्राप्त झाले.कधीकाळी महादिव्य अशा कसोट्या पार करत संगणकावर मराठी लेखन करावे लागत असे जे की आता अत्यंत सोपे काम झाले आहे.वाऱ्यावरती लिहावे तसे वेगाने मराठी अक्षरे संगणकाच्या पडद्यावर उमटवणे आता...\nमराठी पाउल पडते पुढे – ट्विटर वर साजरे होत आहे आधुनिक मराठी साहित्य संमेलन\nBy आशुतोष जानेवारी 10, 2016 तंत्रज्ञान 3 Comments\nशिवकाळात या महाराष्ट्राच्या मातीला संतांच्या भूमीला लाभेलेले थोर संत रामदास वर्तमान अन भविष्याचा वेध घेत आपल्या श्लोकातून म्हणतात “आहे तेवढे जतन करावे | पुढे आणिक मेळवावे | महाराष्ट्र राज्य करावे | जिकडे तिकडे || “ याच संतभूमीची शिकवण घेऊन वाढलेले...\nBy आशुतोष डिसेंबर 21, 2015 इतिहास, व्यक्तिमत्वे 2 Comments\nजॅक्सन चा वध आणि अनंत कान्हेरे २१ डिसेंबर १९०९, नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात ‘शारदा’ नाटकाचा खेळ आयोजित केला होता. बालगंधर्वांचा ऐन उमेदीचा काळ त्यांना लाभ���ेली जोगळेकरांची साथ याने हे नाटक विशेष लोकप्रिय पावले होते,अन आज तर नाशकाचा जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सन साठी...\nआयुष्य – एक सर्व्हर\nसर्व्हर – म्हणजे जो सर्व्ह करतो तो सर्व्हर,कधीही रिक्वेस्ट आली की डाटा सर्व्ह करायचं काम ज्याकडे असतो तो सर्व्हर, आता सर्व्हर म्हणजे ते मशीन जे अहोरात्र, न थकता,न थांबता चालुच असतं,अगदी दिवसाचे चोविस तास,आठवड्याचे सातही दिवस,अगदी वर्षभर,आयुष्यभर,जो पर्यंत चालण्याची शक्ती आहे...\nबटुकेश्वर दत्त विस्मृतीत गेलेला क्रांतिकारक\nBy आशुतोष नोव्हेंबर 18, 2015 इतिहास, व्यक्तिमत्वे 0 Comments\nभारतमातेच्या स्वातंत्र्याकरिता लढलेल्या अनेक क्रांतीकारकांचे आज आपल्याला झालेले विस्मरण हे काही नवीन नाही.त्यातल्या त्यात सशस्त्र क्रांती करू इच्छिणाऱ्या क्रांतिकारकांचे इतिहासातून गायब झालेले (का करवले गेलेले) अस्तित्व म्हणजे अत्यंत दुःखाची बाब म्हणावी लागेल.स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या महापुरुषाची स्वतंत्र भारतात झालेली उपेक्षा पाहता इतर अनेक...\nदादोबा पांडुरंग तर्खडकर – मराठी भाषेचे पाणिनी\nBy आशुतोष ऑक्टोबर 17, 2015 व्यक्तिमत्वे 6 Comments\nसुमारे २०० वर्षांपुर्वी,वाघिणीचं दुध म्हणविल्या गेलेल्या इंग्रजी भाषेच्या आगमनाच्या काळात ‘मराठी भाषेचे व्याकरण‘ वयाच्या विसाव्या वर्षी लिहून ते पूर्ण करणारे दादोबा पांडुरंग तर्खडकर (९ मे १८१४–१७ ऑक्टोबर १८८२), तर्खडकर भाषांतरमाला या ग्रंथांच्या रूपाने सर्वपरिचित आहेतच. इंग्लिश भाषा शिकणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना ती...\nBy आशुतोष ऑक्टोबर 9, 2015 व्यक्तिमत्वे 1 Comment\nएकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी नवशिक्षणाची कास धरून लेखणीद्वारे समाजसुधारकाच्या भूमिकेत आलेल्या केवळ मोजक्या थोर लोकांपैकी एक होत ‘लोकहितवादी‘ अर्थात गोपाळ हरी देशमुख. लोकहितवादींची शतपत्रे नावाने प्रसिद्धी मिळालेल्या लेखमालेवरून लोकहितवादी आपल्या परिचयाचे आहेत.गोपाळराव देशमुखांना मिळालेली हि ‘लोकहितवादी‘ ओळख मुळात त्यांनी लेखक...\nBy आशुतोष सप्टेंबर 27, 2015 पर्यटन 4 Comments\nजगप्रसिद्ध अजिंठा वेरूळ लेण्या अन देवगिरी किल्ल्या सारखे अनेक ऐतिहासिक वारसे लाभलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात तशी निसर्गरम्य ठिकाणांची अजिबात कमतरता नाही.म्हैसमाळ सारखे थंड हवेचे ठिकाण प्रसिद्ध आहेच,पण याच्या जोडीला एक न���ीन वनपर्यटन स्थळ म्हणून समोर येऊ शकते ते म्हणजे सारोळा (Sarola). औरंगाबाद...\nनिजामाची शरणागती आणि त्या नंतर भारतीय सैन्याचे संचलन व्हिडीओ\nBy आशुतोष सप्टेंबर 17, 2015 इतिहास, चलचित्र 0 Comments\nनवीन लेखांची सूचना तत्काळ ईमेल द्वारा प्राप्त करा\nमला ट्विटरवर फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.plantix.net/mr/library/plant-diseases/600046/tobacco-caterpillar/", "date_download": "2020-05-29T21:01:26Z", "digest": "sha1:WCIDSLZGW6IAR7CVTVHAQQAVIDPRMJYL", "length": 12040, "nlines": 120, "source_domain": "www.plantix.net", "title": "तंबाखूवरील सुरवंट | कीड आणि रोग", "raw_content": "\nग्रंथालयउपद्रव आणि रोगतंबाखूवरील सुरवंट\nपानांवर आणि शेंगांवर खाल्ल्याची छिद्रे दिसतात.\nनकतेच उबुन निघालेल्या अळ्या पानांवर वेगाने ताव मारतात, पाने कुरतडतात आणि झाडांवर पाने शिल्लक ठेवत नाहीत. प्रौढ अळ्या पसरतात आणि रात्रीच्या वेळी पानांवर उपद्रव करतात. दिवसा झाडाच्या बुडाजवळ जमिनीत लपुन रहातात. हलक्या जमिनीत अळ्या भुईमुगाच्या शेंगांपर्यंत किंवा मुळांपर्यंत पोचतात आणि त्यांना नुकसान करतात. खूप जास्त खाल्ल्याने झाडाच्या फक्त फांद्या आणि देठच शिल्लक रहातात. अळ्या आणि प्रौढ यांना १५ ते ३५ डिग्री सेल्शियसचे तापमान अतिशय अनुकूल असते. तरीपण त्यांना या श्रेणीतील उच्च तापमान आवडते.\nढोबळी मिर्ची आणि मिर्ची\nप्रौढ पतंगाचे शरीर राखाडीसर तपकिरी असते आणि पुढील पंख अगदी वेगळेच असतात ज्याच्या कडांवर पांढरी लाटांसारखी चिन्हे असतात. पाठचे पंख अर्धपारदर्शक असुन त्यावर तपकिरी रंगाच्या ओळी कडांवर आणि शिरांवर दिसतात. माद्या शेकड्यांच्या झुबक्यांनी अंडी पानाच्या वरच्या बाजूला घालतात ज्यावर सोनेरी तपकिरी खवले असतात. उबल्यानंतर केसरहित फिक्या हिरव्या रंगांच्या अळ्या पटकन पसरतात आणि पानांवर ताव मारायला सुरवात करतात. प्रौढ अळ्या गडद हिरव्या ते तपकिरी रंगाच्या असुन त्यांच्या छातीवर गडद ठिपके असतात आणि पोटाकडील भाग नितळ असतो. दोन पिवळे उभे पट्टे बाजुने असतात ज्यावर काळे त्रिकोणी डाग असतात. नारिंगी रंगाचा जाडा पट्टा या दोन डागांमधून जातो. अळ्या रात्रीच्या वेळी उपद्रव करतात आणि दिवसा जमिनीत लपुन बसतात. अळ्या आणि प्रौड १५ ते ३५ अंश तापमानात चांगल्या वाढतात, आदर्श तापमान २५अंश असते. कमी आर्द्रता आणि जास्त किंवा कमी तापमानामुळे प्रजोत्पादन कमी होते आणि त्यांचे जीवनचक्र लांबते.\nट्रायकोग्रामा चिलोनिस, टेलेनोमस रेमस किंवा अपॅन्टेलिस अफ्रिकानस जातीचे पॅरासिटॉइड वॅस्पस अंडी किंवा अळ्या खातात. न्युक्लियर पॉलीहेड्रोसिस वायरस (एनपीव्ही) किंवा बॅसिलस थुरिंजिएनसिसवर आधारीत जैविक कीटनाशकेसुद्धा चांगल काम करतात. वैकल्पिकरित्या नोम्युराए रिलेयी किंवा सेराशिया मारसेसेनस सारख्या जंतुमय बुरशीची फवारणी सुद्धा केली जाऊ शकते. भाताचा कोंडा, तपकिरी साखर किंवा काकवीवर आधारीत अमिष द्रावण देखील जमिनीवर संध्याकाळी पसरली जाऊ शकतात. कडुनिंबाचा पाला किंवा निंबोळी वनस्पतींचे अर्क आणि पोंगमिया ग्लोब्रा बियाणांचा अर्क शेंगदाण्याच्या पानांवर स्पोडोप्टेरा लिट्यूरा अळी विरूध्द अत्यंत प्रभावी आहे. उदा. अॅझाडिराक्टिन १५०० पीपीएमला ५ मि.ली./ली या प्रमाणे किंवा एनएसकेइ ५% च्या या प्रमाणे अंड्याच्या टप्प्यावर वापरले जाऊ शकते ज्यामुळे अंडी ऊबण्यास प्रतिबंध होतो.\nनेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जर उपलब्ध असली तर जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कीटकनाशकाच्या अतिरेकी वापराने या किड्यांमध्ये त्याचा प्रतिरोध निर्माण होईल. छोट्या अळ्यांच्या नियंत्रणासाठी पुष्कळ प्रकारची कीटनाशके, उदा. क्लोरपायरीफॉस (२.५ मि.ली/ली), इमॅमेक्टिन (०.५ ग्रॅ./ली),फ्ल्युबेंडियामाइड (०.५ मि.ली/ली), किंवा क्लोरॅन्टानिलिप्रोल (०.३ मि.ली./ली) तसेच इंडॉक्सिकार्ब आणि बायफेनथ्रिनवर आधारीत उत्पाद वापरले जाऊ शकतात. आमिषातील द्रावणानेसुद्धा वयस्कर अळ्यांची संख्या, उदा. विषारी आमिषे (५ किलो भात कुसे + १/२ किलो गुळ + ५०० मि.ली क्लोरपायरीफॉस) लावून कमी केली जाऊ शकते.\nआपल्या बाजारात सहनशील वाण शोधा.\nया किड्यांची धाड टाळण्यासाठी लवकर पेरणी करा.\nमध्य मोसमातील दुष्काळ टाळण्यासाठी नियमित पाणी द्या.\nबांधाच्या आजूबाजूने सूर्यफूल, टॅरो आणि एरंडी सारखे सापळा पीक लावा.\nकिडींना पळवुन लावणारी ऑसिमम प्रजातीची (बॅसिलिकम) रोपे लावा.\nशेतात पुष्कळ जागी पक्षी थांबे तयार करा.\nपतंगांना आकर्षित करण्यासाठी प्रकाश किंवा कामगंध सापळे लावा.\nशेताचे उपाद्रवाच्या लक्षणांसाठी म्हणजे अंड्याचे झुबके, खाण्याने झालेले नुकसान किंवा अळ्या असणे वगैरेंसाठी नियमितपणे निरीक्षण करा.\nसापळा व यजमान पिकातील अंड्यांचे झुबके आणि अळ्या शोधून नष्ट करा.\nप���रणी नंतर १५-२० दिवसांनी तण काढा.\nलागवड करते वेळेस रोपांना काळजीपूर्वक हाताळा आणि त्यांना कसल्याही प्रकारची इजा होऊ नये याची काळजी घ्या.\nशेती उपयोगी अवजारे निर्जंतुक करून वापरा.\nखोल नांगरा ज्याने स्पोडोप्टेराचे कोष नैसर्गिक शत्रुंना उपलब्ध होतील आणि हवामानसंबंधी घटकांमुळे नष्ट होतील.\nही साइट आपल्याला एक चांगला ब्राउझिंग अनुभव मिळावा म्हणुन कुकीज वापरते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/special-article/", "date_download": "2020-05-29T21:11:10Z", "digest": "sha1:GY54DGQYNCZMD74LN5UGAQSJ4HORY4O4", "length": 21873, "nlines": 239, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "विशेष लेख - Hello Maharashtra", "raw_content": "\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nनरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं ‘वाटोळं’ करणारी ठरेल, कारण..\nभाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown…\nकामगार कायद्यात बदल करणे ही कामगारांची चेष्टा\n‘बॉईज लॉकर रुम’ | मुलं घाणेरडी वागू नयेत म्हणून पालक आणि शिक्षकांनी काय करायचं\nजर आपण आताच काही कृती नाही केली तर काही वर्षानंतर माझा मुलगा, आपल्यापैकी कुणाचाही मुलगा/मुलींकडे घाणेरड्या पद्धतीने पाहणाऱ्या एखाद्या समूहाचा भाग होईल, याची मला भीती आहे.\nकोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न जाणं जास्त गरजेचं आहे.\nसंचारबंदीला तोंड देणाऱ्यासाठी जे काही राबविले गेले आहे त्यामध्ये गरीब आणि उघड्यावर असलेल्या लोकांना तपासून त्यांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी अजिबात वेळ नाही आहे. तसेच अन्न वितरण साखळीतील पोकळी…\nकोरोना काळात चुकीची माहिती व्हायरल होऊ नये म्हणून..\nकोरोना महामारीच्या काळात चुकीची, खोटी माहिती प्रसारित होण्यापासून रोखणेही नवे आव्हान बनले आहे.\n मराठी- अमराठी, महाराष्ट्रीयन- परप्रांतीय वाद-विवाद आणि भूमिका…\n७ स्थलांतरित मजुरांचं ‘धाडसी’ जगणं समजण्यासाठी ‘या’ चित्रपट निर्मात्यानेही…\nपंक्चर दुरुस्ती करणारा तो माणूस, ज्याने त्या कामगारांकडून पंक्चरचे ३० रुपये घ्यायलाही नकार दिला, तो मला आठवेल आणि खूप स्पष्टपणे आठवेल. आणि तो मिठाई दुकानवाला ज्याने त्या दिवशी केवळ चहा बनवला…\nजनतेच्या डोळ्यांत धूळ टाकून त्यांनाच शहाणपणा शिकवणारं; निष्क्रिय आणि भ्रामक – नरेंद्र मोदी…\nनोकरी, अन्न आणि वाहतूक सेवांच्या अनुपस्थितीत कंटाळलेले आणि तरीही मजबूत धीर उराशी बाळगलेले हे कामगार, ज्य���ंनी एकेकाळी अर्थव्यवस्थेला शक्ती दिली आहे, त्यांचा घरी परतण्याचा हजारो किलोमीटरचा…\nकोरोना इम्पॅक्ट | स्थानिक स्वराज्य संस्था बळकट झाल्या तरच, केंद्र आणि राज्यातील सत्ता चांगल्या…\nराज्यांनी केंद्र सरकारच्या अंमलबजावणीच्या शस्त्राप्रमाणे नाही पण संघराज्यातील स्वायत्त घटक म्हणून काम केले पाहिजे. तर पंचायतींनीही स्वतःला राज्य सरकारचा विस्तार न समजता \"स्वराज्य संस्थेतील\"…\nअर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ‘ट्रान्सपोर्ट’ उद्योगाची चाकं वेगानं फिरती राहणं गरजेचं\nअखिल भारतीय मोटार वाहतूक काँग्रेसचे (एआयएमटीसी) सरचिटणीस, नवीन गुप्ता यांच्या मतानुसार, अशी शक्यता आहे की , 'जवळपास ८५% छोट्या कंपन्यांपैकी असंघटित क्षेत्राने व्यापलेल्या कंपन्या या…\nकोरोना योद्धे | घाबरुन, सुट्टी काढून गावालाच यायचं होतं तर भरती कशाला झालो असतो..\nपोलीस भरती होताना शपथ घेतलीय, मग आता कोरोनाला घाबरून, सुट्टी काढून गावाला कसं जायचं घाबरुन गावालाच यायचं होतं तर भरती कशाला झालो असतो.. घाबरुन गावालाच यायचं होतं तर भरती कशाला झालो असतो.. आता लढायचं, कोरोनाला हरवायचं..\n‘प्रोपगंडा’ – लोकांच्या मन आणि मेंदूचा ताबा घेणारं पुस्तक\n“अच्छे दिन”, “अब की बार मोदी सरकार” ही संकल्पना कशी सुचली राहुल गांधी, केजरीवाल यांची अपरिपक्व प्रतिमा कशी तयार झाली होती राहुल गांधी, केजरीवाल यांची अपरिपक्व प्रतिमा कशी तयार झाली होती या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कोणत्या तंत्राचा वापर केला या प्रतिमेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कोणत्या तंत्राचा वापर केला\nलॉकडाऊननंतर उद्योगांना संघर्षासोबत नवीन संधीही उपलब्ध\nकोसळलेल्या अर्थव्यवस्थेच्या बांधणीसाठी सरकारने आधीच अनेक उपाय जाहीर केले आहेत. त्या उपायांना मजबूत करणे आणि दिलेली रक्कम उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी वापरणे गरजेचं आहे. या मदतीनंतर आता मोठया…\nसरकार दारुशिवाय चालणार नाही; दारु बदनाम होण्याच्या काळातील काही निरीक्षणं\nमागील १० दिवसांपासून दारु समर्थक विरुद्ध दारु विरोधक अशी लढाई सुरु आहे. लोक दारुशिवाय जगू शकतात, पण सरकार नाही असं काहीसं उपहासाने देखील म्हणण्यात आलं. दारु बदनाम होण्याच्या काळात त्याच्या…\nकोरोना | माध्यमांनी ‘मोठा’ आणि लोकांच्या वागण्याने ‘भयानक’ केलेला विषाणू\nसर्वसाधारणप��े जेव्हा एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा एखाद्या भूभागातील ४० ते ५० टक्के लोकांना त्या रोगाची बाधा होते. त्यातील २ ते ३ टक्के रुग्ण दगावतात. त्यामुळे ८० टक्केपेक्षा थोडे जास्तच…\nइस प्यार को मैं क्या ‘नाम’ दूँ – प्रेमाच्या दुनियेची रंजक सफर\nप्रेमाच्या अवतीभोवती पिंगा घालणाऱ्या स्वप्नाळू, लग्नाळू तरुणाईसाठी हलकाफुलका पण समजूतदार लेख\nराजर्षी शाहू महाराज – सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ\nराजर्षी शाहू महाराज स्मृतिदिन विशेष जातीव्यवस्थेविरुद्ध लढा उभारून समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्याय ही लोकशाही मूल्य रुजविणाऱ्या छत्रपती शाहू महाराज म्हणजेच यशवंतराव जयसिंगराव…\nइरफान अभिनेत्यांचा अभिनेता आहे. – नसिरुद्दीन शाह\nप्रेक्षकांवर प्रभाव टाकून करमणूक करणारे अभिनेते अनेक असतात. इरफानमध्ये तुमच्या नसांत शिरून तुम्हाला आपलंसं करण्याची ताकद होती. म्हणून तर या अनोळखी माणसाच्या जाण्याने सर्वानाच दुःख झालंय. ओळख…\nजातिव्यवस्थेचे निर्मूलन (Annihilation of Caste) – हिंदूंना आपल्या धर्माबद्दल जागरुक करणारं…\nभाषणाच्या शेवटी बाबासाहेबांनी 'तत्व' (principles) आणि 'नियम' (rules) यांच्यातला फरक स्पष्ट केला आहे. धर्म हा तत्वांचा भाग असला पाहिजे. त्याने सर्व गोष्टींचे नियम ठरवून देता कामा नये. शास्त्र…\nरस्त्यांवर उतरुन जनजागृती करणाऱ्या ममता बॅनर्जी राज्यातील कोरोनाग्रस्तांचा खरा आकडा का लपवतात\nसरकारमधील लोकांना त्यांच्या चुकांसाठी पाठीशी घालणे हे काम ममता बनर्जींकडून होत असून सद्यस्थितीत ते धोकादायक आहे.\nनरेंद्र मोदींच्या राजकीय चुकांची भरपाई राज्यांना द्यावी लागणार\nCovid -१९ ची गंमत म्हणजे मोदी सगळ्या चुकांचा दोष राज्यांना देऊन स्वतः रक्षक म्हणून बॅकफुटवरुन खेळू शकतात. संचारबंदीदरम्यान योग्य राजकीय भाषणासोबत ठाम भूमिकांचा अभाव हे लोकशाहीसाठी धोकादायक…\nमोदीजी, देशातील १% अतिश्रीमंत लोकांकडून २% कर घेऊन देश वाचवायची ‘हीच ती वेळ’ \nअति-श्रीमंतांच्या संपत्तीवर आपत्कालीन कोरोना कर लावून आपले सरकार आवश्यक निधी सहज गोळा करू शकते. याची घटनात्मक तरतूदही अस्तित्वात आहेच.\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसंभाजी ���िडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nजळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन; शनिवारी…\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार; अजित पवारांचे…\n..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत;…\nमजुरांचा ‘मसीहा’ सोनू सूद मुंबईत फक्त साडे पाच…\nराज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..\nअक्षय कुमार धावला ज्युनिअर आर्टिस्टच्या मदतीला; १५००…\nसाऊथ इंडियन अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nनरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं…\nभाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown…\nकामगार कायद्यात बदल करणे ही कामगारांची चेष्टा\n‘बॉईज लॉकर रुम’ | मुलं घाणेरडी वागू नयेत म्हणून…\nकोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न…\n वैशाली हॉटेल झाले सुरु\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nतुमच्याकडे BSNL चं सिमकार्ड आहे फ्री मध्ये मिळतोय 5 GB डेटा\nस्थलांतरित कामगारांसाठी गीतकार गुलजार यांची भावनिक कविता\n‘दबंग’मधील व्हिलन ठरतोय रिअल लाईफमधील…\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mpsc-bharti-sarav-paper-38/", "date_download": "2020-05-29T21:09:26Z", "digest": "sha1:WR3C2UKHGBW5JIXUWEKVQLUDIF4YPVTN", "length": 13385, "nlines": 410, "source_domain": "mahabharti.in", "title": "MPSC Bharti Sarav Paper 38 - महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ३८", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ३८\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ३८\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ३८\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ३८\nविविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २२ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nकोणता राज्य आकारामानानुसार देशातील तिसरा सर्वात मोठे राज्य आहे\nलोकसंख्येच्या बाबतीत देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य कोणता आहे\n२०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे\nहे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.\nकोणत्या पक्ष्याला महाराष्ट्र राज्य पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे\nकोणत्या प्राण्याला महाराष्ट्राने राज्य प्राण्याचा दर्जा दिला आहे\nमहाराष्ट्राच्या हद्दीमध्ये किती राष्ट्रीय अभयारण्ये आहेत\nऔरंगाबाद शहर हे प्रवेशद्वारांचे शहर ओळखले जाते. या शहराभोवती एकूण किती प्रवेशद्वार बांधण्यात आले होते\nद्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वात पहिला टोलमार्ग आहे.\nदेशातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात धावली. रोजी पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाण्यादरम्यान धावली.\nमहाराष्ट्रातील कोणता शहर हे जगातील सर्वात मोठं नियोजित शहर आहे\nमहाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक असणारे राज्य आहे.\nऐतिहासिक संदर्भांमधून इ.स.पूर्व कितव्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते\nमहाराष्ट्राची राजधानी मुंबई तर उपराजधानी आहे.\nमहाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे २०१४ साली अस्तित्वात आलेला हा सर्वात नवीन जिल्हा.\nएकूण राष्ट्रीय औद्योगिक उत्पन्नापैकी किती टक्के उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून होते\nमाहाराष्ट्रातील किती चौ.कि.मी. जमीन सिंचनाखाली आहे\nभारतातील सर्वात मोठा व आशियातील सर्वात जुना शेअर बाजार कुठे आहे\nकोळसानिर्मित व अणुनिर्मित वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा देशात कितव्या क्रमांक आहे\nमहाराष्ट्राला किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे.\nकोणत्या राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो\nखालीलपैकी युनिस्कोने जागतिक वारसा हक्क म्हणून जाहीर केलेल्या जागांपैकी कोणत्या जागा महाराष्ट्रात आहेत\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nवसईचा तह किधी झाला व का झाला\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mahabharti-practice-paper-23/", "date_download": "2020-05-29T20:21:29Z", "digest": "sha1:SZ7QEPV5L4IRNA2RIALGQFIKG353R5HU", "length": 13899, "nlines": 434, "source_domain": "mahabharti.in", "title": "MahaBharti Practice Paper 23 - महाभरती सराव पेपर २३", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती सराव पेपर २३\nमहाभरती सराव पेपर २३\nमहाभरती सराव पेपर २३ (Important Questions)\nLeaderboard: महाभरती सराव पेपर २३\nमहाभरती सराव पेपर २३\nमहाभरती सराव पेपर २३ (Important Questions)\nविविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nLeaderboard: महाभरती सराव पेपर २३\nमहाभरती सराव पेपर २३\nआंतरराष्ट्रीय ओझोन थर सुरक्षा दिन केव्हा असतो\nआंतरराष्ट्रीय अहिंसा दिन केव्हा असतो\n५ जून २०१८ रोजीच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना काय होती\nहवा प्रदूषणावर मात करणे\nप्लास्टिक प्रदूषणावर मात करणे.\nजल प्रदूषणावर मात करणे.\nजगातील सर्वात जास्त अण्वस्त्रांची संख्या असलेला देश कोणता\nभारतात एके-२०३ रायफल्स बनवण्यासाठी भारत कोणत्या देशाची मदत घेत आहे\n‘नाल हवाई तळ’ कोणत्या राज्यात आहे\nडीआरडीओचे अध्यक्ष कोण आहेत\nडॉ. जी. सतीश रेड्डी\n‘युएसएफ अब्राहन लिंकन’ ही युद्धनौका कोणत्या देशाची आहे\nआयएनएस खांदेरी ही पाणबुडी …………….. रोजी जलावतरण करण्यात आली.\n‘एफ-१८, एफ-२१’ ह्या लढाऊ विमानाचे उत्पादन कोणत्या देशात होते\n‘एएच-६४ ईआय’ या जातीचे ५२ अॅपाचे हेलिकॉप्टर हे भारताने कोणत्या देशाकडून विकत घेतले\nए-सॅट उपग्रह पडण्याची चाचणी रशियाने …………… रोजी घेतली.\n‘भारतीय अवकाश संशोधन संस्था’ (इस्त्रो) चे अध्यक्ष कोण आहेत\nए. एस. किरण कुमार\nजगप्रसिद्ध ‘अजिंठा लेणी’ ही कोणत्या जिल्ह्यात आहे\nभारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे भारताचे …………. वे राष्ट्रपती आहेत.\nभारताचे नवे परराष्ट्र सचिव कोण आहेत\nअमेरिकेचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत\nराष्ट्रीय तपास संस्थाचे दुसरे नवे प्रमुख कोण आहेत\nराष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत\nनीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते\nआशियाई सुवर्ण पदक विजेता अमित पंघाल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे\nचमेली देवी जैन हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील महिलांना दिला जातो\n१८६८ मीटर उंचीचे अगस्त्यारकुडम हे शिखर कोणत्या राज्यात आहे\nमराठी भाषा गौरव दिन कोणाच्या जन्मदिन म्हणून साजरा केला जातो\nभौगोलिक ओळख म्हणून वस्तू कायदा कोणत्या वर्षीचा आहे\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/prayagraj-high-school-student-harassed-teacher/", "date_download": "2020-05-29T19:47:45Z", "digest": "sha1:OE7B2FXLFVIDBTXF2HGF4L4ND5VYEL5X", "length": 15214, "nlines": 181, "source_domain": "policenama.com", "title": "क्लास संपल्यानंतर थांबवत होता महावि���्यालयीन विद्यार्थीनींना, शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपी. सिवा शंकर सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त\nआमदार अबू आझमींवर मुंबईत FIR\nपुणे शहरातील 323 जागांवरील सुमारे 103 KM चा अरुंद रस्ता होणार किमान 9 मीटर \nक्लास संपल्यानंतर थांबवत होता महाविद्यालयीन विद्यार्थीनींना, शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार\nक्लास संपल्यानंतर थांबवत होता महाविद्यालयीन विद्यार्थीनींना, शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार\nउत्तरप्रदेश : वृत्तसंस्था – आज सगळीकडे खाजगी शिकवणीला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे सर्व पालकवर्ग आपल्या मुलांना खाजगी शिकवणीला पाठवण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. मात्र उत्तरप्रदेशमधील प्रयागराज जिल्ह्यात घडलेली संतापजनक घटना ऐकून आपण डांग व्हाल.\nआनंद शुक्ला नाव असलेल्या एका खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने ‘एक्सट्रा क्लास’ च्या नावाखाली एका विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचे उघडकीस आले आहे. क्लास संपल्यानंतर आरोपी शिक्षक हायस्कूलला असलेल्या विद्यार्थिनीला आणखी काही वेळ थांबवून घेऊन तिचे लैंगिक शोषण करत असल्याचे समोर येत आहे.\nपोलिसांनी लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली आरोपी शिक्षकाला अटक केले आहे. प्रयागराज मधील नैनी भागात आरोपी शिक्षक मागच्या १ वर्षांपासून विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करत होता. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार पीडित मुलगी १५ वर्षाची असून ती मागच्या १ वर्षांपासून खाजगी क्लास ला जात होती. काही दिवसापासून तिचे मानसिक स्वास्थ्य बरोबर नसल्यामुळे घरच्यांनी तिला डॉक्टर कडे दाखवले असता तिचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले.\nखूप प्रयत्नानंतर शनिवारी मुलीने आपल्या आई वडिलांना सांगितले कि एक्सट्रा क्लास च्या नावाखाली खाजगी शिकवणी चालक गैरकृत्य करत होता. मुलीने सांगितले की, तिने जेव्हा या गोष्टीचा विरोध केला तेव्हा आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. यामुळेच मुलगी मागच्या अनेक दिवसापासून परेशान असायची. पीडित मुलीच्या घरच्यांनी प्रयागराजमधील नैनी कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपी च्या विरोधात पॉक्सो ऍक्ट अंतर्गत खटला दाखल केला असून आरोपीला अटक केले आहे.\nफक्त २ अक्रोडने मोकळ्या होतील शरीरातील सर्व नसा, अशाप्रकारे करा वापर\nवजन वाढ��्याची चिंता आहे का ‘हे’ ५ पदार्थ बिनधास्त खा, वाढणार नाही वजन\nस्मोकिंग सोडल्याच्या २० मिनिटापासून ‘ते’ १० वर्षानंतर शरीरावर असा होतो परिणाम\nआपल्या बेबीसाठी सर्वात चांगले तेल कसे निवडावे \nहरड, बहेला, आँवला, घी सक्कर में खाए हाथी दाबे काँख मे, साठ कोस ले जाए \nतांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने होतात मोठे फायदे, तुम्हीही करून पहा\nपार्टीनंतर होणारा हँगओव्हर दूर करण्यासाठी मदत करतील ‘हे’ 9 उपाय\nदही-भात खाण्याचे ५ मोठे फायदे, तुम्हीसुध्दा अवश्य ट्राय करून पहा\n कुत्र्यांच्या लग्नाला शेकडो ‘वऱ्हाडी’, रितीरिवाजाप्रमाणे ‘वाजत-गाजत’ केली ‘पाठवणी’\nप्राचार्याचा मुलीसोबत बनवला ‘अश्‍लील’ व्हिडीओ, ‘ब्लॅकमेलिंग’ सुरू झाल्यानंतर विद्यार्थीला केलं ‘गायब’\n‘रिम्स’च्या ‘कोरोना’ वार्डात ड्यूटीवरील डॉक्टरवर बलात्काराचा…\nLockdown मध्ये 1.75 लाख रुपयाची लाच घेताना वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह महिला अधिकारी…\n‘न्यूड’ फोटो पाठवून ‘सेक्स चॅट’साठी दबाव टाकायचा मुलगा, वय…\n‘इस्लामोफोबिया’च्या मुद्यावरून PAK तोंडघशी पडलं, संयुक्त राष्टसंघात UAE…\n‘कोरोना’च्या महामारीनंतर जागतिक महामंदी 8.5 ट्रिलियन डॉलरचे नुकसान,…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\nजेव्हा ‘बिग बी’ अमिताभ, ‘किंग’…\nवेंडल रॉड्रिक्स, ज्यानं दीपिका पादुकोणला मॉडेल आणि रातोरात…\n‘किंग खान’, ‘बिग बी’, कार्तिक आणि…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\nवर्गाशिवाय शाळा सुरू होणार , जाणून घ्या राज्य सरकारचा…\nअबु आझमी यांच्याशी वादानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी…\nकर्नाटक सरकारचा मोठा निर्णय \nCorona नंतर देशात परदेशातून आले 8 आणखी Virus, वैज्ञानिकांनी…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\n होय, लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीमूळे राज्याच्या…\nWeather Update: ‘या’ राज्यात वादळी वाऱ्यासह…\nभुकंपाने दिल्ली, पंजाब, हरियाणा हादरले, 4.6 रेक्टर स्केलचा…\n5 जून रोजी ‘चंद्रग्रहण’, जाणून घ्या तुमच्या…\nमधुमेहींसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा, 10 पैकी…\n‘अनिष्ट’ समस्यांपासून मुक्त होण्याचं वर्ष, मोदी…\nमहाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका, भाजप नेत्याची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना दिसली TV ची…\nपुण्यातील औद्योगिक क्षेत्रात ‘कोरोना’चा शिरकाव \nराज्याचे गृहमंत्री भडकले, ‘त्या’ सर्वांना दिली कडक शब्दात…\n28 मे राशिफळ : कुंभ\nट्रॅव्हल्स एजन्सीकडून स्वयंसेवी संस्थेची 7 लाखाची फसवणूक\nपुणे शहरातील 323 जागांवरील सुमारे 103 KM चा अरुंद रस्ता होणार किमान 9 मीटर \nआबु आझमींसोबत वाद झाल्यानंतर महिला पोलिस अधिकार्‍याची तडकाफडकी बदली, भाजप नेते म्हणाले – ‘वाह रे ठाकरे…\nPM मोदी अन् HM शहा यांच्यात ‘मंथन’, 1 जूनपासून देश पुन्हा खुला होणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sanchitache-kawadse-news/leprosy-patient-engaged-in-creation-of-anandwan-village-1472650/", "date_download": "2020-05-29T21:10:55Z", "digest": "sha1:OPXMV6653EBAWXBJGZXLADF7GVBGETDM", "length": 31171, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "leprosy patient engaged in creation of Anandwan village | सामाजिक बदलाची नांदी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nमध्य प्रदेशातील इतर जिल्ह्यंमधून आणि इतर राज्यांमधूनही कुष्ठरुग्ण आनंदवनात येऊ लागले होते.\nमध्य प्रदेशातील इतर जिल्ह्यंमधून आणि इतर राज्यांमधूनही कुष्ठरुग्ण आनंदवनात येऊ लागले होते.\nआनंदवन आता अडीच वर्षांचं झालं होतं. जंगलजमीन साफ करून शेतीयोग्य करणं, बैलगाडीतून माती आणून शेतात पसरणं, शेतं नांगरणं, विहिरी खणणं, झोपडय़ा उभारणं ही कामं शारीरिक श्रमांच्या बळावर आनंदवनात अखंड सुरू होती. दगडधोंडय़ांच्या भूमीला शस्यश्यामल धरणीचे रूप येत होते. बाबा आमटे म्हणत, ‘‘आपण कितीही पीडित आणि विकलांग असलो तरी प्रत्येकाने स्वत:च्या क्षमता ओळखून त्या ताणण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायला हवा.’’ आपलं नेमकं ध्येय काय याविषयी स्पष्टता असेल, कामाचं व्यवस्थित नियोजन असेल आणि स्वत:च्या क्षमता पूर्ण वापरण्याची जिद्द असेल तर कोणतंही आव्हान असाध्य नाही, यावर बाबांचा ठाम विश्वास. परिणामी अपंगत्वामुळे शरीरश्रम न करू शकणारी कुष्ठरुग्ण व्यक्तीही रिकामं बसून न राहता शेतामधील पिकावर बसणारी पाखरं हाकारे देऊन हाकलत असे. कुष्ठरुग्ण सतत निर्मितीत गुंतलेले राहिले तर आपण स्वत:च्या हक्कासाठी, आनंदासाठी कष्ट करतो आहोत याची जाणीव त्यांच्यामध्ये जागृत होईल याबद्दल बाबा आश्वस्त होते.\nआत्मनिर्भरतेच्या या वाटचालीत आनंदवनाची आर्थिक घडी बसवण्याचं मोठं आव्हानही बाबा आणि इंदूपुढे होतं. महारोगी सेवा समितीचे कार्यकर्ते म्हणून कोल्हापूरच्या कोरगावकर ट्रस्टकडून त्यांना मिळणारं अल्प मानधन हेच काय ते उत्पन्नाचं साधन. याशिवाय हाताच्या बोटांवर मोजण्याएवढय़ा ज्या दानशूर व्यक्तींनी आनंदवनाच्या कार्याला सुरुवातीच्या काळात मदतीचा हात दिला, त्यात मी प्रामुख्याने उल्लेख करीन तो नागपूर रबर इंडस्ट्रीजचे मालक शंकरराव जोग यांचा. १९५२ साली महारोगी सेवा समितीस दहा हजार रुपयांची उदार देणगी देऊन आनंदवनाच्या धर्तीवर नागपूरनजीक एखादं उपचार केंद्र महारोगी सेवा समितीतर्फे सुरूकरण्यात यावं अशी इच्छा त्यांनी प्रकट केली. यातून जे काम उभं राहिलं त्याचा उल्लेख पुढील लेखांमध्ये येईलच. महारोगी सेवा समितीचे विश्वस्त, बाबांचे ज्येष्ठ सहकारी आणि तत्कालीन मध्य प्रदेश शासनात योजना आणि विकासमंत्री म्हणून कार्यरत असलेले रा. कृ. पाटील हे मध्य प्रदेश शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आनंदवनाला आर्थिक मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील होते. गांधी स्मारक निधी संस्थेकडून आनंदवनाला साहाय्य मिळावे यासाठी मनोहरजी दिवाण यांचीही धडपड सुरू होती. पण यश येत नव्हतं. बऱ्याच प्रयत्नांती मध्य प्रदेश शासनाकडून प्रतिरुग्ण प्रतिमाह सात-आठ रुपये अनुदान मंजूर झालं. पण तेसुद्धा दफ्तरदिरंगाई आणि लालफितीच्या कारभारात कायम अडकलेलं असे.\nदत्तपूर कुष्ठधाम, डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांचं ‘तपोवन’ अशा संस्थांसोबतच मध्य प्रदेशातील इतर जिल्ह्यंमधून आणि इतर राज्यांमधूनही कुष्ठरुग्ण आनंदवनात येऊ लागले होते. निवासी कुष्ठरुग्णांची संख्या आता सत्तरच्या घरात पोहोचली होती.\nवरोऱ्यानजीक वणीच्या बैलबाजारातून बाबांनी खरेदी केलेल्या बैलजोडीच्या मदतीने आनंदवनातली शेती चांगलीच बहरू लागली होती. ज्वारी, मक्यासोबत बटाटा, बीटरूट, फुलकोबी, वांगी यांची भरपूर पैदास होत होती. बाबांनी सहिवाल, हरियाणा, गीर जातीच्या काही गायी खरेदी केल्या होत्या. गोधन वाढल्याने दूधही भरपूर निघू लाग���ं होतं. गायी दोहण्याच्या कामात गणपती उरकुडे वगैरे कुष्ठमुक्त व्यक्ती इंदूला मदत करत असत. धान्य, भाजीपाला, दूध आता आनंदवनाला पुरून उरू लागलं होतं. आनंदवनातील धारोष्ण दूध जेव्हा वरोऱ्यात घरोघरी, हॉटेलांमध्ये जाईल, कुष्ठरोग्यांनी निर्माण केलेल्या ताज्या टवटवीत भाज्या बाजारपेठेत जातील तेव्हा कुष्ठरोगाविषयीचे गैरसमज हळूहळू दूर होत कुष्ठरुग्णांना समाजात स्थान मिळेल असं बाबांना वाटत होतं. पण अंधश्रद्धा आणि अज्ञानामुळे कुष्ठरोगाबद्दल समाजमानसावर भीतीचा जबरदस्त पगडा होता. उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत बोट ठेवायला जागा नसली तरी आनंदवनात तयार झालेलं दूध, भाजीपाला वापरला तर आपल्यालाही हा रोग होईल अशी लोकांची ठाम समजूत होती. त्यामुळे आनंदवनातलं हे जास्तीचं धान्य, भाजीपाला, दूध या सगळ्याचं करायचं काय, असा यक्षप्रश्न बाबांपुढे उभा ठाकला. वरोऱ्यातले काही सुजाण, समजूतदार लोक तेवढे आपल्या गरजेपुरता माल विकत घ्यायचे. आनंदवनचं दूध ‘दूषित’ म्हणून रस्त्यावर ओतून देण्याचे घृणास्पद प्रकारही त्या काळात घडले. कुष्ठरुग्ण नव्हे, तर साधनाताई दूध काढतात याची खातरजमा करून घ्यायलाही वरोऱ्यातले काही लोक आनंदवनात येत असत.\nसमाज आणि कुष्ठरुग्ण यांच्यातील दुराव्याची ही दरी सांधण्यास मदतगार ठरणारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना १९५३ सालच्या उत्तरसंध्येला घडली. श्रमसहकारातून मैत्री जोपासणाऱ्या ‘सव्‍‌र्हिस सिव्हिल इंटरनॅशनल’ (SCI) या युरोपस्थित आंतरराष्ट्रीय शांती संघटनेच्या स्वयंसेवकांचं एक पथक सेवाग्राम आश्रमात कार्यरत होतं. इंग्लिश, फ्रेंच, स्पॅनिश, जर्मन, डच, नॉर्वेजिअन अशा २३ वेगवेगळ्या भाषा बोलणारी चौदा देशांतली ही सारी मंडळी होती. या संघटनेचं ब्रीदवाक्य होतं- ‘Deeds NOT Words.’ आनंदवनाबद्दल माहिती कळताच या स्वयंसेवकांनी श्रमदानातून आनंदवनात पक्क्या इमारती उभारून देण्याची इच्छा बाबांकडे प्रदर्शित केली. सव्‍‌र्हिस सिव्हिल इंटरनॅशनलचं ब्रीद आणि बाबांची श्रमाधारित जीवनपद्धतीची संकल्पना यांत अंतर नव्हतं. बाबांनी तत्काळ होकार कळवला आणि स्वित्र्झलडच्या पिअर ऑप्लिगर यांच्या नेतृत्वाखाली पन्नास स्वयंसेवकांचा गट १९५४ च्या जानेवारीत आनंदवनात निवासी शिबिराकरिता दाखल झाला. त्यांच्यासोबत गांधीजींचे सहकारी मृगप्पा गंगणे, प्रसिद्ध विचारवंत वसंत पळशीकर, सेवाग्राम आश्रमातले मा. म. गडकरी, पवनारचे बाबुराव चंदावार होते. गांधीजींचे अजून एक सहकारी शंकरराव वेले, सेवाग्रामच्या कस्तुरबा हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. रानडे, दत्तपूर कुष्ठधामाचे मेडिकल ऑफिसर आणि ‘कलकत्ता स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिन’मधले बाबांचे सहाध्यायी डॉ. गोविंदराव जोशी ही मंडळी येऊन-जाऊन असत.\nत्यावेळी आनंदवनात एकदम एवढय़ा संख्येने आलेल्या लोकांच्या राहण्यासाठी मूलभूत सोयीसुविधा असण्याचा प्रश्नच नव्हता. वीजही नव्हती. शिबिराचं नियोजन इतक्या घाईघाईत ठरलं की स्वयंसेवकांसाठी पुरेशा झोपडय़ा उभारण्यास बाबा आणि त्यांच्या कुष्ठरुग्ण सहकाऱ्यांकडे पुरेसा वेळही शिल्लक नव्हता. त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस उपलब्ध झोपडय़ांमध्ये दाटीवाटीने राहिल्यानंतर या पथकाने राहण्यासाठी जास्तीच्या झोपडय़ा स्वत:च बांधून काढल्या आणि मग आनंदवनातील पहिल्या पक्क्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली. पहिली कुदळ मारली जर्मनीच्या आल्फ्रेड नॉसने. इमारतीचा पाया खणण्यापासून, रेती गाळण्यापासून, डोक्यावर विटा वाहण्यापासून ते चुन्याची घाणी चालवण्यापर्यंत सर्व कामं हे स्वयंसेवक बाबा आणि त्यांच्या कुष्ठरुग्ण सहकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून करत होते. बांधकामासाठी लागणारे वरोऱ्यातले स्थानिक कारागीर आनंदवनात येण्यासाठी राजी नसल्याने सुतार, गवंडी ही मंडळी नागपूरहून आणावी लागली. भल्या पहाटेपासून ते थेट रात्रीपर्यंत सर्वजण हिरीरीने काम करत. शिबिरातील स्वयंपाकाचा भार पूर्णपणे इंदूवर पडला. एक छोटा चर खणून त्यावर तट्टय़ाचा मांडव घातला होता. चरात लाकडे आणि वर भुसा भरून, कंदिलातलं तेल घालून ते पेटवलं जायचं आणि त्यावर भांडी ठेवून इंदूचा स्वयंपाक, चहापाणी दिवसरात्र चालत असे. इंदूच्या हातच्या गरम पोळ्यांना अमृताची चव आहे, असं पिअर ऑप्लिगर म्हणत इंदूच्या परिश्रमांना सीमाच नव्हती. रात्री पेट्रोमॅक्सच्या उजेडात सांस्कृतिक कार्यक्रम, गाणी, नाच होत असत. हात बांधून एका अभिनव पद्धतीने रिंगण केलं जाई. त्याला ‘Fence of Human Legs – Chain of Human Armsl असं म्हटलं जायचं.\nदेशोदेशीचे उच्चविद्याविभूषित स्वयंसेवक आनंदवनात येऊन राहिले आहेत, तेथील कुष्ठरोग्यांशी मोकळेपणे मिळूनमिसळून, मनात कोणताही पूर्वग्रह न बाळगता वावरत आहेत, कामाचे ढीग उपसत आहेत हे पाहून वरोरावासी थक्क झाले. कुष्ठरोग्यांबरोबर काम करूनही या गोऱ्या मंडळींना जर रोगाच्या संसर्गाची भीती वाटत नाही, मग आपल्याला का वाटते बाबा आमटे म्हणतात की, हा रोग लागट नाही.. ते खरं असेल का बाबा आमटे म्हणतात की, हा रोग लागट नाही.. ते खरं असेल का अशी चलबिचल वरोरावासीयांच्या मनात सुरू झाली होती. आणि पहिल्यांदाच वरोऱ्यातल्या लोकांचं आनंदवनाकडे खऱ्या अर्थाने लक्ष वेधलं गेलं. अर्थात् काहीही झालं तरी आनंदवनावर सतत टीकाच करायची, हे ध्येय उराशी बाळगणारी काही ‘हित’चिंतक मंडळीही होती. त्यामुळे SCI चे स्वयंसेवक आनंदवनात मुक्कामी असण्यावरून बाबांवर बोचरी टीका झाली. ‘आनंदवन म्हणजे आंतरराष्ट्रीय हेरगिरीचा अड्डा आहे.. बाबा आमटे CIA agent आहेत..’ असं म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली अशी चलबिचल वरोरावासीयांच्या मनात सुरू झाली होती. आणि पहिल्यांदाच वरोऱ्यातल्या लोकांचं आनंदवनाकडे खऱ्या अर्थाने लक्ष वेधलं गेलं. अर्थात् काहीही झालं तरी आनंदवनावर सतत टीकाच करायची, हे ध्येय उराशी बाळगणारी काही ‘हित’चिंतक मंडळीही होती. त्यामुळे SCI चे स्वयंसेवक आनंदवनात मुक्कामी असण्यावरून बाबांवर बोचरी टीका झाली. ‘आनंदवन म्हणजे आंतरराष्ट्रीय हेरगिरीचा अड्डा आहे.. बाबा आमटे CIA agent आहेत..’ असं म्हणण्यापर्यंत काहींची मजल गेली पण असल्या निराधार आणि हीन आरोपांकडे बाबांनी कायमच दुर्लक्ष केलं.\nअडीच-तीन महिन्यांच्या कालावधीनंतर स्वयंपाकासाठी धान्याची निकड जाणवू लागली तशी बाबांनी यासाठी वरोऱ्याच्या नागरिकांना आवाहन करण्याची शक्कल लढवली. आणि आश्चर्य म्हणजे बाबांच्या भावनिक आवाहनाला प्रतिसाद देत काहींनी पुढाकार घेऊन या स्वयंसेवकांच्या जेवणाची जबाबदारी उचलली. शाळांतील विद्यार्थी मूठ-मूठ तांदूळ, डाळ घेऊन येऊ लागले. स्वयंसेवकांच्या सोबतीने श्रमदान करून त्यांनी पहिला रस्ता बांधून काढला. वरोरा रेल्वे स्टेशनवरील कर्मचारीवर्गाने आनंदवनात एक विहीर खोदून देण्याचा संकल्प केला आणि उजाडल्यापासून रात्रीपर्यंत कामाला भिडत तो पूर्णत्वासही नेला.\nदवाखाना, रुग्णांसाठी वॉर्ड आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान अशा तीन पक्क्या इमारती उभ्या राहिल्या आणि साडेतीन महिन्यांच्या या शिबिराची सांगता झाली. निरोपाप्रसंगी सगळेच सद्गदित झाले होते. बाबांशी हस्तांदोलन करत घो���ऱ्या आवाजात पिअर ऑप्लिगर म्हणाले, ‘‘Baba, you are doing a great work which deserves a far greater recognition and assistance. I shall see that your unique work does not suffer for want of money.ll यावर बाबा उत्तरले, ‘‘I won’t allow it to suffer, Pierre I will strive till the last breath of my life. It will remain unique, be rest assured’’ श्रमदाती पाहुणे मंडळी निघून गेली तरी हलणारे निरोपाचे हात काही वेळ तसेच हलत राहिले. बाबा इंदूला म्हणाले, ‘‘या इमारतींनी आनंदवनाच्या भविष्याचा पायाच घातला म्हणायचा इंदू या मजबूत पायावर आनंदवनाचं भविष्य डौलदारपणे उभं राहील. पाहशील तू.’’ बाबांचं वाक्य होतं- ‘‘Fellowship of kPainl has no Caste-Creed- Region- Religion and International Frontiers.’’ खरोखरच, कोण कुठली ही देशोदेशीची माणसं- आनंदवनात आली आणि आनंदवनाची होऊन गेली.\nआनंदवनातल्या पहिल्या पक्क्या इमारतीचं बांधकाम ही घटना आनंदवनासाठी अनेकार्थानी मैलाचा दगड तर ठरलीच; पण एका सामाजिक बदलाची नांदीही ठरली\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%A4/", "date_download": "2020-05-29T21:00:53Z", "digest": "sha1:OWGZFIXMBWW3TBUAYGCWNQPMB7YX33QM", "length": 6226, "nlines": 59, "source_domain": "www.navprabha.com", "title": "पुलवामा : सोमवारच्���ा दशहतवादी हल्ल्यातील जखमी जवान शहीद | Navprabha", "raw_content": "\nपुलवामा : सोमवारच्या दशहतवादी हल्ल्यातील जखमी जवान शहीद\n>> दहशतवाद्यांच्या पुलवामातील कारवाया सुरूच\nजम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अरिहाल येथे सोमवारी वाहनामधून गस्त घालणार्‍या लष्करी जवानांवर दहशतवाद्यांकडून झालेल्या हल्ल्यातील जखमी ९ जवानांपैकी दोन जवानांची प्राणज्योत काल मालवली अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने एका निवेदनाद्वारे दिली आहे. दरम्यान अनंतनाग येथे दहशतवाद्यांशी उडालेल्या चकमकीत एक जवान काल शहीद झाला. तर या चकमकीत गेल्या १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेले दोन दहशतवादी ठार झाले.\nसोमवारी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनाला लक्ष्य करून आयईडीचा स्फोट घडवून आणला होता. त्यात ९ जवानांसह दोन नागरिकही जखमी झाले होते. मात्र सदर प्रवक्त्याने सोमवारी दहशतवाद्यांचा तो अयशस्वी प्रयत्न होता अशी प्रतिक्रिया दिली होती. जवानांना किरकोळ जखमा झाल्याचे त्याने म्हटले होते.\nहातबॉंब फेकला : अनेक जखमी\nदरम्यान, पुलवामा जिल्ह्यात काल एका गजबलेल्या मार्गावर दहतवाद्यांनी पोलीस स्थानकावर हातबॉंब फेकल्याने अनेकजण जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना इस्पितळात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nPrevious: राज्याचे विविध ज्वलंत प्रश्‍न सोडवण्यात सरकारला अपयश\nNext: ३७ वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांच्या बदल्या\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/important-news/coronavirus-lockdown-india-reports-biggest-spike-so-far-6088-cases-in-last-24-hours-in-last-two-month/", "date_download": "2020-05-29T20:28:40Z", "digest": "sha1:AWNZ3L653JZ6D5ZZNLW3TBV4MQAWUREV", "length": 15902, "nlines": 199, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "भारतात २४ तासात ६०८८ कोरोनाचे नवे रुग्ण; आतापर्यंतची सर्वाधित रुग्णवाढ - Hello Maharashtra", "raw_content": "\nभार���ात २४ तासात ६०८८ कोरोनाचे नवे रुग्ण; आतापर्यंतची सर्वाधित रुग्णवाढ\nभारतात २४ तासात ६०८८ कोरोनाचे नवे रुग्ण; आतापर्यंतची सर्वाधित रुग्णवाढ\n भारतात कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ अद्यापही कायम असून गेल्या २४ तासात आतापर्यंतची सर्वाधित रुग्णवाढ झाली आहे. गेल्या २४ तासात भारतात ६०८८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याचसोबत देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लाख १८ हजार ४४७ वर पोहोचली आहे. दरम्यान, मागील २४ तासात १४८ मृत्यूंची नोंद झाली असून देशातील मृतांची एकूण संख्या ३५८३ झाली आहे. आतापर्यंत ४८ हजार ५३३ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण ४०.९७ टक्के आहे.\nया राज्यात आढळत आहेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण\nगेल्या २ दिवसांपासून देशात रोज पाच हजारांहून अधिक रुग्णांची भर पडत असून गुरुवारी २४ तासांत ५,६०९ नवे रुग्ण आढळले होते. देशात महाराष्ट्राला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसलेला असून रुग्णसंख्या ४१ हजारावर पोहोचली आहे. महाराष्ट्रानंतर तामिळनाडू (१३,९६७), गुजरात (१२,९०५) यांचा क्रमांक आहे. दिल्लीमध्य कोरोनाचे ११ हजार ६५९ रुग्ण आहेत. राजस्थानमध्ये कोरोनाचे ६२७७ रुग्ण असूम यामधील ३४८५ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर १५१ जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात ५९८१ करोना रुग्ण असून २४८३ रुग्ण बरे झाले असून २७० जणांचा मृत्यू झाला आहे.\nहे पण वाचा -\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nगेल्या दोन दिवसांपासून देशात अशी वाढली कोरोना रुग्णांची संख्या\nदेशात पहिला रुग्ण ३० जानेवारी रोजी आढळला होता. त्यानंतर ४५ दिवसांनी म्हणजे १५ मार्च रोजी भारतातील करोनाबाधितांची संख्या १०० वर पोहोचली. तर भारताने १ हजाराचा टप्पा अधिक वेगाने म्हणजे २९ मार्च रोजी गाठला तर १३ एप्रिलपर्यंत बाधितांची संख्या १० हजारांवर गेली. ६ मे रोजी बाधितांची संख्या ५० हजारांवर पोहोचली तर बाधितांची संख्या एक लाखावर पोहोचण्यासाठी २ आठवड्याहून कमी कालावधी लागला. जागतिक पातळीवर बाधितांची संख्या ५० लाखांवर पोहोचली आहे तर तर ३.३ लाख जणांचा मृत्यू झाला आहे आणि ��९ लाखांहून अधिक जण बरे झाले आहेत.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”\n५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा; देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे सरकार विरोधात आंदोलन\nमुंबई पोलीस दलाला आणखी एक धक्का; पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनानं मृत्यू\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी चिनी जनता गेली दारिद्र्य…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nफायनल इयरचा झोल | विद्यार्थी बिनविरोध पुढे की परीक्षा होणारच\nमोदी देशाचे पंतप्रधान होण्याची भविष्यवाणी करणारे प्रसिद्ध ज्योतिष बेजान दारूवालांचा…\nजळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसंभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nजळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन; शनिवारी…\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार; अजित पवारांचे…\n..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत;…\nमजुरांचा ‘मसीहा’ सोनू सूद मुंबईत फक्त साडे पाच…\nराज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..\nअक्षय कुमार धावला ज्युनिअर आर्टिस्टच्या मदतीला; १५००…\nसाऊथ इंडियन अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nफायनल इयरचा झोल | विद्यार्थी बिनविरोध पुढे की परीक्षा…\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nनरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं…\nभाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown…\nकामगार कायद्यात बदल करणे ही कामगारांची चेष्टा\n‘बॉईज लॉकर रुम’ | मुलं घाणेरडी वागू नयेत म्हणून…\nकोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न…\n वैशाली हॉटेल झाले सुरु\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nतुमच्याकडे BSNL चं सिमकार्ड आहे फ्री मध्ये मिळतोय 5 GB डेटा\nस्थलांतरित कामगारांसाठी गीतकार गुलजार यांची भावनिक कविता\n‘दबंग’मधील व्हिलन ठरतोय रिअल लाईफमधील…\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B7", "date_download": "2020-05-29T19:06:37Z", "digest": "sha1:HVWTBMTQGNX27LIEJDWVJ2CKBSZKDMZC", "length": 2809, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "जनुकीय दोष Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nहिमोफिलियाविषयी जागृती आणि उपचार केंद्रे वाढण्याची गरज\n१७ एप्रिल हा जागतिक हिमोफिलीया दिन म्हणून पाळला जातो. या आजारामध्ये सतत आणि अचानक रक्तस्त्राव होतो. हा अनुवांशिक आजार असून, आता त्यावर मोठ्या प्रमाणाव ...\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\nहवामान बदलामुळे भारतावर टोळ धाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathibhau.com/tag/swami-vivekananda-marathi-suvichar/", "date_download": "2020-05-29T19:32:29Z", "digest": "sha1:X6Z6MT2SLZL7SEXVESY2E46D3PD4URJO", "length": 3048, "nlines": 57, "source_domain": "marathibhau.com", "title": "Swami Vivekananda marathi suvichar - Marathi Bhau", "raw_content": "\nSwami Vivekananda Quotes In Marathi:-एक तरुण तपस्वी म्हणून परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरविणारे स्वामी विवेकानंद …\nपूर्ण वाचा स्वामी विवेकानंद यांचे थोर विचार || Swami Vivekananda Quotes In Marathi\n10+ स्टिव्ह जॉब्स यांचे सर्वोत्कृष्ठ विचार || Steve jobs Quotes in Marathi\nQuotes of Dr. Babasaheb Ambedkar || डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/kamgar-bureau-for-state-candidates/", "date_download": "2020-05-29T18:37:52Z", "digest": "sha1:7VS3EAZ3GBABNJPHLLC3YJWEXU3PI6DY", "length": 13062, "nlines": 225, "source_domain": "mahabharti.in", "title": "स्थानिक युवकांना रोजगार संधी- राज्य सरकार स्थापणार कामगार ब्युरो - महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nस्थानिक युवकांना रोजगार संधी- राज्य सरकार स्थापणार कामगार ब्युरो\nस्थानिक युवकांना रोजगार संधी- राज्य सरकार स्थापणार कामगार ब्युरो\nKamgar Bureau For State Candidates – सध्या महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये कामगारांची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून उद्योग, कामगार व कौशल्य विकास विभागाच्या वतीने कामगार ब्युरोची स्थापना केली जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी दिली. याचा लाभ स्थानिक युवकांना होणार आहे. या मुले चांगला रोजगार निर्माण होईल.\nसध्याच्या परिस्थिती करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कारखान्यातील परप्रांतीय श्रमिक त्यांच्या घरी निघून गेले आहेत. यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी निर्माण झाली आहे. यासाठी कामगार ब्युरोची स्थापना केली जाणार असून, यात कामगारांच्या त्यांच्या कौशल्याप्रमाणे विभागणी केली जाईल. त्यानंतर, अवघ्या सात दिवसांत कामगारांना प्रशिक्षण देऊन उद्योगांची गरज पुरविली जाणार आहे. उद्योगांना कुशल, अकुशल मजूर, कामगार मोठ्या संख्येने उपलब्ध होतील. मराठी मुलांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री या नात्याने सुभाष देसाई यांनी केले आहे.\nअन्य राज्यातील अनेक लोक सध्या परत गेले आहेत, त्यांच्या जाण्याने राज्यात आता रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. हि सुवर्णसंधी स्थानिक भूमिपुत्रांनी सोडू नये. कारण, त्यासाठी आम्ही अनेकदा आंदोलने केली. महाराष्ट्राला ही एक संधी मिळाली आहे. त्यामुळे आता उद्योजकांनी स्थानिक भूमिपुत्रांना प्रथम संधी द्यावी. यामुळे मराठी माणसांची महाराष्ट्रातील बेकारी कमी होईल’, असा विश्वास सुभाष देसाई यांनी व्यक्त केला आहे.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमे��वारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nभरती कधी निघणार कुठे निघणार from कुठे भेटणार\nया संदर्भातील पुढील माहिती , लवकरच महाभरती(www.MahaBharti.in) वर प्रकाशित होईल…\nमॅकेनिकल इंजिनिअरिंगच्या भरती कधी निघणार\nभरती कधी निघणार कुटे निघणार From कुठे भेटणार\nभर्ती कधी निघणार apply कसे करायच\nसर, भरती कधी चालु होणार आहे. आणि कायमस्वरूपीची भरती होणार आहे का सर, कृपया माहिती दया. आम्हाला ह्या संधिचा लाभ घ्यावयाचा आहे.\nमी M.Com केला आहे मला जॉब मिळेल का\nमी 12 Com pass आहे मला जॉब मिळेल\nफॉर्म सुरु झाल्यावर आम्ही महाभरती (www.MahaBharti.in) वर अपडेट देऊ, तेव्हा नियमित भेट देत रहा\nभरती कधी नेघनार आहे\nफिटनेस ट्रेनर आणि मशीन ऑपरेटर\nअजून पुढील अपडेट यायचा आहे, आल्यावर आम्ही पुढील माहिती प्रकाशित करू…\nयुवराज दिवेकर says 2 weeks ago\nमी राहिला नाशिक मध्ये आहे पण माझा पत्ता ठाणे या ठिकाणी आहे सर्व पेपर ठाणे या ठिकाणी आहे पण काम पाहिजेल\nRegister कसे करायचे त्यावर.. लिंक कोणती आहे\nB.A . पदवी वर एखादा जॉब मिळेल का\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/new-cap-for-mumbai-police-2-1882944/", "date_download": "2020-05-29T21:17:54Z", "digest": "sha1:NOH5VCI2BFGWSYVELFIPLDNBRV5HZ5K5", "length": 9806, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "New Cap for Mumbai Police | पोलीस गणवेशात टोपीऐवजी ‘कॅप’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nपोलीस गणवेशात टोपीऐवजी ‘कॅप’\nपोलीस गणवेशात टोपीऐवजी ‘कॅप’\nनवी कॅप ही काळ्या र��गाची असून दर्शनी भागावर पिवळ्या रंगात पोलीस बोधचिन्ह असेल.\nमुंबई : पोलीस शिपाई ते सहायक उपनिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेशातील टोपी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पारंपरिक टोपीऐवजी बेस बॉल खेळातील ‘कॅप’चा समावेश दैनंदिन कामकाजावेळी करावा, असे आदेश पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी गुरुवारी दिले. माजी महासंचालक दत्ता पडसलगीकर मुंबई आयुक्तपदी असताना प्रायोगिक तत्त्वावर या कॅपचा गणवेशात समावेश करण्यात आला होता. धावपळीत टोपी डोक्यावरून सरकते, उन-पावसापासून संरक्षण होत नाही, अशा तक्रारी असंख्य पोलिसांनी वरिष्ठांकडे केल्यानंतर या बदलाचा विचार करण्यात आला. नवी कॅप ही काळ्या रंगाची असून दर्शनी भागावर पिवळ्या रंगात पोलीस बोधचिन्ह असेल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 ‘अ‍ॅव्हेंजर्स’चे सुपरहिरो ‘बाहुबली’ला चित करणार\n2 निवृत्त बसवाहक, बेरोजगार, कपडेविक्रेता, तृतीयपंथी..\n3 ‘न्हाणीघरां’ची घरे बनवली\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8B-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A5%AB-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2020-05-29T19:10:30Z", "digest": "sha1:F56K4UXZNZ43HQJZOEPVZZ5ES2R2U44N", "length": 10625, "nlines": 73, "source_domain": "pclive7.com", "title": "चिंता नको, पुढील ५ वर्षे मीच मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nयंदाच्या वर्षी पालखी सोहळा पायी होणार नाही; बैठकीत ठरले हे तीन पर्याय..\nपिंपरी चिंचवडकरांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा; आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा\nआमदार अण्णा बनसोडे तुमच्या कार्याला सलाम.. शहरातील भटक्या कुत्र्यांसह जनावरांना एका महिन्याचे खाद्य पुरविले..\nशिवसेना शाखा यमुनाननगर आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमहापालिका आयुक्तांची बदली करू नये; माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nथेरगाव, डांगे चौक परिसरात मास्क न वापरणाऱ्यांवर महापालिकेची कडक कारवाई; २०० जणांकडून १ लाखाचा दंड वसूल..\nउपमहापौर नाही, जनतेचा सेवकच; तुषार हिंगे नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध..\nशहरातील अनिकेत चौधरी आणि अविनाश धनवे टोळीवर पोलीसांची मोक्का अंतर्गत कारवाई\nमोशी येथील मेडीकलच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला..\nशहरातील बंद असलेले नागरी सुविधा केंद्र सुरू करावेत; नगरसेवक संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी\nHome ताज्या घडामोडी चिंता नको, पुढील ५ वर्षे मीच मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nचिंता नको, पुढील ५ वर्षे मीच मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nनागपूर (Pclive7.com):- ‘वीज दरवाढीबाबत विदर्भ व मराठवाड्यातील उद्योजकांनी चिंता करू नये. मीच पुढील पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे सरकार तुमच्या पाठीशी कायम राहणार आहे’, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.\nविदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचा (व्हीआयए) ५५ वा स्थापना दिन आणि व्हीआयए-सोलर विदर्भ उद्योग गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंट येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, उद्योजक सत्यनाराण नुवाल, नितीन खारा उपस्थित होते. विदर्भ व मराठवाडा व अनुसूचित क्षेत्रात उद्योगांना चालना मिळावी, म्हणून वीज दरात सवलत दिली आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या उद्योगांना कमी सवलत मिळणार असून न���ीन उद्योगांना देखील याचा लाभ मिळत आहे. पण हे वीजदर मार्च २०१९ पर्यंत निश्चित करण्यात आले आहेत. यामुळे मार्चनंतरही उद्योगांना स्वस्त दरात वीज उपलब्ध होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर दस्तुरखुद्द मुख्यमंत्र्यांनीच मुदतवाढ देण्याचे संकेत देऊन उद्योग जगताला दिलासा दिला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील उद्योगांना मोठा फायदा होणार आहे. यामुळे येथील उत्पादन थेट जवाहरलाल नेहरु ड्रायपोर्टवर जाणार असून चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. केवळ १९ महिन्यांत भूसंपादन आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरात लवकर हा महामार्ग पूर्ण होणार आहे. गुजरात, कर्नाटक, दिल्लीसारख्या राज्यांना मागे टाकत महाराष्ट्राने उद्योगक्षेत्रात प्रगती गाठली आहे. आज एकूण विदेशी गुंतवणुतील ४७ टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे. पण अद्यापही काही मागास भागांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असून संतुलित उद्योजक धोरण राबविण्याची गरज आहे.’ अमरावती येथील टेक्सटाइल्स पार्कने गती धरली असून भविष्यात ३० मोठे प्रकल्प तिथे येणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. अतुल पांडे यांनी वाशिम, गडचिरोलीसारख्या नॉन इंडस्ट्रिअल झोनला विकसित करण्याची मागणी केली. तर सत्यनारायण नुवाल यांनी भारतातील उद्योगसंपन्न राज्य निर्माण करण्याची क्षमता वैदर्भी उद्योजकांमध्ये असल्याचे गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे संचालन श्वेता शेलगावकर यांनी केले तर आभार सचिव सुहास बुद्धे यांनी मानले.\nराम मंदिर आणि बाबरी मशिदीपूर्वी अयोध्येत बौध्द मंदिर होते – रामदास आठवले\nशाळा भीकेचा कटोरा घेऊन सरकारकडे का येतात\nमहापालिका आयुक्तांची बदली करू नये; माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी चिंचवड शहरासाठी ‘स्वतंत्र पालकमंत्री’ नेमावा – प्रमोद निसळ\nपिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवकाच्या मुलाचा प्रताप, सैराट फेम ‘परशा’च्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट करून महिलेची फसवणूक..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://parabsachin.blogspot.com/2011/05/", "date_download": "2020-05-29T19:27:32Z", "digest": "sha1:7QRJEAZ6B7OMC5Y4ESZGNQGN4SNQ2VGZ", "length": 30112, "nlines": 156, "source_domain": "parabsachin.blogspot.com", "title": "माझं आभाळ: 01/05/11 - 01/06/11", "raw_content": "\nमी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची. त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.\nशिवशक्ती भीमशक्तीः राजकारण की समाजकारण\nपुरुषोत्तम खेडेकर नावाच्या माणसाचं ब्राम्हणांबद्दलचं एक अत्यंत विकृत लेखन सध्या सगळीकडे इंटरनेटवर फिरतंय. हे अशापद्धतीचं नीच आणि घाणेरडं डोकं असलेला हा माणूस परिवर्तनवादी आणि बहुजनवादी संघटनांच्या गोष्टी वर्षानुवर्षं करत होता, हे धक्कादायक आहे. मराठा संघटना अशाच प्रकराचं खालच्या पातळीवरच्या गोष्टी करणार असतील, तर मराठेतरांमधे त्याचे प्रतिसाद उमटणारच आहेत. मला वाटत त्या पार्श्वभूमीवर शिवशक्ती भीमशक्ती महत्त्वाची आहे. पण त्यासाठी या राजकीय समीकरणाकडे सामाजिक अंगाने पाहिलं जातंय. पण राजकीय पक्षांकडून तशा फारशा अपेक्षा नाही करता येत.\nत्याहीपेक्षा आजघडीला महत्त्वाचा मुद्दा हा की यातून राजकीय फायदा फारसा नाही. फार तर मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या मोठ्या शहरांमधे शिवसेनेला थोडाफार फायदा होईल. कारण आजवर दलित मतं सेनेला हरवण्यासाठी एकत्र यायची, ते थांबू शकेल. त्यातली किती मतं युतीला मिळतील, हे आता सांगणं कुणालाच शक्य नाही. पण विरोधातलं ध्रुवीकरण जरी थांबवलं तरी सेना भाजपच्या पदरात मुंबई ठाणे महापालिकेसाठी खूप काही पडणार आहे. तरीही याचा राजकीय अंगाने विचार करता कामा नये, ते राजकीय दृष्टीनेही फारसं फायद्याचं ठरणारं नाही.\nदहा बारा दिवसांआधी उद्धव, मुंडे आणि आठवले यांच्या पत्रकार परिषदेत गेले होतो. तिथे त्यांचा सगळा अजेंडा राजकीयच असल्याचं दिसलं. काँग्रेसविरोध हा काही शिवशक्ती भीमशक्तीचं वैचारिक अधिष्ठान असू शकत नाही. ते यशस्वीही होऊ शकत नाही. उलट याकडे सामाजिक अंगाने पाहिल्यावर एक पक्ष म्हणून शिवसेनेचं स्वीकारमूल्य वाढणार आहे. हे बेरजेचं राजकारण यातून फायदा होणारच पण लांबवर. तोवर वाट बघण्याची यांची तयारी आहे का, हे मात्र माहीत नाही. या विषयावर नवं लिहिण्यासारखं काही नाही. त्यामुळे लेख कटपेस्ट करतोय.\nमाझ्या आधीच्या आणि माझ्या पिढीच्या पोरांमधे कमल हासनबद्दल एक वेगळा कोपरा आहेच. सन्नीपासून अमीरपर्यंत आणि हृतिकपासून सलमानपर्यंत कुणाचेही फॅन असले तरी कमल हासनची गोष्ट वेगळी आहे. मुंबई टाइम्समधे असताना मी थोडंफार सिनेमावर लिहिलं. तेव्हा कमलचा 'दशावतार' हिंदीत डब होऊन मुंबईत रिलीज झाला होता. त्याच्या हासनच्या यात दहा भूमिका होत्या. मुखवट्यांच्या या खेळात तो 'अप्पू राजा'पासून रमलाय. त्यात त्याचा खरा चेहराच हरवलाय का, असा माझा प्रश्न होता. त्याचा सिनेमा कितीही बकवास असला तरी कुठूनतरी आपल्याला समृद्ध करून जातो, असा माझा अनुभव आहे.\nया शनिवार रविवारी म्हणजे २१ आणि २२ तारखेला पुण्यात पहिलं ‘बहुजन संत साहित्य संमेलन’ होतंय. देशभरातून वक्ते त्यात बोलत आहेत. त्याच्या आयोजकांशी माझा तसा थेट परिचय नाही. तरीही त्यांनी मला बोलवलंय, याचा आनंद आहे. त्यात २२ तारखेला सकाळीच सकाळी ‘संतसाहित्य आणि प्रसारमाध्यमं’ असा एक परिसंवाद आहे. हरी नरके, बबन नाखले अशा जाणकार माणसांबरोबरच मीही त्यात बोलणार आहे. बोलायचा प्रयत्न करणाराय.\nआता बोलायचं म्हटल्यावर तयारी हवी म्हणून आता थोड्या वेळापूर्वीच मावलींची ज्ञानेश्वरी काढलीय, तुकाराम महाराजांची गाथा काढलीय. सदानंद मोरेंचं तुकाराम दर्शन तर मास्टरपीसच आहे. सोबतीला आ. ह. साळुंखेंचं विद्रोही तुकारामही आहे. सोबत नामदेव आणि चोखामेळ्यांवरचीही दोनदोन पुस्तकं काढलीत.\nपुस्तकं उघडण्याआधी थोडं आपल्याच दामन में झाकून बघणं गरजेचं वाटलं. कारण विषय थेट आपल्याशी जोडलेला आहे. मीडियात आहोत तर आपण संतसाहित्यावर काय काय काम केलंय ते तपासायला हव, असं वाटलं. फार काही हाताला लागलं नाही. आणखी करायला हवं होतं असं वाटलं. महाराष्ट्र टाइम्सने सांस्कृतिक विशेषांक काढले. त्याच्या पहिल्या अंकात बडव्यांवर लिहिल्याचं लगेच आठवतंय. त्याचं श्रेय जयंत पवारांना. त्यांनीच आषाढी विशेषांकांत वारीचं मॅनेजमेण्ट या विषयावर डब्बेवाल्यांशी बोलून लेख करायला लावला होता.\nछोट्या शहरातला मोठा पोरगा\nगेल्या शुक्रवारी नवशक्तित माझा कॉलम छापून आला. लेखाचा विषय महेंद्रसिंग धोनी आहे. आज त्याला पेप्सीच्या नव्या गटक गटक ऍडमधे पाहिलं. तो आला तेव्हाच काहीतरी वेगळं रसायन होतं हे कळलं होतं. आता तर त्याने आपली छाप कायमस्वरूपी सोडली आहे. आता तो जगातल्या शंभर सर्वात प्रभावशाली माणसांपैकी एक आहे. ओसामाला मारणारे ओबामाही त्याच्याइतके प्रभावी नाहीत, असं टाईम मॅगझिन म्हणतंय.\nटाईम मॅगझिन जगभरातल्या शंभर सर्वात प्रभावशाली व्यक्तीची यादी प्रकाशित करत असते. परवा त��� यादी आली. ही यादी खूप इंटरेस्टिंग आहे. फेसबुकवरच्या एका स्टेटसमुळे इजिप्तमधे क्रांती घडवणारा गुगलमधे काम करणारा साधा नोकरदार वेल घोनीम या यादीत पहिल्या नंबरवर आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग सातव्या नंबरवर आहे. तर विकिलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांगी नवव्या स्थानावर आहे. आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक शेवटच्या रांगेत म्हणजे ८६ व्या स्थानावर आहेत.\nमी शिवाजीराव गायकवाड बोलतोय\nरजनीकांत हगायला बसला... मी एसेमेस वाचायला लागलो. खाली खाली स्क्रोल केलं. बराच वेळानंतर शब्द दिसले... आता त्याला आणखी किती छळणार, सुखाने हगू तरी द्या\n‘रोबोट’ हीट झाला तेव्हापासून रजनीकांतच्या नावाने असे ज्योकवर ज्योक सुरूच आहेत. पडद्यावर सुपरहीरो पण प्रत्यक्षात टक्कल आणि दाढीचे पांढरे खुंट त्याने कधी लपवले नाहीत. रोबोट रिलिज झाला, त्या काळातच तो मुंबईत आला होता. बाळासाहेब ठाकरेंना भेटलाही होता. तेव्हा त्याच्यावर लिहिलं होतं.\nआता रजनीकांत आजारी आहे. हॉस्पिटलमधे दाखल आहे. आपलं कुणी आजारी झालं की त्याला भेटायला जावसं वाटतं. तसंच वाटलं. म्हणून त्याच्यावरचा हा लेख टाकतोय. सध्या ब्लॉगवर मराठी अस्मितेची चर्चा सुरू आहे. तीदेखील यानिमित्ताने सुरू राहू शकेल.\nमराठी बाण्याचा असाही इतिहास\nमी पेपरात लिहायला सुरुवात केली ती बॉलीवूडच्या रिपोर्टिंगनेच. सांस्कृतिक वगैरेच करायची इच्छा होती. राजकारण समाजकारणावर लिहिन असं कधी वाटलं नव्हतं तेव्हा. आता राजकारण समाजकारणावर नेहमी लिहिताना क्वचित कधीतरी फॉर अ चेंज नाटक सिनेमावर लिहिलंय अधूनमधून.\n‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ रिलिज झाला तेव्हा हा लेख लिहिलाय. मला तो सिनेमा बिलकूल आवडला नाही. क्वचित काही डायलॉग सोडले तर त्यात काही घेण्यासारखं नव्हतं. त्यातल्या शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज कळलेच नव्हते. त्यातले चमत्कार करणारे, झिंगलेल्या डोळ्यांचे शिवराय बघणं म्हणजे शिवरायांचा अपमानच होता. तरीही हा सिनेमा धो धो चालला. कारण एकच त्याने मराठी माणसाच्या दुख-या नसेवर बोट ठेवलं होतं. ही नस ज्याला सापडली तो जिंकला. राजकारणातल्या राड्यांमधेही आपल्या सगळ्यांचा हाच अनुभव आहे.\nमुंबई टाइम्सची कव्हर स्टोरी म्हणून मी मराठी बाण्याचा एक वेगळा इतिहास मांडायचा प्रयत्न केला होता. नाटक सिनेमातून मराठी बाणा कसाकसा व्यक्त झालाय, त्यावर हा लेख होता. त्याचा इण्ट्रो असा होता, ‘मराठी माणूस खरं तर जगभर विविध क्षेत्रांत आघाडीवर आहे. पण मुंबईत होणा-या ख-या खोट्या कुचंबणेने तो असुरक्षिततेच्या कोषातही अडकलाय. त्याचा हा विविधरंगी मराठी बाणा सिनेमा नाटकांतून अनेकदा व्यक्त झालाय. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' हा त्याचा लेटेस्ट अविष्कार.’ पण शिवाजीराजेनेही मराठी बाण्याचा ट्रेण्ड काही उभा राहिला नाही.\nबर्लिनच्या भिंती पाडण्यासाठीच असतात\nपरवा एक मेच्या दिवशी आम्ही ‘मी मराठी’वर विशेष बुलेटिन केलं होतं. ‘शाहिरांच्या देशा’ नावाचं. आमचे मित्र श्रीरंग गायकवाड यांनी आमच्या सगळ्या सहका-यांच्या मदतीने हे जमवून आणलं होतं. त्यात अमरशेख, अण्णाभाऊ, गवाणकर, चंदू भरडकर, आत्माराम पाटील, विठ्ठल उमप, शाहीर साबळे, लीलाधर हेगडे असे दिग्गज शाहीर दिसले. काहीजणांचा आवाजही ऐकता आला. विशेष म्हणजे लीलाधर हेगडे, आत्माराम पाटील यांच्या पत्नी इंद्रायणीताई, मधुकर नेराळे, संभाजी भगत, सुबल सरकार, सोलापूरचे अजिज नदाफ, सांगलीचे आदिनाथ विभूते, नंदेश उमप, अमर शेखांच्या थोरल्या कन्या प्रेरणा बर्वे, धाकटे जावई नामदेव ढसाळ, जीएल आणि तारा रेड्डींचे सुपुत्र प्रकाश रेड्डी, प्रकाश खांडगे इतक्या जणांना शाहिरांविषयी बोलतं केलं होतं. इतकं डॉक्युमेंटेशन टीव्हीवर कुठे एकत्र आल्याचं माझ्यातरी ऐकिवात नाही. तांत्रिकदृष्ट्या आमच्या काही मर्यादा नक्कीच आहेत. पण निदान आम्ही सगळ्यांची कृतज्ञतेने आठवण काढली. बरं वाटलं.\nत्यात बेळगावचे एक वयस्कर शाहीर होते, गणपती तंगणकर. हाफपँट, सदरा आणि डोक्यावर फेटा अशा साध्या वेशातले हे शाहीर थकलेल्या आवाजात पोवाडा गाताना दिसले. त्यांच्या आवाजातली आणि नजरेतली खंत आताही डोळ्यासमोरून जात नाही. सीमाभागाचा मुद्दा हृदय कुरतडणाराच आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा अजून पूर्ण झालेला नाही, अशीच यातल्या कार्यकर्त्यांची - नेत्यांची भूमिका होती. कारण बेळगाव, बिदर, भालकी, निपाणी, कारवार महाराष्ट्रात आलेला नाहीय. संयुक्त महाराष्ट्राची लढाई जितकी मुंबईत लढली गेली. तितक्याच त्वेषाने बेळगावातही लढली गेली. मुंबई मिळाल्यावर महाराष्ट्राने ढेकर दिला. पण बेळगाव दूरच राहिला, त्याचं फक्त वाईट वाटून घेतलं. मुंबईसारखं प्राणापणाने लढणारे सीमाभागासाठी तोंडदेखली आंदोलनं क��त राहिले. मुंबई हातची गेली असती तर महाराष्ट्राच्या खिशावर आघात झाला असता. बेळगावात मन अडकलं होतं. मनाला काय किंमत द्यायची गरज नसते.\nही माती तुला कधीचीच विसरलीय\n’हुतात्म्यांच्या नावानं चांगभलं’ हा लेख ब्लॉगवर टाकला. त्याला तुम्ही नेहमीसारखं उचलून धरलंत. थँक्स. याच विषयावरचा आणखी एक लेख आठवला. विंदा गेले तेव्हा नवशक्तिच्या कॉलमात लिहिलेला. एखादा कवी लेखक गेला की आतून गलबलायला क्वचितच होतं. विंदा गेले तेव्हा झालं तसं. इतका मोठा, डोंगरापेक्षा मोठा माणूस. पण आपला वाटायचा साला. बालकवितांपासून अमृतानुभवाच्या मराठी भाषांतरापर्यंत त्याचं वाचलेलं सगळंच नितळ होतं. त्यांना मी ऐकलंही होतं दोनचारदा.\nसगळ्यात आधी ९६ साली. कॉलेजात असताना आज दिनांकमधे लिहायचो. सावंतवाडीला कोकण मराठी साहित्य संमेलन होतं. अंबरीषजी मिश्रंनी आवर्जून पाठवलं होतं तिथं. वय होतं एकोणीस. आजही आहे असं नाही पण तेव्हा फारशी अक्कल नव्हती. फारसं काही आठवत नाही. पण विंदांचा कविता म्हणताना आकाश भारून उरणारा आवाज आठवतोय फक्त. तेव्हा त्यांनी ‘हे श्रेय तुझेच आहे’ ही कविता ऐकली होती.\nसाधारण गेल्या नोव्हेंबर २००९ ची गोष्ट आहे. माझ्या एका मित्राने मला निरोप दिला. उद्धव ठाकरेंना मला भेटायचं होतं. भेटीचे दोन संदर्भ होते. एक मटात असताना ‘हल्ला आणि पराभव’ नावाचं आर्टिकल लिहिलं होतं. शिवसेनेनं वागळेंसाठी आयबीएन लोकमतच्या ऑफिसावर हल्ला केला होता. त्यावर मी टीका केली होती. त्याविषयी आमची चांगली चर्चा झाली. त्यापूर्वी अनेक वर्षं कार्यक्रम आणि प्रेस कॉन्फरन्सेसमधून आम्ही भेटलो असू. पण वन टू वन पहिल्यांदाच भेटलो होतो.\nदुसरा संदर्भ हा की मी तेव्हा मटाचा राजीनामा दिला होता. नोटीस पीरियड चालला होता. पुढे ‘मी मराठी’त नोकरी धरली, पण तेव्हा पुन्हा नोकरी करायची इच्छा नव्हती. मी प्रबोधनकारांवर काम करायची इच्छा बोलून दाखवली. मी प्रबोधनकारांवर खूप खूप बोलत होतो. काय करता येईल, ते सांगत गेलो. त्यांनी पॉझिटिव रिस्पॉन्स दिला. त्यातून पुढे प्रबोधनकार डॉट कॉमचं काम उभं राहिलं.\nमी सचिन परब. I’m Sachin Parab. लिहिणं हाच आवडीचा छंद. खाज.वगैरे. Writing is my Passion and Profession. तोच पोटापाण्याचा धंदा. पत्रकार आहे. I’m a Journalist.\nगुढीपाडवा हे हिंदू नव वर्षं नाही\nकपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे\n प्रबोधनकार नेमकं काय सांगतात\nबह���जनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही\nटिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण\nहे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना\nशिवशक्ती भीमशक्तीः राजकारण की समाजकारण\nछोट्या शहरातला मोठा पोरगा\nमी शिवाजीराव गायकवाड बोलतोय\nमराठी बाण्याचा असाही इतिहास\nबर्लिनच्या भिंती पाडण्यासाठीच असतात\nही माती तुला कधीचीच विसरलीय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/girish-bapats-bungalow-fire-in-mumbai/66821/", "date_download": "2020-05-29T19:26:42Z", "digest": "sha1:NXUAHHQW3UL5X4YE72I6WGRMHOCPPSHH", "length": 9280, "nlines": 97, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Girish Bapats bungalow fire in Mumbai", "raw_content": "\nघर महामुंबई भाजप नेते गिरीश बापट यांच्या शासकीय बंगल्यातील सर्व्हट कॉर्टरला भीषण आग\nभाजप नेते गिरीश बापट यांच्या शासकीय बंगल्यातील सर्व्हट कॉर्टरला भीषण आग\nअन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या शासकीय बंगल्याला आग लागली आहे.\nअन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या मलबार हिल येथील शासकीय बंगल्याच्या परिसरामध्ये मोठी आग लागली. या बंगल्याचे नाव ज्ञानेश्वरी बंगला असे आहे. बंगल्याच्या सर्व्हट कॉर्टरला ही आग लागली. सिंलेडरचा स्फोट झाल्याने ही घटना घडली. बंगल्यामध्ये लाकडी बांधकाम मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आग वाढली. सर्व्हट कॉर्टरमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी सामान होते. त्यामुळे आग जास्त भडकली. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. गिरीश बापट यांचा बंगला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्याच्या शेजारीच आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.\nगिरीश महाजनांना सर्वप्रथम निदर्शनास आले\nसर्व्हट कॉर्टरमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर शेजारच्या बंगल्यातील गिरीश महाजन यांना सर्वप्रथम ही घटना निदर्शनास आली. त्यांनी ताबडतोब अग्निशमन दलाला याविषीची माहिती दिली. परंतु, कॉर्टरमध्ये मोठ्या प्रमाणात लाकडी सामान असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. घटनास्थळी ताबडतोब अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या. अग्निशनम दलाच्या कठोर परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे. सध्या घटनास्थळी कुलिंगचे काम सुरु आहे.\nगिरीश बापट मुंबईच्या दिशेला रवाना\nदरम्यान, आगीची माहिती मिळताच गिरीश बापट मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत.\nअन्न व नागरी पुरवठा ��ंत्री गिरीश बापट यांच्या मलबार हिल येथील ज्ञानेश्वर या बंगल्याला भीषण आग. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी उपस्थित. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरु | #MyMahanagar #Fire @GirishBapatBJP pic.twitter.com/jcx5UxkxTU\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nअमृता फडणवीस यांची लहानपणापासूनची ‘ही’ इच्छा झाली पूर्ण\nमद्याची ऑनलाईन ऑर्डर देणे प्राध्यापकाला पडले महागात\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nशिवसेना शाखा यापुढे दवाखाने होणार\nमहापालिकेच्या मृत कर्मचार्‍यांना ५० लाख मिळवून देणार\nकोरोना योद्धांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण – अजित पवार\n कुटुंबियांच्या नकळत केले मृतदेहावर अंत्यसंस्कार\nभरमसाठ बिल उकळण्याऱ्या मुंब्र्यातील तीन खाजगी रुग्णालयांवर गुन्हा दाखल\nKBC मध्ये १ करोड जिंकणारा विजेता बनला आयपीएस अधिकारी\nखासगी हॉस्पिटल्सचा मनमानी कारभार सुरूच\nकलिंगड खाण्याचे काही फायदे काही तोटे\nViral: वॉर्डरॉबमधील कपड्यांना आलायं कंटाळा\nमनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र\nलोकमान्य टिळक टर्मिनसवर मजूर ताटकळत उभे\nPhoto: रोहित-कुंती पवार Anniversary\nPhoto: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूट\nमहालक्ष्मी रेस कोर्स येथे नवं क्वारंटाइन सेंटर\nमजुरांची घरी जाण्याची ओढ काही थांबेना\nPhoto: सुंदर अभिनेत्री ओठांची सर्जरी करून पस्तावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/prathit-yash-sanstha-kolhapur-bharti-2020/", "date_download": "2020-05-29T19:25:42Z", "digest": "sha1:O5IQOKEKWWMHBS3B777ZB7WP3SSLZDUU", "length": 5269, "nlines": 89, "source_domain": "mahabharti.in", "title": "Prathit Yash Sanstha Kolhapur Bharti 2020 - सहायक शिक्षक", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nप्रथितयश संस्था कोल्हापूर भरती २०२०\nप्रथितयश संस्था कोल्हापूर भरती २०२०\nPrathit Yash Sanstha Kolhapur Bharti 2020 : प्रथितयश संस्था कोल्हापूर येथे सहायक शिक्षक पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२० आहे.\nपदाचे नाव – सहायक शिक्षक\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nनोकरी ठिकाण – कोल्हापूर\nअर्ज पाठीविण्याचा पत्ता – दैनिक लोकमत, पूर्णिमा अपार्टमेंट, कोंडा ओळ, कोल्हापूर – ४१६००२\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मे २०२० आहे.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B0/", "date_download": "2020-05-29T18:54:41Z", "digest": "sha1:IFOYWWRU6ZKIOCXAKWA5V4HFL5XWPZAO", "length": 8272, "nlines": 59, "source_domain": "www.navprabha.com", "title": "मुंबईचे लक्ष्य अंतिम फेरी | Navprabha", "raw_content": "\nमुंबईचे लक्ष्य अंतिम फेरी\n>> चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध आज ‘क्लॉलिफायर १’\nविद्यमान विजेता चेन्नई सुपर किंग्स व मुंबई इंडियन्स यांच्या इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या १२व्या मोसमातील पहिला प्ले ऑफ सामना आज मंगळवारी खेळविला जाणार आहे. विशेष म्हणजे या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार असल्याने उभय संघ आपला सर्वोत्तम खेळ दाखवणार आहेत.\nआयपीएलच्या इतिहासातील सर्वांत मुरलेल्या दोन संघांमधील ही लढत क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. चेन्नईचा मागील काही सामन्यांतील ढासळलेला फॉर्म त्यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरू शकतो. सुमार कामगिरीनंतर केवळ एका सामन्यात तळपलेली शेन वॉटसनची बॅट, दुखापतग्रस्त झाल्यामुळे केदार जाधवची जागा घेण्यासाठी दुसर्‍या खेळाडूची निवड चेन्नईसाठी डोकेदुखी ठरू शकते. परंतु, प्रतिकुल परिस्थितीतही ‘कूल’ राहून खेळ करण्याची क्षमता चेन्नई संघात आहे.\nसाखळीतील दोन्ही लढतीत चेन्नईला मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३ एप्रिलला हे दोन संघ पहिल्यांदा या स्पर्धेत आमने सामने आले होते. त्यावेळी जेसन बेहरनडॉर्फ, लसिथ मलिंगा आणि हार्दिक पंड्याने केलेल्या मार्‍याच्या जोरावर मुंबईने घरच्या मैदानावर विजयाची नोंद केली होती. इतकेच नव्हे तर चेन्नई सुपरकिंग्सवर ३७ धावांनी मात करत मुंबईने चेन्नईची विजयाची मालिका खंडीत केली होती. घरच्या प्रेक्षकांच्या जोरावर मुंबईला नमविण्याचे चेन्नईचे मनसुबे असले तरी आकडेवारी मात्र त्यांच्या विरोधात जात आहे. चेन्नईच्या मैदानावर मुंबईने सात पैकी पाच सामने जिंकले आहेत तर चेन्नईला केवळ दोन सामन्यांत विजय प्राप्त करता आला आहे. चेन्नईची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करणारी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे प्रभावी फिरकी मारा करणारा संघच आज विजय मिळविण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nमुंबई इंडियन्स संभाव्य ः रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इविन लुईस, इशान किशन, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कायरन पोलार्ड, राहुल चहर, लसिथ मलिंगा व मिचेल मॅकेलनाघन.\nचेन्नई सुपरकिंग्स ः शेन वॉटसन, फाफ ड्युप्लेसी, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायडू, ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, हरभजन सिंग, इम्रान ताहीर, दीपक चहर व शार्दुल ठाकूर.\nPrevious: ट्रेलब्लेझर्सची सुपरनोव्हाजवर मात\nNext: स्मार्ट सिटीखालील कामांची माहिती द्यावी : गोसुमं\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathibhau.com/tag/quotes-of-dr-babasaheb-ambedkar-in-marathi/", "date_download": "2020-05-29T21:16:00Z", "digest": "sha1:U6OVNINOROI6QVM22JB4UGAOQM5Y227Q", "length": 3025, "nlines": 57, "source_domain": "marathibhau.com", "title": "quotes of dr.babasaheb ambedkar in marathi - Marathi Bhau", "raw_content": "\nQuotes of Dr. Babasaheb Ambedkar || डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार\nQuotes of Dr. Babasaheb Ambedkar || डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय …\nपूर्ण वाचा Quotes of Dr. Babasaheb Ambedkar || डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार\n10+ स्टिव्ह जॉब्स ���ांचे सर्वोत्कृष्ठ विचार || Steve jobs Quotes in Marathi\nQuotes of Dr. Babasaheb Ambedkar || डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://parabsachin.blogspot.com/2017/01/", "date_download": "2020-05-29T21:02:31Z", "digest": "sha1:LSDWNDSJGJXRCO6U3I5U52ABALXRQQV4", "length": 8378, "nlines": 102, "source_domain": "parabsachin.blogspot.com", "title": "माझं आभाळ: 01/01/17 - 01/02/17", "raw_content": "\nमी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची. त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.\nमजबुरी का नाम नरेंद्र मोदी\nगोव्यातली तीन वर्षं मजेतच गेली. नवे मित्र भेटले. खूप नवं समजून घेता आलं. खूप नवं शिकता आलं. तिथल्यासाठी लिहिताना शैलीही मुळातून बदलावी लागली होती. एकतर आक्रमकता आवरायला लागली. तसा गोव्याचा स्वभावच नाही. मी ज्या पेपरचा संपादक होतो, त्या गोवादूतचा स्वभावही माझ्या आजवरच्या लिखाणापेक्षा वेगळा होता. मुंबईत लिहिताना वाचक अगदी ओळखीचा होता. गोव्यात तसं नव्हतं. विषय समजावून सांगण्यातच लेखाची शब्दसंख्या संपून जायची. भूमिका कशीबशी शेवटच्या पॅराग्राफमधे मांडावी लागायची. शिवाय नियमित अग्रलेख लिहिणं थकवणारंच होतं. आमचे कार्यकारी संपादक सुनील डोळे यांनी त्याचा भार फार येऊ दिला नाही. तरीही अनेकदा माहीत नसलेल्या विषयांवरही लिहावं लागायचं. पर्याय नव्हता.\nमोर्चा निघावा शूद्रत्वाच्या सन्मानासाठी\nमला आलेला मेल. १५ जानेवारीची सकाळ.\nतुमचा लेख वाचला आणि जाणवलं की तुमच्यासारख्या छुपा जातीयवादी माणसाचा जो तर-फडा होत आहे तोच ह्या मोर्चाच्या आयोजनाचा फायदा आहे.\nअरे किती दिवस तुम्ही लोक मराठा समाजाला तुमचा गुलाम समजणार\nतो मोदी स्वतः गांधीची जागा घेत आहे तिथे लिहा ना लेख, गोडसेच्या औलादीकडून आम्हांला तत्वज्ञानांची आवश्यकता नाही.\nआम्ही दिव्य मराठी पेपर विकत घेवून वाचतो. जरी आज ब्राह्मण पत्रकार 98 टक्के मीडियामध्ये आहे म्हणून आम्ही तुम्हाला फॉलो करणार नाही. जरा व्यावसायिकता जपा आणि लोकांना खोट्या भाकडकथा सांगून पोट भरायचे धंदे बंद करा.\nएक मराठा लाख मराठा\nश्रीरंगजी म्हणतात पत्रकारितेतले अनेकजण मधूनच कोमात जातात. म्हणजे ते मेन स्ट्रीममधे दिसत नाहीत. आर्थिक गणित बिघडलेलं असतं. समोर दिशा कळत नाही. कुछ जमता नही. सप्टेंबरच्या आसपास रिंगणचं काम संपल्��ानंतर मीपण तसा कोमातच जमा होतो.\nमाझं श्रीरंगजींना म्हणणं असतं आपण अधूनमधून कोमात असणारच. तेव्हाही आपण नाचतच राहायला हवं, शुद्धीवर असताना नाचतो तसेच. सगळं सुरळीत असताना कोमा स्वतःहून ओढावून घ्यायची खाज असेल तर असं पॉझिटिव राहण्याशिवाय गत्यंतरही नसतं. तरीही कधीतरी निराशा येऊनच जाते. १६च्या शेवटचे चारपाच दिवस तसे होते. पण नव्या वर्षात सगळी जळमटं फेकली गेली. हॅपी न्यू इयर.\nमी सचिन परब. I’m Sachin Parab. लिहिणं हाच आवडीचा छंद. खाज.वगैरे. Writing is my Passion and Profession. तोच पोटापाण्याचा धंदा. पत्रकार आहे. I’m a Journalist.\nगुढीपाडवा हे हिंदू नव वर्षं नाही\nकपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे\n प्रबोधनकार नेमकं काय सांगतात\nबहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही\nटिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण\nहे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना\nमजबुरी का नाम नरेंद्र मोदी\nमोर्चा निघावा शूद्रत्वाच्या सन्मानासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2020-05-29T21:30:18Z", "digest": "sha1:GUC6PIXPEAHV4CROVKGWJBXFJJWEY5QP", "length": 8199, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कर्मान प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\n(केर्मान प्रांत या पानावरून पुनर्निर्देशित)\nकर्मानचे इराण देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १,८०,७२६ चौ. किमी (६९,७७९ चौ. मैल)\nघनता १६ /चौ. किमी (४१ /चौ. मैल)\nप्राचीन काळी बांधलेली बर्फ साठवण्यासाठीची इमारत\nकेर्मान प्रांताच्या महान शहरातील शाझदेह बाग\nशाहदाद शहरातील पाच हजार वर्षांपूर्वीचा काश्याचा ध्वज\nकर्मान किंवा कार्मेनिया (फारसी: استان کرمان;ओस्तान ए केर्मान) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. इराणच्या आग्नेय भागात स्थित असलेला हा प्रांत आकाराने इराणमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून कर्मान ह्याच नावाचे शहर येथील राजधानीचे शहर आहे.\nबाफ्त, बरदसीर, बाम, जिरोफ्त, जौपर, राफसंजान, झरांद, सिरजान, शहर ए बाबक, केर्मान, महान, रायेन, कहनुज, घलेगंज, मनुजान, रूडबार ए जोनोब, अनबार आबाद आणि रावार ही कर्मान प्रांतातील काही मोठी शहरे आहेत.\nप्राचीनकाळात हा भाग कार्मेनिया या नावाने ओळखला जायचा.[१] येथील भूभाग भूकंपप्रवण क्षेत्रात मोडत असून आजवर येथे अनेक मोठे भूकंप झाले आहेत.\n\"अधिकृत संकेतस्थळ\" (फारसी भाषेत).\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअर्दाबिल • आल्बोर्ज • इलाम • इस्फहान • कर्मान • कर्मानशाह • काजविन • कुर्दिस्तान • कोगिलुये व बोयेर-अहमद • कोम • खुजस्तान • उत्तर खोरासान • दक्षिण खोरासान • रझावी खोरासान • गिलान • गोलेस्तान • चहार्महाल व बख्तियारी • झंजान • तेहरान • पश्चिम अझरबैजान • पूर्व अझरबैजान • फार्स • बुशहर • मर्काझी • माझांदारान • याझ्द • लोरिस्तान • सिस्तान व बलुचिस्तान • सेमनान • हमादान • होर्मोज्गान\nCS1 फारसी-भाषा स्रोत (fa)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%88%E0%A4%B8_%E0%A4%A1%E0%A4%BF_%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%95", "date_download": "2020-05-29T21:25:17Z", "digest": "sha1:PF5NQOQVFTKSX5T37F3GWW43ZAGZYINY", "length": 4405, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चार्ल्स रुईस डि बीरेनब्रुक - विकिपीडिया", "raw_content": "चार्ल्स रुईस डि बीरेनब्रुक\nचार्ल्स रुईस डि बीरेनब्रुक\nजॉंखीर चार्ल्स जोसेफ मरिया रुईस डि बीरेनब्रुक (१ डिसेंबर, इ.स. १८७३ - १७ एप्रिल, इ.स. १९३६) हा नेदरलॅंड्सचा पंतप्रधान होता. हा १९१८ ते १९२५ आणि १९२९ ते १९३३ दरम्यान सत्तेवर होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८७३ मधील जन्म\nइ.स. १९३६ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pmc.gov.in/mr/cycle", "date_download": "2020-05-29T20:39:41Z", "digest": "sha1:BLMRLFGBSDMNTD3VZZ63ZKAJCIAPCFE4", "length": 21607, "nlines": 369, "source_domain": "pmc.gov.in", "title": "सर्वसमावेशक सायकल प्लॅन | Home | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nलेखापरीक्षा अहवाल २०१४ -१५\nलेखापरीक्षा अहवाल २०१५ -१६\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहिला व बाल कल्याण\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nअहवाल / सविस्तर प्रकल्प अहवाल\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nवृक्ष कापणी परवानगी व ई - टिकिटिंग संगणक प्रणाली\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nस्थानिक संस्था कर नोंदणी\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nमालमत्ता कर ना हरकत\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nऑनलाईन डेथ पास अर्ज\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » सर्वसमावेशक सायकल प्लॅन\nपुणे शहराच्या सर्वसमावेशक सायकल आराखड्याविषयी सर्व काही\nपहा शहरातील सार्वजनिक सायकल पार्किंगची ठिकाणे\nसर्वसमावेशक सायकल आराखड्याविषयी सर्व काही\nवाचा पुणे शहराच्या सर्वसमावेशक सायकल आराखड्याविषयी सर्व काही\nपहा शहरातील सार्वजनिक सायकल पार्किंगची ठिकाणे\nरस्ते उभारणी मार्गदर्शक तत्त्वे\nपुणे शहरात अधिकाधिक उत्कृष्ट रस्ते तयार निर्माण करण्यासाठी\n-- परिणाम आढळला नाही --\nपुणे महानगरपालिकेच्या सर्वसमावेशक सायकल प्लॅन विभागामार्फत खालील जबाबदाऱ्या पार पाडल्या जातात.\nसायकल आराखडयाचा अंमलबजावणीचे नियोजन करणे, बजेट तयार करणे, अंमलबजावणीकरिता पुणे मनपाच्या विविध विभागांशी, क्षेत्रिय कार्यालयांशी, अन्य घटक आणि बाह्‌य यंत्रणा व विभागांशी समन्वय साधणे आणि अंमलबजावणीचे देखरेख करणे व आढावा घेणे असे कामकाज करावयाचे आहे.\nसायकलिंग व पादचारी यांना अनुकूल पायाभूत सुविधा विकसीत करण्यामध्ये आणि त्यांच्या देखरेखीमध्ये लोकांचा व सायकलचालकांचा सहभाग मिळविणेच्या दृष्टीने कामकाज करावयाचे आहे.\nवाहतुकीचे साधन म्हणून सायकलचा वापर करण्याचे सध्याचे प्रमाणे टिकविण्याबरोबरच अन्य संभाव्य वापरकर्त्यांना सायकलिंगसाठी उद्युक्‍त करणेबाबत प्रयत्न करावयाचे आहेत.\nवाहतुकीमध्ये स्वयंचलित वाहनांपेक्षा सायकलिंगला प्राधान्य मिळवून देणे.\nपुणे महानगरपालिकेने तज्ञ सल्लागारांमार्फत तयार केलेल्या एकात्मिक सायकल आराखड्‌याप्रमाणे कामकाजावर देखरेख व नियंत्रण करणे.\nआराखडयात दर्शविलेले सर्व सायकल मार्ग पुणे मनपाचे विकास आराखडयात आवश्यकतेनुसार समाविष्ट करणे.\nपुणे पब्लिक बायसिकल शेअर (PBS) धोरणानुसार कामकाज पाहणे.\nशहरी रस्ते उभारणीसाठी मार्गदर्शक तत्त्वे (...\n--कोणतेही फोटोज् आढळले नाहीत --\n-- कोणतेही व्हिडिओ आढळले नाहीत --\nखाते प्रमुखाचे नाव: श्री. नरेंद्र साळुंके\nमोबाइल क्रमांक: +91 9689931390\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. विशाल भोसले\nमोबाइल क्रमांक: +91 9689937275\nविभाग पत्ता: मुख्य अभियंता (प्रकल्प) कार्यालय, वीर सावरकर भवन, पुणे महानगरपालिका, शिवाजी नगर, पुणे - ४११ ००५\nदूरध्वनी क्रमांक: + 20255006630\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nखाते प्रमुखाचे नाव: श्री. नरेंद्र साळुंके\nमोबाइल क्रमांक: +91 9689931390\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. विशाल भोसले\nमोबाइल क्रमांक: +91 9689937275\nविभाग पत्ता: मुख्य अभियंता (प्रकल्प) कार्यालय, वीर सावरकर भवन, पुणे महानगरपालिका, शिवाजी नगर, पुणे - ४११ ००५\nदूरध्वनी क्रमांक: + 20255006630\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nटोल फ्री: १८०० १०३० २२२\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nशेवटची सुधारणा - May 25, 2020\nकॉपीराइट © २०२० पुणे महानगरपालिका. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogbencher/blog-post/1197706/sc-reopens-homosexuality-debate-refers-section-377-plea-to-5-judge-bench/", "date_download": "2020-05-29T19:07:58Z", "digest": "sha1:OO7OM6BPABAHYYR2CX2TI5K2ZDQJ4EVR", "length": 20254, "nlines": 61, "source_domain": "www.loksatta.com", "title": "समलिंग समानता", "raw_content": "\nसमलैंगिकतेचा मुद्दा नव्याने तपासण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला, हे स्वागतार्हच.\nलैंगिकतेबाबतचा मागास कायदा बदला अशी नि:संदिग्ध भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेणे ही काळाची गरज होती. हे कर्तव्य सर्वोच्च न्यायालयाने २०१३ सालीच पार न पाडल्यामुळे नकळतपणे सनातन्यांना बळ मिळाले.\nदेशाच्या सर्वोच्च न्यायालयाने समलिंगी संबंधांना गुन्हा ठरवणारा आपलाच आधीचा निर्णय बदलण्याची तयारी मंगळवारी दाखवली. या सर्वोच्च शहाणपणाचे मनापासून स्वागत. याचे कारण बहुसंख्य एका विशिष्ट मार्गाने लैंगिकतेचा आनंद मिळवतात म्हणून अन्य मार्गानी तो घेणाऱ्यांना गुन्हेगार ठरवणे हे समाजाच्या मागासतेचेच लक्षण होते. एखाद्या प्रांतात बहुसंख्य शाकाहारी आहेत म्हणून मांसाहारीस जातबाह्य़ करणे हे जसे आणि जितके मागास आहे तसे अणि तितके व्यक्तीच्या खासगी आयुष्यातील लैंगिकतेविषयी विशिष्ट आग्रह धरणे हे प्रतिगामी होते आणि आहे. तेव्हा या संदर्भातील कायदा बदलण्याची गरज होती. मानवाच्या सांस्कृतिक-सामाजिक उत्क्रांतीत त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी ज्याप्रमाणे बदलल्या त्याप्रमाणे त्यांचा लैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला. आपल्याकडे पूर्वी ���ाव खाणे हे घरोघर पापसमान मानले जात होते. म्हणून आज त्याच्यावर बंदी आहे काय पूर्वी महिलांनी परपुरुषाशी संबंध सोडाच, साधे बोलणेदेखील वर्ज्य होते. त्यात कालानुरूप बदल झाला नाही काय पूर्वी महिलांनी परपुरुषाशी संबंध सोडाच, साधे बोलणेदेखील वर्ज्य होते. त्यात कालानुरूप बदल झाला नाही काय पूर्वी समुद्र ओलांडणे हे पूर्णपणे त्याज्य होते. आता ते तसे राहिले आहे काय पूर्वी समुद्र ओलांडणे हे पूर्णपणे त्याज्य होते. आता ते तसे राहिले आहे काय तेव्हा या आणि अशाबाबतीत जसा कालानुरूप बदल झाला तसा बदल व्यक्तीस स्वत:च्या इंद्रियाचा खासगी वापर करू देण्याबाबतही घडणे आवश्यक होते. जोपर्यंत कोणतीही फसवणूक नाही, लबाडी नाही आणि जबरदस्ती नाही तोपर्यंत हा अत्यंत खासगी आनंद कोणी कसा लुटावा यात नाक खुपसण्याचे कारण सरकारला नाही. परंतु आपल्याकडे लैंगिकतेबाबत एकंदरच समाजात दांभिकता ठासून भरलेली असल्याने परंपरेच्या पालख्या आंधळेपणाने वाहण्याखेरीज आपण काहीही केले नाही. यातील दुर्दैवाचा भाग म्हणजे एरवी समाजास नैतिकतेचा मार्ग दाखवू पाहणाऱ्या सर्वोच्च न्यायालयानेदेखील या मुद्दय़ावर सरकारइतकाच आंधळेपणा दाखवला. याची जाणीव मंगळवारी अखेर सर्वोच्च न्यायालयास झाली आणि आपल्या दृष्टिकोनात बदल करण्यासाठी पाच जणांचे खंडपीठ नेमून हा मुद्दा नव्याने तपासण्याचा निर्णय न्यायालयाने दिला. याचा अर्थ लिंग समानता परिस्थितीत बदल झाला नसला तरी त्या दिशेने निदान जाण्याची तयारी तरी सर्वोच्च न्यायालयाने दाखवली. हेही नसे थोडके.\nयाचे कारण गेली १६ वर्षे आपल्या देशातील समलिंगी, उभयलिंगी, भिन्नलिंगी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. एकविसाव्या शतकात जाण्याचे स्वप्न पाहणारा भारत या मुद्दय़ावर मध्ययुगीन सौदी अरेबिया आदी देशांपेक्षा वेगळा नाही, हे भीषण वास्तव यातून दिसत होते. जगातील उरुग्वेसारख्या अप्रगत किंवा आपल्याच प्रगतीरेषेतील दक्षिण अफ्रिकेनेदेखील समलिंगी विवाह कायदेशीर ठरवलेला आहे. अमेरिका, युरोपातील देशांचा तर याबाबत दाखला देण्याचीही आपली योग्यता नाही, इतके ते वैयक्तिक स्वातंत्र्याबाबत पुढारलेले आहेत. आपल्याला मात्र लैंगिकतेभोवतीचा परंपरेचा पाश तोडणे अजूनही जमत नव्हते. या संदर्भातील ताजा प्रयत्न काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी करून पाहिला. वस्तुत: ��रवी या थरुरांकडून राजकारणात बरे म्हणावे असे काही घडलेले नाही. परंतु या मुद्दय़ावर मात्र त्यांनी लोकसभेत व्यक्तिगत विधेयक मांडण्याचे धाडस दाखविले. समलैंगिकतेस गुन्हा ठरवणारे घटनेचे ३७७वे कलम रद्द केले जावे, यासाठी ते विधेयक होते. परंतु ते मंजूर झाले तर जणू आपल्याच चारित्र्यावर काही शिंतोडे उडतील या भीतीने सत्ताधारी भाजपच्या खासदारांनी ते हाणून पाडले. त्यामुळे प्रश्न होता तेथेच राहिला. अखेर तो सोडवण्यासाठी मार्ग दाखवला तो सर्वोच्च न्यायालयानेच. तसे करणे या देशातील या सर्वोच्च न्याययंत्रणेचे कर्तव्य होते.\nयाचे कारण हा प्रश्न चिघळला तोच मुळी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिगामी विचारसरणीमुळे. दिल्ली उच्च न्यायालयाने लिंगस्वातंत्र्याचे तत्त्व मान्य करणारा महत्त्वपूर्ण निर्णय २००९ मध्ये दिला होता आणि सहमतीने झालेल्या समलिंगी संबंधांत गुन्हेगारी काहीही नाही असा स्वच्छ निर्वाळा दिला होता. परंतु हा प्रश्न २०१३ साली सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर या न्यायालयाने इतिहासाचे चक्र पुन्हा उलटे फिरवले आणि अशा संबंधांवर बंदी कायम ठेवली. याचा अर्थ आपल्या उच्च न्यायालयाने जो काही प्रागतिक समंजसपणा दाखवला होता तो सर्वोच्च न्यायालयाकडे नव्हता. हे आपले दुर्दैवच. आज जगात समलिंगी विवाह कायदेशीर ठरवले जात असताना आपल्या सर्वोच्च न्यायालयाने अशी मध्ययुगीन भूमिका घ्यावी हे अधिकच दु:खदायक. वर न्यायालयीन शहाजोगपणा असा की बदल करावा असे या ३७७ कलमात काही नाही, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आणि या कायद्यात बदल करावयाचा असल्यास तो संसदेनेच करावा ही पुष्टी जोडली. हे तर केवळ अतर्क्य होते. कारण असे करून सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाची जबाबदारी पुन्हा सरकार आणि संसदेकडे ढकलली. तेवढा पुरोगामी पोच या दोघांना असता तर मामला आपल्यापर्यंत आलाही नसता, हे सर्वोच्च न्यायालयाने लक्षातही घेतले नाही. एरवी स्वत:ला हवे असेल तेव्हा वाटेल त्या विषयावर प्रवचन देणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने हा मुद्दा अब्रह्मण्यम म्हणून सोडून दिला. वास्तविक न्यायालयीन चौकट सोडून प्रशासनात हस्तक्षेप होतो की काय असा संशय यावा असे अनेक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने अलीकडच्या काळात दिले आहेत. तेव्हा अशा परिस्थितीत लैंगिकतेबाबतचा मागास कायदा बदला अशी नि:संदिग्ध भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेणे ही काळाची गरज होती. हे कर्तव्य सर्वोच्च न्यायालयाने पार न पाडल्यामुळे नकळतपणे सनातन्यांना बळ मिळाले. यात लक्षात घेण्याजोगी बाब ही की भारतीय दंड विधान हा १८६०चा कायदा जरी आज लागू असला आणि त्यात समलैंगिकता गुन्हा म्हणून नोंदला असला तरी तो कायदा ब्रिटिश संसदेने पारित केलेला होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही हा कायदा जसाच्या तसाच लागू ठेवणे हेच मुळात हास्यास्पद होते. परंतु २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आलेल्या भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद ३७२ नुसार १८६०चा कायदाच पुन्हा लागू झाला. १९४७ व १९५० मध्ये अबाधित राहिलेल्या कलम ३७७ने पुढे गोंधळ घातला. भारतीय दंड विधानामध्ये बलात्काराच्या गुन्ह्य़ानंतर अनसíगक संबंधाच्या गुन्ह्य़ाचा उल्लेख आहे. कलम ३७७ नुसार जो कोणी स्वेच्छेने पण निसर्गनियमाविरुद्ध असा शरीरसंबंध करेल, त्याला जन्मठेप वा दहा वर्षांपर्यंतची सक्तमजुरी व दंड अशी शिक्षा आहे. इतके हळवे आणि मागास समाजमन अन्य कोणत्या देशात नसेल. पण ते आपल्याकडे होते आणि आहे. एकेकाळी ऑस्कर वाइल्डसारखा लेखक हा समलिंगी आहे म्हणून समाजरोषास बळी पडला होता. वा ज्याने आधुनिक संगणकास जन्म दिला ती अ‍ॅलन टय़ुरिंगसारखी व्यक्ती तर समलिंगी असल्याच्या आरोपावरून आयुष्यातून उठवली गेली. याबद्दल पुढे ब्रिटनच्या राणीने टय़ुरिंग यांची मरणोत्तर माफी मागितली आणि समलैंगिकतेत काहीही गैर नाही, असा निर्वाळा दिला. तेवढे मोठे समाजमन आपल्याकडे नाही. तेव्हा याबाबत सर्वोच्च न्यायालयानेच काही करणे आवश्यक होते. याचे कारण केवळ अशी बंदी कालबाह्य़ आहे, हेच नाही. तर ती अमलात आणणे शक्य नाही, हेदेखील लक्षात घ्यावयास हवे. ते लक्षात न घेतल्यामुळे सरकारी यंत्रणेस उगाच भ्रष्टाचाराची आणखी एक संधी मिळते, हेही ध्यानात घ्यावयास हवे. तेव्हा हा सर्व विचार सर्वोच्च न्यायालयाने केला आणि या कायद्याच्या वैधतेबाबत पुन्हा एकदा घटनात्मक तपासणीचा निर्णय दिला. अन्य मुद्दय़ांवरील समानतेप्रमाणे लैंगिक समानतादेखील असणे ही काळाची गरज आहे.\nBLOG : माधुरी दीक्षित, करीना कपूर, इशा कोप्पीकर आणि राजकारण\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरु��ाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nलोकसत्ता 'ब्लॉग बेंचर्स'वरील ब्लॉगवर तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमची प्रतिक्रिया शेअर करून त्यांना ती वाचायला आणि लाईक करायला जरूर सांगा. 'लोकसत्ता'च्या परीक्षक मंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त तुमच्या प्रतिक्रियेला मिळालेल्या लाईक्सचाही स्पर्धेचा विजेता/विजेती निवडताना विचार केला जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/scanners/expensive-scanners-price-list.html", "date_download": "2020-05-29T19:19:26Z", "digest": "sha1:SYTBJZM7RKUPMKXYZFAXEJJXHXGWAIHN", "length": 14867, "nlines": 367, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग श्चान्नेर्स | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nExpensive श्चान्नेर्स India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 1,45,000 पर्यंत ह्या 30 May 2020 म्हणून India मध्ये खरेदी महाग श्चान्नेर्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग स्कॅनर India मध्ये हँ सचंजेत ३०००स२ डोकमेण्ट स्कॅनर Rs. 25,890 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी श्चान्नेर्स < / strong>\n2 श्चान्नेर्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 87,000. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 1,45,000 येथे आपल्याला कॅनन शीतफेड म१०६० स्कॅनर उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nExpensive श्चान्नेर्स India 2020मध्ये दर सूची\nकॅनन शीतफेड म१०६० स्कॅनर Rs. 145000\nकॅनन दर म१४० ईमागेफॉर्मू� Rs. 121146\nहँ सचंजेत 8270 डोकमेण्ट फ्लॅ Rs. 61750\nहँ स्कॅनर 7000 शीतफीड स्कॅनर Rs. 55149\nफुजीतसु सकेंसांप स्व६०० � Rs. 45999\nफुजीतसु सकेंसांप इक्स५०० Rs. 43500\nकोडॅक इ११५० स्कॅनर ब्लॅक Rs. 38000\nदर्शवत आहे 30 उत्पादने\nकॅनन शीतफेड म���०६० स्कॅनर\n- उब सपोर्ट USB 2.0\n- डफ सपोर्ट Yes\nकॅनन दर म१४० ईमागेफॉर्मूला स्कॅनर\nहँ सचंजेत 8270 डोकमेण्ट फ्लॅटबंद स्कॅनर\n- डफ सपोर्ट Yes\nहँ स्कॅनर 7000 शीतफीड स्कॅनर अविलंबले\n- डफ सपोर्ट Yes\nफुजीतसु सकेंसांप स्व६०० स्कॅनर व्हाईट\n- डफ सपोर्ट Yes\nफुजीतसु सकेंसांप इक्स५०० सिस स्कॅनर ब्लॅक\nकोडॅक इ११५० स्कॅनर ब्लॅक\n- डफ सपोर्ट Yes\n- उब सपोर्ट USB 2.0\n- डफ सपोर्ट Yes\nहँ सचंजेत प्रो 2500 फँ१ फ्लॅटबंद स्कॅनर ल२७४७या\n- डफ सपोर्ट Yes\n- डफ सपोर्ट Yes\nफुजीतसु सँ११२५ सचांपार्टनर स्कॅनर\nहँ सचंजेत 5590 डिजिटल फ्लॅटबंद स्कॅनर\nहँ 5590 डिजिटल फ्लॅटबंद सचंजेत स्कॅनर\n- उब सपोर्ट NA\n- डफ सपोर्ट Yes\n- ऑप्टिकल चारक्टर रेकग्निशन स ओकर NA\nहँ सचंजेत ३०००स२ डोकमेण्ट स्कॅनर\n- उब सपोर्ट NA\n- डफ सपोर्ट Yes\nफुजीतसु बेसिक मॉडेल फॉर प्रोफेशनल असे सर्प 1120 सिंगल लीने सामोसा सिस क्स 2 स्कॅनर ग्रे\n- उब सपोर्ट 2\n- डफ सपोर्ट Yes\nकॅनन डेस्कजेत कॅ२२५ स्कॅनर ब्लॅक\n- डफ सपोर्ट Yes\nकोडॅक इ९४० स्कॅनर ब्लॅक\n- डफ सपोर्ट Yes\nएप्सन वोर्कफोर्स गट 1500 डोकमेण्ट ईमागे शीत फेड स्कॅनर\n- उब सपोर्ट Yes\n- डफ सपोर्ट Yes\nअविसिओन पोर्टब्ले व्हरसातील डोकमेण्ट स्कॅनर स्वा५०फ\nहँ 1000 मोबाइलला सचंजेत स्कॅनर\nकॅनन कॅनॉसचं लीडे ७००फ स्कॅनर\nअविसिओन कॉम्पॅक्ट स्कॅनर अव६ प्लस\nकॅनन P 201 पोर्टब्ले स्कॅनर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/iit-quotas", "date_download": "2020-05-29T19:31:02Z", "digest": "sha1:B7NBHDLAWUWG2HFQMAQRKQEW4UA5NYOY", "length": 2906, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "IIT quotas Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nकोण म्हणते टक्का दिला सर्व आयआयटी मधील अनुसूचित जाती-जमातीतील प्राध्यापकांची संख्या तीन टक्क्यांपेक्षाही कमी\nतब्बल २३ आयआयटी संस्थांमधील ६,०४३ प्राध्यापकांपैकी केवळ १४९ अनुसूचीत जाती व २१ जमातीतील आहेत. ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला ���ांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.szradiant.com/mr/support/faqs/", "date_download": "2020-05-29T19:16:08Z", "digest": "sha1:J446AQPOLGX4ITWEZKFN46U57XSQ7T3H", "length": 14735, "nlines": 190, "source_domain": "www.szradiant.com", "title": "वारंवार विचारले जाणारे प्रश्न - शेंझेन Radiant तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nथेट पहा वि एलसीडी व्हिडिओ भिंती LED: आपण काय माहित असणे आवश्यक\nआपण एक व्हिज्युअलायझेशन प्रणाली बाजारात असल्यास, आपण कदाचित व्हिडिओ भिंत प्रदर्शित आकार, आकार, आणि तंत्रज्ञाने bewildering श्रेणी येतात आढळले आहे की. आपण अनेक उत्पादक त्याच तंत्रज्ञान विविध नावे वापर आणि विरोधी दावे तंत्रज्ञान उत्तम करते दर्जाबद्दल लक्षात असावे.\nसाहजिकच, या गुंतवणूकदारांनी संभ्रम भरपूर तयार करू शकता. \"एलसीडी\" (कधी कधी \"नेतृत्व-एलसीडी\") आणि \"एलईडी\" (कधी कधी \"थेट एलईडी पहा\" म्हणतात): अनेक लोक, गोंधळ एक विशिष्ट बिंदू दोन लोकप्रिय प्रदर्शन प्रकार फरक आहे. ते आवाज तरी समान, एलसीडी आणि थेट पहा एलईडी त्यांच्या स्वत: च्या अद्वितीय वैशिष्ट्ये आणि लाभ दोन भिन्न प्रदर्शन तंत्रज्ञान आहेत. त्यामुळे, त्या फायदे काय आहेत त्या कशा आपण त्या प्रश्नांची उत्तरे लढत आहोत, तर आम्ही मदत करण्यास तयार आहोत\nएलसीडी (लिक्विड पारदर्शक डिस्प्ले) व्हिडिओ भिंत आणि ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स बाजारात दोन्ही वर्षे लोकप्रिय झाली आहे की फ्लॅट पॅनल प्रदर्शन प्रकार आहे. धरण आहे, आपण आधीच एलसीडी तंत्रज्ञान अनेक वेळा वापर एक दिवस - ते प्रदर्शन प्रकार सर्वात स्मार्टफोन, संगणक मॉनिटर्स, आणि दूरदर्शन पडद्याची वापरले आहे.\nएलसीडी पटल ध्रुवीकरण काचेच्या दोन तुकडे दरम्यान खोल लिक्विड पारदर्शक एक थर तयार आहेत. लिक्विड क्रिस्टल एक द्रव सारखे वाहते परंतु क्रिस्टल्स जसे देणारं केले जाऊ शकते रेणू आहे की एक पदार्थ आहे. एक विद्युत चालू द्रव क्रिस्टल्स केले जाते तेव्हा, स्फटिक, स्थलांतर प्रकाश एक प्रतिमा निर्माण करण्यासाठी माध्यमातून पास करण्यास परवानगी. backlights प्रदर्शन भ्रमनिरास करणारा काचेच्या मागे आयोजित केले जातात म्हणू�� लिक्विड क्रिस्टल्स, त्यांच्या स्वत: च्या प्रकाश होत नाहीत. LEDs (प्रकाश emitting diodes) आज बॅकलाइटद्वारे वापरले सर्वात सामान्य प्रकार आहेत, आणि काही उत्पादक त्यांच्या LED-बॅकलिट LCDs बाजारात \"नेतृत्व-एलसीडी.\"\nLCDs तेजस्वी, स्वस्त, विश्वसनीय आहेत, आणि उत्कृष्ट व्हिज्युअल कामगिरी प्रदान. त्यामुळे एलसीडी, एक अत्यंत उच्च रिझोल्यूशन तंत्रज्ञान आहे एलसीडी व्हिडिओ भिंती तीक्ष्ण तपशील मजकूर, प्रतिमा, आणि व्हिडिओ प्रदर्शित करू शकता. हे फायदे LCDs व्हिडिओ भिंत अनुप्रयोग श्रेणी एक उत्तम पर्याय लष्करी नियंत्रण खोल्या विद्यापीठ संशोधन केंद्रे करा.\nLCDs व्हिडिओ भिंत तयार करण्यासाठी एकत्र टाइल्ड जातात तेव्हा, बेझलवरील (किंवा seams) वैयक्तिक पटल दरम्यान दृश्यमान आहेत. एलसीडी थेट एलईडी दृश्य सारख्या एकसंधी प्रदर्शन प्रकारच्या तुलना करताना ही गैरसोय म्हणून पाहिले जाऊ शकते. तथापि, उत्पादक दाखवतो प्रत्येक नवीन पिढी बेझल-रुंदी कमी आहेत, त्यामुळे आपण नवीन LCDs वर बेझलवरील खूप कमी सहज लक्षात आहेत सापडतील.\nएलसीडी प्रमाणे, थेट एलईडी पहा (कधी कधी फक्त म्हणतात \"एलईडी\") फ्लॅट पॅनल प्रदर्शन प्रकार हलक्या emitting diodes (LEDs) वापर समावेश आहे. तथापि, थेट एलईडी पहा एलसीडी पासून फार वेगळे कार्य करते. LED थेट पहा प्रदर्शन, लहान LEDs शेकडो पॅनल थेट माऊंट केली जातात, आणि लिक्विड पारदर्शक किंवा ध्रुवीकरण काच वापरली जाते. त्याऐवजी एक backlight म्हणून सेवा (ते एलसीडी प्रदर्शित करू सारखे) च्या, थेट पहा मध्ये LEDs दाखवतो प्रतिमा स्वत: निर्मिती LED. प्रत्येक एलईडी मूलत: एक विशिष्ट अनियमित ते केले जाते तेव्हा रंगीत प्रकाश emits की एक लहान विजेचा दिवा आहे. लाल, हिरवा, आणि निळा LEDs घड प्रतिमा निर्माण करण्यासाठी आवश्यक पूर्ण-रंगीत पिक्सेल तयार पॅनेल गटामध्ये समाविष्ट केले जातात.\nएकदा थेट एलईडी पहा कमी रिझोल्यूशन प्रदर्शन प्रकार राक्षस मैदानी प्रदर्शित प्रामुख्याने वापर केला जातो होते, पण अलिकडच्या वर्षांत लहान LEDs विकास किती उच्च निर्णय शक्य केले आहे. हे अलीकडील प्रगती केली आहे LED घरातील व्हिडिओ भिंती एक रोमांचक नवीन पर्याय थेट पहा.\nLED थेट पहा पटल नाही बेझलवरील आहेत, म्हणून ते एक पूर्णपणे तयार करण्यासाठी एकत्र टाइल्ड जाऊ शकते एकसंधी व्हिडिओ भिंत . LED दाखवतो देखील, अत्यंत तेजस्वी विश्वसनीय, ऊर्जा-कार्यक्षम आहेत, आणि सर्वोत्तम ��ंग अचूकता आणि आज उपलब्ध कोणत्याही प्रदर्शन प्रकार दर रिफ्रेश करा. हे गुण LED मोठ्या प्रमाणात डिजिटल स्वाक्षरी आणि उच्च परिणाम व्हिज्युअल मागणी इतर अनुप्रयोग करीता उत्तम थेट पहा करा.\nदर येत्या वर्षांत चेंडू कमी करणे अपेक्षित आहे तरी, उच्च रिझोल्यूशन LED भिंती सध्या अनेक वेळा LCDs जास्त महाग आहेत, त्यामुळे हे तंत्रज्ञान सर्वात ग्राहकांना पोहोच बाहेर अजूनही आहे. याव्यतिरिक्त, अगदी सर्वोच्च रिझोल्यूशन अजूनही दाखवतो LED अल्ट्रा-उच्च निर्णय एलसीडी पासून उपलब्ध देऊ शकत नाही. उत्तम तपशील लक्ष करणे आवश्यक आहे असे वापर-बाबतींत, एलसीडी प्रदर्शित अजूनही प्राधान्य केले जाऊ शकते.\nआणि सामान्य फायदे - - एलसीडी आणि एलईडी थेट पहा व्हिडिओ भिंती आम्ही फरक काही प्रकाश पडण्यास मदत आशा आहे. शेवटी, दोन्ही उत्कृष्ट प्रदर्शन तंत्रज्ञान आहेत आणि केवळ आपल्या विशिष्ट अर्ज आणि बजेट आपण सर्वोत्तम पर्याय ठरवू शकता.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nआता आम्हाला कॉल करा: +86 755 83193425\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95/", "date_download": "2020-05-29T21:23:48Z", "digest": "sha1:T44EGXGIDWTXROLS5VQPEUSAGQLQMLYG", "length": 16511, "nlines": 66, "source_domain": "www.navprabha.com", "title": "हसवणूक | Navprabha", "raw_content": "\nमोठमोठ्यानं व खळखळून हसलं तर म्हणे आपल्या शरीरातील गात्रं प्रफुल्लित होतात. देवानं दिलेला जन्म रडण्या-कुढण्यासाठी नाही, हसण्यासाठीच आहे ‘येतो तो क्षण अमृताचा,’ असं म्हणूनच जगावं व म्हणावं- ‘हसण्यासाठी जन्म आपुला ‘येतो तो क्षण अमृताचा,’ असं म्हणूनच जगावं व म्हणावं- ‘हसण्यासाठी जन्म आपुला\nईश्‍वरानं माणसाला, जी अन्य कुठल्याही सजीवाला दिलेली नाही, अशी हसण्याची उत्तम देणगी दिलेली आहे. विनोद घडला, ऐकला तर आपण दिलखुलास हसतो. मजा वाटली, चांगली गोष्ट घडली, समाधान वाटलं तर आपल्या तोंडावर, ओठांवर हास्य फुलतं. आपल्या घरी येणार्‍याचं आपण हसून स्वागत करतो. मनसोक्त हसलं तर आपलं शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मस्त राहातं. मोठमोठ्यानं व खळखळून हसलं तर म्हणे आपल्या शरीरातील गात्रं प्रफुल्लित होतात. ‘हसा व लठ्ठ व्हा’ असं आम्हाला लहानपणीच सांगितलं जाई मन प्रफुल्लित तर तन प्रफुल्लित हे सत्य आहे व हे हसण्यानं साध्य होतं. ज्यांचं मत व तन प्रफुल्लित असतं त्याचं जीणंही असंच असतं मन प्रफुल्लित तर तन प्रफुल्लित हे सत्य आहे व हे हसण्यानं साध्य होतं. ज्यांचं मत व तन प्रफुल्लित असतं त्याचं जीणंही असंच असतं तन व मन या मालिकेतील तिसरा शब्द आहे धन. ते काही सर्वांना सारखं मिळतंच असं नाही. मिळालंच तर चांगल्या व सरळ मार्गाने मिळालं किंवा मिळवलं तर ठीक; नाहीतर धनकोचे ऋणको व्हायला वेळ लागत नाही\nहास्य जरी आपलं जीवन सुखकर करत असलं तरी सर्वच गोष्टी हसण्यावारी घ्यायच्या किंवा न्यायच्या नसतात. नाहीतर आपली स्थिती व जगणं हास्यास्पद होतं याची जाणीव बाळगायला हवी हास्याला निर्विवाद स्थान आहेच. ‘हसण्यासाठी जन्म आपुला’ असं म्हणत रडणार्‍या बाळाला ‘रडू नको रे चिमण्या बाळा’ अशी अंगाई गायिली जाते व बाळ सुखनिद्राधीन होतो. जीवनाची सुुरुवात अशीच असावी, व्हावी आणि राहावीही\nमाझ्या एका मित्रानं त्याच्या लग्न झालेल्या बहिणीची गोष्ट मला सांगितली. काही कारणानिमित्त तो तिच्या घरी थोडे दिवस राहायला होता. तिच्या घरात देवापेक्षा अधिक डॉक्टरला स्थान व मान कोणाला साधी शिंक किंवा खोकला आला तर त्वरित डॉक्टरकडे रवानगी कोणाला साधी शिंक किंवा खोकला आला तर त्वरित डॉक्टरकडे रवानगी प्रत्येक गोष्टीला औषध हेच उत्तर प्रत्येक गोष्टीला औषध हेच उत्तर औषधांच्या जोडीला हेच खायचं नाही, तेच खायचं नाही असली पथ्ये. शेवटी औषधांचा व पत्थ्यांचा एवढा अतिरेक व्हायला लागला की प्रत्येकजण आजारी पडायला लागला व डॉक्टरांची भर औषधांच्या जोडीला हेच खायचं नाही, तेच खायचं नाही असली पथ्ये. शेवटी औषधांचा व पत्थ्यांचा एवढा अतिरेक व्हायला लागला की प्रत्येकजण आजारी पडायला लागला व डॉक्टरांची भर घरात कुठलाही पदार्थ तयार केला, शिजवला तर तो कोणी व किती खायचा हे विचारण्यासाठी ती माझ्या मित्राला त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे पाठवायची. तो माझा मित्रसुद्धा शुद्ध वेड्यासारखा डॉक्टरकडे विचारायला जायचा. गर्दी असेल तर ताटकळत राहायचा. शेवटी शेवटी हे रोजचेच व्हायला लागले. त्याला स्वतःला कसलाही आजार नसताना रोज दवाखान्याची पायरी चढावी लागायची घरात कुठलाही पदार्थ तयार केला, शिजवला तर तो कोणी व किती खायचा हे विचारण्यासाठी ती माझ्या मित्राला त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे पाठवायची. तो माझा मित्रसुद्धा शुद���ध वेड्यासारखा डॉक्टरकडे विचारायला जायचा. गर्दी असेल तर ताटकळत राहायचा. शेवटी शेवटी हे रोजचेच व्हायला लागले. त्याला स्वतःला कसलाही आजार नसताना रोज दवाखान्याची पायरी चढावी लागायची डॉक्टरसुद्धा रोज रोज तेच ते प्रश्‍न ऐकून मिशीत हसायचे व त्यांचीही करमणूक व्हायची. शेवटी हा जाम वैतागला. कारण त्याची स्थिती सर्वांसमक्ष हास्यास्पद व्हायची. मग मात्र त्याला शहाणपण सुचलं. अति झालं… हे असलं चालू ठेवायचं नाही डॉक्टरसुद्धा रोज रोज तेच ते प्रश्‍न ऐकून मिशीत हसायचे व त्यांचीही करमणूक व्हायची. शेवटी हा जाम वैतागला. कारण त्याची स्थिती सर्वांसमक्ष हास्यास्पद व्हायची. मग मात्र त्याला शहाणपण सुचलं. अति झालं… हे असलं चालू ठेवायचं नाही डॉक्टरकडे जातो म्हणून घरातून बाहेर पडायचा व थोडा वेळ इकडे तिकडे फिरून यायचा व डॉक्टरचा म्हणून आपणच सल्ला द्यायचा. गोडधोड असलं तर खावं, तेलाचं, मसाल्याचं असेल तर मर्यादेत खावं, वांग्याचा पदार्थ असेल तर वातूळ म्हणून वर्ज्य… वगैरे डॉक्टरकडे जातो म्हणून घरातून बाहेर पडायचा व थोडा वेळ इकडे तिकडे फिरून यायचा व डॉक्टरचा म्हणून आपणच सल्ला द्यायचा. गोडधोड असलं तर खावं, तेलाचं, मसाल्याचं असेल तर मर्यादेत खावं, वांग्याचा पदार्थ असेल तर वातूळ म्हणून वर्ज्य… वगैरे स्वतःच डॉक्टर बनला व साळसूद सल्ला द्यायला लागला\nएक दिवस मात्र मजाच झाली. बहिणीनं डॉक्टरच्या सल्ल्यासाठी त्याला पाठवलं व तो बाहेर पडलाही पण कसली तरी गोष्ट तिच्याकडून विचारायची राहून गेली म्हणून ती विचारण्यासाठी तिने डॉक्टरच्या दवाखान्यात फोन केला. तो फोन कंपाऊंडरने उचलला व डॉक्टरविषयी विचारलं असता त्यानं सांगितलं की आज डॉक्टर उपलब्ध नाहीत; बाहेरगावी गेलेले आहेत व आज येणार नाहीत. बहिणीनं अर्थातच फोन ठेवला. थोड्या वेळाने बाहेर गेलेला माझा मित्र बहिणीच्या घरी आला.\n‘‘डॉक्टर दवाखान्यात होते का’’ बहिणीचा प्रश्‍न. ‘‘होय, मी तिकडूनच आलो,’’ असं म्हणून त्यानं डॉक्टरचा म्हणून आपलाच सल्ला ऐकवला व मोकळा झाला. ‘‘पण मी दवाखान्यात फोन केला तेव्हा कळलं की आज डॉक्टर नाहीत. तुला कुठं भेटले’’ बहिणीचा प्रश्‍न. ‘‘होय, मी तिकडूनच आलो,’’ असं म्हणून त्यानं डॉक्टरचा म्हणून आपलाच सल्ला ऐकवला व मोकळा झाला. ‘‘पण मी दवाखान्यात फोन केला तेव्हा कळलं की आज डॉक्टर नाहीत. तुला कुठ��� भेटले’’ यावर मित्राचं तततत पपपप झालं’’ यावर मित्राचं तततत पपपप झालं बहीण गरम झाली. ‘‘रोज मला असाच फसवतोस की काय बहीण गरम झाली. ‘‘रोज मला असाच फसवतोस की काय’’ माझ्या मित्राचं बिंग सपशेल फुटलं’’ माझ्या मित्राचं बिंग सपशेल फुटलं त्याचा बुरखा बहिणीने टराटरा फाडला. पण एक गोष्ट बरी झाली, त्याच्यामागची असली ब्याद मात्र मिटली… कामचीच\nहा किस्सा ऐकून मी मनसोक्त हसलो. यावर हसायचं नाही तर काय\nमाझ्या एका दुसर्‍या मित्राच्या घरी जवळच असलेल्या देवळातून तीर्थ घेऊन एक पोर्‍या यायचा. देवाची पूजा झाली की तीर्थाचा रतीब लागलेलाच होता पोर्‍या पुजार्‍याच्या घरी आसर्‍याला होता. गरीब होता. डोक्यानं चार आणे कमी होता. तरीपण वेडा म्हणजे वेडा नव्हे व शहाणा म्हणावा तर शहाणा नव्हे, असा पोर्‍या पुजार्‍याच्या घरी आसर्‍याला होता. गरीब होता. डोक्यानं चार आणे कमी होता. तरीपण वेडा म्हणजे वेडा नव्हे व शहाणा म्हणावा तर शहाणा नव्हे, असा लोक त्याची मस्करी करायचे व करमणूक करून हसायचे. त्याला भविष्यही विचारायचे व तो काहीतरी ठोकून द्यायचा. एक दिवस माझ्या मित्राच्या घरी एक मुंबईचा पाहुणा आला होता. मी पण तेव्हा त्याच्या घरी गेलो होतो. एवढ्यात तो पोर्‍या आला. माझा मित्र पाहुण्याला म्हणाला, याला चार खुसखुशीत प्रश्‍न विचार व बोलका कर; करमणूक होईल. झालं, पाहुण्यानं प्रश्‍न केला, ‘‘काय आणलंस लोक त्याची मस्करी करायचे व करमणूक करून हसायचे. त्याला भविष्यही विचारायचे व तो काहीतरी ठोकून द्यायचा. एक दिवस माझ्या मित्राच्या घरी एक मुंबईचा पाहुणा आला होता. मी पण तेव्हा त्याच्या घरी गेलो होतो. एवढ्यात तो पोर्‍या आला. माझा मित्र पाहुण्याला म्हणाला, याला चार खुसखुशीत प्रश्‍न विचार व बोलका कर; करमणूक होईल. झालं, पाहुण्यानं प्रश्‍न केला, ‘‘काय आणलंस’’ ‘‘तीर्थ.’’ ‘‘कुठून’’ ‘‘देवळातून.’’ ‘‘कुठल्या देवाचं’’ ‘‘ते कशाला’’ ‘‘पण तो देव की देवी’’ ही आपली चेष्टा चालली आहे याचा पोर्‍याला वास आला.\n‘‘देव की देवी; फरक काय पडतो हल्ली स्त्रिया पण पुरुषांसारखा ड्रेस घालतात. पुुरुषही बायकांप्रमाणे केस वाढवतात, अंबाडा घालतात, केसांना क्लिपा लावतात, कानात दागिना घालतात. काहीवेळा ओळखणंच कठीण जातं म्हणून असले प्रश्‍न विचारू नका हल्ली स्त्रिया पण पुरुषांसारखा ड्रेस घालतात. पुुरुषही बायकांप्रम��णे केस वाढवतात, अंबाडा घालतात, केसांना क्लिपा लावतात, कानात दागिना घालतात. काहीवेळा ओळखणंच कठीण जातं म्हणून असले प्रश्‍न विचारू नका’’ ‘‘बरं ते असो. आणलंस ते तीर्थ तरी की पाणी’’ ‘‘बरं ते असो. आणलंस ते तीर्थ तरी की पाणी’’ ‘‘देवाला आंघोळ घालतात तेच’’ ‘‘देवाला आंघोळ घालतात तेच पाणी पण देवानंच तयार केलं आहे; ते तीर्थ म्हणून पिलं तर बिघडत नाही, सर्वांना पावतं आणि पचतं पाणी पण देवानंच तयार केलं आहे; ते तीर्थ म्हणून पिलं तर बिघडत नाही, सर्वांना पावतं आणि पचतं\nएवढे तारे तोडून पोर्‍या निघाला. उपस्थितांची करमणूक झाली. पाहुण्यानं हसवणुकीची बिदागी म्हणून पोर्‍याला दहा रुपये दिले. पोर्‍या खूश झाला. लहान मुलंसुद्धा कधीकधी असं काही बोलतात की त्यांचं कौतुक वाटतं व आपली करमणूकही होते. वाटतं, देवानं दिलेला जन्म रडण्या-कुढण्यासाठी नाही, हसण्यासाठीच आहे\n‘येतो तो क्षण अमृताचा,’ असं म्हणूनच जगावं व म्हणावं- ‘हसण्यासाठी जन्म आपुला\nPrevious: जादा प्राप्तीकर भरला गेल्यास…\nNext: ‘पनामा पेपर्स’च्या गौप्यस्फोटामागचे नाट्य\nप्रतिभासंपन्न साहित्यिक ः रत्नाकर मतकरी\nकोरोना विषाणूवर लस तयार केली तरच\nसद्य अर्थव्यवस्था ः सिंहावलोकन\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/10/These-two-mobile-companies-shut-down-from-november.html", "date_download": "2020-05-29T20:12:15Z", "digest": "sha1:337AA5TXZNBJ62ECZKXAB2RMBRZTINF7", "length": 4837, "nlines": 41, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "'या' दोन मोबाईल कंपन्या नोव्हेंबरपासून होणार बंद; तुमचा तर नंबर बंद होणार नाही ना?", "raw_content": "\n'या' दोन मोबाईल कंपन्या नोव्हेंबरपासून होणार बंद; तुमचा तर नंबर बंद होणार नाही ना\nवेब टीम : दिल्ली\nजर तुम्ही एअरसेल आणि डिशनेट वायरलेसचे युजर्स असाल तर ३१ ऑक्टोबरनंतर तुमचा मोबाइल क्रमांक बंद होईल.\nतुमची सेवा सुरू ठेवण्यासाठी या कंपनीची सेवा वापरणाऱ्या ग्राहकांना ३१ ऑक्टोबरपूर्वी आपला क्रमांक दुसऱ्या सेवा कंपनीवर पोर्ट करावा लागेल.\nट्रायच्या अहवालानुसार या कंपन्यांचे सध्या ७ कोट��� ग्राहक आहेत. जर तुम्ही ३१ ऑक्टोबरपूर्वी मोबाइल क्रमांक पोर्ट न केल्यास संबंधित क्रमांक कायमचा बंद होईल.\nरिलायन्स जिओच्या बाजारातील आगमनानंतर बऱ्याच कंपन्यांचे धाबे दणाणले होते. तर काही कंपन्या बंदही झाल्या होत्या.\n२०१६ ते २०१७ या कालावधीत तग धरल्यानंतर २०१८ च्या सुरूवातीला एअरसेलने आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.\nयानंतर एअरसेलने ट्रायचा दरवाजा ठोठावला होता. त्यानंतर कंपनीने आपल्या युजर्ससाठी युनिक पोर्टिंग कोडची सुविधा दिली होती.\nपंरतु आता ३१ ऑक्टोबरपर्यंतच एअरसेलला सेवा देता येणार असल्याचे ट्रायने स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/singer-neha-kakkar-reveals-when-she-will-enter-bollywood-films-ram/", "date_download": "2020-05-29T20:29:58Z", "digest": "sha1:5R3HBCF4JYAPMPUCJ3GKXFQZ6U3F7WIV", "length": 31318, "nlines": 455, "source_domain": "www.lokmat.com", "title": "‘या’ एका अटीवर चित्रपटात काम करणार नेहा कक्कर - Marathi News | singer neha kakkar reveals when she will enter in bollywood films-ram | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २९ मे २०२०\nलहान मुलं, गर्भवती महिला, वृद्धांनी श्रमिक ट्रेनमधून प्रवास करू नये; रेल्वे मंत्रालयाची महत्त्वाची सूचना\nअंतिम वर्षाच्या सत्रातील परीक्षांचा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची कुलगुरुसोबत होणार बैठक\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nस्थलांतरीत मजूर व रेशन कार्ड नसलेल्या गरजूंना पाच किलो मोफत तांदूळ\nदेशांतर्गत विमान सेवा सुरु झाल्याने एव्हिएशन क्षेत्राला आधार, परिस्थिती हळुहळु पूर्वपदावर येईल\n नुसरत भरुच्या दिसणार मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये, लॉकडानमध्ये केली घोषणा\nम्हणे, टोळधाड ‘अल्लाह का कहर’... ट्विट करून भलतीच फसली झायरा वसीम\n उर्वशी ढोलकियाच्या फोटोंवरून नजर नाही हटणार\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nTikTok चे रेटिंग 1.2 स्टारवरुन पोहचले 4.4 स्टारवर, गुगलने हटविले 80 लाख निगेटिव्ह रिव्ह्यूज\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nकोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा; समोर आली ही ५ कारणं\nमुलींच्या 'या' ५ सवयींमुळे मुलांना लगेच ��ेतो राग; तुमच्यासोबतही नक्की होत असणार असा प्रकार\nCoronaVirus : लॉकडाऊनचा रोगप्रतिकारकशक्तीवर 'असा' होत आहे परिणाम; जाणून घ्या लक्षणं\nCoronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कोरोनाचा धोका टळणार; वैज्ञानिकांनी बनवला ‘स्पेशल बॉडीगार्ड’\nकोरोना लसीच्या शोधात भारतात कसं सुरु आहे संशोधन समजून घ्या 'या' गोष्टी\nसोनू सूदचा ४२० रुपयांचा लोकल पास, ID व्हायरल; म्हणाला, Life is full circle\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nगडचिरोली : 1.75 लाखांची लाच घेणारे दोन वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळयात\nसचिन सावंता उपेक्षित, त्यांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nरेशनिंगवर पुरेसा अन्न पुरवठा नसल्याने कम्युनिटी किचन सुरू ठेवण्याची रिपाईची मागणी; अन्यथा उपोषणाला बसणार\nभाईंदरच्या भाजपा नगरसेविकेवर रहिवाशांना मारहाण, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल\nकर्नाटक- दिवसभरात नव्या २४८ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २ हजार ७८१ वर\nऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली होणारी फसवणूक लक्षात घेता मुंबईत फक्त कॅश ऑन डिलिव्हरीवर भर\nयंदा पायी वारी जाणार नाही, हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानपैकी एक पर्याय वापरणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nदेशाचं नाव इंडियाऐवजी भारत करा; सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर २ जून रोजी सुनावणी\nCorona Virus: जगाला संकटात टाकून हे आनंदात जगतायेत; भज्जी चीनवर भडकला\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन\nसोनू सूदचा ४२० रुपयांचा लोकल पास, ID व्हायरल; म्हणाला, Life is full circle\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nगडचिरोली : 1.75 लाखांची लाच घेणारे दोन वनपरिक्षेत्र अधिकारी एसीबीच्या जाळयात\nसचिन सावंता उपेक्षित, त्यांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nरेशनिंगवर पुरेसा अन्न पुरवठा नसल्याने कम्युनिटी किचन सुरू ठेवण्याची रिपाईची मागणी; अन्यथा उपोषणाला बसणार\nभाईंदरच्या भाजपा नगरसेविकेवर रहिवाशांना मारहाण, शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल\nकर्नाटक- दिवसभरात नव्या २४८ रुग्णांची नोंद; राज्यातील आकडा २ हजार ७८१ वर\nऑनलाईन मद्य विक्रीच्या नावाखाली होणारी फसवणूक लक्षात घेता मुंबईत फक्त कॅश ऑन डिलिव्हरीवर भर\nयंदा पायी वारी जाणार नाही, हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानपैकी एक पर्याय वापरणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीत निर्णय\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nदेशाचं नाव इंडियाऐवजी भारत करा; सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर २ जून रोजी सुनावणी\nCorona Virus: जगाला संकटात टाकून हे आनंदात जगतायेत; भज्जी चीनवर भडकला\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन\nAll post in लाइव न्यूज़\n‘या’ एका अटीवर चित्रपटात काम करणार नेहा कक्कर\nकाय आहे नेहाची अट\n‘या’ एका अटीवर चित्रपटात काम करणार नेहा कक्कर\nठळक मुद्देनेहाने तिच्या करियरची सुरुवात ‘इंडियन आयडल’मधून केली.\nकधी ‘इंडियन आयडल’ची स्पर्धक राहिलेली नेहा कक्कर आज बॉलिवूडची टॉप मोस्ट सिंगर आहे. बॅक टू बॅक अनेक हिट गाणी गाणाºया नेहाचे लाखो फॅन्स आहेत. साहजिकच चाहत्यांना नेहाच्या बॉलिवूड डेब्यूची प्रतीक्षा आहे. नेहा चित्रपटात कधी दिसणार असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर खुद्द नेहाने त्याचे उत्तर दिलेय.\nहोय, एका ताज्या मुलाखतीत नेहाने हा खुलासा केला. ती म्हणाली,‘चित्रपट हिट होईल, अशी पूर्ण खात्री झाल्यावरच मी तो साईन करेल. कारण आत्तापर्यंत ज्या कुण्या गायकांनी चित्रपट केलेत, त्यांना फार यश मिळाले नाही. मी असे काही केले तर आधी तो चित्रपट हिट होईल, याची खात्री करून घेईल. केवळ मोठ्या पडद्यावर हिरोईन म्हणून मिरवायचे, म्हणून मी कुठलाही सिनेमा साईन करणार नाही.’\nयाचा अर्थ स्पष्ट आहे, नेहाला एका योग्य प्रोजेक्टची प्रतीक्षा आहे. तेव्हाच ती सिल्व्हर स्क्रिनवर दिसेल. आता असा प्रोजेक्ट नेहाला कधी मिळेल, कसा मिळेल, हे आम्हाला माहित नाही. पण हो, बॉलिवूडमध्ये काम करण्यास नेहा उत्सूक आहे, हे मात्र यावरून स्पष्ट दिसतेय.\nबॉलिवूडच्या अनेक सुप्रसिद्ध गायकांनी याआधी चित्रपटात काम केलेय. यात सोनू निगम, शान, मीका सि���ग, हिमेश रेशमिया अशी अनेक नावे आहेत.\nनेहाने तिच्या करियरची सुरुवात ‘इंडियन आयडल’मधून केली. या कार्यक्रमात ती एक स्पर्धक म्हणून झळकली होती. दिल्लीतील एका पंजाबी कुटुंबात जन्मलेली नेहा आधी देवीच्या जागरणामध्ये भजन गायची. यासाठी तिला केवळ 500 रुपये मिळायचे. पण आज तिने तिच्या मेहनतीने बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. आँख मारे, माही वे, मिले हो तुम, बदरी की दुल्हनियाँ, मैं तेरा बॉयफ्रेंड, काला चष्मा ही तिची गाणी प्रचंड गाजलीत.\nभाड्याची खोली ते कोटींचा स्वत:चा बंगला, पाहा बॉलिवूडमधील या प्रसिद्ध गायिकाचा थक्क करणार प्रवास\nNeha Kakkar Birthday Special : नेहा कक्करचा हा फोटो पाहून बसेल आश्चर्याचा धक्का, इतका झाला आहे तिचा मेकओव्हर\nब्रेकअपनंतर हे काय करतोय नेहा कक्करचा एक्स-बॉयफ्रेन्ड\nड्रामा संपला; आता आदित्य नारायण ‘या’ मुलीशी करणार लग्न\nनेहा कक्करने सांगितले आदित्य नारायणच्या लग्नाविषयी, वाचा कधी करणार आदित्य लग्न\nएक्स-बॉयफ्रेन्डचा पलटवार; आता काय उत्तर देणार नेहा कक्कर\nबॉलिवूडला आणखी एक धक्का, ज्येष्ठ गीतकाराचे झाले निधन\n नुसरत भरुच्या दिसणार मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये, लॉकडानमध्ये केली घोषणा\nम्हणे, टोळधाड ‘अल्लाह का कहर’... ट्विट करून भलतीच फसली झायरा वसीम\nTikTok चे रेटिंग 1.2 स्टारवरुन पोहचले 4.4 स्टारवर, गुगलने हटविले 80 लाख निगेटिव्ह रिव्ह्यूज\n टिकटॉकर आमिर सिद्दीकीला OLXवर 200 रूपयांत काढले विकायला\nघाईघाईत उरकले होते अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचे लग्न, वाचा त्या 24 तासात नेमकं काय घडलं\nGhoomketu Film Review: वेगळ्या अंदाजात दिसला नवाझुद्दीन सिद्दीकी,मात्र मनोरंजनात कमी पडला घूमकेतू22 May 2020\nPaatal Lok Review : चांगली कथा अन् दमदार अ‍ॅक्टिंग15 May 2020\nसंचारबंदीचे उल्लंघन: ठाणे ग्रामीण पोलिसांची पाच दिवसांत दोन हजार ७२३ वाहनांवर कारवाई29 May 2020\n लॉकडाऊनच्या काळातही हुंडयासाठी छळ: २२ लाखांचा अपहार; सासरच्या जाचाला कंटाळून ठाण्यात विवाहितेची आत्महत्या29 April 2020\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nराष्ट्रपती राजवटीची भी���ी अपयश लपवण्यासाठी \nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\n उर्वशी ढोलकियाच्या फोटोंवरून नजर नाही हटणार\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nया मराठी अभिनेत्रीच्या Hot and sexy अदा पाहून व्हाल क्रेझी\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\n‘रोडीज’ फेम रघुरामच्या चिमुकल्याचे फोटो व्हायरल, पाहा क्यूट फोटो\nगर्लफ्रेंडसाठी केली 8 लाखांची चोरी, पोलिसांनाही इमोशनल करून गेली 'या' दोघांची 'लव्ह स्टोरी'\nCoronaVirus अमेरिकेचा जगातील सर्वांत मोठा युद्धसराव; भारतही सहभागी होणार\nCoronaVirus News : 'या' व्यक्तींनी शक्यतो प्रवास टाळावा, रेल्वे मंत्रालयाचं प्रवाशांना आवाहन\n\"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा\"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'\nCoronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कोरोनाचा धोका टळणार; वैज्ञानिकांनी बनवला ‘स्पेशल बॉडीगार्ड’\nकोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत मोठा तज्ज्ञांचा मोठा खुलासा; समोर आली ही ५ कारणं\nलहान बालक,गर्भवती महिला,वृध्दांनी रेल्वे प्रवास करू नये\nघरगुती वादातुन आरोग्य सेविकेचा गळा आवळून खुन\n उर्वशी ढोलकियाच्या फोटोंवरून नजर नाही हटणार\n३४ महाविद्यालयांचे नॅक नामांकन रखडले\nउपेक्षित सचिन सावंतांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\nहेलिकॉप्टरमधून येणार मानाच्या पालख्या; एका पालखीत असणार पाच वारकऱ्यांचा समावेश\nछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन\nकर्नाटकात पुन्हा राजकीय संकट येडीयुराप्पांविरोधात २० आमदार बंडाच्या पवित्र्यात\nCoronavirus News: अजित पवारांची मोठी घोषणा; राज्य सरकार लवकरच देणार पॅकेज\nCoronavirus News: मराठमोळ्या तरुणानं बनवला 'कोविड रोबोट'; डॉक्टरांना मदत करणार, रुग्णांची काळजी घेणार\n अमित शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक\nCoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण देशात \"या\" 9 औषधांची केली जातेय चाचणी\nCoronaVirus News: दिवसभरात २,५९८ जणांना बाधा; कोरोना रुग्णसंख्या ५९,५४६ वर\nCoronaVirus News: धारावीत कोरोनाचा विळखा होतोय सैल; महापालिकेची मेहनत फळाला\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/demand-for-consumer-panchayat-to-take-action-against-the-buffer-feeders-and-destroyers/", "date_download": "2020-05-29T18:45:47Z", "digest": "sha1:J5B7TVCKQ5GH4BFXGWUAGKONLWWIZMUE", "length": 7688, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "दूध पुरवठा रोखणाऱ्यांवर आणि नासाडी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची ग्राहक पंचायतीची मागणी", "raw_content": "\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nचक्क ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याचा प्रयोग\n‘राज्यात मे महिन्यात आता पर्यंत ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप’\nप्रतिबंधित क्षेत्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी; भूलथापांना बळी पडू नका : तुकाराम मुंढे\nदूध पुरवठा रोखणाऱ्यांवर आणि नासाडी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची ग्राहक पंचायतीची मागणी\nमुंबई : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामधे प्रति लिटर पाच रुपये अनुदान जमा करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन छेडले आहे.तर दुसऱ्या बाजूला मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखणाऱ्या आणि आंदोलनादरम्यान दूध फेकून देणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुंबई ग्राहक पंचायतीनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.\nमुंबईला होणारा दुधाचा पुरवठा खंडित होणार नाही याची खबरदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असं आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अॅड. शिरीष देशपांडे यांनी केलं आहे. याशिवाय दूध रस्त्यावर फेकून देणाऱ्या, दुधाच्या टँकर्सना आग लावणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणीदेखील त्यांनी केली आहे.\nदूर दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं चित्र राज्यभरात पाहायला मिळत आहे. या आंदोलनातून मुंबईला होणारा दूध पुरवठा रोखण्याचा स्वाभिमानीचा प्रयत्न आहे. त्यामुळे मुंबईची दूधकोंडी होण्याची शक्यता आहे. तसेच, पोलिसांनी बळाचा वापर करुन हे आंदोलन मोडीत काढण्याच प्रयत्न केला, तर सहन करणार नाही, असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान,दुधासाठी शेतकऱ्यांना मिळणारा दर आणि ग्राहकांना मोजावी लागणारी किंमत ही शास्त्रशुद्ध पद्धतीनं ठरवण्यासाठी तज्ञांची समिती नेमावी, अशी मागणी मुंबई ग्राहक पंच��यतीनं केली असल्याची माहिती अॅड. शिरीष देशपांडे यांनी दिली.\nमुंबईला होणारा दूध पुरवठा बंद करण्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. पहिल्या दिवशी दूध पुरवठ्यावर परिणाम झाला नसला तरी दुसऱ्या दिवशी दुधाचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे.\nदेवा मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी दे, खा राजू शेट्टींचा पंढरपुरमध्ये विठ्ठलाला तर पुण्यात दगडूशेठ गणपतीला दुग्धाभिषेक\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/marathi-bigg-boss/bigg-boss-marathi-2-july-12-2019-day-48-vaishali-mhades-daughter-wants-a-big-boss-trophy-in-her-mothers-hand/articleshow/70193978.cms", "date_download": "2020-05-29T21:09:10Z", "digest": "sha1:XMWB6YGZ2OXMLYC4BDNZMFQKRCID22F2", "length": 8293, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'आईच्या हातात बिग बॉसची ट्रॉफी हेच बर्थडे गिफ्ट'\nमहागायिका वैशाली माडे बिग बॉसच्या घरातील स्ट्राँग कंटेस्टंट आहे. तिची बिग बॉसच्या घरातं सध्या यशस्वी घोडदौड सुरू असताना, तिच्या मुलींचा वाढदिवस जवळ आला आहे. आईच्या हातात बिग बॉसची ट्रॉफी पाहायला मिळणं, हेच आपलं बर्थडे गिफ्ट असेल, अशी इच्छा वैशाली माडेच्या मुलीने व्यक्त केली आहे.\n'आईच्या हातात बिग बॉसची ट्रॉफी हेच बर्थडे गिफ्ट'\nमहागायिका वैशाली माडे बिग बॉसच्या घरातील आघाडीची स्पर्धक आहे. तिची बिग बॉसच्या घरातं सध्या यशस्वी घोडदौड सुरू असताना, तिच्या मुलींचा वाढदिवस जवळ आला आहे. आईच्या हातात बिग बॉसची ट्रॉफी पाहायला मिळणं, हेच आपलं बर्थडे गिफ्ट असेल, अशी इच्छा वैशाली माडेच्या मुलीने व्यक्त केली आहे.\nवैशालीची मुलगी आस्थाचा वाढदिवस १९ जुलैला आहे. महिन्याच्या सुरुवातीला वैशालीने यंदा आपण आस्थासोबत वाढदिवशी नसल्��ाची बिग बॉसमध्ये खंत व्यक्त केली होती. 'आस्थाचा वाढदिवस या महिन्यात येणार आहे. दरवर्षी न चुकता तिचा वाढदिवस साजरा करते. यंदा ती अकरा वर्षांची होणार आहे. अकरा वर्ष कशी गेली कळलं नाही. घरात असताना तिचा सतत ममा-ममाचा घोष सुरू असतो', अशा शब्दांत वैशालीने आपल्या भावना व्यक्त केल्या.\n'बिग बॉस' विषयी सर्व काही जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा\nआस्थादेखील आपल्या आईला खूप मिस करतेय. आस्थाने वैशालीसाठी एक मेसेज रेकॉर्ड केला आहे. 'माझे आजवरचे वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरे व्हावेत, आणि ते आठवणीत राहावेत, यासाठी आई दरवर्षी खूप छान नियोजन करायची. त्या दिवशी कोणतेही शो किंवा रेकॉर्डिंग न ठेवता ती माझ्यासोबतच वेळ घालवायची. यंदा मात्र, आईला खूप मिस करेन', असं आस्थाने आपल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. 'आई माझी काळजी करू नकोस, यंदा माझा वाढदिवस आजी साजरा करणार आहे. तू चांगलं खेळत राहा आणि स्ट्राँग राहा. १ सप्टेंबरला तुझ्या हातात ट्रॉफी बघायची आहे', अशी इच्छा तिने यावेळी व्यक्त केली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nसुरेखाताईंच्या आठवणीने अभिजीत झाला भावूकमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरण जोहरच्या गाण्याने मुलांची वाढली डोकेदुखी\nसोनाक्षीने आईसाठी घेतली मेहनत; दिलं स्पेशल गिफ्ट\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/changes-in-traffic-in-the-city-for-ganeshotsava/", "date_download": "2020-05-29T19:37:21Z", "digest": "sha1:GSXPLWGBLIZRGV4US5ULXCZBAPWKYDKS", "length": 15133, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "गणेशोत्सवानिमित्त सोमवारी पुण्यातील वाहतुकीत बदल - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपी. सिवा शंकर सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त\nआमदार अबू आझमींवर मुंबईत FIR\nपुणे शहरातील 323 जागांवरील सुमारे 103 KM चा अरुंद रस्ता होणार किमान 9 मीटर \nगणेशोत्सवानिमित्त सोमवारी पुण्यातील वाहतुकीत बदल\nगणेशोत्सवानिमित्त सोमवारी पुण्यातील वाहतुकीत बदल\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सोमवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणेशोत्सा��ासाठी मूर्ती खरेदी व प्रतिष्ठापनेच्या कर्यक्रमानिमित्त रविवार (दि. १ सप्टेंबर) आणि सोमवार (दि.२ सप्टेंबर) रोजी पुण्यातील मध्यवस्तीमधील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्यामुळे चालकांनी पर्यायी मार्गाची वापर करावा असे आवाहन पुणे वाहतूक शाखेने केले आहे.\nपुण्यामध्ये गणेमूर्तींचे स्टॉल डेंगळे पुल ते शिवाजी पुलाच्या दरम्यान, पालिकेजवळील श्रमिक भवनासमोरील अण्णआभाऊ साठे चौक, शनिवार वाड्याजवळील कसबा पेठ चौकी ते जिजामाता चौक, मंडईपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पुणे वाहतूक शाखेकडून या मार्गावरील वाहतुकीत बदल केला आहे. वाहतुक कोंडीमुळे गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याचे वाहतुक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.\nशहरातील बंद रस्ते आणि पर्य़ायी मार्ग\nशिवजी रस्ता – गाडगीळ पुतळा चौक ते गोटीराम भैय्या चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल. वाहन चालकांनी गाडगीळ पुतळा चौकातून डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहीर अमर शेख चौक मार्गे इच्छितस्थळी जावे. शिवाजीनगरकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स.गो. बर्वे चौकातून डावीकडे न वळता सरळ जंगली महाराज रस्त्याने खंडुजीबाबा चौक, टिळक चौकामर्गे पुढे जावे. झाशीची राणी चौक ते खुडे चौक, डेंगळे पूलमार्गे कुभारवेसकडे जाणाऱ्या चालकांनी खुडे चौकातून पालिकेसमोरील प्रीमियम गॅरेज चौक शिवाजी पूलमार्गे गाडगीळ पुतळा चौक, डावीकडे वळून कुंभारवेस चौक या मार्गाचा वापर करावा.\n1. वीर संताजी घोरपडे पथावर महापालिका वीजबिल भरणा केंद्र ते गाडगीळ पुतळा या रस्त्याच्या दुतर्फा\n2. कामगार पुतळा चौक ते शिवाजी पुतळादरम्यान न्यायालयाच्या एका बाजूला\n3. मंडईतील मिनर्व्हा व आर्य़न पार्किंग तळ\n4. टिळक पूल ते भिडे पूल दरम्यानचा नदीपात्रातील रस्ता\n5. शाहू चौक (फडगेट पोलीस चौकी चौक) ते राष्ट्रभूषण चौकातील रस्त्याच्या डाव्या बाजूस\nगणपती विक्री दरम्यान सावरकर पुतळा चौक ते समाधान भेट सेंटर रस्त्याचे दोन्ही बाजूकडील वाहतूक सुरु राहील. मात्र, या टप्प्यामध्ये कोणत्याही प्रकारची वाहने पार्क करून नयेत.\n1. मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझापर्य़ंत\n2. जमनालाल बजाज पुतळा ते पुरम चौक रस्त्याच्या डाव्या बाजूस\n3. निलायम ब्रिज ते सि��हगड रोड जंक्शन\nभारतीय नौदलात काम करण्याची संधी, पगार 69100, जाणून घ्या प्रक्रिया\n कुत्र्यांच्या लग्नाला शेकडो ‘वऱ्हाडी’, रितीरिवाजाप्रमाणे ‘वाजत-गाजत’ केली ‘पाठवणी’\n होय, लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीमूळे राज्याच्या तिजोरीत 750 कोटींची भर\nWeather Update: ‘या’ राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट,…\nभुकंपाने दिल्ली, पंजाब, हरियाणा हादरले, 4.6 रेक्टर स्केलचा झटका\n5 जून रोजी ‘चंद्रग्रहण’, जाणून घ्या तुमच्या राशीवर काय होईल परिणाम\n‘अनिष्ट’ समस्यांपासून मुक्त होण्याचं वर्ष, मोदी सरकारचे निर्णय ठरतील…\n‘कोरोना डायरीज’ : बनारसच्या रेड लाईट एरियातील ‘सेक्स वर्कर’नं…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\nजेव्हा ‘बिग बी’ अमिताभ, ‘किंग’…\nवेंडल रॉड्रिक्स, ज्यानं दीपिका पादुकोणला मॉडेल आणि रातोरात…\n‘किंग खान’, ‘बिग बी’, कार्तिक आणि…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\nहॉर्न वाजवू नको म्हंटल्यावर त्यानं चक्क पोलिसाच्या कानशिलातच…\n‘विस्फोटक’ IED नं भरलेली गाडी, बाईकची नंबर…\nCoronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर बाहेर…\nफडणवीसांचा PM मोदींच्या स्किल इंडियावर विश्वास नाही, जयंत…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\n होय, लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीमूळे राज्याच्या…\nWeather Update: ‘या’ राज्यात वादळी वाऱ्यासह…\nभुकंपाने दिल्ली, पंजाब, हरियाणा हादरले, 4.6 रेक्टर स्केलचा…\n5 जून रोजी ‘चंद्रग्रहण’, जाणून घ्या तुमच्या…\nमधुमेहींसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा, 10 पैकी…\n‘अनिष्ट’ समस्यांपासून मुक्त होण्याचं वर्ष, मोदी…\nमहाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका, भाजप नेत्याची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना दिसली TV ची…\nCoronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळं 24 तासात 10 जणांचा…\nतबलिगी जमात प्रकरणी दिल्ली क्राईम ब्रॅच 536 परदेशी नागरिकांवर 12 नवे…\nरूग्णांचं ‘कोरोना’ टेस्ट सॅम्पल हिसकावून पळाले माकडं,…\n‘कोरोना’ संकटात मोठा दिलासा 15 हजार कोटींची गुंतवणूक, 47…\nWeather Updates : देशाच्या अनेक भागात आज वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता, 1 जूनला येणार मान्सून \nकामगारांना भेटायला गेले राहुल गांधी, लोक सोशल मीडियावर सांगतायेत त्यांच्या बुटाची किंमत\n2 वर्षापुर्वी बेपत्ता झालेले वडिल TikTok मुळं ‘लॉकडाऊन’मध्ये सापडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/amol-palekar-ngma-reverse", "date_download": "2020-05-29T20:26:14Z", "digest": "sha1:TGOG7A74OGBWKKDNNAM4NFGY7UTHMMZZ", "length": 7883, "nlines": 68, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अमोल पालेकरांचे मुद्दे औचित्यभंग नव्हे तर औचित्यपूर्ण! सांस्कृतिक मंत्रालयाला सर्व मुद्दे मान्य! - द वायर मराठी", "raw_content": "\nअमोल पालेकरांचे मुद्दे औचित्यभंग नव्हे तर औचित्यपूर्ण सांस्कृतिक मंत्रालयाला सर्व मुद्दे मान्य\nअलिकडेच नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे प्रभाकर बर्वे यांच्या चित्रांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी अमोल पालेकर यांनी गॅलरीच्या सल्लागार समित्यांच्या बरखास्तीबाबत चिंता व्यक्त केली होती. या कार्यक्रमात या विषयाची चर्चा करणे हे औचित्याला धरून नाही असे म्हणून त्या वेळी त्यांना भाषण करण्यापासून रोखण्यात आले होते. मात्र अमोल पालेकर यांनी या विषयाला वाचा फोडल्यामुळेच आता सांस्कृतिक मंत्रालयाकडूनच काल १० फेब्रुवारी रोजी या समित्यांच्या पुनर्रचनेसंदर्भात खालीलप्रमाणे खुलासा प्रसिद्ध करण्यात आला आहे –\n“एनजीएमए मुंबई, बंगळुरू आणि दिल्ली येथील सल्लागार समित्या बरखास्त करण्यात आल्या आहेत. त्यांची मुदत नुकतीच संपली आहे. (मुंबई आणि बंगळुरू येथील समित्यांची मुदत १५ नोव्हेंबर २०१८ रोजी संपली तर दिल्ली येथील समितीची मुदत १७ जानेवारी २०१९ रोजी संपली.) या समित्यांच्या पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू आहे.\nपूर्वीच्या समित्यांनी केलेल्या शिफारसी (ज्या मुंबई एनजीएमए करिता डिसेंबर २०१९ पर्यंत असतील) आणि प्रस्तावांनुसार कलाकारांची प्रदर्शने भरवली जातील. नवीन सल्लागार समिती भविष्यातील प्रदर्शनांबाबत निर्णय घेईल.\nकायमस्वरूपी चित्रसंग्रहाबाबत असा खुलासा करण्यात आला आहे की सुरुवातीला दोन वर्षांच्या कालावधीकरिता गॅलरी तिचा स्वतःचा चित्रसंग्रह प्रदर्शित करेल (ज्यामध्ये अनेक महान चित्रकारांचे काम समाविष्ट आहे) असा एनजीएमएचा प्रस्ताव आहे. यामुळे तात्पुरती प्रदर्शने आणि रेट्रोस्पेक्टिव यांना कमी जागा उपलब्ध राहील अशी भीती काही कलाकारांनी व्यक्त केली आहे. कलाकारांकडून आलेल्या सूचनांचा एनजीएमए बारकाईने विचार करत आहे, आणि सर्व संबंधित गटांशी सल्लामसलत केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल.”\nहिंदुत्ववादी नेता धनंजय देसाईचे, सुटकेनंतर लगेच जामिनाच्या अटींचे उल्लंघन\nकलाकार गप्प का आहेत\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/surgical-strikes", "date_download": "2020-05-29T18:44:51Z", "digest": "sha1:2FHCXTWT3DLC34Y46X6IFZDIRTPLSSOE", "length": 4084, "nlines": 55, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "surgical strikes Archives - द वायर मराठी", "raw_content": "\n‘दहशतवाद’ आणि ‘हिंसक संघर्ष’ या वेगळ्या गोष्टी आहेत\nसरकारच्या जम्मू-काश्मीरमधील धोरणांना विरोध करणाऱ्या प्रत्येकाला मोदी सरकारने जवळपास दहशतवादी म्हणून जाहीर करून टाकले आहे. यामुळे काश्मीरमधील विखारी वा ...\nजनमताची भाषा (लेखमालेतील भाग १)\nयुद्धज्वर आणि त्याद्वारे आत्यंतिक राष्ट्रवादाकडे जनमत झुकत आणि झुकवलं जात असताना, व्यापक लोकहिताच्या राजकारणासाठी लागणारा अवकाश आक्रसत जातो. त्या अनुष ...\nपुलवामा हल्ल्यानंतर, काश्मीरमधल्या मुख्य प्रश्नाकडे पुन्हा एकदा दुर्लक्षच होत आहे\nमुख्य प्रश्न आहे तो म्हणजे स्थानिक काश्मिरी, त्यापैकी अनेकजण सुस्थितीतले, सुशिक्षित असूनही अशा प्रकारे त्यांचे आयुष्य उधळायला का तयार आहेत\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\nहवामान बदलामुळे भारतावर टोळ धाड\nश्रमिक रेल्वेचे वेळापत्रक घसरले, प्रवाशांचे कमालीचे हाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-05-29T21:08:10Z", "digest": "sha1:VDRP2DTMNKV7DE2JU4SAESQTM4HBXEYP", "length": 4288, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नागपूर जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:नागपूर जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ\n\"नागपूर जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ\" वर्गातील लेख\nएकूण १२ पैकी खालील १२ पाने या वर्गात आहेत.\nनागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ\nनागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ\nनागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ\nनागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ\nनागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ\nनैर्ऋत्य नागपूर विधानसभा मतदारसंघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ एप्रिल २०१४ रोजी १४:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/hu/10/", "date_download": "2020-05-29T21:01:21Z", "digest": "sha1:AX5N24PLZDRMPZLD2IHVNEGQXWVLNHAN", "length": 16140, "nlines": 338, "source_domain": "www.50languages.com", "title": "काल – आज – उद्या@kāla – āja – udyā - मराठी / हंगेरियन", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधव��चक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » हंगेरियन काल – आज – उद्या\nकाल – आज – उद्या\nकाल – आज – उद्या\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\n« 9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n11 - महिने »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + हंगेरियन (1-100)\nसध्या, परकीय भाषा या रोजच्या शिक्षणाचा भाग बनल्या आहेत. फक्त त्यांना शिकत असल्यास रटाळपणा येणार नाही ज्यांना त्या भाषांबरोबर शिकण्यात अडथळे वाटत आहेत त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आपण झोपेत अधिक चांगल्या रीतीने शिकू शकतो. वेगवेगळे वैज्ञानिक अभ्यास आणि संशोधन या निष्कर्ष पर्यंत पोहोचले आहेत. आणि जेव्हा भाषा शिकण्याची वेळ येते तेव्हा आपण हे वापरू शकतो. आपण दिवसातील घटनांवर झोपेत प्रक्रिया करतो. आपला मेंदू नवीन अनुभवाबाबत छाननी करत असतो. जे काही आपण अनुभवतो, त्यावर पुन्हा एकदा विचार होतो आणि नवीन आशय आपल्या मेंदूत टाकला जातो. झोपण्या अगोदर शिकलेल्या अथवा अनुभवलेल्या गोष्टी विशेषतः अगदी चांगल्या रीतीने लक्षात राहतात. म्हणून, महत्वाच्या गोष्टींची संध्याकाळी उजळणी केली तर ते आधी चांगलेच लक्षात राहते. वेगवेगळ्या झोपेच्या अवस्था वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास कारणीभूत असतात.\nREM झोप मानसोपचार गोष्टी शिकण्यास मदत करतात. गाणे किंवा खेळणे या प्रकारात मोडतात. याच्या उलट अस्सल ज्ञान हे तीव्र झोपेत शिकले जाते. इथेच आपण जे काही शिकलो त्याची उजळणी होते. शब्दसंग्रह आणि व्याकरण सुद्धा जेव्हा आपण एखादी नवीन भाषा शिकतो, तेव्हा आपल्या मेंदूने कष्ट घेतले पाहिजे. त्याने नवीन शब्द आणि नियम लक��षात ठेवले पाहिजे. झोपेत देखील याची एकदा उजळणी झाली पाहिजे. संशोधक यास रिप्ले/पुनर्बिंबण तत्व असे म्हणतात परंतु, तुम्ही चांगले झोपणे महत्वाचे आहे. शरीर आणि मन यांमध्ये पुनर्योजन व्यवस्थितपणे होणे महत्वाचे आहे. त्यानंतरच, मेंदू अधिक कार्यक्षमतेने कार्य करू शकेल. तुम्ही म्हणू शकता: छान झोप, चांगली मानसिक कार्यक्षमता. जेव्हा आपण विश्रांती घेतो, तेव्हा देखील आपला मेंदू कार्य करत असतो. म्हणून: शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री, शुभरात्री \nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/eco-friendly-bappa-contest/", "date_download": "2020-05-29T19:36:11Z", "digest": "sha1:IR5AHYPOC3DXUKMHZX4RTJVGFINVTCHP", "length": 10356, "nlines": 125, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा | Eco Friendly Bappa Contest | Eco Friendly Ganesh Ideas | Participate in Home Ganesh Contest | Aapla Mahanagar", "raw_content": "\nघर इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धा\nइको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेला तुफान प्रतिसाद; हे आहेत विजेते\nश्रवण घोडके यांनी साकारला चिंध्यांपासून देखावा\nभादवणकर कुटुंबियांनी सजावटीमधून दिला सामाजिक संदेश\nसोनवणे कुटुंबियांनी केला इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा\nअविनाश कविश्वर यांनी सजावटीत साकारले शेतकऱ्यांचे जीवन\nमिनल नेरकर यांचा विज्ञानवादी बाप्पा\nकदम कुटुंबीयांचा निसर्गप्रेमी बाप्पा\nठाण्यातील विनोदकुमार करताहेत ‘प्लास्टिक मुक्त भारत’ची जनजागृती\nनारकर कुटुंबियांनी पंढरी साकारत विराजमान केला क्युट बाप्पा\nहाताने तयार केलेल्या खोडके यांच्या बाप्पाची बातच न्यारी\n123...12चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nमाय महानगरच्या इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी खालील गोष्टींची पुर्तता करा...\nश्री गणरायाचा उत्सव म्हणजे आपल्या सर्वांसाठीच आनंदाचा सो���ळा पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अनेकजण इको फ्रेंडली गणोशोत्सव साजरा करतात. मात्र त्याची माहिती इतरांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळेच आम्ही घेऊन आलो आहोत ‘इको फ्रेंडली बाप्पा कॉन्टेस्ट’ पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अनेकजण इको फ्रेंडली गणोशोत्सव साजरा करतात. मात्र त्याची माहिती इतरांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळेच आम्ही घेऊन आलो आहोत ‘इको फ्रेंडली बाप्पा कॉन्टेस्ट’ या माध्यमातून तुम्हाला तुमची इको फ्रेंडली उत्सवाची संकल्पना इतरांनाही दाखवता येणार आहे. चला तर मग, प्रबोधनाचा हा वारसा आपण एकत्र पुढे नेऊया या माध्यमातून तुम्हाला तुमची इको फ्रेंडली उत्सवाची संकल्पना इतरांनाही दाखवता येणार आहे. चला तर मग, प्रबोधनाचा हा वारसा आपण एकत्र पुढे नेऊया इको – फ्रेंडली बाप्पा काँटेस्टमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्याला काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल.\nयासाठी खालील मुद्दे पाहा.\n– शाडूची मूर्ती किंवा पीओपी (प्लास्टर ऑफ पॅरिस) नसलेली विघटनशील कोणतीही मूर्ती\n– प्लास्टिक आणि थर्माकॉल विरहित सजावट\n– विघटनशील किंवा नैसर्गिक फुलांचा देखावा\nस्पर्धेत सहभागी होण्यासाठी काय करावं\n– आमच्या 75066 50006 या व्हॉट्सअॅप नंबरवर किंवा [email protected] आयडीवर खालील माहिती पाठवा\n– तुमचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक पाठवा\n– बाप्पांच्या मूर्तीचा फोटो\n– सजावट आणि देखाव्याचा फोटो\n– गणपती किती दिवसांचा आहे\n– सजावट / देखाव्यासाठी काय केले आहे\n– किती वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करत आहात\n– इको फ्रेंडली गणोशोत्सव साजरा करावा असे का वाटले किंवा त्यामागची प्रेरणा काय होती\nज्या गणपतीला सर्वाधिक वोट, तो ठरणार विजेता\n– तुम्ही दिलेली माहिती आम्ही www.mymahanagar.com या वेबसाईटवर अपलोड करु\n– त्यानंतर त्याची पोस्ट मायमहानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केली जाईल.\n– तुम्ही सोशल मीडियावर असाल तर तुम्हालाही त्यात टॅग केले जाईल.\n– तुम्हालाही तुमची लिंक पाठवली जाईल. या लिंकवर तुमच्या गणपतीसाठी वोटिंगचा पर्याय असेल\n– ज्यांच्या लिंकवर जास्तीत जास्त वोट मिळतील त्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकानुसार आकर्षक बक्षिसे दिली जातील\nअंतराळ विज्ञान क्षेत्रात खासगीकरण, डिफेन्स क्षेत्रात ४९ ऐवजी ७४ टक्के परकीय...\nनिःशुल्क गणेश विसर्जन करणाऱ्या तरुणांचा विमा काढला\n���रळच्या गणेशोत्सव मंडळाने उभारली चांद्रयान २ ची प्रतिकृती\nटिशू पेपरपासून साकारला ‘एल्फिन्स्टनचा एकदंत’\nसतीश पवार यांनी स्वतःच्या हाताने साकारलेला बाप्पा\nडोंबिवलीत पारूल सचिन पाटणकर यांचा चॉकलेटचा गणपती\nमिनल नेरकर यांचा विज्ञानवादी बाप्पा\nशिरुडे कुटुंबियांनी पर्यावरणस्नेही वस्तूंपासून साकारला बाप्पाचा देखावा\nअमृतकर कुटुंबियाची ‘मंगलयान’ मोहीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/raje-pratishthan-fires-symbolic-statue-of-ramraje-naik-nimbalkar-at-satara/99831/", "date_download": "2020-05-29T19:40:05Z", "digest": "sha1:WLV7NSXAVKW35F5SZ476PK36ON324AT6", "length": 9627, "nlines": 95, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Raje pratishthan fires symbolic statue of ramraje naik nimbalkar at satara", "raw_content": "\nघर महाराष्ट्र उदयनराजे-रामराजे वाद पेटला; साताऱ्यात रामराजेंच्या पुतळ्याचे दहन\nउदयनराजे-रामराजे वाद पेटला; साताऱ्यात रामराजेंच्या पुतळ्याचे दहन\nरामराजे निंबाळकर यांच्या पुतळ्याचे साताऱ्यात दहन\nसातार्‍याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले, माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर\nआणि माण-खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी दोन दिवसांपूर्वी सातार्‍यात संयुक्त पत्रकार परिषद घेवून रामराजेंवर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देण्यात आले होते. त्यानंतर सातार्‍यातील राजे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रक्षुब्ध झाले. त्यांनी भर दुपारी सातारा शहरातील पोवई नाका येथे रामराजेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. तसेच घोषणाबाजी करून पळ काढला.\nहे वाचा – तर रामराजेंची जीभ हासडली असती, उदयनराजेंचा राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर संताप\nउदयनराजे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विधानपरिषदेचे सभापती रामराजे यांच्यावर बोचरी टीका करून शासकीय पाणी वाटप आदेशाला रामराजें यांच्या पूर्वीच्या धोरणांना जबाबदार धरले होते. त्याला रामराजेंनी काल फलटण येथे पत्रकार परिषद घेत या तिघांवरही त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले होते. तसेच सातारच्या छत्रपती घराण्याबद्दलही अपशब्द काढले होते. त्याला काही प्रसारमाध्यमांनी चांगलीच प्रसिद्धी दिली. त्यामुळे कालपासूनच सातारा जिल्ह्यासह माढा लोकसभा मतदारसंघातही रामराजेंविरोधात उदयनराजेंच्या समर्थकांनी न��षेध म्हणून रामराजेंचा पुतळा जाळला. पोवई नाका येथे नेहमी पोलीस बंदोबस्त असतो. पण, दुपारच्या वेळी पोलीस त्याठिकाणी नाहीत हे पाहून हा पुतळा जाळण्याचा कार्यक्रम राजे प्रतिष्ठान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता.\nयाबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. नीरा कालवा पाणी वाटप प्रश्न चांगलाच गाजत असून सामान्य सातरकरांना कोणाची बाजू घ्यावी असा प्रश्न पडला आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nनवी मुंबईतील सेंट लॉरेंन्स शाळेचा अजब फतवा\n‘दंगल गर्ल’ जायरानेही केला डॉक्टरांच्या मारहाणीचा निषेध\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nशिवसेना शाखा यापुढे दवाखाने होणार\n पुण्यात २४ तासांत ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू\nकोरोना योद्धांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण – अजित पवार\nलॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने भिडे गुरुजींविरोधात FIR दाखल\nभरमसाठ बिल उकळण्याऱ्या मुंब्र्यातील तीन खाजगी रुग्णालयांवर गुन्हा दाखल\nनांदगावी एकाच दिवशी तीन कोरोना पॉझिटिव्ह\nखासगी हॉस्पिटल्सचा मनमानी कारभार सुरूच\nकलिंगड खाण्याचे काही फायदे काही तोटे\nViral: वॉर्डरॉबमधील कपड्यांना आलायं कंटाळा\nमनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र\nलोकमान्य टिळक टर्मिनसवर मजूर ताटकळत उभे\nPhoto: रोहित-कुंती पवार Anniversary\nPhoto: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूट\nमहालक्ष्मी रेस कोर्स येथे नवं क्वारंटाइन सेंटर\nमजुरांची घरी जाण्याची ओढ काही थांबेना\nPhoto: सुंदर अभिनेत्री ओठांची सर्जरी करून पस्तावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/bharat-bandh-trade-unions", "date_download": "2020-05-29T20:45:59Z", "digest": "sha1:IN7BHRDHY7OUWX3ERJOWFEISL7F4C2RD", "length": 11115, "nlines": 79, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कामगार संघटनांच्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद - द वायर मराठी", "raw_content": "\nकामगार संघटनांच्या भारत बंदला संमिश्र प्रतिसाद\nनवी दिल्लीसह देशातील विविध शहरातून : केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात देशातल्या ८ प्रमुख कामगार संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या भारतबंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या बंदमुळे देशातल्या बँकिंग सेवेवर परिणाम झालेला दिसून आला. प. बंगालमध्ये हिंसाचाराच्या किरकोळ घटना ��गळता देशात गुजरात, उ. प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगण, केरळ, आसाम या राज्यात शांततेत बंद पार पडला. या राज्यातील जनजीवन सुरळीत होते. काही ठिकाणी बँकिंग सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. तर सरकारी कार्यालयांमध्ये उपस्थिती नियमित होती पण अनेक कर्मचारी संघटनांची निदर्शने सुरू होती.\n८ कामगार संघटनांनी या बंदमध्ये २५ कोटी नागरिक सामील होतील असा दावा केला होता. याचा परिणाम काही ठिकाणीच दिसून आला पण जीवनावश्यक सेवांवर त्याचा परिणाम दिसून आला नाही.\nमहाराष्ट्रात या बंदचा फारसा परिणाम दिसला नाही. राजधानी मुंबईत लोकल सेवा, टॅक्सी, रिक्षा यांच्यावर बंदचा परिणाम दिसला नाही. एमएमआरडीए क्षेत्रात मेट्रो व मोनोरेल वेळापत्रकानुसार धावत होत्या. बेस्टच्या बसही सुरळीत होत्या.\nभारतबंदचा परिणाम प. बंगालमध्ये दिसून आला. तेथे हिंसाचाराच्या किरकोळी घटना घडल्या. माल्दा जिल्ह्यात सुजापूर येथे आंदोलकांनी टायरींना आगी लागल्या व काही बसेसच्या काचा फोडल्या तर काही वाहनांना आगी लावण्याचे प्रयत्न केले. मिदनापूर व कूचबिहार जिल्ह्यात काही बसेसवर दगडफेक झाली.\nकोलकात्यात सेंट्रल अव्हेन्यू भागात आंदोलक जमा झाले होते. पण पोलिसांनी लाठीमार करत जमावाला पांगवले. जाधवपूर येथे रेल्वेमार्गावर आंदोलक ठिय्या मारून बसले होते. जाधवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. सिलदाह ते हावडा विभागातील १७५ लोकल ट्रेन रद्द करण्यात आल्या.\nऊर्जा क्षेत्रातील १५ लाख कर्मचारी रस्त्यावर\nभारतबंदमध्ये देशभरातील ऊर्जा क्षेत्रातील १५ लाख कर्मचारी संपात सहभागी झाले होते. या कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना नव्याने सुरू करण्याची मागणी केली. एकट्या उ. प्रदेशातील २५ हजाराहून अधिक कर्मचारी संपात सहभागी होते. आमचा संप यशस्वी झाला असा दावा ऑल इंडिया पॉवर इंजिनिअर्स फेडरेशनचे अध्यक्ष शैलेंद्र दुबे यांनी केला.\nत्रिपुरा, आंध्र, राजस्थान, पंजाब, हरयाणातात संपाला किरकोळ प्रतिसाद\nत्रिपुरामध्ये भाजपसरकारच्या विरोधात सीटू रस्त्यावर उतरली होती. राज्यात काही ठिकाणी दुकाने, आस्थापने बंद होती. सरकारी कार्यालयांमध्ये बंदचा परिणाम जाणवला नाही.\nआंध्र प्रदेशात विजयवाडामध्ये माकप व भाकपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. विशाखापट्‌टणममधील बँका बंद होत्या. अनेक ���ार्वजनिक क्षेत्रातील कार्यालयांमध्ये उपस्थिती नगण्य होती.\nराजस्थानात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. बँकिंग व परिवहन सेवेवर फारसा परिणाम दिसला नाही. पण बँका व एलआयसीमधील अनेक कर्मचाऱ्यांनी आंदोलने केली.\nपंजाबमध्ये अमृतसर, नवानशहर, लुधियाना, रुपनगर, कपूरथळा येथे परिवहन सेवा विस्कळीत होती. हरियाणा परिवहन सेवेवरही बंदचा परिणाम दिसून आला. सिरसा, हिसार येथे निदर्शकांनी रस्त्यावर अडथळे निर्माण करून वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला.\nराजधानी दिल्लीत मायापुरी व वझीराबाद भागात निदर्शने झाली. आयटीओमध्ये अनेक डाव्या संघटनांनी कामकाजावर बहिष्कार घातलेला दिसत होता. माकपच्या नेत्या सुभाषिनी अली यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले होते.\nकामगार 19 सरकार 538 featured 1383 बंद 1 भारत बंद 1\nचालू आर्थिक वर्षात खर्चात २ लाख कोटी रु.ची कपात\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/sensex-dives-642-points-and-nifty-ends-below-10850/articleshow/71169774.cms", "date_download": "2020-05-29T21:34:56Z", "digest": "sha1:WG6IBJJMUELSQV3XZEOWI3X3BNV3HCTO", "length": 8744, "nlines": 90, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतेल संकटः शेअर बाजार ६४२ अंकांनी कोसळला\nतेल संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ६४२ अंकांनी कोसळला. सौदी अरेबियातील तेल कंपनीवर झालेला ड्रोन हल्ला आणि चीनमधील कमकुवत आर्थिक स्थितीचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nमुंबईः तेल संकटाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ६४२ अंकांनी कोसळला. सौदी अरेबियातील तेल कंपनीवर झालेला ड्रोन हल्ला आणि चीनमधील कमकुवत आर्थिक स्थितीचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nमुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ६४२.२२ अंक म्हणजेच १.७३ टक्के घसरणीसह ३६,४८१.०९ अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय निर्देशांक असलेल्या निफ्टीतही १८५ अंकांची घसरण पाहायला मिळाली. दिवसअखेर १.६९ टक्के घसरणीसह निफ्टी निर्देशांक १०, ८१७.६० अंकांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजारातील २७ कंपन्यांच्या समभागात घसरण पाहायला मिळाली. तर निफ्टीतील ४४ कंपन्यांचे समभाग घसरले.\nसौदी अरेबियातील मुख्य तेल कंपनीवर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यामुळे तेल संकट चांगलेच गडद झाले आहे. कच्च्या तेलाचे उत्पादन निम्म्यानी घटल्यामुळे किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. जागतिक स्तरावरील निर्देशांकांमध्येही घसरण सुरू आहे. आशियाई निर्देशांकही लाल निशाण्यावर आहेत. याचाही परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.\nशेअर बाजारात घसरण असली, तरी हिंदुस्थान युनिलिव्हर, एशियन पेंट, इन्फोसिस, गेल, टायटन या कंपन्यांचे समभाग तेजीत होते. तर दुसरीकडे, टाटा मोटर्स, टाटा मोटर्स डीव्हीआर, टाटा स्टील, अॅक्सिस बँक, हीरो मोटरकॉर्प, मारुती या कंपन्यांचे समभाग घसरले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोनं झालं स्वस्त ; सलग तिसऱ्या सत्रात सोने दरात घसरण...\n ४.७५ कोटी भारतीयांची माहिती विकली\nदेशात महामंदी अटळ; अर्थव्यवस्था ५ % आक्रसणार...\nकरोना संकटात मोठा दिलासा; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ४७ ...\nवर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना मिळणार ७५ हजार रुपये\n पीएफवर ८.६५ टक्के व्याज मिळणारमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nनिर्देशांक निफ्टी निर्देशांक share market sensex Nifty index\nविजय मल्ल्याला मोठा झटका\nएअर इंडियाकडून प्रवाशांसाठी मोठी घोषणा\nRBI च्या महत्वाच्या घोषणा\nतर करोनाचा धोका आणखी वाढेल; IMFने दिला इशारा\nपुण्यात २४ तासांत करोनाने ११ जणांचा मृत्यू\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ह��' स्पर्धा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/order-to-file-a-case-against-doctor-for-abortion-zws-70-2027222/", "date_download": "2020-05-29T21:15:45Z", "digest": "sha1:F3TFKC26N5NMYKASY6YC2QO3WLNSM4KN", "length": 13305, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Order to file a case against doctor for abortion zws 70 | गर्भपातप्रकरणी डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nगर्भपातप्रकरणी डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nगर्भपातप्रकरणी डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nऔरंगाबाद : जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी दोन डॉक्टरासंह संबंधित महिलेचा पती, सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पांडव यांनी दिले आहेत. याप्रकरणी जादूटोणा\nऔरंगाबाद : जबरदस्तीने गर्भपात केल्याप्रकरणी दोन डॉक्टरासंह संबंधित महिलेचा पती, सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पांडव यांनी दिले आहेत. याप्रकरणी जादूटोणा कायद्याअंतर्गत पीडितेचा पती किशोर सोपान भुजबळ, सासू लीला भुजबळ, सासरा सोपान विठ्ठल भुजबळ व डॉ. मोरे व डॉ. राठी (सरोज हॉस्पिटल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.\nया प्रकरणी संबंधित विवाहितेने क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारदार महिलेचा विवाह पैठण तालुक्यातील रांजणगाव येथील किशोर सोपान भुजबळ याच्याशी ३० डिसेंबर २०१८ रोजी झाले होते. गर्भधारणेनंतर तिला एमआयडीसी वाळूज येथील डॉ. राहुल इंदे यांच्याकडे उपचारासाठी नेले. त्यानंतर तिचा सासरा सोपान भुजबळ याने तिला डॉ. इंदे यांच्याकडे न नेता डॉ. मोरे यांच्याकडे नेले. तेथे लिंबू खाऊ घालण्याचा प्रकार झाला. नंतर डॉ. मोरे यांच्या ओळखीच्या अमरप्रीत चौकातील सरोज हॉस्पिटल येथील डॉ. राठी यांच्याकडे नेण्यात आले. तिथे तिला भूल देऊन तिचा गर्भपात करण्यात आला. या प्रकरणात तिने ९ जुलै २०१९ रोजी पोलीस आयुक्त कार्यालयात, तर ११ सप्टेंबर २०१९ रोजी क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीची दखल न घेतल्याने पीडितेने सहायक आयुक्त नागनाथ कोडे यांना तक्रारीचा अर्ज दिला. कोडे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतरही क्रांती चौक पोलिसांनी कुठलीच कारवाई न केल्याने विवाहितेने अ‍ॅड. दिलीप खंडागळे यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने तक्रारीची गंभीर दखल घेऊन जादूटोणा कायद्याअंतर्गत पीडितेचा पती किशोर सोपान भुजबळ, सासू लीला सोपान भुजबळ, सासरा सोपान विठ्ठल भुजबळ, डॉ. मोरे व डॉ. राठी (सरोज हॉस्पिटल) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास करण्याचे न्यायालयाने आदेश दिले. डॉ. खंडागळे यांना अ‍ॅड. आशिष सूर्यवंशी व अ‍ॅड. मिलिंद रंधवे यांनी सहकार्य केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 मंदीच्या फेऱ्यात, गडय़ा आपुला गाव बरा\n2 तुळजाभवानी दागिन्यांच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश\n3 मोटार अपघातात जालन्यातील चार तरुणांचा मृत्यू\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=white%20grub", "date_download": "2020-05-29T19:22:27Z", "digest": "sha1:UNUIPFL7GAD6LBQE3IEEAFJGHKFCGZZM", "length": 4907, "nlines": 73, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "white grub", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nहुमणी किडीचे एकात्मिक व्यवस्थापन: डॉ. पांडुरंग मोहिते\nसोलापूर जिल्ह्यात हुमणीमुळे ऊस पिकाचे नुकसान\nऊस पिकामधील हुमणी किडीचे एकात्मिक नियंत्रण\nऊस पिकातील हुमणीचे एकात्मिक व्यवस्थापन\nसन २०२०-२१ मध्ये कृषि उन्नती योजना - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिकांच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत\nराज्यातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या त्रिस्तरीय पत संरचनेवर कोविड-१९/ लॉकडाऊनचे होणारे दूरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत\nराज्यातील प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या (क्रॉपसॅप) अमांलबजावणीस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nराष्ट्रीय कृषि विकास योजना-रफ्तार योजनेंतर्गत सन 2019-20 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी वितरीत केलेल्या 146.67 कोटी निधीचे प्रकल्प निहाय वितरण करणेबाबत.\nकोवीड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019\nसन 2019 च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-mtdc-forts-into-heritage-hotels-wedding-venues-sgy-87-1965813/", "date_download": "2020-05-29T20:25:18Z", "digest": "sha1:DDUXCAHJNGAXGCUBWKLRUYG7TLMCOI5M", "length": 18046, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maharashtra MTDC forts into heritage hotels wedding venues sgy 87 | महाराष्ट्रातील किल्ल्यांवर उभारण्यात येणार रिसॉर्ट व हेरिटेज हॉटेल्स, विरोधकांकडून संताप | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांवर उभारण्यात येणार रिसॉर्ट व हेरिटेज हॉटेल्स, गडप्रेमींकडून संताप\nमहाराष्ट्रातील किल्ल्यांवर उभारण्यात येणार रिस��र्ट व हेरिटेज हॉटेल्स, गडप्रेमींकडून संताप\nमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) अशा २५ किल्ल्यांची यादी काढण्यात आली आहे\nराज्यातील किल्ल्यांचं हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) अशा २५ किल्ल्यांची यादी काढण्यात आली आहे. हे किल्ले करारावर हॉटेल व्यवसायिकांना रिसॉर्ट तसंच हॉटेल उभारण्यासाठी दिले जाऊ शकतात. ऐतिहासिक पर्यटनस्थळांची प्रसिद्धी लक्षात घेता पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच यामुळे पर्यटन वाढवण्यात मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.\nराज्य मंत्रिमंडळाडून ३ सप्टेंबर रोजी नव्या धोरणाला संमती दिली होती. यानुसार एमटीडीसी राज्य सरकारच्या मालकीचे किल्ले करारावर देऊ शकतं. या किल्ल्यांवर फक्त हॉटेलच नाही तर विवाहस्थळ आणि मनोरंजन कार्यक्रमांची जागा म्हणूनही विकसित करण्याचा प्रयत्न असेल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने किल्ल्यांचा विकासात कोणत्या गोष्टी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात यासंबंधी धोरण आखलं आहे. पर्यटन सचिव विनिता वैद सिंघल यांनी दिलेल्या माहितीनुसार, “राज्य मंत्रीमंडळाने नव्या धोरणाला संमती दिली आहे. हेरिटज पर्यटनाला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे,”.\nराज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर पर्यटन विभाग लवकरच हेरिटेज हॉटेल्सना निमंत्रण देणार असून त्यानंतर किल्ल्यांप्रमाणे निवड करण्यात येईल. मंत्रीमंडळाने पर्यटन विभागाला महसूल मिळवण्यासाठी दीर्घकालीन योजना आखण्यास सांगितलं आहे. हे किल्ले ६० ते ९० वर्षांसाठी करारावर दिले जाऊ शकतात.\nमहाराष्ट्रात एकूण ३३५ किल्ले असून त्यापैकी १०० किल्ल्यांची संरक्षित स्मारके म्हणून नोंद आहे. शेजारी राज्ये राजस्थान आणि गोवामध्ये वाढलेलं हेरिटेज पर्यटन पाहता राज्य सरकारदेखील आपल्याकडे किल्ल्यांच्या सहाय्याने हेरिटेज पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आपल्याकडे हेरिटेज पर्यटनासाठी खूप वाव असल्याचं एमटीडीसीचं म्हणणं आहे. गेल्या काही काळापासून राजवाडे आणि किल्ल्यांवरील हॉटेल लग्नासाठी आवडती ठिकाणं झाली आहेत.\nपर्यटन विकास तसंच खासगी गुंतवणूक याशिवाय या धोरणामुळे किल्ल्यांचं जतन करण्यात मदत मिळेल अशी सरकारला अपेक्षा आहे. या निर्णयाला इतिहासकार तसंच गडप्रेमींकडून विरोध होऊ नये यासाठी सरकारने किल्ल्यांचा सौंदर्य खऱाब होईल अशी कोणतीही गोष्ट केली जाणार नसल्याची हमी दिली आहे. तसंच या किल्ल्यांवर कोणतंही बांधकाम करण्यास परवानगी न देण्यात येणार नसल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.\nमहाराष्ट्रातील गडकोट हे छत्रपती शिवरायांच्या देदिप्यमान इतिहासाच्या पावन स्मृती आहेत. त्यांचं रिसॉर्ट व हेरीटेज हॉटेल्समध्ये रुपांतर करण्याच्या @CMOMaharashtra\nआपल्या सरकारच्या निर्णयाचा आम्ही ठामपणे विरोध करतो. राज्यातील किल्ल्यांचे जागतिक मानकांनुसार संवर्धन होणे गरजेचे आहे.\nया निर्णयाचा गडप्रेमी आणि विरोधकांकडून मात्र विरोध होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी, “महाराष्ट्रातील गडकोट हे छत्रपती शिवरायांच्या देदिप्यमान इतिहासाच्या पावन स्मृती आहेत. त्यांचं रिसॉर्ट व हेरीटेज हॉटेल्समध्ये रुपांतर करण्याच्या आपल्या सरकारच्या निर्णयाचा आम्ही ठामपणे विरोध करतो. राज्यातील किल्ल्यांचे जागतिक मानकांनुसार संवर्धन होणे गरजेचे आहे,” असं मत व्यक्त केलं आहे.\nमहाराष्ट्रातले २५ गढ-किल्ले आता हाॅटेल्स आणि लग्नसमारंभासाठी तसेच करमणुकीच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय वाचला आणि संताप अनावर झाला.. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा दैदिप्यमान इतिहास हा आमचा फार मोठा ठेवा आहे, त्याचा बाजार करू नका.. pic.twitter.com/KjAskjMq3X\n“महाराष्ट्रातले २५ गड-किल्ले आता हॉटेल्स आणि लग्नसमारंभासाठी तसेच करमणुकीच्या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय वाचला आणि संताप अनावर झाला.. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा दैदिप्यमान इतिहास हा आमचा फार मोठा ठेवा आहे, त्याचा बाजार करू नका,” अशी प्रतिक्रिया मनसे नेते अनिल शिदोरे यांनी दिली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज च��हान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 पानसरे हत्या प्रकरण : पहाटे एसआयटीने तिघांना केली अटक\n वीज कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ\n3 हिंगोलीत काँग्रेसनेते एकाकी, युतीचे बळ मात्र वाढले\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/14-arrest-in-parbhani-371379/", "date_download": "2020-05-29T18:44:28Z", "digest": "sha1:SGKHGUDNYSBMSVU6TL54QAPNMXQBF4ED", "length": 12727, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "परभणीत १४ कार्यकर्त्यांना अटक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nपरभणीत १४ कार्यकर्त्यांना अटक\nपरभणीत १४ कार्यकर्त्यांना अटक\nटोलविरोधात मनसैनिकांनी परभणी, सेलू, गंगाखेड, जिंतूर येथे रास्ता रोको केले. सेलू येथे रास्ता रोको दरम्यान एका बसवर दगडफेक केली. दोन घटनांमधील दगडफेकीत १४ जणांना अटक\nटोलविरोधात मनसैनिकांनी परभणी, सेलू, गंगाखेड, जिंतूर येथे रास्ता रोको केले. सेलू येथे रास्ता रोको दरम्यान एका बसवर दगडफेक केली. गंगाखेड तालुक्यातील इसाद येथेही बसवर दगडफेकीचा प्रयत्न झाला. सेलू येथील प्रकारात ३ प्रवासी जखमी झाले. सेलू व इसाद या दोन घटनांमधील दगडफेकीत १४ जणांना अटक करण्यात आली. जिल्हाभरात मनसेच्या २५३ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.\nआंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यात प्रचंड पो���ीस बंदोबस्त तैनात होता. जागोजागी पोलीस तळ ठोकून होते. शहरासह जिल्ह्यात मुख्य रस्त्यांवर अक्षरश छावणीचे स्वरूप आले हाते. सकाळी तणावही होता. तथापि राज यांना झालेली अटक, तसेच मुख्यमंत्र्यांनी उद्या चर्चेची तयारी दाखविल्यानंतर व खुद्द राज ठाकरे यांनीही आंदोलन शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले. त्यानंतर जिल्ह्यात शांततेत आंदोलन पार पाडले. सेलू व गंगाखेड तालुक्यातील इसाद वगळता कुठेही दगडफेकीचा प्रकार घडला नाही. परभणी शहरात विसावा कॉर्नरवर पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष बालाजी मुंढे, विनोद दुधगावकर, सुनील देशमुख, बाळासाहेब भालेराव, श्रीमती चव्हाण यांच्यासह ३५ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.\nसेलू येथे रायगड कॉर्नरवर आंदोलनाला िहसक वळण मिळाले. राजावाडी पाटीनजीक सेलू-परभणी बसवर (एमएच १४ बीटी १६६१) दगडफेक झाली. दगडफेकीत बसमधील प्रवासी रेखा प्रशांत हालगे, मधुकर देविदास हलगे व संजीवनी जिजाभाऊ थोरात जखमी झाले. सेलू पोलिसांनी जिल्हाप्रमुख शेख राज, प्रभुराज तेवर, राहुल इंगळे, रंगनाथ पवार, बबू पठाण आदींसह २१ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून अटक केली. गंगाखेड तालुक्यातील इसाद येथेही बसवर दगडफेक झाल्याची माहिती पोलीस यंत्रणेने दिली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nशिवसेनेच्या शिवजयंतीला खासदार जाधव यांची दांडी\nपरभणी-जालन्याचे सिंचन वाढणार, मराठवाडय़ाचे अन्य जिल्हे कोरडेच\nवारसा : पिंगळीचा प्राचीन वारसा\nआगीत १५ घरे भस्मसात; ३ जनावरे भाजून जखमी\nपरभणी जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 िहगोलीत १७८ कार्यकर्ते ताब्यात\n2 नांदेडात २७ ठिकाणी रास्ता रोको, जालन्यात २०० आंदोलक ताब्यात, दहा मिनिटांत आंदोलन गुंडाळले\n3 समन्यायी पाणी हक्कासाठी शेकापतर्फे रविवारी परिषद\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://vidyarthimitra.org/news/Ignou-Gyan-Vani-Radio-To-Learn-Korean-Persian-Foreign-Languages", "date_download": "2020-05-29T20:21:02Z", "digest": "sha1:GXN2I5XVKVVS2BKZ4V5W2TN4FXT2HMZ5", "length": 7642, "nlines": 149, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "Ignou च्या रेडिओद्वारे शिका परदेशी भाषा", "raw_content": "\nIGNOU च्या रेडिओद्वारे शिका परदेशी भाषा\nलॉकडाऊनच्या काळात तुम्ही घरबसल्या परदेशी भाषा शिकू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ IGNOU ने ही सुविधा तुमच्यासाठी आणली आहे.\nआजकाल अनेक कंपन्यांमध्ये विदेशी भाषा शिकण्याच्या कौशल्याला प्राधान्य दिलं जातं. याव्यतिरिक्त अनेक वैज्ञानिक शोधही हे सांगतात की जास्त भाषा शिकल्याने मेंदू तल्लख होतो. संवाद कौशल्य वाढतं. या भाषा शिकण्याची संधी इग्नूने दिली आहे. इग्नूने सध्या दोन परदेशी भाषांपासून हा कार्यक्रम सुरू केला आहे. या भाषा आहेत कोरियन आणि पर्शियन.\nइग्नूने हा कार्यक्रम आपला रेडिओ ज्ञान वाणी वर सुरू केला आहे. तुम्ही तुमच्या मोबाइलवर ज्ञान वाणी अॅप डाऊनलोड करून हा कार्यक्रम ऐकू शकाल. ज्ञान वाणीचे स्टेशन मॅनेजर मनोज कुमार सिंह याने सांगितले की कोरियन आणि पर्शियन भाषा शिकण्याचा कार्यक्रम १ मे पासून सुरू झाला आहे. ज्ञान वाणी एफएम वर 105.6 MHz वर ट्यून करून ऐकू शकता. या भाषांमध्ये रोज सकाळी ९ ते ९.३० या वेळेत हे कार्यक्रम प्रसारित केले जातील.\nकुठे बोलल्या जातात या भाषा\nकोरियन - ही दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया आणि चीनमधील अधिकृत भाषा आहे. याव्यतिरिक्त उझबेकिस्तान, कॅनडा आणि जपानमध्ये कोरियन भाषा बोलली जाते.\nपर्शियन - ही भाषा इराण, तझाकिस्तान, अफगाणिस्तान, उझबेकिस्तानात बोलली जाते. इराण, तझाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांची ही अधिकृत भाषा आहे.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/health/sleep-is-the-brain-the-battery-of-cells/articleshow/71965069.cms", "date_download": "2020-05-29T21:27:24Z", "digest": "sha1:TPYC42ZDR3WKXDEUWGNKH2XEXLD32HJP", "length": 10931, "nlines": 92, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nझोप म्हणजे मेंदू, पेशींची बॅटरीच\nमाणसांना जडणाऱ्या ८८ प्रमुख आणि गंभीर आजारांना झोप कारणीभूत असते. दिवसभराच्या थकव्यानंतर शरीराला गाढ आणि पुरेशी झोप गरजेची असते. वास्तविकतेच झोप ही नुसती आपली गरज नाही, तर शरीराला नव्या उत्साहाने ‘चार्ज’ करणारी ती ‘बॅटरी’च आहे.\nडॉ. सुशांत मेश्राम, नागपूर\nमाणसांना जडणाऱ्या ८८ प्रमुख आणि गंभीर आजारांना झोप कारणीभूत असते. दिवसभराच्या थकव्यानंतर शरीराला गाढ आणि पुरेशी झोप गरजेची असते. वास्तविकतेच झोप ही नुसती आपली गरज नाही, तर शरीराला नव्या उत्साहाने ‘चार्ज’ करणारी ती ‘बॅटरी’च आहे. अकाली घेरणाऱ्या आजारांना दूर ठेवायचे असेल, तर झोपेचे घड्याळ पाळायलाच पाहिजे.\nजागतिक आरोग्य संघटनेने ‘हेल्दी स्लीप, हेल्दी एजिंग’ हे घोषवाक्य जारी केले आहे. एकूण लोकसंख्येपैकी ४५ टक्के व्यक्ती आज निद्रानाशाचा सामना करीत असल्याचे जागतिक आरोग्य संघटना म्हणते. वैद्यकशास्त्रात निद्रानाश सहा प्रकारच्या वर्गवारीत मोजला जातो. यात ‘इन्झोमनिया’ अर्थात कमी झोपेचे २५ टक्के रुग्ण असतात. २० टक्के जण झोपेत घोरतात. १० टक्के लोकांना ‘रेस्टलेस लेग सिंड्रोम’ असतो. म्हणजे ते पायांची सतत हालचाल करीत असतात. सरासरी लोकसंख्येच्या ३० टक्के व्यक्ती ‘शिफ्ट वर्क डिसॉर्डर’मध्ये मोडतात. व्यक्तीला जडणाऱ्या ९० टक्के आजारांचे मूळ हे निद्रानाशात असते. आजाराचे मूळ शोधताना आधी झोपेचे वेळापत्रकही तपासणे गरजेचे असते. मधुमेहाच्या विळख्यात अडकलेल्या ४२ व्यक्ती गंभीर ‘स्लीप अॅप्निया सिंड्रोम’ने ग्रासल्याचे अभ्यासातून दिसले आहे. निद्रानाश असलेले ८६ टक्के रुग्ण मानसिक आजाराच्या उंबरठ्यावर कधी जातात, हे त्यांनादेख���ल कळत नाही. मानसिक रोगाची लक्षणे, स्मृतिभ्रंश झालेल्यांनाही झोपेच्या व्याधीने ग्रासल्याचे आढळले आहे. उच्चरक्तदाब असलेल्या ८४ टक्के व्यक्तींना ‘स्लीप अॅप्निया’ आढळला आहे. झोपेचे वेळापत्रक आणि त्याची पद्धत तपासूनही आता आजारांचे मूळ शोधणे शक्य आहे. मधुमेह आणि उच्चरक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये घोरणे आणि ‘स्लीप अॅप्निया’चे प्रमाण मोठे आहे. घोरणे हा गंभीर आजार आहे. त्यामुळे झोपेची साखळी पूर्ण होत नाही. घोरण्यामुळे शरीराला पुरेसा प्राणवायू मिळत नाही. श्वास अडकून झोपमोड होते. झोपेची साखळी पूर्ण झाली, तर निश्चितपणे मेंदू प्रत्येक अवयवांची दुरुस्ती करण्याची नैसर्गिक प्रक्रिया पूर्ण करू शकतो.\nमेंदू जेव्हा झोपेच्या शेवटच्या दोन अवस्थांमध्ये जात असतो, तेव्हा शरीरात अनेक प्रकारच्या घडामोडी सुरू असतात. आपल्याकडे या अवस्थेला ‘साखरझोप’ म्हटले जाते. मुळात या अवस्थेतून जात असताना शरीरात रोगाला प्रतिकार करणाऱ्या पेशी अधिक सक्रिय होतात. त्यांची झालेली झीज भरून निघते. यावर अलीकडेच झालेल्या सखोल संशोधनात असेही आढळून आले आहे की, कर्करोगाशी लढणाऱ्या पेशींची झीजदेखील या अवस्थेत भरून निघत असते. त्यामुळे आजाराचे मूळ शोधत असताना झोपेची साखळी तपासणेदेखील महत्त्वाचे झाले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकावीळ आणि तिचे प्रकार...\nथायरॉइड ग्रंथींचे आजार :हायपरथायरॉइडिजम्...\nहिपाटायटिस ‘बी’ व ‘सी’ आणि त्यावरील उपचार...\nनवजात अर्भकांना होणारे आजार...\nआजाराचे मूळ शोधण्यासाठी झोपेचा अभ्यासमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/vishakha", "date_download": "2020-05-29T18:47:35Z", "digest": "sha1:QZHWKO46VF2LU5GAZRHBUBYNXBTV52JY", "length": 2547, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "vishakha Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nलैंगिक छळवणुकीविरुद्धचा स्त्रीवादी लढा\nलैंगिकता, हिंसा आणि कायदा यावरील विश्लेषणात्मक लेखाचा हा दुसरा भाग आहे. ...\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\nहवामान बदलामुळे भारतावर टोळ धाड\nश्रमिक रेल्वेचे वेळापत्रक घसरले, प्रवाशांचे कमालीचे हाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.abdindustrial.com/mr/about-us/", "date_download": "2020-05-29T20:56:47Z", "digest": "sha1:AZKTO7V2LLTVPOWSHGLHJU2RVW2ELSKA", "length": 4527, "nlines": 156, "source_domain": "www.abdindustrial.com", "title": "", "raw_content": "आमच्या विषयी - ABD औद्योगिक कंपनी, लिमिटेड\nकार पोर्टेबल शॉवर हेअर ड्रायर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकार पोर्टेबल शॉवर हेअर ड्रायर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nABD औद्योगिक co., सुंदर हार्बर सिटी निँगबॉ स्थित LTDis, अधिक कार्यक्षम आणि चांगले उत्पादने आणि सेवा ग्राहकांना प्रदान लक्ष्य. एक खरा निर्माता म्हणून, आम्ही लहान आणि महत्वाचे सानुकूल ऑर्डर स्वीकारण्यासाठी.\nकुशल कर्मचारी आणि अनुभवी अभियंते मदतीने, आम्ही उच्च गुणवत्ता, चांगले वातावरण आणि व्यवसाय सहकार्य आमच्या ग्राहकांना प्रदान. आम्ही अनेक परदेशी ग्राहकांना एक चांगला संबंध राखले आहे आणि आम्ही एक दिवस कार्य करण्यास उत्सुक आहोत. आमची उत्पादने कार सरी, कार फ्रेम, व्हॅक्यूम क्लीनर, कार चाहत्यांसाठी आणि अधिक. आम्ही तुमच्या साठी इथे प्रतीक्षेत आहेत. आमच्याशी संपर्क मोकळ्या करा.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/mess-on-mahapariksha-exam-center-due-to-the-server-shut-down-zws-70-2027268/", "date_download": "2020-05-29T21:20:34Z", "digest": "sha1:TW2HGLKJMZA6E4YI4AANBGEEXEEUJJG4", "length": 15446, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mess on mahapariksha exam center due to the server shut down zws 70 | सव्‍‌र्हर बंद पडल्याने ‘महापरीक्षा’ केंद्रावर गोंधळ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nसव्‍‌र्हर बंद पडल्याने ‘महापरीक्षा’ केंद्रावर गोंधळ\nसव्‍‌र्हर बंद पडल्याने ‘महापरीक्षा’ केंद्रावर गोंधळ\nमहाराष्ट्र राज्य मंडळाच्या कनिष्ठ लिपिक पदासाठी सोमवारी राज्यातील विविध केंद्रावर परीक्षा घेण्यात आली.\n‘महापरीक्षा पोर्टल’चा भोंगळ कारभार; शेकडो विद्यार्थी परीक्षेला मुकले; पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी\nनागपूर : सरकारी पदभरतीसाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या ‘महापरीक्षा पोर्टल’चा सावळा गोंधळ समोर आला आहे. न्यू कोराडी रोड येथील तेजस्विनी कनिष्ठ महाविद्यालय येथील केंद्रावर सोमवारी दुपारच्या सत्रात घेण्यात आलेल्या कनिष्ठ लिपिक परीक्षेदरम्यान अनेकदा पोर्टल बंद पडल्याने विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी पुढे येत आहे.\nमहाराष्ट्र राज्य मंडळाच्या कनिष्ठ लिपिक पदासाठी सोमवारी राज्यातील विविध केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. नागपूर विभागातील २८८ जागांसाठी शहरातील विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. सोमवारी दुपारी २.३० ते ४.३० या वेळात परीक्षा होणार होती. त्यासाठी विद्यार्थ्यांना दुपारी १ ते २ दरम्यान केंद्रांवर पोहचायचे होते. तेजस्विनी महाविद्यालयांमधील केंद्रावर दुपारी २.३० वाजता परीक्षा सुरू होणार होती. मात्र, या केंद्रावर दोन खोल्यांमधील सव्‍‌र्हरची समस्या असल्याने पोर्टल सुरू झाले नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.\nयावेळी केंद्रावर सव्‍‌र्हरमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करायलाही तज्ज्ञ कर्मचारी नसल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. त्यामुळे एक तासाने म्हणजे ३.३० वाजता सव्‍‌र्हरमधील बिघाड दूर झाल्यानंतर अखेर परीक्षा सुरू झाली. मात्र, या सर्व गोंधळात विद्यार्थ्यांचा एक तास गमवावा लागता. त्यानंतरही परीक्षा सुरू झाली तरी पुढच्या काही वेळातच पुन्हा पोर्टल बंद पडल्याने ४.१५ वाजताच विद्यार्थ्यांचे संगणक आपोआप बंद झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रचंड गोंधळ घातला. याच केंद्रावर अन्य खोल्यांमध्ये सुरळीत परीक्षा सुरू होती. मात्र, दोन खोल्यांमध्येच महापरीक्षा पोर्टल आणि सव्‍‌र्हरची समस्या निर्माण झाल्याने येथील २०० विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये अनेक विद्यार्थी ही विदर्भाच्या विविध भागांतून आले होते.\nपरीक्षेदरम्यान झालेल्या गोंधळाची माहिती केंद्रप्रमुखांना दिली असता आमच्या हातात काही नाही, आम्ही काहीच करू शकत नाही, केवळ बरच्या अधिकाऱ्यांना ही समस्या सांगू अशी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. शेवटी कोराडी पोलिसांनी या प्रकरणात मध्यस्थी करीत विद्यार्थ्यांची तक्रार लिहून घेतली. मात्र, ‘महापरीक्षा पोर्टल’च्या नेहमीच्या अशा तक्रारींमुळे संतप्त विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा घेण्यासह हे पोर्टलच बंद करण्याची मागणी केली.\nस्टाफ सिलेक्शन परीक्षेतही गोंधळ\nकर्मचारी निवड आयोगाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या स्टाफ सिलेक्शन परीक्षेदरम्यान हिंगणा येथील जी.एस. रायसोनी परीक्षा केंद्रावरही सोमवारी गोंधळ झाला. परीक्षेला येण्यास थोडा विलंब झाल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. तर आधारची मुळ प्रत आणली नसल्यानेही काही परीक्षाथ्र्रीना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोन�� चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 भंगार साहित्यातून उभारले आगळेवेगळे उपाहारगृह\n2 एकांकिका स्पर्धेची प्राथमिक फेरी ६ व ७ डिसेंबरला रंगणार\n3 राज्यावर पावणेसात लाख कोटींचा कर्जडोंगर\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/supreme-court-refuses-to-stay-ban-on-tik-tok-app-use/85888/", "date_download": "2020-05-29T20:39:35Z", "digest": "sha1:7VGNWULBEOPETY6B73FC7HUDC3KSRW5I", "length": 9645, "nlines": 96, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Supreme Court refuses to stay ban on Tik Tok app use", "raw_content": "\nघर देश-विदेश TikTok अॅप सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मद्रास हायकोर्टाला झटका\nTikTok अॅप सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मद्रास हायकोर्टाला झटका\nटिकटॉक अॅपवर बंदी घालण्यात यावी यासंबंधीच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून या अॅपवर बंदी घातली जाणार नाही, असा निर्णय कोर्टाने दिला आहे.\nटिकटॉक अॅपवर बंदी घालण्यात यावी या मद्रास हायकोर्टाच्या याचिकेवर आज, १५ एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून या अॅपवर बंदी घातली जाणार नाही, असा निर्णय कोर्टाने दिला आहे. या अॅपवर बंदी घालावी असे निर्देश मद्रास हायकोर्टाने केंद्र सरकारला दिले होते. तसेच मद्रास हायकोर्टाने दिलेल्या निर्देशावर उद्या, १६ एप्रिल रोजी सुनावणी होईल, असेही सुप्रीम कोर्टाने यावेळी सांगितले.\nमद्रास हायकोर्टाने चीनच्या लोकप्रिया व्हिडिओ अॅप TikTok वर बंदी घालण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले होते. कोर्टाच्या मते हे अॅप पोर्नोग्राफीला प्रोत्साहन देणारं आहे. सोबतच मीडियाने देखील या अॅपद्वारे बनवले गेलेले व्हिडिओ दाखवू नये, असे कोर्टाने या याचिकेत म्हटले होते. मद्रास हायकोर्टाच्या मदुराई खंडपीठाने या अॅप विरोधात याचिका दाखल केली होती. यावेळी कोर्टाने सांगितले की, लहान मुलं टिक-टॉकचा वापर करतात. त्याचा मुलांच्या बालमनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अॅपच्या विरोधात मदुराईचे ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते मुथु कुमार यांनी ही याचिका दाखल केली होती.\n१६ एप्रिलपर्यंत उत्तराची मागणी\nअश्लिल साहित्य, सांस्कृतिक घट, बाल शोषण, आत्महत्या यांचा दाखला देत या अॅपवर बंदी आणण्याचे निर्देश देण्याची विनंती त्यांनी कोर्टासमोर केली. न्या. एन. किरूबाकरण आणि एस. एस. सुंदर ��ांनी केंद्र सरकारला म्हटले होते की, जर ते अमेरिकेतील लहान मुलांसाठीच्या सुरक्षेसाठी बनवण्यात आलेल्या चिल्ड्रन ऑनलाईन प्रायव्हसी प्रोटेक्शन अॅक्ट अंतर्गत नियम लागू करण्यावर विचार करत असतील तर त्यांनी १६ एप्रिलपर्यंत उत्तर द्यावे. त्यानुसार आजच, १५ एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टाने आपला निर्णय जाहीर केला आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nदेशीदारू विक्री करणाऱ्या महिलेला अटक\nलोकसभा निवडणूक : दक्षिण मुंबईत ९० लाखांची रोकड जप्त\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nदिल्ली – एनसीआरसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के\nआता फुंकरमधून होणार कोरोनाची चाचणी, अवघ्या एका मिनिटांत मिळणार रिपोर्ट\nTikTok बनवणे पडले महागात; वाराणसीत पाच तरुण बुडाले\nकोविड -१९ वर नक्की किती खर्च झाला केंद्र सरकारला माहितीच नाही\nVideo: चीनी वस्तूंवर टाका बहिष्कार; रिअल लाईफ ‘रेंचो’चे चीनला सडेतोड उत्तर\n‘उत्तर प्रदेशमधील ११ लाख मजुरांना मिळणार रोजगार’\nखासगी हॉस्पिटल्सचा मनमानी कारभार सुरूच\nकलिंगड खाण्याचे काही फायदे काही तोटे\nViral: वॉर्डरॉबमधील कपड्यांना आलायं कंटाळा\nमनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र\nलोकमान्य टिळक टर्मिनसवर मजूर ताटकळत उभे\nPhoto: रोहित-कुंती पवार Anniversary\nPhoto: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूट\nमहालक्ष्मी रेस कोर्स येथे नवं क्वारंटाइन सेंटर\nमजुरांची घरी जाण्याची ओढ काही थांबेना\nPhoto: सुंदर अभिनेत्री ओठांची सर्जरी करून पस्तावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/fadnavis-should-find-a-good-astrologer/articleshow/73203133.cms", "date_download": "2020-05-29T21:17:17Z", "digest": "sha1:BL3UWJCV3ZK2MJOUY3LCGO5S4S365IEH", "length": 11321, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nफडणवीसांनी चांगला ज्योतिष शोधावा\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा टोलाम टा प्रतिनिधी, नगर 'माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वत:चा अंदाज कायम चुकत आहे...\nमहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा टोला\nम. टा. प्रतिनिधी, नगर\n'माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वत:चा अं���ाज कायम चुकत आहे. त्यामुळे त्यांनी एखादा चांगला ज्योतिष शोधावा, असा टोला महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.\nशनिवारी थोरात नगरमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 'महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, यांचे सरकार सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ राहणार नाही. फडणवीस म्हणत होते आमच्या २२० पेक्षा जास्त जागा येतील, विरोधी पक्षाला विरोधी पक्षनेता मिळेल एवढ्या सुद्धा जागा मिळणार नाही. फडणवीस यांचे कोणतेच म्हणणे खरे ठरले नाही. त्यामुळे त्यांनी आता चांगला ज्योतिषी शोधावा व सल्ला घ्यावा; येथून पुढे मत व्यक्त करताना त्याचा सल्ला घेऊन अंदाज सांगावा. कारण त्यांचा (फडणवीस) स्वतःचा अंदाज कायम फसतो आहे,' असे थोरात म्हणाले. भाजपचा जिल्हाध्यक्ष निवडीवरून जळगाव येथे झालेल्या वादाबाबत विचारले असता ते म्हणाले, 'भाजपच्या अंतर्गत निवडणुकीबद्दल बोलावं, असं मला वाटत नाही. आता त्यांच्यावर सर्वांना सांभाळण्याची जबाबदारी आहे. त्यांच्यामधील वाद सर्व महाराष्ट्र पाहत असून भाजपची आता अधोगती सुरू झाली आहे.'\n'पालकमंत्रिपदाचा विषय जेव्हा आला, तेव्हा मी स्पष्टपणे सांगितले होते, मला कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देऊ नका. कारण माझ्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद आहे. त्याशिवाय काँग्रेस विधीमंडळ गटनेते पदही माझ्याकडे आहे. या विविध जबाबदाऱ्या सांभाळत असताना सगळी पदे मलाच मिळाली पाहिजे, अशी माझी भूमिका नाही. त्यामुळे आपल्याला पालकमंत्रिपद नको. नगरचे पालकमंत्रिपद मिळाले नसल्यामुळे मी नाराज असण्याचा प्रश्नच येत नाही. मी राज्यभर फिरतो. मला सर्व जिल्हे माहिती आहेत. यापूर्वीसुद्धा मी विविध जिल्ह्यांचा पालकमंत्री होतो,' असे सांगतानाच पालकमंत्री पदावर नाराजी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nहा तर लोकशाहीवरील हल्ला\n'जेएनयुमध्ये विद्यार्थ्यांवर गुंडांकडून हल्ला करणे चुकीचे आहे. या विद्यापीठाचे वैशिष्ट्य वेगळे आहे. या विद्यापीठाला वैचारिक पार्श्वभूमी आहे. येथील विद्यार्थ्यांवर हल्ला म्हणजे, तो लोकशाहीवर केलेला हल्ला आहे. त्यामुळे या घटनेचा निषेध देशातील सर्व नागरिकांनी केला पाहिजे. जेएनयुमध्ये विद्यार्थ्यांवर हल्ला करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आह��. नागरिकत्व सुधारित कायद्यामुळे समाजात दुफळी निर्माण झाली आहे. हा कायदा लागू करू नये, या मताचे आम्ही आहोत,' असे मतही थोरात यांनी व्यक्त केले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nक्वारंटाइन असलेले लोक रात्री घरी झोपायला येतात: विखे-पा...\nविखेंच्या 'त्या' वक्तव्यामुळं राजकीय चर्चेला उधाण...\nलहान मुलांकडं दुर्लक्ष करायचं असतं; तनपुरेंचा निलेश राण...\nलॉकडाऊन असतानाही पाथर्डीत दोन बालविवाह, गुन्हा दाखल...\nजिल्ह्यात आणखी ५ नवे करोना रुग्ण सापडले...\nभाजपने नव्हे फडणवीस चौकडीने त्रास दिलाः खडसेमहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/sidharth-malhotra", "date_download": "2020-05-29T21:08:08Z", "digest": "sha1:GANUHV22YOUG3LFEHV3K24ZKEQZSOD52", "length": 5987, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'मरजावाँ' चित्रपट कसा वाटला\nसिद्धार्थची दिग्दर्शक नव्हे तर निर्माता बनाण्याची इच्छा\nरितेश देशमुख, सिद्धार्थने मल्होत्राने केले 'मरजावाँ'चे प्रमोशन\nसंघर्ष ही शिकण्याची प्रक्रिया\nबॉलिवूडकरांनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा\nसिद्धार्थ मल्होत्रा करतोय कियाराला डेट\n'जबरीया जोडी' चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया\nsidharth-alia: आलियाशी कसं झालं ब्रेकअप\nसिद्धार्थ आणि कतरिनाची अॅव्हेंजर्ससाठी तयारी\nशाहिद कपूर मीराच्या डेटबाबत काय म्हणाला, पाहा\nअय्यारीच्या अपयशानंतर सिद्ध��र्थ मलहोत्राला मोठा फटका बसणार\nसिद्धार्थ मल्होत्रा यांचा जवानांसोबत प्रजासत्ताक दिन\nसिद्धार्थ मल्होत्रा यांनी वाघा बॉर्डवर प्रजासत्ताक दिन साजरा केला\nसिद्धार्थ मलहोत्रा आगामी 'ऐय्यारी' या चित्रपटाबाबत काय म्हणतोय,पाहा\n'अय्यारी'चा अक्षय कुमारच्या 'पद्मन'शी टक्कर होण्याबाबत सिद्धार्थ मलहोत्राला चिंता नाही\nपाहाः मनोज-सिद्धार्थच्या 'अय्यारी'चा ट्रेलर\nट्विटर,इन्स्टाग्रामला सिद्धार्थचा राम राम\nसिद्धार्थ मल्होत्राला करायचंय आलियासोबत काम\nसिद्धार्थ मल्होत्रानं का मागितली करण जोहरची मदत\nजॅकलिन, सिद्धार्थचं काय चाललंय\nबॉक्स ऑफिसवर 'इत्तफाक' आपटला, सिद्धार्थ मल्होत्रा नाराज\n'पद्मावती'तल्या गाण्याची सक्सेस पार्टी\nशहीद कॅप्टन बत्रा यांच्यावर बायोपिक\nसिद्धार्थ मल्होत्राने का केली आपली 'फी' कमी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/10/big-loosing-fight.html", "date_download": "2020-05-29T19:01:08Z", "digest": "sha1:OUVCNRTR3M2NQKVTCL5X6ZLREJGRRVPF", "length": 9225, "nlines": 41, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "राज्यात मतदारांनी या दिग्गजांना नाकारले", "raw_content": "\nराज्यात मतदारांनी या दिग्गजांना नाकारले\nवेब टीम : मुंबई\nपरळी मतदारसंघाच्या निवडणुकीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागले होते. मराठवाड्यातील या मतदारसंघात पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे यांच्यात काट्याची टक्कर झाली. निवडणुकीआधी या दोन्ही भावा-बहिणीमध्ये झालेला वाद, आक्षेपार्ह विधान, पंकजा मुंडे यांना आलेली भोवळ, धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन जीवन संपवून टाकावे वाटणारे केलेले विधान या सर्व घडामोडीनंतर पार पडलेले मतदान.\nपरळीतील मतदार राजाने धनंजय मुंडेंच्या बाजूने कौल दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांना १ लाख २१ हजार १८६ मते तर भाजपच्या पंकजा मुंडे यांना ९० हजार ४१८ मते मिळाली. धनंजय मुंडे यांचा ३० हजार ७६८ मतांनी विजयी झाले.\nमाहिममधून शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर विजयी झाले आहेत. या मतदारसंघात शिवसेना आणि मनसे या दोघांमध्ये प्रमुख लढत होती. खरंतर राज ठाकरेंसाठी ही होम पीचवरची लढाई होती. त्याम���ळे सगळयांचे लक्ष माहिमच्या निकालावर होते. माहिममधून मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी सुद्धा प्रचारात पूर्ण जोर लावला.पण अखेर शिवसेनेने येथे बाजी मारली. शिवसेना आणि मनसे दोघांसाठी जय-पराजय प्रतिष्ठेचा विषय असतो. कारण माहिम विधानसभा मतदारसंघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान आहे तर शिवसेनेचे पक्ष मुख्यालय शिवसेना भवन या मतदारसंघात आहे.\nवांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला धक्का बसला. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा काँग्रेस उमेदवार झिशान सिद्दीकी यांनी पराभव केला आहे. झिशान हे ४,२८५ मतांनी विजयी झाले.झिशान काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांचे सुपुत्र.मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना या मतदारसंघातून शिवसेनेने उमेदवारी दिली होती.वांद्रे पूर्वची जागा शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची होती. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान या मतदारसंघात आहे. शिवसेनेच्या विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांनी बंडखोरी केल्यामुळे विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला.मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून या मतदारसंघात अटी-तटीचा सामना सुरु होता. वांद्रे पूर्व, खार पूर्व, कलानगर आणि वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्सचा काही भाग या मतदारसंघात येतो. १९९९ ते २००९ या काळात काँग्रेस उमदेवाराने विजय मिळवला. ही जागा २००९ पासून शिवसेनेकडे आहे.\nसातारा येथील प्रतिष्ठेची लढत समजली जात होती. राष्ट्रवादीकडे पाठ फिरवत उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र यावेळेस त्यांना ५४ हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचार सभा घेतल्या. महाराष्ट्रातील पहिली सभा बीड जिल्ह्यात घेतलेल्या ठिकाणी देखील भाजपच्या पंकजा मुंडे आणि आता दुसरी सभा घेतलेल्या साताऱ्यात देखील जावे लागले.\nमुक्ताई नगरमधून रोहिणी खडसे पराभूत झाल्या असून ,एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे\nजालनामधून काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेचे उमेदवार व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा पराभव केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://parabsachin.blogspot.com/2017/", "date_download": "2020-05-29T18:40:22Z", "digest": "sha1:GNJI6VZ3DT5XBVCZDSFWSPPANVGIQOBZ", "length": 115206, "nlines": 358, "source_domain": "parabsachin.blogspot.com", "title": "��ाझं आभाळ: 2017", "raw_content": "\nमी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची. त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.\nगोवा, गुजरात आणि बरंच काही\nगोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाने मला धक्का दिला होता. गलितगात्र काँग्रेससमोर भाजपच्या ४ कमी जागा निवडून येतील, यावर माझा विश्वास नव्हता. पण तसं झालं खरं. तिकडे झालं तर गुजरातमध्येही होऊ शकतं. दोन्ही राज्यांत खूप साम्य आहेत. आजच्या दिव्य मराठीत हा लेख छापून आलेला लेख.\nकदाचित याच्या उलटंही होऊ शकतं. अनेक तर्क भाजपच्या बाजूनेही कौल देतात. पण हा लेख निकालापेक्षाही खूप काही सांगू पाहतोय. बघा काय वाटतंय ते. दुसरी एक गोष्ट शेवटच्या पॅरेग्राफमध्ये प्रेम द्वेष ही परिभाषा गुरुवारी सकाळीच लिहून पाठवलेली आहे. त्याचा राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतरच्या भाषणाशी काहीही संबंध नाही.\nशिवसेनेवर लिहायला नेहमीच मजा येते. शिवसेना हा मला माझी समकालीन गोष्ट वाटते. त्याचा वेगवेगळ्या अंगांनी विचार मांडायला हवा खरंतर. पण माझ्या आळसामुळे तो लिहून काढणं नेहमीच राहून जातं. नेत्यांपासून मित्रांपर्यंत अनेकजण माझ्याशी शिवसेनेवर बोलत असतात. सेनेच्या पन्नाशीनिमित्त ते लिहून काढावं आणि पुस्तक छापावं अशी सूचना काही मित्रांनी केली. पण ते काही जमण्यासारखं नव्हतं. आमचे मित्र राज्यशास्त्राचे अभ्यासक किशोर रक्ताटे शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीवर लिहिण्यासाठी सांगत होते. त्यामुळे माझ्या डोक्यात ते किडे वळवळायला लागले. पण ते माझ्यामुळेच मागे पडलं.\nदिवाळीच्या आधी अचानक गिरीश अवघडेचा फोन आला. त्याला प्रभातच्या दिवाळी अंकासाठी शिवनेवर लेख हवा होता. लिहून व्हावं म्हणून मी हो म्हटलं. पण त्याला मी अट घातली होती की फॉलोअप घे. तो त्याने भक्कम घेतला. त्यामुळे हा लेख होण्यात त्याचं माझ्यापेक्षा जास्त योगदान आहे. खरं तर या लेखाला आमच्या दोघांची जॉइण्ट बायलाइन हवी होती.\nचित्रलेखात लिहायला सुरुवात केली त्याला आता जवळपास वर्षं होत आलंय. गेले सहाएक महिने तर जवळपास दर अंकात लिहितोय. त्यातले लेख अजूनपर्यंत कधीच ब्लॉगवर टाकला नाही. अनेकदा अनेक लेख टाकावेसे वाटले. पण फॉण्ट कन्वर्टचा प्रॉब्लेम होता. इतक्यातच बेगम अख्तर आणि अब्दुल कवी दसनवी यांची डूडल पाहिल्यावर एक लेख ब्लॉगवर टाकायला हात सुरसुरले होते. आज नृत्यसम्राज्ञी कथ्थक नृत्यांगना सितारा देवी यांचं डूडल पाहिल्यावर राहावलंच नाही. थोडा वेळही मोकळा होता आणि प्रयोग करता करता श्रीलिपीच्या एक्स्चेंज युटिलिटीमध्ये लेख कन्वर्ट झालादेखील.\n६ फेब्रुवारीच्या चित्रलेखाच्या अंकात मी गुगलच्या डूडलवर लेख लिहिला होता. त्याचा इण्ट्रो होता, `क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त दिवसभर गूगलने प्रकाशित केलेलं डूडल गाजलं. त्यादिवशी पंधरा लाखांहून अधिक जणांनी सावित्रीबाईंविषयी माहिती जाणून घेण्यासाठी सर्च केलं. फक्त भारतातच नाही तर जगभर ही डूडल चर्चेचा विषय बनली आहेत.`\nएका कॉम्रेडची धर्मांधांना भीती का वाटते\nकॉ. संपत देसाई संपर्क - ९९७५०९८५१४\nकॉम्रेड संपत देसाईंविषयी लिहावं तितकं कमीच आहे. ते कॉम्रेड आहेत, विद्रोही आहेत, त्यांचा व्यासंगही दणकट आहे, तरीही ते दिलखुलास हसत असतात. कायम आपल्या माणसांमध्ये राहतात. गेल्या आठवड्यात त्यांना धमकी देणारं पत्र आलं. त्यात कॉम्रेडने आजरेकर फडाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा कार्यक्रम घेतला, त्याचा प्रामुख्याने उल्लेख आहे. एखादा कॉम्रेड विवेकाची मशाल घेऊन अध्यात्माच्या क्षेत्रात शिरतो, तेव्हा धर्मांध त्याला घाबरतात आणि घाणेरड्या शिव्या देणारी, धमक्या देणारी पत्रं लिहितात. म्हणून या धमक्या महत्त्वाच्या आहेत. धर्मांधांना विरोध करणाऱ्यांनी कोणत्या ट्रॅकवर काम करायला हवं, याची दिशा देणारी ही घटना आहे. मंगळवारी ७ नोव्हेंबरला आजऱ्यात निषेध रॅली आणि सभा आहे. राज्यभरातून मान्यवर येत आहेत.\nगोव्यात असं कधी होईल, असं वाटलं नव्हतंच. एखाद्या कवितेसाठी कवीवर एफआयआर दाखल व्हावा, इतकं गोव्यातलं सांस्कृतिक वातावरण विषारलं कधी गोवा वरून इंटरनॅशनल आणि मॉडर्न वाटत असलं तरी ते मनाने एक छोटंसं गाव आहे. खेड्याच्या लोभसपणा त्यात आहे. त्याचबरोबर आपापल्या जातीचे लोक धरून ठेवण्याचा टिपीकल गावठीपणाही त्यात आहे. धार्मिक रूढीपरंपरांमध्ये आणि राजकारणात ही जातीयता अनेकदा उग्र रूप धारण करते. मात्र गोव्याबाहेरच्या लोकांसाठी गोव्याची प्रतिमा कायम सुशेगाद अशीच असते. कवी म्हणून विष्णू सूर्या वाघ यांनी त्या प्रतिमेवर कायम घण घातले.\nवाघ भाजपचे आ���दार झाले तरी त्यांनी स्पष्ट बोलणं सोडलं नव्हतं. मी संपादक असलेल्या गोवादूत या पेपरात त्यांचा कॉलम काही दिवस चालला होता. त्यात त्यांनी एकदा सनातन संस्थेच्या विश्व हिंदू संमेलनाची हजामत केली होती. त्यामुळे तेव्हा गोवा भाजपच्या प्रभारी असणाऱ्या स्मृती इराणी यांनी अस्वस्थ होऊन फोन केले होते. त्यांनी शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्लाचे प्रयोग सरकारी खर्चाने ठिकठिकाणी लावले होते. कला अकादमीत १४ एप्रिलला आशा भोसलेंच्या मैफिलीला जागा नाकारून तिथे आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम करणाऱ्यांना जागा दिली होती. आपापल्या कॉलमांत, भाषणांत ते बहुजनवादी भूमिका ठामपणे मांडत राहिले.\nवेड्यांच्या बाजारातली टीवी नाईनची जगबुडी\nमाझे सध्या दोन पेपरांत कॉलम सुरू आहेत. एक आठवडा दिव्य मराठीत आणि दुसऱ्या आठवड्यात गोवन वार्ता. काही महत्त्वाचा विषय असला की दोन्हीकडे एकाच विषयावर लिहितो. दोन्हीकडचे वाचक वेगळे आहेत. त्यामुळे त्यानुसार बदल करावे लागतात. त्यामुळे विषय एकच असला तरी दोन वेगवेगळे लेख होतात. त्याच्या प्रेक्षकांचा प्रतिक्रियेचा पॅटर्नही वेगळा आहे. गोव्यातल्या लेखांवर व्हॉट्सअपवर चर्चा जास्त होते. तर दिव्य मराठीतल्या लेखावर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिवसभर फोन येतात.\nदिव्य मराठीतल्या लेखावर फोन आले नाहीत, असं कधीच झालेलं नाही. किमान २० -२५ फोन तरी येतातच. ईमेल मेसेज वेगळे. ८ ऑक्टोबरचा रविवार मात्र त्याला अपवाद ठरला. टीवी नाइनने २३ सप्टेंबरला जगबुडीची जत्रा भरवली होती, त्यावर लिहिलं होतं. टीवी नाइनचं नाव लेखात दिव्य मराठीने काढल्यामुळे कदाचित त्याचा संदर्भ वाचकांना कळला नसावा. प्रेक्षकसंख्येची आकडेवारी येण्यासाठी एक आठवडा थांबावंच लांगणार होतं. त्यामुळे उशीरही झाला असावा. टीव्ही पत्रकारिता हा विषय लोकांना फार सिरियस घेणं सोडलं असावं. लेखही चांगला उतरला नसावा. पण कधीच फोन न करणाऱ्या पाच सहा जणांनी आवर्जून केला होता. त्यात स्वाभाविकपणे पत्रकार होते. माझा मित्र अविनाश दुधेही होता.\nलोकांना प्रतिक्रिया द्यावीशी वाटो अथवा न वाटो, मला कायम वाटत आलंय की आपण पत्रकारितेविषयी लिहीत राहायला हवं. मी तसं लिहीत बोलत आलोयही. आम्ही पत्रकार जगाविषयी लिहितो, पण आपल्याविषयी लिहीत नाही. त्यामुळे संवादाच्या या धंद्याविषयी कोणताही ��ंवाद होत नाही. आता सोशल मीडियामुळे थोडाफार संवाद होतो. पण तोही तुटकच.\nअशा टीआरपीच्या खेळांचा खूप वाईट परिणाम चॅनलांमधे काम करणाऱ्या पत्रकारांवर होत असतो. वरवर त्याचं समर्थन करावंच लागतं. पण मुळात पत्रकार म्हणून घडलेल्या मनोभूमिकेच्या विरोधात असतं सगळं. मन खात राहतं. इतर अनेक स्ट्रेस असतातच. पण हा स्ट्रेसही कमी नाही. तरुण वयात अकाली निधन झालेल्या आमच्या अनेक मित्रांचा बळी या स्ट्रेसने घेतलाय. त्याची पत्रकारितेतल्या धुरिणांनी चर्चा करायला हवी.\nगुरुनाथ नाईकांच्या आजारपणाची चर्चा सुरू आहे. अनेक मान्यवरांनी सोशल मीडियातून त्यांना मदत करण्याची मागणी केलीय. महाराष्ट्र सरकारनेही त्यांना चांगली मदत केलीय. या मदतीमागे नाईकांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात केलेल्या कामाचीही पार्श्वभूमी कारणीभूत असू शकते. या सगळ्याच्या बातम्या येत होत्या. ते सगळं वाचताना मला सारखी सारखी त्यांची `गाठभेट` आठवायची. गोव्यात `गोवादूत`ला असताना मी `गाठभेट` नावाचा कॉलम चालवायचो. एखाद्या मान्यवराला भेटून त्याचं व्यक्तिचित्र लिहायचो. मजा आली त्यात.\nगुरुनाथ नाईकांचीही `गाठभेट` चांगली झाली. आमच्या पुष्पराज पोपकरांकडून मुद्दाम तो मजकूर मागवून घेतला. या कॉलमात फक्त पांढरी बाजू असायची. परिचय करून देण्यापलीकडे यात काही नसायचं. नाईकांच्या कौटुंबिक गुंतागुंतीविषयी मला नंतर अनेकांनी मुद्दामून माहिती दिली. मला त्यात रस नव्हता. मी त्यांच्या कादंबऱ्या फक्त पाहिल्यात. कधीच वाचल्या नाहीत. एक कादंबरीकार आणि पत्रकार म्हणून त्यांच्या जडणघडणीत मला इंटरेस्ट होता. तेच फक्त या लेखात आहे. गेल्या पिढीतल्या पत्रकारांची होणारी फरफट त्यात आलीय. या लेखानंतर गोवा आणि महाराष्ट्रातील काही पत्रकारांनी एकत्र येऊन त्यांचा सत्कार करून मदत दिली होती.\nसदानंद मोरे सरांविषयी मला नितांत आदर आहे. त्यांचा माझ्या लिखाणावर प्रभाव आहे. त्यामुळेच त्यांच्या विचारांची चिकित्सा करण्याचा मला अधिकार आहे, असं मी मानतो. त्यानुसार मी याआधीही त्यांच्यावर भरभरून लिहिलंय आणि मनापासून टीकाही केलीय. विशेषतः घुमानमधल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी नरेंद्र दाभोलकर आणि गोविंदराव पानसरे यांच्या खुनाचा निषेध केला नाही, तेव्हा मला वाईट वाटलं होतं. संत नामदेवांनी असं केलं नसतं, असं माझं प्रामाणिक मत मी तेव्हा मांडलं होतं.\nमोरे सर भाजप सरकारच्या विविध कमिट्यांवर आहेत, यातही मला काही चुकीचं वाटत नाही. वस्तुस्थिती स्वीकारून त्यातल्या त्यात आपण काय करू शकतो, असा प्रयत्न ते करत असावेत. इतिहासाच्या पुस्तक निर्मिती मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी यंदा साववी आणि नववीची नवी पुस्तकं आणली. नववीच्या पुस्तकात बोफोर्स घातलं आणि बाबरीविध्वंस टाळला, तेव्हा मला त्यांची बाजू घ्यावीशी वाटली नाही. एकतर मी पुस्तक वाचलं नव्हतं आणि विरोधकांचे मुद्दे मला फार अयोग्य वाटले नाहीत. सातवीच्या पुस्तकावरच्या टीकेविषयी मात्र माझं मत होतं. कारण मी ते पुस्तक वाचलं होतं. मोरे सर आजवर जी भूमिका वारंवार लिहित आलेत, त्यालाच अनुसरून यातल्या इतिहासाची मांडणी होती. त्यानुसार मी माझं म्हणणं माझ्या लेखांमध्ये मांडलं. ते सगळ्यांना पटायलाच पाहिजे, असं नाही. पण एकदा सातवीचं पुस्तक वाचायलाच हवं.\nदिव्य मराठीत लेखाचं हेडिंग मोरेसरांची ऐतिहासिक पाचर असं केलं होतं. ते ब्लॉगमध्ये कायम ठेवलंय. लेख नेहमीप्रमाणे कटपेस्ट.\nमाझा मुलगा सातवीत शिकतो. मराठी मीडियम. एसएससी बोर्ड. आजकाल शाळेची पुस्तकं दुकानात मिळत नाहीत. त्याला ती शाळेत मिळाली, त्याचदिवशी सर्वात आधी इतिहासाचं पुस्तक घेतलं. वाचून काढलं. एका बैठकीत त्याची साठ पानं वाचून होतात. याचं कारण, डॉ. सदानंद मोरे.\nमहाराष्ट्राच्या इतिहासावर सदानंद मोरे लिहित असतील, ते वाचायलाच हवं. त्यांनी आपल्या आजवरच्या मांडणीतून महाराष्ट्राच्या इतिहासाकडे बघायचा नवा दृष्टिकोन दिलाय. तो साधार आहे आणि महत्त्वाचा आहे. त्यांच्या `तुकाराम दर्शन` या ग्रंथाआधी वारकरी परंपरेचा महाराष्ट्री संस्कृतीवरचा प्रभाव कधीच इतक्या जोरकसपणे मांडला गेला नव्हता. `लोकमान्य ते महात्मा` या दोन जाड्या खंडांमधल्या ग्रंथाचा अनुवाद दि. पु. चित्रेंनी इंग्रजीत करायला घेतला होता, इतका हा ग्रंथ मोलाचा आहे. महाराष्ट्रातल्या जातवर्चस्ववादी ब्राह्मणांच्या टोळक्याची मानसिकता गांधीहत्येसारख्या घृणास्पद दहशतवादी घटनेपर्यंत कशी ढासळत गेली, याचा तारतम्याने पुराव्यांसह लिहिलेला इतिहास त्यात येतो. बाबासाहेब पुरंदरेंचे आजोबा ठरावेत अशा इतिहासाचार्य राजवाडेंच्या आदर्श मानल्या गेलेल्या महाराष्ट्राच्या इतिहासाची चिरफाड आण��� नवी पर्यायी मांडणी मोरेंच्या `गर्जा महाराष्ट्र`मध्ये येते. `जागृति`कार पाळेकरांविषयी त्यांनी केलेल्या संशोधनातून ब्राह्मणेतर चळवळीच्या इतिहासातलं लखलखतं पान समोर आलंय. त्यांनी एक विचारवंत म्हणून केलेली विद्रोही बहुजनवादाच्या जागी उदारमतवादी बहुजनवाद असणाऱ्या सर्वजनवादाची मांडणी सध्याच्या काळात उपयोगाची आहे.\nयाचा अर्थ मोरे सरांचं सगळंच बरोबर असतं असंही नाही. नववीच्या इतिहासात त्यांनी राजकीय मुद्दा बनलेलं बोफोर्स आणलं असेल आणि देशाच्या एकतेला धक्का लावणाऱ्या बाबरी मशीद विध्वंसाचा उल्लेख टाळला असेल, तर त्यावर टीका व्हायलाच हवी. संशोधक असतानाही ते वारकरी असल्याचं ओझं बाळगतात, हा कुणाला त्यांच्यावरचा आरोप वाटेलही. बहुसंख्य पुरोगाम्यांना अपेक्षा असते तेव्हा आणि त्या विषयात ते भूमिका घेत नाहीत. घुमानच्या साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाचा निषेध करायलाच हवा होता. त्यांनी भांडारकर इन्स्टिट्यूटवर निवडून जाताना राजकीय पक्षाच्या पॅनेलमधून जायला नको होतं. अशी टीका सोशल मीडियावर होत होती. त्यावर चर्चाही व्हायलाच हवी. मोरे सरांची मांडणी तितकी महत्त्वाचीच आहे. त्यात आता सातवी इतिहासाच्या पुस्तकावरच्या आरोपाची भर पडलीय. भाजपच्या सरकारात सातवीच्या पुस्तकातून मुगलांचा इतिहास दीड दोन पानांत संपवण्यात आला, असा मुख्य आरोप आहे.\nअर्थात सातवीचं पुस्तक काही सदानंद मोरेंनी लिहिलेलं नाही. ते इतिहास विषय समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत सदस्य म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पांडुरंग बलकवडे, सावरकरवादी अभिराम दीक्षित आणि इतरही चार पाच जण आहेत. बलकवडे, दीक्षितांची आजवरच्या भूमिका उघड आहेत आणि मोरेंच्याही. लाल महालात दादोजी कोंडदेवांचा आणि संभाजी उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा असणं योग्य नाही, असं मोरेंनी जाहीरपणे सांगितलेलं आहेच. फॅसिझमपेक्षा भ्रष्टाचार परवडला, असं सांगत नरेंद्र मोदींना निवडणुकांच्या आधी टीव्हीवरच्या चर्चेत विरोध केल्यामुळे त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. मराठे शूद्र असल्याची भूमिका त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर घेतली होती. हे सारं उजव्या मंडळींना माहीत असणारच. त्यामुळे त्यांना असं काही पुस्तकात करू न देण्यासाठी बलकवडे, दीक्षितांसारख्या चाणाक्ष लोकांचा समावेश समितीत असणार. तरीही मोरे सरांनी सातवीच्या पुस्तकातून मुलांपर्यंत पोहोचवलंय ते भारीच आहे.\nआजवर सातवीत आलेला मध्ययुगीन इतिहास हा देशभरातला इतिहास सांगणारा होता. खरं तर तो फक्त दिल्लीकेंद्री होता. त्यामुळे त्यात मुगल सविस्तर होते. आता सातवीच्या पुस्तकात येणारा इतिहास हा महाराष्ट्रकेंद्री आणि त्यातही शिवरायकेंद्री आहे. त्यामुळे त्यात मुगल थोडक्यात आहेत. पुस्तकात `शिक्षकांविषयी` नावाची एकपानी प्रस्तावना आहे. त्यातला इतिहासविषयक भाग मोरेंनी लिहिला असावा, `आपला प्रांत भारतीय संघराज्याचा घटक असला तरी इतिहास समजून घेताना महाराष्ट्राच्या दृष्टीने म्हणजेच भारताच्या इतिहासात महाराष्ट्राचे स्थान, भूमिका आणि योगदान समोर ठेवून समजून घेतला तर विद्यार्थ्यांची राष्ट्रभावना अधिक परिपक्व होईल. त्यात आपल्या पूर्वजांनी राष्ट्रासाठी नेमके काय केले हे समजेल आणि त्यातूनच आपल्या आजच्या राष्ट्रीय जबाबदारीचे व कर्तव्याचे भानही विकसित होईल.’ पुढे ते म्हणतात,`ब्रिटिशांनी भारत जिंकला व त्याच्यावर राज्य केले हे सर्वांनाच ठावूक आहे. परंतु या प्रक्रियेत ब्रिटिशांना रोखण्यात महाराष्ट्र कसा आघाडीवर होता हे समजणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ब्रिटिशांची स्पर्धा मराठ्यांशी होती आणि त्यांनी भारत जिंकून घेतला तो मराठ्यांशी मुकाबला करूनच. ही जाणीव आपल्या सामर्थ्याची व कर्तव्याची आहे. अध्ययन-अध्यापन करताना ही भावना विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होणे अपेक्षित आहे.` आपल्या मुलांना आपला इतिहास आधी कळायला हवा, ही भूमिका चुकीची ठरू नये. असं करताना मुगल किंवा अदिलशाहीचं योगदान आहे त्यापेक्षा अधिक सविस्तर आलं असतं, तरी काही बिघडत नव्हतं.\nअटकेपासून कटकेपर्यंत मराठ्यांच्या पराक्रमाचा झेंडा फडकला, असं आपण नेहमीच सांगतो. ते अटक आणि कटक तसंच दक्षिण टोकावरचं महाराष्ट्राच्या पराक्रमाची गाथा सांगणारं जिंजी आणि तंजावर नेमकं कुठे आहे, हे सांगणारा नकाशाच सातवीच्या पुस्तकाचं कव्हर म्हणून आलाय. केवळ अभ्यास म्हणून नाही, तर इतिहास समजून घेण्यासाठी इतर कुणीही वाचावं असं हे पुस्तक आहे. परगणा, जहागीर, बारा मावळ या शेकडो वेळा इतिहासात येणाऱ्या शब्दांचे नेमके अर्थ काय आहेत बुद्रुक आ��ि खुर्द यात काय फरक असतो बुद्रुक आणि खुर्द यात काय फरक असतो अशा प्रश्नांची उत्तरं यात सापडतात आणि आनंद देऊन जातात. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांत आजवर कधीच न आलेली अनेक माणसं, ठिकाणं आणि घटना पहिल्यांदाच इथे भेटतात.\nया पुस्तकात संत नामदेवांना वारकरी परंपरेतले आद्यसंत म्हणून सन्मान मिळतो. शहाजीराजे स्वराज्यसंकल्पक म्हणून येतात. शिवाजी महाराज हे केवळ सत्ताधीश नव्हते, तर प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते, हे त्यात येतं. महात्मा फुले ते रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार त्यात येतात. संभाजीराजेंच्या `बुधभूषण` ग्रंथातले उतारे येतात. `भारत हा एक देश असण्याची आणि त्याचा राजा धर्माने कुणीही असला तरी सर्वांनी त्याला पाठिंबा देण्याची जाणीव इतिहासात पहिल्यांदा मराठ्यांनी दाखवली`, असं पानिपताच्या निमित्ताने यात जाणीवपूर्वक येतं. नागपूरकर भोसल्यांना घाबरून कोलकत्ता शहराभोवती इंग्रजांनी खोदलेल्या खंदकाचा, `मराठा डिच`चा, उल्लेख इथे येतो.\nमुस्लिमद्वेष म्हणून मुगलांचा इतिहास गाळण्यात आला असा आरोप असला तरी पूर्ण पुस्तकात कुठेही मुस्लिमांनी महाराष्ट्रावर अत्याचार केले, अशी एक ओळही येत नाही. उलट संत एकनाथांच्या हिंदू मुसलमान संवादातल्या धार्मिक समन्वयाचं उदाहरण येतं. सुफी संप्रदायाचा सन्मानाने उल्लेख होतो. शिवाजी महाराजांच्या सैन्यातल्या मुस्लिम सरदारांचा आणि महाराजांच्या धर्मसहिष्णू धोरणाविषयीही नेमके उल्लेख येतात. यात अकबर येत नसेल पण महाराष्ट्रातला बहामनी राज्यकर्ता मोहम्मद गोवानने केलेल्या लोकोपयोगी कामांचा उल्लेख येतो.\nइतिहासाची साधने या पहिल्याच धड्यात नाण्यांविषयी दोन वाक्य मुद्दाम सांगावीत अशी आहेत, `सम्राट अकबराच्या नाण्यांवरील रामसीतेचे चित्र किंवा हैदरअलीच्या नाण्यांवरील शिवपार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते. पेशव्यांच्या नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे. यावरून त्या काळातील भाषाव्यवहार समजतो.` धार्मिक सहिष्णुतेसंबंधात ही वाक्य येत नाहीत. येतात ती इतिहास साधनांच्या संदर्भात. त्यामुळे त्यात कुणी आक्षेप घेऊ शकत नाही. पण जे सांगायचंय ते मात्र नीट पोहोचतं. ही सदानंद मोरेंची खास शैली आहे. भाजपच्या सरकारने नेमलेल्या मंडळाती��� हिंदुत्ववादी मंडळींसोबत अध्यक्ष बनून मोरेंनी अशी पाचर सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात ठिकठिकाणी मारून ठेवलीय. आता ते महाराष्ट्रातल्या सहिष्णुतावादी म्हणवणाऱ्या मंडळींना कळत नसेल, तर ती चूक कोणाची\nमोरे सर अध्यक्ष नसते तर माझ्या मुलाला सातवीत कोणता इतिहास शिकावा लागला असता, याचा विचारही मला करवत नाही.\nयावर्षीच्या कॅलेंडरवर ९ जून तारखेवर कबीर जयंती लिहिलेली आहे. आमचा कबीर. त्यांच्या ना जन्माचा पत्ता ना मृत्यूचा, ना धर्माचा जातीचा, ना कुळाचा ना वेळाचा. तो त्या सगळ्याच्या पलीकडचा. पलीकडे जाण्यासाठी बोट धरून रस्ता दाखवणारा. त्याच वाटेवर चालणारे पाच जण कबीराची गाणी गातात आजच्या सूरात. हर्षदा परबच्या आग्रहामुळे मी कबीर कॅफे प्रत्यक्षात ऐकले. मी त्यांच्यावर लेख लिहावा, हाही तिचाच आग्रह. लेखासाठी नाही, पण त्यांना यूट्यूबवर खूपच ऐकले. दिव्य मराठीच्या शेखर देशमुखांना सहज सांगितलं, त्यांच्याविषयी काहीतरी करायला पायजे. त्यांनी लेख करा म्हणून सांगितलं. कॅफेमधल्या रमणशी बोललो. ते लंडन आणि अमेरिकेला जायला बॅगा भरत होते. त्यांच्याशी मेल, व्हॉट्सअपवरून कॉण्टॅक्ट करत राहिलो.\nत्यांना भेटूनच हा लेख करायचा होता. पण नाही जमलं. इथे तिथे त्यांच्या मुलाखती होत्या. त्या वाचून हा लेख केलाय. दिव्य मराठीच्या वर्धापनदिनाच्या रसिक पुरवणीत हा लेख आला होता. मन लागो मेरो यार फकिरी में, या शीर्षकाने. जबरा रिस्पॉन्स आला. बुलडाण्याहून एक वाचकमित्र फोन करून म्हणाला आता आम्ही जुने मित्र पुन्हा भेटणार, काहीतरी करून दाखवणार. रॉक ऑन. धुळ्याहून कबीर मठातल्या आजीचा फोन आला, त्यांना कबीर जयंतीला भजनाला बोलावयाचंय. मजा आली. कबीर कॅफेला भेटून लेख पुन्हा लिहायचाय सविस्तर. तोवर हाच गोड मानून घ्या.\nकाढताना रुद्र आणि मी\nसचिन तेंडुलकर आपल्याला आवडतो. मनापासून आवडतो. त्याच्यावर आपण फिदा आहे. त्याच्या खेळावर तर आहेच. पण त्याच्या वागण्यावरही आहे. तो आपला होता, आहे आणि राहील. त्याच्याविषयी चिकित्सा, टीका करता येणार नाही का नक्कीच करता येईल. करायलाच हवी आणि केलीयही. सचिन त्याच्या पलीकडे आहे. तो माझ्यासारख्या त्याच्या फॅनसाठी क्रिकेटच्याही पलीकडे आहे. सचिनवरचे दोनतीन तरी लेख मी वेळोवेळी भरभरून लिहिलेत. शिवाय विनोद कांबळीवरही लिहिलंय आणि धोनीवरही.\nदिव्य मराठीतल्या माझ्या कॉलममध्ये मी वेगवेगळ्या विषयांवर लिहिण्याचा प्रयत्न केलाय. त्यात हाही एक लेख. मला तो आवडला मनापासून. रुद्रसोबत सिनेमा बघताना जे डोक्यात येत होतं, ते या लेखात शेअर केलंय. चळवळील्या माझ्या अनेक मित्रांना सचिन भांडवलशाहीचा प्रतिनिधी वाटतो. त्यांना हा लेख आवडणार नाही. पण सचिन सचिन आहे. त्याच्यासाठी कायपण याच विषयावर दिव्य मराठीत लिहिलं आणि पाठोपाठ गोवन वार्ताच्या कॉलमसाठीही. दोन्ही लेखांतलं थोडं थोडं एकत्र केलंय, ते ब्लॉगसाठी.\nआम्हाला माफ करा, सत्यपाल महाराज\nसत्यपाल महाराजांवरच्या हल्ल्याची बातमी लोकमतमध्ये वाचली आणि धक्काच बसला. महाराज मुलाचं नाव धर्मपाल ठेवण्याइतके धार्मिक आहेत. ते लोकांमध्ये राहतात. आधुनिक पुरोगाम्यांसारखे लोकांना तोडत नाहीत. जय गुरुदेव म्हणत परंपरेशी नातं घट्ट पकडून ठेवतात. ते देवाधर्माच्या नावाने शिव्या देत नाहीत, त्यामुळे सनातन्यांना त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करताच येत नाही. राज्य सरकारने त्यांना प्रबोधनकार पुरस्कार दिलाय, इतके ते सगळ्यांना स्वीकारार्ह आहेत. प्रबोधनाचा खरा मार्ग त्यांना सापडला आहे. म्हणून त्यांच्यावर हल्ला होणं अधिक धक्कादायक आहे.\nमहाराजांवर हल्ला करणारा आता मोकाट आहे. त्याने हल्ला का केला, आपल्याला कळलेलं नाही. त्याचं बॅक्ग्राऊंड काय, कळलेलं नाही. ती शोधण्याइतकी तसदीही आपण घेत नाही. आमच्या संवेदना मेल्यात कधीच्याच. आमचे हात, पाय, डोकं, मन सगळं बधीर झालंय. सत्यपाल महाराज, हल्लेखोरापेक्षा जास्त आम्ही गुन्हेगार आहोत. आम्हाला माफ करा. इतर कुणाला नसेल तर निदान मला तरी माफ करा. मी काहीच कामाचा नाही हो. सॉरी.\nगोवन वार्तामधे लिहिलेला लेख थोडे बदल करून पुढे कटपेस्ट करतोय.\nकालचा दिवस जोरदार होता. दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीच्या कॉलमात छापून आलेल्या लेखावर फार प्रतिक्रिया येतील, असं वाटलं नव्हतं. दिवसभर सतत फोन वाजत होता. बहुतेकांना लेख खूपच आवडला होता. आम्ही इतिहासाकडे असं बघितलंच नव्हतं. असं त्यांचं म्हणणं होतं. लेख वाचताना गहिवरून आलं असं सांगता सांगता औरंगाबादचे पैठणे नावाचे एक निवृत्त इंजिनियर काका फोनवरच पुन्हा गहिवरले. आयपीएल टोकाला आलेली असताना साडेदहाच्या सुमारासही न राहवून एका प्राध्यापकाने फोन केला होता. वगैरे वगैरे.\nलेख न आवडल्याचे दोन फोन सकाळी आले होते. ते दोघेही राजपूत समाजाचे होते. पण मी त्यांच्याशी बोललो. माझी मतं सांगितली. त्यांना काही पटली, काही पटली नाहीत. चांगली चर्चा झाली. संध्याकाळी पाच नंतर अचानक फोन येऊ लागले. अरे तुरेची भाषा. लेखात नसलेले संदर्भ सांगणं. ठेवणीतल्या शिव्या. तुला मुंबईला येऊन बघतो. असं लिहायला पुन्हा जिवंत ठेवणार नाही. त्यांना कुणीतरी उचकवल्यामुळे एकामागून एक फोन येत होते, हे कळत होतं. त्या बिचाऱ्यांनी लेखही वाचला नव्हता. पण लेख आवडल्याचे फोन त्यांच्याहीपेक्षा कितीतरी पट जास्त होते. त्यामुळे तक्रारीला जागाच नव्हती.\nमाझं अज्ञान होतं की राजपूत स्वतःला मराठ्यांपैकीच एक समजतात. महाराष्ट्रात शेकडो वर्षं राहिल्यामुळे त्यांनी राजस्थानच्या इतिहासाविषयी ममत्व बाळगण्याचं कारण नसेल, हाही माझा गैरसमज होता. अकबराला तुम्ही ग्रेट म्हणूच कसं काय शकता, हा आक्षेप प्रमुख होता. तो माझ्या दृष्टीने महत्त्वाचा नाही. कारण शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला जिझिया कराविषयी लिहिलेल्या पत्रात आदर्श म्हणून अकबराचा दाखला दिलाय. तो माझ्यासाठी पुरेसा आहे. अर्थात या लेखाविषयी कुणी आक्षेप नोंदवणं अगदीच स्वाभाविक मानायला हवं. आपल्या अस्मितेविरोधात लिहिल्यामुळे राग येऊ शकतोही. काही कारण नसताना महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात शिवाजी महाराजांना आणल्यामुळे मी मराठा कार्ड चालवल्याचं कुणाला वाटलं असेल, तर ते समजून घ्यायला हवं. आजकाल कुणाच्याही हेतूंविषयी शंका घेण्याजोगी परिस्थिती आहे खरी. प्रामाणिकपणे केलेल्या लिखाणालाही खोडसाळपणा समजण्याची स्थिती आहे खरी. चूक ही परिस्थिती निर्माण करणाऱ्यांची आहे.\nशाळेत न जाणाऱ्या समृद्धीचं पुस्तक\nजवळपास एका वर्षाने गोव्याला गेलो. २२ एप्रिल शनिवारी समृद्धीच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. जायलाच हवं होतं. पौर्णिमा आणि राजेंद्र केरकरांचं आग्रहाचं निमंत्रण होतं. गोव्याच्या सत्त्व टिकवण्यात सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी म्हणून राजेंद्रभाईंचं योगदान महत्त्वाचं आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासक म्हणून पौर्णिमाताईंचाही त्यात हातभार आहे. त्यांची मुलगी समृद्धी आता १६ वर्षांची झालीय. ती कधीच शाळेत गेली नाही. निसर्गाच्या शाळेतच शिकली. कॉलेजलाही शिकायचं नाही म्हणते. पण शिकणं थांबलेलं नाही. मी संपादक म्हणून तिच्याकडून करून घेतलेल्या कॉलमचं पुस्तक झालंय. पुस्तकाची प्रस्तावना या साऱ्या प्रक्रियेविषयीच आहे प्रामुख्याने. गोव्यात जाऊन तू काय केलंस, असं कुणी विचारलं तर माझ्याकडे आता समृद्धीचं पुस्तक आहे.\nसोबत प्रस्तावना जोडलीय. कुणाला हे पुस्तक हवं असेल तर संपर्कः तुळशीदास राऊळ – 9049912168, 8999421974\nटिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण\n` नावानं या रविवारी दिव्य मराठीत लेख छापून आला. तीन दिवस तरी फोन खणखणत होता. मेल आणि एसेमेस आले ते वेगळेच. जास्त फोन अभिनंदन करणारे होते. कुणीतरी झोडून काढायला हवं होतंच. किती दिवस यांची गुलामगिरी सहन करायची एवढं तिखट लिहू नका, अडचणीत याल. श्रीधरपंतांचा उल्लेख आवडला. छान मुद्देसूद लिहिलंत, तोल जाऊ न देता, असं लिहिण्याची गरज आहे. आम्ही ब्राह्मण नाही, पण आरक्षणाला आमचा विरोध होता, आता तुम्ही म्हणताय त्यावर विचार करू. असे प्रतिक्रियांमधले सूर होते.\nचित्पावनी आडनाव असणारे चार पाच फोन आले. तुम्ही ब्राह्मणांना कितीही दाबलंत तरी काही बिघडत नाही, आम्ही पुढेच जाणार. छान लिहिलंत, मग मराठ्यांच्या आरक्षणाविरुद्ध बोलायची हिंमत आहे का आणखी कुणाच्या वक्तव्यांविषयी का नाही लिहित आणखी कुणाच्या वक्तव्यांविषयी का नाही लिहित माझ्यापेक्षा कमी मार्क असलेल्याला आरक्षणामुळे अडमिशन मिळालं, मला नाही. मला जावंसं वाटतं परदेशात. काय चुकलं टिळकबाईंचं माझ्यापेक्षा कमी मार्क असलेल्याला आरक्षणामुळे अडमिशन मिळालं, मला नाही. मला जावंसं वाटतं परदेशात. काय चुकलं टिळकबाईंचं तुम्ही ब्राह्मणांविषयी काहीही बोला, पण गणेशोत्सवाविषयी बोलायचं नाही. देवाधर्माला विरोध करता येणार नाही. मात्र ब्राह्मणांमधली अमरावतीहून आलेली एक प्रतिक्रिया लेख आवडल्याचीही होती.\nवी वी पी शर्मा सर भेटले की मजा येते. भय्या आडनावाचा तेलुगू माणूस. नखशिखांत पत्रकार. प्रचंड अनुभव. बारीक अभ्यास. खूप ओळखी. तरीही कायम जमिनीवर. प्रेमात पडावी अशी पत्रकाराला शोभेशी बेपर्वाई. हे कमी म्हणून भरदार मिशा आणि पोरासारखी माया करणारा स्वभाव. ईटीव्हीत असताना गुजरातचा भूकंप कवर करायला गेलो तेव्हा पहिल्यांदा भेटलो. ते होते म्हणून दिल्लीला गेलो. टीवीकडे, पत्रकारितेकडे बघायची नजर घडली.\nसर दिल्लीत सीएनएन आयबीएनमध्ये कोणत्या तरी पदावर आहेत. ते मुंबईत येतात कारण त्यांच्या पत्नी `द हिंदू`च्या मुंबई एडिशनम��े आहेत. सर मुंबईत आले की फोन करतात. तिखटजाळ नॉनवेज कुठे मिळेल, हे मी शोधून ठेवलेलं असतं. तिथे आमचा मोर्चा वळतो. यावेळेस फॉर अ चेंज, आम्ही त्यांच्या घरी भेटलो. चर्चगेटला कस्तुरी बिल्डिंगमधे हिंदूचं ऑफिस आहे आणि गच्चीवर कंपनीने मॅडमना दिलेलं घर. सोबत सरांनी त्यांच्या स्पेशल मसाल्यांनी बनवलेलं चिकन आणि गप्पा. सर बोलत असतील की सगळं पटलं नाही तरी ऐकत राहावंसं वाटतं.\nशर्मा सर सांगत होते. टाइम्सच्या जर्नालिझम स्कूलमधे ते पंचवीसेक जण शिकत होते. सगळ्या पोरांना टाइम्सने मौसम विहारमधे एक दोन मोठे फ्लॅट दिले होते. तिथे शेजारच्या कंपाऊंडमध्ये एक दाढीवाला बायको आणि भावासोबत राहायचा. पण या शिकाऊ पत्रकार पोरांबरोबर पोर बनून राहायचा. एकत्र दारू प्यायचा. मस्तमौला मजा करायचा.\nकोर्स संपला. इंटरव्यू दिला की टाइम्समधे चिटकता येणार होतं. फ्लॅटमधे पाणी आलं नव्हतं. एरवी आंघोळ केली नसती तरी चाललं असतं. इंटरव्यूला तरी आंघोळ करून जाणं भाग होतं. शेजारचा दाढीवाला बादल्या भरून भिंतीपलीकडे देत होता. मुलाखती सुरू झाल्या. पहिली मुलगी मुलाखतीसाठी गेली. पुतळा बनून बाहेर आली. तेच एकामागून एक सगळ्यांचं होत गेलं. शर्मा सरांना नंबर आला. आत जाऊन बघतात. तर समीर जैनच्या बाजूला तोच शेजारच्या भिंतीपल्याडचा दाढीवाला सूटबुटात बसलेला. एस. पी. सिंग. सुरेंद्र प्रताप सिंग. नवभारत टाइम्सचे कार्यकारी संपादक.\nएसपींचं नाव काढलं की जुनी माणसं असे अफलातून अनुभव सांगतात. `शिला पर आखिरी अभिलेख` या निर्मलेंदू यांनी संपादित केलेल्या पुस्तकात अशा अनुभवांची रेलचेल आहे. २००० वगैरे साली ईटीवीत असताना संजय निरुपम यांच्या मालाडमधल्या घरी बाइट घ्यायला गेलो होतो. त्यांच्या कपाटात या पुस्तकाच्या दोन प्रती होत्या. नेमकं आठवत नाही, काय झालं होतं. मी एसपींविषयी काही विचारलं होतं की इतर काही. निरुपमांनी पुस्तकाची एक प्रत दिली मला. त्या पुस्तकाने, एसपींनी मला वेड लावलं. कितीदातरी वाचलंय ते उल्टंसुल्टं. दिल्लीत आम्ही रूममेट असताना प्रमोद चुंचूवारने वाचलं ते पुस्तक. तो म्हणाला, या पुस्तकाचा खूप प्रभाव आहे तुझ्यावर. मी म्हटलं, अरे हो, खरंच\nथँक्यू एसपी. कॉलेजमधे असताना तुम्हाला आज तक वर पाहायचो.\nआणि हॅपी बड्डे एसपी.\nएसपी तुम्ही असता तर आज २८ एप्रिलला ७० वर्षांचे असता. तुम्ही असता तर तुम्हाला ���ेटलो नक्की असतो. आता तुम्ही नाही. तुमच्यावर गेल्या रविवारी दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत लेख लिहिलाय. तो सोबत जोडलाय थोडा बदल करून.\nशिवाय एसपींसोबत काम केलेल्या राजेश बादल यांनी राज्यसभा टीवीसाठी केलेला एका शोची लिंकदेखील लेखात आहे. बघा जमल्यास.\nदर्द मिल सके तो ले उधार\nद हिंदू वाचणाऱ्या सगळ्यांना प्रकाश कामत हे नाव ओळखीचं आहे. हिंदूमध्ये गोव्यातल्या अभ्यासपूर्ण बातम्या वाचणं, हे गोव्याचं वर्तमान समजून घेण्याचा उत्तम रस्ता आहे. त्यांनी काल एका व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज शेअर केला. तो माझा एक मोठा सन्मान असल्याचं मला वाटलं. थँक्स प्रकाशजी. तो मेसेज असा होता...\n`कालच्या (१३एप्रिल)च्या दै. गोवन वार्तातील सतीश वरील दैनिक गोवादूतचे माजी संपादक ह्यांचा लेख आपण सतीशच्या मार्गदर्शनाखाली घडलो अशं वाटणाऱ्या प्रत्येकाने काळजीपूर्वक वाचावा. पत्रकारिता करताना पत्रकाराची सामाजिक बांधिलकी जपणारे, आपल्या पत्रकारितेवर विश्वास असणारे आत्मविश्वासी तरुण संपादक सचिन हे नम्र व्यक्तिमत्त्व पण कमिटेड पत्रकार. सच्चा सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक कार्याचा आव आणणारे प्रसिद्धीलोलूप माणसं हाडाचे पत्रकार/संपादक कशी ओळखतात, ते या लेखातून समजेल. सतीश मागे ठेऊन गेलेल्या फौजेमधील प्रत्येकाने हा लेख शब्दानशब्द वाचावा आणि मार्गदर्शक मानावा.\nसचिन, एक गंमत उघड करतो. आपल्या त्या भाषणास मी खाली उपस्थित होतो. दुसऱ्या दिवशी सतीश नेहमीच्याच मॅच्युरिटीने हसत म्हणाला. `सचिन एवढा आक्रमक का बोलला` `सिंपल, ही इज अ कमिटेड जर्नालिस्ट. हिज प्रोफेशन वॉज अटॅक्टड आक्रमकपणे. ही डिफेंडेड इट आक्रमकपणे.` सतीश दिलखुलास हसला. पण संवेदनशीलपणे म्हणाला. ताणे पर्सनल घेवना न्ही` `सिंपल, ही इज अ कमिटेड जर्नालिस्ट. हिज प्रोफेशन वॉज अटॅक्टड आक्रमकपणे. ही डिफेंडेड इट आक्रमकपणे.` सतीश दिलखुलास हसला. पण संवेदनशीलपणे म्हणाला. ताणे पर्सनल घेवना न्ही... तो असो न्हीच, हाव म्हळे.\nकन्स्ट्रक्टिव कमिटेड सोशल वर्क अन् कन्स्ट्रक्टिव कमिटेड पत्रकारितेतील ती एक छोटीशी नोंक झोंक. तुम्ही तुमचे काम करा. आम्ही आमचे करतो, असं समजावणारी. व्हेरी व्हेरी हेल्दी.`\nपंढरपूरच्या कबीर मठातली ही कबीरांची समाधी\nआज १४ एप्रिल. बाबासाहेबांची जयंती. हा दिवस आमच्या वाडीत मोठ्या उत्साहात साजरा होताना लहानपणा��ासून बघतोय. घोषणा देत निघणारी प्रभातफेरी. कव्वाली आणि भीमगीतांचा जलसा. बुद्धविहारापासून मेन रोडपर्यंतची लायटिंग आणि कमानी. चौकात बाबासाहेबांचा मोठा फोटो. यंदाही आमची वाडी सजलीय. बाबासाहेबांच्या मोठ्या फोटोखाली आणखी चार फोटो आहेत. बुद्ध, कबीर, शिवराय आणि फुले. बाबासाहेबांना कबीर, शिवराय आणि फुले यांच्यापासून तोडण्याचं षडयंत्र एकीकडे सुरू असताना, आमच्या वाडीत समावेशकतेचे विचार अजून शाबूत असल्याचं बघून बरं वाटलं.\nबाबासाहेब जन्मले कबीरपंथी घरात. संत कबीराच्या संप्रदायाचा आजही प्रभाव असलेल्या परिसरात त्यांचा जन्म झालाय. त्यांचे वडील कबीराचे दोहे गायचे. बाबासाहेबांनी कबीरांना आपलं गुरू मानलंय, हे सगळ्यांनाच माहीत आहे. कबीरांचा हा प्रभाव फक्त बाबासाहेबांवरचा नाही तर तुकोबा ते जोतिबा या महाराष्ट्रीय क्रांतिकारकांवरही त्यांचा तितकाच प्रभाव आहे. पण हे फक्त एकतर्फी नाही. तर कबीरांवरही महाराष्ट्राचा त्यातही संत नामदेवांचा पक्का प्रभाव असल्याचं सहज आढळून येतं.\nकार्यकर्ता आहे तरी कुठे\nविषय चुकवून चालत नाही आणि तसा वेळ मात्र नसतो, असं सदराचे लेख लिहिताना अनेकदा होतं. मागेही असंच झालं महानगरपालिका आणि जिल्हापरिषदांचे निकाल गुरूवारी लागणार होते. रविवारच्या पुरवणीत छापून येणारा लेख बुधवारीच द्यायचा होता. लिहायचं तर निकालांवरच होतं, पण निकाल माहीत नव्हते. अगदीच काही सूचत नव्हतं. टीव्ही लावला. झी २४ तासवर चर्चा सुरू होती. त्यात औऱंगाबाद लोकसत्ताचे सुहास सरदेशमुख होते. ते उस्मानाबादमधे होते तेव्हापासूनच मित्र. छान बोलत होते कार्यकर्त्यांच्या फरफटीविषयी. लेखाला विषय मिळाला.\nयावेळेस महानगरपालिका निवडणुकांत एका उमेदवाराला चार वॉर्डात निवडणूक लढवावी लागत होती. त्यामुळे एकेका वॉर्डपुरती निवडणूक लढवणारे छोटे कार्यकर्ते स्पर्धेतूनच बाद झाले. हे लक्षात आल्यावर लिंक लागली. पण हाच मुद्दा लेखात मांडायचा राहून गेला. रात्री उशिरा बसून लेख लिहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी साम टीव्हीवर निवडणूक निकालांवर चर्चेसाठी होतो. चर्चा सुरू असतानाच दिव्य मराठीचे पुरवणी संपादक शेखर देशमखांचा मिस कॉल येऊन पडला होता. ब्रेकमध्ये त्यांना फोन केला. लेख त्यांना आवडला होता. जीव भांड्यात पडला. दिव्य मराठीत लेख छापून आल्यावर कुठच्या कुठच्या कार्यकर्त्यांचे फोन आले. आमच्या मनातलंच मांडलंत, असं ते सांगत होते.\nट्रॉम्बेतल्या दंग्याचा बळी ठरलेली पोलिस वॅन\nचुकत नसेन तर १६ मार्चच्या रविवारी हा लेख दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत छापून आला होता. त्याच्या आदल्याच रविवारी ट्रॉम्बेमध्ये छोटा दंगा झाला होता. फेसबूकवरच्या पोस्टमुळे दीडदोनशे जणांच्या जमावाने पोलिस स्टेशनावर हल्ला केला होता. मला एकदम धक्का बसला. हे छोटे दंगे मोठ्या दंगलींपेक्षाही भयानक असतात. त्यातले स्थानिक संदर्भ रुतून बसतात आणि जातीधर्मावरून दीर्घकाळ विष भिनत जातं. ही सारी निरीक्षणं सविस्तर नोंदवणारा हा लेख. बघा पटतोय का\nगाहे तव जय गाथा\nउभ्या असलेल्या एकाच्या मोबाइलवर `जन गण मन` वाजायला लागतं.\nजवळच बसलेला राष्ट्रगीताला मान द्यायचा म्हणून उभा राहतो.\nचटकन तो मोबाईलवाला त्याच्या जागेवर बसतो.\nजागा गेलेला म्हणतो. `अरे ये तो मोदी से भी चालू निकला`.\nअसा एक मस्त जोक वॉट्सअपवर फिरत होता. तो आठवायचं कारण माझा एक लेख. यावर्षी वॅलंटाइन डे ला सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आला. त्यात त्यांनी सिनेमाचा भाग म्हणून राष्ट्रगीत आलं तर उभं राहणं बंधनकारक नसल्याचा निर्वाळा दिला होता. तेव्हा एक लेख `गोवन वार्ता` या गोव्यातल्या पेपरात लिहिला होता. उशीर झालाय. निमित्त हरवलंय. पण कालच एका मित्राशी बोलताना हा लेख आठवला. पुन्हा वाचला. मजा आली. म्हटलं तो ब्लॉगवर टाकायला हवा. म्हणून टाकतोय. नेहमीसारखा कटपेस्ट.\nद हिंदूचे कार्टूनिस्ट केशव यांनी चितारलेली ही किशोरीताईंची मैफल\nपाकिस्तानात सुफी दर्ग्यांवर होत असलेल्या हल्ल्यांविषयी लिहायचं होतं खरं तर. पण किशोरीताई गेल्या आणि म्हटलं लिहायचंच. त्यांच्या गाण्याबद्दल मी काही लिहू शकत नाही. या निमित्ताने एकेकाळी देवदासी समाज म्हणून ओळखला जाणाऱ्या गोमंतक मराठा समाजाच्या संघर्षाविषयी लिहायला घेतलं. वामन राधाकृष्ण यांनी या विषयावर लिहिलेलं पुरुषार्थ हे पुस्तक शोधत होतो. ते सापडलंच नाही. त्यामुळे लेख लिहायला उशीर लागला. अनेक हवे ते संदर्भ त्यात होते. त्यामुळे बहुतांशी स्मरणशक्तीवर अवलंबून राहावं लागलं. पराग परबांचं पुस्तक ऐनवेळेस हाताशी आलं. त्याचा फायदा झाला. बरेच दिवस लिहायचं होतं. लिहिलं, पण अजून समाधान नाही झालंय. खरं तर स्वतंत्र पुस्तक होईल, इतका मोठा हा संघर्ष आहे. कुणीतरी ते सविस्तर लिहायला हवं.\nकलावंताची जात बघायची असते का आणि किशोरीताईंसारख्या या सगळ्याच्या पलीकडे गेलेल्या कलाकाराच्या जातीविषयी चर्चा करणं कितपत योग्य आहे आणि किशोरीताईंसारख्या या सगळ्याच्या पलीकडे गेलेल्या कलाकाराच्या जातीविषयी चर्चा करणं कितपत योग्य आहे या प्रश्नांमागची भावना अभिनंदनीयच आहे. त्याचा सन्मान करायलाच हवा. पण दुर्दैवाने आपल्याकडे सामाजिक पार्श्वभूमी समजली तरच कलावंतांच्या साधनेचं मोल अधिक समजून घेता येतं. म्हणून ती पार्श्वभूमी सरळ मांडायला हवी. त्याचीही चर्चा व्हायला हवी. भारतरत्न एम एस सुब्बलक्ष्मी आणि लता मंगेशकर यांच्या संघर्षाकडेही या दृष्टीने पाहायला हवं.\nगोव्यात `आप` का हरली\nगोवन वार्तामध्ये भाजपविषय़ी लेख लिहिला तेव्हाच खरं तर आपविषयी लिहायचं होतं. गोव्याच्या राजकारणाचा मूळ पिंड हा बहुजनवादाचा आहे. जमिनीसह सर्व समृद्धीची साधनं हातात असणारे उच्चवर्णीय आणि त्यामुळे गुलामीच्या गर्तेत पिळून निघणारे बहुजन हे गोव्याच्या ताज्या इतिहासाचा भाग असलेलं समाजवास्तव आता नाही. परिस्थिती बदलली, पिढ्या गेल्या तरी त्याचा पीळ अद्याप गेलेला नाही. फक्त हिंदूंमधेच नाही तर ख्रिश्चनांमधेही ही विभागणी आहे.\nइंटरनॅशनल हायफाय रॅपरमधे गुंडाळलेल्या गोव्यात जात सहसा दिसत नाही. पर्यटकांना तर ती दिसण्याची शक्यताच नाही. माझं निरीक्षण आहे की महाराष्ट्रापेक्षाही गोव्याच्या राजकारण, समाजकारणात जात जास्त आहे. हे मी गोव्यात असताना अनेकदा गप्पांत मांडलंय. पण ते कुणाही गोंयकार मित्राला आवडत नाही. धर्माच्या झगड्यात जातीचे संघर्ष लपून राहतात. तसं काहीसं गोव्यात झालंय.\nमी गोव्यात तीन वर्षं काम केलं. गोवेकर वाचक भेटल्यावर भरभरून बोलतो. पण फोन करून बोलणं त्याला फारसं रूचत नसावं, असा माझा अनुभव. पण १६ मार्चला माझ्या गोवन वार्ता पेपरातल्या पाक्षिक कॉलमाने माझा आजवरचा अनुभव खोटा ठरवला. तो मनोहर पर्रीकरांच्या शपथविधीचा दिवस होता. त्यांनी संरक्षणमंत्रीपद सोडून गोव्यासारख्या छोट्या राज्याचा मुख्यमंत्री बनणं, याचा मला खरंच राग आला होता. त्या रागाच्या तिडकीतच लेख उतरला.\nतो राग माझ्या एकट्याचा नव्हता. सगळ्या गोव्याचाच राग होता तो. हा लेख सोशल मीडियावर प्रचंड फिरला. मी चार गोव्यातल्या चार ग्रुपचा मेंबर आहे. त्यातच तो पुन्हा पु���्हा शेअर होत राहिला. लोकांच्या मनातलं या लेखात होतं जणू. विशेषतः त्यातला भाजपवरच्या बहुजनांच्या रोषाचं विश्लेषण लोकांचा आवडलं असावं. केप्याच्या माजी सैनिकापासून मडगावच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकापर्यंत लोक फोन करत राहिले. व्हॉट्सअपवर व्यक्त होत राहिले. मजा आली.\nमटात छापून आलेलं तळवलकरांचं देखणं ग्राफिक्स रेखाटन\nगोव्यातलं एक आघाडीचं वर्तमानपत्र असलेल्या नवप्रभाचे संपादक परेश प्रभू यांच्यामुळे मी गोविंद तळवळकरांवर लेख लिहिला. त्या लेखात बरीच भर घालून ही पोस्ट तयार केलीय.\nछगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना महाराष्ट्र टाइम्समधल्या नव्या प्रथेप्रमाणे गेस्ट एडिटर होते. तेव्हा भारतकुमार राऊत मटाचे संपादक होते. एका दिवसाचं संपादकपद भूषवण्यामध्ये भुजबळांना खूपच रस होता. त्यांचं स्वागत झालं. ते संपादकांच्या केबिनमध्ये पोहोचले. खूप सन्मानाने त्यांना संपादकाच्या खुर्चीवर बसवण्यात आलं. तिथे बसताच नेहमीच्या खुशखुशीत शैलीत ते म्हणाले, ही महाराष्ट्राची नंबर दोनची खुर्ची आहे. पहिली मुख्यमंत्र्यांची. त्यावर तर मला बसता येणार नाही. या खुर्चीत तरी बसायला मिळालंय. सगळे हसले. त्याच केबिनमध्ये असणारा मीही हसलो. महाराष्ट्र राज्याचा दोन नंबरचा नेता असणारा उपमुख्यमंत्री असं म्हणत होता. गोविंदराव तळवळकरांना प्रत्यक्षात मी कधी भेटलो नाही. तसं पाहिलंही नाही. पण त्याक्षणी मला वाटलं, मला तळवळकर भेटले. या खुर्चीत ही ताकद आहे, कारण यावर सत्तावीस वर्षं तळवळकर बसले होते.\nअविनाश दुधे माझा मित्र आहे, याचा मला अभिमान आहे. ताकदीने लिहिणारा. लिहिलंय त्यासाठी लढणारा. लढाईसाठी त्याग करून किंमत चुकवणारा असा आजघडीला माझ्या पिढीतला मला माहीत असणारा एकमेव संपादक. विचारांच्या बाबतीत टोक टाळणारा. तरीही स्वतःची भूमिका असणारा. त्यासाठी काहीही करायला तयार असणारा अविनाश मी जवळून बघितलाय. अनेकदा ही तात्त्विक वगैरे माणसं खूप कोरडी असतात. आमचा अविनाश तसा नाही. उलट तो आहे खूप हळवा आणि लाघवी. त्याने अफाट माणसं जोडलीत. त्याच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार मित्रांचा गोतावळा खूप मोठा आहे.\nटोकाच्या उजवेपणाकडून मध्याच्या डावीकडे पोहोचण्याचा त्याचा प्रवास अद्भूत आहे. तो त्याचा स्वतःचा संघर्ष आहे. पत्रकारितेत येताना विचारांच्या टोकांना असणाऱ्यांना वि��ारांच्या प्रवासाची संधी असते. कारण आमच्या या धंद्यात संवाद सगळ्यांशी करावाच लागतो. झापडं लावायचं निक्षून टाळायचं असेल तर विचारांचा प्रवास आनंदाने करता येतो. किंबहुना पत्रकारितेच्या मैदानात असेपर्यंत असा प्रवास सुरुच असतो. त्यासाठी स्वतःला तपासून घ्यावं लागतं सतत. बदलण्याची तयारी ठेवावी लागते. अविनाश या विचारांच्या प्रवासाचा आनंदयात्री आहे. त्याचा विचार त्याला बौद्धिकांमधून किंवा पुस्तकांमधून रेडिमेड मिळालेला नाही. तो त्याने स्वतः कमावलेला आहे. म्हणून त्याला त्याची किंमत माहीत आहे. तो त्याच्या विचारांसाठी बभ्रा न करता त्याग करू शकतो.\nसुरुवात नागपूर तरुण भारत. नंतर चित्रलेखा. तिथून लोकमत. शेवटी पुण्यनगरी. हा अविनाशचा प्रवास नाही, तो त्याच्या करियरचा प्रवास आहे. पाचवीला पुजलेल्या आजारपणामुळे अमरावती सोडायची नव्हती म्हणून तो अडकून राहिला. नाहीतर आज मुंबई किंवा नागपूरला आणखी मोठ्या बॅनरमध्ये तो संपादक असता. आजवर प्रत्येक ठिकाणी त्याला लिखाणामुळे नोकरी सोडावी लागलीय. असं करावं लागणं हा एका पत्रकाराच्या लेखणीचा खूपच मोठा सन्मान असतो. अविनाशला घडवणारे संपादक ज्ञानेश महाराव यांच्यामुळे त्याचा चित्रलेखातला निरोप सुखद झाला. नियम सिद्ध करणारा हा एकमेव अपवाद सोडला तर प्रत्येक ठिकाणी तो हसत हसत सक्तीच्या राजीनाम्याचा सन्मान भोगून आलाय. आता त्याचा आणि त्याच्या करियरचा प्रवास `मीडिया वॉच`पर्यंत येऊन थांबलाय. मीडिया वॉच हे त्याचं गाजलेलं सदर. त्याच नावाचा त्याचा दिवाळी अंकही गाजला. आता गेल्याच महिन्यात त्याचं त्रैमासिक बनलंय. पहिल्याच अंकात त्याने मला विषय दिला होता, `आपण भारतीय कट्टर होत आहोत का` मला त्यावर जे काही किडुकमिडुक वाटलं ते लिहिलंय.\nगोव्यात लिहिताना एक गडबड नेहमी व्हायची. विषय समजावून सांगण्याच्या नादात मांडायची मूळ गोष्ट राहूनच जायची. ते मग शेवटच्या पॅरेग्राफमधे उरायचं. आता `गोवन वार्ता`साठी लिहितानाही तसंच होतंय. पण लिहायलाच हवं. गोव्यातल्या वाचकांशी एक वेगळं नातं बनलंय. फोन करून प्रतिसाद देण्याचा त्यांचा फारसा स्वभाव नाही, तरीही.\nउद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेतल्या निवडणुकीसाठी भाजपशी असलेली युती तोडली. त्याविषयी महाराष्ट्राबाहेरच्या वाचकांशी कसं बोलता येईल, याचा प्रयत्न केलाय. देशाच्य��� पातळीवर महापालिका आणि युतीचं महत्त्व सापडतंय का ते पाहिलंय. फारसं जमलेलं नाही. पण हात अगदीच काही रिकामा राहणार नाही.\nयंदा जवळ असूनही साहित्य संमेलनाला गेलो नाही. जायला हवं होतं. निदान पुस्तकं विकत घ्यायला तरी. त्यातल्या त्यात साहित्य संमेलनाशी संबंध उरला तो एका लेखापुरता. ग्रंथालीचं रूची नावाचं मासिक आहे. प्रल्हाद जाधवांनी त्याचा मराठी भाषा विशेषांक संपादित केलाय. त्यात माझा छोटा लेख आहे, यास्मिन शेखांवरचा.\nयास्मिन शेखांचा हिरव्या रंगाचा `मराठी शब्दलेखनकोश` मी भरपूर वापरलाय. कितीतरी जणांना विकत घ्यायला लावलाय. आता त्याच्या विस्तारित आवृत्त्याही येऊन संपल्यात. मराठी भाषा विकास संस्थेची `मराठी लेखन मार्गदर्शिका`ही तशीच मोलाची. लिहिणाऱ्या हातांनी ही दोन्ही पुस्तकं नेहमी हाताशी ठेवावीत अशीच. आजवर लिहिताना या दोन पुस्तकांनी खूप आधार दिला. हा लेख त्यासाठीचीच कृतज्ञता आहे.\nकपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे\nआज रविवार ५ फेब्रुवारीच्या टाइम्स ऑफ इंडिया मधे मालिनी अय्यर यांचा लेख वाचला, व्हाय ब्रा पँटीज आर नॉट बॉम्ब्ज महाराष्ट्र टाइम्समधे स्पृहा जोशीने फेसबूकवर अपलोड केलेल्या बोल्ड फोटोची बातमी वाचली. म्हटलं लिहिलेला लेख ब्लॉगवर टाकण्याचं सत्कृत्य आज करायलाच हवं. एसएनडीटी युनिवर्सिटीतल्या मुलींसाठी ड्रेस कोडचा फतवा निघाला. त्यावर लिहिलेला लेख गेल्या रविवारी दिव्य मराठीच्या अघळपघळ कॉलमात छापून आला होता. त्याचा मथळा होता, संकुचितांची बोंबाबोंब.\nमजबुरी का नाम नरेंद्र मोदी\nगोव्यातली तीन वर्षं मजेतच गेली. नवे मित्र भेटले. खूप नवं समजून घेता आलं. खूप नवं शिकता आलं. तिथल्यासाठी लिहिताना शैलीही मुळातून बदलावी लागली होती. एकतर आक्रमकता आवरायला लागली. तसा गोव्याचा स्वभावच नाही. मी ज्या पेपरचा संपादक होतो, त्या गोवादूतचा स्वभावही माझ्या आजवरच्या लिखाणापेक्षा वेगळा होता. मुंबईत लिहिताना वाचक अगदी ओळखीचा होता. गोव्यात तसं नव्हतं. विषय समजावून सांगण्यातच लेखाची शब्दसंख्या संपून जायची. भूमिका कशीबशी शेवटच्या पॅराग्राफमधे मांडावी लागायची. शिवाय नियमित अग्रलेख लिहिणं थकवणारंच होतं. आमचे कार्यकारी संपादक सुनील डोळे यांनी त्याचा भार फार येऊ दिला नाही. तरीही अनेकदा माहीत नसलेल्या विषयांवरही लिहावं लागायचं. पर्याय नव���हता.\nमोर्चा निघावा शूद्रत्वाच्या सन्मानासाठी\nमला आलेला मेल. १५ जानेवारीची सकाळ.\nतुमचा लेख वाचला आणि जाणवलं की तुमच्यासारख्या छुपा जातीयवादी माणसाचा जो तर-फडा होत आहे तोच ह्या मोर्चाच्या आयोजनाचा फायदा आहे.\nअरे किती दिवस तुम्ही लोक मराठा समाजाला तुमचा गुलाम समजणार\nतो मोदी स्वतः गांधीची जागा घेत आहे तिथे लिहा ना लेख, गोडसेच्या औलादीकडून आम्हांला तत्वज्ञानांची आवश्यकता नाही.\nआम्ही दिव्य मराठी पेपर विकत घेवून वाचतो. जरी आज ब्राह्मण पत्रकार 98 टक्के मीडियामध्ये आहे म्हणून आम्ही तुम्हाला फॉलो करणार नाही. जरा व्यावसायिकता जपा आणि लोकांना खोट्या भाकडकथा सांगून पोट भरायचे धंदे बंद करा.\nएक मराठा लाख मराठा\nश्रीरंगजी म्हणतात पत्रकारितेतले अनेकजण मधूनच कोमात जातात. म्हणजे ते मेन स्ट्रीममधे दिसत नाहीत. आर्थिक गणित बिघडलेलं असतं. समोर दिशा कळत नाही. कुछ जमता नही. सप्टेंबरच्या आसपास रिंगणचं काम संपल्यानंतर मीपण तसा कोमातच जमा होतो.\nमाझं श्रीरंगजींना म्हणणं असतं आपण अधूनमधून कोमात असणारच. तेव्हाही आपण नाचतच राहायला हवं, शुद्धीवर असताना नाचतो तसेच. सगळं सुरळीत असताना कोमा स्वतःहून ओढावून घ्यायची खाज असेल तर असं पॉझिटिव राहण्याशिवाय गत्यंतरही नसतं. तरीही कधीतरी निराशा येऊनच जाते. १६च्या शेवटचे चारपाच दिवस तसे होते. पण नव्या वर्षात सगळी जळमटं फेकली गेली. हॅपी न्यू इयर.\nमी सचिन परब. I’m Sachin Parab. लिहिणं हाच आवडीचा छंद. खाज.वगैरे. Writing is my Passion and Profession. तोच पोटापाण्याचा धंदा. पत्रकार आहे. I’m a Journalist.\nगुढीपाडवा हे हिंदू नव वर्षं नाही\nकपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे\n प्रबोधनकार नेमकं काय सांगतात\nबहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही\nटिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण\nहे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना\nगोवा, गुजरात आणि बरंच काही\nएका कॉम्रेडची धर्मांधांना भीती का वाटते\nवेड्यांच्या बाजारातली टीवी नाईनची जगबुडी\nआम्हाला माफ करा, सत्यपाल महाराज\nशाळेत न जाणाऱ्या समृद्धीचं पुस्तक\nटिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण\nदर्द मिल सके तो ले उधार\nकार्यकर्ता आहे तरी कुठे\nगाहे तव जय गाथा\nगोव्यात `आप` का हरली\nकपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे\nमजबुरी का नाम नरेंद्र मोदी\nमोर्चा निघावा शूद्रत्वाच्या सन्मानासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81/", "date_download": "2020-05-29T20:51:37Z", "digest": "sha1:TRWWAKZURFWYMJPZ2SXKXZ3LNQSW6IB4", "length": 9458, "nlines": 73, "source_domain": "pclive7.com", "title": "‘पिंपरी चिंचवड दर्शन’ला जुन्या बस अन् महागडा प्रवास; पीएमपीएमएलकडून शहराला पुन्हा दुजाभाव – नाना काटे | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nयंदाच्या वर्षी पालखी सोहळा पायी होणार नाही; बैठकीत ठरले हे तीन पर्याय..\nपिंपरी चिंचवडकरांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा; आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा\nआमदार अण्णा बनसोडे तुमच्या कार्याला सलाम.. शहरातील भटक्या कुत्र्यांसह जनावरांना एका महिन्याचे खाद्य पुरविले..\nशिवसेना शाखा यमुनाननगर आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमहापालिका आयुक्तांची बदली करू नये; माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nथेरगाव, डांगे चौक परिसरात मास्क न वापरणाऱ्यांवर महापालिकेची कडक कारवाई; २०० जणांकडून १ लाखाचा दंड वसूल..\nउपमहापौर नाही, जनतेचा सेवकच; तुषार हिंगे नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध..\nशहरातील अनिकेत चौधरी आणि अविनाश धनवे टोळीवर पोलीसांची मोक्का अंतर्गत कारवाई\nमोशी येथील मेडीकलच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला..\nशहरातील बंद असलेले नागरी सुविधा केंद्र सुरू करावेत; नगरसेवक संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी\nHome पिंपरी-चिंचवड ‘पिंपरी चिंचवड दर्शन’ला जुन्या बस अन् महागडा प्रवास; पीएमपीएमएलकडून शहराला पुन्हा दुजाभाव – नाना काटे\n‘पिंपरी चिंचवड दर्शन’ला जुन्या बस अन् महागडा प्रवास; पीएमपीएमएलकडून शहराला पुन्हा दुजाभाव – नाना काटे\nपिंपरी (Pclive7.com):- पीएमपीएमएलने पिंपरी चिंचवड शहरावर पुन्हा दुजाभाव केला आहे. पिंपरी चिंचवड व आसपासच्या परिसरातील विविध ऐतिहासिक स्थळांची माहिती शहरातील नागरीकांना आणि पर्यटकांना व्हावी, या उद्देशाने ‘पिंपरी चिंचवड दर्शन’ बससेवा आज सुरु करण्यात आली आहे. मात्र या ‘पिंपरी चिंचवड दर्शन’साठी धावणाऱ्या बसेस जुन्याच दिल्या आहेत. तर प्रवास खर्चही महागडा असून हि बस सेवा व्यवहार्य ठरणार नाही, असे परखड मत विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी व्यक्त केले आहे.\nपिंपरी चिंचवड दर्शन बससेवेचे तिकीट माणसी पाचशे रुपये ठेवले आहे. परंतु या बससेवेसाठी ���सणाऱ्या बसेस जीर्ण झालेल्या असून पूर्वी त्या हिंजवडी ते पुणे विमानतळ या सेवेसाठी कार्यरत होत्या. ती सेवा बंद पडल्यामुळे या बसेस पिंपरी चिंचवडसाठी पाठविण्यात आल्या आहेत. पुन्हा एकादा पीएमपीएमएलने पिंपरी चिंचवड शहरासाठी दुजाभाव दाखवून दिला आहे. पीएमपीएमएल दैंनदिन पास हा ज्येष्ठासाठी ४० रुपये तर सर्वसामांन्यासाठी ७० रुपये आहे. त्यामुळे ५०० रुपये खर्च करुन किती नागरीक या सेवेचा लाभ घेतील का याबाबत साशंकताच आहे. यापेक्षा खासगी कॅब सेवा स्वस्तात घेता येते. त्यामुळे या बससेवेचे दर किफायतशीर ठेवणे गरजेचे आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरात सध्या कचऱ्याची समस्या भयंकर झाली असून शहरात जागोजागी कचऱ्याच्या ढिगांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ५०० रुपये घेऊन पीएमपीएमएल हे कचऱ्यांचे ढिग दाखविणार आहेत काय याबाबत साशंकताच आहे. यापेक्षा खासगी कॅब सेवा स्वस्तात घेता येते. त्यामुळे या बससेवेचे दर किफायतशीर ठेवणे गरजेचे आहे. तसेच पिंपरी चिंचवड शहरात सध्या कचऱ्याची समस्या भयंकर झाली असून शहरात जागोजागी कचऱ्याच्या ढिगांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ५०० रुपये घेऊन पीएमपीएमएल हे कचऱ्यांचे ढिग दाखविणार आहेत काय मोठा गाजावाजा करुन पिंपरी चिंचवड दर्शन बससेवा करुन शहरवासियांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असल्याची टिका विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.\nTags: चिंचवडदर्शनदुजाभावनाना काटेपिंपरीपीएमपीएमएलविरोधी पक्षनेता\nओबीसींच्या राजकीय आरक्षण कपात निर्णयाचा पिंपरीत राष्ट्रवादीकडून निषेध\nआज रात्री पवना धरणाचे ६ दरवाजे २ फुटाने उचलणार; १० हजार क्युसेक्सने विसर्ग होणार..\nयंदाच्या वर्षी पालखी सोहळा पायी होणार नाही; बैठकीत ठरले हे तीन पर्याय..\nपिंपरी चिंचवडकरांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा; आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा\nआमदार अण्णा बनसोडे तुमच्या कार्याला सलाम.. शहरातील भटक्या कुत्र्यांसह जनावरांना एका महिन्याचे खाद्य पुरविले..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vidyarthimitra.org/news/Career-Opportunities-2020", "date_download": "2020-05-29T18:54:15Z", "digest": "sha1:DSQDPUWN7XHB3VGGEBDAWLQTEGJNAY3M", "length": 11331, "nlines": 164, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "संधी नोकरीच्या : अप्रेंटसशिप बेरोजगारांसाठी उपक्रम", "raw_content": "\nसंधी नोकरीच्या : अप्रेंटसशिप बेरोज���ारांसाठी उपक्रम\nआयटीआय, डिप्लोमा, अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर या क्षेत्रातील तरुणांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतरदेखील रोजगार मिळाला नाही, तर त्यावरचा एक रामबाण उपाय म्हणजे भारत सरकारचा अप्रेंटसशिप हा उपक्रम होय.\nभारत सरकार, राज्य सरकार यांच्या अखत्यारीतील व इतर खासगी कंपन्यांमध्ये एकूण कर्मचाऱ्यांच्या कमीत कमी २.५ ते १५ टक्क्यांपर्यंत अप्रेंटसशिपची भरती करणे कंपन्यांना बंधनकारक आहे.\nअप्रेंटसशिप कायदा १९६१नुसार बेरोजगारांना विविध कंपन्यांत व्यावहारिक व ऑन द जॉब कौशल्य विकसित करण्यासाठी सुमारे एक वर्षापर्यंत प्रशिक्षण दिले जाते. तसेच, भारत सरकार व कंपनी यांच्यातर्फे प्रतिमाह भत्तादेखील देण्यात येतो. काही कंपन्या प्रतिमहिना सुमारे १५,००० ते २०,००० रुपयांपर्यंत भत्ता देतात. त्यामुळे ही एकप्रकारे नोकरीच असते. अप्रेंटसशिपकडे विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांनी नोकरी या दृष्टीकोनातूनचच बघायला हवे. भारत सरकारच्या कौशल्य विकास व स्वयंरोजगार मंत्रालयातर्फे हा उपक्रम राबविला जातो. National Apprenticeship Training Scheme (NATS) व National Apprenticeship Promotion Scheme (NAPS) या उपक्रमांअंतर्गत बेरोजगार पदवी व पदविकाधारक यात सहभागी होऊ शकतात.\n१. भारत सरकारतर्फे कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र.\n२. यातील साधारणपणे ६५ टक्के लोकांना नंतर त्याच कंपनीत पूर्ण वेळ नोकरी देखील दिली जाते. उपलब्ध नोकऱ्या व विद्यार्थ्याचे कौशल्य यांवर ते अवलंबून असते.\n३. सरकारी कंपन्या तसेच उत्तम दर्जाच्या खासगी कंपन्यांत खूप सहजतेने अप्रेंटसशिप व त्यानंतर नोकरी मिळविता येते.\n४. उद्योगात प्रत्यक्ष कामाचा अनुभव.\n५. बेरोजगारांसाठी एकप्रकारे ही नोकरीच असते.\n६. एकाच वर्षात देशातील लाखो बेरोजगार याचा फायदा घेतात.\n७. अभियांत्रिकीच्या विदयार्थ्यांना कमीत कमी प्रतिमहिना ९,००० रुपये व डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना ८,००० रुपये भत्ता मिळतो.\n८. या अनुभवामुळे इतर कंपन्यांत लगेच नोकरी मिळते.\nज्या कंपनीत चारपेक्षा जास्त लोक काम करतात अशा सर्व कंपन्यांना अप्रेंटसशिप देणे कायद्याने बंधनकारक आहे. बेरोजगारांना कौशल्य, ज्ञान, अनुभव व त्याबरोबरच पैसा मिळवून देण्याचा हा स्तुत्य उपक्रम भारत सरकारतर्फे खूपच चांगल्या पद्धतीने राबविला जातो. एकीकडे बरेचसे विद्यार्थी बेरोजगार असताना त्यां���ा इतक्या फायदेशीर उपक्रमाची माहितीच नसल्याचे व त्यामुळे खूपच कमी प्रमाणात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद असल्याचे चित्र यामुळे दिसून येते. फार्मसी, आर्किटेक्चर,अभियांत्रिकी, डिप्लोमा, आयटीआय हॉटेल मॅनेजमेंट व इतर १६२ प्रकारच्या कोर्सेसचे उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. तसेच सँडविच कोर्सेसचे शिक्षण घेणारे दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थीदेखील यात सहभागी होऊ शकतात.\n१. सरकारतर्फे प्रतिविद्यार्थी प्रतिमहिना सुमारे ४,५०० रुपये कंपनीला मिळतात.\n२. एक वर्षानंतर कंपनीत उपलबध जागांनुसार व विद्यार्थ्याच्या कामगिरीनुसारच पुढील निर्णय घेता येतो.\nअप्रेंटसशिपसाठी अर्ज कसा करावा\n२. पदवीधर, कंपन्या व महाविद्यालये हे तिन्ही या वेबसाइट्सवर नोंदणी करू शकतात.\nनोंदणीसाठी विद्यार्थ्यांना लागणारी कागदपत्रे\n१. आधारकार्ड, २. बँकेची माहिती,\nपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात प्रशिक्षणार्थी पदांच्या ११४ जागा\nसेव्हन हिल्स रुग्णालय मुंबई भरती २०२०\nपिंपरी-चिंचवड महापालिकेत आशा वर्कर्सची मेगाभरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/comment/174779", "date_download": "2020-05-29T19:53:40Z", "digest": "sha1:WL2ZLIAAXEIMTN76DAGWADI7D4PUHNWZ", "length": 108836, "nlines": 1425, "source_domain": "aisiakshare.com", "title": " आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - ५ | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nआगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय\nदरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.\nकाही वेळा आपल्याला एखाद्या सिनेमाला, नाटकाला, भाषणाला जायची इच्छा असते. काही वेळा ऐसीवरचेच काही लोक एखादा कार्यक्रम सादर करणार असतील. आपल्या बरोबर कोणी जाणार असेल तर उत्तमच, नाहीतर आपला कार्यक्रम ठरलेला असतो. अशा वेळी 'मी/आम्ही अमुक अमुक कार्यक्रमाला जात आहोत' असं जाहीर आमंत्रण द्यायचं असेल तर या धाग्यावर टाका. ज्या काही लोकांना जमायचं असेल ते धाग्यावर जाहीर करून येतील - एकमेकांशी व्यनिसंपर्क करतील अशी अपेक्षा आहे. जमल्यास कार्यक्रम कसा झाला याबद्दल चार शब्द जर त्यांपैकी कोणी नंतर लिहिले तर ज्यांना यायला जमलं नाही त्यांनाही जळवण्याची संधी साधता येईल.\nया धाग्यावरच्या प्रतिसादांत कार्यक्रम जाहीर करणारांनी खालील माहिती पुरवावी.\nतारीख व वेळ -\nआधीच्या धाग्यांवर १००हून अधिक प्रतिसाद झाल्यामुळे नवीन धागा केला आहे.\n'लव्हिंग व्हिन्सेंट' या चित्रपटाची अनेक चोखंदळ ऐसीकरांनी स्तुती केली आहे. पुणेकरांना हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायची संधी उद्या मिळणार आहे. पुण्यात केवळ दोन खेळ दिसत आहेत. अधिक माहिती 'बुक माय शो'वर मिळेल.\nLoving Vincent - गिमिकाच्या पलीकडे - ३_१४ विक्षिप्त अदिती\nतुटलेला कान , ऍबसिन्थ , थिओ , कॅनव्हास , वान गॉग चे चित्राख्यान अर्थात - तवूय व्हिन्सेंट \nधाग्याचा प्रकार निवडा: :\nआता चित्रपटाबद्दल जंतूचं मत समजेल का\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nचित्रपट गिमिकी वाटला. अनेक कारणं आहेत. एक तर 'तो बायपोलर होता; त्यानं आपला कान कापून वेश्येच्या हातात दिला आणि नंतर त्यानं आत्महत्या केली' हे तपशील अधोरेखित करणारी कथनं मला गिमिकी वाटतात. तसंच, त्याच्या आयुष्यातला एक विशिष्ट कालखंड (दक्षिण फ्रान्समधलं त्याचं वास्तव्य) आणि त्या दरम्यानचं त्याचं कामच अधोरेखित करणारी कथनंही मला गिमिकी वाटतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे खुद्द कथानायकाच्या आस्थाविषयांना अजिबात हात न घालणारी किंवा केवळ वरवर हात लावून प्रेक्षकांना भावनावश करण्याची आकांक्षा ठेवणारी कथनं मला गिमिकी वाटतात. त्या निमित्तानं ह्याच कालखंडावरचा, पाहिला होता तेव्हा फारसा न आवडलेला चित्रपट पुन्हा आठवला - मोरिस पियालाचा १९९१चा चित्रपट. पियालानं कथानकाला अजिबात सनसनाटी केलं नव्हतं. चित्रं आणि झगझगीत रंग दाखवून प्रेक्षकांच्या डोळ्यांना खूश करण्याचंही त्यात टाळलं होतं. पण अखेरच्या दिवसांमध्ये काय घडत होतं, ते दाखवून वर्तमानात एक शोकांतिका कशी आकार घेत गेली आणि भविष्यात एक मिथक निर्माण होण्याची सामग्री कशी एकत्र येत होती, त्याचा अतिशय गांभीर्यानं शोध घेतला होता.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nशोधनिबंध लिहिण्यासाठी LaTeX नियमितपणे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वापरलं जातं. ते फुकट आहे आणि गणितातली समीकरणं लिहिण्यापासून किचकट टाइ���सेटिंग आणि पुस्तकाचं डिझाईन करण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी अतिशय सशक्त आहे. आता शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेतर्फे प्रकाशित होणारी पुस्तकं पूर्णपणे लाटेकमध्ये डिझाईन आणि सेट केली जातात. पुण्यात भास्कराचार्य प्रतिष्ठानातर्फे लाटेक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ज्यांना आपलं किंवा इतरांचं लिखाण जालावर किंवा कागदावर आणि महागड्या किंवा पायरेटेड सॉफ्टवेअरचा वापर न करता सुबकपणे प्रकाशित करण्यात रस आहे त्यांनी जरूर लाभ घ्यावा.\nस्थळ : भास्कराचार्य प्रतिष्ठान, पुणे.\nदिवस : १४-१८ मे २०१८\nशुल्क : ३००० रुपये.\n(आलेल्या अर्जांमधून निवड केली जाईल.)\nअर्ज देण्याची शेवटची तारीख : २७ एप्रिल\nअधिक माहिती इथे मिळेल.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nबरं झालं उच्चार मराठीत\nबरं झालं उच्चार मराठीत लिहिलात ते\nराज ठाकरे यांनी दुकानांच्या पाट्या मराठीत (खरे म्हणजे देवनागरीत) लिहिल्या जाव्यात यासाठी खळ-खट्याक आंदोलन केले. याचा मनसेला कितपत राजकीय फायदा झाला ते ठाऊक नाही परंतु, बऱ्याच जणांना Volkswagen, Renault आणि इतर अशाच काही विदेशी ब्रॅन्ड्सचे खरे उच्चार समजले\nहा हा हा. मी लॅटेक्सच म्हणत\nहा हा हा. मी लॅटेक्सच म्हणत होतो\nटुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.\nउच्चार देवनागरीत लिहिलेला आहे असं मी म्हणेन, मराठीत नाही. पण ते एक असो. पाश्चात्य पद्धत अशी की LaTeX मधल्या X चा उच्चार loch ह्या शब्दातल्यासारखा करतात - लाटेक्ख. बाकी जंतूंनी LaTeX चे जे कौतुक केलेलं आहे त्यात कणभरही अतिशयोक्ती नाही.\n- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)\nलेटेक हे प्रकरण विद्यापीठांमध्ये शिकत असताना बरंच वापरलं. त्यापुढे पुन्हा कधी लेटेक वापरावं लागेल, असं वाटलं नाही.\nहल्लीहल्लीच कॉन्फ्लुअन्स नामक क्लाऊड-वर्ड-प्रोसेसर वापरताना मला लेटेकची खूप आठवण झाली. एका दस्तावेजात ४५ आकृत्या डकवायच्या होत्या. सगळ्यांची नावं खूप सारखी होती. स्क्रिप्ट लिहून, लेटेक वापरून पीडीएफ बनवणं खूप सोपं झालं असतं. पण दुर्दैव\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nयाचे अॅप दिसतय स्टोरमध्ये.\nयाचे अॅप दिसतय स्टोरमध्ये. LaTex वापरायचं कसं याचंही अॅप आहे.\nलिहावे नेटके - पालक व शिक्षकांची दोन दिवसीय कार्यशाळा\nम्युझियम कट्टा // लिहावे नेटके\nमरा��ी भाषेच्या समृद्धीची ओळख\nपालक व शिक्षकांची दोन दिवसीय कार्यशाळा\n२०१० साली प्रकाशित करण्यात आलेल्या ​माधुरी पुरंदरेंच्या 'लिहावे नेटके' ह्या चार पुस्तकांच्या ​संचावर आधारित सदर कार्यशाळा आहे. प्राधान्याने ५वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांची मराठी भाषेची जाण वाढावी ह्या हेतूने स्वाध्याय पुस्तिकांच्या स्वरुपात ही मालिका तयार करण्यात आली आहे.\n​माधुरी पुरंदरे ह्या मराठी भाषेतील प्रचलित लेखिका आहेत. दृश्यकलावंत म्हणून तालीम घेतलेल्या पुरंदरे ह्यांनी इंग्रजी आणि मराठी भाषेतून लहान मुलांकरिता अनेक पुस्तके लिहिली असून त्यांकरिता रेखांकनही केलं आहे.\n- ​शनिवार, २१ एप्रिल २०१८: सकाळी ११ - दुपारी ५​\n​- रविवार, २२ एप्रिल २०१८: सकाळी ११ - दुपारी ५\n* मध्यंतर: दुपारी १.३० -२.३०\n​स्थळ: शैक्षणिक केंद्र, डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय​\n​सहभाग शुल्क:​ प्रत्येकी रु.३००/-​\n* 'लिहावे नेटके' हा पुस्तकांचा संच सर्वांना सोबत बाळगावा लागेल. विक्रीसाठी सवलतीच्या दरात ही पुस्तके उपलब्ध असतील. सवलत शुल्क: रु.४००/-\nनोंदणी 'बुकमायशो'वरुन करता येईल.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nकार्यशाळा उत्तम होईल, यात काही शंका नाही. सहभागी विद्यार्थ्यांना हा मोलाचा अनुभव असेल.\nमाधुरी पुरंदरे ह्या मराठी भाषेतील प्रचलित लेखिका आहेत. दृश्यकलावंत म्हणून तालीम घेतलेल्या\nयासारखे हिंदाळ वाक्प्रयोग पाहून (आश्चर्य नसले) तरी खेद वाटला.\n...तालीमच घेतली, शिक्षा नाही घेतली.\n(ही माधुरी पुरंदरे काळी की गोरी कल्पना नाही, कधी पाहिलेली नाही. परंतु हे वाचून (अधिक तपशिलात शिरत नाही, परंतु) शड्डू ठोकणाऱ्या बाईचे चित्र मनश्चक्षूंसमोर उभे राहिले.)\n(दिल को बहलाने के लिए बस इतना ही ख़याल अच्छा है|)\n> ही माधुरी पुरंदरे काळी की गोरी कल्पना नाही, कधी पाहिलेली नाही.\nआपण ‘अर्धसत्य’ पाहिलेला नाही अशी उघड कबुली देणं अंमळ धार्ष्ट्याचं आहे.\n- जयदीप चिपलकट्टी (होमपेज)\nअर्धसत्य कॉलेजात असताना पाहिला होता. साधारणतः १९८४-८५ सालाकडे. आता शष्प आठवत नाही.\nतसेही, ताल पाहून अगदी थेटरातून बाहेर पडल्यापडल्या नाही तरी त्यानंतर लवकरच, 'पण यात ऐश्वर्या राय नक्की कोठे होती' म्हणून बायकोला फेफरे आणलेले असल्याकारणाने, त्यापुढे माधुरी पुरंदरे म्हणजे काहीच नाही.\nआण��� हो, आहोतच मुळी आम्ही धार्ष्ट्यवान\nस्थळ : नॅशनल फिल्म आर्काईव्ह, पुणे\nतारखा : २०-२२ एप्रिल\nअधिक माहितीसाठी महोत्सवाचे फेसबुक इव्हेंटपान.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nयेत्या शनिवारी सकाळी सात\nयेत्या शनिवारी सकाळी सात वाजता ऐसीच्या अधिकृत हाटेलात* कट्टा करणे योजले आहे. तरी एणेचे करावे.\n*क्याफे पॅरेडाईज, कर्वे रस्ता, पुणे\nनक्कीच. अण्णा येणार का\nनक्कीच. अण्णा येणार का\nटुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.\nयेणार , येणार ...\nयेणार , येणार ...\nह्या, असा पंच पंच उषाकाळे\nह्या, असा पंच पंच उषाकाळे कट्टा असतो का कुठे\nपालक किंवा कारल्याचा रस सोबत घेऊन येण्याची टीप तरी टाका.\nकर्वे रोड. सह्याद्री हॉस्पिटल\nकर्वे रोड. सह्याद्री हॉस्पिटल समोर, परडाईज कॅफे नावाचं इराणी हाटेल. स्वतः या. कसलाही रस आणू नका. भुर्जी , ऑम्लेट, बॅन मस्का, चहा आणि बिड्या हे सगळं बरं मिळतं तिथे\nविचारताय काय , या की ...\nविचारताय काय , या की ... स्वागत आहे .\nतिरसिंगराव पुण्यात आले आहेत . त्यांना खाजगीत इन्व्हिटेशन पाठवले आहे . तसेच अभ्या पण पुण्यात आहे . तोही जमलं तर येणार आहे ( मनोबा त्याला घेऊन येण्याची जबाबदारी तुझी )\nआबा/मनोबा ब्याटोबांना पटवता येतंय का बघा .\nदहा वाजता असता तर बिड्या न\nदहा वाजता असता तर बिड्या न ओढता बाहेर फुटपाथवरही भेटलो असतो.\nकरू या की एकदा दहा वाजता चा\nकरू या की एकदा दहा वाजता चा कट्टा . तेव्हा भेटू\nतिरसिंगराव येत आहेत कट्ट्याला\nतिरसिंगराव येत आहेत कट्ट्याला .\nमाझं नांव 'तिरशिंंगराव' आहे हो तिरशिंगराव माणूसघाणे पण कट्ट्याला जरुर हजेरी लावणे.\nआजचा कट्टा सुफळ संपूर्ण झाला\nआजचा कट्टा सुफळ संपूर्ण झाला . ऐसी मेम्बरांपैकी ष्टार अट्रॅक्शन विलायती आबा उर्फ आदूबाळ , नंबर दोन पर्मनंट ष्टारअट्रॅक्शन मनोबा , चालकमालक ब्युरो चे लोकल हेर चिंतातुर जंतू , ज्येष्ठ सदस्य तिरशिंगराव इत्यादी थोर्थोर मंडळी व त्याबरोबर रयत प्रतिनिधी म्हणून नील लोमस ,भाऊ ,अबापट वगैरे मंडळी होती .खास सरप्राईज पाहुणे म्हणून न्यूयॉर्कहुन या कट्ट्यासाठी रा रा धनुष राव आले होते .\nकाही नॉन ऐसी पाहुणे हि उपस्थित होते .\nऐसीमधील नंबर दोन सर्वशक्तिमान मनोबा यांना कट्टा वृत्तांत लिहिण्याची मी विनंती करतो .\n( अभ्या आणि बॅट्या या ��ोघांनी नेहमीप्रमाणे घोडा लावला )\nसर्व उपस्थितांना धन्यवाद व घोडा लावणाऱ्यांचा निषेध .\nकुणाचे नांव राहून गेले असेल तर दिलगिरी .\nकट्टावेळ फार लवकर असल्याने ( पंच पंच उष:काळे - अभ्या..) मला येता आले नाही. अमचा घोडा कूच करणार नाही हे अगोदरच कळवले होते.\nकोणाची मुलाखत कोणी घेतली\nमाला पऽण तूमच्यात घ्या ना\nए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी\nJoin group request टाका. पुढचं काम सोपं आहे.\nयावेळी फोटो नाहीत .\nयावेळी फोटो नाहीत .\nमिया हॅन्सन लव्ह दिग्दर्शित 'एडन'\nरॉक संगीतावर चर्चा चालू आहे त्या निमित्तानं - २७ जूनला कल्याणीनगरच्या देझिओमध्ये (आता दारियोज त्रात्तोरिआ) एक फ्रेंच चित्रपट दाखवणार आहेत तो जरूर पाहा अशी शिफारस करेन - मिया हॅन्सन लव्ह दिग्दर्शित 'एडन'\n९०च्या दशकातलं खूप रोचक संगीत त्यात आहे. त्या काळातल्या एका डीजेची गोष्ट आहे.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\n\"पाश्चात्य संगीतसंज्ञा कोष \"\nसंगीतप्रेमींच्या करिता अतिशय महत्वाचा कार्यक्रम होता . आधीच्या पिढीतील लोकांना डॉ अशोक रानडे हे संगीतातील जाणकार गृहस्थ टीव्ही वर पाहून माहित असतील . डॉ रानडेंनी संगीतविषयक अनेक विदवत्तापूर्ण संदर्भ ग्रंथ लिहिण्याचे फार मोलाचे काम करून ठेवले आहे. त्यांचा मृत्यू २०११ मध्ये झाला तेव्हाही ते \"पाश्चात्य संगीतसंज्ञा कोष \"लिहिण्यात व्यग्र होते . त्यावेळी कोशाचे जवळ जवळ ९० टक्के काम पूर्ण झाले होते.\nउर्वरित कोष पूर्ण करणे आणि संपादन प्रक्रिया करून कोषाला मूर्त स्वरूप देणे हि अतिशय अवघड आणि महत्वाची जबाबदारी तरुण विद्वान गृहस्थ डॉ. चैतन्य कुंटे यांनी पार पाडली आहे .\nया कोशाचे प्रकाशन काही काळापूर्वी मुंबईत पार पडले ( पॉप्युलर प्रकाशन )\nहा कोष पुण्यात प्रसारित करण्याकरिता कालचा कार्यक्रम असावा .\nशंभर एक संगीतप्रेमी यास उपस्थित होते ( वयाची रेंज १५ तो ८० असावी )\nकोशातील काही निवडक संज्ञा घेऊन ( उदा : मेलडी , हार्मनी ) त्याचे 'निरूपण ' डॉ कुंटे करीत व त्यावर आधारित काही मोठ्या कलाकारांचे विडिओ /ऑडिओ अशी एकंदरीत मेजवानी होती .\nसादरीकरणात डॉ. अशोक रानडेंच्या इतकी सफाई नव्हती ( हे अपेक्षितच ) पण भविष्यात ती नक्की येऊ शकेल इतके आशादायी सादरीकरण डॉ. कुंटेंनी केले .\nया विषयी इतके सखोल आणि एकत्रित काम भारतीय भाषांमध्ये नाही . प्रथमच आणि तोही मराठीत .\nडॉ रानडे यांचे हे उपकार आहेत . ( असे मी मानतो ) हि अवघड जबाबदारी पार पाडणारे डॉ . कुंटे हेही अभिनंदनास पात्र आहेत .\nबऱ्याच दिवसांनी एका चांगल्या कार्यक्रमाला गेल्याचे समाधान वाटले . दोन वर्षांपूर्वी असेच समाधान डॉ. कुंटेंनीचं ऑर्गनाईझ केलेल्या डॉ. वॉरन सेंडर्स या ( बोस्टन निवासी , पण पुण्यात शास्त्रीय संगीत शिकण्याकरिता बराच काळ व्यतीत केलेल्या ) या विद्वान गृहस्थांच्या \"जॅझ \" वरील प्रेझेंटेशन मुळे मिळाले होते .\nअतिशय उत्सुकता होती ह्या कार्यक्रमाबद्दल. लिहिलंत त्याबद्दल आभार.\nकाही चित्रीकरण उपलब्ध आहे का कुठे\nअवांतर : पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश असं नाव आहे.\nचित्रीकरण झाले की नाही याची\nचित्रीकरण झाले की नाही याची कल्पना नाही. चैतन्य कुंटेनी चर्चेला आणलेले सिलेक्शन उत्तम होते. पण त्यांचे सादरीकरण अगदी शाळा मास्तर (प्राथमिक) असल्यासारखे वाटले . अशोक रानडे फार साध्या भाषेत ओघवते सादरीकरण करत त्या पार्श्वभूमीवर हे जास्त टोचले.( अर्थात कुंटे शिकतील असे म्हणायला वाव आहे) अर्थात सादरीकरण हा या कार्यक्रमापुरता मर्यादित विषय. मूळ काम थोर आणि मोठे.\nघेतलाय मी कोश ...\nमाझा विंडोजचा( हिंदी) कीबोर्ड 'पाश्चात्य' सुचवतो.\nमराठी आणि हिंदीत हा शब्द वेगळा पडतो# का\n# - इस में इतने सारे मसाले पडते हैं\n@अचरटबाबा : पाश्चात्य / पाश्चात्त्य\nहिन्दीतले तत्सम-तद्भव प्रमाणलेखनाचे तर्क मला माहीत नाहीत.\nजर हिन्दीत मराठीप्रमाणे तो संस्कृतातून जसाच्या तसा (तत्सम) आला असेल, तर स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे -\nनामाचे विशेषण होताना प्रत्यय 'त्य' आहे, हे ध्यानात ठेवावे.\nपूर्वा --> पौर्वा + त्य --> पौर्वात्य\nपश्चिमा --> पाश्चिमा + त्य --> पाश्चिमात्य\nपश्चात् --> पाश्चात् + त्य --> पाश्चात्त्य\n'पश्चात्'मधला अर्धा त पुढल्या 'त्य'ला जोडला जातो.\nबहुतेकसे कीबोर्ड जे सुचवतात, ते लोक काय, कसं लिहितात यावरून सुचवतात. माझ्या फोनचा कीबोर्ड 'पुरूष' (प्रमाणलेखन - पुरुष), 'तरूण' (तरुण) असे शब्द सुचवतो. ते कष्टपूर्वक बदलून टंकावे लागतात. हे शब्द जिथून उत्पन्न होतात त्याचा विचार करता आणखी काही दिवसांनी 'मिञ' किंवा 'ञाटिका' हे प्रमाणलेखन मानलं जाईल.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nएवढा युरोपियन चित्रपट महोत्सव चालू आहे NFAI मधे पुण्याला, पण कोणी उल्लेखही केला नाही. �� जुलै ते १२ जुलै\nमी ऑगस्ट सप्टेंबर भारतात (शक्यतो पुणे-तळेगाव)असेन. आल्यावरही एका नाटकाच्या प्रोजेक्ट मध्ये बिझी असण्याची शक्यता आहे. तरीही त्यादरम्यान एखादा \"ऐसी कट्टा\" असेल तर भेटायला आवडेलच आणि गाणंबजावणं असेल तर लगेचच \nएखादा \"ऐसी कट्टा\" असेल तर\n तुमच्या सन्मानार्थ करू की कट्टा\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\n तारखा कळवा . करूच\n तारखा कळवा . करूच या कट्टा . पुण्यात नाहीतर तळे गावात\n' द स्ट्रेन्जर्स रियूनाइट ' आणि ' डीलन डायरीज'\nउद्या रॉकप्रेमींसाठी दोन चांगले कार्यक्रम :\n१. ' द स्ट्रेन्जर्स रियूनाइट '\nस्ट्रेन्जर्स हा ऐशीचा दशकातील पुण्यातील सर्वात लोकप्रिय रॉक बॅण्ड .काळाच्या ओघात बँड मेम्बर्स आपापल्या पोटापाण्याला लागल्याने नंतर विखुरलेला .\nमूळ कलाकार संच होता :\nअनिल पुरोहित : बेस गिटार ( सध्या हे आर्किटेक्ट असावेत . )\nमिलिंद मुळीक : लीड गिटार आणि व्होकलस ( सध्या हे प्रथितयश चित्रकार म्हणून लोकप्रिय आहेत )\nविजय जोशी : व्होकलस , विजयनी आता पुन्हा गायला सुरुवात केलीय , गेली काही वर्षे\nनिको फ्रान्सिस : ड्रम्स\nआणि अधून मधून ऍडिशन म्हणून नितीन अनगळ कीबोर्डस वाजवत ( सध्या हे चतुर्श्रुंगी समोरच्या इंद्रप्रस्थ कार्यालयाचे चालक मालक असावेत )\nउद्याच्या कार्यक्रमात मिलिंद मुळीक नाहीयेत .\nऐशीच्या दशकात या बँडने डीप पर्पल चे हार्ड रॉक नंबर्स जोरात परफॉर्म करून पुण्यात धमाल उडवून दिली होती. यांचे बरेच शोज होत. आणि फॅन बेस अतिशय मोठा होता . आता हे सगळे वयाने पन्नाशी ओलांडलेले असतील . आता विजय जोशी हायवे स्टार म्हणू शकतील का हे बघणे रोचक ठरेल . धमाल ग्रुप .\nनॉस्टॅलजिया सदरात इथे गर्दी व्हावी.\nकार्यक्रम उद्या संध्याकाळी साडेसात वाजता बाणेर ला Effingut मध्ये .\nदुसरा चांगला कार्यक्रम उद्याच :\nविनीत अलुरकरचा \" डीलन डायरीज \"\nविनीत अलुरकर : ऱ्हिदम गिटार आणि व्होकलस\nभूपाल लिमये : मॅनडोलिन ( छान वाजवतात )\nख्रिस्तोफर फोन्सेका : लीड गिटार ( ख्रिस गिटार वर धमाल करतो )\nजागा : शिशा कॅफे , कोरेगाव पार्क रात्री साडे आठ वाजता .\nविनीत अलुरकर म्हणजे अलुरकर म्युझिक हाऊस च्या अलुरकरांचे चिरंजीव . वर्षातील काही महिने ऑस्ट्रिया मध्ये वाजवतात . उर्वरित महिने पुण्यात वाजवतात .\nमध्ये एकदा भर मंडईत स्टेज लावून विनीत ने \" ���ाजी घ्या भाजी \" वगैरे रॉक गाऊन धमाल उडवून दिली होती .\nतरुण ग्रुप. चांगला परफॉर्म करतो .\nदोन्ही गृप घट्ट पुणे आहेत . चांगले आहेत . जरूर जाणे .\nअरुण खोपकर माहितीपट महोत्सव\n'नॅशनल फिल्म आर्काइव्ह'तर्फे नुकताच एक डॉक्युमेंटरी फिल्म क्लब चालू करण्यात आला आहे. त्या अंतर्गत येत्या रविवारी २९ तारखेला ४ वाजल्यापासून अरुण खोपकर यांचे माहितीपट दाखवण्यात येणार आहेत. नारायण सुर्वे, संगीत, नृत्य, चित्रकला अशा विविध विषयांवरचे हे माहितीपट आहेत. त्यांपैकी अनेकांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.\nप्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश. विनामूल्य. अधिक तपशील इथे\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nराम बापट स्मृती व्याख्यान\nराम बापट स्मृती व्याख्यानमालेच्या सहाव्या सत्रात या वर्षी इतिहासतज्ज्ञ प्राची देशपांडे यांचे व्याख्यान होणार आहे. प्राची उर्फ रोचना 'ऐसी अक्षरे'शी पूर्वीपासून संबंधित आहेत. व्याख्यान विनामूल्य आणि सर्वांना खुले आहे.\nव्याख्यान दि. ३ ऑगस्ट ६ वा. एस.एम.जोशी सभागृह, पुणे येथे आहे. अधिक तपशील :\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nसर्वश्री जंतु, कृपया या\nसर्वश्री जंतु, कृपया या व्याख्यानाचे सार लिहू शकाल का ( किंवा ते कुठे मिळेल याची लिंक देऊ शकाल का ( किंवा ते कुठे मिळेल याची लिंक देऊ शकाल का \nव्याख्यान सहा वाजता असल्याने सर्वसामान्य शहरी फडतूस नोकरी धंदा वाल्या लोकांना जाता आले नाही. त्यांच्या करिता सुलभ भाषेत काहीतरी .\nसारांश लिहिणं कठीण आहे, पण लोकसत्तामध्ये काही भाग आढळेल. काही रोचक मुद्दे -\nभाषेचा सांस्कृतिक इतिहास पाहताना केवळ साहित्यावर (लिटरेचर) भर देण्याची आपली प्रवृत्ती आहे. पण अगदी कारकुनी लेखनापासून पोलिसी लेखनापर्यंत अनेकविध साधनांतून मराठीविषयी वेगवेगळ्या आणि मार्मिक गोष्टी कळू शकतात.\nमराठा साम्राज्य जसजसं वाढत गेलं तसतशी मराठी लिहू-वाचू-बोलू शकणाऱ्या लोकांची संख्याही वाढत गेली. इंग्रजीसारख्या कोणत्याही वसाहतवादी भाषेच्या प्रसारात दिसतात तसे काही मुद्दे (उदा. सत्ताव्यवहार, वर्गजाणिवा) मराठीच्या या प्रसारातही दिसतात, पण महाराष्ट्रात लिहिली-बोलली जाते त्या मराठीइतके आपण त्याकडे लक्ष देत नाही म्हणून काही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत.\nतंत्रज्ञानानुसार भाषेच्या लेखनप्रक्रियेत बदल जसजसे होत गेले तसतसे सत्ताधारी लोकांनी आपल्या निरंकुश सत्तेला बाधा येऊ नये म्हणून त्या तंत्रांचा आणि बदलांचा वापर आपल्या सोयीनुसार करून घेणं जसं नवीन नाही तसंच सत्तेला विरोध करणारे लोक त्यावर मात करण्याचे विविध उपाय शोधतात हेही होत आलं आहे.\nयथावकाश भाषणाचा व्हिडिओ यूट्यूबवर चढवला जाईल अशी ग्वाही संयोजकांनी दिली आहे.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nआमची अस्मिता बुडाली हो....\nइंग्लिशमधलं पोस्टर, इंग्लिशमधून विषय आणि हरी नरकेंची तक्रार\nप्रा. नरकेंनी आपली पोस्ट उडवल्याची शक्यता ढेरेसरांनी लक्षात आणून दिली. हा तो मजकूर -\nमराठी भाषेची इंग्रजीतली मंगळागौर - प्रा.हरी नरके\n\" मी मराठी भाषेचा शिवाजी आहे,\" अशी घोषणा 150 वर्षांपुर्वी पुण्यातल्या एका सनातनी शास्त्रीबुवांनी केली होती. त्यांचे मराठी इथल्या सामान्य माणसाच्या समजण्यापलिकडचे होते. त्यांनी आयुष्यभरात शेतकरी, कामगार, महिला, दलित, आदिवासी यांच्या प्रश्नांवर ब्र शब्द उच्चारला नाही. तरिही या शास्त्रीबुवांचा जयजयकार मराठी भाषेचे शिवाजी म्हणून केला गेला.\nअभ्यासक्रमातून तो लादला गेला.\nशिवाजी महाराज हे रयतेचे राजे. त्यांचे अपहरण करण्याची सुरूवात इथूनच झाली.\nमराठी ग्रंथांची छपाई 1806 ला सुरू झाली. ज्या महात्मा जोतीराव फुल्यांनी मराठीतले पहिले पोवाडारूपी शिवचरित्र लिहून जून 1869 ला प्रकाशित केले त्यांच्या ह्या कार्याची दखल घ्यायचे सोडा, शास्त्रीबुवांनी त्यांच्या व्याकरणात कशा चुका आहेत याचा हिशेब मांडण्यावर भर दिला. 1876 च्या भीषण दुष्काळात लाखो भारतीय मेले त्याबद्दल अवाक्षर न लिहिता शास्त्रीबुवा मराठी व्याकरणावर लेख लिहित राहिले. फुल्यांवर त्यांनी आयुष्यभर गलिच्छ टिका केली. गरळ ओकले.\nविनोद म्हणजे या मराठी भाषेच्या शिवाजीने ही घोषणा चक्क इंग्रजीत केली होती. \"आय एम दि शिवाजी ऑफ मराठी लॅंग्वेज\"\nहे आठवण्याचे कारण म्हणजे पुण्यातले जे मराठी विचारवंत कायम सामान्य माणसांशी एकरूप झालेले होते, त्यांच्या नावे काल पुण्यात एक व्याख्यान झाले. संयोजक मराठी, वक्त्या मराठी, ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यान ते मराठी, विषय मराठी भाषेचा, पण व्याख्यान सामान्य मराठी माणसांना समजू नये म्हणून इंग्रजीत\nवर्तमानपत्रांनी बातम्या देताना काय लिहावे\nम्हणे बुद्धीवंतांनी व्याख्यानाला गर्दी केली होती\nयातले 95% तथाकथित \"बुद्धीवंत\" म्हणजे मराठीला कायम नाकं मुरडणारे, मूळचे मराठीच पण इंग्रजी मिडीयममधून मराठी शिकलेले, धड मराठी न येणारे, तरीही मराठीचे तज्ज्ञ म्हणून मिरवणारे.\nहे लोक मराठीचे संरक्षक-अभ्यासक आहेत की \"तेव्हढेच ज्ञानप्रकाशात\" म्हणून चमकून घेणारे\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n\" मी मराठी भाषेचा शिवाजी आहे,\n\" मी मराठी भाषेचा शिवाजी आहे,\" अशी घोषणा 150 वर्षांपुर्वी पुण्यातल्या एका सनातनी शास्त्रीबुवांनी केली होती. त्यांचे मराठी इथल्या सामान्य माणसाच्या समजण्यापलिकडचे होते. त्यांनी आयुष्यभरात शेतकरी, कामगार, महिला, दलित, आदिवासी यांच्या प्रश्नांवर ब्र शब्द उच्चारला नाही. तरिही या शास्त्रीबुवांचा जयजयकार मराठी भाषेचे शिवाजी म्हणून केला गेला.\nउच्चाभ्रू हे नीचभ्रूंबद्दल कणव, संवेदना गमावून बसलेले आहेत नव्हे नव्हे नव्हे त्यांच्याकडे संवेदना नव्हतीच कधी,\nअमक्यांनी ढमक्यांना कधी आपलं मानलंच नाही,\nतमक्यांनी ढमक्यांच्या मुली सुना/पत्न्या म्हणून करून घ्याव्यात म्हंजे ॲनिहिलेशन का काय ते होईल,\nमेरी मत करो कोईभी नक्कल्\nनही तो मै कर दूंगा तेरा टक्कल\nभुजबळजी टेंपरवारी बाहेर आल्यानंतर हरीजी नरकेजी लईच बुंगाट निघालेत. सगळ्याच विषयावर (काहीही) बोलतात आजकाल हरीजी नरकेजी.\n\"आजकाल\" या शब्दाला तेवढा\n\"आजकाल\" या शब्दाला तेवढा तीव्र, जोरदार, खच्चून वगैरे आक्षेप.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nमराठी सिनेदिग्दर्शक उमेश कुलकर्णी, अभिनेता गिरीश कुलकर्णी आणि त्यांचं निर्मितीगृह अरभाट फिल्म्स गेली काही वर्षं लघुपटांसाठीचा फिल्म क्लब चालवतात. या वर्षीचं सत्र उद्या सुरू होत आहे. संध्याकाळी ६ वाजता नॅशनल फिल्म आर्काइव्ह इथे नागराज मंजुळेचा नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला लघुपट 'पावसाचा निबंध' आणि इतर काही लघुपट दाखवले जातील. वार्षिक सदस्यत्व १८००/- आणि सहामाहीसाठी १०००/- आहे. अधिक माहिती इथे.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nशुक्रवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ, राज्य मराठ�� विकास संस्था व फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने युनिकोड विषयक कार्यशाळा भरणार आहे. प्रकाशक व अक्षरजुळणीकार यांसाठी त्यात विशेष सत्रे आहेत. युनिकोडचा वापर कसा करावा, मोफत उपलब्ध असलेले फॉन्ट डाउनलोड कसे करावेत, फोटोशॉप, कोरलड्रॉ न वापरता, ही सॉफ्टवेअर करत असलेले काम करणाऱ्या इतर नि:शुल्क उपलब्ध असणाऱ्या सॉफ्टवेअरचा वापर कसा करावा ई बुक निर्मिती, जुनी पुस्तके वेबवर आणणे, विकी प्रकल्पांद्वारे मुक्त स्वरूपात उपलब्ध करून देणे, पुस्तकांचे सोशल मार्केटिंग कसे करावे ई बुक निर्मिती, जुनी पुस्तके वेबवर आणणे, विकी प्रकल्पांद्वारे मुक्त स्वरूपात उपलब्ध करून देणे, पुस्तकांचे सोशल मार्केटिंग कसे करावे अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nफोटोशॉप, कोरलड्रॉ न वापरता,\nफोटोशॉप, कोरलड्रॉ न वापरता, ही सॉफ्टवेअर करत असलेले काम करणाऱ्या इतर नि:शुल्क उपलब्ध असणाऱ्या सॉफ्टवेअरचा वापर कसा करावा\nहो. मी स्वतः राज्य मराठी विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी या संदर्भात बोललो आहे. त्यांची अलीकडची सर्व प्रकाशनं पूर्णतः ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरून केलेली आहेत.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nत्यांची अलीकडची सर्व प्रकाशनं\nत्यांची अलीकडची सर्व प्रकाशनं पूर्णतः ओपन सोर्स सॉफ्टवेअर वापरून केलेली आहेत.\nहे अतिशय जबरदस्त आहे.\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nमला यायचंय, मी पुण्यातच आहे.\nमला यायचंय, मी पुण्यातच आहे. एक दिवसभर असेल तर मला जमेल. आणि कुणी असणार आहे का\nमला यायचंय, मी पुण्यातच आहे. एक दिवसभर असेल तर मला जमेल. आणि कुणी असणार आहे का\nअक्षरजुळणीकारांसाठीच्या सत्रांत जायला मला आवडेल. जायचं जमवेन बहुधा.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nऐसीवरचे सर्व_संचारी पोलिश लोकसंगीतावर दृक-श्राव्य सादरीकरण करणार आहेत. इच्छुकांनी अवश्य लाभ घ्यावा.\nस्थळ : ललित कला केंद्र, पुणे विद्यापीठ\nवेळ : बुधवार ५ सप्टेंबर, दु. ४-६\nकार्यक्रम सर्वांना खुला. प्रवेशमूल्य नाही.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nवर्किंग डे ला चार वाजता\nवर्किंग डे ला चार वाजता ठेवलाय कार्यक्रम . ईच्छा आहे , पण कसे जमणार \nपुन्हा रयतेच्या वेळात ( पक्षी : संध्याकाळी /रात्री किंवा रविवारी ) कार्यक्रम असेल तर कृपया सांगणार काय \nहेच म्हणतो. मला जवळ असूनही\nहेच म्हणतो. मला जवळ असूनही येता येत नाही\nटुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.\nकार्यक्रमाचं चित्रीकरण करणार असतील आणि ते यथावकाश उपलब्ध करून दिलं जाईल अशी आशा.\nविकिपीडिया : महिला स्वास्थ्यविषयक लेख संपादन अभियान\nमराठी विकिपीडिया समुदायाच्या वतीने दि. १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत महिला स्वास्थ्य या विषयावर संपादन अभियान राबविले जात आहे. हे अभियान एका राष्ट्रीय अभियानाचा भाग आहे. सदर अभियानात भारतातील अनेक भाषा समुदाय त्या-त्या विकिपीडियामध्ये एकाच वेळी सहभागी होत आहेत. यानिमित्ताने विविध भारतीय भाषा आणि मराठी विकीवर महिला संपादकांची संख्या वाढावी असाही हेतू आहे. या अभियानाच्या कालावधीत महिला स्वास्थ्यविषयक लेखांची भर घालणे, लेख सुधारणे, योग्य ते वर्ग/उपवर्ग तयार करणे, चित्रांचा समावेश करणे, विकीडेटा कलमे इ. कामे करण्याचे योजले आहे. लेख लिहिण्यासाठी आवश्यक अशा संदर्भ संसाधनांची तपशीलात यादीसुद्धा केली जाईल, जेणेकरून विश्वसनीय, उचित व योग्य संदर्भ संपादकांना सहज उपलब्ध होऊ शकतील.\nया उपक्रमांतर्गत मराठी विकीपीडियातर्फे महिला स्वास्थ्य अभियान संपादन कार्यशाळा मंगळवार दिनांक ९आॅक्टोबर रोजी ज्ञान प्रबोधिनी पुणे येथे संत्रिका विभागाच्या कक्षात दुपारी १२ ते ४ या वेळात आयोजित केलेली आहे. कार्यशाळा निःशुल्क आहे. सोबत येताना आपला लॅपटाॅप आणि इंटरनेटचे संसाधन आणावे. इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तथापि आपण आपली संसाधने सोबत आणल्यास उपयुक्त ठरेल. नावनोंदणी आर्या जोशी 9422059795 यांच्याकडे करावी.\nमाहितीबद्दल धन्यवाद. जमलं तर\nमाहितीबद्दल धन्यवाद. जमलं तर नक्की सहभाग.\nपुढे जाऊन संपूर्ण विकिपीडियासाठी पण अशी टप्प्याटप्याने राष्ट्रीय अभियानाच्या माध्यमातून कृती आवश्यक आहे.\nअसंच अभियान ‛मराठी विश्वकोश’ अद्ययावत करण्यासंदर्भात आवर्जून असावं, असं आवर्जून वाटतं.\nमहिला स्वास्थ्याबाबत कोणते प्रश्न विचारल�� जातात ते इथे एकेक धागास्वरुपात काढावे. त्यातले प्रतिसाद संदर्भ म्हणून घेऊन विकिमध्ये लेख लिहिता येतात.\nफ्रेंच अॅनिमेशन फिल्म फेस्टिव्हल\nकाही फ्रेंच अॅनिमेशन फिल्म्स पुण्यात पाहता येतील -\nशुक्र. १२ सं. ६ पासून आणि शनि. १३ ऑक्टोबर दु. २ पासून\nस्थळ : नॅशनल फिल्म आर्काइव्ह\nप्रवेशमूल्य नाही. पाच वर्षं आणि अधिक वयाच्या व्यक्तींना प्रवेश.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nतरुण उत्साही सभासद १४टॅन याचेबरोबर कट्टा\nकट्यासंबंधी काही लेखन दिवाळी अंकाच्या एका लेखात चुकून सांडलं/लवंडलं ते इथे कॅापी पेस्ट करतोय.\nअबापट, एका कट्ट्याला चौदाव्याला बोलवूया.\nनक्की बोलवूया की. येईल का तो \n- श्री टॅनोबा चौदावे\nसगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.\nलवकर - शक्य झाल्यास, मीही हजेरी लावेन.\nआता काय नाही म्हणणार नाही. बुलेट घेऊनच येईल.\nरविवार 2 डिसेंबर चालण्याजोगी आहे का\nमग काय झालं या उद्याच्या\nमग काय झालं या उद्याच्या कट्ट्याचं\nढेरे आणि नन्दनशेठ दोघेही गप्प\nढेरे आणि नन्दनशेठ दोघेही गप्प आहेत.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nचालतंय की, फक्त कॅलिफोर्नियातलं* नको\nपुण्यातील पॅराडाईज कर्वे रस्त्यावर असल्याने आणि तिथे धूम्रपानाची परवानगी असल्याने वणव्याचा नसला तरी वहाने आणि सिगारेटी यांचा धूर मुबलक प्रमाणात तिथे पिता येईल.\nआधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे \nढेरे सर, पुढाकार घ्या कट्टा\nढेरे सर, पुढाकार घ्या कट्टा ऑर्गनाईझ करायला. मी येऊन जाईन आपण ठरवाल तेव्हा..\nकाय ठरलं कट्ट्याचं मग\nकाय ठरलं कट्ट्याचं मग मीपण येऊ शकतो का\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\n मुंबईच्या लोकलमध्ये शिरायची सवय नाही का\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n पुम्बा , कुठलाही कट्टा खाजगी नसतो. येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागतच असते. या तुम्ही.\nमी ही याचि डोळा, नंदनसेठ आणि टॅनोबांना पहाण्यास उत्सुक आहे.\nमी पन. एकवेळ नंदनशेठ देतील\nमी पन. एकवेळ नंदनशेठ देतील दर्शन विलायतेहून येऊन. पण टॅनोबा फार भाव खातो सगळ्या बाबतीत.\nअबापट, जमत नाही म्हणून येत नाही. आत्ताही डिसेम्बर-जानेवारीत येता येणं अशक्य आहे. जानेवारी अंत-फेब्रुवारीत येऊ शकेन. मनोबांशी कध्ध्धीच बोलणं झालेलं आहे. '���राठी मालिकांची लेखनकृती' जेव्हा लिहीलं तेव्हाच. कलोअ.\nए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी\nभेटू भेटू. मला तर सगळ्यांनाच पाह्यचंय एकदा. अबापटांशी मैत्रीच करायचीहे. मुख्य आकर्षण अनुराव होत्या. गेले ते दिवस...\nए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी\nएखादा कट्टा मुंबई-ठाण्यातही होऊन जाऊद्या म्हणजे आम्हालाही दर्शनाचा लाभ मिळेल\nआमचे जोरदार बाके तडे पडेपर्यंत वाजवून समर्थन.\nए बुल्ल्या, तुला विचारलं का कोणी\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : 'हिस्टेरिया'वर संशोधन करणारा मानसशास्त्रज्ञ पिएर जेनेट (१८५९), पियानोवादक व संगीतकार इसाक आल्बेनित्झ (१८६०), लेखक जी. के. चेस्टरटन (१८७४), सिनेदिग्दर्शक जोसेफ व्हॉन स्टर्नबर्ग (१८९४), गायिका हिराबाई बडोदेकर (१९०५), लेखक अशोक टिळक (१९२१), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज (१९२९), वाढत्या लोकसंख्येशी निगडित समस्यांवर मूलभूत संशोधन करणारे पॉल एरलिच (१९३२), नेमबाज भुवनेश्वरी कुमारी (१९४५), अभिनेता पंकज कपूर (१९५४)\nमृत्यूदिवस : शोधक बार्थलोम्यू डायस (१५००), अनेक मूलद्रव्ये शोधणारा रसायनशास्त्रज्ञ हंफ्रे डेव्ही (१८२९), अभिनेता पृथ्विराज कपूर (१९७२), माजी पंतप्रधान चरणसिंग (१९८७), साम्यवादी विचारांचे लेखक केशव गोखले (१९५२), संगीतकार स्नेहल भाटकर (२००७), विचारवंत, राजकारणी व लेखक ग. प्र. प्रधान (२०१०), अभिनेता डेनिस हॉपर (२०१०), सिनेदिग्दर्शक कानेटो शिंदो (२०१२)\nआंतरराष्ट्रीय यू.एन. शांतीरक्षक दिवस\nलोकशाही दिन : नायजेरिया.\n१६५८ : चंबळ खोऱ्यातील सामूगडच्या लढाईत औरंगजेब आणि मुरादने भाऊ दारा शुकोहचा पराभव केला; पुढे औरंगजेब मुघल बादशाह बनला.\n१९१३ : इगॉर स्ट्राव्हिन्स्कीचे संगीत आणि निजिन्स्कीच्या नृत्यदिग्दर्शन लाभलेला बॅले 'Sacre du Printemps' (The Rite of Spring) प्रथम सादर झाला. आधुनिक कलेतला हा एक मैलाचा दगड मानला जातो.\n१९१९ : आईनस्टाईनच्या सापेक्षतेच्या सिद्धांताचा पुरावा शोधण्यासाठी आर्थर एडिंग्टन आणि अँड्र्यू क्लॉड यांनी प्रथम निरीक्षणे केली.\n१९५३ : जगातले सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर पहिले मानवी पाऊल पडले; एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी शिखर सर केले.\n१९५८ : भूदान पदयात्रेच्या निमित्ताने आचार्य विनोबा भावे पंढरपूरच्या मंदिरात प्रथमच गेले.\n१९६४ : पॅलेस्तिनी प्रश्नाबद्दल पूर्व जेरुसलेम येथे अरब लीगची बैठक; यातून पुढे पॅलेस्तिनी मुक्ती संघटनेची स्थापना.\n१९८५ : पाय नसलेल्या स्टीव फोन्योने व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया येथे मॅरेथॉन पूर्ण केली. ४२ कि.मी. अंतर पार करण्यास फॉन्योला चौदा महिने लागले.\n१९८५ : ब्रसेल्समध्ये युरोपियन कपच्या अंतिम फुटबॉल सामन्यात लिव्हरपूलच्या चाहत्या प्रेक्षकांनी दंगा केला; त्यात भिंत कोसळली; परिणामी ४१ प्रेक्षक मृत्युमुखी पडले व शेकडो जखमी झाले.\n१९९९ : 'डिस्कव्हरी' या यानाने प्रथम आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावर डॉकिंग केले.\n१९९९ : भारताचा कर्णधार महंमद अझरुद्दीन याने एकदिवसीय सामन्यात ९,००० धावांचा पल्ला पार करून विक्रमाची नोंद केली.\n२०१३ : फ्रान्समध्ये पहिला समलैंगिक विवाह सोहळा संपन्न.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%20%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-05-29T20:50:09Z", "digest": "sha1:VDLZTFYE6X3OO77FKCGSIVLFULYS5NZY", "length": 5386, "nlines": 74, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "कृषी विज्ञान केंद्र", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे मधुमक्षिका पालनावर कार्यशाळा संपन्न\nभविष्यातील शेतीला यांत्रिकीकरणाशिवाय पर्याय नाही\nदुष्‍काळात फळबाग वाचविण्‍याचे मोठे आव्हान\nबनावट खते, किटकनाशके, बी-बियाणे नियंत्रण कायदा अधिक कडक करणार\nकृषि तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांमधील विश्वासार्हता वाढीसाठी कृषि विज्ञान केंद्रानी प्रयत्‍न करावेत\nसन २०२०-२१ मध्ये कृषि उन्नती योजना - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिकांच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत\nराज्यातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या त्रिस्तरीय पत संरचनेवर कोविड-१९/ लॉकडाऊनचे होणारे दूरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत\nराज्यातील प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या (क्रॉपसॅप) अमांलबजावणीस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nराष्ट्रीय कृषि विकास योजना-रफ्तार योजनेंतर्गत सन 2019-20 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी वितरीत केलेल्या 146.67 कोटी निधीचे प्रकल्प निहाय वितरण करणेबाबत.\nकोवीड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019\nसन 2019 च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/after-maharashtra-punjab-tamilnadu-extended-coronavirus-lockdown-in-state-till-31-may/articleshow/75788301.cms", "date_download": "2020-05-29T19:08:37Z", "digest": "sha1:YR3S4TL6UFO73A4S2SB4I7CHF3OWPVBC", "length": 11936, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Lockdown 4.0 Extension in India 31 May: महाराष्ट्रानंतर पंजाब, तामिळनाडूतही लॉकडाऊनमध्ये वाढ | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहाराष्ट्रानंतर पंजाब, तामिळनाडूतही लॉकडाऊनमध्ये वाढ\nआज लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यातील शेवटचा दिवस... करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महाराष्ट्र, पंजाब आणि तामिळनाडू सरकारनं राज्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय.\nनवी दिल्ली : लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज अर्थात १७ मे रोजी संपतोय. शेवटच्या दिवशी महाराष्ट्रासहीत पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांनीही लॉकडाऊनचा कालावधी ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केलाय. तामिळनाडूच्या पलानिसामी सरकारनं एक अधिसूचना जारी करत राज्यातील लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील नियमांची संपूर्ण माहिती जाहीर केलीय. याशिवाय तेलंगणा सरकारनंही २९ मेपर्यंत लॉकडाऊन सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय.\nरविवारी, महाराष्ट्राच्या उद्धव ठाकरे सरकारनं लॉकडाऊनचा कालावधी ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. इथं दोन दिवसांपूर्वी हॉट���्पॉट ठरलेल्या भागांत लॉकडाऊन वाढवण्यात आलं होतं. परंतु, आता संपूर्ण राज्यासाठी हे आदेश जारी करण्यात आलेत.\nमहाराष्ट्रानंतर तामिळनाडूच्या एआयएडीएमके सरकारनंही लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय जाहीर केला. नागरिकांनी सरकारनं जाहीर केलेले नियम पाळावेत, असं आवाहन सरकारनं केलंय.\nपंजाब सरकारनंही १८ मे नंतर राज्यातील कर्फ्यु हटवण्याचा निर्णय घेतलाय. राज्यात लॉकडाऊन ३१ मेपर्यंत जारी राहणार असलं तरी कर्फ्यु मात्र नसेल, असं मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे, १८ मेनंतर अधिकाधिक दुकानं आणि छोट्या व्यापाऱ्यांना परवानगी दिली जाणार आहे.\nयापूर्वी तेलंगणा सरकारनं ५ मे रोजीच आपल्या राज्यातील लॉकडाऊनचा कालावी २९ मे पर्यंत वाढवण्याचे आदेश जारी केले होते.\nवाचा :काँग्रेसचं नाव घेताच चढला अर्थमंत्र्यांचा पारा\nवाचा : मनरेगा, आरोग्य, शिक्षणासंदर्भात अर्थमंत्र्यांकडून महत्त्वाच्या घोषणा\nवाचा : करोनाबाधितांच्या संख्येनं ९० हजारांचा आकडा ओलांडला\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nस्थलांतरीत मजुरांची दैना न्यायालयालाही पाहवेना; सरकारला...\nपुलवामा: मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, आयईडी भरले...\nदेशातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरले: राहुल गांधींची मोद...\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी...\nदारुनंतर तंबाखू-बीडीसाठीही नागरिकांच्या लांबच लांब रांग...\nकाँग्रेसचं नाव घेताच चढला अर्थमंत्र्यांचा पारा\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nपुण्यात २४ तासांत करोनाने ११ जणांचा मृत्यू\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्��ा दहशतवाद्याची; भावाला अटक\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A8", "date_download": "2020-05-29T21:29:22Z", "digest": "sha1:U6DVUEIRYOSRANBG3NKVVIQGZ337TRWO", "length": 3835, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिकेल बेकमन - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%B5/", "date_download": "2020-05-29T19:32:51Z", "digest": "sha1:LBT6HBWVOFV4PELTUQG2YDSXFIDRCKBE", "length": 5984, "nlines": 73, "source_domain": "pclive7.com", "title": "भारतीय वायुसेनेचं लढाऊ विमान जम्मू काश्मिरमध्ये कोसळलं | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nयंदाच्या वर्षी पालखी सोहळा पायी होणार नाही; बैठकीत ठरले हे तीन पर्याय..\nपिंपरी चिंचवडकरांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा; आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा\nआमदार अण्णा बनसोडे तुमच्या कार्याला सलाम.. शहरातील भटक्या कुत्र्यांसह जनावरांना एका महिन्याचे खाद्य पुरविले..\nशिव���ेना शाखा यमुनाननगर आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमहापालिका आयुक्तांची बदली करू नये; माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nथेरगाव, डांगे चौक परिसरात मास्क न वापरणाऱ्यांवर महापालिकेची कडक कारवाई; २०० जणांकडून १ लाखाचा दंड वसूल..\nउपमहापौर नाही, जनतेचा सेवकच; तुषार हिंगे नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध..\nशहरातील अनिकेत चौधरी आणि अविनाश धनवे टोळीवर पोलीसांची मोक्का अंतर्गत कारवाई\nमोशी येथील मेडीकलच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला..\nशहरातील बंद असलेले नागरी सुविधा केंद्र सुरू करावेत; नगरसेवक संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी\nHome ताज्या घडामोडी भारतीय वायुसेनेचं लढाऊ विमान जम्मू काश्मिरमध्ये कोसळलं\nभारतीय वायुसेनेचं लढाऊ विमान जम्मू काश्मिरमध्ये कोसळलं\nजम्मू काश्मिर (Pclive7.com):- भारतीय वायुसेनेचं लढाऊ मिग-२१ हे विमान जम्मू काश्मिरमधील बडगाम जिल्ह्यात कोसळलं आहे. या दुर्घटनेत एका पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. श्रीनगर मधून या विमानाने उड्डाण केलं होतं. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.\nत्या निविदांच्या ‘रिंग’मध्ये आयुक्तांचा अप्रत्यक्ष सहभाग; नगरसेवक तुषार कामठे यांची मुख्यमंत्र्यांकडे चाैकशीची मागणी\nभारतीय हद्दीत पाकिस्तानी विमानं घुसली\nLockdown 4.0 : महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाउन कायम, सरकारचा निर्णय\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल..\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत डाळ वाटप केली जाणार – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.timenewsline.in/2020/03/blog-post_61.html", "date_download": "2020-05-29T19:14:49Z", "digest": "sha1:PRKTZN2LXYZVAXEMKR4UY2HY3BQMEJTS", "length": 12315, "nlines": 100, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवू नयेत | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nखासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवू नयेत\n*परराज्यातील अडकलेल्या नागरिकांची काळजी घेणार*\n*- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे*\nमुंबई (टाईम न्युजलाईन नेटवर्क): खासगी डॉक्टर्सनी आपापले दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये असे आवाहन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या वाहन��ंतून प्रवासी प्रवास करताना आढळल्यास कारवाई केली जाईल. राज्यांच्या सीमा बंद असून आता इतर राज्यांतील अडकलेल्या नागरिकांची राज्य शासन काळजी घेईल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nआज सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी वर्षा येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील महत्वपूर्ण सूचना केल्या. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, मुख्य सचिव अजोय मेहता , पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल, पोलीस आयुक्त परम बीर सिंह , मनपा आयुक्त प्रवीण परदेशी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री म्हणाले कि, खासगी डॉक्टर्सनी त्यांचे दवाखाने सुरु ठेवणे गरजेचे आहे. कोरोनाव्यतिरिक्त देखील त्यांच्याकडे इतर रोगांच्या उपचारासाठी रुग्ण येतात. त्यात वयोवृद्ध, महिला, मुले असतात त्यांची गैरसोय होऊ नये. लवकरच आपण अत्यावश्यक सेवेतील सर्वाना ओळखपत्र देत आहोत त्यात डॉक्टर, त्यांच्याकडील कर्मचारी सर्वांचा समावेश असेल.\nआपल्या जिल्ह्यात परदेशांतून गेल्या १५ दिवसांत जर कुणी प्रवास करून आले असेल तर जिल्हाधिकारी यांनी त्यांची माहिती घ्यावी व सदरील व्यक्तींची तपासणी करून घेणे महत्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्यवस्थित राहील , औषधी लोकांना मिळतील हे पाहावे. शेतकरी आणि विशेषतः: शेतीच्या कामासाठी जा ये करणारे याना अडथळा होणार नाही हे पाहावे.\nकोणत्याही परिस्थितीत इतर राज्यांतून आपल्या राज्यात येऊन थांबलेल्या नागरिकांची इथेच आम्ही काळजी घेऊ , त्यांना लॉक डाऊन पूर्ण होईस्तोवर परत पाठवणे शक्य होणार नाही. महाराष्ट्रातले लोक जर इतर राज्यांत कुठे अडकले असतील तर त्यांचीही त्या त्या राज्यांनी काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या आहेत.\nजीवनावश्यक वस्तूंसाठी उपयोगात आणली जाणारी वाहतूक पोलीस अडवणार नाहीत पण कोणत्याही परिस्थितीत अशा वाहनांमधून या कामाशी संबंधित नसलेले लोक प्रवास करताना आढळले तर कारवाई केली जाईल.\nप्रत्येक जिल्ह्यात किती रुग्ण क्वारंटाईन करू शकतो तसेच कोरोना साठी किती वॉर्ड किंवा रुग्णालय राखून ठेवू शकतो त्याचे व्यवस्थित नियोजन करून तात्काळ कळवावे.\nकोरोना विरुद्धच्या या लढाईत आपण अति���य नियोजनपूर्व पद्धतीने जात आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक कामाची योग्य विभागणी करावी, अधिकाऱ्यांना जबाबदारी वाटून द्यावी व मुख्यालयाच्या संपर्कात राहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले\nपोलिसांवर मोठी जबाबदारी आहे, त्यांनी डोके शांत ठेवावे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यात किराणा, भाजीपाला घेण्यासाठी काही ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून नागरिकांमध्ये योग्य अंतर ठेवण्याच्या कल्पनांचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/three-and-a-half-million-rupees-were-tricked/", "date_download": "2020-05-29T18:55:54Z", "digest": "sha1:UQ7X4CTZBCB4M7I2OYNPQR6OKS6WVZ4Y", "length": 5696, "nlines": 64, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बक्षीसाची बतावणी करून साडेतीन लाख रुपयांनी फसवल��", "raw_content": "\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nचक्क ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याचा प्रयोग\n‘राज्यात मे महिन्यात आता पर्यंत ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप’\nप्रतिबंधित क्षेत्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी; भूलथापांना बळी पडू नका : तुकाराम मुंढे\nबक्षीसाची बतावणी करून साडेतीन लाख रुपयांनी फसवले\nपुणे : भारती विद्यापीठ परिसरातील एका नागरिकाला अज्ञात इसमाने फोनद्वारे संपर्क साधत अडीच कोटी रुपयांचे बक्षीस लागल्याचे सांगत त्याच्याकडून साडेतीन लाख रुपये उकळून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुकेश शेट्टी (वय-31, रा. आंबेगाव पठार, पुणे) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात इसमावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादी सुकेश शेट्टी यांना एका अ्यक्तीने फोन करून तुम्हाला अडीच कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे, असे सांगितले.\nबक्षीसाची ही रक्कम घेण्यासाठी त्या व्यक्तीने सुकेश शेट्टी यांना वेळोवेळी फोन करून चार्जेसच्या नावाखाली बँक खात्यामध्ये 3 लाख 60 हजार 500 रुपये भरण्यास सांगितले. हे पैसे भरल्यानंतरही बक्षीस न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेट्टी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे अधिक तपास करीत आहेत.\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2020/04/18/", "date_download": "2020-05-29T21:10:32Z", "digest": "sha1:MJTYTHU3AAYVERPXPQTUF3UG6STH3UMW", "length": 37849, "nlines": 382, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "18 / 04 / 2020 | RayHaber | raillynews", "raw_content": "\nलाइट रेल सिस्टम (एच��रएस)\n[27 / 05 / 2020] कोरोनाव्हायरस प्रक्रियेत न करण्याच्या 10 चुका\tसामान्य\n[27 / 05 / 2020] इज्मीरमध्ये मशिदी निर्जंतुक आहेत\t35 Izmir\n[27 / 05 / 2020] उत्तर इराकमधील असोस प्रदेशात तुर्की एफ -16 पासून ऑपरेशन\t27 गॅझीटेप\n[27 / 05 / 2020] इटिन धरण, युरोपमधील सर्वात मोठे ऊर्जा उत्पादन\t56 सिर्ट\n[26 / 05 / 2020] कोकिड -१ Test कसोटीसाठी एस्कीहिर ओएसबी सज्ज\t26 एस्किसीर\nदिवसः 18 एप्रिल 2020\nमेल्टम 3 प्रोजेक्टचे पहिले विमान TUSAŞ वर पोहोचले\nमेल्टेम 3 प्रकल्पाच्या हद्दीत तुर्की नेव्हल फोर्स कमांडला दिले जाणारे पहिले विमान म्हणजे टर्क हव्वालिसिक व उजाय सनायी ए. (TUSAŞ) त्याच्या सुविधांवर पोहोचले. जुलै 2012 मध्ये तुर्कीशी इटालियन अलेनिया एरमाची एसपीए सह करार करा [अधिक ...]\nहयात हव्वा Sığar अनुप्रयोग प्रकाशित झाला आहे .. आपला कोरोनाव्हायरस जोखीम नकाशा जाणून घ्या\nआरोग्य मंत्रालयाने रूग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी हयात हव्वा सॅर launchedप्लिकेशन सुरू केले. हयात हव्वा सवार यांचा अर्ज विकसित करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री फारेटिन कोका यांनी जाहीर केले. लाइफ फिट्स होम [अधिक ...]\nआमच्या देशात उत्पादित फ्रेट ट्रेन वाहून नेणारी निर्यात उत्पादने बहिणी देशांकडे वळली आहेत\nपरिवहन आणि पायाभूत सुविधा मंत्री आदिल करैसमेलोआलू म्हणाले की नवीन पिढीच्या कोरोना विषाणूच्या (कोविड -१ measures) उपाययोजनांच्या कक्षेत बर्‍याच देशांचा परदेशी व्यापार विस्कळीत झाला आहे. तुर्की संपर्करहित रेल्वे म्हणून सर्व खबरदारी, मानवी घेत आहे [अधिक ...]\nइस्तंबूल टेकीर्डा रेल्वेवर टीसीडीडीकडून चेतावणी फवारणी\nपासून तुर्की राज्य रेल्वे TCDD ; द प्रजासत्ताक (TCDD) 20 एप्रिल सामान्य संचालनालय, 2020 इस्तंबूल Tekirdag रेल्वे मध्ये औषध अॅलर्ट Halkalı (इस्तंबूल) - मुरातले (टेकीर्डा) स्थानकांदरम्यान तणनियंत्रणाच्या हद्दीत दहा दिवस रेल्वे मार्गांवर [अधिक ...]\nएस्कीहिर मधील हेल्थकेअर प्रोफेशनल्सना ट्रान्सपोर्टेशन सपोर्ट\nकोविड -१ ep साथीच्या प्रक्रियेदरम्यान त्यांनी राबविलेल्या पद्धती आणि आरोग्य उपकरणासह अग्रभागी संघर्ष करणार्‍या आरोग्य सेवेचे समर्थन करणारे, एस्कीहेर मेट्रोपॉलिटन नगरपालिका हे हॉटेल आणि अतिथीगृहांमध्ये आरोग्य व्यावसायिकांच्या वाहतुकीचे साधन आहे. [अधिक ...]\nकोकाली मेट्रोपॉलिटनच्या सार्वजनिक वाहतूक व्यापारांना 16 दशलक्ष समर्थन\nकोकाली महानगरपालिकेचे नगराध्यक्ष असोसिएशन. डॉ ताहिर बेय्याकाकाईन, \"कॅन [अधिक ...]\nसाल्दा लेक प्रोजेक्ट एरियावर 7/24 कार्यरत असलेले कॅमेरा सिस्टम स्थापित केले जाईल\nपर्यावरण आणि शहरीकरण मंत्री मुरत कुरुम यांनी सोशल मीडियावर लेक साल्दा येथील बांधकाम साइटवर बांधकाम यंत्रणांनी प्रविष्ट केलेल्या प्रतिमांविषयी सांगितले की, “सालेडा लेकच्या संरक्षणावर आधारित शेअर्ड नकारात्मक प्रतिमा आमचा प्रकल्प प्रतिबिंबित करत नाहीत.” अभिव्यक्ती [अधिक ...]\nमंत्री पेक्कन यांनी फाही किंमत आणि साठा विरोधात नवीन पावले उचलण्याची घोषणा केली\nव्यापारमंत्री रुहसार पेक्कन, अत्यल्प किंमतींपासून नागरिकांना संरक्षण देण्यासाठी त्यांनी नव्या काळात व्याप्ती वाढवून नव्या काळात निर्माण केलेली अन्यायकारक किंमत. [अधिक ...]\nओआयझेड अनुप्रयोग नियमात दुरुस्ती\nसंघटित औद्योगिक क्षेत्रीय अंमलबजावणी नियमात दुरुस्तीचे नियमन अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध केले गेले आणि ते अंमलात आले. विनियमाच्या दुरुस्तीचे उद्दीष्ट म्हणजे अनुप्रयोगामध्ये येणा the्या समस्या दूर करणे. ओएसबी सहभागीच्या स्वतःच्या गरजेसाठी नियमन समायोजन करण्यापूर्वीचे उदाहरण [अधिक ...]\nबिलेकमध्ये बांधकाम अंतर्गत भटके वायएचटी बोगद्यात घडले\nअद्याप बिलीसेकमध्ये हायस्पीड ट्रेन (वायएचटी) मार्गावरील बोगद्यात कोसळल्यामुळे, 40 मीटर खोल 80 मीटर व्यासाचा खड्डा पडला. बिलेक आणि बोझेक [अधिक ...]\nपेकर: 'उत्पादन TÜDEMSAŞ TÜLOMSAŞ आणि TÜVASAŞ येथे थांबविले जावे'\nपरिवहन व रेल्वे कर्मचारी युनियनचे अध्यक्ष अब्दुल्ला पेकर कोरोनाव्हायरस आणि टेडेमाएसए टॅलोमास यांनी तावसास वर एक प्रसिद्धीपत्रक काढले. आपल्या निवेदनाद्वारे उत्पादन थांबविले पाहिजे, असे पेकर म्हणाले. संपूर्ण स्पष्टीकरण खालीलप्रमाणे आहे: एक शेवटचा [अधिक ...]\nइस्तंबूल मधील शनिवार व रविवारच्या सार्वजनिक वाहतुकीच्या कोणत्या वेळी मेट्रोबस, बस, मारमारे, फेरी आणि मेट्रो काम करतात\nइस्तंबूलमध्ये कर्फ्यू लागू केल्यावर 18 ते 19 एप्रिल दरम्यान सार्वजनिक वाहतुकीचे किती तास चालतील इस्तंबूल महानगरपालिकेला मेट्रोबस आणि बस सेवांविषयी माहिती देण्यात आली. सर्वाधिक इस्तंबूल मध्ये [अधिक ...]\nUTİKAD विनंती केले मुखवटा आणि लॉजिस्टिक्स कामगारांसाठी संरक्षणात्मक साहित्य\nकोविड -१ ep साथीच्या प्रक्रियेदरम्यान, सर्व संभाव्य जोखीम दूर करण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य आणि सुव्यवस्था संरक्षणाच्या दृष्टीने सार्वजनिक संस्था आणि खाजगी क्षेत्रातील प्रतिनिधींनी नियंत्रित पद्धतीने प्रक्रिया व्यवस्थापित करण्यासाठी विविध प्रतिनिधी. [अधिक ...]\nट्रॅबझोनमध्ये बस सेवांसाठी कर्फ्यू सेटिंग\nपरिपत्रकाद्वारे सूट मिळालेल्या आरोग्यसेवा कर्मचारी व कर्मचार्‍यांना प्रवेश मिळावा यासाठी ट्रॅबझॉन महानगरपालिका या रात्रीपासून सुरू होणारी आणि 2 दिवस चालणा cur्या कर्फ्यू दरम्यान विशिष्ट वेळी बस सेवा घेईल. [अधिक ...]\nआज इतिहासात: 18 एप्रिल 1923 सॅमसंग-बुधवारचा लाइन\n18 एप्रिल 1923 सॅमसंग-शारसंबा लाइन बांधकाम सुरू झाले\nस्काय मधील वेची हर्कूş\nआज इतिहासात: 28 मे 1857 इजमिर-आयदिन लाइन\nउद्रेक दरम्यान हालचाली नसलेल्या टायर्सची काळजी घ्या\nएअरबस ए 400 एमला स्वयंचलित निम्न-स्तरीय फ्लाइट प्रमाणपत्र प्राप्त झाले\nजगात किती सायकली आहेत\nरेनॉल्टने 5.000 लोकांना बाहेर ठेवले\nकोरोनाव्हायरस प्रक्रियेत न करण्याच्या 10 चुका\nकोरोना व्हायरस संरक्षण 'माउथवॉश' साठी प्रभावी पद्धत\nएक्स्ट्रा प्रोजेक्टच्या कार्यक्षेत्रात शिकणे आणि सामायिकरण कार्यशाळा\nकर्फ्यूमध्ये बुर्साचे रस्ते पुनरुज्जीवित झाले\nइस्तंबूलमध्ये रस्ते सुरक्षित आहेत\nइज्मीरमध्ये मशिदी निर्जंतुक आहेत\nउत्तर इराकमधील असोस प्रदेशात तुर्की एफ -16 पासून ऑपरेशन\nटॅबॅक 60 प्रकल्प कर्मचारी भरती करण्यासाठी\nकृत्रिम बुद्धिमत्ता 'ईबीए सहाय्यक' ने 10 दशलक्ष संदेशांना प्रतिसाद दिला\nनिविदा घोषितः रेल्वेची कामे पूर्ण केली जातील - दियरबकर कुर्तलान लाइन\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: मुरातबाळ-पालू स्थानकांदरम्यान बोगदा क्रमांक 3 ची सुधारणा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः ड्रायव्हरसह कार भाड्याने\nनिविदा घोषितः वॅगन दुरुस्तीच्या कामांचे 1 वर्ष देखभाल व दुरुस्ती सेवा\nकॅलेंडरमध्ये जोडाः + आयकॅल | + गुगल कॅलेंडर\nअकाेरे स्टॉपवर जाण्यासाठी ओव्हरपाससाठी निविदा\nकोकाएली महानगरपालिका, जे इझमित जिल्हा केंद्रात नागरिकांच्या सेवेसाठी अक��राय ट्राम लाईन देऊन वाहतुकीची सोय करतात, ते सीकापार्क ट्राम स्टॉपच्या पुढील पादचारी ओव्हरपाससाठी तयार केले गेले आहे. [अधिक ...]\nअकराय ट्राम लाईनवरील ट्रान्सफॉर्मरचे विस्थापन निविदा समाप्त\nभूस्खलन क्षेत्राच्या निविदा निकालाची दिरबाकर कुर्तलन रेल्वे लाईन पुनर्प्राप्ती\nइस्तंबूल विमानतळ मेट्रो कार खरेदी निविदा निकाल\nटीसर-करागल-कंगाल लाइन निविदा निकालावर संप्रेषणासह ट्रान्समिशन सिस्टम स्थापना\nकेर्फेझ जिल्हा रस्ता देखभाल, दुरुस्ती व नूतनीकरण निविदा घेण्यात आली\nटीसीडीडी एर्यमान सर्व्हिस हाऊस वॉटर हीटर इंस्टॉलेशन टेंडर निकाल\nकायाभा स्टेशन स्थानकांदरम्यान रबर कोटिंग\nमनिसा-बँडर्मा रेल्वे मार्गावर कल्ट\nउलूकला बोझाकप्रि लाइन मध्ये ओव्हरपासचे बांधकाम\nआवडत्या निविदा आणि कार्यक्रम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषितः रेल्वेची कामे पूर्ण केली जातील - दियरबकर कुर्तलान लाइन\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः वॅगन दुरुस्तीच्या कामांचे 1 वर्ष देखभाल व दुरुस्ती सेवा\nटॅबॅक 60 प्रकल्प कर्मचारी भरती करण्यासाठी\nतुर्कीची वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान संशोधन परिषद, इन्फोर्मेटिक्स आणि माहिती सुरक्षा संशोधन केंद्र, प्रगत तंत्रज्ञान प्रगत तंत्रज्ञान संशोधन संस्थेमध्ये काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या 60 लोकांशी संलग्न [अधिक ...]\n15 कर्मचारी ट्यूबटॅक स्पेस टेक्नॉलॉजीज रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये भरती करणार आहेत\nमेव्हलाना डेव्हलपमेंट एजन्सी 6 कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती करेल\nओजीएम किमान 122 हायस्कूल पदवीधरांची भरती करेल\n20 निरीक्षकांची खरेदी करण्यासाठी संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय\nटेकटाक 2 सतत कामगारांची नेमणूक करेल\nडीएचएमआय प्रशिक्षणार्थी एअर ट्रॅफिक कंट्रोलर खरेदी करेल\nकृषी व वनीकरण मंत्रालय 13 करारित आयटी तज्ञ खरेदी करेल\nटेकटाक 9 सतत कामगारांची नेमणूक करेल\nराष्ट्रीय शिक्षण मंत्रालय १ Cont 19910१ मध्ये करारबद्ध शिक्षकांची भरती करेल\nऐतिहासिक मारस किल्ले बनवण्यासाठी केबलची कार\nऐतिहासिक मराठा किल्ले येथे प्रेस सदस्यांसमवेत बैठक बोलताना, काहरम���मारा महानगरपालिकेचे नगराध्यक्ष हॅरेटीन गंगर यांनी सांगितले की ऐतिहासिक मराठा किल्ल्यातील लोक, ज्यांचे लँडस्केपींग रमजान उत्सवानंतर पूर्ण झाले होते, [अधिक ...]\nएरकीइसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणखी एक हॉटेल चेन\nBeşikdüzü केबल कार सोयींबद्दल फ्लॅश दावा\nकस्तमोनू केबल कार प्रकल्पातील 80% पूर्ण झाले\nकेबल कार ऐतिहासिक मरास किल्ल्याकडे येते\nउद्रेक दरम्यान हालचाली नसलेल्या टायर्सची काळजी घ्या\nटायर राक्षस पिरेल्ली आपल्याला आपल्या कारने बराच काळ न चालविल्यास सुरक्षितपणे प्रारंभ करण्यापूर्वी आपले टायर तपासून पहाण्याचा इशारा देते. आपण काही धनादेश करू शकता, परंतु [अधिक ...]\nजगात किती सायकली आहेत\nरेनॉल्टने 5.000 लोकांना बाहेर ठेवले\nकर्फ्यूमध्ये बुर्साचे रस्ते पुनरुज्जीवित झाले\nइस्तंबूलमध्ये रस्ते सुरक्षित आहेत\nमेरसीनमधील टीआयआर ब्रिजमधून फ्रेट फेल\nएचईएस कोडसह ट्रेनची तिकिटे खरेदी करा\nराष्ट्रीय इलेक्ट्रिक ट्रेन 29 मे रोजी रेल्सवर खाली उतरणार आहे\nएचईएस कोडसह वायएचटी तिकिट मिळवा\nएचईएस कोडसह ट्रेनची तिकिटे कशी खरेदी करावी हेस कोड कसा मिळवावा हेस कोड कसा मिळवावा एचईएस कोड ट्रॅव्हल परमिट दस्तऐवजाची जागा घेत आहे\nAKINCI TİHA डॉक्युमेंटरी, बायरकटर आणि अभियंता सांगतात\nअटाकी iteकिटेली मेट्रो लाइन रेल वेल्डिंग सोहळा इस्तंबूलमध्ये आयोजित करण्यात आला होता\nमे 129 TUSAŞ कडून टी -19 एटीएके हेलिकॉप्टरसह उत्सव\nइनाक्कले 1915 ब्रिज 2022 मार्च रोजी सेवा होईल\nअली दुर्माज कोण आहे\nएमएसबीः 'आमच्या सीमा एककांनी इराण, इराक आणि सीरिया सीमेवरील तस्करांवर डोळा उघडला नाही'.\nस्वयंपूर्ण जगातील पहिले स्मार्ट फॉरेस्ट सिटी\nएटाकी İकिटेली मेट्रो 2021 मध्ये सेवेत रुजू होईल\nओपेरा कुंबुबेल ट्राम लाईनवरील वर्जित दिवसांमध्ये अभिमुखता प्रशिक्षण\nशहीद बेसिक बॉक्सवुड जहाज सैन्यावर समुद्रावर प्रेम करेल\nसायप्रस रेल्वे इतिहास आणि नकाशा\nमेकिडीयेकी महमूत्बे मेट्रो लाईन पुढे ढकलण्यात आली\nट्राबझोनच्या नवीन बस स्थानकासाठी निविदा\nचित्रकारांच्या रंगीबेरंगी स्पर्शासह राजधानीच्या ग्रे वॉल्स\nअ‍ॅनाटोलियाहून येणारी पहिली डोमेस्टिक कार्गो ट्रेन मरमेरे मार्गे गेली\nउत्तर इराकमधील असोस प्रदेशात तुर्की एफ -16 पासून ऑपरेशन\nएफ -16 फाईटिंग टर्की एअर फोर्स कमांडशी संबंधित फाल्कन लढाऊ विम���नांनी उत्तर इराकमधील असोस प्रदेशात दहशतवाद्यांच्या निशाण्यांना ठोकले. या विषयावर राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाचे टीआर [अधिक ...]\nएफ 35 कोणत्या प्रकारचे विमान आहे\nबीएमसी 84 बिबट्या 2 ए 4 टाक्यांचे आधुनिकीकरण करणार आहे\nराष्ट्रीय संरक्षण मंत्री आकर आणि कमांडर यांनी मेहमेटिक यांच्याबरोबर बॉर्डर लाईनवर मेजवानी दिली\nशेवटच्या रीस क्लासची पाणबुडी माहिती वितरण प्रणाली पाणबुडी चाचणीच्या टप्प्यात येते\nउद्रेक दरम्यान हालचाली नसलेल्या टायर्सची काळजी घ्या\nटायर राक्षस पिरेल्ली आपल्याला आपल्या कारने बराच काळ न चालविल्यास सुरक्षितपणे प्रारंभ करण्यापूर्वी आपले टायर तपासून पहाण्याचा इशारा देते. आपण काही धनादेश करू शकता, परंतु [अधिक ...]\nरेनॉल्टने 5.000 लोकांना बाहेर ठेवले\nबीएमसीचा डोमेस्टिक आर्मर्ड पिकअप तुलगाचा अंतिम दृश्य प्रदर्शित झाला आहे\nKarsan Bozankaya ऑटोमोटिव्हची इलेक्ट्रिक बस खरेदी करणे\nईजीओच्या 10 महिला ड्राइव्हर्स् वाहतुकीसाठी दिवस मोजतात\nअंकारा महानगरपालिका महिला रोजगार वाढविण्याच्या प्रयत्नातून इतर नगरपालिकांसाठी एक उदाहरण ठेवत आहे. महानगरपालिका महापौर मन्सूर यावासाच्या आदेशानुसार कार्यवाही करणारे ईजीओ जनरल [अधिक ...]\nटीसीडीडी जनरल मॅनेजर कोण आहे\nअध्यक्ष अलाकान यांनी महाव्यवस्थापक यझाकी यांची भेट घेतली\nअॅटॅटर्क, युवा आणि क्रीडा दिनानिमित्त 19 मे चे स्मारक म्हणून जनरल मॅनेजर याझाकीचा संदेश\nटीसीडीडी बोर्डाचे सदस्य आणि उपमहाव्यवस्थापक म्हणून मेटिन अकबा यांची नियुक्ती करण्यात आली आहे\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\nट्रेनची उड्डाणे कधी सुरू होतील\n2020 हाय स्पीड ट्रेनचे तिकीट किंमती वायएचटी अभियान तास मासिक सदस्यता शुल्क\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2019\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nपरकीय चलन आणि सोन्याच्या व्यवहारात कराचा दर प्रति हजार 2 वरून 1 टक्क्यांपर्यंत वाढला\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nपूर्व एक्सप्रेस तिकीट किंमती 2020\nउद्रेक दरम्यान हालचाली नसलेल्या टायर्सची काळजी घ्या\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nBayraklı / इझमिर - तुर्की\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्या���च्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2020-05-29T21:05:22Z", "digest": "sha1:VVMK6E6EV4AYYMRATDQOWJIQ22DUFSDC", "length": 5300, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राजतरंगिणी - विकिपीडिया", "raw_content": "\nराजतरंगिणी हा संस्कृत काव्यग्रंथ काश्मिरी कवी कल्हण याने इसवी सन ११४७ ते ११५२ या काळात रचला. या दीर्घकाव्यामध्ये काश्मीरचा इतिहास, भूगोल, निरनिराळ्या जनसमूहांची मिसळण आणि काश्मीरची संस्कृती यांची वैशिष्ट्ये उलगडली आहेत. आठ तरंगांमध्ये (अध्यायांमध्ये) विभागलेल्या या संस्कृत काव्यात ७,८२६ श्लोक आहेत.\nया पुस्तकाप्रमाणे काश्मीरचे जुने नाव ‘कश्यपमेरु’ होते.\nकाश्मीरमध्ये सर्वात आधी पांडवांमधला सर्वात छोटा भाऊ सहदेव याने राज्य स्थापले, असे राजतरंगिणीच्या प्रथम चरणात लिहिले आहे. इ.स.पूर्व २७३ साली काश्मीरमध्ये बौद्ध धर्म आला, असे हा ग्रंथ सांगतो..\nराजतरंगिणीची भाषांतरे आणि भाषांतरकर्ते[संपादन]\nइंग्रजी अनुवाद - ऑरेल स्टाईन आणि गोविंद कौल (१९व्या शतकाचा उत्तरार्ध)\nKings of Kashmir (इंग्रजी अनुवाद - योगेशचंद्र दत्त)\nमूळ संस्कृत मजकुरासह हिंदी अनुवाद - श्रीरामतेजशास्त्री पाण्डेय\nइंग्रजी अनुवाद - विजयालक्ष्मी पंडित यांचे पती रणजित पंडित (१९६८)\nफारसी अनुवाद - काश्मीर नरेश जैन-उल-अजान\nमराठी अनुवाद - वामनशास्त्री लेले (१९२९)\nमराठी अनुवाद - अरुणा ढेरे (प्रकाशनाधीन, २०१७)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ फेब्रुवारी २०१७ रोजी ००:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/11/Pune-crime.html", "date_download": "2020-05-29T20:00:04Z", "digest": "sha1:FI7KD2QCAJ7QVQEDK7KXFQTCE3ZX44RX", "length": 6231, "nlines": 43, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "तिघांनी केले ११७ गुन्हे; शेवटी अडकले पोलिसांच्या जाळ्यात", "raw_content": "\nतिघांनी केले ११७ गुन्हे; शेवटी अडकले पोलिसांच्या जाळ्यात\nवेब टीम : पुणे\nशहर व ग्रामीण परिसरात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी यांसारखे गुन्हे करून पोलिसांना गुंगारा देणार्‍या तिघा सराईतांना हडपसर पोलिसांनी अटक केली.\nसराफाच्या दुकानातून पळ काढून जाताना हडपसर पोलिसांच्या पथकाने त्यांना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून 117 गुन्हे उघडकीस आणले असून, त्यांच्याकडून 1 कोटी 19 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.\nपैतरसिंग ऊर्फ पवित्रसिंग गब्बरसिंग टाक (वय-19), निशांत अनिल ननवरे (वय-22) आणि ऋषिकेश तानाजी आतकर (वय-20) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहे.\nपोलिसांनी त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या 13 मोटारी, 5 दुचाकी, 38 किलो चांदी आणि 1 किलो 100 ग्रॅम वजनाचे दागिने असा 1 कोटी 19 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.\nयामध्ये 17 ऑक्टोबर रोजी औंध येथील नाकोडा ज्वेलर्स या दुकानातून लांबवलेले 26 तोळे सोने व 38 किलो चांदीचा समावेश आहे.\nनाकोडा ज्वेलर्स या दुकानातून लांबवलेला मुद्देमाल घेऊन आरोपी मांजरी मार्गे जाणार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या पथकाला मिळाली.\nत्यावरून मांजरी येथील मोरे वस्ती येथील काम सुरू असलेल्या उड्डाणपूलाजवळ पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर एका मोटारीतून निघालेल्या तिघा आरोपींना ओळखून पोलिसांनी त्यांना पकडले.\nत्यांच्याकडे चौकशी केली असता, मागील दीड वर्षात पैतरसिंग याने वेगवेगळ्या साथीदारांच्या मदतीने अनेक गुन्हे केल्याचे सांगितले. पुणे, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील सोसायट्यांमध्ये शिरून त्याने अनेक चोर्‍या केल्याचे तपासात समोर आले आहे.\nपोलिसांनी आतापयर्र्ंत 117 गुन्हे उघडकीस आणले असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://manmarziyaan.in/being-alive-is-important-than-hunger/", "date_download": "2020-05-29T19:51:53Z", "digest": "sha1:BF7SUWNK2AXHXCV7Z6UIAQYEESWXXTIK", "length": 10918, "nlines": 85, "source_domain": "manmarziyaan.in", "title": "जीव मोठा की भूक?", "raw_content": "\nजीव मोठा की भूक\n“यांना घरात बसायला काय होतं जिवापेक्षा सगळं महत्त्वाचं का जिवापेक्षा सगळं महत्त्वाचं का, इतक्या दिवसात हे आटोक्यात आले असते पण लोकांना अकली नाही, काय गरज आहे घराच्या बाहेर पडण्याची” ही आणि अशी अनेक वक्तव्य आपण घरात पंख्याखाली बसून करत असतो.\nखायला दिवसातून चार पाच वेळा नवनवीन पदार्थ, चीज ब्रेड, रवा मैदा, साबुदाणे, चहा, डाळ भात, आंबारस सगळचं ताव मारून खातो. त्यांनतर थोड्यावेळाने बातम्या लावतो, आकडेवारी पाहतो. ती आकडेवारी पाहून तोंडचं पाणी पळालं अस सहज म्हणतो. मित्र मैत्रिणींना फोन करतो, खूपच बोर झालं तर पंख्याखाली मोठ्या आवाजात गाणी, शायरी, संगीत लावून आवडीच काहीतरी करत बसतो. हे सुख नसलं तर हाताला वर्क फ्रॉम होमचं काम असतं. त्यावरून वैतागतो, काम करावं लागतंय याची चीड येते. रोज घरातले तेच तेच चेहरे पाहून कंटाळतो, संपूर्ण दिवस बंदिस्त होऊन काढायचा या विचाराने चिडतो, प्रियकर/ प्रेयसी मित्र मैत्रिणींना भेटता येत नाही म्हणून कसेतरी वागतोय या आणि अशा अनेक रिकामपणामुळे फ्रस्ट्रेट होऊन शेवटी छोट्याशा कारणाचे निमित्त करून घरात भांडण करतोय, भांडणातून विकोप होऊन दुसऱ्या रिकाम्या जागेत जाऊन बसतोय.\nहे सगळं घडत असताना तुमच्या लक्षात येतंय लक्षात घ्या, तुमच्या डोक्यावर रोज छप्पर आणि पोटात अन्न असतं. भुकेची, हक्काच्या छपराची आणि एकेका दिवसाला दगडासारखे पुढे ढकलण्याची किंमत भवानी पेठ आणि धारावीसारख्या ठिकाणांना उन्हासारखी जाणवतेय.\nलोक आक्रमक होण्यास सुरुवात होत आहे.\nइथल्या लोकांच्या शरीरात जिवापेक्षा, भुकेचा डोंब उसळला आहे. प्रशासन यंत्रणा या परिसरातील लोकांनी घरात बसावे म्हणून प्रयत्न करत आहे. परंतु भुकेचा प्रश्न सोडवला जात नाहीये, त्यावर उपाययोजना होत नाहीये. यावर उपाय म्हणून लोक बाहेर पडत आहे आणि यावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासन यंत्रणांकडून कंटेंमेंट झोनमध्ये पत्रे टाकून बाहेर न पडून देण्याचे अशक्य प्रयत्न सुरू आहेत. पण पोटात अन्न नसते तेव्हा माणूस आक्रमक होतो, सगळा अट्टाहास पोटासाठी असतो. त्यामुळे येथील लोक पत्रे तोडून बाहेर पडण्याच्या विचारात आहेत. अजून दहा दिवसात यंत्रणेने परिस्थती आटोक्यात आणली नाही तर या ठिकाणावरून लोक आंदोलनाला उतरतील. हे सावरण्याच्या नादात जे आहे ते अस्थिर होईल. कोरोनाचे युद्ध मागे पडून भुकेमुळे रस्त्यावर युद्ध सुरू होईल.\nयावर मी सामान्य व्यक्ती म्हणून सहज म्हणून जातेय, “शासनाकडून त्यांच्या परीने शक्य ते सगळेच प्रयत्न चालू आहेत आणि शिवाय जेही काही चालू आहे त�� त्यांच्यासाठी तर चालू आहे ना त्यांनी सहकार्य करायला हवे.”\nत्यावर मला या प्रतिबंधित भागात राहणारा एक रहिवासी सांगतो, “आमच्यासाठी चालू आहे, पण हे असं करून आमचं शरिर रोगापासून वाचेल पण आम्हाला दोन वेळचे खायला नाही, तेव्हा जीव गेला तर कोण जबाबदार आहे काही संस्था किंवा शासनातर्फे दोन दिवसांनी खाण्यापिण्याची तात्पुरती सोय होते पण पुन्हा पाढे पंचावन्न. शिवाय आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित केल्यामुळे सुटकेचा निःश्वास सोडला होता. पण तिकडे काय आणि इकडे काय दोन्हीकडे इमर्जन्सी परिस्थितीत वैद्यकीय सोय नाही. कोरोनाव्यतिरित इतर आजाराचं काय काही संस्था किंवा शासनातर्फे दोन दिवसांनी खाण्यापिण्याची तात्पुरती सोय होते पण पुन्हा पाढे पंचावन्न. शिवाय आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित केल्यामुळे सुटकेचा निःश्वास सोडला होता. पण तिकडे काय आणि इकडे काय दोन्हीकडे इमर्जन्सी परिस्थितीत वैद्यकीय सोय नाही. कोरोनाव्यतिरित इतर आजाराचं काय अत्यावश्यक सेवांमध्ये केवळ मेडिकल स्टोअर्स उघडे आहेत. पालिकेकडून अत्यावश्यक सेवांचे किट दिले जाते, परंतु तेही पुरेसे नसते. शिवाय दूध बंद केलंय, त्या भागात लहान बाळ आहेत, अशा परिस्थितीत ते काय करणार \nया प्रश्नांची उत्तरे म्हणून सरकारने या लोकांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेवर खूप जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. पोटात अन्न असेल तर, लोक तडजोड करून अधिक काळ धीर धरतील. शरीरातल्या रोगापेक्षा पोटात उसळणारा भुकेचा विषाणू अधिक जीव घेऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या डोक्यावर छपराची सोय केली मात्र पोटातल्या अन्नाची गरज भागविणे ही आत्ताची प्रमुख गरज आहे.\nछायाचित्र स्त्रोत: संकेत वानखेडे (हिंदुस्थान टाइम्स)\n← तो मंटो असतो…\nहे सत्य तुम्हाला पचेल का\n1 thought on “जीव मोठा की भूक\nप्रशासनाला कोण सांगेल; ते तर हवेत गोळ्या झाडात आहेत.. गरिंबांचा कोणी वाली नसतो तीच सगळी स्थिती आहे..\nजाहिरातीतल्या निळ्या रक्ताची गोष्ट\nपुरुषही बोलतात मासिक पाळीबद्दल… \nSagar Kulkarni on समाजात अडकलेली मासिक पाळी\nKiran on पुरुषही बोलतात मासिक पाळीबद्दल… \nPrathamesh Patne on हे सत्य तुम्हाला पचेल का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/agadbam-move-news/", "date_download": "2020-05-29T19:18:55Z", "digest": "sha1:4GN3KO7RZPP7SE7XKUHIRMFMKZVUP665", "length": 7342, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नाजुका आणि रायबा उधळणार 'प्रीती सुमने'", "raw_content": "\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nचक्क ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याचा प्रयोग\n‘राज्यात मे महिन्यात आता पर्यंत ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप’\nप्रतिबंधित क्षेत्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी; भूलथापांना बळी पडू नका : तुकाराम मुंढे\nनाजुका आणि रायबा उधळणार ‘प्रीती सुमने’\nटीम महाराष्ट्र देशा- प्रेक्षकांना अगदी लोटपोट हसवणारा ‘अगडबम’ सिनेमा आठ वर्षांपूर्वी भेटीस आला होता. या चित्रपटातील नाजुकाने प्रत्येक सिनेरसिकाचे मन जिंकलं होतं. त्यामुळे ही नाजुका पुन्हा एकदा ‘माझा अगडबम’ द्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमातील विनोदाचा उच्चांक गाठणारे ‘अटकमटक’ ‘गाणे सध्या प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करत असतानाच, आणखीन एक ‘प्रीती सुमनें’ हे लव्ह सॉंग सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. सुबोध भावे आणि तृप्ती भोईर यांच्यावर चित्रित केलेलं ‘प्रीती सुमनें’ हे गाणं नाजूका आणि तिचा पती रायबाच्या आगळ्यावेगळ्या प्रेमावर आधारित आहे.\n‘पेन इंडिया लिमिटेड कंपनी’चे जयंतीलाल गडा आणि तृप्ती भोईर फिल्म्स प्रस्तुत ‘माझा अगडबम’ हा सिनेमा ‘नाजूका’ या प्रमुख पात्रावर आधारित आहे. सर्वसामान्य प्रेमीयुगूलांपेक्षा अगदी हटके असणाऱ्या या जोडीची प्रेमछटा दाखवणारे ‘प्रीती सुमने’ हे गाणं मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले आहे. तसेच, टी. सतीश चक्रवर्ती यांनी या गाण्याला संगीत दिले असून, हिंदीची सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषालसह त्यांनी हे गाणे गायलेदेखील आहे.\nयेत्या २६ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला ‘माझा अगडबम’ हा सिनेमा मनोरंजनाची खुमासदार मेजवानी प्रेक्षकांना घेऊन येत आहे. सुपरहिट ‘अगडबम’ चा दमदार सिक्वेल असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन तृप्ती भोईरनेच केले असून, टी. सतीश चक्रवर्ती, धवल जयंतीलाल गडा आणि अक्षय जयंतीलाल गडा यांसोबत तिने निर्मितीफळीतदेखील आपला सहभाग दर्शवला आहे. शिवाय, रेश्मा कडाकिया, कुशल कांतीलाल गडा आणि न��रज गाला यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे.\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/thousands-of-farmers-will-be-affected-due-to-the-rains/", "date_download": "2020-05-29T20:19:31Z", "digest": "sha1:4JDC2QCU64PSHZFUUADON23EZRQITHQE", "length": 6265, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पावसाअभावी नगर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल", "raw_content": "\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nचक्क ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याचा प्रयोग\n‘राज्यात मे महिन्यात आता पर्यंत ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप’\nप्रतिबंधित क्षेत्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी; भूलथापांना बळी पडू नका : तुकाराम मुंढे\nपावसाअभावी नगर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल\nराजेंद्र साळवे ,राहुरी (प्रतिनिधी)-अहमदनगर जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण नगण्य झाले\nअसल्याने बळीराजा पुन्हा एकदा धास्तावल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहण्यास मिळत आहे.\nशेतीसाठी लागणारे औजारे असोत की बी-बीयाणे खरेदीसाठी असनारी गर्दीची झुंबड़ आता ओसरल्याची चित्रे दुकानांसमोर दीसत आहे.बळीराजा नुकताच मागे झालेल्या शेतकरी संपामधे होरपळला असल्याने आता परत पावसाने म्हणावी तशी साथ न दील्याने आपला संसारीक गाड़ा कसा पुढे न्यायचा या चिंतेने परत एकदा शेतकरी ग्रासला आहे.मुलींचे उच्च शिक्षण ,स्वतःचे अरोग्य, येणारे धार्मिक सणसुद आदी साठी खर्च करण्यास अडचण जाणवणार आहे ,अशी व्यथा राहुरी तालुक्यातील म्हैसगाव, कणगर, बुळेपठार , चिंचविहीरे, तसेच देवळाली प्रवरा आदी गावातील शेतकऱ्यांनी मांडली. शासनाने कर्जमाफी केली असली तरी कमी क्षेत्र असलेल्या शेतकरी यांनी तुटपुंज्या रकम���त प्रपंच कसा चालवायचा हा मोठा प्रश्न आम्हाला भेड़सावत आहे.आकाशात आभाळ दाटुन येतात परंतु पावासाचे म्हणावे तसे आगमन होत नसल्याने विहीरी अजुनही कोरड़्याच आहे.किमान दोन ते तीन पाउस हे मोठ्या अपेक्षेचे आहेत असे देवळारी प्रवरा येथील दत्तात्रय गागरे या शेतक-याने महाराष्ट्र देशाशी बोलताना सांगीतले.\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/vastu-shastra/articlelist/51020019.cms", "date_download": "2020-05-29T21:12:48Z", "digest": "sha1:JKWW3W44VFBIF23MHMETAKZ3HKNRMHIX", "length": 3548, "nlines": 71, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलॉकडाऊनः किचनमधील 'हे' वास्तुदोष करा दूर; घरगुती सोपे उपाय\nघरामध्ये गणपतीची स्थापना नेमकी कुठे करावी\nघरातील घड्याळ कोणत्या दिशेला लावावे\nप्रेमसंबंधात आलाय दुरावा; 'हे' उपाय करून पाहा\nघरातील घड्याळ कोणत्या दिशेला लावावे\nप्रेमसंबंधात आलाय दुरावा; 'हे' उपाय करून पाहा...\nघरामध्ये गणपतीची स्थापना नेमकी कुठे करावी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/bangalmadhye-matdar-duravlyachi-cpm-chi-kabuli", "date_download": "2020-05-29T20:11:01Z", "digest": "sha1:ECU7LPA5NMV3ZLPQZO4FNSEHMD6PGEAB", "length": 10910, "nlines": 76, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "प. बंगालमध्ये मतदार दुरावल्याची माकपची कबुली - द वायर मराठी", "raw_content": "\nप. बंगालमध्ये मतदार दुरावल्याची माकपची कबुली\nभाजपच्या कडव्या हिंदुत्वाला रोखण्यासाठी देशातल्या सर्व सेक्युलर पक्षांमध्ये एकजूट दिसली नाही. हिंदुत्व ��� धर्मनिरपेक्षता हा संघर्ष जोरकसपणे लढण्यात सर्वच विरोधी पक्ष कमी पडले असे माकपचे म्हणणे आहे.\nआपला मोठ्या प्रमाणावर हक्काचा मतदार दुरावल्याने २०१९च्या लोकसभा निवडणुकांत प. बंगालमध्ये पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याची कबुली सोमवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिली. पण हा मतदार भाजपकडे गेला का यावर माकपचे अधिकृत भाष्य नाही. उलट भाजपच्या कट्‌टर हिंदुत्वाला काँग्रेसने मवाळ हिंदुत्व म्हणून दिलेले उत्तर सर्व सेक्युलर पक्षांना महागात पडले असे माकपचे मत पडले.\nमाकपचा जनाधार घटला तर तृणमूल, भाजपचा वाढला\nनुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत प. बंगालमध्ये माकपचा एकही खासदार निवडून आला नाही. २०१४मध्ये माकपचे दोन खासदार या राज्यात निवडून आले होते व त्यावेळी २९.९५ टक्के मते माकपला होती. यंदा मात्र ही टक्केवारी केवळ ८ टक्क्यांवर घसरली आहे. पण २०१४च्या निवडणुकीत १७.०२ टक्के मते कमावलेल्या भाजपने २०१९मध्ये ४०.२५ टक्क्यांची मते मिळवत आपली टक्केवारी २३ टक्क्यांनी वाढवली व दोन वरून १७ खासदारांवर उडी मारली. त्याचबरोबर २०१४मध्ये तृणमूल काँग्रेसला ३९.७९ टक्के मिळाली होती व २०१९मध्ये ही आकडेवारी ४३.२८ टक्क्यांपर्यंत वाढल्याचे दिसून आले. थोडक्यात तृणमूल व भाजपची टक्केवारी वाढली याचे कारण डाव्यांचा मतदार मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळला अशी माहिती अनेक राजकीय विश्लेषकांच्या विश्लेषणातून बाहेर आली होती. पण भाजपने आपली मते पळवली यावर माकपमधील ज्येष्ठ नेते बोलताना दिसत नाही. पक्षाची नवी दिल्लीत नुकतीच बैठक झाली. पण या बैठकीत आपली मते भाजपने खेचून घेतली यावर नेत्यांनी सहमती दाखवली नाही. .\nसेक्युलर पक्षांमध्ये एकजुटीचा अभाव\nभाजपच्या कडव्या हिंदुत्वाला रोखण्यासाठी देशातल्या सर्व सेक्युलर पक्षांमध्ये एकजूट दिसली नाही. हिंदुत्व व धर्मनिरपेक्षता हा संघर्ष जोरकसपणे लढण्यात सर्वच विरोधी पक्ष कमी पडले असे पक्षाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मतदारसंघांची फेररचना व निवडणूक सुधारणा आवश्यक असल्याचेही पक्षाने म्हटले आहे.\nप. बंगाल व त्रिपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. हा हिंसाचार रोखण्यात निवडणूक आयोगाला अपयश आले. या निवडणूका शांततेत व खुल्या वातावरणात होईल असे आश्वासन नागरिकांना आयोग देऊ शकले नाहीत, असाही आरोप पक्षाने केला.\nप. बंगालच्या तुलनेत केरळमध्ये भाजपच्या कडव्या हिंदुत्वाला रोखण्यात सेक्युलर पक्षांच्या एकजुटीमुळे यश मिळाल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. या राज्यात धर्मनिरपेक्ष मूल्याचे समर्थन करणारे नागरिक व अल्पसंख्याक भाजपच्या विरोधात उभे राहिले, असेही निरीक्षण मांडण्यात आले. शबरीमला प्रवेश प्रकरणात केरळमधील डाव्या लोकशाही आघाडी सरकारने योग्य पावले उचलली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन राज्य सरकारने केले असे मत माकपने व्यक्त केले.\nप. बंगाल व त्रिपुरातील दारुण पराभवाची चिकित्सा करू व आपला हक्काचा मतदार का सोडून गेला याची खोलवर जाऊन कारणे शोधली जातील, असेही पक्षाने म्हटले आहे.\nराजकारण 610 Bengal 12 CPM 3 featured 1383 पश्चिम बंगाल 3 मतदार 2 मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 1\nमोकळे गवताळ प्रदेश की गर्द झाडी – पुण्यातल्या टेकड्यांचे भविष्य काय\n‘प्रेम लपत नाही’- सर्वोच्च न्यायालय अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या बाजूचे\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/%E0%A4%AE%E0%A5%87/%E0%A5%A8%E0%A5%A7", "date_download": "2020-05-29T21:26:31Z", "digest": "sha1:RY33AHMUMZNVGCFE3UDB42QGB7OGQDAP", "length": 3040, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दालन:इतिहास/दिनविशेष/मे/२१ - विकिपीडिया", "raw_content": "\n< दालन:इतिहास‎ | दिनविशेष/मे\n...मे महिन्यातील विशेष घटना\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ एप्रिल २०१२ रोजी १९:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-05-29T20:16:50Z", "digest": "sha1:NLTSZS6NCVJA4KBHU5PYJ5LC2VLFU2N5", "length": 7992, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुमतीबाई शहा - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nसुमतीबाई शहा यांनी इ.स. १९२५ मध्ये सोलापूर शहरात श्रविका आश्रमाची स्थापना केली. निसर्गरम्य परिसर जाईजुईचा गंध मोहरलेल्या वृक्षवेली मन प्रसन्न करणाऱ्या वातावरणात हा आश्रम उभारला. जैन धर्मातल्या वातावरणात जैन धर्मातल्या वातावरणात वाढलेल्या सुमती बाईंनी शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. जीवनातील दुःख बोलके केले. सुमती बाईंनी न्याय काव्यतीर्थ हा आदर्श तपस्विनी म्हणून घेत. 1925 पासून ते आजपर्यंत स्त्री शिक्षणाचे व स्त्रियांना स्वावलंबी करण्याचे दुःख न मानता मनाचे समाधान मिळवून देण्याचे कार्य हे आश्रम करीत सुमती बाईंनी काव्यतीर्थ व न्यायतीर्थ मध्ये ही संस्कृत परीक्षा उत्तीर्ण केली.\nआचार्य शांतिसागर महाराज प्रमाणेच मुनि संमतभद्र महाराजांची मौलिक मिळाली. त्यांनी सोलापुरात आश्रमाची स्थापना करून स्त्रियांना शिक्षण देण्याचे व राहण्याची व्यवस्था करून दिली. त्यांनी प्रत्येक वस्तीग्रह आला.\nवंदना, सीता, द्रोपदी, अंजना व उर्मिला आशा प्राचीन काळातील आदर्श स्त्रियांचे नाव देऊन स्त्री किती महान आहे, याचे उदाहरण दिले. स्त्रियांनी त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले कार्य करावे, व स्वतःची जीवन घडविण्यासाठी प्रयत्न करावे, असा मौलिक संदेश सुमती बाईने दिला, त्यांना व्ही. व्ही. गिरी पद्मश्री किताब देऊन गौरव केला.\nइ.स. १९२५ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ ऑक्टोबर २०१८ रोजी ०८:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6/", "date_download": "2020-05-29T20:08:44Z", "digest": "sha1:5EPLJDQJNRZGJWJ66MH26YLWGVFEO6IF", "length": 11641, "nlines": 75, "source_domain": "pclive7.com", "title": "अन् महेशदादांनी दिलेला ‘शब्द’ पाळला..! | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nयंदाच्या वर्षी पालखी सोहळा पायी होणार नाही; बैठकीत ठरले हे तीन पर्याय..\nपिंपरी चिंचवडकरांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा; आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा\nआमदार अण्णा बनसोडे तुमच्या कार्याला सलाम.. शहरातील भटक्या कुत्र्यांसह जनावरांना एका महिन्याचे खाद्य पुरविले..\nशिवसेना शाखा यमुनाननगर आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमहापालिका आयुक्तांची बदली करू नये; माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nथेरगाव, डांगे चौक परिसरात मास्क न वापरणाऱ्यांवर महापालिकेची कडक कारवाई; २०० जणांकडून १ लाखाचा दंड वसूल..\nउपमहापौर नाही, जनतेचा सेवकच; तुषार हिंगे नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध..\nशहरातील अनिकेत चौधरी आणि अविनाश धनवे टोळीवर पोलीसांची मोक्का अंतर्गत कारवाई\nमोशी येथील मेडीकलच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला..\nशहरातील बंद असलेले नागरी सुविधा केंद्र सुरू करावेत; नगरसेवक संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी\nHome पिंपरी-चिंचवड अन् महेशदादांनी दिलेला ‘शब्द’ पाळला..\nअन् महेशदादांनी दिलेला ‘शब्द’ पाळला..\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी भाजपा कोणाला संधी देणार याकडे सर्वच राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. गेल्यावर्षी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या ‘शब्दा’मुळे यावेळी शितल शिंदे यांची वर्णी लागेल ���शी अपेक्षा होती. मात्र अचानकपणे संतोष लोंढे यांचे नाव पुढे आले. पक्षादेशानुसार त्यांनी अर्जही दाखल केला. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती म्हणजे महेशदादांनी दिलेला ‘शब्द’ पाळला असल्याची..\n२०१४ ची विधानसभा निवडणुक महेश लांडगे यांनी अपक्ष लढविली होती. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वपक्षीय नगरसेवक- पदाधिकाऱ्यांनी समर्थन दर्शवले होते. पक्षशिस्तभंगाच्या कारवाईला न जुमानता अनेकांनी महेश लांडगे यांच्यासाठी निवडणुकीत ताकद पणाला लावली होती. ‘मी आमदार झालो, तर महापालिकेतील पदांसाठी कुणाच्या पायऱ्या झिजवण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही’, असा ‘शब्द’ त्यावेळी महेश लांडगेंनी समर्थकांना दिला होता. त्या निवडणुकीत भरघोस मतांनी ते निवडून आले होते. त्यानंतर २०१७ मध्ये महेश लांडगेंनी भाजपात प्रवेश केला. महापालिकेत सत्ता मिळवली आणि महापालिकेतील सत्तेच्या तीन वर्षांच्या काळात आपल्या समर्थक नगरसेवकांना महापालिकेतील मानाची पदे देण्याचा ‘शब्द’ पूर्ण करून दाखवलायं. महापालिकेत पहिल्याच वर्षी महेश लांडगेंनी अनेक दिग्गज दावेदार असताना देखील नितीन काळजे यांना महापौर केले. त्यानंतर दुसऱ्यावर्षी राहुल जाधव यांना महापौरपदी विराजमान करत समाविष्ठ गावांना न्याय देण्याचा दिलेला ‘शब्द’ पूर्ण केला. आता देखील तसचं घडलयं, स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात घालणार असल्याचा ‘शब्द’ महेश लांडगेंनी संतोष लोंढे यांना दिला होता.\nत्यानुसार शहराध्यक्षपदाची सुत्रे स्विकारल्यानंतर महेश लांडगेंनी पक्षावर पकड मजबूत करण्यास सुरूवात केलीयं. त्याचाच प्रत्येय आज आलायं. स्थायी समिती अध्यक्षपदी लांडगेंनी त्यांचे समर्थक संतोष लोंढे यांना संधी देत आपणच राजकीय डावपेचातील ‘पैलवान’ असल्याचे सिध्द करून दाखवलयं. स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपाचे निष्ठावंत शितल शिंदे हे प्रबळ दावेदार होते. मात्र राजकीय खेळी करत शिंदे यांचा ‘पत्ता कट’ करण्यात ते यशस्वी झालेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून संतोष लोंढे यांच्या नावाला हिरवा कंदील मिळवत पुढील मार्ग सुकर करून घेतला. म्हणूनच कोणत्याही अडचणी शिवाय लोंढे यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल झालायं.\nआता स्थायी समितीत भाजपाचे संख्याबळ जास्त असल्यामुळे संतोष लोंढे यांची निवड न��श्चित मानली जात आहे. शुक्रवारी निवडणुकीची औपचारिकता देखील पार पडेल. लोंढे स्थायीचा कारभारही सुरू करतील. मात्र शहराच्या राजकीय इतिहासात नोंद राहिल ती म्हणजे महेशदादांनी दिलेला ‘शब्द’ पाळला असल्याचीच, असा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे.\nस्थायी समिती सभापतीपदासाठी राष्ट्रवादीकडून पंकज भालेकर यांचा अर्ज दाखल\nइंद्रायणी नदी सुधारसाठी नियंत्रण समिती नियुक्त करा; माजी आमदार विलास लांडे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nयंदाच्या वर्षी पालखी सोहळा पायी होणार नाही; बैठकीत ठरले हे तीन पर्याय..\nपिंपरी चिंचवडकरांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा; आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा\nआमदार अण्णा बनसोडे तुमच्या कार्याला सलाम.. शहरातील भटक्या कुत्र्यांसह जनावरांना एका महिन्याचे खाद्य पुरविले..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/looking-for-the-nation", "date_download": "2020-05-29T21:02:09Z", "digest": "sha1:7BQJQDMUBDHZP55JL4RZ6BPOGJ6UO3J3", "length": 2884, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Looking for the Nation: Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nपवित्र प्रतिकांचा हिंस्त्र वापर\nमनष फिराक भट्टाचार्य 0 April 27, 2019 8:00 am\nमुसलमान कैद्याच्या पाठीवर हिंदू प्रतिकाचा डाग उमटवणे हे काही पवित्र कृत्य नाही. तर सांप्रदायिक वर्तन आहे. अशा पद्धतीने अधिकारांचा गैर/वापर करून एखाद्य ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mahabharti-practice-paper-7/", "date_download": "2020-05-29T20:13:33Z", "digest": "sha1:YU4VLSSHKEW43JT4OS2FRDQNLD3DKOES", "length": 13951, "nlines": 434, "source_domain": "mahabharti.in", "title": "MahaBharti Practice Paper 7 - महाभरती सराव पेपर ७", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती सराव पेपर ७\nमहाभरती सराव पेपर ७\nLeaderboard: महाभरती सराव पेपर ७\nमहाभरती सराव पेपर ७\nविविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वा��े प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nLeaderboard: महाभरती सराव पेपर ७\nमहाभरती सराव पेपर ७\nसन २०१९ ची विश्वचषक रग्बी कप स्पर्धा कुठे आयोजित करण्यात येणार आहे\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्यालय कुठे आहे\nफिरोज शाह कोटला स्टेडीयम दिल्ली\nईडन गार्डन स्टेडीयम कोलकाता\nसन २०१९ च्य आशियाई कुस्ती स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते\nविस्डेन अल्मानॅक सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू पुरस्कार कोणाला मिळाला\nबीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष कोण\nभारताचे सध्याचे कौशल्य विकास मंत्री कोण\nमहाराष्ट्राचे सध्याचे पर्यावरणमंत्री कोण\nसर्वात जास्त क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले\nभंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत\nसन २०१९ मध्ये पार पडलेली ओडीसा विधानसभेची कितवी निवडणूक होती\nसन २०१९ च्या निवडणुकीत सर्वात जास्त महिला खासदार कोणत्या राज्यातून निवडून आल्या\nया लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशातून एकूण किती महिला खासदार निवडून आल्या\nहेमंत गोडसे हे कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आले\n२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राची मतदानाची एकूण टक्केवारी किती होती\nजमियत उल मुजाहिदीन ही दहशदवादी संघटना कोणत्या देशातील आहे\nमहाराष्ट्रातील तमाशा कलावंताची पंढरी म्हणून कोणते शहर ओळखले जाते\n१७ व्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारसंख्या असणारा मतदार संघ कोणता\nतंबाखूपासून बनवलेल्या सिगरेटला कमी हानिकारक पर्याय म्हणून विकली जाणारी ई-सिगारेट सर्वात जास्त वापरली जाणारा देश कोणता\nएच-१ बी व्हिसा ………. हा देश परदेशी नागरिकांना येण्यासाठी देतो.\nभारताचे रशियामधील राजदूत कोण\nभारताचे आर्थिक व्यवहार सचिव कोण\nभारताचे केंद्रीय संरक्षण सचिव कोण\nअंजली घोटेकर या कोणत्या महानगरपालिकेच्या महपौर आहेत\nएनडीआरएफचे नवे प्रमुख कोण आहेत\nप्रधानमंत्री किसान सन्मान योजना कोणत्या साली सुरु झाली\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/one-year-old-girl-child-died-into-bucket/articleshow/59784409.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-05-29T21:25:04Z", "digest": "sha1:AOY3AYAX2G5TDTC7KLEVVDXHEWZWLJQL", "length": 6942, "nlines": 76, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबादलीत बुडून १४ महिन्याच्या मुलीचा मृत्यू\nघरात खेळत असलेल्या लहान मुलांकडे दुर्लक्ष करणे त्यांच्या जीवावर बेतू शकते. नवी दिल्लीतील एका घटनेत बादलीत बुडाल्याने एका १४ महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाला.\nघरात खेळत असलेल्या लहान मुलांकडे दुर्लक्ष करणे त्यांच्या जीवावर बेतू शकते. नवी दिल्लीतील एका घटनेत बादलीत बुडाल्याने एका १४ महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाला.\nनवी दिल्लीतील नांगलोई भागातील अमर कॉलनीत ही घटना घडली. के-ब्लॉकमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील १४ महिन्यांची सृष्टी गॅलरीमध्ये खेळत होती. घरात दुरूस्तीचे काम सुरू होते. सृष्टीची आई त्या कामावर लक्ष देत होती. मात्र, अचानक काही वेळेनंतर ती दिसेनाशी झाली. कुठे तरी लपली असेल असे समजून तिच्या आईने तिला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर बाथरुममध्ये असणाऱ्या भरलेल्या पाण्याच्या बादलीत ती बुडालेली आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रुग्णालयाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांना या घटनेची नोंद केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलीची आई आणि इतरांकडे चौक���ी केली. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nपुलवामा: मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, आयईडी भरले...\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी...\n... असा उधळला दहशतवाद्यांचा कट, काश्मीर पोलिसांनी दिली ...\nकरोनाची लक्षणं आढळली, भाजप नेता रुग्णालयात दाखल...\n'मोफत जमिनी लाटणाऱ्या खासगी रुग्णालयांत मोफत इलाज का ना...\nनीतीश कुमार 'एनडीए'चे CM होणार, आज घेणार शपथमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/soha-ali-khan-reveals-her-secret-santa-gifts-for-kunal-kemmu-saif-ali-khan/videoshow/62243204.cms", "date_download": "2020-05-29T20:26:34Z", "digest": "sha1:EITCPDRL6YPOZRU2RS7NVCZNS37SDLEG", "length": 7924, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "soha ali khan reveals her secret santa gifts for kunal kemmu, saif ali khan - सोहा अली खानने कुणाल केम्मू, सैफ अली खान यांना नाताळाच्या काय भेटवस्तू दिल्या\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसोहा अली खानने कुणाल केम्मू, सैफ अली खान यांना नाताळाच्या काय भेटवस्तू दिल्या\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\n'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nकरण जोहर रुही आणि यशसोबत रॅपीड फायर खेळतो तेव्हा...\n'लव आज कल' फेम अभिनेत्री मिस करतेय तिचं जिम\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोब���ट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i140605064030/view", "date_download": "2020-05-29T19:11:54Z", "digest": "sha1:PAVH6ZDWIN7ZEABNQEISADX2AJNCS4Z5", "length": 14620, "nlines": 207, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कवी बांदरकर", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|\nश्री मुकुंदराज बांदकरकृत पदें\nपदे १ ते १२\nपदे १३ ते २९\nपदे ३० ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते ९६\nपदे ९७ ते १०९\nपदे ११० ते १२०\nपदे १२१ ते १३३\nपदे १३४ ते १४०\nपदे १४१ ते १५०\nपदे १५१ ते १६२\nपदे १६३ ते १६४\nपदे १६५ ते १७०\nपदे १७१ ते १८०\nपदे १८१ ते १९०\nपदे १९१ ते २००\nपदे २०१ ते २१२\nपदे २१३ ते २२०\nपदे २२१ ते २२६\nपदे २२७ ते २३८\nपदे २३९ ते २५३\nपदे २५४ ते २६८\nपदे २६९ ते २८१\nपदे २८२ ते २८८\nपदे २८९ ते २९२\nपदे २९३ ते २९५\nपदे २९६ ते २९८\nपदे २९९ ते ३००\nपदे ३०१ ते ३०३\nपदे ३०८ ते ३०९\nपदे ३११ ते ३१६\nपदे ३१७ ते ३२१\nपदे ३२२ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३४४\nपदे ३४५ ते ३४९\nपदे ३५१ ते ३५३\nपदे ३५४ ते ३५५\nपदे ३५६ ते ३५७\nपदे ३६० ते ३६१\nपदे ३६२ ते ३६३\nपदे ३६४ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७४\nपदे ३७५ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१२\nश्री ‘सीताराम’ मंत्र श्लोक\nश्लोक १ ते १०\nश्लोक ११ ते २०\nश्लोक २१ ते ३०\nश्लोक ३१ ते ४०\nश्लोक ४१ ते ५०\nश्लोक ५१ ते ६०\nश्लोक ६१ ते ६९\nपदे १ ते ७\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले.\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले.\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री मुकुंदराज बांदकरकृत पदें\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले.\nश्री गणपतीचीं पदें - पदे १ ते १२\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले.\nविष्णु महाराज सोमण यांचीं पदें - पदे १३ ते २९\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाले.\nश्री रामाचीं पदें - पदे ३० ते ४०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री रामाचीं पदें - पदे ४१ ते ५०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री रामाचीं पदें - पदे ५१ ते ६०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री रामाचीं पदें - पदे ६१ ते ७०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री रामाचीं पदें - पदे ७१ ते ८०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री रामाचीं पदें - पदे ८१ ते ९०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री रामाचीं पदें - पदे ९१ ते ९६\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री मारुतीचीं पदें - पदे ९७ ते १०९\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री दत्तात्रेयाचीं पदें - पदे ११० ते १२०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्री दत्तात्रेयाचीं पदें - पदे १२१ ते १३३\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nसाधनोपदेशपर पदें - पदे १३४ ते १४०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nसाधनोपदेशपर पदें - पदे १४१ ते १५०\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nसाधनोपदेशपर पदें - पदे १५१ ते १६२\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्रीसद्‍गुरू कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदरकरमहाराज यांचा सचरित्र समग्र कवितासंग्रह\nस्त्री. मोहाच्या झाडाचें फळ .\nपापा पासून मुक्त होण्यासाठी काय उपाय करावेत\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणचाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय अडतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सदतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय छत्तिसावा\nश्रीसिद्धचरित्रातील आणखी कांहीं ठळक पैलू\nश्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व\nश्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ \nश्रीज्ञानोबा माउलींचा ` वंशविस्तार '\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2020/05/blog-post_9.html", "date_download": "2020-05-29T19:35:56Z", "digest": "sha1:VVBBJMWNQ7VFV7CLH7PBITC24CGIYTRO", "length": 16570, "nlines": 136, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: लेटेस्ट : केवळ प्रौढांसाठी : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nलेटेस्ट : केवळ प्रौढांसाठी : पत्रकार हेमंत जोशी\nलेटेस्ट : केवळ ���्रौढांसाठी : पत्रकार हेमंत जोशी\nमी तर तसे जाहीर सांगितलेच आहे कि कोरोना काळात एखाद्या अडचणीत किंवा संकटात सापडलात तर माझ्याशी अवश्य संपर्क साधावा त्यात मी पडलो राजकीय पत्रकार त्यामुळे लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर अनेक गमतीशीर देखील फोन आलेत, अदयाप तसे मी त्यांना माझ्या स्वभावानुसार उत्तर दिलेले नाही पण देणार नाही याची आता मला माझीच शाशवती वाटत नाही. माझा एक मित्र आहे विशेष म्हणजे तोही बऱ्यापैकी नावाजलेला पत्रकार आहे आणि त्याला नको त्या बायकांकडे जाण्याचा सुरुवारीपासून नाद आहे, अर्थात हा नाद अनेक पुरुषांना असतो त्यांत नवल ते कसले नरिमन पॉईंट सारख्या ठिकाणी देखील असे घडू शकते अगदी माझ्या कार्यालयाशेजारच्या इमारतीमध्ये जे मसाज पार्लर आहे तेथे हॅप्पी एंडिंग करून घ्यायला कोण कोण येते तुम्हाला नावे सांगितलीत तर तुम्ही आश्चर्याने तोंडात बोटे घालाल कारण या बड्या मंडळींना त्याठिकाणी घेऊन जाणारा मंत्रालयातील एक दलाल तो देखील माझ्या परिचयाचा असल्याने मला अगदी सहज नावें समजलीत. तर तो पत्रकार मित्र जगात कोठेही गेला तरी सर्वात आधी त्या त्या ठिकाणचे रेड लाईट एरिया नेमके कसे आणि कोठे याची सर्वात आधी माहिती घेऊन मोकळा होतो...\nफार पूर्वी हा पत्रकार मुंबईत फोर्ट परिसरात त्याकाळी असलेल्या एका अशा बदनाम मसाज पार्लर मध्ये नियमित जात असल्याने तेथल्या एका मणिपाल वरून आलेल्या तरुणीचा त्याच्यावर जीव जडला. एवढा जीव जडला कि हा तिला टीप सुद्धा चेकने देत असे. हा जेव्हा केव्हा तिच्याकडे जायचा ती त्याला हमखास त्याचे व्हिजिटिंग कार्ड मागायची आणि हा चतुर पत्रकार उगाच पुढल्या भानगडी नको म्हणून कार्ड द्यायला टाळाटाळ करीत असे. शेवटी एक दिवस तिने खूप हट्ट केल्याने याने खिशातून एक कार्ड काढले आणि तिच्या हाती सोपवून मोकळा झाला कारण त्यानंतर त्याला तेथे जायचे नव्हते त्याने दुसरे पार्लर शोधून\nठेवलेले होते. पुढले अत्यंत महत्वाचे म्हणजे ते त्याचे व्हिजिटिंग कार्ड नव्हते ते मंत्रालायात सुंदर तरुण पत्नीला कायम सोबत ठेवून मोठी दलाली करणाऱ्या, एका स्वतःला बडा नेता म्हणवून घेणाऱ्या दलालाचे ते कार्ड होते, त्या दलालाचा नेमका पेशा मला येथे सांगायचा नाही त्यामुळे ते नाव अनेकांच्या लगेच लक्षात येईल. या पत्रकाराचे तिच्याकडे जाणे बंद झाल्याने ती त्या कार्ड वर असलेल्या दूरध्वनीवर संपर्क साधून त्या दलालाशी हा पत्रकार मित्र समजून नको नको ते फाजील बोलायची...\nस्वतःच्या बायकोला मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे पुढे करणारा हा दलाल का म्हणून अशा पार्लर्स मध्ये जाईल, तो तिच्या फोनमुळे अस्वस्थ होत असे, शेवटी एक दिवस त्याने तिला सरळ सरळ सांगून टाकले कि जेथे मलाच माहित नाही कि माझ्या बायकोला झालेली मुले माझी आहेत किंवा नाहीत तेथे मी का म्हणून तुझ्याकडे येईल, पुढे एक दिवस ती अचानक या पत्रकाराला कुठेतरी भेटली आणि घडलेला किस्सा तिने त्याला सांगितला. अर्थात हेच ते बाहेरख्याली पुरुष ज्यापद्धतीने साळसूदपणे आपापल्या बायकांसमोर सारे काही वाईट धंदे करून आदर्श पती म्हणून पाठ थोपटवून घेतात. मूळ मुद्द्याकडे आता वळतो. यादिवसात अनेकांचे नको त्या कामांसाठी जेव्हा फोन येतात मला वाटते आता मी देखील तेच करतो त्या पत्रकारासारखे, असे गमतीदार दूरध्वनी क्रमांक देऊन मोकळा होतो. एकाला पूजेसाठी भटजी हवा आहे त्याला भट ब्राम्हणांची नफरत करणार्याचा नंबर देऊन मोकळा होतो. अनेकांना दारू हवी असते, मला ज्या पद्धतीने ते सांगतात जसे काही मी हातभट्टी चालवणारी आंटी आहे. ज्यांनी उभ्या आयुष्यात दारूचा थेम्ब पण तोंडात घेतला नाही मला वाटते अशा काही मित्रांचे नंबर देऊन मोकळे व्हावे. दारूची दुकाने सुरु होऊन पुन्हा बंद होणार हे दारू विक्रेत्यांना नेमके माहित असल्याने अलीकडे दुकाने सुरु होताच जी झुंबड उडाली त्यात प्रामुख्याने दारू विक्रेत्यांचीच माणसे उत्पादन शुल्क खात्याला हाताशी धरून उभी करण्यात आली होती आता त्याच बाटल्या दहा पट किमतीने विकल्या जाणार आहेत यात तिळमात्र शंका नाही. ज्यांना हातभट्टी किंवा देशी दारू शिवाय काहीही चालत नाही अशा गरिबांनी त्या दोन तीन दिवसात सुटकेस पोती इत्यादी भरून जी लाखो रुपयांची दारू विकत घेतली तो मोठा दारू घोटाळा झाला एवढेच याठिकाणी सांगतो, त्यावर विस्तृत नक्की पुढे कधीतरी...\nतूर्त एवढेच : हेमंत जोशी.\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसल��, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nराज्यातला राजकीय गोंधळ : पत्रकार हेमंत जोशी\nगायकवाड निर्दोष : पत्रकार हेमंत जोशी\nउद्धवजी इकडे लक्ष घाला : पत्रकार हेमंत जोशी\n आता काय तर उद्धवा : पत्रकार हेमंत जोशी\nखडसे खतरे में : भाग २: पत्रकार हेमंत जोशी\nघराला घरपण देणारा कोरोना : पत्रकार हेमंत जोशी\nखडसे भी खतरेमें : पत्रकार हेमंत जोशी\nअशी हि मीडिया : भाग २: पत्रकार हेमंत जोशी\nहिंदुत्व खतरेमें : पत्रकार हेमंत जोशी\nअशी हि मीडिया : भाग १: पत्रकार हेमंत जोशी\nलेटेस्ट : केवळ प्रौढांसाठी : पत्रकार हेमंत जोशी\nशिवभोजन थाळी कि घोटाळी : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/category/tie-life-style/", "date_download": "2020-05-29T21:09:15Z", "digest": "sha1:IBBW6KCGU6KV7KRPRTGH7QG54DQR5GD6", "length": 10095, "nlines": 122, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "Life Style – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nकरिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा ‘या’ गोष्टीसाठी केला होता सौदा, कारण वाचून व्हाल हैराण\nलॉकडाउनमध्ये मजूरांसाठी देवदूत बनलेला सोनू सूद आहे ‘इतक्या’ कोटींचा मालक.\nसोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकणारे ‘हे’ चिमुरडे आहेत तरी कोण\nवयाच्या विशीत शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर दिसायची अशी, फोटो पाहून म्हणाल वा क्या बात है\nपहा फोटो : गोलमटोल ‘गुड्डी’ आता दिसते अधिकच सुंदर, वाचा कॉमेडियन गुड्डी मारूती नावामागची इंटरेस्टिंग कथा\nतुमचं ‘हे’ बोट सांगणार कोरोनामुळं मृत्यू होणार की नाही, शास्त्रज्ञांचा नवा दावा\nअभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी आहे डॉक्टर, कोरोनाच्या लढाईत दिलंय मोलाचं ‘हे’ योगदान\n‘या’ 22 चांगल्या सवयी असल्यास शनीचा प्रकोप होतो दूर\nसाऊथच्या ‘या’ सर्वाधिक महागड्या अभिनेत्यासोबत आलिया भट्ट करणार रोमान्स…\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\nलॉकडाऊन संपल्यानंतर कपल्स सगळ्यात आधी काय करणार ‘असे’ असतील लव बर्ड्सचे प्लॅन्स\nलॉकडाऊन संपल्यानंतर कपल्स सगळ्यात आधी काय करणार ‘असे’ असतील लव बर्ड्सचे प्लॅन्स\nसध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे लोकांना घरी बसण्याशिवाय पर्याय नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. अशी स्थिती…\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nमराठी चित्रपट श्रुष्टीतील ‘या’ भावा-बहिणींच्या जोड्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\nलई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nकरिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा ‘या’ गोष्टीसाठी केला होता सौदा, कारण वाचून व्हाल हैराण\nलॉकडाउनमध्ये मजूरांसाठी देवदूत बनलेला सोनू सूद आहे ‘इतक्या’ कोटींचा मालक.\nसोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकणारे ‘हे’ चिमुरडे आहेत तरी कोण\nवयाच्या विशीत शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर दिसायची अशी, फोटो पाहून म्हणाल वा क्या बात है\nपहा फोटो : गोलमटोल ‘गुड्डी’ आता दिसते अधिकच सुंदर, वाचा कॉमेडियन गुड्डी मारूती नावामागची इंटरेस्टिंग कथा\nलॉकडाउनमध्ये मजूरांसाठी देवदूत बनलेला सोनू सूद आहे ‘इतक्या’ कोटींचा मालक.\nसोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकणारे ‘हे’ चिमुरडे आहेत तरी कोण\nवयाच्या विशीत शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर दिसायची अशी, फोटो पाहून म्हणाल वा क्या बात है\nपहा फोटो : गोलमटोल ‘गुड्डी’ आता दिसते अधिकच सुंदर, वाचा कॉमे��ियन गुड्डी मारूती नावामागची इंटरेस्टिंग कथा\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nमराठी चित्रपट श्रुष्टीतील ‘या’ भावा-बहिणींच्या जोड्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\nलई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nऔरंगाबादची कन्या असलेली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आहे गुगल इंडियाची हेड\nकरिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा ‘या’ गोष्टीसाठी केला होता सौदा, कारण वाचून व्हाल हैराण\n‘अंडरवर्ल्ड’शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली होती नष्ट, आता करत आहे हे काम…\nसंघर्ष: आपल्या करिअर च्या सुरुवातीला हार्दिक जोशी म्हणजेच “रानादा” या बॉलीवुड अभिनेत्या च्या मागे डांस केला होता\nमूळशी पॅटर्न’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका\nत्या एका फोटो मुळे ‘ममता कुलकर्णी’ रातोरात बनली सुपरस्टार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/nokia-claims-world-record-live-5g-mobile-speed-of-4-7gbps/articleshow/75860009.cms?utm_source=mostreadwidget", "date_download": "2020-05-29T20:07:16Z", "digest": "sha1:DUTLHHP6QET7THYBFZA6SGF2NKQQ65ZZ", "length": 12152, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनोकियाने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड, सर्व कंपन्यांना टाकले मागे\nजे भल्याभल्या कंपन्यांना जमलं नाही ते नोकिया कंपनीने करून दाखवलं आहे, असा दावा स्वतः नोकिया कंपनीने केला आहे. जगातील सर्वात जास्त फास्ट ५जी नेटवर्क आपल्याला मिळाल्याचा दावा नोकिया कंपनीने केला आहे.\nनवी दिल्लीः फिनलँडची टेक कंपनी नोकियाने एका नवीन वर्ल्ड रेकॉर्डची घोषणा केली आहे. नोकियाला स्मार्टफोनवर जगातील सर्वात जास्त 5G स्पीड ओवर-द-एयर नेटवर्क मिळाली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. कंपनीला टेक्सासच्या डल्लास मध्ये सर्वात जास्त 5G कनेक्शन स्पीड मिळाली आहे. त्यामुळे मागील सर्व रेकॉर्ड मोडले गेले आहेत. नोकियाने सांगितले की, कंपनीकडून कमर्शल 5G सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या मदतीने 5G सॉफ्टवेअर स्पीडची चाचणी करण्यात येत होती. आणि आता ही स्पीड ४.७ Gbps पर्यंत पोहोचली आहे.\nवाचाः एअरटेलचे नवीन प्लान, फ्री कॉलिंगसह अनलिमिटेड व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंग\nकंपनीकडून 800MHz कमर्शल मिलीमीटर वेव 5G स्पेक्ट्रम आणि ड्यूल कनेक्टिविटी (EN-DC)फंक्शनॅलिटीच्या मदतीने या स्पीडची चाचणी करण्यात आली. EN-DC च्या मदतीने डिव्हाईस लागोपाठ 5G आणि LTE नेटवर्क्सने कनेक्ट होऊ शकणार आहे. याच्या मदतीने दोन्ही एयर इंटरफेस टेक्नोलॉजीवर डेटा ट्रान्समिट आणि रिसिव्ह केला जावू शकतो. याचाच अर्थ डिव्हाईस 5G किंवा LTE ने कनेक्ट होऊन आणखी चांगली सेवा युजर्संना देली जाऊ शकते.\nहुवेईकडे होता वर्ल्ड रेकॉर्ड\nगेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये हुवेईने 5G स्पीडचा नवीन वर्ल्ड रेकॉर्ड बनवल्याचा दावा केला होता. हुवेईला स्पीड टेस्टवेळी २.९६ Gbps ची स्पीड मिळाली होती. अनेक टेलिकॉम कंपन्यांकडून ५जी स्पीड टेस्ट करण्यात आली. परंतु, नोकियाची टॉप स्पीड बाकीच्या कंपन्यांपेक्षा किती तरी पट अधिक आहे. नोकियाचा एअरस्केल रेडिओ अॅक्सेस इंडस्ट्री लिडिंग आणि कमर्शल अँड-टू-अँड ५जी सॉल्यूशन आहे. ज्यात ऑपरेटर्स ग्लोबली ५जी स्पेक्ट्रम असेट्सचा वापर करता येणार आहे, असे नोकियाने म्हटले आहे.\nवाचाःहुवेईचा रेकॉर्डब्रेक सेल, १.५ कोटींहून अधिक 5G स्मार्टफोनची विक्री\n४ जीपेक्षा १० पट अधिक वेगवान\nनवीन रेकॉर्डवरून एक स्पष्ट झाले आहे की, 5G च्या मदतीने टॉप स्पीड आतापर्यंत डिव्हाईसेसमधून मिळालेली नाही. याची क्षमता अधिक आहे. लवकरच बाकी देशात ५ जी स्पेक्ट्रम आणि या संदर्भातील हार्डवेअरमध्ये सुधारणा करून युजर्संना जबरदस्त अनुभव मिळू शकतो. रिपोर्ट्समध्ये म्हटले की, ५ जी नेटवर्क आधीच्या ४ जी नेटवर्कच्या तुलनेत १० पट अधिक फास्ट असू शकते. या प्रमाणे ५जी कनेक्शनच्या मदतीने युजर्संना 10Gbps पर्यंत टॉप स्पीड दिली जाऊ शकते.\nवाचाः108 MP कॅमेऱ्याचे ५ जबरदस्त स्मार्टफोन, जाणून घ्या सविस्तर\nवाचाःBSNLचा जबरदस्त प्लान, रोज मिळणार १.८ GB डेटा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nजिओ फायबरचा मोठा धमाका, आता म���ळणार डबल डेटा...\nसॅमसंगचे स्वस्तातील दोन फोन होताहेत लाँच, किंमत ९००० ₹...\nBSNL च्या या प्लानमध्ये ६०० दिवसांपर्यंत फ्री कॉलिंग, स...\nजिओचा जबरदस्त प्लानः ७३० GB डेटा आणि १ वर्षांपर्यंत रिच...\nWhatsapp मध्ये जबरदस्त फीचर, स्कॅन करताच सेव्ह होणार नं...\nएअरटेलचे नवीन प्लान, फ्री कॉलिंगसह अनलिमिटेड व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80_(%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE)", "date_download": "2020-05-29T21:19:39Z", "digest": "sha1:ORYJVHYV75UEKTQLZPZC4AWQ62MMA7KK", "length": 21952, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तारामती (किल्ला) - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख महाराष्ट्रातील तारामती किल्ला याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, तारामती (निःसंदिग्धीकरण).\nठिकाण अहमदनगर जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nतारामती हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला पुणे, नाशिक आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर स्थित आहे. हा किल्ला पूर्ण किल्ला नसून हरिश्चंद्रगडावरील तीन शिखरांपैकी एक आहे.\nपुणे, ठाणे आणि अहमदनगर या तीन जिल्ह्यांच्या सीमा जेथे एकत्र येतात तेथून सह्याद्रीची एक उपरांग पूर्वेकडे धावते. ही रांग बालाघाटची रांग म्हणून ओळखली जाते. या भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या रांगेच्या सुरवातीलाच हरिश्चंद्रगड हा किल्ला आहे. त्यातील एक शिखर तारामती नावाने ओळखले जाते\nहरिश्चंद्र आणि रोहीदास हे इतर दोन शिखरवजा बालेकिल्ले आहेत.\nसह्याद्रीच्या मुख्य रांगेवर असलेला हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून १४२४ मीटर उंच आहे. गडावर जाण्यासाठी तीन चार वाटा सध्या प्रचलित आहेत. त्यापैकी पाचनई कडील वाट आणि खिरेश्वरकडून जाणारी वाट दुर्गप्रेमी मंडळींना सोयीची आहे. मोठ्या प्रमाणावर खिरेश्वरकडूनच राबता जास्त आहे.\nकल्याण -अहमदनगर असा राजरस्ता माळशेज घाटातून जातो. या घाटाच्या माथ्यावर खुबीफाटा आहे. या खुबीफाट्यावरुन खिरेश्वरला जाता येते. तसेच पुण्याकडून खिरेश्वरपर्यंत एस.टी. बसेसचीही सोय आहे. खुबीफाट्यावरून खिरेश्वरकडे निघाल्यावर वाटेत आश्रमशाळा आहे. अडचणीच्या वेळेस येथे विनंतीवरून मुक्कामाची सोय होवू शकते. याच वाटेच्या बाजूला प्राचीन मंदिरही आहे.\nहरिश्चंद्रगडाचा माथा अतिशय विस्तीर्ण असल्यामुळे तो खालून एकदम भव्य दिसतो. त्याच्या पुर्व बाजूला इंग्रजी यु आकाराची खिंड होय. ही खिंड म्हणजे प्रसिद्ध टोलार खिंड होय. ही खिंड पुणे आणि नगर जिल्ह्यांमधील दुवा आहे.\nपायथ्यापासून टोलार खिंडीत पोहोचेपर्यंत तास दीडतास लागतो. वाटेत कोठेही पाणी नाही. त्यामुळे येतानाच पाण्याच्या बाटल्या सोबत बाळगाव्या लागतात. हा सर्व परिसर जंगलाचा आहे. या भागात वाघाचा वावरही असतो असे सुचविणारे एक वाघाचे शिल्प असलेला दगड टोलार खिंडीत उभा केलेला आहे. खिंडीतून पुढे वाट कोथळ्याकडे जाते. खिंडीच्या पश्चिमेकडे कड्यावर चढणारी वाट आपल्याला हरिश्चंद्रच्या माथ्यावर घेवून जाते. खिंडीतून चढणारी वाटेवर खडकात पायठाण्या खोदलेल्या आहेत. येथून अर्ध्या तासातच आपण तटबंदीच्या आत पोहोचतो.\nयेथून पश्चिमेकडे धोपटमार्गाने ३-४ कि. मी. चालत जावे लागते. या मार्गावर बऱ्याच ठिकाणी दिशादर्शक बाणही रंगवलेले आहेत. या धोपटमार्गाने आपण तारामती शिखराच्या पदरात पोहोचतो. येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे.\nहरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे. येथे पाणी असल्यामुळे मुक्काम करण्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी सोयीचे आहे.\nमंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते. या थंडगार पाण्यामधून पिंडीला प्रदक्षिणा मारता येते.\nहरिश्चंद्रगडाचे सर्वात जास्त आकर्षक ठिकाण म्हणजे पश्चिमेकडे असलेला कडा. हा कडा कोकण कडा म्हणून ओळावला जातो. तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा कडा मध्यभागी जवळजवळ ७५ फूट अंतर्वक्र आहे. कड्याच्या माथ्यावर झोपूनच (आणि जपूनच) याचे विराट रुप पहावे लागते. येथून स्वच्छ हवेमध्ये कल्याण पर्यंतचा प्रदेश दिसतो.\nहरिश्चंद्रगडावरुन शिवनेरी, हडसर, चावंड, निमगिरी, सिंदोळा, जीवधन, गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड, माहुलीगड, अलंग, कुलंग, मदनगड, कलाडगड, भैरवगड (मोरोशी) तसेच भैरवगड (शिरपुंजे), कुंजरगड असे किल्ले दिसतात.\nगडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे अविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे. [१]\n४ गडावर जाण्याच्या वाटा\n५ सूचना / अधिक माहिती\nमहाराष्ट्रातील इतर पारंपारिक किल्ल्यांपासून हा किल्ला वेगळा आहे. इतर किल्ल्यांमध्ये आढळणारी तटबंदी येथे दिसत नाही. या किल्ल्यावर प्राचीन लेणी आहेत तसेच साधारणपणे १२व्या शतकापेक्षा जुने शालिवाहन काळातील शिवमंदिर आहे. सह्याद्रितील अंत्यंत दुर्गम किल्ला म्हणून याची ओळख आहे. या किल्ल्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकणकडा. ३००० फुटांपेक्षाही उंच असा हा कडा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा म्हणून ओळखला जातो. हा कडा इंग्रजीतील यु 'U' आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसुन बाह्य गोल आकाराचा आहे. समोरुन बघितला तर नागाच्या फण्यासारखा हा कडा दिसतो.\nचार खांब - चार युगांचे प्रतिक\nसूचना / अधिक माहिती[संपादन]\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवग��\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nविजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआ���्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०१९ रोजी १८:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aarogya.com/marathi/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87.html", "date_download": "2020-05-29T19:44:12Z", "digest": "sha1:EBUKKULLRXGBLOX5KVFXIF3UGHNERAES", "length": 8286, "nlines": 137, "source_domain": "www.aarogya.com", "title": "निती तत्वे - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nडॉक्टर व रूग्ण या नातेसंबंधा मधील पुढाकार\nडॉक्टर व रूग्णांबाबतीतील वैद्यकीय धोके\nडॉक्टरांचे कुटुंब, मित्र आणि कामगारांची काळजी\nमरणासन्न अवस्थेतील रूग्णांची काळजी\nआयुष्य वाढविणारे उपचार यातील समस्या\nडॉक्टर व शासन यातील संबंध\nविमा: तुम्हांला माहीत आहे का\nमेडिकल इन्शुरन्स कंपन्यांनी पॉलिसीजवरील 'प्रिमियम' विमा रकमेच्या (’सम ऍश्युअर्ड’) बऱ्याच टक्क्यांनी वाढविला आहे. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्���म देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mpsc-bharti-sarav-paper-21/", "date_download": "2020-05-29T21:02:56Z", "digest": "sha1:UHSG32KVU3PCKIOUJQN57MQ3VYJWYHDI", "length": 15396, "nlines": 446, "source_domain": "mahabharti.in", "title": "MPSC Bharti Sarav Paper 21 - महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २१", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २१\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २१\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २१\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २१\nविविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nखालीलपैकी कोणते संप्रेरक पुरुषांमध्ये असते\nलोकलेखा समितीवर शासनाचे किती प्रतिनिधी नेमलेले असतात(राज्य सेवा मुख्य २०१२)\nघटकराज्याच्या महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात\nवनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक मिळविला आहे\nखालीलपैकी कोणमध्ये लोकसभेची एेकच जागा आहे\nदादर आणि नगर हवेली\nलोकप्रिय मराठी दैनिक सकाळचे संस्थापक कोण होते\nप्रतिक्षिप्त मार्ग कोणत्या भागात तयार होतो\n४४ व्या घटनादुरूस्तीने कोणत्या मुलभूत हक्कांचे निरसन करण्यात आले\nमालमत्तेचा मूलभूत हक्क कोणत्या घटनादुरुस्ती नुसार वगळण्यात आला\nभारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते\nभारतीय वनसेवेची निर्मिती कधी करण्यात आली\nकोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले\nखालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या\n१९३५च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती\nसंविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते\nगर्भधारणेच्या कितव्या आठवड्यापर्यंत सुरक्षित गर्भपात करता येतो\n३१ मे २०१२ रोजी विरोधी पक्षांनी भारत बंद मुख्यत्त्वे का पुकारला होता\nभारताच्या नियञंक व महालेखा परिक्षकाला संविधानाच्या …………… या कलमांद्वारे विशेष दर्जा दिला ग��ला आहे.\nएकूण किती राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लोकसभेची एकच जागा आहे\nभारत सरकार कायदा , १९३५ प्रमाणे केलेल्या मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा २० जुलै १९३७ रोजी कुठे झाली \nकोणत्या घटनादुरुस्तीने १८ वर्षावरील युवकांना मतदानाचा अधिकार दिला\nवृत्तपञ या प्रसारमाध्यमाला खालील लेखकाने लोकशाहीचा धर्मग्रंथ म्हटले जाते\nभाषण व मतप्रदर्शनाच्या स्वातंञ्यावर कोणत्या कारणासाठी प्रसंगी मर्यादा घालणे अपरिहार्य ठरले \nवरीलपैकी सर्व विधाने योग्य\nभारताच्या संचित निधीतील खर्च आकारणीमध्ये समावेश कोणाचा होवू शकतो\nराष्ट्रपती चे मानधन व भत्ते\nराज्यसभा सभापतीचे वेतन भत्ते\nभारताचे नियञंक व महालेखा परीक्षाचे वेतन व भत्ते\nसंविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nमाझा प्रश्न असा आहे कि पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी कमीतकमी किती वेळ अभ्यास करावे आणि कसे करावे\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/at-last-rains-start-in-konkan/articleshow/64389141.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-05-29T21:10:14Z", "digest": "sha1:PU4RACH72ZL7RKLNZU44CB7PQAPHTVT6", "length": 11431, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरोज दाटून येणाऱ्या ढगांकडे पाहत आज पाऊस पडेल, उद्या पडेल असा स्वतःला दिलासा देणाऱ्या राज्यातील नागरिकांसाठी हवामान विभागाने शुभवर्तमान दिले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे सध्या मान्सूनपूर्व पाऊस पडत असून महाराष्ट्र आणि गोव्यात सहा जूनपासून पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर सहा ते आठ जूनदरम्यान काळात मान्सून गोवा आणि राज्यात दाखल होण्याचे पूर्वानुमान बुधवारी हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले.\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nरोज दाटून येणाऱ्या ढगांकडे पाहत आज पाऊस पडेल, उद्या पडेल असा स्वतःला दिलासा देणाऱ्या राज्यातील नागरिकांसाठी हवामान विभागाने शुभवर्तमान दिले आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे सध्या मान्सूनपूर्व पाऊस पडत असून महाराष्ट्र आणि गोव्यात सहा जूनपासून पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर सहा ते आठ जूनदरम्यान काळात मान्सून गोवा आणि राज्यात दाखल होण्याचे पूर्वानुमान बुधवारी हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले.\nहवामान विभागाकडून बुधवारी जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाचे पूर्वानुमान जाहीर करण्यात आले. या कालावधीमध्ये दीर्घकालीन सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस असेल असे भाकीत वर्तवण्यात आले आहे. या अनुमानानुसार यंदा एकंदर पाऊस समाधानकारक असेल असा अंदाज आहे. वायव्य भारतात १०० टक्के, मध्य भारतात ९९ टक्के, दक्षिण द्विपकल्पाजवळ ९५ टक्के तर ईशान्य भारतात ९३ टक्के पावसाचा अंदाज आहे. जुलैमध्ये देशभरात १०१ टक्के तर ऑगस्टमध्ये ९४ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज या पूर्वानुमानानुसार जाहीर करण्यात आला आहे. बुधवारी मान्सूनने कर्नाटकचा किनारपट्टीवरील बहुतांश भाग व्यापला. तसेच दक्षिणेकडील कर्नाटकचा प्रदेश, तामिळनाडूच्या अंतर्गत भागातही मान्सून दाखल झाला आहे.\nआज दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी, सिंधुदुर्गात वादळी पावसाचा अंदाज आहे. रायगडमध्ये मात्र वातावरण कोरडे असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.\nमिकुन गोव्यात आल्याची अफवा\nसोशल मीडियावर सध्या मिकुनू चक्रीवादळ गोव्याजवळ सरकल्याच्या जोरदार चर्चा रंगत आहेत. मात्र मिकुनू चक्रीवादळाचे कमी दाबाच्या पट्ट्यात २७ मे रोजी रूपांतर झाले होते. हे चक्र��वादळ सौदी अरेबिया, ओमान-येमेनच्या दिशेने सरकले होते. मात्र हे वादळ गोव्यावर येऊन आदळणार असल्याच्या अफवा अजूनही पसरवल्या जात आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nमध्य रेल्वेचे प्रवासी वाढलेमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2020-05-29T21:15:41Z", "digest": "sha1:VRJO53TW3GULM3LIYKM2A4CWL2WAYKUG", "length": 3215, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय लोहमार्ग संस्था - विकिपीडिया", "raw_content": "\n\"भारतीय लोहमार्ग संस्था\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nभारतीय लोहमार्ग संस्था- मध्य विभाग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ जून २००५ रोजी १५:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाई�� लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/fault-in-elevator-in-dr-kashinath-ghanekar-natyagrah-theatre-director-viju-mane-zws-70-2027123/", "date_download": "2020-05-29T20:47:44Z", "digest": "sha1:J6IQMLBMS3BJMD2BHSWP52W3FC3YX2QQ", "length": 13516, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Fault in Elevator in Dr Kashinath Ghanekar Natyagrah Theatre director Viju Mane zws 70 | डॉ. घाणेकर नाटय़गृहाच्या उद्वाहनात बिघाड | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nडॉ. घाणेकर नाटय़गृहाच्या उद्वाहनात बिघाड\nडॉ. घाणेकर नाटय़गृहाच्या उद्वाहनात बिघाड\n२०१६ मध्ये नाटय़गृहाच्या छताचे प्लॅस्टर कोसळले होते.\nडॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह\nनाटय़दिग्दर्शक विजू माने यांचा अनुभव\nठाणे : विविध दुर्घटना आणि वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे चर्चेत असणारे डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नाटय़गृहात असलेल्या उद्वाहनात सोमवारी अचानक बिघाड झाल्याने दिग्दर्शक विजू माने हे अर्धा तास अडकून पडले होते. त्या वेळी आलेला अनुभव विजू माने यांनी फेसबुकवरून मांडला व घाणेकर नाटय़गृहाच्या व्यवस्थापनाविरोधात रोष व्यक्त केला.\nनाटय़गृहाच्या लघुप्रेक्षागृहात सोमवारी ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयातर्फे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विजू माने यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या एका स्वयंसेवकासोबत विजू माने नाटय़गृहाच्या उद्वाहनाने येत असताना अचानक ते बंद पडले व त्यातून मोठा आवाज येऊ लागला. माने यांनी आपत्कालीन कळ दाबल्यानंतर सुरक्षारक्षकांनी धाव घेऊन विद्युतप्रवाह बंद केला. मात्र, उद्वाहन मध्यावर आणून माने व इतरांची सुटका होईपर्यंत अर्धा तास गेला.\nश्वास गुदमरून टाकणाऱ्या या घटनेचे कथन विजू माने फेसबुकवरील एका पोस्टमधून केले व नाटय़गृह व्यवस्थापनावर नाराजीही व्यक्त केली. या घटनेबाबत बाबत अधिक माहितीसाठी डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता संपर्��� होऊ शकला नाही.\n* घोडबंदर भागातील नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी काही वर्षांपूर्वी डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह उभारण्यात आले. दुरुस्तीच्या कामासाठी हे नाटय़गृह सातत्याने बंद ठेवावे लागत असल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत.\n* २०१६ मध्ये नाटय़गृहाच्या छताचे प्लॅस्टर कोसळले होते.\nगेल्या वर्षी नाटय़गृहातील लघू प्रेक्षागृहाच्या छतातून पाणी गळती होत होती.\n* जुलै महिन्यात अभिनेते भरत जाधव यांच्या ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान नाटय़गृहाची वातानुकूलित यंत्रणा बंद पडली होती.\nडॉ. काशिनाथ नाटय़गृहाच्या दुरवस्थेबाबत महापालिका प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार केला असून नाटय़गृहात कोणतीही सुधारणा झालेली नाही. महापालिकेवर सध्या महापौर असलेले नरेश म्हस्के हे स्वत: कलाकार आहेत. त्यांनी तरी निदान नाटय़गृहाकडे लक्ष द्यावे.\n– विजू माने, नाटय़ आणि सिने दिग्दर्शक\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 डोंबिवलीत फेरीवाले पुन्हा रस्त्यावर\n2 मदरशामध्ये लहान मुलांना अमानुष मारहाण\n3 वसईत नाताळ सणाच्या आगमनाची तयारी\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/other/sachins-father-used-to-teach-marathi-literature-to-upsc-students-recall-told-by-ips-officer/", "date_download": "2020-05-29T20:25:32Z", "digest": "sha1:ML2MRKT357NIDV55SNWZFLQAKRGV6Y3Y", "length": 15155, "nlines": 196, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "सचिनचे वडील UPSC च्या विद्यार्थ्यांना मराठी लिटरेचर शिकवायचे; IPS अधिकार्‍याने सांगितली आठवण - Hello Maharashtra", "raw_content": "\nसचिनचे वडील UPSC च्या विद्यार्थ्यांना मराठी लिटरेचर शिकवायचे; IPS अधिकार्‍याने सांगितली आठवण\nसचिनचे वडील UPSC च्या विद्यार्थ्यांना मराठी लिटरेचर शिकवायचे; IPS अधिकार्‍याने सांगितली आठवण\n तेलंगणातील राचकोंडा जिल्ह्याचे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांनी आपल्या इंस्टाग्राम अकॉउंट वरून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्या क्षणाची आठवण त्यांनी सांगितली आहे. त्यांची आणि सचिनची भेट किती महत्वपूर्ण आणि भावनिक होती हे त्यांच्या फोटोखालील आशयाने लक्षात येते. त्यांचे आणि सचिन सोबत असणारे विशेष नातेही त्यांनी या पोस्टद्वारे सांगितले आहे. हैद्राबाद येथील उप्पल क्रिकेट मैदानावर २२ मे २०१७ रोजी ते सचिनला भेटले होते.\nमहेश भागवत यांनी त्यांची यूपीएससीची तयारी मुंबई येथे केली होती. त्या काळातली एक विशेष आठवण त्यांनी शेअर केली. सचिनचे वडील प्रसिद्ध कादंबरीकार रमेश तेंडुलकर यांच्याकडून महेश भागवत यांनी मराठी विषयाचे धडे घेतले आहेत. त्यामुळे सचिनची भेट झाल्यावर रमेश तेंडुलकर यांच्या आठवणी जाग्या झाल्या. यावेळी तो भावुक झाल्याचे त्यांनी त्यांच्या पोस्टद्वारे सांगितले. हैद्राबाद मध्ये आयपीएल च्या अंतिम सामन्याच्या वेळी दोघांची भेट झाली होती. या भेटीदरम्यान त्यांनी मुंबई इंडियन्स च्या विजयासाठी त्याचे अभिनंदन केल्याचेही त्यांनी लिहिले आहे.\nहे पण वाचा -\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\n१९ वर्षांपूर्वी तो KBC चा विजेता होता, आज IPS बनलाय\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nरमेश तेंडुलकर हे मराठीतील ख्यातनाम कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. मुंबईत यूपीएससीची तयारी करीत असताना महेश भागवत यांनी एसआयएसी मध्ये १९९३-९४ च्या दरम्यान त्यांनी रमेश तेंडुलकर यांच्याकडून मराठीचा पाठ घेतला होता. सचिनसोबत भेट म्हणजे रमेशजींच्या आठवणीचा उजाळाही होता. अशा पद्धतीने त्यांचे व सचिनचे विशे��� नाते त्यांनी शेअर केले आहे.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.\nआयपीएलइंस्टाग्रामएसआयएसीतेलंगणातेलंगणा आयपीएस अधिकारीमहेश भागवतमुंबईमुंबई इंडियन्स\nदेशासाठी पदक जिंकणाऱ्या ललिता बाबरचा एक वर्षांचा मुलगासुद्धा ‘कोविड योद्धा’ बनतो तेव्हा..\nमुंबई लोकल सुरु करा शरद पवार, उद्धव ठाकरे रेल्वेमंत्र्यांशी बोलणार\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी चिनी जनता गेली दारिद्र्य…\n१९ वर्षांपूर्वी तो KBC चा विजेता होता, आज IPS बनलाय\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nफायनल इयरचा झोल | विद्यार्थी बिनविरोध पुढे की परीक्षा होणारच\nPM-KISAN योजनेतून ६ हजार रुपये मिळवण्यासाठी ‘इथे’ चेक करा यादी; नाव नसेल…\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसंभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nजळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन; शनिवारी…\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार; अजित पवारांचे…\n..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत;…\nमजुरांचा ‘मसीहा’ सोनू सूद मुंबईत फक्त साडे पाच…\nराज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..\nअक्षय कुमार धावला ज्युनिअर आर्टिस्टच्या मदतीला; १५००…\nसाऊथ इंडियन अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\n१९ वर्षांपूर्वी तो KBC चा विजेता होता, आज IPS बनलाय\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशाती��� ७०% कोरोना रुग्ण\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nनरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं…\nभाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown…\nकामगार कायद्यात बदल करणे ही कामगारांची चेष्टा\n‘बॉईज लॉकर रुम’ | मुलं घाणेरडी वागू नयेत म्हणून…\nकोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न…\n वैशाली हॉटेल झाले सुरु\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nतुमच्याकडे BSNL चं सिमकार्ड आहे फ्री मध्ये मिळतोय 5 GB डेटा\nस्थलांतरित कामगारांसाठी गीतकार गुलजार यांची भावनिक कविता\n‘दबंग’मधील व्हिलन ठरतोय रिअल लाईफमधील…\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/bjp-aiadmk-and-other-parties-ready-to-alliance-in-tamilnadu-for-loksabha-elections/articleshow/68065992.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-05-29T21:20:02Z", "digest": "sha1:HKBFKKBT2NY7XVRQ6IBOWKBIAR2ELVWF", "length": 12050, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "निवडणूक 2019: लोकसभाः तामिळनाडूत भाजप-अण्णा द्रमुकची युती\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलोकसभाः तामिळनाडूत भाजप-अण्णा द्रमुकची युती\nलोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्ष व अण्णा द्रमुक पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथील निवडणुका दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून लढणार आहेत.\nतामिळनाडूमध्ये भाजप-अण्णा द्रमुकची युती\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nभारतीय जनता पक्ष व अण्णा द्रमुक पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला\nलोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून युती\nदोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या चर्चेनंतर युतीसंदर्भातील निर्णय जाहीर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखा��ी लोकसभेच्या ४० जागा जिंकण्याचा केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना विश्वास\nलोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्ष व अण्णा द्रमुक पक्षांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. तामिळनाडू आणि पुदुच्चेरी येथील निवडणुका दोन्ही पक्ष युतीच्या माध्यमातून लढणार आहेत.\nमंगळवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर युतीसंदर्भातील निर्णय जाहीर केला. तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्ये ३९ जागा असून, भाजप ५ जागांवर लढणार आहे.\nभाजप, अण्णा द्रमुक, पीएमके आणि अन्य पक्षांशी एकत्र युती झाल्याने आनंद होत आहे. भाजप आणि अण्णा द्रमुक यांच्यातील फलदायी चर्चेनंतर युतीचा मार्ग सुकर झाला. तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमधील लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुका लढण्याचा निर्णय झाला आहे. तीनही पक्ष एकत्रित लढण्यानं निवडणुका लढण्यास बळ प्राप्त होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेच्या ४० जागा आम्ही निश्चितपणे जिंकू, असा विश्वास केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी व्यक्त केला. या बैठकीला पीयूष गोयल यांच्यासह केंद्रीयमंत्री राधाकृष्णन, तामिळनाडू भाजप प्रदेशाध्यक्ष तामिलीसाई सुंदरराजन, अण्णा द्रमुकचे इडप्पी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम आदी नेते उपस्थित होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nपुलवामा: मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, आयईडी भरले...\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी...\n... असा उधळला दहशतवाद्यांचा कट, काश्मीर पोलिसांनी दिली ...\nकरोनाची लक्षणं आढळली, भाजप नेता रुग्णालयात दाखल...\n'मोफत जमिनी लाटणाऱ्या खासगी रुग्णालयांत मोफत इलाज का ना...\nपुलवामा हल्ला आम्हीच केला: जैशचा दावा कायममहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविधानसभा लोकसभा निवडणूक लोकसभा युती भाजप निवडणूक 2019 एआयडीएमके loksabha nivdanuk loksabha election bjp and aiadmk alliance\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/10/Maharashtra-vidhansabha-counting.html", "date_download": "2020-05-29T18:40:38Z", "digest": "sha1:HKDLZ2IA2LAVM3J6SNSTETQMCZBK3PGT", "length": 7531, "nlines": 45, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण; पंचवीस हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती", "raw_content": "\nमतमोजणीची सर्व तयारी पूर्ण; पंचवीस हजारावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती\nवेब टीम : मुंबई\nराज्यात 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या उद्या होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.\nयासाठी पंचवीस हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज दिली.\nमतमोजणी उद्या सकाळी 8 वाजता सुरू होईल. दरम्यान सर्व मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे 2 वेळा प्रशिक्षण देण्यात आले आहे. 269 ठिकाणी 288 केंद्रावर ही मतमोजणी होणार आहे.\nएका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 20 टेबल ठेवण्यात येतात. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक (सुपरवायझर), दोन सहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी आणि प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक असतो.\nमतदारसंघातील 5 बूथच्या व्हीव्हीपॅटमधील चिठ्ठ्यांची मोजणी केली जाते. हे पाच बूथ चिठ्ठी टाकून उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी आणि निरीक्षक यांच्या उपस्थितीत निवडले जातात.\nव्हीव्हीपॅट मधील चिट्ठीतील मते आणि ईव्हीएमवरील मतांची पडताळणी यावेळी केली जाते. प्रारंभी टपाली मते आणि बारकोडद्वारे ईटीपीबी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट) मोजली जातील.\nप्रत्येक टेबलला मतमोजणीसाठी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित राहू शकतात. प्रत्येक टेबलला स्ट्राँग रूमपासून ईव्हीएम ने-आण करण्यासाठी वेगळे कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.\nस्ट्राँग रूम तसेच मतमोजणी केंद्रामध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्ट्रॉंगरूम मधून मतपेट्या बाहेर काढणे मतमोजणी व नंतर पेट्या स्ट्राँग रूममध्ये जमा करणे या सर्व बाबींचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे.\nसंपूर्ण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक (ऑब्झर्व्हर) उपस्थित राहतील. फेरीनिहाय मतमोजणीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील.\nसर्वसामान्यांना मतमोजणीची माहिती मिळावी यासाठी मतमोजणी केंद्राबाहेर ध्वनिक्षेपक लावण्यात आले आहेत.\nमतमोजणी केंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्ट्राँग रूमला केंद्रीय सशस्त्र पोलीस बल, राज्य राखीव पोलीस बल आणि स्थानिक पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/manipur/article/for-proper-growth-of-cucumber-crop-5e4fae91721fb4a955e38bdf", "date_download": "2020-05-29T20:23:00Z", "digest": "sha1:RP3743ITEUMGK4JVXRR4WE565O3MUZ33", "length": 5930, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - काकडी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकाकडी पिकाच्या चांगल्या वाढीसाठी\nशेतकऱ्याचे नाव - श्री. गणेश रामदास वारुंगसे राज्य - महाराष्ट्र टीप - १९:१९:१९ @ १ किलो प्रति दिवस ठिबकद्वारे द्यावे. तसेच चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप (१५ लिटर) या प्रमाणात फवारणी करावी.\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nवेलवर्गीय पिकांमध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव\nभुरी या रोगाची सुरवात प्रथम जुन्या पानापासून होते. पानाच्या दोन्ही पृष्ठभागांवर पिठासारखी पांढरी बुरशी वाढते. प्रादुर्भाव झालेली पाने पिवळी पडून करपतात आणि वेली वाळतात....\nआजचा सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकाकडीपीक संरक्षणआजचा सल्लाकृषी ज्ञान\nकाकडी वर्गीय पिकातील मोझॅक व्हायरस नियंत्रण\nकाकडीवर्गीय पिकात मोसॅक हा विषाणूजन्य रोग आढळून येतो. याच्या प्रादुर्भावामुळे पानांवर तसेच फळांवर गडद हिरव्या आणि फिक्कट हिरव्या रंगाचे चट्टे आढळून येतात तसेच झाडाची...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nकाकडीआजचा फोटोकृषी ज्ञानपीक संरक्षण\nकाकडी पिकामधील पानांवरील ठिपक्यांचे नियंत्रण\nशेतकऱ्याचे नाव - श्री. अंकित कुमार राज्य - उत्तराखंड टीप- झायनेब ७५% डब्ल्यू.पी @६०० ग्रॅम प्रति ३०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/narendra-modi-government/page/2", "date_download": "2020-05-29T20:18:37Z", "digest": "sha1:ULNRA3QGK46RC44TSOEI4OB3QTT4ZYVA", "length": 8238, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Narendra Modi Government Archives - Page 2 of 3 - द वायर मराठी", "raw_content": "\nइलेक्ट्रोरल बाँड्स : रिझर्व्ह बँकेचे इशारे मोदी सरकारने धुडकावले\nनवी दिल्ली : २०१७च्या अर्थसंकल्पीय भाषणात तत्कालिन केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इलेक्ट्रोरल बाँडची घोषणा केली होती. पण अशा इलेक्ट्रोरल बाँडच्य ...\nशेतकरी आत्महत्या थांबण्याची शक्यता कितपत\n२०१८ साली महाराष्ट्रात २७६१ शेतकऱ्यांनी अकाली मरण पत्करलं, भारतात सुमारे १३ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. ...\nओला, उबर आणि नया दौर\nटर उडवण्याऐवजी किंवा समर्थन करण्याऐवजी, माननीय अर्थमंत्र्यांना प्रश्न हा विचारायला हवा, की तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या योग्य नियमनासाठी सरकार का ...\nतो माझ्यासाठी तर नाही ना\nस्थानिक हाजोंग जमातीच्या शेफालीला या सर्व परिस्थितीची भीती वाटते. “पण पोटासाठी करावं लागतं,” ती म्हणते. ...\nमंदीवर डॉ. मनमोहन सिंग यांचे पाच उपाय\nमोदी सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानिमित्त दैनिक भास्करचे राजकीय संपादक हेमंत अत्री यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची मुलाखत घेतली. अर्थतज्ज्ञ असल ...\nअजित डोवल : पोकळ दावे आणि विरोधाभा���ी उत्तरे\nअजित डोवल यांनी पत्रकार परिषदेत काश्मीरमधील बहुसंख्य नागरिकांनी ३७० कलम रद्द करण्याला पाठिंबा दिल्याचा दावा केला. जर त्यांचा दावा खरा मानला तर सरकारने ...\nपहिल्या तिमाहीत आर्थिक विकासदर घसरून ५ टक्क्यांवर\nनवी दिल्ली : ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची स्वप्ने दाखवणाऱ्या मोदी सरकारला शुक्रवारी धक्का बसला. चालू आर्थिक वर्षांतील पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून ...\n‘एनआरसी’ : जर्मनीतील राईश नागरिकत्व कायद्यासारखा\nराष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा (NRC) ‘मूळच्या भारतीय’ व्यक्तींची ओळख धर्म किंवा वंश यावरून ठरवत नसला, तरी लवकरच येत असलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेय ...\nकाश्मीर दडपशाही : आयएएस अधिकाऱ्याचा राजीनामा\nभारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी कन्नान गोपीनाथन यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या दडपशाहीचा निषेध करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या देशात नागरिकां ...\nमाजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे निधन\nनवी दिल्ली – माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे आज दुपारी एम्स रुग्णालयात निधन झाले. रुग्णालयाने प्रसिध्द केलेल्या पत्रकानुसार, जेटली यांचे दुपारी १२ वा ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/naturam-rss-mp-school", "date_download": "2020-05-29T19:25:41Z", "digest": "sha1:X7GH37K5RVGSTCLUSVPMLGOB3XIT6OUN", "length": 7003, "nlines": 69, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "नथुरामला दाखवले संघस्वयंसेवकाच्या वेषात - द वायर मराठी", "raw_content": "\nनथुरामला दाखवले संघस्वयंसेवकाच्या वेषात\nजबलपूर : म. गांधी यांच्या २ ऑक्टोबर रोजी झालेल्या दीडशेव्या जयंतीनिमित्त शहरातील स्मॉल वंडर्स सीनियर सेंकडरी स्कूल या शाळेने आयोजित केलेल्या एका मूक लघुनाट्यात म. गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेषात दाखवल्याने वाद ���िर्माण झाला.\nहे नाटक ज्युनियर वर्गातल्या मुलांनी बसवले होते व एका प्रसंगात म. गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे याची वेशभूषा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची दाखवण्यात आली होती. या वेशभूषेवर यतींद्र उपाध्याय या आरएसएस कार्यकर्त्याने आक्षेप घेतला व शाळेविरोधात लॉर्डगंज पोलिस ठाण्यात केली. उपाध्याय यांनी आपल्या फिर्यादीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रतिमा मलिन करण्याचा शाळेचा हा प्रयत्न असून नथुराम गोडसेचा आरएसएसशी कोणताही संबंध नसल्याचा आणि आरएसएसचाही गांधी हत्येशी संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला.\nया घटनेवर वाद निर्माण झाल्यानंतर स्मॉल वंडर्स सीनियर सेकंडरी स्कूल या शाळेने फेसबुक या सोशल मीडियावर झालेल्या घटनेबद्दल माफी मागितली. हे नाटक मूक नाटक होते व ते शिशू वर्गाने बसवले होते. गोडसेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्दीत दाखवणे ही आमची एक चूक होती आणि त्यामागे कोणताही राजकीय विचार नव्हता. गोडसेचे आरएसएसशी काही संबंधही नव्हते, आमच्याकडून मात्र अनवधानाने ही चूक झाली असा माफीनामा या शाळेने जाहीर केला.\nशाळेच्या संचालकांनी नंतर आपला लिखित माफीनामा आरएसएसच्या शहरातील कार्यालयात जाऊन दिला आणि तो आरएसएसने स्वीकारल्याचे उपाध्याय यांनी सांगितले.\n‘आवश्यक सर्व झाडे कापली’\nकायदा, सभ्यता, सदाचार न पाळणारा देशप्रमुख\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/west-bengal", "date_download": "2020-05-29T19:50:06Z", "digest": "sha1:HXL7L7ILTWVRWUXIZYLXMPWRPKCVRF5H", "length": 3976, "nlines": 55, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "West Bengal Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nआमार कोलकाता – भाग ९ : बंगभोज\nसैर-ए-शहर - कोलकाता शहरात सर्वभक्षी लोक बहुसंख्य असल्यामुळे खाण्यापिण्याच्या प्रांतात परकीय-परप्रांतीय-परधर्मीय लोकांशी संघर्ष न होता उलट देवाण-घेवाणच ...\nआमार कोलकाता – भाग ४ : ८५ अँमहर्स्ट स्ट्रीट\nआजचे कोलकाता शहर आपल्या वैश्विक प्रसिद्धी मिळवणाऱ्या सुपुत्राला विसरले नाहीये. अँमहर्स्ट स्ट्रीटला ‘राजा राममोहन रॉय सारिणी' असे नाव देऊन आणि त्यांच्य ...\nआमार कोलकाता – भाग ३\nईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जसजशी मजबूत होत होती तसे तसे ब्रिटन आणि युरोपच्या अन्य भागातून अधिक लोक नशीब काढण्यासाठी कोलकात्यात दाखल होऊ लागले. त्यात व् ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://vidyarthimitra.org/news/Cet-Cell-Announced-Tentative-Dates", "date_download": "2020-05-29T19:28:16Z", "digest": "sha1:Z3B4EYRL2JUOY43UMOMPI2MJFXLWFALD", "length": 8023, "nlines": 150, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "सीईटी सेल कडून उच्च व तंत्र शिक्षण अभ्यासक्रमांच्या चार सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर", "raw_content": "\nसीईटी सेल कडून उच्च व तंत्र शिक्षण अभ्यासक्रमांच्या चार सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nराज्य प्रवेश परीक्षा कक्षाकडून (CET cell) ने आता MHT-CET पाठोपाठ उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या अभ्यासक्रमांच्या चार सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक बुधवारी जाहीर केले आहे. MCA, बी. एचएमसीटी, एम. आर्किटेक्चर, एम.एचएमसीटी परीक्षा आता १९ जुलै रोजी होणार आहेत.\nकोरोना विषाणूच्या संसर्गाची परिस्थिती लक्षात घेता सीईटी सेलने मार्च महिन्यात सर्व प्रकारच्या परीक्षांना स्थगिती दिलेली होती. एमबीए नंतर एमसीए अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता एमसीए सीईटी बरोबर हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नोलॉजी (बीएचएमसीटी) एम. आर्किटेक्चर, एम.एचएमसीटी या सीईटी परीक्षा १९ जुलै रोजी होणार आहे. एमसीए व्यतिरिक्त अन्य सीईटींसाठी विद्यार्थ्यांना ३१ मे पर्यंत अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती ��युक्त संदीप कदम यांनी दिली आहे.\nसीईटी आलेले अर्ज - अर्जाची मुदत - संभाव्य परीक्षेची तारीख\nएमसीए - आलेले अर्ज -१८,५५५ - (अर्जांची मुदत संपली) - संभाव्य परीक्षा - १९ जुलै रोजी\nबी. एचएमसीटी - आलेले अर्ज -२,३४२ - (अर्जांची मुदत ३१ मे पर्यंत) - संभाव्य परीक्षा - १९ जुलै रोजी\nएम. आर्किटेक्चर -आलेले अर्ज - १,३०७ - (अर्जांची मुदत ३१ मे पर्यंत) - संभाव्य परीक्षा - १९ जुलै रोजी\nएम.एचएमसीटी - आलेले अर्ज - ३,५३१ - (अर्जांची मुदत ३१ मे पर्यंत) - संभाव्य परीक्षा - १९ जुलै रोजी\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\nमेडिकल पीजी अभ्यासक्रम प्रवेशांसाठी पुढील वर्षीपासून कॉमन ऑनलाइन काउन्सेलिंग\nइग्नूतर्फे जून टीईई २०२० परीक्षा अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/lalbaugcha-raja-padya-pujan-sohala-2019/101003/", "date_download": "2020-05-29T18:43:26Z", "digest": "sha1:73KPZTPDEZFHMHVAPOA72F6INKM2YIU2", "length": 9881, "nlines": 97, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Lalbaugcha raja padya pujan sohala 2019", "raw_content": "\nघर महामुंबई लालबागच्या राज्याचा पाद्यपूजन सोहळा; आदित्य ठाकरेंची उपस्थिती\nलालबागच्या राज्याचा पाद्यपूजन सोहळा; आदित्य ठाकरेंची उपस्थिती\nलालबागच्या राज्याच्या पाद्यपूजन सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे.\nलालबागच्या राज्याचा पाद्यपूजन सोहळा\nसेलिब्रिटी आणि देशभरातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागचा राजा गणेश मंडळाने यंदाच्या वर्षी ८६ व्या वर्षात पदार्पण केलं. या पाद्यपूजन सोहळ्याला युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी देखील उपस्थिती लावली. लालबागच्या राज्याच्या पाद्यपूजन सोहळ्याला मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली आहे.\n#LIVE : लालबागचा राजा पाद्यपूजन सोहळा\n#LIVE : लालबागचा राजा पाद्यपूजन सोहळा\nलालबागचा राजा म्हणजे तमाम मुंबईकरांचं आराध्य दैवत. यंदा लालबागच्या राज्याचा पाद्यपूजन सोहळा २० जून रोजी करण्यात आला. लालबागचा राजा हा मुंबईतला प्रसिध्द गणपती लालबाग परिसरातील मस���ला गल्लीमध्ये बसवला जातो. याठिकाणी लालबागच्या राजाची मूर्ती त्याच ठिकाणी घडवली जाते. पाद्यपूजनाच्या सोहळ्यानंतर मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. दरवर्षी लालबागच्या राज्याच्या मूर्तीचे वेगळे रुप पहायला मिळते यंदाच्या वर्षी राजाचे रुप नेमकं कसं असणार याकडे सर्व भाविकांचे लक्ष लागले आहे. लालबागच्या राजाची मूर्ती संतोष कांबळी आणि त्यांचे कुटुंबिय घडवतात.\nलालबागच्या राज्याचा पाद्यपूजन सहोळा सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यान, राजाच्या पाद्यपूजन सोहळ्यासाठी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावून दर्शन घेतले. दरम्यान, ‘प्रत्येक मुंबईकर याठिकाणी येतो तसाच मी आलो आहे. दरवेळी मागायचे नसते कधीकधी आभार ही मानायचे असतात असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसंच माझ्या दोन मागण्या होत्या. राज्य सरकारकडे एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळी तुकडी निर्माण करावी आणि महापालिकेचे स्वत:च ट्विटर हँडल सुरू झालं आहे. जिथे तुम्ही तुमच्या समस्या टाकू शकता.’\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nमहावितरणचा भोंगळ कारभार; अवघ्या काही फुटांवर विजेची तार\nपराग आणि विणामध्ये होणार कडाक्याचे भांडण\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nशिवसेना शाखा यापुढे दवाखाने होणार\nमहापालिकेच्या मृत कर्मचार्‍यांना ५० लाख मिळवून देणार\nकोरोना योद्धांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण – अजित पवार\n कुटुंबियांच्या नकळत केले मृतदेहावर अंत्यसंस्कार\nभरमसाठ बिल उकळण्याऱ्या मुंब्र्यातील तीन खाजगी रुग्णालयांवर गुन्हा दाखल\nKBC मध्ये १ करोड जिंकणारा विजेता बनला आयपीएस अधिकारी\nखासगी हॉस्पिटल्सचा मनमानी कारभार सुरूच\nकलिंगड खाण्याचे काही फायदे काही तोटे\nViral: वॉर्डरॉबमधील कपड्यांना आलायं कंटाळा\nमनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र\nलोकमान्य टिळक टर्मिनसवर मजूर ताटकळत उभे\nPhoto: रोहित-कुंती पवार Anniversary\nPhoto: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूट\nमहालक्ष्मी रेस कोर्स येथे नवं क्वारंटाइन सेंटर\nमजुरांची घरी जाण्याची ओढ काही थांबेना\nPhoto: सुंदर अभिनेत्री ओठांची सर्जरी करून पस्तावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/lay-bhari-chitrapatatil-hi-abhinetri-ahe-ya-prasidh-marathi-abhinetrichi-mulgi/", "date_download": "2020-05-29T19:38:03Z", "digest": "sha1:73JYSOK2QJUSTOXXIZ2JH7VYKD7YPAQB", "length": 18990, "nlines": 159, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "लई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nसाऊथच्या ‘या’ सर्वाधिक महागड्या अभिनेत्यासोबत आलिया भट्ट करणार रोमान्स…\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली ‘अशी’ कमेंट\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\nराशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ\nगणपती बाप्पाच्या कृपेने या पाच राशींची होणार भरभराट, मोजून थकाल एवढा बक्कळ धनलाभ होईल\nबॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध खलनायकाला ओळखणंही झालं होतं कठीण, मृत्यूआधी उरला होता फक्त शरीराचा सापळा\nअसा होता कंगना राणावतच्या पहिल्या चुंबनाचा अनुभव… एका जागून हलू पण शकली नव्हती, स्वतःच केला खुलासा\n‘मेकअपशिवाय’ ही अतिशय सुंदर दिसते ‘ही’ अभिनेत्री, नाकारली 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहीरात\nमराठी चित्रपट सृष्टीमध्ये येण्यापूर्वी अशोक सराफ करायचे हे काम.. अनेकदा मारायचे दांड्या.. सहकारी यायचे शोधत..\nHome/बॉलीवूड/लई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nलई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nरितेश देशमुखच्या लई भारी चित्रपटातून अभिनेत्री तन्वी आझमी यांनी आईची भूमिका साकारली होती. तन्वी आझमी या मराठी हिंदी चित्रपट तसेच हिंदी मालिका अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. राव साहेब, डर, दुश्मन, अकेले हम अकेले तुम, मेला, बाजीराव मस्तानी यासारखे बॉलिवूड चित्रपट त्यांनी साकारले आहेत. तन्वी आझमी यांनी हिंदी सृष्टीतील सिनेमॅटोग्राफर असलेल्या बाबा आझमी यांच्यासोबत लग्न केले.\nअगदी लहान असल्यापासूनच तन्वी आझमी यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले होते. अभिनयाचे बाळकडू त्यांना त्यांच्या आई कडूनच मिळाले होते, याबाबत अधिक जाणून घेऊयात… तन्वी आझमी या मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री “उषा किरण” यांच्या कन्या ���हेत. एक देखण्या आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून उषा किरण या सृष्टीत ओळखल्या जात असत.\nउषा किरण यांचे खरे नाव उषा मराठे. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांच्या वडिलांनी त्यांना आणि त्यांची मोठी बहीण लीला मराठे यांना नाटकांतून काम करण्यास सांगितले. इथूनच उषा किरण यांना कुबेर या मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.\nनृत्य शिकण्यासोबतच त्यांनी हिंदी, तमिळ, गुजराती, बंगाली, इंग्रजी अशा विविध भाषा आत्मसात केल्या. मायाबाजार चित्रपटातली त्यांनी साकारलेली रुख्मिणी त्याकाळी खूपच लोकप्रिय ठरली होती. जशास तसे, सात जन्माची सोबत, गरिबाघरची लेक, एक धागा सुखाचा, शिकलेली बायको, पुनवेची रात, माणसाला पंख असतात अशा मराठी चित्रपटातून त्यांची लोकप्रियता वाढत\nअसतानाच हिंदी सृष्टीतील देव आनंद, दिलीप कुमार, राज कपूर अशा अनेक दिग्गजांसोबत प्रमुख भूमिका साकारण्याची संधी त्यांना मिळाली. पतित, दाग, नजराणा, बावरची, चुपके चुपके, मिली अशा ५० ते ७० च्या दशकातील अनेक हिंदी चित्रपटातून प्रमुख नायिका तर कधी सह अभिनेत्री साकारली.\n१९५४ साली उषा किरण या डॉ मनोहर खेर यांच्यासोबत विवाहबंधनात अडकल्या. त्यावेळी डॉ मनोहर खेर हे मुंबईच्या सायन हॉस्पिटलचे डीन होते. चित्रपटातून संन्यास घेतल्यावर उषा किरण यांनी समाजकार्यात स्वतःला गुंतवून घेतले. इथेच मुंबईच्या लोकपाल होण्याचा मानही त्यांना मिळाला. ९ मार्च २००० रोजी कॅन्सरने उषा किरण यांचे निधन झाले.उषा किरण यांना तन्वी आझमी आणि अद्वैत खेर ही दोन अपत्ये.\nअद्वैत खेर नाशिकला स्थायिक असून एक मॉडेल म्हणूनही ते नावारूपास आले होते. १९८२ साली फेमिना मिस इंडिया चा मान मिळवलेल्या उत्तरा खेर या त्यांच्या पत्नी. संस्कृती आणि संयमी या दोन मुली त्यांना आहेत.\nत्यापैकी “संयमी खेर” हिने आपली आत्या आणि आजीच्या पावलावर पाऊल टाकत रितेश देशमुख सोबत ‘माऊली’ चित्रपटातून मराठी सृष्टीत पदार्पण केले. तेलगू, मराठी ,हिंदी असे बहुभाषिक चित्रपट साकारणारी संयमी खेर लवकरच हॉटस्टारच्या “ओप्स” या वेबसिरीजच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर झळकणार आहे.\nजेव्हा आपला अपमान होतो तेव्हा त्याचा सूड कशाप्रकारे घ्यायचा याच रतन टाटा यांनी जगासमोर ठेवलेलं उत्तम उदाहरण...\n'अंडरवर्ल्ड'शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली ��ोती नष्ट, आता करत आहे हे काम...\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली ‘अशी’ कमेंट\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\nबॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध खलनायकाला ओळखणंही झालं होतं कठीण, मृत्यूआधी उरला होता फक्त शरीराचा सापळा\nअसा होता कंगना राणावतच्या पहिल्या चुंबनाचा अनुभव… एका जागून हलू पण शकली नव्हती, स्वतःच केला खुलासा\nअसा होता कंगना राणावतच्या पहिल्या चुंबनाचा अनुभव… एका जागून हलू पण शकली नव्हती, स्वतःच केला खुलासा\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nमराठी चित्रपट श्रुष्टीतील ‘या’ भावा-बहिणींच्या जोड्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\nलई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nसाऊथच्या ‘या’ सर्वाधिक महागड्या अभिनेत्यासोबत आलिया भट्ट करणार रोमान्स…\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली ‘अशी’ कमेंट\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\nराशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली ‘अशी’ कमेंट\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\nराशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nमराठी चित्रपट श्रुष्टीतील ‘या’ भावा-बहिणींच्या जोड्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\nलई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nऔरंगाबादची कन्या असलेली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आहे गुगल इंडियाची हेड\nसाऊथच्या ‘या’ सर्वाधिक महागड्या अभिनेत्यासोबत आलिया भट्ट करणार रोमान्स…\n‘अंडरवर्ल्ड’शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली होती नष्ट, आता करत आहे हे काम…\nसंघर्ष: आपल्या करिअर च्या सुरुवातीला हार्दिक जोशी म्हणजेच “रानादा” या बॉलीवुड अभिनेत्या च्या मागे डांस केला होता\nमूळशी पॅटर्न’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका\nत्या एका फोटो मुळे ‘ममता कुलकर्णी’ रातोरात बनली सुपरस्टार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2020-05-29T20:34:55Z", "digest": "sha1:TQ64NTRSZNCGCMWHD33FMV4UZPBONQQO", "length": 14239, "nlines": 69, "source_domain": "www.navprabha.com", "title": "पणजीत चौपदरी मार्ग, बहुस्तरीय पार्किंग सुविधा | Navprabha", "raw_content": "\nपणजीत चौपदरी मार्ग, बहुस्तरीय पार्किंग सुविधा\nगोवा विधानसभेच्या पणजी पोट निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते काल करण्यात आले.\nभाजप मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो, उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर, भाजपचे नगरसेवक यांची उपस्थिती होती.\nसांतइनेज सर्कल ते करंजाळे आणि रूआ द ओरे खाडी, मळा, भाटले ते ताळगाव व दोनापावल रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. पीडब्लूडी गॅरेज, नागरी पुरवठा गोदाम आणि डॉ. ए.बी. रोड येथे मल्टी लेव्हल कार पार्किंग सुविधा उपलब्ध केली जाणार आहे अशी माहिती उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी दिली.\nरायबंदर येथे मच्छीमारी जेटी, मळा येथे पावसाळ्यातील पूर नियंत्रणासाठी योग्य उपाय योजना, बायंगिणी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प, पाटो प्लाझा येथे सांस्कृतिक विभाग, परेड मैदानावर फुटबॉल स्टेडियम, रायबंदर येथे फुटबॉल मैदान उभारण्यात येणार आहे, असेही कुंकळ्येकर यांनी सांगित��े.\nपणजी मार्केटच्या तिसर्‍या टप्प्याचे काम सुरू केले जाणार आहे. सेल्फ हेल्प ग्रुप आणि महिला मंडळांना त्यांनी बनविलेले पदार्थ, वस्तू विक्रीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ओपा येथील नवीन २७ एमएलडी पाणी प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. नवीन मलनिस्सारण प्रकल्पाचे काम हाती घेतले जाणार आहे. मतदारसंघाचे सर्वांगीण विकासासाठी नियोजन करण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी पणजीच्या विकासासाठी भरपूर योगदान देऊन विविध प्रकल्प मार्गी लावले आहेत. पर्रीकरांनी राजधानी गुन्हेमुक्त ठेवली, असेही कुंकळ्येकर यांनी सांगितले.\nस्मार्ट सिटीच्या कामावरून विरोधक नाहक आरोप करीत आहेत. स्मार्ट सिटीचे काम पाच वर्षानंतर दिसून येणार आहे. दिवंगत मुख्यमंत्री पर्रीकर यांचे पणजी आदर्श शहर विकसित करण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी मतदारांनी भाजपला साथ द्यावी, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.\n‘माझा प्रतिस्पर्धी बाबूश; सिद्धार्थ नव्हे’\n>> गोसुमंच्या सुभाष वेलिंगकर यांचा दावा\nपणजी विधानसभा पोट निवडणुकीत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर आपला प्रतिस्पर्धी नाही. तर, कॉंग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेरात प्रतिस्पर्धी आहेत, असा दावा गोवा सुरक्षा मंचाचे उमेदवार तथा पक्षप्रमुख सुभाष वेलिंगकर यांनी पत्रकार परिषदेत काल केला.\nमांडवीतील कॅसिनो हटविणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणे, सांतइनेज खाडी आणि वारसा घरांच्या संवर्धनाचे आश्‍वासन गोसुमंच्या जाहीरनाम्यात दिले आहे.\nगोवा सुरक्षा मंचाच्या पणजी पोट निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन केल्यानंतर वेलिंगकर पत्रकारांशी बोलताना वरील दावा केला. भाजप आणि कॉंग्रेसचे नाराज मतदारांचा गोसुमंला पाठिंबा लाभत आहे. मागील पंचवीस वर्षे मनोहर पर्रीकर यांनी पणजीचे प्रतिनिधित्व केले. परंतु, पाणी, वीज, रस्ता या सारख्या मूलभूत सुविधा योग्य प्रमाणात उपलब्ध करण्यात अपयशी ठरले. भाजप पणजीवासियांना न्याय देऊ शकला नाही, असा आरोप वेलिंगकर यांनी केला. गोसुम मते फोडण्यासाठी निवडणूक रिंगणात नाही. तर जिंकण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरला आहे, असा विश्वास वेलिंगकर यांनी व्यक्त केला.\nपणजी स्मार्ट सिटीच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार सुरू आहे. या गैरव्यवहाराबा���त पूर्ण माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. स्मार्ट सिटीतील कामाच्या गैरव्यवहाराबाबत संबंधितांकडे दाद मागितली जाणार आहे, असेही वेलिंगकर यांनी सांगितले.\nपणजीतील मतदारांना भेडसावणारी पाणी, रस्ते, वीज या सारख्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्राधान्यक्रम दिला जाणार आहे. मांडवी नदीतील कॅसिनोची हकालपट्टी करून त्यांना खोल समुद्रात पाठविले जाणार आहेत. तसेच गेमिंग कमिशनरची नियुक्ती करून कॅसिनोच्या व्यवहारावर नियंत्रण आणले जाणार आहे, असे वेलिंगकर यांनी सांगितले.\nपणजीतील झोपडपट्‌ट्यांचे पुनर्वसन करण्यासाठी झोपडपट्टी निष्कासन मंडळाची स्थापना, स्मार्ट सिटीच्या निधीचा योग्य विनियोग करणे, नागरी वाहतूक सक्षम करणे, शहरातील सरकारी कार्यालये आणि गोदामांचे शहराबाहेर स्थलांतर करणे, सरकारी निवासी इमारतीचे नूतनीकरण, पुरातन वारसा घरांचे जतन, मार्केटच्या दुसर्‍या टप्प्याचे काम आणि मार्केटची आरोग्यदायी देखभाल, पावसाचे पाणी साचणार्‍या भागात सुनियोजित गटार व्यवस्था, रूआ द ओरे खाडी आणि मळ्यातील तळ्याचे योग्य जतन आणि पर्यटनस्थळ म्हणून विकास, जुन्या रायबंदर रस्ता, मिठागरे आणि खारफुटींचे जतन व संवर्धन, युवा माहिती केंद्राच्या माध्यमातून कौशल्य विकास योजनेची कार्यवाही, पणजी बसस्थानकावर अत्याधुनिक साधन सुविधा, शहरात बहुमजली पार्किंग व्यवस्था, सांतइनेज खाडीची स्वच्छता, कचर्‍याच्या विल्हेवाटीसाठी आधुनिक यंत्रणांचा वापर केला जाणार आहे, असे वेलिंगकर यांनी सांगितले.\nPrevious: मोन्सेरातांवर आरोप करण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही\nNext: आयसिस ः आभास की वास्तव\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/breaking-news-marathi/corona-in-maharashtra-thackeray-government-orders-to-take-takes-control-of-80-percent-of-all-private-hospitals/", "date_download": "2020-05-29T20:30:28Z", "digest": "sha1:JK4HVIMMQOHBZ26QLXYR2IH3IWG5ZPF5", "length": 16597, "nlines": 197, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! सर्व खासगी रुग्णालये घेणार ताब्यात - Hello Maharashtra", "raw_content": "\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय सर्व खासगी रुग्णालये घेणार ताब्यात\nठाकरे सरकारचा मोठा निर्णय सर्व खासगी रुग्णालये घेणार ताब्यात\n राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर धर्मादाय आयुक्तांकडे नोंद असलेली सर्व खासगी रुग्णालये ताब्यात घेण्याचे आदेश राज्यातील ठाकरे सरकारनं दिले आहेत. राज्यात एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना काही खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना भरमसाट बिलं देऊन लूटमार केल्या जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ ऑगस्टपर्यंत राज्य सरकारकडे हा ताबा असणार आहे. याशिवाय राज्य सरकारने उपचार खर्चाची मर्यादाही ठरवून दिली आहे. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.\nकोरोनाच्या फैलावामुळं राज्यातील आरोग्य सेवेवर प्रचंड ताण आहे. महापालिकेच्या व सरकारी रुग्णालयांची नवे रुग्ण दाखल करून घेण्याची क्षमता संपली आहे. अशा परिस्थितीच अनेक जण खासगी रुग्णालयांत धाव घेत आहेत. मात्र, तिथं मनमानी शुल्क आकारलं जात आहे. अगदी २० ते २५ लाख रुपयेही घेतले जात आहेत. याबाबतच्या अनेक तक्रारी राज्य सरकारकडं आल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याची गंभीर दखल घेत खासगी रुग्णालयांच्या या मनमानीला चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येत्या ३१ ऑगस्टपर्यंत खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा सरकारच्या ताब्यात राहणार आहेत. दरम्यान २० टक्के खाटांसाठी दर आकारण्याचा अधिकार रुग्णालयांकडे राहणार आहे\nहे पण वाचा -\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nफायनल इयरचा झोल | विद्यार्थी बिनविरोध पुढे की परीक्षा…\nराज्य सरकारच्या निर्णयानुसार वॉर्ड, विलगीकरण बेडसाठी चार हजार रुपये आकारले जाणार आहे. तसंच व्हेंटिलेटरशिवाय असणाऱ्या आयसीयू बेडसाठी ७५०० तर व्हेंटिलटर सपोर्ट असणाऱ्या आयसीयू बेडसाठी ९००० रुपये आकारले जाणार आहेत. याशिवाय राज्य सरकारने इतर २७० प्रक्रिया आणि शस्त्रक्रियांसाठीचे दरही ठरवले आहेत. यामध्ये कॅन्सर उपचाराचाही समावेश आहे. यामध्ये डॉक्टरांच्या फीचाही समावेश असणार आहे. हॉस्पिटलची तयारी असेल तर ते अतिरिक्त रक्कम डॉक्टरांना देऊ शकतं. आरोग्य विमा कंपन्यांनी ठरविलेल्या दरांनुसार हे दर निश्चित करण्यात आल्याचं नव्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”\nयोगी आदित्यांना बॉम्बने उडवण्याची धमकी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल\nकोलकात्याचा दादा बनणार क्रिकेट जगताचा दादा सौरव गांगुलीला आयसीसीचा अध्यक्ष बनवण्याची मागणी\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nफायनल इयरचा झोल | विद्यार्थी बिनविरोध पुढे की परीक्षा होणारच\nमोदी देशाचे पंतप्रधान होण्याची भविष्यवाणी करणारे प्रसिद्ध ज्योतिष बेजान दारूवालांचा…\nविद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षा: मुख्यमंत्री ठाकरे कुलगुरु यांच्यात महत्वाची बैठक\nशाळा, महाविद्यालयं सुरु झाल्यास कसं असणार त्यांचं कामकाज\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसंभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nजळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन; शनिवारी…\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार; अजित पवारांचे…\n..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत;…\nमजुरांचा ‘मसीहा’ सोनू सूद मुंबईत फक्त साडे पाच…\nराज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..\nअक्षय कुमार धावला ज्युनिअर आर्टिस्टच्या मदतीला; १५००…\nसाऊथ इंडियन अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nफायनल इयरचा झोल | विद्यार्थी बिनविरोध पुढे की परीक्षा…\nमोदी देशाचे पंतप्रधान होण्याची भविष्यवाणी करणारे प्रसिद्ध…\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nनरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं…\nभाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown…\nकामगार कायद्यात बदल करणे ही कामगारांची चेष्टा\n‘बॉईज लॉकर रुम’ | मुलं घाणेरडी वागू नयेत म्हणून…\nकोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न…\n वैशाली हॉटेल झाले सुरु\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nतुमच्याकडे BSNL चं सिमकार्ड आहे फ्री मध्ये मिळतोय 5 GB डेटा\nस्थलांतरित कामगारांसाठी गीतकार गुलजार यांची भावनिक कविता\n‘दबंग’मधील व्हिलन ठरतोय रिअल लाईफमधील…\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/marathi-infographics/nation-marathi-infographics/trains-to-running-from-12-may-with-these-conditions/articleshow/75673433.cms", "date_download": "2020-05-29T20:57:22Z", "digest": "sha1:BTSJ64Q4CUVKR3IP4SMQNL5BN6SLVNFH", "length": 6171, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n१५ शहरांसाठी ट्रेन ; तिकीट काढण्याआधी हे वाचा\n१५ शहरांसाठी ट्रेन ; तिकीट काढण्याआधी हे वाचा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nलॉकडाऊन ३ : आजपासून तुम्ही काय-काय करू शकता\n१५ शहरांसाठी ट्रेन ; तिकीट काढण्याआधी हे वाचा...\nकरोना��ा कहर; कोणत्या राज्यात किती रुग्ण\nकरोनाचा उद्रेक; तामिळनाडूत एकाच दिवसात ११० रुग्ण...\n२० एप्रिलपासून काय सुरू आणि काय बंद\nलॉकडाऊन ३ : आजपासून तुम्ही काय-काय करू शकता\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकारचा इशारा\nप्रसिद्ध गीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी निधन\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिलं वर्ष\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/suresh-jain", "date_download": "2020-05-29T20:45:37Z", "digest": "sha1:DKZPYU7YRXUXDKEHFBM3IIKUE3BR4OOW", "length": 2860, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Suresh Jain Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nगिरीश महाजन : लोकप्रिय तितकेच वादग्रस्त\n१९९५ साली त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढविली व माजी आमदार ईश्वरलाल जैन यांना पराभूत करीत विधानसभा गाठली. बाकडा कंपनी आणि सुपारी बाग यांच्यात ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/narendra-modi-and-amit-shah-together-with-shuparnakah-mamta-banerjech-will-cut-the-nose-bjp-mla/", "date_download": "2020-05-29T19:30:21Z", "digest": "sha1:CNLSNGV7AOWKP7P6UK2RSEEMBI7YDGRO", "length": 5843, "nlines": 64, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ममता बॅनर्जी शूर्पणखा; नरेंद्र मोदी आणि अमित शाह मिळून त्याचं नाक कापतील- भाजप आमदार", "raw_content": "\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nचक्क ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याचा प्रयोग\n‘राज्यात मे महिन्यात आता पर्यंत ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप’\nप्रतिबंधित क्षेत्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी; भूलथापांना बळी पडू नका : तुकाराम मुंढे\nममता बॅनर्जी शूर्पणखा; नरेंद्र मोदी आणि अमित शाह मिळून त्याचं नाक कापतील- भाजप आमदार\nटीम महाराष्ट्र देशा: भारतीय जनता पार्टीच्या आमदाराने पुन्हा एकदा वादग्रस्त विधानं केले आहे. आमदार सुरेंद्र सिंह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना शूर्पणखा म्हटलं आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सिंह मंगळवारी जिल्हा पंचायत कार्यालयात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.\nआमदार सुरेंद्र सिंह म्हणाले, भाजपा सरकार असलेल्या राज्यामंधून सर्व दहशतवादी पळून बंगालला गेले आहेत, अशीच परिस्थिती राहिली तर एक दिवस बंगाल देखील जम्मू-काश्मिर बनेल. ममता बॅनर्जी या शूर्पणखा आहेत आणि त्यांचं नाक कापायला लक्ष्मणाने जन्म घेतलाय. नरेंद्र मोदी आणि अमित शाह मिळून शूर्पणखाचं नाक कापतील. तसेच ज्या प्रमाणे काश्मीरमधून हिंदूंना पळवून लावण्यात आलं त्याचप्रमाणे बंगालमधूनही हिंदूंना पळवून लावलं जाईल. नरेंद्र मोदी आणि अमित शाह पश्चिम बंगालमध्ये रामराज्य आणतील आणि बंगालमध्ये बिभिषणाचा राज्याभिषेक होईल.\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mt-fact-check/old-video-from-haryana-shared-as-police-thrashing-women-in-kashmir/articleshow/70841225.cms", "date_download": "2020-05-29T20:48:01Z", "digest": "sha1:NW4C7Z6EJUZGVV3NHOZ7IKIGHAVES2C6", "length": 12997, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "video from haryana: Fact Check: काश्मीरी महिलांवर अत्याचार\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nFact Check: काश्मीरी महिलांवर अत्याचार... 'तो' व्हिडिओ हरयाणाचा\nफेसबुक पेज 'MaaZoo-:'ने २३ ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ लाइव्ह चालवला. यात मोठ्या संख्येने महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत होत्या आणि पोलीस त्यांना फरफटत गाडीकडे घेऊन जाताना दिसत होत्या. व्हिडिओसोबत असा दावा केला होता की जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम ३७० हटवल्यानंतर महिलांवर पोलीस अत्याचार करत आहेत. प्रत्यक्षात हा हरयाणाचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओचं जम्मू-काश्मीरशी काही देणं-घेणं नाही.\nफेसबुक पेज 'MaaZoo-:'ने २३ ऑगस्ट रोजी एक व्हिडिओ लाइव्ह चालवला. यात मोठ्या संख्येने महिला रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत होत्या आणि पोलीस त्यांना फरफटत गाडीकडे घेऊन जाताना दिसत होत्या. व्हिडिओसोबत असा दावा केला होता की जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारं कलम ३७० हटवल्यानंतर महिलांवर पोलीस अत्याचार करत आहेत.\nऊर्दू भाषेत एक कॅप्शन लिहिलं होतं की 'व्हिडिओ वर क्लिक करून शेअर करा. काश्मीरचा हा ताजा व्हिडिओ इतका शेअर करा की अत्याचारींना लाज वाटायला हवी. पीडित काश्मीरचा आवाज व्हा.'\nहा व्हिडिओ शुक्रवारी २३ ऑगस्टला पोस्ट केला गेला होता आणि हे वृत्त लिहिपर्यंत १ लाख १७ हजार हून अधिक वेळा शेअर झाला. ४९ लाख वेळा हा पाहिला गेला.\nहा व्हिडिओ दोन वर्षं जुना आहे. ज्युनिअर बेसिक ट्रेंड (जेबीटी) शिक्षकांनी हरयाणात सीएम कॅम्प ऑफिसबाहेर हे आंदोलन केले. याचा काश्मीरशी काही संबंध नाही.\nव्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर तो रेकॉर्ड करणाऱ्याचा आवाजही ऐकू येतो. तो म्हणत असतो, 'हे चित्र तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे जेबीटी शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्री कॅम्प कार्यालयाबाहेर जेबीटी शिक्षकांनी धरणे धरले होते. ही कर्नालचं लाइव्ह चित्र आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्र���ारे महिला जेबीटी टीचर्सना फरफटत नेलं जातआहे.'\nहे ऐकून आम्ही गुगलवर JBT teachers protest in karnal outside cm camp office असे किवर्ड्स सर्च केले. त्यानंतर आम्हाला 'दैनिक जागरण' ची ११ जून २०१७ रोजीची बातमी सापडली. त्याचं शिर्षक होतं - 'मुख्यमंत्री कॅम्प ऑफिसबाहेर जेबीटी शिक्षक व पोलिसांमध्ये झटापट'. यात वापरण्यात आलेला फोटोही व्हायरल व्हिडिओशी जुळणारा होता.\nयानंतर आम्ही गुगलवर 'महिलांना फरफटत घेऊन गेले हरयाणा पोलीस' असं सच केलं, तेव्हा ११ जून २०१७ रोजी पोस्ट केलेल्या एका फेसबुक पेजवर एका व्हिडिओची लिंक मिळाली. व्हिडिओ रेकॉर्ड करणारा इसम स्वत:ला ‘Karnal Breaking News‘ चा रिपोर्टर म्हणवत होता.\nव्हिडिओच्या कॅप्शननुसार, 'शिक्षण विभागाने संयुक्त मेरिट यादीतून बाहेर गेलेल्या आणि नव्या जेबीटी शिक्षकांना सोमवारपासून हटवण्याचा तोंडी आदेश जारी होताच शिक्षकांमध्ये आक्रोश निर्माण झाला. राज्यातून शेकडो शिक्षक सीएम सीटी येथे मुख्यमंत्री कार्यालयाबाहेर जमले आणि स्वत:च्या नोकऱ्या वाचवण्यासाठी आंदोलन करू लागले. महिला शिक्षक रस्त्यावर झोपल्या.'\nटाइम्स फॅक्ट चेकनुसार, ज्या व्हिडिओत महिलांना पोलीस फरफटत नेत आहेत तो प्रत्यक्षात हरयाणाचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओचं जम्मू-काश्मीरशी काही देणं-घेणं नाही.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nFake Alert: चिनी सैन्यावर ट्विट करणारे हे हँडल इंडियन आ...\nfact check: यूपीत रस्त्यावरच्या हिंसाचाराला तुर्की-पाकि...\nfact check: बस दुर्घटनेचा व्हिडिओ PIA विमान दुर्घटनेच्य...\nFake Alert: सम-विषम स्कीम अंतर्गत शाळा उघडण्याचे ट्विट ...\nFact Check: गृह मंत्रालयाने सर्व राज्यांतील शाळांना उघड...\nFAKE ALERT: व्हॉट्सअॅप चॅट सरकार वाचतंय\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डा��े केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/karachi-plane-crash-pilot-contact-to-control-room-informing-lost-engines/articleshow/75895632.cms?utm_source=mostreadwidget", "date_download": "2020-05-29T20:47:03Z", "digest": "sha1:ZVFNX6RHPCKINMADQJZW3RMGDH5534LA", "length": 10158, "nlines": 90, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहॅलो कंट्रोल रुम...पायलटचा अपघाताच्या ६० सेकंदाआधीचा संवाद\nकराची येथे अपघात झालेल्या विमानाच्या पायलटने प्रवाशांचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न केले. या पायलटने नियंत्रण कक्षासोबत अपघाताच्या ६० सेकंद आधी संपर्क साधला होता. या दरम्यान पायलटने विमानाची परिस्थिती नियंत्रण कक्षाला कळवली होती.\nकराची विमान अपघात पायलटचा संवाद\nकराची: पाकिस्तानमध्ये दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास कराची विमानतळाजवळील निवासी भागात पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान अपघातग्रस्त झाले. या अपघाताच्या ६० सेकंदाआधी पायलट सज्जाद गुल यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला असल्याचे समोर आले आहे. या दरम्यान पायलटने नियंत्रण कक्षाला विमानात काय बिघाड झाली माहिती दिली असल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.\nलाहोरहून कराचीला येणारे विमान कराची जिन्ना विमानतळावर उतरणार होते. नियंत्रण कक्ष आणि पायलटमध्ये झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिपमध्ये आयुष्य आणि मृत्यू याचा निर्णय कसा झाला, हे समोर आले आहे. उपलब्ध असलेल्या ऑडिओ संवादानुसार, पायलटने इंजिन खराब झाले असल्याचे म्हटले आहे. त्यावर नियंत्रण कक्षाने बेली लँडिंगसाठी तयार आहात का, असा प्रश्न विचारत २.०५ वर दोन्ही रन वे लँडिंगसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. ��्यानंतर पायलटने तीन वेळेस 'मेडे' असा उल्लेख केला. त्यानंतर काही क्षणात विमानाला अपघात झाला.\nपाहा: कराची विमान अपघातानंतर 'त्या' परिसराची झाली राखरांगोळी\nवाचा: पाकिस्तान: कराचीमध्ये विमान कोसळले; ९८ जणांचा मृत्यू झाल्याची भीती\nपाहा: स्फोटाचे आवाज...धुराचे लोट...विमान अपघातानंतर असे होते दृष्य\nरेडिओ संपर्काच्या दरम्यान, डिस्ट्रेस कॉलदरम्यान अडचणीत असल्याचे सांगण्यासाठी मेडे या शब्दाचा वापर केला जातो. ज्यावेळी विमानातील प्रवाशांना, पायलटच्या जीवाला धोका संभवतो त्यावेळी हा शब्द वापरला जातो. हा फ्रेंच शब्द असून माझी मदत करा असा त्याचा अर्थ होतो.\nबेली लँडिंग म्हणजे काय\nविमान लँड होत असताना त्याच्या खालील बाजूस लँडिंग गिअर असतात. यामुळे विमान धावपट्टीवर लँड होतात. मात्र, गिअर न उघडल्यास विमानाच्या खालील भागाच्या आधारे लँडिग केले जाते. यावेळी विमान एकदम जमिनीवर क्रॅश होऊन कोसळू नये यासाठी प्रयत्न केला जातो.\n...आणि पाकव्याप्त काश्मीरचा भारतामध्ये समावेश\n...तर भारतात करोनाच्या संसर्गाने ३४ हजारजणांचा मृत्यू\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n'करोना तर फक्त झलक; आणखीही घातक विषाणू अस्तित्वात'...\nभारतीय सीमेवर कुरापती कशामुळे अखेर चीनने मौन सोडलं...\nअमेरिकेचा चीनवर मोठा वार; दूरगामी परिणाम भोगावे लागणार...\n 'या' देशातील रुग्णालयात उरलाय फक्त एकच करोनाबाधि...\nयुद्धाच्या तयारीला लागा, चिनी सैन्याला जिनपिंग यांचे आद...\nपाहा: स्फोटाचे आवाज...धुराचे लोट...विमान अपघातानंतर असे होते दृष्यमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनाचं मुंबई, ठाणे, पुणे कनेक्शन; नगरमध्ये रुग्ण वाढले\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B0", "date_download": "2020-05-29T20:53:59Z", "digest": "sha1:YTFRUI4PET6OFYFO3FVPYF3UP3ZJR2Y2", "length": 2832, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "सफर Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nपरंपरांचे सामंजस्य; समन्वयाचे व्यवहार\nहिंदू-मुस्लिम संवाद - फारसी ही राजव्यवहाराची भाषा झाल्यामुळे आणि इथले लोक खूप मोठ्या संख्येने मुसलमान झाल्याने इथल्या स्थानिक भाषांवर अनुक्रमे अरबी आण ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.e-activo.org/mr/recursosespanol/", "date_download": "2020-05-29T18:59:34Z", "digest": "sha1:4YBNMGLQRO5NHNMAJAOISXZZQVKQFLIA", "length": 10572, "nlines": 121, "source_domain": "www.e-activo.org", "title": "Recursos en Andalucía | eactivo | स्थलांतरितांनी साठी स्पॅनिश", "raw_content": "प्रथम प्रवेश - दीक्षा\nकायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे\nस्थलांतरितांनी करण्यासाठी स्पॅनिश शिकवत\n19 आशा, 2015 | कोणत्याही टिप्पण्या नाहीत\nटॅग्ज: साक्षरता , साक्षरता , हस्तलिखित , अर्थ\neactivo आम्ही त्या संसाधने सामायिक करण्यासाठी तयार ब्लॉग आहे, प्रशिक्षण, बातमी, आम्ही स्पॅनिश शिकवण्याच्या साठी मनोरंजक वाटणारी reflections आणि अन्वेषणे.\nस्पॅनिश व्यायाम सक्रिय स्थरीय\nस्पॅनिश मालमत्ता Videocasts स्पॅनिश बोलणे\nसक्रिय साठी स्पॅनिश podcasts स्पॅनिश शिकण्यासाठी\nरेकॉर्ड महिना निवडा आशा 2020 (2) ऑक्टोबर 2016 (1) नोव्हेंबर महिना 2015 (1) आशा 2015 (1) नोव्हेंबर महिना 2014 (1) ऑक्टोबर 2014 (1) दबदबा निर्माण करणारा 2014 (2) जुलै महिना 2014 (2) जून महिना 2014 (2) आशा 2014 (3) इंग्रजी वर्षातला चौथा महिना 2014 (4) कूच 2014 (1) इंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 2014 (2) इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2014 (2) डिसेंबर महिना 2013 (1) नोव्हेंबर महिना 2013 (1) ऑक्टोबर 2013 (1) सप्टेंबर महिना 2013 (1) दबदबा निर्माण करणारा 2013 (1) जुलै महिना 2013 (1) जून महिना 2013 (2) आशा 2013 (1) इंग्रजी वर्षातला चौथा महिना 2013 (1) कूच 2013 (2) इंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 2013 (1) इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2013 (1) डिसेंबर महिना 2012 (1) ऑक्टोबर 2012 (2) सप्टेंबर महिना 2012 (1) दबदबा निर्माण करणारा 2012 (1) जुलै महिना 2012 (1) जून महिना 2012 (1) आशा 2012 (1) इंग्रजी वर्षातला चौथा महिना 2012 (2) इंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 2012 (2) इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2012 (2) नोव्हेंबर महिना 2011 (4) दबदबा निर्माण करणारा 2011 (3) जुलै महिना 2011 (1) जून महिना 2011 (1) ऑक्टोबर 2010 (1)\nआपण स्वत: ला सादर करू इच्छित आहे का\nA1 आपल्याला A2 साक्षरता B1 B2 C1 C2 canciones चिनी माणूस अभ्यासक्रम गंमतीदार शब्दकोष लेखन लक्षपूर्वक ऐकणे स्पेनचा estudiantes स्पॅनिश अभ्यास सूत्रांचे व्याकरण पुरुष भाषा डोळ्यांपुढे चित्र उभे राहील अशी वर्णनशैली खेळ साक्षरता वाचन अक्षरे हस्तलिखित महिला राष्ट्रीयत्व नाव स्पॅनिश नावे बातमी शब्द पॉडकास्ट कविता अहवाल व्यवसाय अर्थ संसाधने स्वायत्त समुदाय शक्यता विद्यार्थी कार्य नक्कल करणे videocast शब्दसंग्रह अरबी\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nयेथे आपण व्यायाम इतर वेबसाइट सापडेल, शब्दकोष, ब्लॉग, podcasts आणि आज आपल्या दिवस मदत करेल की व्यावहारिक माहिती देशांपेक्षा दुवे. शिक्षक मनोरंजक ब्लॉग आणि नियतकालिके दुवे निवड सापडेल.\nआपण खालील लिंक्स मध्ये आवश्यक सर्वकाही.\nस्पॅनिश बेट शाळा. खेळ, व्हिडिओ आणि परस्पर व्यायाम स्पॅनिश\nPracticaespañol, प्रशिक्षण, वाचन, व्हिडिओ, वास्तविक बातम्या\nमोबाईल वर स्पॅनिश जाणून घ्या\nपरस्परसंवादी व्यायाम स्पॅनिश Instituto Cervantes\nInstituto Cervantes पातळी करून स्पॅनिश मध्ये वाचन\nकॉलिन्स शब्दकोश इंग्रजी / स्पॅनिश\nस्पॅनिश वर रुचीपूर्ण ब्लॉग्ज\nस्थलांतरितांनी साठी स्पॅनिश ब्लॉग\nदुसरी निरनिराळ्या अॅण्ड इमिग्रेशन\nस्पॅनिश विविध अॅक्सेंट खेळा\nस्पेनमध्ये कायदेमंडळ डी Andalucía\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z160808031051/view", "date_download": "2020-05-29T19:26:15Z", "digest": "sha1:EBWNDNMRSMF3H3T5CPFOLI4IDULKHKYK", "length": 11263, "nlines": 138, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदे ४०१ ते ४१५", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नागोशीकृत सीतास्वयंवर|\nपदे ४०१ ते ४१५\nपदे १ ते ५०\nपदे ५१ ते १००\nपदे १०१ ते १५०\nपदे २५१ ते ३००\nपदे ३०१ ते ३५०\nपदे ३५१ ते ४००\nपदे ४०१ ते ४१५\nपदे ४०१ ते ४१५\nही प्रत नागोशी शिवनाथ तोतड्या वाशिष्ठगोत्री याने शके १६१६ भावनाम संवत्सरी माघ वद्य ८ स गणेशभट हराळे या भिक्षुकाच्या वहीवरून उतरून घेतली.\nपदे ४०१ ते ४१५\nशोभे फारसि आरसी घडविले नानाप्रकारची सळे \nपायांचे नग आयका दशरथे सीतेसि जे आणिले ॥\nवाकी पैजण घागर्‍या घुळघुळा जोडी कडी साजती \nसाजे जे हर सुंदरा गुजरिया वाळे पहा वाजती ॥४०१॥\nरत्ने जोडविली महा अनवटी ते जोडवी साजिरी \nपोळ्हारोहि इरोलिया दिसतसे घोट्यास शोभा बरी ॥\nनाना वस्त्र जरी विशाळ घडिया साड्या अनेकपिरी \nनाना कंचुकि का अचाट तगटी त्या चादराही जरी ॥४०२॥\nगृहांतोन पुरोहिते निजहते सीते पहा आणिले \nचौरंगावरि बैसवोन तिजशी पूजेस आरंभिले ॥\nतो तेथे द्विज फार भांडति अती आधी गणेश स्थिती \nकोणी ते ह्मणती महा कळस जो आधी तयाची गती ॥४०३॥\nएकामेक अती सरोष नयने गालिप्रदाने किती \nश्वासें उश्वसती परस्पर महा वर्मेही उच्चारिती ॥\nमूर्खा माजि परस्परा लघुतरा गाधा हिच्या माढवा \nकोठे तूं पढलास सांग मजला शास्त्रार्थ हा तो नवा ॥४०४॥\nबोले आणिक बोल तेहि न कळे तूं का उगा भुंकसी \nओनामहि न जाणसी तरि कसा एकाक्षरी बोधसी ॥\nखाटे हे अवघे कसा वदसि तूं स्थूळास कां पाहसी \nमूर्खा माजि कुजाति तूंच अससी मिथ्या नव्हे मानसी ॥४०५॥\nमूळाधार गणेश देव वरदा आधार सर्वास हा \nयातें सांडुन थोर पोर कळसा मांडीतसे हा पहा ॥\nपूर्वी पूज्य गणेश होय कळसा पूजा तदा नंतरे \nराजा तो---------------क्षिति सुरा दे दक्षिणा सत्वरे ॥४०६॥\nश्रीरामा मधुपर्क आधि जनके पूजा तशी स्थापली \nआतां सावध चित्त लग्नघटिका जोशाप्रती स्थापली ॥\nआधि स्थापन बोहल्यावरि करी श्रीराम मंत्रोत्तरी \nसीताराम उभी करी द्विज मधे त्या अंत्रपाटा धरी ॥४०७॥\nआली लग्नघडी तुह्मी हलपला सोडा महा गल्बला \nजोशी मंगल बोलतो निजघडीपाशी असे येकला ॥\nचित्ती एकच सावधान बसला कैसा पहा निश्चळ \nसाधो लग्नघडी तशी बहुबळें कुर्यात्सदा मंगळं ॥४०८॥\nविघ्ना वारितसे सुखी करितसे विद्या सदा देतसे \nशुंडादंड विशेष चाळवितसे जो दाखवी भावसे ॥\nशेंदूरानन तुंड ज्यास विलसे मोरेश्वरी जो वसे \nश्रीमन्मंगळ मूर्ति तो बहुबळे कुर्यात् सदा मंगळ ॥४०९॥\nसृष्टीचा रचिता श्रुती पढियता चारी मुखे बोलता \nब्रह्मांडा जनिता चराचर विता सत्ता अशी स्थापिता ॥\nसर्वीही वरता धरी अमरता तो चिंतिजे तत्वता \nसावित्रीसहवर्तमान विधि तो कुर्यात सदा मंगळ ॥४१०॥\nभक्तालागिं कृपा करी नरहरी जो दान्वा संहरी \nभारी वेश धरी नृपालन करी वेदास जो उध्दरी ॥\nज्यासी कोण करी सरी अमर तो भूभार जो आंवरी \nतो लक्ष्मीसहवर्तमान सकळं कुर्यात् सदा मंगळं ॥४११॥\nकैलासी वसतो विभूति धरितो दुष्टास संहारितो \nभोळा तो असुरासुरास स्फुरतो जे मागती देत तो ॥\nरामाला स्मरतो सदा रसिक तो चित्तांस तो बैसतो \nतो गौरीसहवर्तमान सकळं कुर्यात् सदा मंगळ ॥४१२॥\nलक्ष्मी माधव चिंतिजे परिसिजे चित्तैक्य कां होइजे \nवाजंत्री बहुसावधान सुदृढा अंतर्पटा साधिजे ॥\nदेवीला स्मरिजे करा कलश जो आधी करी घेइजे \nआतां सावध सावधान इति ओ कुर्यात्सदा मंगळ ॥४१३॥\nपृथ्वीदानसमान पुण्य ह्मणती तें आजि होतें पहा \nकन्यादान करी विदेह विभवें दे दक्षिणेते महा ॥\nआव्याला पुजिलें द्विजासि नमिलें अग्नीस संतोषिले \nनागेशे रचिलें स्वयंवर भलें विद्वज्जनां मानले ॥४१४॥\nगणेशासि आधी नमस्कार केला \nतया नंतरें प्रार्थिलें शाग्देला ॥\nकरा जोडुनी वंदितो सद्गुरुसी \nकवित्वास विस्तार व्हावा त्वरेसी ॥४१५॥\nमृत माणसाच्या दहाव्याच्या पिंडाला कावळा न शिवल्यास धर्मशास्त्राप्रमाणे अन्य उपाय कोणता\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणचाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय अडतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सदतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय छत्तिसावा\nश्रीसिद्धचरित्रातील आणखी कांहीं ठळक पैलू\nश्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व\nश्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ \nश्रीज्ञानोबा माउलींचा ` वंशविस्तार '\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%88_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%82_%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%82_%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%82", "date_download": "2020-05-29T21:19:22Z", "digest": "sha1:HEVZ67XG43FZYUZJNXLEMFXEZVKPHTGV", "length": 3689, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ई मुंगू एन्गुवू येतू - विकिपीडिया", "raw_content": "ई मुंगू एन्गुवू येतू\nई मुंगू एन्गुवू येतू हे केनियाचे राष्ट्रगीत आहे. हे गीत केनियाच्या राष्ट्रभाषेत स्वाहिलीत लिहिलेले आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १२:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mahabharti-practice-paper-40/", "date_download": "2020-05-29T20:33:46Z", "digest": "sha1:LTTMFK7YYHPCATHWREAZSREVTZOEW7E3", "length": 12390, "nlines": 434, "source_domain": "mahabharti.in", "title": "MahaBharti Practice Paper 40 - महाभरती सराव पेपर ४०", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती सराव पेपर ४०\nमहाभरती सराव पेपर ४०\nमहाभरती सराव पेपर ४० (Important Questions)\nLeaderboard: महाभरती सराव पेपर ४०\nमहाभरती सराव पेपर ४०\nमहाभरती सराव पेपर ४० (Important Questions)\nविविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nLeaderboard: महाभरती सराव पेपर ४०\nमहाभरती सराव पेपर ४०\nपोलादी पुरुष कोणाचे टोपणनाव आहे\nलोकमान्य टिळकांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र काढले\nफ्रेंच राज्यक्रांती कोणत्या साली झाली\nबिबिघर घटना कोणत्या भागात घडली\nदुसरे महायुद्ध कोणत्या साली संपले\nआरएसएस चे मुख्यालय कुठे आहे\nसन २०१९ हे वर्षे महात्मा गांधी यांच्या जयंतीचे कितवे वर्षे आहे\nशिंटो धर्माचा उदय कोणत्या देशात झाला\n१२ वी पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षादरम्यान राबवली गेली\nराष्ट्रीय मधमाशा संशोधन व प्रशिक्षण केंद्र कुठे आहे\nराष्ट्रकुल संघटनेत एकूण किती सदस्य देश आहेत\nसंत गाडगेबाबा विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ कुठे आहे\nकाझीरंगा नॅशनल पार्क मध्ये कोणत्या प्राण्याची संख्या सर्वात जास्त आहे\nवर्ल्ड ट्रेड सेंटर कोणत्या शहरात आहे\nबर्फाची भूमी कोणत्या शहराला म्हणतात\nखालीलपैकी कोणते उद्यान महाराष्ट्रात नाही\nओपेरा हाउस खालीलपैकी कोणत्या शहरात आहे\nबोस्टन टी पार्टी घटना कधी घडली\nभगवान महावीर हे जैन धर्माचे कितवे तिर्थकार होते\n‘शोरा’ हे कोणत्या देशाच्या संसदगृहाचे नाव आहे\nभोजसागर सरोवर कोणत्या राज्यात आहे\nसांभर तलाव कोणत्या राज्यात आहे\nमावळत्या सूर्याचा देश कोणत्या देशाला म्हणतात\nजगाचा स्वर्ग कोणत्या शहराला म्हणतात\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउन���ोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/terror", "date_download": "2020-05-29T18:41:46Z", "digest": "sha1:I4FWJGMROVTPCOSXIT6CQWQGM62S6QBI", "length": 3295, "nlines": 50, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Terror Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nअमेरिकन सैन्यानं कोंडी केल्यानंतर अबु बकर अल बगदादीनं स्वतःच्या अंगावर बाळगलेल्या स्फोटक बंडीचा स्फोट करून स्वतःला संपवलं. सीरियात इडलिब या प्रांतात ह ...\n‘आता चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवर’\nनवी दिल्ली : भविष्यात पाकिस्तानशी चर्चा व्हायची असेल तर ती फक्त पाकव्याप्त काश्मीरवर होईल असे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एका सभेत केले. ...\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\nहवामान बदलामुळे भारतावर टोळ धाड\nश्रमिक रेल्वेचे वेळापत्रक घसरले, प्रवाशांचे कमालीचे हाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/bharat-ganeshpuray/", "date_download": "2020-05-29T19:40:07Z", "digest": "sha1:KSUT3L5EJI6BTDVVMBLZJ4PZI35O3TDY", "length": 8900, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "Bharat Ganeshpuray Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपी. सिवा शंकर सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त\nआमदार अबू आझमींवर मुंबईत FIR\nपुणे शहरातील 323 जागांवरील सुमारे 103 KM चा अरुंद रस्ता होणार किमान 9 मीटर \nपुण्यातील गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन ‘सज्ज’\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात आणि उत्साहात साजरा केला जातो. पुण्यातील गणपती पाहण्यासाठी राज्यातून गणेशभक्त पुण्यात येत असतात. त्यामुळे या भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्याची…\n‘मी अलिबाग नव्हे तर आलेपाकवाले घुसखोरी करतात, असे म्हणालो होतो’\nअलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन - 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामधून भारत गणेशपुरे यांनी अलिबागची अवहेलना केली आहे असा दावा अलिबागकरांनी केला होता. याच मुद्द्यावरून आलिबागकरांनी 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामधील कलाकार भारत गणेशपुरे यांनी…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\nजेव्हा ‘बिग बी’ अमिताभ, ‘किंग’…\nवेंडल रॉड्रिक्स, ज्यानं दीपिका पादुकोणला मॉडेल आणि रातोरात…\n‘किंग खान’, ‘बिग बी’, कार्तिक आणि…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\nलॉकडाऊन 4.0 च्या 12 दिवसांमध्ये देशात ‘कोरोना’चे…\nमुलीला भोपळवरून दिल्लीला आणण्यासाठी ‘लिकर…\nमहाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका, भाजप नेत्याची…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\n होय, लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीमूळे राज्याच्या…\nWeather Update: ‘या’ राज्यात वादळी वाऱ्यासह…\nभुकंपाने दिल्ली, पंजाब, हरियाणा हादरले, 4.6 रेक्टर स्केलचा…\n5 जून रोजी ‘चंद्रग्रहण’, जाणून घ्या तुमच्या…\nमधुमेहींसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा, 10 पैकी…\n‘अनिष्ट’ समस्यांपासून मुक्त होण्याचं वर्ष, मोदी…\nमहाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका, भाजप नेत्याची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना दिसली TV ची…\nमहाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत : जितेंद्र आव्हाड\nरेल्वे पुन्हा देतंय नोकरीची संधी, नाही द्यावी लागणार लेखी परिक्षा,…\n29 मे राशी : काय सांगते आपले भाग्य, आज भाग्याची साथ मिळेल का \n‘किंग खान’, ‘बिग बी’, कार्तिक आणि नवाजुद्दीनसह ‘या’ सुपरस्टार्सचे स्ट्रगलचे किस्से…\nलॉकडाऊन 4.0 च्या 12 दिवसांमध्ये देशात ‘कोरोना’चे 70 हजार नवे रूग्ण, 1700 जणांचा मृत्यू\n29 मे राशिफळ : वृषभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/em/2/", "date_download": "2020-05-29T21:04:04Z", "digest": "sha1:NWQ2NJGC3XPVN37BPS27B5YFY5W3YQAM", "length": 15310, "nlines": 338, "source_domain": "www.50languages.com", "title": "कुटुंबीय@kuṭumbīya - मराठी / इंग्रजी US", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » इंग्रजी US कुटुंबीय\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\n3 - परिचय, ओळख »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + इंग्रजी US (1-100)\nआपण सर्व आफ्रिकन बोलतो का\nआपण सर्वच जण आफ्रिकेला गेलेलो नाही. तथापि, हे शक्य आहे की, प्रत्येक भाषा ही आधीपासूनच आहे. तरीही, अनेक शास्त्रज्ञांचा ह्यावर विश्वास आहे. त्यांच्या मतानुसार, सर्व भाषांचे मूळ आफ्रिकेमधील आहे. तिथून ते इतर जगामध्ये पसरले आहे. एकंदर 6,000 पेक्षा अधिक भिन्न भाषा तेथे आहेत. तथापि, त्या सर्वांचे मूळ आफ़्रिकन आहे असे म्हटले जाते. संशोधकांनी विविध भाषांच्या ध्वनिघटकांची केलेली आहे. भाषेतील ध्वनिघटक शब्द हा लहान भेदभाव एकक आहे. एक भाषेतील ध्वनिघटक बदलला असेल, तर एका शब्दाचा संपूर्ण अर्थ बदलतो. ह्याचे उदाहरण इंग्रजी भा���ेतून स्पष्ट करु शकता. इंग्रजीमध्ये, उतरण आणि कलंडणे दोन भिन्न गोष्टींचे वर्णन करतात. त्यामुळे इंग्रजीमध्ये /ड/ आणि /ट/ हे दोन भिन्न ध्वनिघटक आहेत.\nही उच्चारानुसारची विविधता आफ्रिकन भाषांमध्ये मोठी आहे. जसजसे तुम्ही आफ्रिकेपासून दूर जाऊ लागता तसतसे हे नाटकीय पद्धतीने कमी होते. आणि इथेच, संशोधक त्यांच्या सिद्धांतासाठी पुरावे नक्की कुठे आहेत हे पाहतात. लोकसंख्या जशी वाढते तशी एकसमान होते. त्यांच्या बाहेरच्या बाजूंना, अनुवांशिक विविधता कमी होते. हे सगळे ह्या कारणामुळे झाले आहे की, राहणार्‍यांची संख्यापण कमी झाली आहे. कमी गुणसूत्रे स्थानांतरीत झाली की, लोकसंख्या अधिक एकसारखी होते. गुणसूत्रांच्या शक्य जोड्या कमी होतात. परिणामी, स्थलांतरित लोक एकमेकांशी सारखे होतात. शास्त्रज्ञांनी त्याला संस्थापक प्रभाव म्हटले आहे. लोकांनी जेव्हा आफ्रिका सोडली तेव्हा ते त्यांच्या बरोबर त्यांची भाषासुद्धा घेऊन गेले. पण जे नवीन लोकं आले ते त्यांच्याबरोबर थोडे व्याकरण घेऊन आले. या वैयक्तिक भाषा कालांतराने अधिक एकसारख्या कशा झाल्या आहेत. होमो सेपियन हा मूळचा आफ्रिकेतला आहे हे त्यांनी सिद्ध केल्याचे दिसते. जर त्यांच्या भाषेबद्दलही हेच खरे असेल तर, आम्ही ते जाणण्यास उत्सुक आहोत.\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mpsc-bharti-sarav-paper-39/", "date_download": "2020-05-29T19:23:35Z", "digest": "sha1:RBVJGFOWL2EFJCWTYJKWCAH3ZDXJNUKK", "length": 16845, "nlines": 462, "source_domain": "mahabharti.in", "title": "MPSC Bharti Sarav Paper 39 - महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ३९", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ३९\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ३९\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ३९\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ३९\nविविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nप्रथम मेट्रो सुविधा कोणत्या शेह्रात सुरु करण्यात आली\nभारत सरकारने हरित जीडीपी मोजण्या संबंधी एक समितीचे अध्यक्ष कोण होते\nराष्ट्रीय लेखा प्रणालीचे प्रमुख कोणाला मानले जाते\nडॉ. पी. सी. म्हलानोबिस\nसो. व्ही. के. आर. व्ही. राव\nडॉ. सी. डी. देशमुख\nखालीलपैकी कोणते मागणी ताणजन्या चलनवाढीचे कारण नाही\nकोणती योजना १५ ऑगस्ट १९९५ रोजी सुरु झाली नाही\nमिड डे मील स्कीम\nइंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्दासाठी पेन्शन योजना\nघाऊक किंमत निर्दशांकच्या पुनरावलोकनसाठीन स्थापन केलेल्या कार्यगटाचे अध्यक्ष कोण होते\nदेशातील पहिली आधार सेवा केंद्रे कुठे आणि कोणत्या शहरात सुरु झाली आहेत\n‘Listening Learning and Reading’ या पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते केले. हे पुस्तक कोणत्या कारकिदीवरील आहे.\n‘My Life, My Mission’ हे कोणत्या आत्मचरित्र नुकतेच प्रकाशित झाले\nदेशातील पहिले कोणते राज्य आहे जे जलसंवर्धन सुनिश्चित करणारे आणि स्वतःचे राज्य जलधोरण असणारे आहे\nसन २००१ ते २०११ च्या कालावाधीदरम्यान कोणत्या राज्य ची लोकसंख्या वाढ ऋणात्मक झाली आहे\nकोणते राज्य बालविवहमध्ये आघाडीवर आहे\nखालीलपैकी कोणत्या व्यक्तीची निवड पहिल्यांदा पंचवार्षिक योजना दरम्यान नियोजन मंडळाच्या उपाध्यक्षपदी करण्यात आली आहे\nभारतामध्ये बेरोजगारीचे प्रमाण काढताना किती वयोगट विचारात घेतला जातो\nकोणत्या बेरोजगारी मापनाच्या पद्धतीत सर्वक्षणपूर्ण सात दिवसात कोणत्या एका दिवसात किमान एक तास काम करणाऱ्या व्यक्तीस रोजगारीत समजले जाते\nनित्य प्रमुख व दुय्यम दर्जा\nकोणत्या कार्यगटाचे अथवा तज्ञ दलाने दारिद्र्य रेषेचा मोजमापासाठी सर्वप्रथम कॅलरी उपभोगाच्या संकल्पनेचा वापर केला\nरोजगारनिर्मितीची जनक योजना असे कोणत्या पंचवार्षिक योजनेस म्हटले जाते\nमहाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली\n‘Changing India’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे\nकोणत्या लोह पोलाद उद्योग दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सुरु करण्यात आली नाही\nभ���रतीय अर्थव्यवस्थेचा सर्वाधिक जीडीपी चा वाढीचा दर/ आर्थिक वृद्धि दर कोणत्या वर्षी होतो\nअर्थव्यव्स्थेच्या प्राथमिक क्षेत्रांंमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश आहे\nराज्यातील बचत गटाच्या महिलांना सायबर सुरक्षेचे धडे देण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि महारष्ट्र सायबर सुरक्षा विभाग यांच्यावतीने क्प्न्ता उपक्रम सुरु केला आहे.\nयुनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांंच्या यादीत नुकताच कोणत्य भारतीय शहराचा समावेश करण्यात आला आहे\n‘Development Planning’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/huma-falls-victim-to-akshays-pranks-while-shooting-film/videoshow/56960331.cms", "date_download": "2020-05-29T21:25:46Z", "digest": "sha1:3UYYJU75QP7YH545DPCQK2A5DA74Y7I7", "length": 7250, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअक्षयने केला हुमाचा प्रँक व्हिडिओ शूट\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\n'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nकरण जोहर रुही आणि यशसोबत रॅपीड फायर खेळतो तेव्हा...\n'लव आज कल' फेम अभिनेत्री मिस करतेय तिचं जिम\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=Food%20Corporation%20of%20India", "date_download": "2020-05-29T19:08:38Z", "digest": "sha1:MX2SBXSUQLB7ES2E7RB6MNRUZPMTYEUM", "length": 6210, "nlines": 79, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "Food Corporation of India", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nधानाच्या भरडाईसाठी शासनाकडून प्रती क्विंटल तीस रुपयांचा वाढीव दर\nकेंद्रीय पथकाकडून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी\nसव्वा दोन लाखांहून अधिक शेतकऱ्यांना विकेंद्रित धान्य खरेदीचा लाभ\nराज्यात औषधे, अन्नधान्य आणि भाजीपाल्याच्या तुटवडा नाही\nअल्पदरात अन्नधान्य उपलब्ध करून देणारी केंद्र शासनाची योजना महाराष्ट्रात लागू\nडाळी आणि तेलबियांची थेट शेतकऱ्याकड��न किमान आधारभूत किंमतीत खरेदी प्रक्रिया\nमहाराष्ट्रात 43 लाख क्विंटलपेक्षा जास्त अन्नधान्याचे गरिबांना वितरण\nअतिरिक्त तांदुळापासून इथेनॉल निर्मितीस मंजुरी\nएफसीआयने अन्नधान्य वाहतुकीत आणले नवीन मापदंड\nमका आणि ज्वारी खरेदीसाठी केंद्र शासनाची परवानगी\nअन्नधान्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी एफसीआयची विविध पावले\nसन २०२०-२१ मध्ये कृषि उन्नती योजना - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिकांच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत\nराज्यातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या त्रिस्तरीय पत संरचनेवर कोविड-१९/ लॉकडाऊनचे होणारे दूरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत\nराज्यातील प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या (क्रॉपसॅप) अमांलबजावणीस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nराष्ट्रीय कृषि विकास योजना-रफ्तार योजनेंतर्गत सन 2019-20 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी वितरीत केलेल्या 146.67 कोटी निधीचे प्रकल्प निहाय वितरण करणेबाबत.\nकोवीड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019\nसन 2019 च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/rohit-pawar-facebook-post-dr-vishwajeet-kadam-toy-shop-nck-90-2026780/", "date_download": "2020-05-29T21:20:26Z", "digest": "sha1:GRDNBBMATR4OZ44ONQGNF2PCMNVKQIGH", "length": 14458, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rohit Pawar Facebook post dr vishwajeet kadam toy shop nck 90 | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nखेळणीच्या दुकानाने जागा केला आमदारांतील ‘बाप’, रोहित पवारांची भावनिक पोस्ट\nखेळणीच्या दुकानाने जागा केला आमद���रांतील ‘बाप’, रोहित पवारांची भावनिक पोस्ट\nमहिनाभर राजकीय नेत्यांची चांगलीच धावपळ सुरू होती\nराज्यात महिनाभरापासून अनेक राजकीय उलथापालथी पाहायला मिळाल्या. या राजकीय नाट्याला महाविकास आघाडीनं सरकार स्थापन करून पूर्णविराम दिला. महिनाभर राजकीय नेत्यांची चांगलीच धावपळ सुरू होती. सत्तास्थापनेनंतर आमदार काहीसे निवांत झाल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक भावनिक फेसबूक पोस्ट केली आहे. यामध्ये रोहित पवार आणि काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांच्यासोबतचा खेळण्याच्या दुकानातील फोटो पोस्ट करत भावनिक प्रसंग शेअर केला आहे.\nरोहित पवार आणि विश्वजीत कदम हे एकाच गाडीतून जात असताना त्यांना खेळण्याचं दुकान दिसलं आणि त्यांच्यामधील बाप जागा झाला. निवडणुकीच्या काळात दिवसरात्र झालेल्या धावपळीमुळे कुटुंबाला वेळ देऊ न शकणाऱ्या या आमदारांनी स्वत:च्या मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलावं, यासाठी त्यांना खेळणी खरेदी केली. रोहित पवार यांनी ह्या सर्व प्रसंगाचं वर्णन आपल्या पोस्टमध्ये केलं आहे.\nकाय आहे रोहित पवारांची पोस्ट\nगेले दहा बारा दिवस राज्यात अनेक घडामोडी घडत होत्या. अनेक राजकीय पेचप्रसंग तयार झाले पण शेवटी राज्यातील जनतेच्या इच्छेनुसार आपल्यालाच यश मिळालं. परवादिवशी बहुमताने आपल्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाले, काल अधिवेशन देखील पार पडले. विधानसभेचा सदस्य या नात्याने मी असेन किंवा वेगवेगळ्या पक्षांचे आमदार आम्ही सर्वजण या घडामोडींचा भाग होतो. आम्हा युवा आमदारांना खूप मोठा अनुभव देणारा हा काळ होता.\nकालच्या अधिवेशनाचे कामकाज संपवून याच घडामोडींवर चर्चा करत मी आणि आमदार डॉ.विश्वजित कदम गाडीने एकत्र निघालो होतो, साहजिकच गप्पा राजकीय रंगल्या होत्या पण अचानक रस्त्याच्या बाजूला एक खेळण्याचं दुकान दिसल्याबरोबर दोघांनाही त्या ठिकाणी जाण्याचा मोह आवरला नाही. कारण मुंबईत या सर्व गोष्टी घडत आहेत, आमदार म्हणून यात भाग घेऊन आम्ही आमचं कर्तव्य पार पाडत आहोत पण याकाळात आपल्या घराची विशेषतः आपल्या मुलांची आठवण देखील येत असते. राजकारणात काम करणे म्हणजे एका मोठ्या कुटुंबात वावरल्याचा अनुभव असतो, आपला मतदारसंघच आपलं कुटुंब बनत आणि त्यांच्यासाठी आम्ही आनंदाने काम देखील करत असतो परंतु कध��� कधी या जबाबदारीत घराकडे थोडं दुर्लक्ष होत, एक बाप म्हणून जेवढा वेळ आपल्या मुलांना दिला पाहिजे तेवढा देऊ शकत नाही त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकानेच अशा छोट्या छोट्या प्रसंगातून नेहमीच आनंद शोधायचा प्रयत्न केला पाहिजे.\nआता घरी पोहचल्यानंतर मला भेटल्यानंतर आणि त्यांच्यासाठी घेतलेली खेळणी हातात बघून माझ्या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असेल तो माझ्यासाठी खूप समाधानकारक असेल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 सब लेफ्टनंट शिवांगीने रचला इतिहास; बनली भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट\n2 Video: …आणि त्या क्षणी कोब्राच्या तावडीतून निसटलं मुंगूस\n3 टेलिकॉम कंपन्यांकडून ग्राहकांना जबर दणका, रिचार्ज प्लॅन्स दुप्पटीने महाग\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathisongs.netbhet.com/2014/09/vede-man.html", "date_download": "2020-05-29T19:08:47Z", "digest": "sha1:X3XHXVAI2KCAFKDK3JLV3HKGDOQ57KIT", "length": 23737, "nlines": 530, "source_domain": "marathisongs.netbhet.com", "title": "मराठी गाणी Marathi Songs online, Marathi songs lyrics, Download marathi songs free: वेडे मन VEDE MAN", "raw_content": "\nवेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू\nवेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू\nये ना माझ्या पापणीच्या आत दोघे बसू\nवेडे मन त्याला हवे त्याला हवे फक्त तुझे हसू\nवेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू\nवेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू\nये ना माझ्या पापणीच्या आत दोघे बसू\nवेडे मन त्याला हवे त्याला हवे फक्त तुझे हसू\nमाझी जाई तुझी जुई ओंजळीत फुले\nप्रेमाच्या ह्या सुगंधाने मन माझे न्हाले\nमाझी जाई तुझी जुई ओंजळीत फुले\nप्रेमाच्या ह्या सुगंधाने मन माझे न्हाले\nतुझ्या डोळ्यातले स्वप्न लागे मला दिसू\nवेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू\nवेडे मन त्याला हवे त्याला हवे फक्त तुझे हसू\nतुझ्या क्षणालाही नको दुःखाची झालर\nतुझ्या माझ्या घरट्याला प्रेमाचे छप्पर\nतुझ्या क्षणालाही नको दुःखाची झालर\nतुझ्या माझ्या घरट्याला प्रेमाचे छप्पर\nओठांनी पुसेन तुझ्या डोळ्यातले आसू\nवेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू\nवेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू\nये ना माझ्या पापणीच्या आत दोघे बसू\nवेडे मन त्याला हवे त्याला हवे तुझे हसू\nLabels: L-श्रीरंग गोडबोले, M- सुखदा भावे -दबके, S-जुईली जोगळेकर, जयंत पानसरे\nपार्वतीच्या बाळा Parvatichya Bala\nसावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची\nहिरवा निसर्ग HIRAWA NISARG\nकृष्णे वेधिली KRUSHNE VEDHILE\nL\t-\tअण्णा जोशी (1)\nL\t-\tअण्णासाहेब किर्लोस्कर (3)\nL\t-\tआ. रा. देशपांडे 'अनिल' (1)\nL\t-\tइंदिरा संत (1)\nL\t-\tकवि संजीव (1)\nL\t-\tकुसुमाग्रज (1)\nL\t-\tग. दि. माडगूळकर (8)\nL\t-\tजगदीश खेबूडकर (5)\nL\t-\tपी. सावळाराम (1)\nL\t-\tबा. भ. बोरकर (1)\nL\t-\tभा. रा. तांबे (1)\nL\t-\tमंगेश पाडगावकर (2)\nL\t-\tमधुसूदन कालेलकर (1)\nL\t-\tयोगेश्वर अभ्यंकर (3)\nL\t-\tवंदना विटणकर (2)\nL\t-\tवसंत कानेटकर (1)\nL\t-\tविं. दा. करंदीकर (2)\nL\t-\tविद्याधर गोखले (1)\nL\t-\tशांताबाई जोशी (1)\nL\t-\tशांताराम नांदगावकर (1)\nL\t-\tशान्‍ता शेळके (1)\nL\t-\tसंत अमृतराय महाराज (1)\nL\t-\tसंत चोखामेळा (1)\nL\t-\tसंत ज्ञानेश्वर (2)\nL\t-\tसंत तुकाराम (1)\nL\t-\tसंदीप खरे (1)\nL\t-\tसुधीर मोघे (1)\nL\t- सुरेश भट (2)\nL -\tसंत नामदेव (1)\nL - कुसुमाग्रज (3)\nL - ग. दि. माडगुळकर (4)\nL - ग. दि. माडगूळकर (3)\nL - गुरुनाथ शेणई (1)\nL - गोविंद बल्लाळ देवल (2)\nL - जगदीश खेबुडकर (1)\nL - जगदीश खेबूडकर (6)\nL - दत्‍तात्रय कोंडो घाटे (1)\nL - ना. घ. देशपांडे (1)\nL - ना. धो. महानोर (1)\nL - ना. धों. महानोर (1)\nL - बालकवी (1)\nL - मंगेश पाडगांवकर (3)\nL - मधुसूदन कालेलकर (2)\nL - माणिक प्रभू (1)\nL - योगेश्वर अभ्यंकर (1)\nL - विद्याधर गोखले (2)\nL - वैभव जोशी (1)\nL - शान्‍ता शेळके (2)\nL - संत ज्ञानेश्वर (2)\nL - संदीप खरे (4)\nL - संदीप खरे M - सलील कुलकर्णी S - संदीप खरे (1)\nL - सुधीर मोघे (1)\nL - सुरेश भट (1)\nL -कवि भूषण (1)\nL -ग. दि. माडगूळकर (4)\nL -जगदीश खेबुडकर (1)\nL -जगदीश खेबूडकर (1)\nL -मा. ग. पातकर (1)\nL -वंदना विटणकर (1)\nL -वसंत कानेटकर (1)\nL -विद्याधर गोखले (1)\nL -श्रीनिवास खारकर (1)\nL -संत ज्ञानेश्वर (1)\nL -संत तुकाराम (1)\nL -संदीप खरे (1)\nL -सुरेश भट (1)\nL-\tश्रीनिवास खारकर (2)\nL- मधुसूदन कालेलकर (1)\nL- अवधुत गुप्ते (2)\nL- ग. दी.माडगुळकर (5)\nL- गुरु ठाकुर (12)\nL- चंद्रशेखर सानेकर (1)\nL- जगदीश खेबुडकर (15)\nL- मधुकर जोशी (1)\nL- शांता शेळके (10)\nL- सुधीर मोघे (1)\nL-- गुरु ठाकूर (1)\nL--डॉ. वसंत अवसरे (शान्‍ता शेळके) Dr.Vasant Awsare (1)\nL-. शान्‍ता शेळके (1)\nL-आ. रा. देशपांडे 'अनिल' (10)\nL-आर. आर. शुक्ल (1)\nL-एस. एम. बापट (1)\nL-कृ. द. दातार (1)\nL-कृ. ब. निकुंब (1)\nL-कृशंजी प्रभाकर खाडिलकर (1)\nL-कृष्ण भट बांदेकर (1)\nL-कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (73)\nL-ग. दि. माडगुळकर (4)\nL-ग. दि. माडगूळकर (378)\nL-ग. दि. माडगूळकर.M-दत्ता डावजेकर (1)\nL-ग. ह. पाटील (2)\nL-गु. ह. देशपांडे (1)\nL-गो. नि. दांडेकर (3)\nL-गोविंद बल्लाळ देवल (87)\nL-गोविंद बल्लाळ देवल.M-गोविंद बल्लाळ देवल (2)\nL-गोविंद सदाशिव टेंबे (6)\nL-ज. के. उपाध्ये (3)\nL-जी. के. दातार (2)\nL-डॉ. वसंत अवसरे (1)\nL-डॉ. वसंत अवसरे (शान्‍ता शेळके) (6)\nL-डॉ. शिरिष गोपाळ देशपांडे (1)\nL-डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे (1)\nL-डॉ. संगीता बर्वे (1)\nL-दत्ता वि. केसकर (2)\nL-दत्तात्रय कोंडो घाटे (1)\nL-नरहर गणेश कमतनूरकर (1)\nL-ना. घ. देशपांडे (10)\nL-ना. धो. महानोर (1)\nL-ना. धों. महानोर (26)\nL-ना. सी. फडके (3)\nL-नारायण गोविंद शुक्ल (1)\nL-नारायण विनायक कुळकर्णी (7)\nL-पं. हृदयनाथ मंगेशकर (1)\nL-पद्मजा फेणाणी जोगळेकर (1)\nL-प्रल्हाद केशव अत्रे (12)\nL-प्राजक्ता गव्हाणे - शंकर जांभळकर (1)\nL-बा. भ. बोरकर (13)\nL-बाबाजीराव दौलत राणे (1)\nL-बी (नारायण मुरलिधर गुप्ते) (2)\nL-भा. रा. तांबे (21)\nL-भार्गवराम विठ्ठल वरेरकर (11)\nL-म. उ. पेठकर (1)\nL-म. पां. भावे (7)\nL-मल्लिका अमर शेख (1)\nL-मा. ग. पातकर (3)\nL-मा. दा. देवकाते (5)\nL-माधव गो. काटकर (1)\nL-मो. ग. रांगणेकर (16)\nL-यशवंत नारायण टिपणीस (10)\nL-रा. ना. पवार (4)\nL-राम गणेश गडकरी (4)\nL-रामकृष्ण बाबु सोमयाजी (1)\nL-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (3)\nL-वंदना विटणकर.M-श्रीनिवास खळे (1)\nL-वसंत शांताराम देसाई (11)\nL-वा. ना. देशपांडे (1)\nL-वा. भा. पाठक (1)\nL-वा. रा. कांत (5)\nL-वासुदेव वामन खरे (2)\nL-वि. म. कुलकर्णी (1)\nL-वि. वा. शिरवाडकर (10)\nL-वि. स. खांडेकर (5)\nL-विठ्ठल सीताराम गुर्जर (26)\nL-विमल कीर्ति महाजन (1)\nL-विष्णुदास नामदेव महाराज (2)\nL-वीर वामनराव जोशी (5)\nL-शंकर बालाजी शास्त्री (2)\nL-शाहीर अमर शेख (1)\nL-शाहीर पुंडलीक फरांदे (1)\nL-शाहीर विठ्ठल उमप (1)\nL-शाहीर सगन भाऊ (1)\nL-शाहीर होनाजी बाळा (7)\nL-सचिन दरेकर M-अमित राज (1)\nL-संजय कृष्णाजी पाटील (4)\nL-संत अमृतराय महाराज (3)\nL-संत गोरा कुंभार (2)\nL-संत चोखामेळा-S-पं. भीमसेन जोशी (1)\nL-संत सावता माळी (1)\nL-सुमित्रा ( किशोर कदम ) (1)\nLगोविंद बल्लाळ देवल (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mahabharti-practice-paper-24/", "date_download": "2020-05-29T20:15:48Z", "digest": "sha1:34624LKHEPLMAHCWAKWNJ4OUGBCI2JGH", "length": 13541, "nlines": 434, "source_domain": "mahabharti.in", "title": "MahaBharti Practice Paper 24 - महाभरती सराव पेपर २४", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती सराव पेपर २४\nमहाभरती सराव पेपर २४\nमहाभरती सराव पेपर २४ (Important Questions)\nLeaderboard: महाभरती सराव पेपर २४\nमहाभरती सराव पेपर २४\nमहाभरती सराव पेपर २४ (Important Questions)\nविविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nLeaderboard: महाभरती सराव पेपर २४\nमहाभरती सराव पेपर २४\nमहाराष्ट्रात बेदाणा उत्पादनासाठी प्रसिध्द असणारा जिल्हा कोणता\n‘लोकरी मावा, फिजिऑलॉजिकल डिसऑर्डर’ हा रोग कोणत्या पिकावर पडतो\nसन २०१८-१९ या वर्षी महाराष्ट्रातून सर्वात जास्त द्राक्षाची निर्यात कोणत्या जिल्ह्यातून करण्यात आली\nमहाराष्ट्रातील पहिले स्वयंचलित हवामान केंद्र केव्हा सुरु झाले\nआंजर्ले समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यात आहे\nसध्या भारतात किती अभयारण्ये आहेत\nमहाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक वाघ कोणत्या जिल्ह्यात मरण पावले आहेत\nबुंदेलखंड पठारावरून खालीलपैकी कोणती नदी वाहते\nभारताचे इंग्लंडमधील विदेशी राजदूत कोण\nमहाराष्ट्र राज्य जीएसटी कर आयुक्त कोण आहे\nखालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात\nकेंद्रीय नगर विकास सचिव कोण आहेत\nखालीलपैकी कोणती नदी ही तापी नदीची उपनदी नाही\nचंपारण्य सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले\nभारतात सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते\nभारतामध्ये दर किती वर्षांनी पशुगणना केली जाते/\nग्रीसमधील भारताचे राजुदूत कोण\nप्रा. नंदा जिचकार ह्या कोणत्या महानगरपालिकेच्या महापौर आहेत\nभारतातील युएईमधील विदेशी राजदूत कोण आहेत\nभारत आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान समझोता एक्सप्रेस केव्हापासून सुरु झाली\nहजरत शा�� जलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे\nदगडी कोळसाच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो\nभारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कुठे सुरु झाले\nखालीलपैकी कोणत्या राज्यात ‘कोयना जलविद्युत प्रकल्प’ आहे\nदक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/special-coverage/maharashtra-times-diwali-special-issue-2017/society-and-politics/government-decisions-social-unrest-and-politics-in-india/articleshow/61961201.cms", "date_download": "2020-05-29T20:18:42Z", "digest": "sha1:LQ5H2I7OSPIO4SY6R55KD6ZU3XHSJVUQ", "length": 68145, "nlines": 126, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमटा ऑनलाइन दिवाळी अंक\nमहाराष्ट्र टाइम्स दिवाळी अंक\nदेशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, विभिन्न जनसमूहांमध्ये अनेक आशंका आणि अस्वस्थता आहेत. पण त्यांचा आताचा आविष्कार विस्कळीत आहे आणि त्यांचं नेतृत्व करणारे नेते उपलब्ध नाहीत. या निर्नायकी अवस्थेमुळे थेट उन्मळून पडल्यासारखं दिसत नसलं तरी डोलारा मात्र आतून पोखरला जातोय...\nदेशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, विभिन्न जनसमूहांमध्ये अनेक आशंका आणि अस्वस्थता आहेत. पण त्यांचा आताचा आविष्कार विस्कळीत आहे आणि त्यांचं नेतृत्व करणारे नेते उपलब्ध नाहीत. या निर्नायकी अवस्थेमुळे थेट उन्मळून पडल्यासारखं दिसत नसलं तरी डोलारा मात्र आतून पोखरला जातोय...\nमोठ्या आशा निर्माण करून जेव्हा नाट्यमय सत्तांतरं होतात तेव्हा त्यांची कारणमीमांसा करणं सोपं असतं; पण अशा सत्तांतरांमधून जमून आलेले आशेचे ढग जेव्हा परिणामांचा पाऊस न पाडताच विरून जातात तेव्हा ठिकठिकाणी साचणाऱ्या अस्वस्थतेच्या वारुळांचा अंदाज घेणं अवघड असतं. सध्या आपण त्या अनुभवातून जातो आहोत. मोदींनी ‘अच्छे दिन’ची आश्वासनं दिली; बड्या श्रीमंतांचा काळा पैसा गरिबांना वाटून दिला जाईल असं सांगितलं; पाकिस्तानला सरळ केलं जाईल अशी खात्री दिली; आणि बरंच काय काय सांगितलं. त्यातील काय काय किती खरंच प्रत्यक्षात आलं किंवा येताना दिसतंय याबद्दल अनिश्चितताच जास्त दिसते. पाहता पाहता मोदी-राजवटीची तीन वर्षं सरली; आता दुसऱ्या पाच वर्षांच्या टप्प्यावर काय होणार याची स्वप्नं दाखवायला सुरुवात झालेली आहे.\nपण आधीच्या आणाभाकांमुळे आशा पल्लवित झालेले अनेक जनसमूह आजमितीला तरी एकीकडे आशा आणि दुसरीकडे अस्वस्थता यांच्या कचाट्यात सापडलेले दिसतात. केवळ पक्षीय राजकारणाचा विचार केला तर मोदी आणि भाजपा हे जवळपास सातव्या आस्मानावर आरुढ झालेले आहेत; कारण एकामागून एक राज्ये ते पादाक्रांत करताहेत आणि केंद्रात नुसता एक पक्ष जाऊन दुसरा सत्तेवर आलेला नाही; तर कार्यपद्धती, विचार, आश्वासनांची भाषा, नेत्यांची शैली, हे सर्वच बदलून एक नवी राजवट (regime) अस्तित्वात आली आहे. पण देश किंवा समाज म्हणून विचार केला तर आपण एका आतून स्फोट होणाऱ्या (implosion) धोकादायक अस्वस्थतेच्या दारूगोळ्यावर बसलो आहोत आणि तरीही स्फोट होईलच अशीही काही चिन्हे नाहीत, झाला तर नेमका कसा आणि कुठे होईल याचाही निश्चित काही अंदाज येत नाही अशी स्थिती आहे. समाजाला आतून पोखरणारी ही काय भानगड आहे तिची कहाणी आधीच सुरु झाली असली तरी मोदींचं आगमन आणि नंतरचे नुसते आवजी फटाके यांतून धूर आणि रोषणाई भरपूर निघाली तरी जुनी घुसमट जास्त गुदमरून टाकू लागली आहे. या घुसमटीची आणि त्यातून उद्भवणाऱ्या शक्यतांची चर्चा फारशी होताना दिसत नाही. पण मोदी-शहा-भाजपा जातील किंवा राहतील, समाजाची उसवणारी घडी सहजी पुन्हा दुरुस्त होणार नाही. म्हणून सध्याच्या अस्वस्थतांची वेळीच दखल घेतली जायला हवी.\nनव्वदीपासूनची घुसळण की घुसमट\nकेवळ मोदी राजवटीच्या खांद्यावर या सगळ्याची जबाबदारी टाकता येणार नाही. सध्याची अस्वस्थता समजून घ्यायची तर काही वेळा वीसेक वर्षं आणि काही वेळा किमान पाच-सात वर्षं मागे जायला लागेल. दीर्घ काळ - जवळपास पाव शतकभर - पुढे ढकलत राहिलेल्या पेचप्रसंगातून आजची अस्वस्थता आणि महानायकावर भिस्त ठेवणारी वर्तमान मनःस्थिती या दोहोंनी आकार घेतला आहे.\nनव्वदीच्या आसपास अनेक स्थित्यंतरं सुरु झाली, काही अर्धवट राहिली; काहींचे परिणाम पुढे ढकलले गेले; भारताची समाजरचना आणि समाजाची मानसिक जडणघडण बदलू लागली; किंवा खरंतर सामाजिकता क्षीण झाली. या सगळ्यातून अनेक नवे सामाजिक कंगोरे तयार झाले आणि अनेक सामाजिक वैचित्र्ये उभी ठाकली. प्रादेशिकता, जात आणि धर्म या तिन्ही संदर्भांमधले अंतराय (cleavages) स्वातंत्र्योत्तर काळात प्रथमच इतके ठळक बनले की आपल्या समाजाला एका राजकीय समुदायाऐवजी अनेक समुदायांच्या समुच्चयाचं रूप यायला लागलं. भारत नावाची भू-राजकीय वस्तू शिल्लक राहिली खरी, पण भारत नावाची जी कल्पना विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात साकारली होती, तिची चमक त्या दशकात क्षीण झाली.\nत्या दशकाच्या उत्तरार्धात आर्थिक वाढीने वेग घेतला आणि त्यातून कनिष्ठ आणि कनिष्ठ मध्यम वर्गांमध्ये असणाऱ्या आकांक्षांची तीव्रता वाढली. २००८-०९च्या दरम्यान आर्थिक वाढ मंदावली आणि जवळपास दशकभरच्या वाढीमधील विपर्यास आणि वजाबाक्या पुढे यायला लागल्या. भरीत भर म्हणजे त्याच टप्प्यावर राजकीय श्रेष्ठजन आणि राज्यकर्ते यांची बेमुर्वत भ्रष्टाचाराची प्रकरणं पुढे येत गेली. त्यामुळे शासनव्यवहारातून लोकहित साधण्याच्या अपेक्षांना पुन्हा एकदा सुरुंग लागला. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाने एकीकडे राजकारण बदनाम करण्याला हातभार लावला तर दुसरीकडे कोणी एक मसीहा येऊन सगळं काही दुरुस्त करू शकेल ही परिकथा हजारे-केजरीवाल यांच्या रूपाने आणि माध्यमांच्या कृपेने प्रसृत केली गेली- तिचं गारुड मध्यम आणि कनिष्ठ मध्यम वर्गांवर पडलं. सारा समाज कोणा एका नायकाच्या आगमनाला मानसिक दृष्ट्या तयार झाला. आता फक्त त्या महानायकाचा अवतार व्हायचा काय तो अवकाश, की सगळ्या दुखण्यांवर इलाज होणार, असं उत्कंठित चित्र तयार झालं. हजारे, केजरीवाल यांच्यासारखे किरकोळ नायक थोडा काळ डोकावून गेले आणि अस्सल महानायक अखेरीस अवतरला.\nत्या महानायकाच्या अखंड पूजेत मग्न असणारे भक्त आणि त्या���ी मनोभावे चाकरी करणारे तज्ञ सोडले तर एव्हाना अनेकांना वर्तमानातले बेरंग करणारे रागरंग दिसायला लागले आहेत. गेल्या सुमारे तीनेक वर्षांचा मागे वळून आढावा घेतला तर अनेक अस्वस्थता अर्धवट अवस्थेत प्रकट झालेल्या दिसतात. आज त्या अस्वस्थतांना हाताळण्याचं आश्वासन देणारा नायक आहे खरा; पण तो परिस्थितीवर मात करण्यापेक्षा तिच्यावर स्वार होऊन आपलं नायकत्व द्विगुणित करण्यातच मग्न आहे.\nसुरुवातीच्या टप्प्यावर हैदराबाद आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील घडामोडी आणि त्यांच्या अनुषंगाने झालेला घमासान वाद उद्भवला. त्याच्यात भर पडली ती साहित्यिक, विचारवंत, कलाकार यांच्यातील एका गटाला वाटणाऱ्या आशंकांची. त्यामुळे पार स्वातंत्र्यपूर्व काळापासून उभी राहिलेली वैचारिक स्वातंत्र्याची परंपरा आक्रसून जाणार की काय या भीतीपोटी बराच वादविवाद झडला. अर्थात हा वाद एका मर्यादित वर्तुळापुरताच होता, हे खरंच आहे. सामान्य नागरिकांना त्याच्यात आस्था निर्माण होईल अशा पद्धतीने तो मांडण्यात विचारस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते कमी पडले. पण एका समूहाच्या शंका आणि अस्वस्थता यांची झलक त्यातून मिळाली. मोदी-प्रणीत नव्या राजवटीने त्या वादातून देशापुढे जी मांडणी ठेवली ती अशी की लोकशाही, विचारस्वातंत्र्य इत्यादी गोष्टींपेक्षा राष्ट्रवाद हे उच्चतर मूल्य आहे. इथून पुढच्या सार्वजनिक चर्चेची चौकट या मांडणीमुळे सीमित झाली. अशी एकतर्फी आणि राज्यघटनेच्या चौकटीशी विसंगत मांडणी ही पुढच्या काळातील अनेक घनघोर विवादांचं उगमस्थान तर ठरणार आहेच, पण अनेक सीमांत समूहांच्या मागण्या खारीज करून टाकण्याचं एक सोपं हत्यार ठरणार आहे. या अर्थाने हा वाद संपलेला नाही आणि त्यातून फक्त एका तथाकथित बुद्धिवंत गटाच्याच अपेक्षांचा आविष्कार होत नाही, तर अंतिमतः सगळ्या दुर्बळ समूहांचा आवाज दडपण्याची ती नांदी ठरणार आहे.\nपण विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या अनेकांना तो प्रश्न नीट मांडता तरी आला नाही किंवा सामान्य नागरिकांशी त्याचा संबंध आहे असं त्यांनाही फारसं वाटलं नाही. मोदीराजवटीच्या आम समर्थकांनी बळजोरीने वैचारिक विरोधाचा सामना केला तर काही चतुर मोदीसमर्थकांनी (उदा. स्वपन दासगुप्ता यांच्या सारखे स्तंभलेखक) ‘उच्चभ्रू दिल्लीवासीयांच्या’ अभिजनवादी कल्पना म्हणून त्यांची वासलात लावली. त्यानंतर सगळे चिडीचूप झाले. तो विषय काही थोड्या लोकांच्या मनातल्या खाजगी चिंतेचा मुद्दा म्हणून उरला. सार्वजनिक व्यासपीठांवरून मागे पडला.\nमोदी-राजवटीत उभा राहिलेला दुसरा मोठा कसोटीचा प्रसंग म्हणजे मोठ्या चलनी नोटा अचानक बाजारातून काढून घेण्याचा निर्णय. त्याच्या अर्थशास्त्राबद्दल थोडे सरकारी तज्ञ सोडले तर कोणाला फारसा भरवसा नाही; पण एका रात्रीत सगळ्या देशाला रांगेत उभं करणारा हा निर्णय खास करून छोट्या व्यावसायिकांचं अतोनात नुकसान करणारा होता. निश्चलनीकरण आणि त्याच्या जोडीने झालेला, अर्थव्यवस्थेला डिजिटल शिस्त लावण्याचा, रोकडविरहित व्यवहारांचा निर्णय या दोन्ही गोष्टी म्हणजे प्रबळ शासकीय दंडशक्ती वापरुन एका मोठ्या समूहाला नामोहरम करण्याचा सरकारी प्रकल्प होता/आहे. पण मोदींचं लोकप्रिय नेतृत्व आणि या धोरणांना दिलेली राष्ट्रवादाची कलाटणी यांच्यामुळे सगळी अस्वस्थता अस्फुट राहिली. शिवाय, यातून श्रीमंतांचं नुकसान होणार अशा परपीडनाच्या विकृत आनंदाकडे लोकमत वळविण्याचे प्रयत्न यशस्वीपणे केले गेले. अस्वस्थता लपली खरी; पण समाजात अशी परपीडनाची वृत्ती प्रचलित करणं ही बाब लांब पल्ल्याचा विचार केला तर सामाजिक आरोग्याला धोकादायक ठरू शकते.\nपण नोटा रद्द करण्याच्या मुद्द्यावर जनमत काही संघटित होऊ शकलं नाही. त्या निर्णयातून नेमकं काय साधलं हे देखील कोणी आता विचारीत नाही, इतका राजकीय बधिरपणा आपण अनुभवतो आहोत. दुसरीकडे, एकदा आपले निर्णय योग्य आहेत अशा अहंकाराने राजवट पछाडली की तात्कालिक अस्वस्थता आणि दूरगामी संभाव्यता यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं, याचा अनुभव जीएसटीच्या अंमलबजावणीमध्येही येताना दिसतो. मोदींच्या गुजरातमध्ये सुरतेच्या व्यापाऱ्यांनी काही तपशिलांच्या विरोधात अनेक दिवस आंदोलन केलं, पण त्याची दखल घेतली गेली नाही. हे उदाहरण दोन कारणांसाठी लक्षात घेण्यासारखं आहे. एक तर हे आंदोलक काही मोदींचे, भाजपाचे, किंवा त्यांच्या हिंदुत्वाचे विरोधक नव्हते. पण तरीही, त्यांना ‘आपल्याच’ सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल तक्रार करायची होती. म्हणजे, सगळ्याच अस्वस्थता या कोणत्यातरी मोठ्या, व्यापक वैचारिक भूमिकेतून (आणि ‘राष्ट्र-विरोधी घटकांकडून’) पुढे आणल्या जात नाहीत दुसरी बाब म्हणजे, कोणाचंही काहीही ऐकायचं नाही, आपण राष्ट्रवाद, राष्ट्रहित, आणि अचूक धोरणं यांचा सर्वस्वी मक्ता घेतला आहे, अशा अति-आत्मविश्वासाने वाटचाल करू पाहणाऱ्या राजवटीमुळे अनेक अस्वस्थता इथून पुढच्या काळात साचून राहणार आहेत, याचं हे उदाहरण हे प्रतीक आहे. या स्वमग्न राजवटीचे लांबच्या राजकारणावर काय परिणाम होतील हे बव्हंशी अनिश्चित आहे.\nमध्यम जाती आणि शेतकरी\nकलावंत-विचारवंत किंवा छोटे आणि अनौपचारिक क्षेत्रातले व्यावसायिक हे तसे दोन्ही विस्कळीत-असंघटित आणि काहीसे बदनाम समूह. पण काही जास्त संघटित आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समूहांनी देखील गेल्या दोनेक वर्षांमध्ये आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून सरकारशी दोन हात करण्याचे प्रयत्न केले. त्यापैकी एक महत्त्वाचा समूह म्हणजे मध्यम शेतकरी जाती. जाट, पाटीदार आणि मराठा अशा मातब्बर जातींच्या समूहांनी त्यांना राखीव जागा मिळाव्यात म्हणून मोठी आंदोलनं या काळात केली. आंध्र-तेलंगणातले कापूदेखील त्याच मार्गावर आहेत. त्यांच्या मागण्या अचानक उभ्या राहिलेल्या नाहीत, पण ज्या मोठ्या प्रमाणात त्यांची आंदोलनं उभी राहिली ते पाहिलं तर विकास, अच्छे दिन आणि राष्ट्रवाद या प्रचलित महाकथनांचा त्यांच्या आंदोलनांवर काही फार परिणाम झालेला नाही असं दिसतं. एका अमूर्त पातळीवर ती महाकथनं त्यांना आकर्षक वाटतील, पण आपल्या मागण्या त्यामुळे काही पूर्ण होणार नाहीत याची जाणीवदेखील त्यांना आहे. त्यामुळे उग्र, कधी जातीयवादी ठरतील अशी, आणि आपलं संख्याबळ आणि अन्य भौतिक बळ पणाला लावून ही आंदोलनं झालेली दिसतात. आणि तरीही, त्यांच्या मागण्या मान्य होणं, किंवा समाधानकारक अशी तडजोड होणं यापैकी काहीच झालेलं नाही. त्यांच्या मागण्या किती न्याय्य आहेत हा अर्थातच तीव्र वादाचा मुद्दा आहे; पण त्यांची दुर्लक्षाने किंवा हातचलाखीच्या मार्गाने वासलात लागते ही गोष्ट काळजी करण्यासारखीच आहे. समाजातील तुलनेने बलवान अशा गटांची ही परिस्थिती आहे गुजरातमध्ये तर आंदोलकांच्या नेत्याला थेट देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली गजाआड केलं गेलं, हे लक्षात घेण्यासारखं आहे. शिवाय आणखी एक खास बाब म्हणजे कोणतीही एक मोठी संघटना या आंदोलनांच्या मागे सातत्याने उभी राहिली नाही. गुजरातमध्ये एका नव्या ताऱ्याचा उदय झाला, तर महाराष्ट्रात सगळं आंदोल�� अनामिक संदेशांनी आणि नव्या-जुन्या संघटनांच्या विस्कळीत व्यासपीठाने चालवलं. अशाच निर्नायकीमुळे हरयाणात हिंसाचार झाला.\nया सगळ्याच मध्यम शेतकरी जाती आहेत आणि देशभरात ठिकठिकाणी शेतीविषयीचा पेच अधिकाधिक गुंतागुंतीचा होत चाललेला आहे, त्यामुळे एकीकडे जातीच्या परिभाषेत मागण्या उफाळून येत असतानाच, शेतीची बाजारपेठ, शेतमालाचे भाव आणि कर्जपुरवठा व कर्जवसुलीचे प्रश्न हे प्रश्न गंभीर बनले नाहीत तरच नवल. त्यांचा आविष्कार या वर्षी पंजाब, गुजरातपासून महाराष्ट्र-मध्य प्रदेश आणि तमिळनाडू असा ठिकठिकाणी झालेला दिसतो. कर्जमाफीचे विविध उपाय त्यावर केले गेले, पण शेतीप्रश्नाला काही सरकारने हात घातला नाही. तमिळनाडूतील शेतकऱ्यांचा एक गट तर अनेकानेक दिवस दिल्लीत आंदोलन करीत राहिला आणि त्याच्याकडे कोणीही लक्ष दिले नाही. कर्जमाफीचा उपाय राजकीय दृष्ट्या झटपट सोय पाहणारा असतो, त्यामुळे जमले तिथे तो अवलंबण्यात आला, पण खरे प्रश्न मागे तसेच ठेवण्यात आले आहेत- ते पुन्हापुन्हा आणि विविध प्रकारे व्यक्त होत राहतील यात काही संशय नाही.\nपुन्हा शेतकरी आंदोलनामध्ये सुद्धा तोच विस्कळीतपणा आणि मोठ्या उद्दिष्टांबद्दलची धूसरता दिसते. महाराष्ट्रात त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यावर आंदोलकांमध्ये फूट पाडण्यात सरकार जवळपास यशस्वी ठरलं. मध्य प्रदेशात आंदोलकांचे मृत्यू झाले तरी कोणाला काही वाटलं नाही आणि मुख्यमंत्र्यांच्या उपोषणाने प्रश्न गुंडाळला गेला, याचं कारण नेतृत्व आणि संघटना दोन्हीचा अभाव हेच सांगावं लागेल. महाराष्ट्रात आणि मध्य प्रदेशात, दोन्ही राज्यांत या प्रश्नावरही हातचलाखीचा उतारा देण्यावरच सरकारचा भर राहिला. नेतृत्वाचा अभाव, तात्कालिक मागण्या, झटपट तडजोड करून तात्पुरते लाभ मिळवण्यावर असलेला भर, नव्या राजवटीच्या राजकीय कौशल्याशी दोन हात करू शकेल अशा विरोधी पक्षांचा अभाव या सगळ्या वैशिष्ट्यांचा अनुभव देत शेतकरी आंदोलनं देखील विरून गेली.\nतुलनेने ताकदवान जातींकडे दुर्लक्ष करणारी राजवट दलितांच्या प्रश्नावर संवेदनशील असण्याची अपेक्षा करणे चुकीचेच होईल. गोहत्याबंदीचे कायदे काटेकोरपणे अमलात आणताना मुस्लिमांच्या इतकीच काही दलित समूहांच्या व्यावसायिक आणि आर्थिक हितावर गदा आणली जाते आणि धार्मिक चौकटीत तो प्रश्न अडकवून त��याचा दलित-विरोध लपवला जातो. शिवाय, गुजरात आणि उत्तर प्रदेशात थेट दलितांवर हल्ले होण्याचे प्रसंग नजीकच्या भूतकाळात घडले आहेत. गुजरातमध्ये जिग्नेश मेवाणी सारखं नवं नेतृत्व उदयाला येत असलं, तरी दुसरीकडे दलित राजकारण संपविण्याचे निकराचे प्रयत्न चाललेले दिसतात. एकीकडे मायावतीना नामोहरम करतानाच ठिकठिकाणच्या प्रस्थापित दलित पक्ष आणि नेत्यांना आपल्या जाळ्यात ओढून दलित प्रश्नावर आग्रही भूमिका घेणाऱ्या शक्ती शिल्लक राहणार नाहीत याची काळजी सध्याची राजवट घेत आहेच.\nआदिवासींच्या उपजीविकेच्या साधनांचा प्रश्न आणि मोठ्या भांडवली उद्योगांना आदिवासी क्षेत्रांमधली नैसर्गिक संसाधनं उपलब्ध करून देण्याचा प्रश्न या दोहोंवर जवळपास सगळ्याच पक्षांची भूमिका एकसारखी आहे, त्यामुळे आदिवासींचं खच्चीकरण ही बाब सार्वत्रिक बनते. आदिवासी पट्ट्यांमध्ये माओवादाला समर्थन का मिळत राहिलं आहे याचा विचार न करता माओवाद म्हणजे राष्ट्रविरोध अशी निरर्थक समीकरणे तेवढी प्रचलित केली जात आहेत. राष्ट्रकल्पनेचं पांघरूण वापरलं म्हणजे सगळ्या विसंगती लपवता येतात याच्यावर राज्यकर्ते आणि माध्यमं दोघांचाही विश्वास असला तरी आदिवासींचा प्रश्न गंभीर बनल्यामुळे आपण आणखी एका स्फोटसदृश वर्तमानात वावरतो आहोत हे निस्संशय. दलित असोत की आदिवासी, त्यांना हिंदुत्वाच्या चौकटीत आणले की काही काळ तरी त्यांच्या असंतोषाला आणि अस्वस्थतेला सौम्य रूप येईल या हिशेबाने या दोन्ही समूहांना नव-हिंदुत्वाच्या प्रभावाखाली आणण्याचे प्रयत्न जारी आहेत. त्यांना दलित आणि आदिवासी समूहांकडून अनुकूल प्रतिसादसुद्धा मिळत असल्यामुळे या समूहांची अस्वस्थता सध्या तरी मोठ्या लढ्यात रूपांतरित होणार नाही- आणि त्यामुळेच भूमिगत स्फोटाची अवस्था शिल्लक राहते.\nया सगळ्या अस्वस्थतांच्या जोडीने देशभरातील मुस्लिम समाज कायमच्या स्वरुपात आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केल्यामुळे त्या समाजात जी असुरक्षितता निर्माण केली गेली आहे, ती बहुधा (बाबरी मशीद पाडली गेली तेव्हाच्या, म्हणजे) १९९२च्या किंवा (मुस्लिमांच्या विरोधात गुजरातेत राज्यभर व्यापक हिंसा झाली तेव्हाच्या, म्हणजे) २००२च्या तुलनेत जास्त व्यापक आणि खोलवर राहणारी आहे. ठिकठिकाणी गोमांसाच्या मुद्द्यावरून मुस्लिमांवर जे जमावांचे हल्ले झाले त्यांची प्रत्यक्ष प्रतिक्रिया त्या समाजाकडून अद्याप व्यक्त झालेली नाही इतका तो समाज दहशतीखाली तरी आहे किंवा इतका त्याचा प्रचलित चौकटीवरचा विश्वास उडाला आहे. ही अव्यक्त अस्वस्थता येत्या काळात एक मध्यवर्ती प्रश्न बनून समोर येणं अपरिहार्य आहे. त्या अस्वस्थतेचे आविष्कार नेमके मोदी-राजवटीला हवे तसेच होताना दिसतात. तोंडी तलाकचं समर्थन केलं जातं, ओवेसींचा प्रभाव वाढतो, तसाच वेगवेगळ्या मूलतत्त्ववादी संघटनांचा प्रभाव वाढत असल्याची लक्षणं दिसताहेत आणि दुसरीकडे मुस्लिमहिताचे रक्षक मानणारे पक्ष आणि गट वंदे मातरमच्या किंवा तसलिमा नसरीनने औरंगाबादेत येऊन हॉटेलात राहावे की नाही या वादात पडून मुस्लिम समाजातील अस्वस्थतेला चुकीचं वळण देण्यात धन्यता मानताहेत.\nया उदाहरणांमध्ये थेट सूत्र दिसत नाही; पण त्यांची जातकुळी एका अर्थाने एकसारखी आहे. एक तर सगळेच असमाधानी, पण सगळ्यांना अतोनात अपेक्षा आहेत अशा विचित्र अवस्थेतून आपण आज जात आहोत. आतापर्यंत ज्या ठळक ‘समस्या’ आपण उगाळल्या, त्या कधी उफाळून येतात तर कधी मागे पडतात. कदाचित ही वादळी अवस्था हंगामी ठरेल आणि समाज पुन्हा तात्पुरत्या आनंदांमध्ये आणि नव्या अपेक्षांमध्ये स्वतःला गुरफटून घेईल. पण ह्या ठळक आणि गुंतागुंतीच्या प्रश्नांच्या जोडीनेच एकंदर सामाजिक पूरकतेची वीण उसवली जातेय हे लक्षात घ्यायची गरज आहे.\nम्हणजे, होता होई तो नियम न पाळण्यापासून तर चटकन हाणामारी आणि हिंसा यांच्या आश्रयाला जाणं आणि जे-जे बेकायदेशीर आहे किंवा सभ्यतेच्या आणि सुसंस्कृततेच्या सीमारेषेच्या खाली आहे त्याचं गौरवीकरण करणं ही वरकरणी लक्षणं पाहिली तर आपल्यापुढचा प्रश्न स्पष्ट व्हायला मदत होईल. वर उल्लेख केलेली आंदोलनं अचानक उद्भवतात, हाताबाहेर जात हिंसेच्या मार्गाला लागतात, सहजासहजी काल्पनिक प्रतिपक्षाच्या बायकामुलांवर हल्ले करतात, आणि बटन दाबल्यावर एखादं खेळणं थबकावं तशी थांबून जातात, हे सगळं पाहिलं तर सध्याची आंदोलनं ही एका व्यापक अस्वस्थतेचा हिस्सा असल्याचं लक्षात येतं. मूल्यांचा पेचप्रसंग, संरचनात्मक अपयशं, आणि सामाजिक चौकटीची मोडतोड या सगळ्यामधून ही अस्वस्थ स्थिती साकारली आहे.\nदेशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, विभिन्न जनसमूहांमध्ये, या ज्या आशंका आणि अस्वस्थता आहेत त्या��चं आता पुढे काय होणार हा खरा प्रश्न आहे.\nया सर्व अस्वस्थतांमध्ये काही समान वैशिष्ट्य आहेत. एक तर त्यांची मुळे खोलवर रुजलेली आहेत. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे गेला काही काळ ती आकार घेत आहेत. जागतिकीकरणाचं नेपथ्य, लोकशाही राजकारणाला मिळत राहिलेल्या कलाटण्या आणि राष्ट्रसमाज म्हणजे काय याच्याबद्दलचे गोंधळ या साऱ्यातून या अस्वस्थता मुळात साकार होत गेल्या. दुसरं म्हणजे त्यांच्यावर झटपट आणि सोपे उपाय नाहीत. राष्ट्र आणि धर्म यांचा संबंध असो, जातींचे आणि जातसमूहांचे दावे-प्रतिदावे असोत, विकास आणि न्याय्य वाटपाचा प्रश्न असो, की साधनसामग्रीच्या विनियोगाचं भांडण असो, हे सगळे मुद्दे तडजोडीने सोडवण्याचे आहेत—केवळ तज्ञांच्या सल्ल्यानुसार निर्णय करण्याचे नाहीत. पण त्यांच्यावर सहजासहजी तडजोड होणं हे देखील दुरापास्त आहे. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचा आताचा आविष्कार हा विस्कळीत आहे. किंबहुना, सगळे वादाचे मुद्दे दर वेळी जागतिकीकरण, राष्ट्रवाद, अशा व्यापक चौकटीत सामावातातच असंही काही नाही. म्हणूनच, त्या अस्वस्थ करणाऱ्या मुद्द्यांचा सार्वजनिक आविष्कार सुटा-सुटा होताना दिसतो. चौथी बाब म्हणजे या अस्वस्थ हितसंबंधांचं नेतृत्व करणारे नेते आज उपलब्ध नाहीत की कोणती मोठी संघटना त्या-त्या हितसंबंधासाठी लढते आहे असंही नाही. त्यामुळे एकीकडे आलबेलचं चित्र उभं करता येतं आणि दुसरीकडे तात्पुरत्या उपायांनी त्यांची हाताळणी करता येते. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आधी उल्लेख केलेल्या विकास, राष्ट्रवाद या सारख्या मोठ्या चौकटींचा माहोल उभा करून खुद्द त्या-त्या समाजघटकांना आपआपल्या मुद्द्यांवर लढा करण्यापासून परावृत्त करता येतं असा गेल्या दोनतीन वर्षांचा अनुभव दिसतो.\nपक्षीय चौकटीचा विचार केला तर ही कोंडी फोडण्याची कुवत कोणाही एका पक्षात नाही. त्याचं एक कारण म्हणजे मुदलात सामाजिक अंतराय आणि पक्षीय राजकारण याचं नातं हे गुंतागुंतीचं असतं. राजकीय पक्ष हे सामाजिक अंतराय सौम्य करण्यात हातभार लावतात, कारण तसं झाल्यामुळे भरीव पर्याय न देता पक्षीय स्पर्धा चालू राहू शकते. पण त्याबरोबरच पक्षीय स्पर्धा जर एकांगी असेल तर तिची कोंडी फोडण्यासाठी राजकीय पक्ष प्रचलित अंतराय आणखी तीव्र बनविण्यात हातभार लावतात. दुसरी गोष्ट म्हणजे शासक��य चौकटीवर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांमध्ये सामाजिक चौकट दुरुस्त करण्याचा मुद्दा पक्षांच्या दृष्टीने दुय्यम असतो. ते जमलं तर चांगलंचं पण नाही जमलं तर राजकीय पक्ष काही त्यासाठी खास प्रयत्न करीत नाहीत.\nकॉंग्रेस पक्षाच्या ऱ्हासानंतर जवळपास पाव शतकभर भारतात अस्थिर बहुपक्षपद्धत होती. त्यावेळी सामाजिक न्यायवादी आणि जमातवादी अशा दोन्ही प्रकारच्या पक्षांनी विविध अंतराय खुलविण्यावर भर दिला. आता २०१४च्या निवडणुकीनंतर अस्तित्वात येऊ घातलेली प्रबळ पक्षपद्धती ही मुख्यतः धार्मिक/सांप्रदायिक अंतराय अधोरेखित करण्यावर आधारलेली आहे. पण शिवाय, तिच्या संरचनात्मक वैशिष्ट्यामुळे राजकारणाचे स्वरूप बदलण्यास मदत होते. अशा राजकीय चौकटीत प्रबळ पक्ष आणि इतर पक्ष यांच्यात तीव्र परस्परसंशयाचं नातं असतं आणि त्यामुळे कोणाही एका पक्षाचा कोणताही पुढाकार इतर पक्ष संशयाने पाहतात. शिवाय, विरोधी पक्ष हे प्रबळ पक्षाला हटविण्यात इतके गुंतलेले असतात की त्याच्या पलीकडच्या इतर बाबींचा ते विचारच करू शकत नाहीत. पूर्वी इंदिरा गांधींच्या काळात झालं होतं त्याप्रमाणे मोदींच्या नेतृत्व शैलीमुळे सरकार पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यातच नव्हे तर सरकार आणि इतर स्वतंत्रपणे काम करणाऱ्या संघटना आणि बुद्धिवंतांचे गट यांच्यात देखील सतत प्रतिपक्षीय (adversarial) नातं सध्या साकारलेलं आहे. अशा वातावरणात राजकीय पक्ष या अस्वस्थतेचा वेध घेऊ शकत नाहीत की तिच्यात सुसूत्रता आणून तिला सुसंघटित स्वरूप देऊ शकत नाहीत. त्यामुळे सध्याच्या विविध अस्वस्थता भिन्न दिशांना निर्नायकी पद्धतीने भरकटण्याची शक्यताच जास्त आहेत.\nपण या सर्वांच्या पलीकडे आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे. आपण ज्या विविध अस्वस्थतांचा उल्लेख केला त्या आणि तशा इतरही अनेक अस्वस्थता कशा समजून घ्यायच्या याविषयी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर गोंधळ आहेत. हे गोंधळ फक्त सामान्य माणसांमध्येच आहेत असं नाही; पक्ष, कार्यकर्ते, आणि बुद्धिवंत-विचारवंत यांच्यात सुद्धा हीच गोंधळाची परिस्थिती आहे. किंबहुना आकलनाविषयीची धांदल हा आपल्या अस्वस्थतेचा एक भागच आहे.\nउदाहरणादाखल आपण दोनतीन प्रचलित पण अपुऱ्या आकलन-चौकटी पाहू यात म्हणजे हा मुद्दा स्पष्ट होईल. हिंदू वि. मुस्लिम या पद्धतीने तलाक किंवा गाय किंवा राष्���्रवाद असे अनेक मुद्दे समजून घेतले जातात. त्याचंच थोडं व्यापक रूप म्हणजे बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक अशी मांडणी. म्हणजे या संदर्भातले वाद हे आधुनिक मूल्यकल्पनांचे वाद म्हणून किंवा राष्ट्र आणि नागरिकत्वाच्या अर्थाविषयीचे वाद न राहता एका समूहाच्या वादातीत राष्ट्रीयतेच्या आणि दुसऱ्या समूहाच्या वादग्रस्त राष्ट्रीयत्वाच्या चौकटीत पाहिले जातात. एक धार्मिक किंवा जातसमूह बहुसंख्य आहे असं सांगण्यासाठी मुळात त्या समूहाची काल्पनिक मांडणी केली जाते. त्यामुळे लोकांच्या बहुविध ओळखी पुसून टाकून त्यांना एकाच लेबलात गुंडाळून आपल्यापुढे पेश केलं जातं. यातूनच जमातवाद वि. धर्मनिरपेक्षता असं द्वंद्व रचलं जातं आणि मग धार्मिकतेचं काय करायचं हा प्रश्न उभा राहतो.\nतीच गोष्ट मागासलेपणाच्या ऐतिहासिक मुद्द्याची. तो मुद्दा कसा अलगद मागे पडतो हे मध्यम शेतकरी जातींच्या आंदोलनांवरून तर दिसतं आहेच; पण सामाजिक न्यायाचं सगळं राजकारण फक्त काही जातींच्या आणि एकूणही जातीच्या प्रश्नाभोवती पिंगा घालत कसं निरर्थक बनलं याला गेलं पाव शतक साक्षीदार आहेच. इथेही, सर्व सामाजिक-आर्थिक-राजकीय पेच जातीच्या/मागासलेपणाच्या एकमात्र मुद्द्याबोवती रचण्याची चूक झाली आणि ती आजच्या अनेक विपर्यासांच्या मुळाशी आहे हे लक्षात घ्यायला हवं.\nअसंच सोयीस्कर आणि सोपं द्वंद्व आर्थिक सुधारणा आणि कल्याणकारी समाजवाद यांच्यात मानून आपण भूमिका घेत राहिलो. त्यामुळे सरकारी बाबूशाहीचं समर्थन करायचं, राजकीय पक्षांच्या आश्रयवादी राजकारणाची पालखी उचलायची किंवा सरसकट अनियंत्रित भांडवलशाहीचे गोडवे गायचे अशा टोकांमध्ये राजकीय भूमिका हेलकावत राहतात.\nअशा सीमित आकलनांच्या मुळे आपण वर उल्लेख केलेल्या अनेक अस्वस्थता नेमकेपणे समजून घेण्यात मदत होण्याऐवजी अडथळेच येतात. म्हणजे एक तर अशा आकलनांमुळे आपण कोणत्याही मुद्द्याच्या गुंत्यात न जाता एक राजकीय दृष्ट्या ‘बरोबर’ (politically correct) भूमिका घ्यायला उद्युक्त होतो आणि मग वर्तमान मुद्दा बाजूला पडून आपल्या आवडत्या वादविषयावर युद्ध करायला आपण मोकळे होतो. दुसरीकडे सध्याच्या अनेक अस्वस्थता अशा प्रकारे सामोऱ्या येतात की अनेक वेळा त्या संदर्भात कोणतीही ‘बाजू घेणं’ जिकीरीचं होऊन बसतं. म्हणजे आपल्या पुढचे सध्याचे पेच थेट राजकीय आ��ि भौतिक तर आहेतच, पण तितकेच ते वैचारिक आणि आकलनाच्या अपयशाचे सुद्धा आहेत.\nनेतृत्वाची वानवा, आकलनाच्या मर्यादा आणि म्हणून विविध अस्वस्थतांना एकत्र गुंफणाऱ्या सूत्राचा अभाव या सगळ्या प्रतिकूल वैशिष्ट्यांमुळे आपल्या आताच्या कुंठित अस्वस्थतेमधून नवा मार्ग निघाण्यापेक्षा, आहे त्याच जागी आपण आणखी अस्वस्थ होण्याची लक्षणंच जास्त दाट आहेत. हीच ती अंतःस्फोटाची अवस्था. तूर्त त्या अंतःस्फोटामधून आपली समाज म्हणून कमावलेली काही खास वैशिष्ट्य पोखरली–कुरतडली जाताहेत. बहुपदरी विविधता, सहिष्णु सामाजिकता, विभिन्न्न समाज घटकांकडून काहीही मोबदला न मागणारा राष्ट्रवाद, ही आपली अभिमान वाटावा अशी संचितं आहेत. ती आपल्या समाजात काही प्रमाणात अंगभूत आहेत तर मोठ्या प्रमाणावर स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्योत्तर लोकशाही यांच्या द्वारे ती आपण कमावली आहेत. ही वैशिष्ट्ये तर पोखरली जात आहेतच, पण अगदी मूलभूत अशा कायद्याच्या राज्याचं स्वप्न अप्राप्य वाटावं अशा रीतीने समाजाची वाटचाल चालली आहे. थेट उन्मळून पडल्यासारखं दिसत नसलं तरी डोलारा आतून पोखरला जातोय, हाच तो अंतःस्फोटाचा टप्पा आहे.\nअसे पेचप्रसंग समाजांपुढे कधी ना कधी उभे राहतात. समाजाच्या अस्तित्वाचा ते कस पाहतात. या अर्थाने भारतात जे होतंय ते काही आक्रीत नाही; पण ‘अच्छे दिन’चे हाकारे, महानायकाची महाभाषितं, आणि देश महासत्ता बनण्याच्या महागर्जना यांच्या पार्श्वभूमीवर अंतःस्फोटाच्या या पाऊलखुणा एकाच वेळी विनोदी, विसंगत आणि भयावह ठरतात. त्यातही आणखी विसंगत गोष्ट म्हणजे या धोकादायक शक्यता डोकावत असताना त्यांचं अस्तित्व स्वीकारायला आपण समाज म्हणून तयार नाही. आणि विरोधाभास असा की अस्फुट अस्वस्थतांना आवाज देणारं नेतृत्व नाही आणि देशाला नेतृत्व आहे, पण ते स्वतःचे डींडीम वाजवण्यात मश्गुल आहे. नवा भारत घडविण्यासाठी महात्म्याची नक्कल करून नव्या ‘चले जाव’ची हाकाटी करणाऱ्यांना आपल्या स्वतःच्याच आवाजाच्या कोलाहलात या अंतःस्फोटाच्या धुमसत्या आवाजांची ना जाणीव आहे ना पर्वा\n(लेखक ज्येष्ठ विचारवंत आणि राज्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत.)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nभा���पची घोडदौड...वेग आणि मर्यादामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआपल्या अवतीभोवतीच्या विषयांसह विश्वाची वार्ता सांगणारा, समाज आणि राजकारणावर भाष्य करणारा, मुलखावेगळ्या माणसांच्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे उलगडून दाखवणारा आणि कलांगणाची सैर घडवणारा 'मटा'चा साहित्य फराळ...\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E2%80%8C%E0%A4%B8_%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2020-05-29T21:12:29Z", "digest": "sha1:HSY56D6IPIZNYNFIO6Z6BEO7KBMQVEYB", "length": 12040, "nlines": 271, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चार्ल्स डार्विन - विकिपीडिया", "raw_content": "\n(चार्ल्‌स डार्विन या पानावरून पुनर्निर्देशित)\nडार्विनचे १८५४मधील छायाचित्र (वय ४५)\nपूर्ण नाव चार्ल्स रॉबर्ट डार्विन\nजन्म १२ फेब्रुवारी, १८०९ (1809-02-12)\nमांउंट हाउस, श्र्यूजबरी, श्रॉपशायर, इंग्लंड\nमृत्यू १९ एप्रिल, १८८२ (वय ७३)\nडाउन हाउस, डौने, केंट, इंग्लंड\nकार्यसंस्था जिऑलोजिकल सोसायटी ऑफ लंडन\nख्याती द व्होयाज ऑफ द बीगल\nऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीज\nडार्विन आपल्या प्रयोगशाळेत शांतपणे प्रयोग करत बसला होता. हक्सचार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवले.\n[[जीवशास्त्रज्ञ|इंग्लंडमधील श्रॉपशायर परगण्यात फेब्रुवारी १२, इ.स. १८०९ रोजी चार्ल्सचा जन्म झाला. १८१८ मध्ये तो शाळेत जाऊ लागला. त्याला रसायनशास्त्राची फार आवड होती म्हणून आपल्या भावाच्या मदतीने त्याने आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यात छप्पर घालून ��क छोटीशी प्रयोगशाळा उभारली होती व तेथे तो प्रयोग करत बसे. त्याचे शाळकरी सोबती त्याच्या या नादाची टर उडवत. कालांतराने त्याची डॉ. ग्रॅट या जीवशास्त्रज्ञाची ओळख झाली. डार्विनने १८२५ मध्ये केंब्रिज विद्यापीठाच्या क्राइस्ट महाविद्यालयात नाव नोंदवून पदवी मिळवली. तेथे त्याला जीवजिवाणू व कीटक निरीक्षणाचा नाद लागला. [ संदर्भ हवा ]]]संदर्भ हवा ]\n१८२६ मध्ये कॅप्टन किंगने दक्षिण अमेरिकेच्या संशोधनाची मोहीम काढली. त्याच्या हेन्स्लो नावाच्या मित्राच्या निमंत्रणावरून डार्विन मोहिमेत सामील झाला. त्या मोहिमेवर तो पाच वर्षे होता. निरनिराळे पक्षी-प्राणी एकमेकांशी कसे वागतात, कसे एकमेकांशी जुळवून घेतात, याचे निरीक्षण व अभ्यास त्याने केला व तेथे उत्क्रांतिवाद, सहजीवन, 'बळी तो कान पिळी', ही मूलभूत नैसर्गिक तत्त्वे तो शिकला. माणसाचा मूळ पुरुष, चारपायी पायाच्या माकडापासून झाला असला पाहिजे असे विचार त्याच्या डोक्यात घुमू लागले. वेगवेगळे प्राणी कसे निर्माण झाले या विषयावरच्या त्याच्या Origin of Species या नोव्हेंबर २४ रोजी प्रकाशित झालेल्या शोधप्रबंधाच्या १२५० प्रति एका दिवसात खपल्या. हा सिद्धांत बायबलच्या विरुद्ध जात होता. त्याचा निषेध करण्यासाठी १८६० मध्ये ऑक्‍सफर्डमध्ये विल्बर फोर्स या बिशपने सभा बोलावली. ले डी हूकर या शास्त्रज्ञाने डार्विनची बाजू सडेतोड व सोदाहरण मांडली. बिशपला डार्विनचा सिद्धांत मान्य करावाच लागला. डार्विनला त्या यशाची ना खंत ना खेद. तो कार्यातच मग्न राहिला.[ संदर्भ हवा ]\nडार्विनच्या उत्क्रांतिवादाविषयी इन आउर टाईम कार्यक्रमात बीबीसी रेडिओ ४ वरील चर्चा. (प्रत्यक्षात ऐका) (इंग्रजी भाषा)\nइ.स. १८०९ मधील जन्म\nइ.स. १८८२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ४ मार्च २०२० रोजी १२:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7/%E0%A4%AE%E0%A5%87/%E0%A5%A8%E0%A5%AE", "date_download": "2020-05-29T21:03:15Z", "digest": "sha1:F2JOCWLM3GXQJKP7HOACEIQHSLSC7DTF", "length": 3040, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दालन:इतिहास/दिनविशेष/मे/२८ - विकिपीडिया", "raw_content": "\n< दालन:इतिहास‎ | दिनविशेष/मे\n...मे महिन्यातील विशेष घटना\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ एप्रिल २०१२ रोजी १९:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2020-05-29T21:11:38Z", "digest": "sha1:IBJ6LL6DYYSXNGU3JELETX3I5SWLQLF7", "length": 4167, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बनारसी दास गुप्ता - विकिपीडिया", "raw_content": "\nबनारसी दास गुप्ता (नोव्हेंबर ५, इ.स. १९१७ - ऑगस्ट २९, इ.स. २००७) हे हरियाणाचे इ.स. १९७५ ते इ.स. १९७७ या काळात आणि इ.स. १९९० मध्ये काही महिने मुख्यमंत्री होते.त्याचप्रमाणे ते इ.स. १९९६ ते इ.स. २००२ या काळात राज्यसभेचे सदस्य होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९१७ मधील जन्म\nइ.स. २००७ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २३:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Barras", "date_download": "2020-05-29T21:07:48Z", "digest": "sha1:4BBJ523LTFKTFJ2XRSLW3BKQ7JKEKB7W", "length": 2646, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Barras - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०१७ रोजी २२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक ���ायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3/doc", "date_download": "2020-05-29T21:27:10Z", "digest": "sha1:MSMZDW4YRE6226ZWYGXGZSJE7JTX2F5Q", "length": 4508, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:वर्ग विवरण/doc - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग पानांत किंवा त्याचे वरील बाजूस दिसावयासाठी असणारे साचे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० नोव्हेंबर २०१६ रोजी २०:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heat-will-increased-state-maharashtra-31679?page=1", "date_download": "2020-05-29T21:03:28Z", "digest": "sha1:K6ACDQ54CS3IOBO7L424YS2UWBPI4GX4", "length": 14621, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi heat will increased in state Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउन्हाचा चटका, उकाडा वाढणार; अकोला ४४.८ अंशांवर\nउन्हाचा चटका, उकाडा वाढणार; अकोला ४४.८ अंशांवर\nबुधवार, 20 मे 2020\nराज्यात उन्हाचा ताप वाढल्याने कमाल तापमानात वाढ होत आहे. आजपासून (ता.२०) राज्यात हवामान मुख्यत: कोरडे राहणार आहे.\nपुणे: राज्यात उन्हाचा ताप वाढल्याने कमाल तापमानात वाढ होत आहे. आजपासून (ता.२०) राज्यात हवामान मुख्यत: कोरडे राहणार आहे. तर उन्हाचा चटका आणि उकाड्यातही वाढ होणार आहे. विदर्भात उष्ण लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी (ता.१९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.\nबंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे उत्तर व वायव्येकडून कोरडे वारे मध्य भारताकडे येत आहे. त्यामुळे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर र���ज्याच्या उर्वरीत भागातही उन्हाचा चटका वाढणार आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात तापमान चाळीशी पार असल्याने उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान निवळल्याने आजपासून (ता. २०) राज्याच्या बहुतांशी भागात कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.\nमंगळवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३६.२, धुळे ४२.०, जळगाव ४३.३, कोल्हापूर ३५.६, महाबळेश्‍वर २८.९, मालेगाव ४०.०, नाशिक ३७.३, निफाड ३७.०, सांगली ३७.३, सातारा ३५.५, सोलापूर ४१.०, डहाणू ३४.६, सांताक्रूझ ३३.९, रत्नागिरी ३४.२, औरंगाबाद ४०.०, परभणी ४१.८, नांदेड ४०.५, अकोला ४४.८, अमरावती ४१.०, बुलडाणा ४०.०, ब्रह्मपुरी ४०.९, चंद्रपूर ४१.५, गोंदिया ४१.६, नागपूर ४३.०, वर्धा ४२.८.\nपुणे हवामान विदर्भ अकोला भारत गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उष्णतेची लाट महाराष्ट्र धुळे जळगाव कोल्हापूर मालेगाव नाशिक निफाड सांगली सोलापूर औरंगाबाद परभणी नांदेड अमरावती चंद्रपूर नागपूर\nथेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर \nपरभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व प्रशासकीय धोरणामुळे फळे, भाजीपाला मार्केट सतत चा\nपिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई; नगर...\nनगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या प्रस्तावास जिल्हा\n'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज...\nनगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.\nनगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी प्रतिपादन सभा;...\nनगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेऐवजी लेखी प्रतिपादन सभा\nशेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध; ‘वखार’ची...\nमुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक\nविदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...\nराजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...\nमॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...\nएसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...\nतंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...\nमॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...\nकापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...\nटोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...\nउन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...\nकेळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...\nआधी मोजमाप, मगच पाणीबचत\nदूध नासू नये म्हणून......\nअंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...\nराज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...\nमध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...\nमराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...\n'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...\nटोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...\nसव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...\nटोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/aajoba-marathi-movie-releasing-on-9th-may-462598/", "date_download": "2020-05-29T21:06:25Z", "digest": "sha1:OYAVGIAPM3K3J5A5WIGDGGJY7EWWKCLQ", "length": 15788, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सावधान.. आजोबा येतोय.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nबिबट्याच्या संचारामुळे आरे कॉलनीत दहशत, बिबट्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, बिबट्याच्या दहशतीमुळे अकोले परिसरात संचारबंदी यासारख्या बातम्या आपण सगळेच वर्तमानपत्रांतून सतत ���ाचत असतो.\nबिबट्याच्या संचारामुळे आरे कॉलनीत दहशत, बिबट्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, बिबट्याच्या दहशतीमुळे अकोले परिसरात संचारबंदी यासारख्या बातम्या आपण सगळेच वर्तमानपत्रांतून सतत वाचत असतो. वाढतं शहरीकरण, जंगलांची नासधूस अशी अनेक कारणे प्राणी- मनुष्य संघर्ष होण्यामागे दिली जातात. त्यावरील उपाय मात्र अभावानेच सुचविले जातात. शिवाय आपण जे ऐकतो-वाचतो, त्यातले किती खरं आणि किती खोटं, जंगलातून बिबटे खरंच गावांकडे आले आहेत का माणसांवर होणाऱ्या रोजच्या हल्ल्यांमुळे बिबट्यांची शिकार करण्याशिवाय पर्याय नाही का माणसांवर होणाऱ्या रोजच्या हल्ल्यांमुळे बिबट्यांची शिकार करण्याशिवाय पर्याय नाही का असे प्रश्न अनेकांच्या मनात उभे राहतात. या प्रश्नांचा वेध घेत बिबट्यांचे जीवन अधिक चांगल्या रितीने समजून घेण्यासाठी रुपेरी पडद्यावर येऊ घातलाय सुजय डहाके दिग्दर्शित आजोबा हा बहुचर्चित मराठी चित्रपट. एल.व्हि.शिंदे ग्रुप व सुप्रिम मोशन पिक्चर्स प्रा. लि. ची निर्मिती असलेला हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. या सिनेमाचे आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आजोबा या सिनेमाद्वारे मराठी सिनेसृष्टीत प्रवेश केला असून उर्मिला यांनी पूर्वा राव या वन्यजीव अभ्यासिकेची भूमिका वठविली आहे.\nआजोबा ची कथा पुण्यात टाकळी-ढोकेश्वर येथे घडलेल्या एका सत्यघटनेवर बेतलेली आहे. कुत्र्याचा पाठलाग करताना विहिरीत पडलेल्या एका बिबट्याला वनविभागाच्या कर्मचारयांनी तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनी सुखरूप बाहेर काढलं. विद्या अत्रे या वन्यजीव अभ्यासिकेने या बिबट्याच्या अंगावर एक चीप बसवून जीपीएस च्या सहाय्याने त्याचा प्रवास टिपण्याचा प्रयत्न केला. त्या चीपवर नाव दिलं गेलं ते म्हणजे… आजोबा. पुढे माळशेजच्या घाटात आजोबाला सोडण्यात आलं. पण सह्याद्रीच्या रांगा ओलांडत हा आजोबा निघाला मुंबईच्या दिशेने. माळशेज घाट ते मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उदयान हे अंतर या आजोबा ने जवळपास साडेतीन आठवड्यात १२० किलोमीटर चालत पार केलं. बिबट्या कुठल्या दिवशी कुठे गेला, हे त्याला बसवलेल्या चीपमुळे अगदी अचूक नोंद होत गेलं. आजोबाचा हा रोमांचित करणारा धाडसी प्रवास आणि जीपीएस तंत्रज्ञांचा आधार घेत वन्य अभ्यासिकेला बिबट्याचा पाठलाग करताना आलेला थ्रिलिंग अनुभव प्रेक्षकांना या चित्रपटात पाहता येणार आहे. ही कथा गौरी बापट यांनी लिहिली आहे. वेगळ्या धाटणीच्या या सिनेमाला साकेत कानेटकर यांनी संगीत दिले असून ध्वनी संयोजन निमिश छेडा, अविनाश सोनावणे यांनी केले आहे.\nउर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, हिंदी अभिनेता यशपाल शर्मा, ऋषिकेश जोशी, श्रीकांत यादव, ओम भुटकर, नेहा महाजन, गणेश मयेकर, शशांक शेंडे, अनिता दाते, चिन्मय कुलकर्णी, विराट मडके, अनुया काळसेकर यांच्या आजोबा मध्ये भूमिका आहेत. सुजय डहाके दिग्दर्शित आजोबा ९ मे ला राज्यभरातील विविध चित्रपटगृहातून आपल्या भेटीस येतोय.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nAmitabh Bachchan falls sick in Jodhpur: शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली\nPadmavati Controversy: ‘पद्मावती’ चित्रपटाला ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाचा हिरवा कंदील\nFarhan Akhtar Birthday Special : …म्हणून फरहानला आईनेच दिली होती धमकी\nरितेश करणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बायोपिकची निर्मिती, अजय देवगणचा खुलासा\nहेमा मालिनी म्हणतात एका मिनिटात मुख्यमंत्री बनेन पण….\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 फिल्म रिव्ह्यूः भावनिक गुंतागुंतीचा ‘पोस्टकार्ड’\n2 ‘आयफा एक्स्पो’चे अभिनेता अनिल कपूरच्या हस्ते उद्घाटन\n3 अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हाचे रोमॅन्टिक गाणे ‘आज दिल शायराना’\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9C-%E0%A4%A1%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%88-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B2/", "date_download": "2020-05-29T18:44:30Z", "digest": "sha1:6KMUH3IWON3TIKBVSNQJIRSPE2NRJVBO", "length": 6680, "nlines": 57, "source_domain": "www.navprabha.com", "title": "खनिज डंपचा जूनमध्ये ई-लिलाव | Navprabha", "raw_content": "\nखनिज डंपचा जूनमध्ये ई-लिलाव\nराज्यातील सुमारे ५ मॅट्रिक टन खनिजाचा ई – लिलाव जून महिन्यात केला जाणार असून खनिज डंप धोरण जुलै महिन्यात तयार केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खाण व्यावसायिक आणि खाण खात्याच्या अधिकार्‍यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.\nया बैठकीत राज्यातील खाण व्यवसाय सुरू करण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला आहे. राज्यातील खाणींवर पडून असलेल्या जुन्या खनिजाचा लिलाव करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याची सूचना बैठकीत करण्यात आली आहे. येत्या जून महिन्यात खनिजाचा ई – लिलाव केला जाणार आहे. खनिजाच्या ई – लिलावासाठी दर निश्‍चित करण्याचे काम जलदगतीने पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.\nराज्यातील खनिज डंपच्या विषयावर चर्चा करण्यात आली. खाण व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खनिज डंपबाबत निर्णय घेतला जाणार आहे. अनेकजण खनिज डंप विकत घेण्यास इच्छुक आहेत. जुलै महिन्यात खनिज डंप पॉलिसी निश्‍चित केली जाणार आहे. त्यानंतर खनिज डंपचा लिलाव केला जाणार आहे. राज्यात खनिज व्यवसाय पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने पाऊल उचलली जात आहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.\nसरकारकडून येत्या पावसाळ्यात खाणींच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना केली जाणार आहे. सुरक्षा उपाय योजना करताना गरज भासल्यास खाण व्यावसायिकांची मदत घेतली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.\nPrevious: विरोधकांकडे मुद्दा नसल्यानेच स्मार्ट सिटीबाबत अपप्रचार ः कुंकळ्येकर\nNext: बाबुशला अडचणीत आणण्यासाठी ‘त्या’ युवतीला गायब केले : कॉंग्रेस\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ल��ंबणीवर\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://parabsachin.blogspot.com/2011/06/", "date_download": "2020-05-29T18:49:12Z", "digest": "sha1:AZAFTCGHH2DSHJ3JE554HXWZE2OB2OM3", "length": 40923, "nlines": 167, "source_domain": "parabsachin.blogspot.com", "title": "माझं आभाळ: 01/06/11 - 01/07/11", "raw_content": "\nमी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची. त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.\nमहाराष्ट्राला वळण लावणारा विचारवंत\nपरवाच राज्य सरकारचं मासिक ‘लोकराज्य’ प्रकाशित झाला. तो वाचन विशेषांक आहे. मुळातून वाचण्याजोगा. सदानंद मोरे, हरी नरके, रा. रं. बोराडे, विजया राजाध्यक्ष, जयसिंगराव पवार, अरूण टिकेकर, सतीश काळसेकर, कुमार केतकर, अऱुण साधू अशा अनेक जाणकारांचे लेख आहेत. काय वाचावं, आवडती पुस्तकं असा छान आढावा आहे. तो एक संग्राह्य अंक झालाय. प्रल्हाद जाधवांना याचं श्रेय द्यायला हवं.\nया थोरामोठ्यांबरोबर माझाही एक लेख त्यात आहे. त्याचा आनंद आहेच. पण त्याहीपेक्षा आनंद लेख प्रबोधनकार ठाकरेंवर आहे याचा आहे. प्रबोधनकारांना त्यांचं हक्काचं मानाचं स्थान मिळालंय, हे महत्त्वाचं. गेल्या सप्टेंबरात प्रबोधनकारांच्या सव्वाशेव्या जन्मदिनानिमित्त prabodhankar.com ची सुरुवात झाली. ती संकल्पना आणि संशोधन माझंच होतं. तरीही माझा मित्र राहुल शेवाळेची मदत नसती तर ती संकल्पना माझ्या डोक्यातच राहिली असती. वेबसाईट अद्याप पूर्ण झालेली नाही. अनेक चुका राहिल्यात. अनेक टाइप झालेली पुस्तक अपलोड व्हायचीत. त्यावर मी पुन्हा एकदा नव्याने कामाला लागलोय. एखाद्या वाचन विशेषांकात प्रबोधनकारांचा समावेश होतो, हे प्रबोधनकार डॉट कॉमच्या टीमच्या प्रयत्नांचं यश आहे, असं मला नम्रपणे नमूद करावंसं वाटतं. काल अंक आल्यापासून अनेक जण आवर्जून प्रतिक्रिया नोंदवत आहेत. प्रत्येक वेळेस प्रबोधनकार त्यांच्यापर्यंत पोहोचला, याचा वारंवार आनंद होतोय. लेख पुढे कटपेस्ट केलाय. तुम्ही वाचला तर मला पुन्हा प��न्हा आनंद होईल.\n२००९च्या जूनमधे एकामागून एक परीक्षांचे निकाल समोर येत होते. त्यात गुजराती पोरांची संख्या खूप होती. यावर्षी परीक्षांचे निकाल वाचताना मला तेच आठवत होतं. गुजराती मुलांची नाव यंदाही मेरिट लिस्टमधे अधूनमधून दिसली. हे थोडं धक्कादायकच आहे. कारण गुजरात्यांची आपल्या लेखी ही ओळख नाही. आपल्याला गुज्जू माहीत ते असे स्कॉलर म्हणून नाहीच. तेव्हा लिहिलेल्या लेखाचा इण्ट्रो होता, ‘एखाद -दुसरा अपवाद वगळला तर यंदाच्या झाडून सगळ्या परीक्षांमध्ये गुजराती मुलं टॉपर्स आहेत. या मेरिटच्या गरब्याचं थेट गणित ग्लोबलायझेशनशी जोडलेलं आहे.’\nमी राहतो तो कांदिवलीचा भाग गुजराती भाषकांचा गड आहे. माझे कित्येक शेजारी, लहानपणीचे खेळगडी, मित्रमंडळी गुजराती आहेत. आजूबाजूला जितकं मराठी ऐकलं, तितकंच गुजराती आणि हिंदीही. शेजारीपाजारी जितका नवाकाळ यायचा तितकाच गुजरात समाचार आणि मायापुरीही. त्यामुळे गुजराती भाषा कानाला डोळ्याला कधीच परकी वाटली नाही. आणि माणसंही. ती घरातलीच होती. गुजराती मित्र आमच्यासोबत दस-याचं सोनं वाटायला यायचे. आम्ही त्यांच्यासोबत दिवाळीत साल मुबारक करत फिरायचो. एकमेकांच्या बोलण्यावर, खाण्यापिण्यावर, जगण्यावर प्रभाव टाकतच आम्ही लहानाचे मोठे झालो. गुजराती म्हणजे गर्भश्रीमंत असतात, असं काही लोकांना वाटत असतं. पण आमच्या वाडीत गरीब आणि निम्नमध्यमवर्गीय गुजराती लॉटमधे बघितले. त्यात एक बदल समोर दिसत होता. इथले गुजराती पहिल्यांदाच इथक्या मोठ्या प्रमाणात शिक्षणावर भर देत होते. ते निरीक्षण या लेखात नोंदवलंय. आता दरवर्षी हा बदल अनुभवता येतो. जुना लेख कटपेस्ट.\nकृषीवलला माझा नवा कॉलम सुरू झालाय\nसंजय आवटे. त्यांचं गेली अनेक वर्ष वाचत होतो. आज आपल्या मराठी पेपरांमधे नवा थॉट देण्याची क्षमता असणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच भेटतात. आवटेंचं नाव त्यात खूप वर घ्यायला पाहिजे. त्यांची दोन पुस्तकं मराठीतून इंग्रजीत ट्रान्सलेट होतात आणि चांगली खपतात, यातच त्यांचं मोठेपण दिसतं. माझा त्यांचा परिचय तसा ते लेखक आणि मी वाचक असाच. पण ते कृषीवलचे संपादक झाल्यानंतर म्हणजे अगदी कालपरवाच त्यांची भेट झाली.\nत्यांच्याविषयी असलेल्या आदरामुळेच कृषीवलमधे कॉलम लिहायला हो म्हणालो. पण खरंच नवशक्तिच्या एका कॉलमासाठीच वेळ काढणं शक्य होत नव्ह��ं. त्यामुळे मीच एक कॉलमचं वेगळं स्वरूप सांगितलं, ज्यात फार वेळ जाणार नाही. जे काही वाचतो, पाहतो त्यातली एखादी आवडलेली गोष्ट शेअर करणं, असं याचं स्वरूप असणार आहे. तीही अगदी थोडक्यात. कॉलमचा वार आणि नाव अजून फायनल होतंय. गेल्या आठवड्यात पहिला हफ्ता टाकलाय. तो असा होता. ज्याची शिफारस केलीय तो मूळ इंग्रजी लेख खाली कटपेस्ट केलाय आणि वर माझी शिफारस.माझ्या लेखाचं नाव होतं बेशर्मी मोर्चा.\nनुकताच कोकणात जाऊन आलो. कोकणात मूळ गाव कोटकामते, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदूर्ग. पण गाव तसं नावापुरतं. मी नवसाचा, म्हणून तीन वर्षांचा असताना कुलदेवी भगवतीला दर्शनाला नेण्यात आलं होतं. त्यानंतर गावी गेलो ते थेट लग्न झाल्यावर. त्यामुळे मी राहतो त्या कांदिवलीलाच आपला गाव मानत आलो. पुढे पत्रकारितेत आलो. कधी साहित्य संमेलनासाठी तर कधी निवडणुकांसाठी कोकणात फिरलो. कशामुळे माहीत नाही, पण आतून जाणवत राहिलं की आपली नाळ इथेच कुठेतरी लाल मातीत पुरलेली आहे.\nकोकणाचं गारुड एकदा तुमच्यावर भारलं की मग इथल्या दगडमातीपासून भुताखेतांपर्यंत सगळं आपलं वाटायला लागतं. तोच आपलेपणा घेऊन मी नारायण राणे यांची मालवण मतदारसंघातली पोटनिवडणूक कव्हर करायला गेलो होतो. साल बहुदा २००५. राणेंनी नुकतंच सेनेविरुद्ध बंड केलं होतं. मुंबईपासून बांद्यापर्यंत सारा कोकणपट्टा राणेमय झाला होता. मी तिथे पोचल्यावर माझ्या डोक्यातल्या कोकणापेक्षा वेगळंच चित्र वेगळंच दिसत होतं. मी बिनधास्त राणेंच्या राड्यांच्या बातम्या द्यायला सुरुवात केली. अनेक लोक मला समजवायला येऊ लागले. मी काय करतो, कोणाला भेटतो, यावर नजर ठेवली जात होती. अगदी ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकरांनीही मालवणात कोणतीही दादागिरी होत नसल्याचा लेख आमच्याच पेपरात लिहून मला जणू व्हिलन ठरवला होता. पण मला तिथे दहशत पावलापावलावर जाणवत होती. खासदारांनाही मारहाण होत होती. मी त्यावर बरंच लिहिलं. एक रोंबाट नावाचा कॉलमही लिहिला होता. हा सगळा अनुभव खूप मस्त होता.\nसाध्याच माणसांचा एल्गार येत आहे\nआज डॉ. सदानंद मोरेंचा वाढदिवस आहे. पुणे विद्यापीठाच्या तुकाराम अध्यासनाचे प्रमुख, साहित्य अकादमी विजेते लेखक, इतिहास आणि संतसाहित्याचे अभ्यासक यापेक्षाही एक स्वतंत्र प्रतिभेचे महान विचारवंत म्हणून मोरे सरांचं योगदान मला फार मोठं वाटतं. ‘तुकाराम दर्शन’ आणि ‘लोकमान्य ते महात्मा’ या त्यांच्या दोन्ही महाग्रंथांनी जगाकडे बघायचा आपला दृष्टिकोन बदलून जातो. लिहिताना किंवा एकूणच विचार व्यक्त करताना जाती, भाषा, प्रदेश, पक्ष, संघटना, विचारधारांच्या अभिनिवेशाला बळी पडणं आज कठीण झालंय. अशावेळेस मोरेंचं लिखाण वेगळं उठून दिसतं. एकाच वेळेस सत्याचा आग्रह आणि विरोधी मताबद्दलची सहिष्णुता त्यांच्या लेखनातून सापडते. ती माझ्यासारख्या नवशिक्या पत्रकाराला महत्त्वाची वाटते.\nआज नवशक्तित छापून आलेल्या लेखात वारीविषयी लिहिलंय. यातलं जे काही चांगलं आहे किंवा तुम्हाला जे काही आवडेल ते मोरे सरांच्या लिखाणातूनच पूर्वी वाचलं असेल असं खुश्शाल समजावं. लेख कटपेस्ट.\nअवघा रंग एक झाला\nझक मारली आणि पत्रकारितेत आलो, असं सांगणारे मित्र जवळपास रोज भेटतात. पण मला तसं कधीच वाटलं नाही. पत्रकारितेत असण्याचा अभिमान आणि आनंद मी सतत अनुभवतो. पत्रकारितेत रोज नवं आणि नव्याने जगता येतं. त्यात असे काही अतीव समाधानाचे क्षण अनुभवता येतात की त्यांवर अख्खं आयुष्य आनंदात जाऊ शकतं. तसा एक अनुभव माझ्या गाठिशी आहे, तो वरळी नाक्यावरच्या भिमडीवाला बिल्डिंगमधला.\nगोरेगावचे वारंग आजोबा. आमच्या कुटुंबाशी अनेक वर्षांचे परिचित. वारकरी आणि स्वाध्यायी. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयीच्या बातम्या पेपरात आल्या इतके ते सामाजिक कामात होते. त्यांच्याकडे खूप पुस्तकं होती. त्यांचं काय करायचं, हा त्यांच्या घरातल्यांना मोठा प्रश्न होता. त्यांचे नातू राजू सावंत यांचे आमचे घरोब्याचे संबंध. त्यांनी मला पुस्तकं बघायला घरी यायला सांगितलं. पण मी तेव्हा नुकताच नव्या नोकरीत लागलो होतो. माझं जाणं झालं नाही. तसं त्यांनीच दोन पुस्तकांचे गठ्ठे आमच्या घरी आणले. हे गठ्ठे अनेक वर्षं शो केसच्या कपाटावर पडून होते.\nसगळी पुस्तकं जुनी झाल्यामुळे थोडी फाटलेली पण नीट कव्हर घातलेली. जवळपास सगळी अध्यात्मिक. त्यात एक पुस्तक दिसलं, ‘श्रीसंत चोखामेळा महाराज याचे चरित्र व अभंग गाथा’. छान बाईंडिंग, पानं जवळपास अडीचशे. नवा खजिनाच सापडला होता. चोखोबांबद्दल थोडं फार ऐकलं होतं. पण माझ्यासाठी तो वारकरी परंपरेने घडवलेल्या क्रांतीचा दाखलाच होता. त्याहीपेक्षा मी हादरलो ते चोखोबांच्या पत्नी सोयराबाईंचे अभंग वाचताना. ‘अवघा रंग एक झाला’ हा अभंग माझ्यालेखी तोवर फक्त किशोरी आमोणकरांचाच होता. आता तो माझ्यासाठी चोखियाच्या महारीचा, सोयराबाईंचा झाला होता. मला झालेला हा साक्षात्कार मी जमेल त्याला सांगत होतो. चोखोबांवरची इतर पुस्तकं जशी जमतील तशी वाचत होतो. तेव्हा मला या चोखोबांच्या गाथेचं महात्म्य आणखी कळत होतं.\nमुंडे आता काय करणार\nगोपीनाथ मुंडे म्हटलं की आजही शरद पवारांच्या भ्रष्टाचाराविषयीची आंदोलनं आठवतात. त्यांना त्या काळात बघितलेली लोकं विशेषतः तेव्हाचे पत्रकार अजूनही त्या इमेजमधून बाहेर आलेले दिसत नाहीत. पण माझ्या वयाच्या पत्रकारांना ते मुंडे माहीत नाहीत. आम्ही बघितलेल्या मुंडेंच्या सभांना गर्दी जमत नाही. अगदी पाशा पटेलच्याही समोर त्यांचं भाषण फिकं पडतं. चार पत्रकारांच्या किंवा नेतेमंडळींच्या वर्तुळातून ते बाहेर पडत नाहीत. कधी पवारांशी, कधी भुजबळांशी, कधी विलासरावांशी त्यांचं मेतकूट सुरू असतं.\nकार्यकर्त्यांशी त्यांचा संपर्क राहिलेला नाही. सहज संवाद साधता येतील अशापद्धतीने ते पदाधिका-यांशीही वागताना दिसत नाहीत. ते स्वतःही आपल्या त्याच लढाऊ इमेजच्या प्रेमात आहेत. पण आता कोणत्याही पद्धतीने लढण्याची तयारी दिसत नाही. कदाचित हे फक्त माझं वैयक्तिक निरीक्षण असेल. त्यात काही ग्रह पूर्वग्रहही असू शकतील. पण तरीही माझ्या इतर मित्रांशी चर्चा करताना इतरांच्याही डोळ्यासमोर त्यांच्याबद्दलची प्रतिमा बरीचशी अशीच आहे.\nत्यामुळे मुंडेंच्या नाराजीचं विश्लेषण करताना सिनियर मंडळी आणि आमच्या बरोबरची किंवा नंतरची मंडळी यांच्यात बरंच अंतर पडतं. मुंडेंचा मासबेस गडकरी, तावडेंपेक्षा खूप मोठा आहे. त्यामुळे मुंडेंविरुद्ध बोलण्याची त्यांची औकात नेहमीच विचारात घ्यायला पाहिजे, हे खरंच. पण मुंडेंचा तो पूर्वीचा मासबेस खरंच उरलाय का, हा प्रश्न विचारात क्वचितच घेतला जातो. आता मराठवाड्यातून फक्त दोन आमदार निवडून आलेत, त्यात एक मुंडेंची लेक आहे, हे बघितल्यावर नव्या संदर्भात हे मासबेसचं गणित तपासून घ्यायला हवंय. मुळात महाराष्ट्रात भाजपची ताकद ती केवढी. अर्ध्यापेक्षाही कमी सीटांवर लढणारा हा पक्ष. त्यातही अनेक ठिकाणी ताकदीची बोंब. बाकीच्या अनेक राज्यांत म्हणजे उत्तर प्रदेशपासून कर्नाटकापर्यंत भाजपची स्वबळावर एकदा तरी सत्ता आलीय. तिथल्या नेत्यांना जननेता म्हणणं यो���्य आहे. पण भाजपच्या एखाद्या नेत्याला असं कसं म्हणता येईल.\nआता मुंडेंना शेटजी भटजींच्या पक्षातला बहुजन म्हणून झुकतं माप द्यावं, असंही नाही. खरं तर आता भाजपमधे अनेक नव्या पिढीत तावडेंपासून मुनगंटीवारांपर्यंत अनेक बहुजन चेहरे समोर आलेले आहेतच. संघाच्या एकूण स्ट्रॅटेजीत मुंडे फिट बसले म्हणून त्यांना मोठी स्पेस मिळाली. ते नसते तर त्यांच्याजागी आणखी कुणी असतं. त्यांनी अनेक बहुजन नेत्यांना भाजपमधे आणलं, तसंच अनेक बहुजनांना संपवलं हेदेखील विसरायला नको.\n‘मुंबई आमचीच’ क्यों कहते हैं मराठी \nमुंबईत ‘हम लोग’ नावाची एक संस्था आहे. मुंबई काँग्रेसचे एक पदाधिकारी विजय सिंग यांच्या नेतृत्वात उत्तर भारतीय त्यात प्रामुख्याने आघाडीवर आहेत. मुंबईच्या विविध समस्यांवर ती काम करते. शिवाय महत्त्वाचं म्हणजे महिन्यातून एकदा शहरातले हिंदी साहित्यिक एकत्र आणून त्यांच्यात परस्परसंवाद वाढवण्याचं कामही ही संस्था करते.\nते दरवर्षी ‘हमलोग गौरव सन्मान’ नावाचा पुरस्कार देतात. यंदा त्यांच्या पुरस्कारांमधे माझं नाव होतं. एप्रिलमधे त्याचा कार्यक्रम पार्ल्यात झाला. पुरस्काराचा आनंद होताच. पण पुरस्कार पार्ल्यात दिल्याचा अधिक आनंद होता. J दुसरा आनंद, माझ्यासोबत हा पुरस्कार मिळाला तुळशीदास भोईटेला. तुलसी माझा जवळचा मित्र. मोठा पत्रकार. सोबतच हिंदीवर प्रेम असणारे उत्तम लेखक अनंत श्रीमाली आणि सामनामधील ले आऊटचे जादूगार भालचंद्र मेहेर यांनाही पुरस्कार देण्यात आला.\nतिथलं माझं हिंदीतलं भाषण बरं झालं. त्यातले महत्त्वाचे मुद्देः एका हिंदी भाषकांच्या संस्थेकडून पुरस्कार मिळतोय याचा आनंद आहे. हिंदी भाषा फक्त युपी बिहारवाल्यांच्या बापाची पेंड नाही. ती त्यांच्याइतकीच आमचीही आहे कारण ती राष्ट्रभाषा आहे. कुणी बिहारी पद्धतीने हिंदी बोलणार असेल, युपीच्या ढंगात हिंदी बोलणार असेल. तर मी मराठी हेलाची मराठी बोलणार. त्यात काही चुकीचं नाही. आणि खरी राष्ट्रभाषा ही आपली मुंबईचीच हिंदी आहे. तुपात तळलेली बनारसची हिंदी किंवा तंदूरीसोबत भाजलेली लखनौ हैद्राबादेची हिंदी ही राष्ट्रभाषा नाहीच नाही. कारण त्या काश्मीर ते कन्याकुमारी सगळ्यांना नाही कळत. तिथे सगळ्यांना सामावून घेणारी आपली मुंबईची हिंदीच कळते. आज गरज आहे ती पंढरपुरात जन्मून आजच्या पाकिस्तानापर्यं��� पोहोचणा-या संत नामदेवांचा मराठी वारसा जपण्याची. नामदेवांनी एक दोन नाही सहा भाषांतून रचना केलीय. त्यांचा कबीर, नानकांपासून मीरा, नरसीपर्यंत थेट प्रभाव आहे. त्याचबरोबर हिंदीतले रईदास इथे भाषेचा कोणताही व्यत्यय न होता इथे रोहिदास बनतात आपले होतात. कवी भूषण इथे येऊन शिवरायांवर कवनं रचतो. ही सांझी विरासत आपल्याला हवीय. आज राजकारणासाठी काही लोक मराठी हिंदीत भांडणं लावत आहेत. अशावेळेस शेकडो वर्षं एकमेकांच्या गळ्यात गळे घालून चालणा-या या दोन संस्कृतींनी एकमेकांशी संवाद साधण्याची गरज आहे.\nकाही दिवस माधुरीची जाहिरात टीव्हीवर अधूनमधून दिसतेय. जितक्यांदा दिसते तेव्हा जीव जळतो. त्यावर लेख लिहिला. पण त्यात काहीतरी राहिलंय, असं वाटतं. काहीतरी अडलंय असं माझंच मला वाटतंय. काय झालंय ते कुणी सांगेल का\nटीव्हीवर जाहिराती सुरू असतात. अचानक तुतारी वाजते. तो तिच्या मोबाईलचा रिंगटोन असतो. ती टेच्यात फोन उचलते. ‘गंगूबाई बोलत्येय.’ मोलकरणीच्या वेषात दीक्षित, नेन्यांची आणि तेवढीच आपल्या सगळ्यांची माधुरी गंगूबाई बनलेली असते. ‘इनिसपेक्शन करत्येय.’ असं म्हणत ती घरातल्या भांड्यांची तपासणी करते. कथित मराठी वळणाचं हिंदी बोलते आणि ‘एक्स्पर्ट’ नावाचा एक भांडी घासायचा साबण वापराचा सल्ला देते.\nबरेच दिवस ब्लॉगवर आलो नाही. बरेच दिवस फेसबुकावरही नव्हतो. एका कामात अडकलो होतो. पण लिहिणं तसं सुरू होतं. त्याचदरम्यान एक लेख लिहिलाय. आमचे ज्येष्ठ मित्र संजय आवटे कृषीवलचे मुख्य संपादक झालेत. त्यांच्या रिलाँचिंगच्या अंकात पत्रकारितेवर मला लेख लिहायचा होता. तेव्हा म्हणजे सात तारखेला हा लेख लिहिला. रिपोर्टर की पोर्टर असं त्याचं नाव होतं. पण तो थोडा त्रोटक होता. त्यात भर घालून, काही मुद्दे सविस्तर लिहून हा लेख तयार झालाय. नवा लेख माझ्या नवशक्तितल्या समकालीन कॉलमात रिपोर्टर आहेत कुठे या नावाने शनिवारीच छापून आलाय.\nसाधारण सव्वा वर्षांपूर्वी मी पाच वर्षांच्या गॅपनंतर पुन्हा टीवीच्या बातम्यांत परतलो. तेव्हा खूप गोष्टी बदलल्या होत्या. आम्ही बूम घेऊन धावायचो तेव्हाचं आणि आताचं जग बदलल्याचं दिसत होतो. त्यातला सर्वात धक्कादायक बदल होता, तो रिपोर्टरचं कमी झालेलं महत्त्वं. तेव्हा आम्ही इथे मुंबईतून बसून दिल्लीतल्या चॅनलचेही अजेंडे बदलायचो. आता रिपोर्टरकडून ��ेम्याडोक्याने धावत राहण्याची अपेक्षा असते. त्यावर लिहिलंय. ९५ साली ऑक्टोबरमधे कॉलेजमधे असताना माझं पहिलं आर्टिकल आज दिनांकमधे छापून आलं होतं. तेव्हापासून आजपर्यंत मीडियाकडे शक्य तितक्या डोळे उघडे ठेवून बघतोय. प्रिंट, टीवी, नेट, मराठी, हिंदी, थोडंफार इंग्रजी असं फिरून आलोय. मी स्वतःला मुळातला डेस्कवाला मानतो. तरी जास्तीत जास्त काळ बातमीदारीच केलीय. तीही अगदी आनंदाने आणि मानाने. त्यामुळे सालं रिपोर्टरची किंमत कमी होताना बघताना खूप खुपत राहतं.\nमी सचिन परब. I’m Sachin Parab. लिहिणं हाच आवडीचा छंद. खाज.वगैरे. Writing is my Passion and Profession. तोच पोटापाण्याचा धंदा. पत्रकार आहे. I’m a Journalist.\nगुढीपाडवा हे हिंदू नव वर्षं नाही\nकपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे\n प्रबोधनकार नेमकं काय सांगतात\nबहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही\nटिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण\nहे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना\nमहाराष्ट्राला वळण लावणारा विचारवंत\nकृषीवलला माझा नवा कॉलम सुरू झालाय\nसाध्याच माणसांचा एल्गार येत आहे\nअवघा रंग एक झाला\nमुंडे आता काय करणार\n‘मुंबई आमचीच’ क्यों कहते हैं मराठी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://parabsachin.blogspot.com/2014/12/", "date_download": "2020-05-29T20:30:26Z", "digest": "sha1:NQ25IC7BPJ2POHVEGYGHAIGSYF62FISM", "length": 5555, "nlines": 83, "source_domain": "parabsachin.blogspot.com", "title": "माझं आभाळ: 01/12/14 - 01/01/15", "raw_content": "\nमी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची. त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.\nसदानंद मोरे सर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. पहिल्या फेरीतच ते जिंकले. चांगलं झालं. ते पडले असते तरीही माझ्या दृष्टीने त्यांच्या मोठेपणात काही बाधा आली नसती. कारण त्यांचे माझ्यासारख्यावरचे उपकार मोठे आहेत. मी आज जे मोडकंतोडकं लिहितो त्यातलं बरचसं सरांनीच लिहिलेल्यातलं वाचलेलं असतं. किंवा त्यावरून सुचलेलं असतं. सरांमुळेच वर्तमानावर लिहिताना इतिहासाचं भान ठेवण्याचं भान आलं. त्यांच्यामुळेच `रिंगण` झालं. ब्लॉगवरच्या लिखाणात मोरे सरांचा प्रभाव अनेक ठिकाणी आहे.\nमी महानगरात वाढलेलो. त्यामुळे एक बरं झालं, माझ्या मागे कोणतीच ओळख नव्हती. ना जात, धर्म, कूळ, वंश, काहीच नाही. माझ्या पणजोबांच्या आधी आम्ही मूळ नक्की आमच्या गावीच राहत होतो का, मला शंका आहे. माझ्या पूर्वजांची बोली मालवणी मलाच काय माझ्या आईबाबांनाही बोलता येत नाही. माझी ओळख असलेलं फक्त माझं शहर, मुंबई. मी महाराष्ट्रीय, मी भारतीय म्हणजे काय, याचा अद्याप शोधच चाललेला. असाच चाचपडताना मला `तुकाराम दर्शन` भेटलं. माझ्या मुळांपर्यंतचा रस्ता लख्ख दिसल्यासारखं झालं. मोरे सरांचं जसजसं वाचत गेलो तसतसं डोळे उघडत गेले.\nमी सचिन परब. I’m Sachin Parab. लिहिणं हाच आवडीचा छंद. खाज.वगैरे. Writing is my Passion and Profession. तोच पोटापाण्याचा धंदा. पत्रकार आहे. I’m a Journalist.\nगुढीपाडवा हे हिंदू नव वर्षं नाही\nकपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे\n प्रबोधनकार नेमकं काय सांगतात\nबहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही\nटिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण\nहे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/d-l-ed-exam-2020-postponed/", "date_download": "2020-05-29T19:53:30Z", "digest": "sha1:4RIFEL6XYU2YMSBLQCTEIXEVW76K6TYE", "length": 8342, "nlines": 85, "source_domain": "mahabharti.in", "title": "D.L.Ed. Exam 2020 postponed - डी.एल.एड.ची परीक्षा लांबणीवर", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nDLEd Exam 2020 postponed – राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने येत्या जुनमध्ये घेण्यात येणारी प्राथमिक शिक्षण पदविका (डी. एल. एड.) परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर टाकण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने डी. एल. एड.च्या परीक्षेसाठी २९ जानेवारी २०२० रोजी प्रथम व द्वितीय वर्षातील परीक्षेचे वेळापत्रक व ऑनलाईन परीक्षा अर्ज भरण्याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले होते. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे (डायट) प्राचार्य व अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य यांना कामकाजबाबत पूर्वीच सूचना देण्यात आल्या होत्या. नियमित शुल्क भरुन संगणक प्रणालीद्वारे परीक्षा अर्ज भरण्यासाठी ११ ते २३ फेब्रुवारी व अतिविलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरण्यासाठी ३ ते १७ मार्च अशी मुदत अध्यापन विद्यालयांना देण्यात आली होती. ४ ते १२ जून या कालावधीत परीक्षा घेण्याचे वेळापत्रक ही जाहीर करण्यात आले होते. परीक्षेसाठी सुमारे ७०० अध्यापक विद्यालयानी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी ३५ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे.\nकरोनाचा प्रसार वाढल्याने शाळा, महाविद्यालये मार्चपासून बंद ठेवण्यात आली आ��ेत. आता लॉकडाऊन ही ३१ मे पर्यंत वाढविण्यात आलेला आहे. त्यामुळे डी.एल.एड. च्या परीक्षेबाबत काय करायचे याची डायटच्या प्राचार्यांबरोबर चर्चा करण्यासाठी परीक्षा परिषदेतर्फे ऑनलाईन झूमचा वापर करुन मिटिंग घेण्यात आली. आधी जुलै मध्ये परीक्षा घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र या कालावधीत पाऊस असतो. त्यामुळे या महिन्यात परीक्षा घेणे सोयीचे ठरणार नाही, असे म्हणणे प्राचार्यांनी मांडले. ऑगस्ट नंतरच परीक्षा घ्यावी असेही मत काही जणांकडून मांडण्यात आले आहे.\nअखेर लॉकडाऊन उठल्यानंतर परिस्थिती पाहून परीक्षा कधी घ्यायच्या याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार सध्या तरी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/with-rs-1000-crore-assets-jaya-bachchan-could-be-indias-richest-mp/videoshow/63288316.cms", "date_download": "2020-05-29T21:07:38Z", "digest": "sha1:2MR33WNQ77FFXRGX5JBVCKFOMDL6GU2O", "length": 8363, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजया बच्चन सर्वाधिक श्रीमंत खासदार, १ हजार कोटींची संपत्ती जाहीर\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआणखी व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nवऱ्हाडी करोनाग्र��्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nइतर व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nमुंबई: घरी जाण्यासाठी श्रमिकांची गर्दी...\nपगार नाही, आता जगायचं कसं\n५ वर्षाच्या चिमुकल्याचा एकट्यानं विमान प्रवास...\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-05-29T20:16:48Z", "digest": "sha1:BQBLR63W2L3AMWRYTYEJ762TTU37FBK3", "length": 2878, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "पुणे करार Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nगांधी – आंबेडकर संवादाच्या वाटा\nगांधी-आंबेडकर परस्परपूरकतेच्या भूमिकेएवढीच महाराष्ट्रात गांधी-आंबेडकर विरोधाचीही परंपरा प्रदीर्घ आहे. किंबहुना परस्परपूरकतेच्या भूमिकेपेक्षाही विरोधाच ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.plantix.net/mr/library/plant-diseases/600015/whiteflies/", "date_download": "2020-05-29T20:36:25Z", "digest": "sha1:HFQF4LOM7DWOPG5JHI2R3ONWDKEIJKCM", "length": 10849, "nlines": 131, "source_domain": "www.plantix.net", "title": "पांढरी माशी | कीड आणि रोग", "raw_content": "\nग्रंथालयउपद्रव आणि रोगपांढरी माशी\nपानांवर पिवळे ठिपके येतात.\nपाने गोळा होऊन किंवा वाटीच्या आकाराचे होऊन विकृत होतात.\nशेतात आणि हरितगृहातील विविध पिकांवर पांढरी माशी सामान्यपणे आढळते. प्रौढ आणि पिल्ले झाडाचे रसशोषण करुन पान, फांद्या आणि फळांवर मधाळ रस सोडतात. त्यामुळे पानांच्या पात्यावर पिवळे ठिपके येऊन त्यावर बुरशी चढते. जास्त संक्रमण झाल्यास हे ठिपके एकमेकात मिसळतात आणि शिरांजवळील भाग सोडुन पूर्ण पानास व्यापतात. कालांतराने पान विकृत, गोळा झालेली किंवा वाटीच्या आकाराची होतात. पांढरी माशी टोमॅटोवरील घुबडा (बोकड्या) किंवा कॅसाव्हा ब्राऊन स्ट्रीक व्हायरस या रोगाला कारणीभूत असलेल्या विषाणूचे वहन करते.\nढोबळी मिर्ची आणि मिर्ची\nपांढरी माशी सुमारे ०.८-१ मि.मी. लांबीची असते व शरीर आणि दोन्ही पंखांच्या जोड्या पांढर्‍या ते पिवळसर भुकटीसारख्या मेणाच्या स्त्रावाने आच्छादित असते. त्या बहुधा पानांच्या खालच्या बाजुला आढळतात आणि जर झाड हलविले तर पांढरी माशी थव्यांनी उडते. ऊबदार, कोरड्या हवामानात त्या फोफावतात म्हणुन उघड्या शेतात त्यांची समस्या जास्त होत नाही. पानांच्या खालच्या बाजुला अंडी घातली जातात. पिल्ले पिवळी ते पांढरी, चपटी, अंडाकृत आणि फिकट हिरव्या रंगाची असतात. यजमान रोपांना न खाता, प्रौढ काही दिवसांपेक्षा जास्त काळ जगु शकत नाहीत. यामुळे यांच्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी तण व्यवस्थापनाचे महत्व वाढते.\nपांढरी माशीची प्रजाती आणि लागवड केलेले पीक याप्रमाणे जैविक उपाय बदलतील. सीताफळ तेल (अॅनोना स्क्वॅमोसा), पायरेथ्रिन्स, कीटनाशक साबण, निंबोळीचा अर्क (एनएसकेइ ५%), नीम तेलावर (५ मि.ली./ली. पाणी) आधारीत नैसर्गिक किटकनाशकांची शिफारस केली जाते. तसेच एनकार्शिया फॉर्मोसा, एरेटमोसेरस एरेमिकस, सामान्य हिरवे लेसविंग्ज, क्रिसोपेर्ला कार्निया किंवा डेलफास्टस प्रजातीचे भुंगे या परजीवी वॅस्पसचा वापर सामान्यपणे केला जातो. शिकारी कोळी, सूत्रकृमि, हिरवे लेसविंग्ज, लेडीबर्डस, सूक्ष्म पायरेट बग्ज, बिग आइड बग्ज आणि डॅमसेल बग्ज इतर नैसर्गिक शत्रुत येतात. ब्युव्हेरिया बॅसियाना, इसारिया फ्युमोसोरोसे, व्हर्टिसिलियम लेकॅनि आणि पेसिलोमायसेस या जंतुजन्य बुरशी देखील वापरल्या जाऊ शकतात.\nनेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पांढरी माशी सर्व कीटकनाशकांविरुद्ध खूप लवकर प्रतिकार निर्माण करते, म्हणुन वेगवेगळे उत्पाद फेरपालट करुन वापरण्याची शिफारस करण्यात येते. बायफेन्थ्रिन, ब्युप्रोफेझिन, फेनोक्सिकार्ब, डेल्टामेथ्रिन, अॅजाडिराक्टिन, लँब्डा सायहॅलोथ्रिन, सायपरमेथ्रिन, पायरेथ्रॉईडस पायमेट्रोझाइन किंवा स्पिरोमेसिफेनवर अधारीत संयुक्त कीटकनाशकांचा वापर करुन किड्यांचे नियंत्रण करावे.\nपिवळे चिकट सापळे (एकरी २०) लाऊन शेताची निगराणी करा.\nयजमान नसलेल्या पिकांसोबत आंतरपिक करा.\nपांढर्‍या माशीला आकर्षित किंवा प्रतिबंध करणारी सोबती पिके (नॅस्ट्रियमस, झिनियास, हमिंगबर्ड बुश, पायनॅपल सेज, बी बाम) लावा.\nमका, ज्वारी किंवा बाजरी सारखे उंच वाढणारे पिकांची मुख्य पिकाच्या कडेने दाट लागवड करा.\nखूप लवकर किंवा खूप उशीर न करता योग्य वेळी लागवड करा.\nकोवळ्या रोपांचे पांढर्‍या माशीच्या लक्षणांसाठी नियमितपणे निरीक्षण करा.\nविस्तृत श्रेणीची खते वापरु नका.\nअंडी किंवा अळ्या असणारी पाने काढुन टाका.\nसंक्रमणाच्या सुरवातीच्या टप्प्यावर पांढर्‍या माशीला मोठ्या संख्येने पकडण्यासाठी चिकट सापळे लावा.\nशेतातील आणि आजुब���जुचे तण आणि पर्यायी यजमान काढा.\nहरितगृहातुन काढणीनंतर झाडांचे अवशेष काढा.\nऊबदार हवामानात काही काळ शेत पडिक ठेवा.\nअतिनील किरणांना शोषणारे प्लास्टिकचे आवरण वापरल्यास संक्रमण कमी होते.\nही साइट आपल्याला एक चांगला ब्राउझिंग अनुभव मिळावा म्हणुन कुकीज वापरते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/fresh-news/shivsena-leader-mp-sanjay-raut-reaction-after-governor-bhagatsinha-koshyari-meets/", "date_download": "2020-05-29T21:11:37Z", "digest": "sha1:3M2AR3ESQ6OFJUGMUYTZ73WJGTNNFHLX", "length": 16698, "nlines": 201, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "राज्यपाल आणि संजय राऊत यांच्यातील 'हे' मनोमीलन नव्या पर्वाची नांदी आहे का? - Hello Maharashtra", "raw_content": "\nराज्यपाल आणि संजय राऊत यांच्यातील ‘हे’ मनोमीलन नव्या पर्वाची नांदी आहे का\nराज्यपाल आणि संजय राऊत यांच्यातील ‘हे’ मनोमीलन नव्या पर्वाची नांदी आहे का\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त कोट्यातून विधानपरिषदेवर वर्णी लागत नसल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. राजभवन हा राजकारणाचा अड्डा बनत असल्याची टीका राऊत यांनी केली होती. राऊत यांची ही टीका ताजी असतानाच आज त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.\nराऊत आणि राज्यपाल यांच्यात तब्बल १५ ते २० मिनिटे चर्चा झाली. त्यामुळे या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राऊत बॅकफूटवर गेलेले दिसले. राज्यपाल आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत. त्यांचे आणि माझे खूप जुने संबंध आहेत. खूप दिवस त्यांना भेटलो नव्हतो. त्यामुळे आज त्यांची सदिच्छा भेट घेतली, असं राऊत म्हणाले.\nराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचेही मधूर संबंध आहेत. दोघांमध्ये पिता-पुत्राचं नातं आहे. सरकार आणि राज्यपालांमध्ये कोणतीही दरी नाही. आमच्यात दऱ्यावगैरे वाढत नाही, असं सांगतानाच राज्यपाल हे आमचे मार्गदर्शक आहेत. ते पालक असून घटनात्मक प्रमुख आहेत. राज्यपाल हे सर्वांना प्रियच असतात. पण विरोधक जेव्हा राजकारण करतात तेव्हा आम्ही भाष्य करत असतो, असा चिमटाही राऊत यांनी यावेळी काढला. मधल्या काळात मी देसभरातील घटनांविषयी मत व्यक्त केलं होतं. त्याचा मुंबईच्या राजभवनाशी संबंध जोडू नका, असंही ते म्हणाले.\nहे पण वाचा -\nविद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षा: मुख्यमंत्री ठाकरे कुलगुरु…\nकोरोनाच्या संकटात डॉक्टरांना प्रोत्साहन; ठाकरे सरकारने केली…\n१ जून नंतर लोकडाऊन वाढणार अमित शहा यांची मुख्यमंत्र्यांशी…\nसंकटाच्या काळात राजकीय आंदोलनं करणं गैरचं\nराज्यातील कोरोनाच्या परिस्थितीबाबत राज्यपालांना सर्व माहिती देण्यात येते. राज्यपाल घटनात्मक प्रमुख असल्याने सरकार त्यांना वेळोवेळी सर्व माहिती देत असते. कोरोना रोखण्यासाठी सरकार काय करत आहे, हे सुद्धा राज्यपालांना माहीत असतं. विरोधक दुसऱ्या बेटावर आहेत. त्यांना काहीच दिसत नाही. त्यांचा सरकारशी काहीही संबंध नाही, असा टोला लगावतानाच संकटाच्या काळात राजकीय आंदोलनं करणं गैर आहे. अशावेळी सरकारच्या पाठिशी उभं राहीलं पाहिजे, असंही ते म्हणाले.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”\n२१ वर्षांपूर्वी पाकिस्तानी संघाने दिल्ली कसोटीत कुंबळेला रोखण्यासाठी आखली होती ‘हि’ योजना\nआता कोरोनासोबत आनंदाने जगणं शिकलच पाहिजे, त्यासाठी हे झक्कास १७ उपाय\nविद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षा: मुख्यमंत्री ठाकरे कुलगुरु यांच्यात महत्वाची बैठक\nशाळा, महाविद्यालयं सुरु झाल्यास कसं असणार त्यांचं कामकाज\nकोरोनाच्या संकटात डॉक्टरांना प्रोत्साहन; ठाकरे सरकारने केली मानधनात वाढ\n१ जून नंतर लोकडाऊन वाढणार अमित शहा यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा\nसावरकरांच्या नावे एखादे विद्यापीठ असावे, केंद्र सरकारने एवढे तरी करावे – संजय…\nराज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसंभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nजळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन; शनिवारी…\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार; अजित पवारांचे…\n..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत;…\nमजुरांचा ‘मसीहा’ सोनू सूद मुंबईत फक्त साडे पाच…\nराज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..\nअक्षय कुमार धावला ज्युनिअर आर्टिस्टच्या मदतीला; १५००…\nसाऊथ इंडियन अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू\nविद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षा: मुख्यमंत्री ठाकरे कुलगुरु…\nशाळा, महाविद्यालयं सुरु झाल्यास कसं असणार त्यांचं कामकाज\nकोरोनाच्या संकटात डॉक्टरांना प्रोत्साहन; ठाकरे सरकारने केली…\n१ जून नंतर लोकडाऊन वाढणार अमित शहा यांची मुख्यमंत्र्यांशी…\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nनरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं…\nभाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown…\nकामगार कायद्यात बदल करणे ही कामगारांची चेष्टा\n‘बॉईज लॉकर रुम’ | मुलं घाणेरडी वागू नयेत म्हणून…\nकोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न…\n वैशाली हॉटेल झाले सुरु\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nतुमच्याकडे BSNL चं सिमकार्ड आहे फ्री मध्ये मिळतोय 5 GB डेटा\nस्थलांतरित कामगारांसाठी गीतकार गुलजार यांची भावनिक कविता\n‘दबंग’मधील व्हिलन ठरतोय रिअल लाईफमधील…\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=Rice", "date_download": "2020-05-29T20:09:17Z", "digest": "sha1:SMA2EROHQFPPSIG2IGMTBXB3CLR6UMPO", "length": 6547, "nlines": 83, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "Rice", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nभातशेतीला जोड मस्त्य उत्पादनाची\nखरीप हंगामात 94 टक्के क्षेत्रावर पेरणी\nपणन महासंघाला माहिती तंत्रज्ञानाद्वारे अधिक सक्षम करणे गरजेचे\nधानाच्या भरडाईसाठी शासनाकडून प्रती क्विंटल तीस रुपयांचा वाढीव दर\nधान खरेदी समस्या सोडविण्यासाठी दिवाळीपूर्वी मुंबईत बैठक\nधानाला पाचशे रुपये बोनस देणार\nशुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी\nधान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडून क्विंटलमागे पाचशे रूपयांचे अनुदान\nगोंदिया-भंडारा जिल्ह्यातील धान खरेदीची रक्कम तातडीने वितरित करणार\nकोरोना व्हायरसमुळे कापूस, बासमती आणि सोयाबीनच्या किंमतीत घसरण\nविदर्भातील धान खरेदीला 31 मे पर्यंत मुदतवाढ\nदेशातील ८० कोटी लोकांना होणार फायदा; मिळणार २ रुपयांनी गहू तर ३ रुपये किलो दराने तांदूळ\nअंत्योदय, 'प्राधान्य कुटुंब' लाभार्थ्यांना मिळणार तीन महिन्यांसाठी मोफत तांदूळ\nअतिरिक्त तांदुळापासून इथेनॉल निर्मितीस मंजुरी\nविदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा\nसन २०२०-२१ मध्ये कृषि उन्नती योजना - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिकांच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत\nराज्यातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या त्रिस्तरीय पत संरचनेवर कोविड-१९/ लॉकडाऊनचे होणारे दूरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत\nराज्यातील प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या (क्रॉपसॅप) अमांलबजावणीस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nराष्ट्रीय कृषि विकास योजना-रफ्तार योजनेंतर्गत सन 2019-20 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी वितरीत केलेल्या 146.67 कोटी निधीचे प्रकल्प निहाय वितरण करणेबाबत.\nकोवीड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019\nसन 2019 च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://parabsachin.blogspot.com/2017/02/", "date_download": "2020-05-29T20:27:38Z", "digest": "sha1:RRTYC4YCAEMHYJEGG3X5AZXWFDPXQJQM", "length": 8123, "nlines": 96, "source_domain": "parabsachin.blogspot.com", "title": "माझं आभाळ: 01/02/17 - 01/03/17", "raw_content": "\nमी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची. त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.\nगोव्यात लिहिताना एक गडबड नेहमी व्हायची. विषय समजावून सांगण्याच्या नादात मांडायची मूळ गोष्ट राहूनच जायची. ते मग शेवटच्या पॅरेग्राफमधे उरायचं. आता `गोवन वार्ता`साठी लिहितानाही तसंच होतंय. पण लिहायलाच हवं. गोव्यातल्या वाचकांशी एक वेगळं नातं बनलंय. फोन करून प्रतिसाद देण्याचा त्यांचा फारसा स्वभाव नाही, तरीही.\nउद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरपालिकेतल्या निवडणुकीसाठी भाजपशी असलेली युती तोडली. त्याविषयी महाराष्ट्राबाहेरच्या वाचकांशी कसं बोलता येईल, याचा प्रयत्न केलाय. देशाच्या पातळीवर महापालिका आणि युतीचं महत्त्व सापडतंय का ते पाहिलंय. फारसं जमलेलं नाही. पण हात अगदीच काही रिकामा राहणार नाही.\nयंदा जवळ असूनही साहित्य संमेलनाला गेलो नाही. जायला हवं होतं. निदान पुस्तकं विकत घ्यायला तरी. त्यातल्या त्यात साहित्य संमेलनाशी संबंध उरला तो एका लेखापुरता. ग्रंथालीचं रूची नावाचं मासिक आहे. प्रल्हाद जाधवांनी त्याचा मराठी भाषा विशेषांक संपादित केलाय. त्यात माझा छोटा लेख आहे, यास्मिन शेखांवरचा.\nयास्मिन शेखांचा हिरव्या रंगाचा `मराठी शब्दलेखनकोश` मी भरपूर वापरलाय. कितीतरी जणांना विकत घ्यायला लावलाय. आता त्याच्या विस्तारित आवृत्त्याही येऊन संपल्यात. मराठी भाषा विकास संस्थेची `मराठी लेखन मार्गदर्शिका`ही तशीच मोलाची. लिहिणाऱ्या हातांनी ही दोन्ही पुस्तकं नेहमी हाताशी ठेवावीत अशीच. आजवर लिहिताना या दोन पुस्तकांनी खूप आधार दिला. हा लेख त्यासाठीचीच कृतज्ञता आहे.\nकपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे\nआज रविवार ५ फेब्रुवारीच्या टाइम्स ऑफ इंडिया मधे मालिनी अय्यर यांचा लेख वाचला, व्हाय ब्रा पँटीज आर नॉट बॉम्ब्ज महाराष्ट्र टाइम्समधे स्पृहा जोशीने फेसबूकवर अपलोड केलेल्या बोल्ड फोटोची बातमी वाचली. म्हटलं लिहिलेला लेख ब्लॉगवर टाकण्याचं सत्कृत्य आज करायलाच हवं. एसएनडीटी युनिवर्सिटीतल्या मुलींसाठी ड्रेस कोडचा फतवा निघाला. त्यावर लिहिलेला लेख गेल्या रविवारी दिव्य मराठीच्या अघळपघळ कॉलमात छापून आला होता. त्याचा मथळा होता, संकुचितांची बोंबाबोंब.\nमी सचिन परब. I’m Sachin Parab. लिहिणं हाच आवडीचा छंद. खाज.वगैरे. Writing is my Passion and Profession. तोच पोटापाण्याचा धंदा. पत्रकार आहे. I’m a Journalist.\nगुढीपाडवा हे हिंदू नव वर्षं नाही\nकपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे\n प्रबोधनकार नेमकं काय सांगतात\nबहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही\nटिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण\nहे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना\nकपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.hebeipackaging.com/mr/industry-bags/", "date_download": "2020-05-29T20:40:56Z", "digest": "sha1:KAOUBDJ2MFPW53IUH2HAXMP3A7RPIWL3", "length": 4704, "nlines": 184, "source_domain": "www.hebeipackaging.com", "title": "उद्योग बॅग उत्पादक आणि पुरवठादार - चीन उद्योग बॅग फॅक्टरी", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमच्या उद्योग पिशव्या खालील वाण आधारित आहेत: बिग पिशव्या, प.पू. / PE विणलेल्या पिशव्या, पीई चित्रपट पिशव्या, पिशव्या, कागद पिशव्या, कापूस पिशव्या यार्ड, लॅमिनेशन जाळी पिशव्या. या पिशव्या मोठ्या प्रमाणावर रासायनिक, खनिज, खत, बी, खाद्य, धान्य, अन्न, भाज्या, बांधकाम, कचरा पुनर्वापर आणि इतर उद्योगांत वापरली जातात.\npp / pe विणलेल्या पिशव्या\nक्रमांक 199, वृत्तसंस्था सिन्हुआनुसार रोड, शिजीयाझुआंग, 050000, हेबेई, चीन\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/dry-in-the-breath-of-67-lakh-children/articleshow/62792401.cms", "date_download": "2020-05-29T21:08:43Z", "digest": "sha1:PC4CGUNHNDKUKCJIAN32R2YVGYSKUA7V", "length": 9942, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n६७ लाख मुलांच्या श्वासात धूळ\nराज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील धुळीकणांचे साम्राज्य वाढले असून, राज्यातील सुमारे ६७ लाख मुले हे धुळीकण श्वासावाटे घेतात. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर पडतो आहे, असा अहवाल जगप्रसिद्ध संस्था ग्रीनपीसने प्रकाशित केला आहे.\nराज्यातील महत्त्वाच्या शहरांमधील धुळीकणांचे साम्राज्य वाढले असून, राज्यातील सुमारे ६७ लाख मुले हे धुळीकण श्वासावाटे घेतात. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर पडतो आहे, असा अहवाल जगप्रसिद्ध संस्था ग्रीनपीसने प्रकाशित केला आहे. गेल्या आठवड्यात ग्रीनपीसने महाराष्ट्रा���ील वायू गुणवत्तेवरील अहवाल प्रकाशित केला. या अहवालात धुळीकणांच्या साम्राज्यावर भर देण्यात आला आहे. दुर्दैवाने या शहरांमध्ये नागपूरचासुद्धा समावेश झाला आहे.\nग्रीनपीस इंडियातर्फे २०१५ आणि २०१६ या दोन वर्षांतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास करण्यात आला. या अहवालानुसार पीएम १०चे (पार्टकुलेट मॅटर) प्रमाण बरेच वाढले आहे. या घटकाची देशातील २८० शहरांमधील सरासरीचा या अभ्यास करण्यात आला. ग्रीनपीसचे वरिष्ठ प्रचारक सुनील दहिया यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेल्या या अहवालानुसार राज्यात २४ शहरांमध्ये ही सुविधाच उपलब्ध नाही. येथील लोकसंख्या ही सुमारे २६ लाख इतकी आहे. या अहवालात असे नमूद केले आहे की, पाच वर्षे वयोगटातील सुमारे ४७ लाख मुले ज्या परिसरात राहतात, तेथील हवेतील पीएम १०चे प्रमाण हे सरकारी मानकांपेक्षा अधिक आहे. तसेच देशातील उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यांधील मुलांवर वायुप्रदूषणाचा खूपच वाईट परिणाम झाला आहे. दहिया यांच्या मते, 'एखाद्या जिल्ह्यात वास्तव्य करणाऱ्या केवळ १६ टक्के रहिवाशांच्या वायू गुणवत्तेचा 'रिअल टाईम डेटा' उपलब्ध आहे. यावरून आपण वायू प्रदूषणाबाबत किती गंभीर आहोत हे दिसून येते.'\nशहराच्या आसपास सुरू असलेले खाणकाम\nबांधकामामुळे निर्माण होणारी धूळ\nग्रीनपीसच्या अहवालात राज्यातील एकूण २४ शहरांचा उल्लेख करण्यात आला आहे. या शहरातील धुळीकणांचे साम्राज्य वाढले असल्याचे मत या अहवालात नमूद करण्यात आले आहे. यात विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला या शहरांचा समावेश आहे. राज्यातील लोटे परशुराम येथील हवेची गुणवत्ता सगळ्यात जास्त घसरल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nविदर्भात टोळधाड; संत्रा, मोसंबी, भाजीपाला केला फस्त...\nमंडळ नको, विदर्भ द्या\nविदर्भात उष्णतेचा कहर सुरुच, २ दिवस ऑरेंज अलर्ट...\nवादळी पावसानंतर विदर्भात उष्णतेची लाट; अकोला जगात चौथे ...\nमुंढेंची चौकशी करून कारवाई करा...\nअकोला: बाघ फाट्याजवळ भीषण अपघात, ४ वारकऱ्यांचा मृत्यूमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धाव���ी ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/hemophilia", "date_download": "2020-05-29T20:03:48Z", "digest": "sha1:GIMJIOWF5XT7DJ6EGUBQ6X6RFXYFV3IK", "length": 2900, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Hemophilia Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nहिमोफिलियाविषयी जागृती आणि उपचार केंद्रे वाढण्याची गरज\n१७ एप्रिल हा जागतिक हिमोफिलीया दिन म्हणून पाळला जातो. या आजारामध्ये सतत आणि अचानक रक्तस्त्राव होतो. हा अनुवांशिक आजार असून, आता त्यावर मोठ्या प्रमाणाव ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/sensex-today-live-23-september-2019-sensex-and-nifty-opens-with-record-gains/articleshow/71253123.cms", "date_download": "2020-05-29T21:18:44Z", "digest": "sha1:XDWS6WGVEND33LKD2E6EQZ4F2UQOS3SW", "length": 9113, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकॉर्पोरेट टॅक्स इफेक्ट: निर्देशांक आजही वधारलेला\nशेअर बाजाराचा शुक्रवारचा मूड आज सोमवारीही कायम आहे. शुक्रवारी केंद्र सरकारने केलेल्या कॉर्पोरेट टॅक्स कपातीच्या घोषणेनंतर वधारलेला शेअर बाजार आज सोमवारी सकाळी खुला झाला तेव्हाही निर्देशांक ११११.२१ अंकांनी वाढलेला होता. शेअर बाजाराचा निर्देशांक ३९,१२५.८३ तर निफ्टी २६८ अंकांनी वाढून ११,५४२.७० होता.\nशेअर बाजाराचा शुक्रवारचा मूड आज सोमवारीही कायम आहे. शुक्रवारी केंद्र सरकारने केलेल्या कॉर्पोरेट टॅक्स कपातीच्या घोषणेनंतर वधारलेला शेअर बाजार आज सोमवारी सकाळी खुला झाला तेव्हाही निर्देशांक ११११.२१ अंकांनी वाढलेला होता. शेअर बाजाराचा निर्देशांक ३९,१२५.८३ तर निफ्टी २६८ अंकांनी वाढून ११,५४२.७० होता.\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी कॉर्पोरेट कर कपात जाहीर केली. सरकारचा चालू आर्थिक वर्षाचा १.४५ लाख कोटी रुपयांचा महसूल त्यामुळे बुडणार आहे. पण या निर्णयामुळे बाजारात थोडी धुगधुगी आली आहे. त्याचा परिणाम आजही दिसून येत आहे.\nआयटीसी, एल अँड टी, इंडसइंड बँक, एशियन पेंट्स आणि एम अँड एमच्या शेअर्सचे दर ५ ते ७ टक्क्यांनी वाढले आहेत. या कॉर्पोरेट टॅक्स कपातीकडे परदेशी गुंतवणूकदार कशाप्रकारे पाहतात, याकडे अभ्यासकांचे लक्ष आहे. सध्याच्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट टॅक्स ३० टक्क्यांहून घटवून २२ टक्के करण्यात आला आहे, तर १ ऑक्टोबर २०१९ नंतर सुरू होणाऱ्या नव्या कंपन्यांसाठी हा दर २५ टक्क्यांवरून घटवून १५ टक्के करण्यात आला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोनं झालं स्वस्त ; सलग तिसऱ्या सत्रात सोने दरात घसरण...\n ४.७५ कोटी भारतीयांची माहिती विकली\nदेशात महामंदी अटळ; अर्थव्यवस्था ५ % आक्रसणार...\nकरोना संकटात मोठा दिलासा; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ४७ ...\nवर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना मिळणार ७५ हजार रुपये\n‘वित्तीय तुटीच्या उद्दिष्टात तूर्तास बदल नाही’महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविजय मल्ल्याला मोठा झटका\nएअर इंडियाकडून प्रवाशांसाठी मोठी घोषणा\nRBI च्या महत्वाच्या घोषणा\nतर करोनाचा धोका आणखी वाढेल; IMFने दिला इशारा\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-govt-formation-congress-and-ncp-meeting-in-mumbai-and-delhi-discussion-on-support-to-shiv-sena/articleshow/72001761.cms", "date_download": "2020-05-29T20:14:22Z", "digest": "sha1:UDDNZ47JII75CPQ6LQGJVDVRCMCG2265", "length": 13085, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Congress and NCP Meeting: शिवसेनेला पाठिंबा द्यायचा का\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिवसेनेला पाठिंबा द्यायचा का\nशिवसेनेला पाठिंबा देण्यावरून आम्ही कुठलीही अट घातलेली नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. पण शिवसेनेच्या पाठिंब्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून निर्णय घेणार असल्याचं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची मुंबईत वाय. बी. सेंटरमध्ये बैठक सुरू झालीय. दुसरीकडे दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत.\nमुंबईः शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून आम्ही कुठलीही अट घातलेली नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. पण शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मिळून निर्णय घेणार असल्याचं शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची मुंबईत वाय. बी. सेंटरमध्ये बैठक सुरू झालीय. तर दुसरीकडे दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करत आहेत. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही, यावर काँग्रेसचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठीकत मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल हे उपस्थित आहेत.\nआमचा कुठलाही निर्णय झालेला नाहीः प्रफुल्ल पटेल\nनिवडणुकीत महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. यामुळे जो काही निर्णय होईल तो काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मिळून घेतील. पण सत्तास्थापनेवरून आणि मुख्यमंत्रीपदावरून माध्यमांमध्ये ज्या चर्चा सुरू आहेत. त्यात तथ्य नाही. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही पक्षाने कोणासोबत जावं हे एवढं सहज आणि सोपं राहिलेलं नाही. यामुळे शिवसेनेच्या पाठिंब्याबाबत बैठकीनंतर निर्णय घेऊ. सध्या आमचा कुठलाही निर्णय झालेला नाही, असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय.\nअरविंद सावंत यांची राजीनाम्याची घोषणा\nबैठकीनंतर निर्णय घेऊः मल्लिकार्जुन खर्गे\nनिवडणुकीच्या निकालातून जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिलाय. पण आता उद्भवलेल्या राजकीय परिस्थितीवर आम्ही चर्चा करू. चर्चेनंतर निर्णय घेऊ, असं काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी स्पष्ट केलंय. सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीपूर्वी खर्गे बोलत होते.\nमोदी प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून सत्तेस नकार\nभाजपच्या अहंकारामुळेच जनादेशाचा अपमान: राऊत\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nभाजपच्या अहंकाराने जनादेशाचा अपमान: संजय राऊतमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिने���ॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/western-railway-canceled-50-fairs/articleshow/62938975.cms", "date_download": "2020-05-29T20:47:14Z", "digest": "sha1:P4O5HIJO767JY5M3FCIDAUP55XE2NOTO", "length": 9231, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपश्चिम रेल्वेच्या ५० फेऱ्या रद्द\nपश्चिम रेल्वेवर गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळेस केबल जळाल्याने सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला. परिणामी अंधेरी ते बोरिवली व विरार दरम्यान धिम्या आणि जलद अशा दोन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत झाली. सायंकाळी ५.१० वाजता झालेला बिघाड रात्री ९.१५च्या सुमारास दुरुस्त झाल्यानंतर..\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nपश्चिम रेल्वेवर गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळेस केबल जळाल्याने सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाला. परिणामी अंधेरी ते बोरिवली व विरार दरम्यान धिम्या आणि जलद अशा दोन्ही मार्गांवरील लोकल सेवा विस्कळीत झाली. सायंकाळी ५.१० वाजता झालेला बिघाड रात्री ९.१५च्या सुमारास दुरुस्त झाल्यानंतर वाहतूक हळूहळू मार्गी लागली. तोवर ५० फेऱ्या रद्द झाल्या आणि १२० फेऱ्या उशिराने चालल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.\nअंधेरी स्थानकात केबल जळाल्याने सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानंतर लोकल सेवेचा वेग मुंगीएवढा झाला. लोकलचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळीत झाले. ही गर्दीची वेळ असल्याने स्थानकांवर प्रवासी मोठ्या संख्येने जमत गेले. घरी परतण्यासाठी लोकल उपलब्ध नसल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागले. लोकलचा वेग मंदावल्याने लोकल एकामागोमाग उभ्या राहिल्या. त्यामुळे अप आणि डाऊन धिम्या आणि जलद मार्गावरील सेवांवर परिणाम झाला. पश्चिम रेल्वेने या कालावधीत लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत असल्याचा दावा केला तरीही प्रत्यक्षात लोकल त्याहून जास्त उशिराने चालत होत्या.\nहार्बर मार्गाशी जोडलेली केबल जळाल्याने लोकलसेवा विस्कळीत झाल्या. केबलला आग लागण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सुका कचरा जळाल्याने वा एखाद्या गर्दुल्ल्यामुळे ही आग ���ागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सिग्नल व्यवस्था कुचकामी ठरल्याने मोटरमन अतिशय सावधपणे लोकल चालवत होते. देखभाल-दुरुस्ती अभावामुळे केबलमध्ये बिघाड झाल्याचा आरोप केला जात आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nमुंबईतून थंडीचा काढता पायमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nपुण्यात २४ तासांत करोनाने ११ जणांचा मृत्यू\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95/5", "date_download": "2020-05-29T21:28:25Z", "digest": "sha1:GPAEAJRQJRJDSQME55YVRBSDESMZNVIA", "length": 27117, "nlines": 316, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "गणेश नाईक: Latest गणेश नाईक News & Updates,गणेश नाईक Photos & Images, गणेश नाईक Videos | Maharashtra Times - Page 5", "raw_content": "\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्य...\nवरावरा राव यांची तब्येत बिघडली; तळोजा जेलम...\nमोठी बातमी: राज्यात आज विक्रमी ८३८१ रुग्ण ...\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धो...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव हो...\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्य...\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिल...\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकार...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पु...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणू...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्य...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात;...\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळे निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणा...\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, ज...\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभज...\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांद...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त...\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्...\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची...\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अ...\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डा...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\nविधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती असली तरी नवी मुंबईत मात्र शिवसेना आणि भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये विरोधाची असलेली ठिणगी अद्याप ...\nऐरोली, बेलापूरमध्ये भाजपला खात्री\nकमी मतदानामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयाची आशा मनोज जालनावाला, नवी मुंबई विधानसभा निवडणुकीच्या निकालाची धाकधूक उमेदवारांसह त्यांच्या ...\nबेलाप���र मंदा म्हात्रे - भाजप अशोक गावडे -\nबेलापूर मंदा म्हात्रे - भाजप अशोक गावडे - राष्ट्रवादी काँग्रेस गजानन काळे - मनसे २०१४ : ४९...\nराष्ट्रवादी, मनसेचे बूथच नव्हते\nऐरोली-बेलापूरमनोज जालनावलाबेलापूर व ऐरोली विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी सकाळ व दुपारच्या सत्रात मतदारांमध्ये निरुत्साहच दिसून आला...\nभुजबळ, अमिताभ, अनुपम खेर मतदानापासून वंचित\nराज्यात आज सर्वसामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला. बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेटपटूंनीही मतदान केलं. मात्र अनेक कलाकारांनी मतदान केलंच नाही. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला नाही. याशिवाय महानायक अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि अभिनेत्री कंगना रनौट मतदान केलं नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.\nतुरळक हिंसा, पावसाच्या व्यत्ययामुळे मतदानाचा टक्का घसरला\nगेल्या चार आठवड्यांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा आणि राजकारण्यांकडून एकमेकांवर झडलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीनंतर आज मुंबईसह महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान पार पडले. २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांमध्ये मतदानाचा फारसा उत्साह दिसला नाही. त्यातच राज्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्याने त्याचाही मतदानावर परिणाम झाला. त्यामुळे यंदा मतदानाचा टक्का घसरल्याचं दिसून येतं. राज्यात सहावाजेपर्यंत ६०.४६ टक्के मतदान झालं.\nLive: महाराष्ट्रात ६०.४६ टक्के मतदान\nराज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठीच्या, तसेच सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. विविध पक्षांच्या दिग्गज उमेदवारांचे भविष्य आज ईव्हीएममध्ये बंद होत आहे. विधानसभा २०१९ च्या निवडणुकीत पक्षांतरासह अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्याने अनेक दिग्गज उमेदवारांसाठी आजची निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे.\nराज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघडल्या; काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केल्या ६५ तक्रारी\nराज्यभरात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाल्यानंतर अनेक ठिकाणी ईव्हीएम बिघाडाच्या तक्रारींच्या नोंदी झाल्या आहेत. या परिस्थितीमुळे मतदानाचा खोळंबा झाला, तर अनेक ठिकाणी मतदान उशिराने सुरू झाले. अजूनही अशा प्रकारच्या तक्रारी येत असून या स्थितीची गंभीर दखल घेत काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम बिघाडाच्या एकूण ६५ लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत.\nविधानसभा निवडणूक: गणेश नाईक यांचा 'हा' विक्रम कुणी तोडू शकेल का\nसन १९६२ सालापासून आतापर्यंत झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मते मिळवण्याचा विक्रम भारतीय जनता पक्षात डेरेदाखल झालेले नवी मुंबईतील दिग्गज नेते गणेश नाईक यांच्या नावावार आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण १२ विधानसभा निवडणुकांमध्ये एकूण ३३९६ उमेदवार आमदार बनले. मात्र, गणेश नाईक यांचे मताधिक्य अजूनही कुणी तोडू शकलेले नाही. इतकेच नाही, तर त्यांनी प्रस्थापित केलेला विक्रम तोडणेही अशक्य असल्याचे बोलले जात आहे.\nप्रचाराच्या तोफा थंडावल्या, आता मोर्चेबांधणी सुरू\nभाजपचे राष्ट्रीय अमित शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या शक्तिप्रदर्शनाने आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या. भर पावसात रोड शो, रॅली आणि सभांच्या माध्यमातून सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा डागत प्रचाराचा शेवटचा दिवस गाजवला.\nबेलापूरमनोज जालनावाला, नवी मुंबई विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे बेलापूरमधून विद्यमान आमदार मंदा म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नगरसेवक अशोक ...\nऐरोलीराष्ट्रवादीची भिस्त माथाडी कामगारांवरमनोज जालनावालानवी मुंबई : ऐरोली विधानसभा मतदारसंघात ११ उमेदवार नशीब आजमावत आहेत...\nऐरोली मतदारसंघात गणेश नाईक यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांचा रोड शोम टा...\nमाथाडी संघटना फुटीच्या वाटेवर\nआव्हाडांपुढे आव्हान उभे करण्यात अपयश\nठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचा मजबूत गड म्हणून ओळखला जाणाऱ्या कळवा-मुंब्रा मतदारसंघात गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये जितेंद्र आव्हाड ...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची आज खारघरमध्ये सभा\nनवी मुंबईपंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी सायंकाळी खारघर सेक्टर-२९मधील सेंट्रल पार्कलगतच्या मैदानात सभा घेणार आहेत...\nपंतप्रधान मोदी आज खारघरमध्ये\nमहाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनिमि��्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पनवेल डोंबिवली, पेण, ऐरोली, बेलापूर मतदारसंघांतील उमेदवारांसाठी आज, बुधवारी ...\nशेवटच्या टप्प्यात प्रचारसभांचा धडाका\n‘मिरा-भाईंदरला स्मार्ट शहर बनविण्यास कटिबद्ध’\nराज्यात विरोधी पक्षनेतेपदासाठी चुरस\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महाआघाडीला टोलाम टा...\nमला जगू द्या, त्रास दिल्यास जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nराज्यात आज विक्रमी ८३८१ रुग्ण करोनामुक्त; ११६ जण दगावले\nरत्नागिरीतील गावात थरार; मानवी साखळी करून बिबट्याला पकडले\nवरावरा राव यांची तब्येत बिघडली; तळोजा जेलमधून 'जेजे'त हलवले\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास शिक्षा ठोठावणार\nपुण्यात २४ तासांत करोनाने ११ जणांचा मृत्यू\nऔरंगाबादः ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनाचं मुंबई, ठाणे, पुणे कनेक्शन; नगरमध्ये रुग्ण वाढले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/achhi-baat-story/", "date_download": "2020-05-29T18:52:15Z", "digest": "sha1:LS3NXXPBVOROMQFFVAL33IAHB6H4G3UP", "length": 11209, "nlines": 74, "source_domain": "www.marathigold.com", "title": "कथा : जर एखादा आपली निंदा करत असेल तर काळजी न करता, आपण आपले काम…", "raw_content": "\n30 मे 2020 राशी भविष्य: आज या 3 राशींवर प्रसन्न होत आहेत शनिदेव, पैश्यां ची घेऊ नका जोखीम\n30 मे रोजी सकाळी सोन्या सारखे झळाळणार या राशी चे नशीब मिळणार शुभ संकेत\n29 मे 2020 राशी भविष्य: आज 6 राशींच्या कामात येणार अडचणी बाकीच्या राशीसाठी राहील असा दिवस\nया 5 मुलींना मिळतो धनवान पती, घरी बसून करतात मौज\nसात जन्मात देखील कधी नाही मिळाले एवढे धन जेवढे आता मिळणार आहे या 3 राशींना\n28 मे 2020 राशीभविष्य: आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ राहील बिजनेस वाढवण्याच्या मिळतील संधी\nमहादेवाच्या कृपेने 4 राशींचा सुरु होणार शुभ काळ, 28 मे रोजी मिळणार चांगली बातमी…\nया 5 राशींना मिळणार दोन मोठ्या खुशखबर, होणार…\n27 मे 2020 राशीभविष्य: बुधवार या 3 राशींच्या लोकांसाठी चांगला राहणार, पैश्यांची कामे होणार\nकिचन मध्ये लावा अश्या प्रकार चे चित्र कधी नाही होणार धन-धान्याची कमतरता\nकथा : जर एखादा आपली निंदा करत असेल तर काळजी न करता, आपण आपले काम…\nV Amit January 29, 2020\tकरमणूक Comments Off on कथा : जर एखादा आपली निंदा करत असेल तर काळजी न करता, आपण आपले काम… 84 Views\nएका लोककथेच्या अनुसार जुन्या काळात एक प्रसिद्ध गुरु होते. ज्यांचा एक शिष्य होता. गुरु शिष्य एका गावातून दुसऱ्या गावात भ्रमण करत असत. गुरु गावातील लोकांना प्रवचन देत आणि त्यांची समस्या दूर करण्यासाठी उपाय सांगत होते. त्यामुळे ते जेथेही जात होते तेथे त्यांना खूप मान-सन्मान मिळत होता.एकदा ते आपल्या शिष्याच्या सोबत एक अश्या गावात पोहचले, जेथे ते पहिले कधीही गेले नव्हते. गुरु आणि शिष्य यांनी गावात आश्रम बनवला. काही दिवसात गुरु त्या परिसरात देखील प्रसिद्ध झाले. त्यांच्या प्रवचनास ऐकण्यासाठी आणि दर्शनासाठी दूरदूरचे लोक येऊ लागले.\nगुरूच्या भक्तांच्या संख्येत सतत वाढ होत होती, हे पाहून त्याच गावातील एक स्थानिक संत चिंतीत झाला. त्याला वाटायला लागले कि या गुरु मुळे माझे भक्त कमी होतील. माझे जीवन कसे चालेल संत गुरु बद्दल वाईट गोष्टी पसरवू लागला. तो लोकांच्या समोर गुरुची निंदा करू लागला. एक दिवस गुरूच्या शिष्याला याबद्दल समजलं तेव्हा त्याला भरपूर क्रोध आला.क्रोधीत शिष्य लगेच आपल्या गुरु जवळ गेला आणि त्याने सगळं आपल्या गुरूला सांगितलं. गुरु ने शिष्याचे सगळं म्हणणं ऐकलं आणि म्हणाले त्याच्याकडे दुर्लक्ष कर. जर आपण देखील त्याच्या सोबत वादविवाद करण्यास सुरुवात केली तर यामुळे या सगळ्या गोष्टी पसरणे बंद होणार नाहीत. त्यामुळे त्याच्या गोष्टींकडे लक्ष नाही दिले पाहिजे.\nगुरु ने पाहिलं कि एवढं समजावल्या नंतर देखील शिष्याचा क्रोध शांत नाही झाला आहे. तेव्हा गुरु म्हणाले जेव्हा जंगलातील हत्ती एखाद्या गावात येतो तेव्हा त्यास पासून सगळे कुत्रे भुंकतात, पण हत्तीवर याचा कोणताही परिणाम होत नाही. हत्ती आपल्या मस्तीत पुढे जात राहतो. कुत्रे भुंकून थकतात आणि पुन्हा आपल्या हद्दीत जातात. आपल्याला देखील आपली निंदा करणाऱ्या लोकांसोबत असंच वागले पाहिजे. आपण फक्त आपले काम इमानदारी ने केले पाहिजे आणि सत्याच्या मार्गावर पुढे गेलं पाहिजे. चांगली काम दुसऱ्याचे तोंड बंद करू शकतात.\nPrevious 99 टक्के लोकांना माहीत नाही थंडी मध्ये लिंबू पाणी प्यावे किंवा नाही, आवश्य जाणून घ्या\nNext मनीप्लांट या 3 जागी लावणे असते सगळ्यात शुभ, घरा मध्ये होते बरकत च बरकत\nसलमान खान सोबत ‘रेडी’ चित्रपटा काम केलेल्या अभिनेत्याने अवघ्या 27 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप\nरामानंद सागर यांच्या श्रीकृष्णा मध्ये रुक्मणीचा रोल करून फेमस झालेली ऐक्ट्रेस आता काय करते\nबॉलीवूड पासून ते टीव्ही पर्यंत सगळीकडे राज्य करते, या जुन्या फोटोला पहा आणि सांगा या प्रसिद्ध सेलेब्रेटीचे नाव…\n30 मे 2020 राशी भविष्य: आज या 3 राशींवर प्रसन्न होत आहेत शनिदेव, पैश्यां ची घेऊ नका जोखीम\n30 मे रोजी सकाळी सोन्या सारखे झळाळणार या राशी चे नशीब मिळणार शुभ संकेत\n29 मे 2020 राशी भविष्य: आज 6 राशींच्या कामात येणार अडचणी बाकीच्या राशीसाठी राहील असा दिवस\nया 5 मुलींना मिळतो धनवान पती, घरी बसून करतात मौज\nसात जन्मात देखील कधी नाही मिळाले एवढे धन जेवढे आता मिळणार आहे या 3 राशींना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mouse/computer+mouse-price-list.html", "date_download": "2020-05-29T20:02:39Z", "digest": "sha1:QMDK6RUE4X5P4SBA73P4EQPWHLZRD4WR", "length": 12104, "nlines": 256, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "कॉम्पुटर मौसे किंमत India मध्ये 30 May 2020 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nकॉम्पुटर मौसे India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nकॉम्पुटर मौसे दर India मध्ये 30 May 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 11 एकूण कॉम्पुटर मौसे समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन डेल म्स१११ उब 3 बटण ऑप्टिकल मौसे आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Naaptol, Amazon, Snapdeal, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी कॉम्पुटर मौसे\nकिंमत कॉम्पुटर मौसे आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन डेल म्स१११ उब 3 बटण ऑप्टिकल मौसे Rs. 4,880 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.475 येथे आपल्याला झेब्रॉनिकस ऑप्टिकल उब मौसे कँडी रेड उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:.. लॉगीतेचं कॉम्पुटर Mouse Price List, झेब्रॉनिकस कॉम्पु��र Mouse Price List, फ्रँतेच कॉम्पुटर Mouse Price List, Quantum कॉम्पुटर Mouse Price List, मायक्रोसॉफ्ट कॉम्पुटर Mouse Price List\nकॉम्पुटर मौसे India 2020मध्ये दर सूची\nडेल म्स१११ उब 3 बटण ऑप्टिक� Rs. 4880\nमायक्रोसॉफ्ट एक्सप्लोरे Rs. 1900\nरेझर अभयासुस मौसे Rs. 2471\nजेनीस वर्ल्ड फर्स्ट रिंग � Rs. 2623\nतापू ५ग वायरलेस 3 की मौसे १� Rs. 1179\nतापू ५ग वायरलेस मिड लेवल 3 � Rs. 910\nझेब्रॉनिकस ऑप्टिकल उब मौ� Rs. 475\nदर्शवत आहे 11 उत्पादने\nबेलॉव रस 3 500\nडेल म्स१११ उब 3 बटण ऑप्टिकल मौसे\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nमायक्रोसॉफ्ट एक्सप्लोरे तौच मौसे विन 7 White कॉ उब पोर्ट\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nजेनीस वर्ल्ड फर्स्ट रिंग सत्याला थंब कंट्रोलर\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nतापू ५ग वायरलेस 3 की मौसे १०९०प\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nतापू ५ग वायरलेस मिड लेवल 3 की ऑप्टिकल मौसे रेड\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nझेब्रॉनिकस ऑप्टिकल उब मौसे कँडी रेड\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nतापू 2 ४ग वायरलेस एन्ट्री लेवल 3 की ऑप्टिकल मौसे रेड\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nझेब्रॉनिकस ऑप्टिकल उब मौसे कँडी ब्लू\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nझेब्रॉनिकस ऑप्टिकल उब मौसे कँडी येल्लोव\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\nमायक्रोसॉफ्ट ल२ संकल्पत तौच मौसे ब्लूटूथ स्तोम ग्राय ६प्ल 00005\n- ट्रॅकिंग मेथोड Optical\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/scanners/avision+scanners-price-list.html", "date_download": "2020-05-29T20:23:59Z", "digest": "sha1:WJQDM7ZQDVSN3OT6GPF6PB3UY5CLC6HF", "length": 9752, "nlines": 189, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "अविसिओन श्चान्नेर्स किंमत India मध्ये 30 May 2020 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nअविसिओन श्चान्नेर्स India 2020मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nअविसिओन श्चान्नेर्स दर India मध्ये 30 May 2020 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 5 एकूण अविसिओन श्चान्नेर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन अविसिओन मोबाइलला स्कॅनर पूरपले मी���ांद्२ आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Naaptol, Flipkart, Snapdeal, Amazon, Homeshop18 सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी अविसिओन श्चान्नेर्स\nकिंमत अविसिओन श्चान्नेर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन अविसिओन फबी५००० स्कॅनर Rs. 33,583 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.5,640 येथे आपल्याला अविसिओन मोबाइलला स्कॅनर पूरपले मीवांद्२ उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nअविसिओन श्चान्नेर्स India 2020मध्ये दर सूची\nअविसिओन पोर्टब्ले व्हरसा Rs. 18319\nअविसिओन कॉम्पॅक्ट स्कॅनर Rs. 9872\nअविसिओन फबी५००० स्कॅनर Rs. 33583\nअविसिओन मोबाइलला स्कॅनर � Rs. 5640\nअविसिओन हंडया डोकमेण्ट स� Rs. 6775\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nअविसिओन पोर्टब्ले व्हरसातील डोकमेण्ट स्कॅनर स्वा५०फ\nअविसिओन कॉम्पॅक्ट स्कॅनर अव६ प्लस\n- उब सपोर्ट USB 2.0\n- डफ सपोर्ट Yes\nअविसिओन मोबाइलला स्कॅनर पूरपले मीवांद्२\nअविसिओन हंडया डोकमेण्ट स्कॅनर रेड मीवांद्२ प्रो\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://manmarziyaan.in/have-an-alcohol-but-sensibly/", "date_download": "2020-05-29T20:27:22Z", "digest": "sha1:HBBQGYZQNYHV7A2JBUHTITU34FTOM2OH", "length": 10885, "nlines": 92, "source_domain": "manmarziyaan.in", "title": "दारू प्या, जरूर प्या! पण…", "raw_content": "\nदारू प्या, जरूर प्या\nआताशा कुठे मद्यप्रेमिंचा जीव बाटलीत पडला …\nकोरोनाशी संघर्ष आता अधिक धैर्यशील झाला…\nमद्यप्रेमिंना आजपासून मोकळीक मिळणार… अर्थव्यवस्था मजबूत होणार…\nक्यों, सारी दुनिया खुश हो गई ना…\nमहामारीच्या संकटात आर्थिक महामारीला योग्य पर्याय सापडला. शिवाय राज ठाकरे यांनी पत्राद्वारे मांडलेले विचारही तथ्यांसहित पटणारे आहेत.\nत्यामुळे अर्थव्यवस्थेला आणि तोंडांची नि डोक्याची तरारी प्रफुल्लित करायला सकाळीच मद्यप्रेमी दुकानात गेले, पहिला दिवस म्हणून रांगा लावल्या, त्यांचे स्वागत झाले, मद्यविक्री करणाऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओस���डून वाहत राहिला, एकंदरीत सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळणाऱ्या बातम्या पसरल्या, सोशल मीडियावर दुजोरा मिळाला, मिम्सचे वारे मद्यपिंची बाजू मांडून हवा करू लागले. पण काही तथ्य पडद्याआड राहिली…\nदारू विक्रीची दुकाने कायद्याने सुरू झाली याचा अर्थ या आधी हातभट्टीचे काम थांबले होते किंवा इतर प्रकारातील बेकायदेशीर दारू विकली नाही, असा आहे का असेल तर दिवसाआड दारूचे ट्रक सापडल्याच्या बातम्या का येत होत्या असेल तर दिवसाआड दारूचे ट्रक सापडल्याच्या बातम्या का येत होत्या\nदारू कायदेशीर पद्धतीने बंद होती, ती सुरू करणे एका अर्थी सकारात्मक असले तरी त्याचे दुष्परिणाम न होऊ देणे मद्यपिंच्या हातात आहे.\nपाश्चात्य देशांत ‘सेंसिबल ड्रिंकिंग’ ही संकल्पना प्रचलित आहे. अर्थात, घर आणि आयुष्याचा गाडा सांभाळून कोणालाही हानी होणार नाही इतके समजूतदारपणे प्या\nपण एखाद्याला पिल्याशिवाय होतच नसेल म्हणजेच तो प्रोपर व्यसनी मद्यपी असेल तर तो दुसऱ्या दिवशी पिऊन येणार. अशावेळी त्याल रांगेत दोन पायावर उभं राहता येणार का त्या ठिकाणी थोडा धक्का लागण्याचा उशीर अरेरावी आणि शारीरिक हाणामारी होणार नाही कशावरून\nकाहीजणांचा खर्च असेल स्वतःवर ताबा, तरी सोशल डिस्टंसिंग पाळले जाणार का\nदारू पिऊन घरी जाणारे किंवा घरी आणून दारू पिणारी लोकं त्यांचे फ्रस्ट्रेशन घरी काढणार नाही कशावरून\nदारू पिणे म्हणजे काहीअंशी भावनांवर, शरीरावर आणि मनावर ताबा नसणे, त्यामुळे अनेक भांडण, तंटे, वाद आणि नव्या विकृतींना आमंत्रण मिळेल. त्यामुळे क्वारंटाईनच्या काळात कुटुंबात सुख शांती कायम ठेवण्यात दारूने फूट पडणार नाही का\nतुम्हाला माहिती आहे, समाजात काहीजण कुणालाही हानी न होता, मद्य प्राशन करू शकतात. शिवाय, कमी प्रमाणात दारू पिल्यास आरोग्यावर त्याचा दूरगामी परिणाम तुलनेने कमी होतो, मृत्यूची संभाव्यता कमी होते, कमी पिल्यास कामावरही लक्ष लागते, कमी पिल्यास इतर रोग उद्भवत नाही, परंतु कितीही कमी मद्यप्राशन केले तरी पिल्याने उत्पादक शक्ती कमी होते, परिसर सिल असल्यामुळे अपघात टळतात, परंतु या काळात पिऊन राजा बनल्यास पोलिस यंत्रणा आणि तुरुंगाची हवा आजही खावीच लागेल, आता सध्या घरातच असल्यामुळे तुमचं दारूचं व्यसन पाहून घरातील व्यक्तींवर आणि लहान मुलांवर चुकीचे परिणाम होतील.\nकाहीजण त्यांचा त्रागा काढण्यासाठी मद्याचा वापर करतात. व्यसनी मद्यपी वाढून गृहस्वास्थ्य बिघडायला नको ही अपेक्षा आहे. कारण दारू ही देशाचे आर्थिक स्वास्थ्य मजबूत करेल पण गृहस्वास्थ्य उन्मळून पडेल. रागाला जाऊन घटस्फोट, जाळपोळ, अत्याचार, डोक्यात सनक गेली तर हवं ते करणे, या अशा वृत्तींचा सामना करावा लागेल.\nशिवाय तत्कालीन आनंद, पार्टी आणि ताण घालवण्यासाठी तेवढ्यापुरती पिली तर आत्मनियंत्रित दारू सगळ्यांसाठी फायदेशीर असेल.\nदारुविक्रीच्या विरोधात नाही, परंतु काही प्रमाणात विक्री सुरू करावी. दुकानासमोर गर्दी टाळण्यापेक्षा आणि लोकांनी रस्त्यावर येण्यापेक्षा दारू विक्री घरपोच सेवेच्या माध्यमातून पुरवणे फायदेशीर ठरेल, असे वाटते.\nमद्यप्रेमिंनो, दारू घ्यायला पैसा आपल्याच खिशातून जाणार आहे, त्यामुळे त्यातून योग्य तेवढाच फायदा घ्या. अधिक चाखायला जाल तिथे माती हाती येईल, तुमच्याही आणि सरकारच्याही\nजरूर प्या, पण सेंसिबली\nPosted in: Happening City, Marathi City, Short City Filed under: Alcohol shops are open, Beer shop decision, Beer shops are Legally open, Corona, अर्थव्यवस्थेला हातभार, कोरोनाच्या काळात मद्यविक्री हा पर्याय, दारू विक्रीने दिलासा, दारूविक्री सुरू, दारूविक्रीने अर्थव्यवस्थेला गती, मद्यपिंना आनंद\n← थप्पड; घरेलु विचारसरणीला\nजाहिरातीतल्या निळ्या रक्ताची गोष्ट\nपुरुषही बोलतात मासिक पाळीबद्दल… \nSagar Kulkarni on समाजात अडकलेली मासिक पाळी\nKiran on पुरुषही बोलतात मासिक पाळीबद्दल… \nPrathamesh Patne on हे सत्य तुम्हाला पचेल का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2020/04/01/", "date_download": "2020-05-29T20:41:08Z", "digest": "sha1:ENBP2WWWY3ND54LT3KNETACKIAKZZYM6", "length": 42350, "nlines": 396, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "01 / 04 / 2020 | RayHaber | raillynews", "raw_content": "\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[23 / 05 / 2020] सुट्टीवर महामार्ग व पूल विनामूल्य आहेत का\n[23 / 05 / 2020] मेजवानी दरम्यान महामार्गावर कठोर तपासणी लागू केली जाईल\tसामान्य\n[23 / 05 / 2020] मशिदी केव्हा उघडतील मशिदी व मशिदींमध्ये उपासना कधी सुरू होईल मशिदी व मशिदींमध्ये उपासना कधी सुरू होईल\n[22 / 05 / 2020] दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्यात चीनला उघडली\t86 चीन\nदिवसः 1 एप्रिल 2020\nTÜBİTAK ARDEB आणि BİGGEE स्टाफ भरती करतील\nआणावयास वैज्ञानिक आणि तांत्रिक संशोधन तुर्की कौन्सिल (TUBITAK) आयटी आणि माहिती सुरक्षा प्रगत तंत्रज्ञान संशोधन केंद्र (wisemen) अवलंबून Enterprise संसाधन व्यवस्थापन उपाध्यक्ष संशोधन समर्थ��� कार्यक्रम विभाग अध्यक्ष येथे (ARDEB) [अधिक ...]\nटीसीडीडी स्टाफसाठी आरोग्य आणि सायको टेक्निकल रिपोर्ट वाढविले आहेत\nटीसीडीडी आणि टीसीडीडी तामाकॅलेक ए.ए. कर्मचार्‍यांच्या कर्मचार्‍यांसाठी आरोग्य आणि मानस तंत्रज्ञानाच्या अहवालाची पुनर्रचना केली गेली आणि विद्यमान कागदपत्रे 15 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आली. आपल्या देशात कोरोनाव्हियस (कोविड -१)) उद्रेक विरूद्ध लढा देत आहे [अधिक ...]\nसॅमसनमध्ये मास ट्रान्सपोर्टेशनमध्ये कोरोना व्हायरस अरेंजमेंट\nसॅमसन मेट्रोपॉलिटन नगरपालिका सॅमसनच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी कोरोनाव्हायरसच्या धमकीविरूद्ध उपाययोजनांमध्ये वाढ करीत आहे. सॅम्युलाने 'सामाजिक अंतर' नियमानुसार ट्राम आणि बसच्या जागांची पुनर्रचना केली. तुर्की जगातील (Covidien-19) प्रभाव अंतर्गत Koronavirüs'n [अधिक ...]\nप्रवासी कमतरतेमुळे ईजीओने काही ओळी वगळल्या\nअंकारा महानगरपालिकेच्या ईजीओ जनरल डायरेक्टरेटच्या घोषणेनंतर 1 एप्रिल पर्यंत सार्वजनिक बस (एएचओ) आणि खासगी सार्वजनिक परिवहन वाहने (ईएलव्ही) सामान्य मार्गावर कार्यरत आहेत. [अधिक ...]\nबुर्सामध्ये विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी इस्तंबूलसह वाहतूक बंद करावी\nअर्थात… आम्ही इस्तंबूलचे स्थान आणि महत्त्व नाकारणार नाही. विशेषत: अलिकडच्या वर्षांत, आम्हाला इस्तंबूलच्या शेजारी व्यावसायिक जागेवरून पर्यटन, वैज्ञानिक कार्यक्रम, कला आणि संस्कृती, क्रीडा या गोष्टींकडे वळवायचे आहे. तथापि… आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. मधे लवकर [अधिक ...]\nएस्कीहिर मधील बसेसमध्ये ग्रीन बेल्ट अनुप्रयोग\nकोरोना व्हायरस कॉम्बॅट Actionक्शन प्लॅनच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक वाहतुकीतील उपाययोजना वाढविणे, एस्कीहेर महानगरपालिका नागरिकांना बसमध्ये तसेच ट्राममध्ये सामाजिक अंतर देण्यास इशारा देते. 'स्टेट अॅट होम' फिट असणा S्या संवेदनशील एस्कीहेर रहिवाशांना [अधिक ...]\nगझियान्टेपमध्ये, अध्यक्ष अहीन गव्हर्नर गल यांच्याकडे कामगारांच्या सेवेवर देखरेख ठेवतात\nगझियान्टेप मेट्रोपॉलिटनचे महापौर फात्मा-शाह यांनी आयोजित केलेल्या औद्योगिक क्षेत्राच्या प्रवेशद्वारावर कामगार सेवांच्या देखरेखीच्या ठिकाणी भेट दिली. या भेटीदरम्यान, गझियान्टेपचे राज्यपाल दावूत गुला हजर होते, पोलिसांनी या सेवा आणि मेट्रोपॉलिटन पोलिसांचा ��ाबा मिळवला. [अधिक ...]\nपार्कमुळे प्रवाशांच्या आरोग्यासाठी बस सेवा वाढल्या\nKocaeli महानगर नगरपालिका संबंधितांना अनेक उपाय मध्ये बस व्याप्ती आत coronavirus (Covidien-19) जागतिक प्रसार ulaşımpark इंक, तुर्की कमी बस सेवा पासून वेगळ्या त्यांचा वेळ वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करता [अधिक ...]\nइज़्मिर मेट्रोपॉलिटनच्या आरोग्यसेवा व्यावसायिकांसाठी निवास समर्थन\nकोरोनाव्हायरस साथीला रोखण्यासाठी सर्व शक्तींनी कार्य करणारे आरोग्य व्यावसायिक चांगल्या परिस्थितीत विश्रांती घेऊन त्यांचे आरोग्य सुरळीत व्हावे या उद्देशाने इझमीर महानगरपालिकेने हॉटेल व वसतिगृह भाड्याने घेतले आहे. जगाचा प्रभाव [अधिक ...]\nKanबीबी कनाल इस्तंबूल प्रकल्प विरूद्ध दुस Second्यांदा दाखल झाला\nकानल इस्तंबूल प्रकल्पासाठी “ईआयए पॉझिटिव्ह” निर्णयाविरोधात दाखल करण्यात आलेल्या खटल्यानंतर आयएमएमने पर्यावरण आणि इस्तंबूल पर्यावरण योजनेत केलेल्या दुरुस्तीची अंमलबजावणी रद्द करण्याची विनंतीही प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात केली. [अधिक ...]\nअंकारामधील फार्मसीचे कार्य करण्याचे तास बदलले\nअंकारामधील फार्मसीच्या कामकाजाच्या वेळेस बदल करण्यात आले. रविवारी वगळता शहरभरातील औषधे 10:00 वाजता उघडतील आणि 18:00 पर्यंत सेवा देतील. कोरोनाव्हायरसच्या नव्या प्रकाराच्या व्याप्तीमध्ये, अंकाराच्या चेंबर ऑफ फार्मासिस्टद्वारे केलेल्या अर्जाचे मूल्यांकन करीत अंकारा. [अधिक ...]\n183 वर्षांचा जगातील सर्वात जुना रेल्वे फिरणारा पूल शोधला\nइंग्लंडमध्ये जगातील सर्वात जुन्या रेल्वे फिरणार्‍या पुलाचा शोध लागला. १ thव्या शतकातील फिरणारे पुल, लोकोमोटिव्हजची दिशा बदलण्यासाठी वापरण्यात आला. इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये जगातील सर्वात जुने रेल्वेमार्ग रोलिंग ब्रिज सापडला. 19. [अधिक ...]\nव्यावसायिक क्षेत्राच्या भाडेपट्टीचे काम बुरसाराय स्थानकांवर स्थगित केले गेले आहे\nनव्या कालावधीसाठी संयुक्त निविदासह एकेरी ऑपरेटरला बुर्साच्या रेल्वे परिवहन स्थानकांमधील विविध व्यावसायिक भाड्याने देण्याचे काम पुढे ढकलण्यात आले आहे .30.03.2020०.०15.२०२० रोजी १:00:०० वाजता बुर्साराय पॅसेंजर स्टेशनवर विविध भाड्यांचे भाडे [अधिक ...]\nहेल्थकेअर प्रोफेशनल्सच्या मोफत प्रवासाचे अधिकार वाढविले आहेत\nबुरुला यांनी जाहीर केले की आरोग्य सेवा कामगारांचा स्थानिक सार्वजनिक वाहतूक वाहनांचा मोफत वापर 31 मे 2020 पर्यंत वाढविण्यात आला. बुरुला यांनी दिलेल्या निवेदनात, “प्रेसिडेंसीच्या परिपत्रकासह शहरातील सर्व आरोग्य सेवेच्या सार्वजनिक वाहतुकीचे वाहन [अधिक ...]\nअध्यक्ष सोयर हेल्थकेअर प्रोफेशनल्सचे आभार\nइझमीर महानगरपालिकेच्या नगराध्यक्षा ट्युने सोयर यांनी व्यवसाय शिल्लक कारखान्यात जाऊन आरोग्य सेवा कामगारांसाठी वैद्यकीय मुखवटे बनविलेल्या शिलाई शिंपकाचे आणि नाश्ता खाद्य तयार करणारे पेस्ट्री व कुकरी प्रशिक्षकांचे आभार मानले. इझमीर महानगर [अधिक ...]\nकोविड -१ Again विरूद्ध लढा देण्यासाठी विकास संस्था 19 शस्त्रास्त्रांचे समर्थन करतील\nअध्यक्ष रेसेप तैयिप एर्दोगन यांनी अध्यक्षीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आपल्या भाषणात देशाला संबोधित करताना ते म्हणाले की, “कोविड -१ through च्या माध्यमातून आपल्या देशातील सर्व विकास संस्था या रोगाचा सामना करण्यासाठी जी नाविन्यपूर्ण कामे करतील त्यांना आम्ही पाठिंबा देऊ”. [अधिक ...]\n31.03.2020 कोरोनाव्हायरस अहवाल: आम्ही एकूण 214 रुग्ण गमावले\nआरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवरून जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनाव्हायरसचा अहवाल दि. २.31.03.2020.०92.403.२०२० रोजी खालीलप्रमाणे आहे: एकूण, 13.531 tests tests चाचण्या घेण्यात आल्या आणि ,,214०२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तेथे गंभीर मृत्यूमध्ये 847 मृत्यू आणि XNUMX लोक आहेत. [अधिक ...]\nआज इतिहासात: 1 एप्रिल 1972 स्लीपर सेवा\nआज १ एप्रिल १ 1 .1933 रोजी अफोंकराहैसर-अंतल्या रेल्वेमार्गासाठी २ million दशलक्ष तुर्की लीरा वाटप करण्यात आले. एलाझिग ते फेव्हझिपाना-डायकारबाकर लाइनच्या योग्य बिंदूकडे शाखेची ओळ काढण्यासाठी कायद्यानुसार २१2134. क्रमांक आहे. [अधिक ...]\n1925, तुर्की एयरोनॉटिकल असोसिएशन (तुर्की एअरप्लेन सोसायटी) स्थापना केली\nआजचा इतिहास: 25 मे 1954 तुर्की रुमेली\nवाईएचटी अभियानाची सुरुवात 28 मे रोजी होईल तर वायएचटी तिकिट कसे खरेदी केले जाईल\nउन्हाळ्यामध्ये कोरोनव्हायरस उपायांसह बांधकाम साइट कार्य करेल\nजनरल मॅनेजर यझाकी यांचा रमजान उत्सवाचा उत्सव संदेश\nबॅल्पिकलापासून गेसी जंक्शनपर्यंत स्केलपेल\nबिली हेस कोण आहे\nबुर्सा मधील रस्त्यावर मेजवानी आगमन\nयावर्षी कोकालीच्या समुद्र किना On्यावर 6 निळे झेंडे फडकावले जातील\nधान्य खरेदी किंमत आनंद उ���्पादक\nराष्ट्रीय संरक्षण मंत्री आकर आणि कमांडर यांनी मेहमेटिक यांच्याबरोबर बॉर्डर लाईनवर मेजवानी दिली\nजप्त केलेल्या ट्रक लाखोंच्या संख्येने तुर्कीला पोहचलेले मकरॉन आणि सिगारेट फिल्टर होते\nऐतिहासिक मारस किल्ले बनवण्यासाठी केबलची कार\nअध्यक्ष सोयर ते कॉर्डन पर्यंत नॉस्टॅल्जिक ट्रॅम तह\nनिविदा घोषणे: रेल्वे वर्क्स\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: मुरातबाळ-पालू स्थानकांदरम्यान बोगदा क्रमांक 3 ची सुधारणा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः वॅगन दुरुस्तीच्या कामांचे 1 वर्ष देखभाल व दुरुस्ती सेवा\nनिविदा घोषणाः अंकाराय प्लांट जर्नल बेड दुरुस्ती देखभाल सेवा खरेदी\nअकाेरे स्टॉपवर जाण्यासाठी ओव्हरपाससाठी निविदा\nकोकाएली महानगरपालिका, जे इझमित जिल्हा केंद्रात नागरिकांच्या सेवेसाठी अकेराय ट्राम लाईन देऊन वाहतुकीची सोय करतात, ते सीकापार्क ट्राम स्टॉपच्या पुढील पादचारी ओव्हरपाससाठी तयार केले गेले आहे. [अधिक ...]\nअकराय ट्राम लाईनवरील ट्रान्सफॉर्मरचे विस्थापन निविदा समाप्त\nभूस्खलन क्षेत्राच्या निविदा निकालाची दिरबाकर कुर्तलन रेल्वे लाईन पुनर्प्राप्ती\nइस्तंबूल विमानतळ मेट्रो कार खरेदी निविदा निकाल\nटीसर-करागल-कंगाल लाइन निविदा निकालावर संप्रेषणासह ट्रान्समिशन सिस्टम स्थापना\nकेर्फेझ जिल्हा रस्ता देखभाल, दुरुस्ती व नूतनीकरण निविदा घेण्यात आली\nटीसीडीडी एर्यमान सर्व्हिस हाऊस वॉटर हीटर इंस्टॉलेशन टेंडर निकाल\nकायाभा स्टेशन स्थानकांदरम्यान रबर कोटिंग\nमनिसा-बँडर्मा रेल्वे मार्गावर कल्ट\nउलूकला बोझाकप्रि लाइन मध्ये ओव्हरपासचे बांधकाम\nआवडत्या निविदा आणि कार्यक्रम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषणे: रेल्वे वर्क्स\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nनिविदा घोषणा: मुरातबाळ-पालू स्थानकांदरम्यान बोगदा क्रमांक 3 ची सुधारणा\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः वॅगन दुरुस्तीच्या कामांचे 1 व���्ष देखभाल व दुरुस्ती सेवा\nनिविदा घोषणाः अंकाराय प्लांट जर्नल बेड दुरुस्ती देखभाल सेवा खरेदी\n15 कर्मचारी ट्यूबटॅक स्पेस टेक्नॉलॉजीज रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये भरती करणार आहेत\nवैज्ञानिक आणि तंत्रज्ञान संशोधन परिषद ऑफ टर्की (ट्यूबटाक) मध्ये 15 लोक काम करतील. अधिकृत राजपत्रातील घोषणेनुसार अंतराळ तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे कार्य (उझा) [अधिक ...]\nमेव्हलाना डेव्हलपमेंट एजन्सी 6 कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती करेल\nओजीएम किमान 122 हायस्कूल पदवीधरांची भरती करेल\n20 निरीक्षकांची खरेदी करण्यासाठी संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय\nटेकटाक 2 सतत कामगारांची नेमणूक करेल\nडीएचएमआय प्रशिक्षणार्थी एअर ट्रॅफिक कंट्रोलर खरेदी करेल\nकृषी व वनीकरण मंत्रालय 13 करारित आयटी तज्ञ खरेदी करेल\nटेकटाक 9 सतत कामगारांची नेमणूक करेल\nराष्ट्रीय शिक्षण मंत्रालय १ Cont 19910१ मध्ये करारबद्ध शिक्षकांची भरती करेल\nटेकटाक बिल्जम 10 कर्मचार्‍यांची भरती करेल\nऐतिहासिक मारस किल्ले बनवण्यासाठी केबलची कार\nऐतिहासिक मराठा किल्ले येथे प्रेस सदस्यांसमवेत बैठक बोलताना, काहरमनमारा महानगरपालिकेचे नगराध्यक्ष हॅरेटीन गंगर यांनी सांगितले की ऐतिहासिक मराठा किल्ल्यातील लोक, ज्यांचे लँडस्केपींग रमजान उत्सवानंतर पूर्ण झाले होते, [अधिक ...]\nएरकीइसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणखी एक हॉटेल चेन\nBeşikdüzü केबल कार सोयींबद्दल फ्लॅश दावा\nकस्तमोनू केबल कार प्रकल्पातील 80% पूर्ण झाले\nकेबल कार ऐतिहासिक मरास किल्ल्याकडे येते\nबुर्सा मधील रस्त्यावर मेजवानी आगमन\nबुर्साच्या अति वाहतुकीमुळे वर्षानुवर्षे देखभाल न केलेले रस्ते कर्फ्यूमुळे आरामदायक झाले आहेत, तर हव्वा आणि बायराम, गकडरे या दिवसांवर अखंडपणे आपले काम सुरू ठेवणारे संघ - [अधिक ...]\nअंकारामध्ये अस्फ्लाट मोबिलायझेशन सुरू आहे\nसुट्टीवर महामार्ग व पूल विनामूल्य आहेत का\nमेजवानी दरम्यान महामार्गावर कठोर तपासणी लागू केली जाईल\nएरदक मशिदी जंक्शन येथे काम सुरू आहे\nAKINCI TİHA डॉक्युमेंटरी, बायरकटर आणि अभियंता सांगतात\nअटाकी iteकिटेली मेट्रो लाइन रेल वेल्डिंग सोहळा इस्तंबूलमध्ये आयोजित करण्यात आला होता\nमे 129 TUSAŞ कडून टी -19 एटीएके हेलिकॉप्टरसह उत्सव\nइनाक्कले 1915 ब्रिज 2022 मार्च रोजी सेवा होईल\nअली दुर्माज कोण आहे\nASELSAN च्या प्रेसिजन ऑप्टिकल फॅक्टरीत उत्पादन दुहेरी\nपीकेके दारुगोळा झुकुर्का आणि हफ्तानिन येथे पकडला\nचालू 2020 गिब्झ Halkalı मारमारे फ्लाइट अँडर्स शेड्यूल अँड स्टॉप्स\nनॅशनल टॅक्टिकल यूएव्ही सिस्टम वेस्टल करायल\nरोबोट मदतनीस मेहमेटिशी येत आहेत\nएटाकी İकिटेली मेट्रो 2021 मध्ये सेवेत रुजू होईल\nओपेरा कुंबुबेल ट्राम लाईनवरील वर्जित दिवसांमध्ये अभिमुखता प्रशिक्षण\nशहीद बेसिक बॉक्सवुड जहाज सैन्यावर समुद्रावर प्रेम करेल\nसायप्रस रेल्वे इतिहास आणि नकाशा\nमेकिडीयेकी महमूत्बे मेट्रो लाईन पुढे ढकलण्यात आली\nट्राबझोनच्या नवीन बस स्थानकासाठी निविदा\nचित्रकारांच्या रंगीबेरंगी स्पर्शासह राजधानीच्या ग्रे वॉल्स\nअ‍ॅनाटोलियाहून येणारी पहिली डोमेस्टिक कार्गो ट्रेन मरमेरे मार्गे गेली\nएमकेई गाझी फटाक्यांचा कारखाना येथे देशांतर्गत व राष्ट्रीय उत्पादन लाइन सुरू झाली\nएस्कीझिरच्या नवीन ट्राम लाईन्समध्ये चाचणी ड्राइव्हस प्रारंभ झाली\nराष्ट्रीय संरक्षण मंत्री आकर आणि कमांडर यांनी मेहमेटिक यांच्याबरोबर बॉर्डर लाईनवर मेजवानी दिली\nनॅशनल डिफेन्स मिनिस्टर हूलुसी आकर हे सरदार जनरल स्टाफ जनरल यासर गॉलर, लष्करी दलाचे कमांडर जनरल Üमित डेंदर, हवाई दलाचे कमांडर, जनरल हसन काकाक्यझ आणि डेनिज यांच्यासमवेत होते. [अधिक ...]\nशेवटच्या रीस क्लासची पाणबुडी माहिती वितरण प्रणाली पाणबुडी चाचणीच्या टप्प्यात येते\nकोविड -१ process प्रक्रिया आणि जागतिक व तुर्कीमधील संरक्षण उद्योगानंतर\nएक्यूएनसीआय आणि आसुंगूरसाठी केयू-बान्ट एअर उपग्रह कम्युनिकेशन सिस्टम सज्ज आहेत\nएम 4 के आंशिक संरक्षण बचावकर्ता एम XNUMX के वितरण सुरू आहे\nबीएमसीचा डोमेस्टिक आर्मर्ड पिकअप तुलगाचा अंतिम दृश्य प्रदर्शित झाला आहे\nबीएमसी बोर्डाचे सदस्य ताहा यासीन Öझटर्क यांनी दिलेल्या निवेदनात, बीएमसी तुळगाची अंतिम आवृत्ती प्रदर्शित केली गेली. ताहा यासीन üझटर्क म्हणाले, “या कठीण प्रक्रियेमध्ये आम्ही अंतर्गत सुरक्षा आहोत [अधिक ...]\nKarsan Bozankaya ऑटोमोटिव्हची इलेक्ट्रिक बस खरेदी करणे\nमंत्री वर्तक: 'सर्व ऑटोमोटिव्ह फॅक्टरीज कार्यरत आहेत'\nऑटो मूल्यांकन मध्ये कोविड -१ Again च्या विरुद्ध ऑनलाइन नियुक्ती कालावधी\nघरगुती कारसाठी वेल्थ फंड ऑपरेशन\nटीसीडीडी जनरल मॅनेजर कोण आहे\nटीसीडीडी जनरल मॅनेजमेन्टची स्थापना झाल्यानंतर कोणी केले १ -1923 २1960 ते १ 3.578 between० दरम��यान बांधलेल्या 3.208 1940 किलोमीटरच्या रेल्वेमार्गापैकी XNUMX,२०XNUMX किमी हे १ XNUMX until० पर्यंत पूर्ण झाले आहेत. या काळात संस्था [अधिक ...]\nअध्यक्ष अलाकान यांनी महाव्यवस्थापक यझाकी यांची भेट घेतली\nअॅटॅटर्क, युवा आणि क्रीडा दिनानिमित्त 19 मे चे स्मारक म्हणून जनरल मॅनेजर याझाकीचा संदेश\nटीसीडीडी बोर्डाचे सदस्य आणि उपमहाव्यवस्थापक म्हणून मेटिन अकबा यांची नियुक्ती करण्यात आली आहे\nईजीओने अंकारकार्ट अनुप्रयोग ऑनलाईन आणले\nटर्कोसेल, व्होडाफोन आणि टर्क टेलिकॉम येथून रमजान उत्सव दरम्यान 1 जीबी इंटरनेट\nट्रेनची उड्डाणे कधी सुरू होतील\nइस्तंबूलमध्ये 4 दिवस सार्वजनिक वाहतूक कशी असेल मेट्रो मेट्रोबस आणि फेरीचे काम\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2019\n2020 हाय स्पीड ट्रेनचे तिकीट किंमती वायएचटी अभियान तास मासिक सदस्यता शुल्क\nपूर्व एक्सप्रेस तिकीट किंमती 2020\nमेजवानीमध्ये झिजबॅन मोहिमेचे तास कसे असतील\nइस्तंबूल रेल्वे सिस्टम्समध्ये फीस्ट टाइमटेबल्स\nवाईएचटी अभियानाची सुरुवात 28 मे रोजी होईल तर वायएचटी तिकिट कसे खरेदी केले जाईल\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nBayraklı / इझमिर - तुर्की\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/National/swami-krushnaswarup-dasji-says-if-menstruating-women-cook-they-will-be-born-bitch-next-life/", "date_download": "2020-05-29T19:49:16Z", "digest": "sha1:JRKB4A3MWYNIJJLAPQBKLQJV2X6L7KZ6", "length": 5925, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मासिक पाळी संदर्भात एका महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › मासिक पाळी संदर्भात एका महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य\nमासिक पाळी संदर्भात एका महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य\nइंदुरीकर महाराजांचे स्त्रियांबाबतच्या वक्तव्याचे प्रकरण ताजे असतानाच महिलांच्या मासिक पाळी संदर्भात स्वामी कृष्णा स्वरूप यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव��� वाद उद्भवण्याची शक्यता आहे.\nमासिक पाळीच्या काळात स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीला पुढचा जन्म श्वान कुळात येईल असे वादग्रस्त वक्तव्य स्वामी कृष्णस्वरुप दासजी यांनी केले आहे. भुज येथील स्वामी नारायण मंदिराचे ते स्वामी आहेत. एवढेच नाही तर मासिक पाळीच्या काळात जी स्त्री स्वयंपाक करते आणि ते अन्न जो पुरुष खातो त्याला पुढचा जन्म बैलाचा येईल असेही वक्तव्य कृष्णस्वरुप दासजी यांनी केले आहे.\nकाही दिवसापूर्वी इंदुरीकर महाराज यांनी स्त्रियांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. हे प्रकरण ताजे असतानाच गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील संत स्वामी कृष्णा स्वरूप यांनी महिलांनी मासिक पाळीवेळी भोजन तयार केल्यास तिचा पुढील जन्म कुत्रीचा होतो आणि ते भोजन पुरूषाने खाल्ल्यास त्याचा पुढील जन्म बैलाचा होतो असे म्हटले आहे. सोमवारी स्वामी कृष्णा यांनी अनुयायांना संबोधित करताना हे विधान केले.\nस्वामी कृष्णा म्हणाले, मासिकपाळी दरम्यान महिलांनी स्वयंपाक घरापासून दूर राहिले पाहिजे. नाही तर त्यांनी नरकात जायला तयार राहा. भलेही ही गोष्ट कुणाला कटू वाटेल पण हे खरे आहे, असे त्यांनी विधान केले.\nते पुढे म्हणाले की, मासिक पाळी आलेल्या महिलांनी तयार केलेले अन्न खाणे टाळा. तुम्ही अशा महिलांच्या हातचे खात असाल, तर त्याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार आहात. कारण शास्त्रात याबद्दल अगदी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. लग्नाच्या आधीपासून तुम्हाला या गोष्टींची कल्पना असायला हवी,' असे असे आवाहन त्यांनी पुरुषांना केले.\nस्वामी कृष्णस्वरुप दासजी भूजमधल्या स्वामीनारायण मंदिराचे उपदेशक आहेत.\nकोल्हापूर : भुदरगड तालुक्‍यात कोरोनाचे ६ नवे रुग्ण\nजळगाव जिल्ह्यात एकाच दिवसात ४५ रूग्ण\nदिल्‍ली पुन्हा भूकंपाने हादरली; लॉकडाऊनमध्ये लोक आले रस्त्यावर\nकोल्हापूर कोर्टाच्या रिक्त इमारतीत विलगीकरण कक्ष; याचिकेची सुनावणी ५ जून पर्यंत तहकूब\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांनी मृत्यूपूर्वी कोरोनाविषयी 'ही' वर्तविली होती भविष्यवाणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/taimur-ali-khan-snapped-looking-fresh-as-a-daisy/videoshow/63028840.cms", "date_download": "2020-05-29T21:04:28Z", "digest": "sha1:BVOFBJJHTA57OHTLRWP2VMPX6SILHR3Z", "length": 7285, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पा���त असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतैमूर अली खानचा गोंडस लुक\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\n'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nकरण जोहर रुही आणि यशसोबत रॅपीड फायर खेळतो तेव्हा...\n'लव आज कल' फेम अभिनेत्री मिस करतेय तिचं जिम\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/12/GDP-is-not-ramayana-or-mahabharata.html", "date_download": "2020-05-29T20:47:16Z", "digest": "sha1:MBKKURHE5UKE6YWMQSWMDIKJCOTV3XB2", "length": 4401, "nlines": 39, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "जीडीपी म्हणजे धर्मग्रंथ नाही, गांभीर्याने घेऊ नका : भाजप खासदार", "raw_content": "\nजीडीपी म्हणजे धर्मग्रंथ नाही, गांभीर्याने घेऊ नका : भाजप खासदार\nवेब टीम : दिल्ली\nदेशाचा विकास दर घसरल्याचे वृत्त ताजे असतानाच भाजप खासदाराने मात्र भविष्यात जीडीपीचा फारसा उपयोग होणार नाही, जीडीपी म्हणजे धर्मग्रंथ नसल्याने तेच सत्य आहे असं मानण्याची गरज नाही, असं धक्कादायक विधान लोकसभेत केलं आहे.\nलोकसभेत कार्पोरेट टॅक्सवर चर्चा सुरू असताना भाजपचे झारखंडमधले खासदार निशिकांत दुबे यांनी हे अजब वक्तव्य केले.\nदुबे म्हणाले, ‘जीडीपी १९३४मध्ये आला. त्यापूर्वी जीडीपी हा प्रकार नव्हता. जीडीपी म्हणजे बायबल, रामायण किंवा महाभारत नाही.\nत्यामुळे जीडीपीला सत्य मानून चालणार नाही आणि भविष्यात जीडीपीचा फारसा उपयोग होणार नाही.\nसर्वसामान्य लोकांचा आर्थिक विकास होत आहे की नाही हाच आजचा नवा सिद्धांत आहे. त्यामुळे जीडीपीपेक्षा निरंतर विकास होत आहे की नाही, हे पाहणं जास्त महत्वाचं आहे.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mr.mdtphar.com/OEM-ODM-Period-Pain-Relief-Patch.html", "date_download": "2020-05-29T19:04:10Z", "digest": "sha1:GTDZHRRAJMTJ2C7NHCD5HRBKK3WK2CO6", "length": 28565, "nlines": 280, "source_domain": "mr.mdtphar.com", "title": "चीनकडून OEM / ODM पीरियड वेदना रिलीफ पॅच खरेदी करा निर्माता, पुरवठादार & amp; कारखाना - अनहुई मियाओ दे तंग फार्मास्युटिकल कंपनी लि.", "raw_content": "\nअत्यावश्यक तेल वेदना रिलीफ पॅच\nस्नायू वेदना आराम पॅच\nवेदना आराम चुंबकीय पॅच\nचिनी हर्बल पेन रिलीफ प्लास्टर\nफार इन्फ्रारेड वेदना रिलीफ प्लास्टर\nमासिक पाळीपासून मुक्तता पॅच\nकॅप्सिकम वेदना रिलीफ हीट प्लास्टर\nस्तनाचा त्रास निवारण पॅच\nताप शीतकरण जेल पॅच\nट्रान्सडर्मल कफ रिलीफ पॅच\nट्रान्सडर्मल डायरिया रिलीफ पॅच\nपीरियड पेन वेफ रिलीफ पॅच\nघर > उत्पादने > OEM / ODM सेवा > पीरियड पेन वेफ रिलीफ पॅच > ओईएम / ओडीएम पीरियड पेन रिलीफ पॅच\nअत्यावश्यक तेल वेदना रिलीफ पॅच\nस्नायू वेदना आराम पॅच\nवेदना आराम चुंबकीय पॅच\nचिनी हर्बल पेन रिलीफ प्लास्टर\nफार इन्फ्रारेड वेदना रिलीफ प्लास्टर\nमासिक पाळीपासून मुक्तता पॅच\nकॅप्सिकम वेदना रिलीफ हीट प्लास्टर\nस्तनाचा त्रास निवारण पॅच\nताप शीतकरण जेल पॅच\nट्रान्सडर्मल कफ रिलीफ पॅच\nट्रान्सडर्मल डायरिया रिलीफ पॅच\nपीरियड पेन वेफ रिलीफ पॅच\nमस्कुलर पेन आणि मस्क्यूलर थकवा यासाठी चायनीज हर्बल पेन रिलीफ प्लास्टर\nसंधिवात आणि स्नायू वेदना साठी वेदना आराम चुंबकीय पॅच\nबॅक पेन आणि हर्नियेटेड डिस्क आणि हिप वेदनासाठी वेदना मुक्तता चुंबकीय पॅच\nओईएम / ओडीएम पीरियड पेन रिलीफ पॅच\nखालील ओईएम / ओडीएम पीरियड पेन रिलीफ पॅच संबंधित आहे, मी आशा करतो की OEM / ODM पीरियड पेन रिलीफ पॅच अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आपल्याला मदत होईल.\nउत्पादनाचे नाव: हीट पॅच / मासिक पाषाण रिलीफ पॅच / पीरियड पेन रिलीफ पॅच\nवापरण्यासाठी सज्ज असताना खुर्ची उघडा.\nचिकट बाजू प्रकट करण्यासाठी पेपर दूर पील. अंडरवियरच्या विरूद्ध चिकटण्यासह वेदना क्षेत्रावर ठेवा. निश्चितपणे हल्ला करा.\nमनगटावर लागू होताना उष्णता पेशींवर आच्छादित करू नका.\nउपचारात्मक तापमानात पोहोचण्यासाठी 30 मिनिटे लागतील.\n12 तास घाला. कोणत्याही 24 तासांच्या कालावधीत 12 तासांपेक्षा जास्त वेळ घालू नका.\nआपल्या त्वचेच्या विरूद्ध सपाट जागा ठेवा. आपला जोखीम किंवा बर्न वाढल्यामुळे गळ घालू नका किंवा गुच्छ करू नका.\nहे उत्पादन बर्न होऊ शकते.\n55 किंवा त्याहून अधिक वयाचेः तुमच्या वयानुसार तुम्ही बर्ण होण्याचा धोका वाढवू शकता.\nझोपताना कपडे घालू नका.\nवापरताना वारंवार त्वचा तपासा.\nजर आपल्याला जळजळ किंवा बर्न सापडला तर लगेच उत्पादन काढा.\n48 तासांच्या आत सूज उधळण्याच्या क्षेत्रात.\nसर्व उपयोग निर्देशांचे पालन करण्यास अक्षम असणार्या लोकांवर.\nबर्न किंवा फोडर्सच्या चिन्हासाठी त्वचेवर वारंवार तपासा-आढळल्यास, थांबवा.\nजर उत्पादनास जास्त गरम वाटले-कपडे वापरा किंवा कपडे घाला\nउत्पादनावर अतिरिक्त दबाव ठेवू नका.\nबर्न वाढीच्या जोखीम टाळण्यासाठी, कोणत्याही एमआरआय (चुंबकीय अनुनाद इमेजिंग) च्या आधी उत्पादनास काढा.\nवापर थांबवा आणि डॉक्टरला विचाराः\nजर दुःख खराब होते किंवा 7 दिवसांपेक्षा जास्त काळ टिकते.\nजर आपल्याला अस्वस्थता, बर्निंग, सूज, रॅश किंवा आपल्या त्वचेतील इतर बदल अनुभवला असेल तर ते कुठे लपले आहे\nमुलांच्या आणि पाळीव प्राण्यांपर्यंत पोहोचू नका.\nनिगडीत असल्यास हानिकारक असू शकते. जर आंघोळ केली असेल तर, पाण्याने तोंड धुवा आणि झीज नियंत्रण केंद्राला ताबडतोब कॉल करा.\nजर गर्मीची पेशी आपल्या त्वचेच्या किंवा डोळे यांच्या संपर्कात आल्या तर वार्प काढून टाका, प्रभावित क्षेत्राला पाण्याने स्वच्छ धुवा आणि शोधा\nमायक्रोवेव्ह किंवा रीटेट करण्याचा प्रयत्न करू नका कारण वॉरस आग लावू शकतात.\nस्टोरेज: सीलबंद, थंड आणि कोरड्या ठिकाणी स्टोअर करा.\nपॅचचे व्यावसायिक निर्माता आधार म्हणून, MEDITAN ग्राहकांच्या फॉर्म्युलेशन, विद्यमान ब्रँड नावानुसार सर्व प्रकारच्या पॅच सानुकूलित करू शकते.\nआम्ही बर्याच भिन्न वापरासाठी सानुकूल मालकीच्या फॉर्म्युला तयार करण्याची क्षमता देखील देतो.\nदरम्यान, आम्ही बॅग आणि बॉक्स पॅकिंग, पॅचवर ग्राहक लोगो आणि कंपनी माहिती मुद्रित करण्यास सक्षम आहोत.\nएअर राहील: नॉन-पोरस, पोरस, पिनहोले\nरिलीझ पेपर / फिल्म: सिलिकॉन पेपर, पीईटी फिल्म, कोरेगेटेड फिल्म, एम्बॉसिंग फिल्म\nआपण आपला स्वतःचा लोगो मुद्रित करू शकता:\nफॅब्रिक, रिलीझ पेपर / फिल्म, पॅकेजिंग पाउच, पॅकेजिंग बॉक्स\nमिडीटॅनची एकूण नोंदणीकृत राजधानी 1 मिलियन डॉलर्सची आहे, 200 पेक्षा जास्त कर्मचारी, वार्षिक 10 दशलक्ष डॉलर्सची आउटपुट मूल्य, 18000 मीटर क्षेत्र, 200 स्वयंचलित मशीनी व उपकरणे, एक व्यावसायिक आरडी टीम समाविष्ट करणारे स्वच्छ कार्यशाळा 10 लोकांपेक्षा आणि परिपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली आहे.\nपेन्शन रिलीफ पॅच, कॅप्सिकम प्लास्टर, बाघ प्लास्टर, कूलिंग जेल पॅच, कॉर्न रिमूव्ह प्लास्टर, मोशन बीमारी पॅच, डिटॉक्स फूट पॅड आणि इतर उत्पादनांसाठी बर्याच वर्षांपासून ट्रान्सडर्मल पॅचच्या निर्यात व्यवसायासाठी मीडिथाने वचनबद्ध केले आहे.\nयामध्ये 20 पेक्षा जास्त लोकांसाठी व्यावसायिक विक्री कार्यसंघ आहे जे जगभरातील ग्राहकांसाठी उच्च-समाकलित OEM / ODM उत्पादने आणि सेवा ऑफर करण्यास वचनबद्ध आहे.\nOEM / ODM सेवा उपलब्ध आहे आणि स्वागत आहे, टर्मिनल मार्केट विक्रीस मदत करण्यासाठी आम्ही आमच्या भागीदारांसाठी सर्वात लहान MOQ सह खास ब्रँड सानुकूलित करू.\nआम्ही नजीकच्या भविष्यात अधिक भागीदारांसह सहकार्य करण्याची आणि एकत्र वाढण्याची आशा करतो. Marketï¼ विकसित करण्यासाठी आम्ही आपल्याबरोबर काम करण्यास उत्सुकतेने वाट पाहत आहोत\nप्रश्न 1: आपण निर्माता किंवा ट्रेडिंग कंपनी आहात का\nउ: आम्ही आमच्या स्वत: च्या कारखानासह निर्माता आहोत आणि ट्रान्सडर्मल औषधीय पॅचसाठी आमच्याकडे अनेक वर्षांचा अनुभव आहे.\nप्रश्न 2: आपला फायदा काय आहे आम्ही आपण क��� निवडले\nअ: 1) आम्ही एक व्यावसायिक ओडीएम / ओईएम सेवा मेडिकल पॅच हेल्थ केअर उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीचे चीन पुरवठादार आहोत, लहान आदेश स्वीकार्य आहे.\n3) आमचे लोक नेहमीच प्रभावी खर्च सेवा, चौकशीचे त्वरित प्रतिसाद आणि सर्व खर्चाची मागणी पूर्ण करण्यासाठी वाजवी किंमत प्रदान करतील.\nप्रश्न 3: आपण नि: शुल्क नमुना देऊ शकता का\nउत्तर: हो, 5 ~ 10 तुकडे विनामूल्य नमुना चाचणीसाठी देऊ शकतो जेव्हा शिपिंग शुल्क ग्राहकाने दिले पाहिजे. सामान्यतः शिपिंग शुल्क डीएचएल किंवा ईएमएसद्वारे सुमारे 40-70 डॉलर आहे, साधारणपणे आपण 5-7 दिवसांचा नमुना प्राप्त करू शकता.\nप्रश्न 4: ऑर्डर कशी करावी\nउ: प्रथम, आपण उत्पादन निवडा आणि मला आपली ऑर्डर रक्कम आणि पॅकेज विनंती कळवा. आम्ही आपल्याला किंमत ऑफर आणि माल भाड्याने देऊ. आपल्यासाठी हे स्वीकार्य असल्यास, आम्ही आपल्या देयासाठी आपल्याला Proforma चलन पाठवू. मग, आम्ही पेमेंट प्राप्त केल्यानंतर उत्पादन व्यवस्था करू. एकदा समाप्त झाल्यानंतर आम्ही शिपमेंटची व्यवस्था करू आणि आपल्याला शिपिंगचा तपशील कळवू.\nअधिक माहितीसाठी, कृपया आमच्या विक्रेत्याशी संपर्क साधा, आम्ही आपणास उदार मनाने सेवा देऊ.\nगरम टॅग्ज: ओईएम / ओडीएम पीरियड पेन वेली रिलीफ पॅच, ओईएम / ओडीएम पीरियड पेन पेन रिलीफ पॅच, ओईएम / ओडीएम पीरियड पेन पीड रिलीफ पॅच स्टॉक, बल्क ओईएम / ओडीएम पीरियड पेन पेन रिलीफ पॅच, ओईएम / ओडीएम कालावधी पीडे रिलीफ पॅच फ्री नमुना\nOEM Period Pain Relief PatchODM Period Pain Relief Patchचीन OEM पीरियड पेन रिलीफ पॅचChina ODM Period Pain Relief PatchOEM पीरियड वेदना रिलीफ पॅच उत्पादकओडीएम पीरियड पेन रिलीफ पॅच उत्पादकOEM Period Pain Relief Patch Suppliersओडीएम पीरियड पेन रिलीफ पॅच सप्लायर्सOEM पीरियड पेन रिलीफ पॅच फॅक्टरीओडीएम पीरियड पेन रिलीफ पॅच फॅक्टरी\nपीरियड पेन वेफ रिलीफ पॅच\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nघाऊक कालावधी पीडे रिलीफ पॅच\nपीरियड पेन पेन रिलीफ पॅच सप्लायर्स\nपीरियड पेन वेलीफ पॅच उत्पादक\nचीनमध्ये पीरियड पेन पेन रिलीफ पॅच\nपत्ता: साउथ साइड ऑफ मॅनेजमेंट कमिटी, इकोनॉमिक डेव्हलपमेंट झोन, लिंकन कंट्री, फुयांग सिटी, अनहुई प्रांत, चीन.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nवज��� कमी स्लिम पॅच उत्पादक2019/07/11\nजेव्हा वजन कमी होते तेव्हा आपण दररोज गोळ्या गिळून जाण्याचा विचार नकारता किंवा विचार देखील असुविधाजनक किंवा शर्मिंदा करणारे देखील शोधता. तसे असल्यास, अनहुई मियाओ दे टॅंग फार्मास्युटिकल कं. लिमिटेड द्वारे उत्पादित वजन घटवण्याच्या स्लिम पॅचस, वजन कमी होणे स्लिम पॅच उत्पादकांपैकी एक म्हणजे आहाराच्या गोळ्यांचा एक चांगला पर्याय आहे ज्याचा विचार करणे योग्य आहे.\nसर्व प्रकारचे स्नायूंच्या वेदनांसाठी वेदना कमी होणे2019/07/10\nएकदा वेदना कमी करणारी पोच लागू केली की, औषधे त्वचेद्वारे 5 मिनिटांच्या आत लागू होण्यास सुरू होते आणि 12 सरळ तासांसाठी नियंत्रित पद्धतीने सोडत राहते, त्यामुळे आपल्याला त्वरीत आणि दीर्घकालीन आराम मिळते.\nयेथे मी तुम्हाला गरम कॅप्सिकम प्लास्टर सादर करतो2019/07/10\nगरम कॅप्सिकम प्लास्टर लहान व गंभीर वेदना कमी करण्यासाठी वापरल्या जाणार्या औषधी चिपकणारा पॅच आहे. दोन प्रामुख्याने एनाल्जेसिक पॅच आहेत: पॅचेसमध्ये सौम्य ते मध्यम वेदना हाताळण्यासाठी आणि फेंटॅन्याल असलेले पॅच, ओपिओड-सहिष्णु मरीयांमध्ये मध्यम ते तीव्र वेदना कमी करण्यासाठी वापरल्या जाणार्या नॅकोटिकचा समावेश असलेल्या पॅचिरिटन्टस असतात.\nकॅप्सिकम पॅचचा वेदना कमी करण्यासाठी वापरली जाते2019/07/09\nअनुप्रयोगाच्या वेदनाविरूद्ध शरीराची उष्णता सक्रिय करते: कॅप्सिकम पॅच आपल्यास वेदनासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी कार्य करते. सर्दी ड्रॅफ्ट्स किंवा ताणांमुळे होणारे अर्थ्रेलिया आणि पेशींच्या वेदनांसाठी तात्पुरते आराम.\nमुलांच्या खोकल्यासाठी शीर्ष 10 पाककृती2019/02/25\nकर्सिकनेस द्रुतपणे काढा कसे\nयातना टाळणारा त्रासदायक, वेदना कमी करण्याचे चार मार्ग, एक गुप्त शस्त्र आहे2019/02/25\nआधुनिक लोकांच्या व्यस्त कारणामुळे आणि इतर कारणांमुळे ते सोपे आहे कारण खांदा वेरिआर्थराइटिसमुळे वेदना सहन केल्या जाणार नाहीत, यामुळे रोग आणखी वाईट होतो. तर, स्कापुलहुमरल पेरीथार्थ्रिटिसचा कसा उपयोग करावा खरं तर, प्लास्टर ही एक चांगली निवड आहे, ती सुरक्षित आणि प्रभावी आहे. आता तपशील वर लक्ष द्या.\nकॉपीराइट @ 201 9 अनहुई मियाओ दे टॅंग फार्मास्युटिकल कंपनी लिमिटेड. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://vidyarthimitra.org/news/NEET-2020-Application-Form-Correction", "date_download": "2020-05-29T20:10:16Z", "digest": "sha1:LQTRBZOM5PMRAY5CJLVCIGNNEIWXMHKB", "length": 7576, "nlines": 148, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या अर्ज प्रक्रियेतील अर्ज दुरुस्ती प्रक्रियेला मुदतवाढ", "raw_content": "\nवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या अर्ज प्रक्रियेतील अर्ज दुरुस्ती प्रक्रियेला मुदतवाढ\nनॅशनल टेस्टिंग एजन्सीने पुन्हा एकदा अर्जात बदल करण्याच्या व परीक्षेचे शहर बदलण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. आता अर्जातील दुरुस्ती आणि परीक्षा शहरात बदल ३१ मे २०२० पर्यंत करता येतील.\nयासंदर्भात एनटीएने अधिकृत वेबसाइट https://ntaneet.nic.in/ntaneet/welcome.aspx वर परिपत्रक जारी केले आहे.\nयानुसार, NEET UG 2020 च्या सर्व उमेदवारांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे की ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा (शहर व केंद्रातही बदल) ntaneet.nic.in वर सुरू आहे आणि ही सुविधा ३१ मे पर्यंत राहील.\nविद्यार्थी वेबसाइटला भेट देऊन त्यांच्या माहितीची पडताळणी करू शकतात आणि आवश्यक असल्यास आवश्यक दुरुस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्जात केलेली दुरुस्ती ३१ मे रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत होईल तर अर्जाचे शुल्क रात्री ११.५० वाजेपर्यंत भरता येतील.\nउमेदवार क्रेडिट (डेबिट कार्ड / नेट बँकिंग / यूपीआय आणि पेटीएम) द्वारे आवश्यक (अतिरिक्त) फी (लागू असल्यास) भरू शकतात. देशभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी घेण्यात येणारी नीट प्रवेश परीक्षा २६ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. एनईईटी परीक्षेशी संबंधित प्रत्येक माहितीसाठी केवळ अधिकृत वेबसाइटवर अवलंबून राहण्याचा सल्ला उमेदवारांना देण्यात आला आहे\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/latest-news-about-sanjay-mama-shinde-and-karmala/", "date_download": "2020-05-29T20:39:19Z", "digest": "sha1:V4KT72V4EPFFGHXZLYJ2R2DOONSHF2PB", "length": 12547, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "करमाळ्यात संजय शिंदे यांचा झंझावात कोण रोखणार ?", "raw_content": "\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकारा��� मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nचक्क ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याचा प्रयोग\n‘राज्यात मे महिन्यात आता पर्यंत ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप’\nप्रतिबंधित क्षेत्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी; भूलथापांना बळी पडू नका : तुकाराम मुंढे\nकरमाळ्यात संजय शिंदे यांचा झंझावात कोण रोखणार \nकुर्डूवाडी/प्रतिनीधी – हर्षल बागल : करमाळा विधानसभा मतदार संघात दररोज होणाऱ्या विकास निधीचे वाटप आणी रोज होणाऱ्या गर्दीच्या जाहिर सभा , जिल्हा परिषद च्या विविध फंडातुन करमाळा मतदार संघात मिशन करमाळा समोर ठेवत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा विठ्ठल कार्पोरेशनचे संस्थापक चेअरमन संजय शिंदे यांनी आपले पाय विधानसभा मतदार संघात मजबुत केले आहेत. त्यामुळे सुसाट सुटलेला संजय मामांचा झंझावती रथ कोण रोखणार अशी चर्चा करमाळा तालुक्यात होत आहे.\nकरमाळा बाजार समिती निवडणूक: पाटील-बागल-जगताप गटाची प्रतिष्ठा पणाला\n2019 च्या दिशेने पाऊले टाकत संजय शिंदे यांच्याकडून लाखो रुपयांचा निधी दिला जात आहे. आठ दिवसातून एका विकासकामाचे ऊद्घाटन समारंभ होत आहे. तसं पाहिले तर करमाळा तालुक्यात नवख्या नेत्याला जम बसवणे कठिणच आहे . पण संजय शिंदे यांनी अवघ्या चार वर्षात करमाळा तालुक्यात आपले वर्चस्व सिध्द केले आहे. विद्यमान आमदार नारायण आबा पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रश्मी बागल यांना भविष्यात संजय शिंदे यांचा हा सुसाट चाललेला झंझावत अडचणीत आणु शकतो.\nरश्मी बागल यांच्याकडे कोणतेही सत्तास्थान नाही केवळ दोन सहकारी साखरकारखाने यावरच त्यांची मदार अवलंबुन आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकित रश्मी बागल यांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर आत्ता समोर कृषी ऊत्पन्न बाजार समितीची निवडणुक तोडांवर आली आहे. संजय शिंदे यांनी त्या दिशेने पाऊले टाकत ज्या गावात कृषी ऊत्पन्न बाजार समितीचे सर्वाधिक मतदान आहे त्या गावांना लाखो रुपयांची निधी देण्यास सुरवात केली आहे.\nआदिनाथच्या कर्मचाऱ्यांचा १४ महिन्यांपासून पगारच नाही.\nकरमाळा मतदार संघाबरोबरच माढ्यातुन करमाळ्याला जोडलेली 36 गावे यामध्ये देखील मागिल महिन्यापासुन विशेष लक्ष घालित निधी देऊन नाराजी दुर करत असताना दिसत आहेत. 36 ग��वावंर शिंदे गटाचेच वर्चस्व कायम राहिले असले तरी मध्यंतरीच्या काळात काही गट नाराज दिसुन आले. हे लक्षात घेता संजय शिंदे यांनी 36 गावात निधी वाटपासाठी जिल्हा परिषद सदस्य व पचांयत समिती सदस्य तसेच गावोगावचे सरपंच यांना गावागावात जाऊन सर्व्हे करुन कोठे किती निधी द्यायचा यावर विशेष बैठका घेण्यास आदेश दिले आहेत. या बैठकांना देखील मोठा प्रतिसाद मिळत असल्याने 36 गावे पुन्हा शिंदे गटाच्या पारड्यातच 2019 ला जाऊ शकतात असाही अंदाज लावला जात आहे.\nमाढा लोकसभेचे खा. विजयसिंह मोहिते पाटिल आणी संजय शिंदे यांचे हाडवैर राज्याला माहित आहे. संजय मामा शिंदे यांना रोखण्यासाठी मोहिते पाटिल आगामी काळात रश्मी बागल यांना साथ देणार की पुन्हा माघील निवडणुकीप्रमाणे शिवसेनेच्या नारायण पाटील यांना पाठिंबा देणार यावर देखील 2019 चे पारडे फिरु शकते. राष्ट्रवादीनेच रश्मी बागल यांचा पराभव गतनिवडणुकित केला असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. अपक्ष ऊमेदवार असणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांचा झंझावत आगामी 2019 पर्यंत चालु राहीला तर 2019 मिशन करमाळा हे शिंदे गटासाठी लाभदायक नक्कीच ठरेल.\nपाच गावांमध्ये जिल्हा परिषद शाळांना गावकऱ्यांनी ठोकले टाळे\n2014 च्या निवडणुकित संजय शिंदे यांनी करमाळ्यात अपक्ष विधानसभा लढवली. निवडणुकिला दोन महिने वेळ मिळाल्यानंतर संजय शिंदे यांना तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. अनेक गावात संजय शिंदे यांना दोन अंकी आकडा देखील गाठता आला नाही. पण ज्या गावात सहा मते पडली त्याच गावात संजयमामा शिंदे यांनी आठवड्यात लाखो रुपयांचा निधी दिला . त्यामुळे संजय शिंदे यांच्याकडे करमाळा तालुक्यात गर्दी वाढत असल्याने बागल व पाटिल यांना या वाढत्या लोकप्रियतेचा परिणाम झेलावा लागणार आहे. करमाळ्यात बागल , पाटिल , शिंदे यांच्यात सध्या राजकिय अस्तित्वाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यामुळे जो तो विविध फंडातुन निधी देण्यासाठी धावपळ करित आहे. बागल- पाटिल -शिंदे यांच्या राजकिय वादात करमाळ्याची मात्र चांदी होताना दिसत आहे.\nसुशीलकुमार शिंदेना काँग्रेसमध्ये दिलं जातंय दुय्यम स्थान \nछत्रपती संभाजी महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाचा पाठ्यपुस्तकांमध्ये समावेश करणार – तावडे\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्��ा आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/rain-with-thunderstorm-at-mumbai-and-thane-on-tuesday-imd-predicts/articleshow/69728135.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-05-29T21:12:36Z", "digest": "sha1:WYM67EJAPLBSFBWEJQFLNQON453BUWDV", "length": 7962, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंबई आणि ठाणे जिल्ह्यात उद्या गडगडाटासह पाऊस\nउन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या आणि पावसाच्या प्रतीक्षेने आसुसलेल्या मुंबई-ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात उद्या मंगळवारी ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची दाट शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात हा पाऊस होणार आहे.\nउन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या आणि पावसाच्या प्रतीक्षेने आसुसलेल्या मुंबई-ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात उद्या मंगळवारी ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याची दाट शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणात हा पाऊस होणार आहे.\nमुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मंगळवार हा पावसाचा वार ठरण्याची शक्यता आहे. अर्थात केरळात दाखल झालेल्या मोसमी पावसाने अद्याप राज्यात वर्दी दिलेली नाही. त्यामुळे उद्याचा पाऊसदेखील पूर्व मोसमीच असेल. किंबहुना या पावसाची वर्दी आज सोमवारी रात्री उशिरा मिळण्याची शक्यता आहे.\nअरबी समुद्रातील दक्षिणपूर्व भाग, लगतचा लक्षद्वीप आणि मध्यपूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हा पाऊस पडणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलो�� करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\n'बेटी बचाओ'चे नारे फोल ठरले आहेत: उद्धवमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95/8", "date_download": "2020-05-29T21:13:27Z", "digest": "sha1:7CIMTN7C4X27KAU2EHDEAORT2OXVHTRD", "length": 27565, "nlines": 316, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "गणेश नाईक: Latest गणेश नाईक News & Updates,गणेश नाईक Photos & Images, गणेश नाईक Videos | Maharashtra Times - Page 8", "raw_content": "\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्य...\nवरावरा राव यांची तब्येत बिघडली; तळोजा जेलम...\nमोठी बातमी: राज्यात आज विक्रमी ८३८१ रुग्ण ...\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धो...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव हो...\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्य...\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिल...\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकार...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पु...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणू...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्य...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात;...\nकरोनाचा ध��्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळे निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणा...\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, ज...\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभज...\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांद...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त...\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्...\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची...\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अ...\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डा...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\n‘नाईक कुटुंबीयांनी स्वत:चाच फायदा करून घेतला’\nम टा वृत्तसेवा, नवी मुंबई'शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेल्या गणेश नाईक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भरभरून दिले...\nनाईकांच्या ‘भाजप’प्रवेशामुळे सेना अस्वस्थ\nनवी मुंबईतील दोनपैकी एका जागेवर हक्क सांगणारम टा...\n'मेगाभरती' नव्हे, 'मेगागळती'ची चिंता करा; फडणवीसांचा टोला\nभाजपमध्ये मेगाभरती सुरू आहे, महाभरती सुरू आहे, अशा शब्दांत विरोधक आमच्यावर टीका करत आहेत. आम्हाला हिणवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र विरोधकांनी आमच्या मेगाभरतीची चिंता करू नये. त्यांनी त्यांच्या पक्षातून होणाऱ्या 'मेगागळती'ची चिंता करावी. थोडं आत्मचिंतन करावं, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला.\nनवी मुंबईत राष्ट्रवादीला खिंडार; गणेश नाईक यांचा भाजपमध्ये प्रवेश\nनवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक आणि महापौर जयवंत सुतार यांच्यासह ४८ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नाईक यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची नवी मुंबई पालिकेतील सत्ता धोक्यात आली आहे.\nगणेश नाईकांचा आज भाजपप्रवेश\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक आणि त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव तथा माजी खासदार संजीव नाईक हे आज, बुधवारी सायंकाळी पाच वाजता वाशी येथील सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये समर्थकांसह शक्तीप्रदर्शन करीत भाजपमध्ये दाखल होणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत.\nमुख्यमंत्री येणार म्हणून महापालिकेकडून महामार्गाची स्वच्छताम टा...\nमनधरणीत गणेश नाईक अपयशी\n गणेश नाईक बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करणार\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक हे येत्या ११ सप्टेंबर रोजी वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सांयकाळी पाच वाजता आयोजित कार्यक्रमात आपल्या समर्थकांसह भाजपात दाखल होणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत.\nबाळासाहेबांच्या अटकेला कसं विसरायचं\nराष्ट्रवादी काँग्रेसचे हेवीवेट नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेने स्थानिक शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.\n‘एनएमएसए’वर पुन्हा डॉ. राणे पॅनेलची बाजी\nभाजपकडून निम्म्या जागा घेण्यात शिवसेनेला यश आल्यास त्यांच्यासाठी आत्ताच विधानसभेची अर्धी लढाई जिंकल्यासारखे होईल...\nनाईक यांना राष्ट्रवादीचा झटका\nजिल्हा अध्यक्षपदी अशोक गावडे, तर निरीक्षकपदी प्रशांत पाटील म टा...\nबेलापूरमधून उमेदवारी मलाच मिळणार: म्हात्रे\nनवी मुंबईतील ​​बे��ापूर हा विधानसभा मतदार संघ आपल्यालाच देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे भारतीय जनता पक्षाच्या बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी म्हटले आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांच्या भारतीय जनता पक्षात प्रवेश झाल्यानंतर म्हात्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपली अस्वस्थता व्यक्त केली. यावेळी त्यांनी नाईक कुटुंबावर टीकास्त्र सोडले.\nगणेश नाईक यांची भाजपमध्ये होणार 'ग्रँड एन्ट्री'\nराष्ट्रवादी काँग्रेसचे ऐरोलीतील आमदार संदीप नाईक हे आज भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करत असले, तरी देखील माजी मंत्री आणि राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांपैकी एक गणेश नाईक माजी आमदारांबरोबर पक्षांतर न करता ते मोठ्या जाहीर कार्यक्रमात भाजपत 'ग्रँड एंट्री' घेतील अशी माहिती सूत्रांनी दिलीय. नाईक आपल्या समर्थक नगरसेवकांसह ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक महत्त्वाचे नेते आणि कार्यकर्त्य्यांनाही आपल्या सोबत भाजपत नेणार असल्याचे समजते.\nपक्षांतर्गत गटबाजीने ढासळले बुरुज\nस्वाभिमान, अस्मिता या नावाखाली काँग्रेसपासून वेगळे होऊन दोन दशकांपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल मांडताना, मातब्बर, प्रस्थापित घराण्यांतील कुंटुंबाना सत्तेची खिरापत वाटली होती. त्यातून सामान्य कार्यकर्त्यांच्या आशाआकांक्षांना नेहमीच\nकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश\nआमदारकीचा राजीनामा देऊन आपापल्या पक्षाला धक्का देणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चार आमदारांनी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आज औपचारिकरित्या भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांचे स्वागत केले. भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये सातारा-जावळीचे शिवेंद्रराजे भोसले, ऐरोलीचे संदीप नाईक, अकोलेचे वैभव पिचड व मुंबईतील वडाळ्याचे कालिदास कोळंबकर यांचा समावेश आहे.\nसुनील तटकरे चंद्रकांत पाटलांच्या बंगल्यावर... चर्चा तर होणारच\nएकामागोमाग एक नेते, आमदार सोडून चालल्यामुळं अस्वस्थ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतेत भर टाकणारी बातमी आहे. पक्षाचे दिग्गज नेते, खासदार सुनील तटकरे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या भेटीसाठी त्यांच्या बंगल्यावर गेल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं तेही भाजप प्रवेशाची चाचपणी करताहेत की काय, या चर्चेला उधाण आलं आहे.\nमला जगू द्या, त्रास दिल्यास जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nराज्यात आज विक्रमी ८३८१ रुग्ण करोनामुक्त; ११६ जण दगावले\nरत्नागिरीतील गावात थरार; मानवी साखळी करून बिबट्याला पकडले\nवरावरा राव यांची तब्येत बिघडली; तळोजा जेलमधून 'जेजे'त हलवले\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास शिक्षा ठोठावणार\nपुण्यात २४ तासांत करोनाने ११ जणांचा मृत्यू\nऔरंगाबादः ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनाचं मुंबई, ठाणे, पुणे कनेक्शन; नगरमध्ये रुग्ण वाढले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/qassem-soleimani", "date_download": "2020-05-29T20:51:15Z", "digest": "sha1:XILQOF7TBGULCGUHDHBOS6MTMOH6DS5W", "length": 2887, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Qassem Soleimani Archives - द वायर मराठी", "raw_content": "\n कोण भला आणि कोण सज्जन देश\nकासिम सोलेमानी यांना अमेरिकन ड्रोननी बगदाद विमानतळाबाहेर ठार मारलं. मेजर जनरल सोलेमानी इराणचं दोन नंबरचं व्यक्तिमत्व असल्यानं इराण सूड घेणार आणि अमेरि ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2020/05/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4/", "date_download": "2020-05-29T18:38:54Z", "digest": "sha1:MHWA7YRMRKSABATZNKMPRJ34H6AOLO4Q", "length": 50228, "nlines": 391, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "व्हाईट गुड्स प्रॉडक्शनमध्ये आम्ही युरोपमधील पहिले आणि जगातील दुसरे स्थान आहोत RayHaber | raillynews", "raw_content": "\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[28 / 05 / 2020] राष्ट्राध्यक्ष एर्दोआन: 65 वर्षांचे कर्फ्यू सुरूच आहे\tcoronavirus\n[28 / 05 / 2020] अध्यक्ष एर्डोगन: इंटरसिटी ट्रॅव्हल मर्यादा रद्द केली\tcoronavirus\n[28 / 05 / 2020] समन्स आणि डिस्चार्ज कधी सुरू होतात\n[28 / 05 / 2020] फ्लॅश डेव्हलपमेंट .. नॅशनल इलेक्ट्रिक ट्रेनचा रेल्वेगाडी वाढवण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला\t54 Sakarya\n[28 / 05 / 2020] वाईकेएस लक्ष्यात प्रवेश करणारे विद्यार्थी एमईबीकडून ऑनलाईन सराव परीक्षा\tसामान्य\nघरसामान्यव्हाईट गुड्स प्रॉडक्शनमध्ये आम्ही युरोपचा पहिला आणि जगाचा दुसरा आधार आहोत\nव्हाईट गुड्स प्रॉडक्शनमध्ये आम्ही युरोपचा पहिला आणि जगाचा दुसरा आधार आहोत\n16 / 05 / 2020 सामान्य, मथळा, शेवटचा मिनिट, तुर्की\nव्हाईट गुड्स प्रॉडक्शनमध्ये आम्ही युरोपचा पहिला आणि जगाचा दुसरा आधार आहोत\nउद्योग आणि तंत्रज्ञान मंत्री मुस्तफा वरंक, व्हाइट गुड्स क्षेत्र हे तुर्कीचा चेहरा प्रवाहातील एक आहे, \"उत्पादन खंड, उलाढाल, जोडलेले मूल्य आणि निर्यातीत विकासात अग्रेसर भूमिका निभावणारे आपल्या देशाला हातभार लावतात. पुरवठा साखळी धन्यवाद जे परिपूर्ण जवळ कार्य करतात; आम्ही युरोपचा पहिला आणि जगातील दुसरा उत्पादन आधार आहोत. ” म्हणाले. प्रोत्साहनपर प्रणालीत या क्षेत्राला विशेषाधिकार प्राप्त आहे हे लक्षात घेऊन मंत्री वरक म्हणाले, “२०१२ पासून आम्ही या क्षेत्रातील १२ अब्ज लीरा गुंतवणूकीला प्रोत्साहन दिले असून जवळपास १० हजार अतिरिक्त रोजगार निर्माण केले आहेत. आमच्याकडे पांढर्‍या वस्तूंमध्ये असलेली जागतिक श्रेष्ठता आमच्या बाजाराचा वाटा न गमावणे फार महत्वाचे आहे. ” अभिव्यक्ती वापरली. ते ब्रेक्झिट प्रक्रियेचे बारकाईने अनुसरण करतात असे सांगून मंत्री वरक म्हणाले, “आम्ही आमच्या वाणिज्य मंत्रालयाशी समन्वय साधत आहोत जेणेकरुन ब्रिटनच्या बाजारावर या क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होणार नाही. मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटीमध्ये या उद्योगाचा समावेश व्हावा अशी आमची इच्छा आहे. ” तो बोलला.\nमंत्री वार्न, व्हाईट गुड्स इंडस्ट्रीलिस्ट असोसिएशन ऑफ टर्की (टीआरकेबीईएसडी) मंडळाच्या बैठकीस व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थिती होती. ट्राकबाईएसडीचे अध्यक्ष कॅन दिनर यांनी या क्षेत्राशी संबंधित घडामोडी सांगून घेतल्यानंतर बोलत��ंना मंत्री वारक यांनी हा उद्रेक व मागण्यांच्या अनुषंगाने उत्पादन पूर्णपणे थांबवण्याचा त्यांचा दृष्टीकोन नसल्याचे अधोरेखित केले. पहिल्या दिवसापासून अध्यक्ष एर्दोआन यांच्या नेतृत्वात त्यांनी वेळोवेळी आणि वेळोवेळी पावले उचलली हे लक्षात घेऊन वरणक आपल्या भाषणात म्हणाले:\nआम्ही उत्पादन आधारित आहोत: उपकरणे, तुर्कीचा एक फ्लक्स फ्लॅक्स सेक्टरपैकी एक. आपल्या उत्पादनाचे प्रमाण, उलाढाल, जोडलेले मूल्य आणि निर्यातीत योगदान यासह आपण आमच्या देशाच्या विकासात अग्रणी भूमिका निभाता. आपल्या पुरवठा साखळी धन्यवाद जे अगदी परिपूर्ण जवळ काम करतात; आम्ही युरोपचा पहिला आणि जगातील दुसरा उत्पादन आधार आहोत. आपण आर Dन्ड डीला महत्त्व देता ते पेटंट्सच्या संख्येमध्ये देखील दिसून येते. तुर्कीमधील बहुतेक इंडस्ट्री व्हाईट गुड्स क्षेत्रात अनेक पेटंट्स आहेत.\nआम्ही गंभीर धोरण बनविले: साथीच्या रोगाच्या अनुषंगाने आणि आपल्याकडून केलेल्या मागणीनुसार, आमचे उत्पादन पूर्णपणे थांबवण्याचा दृष्टिकोन नव्हता. अगदी कर्फ्यूच्या दिवशीही; आम्ही हे सुनिश्चित केले आहे की निर्यात वचनबद्धतेसह उत्पादक किंवा त्यांचे कार्य थांबविल्यावर मोठे नुकसान होऊ शकेल अशा लोक कार्य करण्यास सक्षम आहेत. याव्यतिरिक्त, आम्ही रोजगार, वित्तपुरवठा आणि सामाजिक सहाय्य या क्षेत्रात गंभीर धोरणे लागू केली आहेत.\nआम्ही सुरू केलेले क्रेडिट्स उघडले: आपला आणि आमच्या कामगारांचा बळी पडू नये म्हणून आम्ही अल्प-मुदतीच्या कामकाजाच्या भत्तेचा फायदा घेण्याच्या अटी सुलभ केल्या आहेत. अर्थसहाय्य क्षेत्रात, आमच्या सार्वजनिक बँकांनी आयएससाठी कोणत्याही क्षेत्राचा भेदभाव न करता कर्ज उघडले आणि आर्थिक पाठबळांसह आमच्या व्यापारी जवळ उभे राहिले.\nयेणारे सकारात्मक संकेतः नुकसानीची मर्यादा कमी करण्याचा आणि या कालावधीत देण्यात येणा offered्या बर्‍याच संधींचा प्रयत्न करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सामान्यीकरणात बदल झाल्यावर आम्हाला ऑटोमोटिव्ह आणि टेक्सटाईल क्षेत्रातील सकारात्मक संकेत प्राप्त होतात. अन्न, रसायन, औषधी व पॅकेजिंग उद्योग त्यांच्या मार्गावर आहेत.\nआम्ही मार्गदर्शकाची तयारी केली: आम्ही नवीन मार्गासाठी सर्वोत्तम मार्गाने तयारी केली पाहिजे. या क्षणी, आम्ही घ्यावयाच्या खबरदारीच्या मार्ग���र्शनासाठी आम्ही एक मार्गदर्शक तयार केला आहे. अंततः, आम्ही टीएसईने तयार केलेल्या या मार्गदर्शक दस्तऐवजाविषयी वैज्ञानिक मंडळाच्या अहवालाची अपेक्षा करतो. मार्गदर्शन; आम्ही स्वच्छता, संसर्ग निवारण आणि नियंत्रण यंत्रणांबद्दल आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीचा समावेश केला आहे.\nआम्ही प्रमाणपत्र देऊ: आम्ही मार्गदर्शक आधारित एक चेकलिस्ट देखील तयार केली. या सूचीच्या आधारे, आम्ही जगातील अग्रणी होण्यासाठी प्रमाणपत्र क्रियाकलाप आयोजित करू. कोणतीही संस्था आमच्याकडे अर्ज करू इच्छित असल्यास, प्रमाणपत्र मिळवा आणि माझा व्यवसाय नोंदणीकृत करू इच्छित असल्यास साइटवरील तपासणीनंतर आम्ही टीएसईकडून योग्य ते प्रमाणपत्र देऊ. आम्हाला माहित आहे की क्लीनर उत्पादन आणि संक्रमणाविरूद्धचे उपाय जागतिक व्यापारामध्ये खूप महत्वाचे ठरतील. या चरणात, आम्ही नवीन कालावधीसाठी आधीच तयारी केली आहे.\nआपण इच्छित असल्यास आम्ही यशस्वी होऊ: परदेशी उत्पादनावर अवलंबून असण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे तुम्ही बाह्य धक्क्यांना जास्त प्रतिरोधक बनता. आम्ही स्थानिक गहन काळजी घेणारा श्वासोच्छवासाद्वारे देखील पाहिले आहे की आम्हाला हवे असल्यास आम्ही देश म्हणून प्रत्येक गोष्ट साध्य करू शकतो. केवळ कठीण काळातच नव्हे तर जीवनाच्या सामान्य प्रवाहातही अपारंपरिक वागणे, साचे फोडून, ​​शोध लावणे आवश्यक आहे.\nआम्ही १२ बिलियन गुंतवणूक निश्चित केली: व्हाइट गुड्स इंडस्ट्रीला आमच्या प्रोत्साहन प्रणालीत विशेषाधिकार प्राप्त आहे. २०१२ पासून आम्ही या क्षेत्रात १२ अब्ज लीरा गुंतवणूकीला चालना दिली आहे आणि जवळपास १० हजार अतिरिक्त रोजगारनिर्मिती केली आहे. पांढर्‍या वस्तूंमध्ये आपल्याकडे असलेली जागतिक श्रेष्ठता आपला बाजाराचा वाटा न गमावणे फार महत्वाचे आहे.\nआम्ही आमचे कायदे लागू करू: युरोपियन युनियनमध्ये अंमलात येणा the्या इको डिझाईन आणि एनर्जी लेबल नियमात; आम्ही विधान सुसंवाद अभ्यासात शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. युरोपियन युनियन कायद्याबरोबरच आमचे स्वतःचे कायदे लागू करण्याचे आमचे ध्येय आहे. या संदर्भात, आम्ही विकास योजनेत समाविष्ट केलेल्या अतिरिक्त गुंतवणूकीची गरज आणि गुंतवणूकीच्या प्रोत्साहनांवर काम करण्यास सुरवात केली.\nमागे जाण्यासाठी अनुसरण करा: आम्ही ब्रेक्सिट प्रक्रियेचे बारकाईने अनुसरण करतो. आम्ही आमच्या वाणिज्य मंत्रालयाशी समन्वय साधत आहोत जेणेकरुन ब्रिटनच्या बाजारपेठेत व्हाइट गुड्स उद्योगाचा नकारात्मक परिणाम होणार नाही. मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटीमध्ये या उद्योगाचा समावेश व्हावा अशी आमची इच्छा आहे.\nयशस्वी होण्यासाठी की: यशाची गुरुकिल्ली तंत्रज्ञानाशी संबंधित बदल करण्याच्या आपल्या क्षमतेशी थेट संबंधित आहे. आम्हाला स्मार्ट, कनेक्ट केलेले आणि परस्परसंवादी उत्पादनांमध्ये मानक निश्चित करण्यात सक्षम असणे आवश्यक आहे. तुम्हाला माहिती आहे, तुर्की मानक संस्थेत आरसा समित्या आहेत. सुरक्षा आणि कार्यक्षमता या दोन्ही बाबतीत व्हाइट गुड्स उद्योग या समित्यांमध्ये सामील होतो.\nफेसबुक वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nट्विटर वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nPinterest वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nदुवा साधलेल्या दुव्यावर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nTumblr वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nपॉकेटवर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडेल)\nटेलीग्राम वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nव्हाट्सएप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nस्काईप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआपल्या मित्रासह ई-मेल मार्गे शेअर करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nमुद्रित करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nतत्सम रेल्वे रोड आणि केबल कारच्या बातम्याः\nआयईटीटीच्या हरवले वस्तूंच्या शेकडो वस्तू त्यांच्या मालकांची वाट पाहत आहेत\nबेरेल बेयझ एएसया युरेसियाअर 2015 येथे\nबेकेल व्हाइट वस्तू उद्योग. आणि टिक एक्सएमएक्सएक्स फेअरमध्ये इनोट्रान्स\nतुर्की कार एलपीजी वापरातील युरोप मधील पहिले,\nइस्तंबूलमध्ये आज द्वितीय सबवे मार्ग उघडला\nजगातील सर्वात जुने द्वितीय मेट्रो टनल 139. वृद्ध\nजगातील दुसरी, तुर्की च्या पहिल्या वर्षी 142 रेल्वे बोगदा\nजगातील द्वितीय जुने मेट्रो टनल 143 वय\nसकाळया रेल्वे प्रॉडक्शनमध्ये ब्रँड होईल\nवेगन प्रॉडक्शनच्या नवीन पिढीच्या शेवटी\nवेगन प्रॉडक्शन मधील गुणवत्ता टू टू डेंडरच्या र���बोट आर्म्स (फोटो गॅलरी)\nलोकॅमोटिव्ह आणि वेगनच्या उत्पादनातील विकासाचे काय\nएस्कीहेरमध्ये ट्राम उत्पादनापूर्वी टीपाबा जिल्हा जिल्ह्यातील अटा पार्टीचे प्रमुख अता बुर्सा…\nमेगा यॉट उत्पादन जागतिक 3.Cüsüyüz\nवेगन प्रॉडक्शनमध्ये TÜDEMSAŞ आणि स्वीडिश फ्लेक्सिव्हॅगन दरम्यान सहकार्याने\nव्हाइट गुड्स इंडस्ट्रीलिस्ट असोसिएशन ऑफ टर्की\nALO लाईन्स नागरिकांना अखंडित सेवा पुरवित आहेत\nयूएव्ही बेस अर्नाकच्या सिझर जिल्ह्यात स्थापित\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा\nराष्ट्राध्यक्ष एर्दोआन: 65 वर्षांचे कर्फ्यू सुरूच आहे\nअध्यक्ष एर्डोगन: इंटरसिटी ट्रॅव्हल मर्यादा रद्द केली\nप्रथम निर्यात ट्रेन मार्मारे मार्गे जाते जर्मनीत आगमन\nसमन्स आणि डिस्चार्ज कधी सुरू होतात\nइस्तंबूल विमानतळ टर्मिनल जगातील सर्वात मोठी एलईईडी गोल्ड प्रमाणित इमारत बनली\nबीटीएसओच्या यूआर-जीई प्रोजेक्टसह यूएस मार्केटमध्ये उघडले\nआयईटीटी ड्रायव्हरकडून संस्थेकडे निष्ठा\nमंत्री करैसमेलोआलू: 'वायएचटी तिकिट शुल्कामध्ये कोणतीही वाढ नाही'\nओर्डूमधील कोसळलेल्या रिंग रोडला त्वरित प्रतिसाद\nकॅपिटल रोडवर हॉलिडे एअर\nईटाइम्सगट इस्टॅसिअन स्ट्रीटसाठी पहिले पिकॅक्स शॉट\nलाइन 200 फ्लाइटचे तास अद्यतनित केले\nएके शुगर: “काळजी करू नका, कोकालीत वायएचटी थांबेल”\nराज्यपाल आयहान: 'अंकारा शिव वायएचटी लाइन हा प्रजासत्ताकच्या इतिहासातील सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प आहे'\nइकेन यांनी बैरकटरला नॅशनल यूएव्ही डेमिराझ ओआयझेड येथे निर्मितीसाठी कॉल केले\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: मुरातबाळ-पालू स्थानकांदरम्यान बोगदा क्रमांक 3 ची सुधारणा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः ड्रायव्हरसह कार भाड्याने\nनिविदा घोषितः वॅगन दुरुस्तीच्या कामांचे 1 वर्ष देखभाल व दुरुस्ती सेवा\nनिविदा घोषणाः अंकाराय प्लांट जर्नल बेड दुरुस्ती देखभाल सेवा खरेदी\nकॅलेंडरमध्ये जोडाः + आयकॅल | + गुगल कॅलेंडर\nअकाेरे स्टॉपवर जाण्यासाठी ओव्हरपाससाठी निविदा\nकोकाएली महानगरपालिका, जे इझमित जिल्हा केंद्रात नागरिकांच्या सेवेसाठी अकेराय ट्राम लाईन देऊन वाहतुकीची सोय करतात, ते सीकापार्क ट्राम स्टॉपच्या पुढील पादचारी ओव्हरपाससाठी तयार केले गेले आहे. [अधिक ...]\nअकराय ट्राम लाईनवरील ट्रान्सफॉर्मरचे विस्थापन निविदा समाप्त\nभूस्खलन क्षेत्राच्या निविदा निकालाची दिरबाकर कुर्तलन रेल्वे लाईन पुनर्प्राप्ती\nइस्तंबूल विमानतळ मेट्रो कार खरेदी निविदा निकाल\nटीसर-करागल-कंगाल लाइन निविदा निकालावर संप्रेषणासह ट्रान्समिशन सिस्टम स्थापना\nकेर्फेझ जिल्हा रस्ता देखभाल, दुरुस्ती व नूतनीकरण निविदा घेण्यात आली\nटीसीडीडी एर्यमान सर्व्हिस हाऊस वॉटर हीटर इंस्टॉलेशन टेंडर निकाल\nकायाभा स्टेशन स्थानकांदरम्यान रबर कोटिंग\nमनिसा-बँडर्मा रेल्वे मार्गावर कल्ट\nउलूकला बोझाकप्रि लाइन मध्ये ओव्हरपासचे बांधकाम\nआवडत्या निविदा आणि कार्यक्रम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषितः रेल्वेची कामे पूर्ण केली जातील - दियरबकर कुर्तलान लाइन\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nनिविदा घोषणा: मुरातबाळ-पालू स्थानकांदरम्यान बोगदा क्रमांक 3 ची सुधारणा\nनिविदा घोषितः वॅगन दुरुस्तीच्या कामांचे 1 वर्ष देखभाल व दुरुस्ती सेवा\nटॅबॅक 60 प्रकल्प कर्मचारी भरती करण्यासाठी\nतुर्कीची वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान संशोधन परिषद, इन्फोर्मेटिक्स आणि माहिती सुरक्षा संशोधन केंद्र, प्रगत तंत्रज्ञान प्रगत तंत्रज्ञान संशोधन संस्थेमध्ये काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या 60 लोकांशी संलग्न [अधिक ...]\n15 कर्मचारी ट्यूबटॅक स्पेस टेक्नॉलॉजीज रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये भरती करणार आहेत\nमेव्हलाना डेव्हलपमेंट एजन्सी 6 कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती करेल\nओजीएम किमान 122 हायस्कूल पदवीधरांची भरती करेल\n20 निरीक्षकांची खरेदी करण्यासाठी संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय\nटेकटाक 2 सतत कामगारांची नेमणूक करेल\nडीएचएमआय प्रशिक्षणार्थी एअर ट्रॅफिक कंट्रोलर खरेदी करेल\nकृषी व वनीकरण मंत्रालय 13 करारित आयटी तज्ञ खरेदी करेल\nटेकटाक 9 सतत कामगारांची नेमणूक करेल\nराष्ट्रीय शिक्षण मंत्रालय १ Cont 19910१ मध्ये करारबद्ध शिक्षकांची भरती करेल\nऐतिहासिक मारस किल्ले बनवण्यासाठी केबलची कार\nऐतिहासिक मराठा किल्ले येथे प्रेस सदस्यांसमवेत बैठक बोलताना, काहरमनमारा महानगरपालिकेचे नगराध्यक्ष हॅरेटीन गंगर यांनी सांगितले की ऐतिहासिक मराठा किल्ल्यातील लोक, ज्यांचे लँडस्केपींग रमजान उत्सवानंतर पूर्ण झाले होते, [अधिक ...]\nएरकीइसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणखी एक हॉटेल चेन\nBeşikdüzü केबल कार सोयींबद्दल फ्लॅश दावा\nकस्तमोनू केबल कार प्रकल्पातील 80% पूर्ण झाले\nकेबल कार ऐतिहासिक मरास किल्ल्याकडे येते\nइस्तंबूल विमानतळ टर्मिनल जगातील सर्वात मोठी एलईईडी गोल्ड प्रमाणित इमारत बनली\nइस्तंबूल विमानतळ, जे त्याच्या पहिल्याच वर्षी ग्लोबल हब बनले आहे, त्याच्या अद्वितीय आर्किटेक्चर, मजबूत पायाभूत सुविधा, उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि उच्च-स्तरीय प्रवासी अनुभव यामुळे नवीन यश मिळते. [अधिक ...]\nबीटीएसओच्या यूआर-जीई प्रोजेक्टसह यूएस मार्केटमध्ये उघडले\nआयईटीटी ड्रायव्हरकडून संस्थेकडे निष्ठा\nओर्डूमधील कोसळलेल्या रिंग रोडला त्वरित प्रतिसाद\nकॅपिटल रोडवर हॉलिडे एअर\nकाळ्या समुद्रामध्ये तेलासाठी शोधण्यासाठी फातिह साउंडिंग जहाज\nमेरसीनमधील टीआयआर ब्रिजमधून फ्रेट फेल\nएचईएस कोडसह ट्रेनची तिकिटे खरेदी करा\nराष्ट्रीय इलेक्ट्रिक ट्रेन 29 मे रोजी रेल्सवर खाली उतरणार आहे\nएचईएस कोडसह वायएचटी तिकिट मिळवा\nएचईएस कोडसह ट्रेनची तिकिटे कशी खरेदी करावी हेस कोड कसा मिळवावा हेस कोड कसा मिळवावा एचईएस कोड ट्रॅव्हल परमिट दस्तऐवजाची जागा घेत आहे\nAKINCI TİHA डॉक्युमेंटरी, बायरकटर आणि अभियंता सांगतात\nअटाकी iteकिटेली मेट्रो लाइन रेल वेल्डिंग सोहळा इस्तंबूलमध्ये आयोजित करण्यात आला होता\nमे 129 TUSAŞ कडून टी -19 एटीएके हेलिकॉप्टरसह उत्सव\nइनाक्कले 1915 ब्रिज 2022 मार्च रोजी सेवा होईल\nराज्यपाल आयहान: 'अंकारा शिव वायएचटी लाइन हा प्रजासत्ताकच्या इतिहासातील सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प आहे'\nएमएसबीः 'आमच्या सीमा एककांनी इराण, इराक आणि सीरिया सीमेवरील तस्करांवर डोळा उघडला नाही'.\nस्वयंपूर्ण जगातील पहिले स्मार्ट फॉरेस्ट सिटी\nएटाकी İकिटेली मेट्रो 2021 मध्ये सेवेत रुजू होईल\nओपेरा कुंबुबेल ट्राम लाईनवरील वर्जित दिवसांमध्ये अभिमुखता प्रशिक्षण\nशहीद बेसिक बॉक्सवुड जहाज सैन्यावर समुद्रावर प्रेम करेल\nसायप्रस रेल्वे इतिहास आणि नकाशा\nमेकिडीयेकी महमूत्बे मेट्रो लाईन पुढे ढकलण्यात आली\nट्राबझोनच्या नवीन बस स्थानकासाठी निविदा\nचित्रकारांच्या रंगीबेरंगी स्पर्शासह राजधानीच्या ग्रे वॉल्स\nसमन्स आणि डिस्चार्ज कधी सुरू होतात\nराष्ट्रीय संरक्षणमंत्री हुलुसी आकर यांनी जाहीर केले की May१ मे रोजी समन्स आणि लोकशाहीकरण सुरू होईल. मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, राष्ट्रीय संरक्षण मंत्री आकर यांच्या अध्यक्षतेखाली जनरल स्टाफ जनरल. [अधिक ...]\nइकेन यांनी बैरकटरला नॅशनल यूएव्ही डेमिराझ ओआयझेड येथे निर्मितीसाठी कॉल केले\nकोविड -१ SA एसएएचए इस्तंबूल नेटवर्क डिजिटल वर्ल्डमध्ये कार्य करते\nउत्तर इराकमधील असोस प्रदेशात तुर्की एफ -16 पासून ऑपरेशन\nएफ 35 कोणत्या प्रकारचे विमान आहे\nबीटीएसओच्या यूआर-जीई प्रोजेक्टसह यूएस मार्केटमध्ये उघडले\nयावर्षी बुर्सा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (बीटीएसओ) ने केलेल्या बुर्सा कमर्शियल व्हेकल, बॉडीवर्क, सुपरस्ट्रक्चर अँड सप्लायर्स सेक्टर यूआर-जीई प्रोजेक्टच्या कार्यक्षेत्रात, यू.एस. [अधिक ...]\nउद्रेक दरम्यान हालचाली नसलेल्या टायर्सची काळजी घ्या\nरेनॉल्टने 5.000 लोकांना बाहेर ठेवले\nबीएमसीचा डोमेस्टिक आर्मर्ड पिकअप तुलगाचा अंतिम दृश्य प्रदर्शित झाला आहे\nआयईटीटी ड्रायव्हरकडून संस्थेकडे निष्ठा\nकोविड १ of च्या निदानावर उपचार घेतलेल्या आयईटीटी चालक अहमेट कोसे यांना प्रकृती सुधारताना सेवानिवृत्तीचा हक्क देण्यात आला होता. या प्रक्रियेत, संस्थाकडे याचिका आणणा Ah्या अहमेट कोसे यांनी आपला उपचार चालू ठेवला. [अधिक ...]\nटीसीडीडी तक्रार दळणवळण लाइन\nईजीओच्या 10 महिला ड्राइव्हर्स् वाहतुकीसाठी दिवस मोजतात\nटीसीडीडी जनरल मॅनेजर कोण आहे\nअध्यक्ष अलाकान यांनी महाव्यवस्थापक यझाकी यांची भेट घेतली\nमौल्यवान वस्तू लॉजिस्टिक्समध्ये सामरिक गुंतवणूक\nसंयुक्त परिवहन आणि रेल्वे आणि धोकादायक वस्तू वाहतूक सेमिनार\nनॅशनल फ्रेट वॅगनच्या उत्पादनात सेंट्रल शिव\nडीटीडी संयुक्त परिवहन आणि रेल्वे आणि धोकादायक वस्तू वाहतूक सेमिनार आयोजित करण्यात आले\nबेकेल व्हाइट वस्तू उद्योग. आणि टिक एक्सएमएक्सएक्स फेअरमध्ये इनोट्रान्स\nजगातील द्वितीय जुने मेट्रो टनल 143 वय\nइस्तंबूलमध्ये आज द्वितीय सबवे मार्ग उघडला\nओवैसीक मध्ये पांढरा बंधन\nबहुतेक आयटम Kabataş बास्कुलर ट्राम लाईनवर विसरलात\nससमुन रेल ट्रान्सपोर्टेशन सिस्टममध्ये विसरलेले 400 भाग त्यांच्या मालकांची वाट पाहत आहेत\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\n2020 हाय स्पीड ट्रेनचे तिकीट किंमती वायएचटी अभियान तास मासिक सदस्यता शुल्क\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2020\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nट्रेनची उड्डाणे कधी सुरू होतील\nपूर्व एक्सप्रेस तिकीट किंमती 2020\nपरकीय चलन कर: परकीय चलन आणि सोन्याच्या व्यवहारात कराचा दर प्रति हजार 2 वरून 1 टक्क्यांपर्यंत वाढला\nएक्सएनयूएमएक्स वर्तमान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी टाइम टेबल आणि टाइम्स (एक्सएनयूएमएक्स. डिसेंम्बर. एक्सएनयूएमएक्स)\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nBayraklı / इझमिर - तुर्की\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2020\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nमजकूर पाठविण्यात अयशस्वी - आपले ई-मेल पत्ते तपासा\nईमेल तपासणी अयशस्वी झाली, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nक्षमस्व, आपला ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/social-viral/coronavirus-becuase-no-pollution-i-can-see-trends-and-people-are-sharing-hilarious-images-vrd/", "date_download": "2020-05-29T19:27:36Z", "digest": "sha1:NBHCUUQ4R5XOWQ2KA7QTO7BGMAAVMTXE", "length": 29613, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus: प्रदूषण नसल्यानं दिसलं पृथ्वीवरचं स्वर्ग...; व्हायरल फोटो बघाल तर बघतच राहाल! - Marathi News | CoronaVirus: becuase of no pollution i can see this trends and people are sharing hilarious images vrd | Latest social-viral News at Lokmat.com", "raw_content": "मंगळवार २६ मे २०२०\nराज्यात दिवसभरात 2091 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, एकूण रुग्णसंख्या 54,758\n‘मातोश्री’वर साबुदाणा खिचडी, वडे खाण्याइतके मधुर संबंध असताना टोकाची भूमिका का; राऊतांचा फडणवीसांना सल्ला\n गोरेगावच्या जंगलात सापडला अज्ञात इसमाचा मृतदेह\nकर्मचारी काम करत नसल्याचा ठपका ठेवल्याने केईएममधील कर्मचाऱ्याचे आंदोलन\nमुंबई विम��नतळावर 41 विमानांची वाहतूक, 4224 प्रवाशांना लाभ, 3 विमाने रद्द\nअभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी आहे डॉक्टर, कोरोनाच्या लढाईत दिलंय मोलाचं हे योगदान\n 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्रीची आत्महत्या, नैराश्यातून उचलले हे टोकाचं पाऊल\nवीस वर्षीय युट्यूबर कॅरी मिनाटी आहे इतक्या कोटींचा मालक, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल हैराण\nनागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ अडचणीत प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी\nन्युड एमएमएसमुळे चर्चेत आली होती ही मराठमोळी अभिनेत्री, माजवली होती खळबळ\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\n२ महिन्यानंतर पुणे एअरपोर्ट झाले सुरू\nCoronaग्रस्तांच्या संख्येत सहा हजार977 ने वाढल\nलॉकडाऊनमध्ये उंदरांमुळे माणसांना असू शकतो संक्रमणाचा धोका; तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : हँड सॅनिटायझर एक्सपायरी डेट संपल्यावरही व्हायरसचा नाश करतं का\nकोरोना विषाणूंबाबत WHO ने दिली धोक्याची सूचना; जगभरातील देशांच्या चिंतेत वाढ\nजेवल्यानंतर तुम्हालाही गॅस पास होण्याची समस्या उद्भवते 'या' उपायांनी करा कंट्रोल\nचीनी वैज्ञानिकांचा दावा; कोरोना तर काहीच नव्हे 'हा' अज्ञात व्हायरस करु शकतो हल्ला\nगोंदिया- कोरोना बाधित रुग्णांना भोजन पुरवठा न केल्याने कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nसोलापूर : दिवसभरात ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू; १६ रुग्ण आढळले; एकूण रुग्णसंख्या पोहोचली ६२४ वर\nवसई-विरार शहरातील कोरोना बाधितांची संख्या 581 वर\nआज दिवसभरात राज्यात ९७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\nमुंबई- कोरोनाबाधितांचा आकडा ३२ हजार ९७४ वर; राज्यात कोरोनाचे ५४ हजार ७५८ रुग्ण\nओला कंपनीकडून देशभरातील 22 विमानतळांवर सेवा सुरू\nचोरट्या चीनला जबर दणका; Vespa स्कूटरची नक्कल महागात पडली\nयवतमाळ- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढीला ब्रेक; सद्यस्थितीत 15 जणांवर उपचार सुरू\nडोंबिवली- टिळकनगर मंडळाचा गणेशोत्सव यंदा साध्या पद्धतीनं\nमुंबई - आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलटी पाडा युनिट क्रमांक 13 येथे मृतदेह आढळून आला\nहरियाणा पोलिसांनी सिरसा जिल्ह्यातून ४०० ग्रॅम हिरोईन हे अमली पदार्थ जप्त केले असून त्याची किंमत ४० लाख इतकी आहे\nथकलेल्या EMI वरील व्याजवसुली थांबणार आरबीआयला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nअडकलेल्या मजुरांना सोडण्यासाठी रेल्वेनं आतापर्यंत ३,२६५ गाड्या सोडल्या- पियूष गोयल\nविदर्भातील सर्वाधिक कोरोना रूग्ण व मृत्यू अकोल्यात; आज २० रूग्णांची भर, तिघांचा मृत्यू\nतामिळनाडूमध्ये कोरोनाचे ६४६ नवे रुग्ण; 9 जणांचा मृत्यू\nगोंदिया- कोरोना बाधित रुग्णांना भोजन पुरवठा न केल्याने कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nसोलापूर : दिवसभरात ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू; १६ रुग्ण आढळले; एकूण रुग्णसंख्या पोहोचली ६२४ वर\nवसई-विरार शहरातील कोरोना बाधितांची संख्या 581 वर\nआज दिवसभरात राज्यात ९७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\nमुंबई- कोरोनाबाधितांचा आकडा ३२ हजार ९७४ वर; राज्यात कोरोनाचे ५४ हजार ७५८ रुग्ण\nओला कंपनीकडून देशभरातील 22 विमानतळांवर सेवा सुरू\nचोरट्या चीनला जबर दणका; Vespa स्कूटरची नक्कल महागात पडली\nयवतमाळ- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढीला ब्रेक; सद्यस्थितीत 15 जणांवर उपचार सुरू\nडोंबिवली- टिळकनगर मंडळाचा गणेशोत्सव यंदा साध्या पद्धतीनं\nमुंबई - आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलटी पाडा युनिट क्रमांक 13 येथे मृतदेह आढळून आला\nहरियाणा पोलिसांनी सिरसा जिल्ह्यातून ४०० ग्रॅम हिरोईन हे अमली पदार्थ जप्त केले असून त्याची किंमत ४० लाख इतकी आहे\nथकलेल्या EMI वरील व्याजवसुली थांबणार आरबीआयला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस\nअडकलेल्या मजुरांना सोडण्यासाठी रेल्वेनं आतापर्यंत ३,२६५ गाड्या सोडल्या- पियूष गोयल\nविदर्भातील सर्वाधिक कोरोना रूग्ण व मृत्यू अकोल्यात; आज २० रूग्णांची भर, तिघांचा मृत्यू\nतामिळनाडूमध्ये कोरोनाचे ६४६ नवे रुग्ण; 9 जणांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nCoronaVirus: प्रदूषण नसल्यानं दिसलं पृथ्वीवरचं स्वर्ग...; व्हायरल फोटो बघाल तर बघतच राहाल\nCoronaVirus: प्रदूषण नसल्यानं दिसलं पृथ्वीवरचं स्वर्ग...; व्हायरल फोटो बघाल तर बघतच राहाल\nसंजय गांधी राष्ट्रीय उद्यान\nकोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनहीच घोषण करण्यात आली आहे. त्यामुळे जास्त करून लोकांना घरात बंदिस्त व्हावं लागलं आहे. रस्त्यावर वाहनांची वर्दळ नसल्यानं प्रदूषणातही कमालीची घट नोंदवली गेली आहे. तसेच गर्दीनं व्यापलेली पर्यटनस्थळसुद्धा आता माणसांविना नयनरम्य दिसत आहेत. मुंबईत पर्यटनस्थळ असलेलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानही माणसांसाठी बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे तिथले प्राणी मुक्त विहार करत आहेत.\nहिमाचल प्रदेशमधल्या बर्फानं आच्छादलेल्या एका पर्वताचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यानंतर सोशल मीडियावर अशा निसर्गरम्य आणि माणसांची गर्दी नसलेल्या पर्यटनस्थळांचा फोटो व्हायरल करण्यात येत आहे. प्रदूषण नसल्यानं असं वातावरण, असं सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागलं आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या दुबई शहरामधील एक गगनचुंबी इमारत असलेली बुर्ज खलिफाही प्रदूषण नसल्यानं नयनरम्य दिसत आहे.\nपॅरिसमधील ही एक जगप्रसिद्ध वास्तू आहे. आयफेल टॉवर ही फ्रान्सची जगभरात प्रसिद्ध असलेली वास्तू आहे.\nगेट वे ऑफ इंडिया\nगेट वे ऑफ इंडिया हे मुंबईचं प्रवेशद्वार असल्याचंही म्हटलं जातं. इथून माणसांची कायम वर्दळ असते. परंतु लॉकडाऊन असल्यानं ही स्थळही माणसांविना सुंदर दिसत आहे.\nअमिरात स्टेडियम हे इंग्लंडमधल्या लंडनमधलं एक फुटबॉल स्टेडियम आहे. हे स्टेडियमही प्रेक्षकांविना सुनसुनं पडलं आहे.\nइटली देशाच्या पिसा शहरातील एक हा चर्चचा मनोरा आहे. इटलीमधील एक लोकप्रिय आकर्षण असलेला हा मनोरा गेले अनेक शतके एका बाजूला झुकलेल्या अवस्थेत आहे.\nरियो डी जनरिओ हे ब्राझील देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. २०१६मध्ये इथे ऑलिंपिक खेळस्पर्धा झाल्यात. तसेच हे एक उत्तम बंदर असून व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे.\nअमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरातील लिबर्टी आयलंडवर उभारण्यात आलेली ही एक वास्तू आहे. अमेरिकेच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ फ्रान्सकडून अमेरिकेला ही वास्तू देण्यात आली होती.\nभारतीय स्वातंत्र्य चळवळीचे नेते वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा आहे. हा पुतळा भारतातील गुजरात राज्याच्या राजपिपळा शहराजवळ नर्मदा धरणाजवळील साधू बेटावर उभारलेला आहे.\nताजमहाल हे भारतातील आग्रा नगरात यमुना नदीकाठी असलेले एक स्मारक असून, हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक गणले जाते. ताजमहाल हा मोगल स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे.\nचीनची भिंत चीन देशात अतिप्राचीन काळात उत्तरेकडील सीमेवरून मंगोलिया प्रांतातून होणारी परकीय आक्रमणे थांबविण्यासाठी दगड, माती व विटा वापरून बांधली गेली. ही भिंत अवकाशातून दिसत असल्यानं ती किती विशाल असेल याचा अंदाज बांधला जाऊ शकतो.\nकोरोना वायरस बातम्या कोरोना सकारात्मक बातम्या\n'रागिनी एमएमएस: रिटर्न्स' अभिनेत्री करिश्मा शर्मा झाली ट्रोल, नुकताच पोस्ट केला होता फोटो\nकंगना रानौत���े आलिशान ऑफिस कम स्टुडिओ पाहून व्हाल थक्क, म्हणाल वाह\n'लय भारी' फेम अदिती पोहनकरचे साडीतले फोटो पाहून व्हाल फिदा तिच्या सौंदर्यावर\nBold and Hot : अनुषा दांडेकरच्या फोटोंनी चाहत्यांना लावले वेड, क्षणात व्हायरल झालेत थ्रोबॅक फोटो\nप्रियंका चोप्राने पहिल्यांदाच शेअर केले इतके बोल्ड फोटो, पाहून तुम्ही देखील म्हणाल कडक\nया कॉमेडियन्सच्या पत्नी आहेत अतिशय सुंदर, नेहमीच राहातात लाईमलाईटपासून दूर, पाहा त्यांचे फोटो\nशाहिद आफ्रिदीनं पुन्हा गरळ ओकली; भारतीयांबद्दल केलं वादग्रस्त विधान\nलाईफ झिंगालाला... क्रिकेट सामन्यांनी 'या' मुलींना बनवलं रातोरात स्टार\nOMG : अंधविश्वासाच्या मर्यादा ओलांडल्या; सामन्यापूर्वी 'हा' खेळाडू करतो किळसवाणी गोष्ट\nइरफान पठाणच्या प्रेमात आकंठ बुडाली होती पाकिस्तानी महिला; त्याच्यासाठी ड्रेसिंग रुमपर्यंत पोहोचली अन्...\nपाकिस्तानच्या सर्व खेळाडूंना मिळते जेवढी रक्कम, तेवढा विराट कोहलीचा वर्षाचा पगार\nCricket is Back; कॅरेबियन बेटावर आजपासून दहा दिवस रंगणार क्रिकेटचा थरार\nCoronaVirus News : हँड सॅनिटायझर एक्सपायरी डेट संपल्यावरही व्हायरसचा नाश करतं का\nकोरोना विषाणूंबाबत WHO ने दिली धोक्याची सूचना; जगभरातील देशांच्या चिंतेत वाढ\nचीनी वैज्ञानिकांचा दावा; कोरोना तर काहीच नव्हे 'हा' अज्ञात व्हायरस करु शकतो हल्ला\nCoronavirus : भारतासाठी चिंतेची बाब कोरोना व्हायरस तरूणांना वेगाने करतोय शिकार\nब्रायोनिया एल्वा-२०० या औषधाने ७ दिवसात कोरोनाचे रुग्ण होणार ठणठणीत बरे; पहिली चाचणी यशस्वी\nCoronavirus: कोरोनावरील लस सर्वप्रथम कोणाला मिळणार; केंद्र सरकारने आखला ‘असा’ प्लॅन\nCorona virus : राज्य राखीव दलातील १४ कर्मचारी कोरोनाबाधित; मुंबईत गेले होते बंदोबस्ताला\nप्रधानमंत्री सुरक्षा व जीवन ज्योती विमा योजनेचे नुतनिकरण\nCoronaVirus News: ठाकरे सरकार खोटारडं; 80 ट्रेन्स मागितल्याच नाहीत, पीयूष गोयल यांचा पलटवार\nपाकिस्तान-चीन आले सोबत; लडाखनंतर आता 'येथे'ही सरू झाली ड्रॅगनची कुरापत\nतीन पाहुण्यांना कोरोनाची बाधा, रुग्णांची संख्या ७५\nCoronaVirus News: ठाकरे सरकार खोटारडं; 80 ट्रेन्स मागितल्याच नाहीत, पीयूष गोयल यांचा पलटवार\nCoronaVirus News: फडणवीस, उद्याच तुमच्या आकडेवारीची चिरफाड करू; ठाकरेंचा 'खास माणूस' अ‍ॅक्शन मोडमध्ये\n‘मातोश्री’वर साबुदाणा खिचडी, वडे खाण्याइतके मधुर संबंध असताना टोका��ी भूमिका का; राऊतांचा फडणवीसांना सल्ला\nपाकिस्तान-चीन आले सोबत; लडाखनंतर आता 'येथे'ही सरू झाली ड्रॅगनची कुरापत\nCoronaVirus News: आनंद महिंद्रांनी शेअर केला विमानात बसलेल्या प्रवाशांचा फोटो; म्हणाले...\nराज्यात दिवसभरात 2091 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले, एकूण रुग्णसंख्या 54,758\n११ दिवसांनंतर कोरोना रुग्णांपासून संसर्ग होण्याचा धोका राहत नाही; उपचारांत बदल होण्याची शक्यता\nराज्यात कोरोनाचे एकूण 52,667 पॉझिटीव्ह, तर 15,786 रुग्ण बरे होऊन घरी पोहचले\nकोरोनापासून बचावासाठी फक्त ६ दिवसांचा कोर्स; होमिओपॅथिक औषधांबाबत तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/shiv-sena-has-to-answer-treachery-with-voters-abn-97-2026527/", "date_download": "2020-05-29T20:06:33Z", "digest": "sha1:5QT4CHDJCE726MMDPEAR6FSWIX5MFRFM", "length": 12618, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Shiv Sena has to answer treachery with voters abn 97 | ‘मतदारांशी केलेल्या विश्वासघाताचे उत्तर शिवसेनेला द्यावे लागेल’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\n‘मतदारांशी केलेल्या विश्वासघाताचे उत्तर शिवसेनेला द्यावे लागेल’\n‘मतदारांशी केलेल्या विश्वासघाताचे उत्तर शिवसेनेला द्यावे लागेल’\nबदलत्या राजकीय समीकरणात भाजपा कार्यकर्त्यांनी आगामी काळात दक्ष राहावे लागेल\nकाश्मीर प्रश्न, ३७० कलम, अयोध्या राम जन्मभूमी विषय, राम मंदिर निर्मिती, समान नागरी कायदा अशा अनेक प्रश्नांवर भाजप-शिवसेनेने एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. निकाल हाती येताच टोकाची विरोधी भूमिका असणाऱ्या पक्षांसोबत शिवसेनेने सत्तेसाठी सोबत केली आहे. मतदारांशी केलेल्या विश्वासघाताचे उत्तर शिवसेनेला महाराष्ट्रातील तमाम जनतेला द्यावेच लागेल, असा घणाघाती प्रहार भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रविवारी येथे केला.\nसोमय्या हे आज कोल्हापूर शहरात एका लग्नकार्यासाठी आले होते. त्यातून भाजपा जिल्हा कार्यालयात त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी अल्पकाळ संवाद साधला.\nस्वागत पं. म. देवस्थान समि���ी अध्यक्ष महेश जाधव यांनी केले तर आभार विजय जाधव यांनी मानले. जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई यांनी सोमय्या यांचे स्वागत केले. या वेळी अ‍ॅड.संपत पवार, मारुती भागोजी, दिलीप मैत्राणी, नगरसेवक अजित ठाणेकर उपस्थित होते.\n‘भाजपा कार्यकर्त्यांनी दक्ष राहावे’\nबदलत्या राजकीय समीकरणात भाजपा कार्यकर्त्यांनी आगामी काळात दक्ष राहावे लागेल, असे नमूद करून सोमय्या म्हणाले, भ्रष्टाचारी पार्श्वभूमी असलेल्या दोन्ही काँग्रेस या निव्वळ सत्तेसाठीच एकत्र आलेल्या आहेत. या सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर लक्ष ठेवून जनतेच्या प्रत्येक पैशांचा योग्य वापर होण्यासाठी अंकुश रूपात भाजपालाच जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. ज्या मित्र पक्षासाठी मला स्वत:च्या उमेदवारीचा त्याग करावा लागला, त्याच मित्र पक्षाने संधी साधून दगा दिला आहे, अशा शब्दात शिवसेनेवर कोरडे ओढून त्यांनी अशा या एकत्रित झालेल्या सर्व विरोधी पक्षांचा धडा शिकवण्यासाठी मी नव्याने मैदानात उभा ठाकलो असल्याचे सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ८ जानेवारी रोजी ग्रामीण भारत बंद; राजू शेट्टींची माहिती\n2 कोल्हापुरातील पराभवानंतरही शिवसेनेत गटबाजी कायम\n3 शेषन, ओळखपत्र आणि कोल्हापूरकरांच्या आठवणी\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/bobby-deol-real-life-story/", "date_download": "2020-05-29T19:52:23Z", "digest": "sha1:4NIDTMRL2IA4NVYZVBOCO23ZR446OKFC", "length": 12811, "nlines": 75, "source_domain": "www.marathigold.com", "title": "25 वर्षांमध्ये बॉबी ने दिले 4 हिट फिल्म तरीही आहे श्रीमंत, असा झाला करोडोंचा मालक", "raw_content": "\n30 मे 2020 राशी भविष्य: आज या 3 राशींवर प्रसन्न होत आहेत शनिदेव, पैश्यां ची घेऊ नका जोखीम\n30 मे रोजी सकाळी सोन्या सारखे झळाळणार या राशी चे नशीब मिळणार शुभ संकेत\n29 मे 2020 राशी भविष्य: आज 6 राशींच्या कामात येणार अडचणी बाकीच्या राशीसाठी राहील असा दिवस\nया 5 मुलींना मिळतो धनवान पती, घरी बसून करतात मौज\nसात जन्मात देखील कधी नाही मिळाले एवढे धन जेवढे आता मिळणार आहे या 3 राशींना\n28 मे 2020 राशीभविष्य: आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ राहील बिजनेस वाढवण्याच्या मिळतील संधी\nमहादेवाच्या कृपेने 4 राशींचा सुरु होणार शुभ काळ, 28 मे रोजी मिळणार चांगली बातमी…\nया 5 राशींना मिळणार दोन मोठ्या खुशखबर, होणार…\n27 मे 2020 राशीभविष्य: बुधवार या 3 राशींच्या लोकांसाठी चांगला राहणार, पैश्यांची कामे होणार\nकिचन मध्ये लावा अश्या प्रकार चे चित्र कधी नाही होणार धन-धान्याची कमतरता\n25 वर्षांमध्ये बॉबी ने दिले 4 हिट फिल्म तरीही आहे श्रीमंत, असा झाला करोडोंचा मालक\nV Amit January 29, 2020\tटेलिव्हिजन Comments Off on 25 वर्षांमध्ये बॉबी ने दिले 4 हिट फिल्म तरीही आहे श्रीमंत, असा झाला करोडोंचा मालक 56 Views\nबॉलीवूड मध्ये काम करणारा प्रत्येक कलाकार हा यशस्वी होतोच असे नाही पण तो गरीब राहतो असे देखील नाही. अनेक स्टार्स असे आहेत ज्यांचे फिल्म हिट होत नाहीत तरी देखील त्यांच्या जवळ प्रॉपर्टी आहे जी बनवणे एखाद्या यशस्वी स्टारला देखील शक्य नाही. येथे आपण बोलत आहोत धर्मेंद्र यांचा मुलगा बॉबी देओल यांच्या बद्दल. ज्याने 25 वर्षांमध्ये 4 हिट फिल्म दिल्या तरीही त्याच्या जवळ प्रॉपर्टी भरपूर आहे हे कसे शक्य झाले जाणून घेऊ27 जानेवारी 1969 रोजी मुंबई मध्ये बॉबी देओलचा जन्म धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या घरी द्वितीय पुत्र म्हणून झाला. बॉबी देओलचा मोठा भाऊ सनी देओल आहे. बॉबी देओल ने 1996 मध्ये त्याची गर्लफ्रेंड तान्या सोबत लग्न केले. बॉबी देओलला दोन मुले आहेत आ��्यमान आणि धरम देओल, तर बॉबी देओल आजही बॉलिवूड मध्ये सक्रिय आहे.\nबॉबी देओल ने हल्लीच रिलीज झालेल्या हाऊसफुल-4 मध्ये काम केले होते आणि पण आता बॉबी कोणत्याही प्रोजेक्तवर काम करत नाही आहे. बॉबी देओल ने 4 वर्ष बॉलीवूड मध्ये कोणतेही काम केले नाही त्यानंतर रेस-3 मध्ये काम केले आणि नंतर अक्षय कुमार सोबत हाऊसफुल-4 केली.हे दोन्ही फिल्म बॉक्स ऑफिसवर काही विशेष कमाल करू शकले नाही आणि बॉबी पुन्हा बेरोजगार झाला आहे. रेस-3 प्रमोशनच्या दरम्यान अनेक इंटरव्ह्यू दिले त्यापैकी एका इंटरव्ह्यू मध्ये त्याने सांगितले कि जर 20 वर्षाच्या वयात आपल्या फिजिकवर लक्ष दिले असते तर बॉलीवूड मध्ये बेस्ट बॉडी त्याची असती. बॉबीने 26 वर्षाच्या त्याने फिल्म बरसात (1995) मधून करिअरची सुरुवात केली आणि याच फिल्म मधून ट्विंकल खन्ना ने डेब्यू केला.\nया फिल्मसाठी बॉबी ला फिल्मफेयरचा बेस्ट डेब्यू अवार्ड मिळाला. बॉलीवूड मध्ये आपल्या करियरची सुरुवात करू बॉबीला 25 वर्ष झाले. यानंतर त्याची 3 फिल्म सुपरहिट ठरली ज्यापैकी एक फिल्म गुप्त (1997) होती. यामध्ये काजोल आणि मनीषा कोईराला होती.यानंतर सोल्जर आणि अजनबी हे दोन हिट फिल्म केल्या. ज्यानंतर बॉबी ने 6 फिल्म केल्या त्या सगळ्या फ्लॉप ठरल्या. ज्यानंतर 2002 साली हमराज फिल्म केली जी बॉक्स ऑफिसवर हिट ठरली. यांनतर बॉबी देओल ने हिट फिल्म केली नाही आणि दरम्यान त्यास काम मिळणे बंद झाले. तरीही बॉबी करोडोच्या संपत्तीचा मालक आहे. त्याच्या जवळ 3 लग्जरी कार आहेत ज्यांची किंमत करोडो मध्ये आहे. बॉबी फिल्म सोबतच रेस्टोरेंट बिजनेस चालवतो आणि त्याचे मुंबई मध्ये 2 चायनीज रेस्टोरेंट आहेत. बॉबीच्या रेस्टोरेंटचे नाव समप्लेज एल्स आहे जे 2006 सालापासून सुरु आहे. त्याच्या दुसऱ्या रेस्टोरेंटचे नाव सुहाना आहे, याच सोबत बॉबीचा एक डीजे बैंड देखील चालतो. बॉबी मुंबई मधील जुहू मध्ये एका लग्जरी घराचा मालक आहे ज्याची किंमत 8 रुपये आहे आणि पंजाब\nPrevious सा’वत्र भाऊ अर्जुन सोबत जान्हवी ने केला रैंप वॉक, भाऊ-बहिणी वर खिळल्या सगळ्यांच्या नजरा\nNext आमिर खानमुळे अनेक तास बाथरूम बंद करून रडत होती दिव्या भारती, अभिनेत्री ने स्वतः सांगितली होती घटना\nतैमूरच्या या गोष्टीने वाईट वाटत करीनाला, स्वतः करीना सांगते\nमौनी रॉयच्या जीवनातील अश्या गोष्टी ज्यांच्या बद्दल तुम्हाला माहीत नसेल\nमनीष मल्होत्रासाठी केले मीरा ने आपले पहिले फोटोशूट, फोटो मध्ये अत्यंत सुदर दिसली मीरा राजपूत\n30 मे 2020 राशी भविष्य: आज या 3 राशींवर प्रसन्न होत आहेत शनिदेव, पैश्यां ची घेऊ नका जोखीम\n30 मे रोजी सकाळी सोन्या सारखे झळाळणार या राशी चे नशीब मिळणार शुभ संकेत\n29 मे 2020 राशी भविष्य: आज 6 राशींच्या कामात येणार अडचणी बाकीच्या राशीसाठी राहील असा दिवस\nया 5 मुलींना मिळतो धनवान पती, घरी बसून करतात मौज\nसात जन्मात देखील कधी नाही मिळाले एवढे धन जेवढे आता मिळणार आहे या 3 राशींना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/NATH-HA-MAZA/911.aspx", "date_download": "2020-05-29T19:05:00Z", "digest": "sha1:Z3E4MTQV7ECG4PJL2Q43RN66MUY6NGBU", "length": 23283, "nlines": 205, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "NATH HA MAZA BOOK | KASHINATH GHANEKAR | KANCHAN GHANEKAR", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nनाथ हा माझा हे व्यक्तिचरित्राच्या धाटणीत लिहिलं गेलेलं विलक्षण आत्मकथन आहे. एका डॉक्टरचं वैद्यकीय पेशाला बगल देत सिनेमाच्या रूपेरी पडद्याला आपलंसं करणं आणि त्यासाठीचा त्याचा संघर्ष यांचं पारदर्शी चित्रण कांचन घाणेकर यांनी मांडलं आहे. तीस वर्षीय डॉ.काशिनाथ घाणेकर आणि त्यांच्या प्रेमात आकंठ बुडालेली पंधरा वर्षीय कांचन यांची ही प्रीतीगाथा आहे. कांचन आणि डॉ. घाणेकर यांच्यात दोन दशकं फुललेल्या प्रेमाच्या अंकुराची ही गोष्ट बहुआयामी स्त्री-पुरुष नातेसंबंध आणि तथाकथित चौकटीबाहेरच्या नात्यांबाबतची सामाजिक मानसिकता यावरही प्रकाश टाकते.एका नायकाच्या जडणघडणीचा काळ ते उतरणीचा काळ, त्यातली घालमेल, तडफड यांचं हृदयस्पर्शी चित्रण यात अनुभवायला मिळतं. डॉ. घाणेकर यांचं हे चरित्र मराठी सिनेसृष्टीलाही प्रेरणादायी ठरलं. या पुस्तकावर आधारित ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून 2018 सालचा हा सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला आहे.\nहे संगीत रंगभूमी चे सुपरस्टार , तर डॉ काशीनाथ घाणेकर हे गद्य रंगभूमी वरील पहिले सुपरस्टार त्यांच्या व कांचन घाणेकर यांच्या सहजीवना चे चित्रण करणारे हे पुस्तक . डॉ घाणेकर म्हणजे एक कलंदर ,बेदरकार , रांगडा , देखणा व रंगमंचावरिल प्रवेशालाच टाळ्या ेणारा कलावंत . रायगडाला जेंव्हा जाग येते मधील शंभूराजे , गारांबिचा बापू मधील बापू , अश्रूंची झाली फुले मधील लाल्या , गुंतत हृदय हे मधील बाबुल अशा अनेक गाजलेल्या भूमिका त्यानी साकार केल्या . या भूमिका करताना त्यांच्यातिल कलाकाराच्या जीवनात तसेच वैयक्तिक आयुष्यात पण अनेक चढ उतार आले त्यात त्यांस कांचन ताईनी चांगली साथ दिली . त्यांनी जोडीने केलेल्या या प्रवासाचे हे पुस्तक . त्यांच्या समकालीन लेखक , दिग्दर्शक व सहकलाकारां बरोबरील संबंधांचे चित्रण येथे बघायला मिळते . एक वाचनीय पुस्तक . विश्वास केळकर अहमदाबाद . ...Read more\nना मी त्यांचा अभिनय पहिला ना या अगोदर कधी ऐकलं होतं, सुबोध भावेने चित्रपटही गाजवला त्यांच्यावरच पण हे वाचेपर्यंत तो पहावा असं वाटलं नव्हतं. अर्धं पुस्तक वाचून झाल्यावर अगोदर तूनळीवर चित्रपट पाहिला आणि मग उरलेलं पुस्तक वाचलं. एखाद्या माणसाचं आयुष्य एवं नाटकीय असू शकतं का, यावर विश्वासच बसत नाही एखाद्यावर प्रेम करणं म्हणजे काय असतं याचा वारंवार प्रत्यय येत राहतो. तो मी नव्हेच पाहिलेलं होतं म्हणून प्रभाकर पणशीकर माहीत होते पण त्यांच्या निष्ठावान मैत्रीचं रूप या पुस्तकातून मला कळालं. व्यसनामुळे कित्येक रत्नांना हा देश मुकला आहे याची जाणीव परत एकदा झाली. डॉक्टर आज हवे होते. रात्री १:३० वाजता वाचून झालं होतं पुस्तक पण पुढचे दोन तास मन सुन्न झालं होतं प्रत्येकाने वाचावे असे आहे. ...Read more\nशब्द अपुरे पडावे अशी बुद्धिमत्ता, सौंदर्याने लाजावे असे राजबिंडे रूप, कलेने पायाशी लोळण घ्यावी अशी अभिनय क्षमता..भारदस्त आवाजाची देणगी लाभलेले नाव एव्हाना आपल्या लक्षात आलेच असेन डॉ. काशिनाथ घाणेकर... निळ्या डोळ्यांची जादू कशी झाली ते सांगत आहेत त्याच्या पत्नी कांचन काशिनाथ घाणेकर... तर आजचा अभिप्राय \"नाथ हा माझा.. या पुस्तकासाठी... खूप दिवसांपासून डॉ. काशिनाथ घाणेकरांबद्दल चर्चा सुरु होतीचं त्यांच्या जीवनपटावर आधारित चित्रपटामुळे....पण त्यांना अधिक जाणून घेण्यासाठी\"नाथ हा माझा \" उत्तम पर्याय आहे... डॉ. काशिनाथ घाणेकर एक असा अभिनेता ज्याने अभिनय स्वतःच्या अंगाअंगात मुरवून घेतला होता..पहिली पत्नी इरावती या निष्णात स्त्री रोग तज्ञ होत्या पण तरीही मातृत्वा पासून वंचित.. घाणेकरांना लहान मुलांची प्रचंड आवड पण इरावती बाईनंचा दत्तक मुलाला विरोध...घाणेकरांनी मग स्वतः ला अभिनयात झोकून दिले.. रायगडाला जाग येते यात त्यांनी केलेली संभाजी महाराजांची भूमिका लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली..याच नाटक��च्या निमित्ताने सुलोचना चव्हाण यांची एकुलती एक कन्या कांचन यांच्याशी ओळख झाली... कांचन याना घाणेकरांबद्दल ओढ निर्माण झाली... घाणेकरणाचा अभिनय,सौन्दर्य, निळे डोळे अन भारदस्त आवाज यामुळे त्या प्रभावित झाल्या.. सततच्या भेटीचे रूपांतर प्रेमात झाले, त्यावेळी त्या अवघ्या चौदा वर्षांच्या होत्या..घाणेकरांहून पंधरा वर्षांनी लहान...हळु हळु ही बातमी सुलोचना बाई पर्यंत पोचली, कोवळ्या वयातील प्रेम म्हणून घरच्यांकडून त्याला विरोध होताच त्यानंतर मात्र त्यांना घाणेकरांना भेटणे, बोलणे, त्यांची नाटकें पाहणे यावर बंदी घालण्यात आली.. यश अपयश पचवत घाणेकरांचा प्रवास सुरु होता त्यात त्यांना असलेली व्यसने अधिक प्रमाणात उफाळून येऊ लागली.. दारू मुळे त्यांच्या आवाजावर परिणाम होऊ लागला त्यामुळे त्यांना नाटकात काम करणे ही जमेनासे होऊ लागले चांगल्या भूमिका त्यांना दुरावत चालल्या... अनेक स्रियांसोबत असलेले प्रेमसंबंध आणि दारू यामुळे इरावती बाईंनी त्यांच्यापासून घटस्फोट घेतला.. या घटनेने ते अजूनच कोलमडून पडले..तरीही कांचन यांचे प्रेम तसूभरही कमी झाले नसल्या कारणामुळे शेवटी घरातून त्यांच्या लग्नाला संमती मिळाली अन त्या छत्तीस वर्षाच्या आणि घाणेकर एकावन्न वर्षाचे असताना त्यांचे लग्न झाले.. वाढत्या वयाचा विचार करून त्यांनी मुलं न होऊ देण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचे स्वप्न सत्यात उतरू शकले नाही... लग्नाच्या दहा दिवसातच कांचन याना त्यांच्या अतिरेकी दारू, लोकांसोबत उद्धट वागणे, राग चिडचिड याचा प्रत्यय येऊ लागला अन त्यांनी सुलोचनाबाईनं कडे जाण्याचा निर्णय घेतला..हे पुस्तकं फक्त जिवन चरित्र नसून एक शिकवण आहे.कुठल्याही गोष्टीचा अतिरेक माणसाला शेवटी नेस्तनाबूत करू शकतो... कोणत्याही गोष्टीत टोकाची भूमिका घेणारा स्वभाव आणि व्यसन या दोन गोष्टीनी घाणेकरांना असामान्यातून सामान्य लोकात आणून बसवले ही गोष्ट ही त्यांच्या पचनी पडली नाही.. सतत यशाच्या शिखरावर असणाऱ्या कलाकाराला अपयश पचवता आले नाही...पु. ल. यांनीसुद्धा यां पुस्तकात डॉ. घाणेकर यांच्या बद्दल विलक्षण मत नोंदवले आहे पुस्तकं वाचताना तुमच्या लक्षात येईनचं ते... कांचन घाणेकरांचे प्रेम,संसार कथा,व्यथा आणि काशिनाथ घाणेकरणाचा रंगभूमी प्रवास ते शेवट जाणून घेण्यासाठी हे पुस्तकं नक्की वाचा...म�� वाचत असलेली ही पुस्तकाची तिसरी आवृत्ती असून याचे प्रकाशन मेहता पब्लिकेशन ने केले आहे.. पुन्हा नवीन पुस्तकासह आपल्याला लवकरच भेटेन... धन्यवाद.. ...Read more\nमस्त पुस्तक आहे. एखाद्या व्यक्तीला आहे तशी संपूर्णपणे स्विकारणे याचे उत्तम उदाहरण.\nमतकरी सरांच सर्वात डेंजरस पुस्तक हेच आहे...\nहे संगीत रंगभूमी चे सुपरस्टार , तर डॉ काशीनाथ घाणेकर हे गद्य रंगभूमी वरील पहिले सुपरस्टार त्यांच्या व कांचन घाणेकर यांच्या सहजीवना चे चित्रण करणारे हे पुस्तक . डॉ घाणेकर म्हणजे एक कलंदर ,बेदरकार , रांगडा , देखणा व रंगमंचावरिल प्रवेशालाच टाळ्या ेणारा कलावंत . रायगडाला जेंव्हा जाग येते मधील शंभूराजे , गारांबिचा बापू मधील बापू , अश्रूंची झाली फुले मधील लाल्या , गुंतत हृदय हे मधील बाबुल अशा अनेक गाजलेल्या भूमिका त्यानी साकार केल्या . या भूमिका करताना त्यांच्यातिल कलाकाराच्या जीवनात तसेच वैयक्तिक आयुष्यात पण अनेक चढ उतार आले त्यात त्यांस कांचन ताईनी चांगली साथ दिली . त्यांनी जोडीने केलेल्या या प्रवासाचे हे पुस्तक . त्यांच्या समकालीन लेखक , दिग्दर्शक व सहकलाकारां बरोबरील संबंधांचे चित्रण येथे बघायला मिळते . एक वाचनीय पुस्तक . विश्वास केळकर अहमदाबाद . ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B5", "date_download": "2020-05-29T21:34:54Z", "digest": "sha1:BEQKIRHC4VPMGB3WURKD7JYP6DMXLFMQ", "length": 7153, "nlines": 173, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इस्लाम करिमोव - विकिपीडिया", "raw_content": "\nसमरकंद, उझबेक सोसाग, सोव्हियेत संघ\nगुलनारा करिमोवा, लोला करिमोवा\nइस्लाम करिमोव (1938-2016) (उझबेक: Ислом Абдуғаниевич Каримов; रशियन: Ислам Абдуганиевич Каримов; जन्म: ३० जानेवारी १९३८) हा मध्य आशियामधील उझबेकिस्तान देशाचा पहिला व विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २४ मार्च १९९० रोजी करिमोव सोव्हियेत संघामधील उझबेक सोव्हियेत साम्यवादी गणराज्याचा प्रमुख बनला. ३१ ऑगस्ट १९९१ रोजी उझबेकिस्तानने स्वातंत्र्याची घोषणा केली. त्यानंतर घेण्यात आलेल्या उझबेकिस्तानमधील पहिल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये करिमोव ८६ टक्के मते मिळवून निवडून आला परंतु अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मते ही निवडणुक अवैध होती.\n१९९१ सालापासून करिमोवने उझबेकिस्तानमध्ये हुकुमशहाच्या थाटात सत्ता चालवली आहे. त्याच्या कारकिर्दीत मानव�� हक्क, भाषणस्वातंत्र्य, व्यक्तीस्वातंत्र्य इत्यादींवर गदा आणली गेली आहे.\nजगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी\nइ.स. १९३८ मधील जन्म\nइ.स. २०१६ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० मे २०२० रोजी १८:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/many-congress-mlas-will-join-bjp-in-mumbai/articleshow/71365525.cms", "date_download": "2020-05-29T21:27:30Z", "digest": "sha1:OXZ75D3USPJK5BNTBQQW4YL7GZL6X7BG", "length": 11396, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभाजप प्रवेशाचा पुढचा अंक आज\nपितृपक्ष संपून नवरात्र उत्सव सुरू झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीसंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आज, सोमवारी मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केला असून, त्यात काँग्रेसमधील काही आजी-माजी आमदारांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता असल्याचे भाजपमधील विश्वसनीय गोटातून समजते.\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nपितृपक्ष संपून नवरात्र उत्सव सुरू झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीसंदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने आज, सोमवारी मुंबईच्या गरवारे क्लबमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केला असून, त्यात काँग्रेसमधील काही आजी-माजी आमदारांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता असल्याचे भाजपमधील विश्वसनीय गोटातून समजते.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या गरवारे क्लबमधील या कार्यक्रमात मुंबई व सोलापूर भागातील काँग्रेसचे काही आजी-माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या काही उमेदवारांची नावेही यावेळी जाहीर होण्याची शक्यता आहे.\nदरम्यान, महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध��यक्ष, माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे येत्या २ ऑक्टोबर रोजी, महात्मा गांधी जयंतीच्या मुहूर्तावर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तथापि, याबाबत भाजपकडून अद्याप असा काही निर्णय झाला नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे राणे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत गरवारे क्लबमधील कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे आज, सोमवारी भाष्य करण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे मुंबईत निधनमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसि��ेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/freedom", "date_download": "2020-05-29T19:58:55Z", "digest": "sha1:C5QW5GKN5V4FB75SIIPBASN7BWV3Y2SX", "length": 4087, "nlines": 55, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Freedom Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nअर्णव प्रकरणात प्रेस कौन्सिलचा हस्तक्षेप पक्षपाती\nटीव्ही अँकर अर्णब गोस्वामी यांच्यावरील कथित हल्ल्याची स्वयंस्फूर्तीने (सुओ मोटो) दखल घेत प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय) गुरुवारी महाराष्ट्र सरकारल ...\nकाश्मीरात किती दिवस निर्बंध राहणार\nनवी दिल्ली : जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम ३७० रद्द केल्यानंतर या प्रदेशावर लादण्यात आलेले निर्बंध केव्हा उठवणार असा सवाल गुरु ...\nस्वातंत्र्याचे भय वाटून त्याकडे पाठ फिरविण्याचे असे कित्येक मार्ग असू शकतात. एरिख फ्रॉम अशा मार्गांना ‘पलायनाच्या यंत्रणा' असे संबोधतात. भूतकाळात पलाय ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/attack", "date_download": "2020-05-29T21:34:43Z", "digest": "sha1:GHZTV4UDMVYPAA5XW2VTMVACDOSMVIIK", "length": 6205, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nबिल्डरवर हल्ला: भाजपचे माजी महापौर ललित कोल्हेंना कोठडी\nमहाराष्ट्राला सहकार्याऐवजी अस्थिर करण्याचा प्रयत्न : प्रियांका गांधी\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी\n... असा उधळला दहशतवाद्यांचा कट, काश्मीर पोलिसांनी दिली माहिती\nकरून दाखवा, रडून नको; शेलारांचा महाविकास आघाडीला टोला\nकसाबला फाशीपर्यंत नेणारे साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांचे निधन\nभारत शेजारी देशांसाठी धोकादायक; इम्रान खानचे फुत्कार\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुखांनी पत्रच दाखवलं\nमध्यप्रदेशातून विदर्भात धडकली टोळधाड; शेतकरी भयभीत\nविदर्भात टोळधाड; संत्रा, मोसंबी, भाजीपाला केला फस्त\n'भाजपनं दुहीची बीजे पेरली, जनता विसरणार नाही'\nपुलवामात दहशतवादी हल्ला, १ पोलीस शहीद तर १ जखमी\nश्रीनगर: दहशतवादी हल्ल्यात २ भारतीय जवान शहीद\nगडचिरोलीत नक्षलवाद्यांचा धुडगूस; चार वाहने पेटवली\nभारतात दहशतवादी हल्ला झाल्यास पाकला धडकी भरायलाच हवीः हवाई दल प्रमुख\nपोलिसांचा खबरी असल्याचा संशय; सामाजिक कार्यकत्यावर कोयत्याने हल्ला\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना हटकले; चार पोलिसांवर हल्ला\nलॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्यांना हटकले; चार पोलिसांवर हल्ला\nव्हिडिओ: ...आणि इरफान पठाणला आला मिनी हार्ट अटॅक\nचंद्रकांत पाटलांचं भाजमधील योगदान शून्य; खडसेंचा हल्लाबोल\nडहाणूत एक लाख रुपयांच्या वादातून हल्ला; महिला ठार\nडहाणूत एक लाख रुपयांच्या वादातून हल्ला; महिला ठार\nनाकाबंदीदरम्यान हटकले; तीन पोलिसांवर कोयत्याने हल्ला\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/nashik-youth-gets-ready-to-tackle-floods-after-training-by-ndrf/videoshow/65500969.cms", "date_download": "2020-05-29T21:14:24Z", "digest": "sha1:5YMLB364VJZEIUC6FK2O5NJLNYJBC7EG", "length": 7691, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनाशिकचे 'हे' तरुण पुराचा वेढाही भेदणार\nनाशिकचे 'हे' तरुण पुराचा वेढाही भेदणार\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआणखी व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उ���ारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nइतर व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nमुंबई: घरी जाण्यासाठी श्रमिकांची गर्दी...\nपगार नाही, आता जगायचं कसं\n५ वर्षाच्या चिमुकल्याचा एकट्यानं विमान प्रवास...\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/financial-news/railway-tickets-and-agents-will-also-be-able-to-book-tickets-from-today-railway-notification-issue/", "date_download": "2020-05-29T20:18:40Z", "digest": "sha1:5MI35H2PI7WDBBJ5X6PHFPGXUM7SBB56", "length": 18527, "nlines": 202, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "गुड न्यूज! रेल्वे स्टेशन तिकीट काऊंटर आजपासून सुरु, एजंटद्वारेही बुकिंग सुरू - Hello Maharashtra", "raw_content": "\n रेल्वे स्टेशन तिकीट काऊंटर आजपासून सुरु, एजंटद्वारेही बुकिंग सुरू\n ��ेल्वे स्टेशन तिकीट काऊंटर आजपासून सुरु, एजंटद्वारेही बुकिंग सुरू\n देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी १ जूनपासून २०० रेल्वे चालवणार आहे. यासाठी प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंगसोबत आता रेल्वे तिकीट काऊंटर आणि एजंट द्वारेही बुकिंग करता येणार आहे. याव्यतिरिक्त, कॉमन सर्व्हिस सेंटरला ही रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिली आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार रेल्वे मंत्रालयाने सर्व झोनच्या जनरल व्यवस्थापकांना आज शुक्रवारपासून बुकिंग काऊंटर सुरू करण्यास सांगितले आहे. रेल्वे मंत्रालयाने सर्व जनरल व्यवस्थापकांना गरजेनुसार आरक्षण काउंटर कुठे उघडायचे ते ठरविण्यास सांगितले आहे. तथापि, रेल्वेने स्पष्ट केले आहे की कामगार गाड्यांच्या प्रवाशांचे नियंत्रण अद्याप संबंधित राज्यांच्या ताब्यात राहील.\nशुक्रवारी देशभरातील जवळपास १.७ लाख ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’वर रेल्वेचे तिकिटांचे बुकिंग पुन्हा सुरु केले जाईल, असे केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले. ‘कॉमन सर्व्हिस सेंटर’ ही ग्रामीण आणि दुर्गम ठिकाणी सरकारची ई-सेवा देणारी केंद्रे आहेत. ही केंद्रे अशा ठिकाणी आहेत जिथे संगणक आणि इंटरनेटची उपलब्धता कमी किंवा नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत काउंटरवरील काही स्थानकांवरही बुकिंग सुरु होईल, असेही रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, तिकीट बुकींगसाठी आरक्षित खिडक्या किती खुल्या करायचा याचा निर्णय राज्यांनी घ्यायचा असल्याचंही रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nहे पण वाचा -\nरेल्वे प्रवाशांनो कृपया लक्ष द्या\nरेल्वेने तिकीट आरक्षण प्रक्रियेत केला ‘हा’ मोठा…\nमृत आईला उठवतानाचा चिमुकल्याच्या व्हिडिओ व्हायरल; उच्च…\nभारताला सामान्य परिस्थितीकडे घेऊन जाणं आवश्यक आहे. त्यासाठी आणखीन काही रेल्वे परत सुरू करण्यासंबंधी लवकरच घोषणा केली जाईल, असं रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलंय. रेल्वे बोर्डानं दिलेल्या आदेशामध्ये, २२ मेपासून सामान्य सेवा केंद्रात (CSC) तिकीट आरक्षण काऊंटर उघडले जाऊ शकतील. ज्या स्टेशनवर तिकीट काऊंटर उघडले जाऊ शकतील, अशा स्टेशनची यादी झोनल रेल्वेकडून लवकरच जाहीर केली जाईल. या स्टेशन्सवर तिकीट काऊंटर उघडण्यासाठी प्रोटोकॉलही बनवण्यात ��ेईल. त्यानंतर आणखी रेल्वे चालवण्याची घोषणा करू, असं पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे.\nलवकरच आणखी गाड्यांची घोषणा\n१ मेपासून श्रमिक स्पेशल गाड्या सुरु केल्यापासून रेल्वेने २,०५० गाड्या चालवल्या असून सुमारे ३० लाख प्रवासी, विद्यार्थी आणि इतर अडकलेल्या लोकांची वाहतूक केली गेली आहे. रेल्वेमंत्र्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे कामगार-विशिष्ट गाड्या चालविण्यात रेल्वेला मदत केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आणि सहकार्य न केल्याबद्दल पश्चिम बंगाल आणि झारखंडवर टीका केली. आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये केवळ २७ रेल्वे गाड्या धावू शकल्या आहेत आणि आठ आणि नऊ मेपर्यंत तेथे फक्त दोन गाड्या पोहोचू शकल्या आहेत. झारखंडमध्ये ९६ गाड्या चालविण्यात आल्या असून राजस्थानमध्ये आतापर्यंत ३५ गाड्या धावल्या गेल्या आहेत, अशी माहिती पियुष गोयल यांनी दिली.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”\nबलात्काराच्या आरोपाबाबत बिग बॉस सेलिब्रिटी शहनाज गिलच्या वडिलांचा मोठा दावा, म्हणाले…\nUGC चा मोठा निर्णय आता एकाच वेळी घेता येणार दोन डिग्री\nरेल्वे प्रवाशांनो कृपया लक्ष द्या १ जूनपासून धावणाऱ्या रेल्वे गाड्या…\nरेल्वेने तिकीट आरक्षण प्रक्रियेत केला ‘हा’ मोठा बदल\nमृत आईला उठवतानाचा चिमुकल्याच्या व्हिडिओ व्हायरल; उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले\n रेल्वे महाराष्ट्रातून मजुरांसाठी १४५ श्रमिक ट्रेन सोडणार\nशरद पवारांना स्वत:चं घर सोडून मातोश्रीवर का जावं लागतंय राम कदमांचे सरकारवर ताशेरे\nआज महाराष्ट्रातून १४५ श्रमिक रेल्वे वेगवेगळ्या ठिकाणी जाणार\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसंभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महि��ेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nजळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन; शनिवारी…\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार; अजित पवारांचे…\n..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत;…\nमजुरांचा ‘मसीहा’ सोनू सूद मुंबईत फक्त साडे पाच…\nराज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..\nअक्षय कुमार धावला ज्युनिअर आर्टिस्टच्या मदतीला; १५००…\nसाऊथ इंडियन अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू\nरेल्वे प्रवाशांनो कृपया लक्ष द्या\nरेल्वेने तिकीट आरक्षण प्रक्रियेत केला ‘हा’ मोठा…\nमृत आईला उठवतानाचा चिमुकल्याच्या व्हिडिओ व्हायरल; उच्च…\n रेल्वे महाराष्ट्रातून मजुरांसाठी १४५ श्रमिक ट्रेन…\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nनरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं…\nभाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown…\nकामगार कायद्यात बदल करणे ही कामगारांची चेष्टा\n‘बॉईज लॉकर रुम’ | मुलं घाणेरडी वागू नयेत म्हणून…\nकोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न…\n वैशाली हॉटेल झाले सुरु\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nतुमच्याकडे BSNL चं सिमकार्ड आहे फ्री मध्ये मिळतोय 5 GB डेटा\nस्थलांतरित कामगारांसाठी गीतकार गुलजार यांची भावनिक कविता\n‘दबंग’मधील व्हिलन ठरतोय रिअल लाईफमधील…\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/articlelist/2429064.cms?curpg=2", "date_download": "2020-05-29T20:37:12Z", "digest": "sha1:BGWSL6LKUHPFO6HVIWOCRHWDI76MH52F", "length": 5412, "nlines": 89, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nपालिका ठरवणार ‘कंटेन्मेंट झोन’Conmnti\n'चीनशी चर्चा सुरू आहे; मध्यस्थी नको'\nचीन सीमावादाबाबत शांततेने तोडगा\nमासिक पाळीची गुप्तता अधिक बोचरी\nपहिला विमानप्रवास, अन् प्रसिद्धीचा झोत\nसर्व मुख्यमंत्र्यांशी अमित शहांची चर्चा\nस्लिपर घालून विमानात घेतील का\nडगमगत्या आर्थिक डोलाऱ्याला ‘मद्य करा’चा आधार CONTI\n‘सोशल’ आकाशात अफवांची ‘टोळधाड’ CONTI\nबाबरीप्रकरणी ४ जूनला जबाब\n१ जून रोजी मान्सून केरळात conti\nमजुरांची मोफत प्रवासव्यवस्था राज्यांकडूनच; सुप्रीम कोर्टाचे आदेश\nपालिका ठरवणार 'कंटेन्मेंट झोन'\nश्रमिकांची घरवापसी तीन दिवसांत थांबेल\nPM मोदी यांनी लिहिलेली पत्रे आता पुस्तकरूपात\nमुलीसाठी मद्य व्यावसायिकाने १८० सीटर विमान बुक केले\nस्थलांतरीत मजुरांची दैना न्यायालयालाही पाहवेना; सरकारला...\nपुलवामा: मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, आयईडी भरले...\nदेशातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरले: राहुल गांधींची मोद...\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी...\nदारुनंतर तंबाखू-बीडीसाठीही नागरिकांच्या लांबच लांब रांग...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A5%80_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2020-05-29T21:18:31Z", "digest": "sha1:FLF6VO6EMGH3SOYGDC2W4UQFKFA2P3DI", "length": 5693, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मधुबनी (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nमधुबनी लोकसभा मतदारसंघ भारताच्या बिहार राज्यातील मतदारसंघ आहे.\nइ.स. १९८४ - अब्दुल हन्नन अन्सारी (भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस)\nइ.स. १९८९ - भोगेंद्र झा (भारतीय कम्युनिस्ट पक्ष)\nइ.स. १९९१ - भोगेंद्र झा (भारतीय कम्युनिस्ट पक्ष)\nइ.स. १९९६ - चतुरानन मिश्रा (भारतीय कम्युनिस्ट पक्ष)\nइ.स. १९९८ - शकील अहमद (भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस)\nइ.स. १९९९ - हुकुमदेव नारायण यादव (भारतीय जनता पक्ष)\nइ.स. २००४ - शकील अहमद (भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस)\nइ.स. २००९ - हुकुमदेव नारायण यादव (भारतीय जनता पक्ष)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मधुबनी (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २१:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/for-the-next-two-months-the-tourists-are-ban-on-tourism-sites-in-raigad-district/", "date_download": "2020-05-29T19:45:23Z", "digest": "sha1:FHBEI6QN7PEY3GILWLLLKUIHIV5UAMUN", "length": 11841, "nlines": 172, "source_domain": "policenama.com", "title": "रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्य़टकांना पुढील दोन महिने बंदी", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपी. सिवा शंकर सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त\nआमदार अबू आझमींवर मुंबईत FIR\nपुणे शहरातील 323 जागांवरील सुमारे 103 KM चा अरुंद रस्ता होणार किमान 9 मीटर \nरायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्य़टकांना पुढील दोन महिने बंदी\nरायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्य़टकांना पुढील दोन महिने बंदी\nरायगड : पोलीसनामा ऑनलाईन\nपावसाळ्यातील संभाव्य धोके ओळखून रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्य़टकांना पुढील दोन महिने बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांना दोन महिने कर्जत आणि खोपोलीतील पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. बंदीचे आदेश कर्जतच्या उपविभागीय दंडाधिकारी यांनी काढले आहेत.\nकर्जत आणि खोपोली अनेक पर्यटनस्थळे पर्य़टकांना पावसाळ्यात खुणावत असतात. या पर्य़टन स्थळांना भेटी देणाऱ्या पर्य़टकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. परंतु काही अती उत्साही पर्यटक जीवघेणे स्टंट करत असतात. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता असते. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.\n५ जुलै ते ४ सप्टेंबर २०१८ या दरम्यान खोपोली आणि कर्जत परिसरातील पर्यटन स्थळांवर जाण्यास बंद��� असणार आहे. तसेच धबधबे, धरण, नदी परिसरात पर्यटकांना बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये नाराजीचा सुर ऐकायला मिळत आहे.\nज्यांच्या हातात देशाचा नकाशा त्यांना फर कॅप घालण्यात लाज वाटते : शरद पवार\nपिंपरी-चिंचवड मध्ये खड्ड्याने घेतला पहिला बळी\nLockdown 3.0 : मुंबई टर्मिनसमधून नवी दिल्लीसाठी आज पहिली ट्रेन\nराज्यांच्या विनंतीनुसारच विशेष रेल्वे सुरु, इतर गाड्या अद्याप बंदच : रेल्वे मंत्रालय\nपर्यटकांसाठी आनंदाची बातमी ; ‘या’ गडावरील ‘रोपवे’ला शासनाची…\n… म्हणून बंगळुरूमध्ये ५ वर्षासाठी कन्स्ट्रक्शनवर बंदी \nमद्य, मांस विक्री आषाढी यात्रा काळात बंद वारकरी संप्रदायाची पुन्हा मागणी\nमोठी बातमी : केरळमधील मुस्लिम काॅलेजमध्ये ‘बुरखाबंदी’ ; राज्यात खळबळ\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\nजेव्हा ‘बिग बी’ अमिताभ, ‘किंग’…\nवेंडल रॉड्रिक्स, ज्यानं दीपिका पादुकोणला मॉडेल आणि रातोरात…\n‘किंग खान’, ‘बिग बी’, कार्तिक आणि…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\nकर्नाटक सरकारचा मोठा निर्णय \nउध्दव ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले –…\n‘किंग खान’, ‘बिग बी’, कार्तिक आणि…\n28 मे राशिफळ : मेष\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\n होय, लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीमूळे राज्याच्या…\nWeather Update: ‘या’ राज्यात वादळी वाऱ्यासह…\nभुकंपाने दिल्ली, पंजाब, हरियाणा हादरले, 4.6 रेक्टर स्केलचा…\n5 जून रोजी ‘चंद्रग्रहण’, जाणून घ्या तुमच्या…\nमधुमेहींसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा, 10 पैकी…\n‘अनिष्ट’ समस्यांपासून मुक्त होण्याचं वर्ष, मोदी…\nमहाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका, भाजप नेत्याची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना दिसली TV ची…\nआबु आझमींसोबत वाद झाल्यानंतर महिला पोलिस अधिकार्‍याची तडकाफडकी बदली,…\nमधुमेहींसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा, 10 पैकी एकाचा मृत्यू…\n राज्यात 24 तासात 131 पोलिसांना…\nनवा अहवाल : ‘लॉकडाऊन’नंतर सर्व स्थिरस्थावर होण्यास 9 ते 12…\n‘लॉकडाऊन’मध्ये महिलेनं लढवली ‘शक्कल’ अन् ब��ली ‘लखपती’, जाणून घ्या\n‘आषाढी वारी यंदा पायी नाही’ वारकरी सांप्रदाय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय\nदेशाचे इंग्रजी नाव ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ करण्याची मागणी, सुप्रीम कोर्टात 2 जूनला सुनावणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-importance-probiotics-food-products-29778", "date_download": "2020-05-29T19:43:39Z", "digest": "sha1:5J2TEGRQK7C4FXOYIUN7SGUCNF36EKQX", "length": 21332, "nlines": 183, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi importance of probiotics food products | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nप्रा. शारदा पाटेकर, पुजा हिंगाडे\nशनिवार, 11 एप्रिल 2020\nशरीरातील आतड्यांमध्ये आढळणारे लॅक्टोबिसीलस आणि बीफीडोनॅक्टेरियम सारखे जिवाणू अन्न पचनाच्या कार्यास मदत करतात. मानवी आरोग्याच्या दृष्टीने काही अन्नपदार्थांमध्ये जिवंत जिवाणू मिसळले जातात. अशा प्रकारचे उपकारक जिवाणू आणि त्यांचा वापर करून तयार झालेल्या औषधांना व अन्नपदार्थांना प्रोबायोटीक्स म्हणतात.\nशरीरातील आतड्यांमध्ये आढळणारे लॅक्टोबिसीलस आणि बीफीडोनॅक्टेरियम सारखे जिवाणू अन्न पचनाच्या कार्यास मदत करतात. मानवी आरोग्याच्या दृष्टीने काही अन्नपदार्थांमध्ये जिवंत जिवाणू मिसळले जातात. अशा प्रकारचे उपकारक जिवाणू आणि त्यांचा वापर करून तयार झालेल्या औषधांना व अन्नपदार्थांना प्रोबायोटीक्स म्हणतात.\nवैद्यकीय संशोधनाच्या मते, मानवी शरीरात साधारण १००० पेक्षा जास्त प्रजातींचे अब्जावधी सूक्ष्म जिवाणू असतात. हे जिवाणू मानवी शरीराचे असंख्य आजारांपासून संरक्षण करतात.प्रोबायोटीक्स जीवाणूंचे सर्वात जास्त प्रमाण दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये आढळते. प्रोबायोटीक्स जिवाणूंचा उत्तम स्रोत म्हणून किण्वन केलेल्या दुग्ध पदार्थांना ओळखले जाते.\nलॅक्टोबिसीलस व बीफीडोनॅक्टेरियम आणि काही बॅसिलस एकत्रित करून प्रोबायोटीक्स खाद्यपदार्थ बनविले जातात. यामध्ये दूध, दही, लस्सी, ताक, आइस्क्रीम, योगर्ट आणि तत्सम पदार्थांचा समावेश होतो. तसेच उपकारक जिवाणू प्रोबायोटीक्स औषधांमध्ये जसे गोळ्या, कॅप्सूल, पावडर, द्रव औषधे या स्वरूपातही उ��लब्ध आहेत.\nबाजारात प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ आणि पेये या स्वरूपात प्रोबायोटीक्स जास्त प्रमाणात आढळून येतात. विदेशी पेयांमध्ये सुमारे ६५० अब्ज प्रोबायोटीक्स जीवाणूंचे प्रमाण असते. प्रोबायोटीक्स जिवाणू विविध प्रकारच्या आंबवलेल्या अन्नपदार्थात उदा. लोणचे, योगर्ट, इडली आणि पेयांमध्ये नैसर्गिकरित्या आढळतात.\nप्रोबायोटीक युक्त खाद्यपदार्थांमध्ये मुख्यतः दही व दुग्धजन्य पदार्थांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये प्रोबायोटीक प्रकारातील बीफीडो बॅक्टेरीअम आणि लॅक्टोबॅसिलस हे जिवाणू आढळतात. घरगुती दह्यामध्ये प्रोबायोटीक जीवाणूंचे प्रमाण कमी अधिक आढळते. त्यामुळे घरगुती दह्याला प्रमाणित प्रोबायोटीक्सचा दर्जा दिला जात नाही.\nबाजारात प्रोबायोटीकचे लेबल लावलेली विविध खाद्यउत्पादने उपलब्ध आहेत. या खाद्यपदार्थांमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने प्रमाणित केलेल्या संख्येइतके उपकारक जिवाणू असतात. त्यांचा आरोग्याला अधिक लाभ होतो.\nडार्क चॉकलेट हे देखील प्रोबायोटीकचा उत्तम स्रोत आहे. हे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते.\nडार्क चॉकलेट मध्ये अधिक प्रमाणात अॅन्टीऑक्सिडंट असतात, जे शरीरातील ‘फ्री रॅडीकल’ चे प्रमाण कमी करतात. त्यामुळे रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते.\nविविध प्रकारची लोणची तयार करतेवेळी त्यात किण्वन प्रक्रिया होते. त्यामुळे अशा लोणच्यात अधिक प्रमाणात प्रोबायोटीक तयार होतात.\nकिण्वनयुक्त कोबी हे प्रोबायोटीक लोणच्याचे उत्तम उदाहरण आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या प्रक्रियायुक्त लोणच्यांमध्ये नैसर्गिक एन्झायम नष्ट होतात. त्यामुळे घरगुती लोणचे अधिक पौष्टिक असते.\nडाळिंब, गाजर, स्ट्रॉबेरी, सफरचंद, अननस, आंबा इत्यादी सारख्या फळांचे रस तयार करतेवेळी लॅक्टोबॅसिलस आणि बिफिडो बॅक्टेरीयमचा वापर केला जातो. याद्वारे प्रोबायोटीक युक्त आणि आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त फळांचे रस बनवले जातात.\nरोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी.\nपोट व आतड्यांचे आजार कमी करण्यासाठी\nप्रोबायोटीक्स मुळे पदार्थांची पौष्टिकता वाढते.\nप्रोबायोटीक्स खाद्यपदार्थ व उपयुक्त सूक्ष्मजीव\nप्रोबायोटीक्स अन्नपदार्थ उपयुक्त सूक्ष्मजीव\nदूध लॅक्टोबिसीलस एसिडोफीलस बीफीडोनॅक्टेरियम लॉगाम इ.\nयोगर्ट लॅक्टोबिसीलस बाल्गारीकस व लॅक्ट���बिसीलस थमोर्फीलास\nश्रीखंड लॅक्टोबिसीलस केजी लॅक्टोबिसीलस, एसिडोफीलस, लॅक्टोबिसीलस बाल्गारीकस आणि स्टेप्टोकोकस थमोर्फीलास\nकुल्फी लॅक्टोबिसीलस रमनसोय, केफिर लॅक्टोबिसीलस, नोकाएसीन लॅक्टोबिसीलस, एसिडोफीलस लॅक्टोबिसीलस बाल्गारीकस\nचीज लॅक्टोबिसीलस एसिडोफीलस, लॅक्टोबिसीलस केसी, लॅक्टोबिसीलस पॅरा केसी.\nसोरखोट आणि इतर लोणची ल्युकोनोस्टाक, लॅक्टोबिसीलस, प्लॅनेटरम, लॅक्टोबिसीलस ब्रिक्स, मेसेन्टराईड.\nसंपर्क- शारदा पाटेकर, ९१५६०२७७३८\n(सौ. के. एस. के.(काकु) अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)\nआरोग्य health दूध प्रशासन administrations चॉकलेट डाळ डाळिंब सफरचंद apple एसी ब्रिक्स बीड beed\nथेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर \nपरभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व प्रशासकीय धोरणामुळे फळे, भाजीपाला मार्केट सतत चा\nपिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई; नगर...\nनगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या प्रस्तावास जिल्हा\n'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज...\nनगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.\nनगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी प्रतिपादन सभा;...\nनगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेऐवजी लेखी प्रतिपादन सभा\nशेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध; ‘वखार’ची...\nमुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक\nकाजू बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थमहाराष्ट्रात विशेषतः कोकणात काजूपासून बी व काजू...\nआरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...\nफळे व पालेभाज्यांचे कॅनिंगफळे व पालेभाज्या प्रक्रिया आणि निर्जंतुकीकरण...\nबचतगटाच्या महिलांनी नव्या ग्राहकांसह...कोरोनाच्या नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे...\nअन्नधान्य साठवणुकीच्या पद्धतीशेतीमालाच्या साठवणुकीच्या काही पारंपरिक पद्धती या...\nफळे आणि भाज्या निर्जलीकरणाच्या विविध...मागील भागात आपण छोट्या प्रमाणावर उद्योग करणाऱ्या...\nफळे, भाज्या निर्जलीकरणाच्या विविध पध्दतीफळे व भाज्यांमध्ये असणारी नैसर्गिक आर्द्रता कमी...\nअसे तयार करा कारल्यापासून चिप्स, रसकारले चवीने कडू असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर...\nफळे, पालेभाज्यांचे निर्जलीकरण ठरते...निर्जलीकरण प्रक्रियेमध्ये फळे, पालेभाज्यांमधून...\nसाठवणूक हळद बेण्याची...निवडलेले बेणे जातिवंत आणि चांगले असेल तर उत्पादन...\nआरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...\nऔषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....\nमहत्त्व‘प्रोबायोटीक’ खाद्यपदार्थांचे...शरीरातील आतड्यांमध्ये आढळणारे लॅक्टोबिसीलस आणि...\nगुलकंद अन सुगंधी तेलनिर्मितीदर नसल्याने फेकून द्याव्या लागणाऱ्या किंवा वाया...\nखरबुजाचे मूल्यवर्धित पदार्थखरबुजामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन...\nआरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...\nभाजीपाल्याची योग्य हाताळणी महत्वाचीपॅकेजिंगमुळे भाजीपाला हाताळण्यास सोपा जातो....\nगटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे...सेंद्रिय शेतीला सध्याच्या काळात मोठे महत्व आले...\nबागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...सध्या वेलीवरील द्राक्ष मण्यांचे बेदाणे करण्याची...\nकेळीपासून प्युरी, पावडरकेळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/search?tag=%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80&page=2", "date_download": "2020-05-29T20:24:49Z", "digest": "sha1:SO4ONVZ5GBESDJBG5SF4N55TZNNNZFJU", "length": 5697, "nlines": 114, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Latest News - Search | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nब्रेकिंग न्यूजपासून ते काय खावे यापर्यंत मुंबईच्या प्रत्येक बातम्या जाणून घ्या. राजकारण, क्रीडा, आरोग्य, मुंबई लोकल ट्रेन, आरे जंगल, करमणूक, बॉलिवूड, पुढे वाचाबेस्ट बस, गुन्हेगारी, थिएटर, तंत्रज्ञान, निवडणुका, वित्त, बजेट, स्थानिक खेळ, पर्यावरणाशी संबंधीत प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू. कमी वाचा\nकोरोनाविरोधातील लढाईत आर्थिक बळ, बंधपत्रित डाॅक्टारांच्या मानधनात मोठी वाढ\nभाजपचा खोटारडेपणा उघड, चंद्रकांतदादांनी माफी मागावी- सचिन सावंत\nअग्निशमन दलातील ४१ जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू\n मुंबईत आयसीयू बेड ९९ टक्के फुल्ल\nमुंबईत सील केलेल्या इमारतींची संख्या १० दिवस��ंत दुप्पट\nमहाराष्ट्रात ५१ हजार उद्योग सुरू- सुभाष देसाई\nराज्यातलं सरकार पूर्णपणे स्थिर- नवाब मलिक\nपालिकेच्या 300 निवासी डॉक्टरांना 54 हजार विद्यावेतन\nमुंबईत हॉटस्पॉटमध्ये रक्ताचे नमुने घेण्यासाठी राष्ट्रीय सेरो सर्वेक्षण\nमुंबई-ठाण्यात ३ लाख २२ हजार २६९ शिवभोजन थाळ्यांचं वाटप\nशुक्रवारपासून बेस्टकडून स्थलांतरितांना प्रवास मोफत\nहा तर भाजपचा महाराष्ट्रद्रोह, रेल्वेच्या खर्चावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogbencher/blog-post/1192570/prime-minister-narendra-modi-has-kicked-off-the-ambitious-startup-india-movement/", "date_download": "2020-05-29T18:41:13Z", "digest": "sha1:XRQYSOIWHT7CFJAZ7HYT35CSC5YFDTYL", "length": 21311, "nlines": 61, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उद्यमारंभ आणि आरंभशूरता", "raw_content": "\nविविध प्रोत्साहनांसह सुरू झालेली उद्यमारंभी भारत योजना स्वागतार्ह आहे. पण..\nया नवउद्यमांना डोक्यावर घेताना वास्तवाचे भान सोडावयाची गरज नाही. नव्वदच्या दशकात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राबाबत असेच भान सोडून बोलले वा केले गेले. त्या उद्योगांचे पुढे काय झाले याची अनेक ‘सत्यम’ उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत..\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १६ जानेवारीला उद्यमारंभी भारत योजनेचा शुभारंभ केला. त्याचे स्वागत. अशा पद्धतीच्या योजनांची गरज होती. ती पूर्ण करण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले होते. या योजनेच्या घोषणेने त्याच्या पूर्ततेस सुरुवात झाली. या योजनेनुसार नव्या उद्यमांसाठी १० हजार कोटी रुपयांचा निधी वेगळा काढून ठेवला जाणार असून त्यातून या उद्योगांसाठी अर्थसाह्य़ दिले जाणार आहे. हे सर्व नवउद्यमांसाठी असेल. या वेळी उद्यम आणि उद्योग यांतील सूक्ष्म भेद लक्षात घ्यायला हवा. उद्योग हा उद्यमशीलता निदर्शक असला तरी उद्यमशीलता म्हणजे फक्त उद्योग नव्हे. ही उद्यमशीलता केवळ एक कल्पना असू शकते, तीमधून सेवा व्यवसाय तयार होऊ शकतो किंवा अन्य काही. हमरस्त्यावर पारंपरिक पद्धतीने पुस्तक विक्री केंद्र काढणे हा उद्योग. परंतु प्रत्यक्ष कोठेही दुकान स्थापण्याचा उद्योग न करता महाजालाच्या माध्यमातून विक्रीचे जाळे उभारणे म्हणजे नवउद्यमता. अलीकडच्या काळात अशा नवनव्या उद्यमांना अनुकूल दिवस आहेत. अशा उद्यमशीलतेतून कालांतराने भव्य उद्योग सुरू झाल्याची अनंत यशस्वी उदाहरणे समोर दिसत असल्याने अशा उद्यमांचा अ���ीकडे फार मोठा उदोउदो होताना दिसतो. काही प्रमाणात तो समर्थनीयदेखील आहे. तेव्हा या वातावरणाचा फायदा घेत अशा नव्या उद्यमांसाठी मोदी सरकारने काही नवी आíथक धोरणे जाहीर केली. सरकारच्या या कालानुरूपतेचे स्वागतच करावयास हवे. त्यानुसार आता अशा नव्या उद्यमांना पहिली तीन वष्रे करसुट्टी असेल. भांडवलाच्या परताव्यावरदेखील या उद्यम प्रायोजकांना कर द्यावा लागणार नाही. सरकारदरबारी अशा कल्पना सादर केल्यावर लगेच त्यांना सर्व त्या परवानग्या मिळाव्यात यासाठी नवी नियमावली सादर केली जाणार आहे. असे नवउद्यम सुरू करणे आणि प्रसंगी बंदही करणे नव्या व्यवस्थेत सुलभ होईल. त्याचप्रमाणे या उद्यमांना अत्यंत अल्प दरांत आपल्या बौद्धिक संपदेची नोंदणी करता येईल. या सर्वाचीच गरज होती. तेव्हा तिच्या पूर्णतेस हात घातल्याबद्दल मोदी सरकार अभिनंदनास पात्र आहे. तथापि या संदर्भात काही अत्यंत महत्त्वाचे धोक्याचे इशारे देणे तितकेच अत्यावश्यक आहे. ते कोणते ते आता पाहू.\nपहिले म्हणजे कोणास स्टार्टअप -नवउद्यम- म्हणावे याची व्याख्या पंतप्रधान मोदी या कार्यक्रमात सादर करतील असे सरकारतर्फे सुचवले जात होते. ते झालेले नाही. त्याची नितांत गरज होती. कारण या व्याख्येअभावी नवउद्यम कोणास म्हणावयाचे व कोणास नाही, हे ठरवण्याचा सर्वाधिकार सरकारी यंत्रणेच्याच हाती राहील. म्हणजे पुन्हा त्यात बाबू आले. दुसरा मुद्दा त्याहूनही महत्त्वाचा. तो भांडवलाविषयी. विद्यमान व्यवस्थेत केवळ चमकदार कल्पना भांडवल उभारणीसाठी आपल्याकडे पुरेशी ठरत नाही. त्यामुळे खासगी गुंतवणूकदार अशा नवउद्यमांसाठी आवश्यक असतात. ते सर्वानाच मिळतात असे नाही. इतरांना बँकांच्या कर्जपुरवठय़ावरच अवलंबून राहावे लागते. पण ते तारणाअभावी मिळत नाही. तसे ते न देणे यात बँकांचे काही चुकते असेही नाही. कारण पुरेसे तारण असूनही उद्योगांनी देशभरातील बँकांचे जवळपास पाच लाख कोटी रुपये बुडवलेले आहेत. त्यामुळे भारतीय बँका आज अतिदक्षता विभागात असून त्यांना वाचवायचे कसे, हा सरकार आणि रिझव्‍‌र्ह बँक यांच्यासमोरील गहन प्रश्न आहे. तोच सुटत नाही तोपर्यंत नवीन कर्जे देण्यावर बँकांवर बंधने आहेत आणि ते योग्यच आहे. तेव्हा नवउद्यमांना भांडवलपुरवठय़ासाठी बँक नियमांत बदल करावे लागतील. ते करावयाचे तर रिझव्‍‌र्ह बँकेची साथ ला���ेल. ती हवी असेल तर सर्वप्रथम आहेत त्या बँका वाचवण्यासाठी सरकारला भांडवल पुनर्भरण करावे लागेल. त्याची तातडी अधिक आहे. कारण २०१८ साली आंतरराष्ट्रीय बँकिंगसाठीची बेसल तीन नियमावली लागू होणार असून त्यासाठी बँकांना सक्षम करावे लागणार आहे. त्या सक्षमीकरणासाठी म्हणून केवळ पाच लाख कोटी रुपयांची गरज भासणार आहे. हा इतका निधी सरकार आणणार कोठून हे अद्याप स्पष्ट नाही. तेव्हा त्यामुळे नव्याने काहीही भार घेण्याच्या मन:स्थितीत बँका नाहीत. तिसरा मुद्दा कामगार कायद्यांचा. शनिवारच्या कार्यक्रमात मोदी यांनी वित्तीय सोयीसुविधांसंदर्भात विधाने केली. परंतु कामगार कायद्यांसंदर्भात त्यांनी मौन पाळले. ते सोयीस्कर होते, असे म्हणणे गर नाही. कारण या कायद्यातील सुधारणांना रा. स्व. संघाचा विरोध आहे. तेव्हा तो नवउद्यमांसमोरचा मोठा अडथळा ठरतो. नवीन उद्यमशीलतेसाठी जर सर्व काही नवे हवे असेल तर कामगार कायदेदेखील नवेच लागतील. नव्या व्यवस्था जुन्या चौकटीत जगू शकत नाहीत. तेव्हा मोदी सरकारला कामगार कायद्यास हात घालावा लागेल. चौथा मुद्दा भांडवली बाजाराचा. आज नवउद्यमांना भांडवली बाजारातून निधी उभारणी आपल्याकडे शक्य नाही, कारण तशी व्यवस्थाच नाही. त्याचमुळे फ्लिपकार्टसारखी भारतीय कंपनी आपले समभाग न्यूयॉर्क भांडवली बाजारात नोंदवू पाहते. अन्य कंपन्याही भारताबाहेरच भांडवली बाजारात नोंदणी करणार आहेत. तेव्हा या क्षेत्रातही आपणास सुधारणा कराव्या लागतील. ते एका दिवसात होणारे काम नाही. महत्त्वाची बाब ही की त्या सुधारणांना आपण अद्याप हातही घातलेला नाही. म्हणजे क्रमाने जे आधी असावयास हवे, ते काम आपण लांबणीवर टाकणार आहोत. ही झाली सद्धांतिक आव्हाने. त्याशिवाय या उद्यमारंभ योजनेत अनंत भौतिक अडथळे संभवतात. तेदेखील तितकेच महत्त्वाचे.\nत्याचे दर्शन याच सोहळ्यात घडले. हा नवउद्यम योजनेचा समारंभ विज्ञान भवनात झाला. देशातील सर्वोच्च सत्ताकेंद्र तेथे होते. पंतप्रधानांसह सारी वरिष्ठ नोकरशाही तेथे हजर होती. तरीही दूरसंचार व्यवस्थेत बिघाड झाला. म्हणजेच मागास दूरसंचार व्यवस्था हा यातील मोठा अडथळा. तो किती मोठा आहे ते याच कार्यक्रमात वरिष्ठ नोकरशहांसमोर खास निमंत्रित असलेले सॉफ्ट बँकेचे संस्थापक मासायोशी सन यांनी बोलून दाखवले. भारताला दूरसंचार जाळ्यात आधी स���धारणा कराव्या लागतील, असे सन म्हणाले. हे काही अर्थातच भूषणावह म्हणता येणार नाही. दुसरा अडथळा सरकारच्या डोक्यातील वास्तवाचा. नवउद्यमता म्हणजे काय या संदर्भात सरकार सुस्पष्ट नाही. याचे उदाहरण खुद्द औद्योगिक धोरण आणि प्रसार खात्याचे गौरवांकित सचिव अमिताभ कांत. पंतप्रधान मोदींसमोर ओयो रूम्स सेवेचे संस्थापक रितेश अगरवाल यांना पाचारण करताना त्यांच्या परिचयात कांत यांनी, रितेश हे ताज समूहापेक्षाही अधिक हॉटेलांचे मालक आहेत, असे सांगितले. ही बाब अगदीच हास्यास्पद. कारण अगरवाल यांच्या मालकीचे एकही हॉटेल नाही. ते फक्त हॉटेल नोंदणी सेवा देतात. हीच तर या नवउद्यमांतील गंमत आहे. त्याचमुळे या क्षेत्रातील सर्वात मोठय़ा विक्री सेवेच्या मालकीचे एकही दुकान नसते आणि सर्वात मोठय़ा वाहतूक कंपनीच्या मालकीची एकही मालमोटार नसते. तरीही ते व्यवसाय करीत असतात. ते कसे हे आधी सरकारी यंत्रणेस समजावून सांगावे लागणार आहे. अमिताभ कांत यांची ही अवस्था तर खाली काय परिस्थिती असेल ते सांगावयास नको. हे झाले सद्धांतिक आणि भौतिक अडचणींबाबत. त्या खेरीजही एक मुद्दा या संदर्भात निर्णायक ठरतो. तो म्हणजे गवगव्याचा. या नवउद्यमांचा जेवढा उदोउदो होतो तेवढे ते यशस्वी नाहीत. असलेच तर ते प्रचंड तोटय़ातच आहेत. मग तो उद्योग फ्लिपकार्ट असो स्नॅपडील असो वा तत्सम अन्य कोणता. यातला एकही उद्योग अद्यापही नफा कमावू लागलेला नाही. असाच ज्याचा गवगवा झाला होता ती झोमॅटो वा ऑनलाइन बनिया सेवा महसुलाअभावी धापा टाकत आहेत वा बंदच पडू लागल्या आहेत. तेव्हा या नवउद्यमांना डोक्यावर घेताना वास्तवाचे भान सोडावयाची गरज नाही. नव्वदच्या दशकात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राबाबत असेच भान सोडून बोलले वा केले गेले. त्या उद्योगांचे पुढे काय झाले याची अनेक ‘सत्यम’ उदाहरणे आपल्या डोळ्यासमोर आहेत. तेव्हा या नवउद्यमांचे इतके कौतुक करण्याचे काहीही कारण नाही. काहीही झाले तरी हे नवउद्यम मूलभूत उद्योगांस पर्याय ठरू शकत नाहीत. याचे भान सुटले तर हा उद्यमारंभ म्हणजे केवळ आरंभशूरताच ठरेल यात संदेह नाही.\nBLOG : माधुरी दीक्षित, करीना कपूर, इशा कोप्पीकर आणि राजकारण\nउच्च व तंत्रशिक्षण अभ्यासक्रम अंतिम परीक्षांचा निर्णय दोन दिवसांत\nआषाढीची पायी वारी रद्द\nबचतगटांकडून साडेपाच लाख मुखपट्टय़ांची निर्मिती\nकरोन��च्या धास्तीने प्रवाशांची एसटीकडे पाठ\nचोवीस तासांमध्ये ७ हजार नवे रुग्ण\nलोकसत्ता 'ब्लॉग बेंचर्स'वरील ब्लॉगवर तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमची प्रतिक्रिया शेअर करून त्यांना ती वाचायला आणि लाईक करायला जरूर सांगा. 'लोकसत्ता'च्या परीक्षक मंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त तुमच्या प्रतिक्रियेला मिळालेल्या लाईक्सचाही स्पर्धेचा विजेता/विजेती निवडताना विचार केला जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2020/04/17/sweet-corn-veg-soup/", "date_download": "2020-05-29T21:13:45Z", "digest": "sha1:DI6LSI6DJFNHNXNWA7D22XSLJ45EMCTC", "length": 10877, "nlines": 161, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Sweet Corn Veg Soup (स्वीट कॉर्न व्हेज सूप) | My Family Recipes", "raw_content": "\nSweet Corn Veg Soup (स्वीट कॉर्न व्हेज सूप)\nSweet Corn Veg Soup (स्वीट कॉर्न व्हेज सूप)\nSweet Corn Veg Soup (स्वीट कॉर्न व्हेज सूप)\nस्वीट कॉर्न व्हेज सूप मराठी\nSweet Corn Veg Soup (स्वीट कॉर्न व्हेज सूप)\nSweet Corn Veg Soup (स्वीट कॉर्न व्हेज सूप)\nस्वीट कॉर्न व्हेज सूप\nरेस्टोरंट मध्ये मिळणारं स्वीट कॉर्न सूप हे कॉर्न फ्लोअर (कॉर्न स्टार्च) घालून बनवलेलं असतं. त्यात नावालाच स्वीट कॉर्न असतात. हे सूप स्वीट कॉर्न वापरून केलेलं आहे. मक्याचे दाणे शिजवून मिक्सरमध्ये बारीक करून घातले आहेत. तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या भाज्या घालू शकता. मी गाजर, फरसबी आणि मक्याचे दाणे घालते. चमचाभर कॉर्न फ्लोअर (कॉर्न स्टार्च) पाण्यात मिसळून सूप दाट होण्यासाठी घातलंय. चवीसाठी लसूण, काळी मिरी, काळं मीठ आणि लिंबू. अगदी चविष्ट आणि पौष्टिक सूप होतं.\nसुपात पाण्याऐवजी पनीर करताना वेगळं केलेलं दुधाचं पाणी घातलं तर सूप आणखी चविष्ट होतं.\nसाहित्य (४–५ जणांसाठी) (१ कप = २५० मिली)\nस्वीट कॉर्न सव्वा कप\nगाजर १ मध्यम बारीक तुकडे करून\nबारीक चिरलेली फरसबी अर्धा कप\nलिंबाचा रस अर्धा टीस्पून (पनीरचं पाणी घातलं तर लिंबाचा रस घालू नका)\nसाजूक तूप / बटर १ टीस्पून\nलसूण ४–५ पाकळ्या तुकडे करून\nकाळी मिरी पावडर चवीनुसार\nकॉर्न फ्लोअर (कॉर्न स्टार्च) १ टेबलस्पून\n१. गाजराचे तुकडे थोडं पाणी घालून जरा मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. जास्त शिजवू नका. (मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर ३ मिनिटं शिजवा. शिजवताना भांड्यात गाजराचे तुकडे बुडतील एवढंच पाणी घाला.)\n२. फरसबीचे तुकडे थोडं पाणी घालून जरा मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. जास्त शिजवू नक���. (मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर ८–९ मिनिटं शिजवा. शिजवताना भांड्यात फरसबीचे तुकडे बुडतील एवढंच पाणी घाला.)\n३. मक्याचे दाणे थोडं पाणी घालून शिजवून घ्या. (मायक्रोवेव्ह मध्ये हाय पॉवर वर ४ मिनिटं शिजवा. शिजवताना भांड्यात दाणे बुडतील एवढंच पाणी घाला.)\n४. मक्याचे दाणे गार झाले की अर्धे दाणे मिक्सरमध्ये फिरवून बारीक वाटून घ्या.\n५. एका पातेल्यात तूप / बटर गरम करून त्यात लसूण घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्या.\n६. आता पातेल्यात वाटलेले मक्याचे दाणे, शिजवलेलं गाजर, फरसबी आणि मक्याचे दाणे घाला. लिंबाचा रस घाला.\n७. जरुरीप्रमाणे पाणी घालून उकळी काढा.\n८. कॉर्न फ्लोअर (कॉर्न स्टार्च) २ टेबलस्पून पाण्यात मिसळून ते पाणी पातेल्यात घाला.\n९. काळं मीठ आणि काळी मिरी पावडर घाला. सूप हवं तेवढं दाट झालं की गॅस बंद करा.\n१०. स्वादिष्ट स्वीट कॉर्न व्हेज सूप तयार आहे. गरमगरम सूप सर्व्ह करा.\n१. ह्या सुपात पाण्याऐवजी पनीरचं पाणी घालू शकता (दुधापासून पनीर करताना जे पाणी वेगळं होतं ते ).\n२. तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता. भाज्या चिरून शिजवून स्टेप ६ मध्ये बाकीच्या भाज्यांसोबत पातेल्यात घाला.\nSweet Corn Veg Soup (स्वीट कॉर्न व्हेज सूप)\nSweet Corn Veg Soup (स्वीट कॉर्न व्हेज सूप)\nMuskmelon Halwa (खरबूज / चिबूडाचा हलवा)\nNo-Knead Bread (विना मेहनतीचा पाव)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2020-05-29T20:10:00Z", "digest": "sha1:PVWHSCIINDY3RZCSDZ2QFAA2OQDMSOAF", "length": 16857, "nlines": 63, "source_domain": "www.navprabha.com", "title": "जादा प्राप्तीकर भरला गेल्यास… | Navprabha", "raw_content": "\nजादा प्राप्तीकर भरला गेल्यास…\nरिफंड अजूनपर्यंत परत न मिळण्यासाठी अनेक कारणे असू शकतात. पण त्यातले बहुतेकांच्या बाबतीत प्रमुख कारण असते ते म्हणजे, आयकर रिटर्न फाईल करण्यासाठीच्या आयटीआर फॉर्ममध्ये नमूद केलेला चुकीचा खाते क्रमांक\nआर्थिक वर्ष २०१८-१९ आणि ऍसेसमेन्ट वर्ष २०१९-२० चा प्राप्तीकर रिटर्न तुम्ही मुदतीपूर्वी म्हणजे ३१ जुलै पूर्वी फाईल केला असेल व तुम्ही जर प्राप्तीकर जास्त भरला असेल तर आतापर्यंत तो परत (रिफंड) मिळायला हवा होता. तुमच्या खात्यात थेट जमा व्हायला हवा होता. हा रिफंड अजूनपर्यंत परत न मिळण्यासाठी अनेक कारणे असू शकतात. पण त्यातले बहुतेकांच्या बाबतीत प्रमुख कारण असते ते म्हणजे, आयकर रिटर्न फाईल करण्यासाठीच्या आयटीआर फॉर्ममध्ये नमूद केलेला चुकीचा खाते क्रमांक\nअगोदर करदात्याला रिफंडच्या रकमेचा चेक दिला जात असे किंवा त्याच्या खात्यात रक्कम जमा केली जात असे. पण प्राप्तीकर खात्याने आता चेक देणे बंद केले असून करदात्याच्या बँक खात्यातच रिफंडची रक्कम जमा केली जाते. या ऍसेसमेन्ट वर्षापासून हे बचत खाते करदात्याच्या परमनन्ट अकाऊंट नंबरशी (पॅन) संलग्न हवे. जर तुमच्या उत्पन्नाप्रमाणे नियमानुसार तुम्ही जितका प्राप्तीकर भरावयास हवा त्याहून जर तुमच्याकडून जास्त प्राप्तीकर भरला गेला असेल किंवा मूलस्रोत कर कपातीत (टीडीएस) कापला गेला असेल तर असा करदाता रिफंड मिळण्यास पात्र असतो. ज्या करदात्याचे उत्पन्नाचे मार्ग अनेक असतात, तसेच मूलस्रोत कर अनेक ठिकाणी कापला जात असेल व नंतर त्याची ८०-सी, ८०-डी व अन्य प्राप्तीकर कलमांन्वये केलेली गुंतवणूक हिशेबात घेतली तर अशा करदात्याचा अतिरिक्त प्राप्तीकर कापला जाण्याची शक्यता असते. असा जास्ती भरला गेलेला प्राप्तीकर, प्राप्तीकर खाते तुम्हाला परत करते, पण त्यासाठी तो आयटीआर फॉर्ममध्ये नमूद करूनच परत मिळवावा लागतो.\nतुमचा रिफंड तुम्हाला ठरलेल्या वेळेत परत का मिळाला नाही, याचे कारण तुम्ही ‘ऑनलाईन’ तपासू शकता. काही वर्षांपूर्वी रिफंड वेळेत का मिळाला नाही याचे कारण प्राप्तीकर खात्याच्या ऍसेसिंग अधिकार्‍याकडून जाणून घ्यावे लागत असे. पण आता ते काही वेळेत ऑनलाईन पाहू शकता. सध्या प्राप्तीकर खात्याचा कारभार हायटेक तंत्रज्ञानाने चालू असल्यामुळे बहुतेकांना प्राप्तीकर रिटर्न वेळेत मिळतो. ुुु.ळपलेाशींरुळपवळर.र्सेीं.ळप या वेबसाईटवर प्राप्तीकर रिफंडचा तपशील मिळतो. ही साईट उघडल्यानंतर करदात्याने त्याचा पॅन व ऍसेसमेन्ट वर्ष हा तपशील ‘फिड’ करावा लागतो. जर रिफंडची प्रक्रिया पूर्ण झाली असेल तर स्क्रीनवर तुम्हाला संदर्भ क्रमांक, परिस्थिती, रिफंड केलेली तारीख व रिफंड कुठे केला याचा तपशील दिसू शकतो.\nरिफंड केला नसेल तर का केला नाही हे करदात्यास समजायला हवे. रिफंड केला नसेल तर ‘रिफंड अनपेड’ असा मॅसेज तुमच्या स्क्रीनवर दिसणार. ‘रिफंड अनपेड’ असा मॅसेज आल्यास करदात्याने सर्वप्रथम आयटीआर फॉर्ममध्ये बँक खाते क्रमांक बरोबर टाकला आहे की नाही हे तपासावे.\nप्राप्तीकर ख��त्याच्या नियमांनुसार ज्या आर्थिक वर्षाचा प्राप्तीकर रिटर्न तुम्ही फाईल करीत आहात त्या आर्थिक वर्षी भारतात तुमची जितकी खाती असतील- त्यात बचतीची तसेच चालू दोन्ही खाती आली- त्यांचा पूर्ण तपशील तुम्ही द्यावयास हवा. जे खाते ‘डॉरमन्ट’ झाले आहे, ज्यात तुम्ही तीनहून अधिक वर्षे व्यवहार केलेले नाहीत अशा खात्याचा तपशील देणे गरजेचे नाही. सर्व बँकांकडून मिळालेल्या उत्पन्नाचा आकडा जर बरोबर समाविष्ट केला असेल व तुम्ही बँकांचा पूर्ण तपशील दिला नाही तरी चालेल. यासाठी तुम्हाला कोणताही दंड आकारला जाणार नाही.\nकरदात्याची जर एकाहून अधिक खाती असतील तर त्याने यापैकी कोणत्या खात्यात ‘रिफंड’ जमा व्हायला हवा हे नमूद करायला हवे. एखाद्या करदात्याला रिफंड मिळायचा नसेल तरीही त्याला ही माहिती देणे आवश्यक केलेले आहे. बँकेचा तपशील नमूद करताना बँकेचे नाव, खाते क्रमांक, ११ आकडी आयएसएस कोड, जर करदात्याचे परदेशात खाते असेल तर आंतरराष्ट्रीय बँक खाते क्रमांक (आयबीएएन) हे समाविष्ट हवे.\nऍसेसमेन्ट वर्ष २०१९-२० साठी ज्यांनी प्राप्तीकर रिटर्न फाईल केला आहे, अशांनी रिफंड मिळवण्यासाठी जे खाते निवडले आहे ते ई-फायलिंग खात्याशी प्रि-व्हॅलिडेट करावयास हवे व पॅनशी संलग्न करायला हवे. वरील बाबी जर पूर्ण नसतील तर रिफंड प्रक्रिया पूर्ण होणार नाही. जर तुम्ही चुकीचा खाते क्रमांक किंवा चुकीचा बँक तपशील दिला आहे तर तुम्ही तो ऑनलाईन अपडेट करू शकता. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमच्या अडकलेल्या रिफंडसाठी मागणी करू शकता. जर बँकेचा तपशील चुकीचा असल्यामुळे तुमचा रिफंड अडकलेला असेल तरच तुम्ही बँकेच्या तपशिलात फेरफार करू शकता, अन्य कारणांनी किंवा तुमच्या मनाची मर्जी म्हणून करू शकत नाही. रिफंड मिळण्यासाठी ुुु.ळपलेाशींरुळपवळरशषळश्रळपस.र्सेीं.ळप या ई-फायलिंग पोर्टलवर फेरफार करू शकता. हे करण्यासाठी करदात्याला त्याचा युजर आयडी व पासवर्ड माहीत हवा. युजर आयडी व पासवर्ड टाकल्यानंतर ‘माय अकाऊंट’मध्ये जा. मग ‘रिफंड रिइश्यू रिक्वेस्ट’वर क्लिक करा. त्यानंतरच्या सर्व प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण करा. मग नवा बँक खाते क्रमांक फिड करा किंवा अन्य काही तपशिलात फेरफार करावयाचे असतील तर ते करा व शेवटी ‘रिक्टेस्ट’ क्लिक करा. अशी बँक खात्यात फेरफार करण्याची प्रक्रिया ���हे. बँक तपशिलात फेरफार करण्यापूर्वी हे खाते तुमच्या पॅनला संलग्न आहे ना, तसेच ‘प्री व्हॅलिडेटेड’ आहे ना याची खात्री करून घ्या. तुमचे बँक खाते पॅनला संलग्न करण्यासाठी तुम्हाला तुमचे पॅनकार्ड घेऊन तुमच्या बँकेच्या शाखेत जायला हवे. ही एकदम सोपी प्रक्रिया आहे. फार थोड्या वेळात पूर्ण होते. बचत खाते पॅनशी संलग्न झाल्यानंतर प्राप्तीकर ई-फायलिंग खात्यामार्फत बँक खाते ‘प्री व्हॅलिडेट’ करा. ई-फायलिंग अकाऊन्टस्‌वर लॉग ऑन करा. नंतर प्रोफाईल सेटिंगमध्ये जा. नंतर तुम्हाला कोणती बँक प्री व्हॅलिडेट करायची आहे ती निवडा. हे करताना तुम्हाला बँकेचे नाव, खाते क्रमांक, आयएससी कोड, मोबाईल नंबर व ई-मेल आयडी हा तपशील फिड करावा लागेल.\nतुम्ही बँक खात्याचा तपशील अपडेट केला व प्राप्तीकर खात्याकडे अडकलेला रिफंड परत मागितला तर काही दिवसांतच तुमचा रिफंड तुमच्या खात्यात जमा होतो.\nPrevious: म्हादईच्या गळ्यावर कर्नाटकचं भूत\nप्रतिभासंपन्न साहित्यिक ः रत्नाकर मतकरी\nकोरोना विषाणूवर लस तयार केली तरच\nसद्य अर्थव्यवस्था ः सिंहावलोकन\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pmc.gov.in/mr/skysign", "date_download": "2020-05-29T20:21:05Z", "digest": "sha1:TM3IMI2TD24NTUQMBV5E7DBBHDOCPZT4", "length": 23696, "nlines": 390, "source_domain": "pmc.gov.in", "title": "आकाशचिन्ह व परवाना विभाग | Home | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nलेखापरीक्षा अहवाल २०१४ -१५\nलेखापरीक्षा अहवाल २०१५ -१६\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहिला व बाल कल्याण\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nअहवाल / सविस्तर प्रकल्प अहवाल\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nवृक्ष कापणी परवानगी व ई - टिकिटिंग संगणक प्रणाली\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nस्थानिक संस्था कर नोंदणी\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nमालमत्ता कर ना हरकत\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nऑनलाईन डेथ पास अर्ज\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » आकाशचिन्ह व परवाना विभाग\nपुणे शहराच्या हद्दीत जाहिरात फलक, नामफलक उभारण्यास परवानगी, परवान्याचे नूतनीकरण करणे\nपुणे शहरात वीज व वाफेवर चालणाऱ्या कोणत्याही यंत्रणांचा वापर करून व्यवसाय करण्यासाठी परवानगी देणे\nपुणे शहर हद्दीतील अनधिकृत फलक, बोर्ड, बॅनर, व्यवसायाबाबत येणाऱ्या तक्रारींवर कारवाई करणे.\nपरवाना व आकाशचिन्ह विभागातर्फे स्विकारले जाणारे विविध अर्ज व आकारले जाणारे शुल्क\n-- परिणाम आढळला नाही --\nपरवाना व आकाशचिन्ह हा पुणे महानगरपालिकेचा एक स्वतंत्र विभाग आहे. हा विभाग मा.अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) यांच्या नियंत्रणाखाली आहे. या विभागामार्फत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम सन १९४९ चे कलम २४४ अन्वये शहरातील निरनिराळ्या प्रकारच्या जाहिरात करणाऱ्या फलकांना व त्याचप्रमाणे नाम दर्शविणाऱ्या नाम फलकांना परवानगी दिली जाते. तसेच कलम २४५ अन्वये अनधिकृत जाहिरात फलक काढण्याबाबत कार्यवाही केली जाते. शहरात वीज व वाफ यावर चालणाऱ्या कोणत्याही यंत्रणांचा वापर करून व्यवसाय करण्यासाठी तसेच पेट्रोल, गॅस, शोभेची दारु, रसायने व इतर वस्तूंचा (ज्वालाग्रही पदार्थाचा) साठा करण्यास परवानगी दिली जाते. जाहिरात फलक उभारताना शहराच्या सौंदर्यास धक्का लागणार नाही, सार्वजनिक रहदारीला अडथळा व पादचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही अशा पद्धतीने जाहिरात उभारण्यास परवानगी दिली जाते. परवानगीची मुदत ही फक्त ६ महिने असते. जाहिरात शुल्क हे पुढील सहा महिन्याचे अग्रीम स्वरुपात स्विकारले जाते. यानंतर सदर परवान्याचे नुतनीकरण परवानाधारकाक���ून करण्यात येते. व्यवसायासाठी देण्यात येणाऱ्या परवान्याची मुदत ही १२ महिने इतकी असते.\nपुणे महानगरपालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागामार्फत खालील कामे केली जातात-\nजाहिरात फलक/नामफलक परवानगी /नुतनीकरण.\nवीज पाणी व वाफ यांवर चालणार्या मशिनरीसाठी मशिनरी परमिट देणे.\nज्वलनशील पदार्थांचा साठा करण्यासाठी साठा परवाना देणे\nशहर हद्‌दीतील अनधिकृत फलक, बोर्ड, बॅनर, व्यवसायाबाबत येणा–या तक्रारींवर कारवाई करणे\nमान्यताप्राप्त फलक, परमिट, परवाना नियमांनुसार परवाना व सांकेतिक क्रमांक देणे.\nउत्सवादरम्यान मान्य धोरणांनुसार तात्पुरत्या स्वरूपाच्या हंगामी जाहिरात फलक, बोर्ड लावण्यास परवानगी देणे.\nमान्य धोरणाअंतर्गत नागरिक/संस्था/मंडळे यांना मंडप व कमान उभारणीस परवानगी देणे\n--कोणतेही फोटोज् आढळले नाहीत --\n-- कोणतेही व्हिडिओ आढळले नाहीत --\nखाते प्रमुखाचे नाव: श्री. महेश डोईफोडे\nमोबाइल क्रमांक: +91 7720800333\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. संजय अर्जुन पोवळ\nमोबाइल क्रमांक: +91 9112290208\nनोडल ऑफिसरच नाव: श्रीमती. सीमा रमाकांत बोरकर\nमोबाइल क्रमांक: +91 9011751184\nविभाग पत्ता: तळमजला, सावरकर भवन, शिवाजीनगर, पुणे ४११ ००५\nदूरध्वनी क्रमांक: +91 20 25506676\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nखाते प्रमुखाचे नाव: श्री. महेश डोईफोडे\nमोबाइल क्रमांक: +91 7720800333\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. संजय अर्जुन पोवळ\nमोबाइल क्रमांक: +91 9112290208\nनोडल ऑफिसरच नाव: श्रीमती. सीमा रमाकांत बोरकर\nमोबाइल क्रमांक: +91 9011751184\nविभाग पत्ता: तळमजला, सावरकर भवन, शिवाजीनगर, पुणे ४११ ००५\nदूरध्वनी क्रमांक: +91 20 25506676\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nटोल फ्री: १८०० १०३० २२२\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nशेवटची सुधारणा - May 25, 2020\nकॉपीराइट © २०२० पुणे महानगरपालिका. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/fan-asked-shahid-kapoor-how-happy-wife-21-days-actor-replied-ram/", "date_download": "2020-05-29T20:52:39Z", "digest": "sha1:KV7XI7QVSCNPZ76R3WSM7CYHBPQUUKMP", "length": 32415, "nlines": 462, "source_domain": "www.lokmat.com", "title": "21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये बायकोला आनंदी कसे ठेवाल? शाहिद कपूरचे उत्तर वाचा - Marathi News | fan asked to shahid kapoor how to happy wife for 21 days actor replied-ram | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २९ मे २०२०\nकेंद्र सरकारला जागे करण्यासाठी ‘स्पीक अप इंडिया’ मोहीम - बाळासाहेब थोरात\nCoronaVirus News: धारावीत कोरोनाचा विळखा होतोय सैल; महापालिकेची मेहनत फळाला\n११ विभागांमध्ये कोरोनाचे एक हजारहून अधिक रुग्ण; आतापर्यंत ३३ हजारांना लागण\nमुंबईत टोळधाडीची अफवा; महापालिकेच्या कीटकनाशक विभागाची माहिती\nमाध्यमांची मुस्कटदाबी करणारा ‘गॅग’ आदेश तत्काळ मागे घ्या- प्रवीण दरेकर\nकरिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा या गोष्टीसाठी केला होता सौदा, कारण वाचून व्हाल हैराण\nगोविंदाने ४९ व्या केले होते दुसरे लग्न, त्याच्या या दुसऱ्या पत्नीचे नाव वाचून बसेल तुम्हाला धक्का\nKBCमध्ये 19 वर्षांपूर्वी 1 कोटी रुपये जिंकणारा मुलगा आता बनलाय आयपीएस अधिकारी\nअभिनेत्री पूजा हेगडेचे Instagram अकाऊंट हॅक, मध्यरात्री ट्विट करत फॅन्सना म्हणाली...\nसासऱ्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला झाले होते अश्रू अनावर, त्यांच्यासोबत होते खास नाते\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nठाण्यातील आणखी सहा पोलिसांना कोरोनाची लागण: कारागृहातील शिपायाचाही समावेश\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघर��� 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\nकोरोनाच्या स्पाईक प्रोटीनला नष्ट करण्यास प्रभावी ठरेल 'ही' लस; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\n'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा\nअमेरिकेत कोरोनाचा कहर, गेल्या २४ तासांत १३०० जणांचा मृत्यू.\nअलीगडमधील अतरौली येथे पाकिस्तानच्या समर्थनात फेसबुकवर पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nझोपडपट्टीतल्या अर्थकारणाला कोरोनाची बाधा; मजुरांच्या घरवापसीचे दुष्परिणाम\nकोरोनामुळे नॅशनल गेम्सचं आयोजन करणं अशक्य; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला कळवणार- गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nठाण्यातील ज्येष्ठ वास्तूरचनाकार वसंत पाणसारे यांचं निधन\nअकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; ९ नवे रुग्ण सापडल्यानं बाधितांचा आकडा ५१६ वर\nगृहमंत्री अमित शहांचा सर्व मुख्यमंत्र्यांना फोन; लॉकडाऊनचा घेतला आढावा\nक्वारंटाईन सेंटर्समधून तक्रारी येता कामा नयेत; एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड यांच्या महापालिका आणि पोलीस आयुक्तांना सूचना\nमीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 600 चा आकडा\nमुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ३५ हजार ४८५ वर; राज्यातील बाधितांचा आकडा ६० हजाराच्या उंबरठ्यावर\nपुणे शहरात गुरुवारी दिवसभरात ३१८ नवीन कोरोना रूग्णांची वाढ; २०५ रुग्ण झाले बरे\nसोलापुरात आज कोरोनाचे ८१ रुग्ण सापडले; सहा जणांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या ७४८ वर\nकोरोना- खाजगी लॅबचे दर अखेर कमी झाले; ठाणेकरांना दीड हजार कमी मोजावे लागणार\nट्वेंटी-20 वर्ल्ड कप संदर्भात आयसीसीच्या बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय\nअमेरिकेत कोरोनाचा कहर, गेल्या २४ तासांत १३०० जणांचा मृत्यू.\nअलीगडमधील अतरौली येथे पाकिस्तानच्या समर्थनात फेसबुकवर पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nझोपडपट्टीतल्या अर्थकारणाला कोरोनाची बाधा; मजुरांच्या घरवापसीचे दुष्परिणाम\nकोरोनामुळे नॅशनल गेम्सचं आयोजन करणं अशक्य; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला कळवणार- गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nठाण्यातील ज्येष्ठ वास्तूरचनाकार वसंत पाणस���रे यांचं निधन\nअकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; ९ नवे रुग्ण सापडल्यानं बाधितांचा आकडा ५१६ वर\nगृहमंत्री अमित शहांचा सर्व मुख्यमंत्र्यांना फोन; लॉकडाऊनचा घेतला आढावा\nक्वारंटाईन सेंटर्समधून तक्रारी येता कामा नयेत; एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड यांच्या महापालिका आणि पोलीस आयुक्तांना सूचना\nमीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 600 चा आकडा\nमुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ३५ हजार ४८५ वर; राज्यातील बाधितांचा आकडा ६० हजाराच्या उंबरठ्यावर\nपुणे शहरात गुरुवारी दिवसभरात ३१८ नवीन कोरोना रूग्णांची वाढ; २०५ रुग्ण झाले बरे\nसोलापुरात आज कोरोनाचे ८१ रुग्ण सापडले; सहा जणांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या ७४८ वर\nकोरोना- खाजगी लॅबचे दर अखेर कमी झाले; ठाणेकरांना दीड हजार कमी मोजावे लागणार\nट्वेंटी-20 वर्ल्ड कप संदर्भात आयसीसीच्या बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय\nAll post in लाइव न्यूज़\n21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये बायकोला आनंदी कसे ठेवाल\n21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये बायकोला आनंदी कसे ठेवाल शाहिद कपूरचे उत्तर वाचा\nप्रश्न चाहत्यांचे... उत्तर शाहिदचे...\n21 दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये बायकोला आनंदी कसे ठेवाल शाहिद कपूरचे उत्तर वाचा\nठळक मुद्देतूर्तास कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड ठप्प पडले आहे.\nपीएम मोदींच्या घोषणेनंतर आजपासून 14 एप्रिलपर्यंत देशात संपूर्ण लॉकडाऊन आहे. सामान्यांसह सेलिब्रिटींनीही मोदींच्या या घोषणेचे स्वागत केले असून त्यांच्या आवाहनला प्रतिसाद देण्याची विनंती केली आहे. घरातून बाहेर पडू नका़ घरात राहा, अशी विनंती बॉलिवूडचे अनेक स्टार्स करताना दिसताहेत. शाहिद कपूरनेही आपल्या चाहत्यांना घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन केले. पण यानंतर एका चाहत्याने शाहिदला एक मजेशीर प्रश्न विचारला आणि शाहिदनेही या प्रश्नाला तेवढेच मजेशीर उत्तर दिले.\nहोय, 21 दिवसांच्या लॉक डाऊनमध्ये बायकोला आनंदी कसे ठेवायचे असा प्रश्न या चाहत्याने शाहिदला केला. यावर शाहिदने काय उत्तर दिले माहितीये असा प्रश्न या चाहत्याने शाहिदला केला. यावर शाहिदने काय उत्तर दिले माहितीये\n‘आदरपूर्वक सेवा करो... बॉस बॉस होता है...,’असे शाहिदने या चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना लिहिले.\nसध्या अन्य बॉलिवूड स्टार्सप्रमाणे शाहिदही घरात आहे. अर्थात याऊपरही तो सतत चर्चेत आहे. होय, सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात आहे. काही दिवसांपूर्वी शाहिदने पत्नी मीरा राजपूतसोबत घरात वर्कआऊट करत असतानाचे फोटो शेअर केले होते.\nशाहिद कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास त्याचा आगामी सिनेमा ‘जर्सी’ आहे. लॉक डाऊन संपल्यानंतर आणि कोरोनाचे संकट निवळल्यानंतर या चित्रपटाचे शूटींग पुन्हा एकदा सुरु होईल. याआधी आलेला शाहिदचा कबीर सिंग हा सिनेमा चांगलाच हिट झाला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणी लीड रोलमध्ये दिसली होती.\nतूर्तास कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बॉलिवूड ठप्प पडले आहे. अनेक चित्रपटांचे शूटींग थांबले आहे.\nCorona Virus:शाहिद कपूरने केले नियमाचे उल्लंघन कोरोनाव्हायरसमुळे लॉकडाउन असूनही जिम सुरू\nमेड फॉर इच अदर... शाहिद कपूर व मीरा राजपूतची रोमॅन्टिक केमिस्ट्री\nShahid Kapoor's Birthday : एकमेकांच्या प्रेमात होते शाहिद कपूर व प्रियंका चोप्रा, मग का आला दुरावा\nका झाले शाहिद कपूरशी ब्रेकअप 13 वर्षानंतर करिना कपूरने केला धक्कादायक खुलासा\n‘विवाह’ सिनेमातील ‘छुटकी’ आठवते आता पाहाल, तर पाहातच राहाल\nइंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकून इतके कोटी कमावितात हे सेलिब्रेटी, जाणून घ्या कोणाची आहे जास्त कमाई\nगोविंदाने ४९ व्या केले होते दुसरे लग्न, त्याच्या या दुसऱ्या पत्नीचे नाव वाचून बसेल तुम्हाला धक्का\nकोरोनापासून वाचण्यासाठी मलायकाकडे आहे रामबाण उपाय, विश्वास नाही बसत एकदा पाहाच\nकरिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा या गोष्टीसाठी केला होता सौदा, कारण वाचून व्हाल हैराण\nकोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर घरातच बंदिस्त होते किरण कुमार, अशी घेतली काळजी\n‘रंग दे बसंती’चा हा पठ्ठा 2020 मध्ये बनला ‘हतौडा त्यागी’ अनुराग कश्यपही पडला प्रेमात\nअभिनेत्री पूजा हेगडेचे Instagram अकाऊंट हॅक, मध्यरात्री ट्विट करत फॅन्सना म्हणाली...\nGhoomketu Film Review: वेगळ्या अंदाजात दिसला नवाझुद्दीन सिद्दीकी,मात्र मनोरंजनात कमी पडला घूमकेतू22 May 2020\nPaatal Lok Review : चांगली कथा अन् दमदार अ‍ॅक्टिंग15 May 2020\nसंचारबंदीचे उल्लंघन: ठाणे ग्रामीण पोलिसांची पाच दिवसांत दोन हजार ७२३ वाहनांवर कारवाई29 May 2020\n लॉकडाऊनच्या काळातही हुंडयासाठी छळ: २२ लाखांचा अपहार; सासरच्या जाचाला कंटाळून ठाण्यात विवाहितेची आत्महत्या29 April 2020\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भा���पाचा आरोप पटतो का\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nराष्ट्रपती राजवटीची भीती अपयश लपवण्यासाठी \nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\n120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार, तात्काळ तिकीटही मिळणार; या तारखेपासून रेल्वे पूर्वीप्रमाणे सुविधा देणार\n मराठमोळ्या हृता दुर्गुळेच्या साडीतील अदा पाहून व्हाल फिदा, म्हणाल- क्या बात\nमृण्मयी देशपांडेच्या हास्यावर आहेत सगळेच फिदा, तिचे हे फोटो पाहून तुम्ही व्हाल खल्लास\n'सावरकरांच्या नावाने एखादे विद्यापीठ असावे, संजय राऊतांची मागणी'\nकोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक\nबलात्काराचा आरोपी जामिनावर तुरुंगातून बाहेर आला, पीडितेच्या घरी जाऊन केला चाकू हल्ला\n लॉकडाउनमध्ये कुकिंग करतानाही शर्लिन चोप्रा दिसतेय BOLD, पहा तिचे फोटो\nकेवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं\n वयाच्या १४ व्या वर्षी करोडपती, मग एमबीबीएस डॉक्टर अन् आता पोलीस अधीक्षक\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\n120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार, तात्काळ तिकीटही मिळणार; या तारखेपासून रेल्वे पूर्वीप्रमाणे सुविधा देणार\nCorona Virus; व्याजदर घटूनही कर्जाला उठाव नाही\nसाडेपाच हजार युवक रोज जाताहेत तंबाखूच्या आहारी\n मराठमोळ्या हृता दुर्गुळेच्या साडीतील अदा पाहून व्हाल फिदा, म्हणाल- क्या बात\nआजचे राशीभविष्य - २९ मे २०२० - कन्येसाठी लाभ अन् मिथुनसाठी अनाठायी खर्च होण्याचा दिवस\nCoronaVirus News: दिवसभरात २,५९८ जणांना बाधा; कोरोना रुग्णसंख्या ५९,५४६ वर\nCoronaVirus News: स्थलांतरित मजुरांकडून रेल्वे, बसचे भाडे घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश\nCoronaVirus News: राज्यात २,०९५ पोलीस कोरोनाग्रस्त; २४ तासांत १३१ पोलिसांना बाधा\nआजचे राशीभविष्य - २९ मे २०२० - कन्येसाठी लाभ अन् मिथुनसाठी अनाठायी खर्च होण्याचा दिवस\nमान्सूनचे १ जूनला केरळात आगमन;अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र\nAdvt: शुक्रवारी रात्री कुणी भारतीय जिंकू शकतो अब्जावधीचा जॅकपॉट\nCoronaVirus News: देशातील लॉकडाउन आणखी १५ दिवस वाढण्याची चिन्हे\nCoronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम\n 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर\nकोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी जगभरातील हजारो डॉक्टरांकडून दिले जातेय अर्सेनिक औषध\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/star-pravah-vithumauli-serial-pundalik-ganesh-festival-celebration-1747904/lite/", "date_download": "2020-05-29T21:26:22Z", "digest": "sha1:ACBBA5TVXAZ2HZWIASYHGPIK7POTZYQI", "length": 6786, "nlines": 113, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Star pravah vithumauli serial pundalik ganesh festival celebration | स्टार प्रवाहच्या ‘या’ मालिकेत अवतरणार गणपती बाप्पा | Loksatta", "raw_content": "\nस्टार प्रवाहच्या ‘या’ मालिकेत अवतरणार गणपती बाप्पा\nस्टार प्रवाहच्या ‘या’ मालिकेत अवतरणार गणपती बाप्पा\nजाणून घ्या गणरायाच्या परीक्षेत पुंडलिक होणार का पास\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nमजुरांचं स्थलांतरण हे राज्यांसमोरील मोठं संकट; पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली चिंता\n\"...हे आपल्यासमोरील सर्वात मोठं आव्हान\", मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदींनी मांडला मुद्दा\nगणरायाची चाहुल एव्हाना तमाम देशवासीयांना लागली आहे. अवघ्या ३ दिवसांवर आलेला हा उत्सव घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी साजरा होईलही. मात्र आता छोट्या पडद्यावरही बाप्पांचे आगमन होणार आहे. प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या अनेक मालिकांमध्ये बाप्पा अवतरतात आणि त्याचा आधार घेत मालिकेची कथा पुढे जाते. त्याचप्रमाणे स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ या मालिकेत लवकरच गणपती बाप्पा अवतरणार आहेत. पुंडलिकाची आईवर असणारी श्रद्धा आणि प्रेम कितपत खरं आहे हेच तपासून पाहण्यासाठी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे.\nआता बाप्पाची मालिकेतील भूमिका काय असेल असा प्रश्न ही तुम्हाला पडला असेल तर यामध्ये पुंडलिकाची बाप्पा परीक्षा घेणार आहे. यात पुंडलिकाला विशेष टास्क देण्यात आला आहे. त्याला बाप्पाच्या आवडीच्या गोष्टी करुन दाखवायच्या आहेत. यातलं पहिलं कार्य असेल ते म्हणजे गणपती बाप्पाने दिलेल्या मोजक्या तांदळापासून पुंडलिकाला २१ मोदक बनवायचे आहेत आणि तेही कुणाचीही मदत न घेत��. बाप्पाने दिलेलं हे कार्य पुंडलिक पार पाडेल का विठुराया पुंडलिकाचं सहाय्य करेल का विठुराया पुंडलिकाचं सहाय्य करेल का कलीच्या कारस्थानांमुळे पुंडलिकाच्या मेहनतीवर पाणी पडणार का कलीच्या कारस्थानांमुळे पुंडलिकाच्या मेहनतीवर पाणी पडणार का या साऱ्याचा उलगडा विठुमाऊलीच्या पुढील काही भागांमध्ये होणार आहे.\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/book-details/MUGDHA-KAHANI-PREMACHI/268.aspx", "date_download": "2020-05-29T19:26:41Z", "digest": "sha1:UOTVSSE7ZW7PACOLARERVEL4JQV7LGC2", "length": 22325, "nlines": 198, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "MUGDHA KAHANI PREMACHI", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nकबीरांच्या सुंदर आणि भावात्म दोह्यांचे हे ओशोंनी केलेले अत्यंत रसाळ विवेचन. जीवनारंभापासून परमात्म्याच्या तेजोमय दर्शनापर्यंतच्या प्रवासात प्रेमाचे महत्व अपरंपार आहे. कबीर प्रेमाचा अर्थ हळूहळू उलगडत नेट अलगदपणे सर्वोच्च पायरीपर्यंत पोहोचवतात. प्रेमच ईश्वर आहे. खरा प्रश्न प्रेमाचा शोध घेण्याचा. मनातून प्रेम जसे हरवायला लागते, तसे जीवन भौतिक गोष्टींनी भरून जाते. जसे प्रेम वाढायला लागते, तशा भौतिक गोष्टी नष्ट होतात आणि साक्षात परमेश्वर अवतरतो. प्रेमाचा अर्थ आहे `स्व`चे रूपांतर. आपल्या अहंकाराला विसर्जित करण्याची कला. जॉ कोणी आपला अहंकार सोडेल, त्याच्यावर प्रेमाचे ढग बरसतील. तारूण्य जे शरीराचे आहे, ते येते आणि निघून जाते. पण आत्म्याचे तारुण्य जे परमसत्तेचे आहे, ते शाश्वत आहे. ह्या स्वतःतल्या शांतीमध्येडुबून गेल्यावर तुम्हाला मिळेल एक नवीन तारुण्याची झलक. एक असे यौवन, जे कधीही सरणार नाही, जे कधीही म्हातारे होणार नाही जे शरीराचे आहे, ते येते आणि निघून जाते. पण आत्म्याचे तारुण्य जे परमसत्तेचे आहे, ते शाश्वत आहे. ह्या स्वतःतल्या शांतीमध्येडुबून गेल्यावर तुम्हाला मिळेल एक नवीन तारुण्याची झलक. एक असे यौवन, जे कधीही सरणार नाही, जे कधीही म्हातारे होणार नाही अशी आत्मदृष्टी प्राप्त झाल्यावर सारेकाही बदलून जाते. मग कोणतेही मतभेद, कोणत्याही भिंती उरत नाहीत. जेथे फक्त प्रेमाचा आविर्भाव होत आहे. जेथे फक्त प्रेमच आहे अनंत प्रेमच आहे आणि जेथे अहर्निश प्रेमाचे नृत्य चालू आहे तेथूनच अनंत आकाशाची भव्यता तुम्हाला दिसेल.\nकबीरांच्या भावात्म दोह्यांवरील रसाळ विवेचन... ‘म्हणे कबीर दिवाणा’ या कबीरावरील प्रवचनांच्या पुस्तकानंतर ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ या मीना टाकळकर यांनी अनुवादित केलेले कबीरांच्या काव्यावरील ओशोंचे आणखी एक पुस्तक मराठी रसिकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मेता पब्लिशिंग हाऊसचे आभार मानावयास हवेत. ओशो या भाष्यकाराची साक्षात्काराची देणगी, स्वत:चा शोध, ध्यानसूत्र, नवी पहाट, एक एक पाऊल, हसतखेळत ध्यानसाधना ही पुस्तके मराठीत भाषांतरित व अनुवादित करून रसिकांना तृप्त केले आहे. हिंदी साहित्याच्या इतिहासातील भक्तिकाळ हा सुवर्णकाळ मानला जातो. या साहित्याला सुवर्णत्व प्राप्त करून देण्यात कबीरांचे योगदान मोठे आहे. कबीरदास हे सूरदास व तुलसीदासांबरोबरचे कवी असले, तरी त्यांच्यापासून खूपच निराळे होते; आहेत परखड आहेत, स्पष्ट वक्ते आहेत. सत्यकथनाची त्यांची इच्छा इतकी उत्कट असते की, ते कोणाचीही पर्वा न करता, चिंता न करता सरळ बोलून टाकतात. त्याची प्रचीती ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’मध्ये जागोजागी आल्यावाचून राहत नाही. ओशोही महान भाष्यकार आहेत. त्यांचे सारेच साहित्य अप्रतिम आहे. ओशोंच्या प्रत्येक प्रवचनात तत्त्वज्ञान आणि काव्य यांचे अपूर्व मीलन अनुभवावयास मिळते. त्यांच्या वक्तव्यात शास्त्रांची दुर्बोधता व तत्त्वज्ञानाची शुष्कता जाणवत नाही. त्यांचे भाष्य अत्यंत तर्कशुद्ध, सर्वस्पर्शी चिंतन असते. त्यांच्या वाणीत अत्यंत सहजपणा व साधेपणा जाणवतो. कबीराच्या दोह्यांवर तर भाष्य करताना त्यांची वाणी अमृतमय होऊन जाते. तेव्हा श्रेष्ठ कबीर वाणी आणि ओशोंची अप्रतिम भाष्यवाणी यांचा मनोहर संगम, ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ वाचत असताना प्रकर्षाने अनुभवावयास मिळतो. ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ या पुस्तकास ‘प्रेमाची न सांगितलेली गोष्ट’ यापासून सुरुवात होते. ‘पोथी पढ पढ जग मुवा, पंडित भया न कोया ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होया परखड आहेत, स्पष्ट वक्ते आहेत. सत्यकथनाची त्यांची इच्छा इतकी उत्कट असते की, ते कोणाचीही पर्वा न करता, चिंता न करता सरळ बोलून टाकतात. त्याची प्रचीती ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’मध्ये जागोजागी आल्यावाचून राहत नाही. ओशोही महान भाष्यकार आहेत. त्यांचे सारेच साहित्य अप्रतिम आहे. ओशोंच्या प्रत्येक प्रवचनात तत्त्वज्ञान आणि काव्य यांचे अपूर्व मीलन अनुभवावयास मिळते. त्यांच्या वक्तव्यात शास्त्रांची दुर्बोधता व तत्त्वज्ञानाची शुष्कता जाणवत नाही. त्यांचे भाष्य अत्यंत तर्कशुद्ध, सर्वस्पर्शी चिंतन असते. त्यांच्या वाणीत अत्यंत सहजपणा व साधेपणा जाणवतो. कबीराच्या दोह्यांवर तर भाष्य करताना त्यांची वाणी अमृतमय होऊन जाते. तेव्हा श्रेष्ठ कबीर वाणी आणि ओशोंची अप्रतिम भाष्यवाणी यांचा मनोहर संगम, ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ वाचत असताना प्रकर्षाने अनुभवावयास मिळतो. ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ या पुस्तकास ‘प्रेमाची न सांगितलेली गोष्ट’ यापासून सुरुवात होते. ‘पोथी पढ पढ जग मुवा, पंडित भया न कोया ढाई आखर प्रेम का, पढे सो पंडित होया येथपासून ‘साधो धोखा कासूं कहिये’ या सद्गुरूचा तेजोमय प्रकाश या सातव्या दोह्यांवर ओशोंनी केलेली भाष्ये वर्णनातीत आहेत. जीवन हा एक उत्सव आहे. त्यामध्ये मिसळून जायचे असते. जीवन एक नृत्य आहे. जीवन ही एक कविता आहे, ती गायची आणि गुणगुणायची असते. जीवनाचा प्रवाह वाहतो आहे. त्यामध्ये तुम्ही उतरा. तुम्ही त्यापासून बाजूला राहण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही जितके बाजूला जाल तितकाच जीवनाशी तुमचा संबंध तुटून जाईल. ‘साधो धोखा कासूं कहिये.’ कबीर म्हणतात, कोणाला सांगणार येथपासून ‘साधो धोखा कासूं कहिये’ या सद्गुरूचा तेजोमय प्रकाश या सातव्या दोह्यांवर ओशोंनी केलेली भाष्ये वर्णनातीत आहेत. जीवन हा एक उत्सव आहे. त्यामध्ये मिसळून जायचे असते. जीवन एक नृत्य आहे. जीवन ही एक कविता आहे, ती गायची आणि गुणगुणायची असते. जीवनाचा प्रवाह वाहतो आहे. त्यामध्ये तुम्ही उतरा. तुम्ही त्यापासून बाजूला राहण्याचा प्रयत्न करू नका. कारण तुम्ही जितके बाजूला जाल तितकाच जीवनाशी तुमचा संबंध तुटून जाईल. ‘साधो धोखा कासूं कहिये.’ कबीर म्हणतात, कोणाला सांगणार कोण धोका देत आहे कोण धोका देत आहे रोग तुम्हीच निर्माण केला आहे. धोका दुसऱ्या कोणी दिला असता, तर आपल्या खांद्यावरचे ओझे उतरले असते. यातली गंमत ही आहे की, तुम्हीच निर्माण करता आणि पुन्हा ते सोडविण्याचे प्रयत्नही तुम्हीच करता रोग तुम्हीच निर्माण केला आहे. धोका दुसऱ्या कोणी दिला असता, तर आपल्या खांद्यावरचे ओझे उतरले असते. यातली गंमत ही आहे की, तुम्हीच निर्माण करता आणि पुन्हा ते सोडविण्याचे प्रयत्नही तुम्हीच करता धोका देणारे तुम्हीच आहात, हे जोपर्यंत समजत नाही, तोपर्���ंत जीवनातल्या समस्या नीट सोडवू शकणार नाही. तुम्ही आहात तेथेच भटकत राहाल धोका देणारे तुम्हीच आहात, हे जोपर्यंत समजत नाही, तोपर्यंत जीवनातल्या समस्या नीट सोडवू शकणार नाही. तुम्ही आहात तेथेच भटकत राहाल तुमचा एक कणभरही विकास झालेला नसेल. या साऱ्या खेळात तुम्हीच आहात. तुम्हीच अभिनेता, तुम्हीच कथाकार, तुम्हीच दिग्दर्शक आणि तुम्हीच प्रेक्षक तुमचा एक कणभरही विकास झालेला नसेल. या साऱ्या खेळात तुम्हीच आहात. तुम्हीच अभिनेता, तुम्हीच कथाकार, तुम्हीच दिग्दर्शक आणि तुम्हीच प्रेक्षक हा जीवनाचा खेळ तुमचा तुम्हीच रचला आहे हा जीवनाचा खेळ तुमचा तुम्हीच रचला आहे मग कोणाला सांगणार ‘साधो धोखा कासूं कहिये’ ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ, तसेच मलपृष्ठ अत्यंत बोलके आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी चितारलेले मुखपृष्ठ अत्यंत साधे, पण तितकेच अर्थपूर्ण आहे. या पुस्तकाची सुरुवातही आपणास चिंतन करावयास प्रवृत्त करते’ ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ, तसेच मलपृष्ठ अत्यंत बोलके आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांनी चितारलेले मुखपृष्ठ अत्यंत साधे, पण तितकेच अर्थपूर्ण आहे. या पुस्तकाची सुरुवातही आपणास चिंतन करावयास प्रवृत्त करते सुरुवात अशी आहे– ‘मी तुम्हाला जेव्हा जेव्हा बघतो आणि त्यानंतर एक गोष्ट माझ्या नक्की लक्षात येते की, तुमच्याजवळ काहीतरी होते आणि ते हरवले आहे.’ हे पहिलेच वाक्य वाचल्यावर वाचक सावध होतो आणि विचार करू लागतो की, खरंच आपलं काहीतरी हरवलं आहे का सुरुवात अशी आहे– ‘मी तुम्हाला जेव्हा जेव्हा बघतो आणि त्यानंतर एक गोष्ट माझ्या नक्की लक्षात येते की, तुमच्याजवळ काहीतरी होते आणि ते हरवले आहे.’ हे पहिलेच वाक्य वाचल्यावर वाचक सावध होतो आणि विचार करू लागतो की, खरंच आपलं काहीतरी हरवलं आहे का सत्याच्या शोधाची ही प्रस्तावना मोठी आकर्षक आणि मनोवेधक आहे. मुग्ध कहाणी प्रेमाची रसिकांना प्रेमाच्या अंतरंगात घेऊन जाते आणि कोणताही आडपडदा न ठेवता प्रेमा तुझा रंग कसा, हे दर्शविते सत्याच्या शोधाची ही प्रस्तावना मोठी आकर्षक आणि मनोवेधक आहे. मुग्ध कहाणी प्रेमाची रसिकांना प्रेमाच्या अंतरंगात घेऊन जाते आणि कोणताही आडपडदा न ठेवता प्रेमा तुझा रंग कसा, हे दर्शविते ‘आपल्या अहंकाराला विसर्जित करण्याची कला आहे प्रेम, हे सांगते आणि त��याच्या अनुभव घेण्यास प्रवृत्त करते ‘आपल्या अहंकाराला विसर्जित करण्याची कला आहे प्रेम, हे सांगते आणि त्याच्या अनुभव घेण्यास प्रवृत्त करते प्रेमाचा एक गूढगुपित अर्थ सांगणारी ही कहाणी नक्कीच रसिकांना भावेल. ‘मुग्ध कहाणी प्रेमाची’ वाचताना कोठेही कंटाळा येत नाही. उलट विषयाची उत्सुकता व ओढ वाढत जाते. रजनीशांनी प्रवचनातून दिलेले दाखले, सांगितलेल्या गोष्टी व किस्से, तसेच दिलेले दृष्टान्त मांडलेल्या विषयाला पाठबळ देतात व विषयाचा जडपणा हलका करण्यास मदत करतात. हे पुस्तक कोठूनही वाचावे, कोणतेही पान उघडावे व वाचनास प्रारंभ करावा, असे आहे. मीना टाकळकरांनी अनुवाद अत्यंत सहजतेने व भावपूर्णपणे केला आहे. ओशो रसाळ मराठी भाषेत प्रवचन करीत आहेत, असे वाटावे इतका अनुवाद सरस आहे. -डॉ. सुरेश करंदीकर ...Read more\nमतकरी सरांच सर्वात डेंजरस पुस्तक हेच आहे...\nहे संगीत रंगभूमी चे सुपरस्टार , तर डॉ काशीनाथ घाणेकर हे गद्य रंगभूमी वरील पहिले सुपरस्टार त्यांच्या व कांचन घाणेकर यांच्या सहजीवना चे चित्रण करणारे हे पुस्तक . डॉ घाणेकर म्हणजे एक कलंदर ,बेदरकार , रांगडा , देखणा व रंगमंचावरिल प्रवेशालाच टाळ्या ेणारा कलावंत . रायगडाला जेंव्हा जाग येते मधील शंभूराजे , गारांबिचा बापू मधील बापू , अश्रूंची झाली फुले मधील लाल्या , गुंतत हृदय हे मधील बाबुल अशा अनेक गाजलेल्या भूमिका त्यानी साकार केल्या . या भूमिका करताना त्यांच्यातिल कलाकाराच्या जीवनात तसेच वैयक्तिक आयुष्यात पण अनेक चढ उतार आले त्यात त्यांस कांचन ताईनी चांगली साथ दिली . त्यांनी जोडीने केलेल्या या प्रवासाचे हे पुस्तक . त्यांच्या समकालीन लेखक , दिग्दर्शक व सहकलाकारां बरोबरील संबंधांचे चित्रण येथे बघायला मिळते . एक वाचनीय पुस्तक . विश्वास केळकर अहमदाबाद . ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-what-shivsenas-mission-goa-8544", "date_download": "2020-05-29T20:35:45Z", "digest": "sha1:FIO3WZFBQCHIGQWDPBEIPT4I7IGBPACS", "length": 9256, "nlines": 127, "source_domain": "www.saamtv.com", "title": "VEDIO | नेमकं कसं आहे शिवसेनेचं मिशन गोवा? | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nVEDIO | नेमकं कसं आहे शिवसेनेचं मिशन गोवा\nVEDIO | नेमकं कसं आहे शिवसेनेचं मिशन गोवा\nशनिवार, 30 नोव्हेंबर 2019\nगोव्यात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे..महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही भाजपला सत्तेपासून दूर हटवण्यासाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरू केलीय.\nगोव्यात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे..महाराष्ट्राप्रमाणेच गोव्यातही भाजपला सत्तेपासून दूर हटवण्यासाठी शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरू केलीय.\nमहाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री देण्याचं मिशन फत्ते केल्यानंतर आता शिवसेनेनं आपली मुलूखमैदानी तोफ गोव्याकडे वळवलीय. महाराष्ट्रातील दिग्विजयाचे मुख्य शिलेदार संजय राऊत हेच आता गोव्यातल्या भाजपच्या सरकारचा पाडाव करण्यासाठी चालून जात आहेत.\nगोव्यात विरोधात असलेल्या गोवा फॉरवर्डच्या तीन आमदारांनी संजय राऊत यांची भेट घेतल्यानं गोव्यात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आलाय.\nगोव्यातलं भाजपचं सरकार अनैतिक पायावर आधारलेलं असल्याच्या आरोपाची तोफ त्यांनी डागलीय आणि भाजपच्या गोटात खळबळ उडवून दिली. गोव्यात भाजपनं सरकार स्थापन करताना मोठ्या प्रमाणावर राजकीय तोडफोड केली होती. गोव्याच्या विधानसभेत एकूण ४० आमदार आहेत.. भाजपकडे २७, कॉंग्रेसकडे ५, गोवा फॉरवर्ड पक्षाकडे ३, अपक्षांकडे ३, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडे १, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे१ असं संख्याबळ आहे. त्यात सरकारसोबत दोन अपक्ष, मगोपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रत्येकी आमदार आहे. त्यामुळे सरकारच्या बाजूने सध्याच्या घडीला ४० पैकी ३१ आमदार आहेत.\nप्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालच्या गोवा सरकारमध्ये मूळ काँग्रेसचे 13 आमदार आहेत..मात्र, अन्य काही जणांना घेऊन ते फुटण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय..ते फुटल्यास भाजप सरकारचं संख्याबळ 18च्या म्हणजेच बहुमताच्या खाली येतं.\nत्या पार्श्वभूमीवर हे आमदार फुटले तर गोव्यातही भाजप सरकार उलथेल..आता संजय राऊतांच्या तोफखान्यासमोर भाजपचे चाणक्य कसे टिकाव धरतात, हे पाहणं रोचक ठरेल.\nभूकंप महाराष्ट्र maharashtra भाजप मुख्यमंत्री संजय राऊत sanjay raut सरकार government तोडफोड आमदार shivsena goa\nजितेंद्र आव्हाड म्हणताय, मला माफ करा\nकोविड 19 चा गोंधळ हा साधारणत: 8-10 मार्चनंतर सुरु झाला. मी तेव्हाही माझ्या...\n'महाराजांनी' असं कोसळवलं, कमलनाथ यांचं सरकार\nभोपाळ (मध्य प्रदेश): मध्य प्रदेशातील काँग्रेसचे माजी खासदार ज्योतिरादित्य शिंदे (...\n ज्योतिरादित्य शिंदे मोदींच्या भेटीस; आज करणार...\nनवी दिल्ली : मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण गंभीर झाले असून काल मुख्यमंत्री कमलनाथ...\nनानाची टांग : अकरा दिवस\nपुढील अकरा दिवस भयंकर धोक्‍याचे आहेत. काहीही घडू शकते. खरे तर कुठल्याही क्षणी काहीही...\nवडेट्टीवारांच्या खांद्यावर मदत आणि पुनर्वसनचीही जबाबदारी\nमुंबई : ऊर्जामंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन आणि...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://parabsachin.blogspot.com/2018/", "date_download": "2020-05-29T19:52:31Z", "digest": "sha1:5TYBSBKBCIO2EM4KQ46TZRQ4C54FMSJH", "length": 5245, "nlines": 83, "source_domain": "parabsachin.blogspot.com", "title": "माझं आभाळ: 2018", "raw_content": "\nमी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची. त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.\nभारत देशा, जय बसवेशा \nआज २९ जानेवारी. गौरी लंकेश यांचा जन्मदिवस. त्यांचा खून होईपर्यंत त्यांचं नाव माहीत नव्हतं. डॉ. नरेंद्र दाभोलकर किंवा कॉ. गोविंद पानसरे यांचंही नाव त्यांच्या खुनापर्यंत कर्नाटकात फार कुणाला माहीत असेल असं नाहीच. माझ्यासारख्याला माहीत नाही म्हणून यापैकी कुणाचंच काम कमी महत्त्वाचं ठरत नाही.\nगौरी लंकेश यांच्याविषयी वाचत गेलो. त्यांच्याबरोबर काम केलेल्या लोकांशी बोललो. हादरत राहिलो. मोदीविरोध हे त्यांच्या खुनाचं कारण नाहीच, हे कळत होतंच. मोदींवर टीका झाल्याने मोदीच मोठे होतात. कोणत्याही धर्मवादी नेत्याला पुरोगाम्यांकडून टीका हवीच असते. त्यामुळे त्याचं कारण वेगळं असणार होतंच. गौरी लंकेश यांचा खून लिंगायत धर्ममान्यता आंदोलनामुळे झालाय, हे माझ्यासाठी स्पष्ट होत गेलं. त्या स्वतः लिंगायत. एम. एम. कलबुर्गी सरांनी लिंगायत धर्माची अभ्यासपूर्ण संशोधनात्मक मांडणी केलीय. ती आता मराठीत पुस्तकरूपानेही आलीय. ती पाहिल्यावर त्यांचा खून कशासाठी झालाय, हे कळत जातं.\nमी सचिन परब. I’m Sachin Parab. लिहिणं हाच आवडीचा छंद. खाज.वगैरे. Writing is my Passion and Profession. तोच पोटापाण्याचा धंदा. पत्रकार आहे. I’m a Journalist.\nगुढीपाडवा हे हिंदू नव वर्षं नाही\nकपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे\n प्रबोधनकार नेमकं काय सांगतात\nबहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही\nटिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण\nहे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना\nभारत देशा, जय बसवेशा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2020-05-29T19:28:17Z", "digest": "sha1:FJ3KGVJFM3RVIES5XAZLVTVUWFZ7FDEX", "length": 13806, "nlines": 54, "source_domain": "www.navprabha.com", "title": "चतुरस्त्र | Navprabha", "raw_content": "\nनाटककार, लेखक, कवी, अभिनेता, दिग्दर्शक, पटकथाकार, अनुवादक, प्रशासक, पुरोगामी विचारवंत… काल अनंताच्या यात्रेला निघून गेलेले गिरीश कर्नाड यांची ओळख ही अशी बहुपदरी. या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची कर्तबगारी. भाषेच्या मर्यादाही त्यांना नव्हत्याच. मराठी, कन्नड, हिंदी, इंग्रजी आणि अन्य दाक्षिणात्य भाषांमधून कर्नाड आपल्या प्रतिभेचा ठसा चौफेर उमटवत मुक्तपणे वावरले. गिरीश कर्नाड या नावाभोवती वलय निर्माण करणारी एक प्रदीर्घ कारकीर्द त्यातून घडत गेली. साहजिकच, पद्मश्री, पद्मभूषण, ज्ञानपीठ असे सन्मान त्यांच्यापर्यंत आपसूक चालत आले. अर्थात, ही वाटचाल सरळसोटही नव्हती. नानाविध वाद आणि वादळे त्यांच्याभोवती अधूनमधून घोंगावत राहिली. मात्र, कर्नाड स्वतःची अशी एक भूमिका घेऊन ताठ मानेने जगले. एक वैचारिक अधिष्ठान घेऊन लढले. त्यामुळे आज त्यांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीला आपला एक आधारस्तंभ हरवल्यासारखे वाटते आहे. कर्नाड हे मूळचे कोकणी चित्रापूर सारस्वत कुटुंबातील. परंतु मराठीला ते जसे जवळचे वाटले, तसेच कन्नडला. इंग्रजीला तसेच हिंदीला. त्यांची नाटके, त्यांचा अभिनय, त्यांचे दिग्दर्शन यांच्यावर एक अस्सलपणाची मुद्रा दिसते. भारतीय इतिहास, पुराणांतील मिथकांचा सांधा आजच्या काळाशी जुळवणारी आणि मानवी जीवनातील कोडी उलगडू पाहणारी कर्नाडांची नाटके भन्नाट आहेत. महाभारतातील पांडवांचा पूर्वज असलेला, दुःखाच्या भोवर्‍यात सापडलेला ‘ययाती’ कर्नाडांनी रंगभूमीवर अवतरवला. लहरीपणाबद्दल बदनाम झालेला इतिहासातील ‘तुघलक’ त्यांनी आजच्या काळातील धर्म आणि राजकारणाच्या सरमिसळीच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर रंगमंचावर नवे प्रश्न मांडत आणला. कथा सरित्सागरातील धड आणि मस्तकांच्या अदलाबदलीच्या कल्पकथेवर��ल ‘हयवदन’ने मानवी मनाची पूर्णत्वाची आस दाखवली. चिं. त्र्यं. खानोलकरांनी केलेला त्याचा मराठी अनुवाद गोवा हिंदू असोसिएशनसाठी रामकृष्ण नायकांच्या प्रेरणेने विजया मेहतांनी रंगभूमीवर आणला त्याने इतिहास घडवला. लोककथेच्या बाजाचे ‘नागमंडल’ असो, बसवण्णांच्या जीवनावरचे मूळ कन्नड ‘तलेदंड’ असो, कर्नाडांनी भारतीय रंगभूमीच्या प्रेक्षकांना नुसत्या मनोरंजनात रममाण न होता सतत विचारप्रवृत्त व्हायला भाग पाडले. इतिहास, पुराणातील कथानकांचे सूत्र धरून आजच्या काळातील प्रश्न त्यांच्यापुढे मांडले. त्यासाठी प्रसंगी लोकरंगभूमीचा बाज स्वीकारला. अस्सल भारतीय परंपरेचा हात धरून एक आगळेवेगळे नाट्यभान घेऊन कर्नाड वावरले. खरे तर ते ऑक्सफर्डचेे उच्चशिक्षित होते. पाश्‍चात्त्य संस्कृतीचा थाट आणि झगमगाट त्यांना मिरवता आला असता, परंतु आपली मुळे ते कधी विसरले नाहीत आणि हेच त्यांचे अस्सल भारतीयत्व त्यांचे मोठेपण अधोरेखित करते. ‘खेळता खेळता आयुष्य’ हे कर्नाडांचे आत्मचरित्र मराठीत अनुवादित झालेले आहे, ते वाचनीय आहे. ‘नोडनोडता दिनमान, आडाडता आयुष्य’ ह्या द. रा. बेंद्रेंच्या एका कवितेची ओळ असलेल्या कन्नड म्हणीवरून त्यांनी आपल्या आत्मचरित्राला ते नाव दिले आहे. त्याच्या प्रकाशनावेळी विजया मेहतांनी त्याचे वर्णन ‘रंग रचना उधळणारा शोभादर्शक’ अशा सार्थ शब्दांमध्ये केलेले होते. आपल्या विधवा आईचे पाच वर्षे बेळगावच्या एका डॉक्टरच्या घरी निरुपायाने राहणे, त्यानंतर त्याच्याशी झालेला तिचा पुनर्विवाह, त्याचा आपल्या बालमनावर झालेला परिणाम आदींविषयी कर्नाडांनी त्यात मोकळेपणाने लिहिले आहे. मराठीमध्ये विजय तेंडुलकर, हिंदीमध्ये मोहन राकेश, बंगालीत बादल सरकार अशा दिग्गजांच्या जोडीने कर्नाडांचे नाव घेतले जाते, परंतु केवळ कन्नडपुरते नाही. वर म्हटल्याप्रमाणे भाषेच्या मर्यादा पार करीत केवळ लेखक म्हणून नव्हे, तर अभिनेता, दिग्दर्शक म्हणूनही ते ज्या भाषेत गेले, तेथले होऊन गेले. म्हणूनच ‘उंबरठा’ मध्ये त्यांनी साकारलेला स्मिता पाटीलचा नवरा आजही आपल्या स्मरणात आहे. हिंदीत त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘उत्सव’ आजही विसरला गेलेला नाही. गिरीश कर्नाड हा अनेक भाषांना जोडणारा सेतू होता. समांतर आणि व्यावसायिक रंगभूमीलाही ते आपलेच वाटले. कर्नाडांची प्रतिभा ��शी चौफेर, चतुरस्त्र दौडत आली. आपली स्पष्ट, ठाम मते मांडायला ते कधी कचरले नाहीत हेही लक्षात घ्यायला हवे. रवींद्रनाथ ठाकूर हे कवी म्हणून महान होते, परंतु ते दुय्यम दर्जाचे नाटककार होते, असे कर्नाडांचे म्हणणे होते. देशातील कथित असहिष्णुतेच्या वातावरणाला कर्नाडांनी आक्षेप घेतला होता, गौरी लंकेशच्या मृत्यूनंतर ते आपणही ‘अर्बन नक्षल’ म्हणत निदर्शनांत उतरले होते. परंतु या सार्‍या वादग्रस्ततेपोटी, कर्नाडांनी भारतीय रंगभूमीला आणि एकूणच कलाजगताला दिलेली देण नाकारणे हा कृतघ्नपणा ठरेल. भारतीय परंपरेची उत्तम जाण, रंगभूमीचे सखोल भान, कसदार लेखन, अस्सल अभिनय, मूलगामी दिग्दर्शन यातून कर्नाडांनी भारतीय रंगभूमी आणि चित्रपटविश्व अतिशय समृद्ध केले आहे. अशा या चतुरस्त्र कलावंताला आपण कायमचे मुकलो आहोत\nPrevious: गिरीश अंकल, मी आणि चेलुवी\nNext: मंदारराव देसाईची शिबिरासाठी निवड\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/msrtc-completed-71-years-of-service-to-the-people/articleshow/69583813.cms", "date_download": "2020-05-29T21:14:09Z", "digest": "sha1:QMUB742PS67VF22DFFNP7ULRUU2HAMC2", "length": 12957, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलालपरी झाली ७१ वर्षांची\nराज्यातील खेड्या पाड्यांतून, गावांगावांतून लिलया विहार करणारी आपल्या सर्वाची लाडकी लालपरी आता ७१ वर्षांची झाली आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा ७१ वा वर्धापनदिन येत्या शनिवारी १ जून २०१९ रोजी राज्यात सर्व विभागीय आणि जिल्हापातळीवरील एसटीच्या सगळ्या ५६८ बसस्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.\nराज्यातील खेड्या पाड्यांतून, गावांगावांतून लिलया विहार करणारी आपल्या सर्वाची लाडकी लालपरी आता ७१ वर्षांची झाली आहे. या लालपरीचा म्हणजेच एसटीचा ७१ वा वर्धापनदिन येत्या शनिवारी १ जून २०१९ रोजी राज्यात सर्व विभागीय आणि जिल्हापातळीवरील एसटीच्या सगळ्या ५६८ बसस्थानकावर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन आणि खारभूमी मंत्री तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली आहे.\nराज्यातील कोट्यवधी प्रवाशांची लोकवाहिनी ठरलेल्या लालपरी म्हणजे एसटीने काळानुसार कात टाकली असून अनेक स्वागतार्ह बदलही केले आहेत. एसटी म्हणजे केवळ प्रवाशांची वाहतूक करणारी यंत्रणा एवढेच मर्यादित नसून एसटीने सातत्याने सामाजिक बांधिलकी जपली आहे. राज्यावर आलेल्या दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत एसटीने नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या तसेच गोरगरीब आणि वंचित मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात राहता यावे, यासाठी एसटीने पुढाकार घेत प्रवासात सवलती दिल्या आहेत, असेही मंत्री श्री. रावते यांनी सांगितले. एसटीने लालपरी पासून सुरू केलेला प्रवास, हिरकणी, शिवनेरी, शिवशाही ते विठाई असा सुखद टप्प्यावर आणला आहे. एसटीचा हा ७१ वा वर्धापनदिन राज्यातील सर्व एसटी बसस्थानकावर उत्साहात साजरा करण्यात येणार असून प्रत्येक जिल्ह्यातील नवनिर्वाचित खासदारांचे अभिनंदन आणि सत्कार संबंधित ठिकाणी करण्यात येणार असल्याचेही रावते यांनी सांगितले.\nएसटीच्या मुंबईतील प्रमुख कार्यालयातही हा सोहळा करण्यात येणार असून यानिमित्ताने गोकुळदास तेजपाल सभागृहात एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. परिवहन आणि खारभूमी मंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या सोहळ्याला परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख तसेच एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, एसटीचे महाव्यवस्थापक सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.\nतत्पूर्वी दुपारी दोन वाजता आयोजिलेल्या या कार्यक्रमात सुरूवातीला ज्येष्ठ कवी अशोक नायगांवकर आणि रामदास फुटाणे आपल्या सदाबहार काव्यसुमनांची मेजवानी उपस्थित मान्यवर आणि कर्मचारीवर्गाला देणार आहेत. त्यानंतर नवनिर्वाचित खासदार अरविंद सावंत यांचे अभिनंदन आणि सत्कार तसेच सेवाज्येष्ठ एसटी कर्मचारी आणि उल्लेखनीय कामगिरी करीत सेवा बजावणा-या कर्मचा-यांचा सत्कार यावेळी करण्��ात येणार आहे. यावेळी प्रसिद्ध सिनेतारका मेघा धाडे उपस्थित राहणार आहेत. तसेच एसटीच्या चित्ररथाचेही उद्घाटन करण्यात येणार असल्याचे सांगत एसटीचे अध्यक्ष रावते यांनी राज्यातील सर्व कर्मचारी आणि एसटी प्रवाशांना ७१ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत अशी माहिती एसटी महामंडळच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nपायल तडवी आत्महत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडेमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/11/Shivsena-aggresive-for-pik-vima.html", "date_download": "2020-05-29T19:38:26Z", "digest": "sha1:DYH7JZ75PHCZZYZHLHELUEBNKVORVNUT", "length": 5608, "nlines": 41, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "पीकविमा कंपनीत शिवसैनिकांचे खळ्ळखटॅक; कार्यालयात केला राडा", "raw_content": "\nपीकविमा कंपनीत शिवसैनिकांचे खळ्ळखटॅक; कार्यालयात केला राडा\nवेब टीम : पुणे\nकोरेगाव पार्क परिसरातील मंगलदास रस्त्यावर असलेल्या इफ्को-टोकयो या पीकविमा कंपनीचे कार्यालय बुधवारी दुपारी शिवसैनिकांनी फोडले.\nराज्यात शेतकरी आत्महत्या करत असताना पीकविमा कंपन्या शेतकर्‍यांना विम्याच्या रकमा देत ���सल्याच्या कारणावरून शिवसैनिकांनी ही तोडफोड केली.\nही फक्त सुरूवात आहे, राज्यात चित्रपट दिसायचा बाकी आहे,अशा शब्दांत शिवसैनिकांनी पीकविमा कंपन्यांना इशारा दिला.\nराज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकर्‍यांनी पीकविमा काढला असूनही त्यांना अद्याप विम्याची रक्कम मिळालेली नाही.\nत्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशावेळी शेतकर्‍यांना योग्य वेळेत पीकविम्याच्या रकमा मिळाव्यात, या मागणीसाठी शिवसैनिकांनी बुधवारी दुपारी इफ्को टोकयो कंपनीचे कार्यालय फोडून आंदोलन केले.\nराज्यात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांना हाती आलेले पीक पूर्णपणे गमवावे लागले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्येलादेखील सुरूवात झाली आहे.\nपीकविमा न घेतलेल्या कंपन्यांनादेखील राज्य सरकार मदत करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. मात्र, पंचनामे आणि कागदी घोडे नाचवून सरकारही वेळकाढूपणा करत असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://marathibhau.com/swami-vivekananda-quotes-in-marathi/", "date_download": "2020-05-29T20:47:53Z", "digest": "sha1:Y2BDP6D2MTOPQY7OL7PROWUYWM3I7GVM", "length": 13971, "nlines": 136, "source_domain": "marathibhau.com", "title": "स्वामी विवेकानंद यांचे थोर विचार || Swami Vivekananda Quotes In Marathi", "raw_content": "\nSwami Vivekananda Quotes In Marathi:-एक तरुण तपस्वी म्हणून परदेशात भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरविणारे स्वामी विवेकानंद Swami Vivekananda हे साहित्य, तत्वज्ञान आणि इतिहासाचे प्रकाण्ड विद्वान होते. स्वामी विवेकानंदानी ‘योग’, ‘राजयोग’ आणि ‘ज्ञान योग’ असे ग्रंथ तयार करून तरुण जगाला एक नवीन मार्ग दिला आहे, ज्याचा प्रभाव युगानुयुगे सर्वसामान्यांवर असेल. कन्याकुमारी येथे बांधलेले त्यांचे स्मारक अजूनही स्वामी विवेकानंदांच्या महान कार्याची कथा सांगते.\nस्वामी विवेकानंद अशा विचारसरणीचे व्यक्तिमत्त्व होते. ज्यांनी अध्यात्मिक, धार्मिक ज्ञानाच्या बळावर आपल्या दृष्टीद्वारे सर्व मानवी जगताला जीवन शिकवले , एक तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे असलेले स्वामी विवेकानंदांचे विचार खूप प्रभावी होते, जर एखाद्याने त्यांच्या जीवनात त्यांचे विचार लागू केले तर यश निश्चितच प्राप्त होते – एवढेच नाही तर विवेकानंदांनी लोकांना त्यां��ा प्राप्त झालेल्या आध्यात्मिक विचारींनी सुद्धा लोकांना प्रेरित केले, त्यातील काही विचार खालीलप्रमाणे आहे-Swami Vivekananda Quotes In Marathi–चला तर मग वाचूया\nउठा, जागे व्हा आणि उद्दीष्ट साध्य होईपर्यंत थांबू नका……..\nस्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. …\nहजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं.\nअनुभव हा आपला सर्वोत्तम शिक्षक आहे. जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकत राहा.\nमहान कार्यासाठी महान त्याग करावा लागतो.\nजर तुम्ही मला पसंत करत असाल तर मी तुमच्या हृदयात आहे.\nजर तुम्ही माझा द्वेष करत असाल तर मी तुमच्या मनात आहे.\nएका वेळी एक गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा.\nसत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये.\nबाह्य स्वभाव हा अंतर्गत स्वभावाचं मोठं रूप आहे.\nशुन्यातुन विश्व निर्माण करण्याची जिद्ध ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.\nस्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोकं तुमचं गुणगान करतील\nआत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक बाबींचेच चिंतन सतत केले पाहिजे.\nचुका सुधारण्यासाठी ज्याची स्वत:शीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही.\nघर्षण केल्याशिवाय रत्न उजळतनाही.त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही.\nस्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही.\nविचार करा, काळजी करू नका, नवीन कल्पनांना जन्म द्या.\nकोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा.\nजर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशिर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या.\nजो अग्नी आपल्याला उब देतो तोच अग्नी आपल्याला नष्टही करू शकतो. पण हा अग्नीची दोष नाही.\nजर धन हे दुसऱ्यांच्या फायद्यासाठी मदत करत असेल तर त्याचं मूल्य आहे नाहीतर ते फक्त वाईटाचा डोंगर आहे.\nत्यापासून जितक्या लवकर सुटका मिळेल तितकं चांगलं आहे.\nजी व्यक्ती गरीब आणि असहाय्य व्यक्तींसाठी अश्रू ढाळते ती महान आत्मा आहे. तसं नसेल तर ती दुरात्मा आहे.\nजेव्हा लोकं तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशिर्वाद द्या.\nमन आणि मेंदूच्या द्वंद्वात नेहमी मनाचंच ऐका\nअसं कधी��� म्हणू नका की,मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता.\nजी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात.\nमनुष्यसेवा हीच देवाची सेवा आहे\nशक्ती जीवन आहे तर निर्बलता मृत्यू आहे. विस्तार म्हणजे जीवन तर आकुंचन म्हणजे मृत्यू आहे.\nप्रेम जीवन आहे तर द्वेष मृत्यू आहे.\nवारंवार देवाचं नाव घेतल्याने कोणी धार्मिक होत नाही. जी व्यक्ती सत्यकर्म करते ती धार्मिक असते.\nआम्हाला आशा आहे कि तुम्हाला स्वामी विवेकानंद यांचे थोर विचार Swami Vivekananda Quotes In Marathi आवडले असेल\nहि माहिती आपल्या मित्रमंडळीमध्ये share करायला विसरू नका धन्यवाद\n10+ स्टिव्ह जॉब्स यांचे सर्वोत्कृष्ठ विचार || Steve jobs Quotes in Marathi\nहे पण वाचा ….\nमहात्मा गांधी यांचे अप्रतिम विचार\n10+ स्टिव्ह जॉब्स यांचे सर्वोत्कृष्ठ विचार || Steve jobs Quotes in Marathi\nQuotes of Dr. Babasaheb Ambedkar || डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-whats-a-big-decision-was-taken-by-the-whats-app-to-prevent-mobs-lining-incidents/", "date_download": "2020-05-29T20:16:45Z", "digest": "sha1:RTVM5THPE6T6ECNEKVO7TEWNRWEUELKX", "length": 6005, "nlines": 66, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मॉब लिंचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी व्हॉट्स अॅपने घेतला 'हा' मोठा निर्णय", "raw_content": "\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nचक्क ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याचा प्रयोग\n‘राज्यात मे महिन्यात आता पर्यंत ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप’\nप्रतिबंधित क्षेत्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी; भूलथापांना बळी पडू नका : तुकाराम मुंढे\nमॉब लिंचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी व्हॉट्स अॅपने घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nटीम महाराष्ट्र देशा – देशभरात व्हॉट्स अॅपवरून पसरलेल्या अफवांमुळे चिंमॉब लिंगसारखे गंभीर प्रकार घडल्यानंतर केंद्र सरकारने व्हॉट्स अॅपवर टीका करत नोटीस बजावली होती.यानंतर व्हॉट्स अॅपने मोठा निर्णय घेतला असून यापुढे एक मेसेज केवळ पाचच जणांना फॉरवर्ड करता येणार आहे. देशभरात घडलेल्या मॉब लिंचिंग (जमावाकडून मारहाण)च्या घटनांना आळा घालण्यासाठी व्हॉट्स अॅप��े मोठा निर्णय घेतला आहे.\nसरकारने व्हॉट्स अॅपला फेक न्यूज रोखण्यासंदर्भात परिणामकारक तोडगा काढण्यास सांगितले होते . मॉब लिंचिंगसारख्या घटना घडल्यास त्या अफवा ज्या माध्यमांतून पसरतात, त्या माध्यमांवर देखील गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाला केंद्र सरकारने व्हॉट्स अॅपला दिला होता.\nनेमकं काय होईल एक मेसेज केवळ पाचच जणांना फॉरवर्ड केल्यावर \nव्हॉट्स अॅपच्या भारतीय युजर्सना यापुढे एक मेसेज केवळ पाचच जणांना फॉरवर्ड करता येणार आहे. एक मेसेज पाच वेळा फॉरवर्ड झाला की कंपनी त्यावरचा फॉरवर्डचा आयकॉनच डिसेबल करणार आहे.\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/not-use-water-for-ipl-matches-in-pune-until-further-orders-high-court/articleshow/63819975.cms", "date_download": "2020-05-29T21:08:46Z", "digest": "sha1:53DB6D4T5FRM5YTOUH6PX6SBTKFLBHVA", "length": 11635, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "mumbai news News: पुण्यातील ‘आयपीएल’ सामन्यांना पाणी नाही - not use water for ipl matches in pune until further orders high court | Maharashtra Times", "raw_content": "\nमेळघाटातील पाणीटंचाईचे भीषण वास्तव\nमेळघाटातील पाणीटंचाईचे भीषण वास्तवWATCH LIVE TV\nपुण्यातील ‘आयपीएल’ सामन्यांना पाणी नाही\nचेन्नईतून पुण्यात हलविण्यात आलेल्या 'आयपीएल' क्रिकेट सामन्यांसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला पाणीपुरवठा करण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी मनाई आदेश दिल्याने पुण्यातील 'आयपीएल' सामने अडचणीत येण्याची शक्यता आहे.\nपुण्यातील ‘आयपीएल’ सामन्यांना पाणी नाही\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nचेन्नईतून पुण्यात हलविण्यात आलेल्या 'आयपीएल' क्रिकेट सामन्यांसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला पाणीपुरवठा करण्यास उच्च न्यायालयाने बुधवारी मनाई आदेश दिल्याने पुण्यातील 'आयपीएल' सामने अडचणीत येण्याची शक्यता आहे.\n'लोकसत्ता मुव्हमेंट' या सामाजिक संघटनेने दोन वर्षांपूर्वी याप्रकरणी जनहि�� याचिका करून राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना 'आयपीएल' सामने आयोजित करण्यास विरोध दर्शविला आहे. याचिकेची न्या. अभय ओक व न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. जानेवारी, २०१२मध्ये झालेल्या करारानुसार केवळ 'उद्योग' या व्याख्येत मोडणाऱ्या क्षेत्रालाच पाणीपुरवठा करण्याची अनुमती करारात देण्यात आली असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. त्यामुळे 'आयपीएल' क्रिकेट हे उद्योग या व्याख्येत येत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच याचिकेवर अंतिम निकाल होईपर्यंत राज्य सरकारने पुण्यातील 'आयपीएल' सामन्यांसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) पाणीपुरवठा करण्याविषयी कोणताही निर्णय घेऊ नये, असे सरकारला बजावले आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम\nलक्षात ठेवा... राज ठाकरेंचा योगींना खणखणीत इशारा\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने बचावले\nकरोनाग्रस्त मंत्र्याला एअरलिफ्ट करण्याची परवानगी नाकारली; CMचे आदेशही धाब्यावर\n'टिकलीवाल्या फोटो'मुळे भाजप अडचणीत\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nरत्नागिरीतील गावात थरार; मानवी साखळी करून बिबट्याला पकडले\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपुण्यातील ‘आयपीएल’ सामन्यांना पाणी नाही...\nBicycle Day: आरोग्यासाठी चालवा सायकल...\n'स्पर्धा परीक्षा क्लासवरही निर्बंध आणा'...\nशेतकऱ्यांना मुं��ईत भाजीविक्रीसाठी जागा...\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरू कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2020/04/19/", "date_download": "2020-05-29T18:43:15Z", "digest": "sha1:R4BLAGG3MLTKGXG5G7KFPGCXK67NPY2K", "length": 37526, "nlines": 377, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "19 / 04 / 2020 | RayHaber | raillynews", "raw_content": "\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[29 / 05 / 2020] मंत्री आकार यांची घोषणा 31 मे पासून डिस्चार्ज सुरू होते\tसामान्य\n[29 / 05 / 2020] राज्य संरक्षणाचा फायदा घेत असलेल्या तरुणांसाठी स्टाफची चांगली बातमी\n[28 / 05 / 2020] शेवटचा मिनिटः आठवड्याच्या शेवटी 15 शहरांमध्ये कर्फ्यू असतील\tcoronavirus\n[28 / 05 / 2020] शेवटचा मिनिट: काही कोरोनाव्हायरस उपाय काढले\tcoronavirus\n[28 / 05 / 2020] राष्ट्राध्यक्ष एर्दोआन: 65 वर्षांचे कर्फ्यू सुरूच आहे\tcoronavirus\nदिवसः 19 एप्रिल 2020\nयुसुफेली धरणात 200 मीटर उंची गाठली\nकृषी व वनीकरण मंत्री बेकीर पकडेमर्ली म्हणाले की, आपल्या देशातील व्हिजन प्रकल्पांपैकी एक असलेल्या अरुंद खो valley्यात लपलेला खजिना युसुफेली धरणाच्या 200 मीटरपर्यंत पोहोचला. धरणाचे स्थान आणि राष्ट्रीय संसाधने असलेले तुर्की अभियंते [अधिक ...]\nअॅटटर्क विमानतळ फील्ड हॉस्पिटलच्या बांधकामाची कामे मोठ्या वेगाने सुरू आहेत\nराज्य विमानतळ प्राधिकरणाचे (डीएचएमआय) महाव्यवस्थापक हुसेन केस्किन यांनी अॅटटूरक विमानतळावरील फील्ड हॉस्पिटलच्या बांधकाम कामांमध्ये मोठा वाटा उचलला, जो कोरोनाव्हायरसच्या नव्या प्रकाराचा (कोविड -१)) उद्रेक रोखण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला होता. [अधिक ...]\nतुर्कीच्या हवाई दलाची कॉम्बॅट एअरक्राफ्टची यादी\nतुर्की हवाई दल (टूरएएफ), ज्याचा पाया 1911 मध्ये स्थापना झालेल्या \"विमानचालन आयोग\" ने स्थापित केला होता आणि स्थापनेच्या 23 व्या वर्षी तुर्की हवाई क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी 1944 जानेवारी, 109 रोजी दिवस आणि रात्री त्याचे विद्यमान नाव प्राप्त केले. [अधिक ...]\nAT 6 किमतीच्या करारामध्ये 72 एटीआर-600-2 नेव्हल पेट्रोल एअरक्राफ्ट आणि तुर्की नेव्ही कमांड, डिफेन्स इंडस्ट्री प्रेसिडेंसीसाठी 218.682.313 सामान्य हेतू विमानाचा पुरवठा समाविष्ट आहे. [अधिक ...]\nजायंट एक्सपोर्ट ट्रेन कार पासून मध्य आशियाकडे प्रस्थान करते\nकार्गो बाकू त्बिलिसी-कार्स रेल्वेमार्गाद्वारे अझरबैजान, कझाकस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानमध्ये आणल्या जातात, असे स्पष्टीकरण देताना मंत्री करैसमेलोउलु म्हणाले की, बी���ीके लाइन सुरू झाल्यापासून सर्वाधिक भार वाहणारी प्रदीर्घ ट्रेन [अधिक ...]\nगृह मंत्रालयाने प्रवेशावरील बंदी वाढविली आहे आणि 31 शहरांसाठी 15 शहरांमध्ये निर्गमन केले आहे\nअंतर्गत कामकाज मंत्रालय, मोठ्या शहराच्या स्थितीत 81 प्रांत (अडाणा, अंकारा, अंतल्या, अयडन, बाल्केसिर, बुर्सा, डेनिझली, दियार्बाकर, एरझुरम, एस्कीहिर, गझियानतेप, हटे, इस्तंबूल, [अधिक ...]\nआरोग्य सेवा व्यावसायिकांसाठी ईजीओ नियमन केलेल्या बस मार्ग\nअंकारा महानगरपालिका ईजीओ जनरल डायरेक्टरेट बसच्या मार्गांची व्यवस्था करण्यासाठी गेले होते जेणेकरून कोरोनाव्हायरस साथीच्या रोगासह संघर्ष करणारे आरोग्य कर्मचारी त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी येण्यास अडचण येऊ नये. आरोग्य सेवा व्यावसायिकांच्या विनंतीनुसार ईजीओ मुख्यालय [अधिक ...]\nबुरसा मधील रस्ते आणि गल्लींसाठी वसंत मेकअप\nबर्सा महानगरपालिका, कोविड -१ combat चा सामना करण्याच्या प्रयत्नांमध्ये कर्फ्यू लावण्याची संधी मिळालेली ही एक 19 किमी लांबीची मुख्य ओझीर रोडच्या मुदान्या वळणापासून कोरुपार्क पर्यंत सुरू असलेली मुख्य मार्ग आहे. [अधिक ...]\nते म्हणाले मेट्रोबस 30 मिनिटांपर्यंत गेला नाही ..\nMet० महानगरांमध्ये आणि झोंगुलडाकमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याच्या उपाययोजनांमध्ये कर्फ्यू सुरू असतानाच, हबर्टिकने एका वादग्रस्त अहवालावर सही केली. ओनेडिओ मधील बातमीनुसार; “इस्तंबूल मध्ये वाहतुकीची नाडी मोजण्यासाठी [अधिक ...]\nओव्हरपासपास ट्रामद्वारे सेकापार्कमध्ये प्रवेश करणे सुलभ करेल\nपादचारी ओव्हरपास कॉंग्रेस सेंटर आणि एज्युकेशन कॅम्पसमध्ये बांधले जाईल. ओव्हरपास लिलाव 12 मे रोजी होणार आहेत. कोकाली मेट्रोपॉलिटन नगरपालिका कोकली सायन्स सेंटरजवळ ओव्हरपास बनवण्यासाठी ट्रामद्वारे सेकापार्कला जाण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देईल. [अधिक ...]\nदिलोवास आयनर जंक्शनवर काम पूर्ण झाले\nकोकाली महानगरपालिकेने 'आयनर्स जंक्शन - यवुज सुलतान सलीम venueव्हेन्यू कनेक्शन रोड' प्रकल्प पूर्ण केला असून यामुळे दिलोवास जिल्ह्यात प्रवेश व प्रवेश सुलभ होईल. आयनरसे जंक्शनमधून प्रवेश करणार आणि बाहेर पडणारी श्वासोच्छ्वास वाहने [अधिक ...]\nरहदारी शांतता गती GAZ GRAY कार्य करते\nगझियान्टेप मेट्रोपॉलिटनचे महापौर फात्मा-अहिन दर शुक्रवारी कोरोना व्हायरस (कोविड -१ measures) च्या विरुद्ध केलेल्या उपाययोजनांच्या कक्षेत डिजिटल प्लॅटफॉर्मवर तिची “पीपल्स डे” बैठक दर शुक्रवारी चालू ठेवतात. जनतेच्या प्रश्नांची उत्तरे, अध्यक्ष Presidentहिन, [अधिक ...]\nआरोग्यमंत्री कोका यांनी अततुर्क विमानतळावरील रुग्णालयाच्या बांधकाम क्षेत्राची तपासणी केली\nआरोग्यमंत्री फॅरेटिन कोका यांनी सॅन्काटेप आणि अ‍ॅटॅटार्क विमानतळ परिसर आणि बाकाकिर İकिटेली सिटी हॉस्पिटलमध्ये सुरू असलेल्या साथीच्या रूग्णालयात तपासणी केली. परीक्षांनंतर मंत्री कोका, सॅनकॅटेप आणि अ‍ॅटॅटर्क विमानतळ [अधिक ...]\nआजचा इतिहास: १ April एप्रिल, १ 19 ०. हे अधिकृत नाव हमीदिये-हिकाझ रेल्वे या तारखेपर्यंत आहे\nइतिहास आज 19 एप्रिल 1909 या ओळीचे नाव, ज्याला अधिकृतपणे हमीदिये-हिकाझ रेल्वे असे संबोधले गेले होते, हिजाझ रेल्वे म्हणून लिहिण्यास सुरवात झाली.\nमुलांसाठी 'गेम वर्णमाला' तयार करत आहे\nमंत्री आकार यांची घोषणा 31 मे पासून डिस्चार्ज सुरू होते\nKe668ke लिटर बनावट लिकर स्केंन्डरॉनमध्ये जप्त\nराज्य संरक्षणाचा फायदा घेत असलेल्या तरुणांसाठी स्टाफची चांगली बातमी\n20 वर्षाखालील कर्फ्यू काढला गेला आहे का 0-18 वर्षांचे कर्फ्यू कधी आहे 0-18 वर्षांचे कर्फ्यू कधी आहे 65 वर्षांवरील लोक रस्त्यावर जाऊ शकतात\nआठवड्याच्या शेवटी कोणत्या प्रांतांमध्ये कर्फ्यू आहे बाजारपेठा व बेकरी खुली आहेत का\nतुर्की एअरलाइन्सच्या विमानात साइड सीट रिक्त होईल का\nआज इतिहासात: 29 मे 2006 तुवासास, इराकी रेल्वे\nअंकारा शिव वायएचटी प्रकल्प बद्दल सर्व काही\nशेवटचा मिनिटः आठवड्याच्या शेवटी 15 शहरांमध्ये कर्फ्यू असतील\nआपण सर्वात चांगले परिणाम मिळवू शकता अशा खोल्या चॅट करा\nसद्य मेटिन 2 पीव्हीपी सर्व्हर यादी\nऑन लाईन इंटर्नशिप पीरियड प्रारंभ झाला\nशेवटचा मिनिट: काही कोरोनाव्हायरस उपाय काढले\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: मुरातबाळ-पालू स्थानकांदरम्यान बोगदा क्रमांक 3 ची सुधारणा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः ड्रायव्हरसह कार भाड्याने\nनिविदा घोषितः वॅगन दुरुस्तीच्या कामांचे 1 वर्ष देखभाल व दुरुस्ती सेवा\nनिविदा घोषणाः अंकारा��� प्लांट जर्नल बेड दुरुस्ती देखभाल सेवा खरेदी\nकॅलेंडरमध्ये जोडाः + आयकॅल | + गुगल कॅलेंडर\nअकाेरे स्टॉपवर जाण्यासाठी ओव्हरपाससाठी निविदा\nकोकाएली महानगरपालिका, जे इझमित जिल्हा केंद्रात नागरिकांच्या सेवेसाठी अकेराय ट्राम लाईन देऊन वाहतुकीची सोय करतात, ते सीकापार्क ट्राम स्टॉपच्या पुढील पादचारी ओव्हरपाससाठी तयार केले गेले आहे. [अधिक ...]\nअकराय ट्राम लाईनवरील ट्रान्सफॉर्मरचे विस्थापन निविदा समाप्त\nभूस्खलन क्षेत्राच्या निविदा निकालाची दिरबाकर कुर्तलन रेल्वे लाईन पुनर्प्राप्ती\nइस्तंबूल विमानतळ मेट्रो कार खरेदी निविदा निकाल\nटीसर-करागल-कंगाल लाइन निविदा निकालावर संप्रेषणासह ट्रान्समिशन सिस्टम स्थापना\nकेर्फेझ जिल्हा रस्ता देखभाल, दुरुस्ती व नूतनीकरण निविदा घेण्यात आली\nटीसीडीडी एर्यमान सर्व्हिस हाऊस वॉटर हीटर इंस्टॉलेशन टेंडर निकाल\nकायाभा स्टेशन स्थानकांदरम्यान रबर कोटिंग\nमनिसा-बँडर्मा रेल्वे मार्गावर कल्ट\nउलूकला बोझाकप्रि लाइन मध्ये ओव्हरपासचे बांधकाम\nआवडत्या निविदा आणि कार्यक्रम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nनिविदा घोषितः रेल्वेची कामे डायबकर कुर्तलान लाइन पूर्ण केली जातील\nटॅबॅक 60 प्रकल्प कर्मचारी भरती करण्यासाठी\nतुर्कीची वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान संशोधन परिषद, इन्फोर्मेटिक्स आणि माहिती सुरक्षा संशोधन केंद्र, प्रगत तंत्रज्ञान प्रगत तंत्रज्ञान संशोधन संस्थेमध्ये काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या 60 लोकांशी संलग्न [अधिक ...]\n15 कर्मचारी ट्यूबटॅक स्पेस टेक्नॉलॉजीज रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये भरती करणार आहेत\nमेव्हलाना डेव्हलपमेंट एजन्सी 6 कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती करेल\nओजीएम किमान 122 हायस्कूल पदवीधरांची भरती करेल\n20 निरीक्षकांची खरेदी करण्यासाठी संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय\nटेकटाक 2 सतत कामगारांची नेमणूक करेल\nडीएचएमआय प्रशिक्षणार्थी एअर ट्रॅफिक कंट्रोलर खरेदी करेल\nकृषी व वनीकरण मंत्रालय 13 करारित आयटी तज्ञ खरेदी करेल\nटेकटाक 9 सतत कामगारांची नेमणूक करेल\nराष्ट्रीय शिक्षण मंत्रालय १ Cont 19910१ मध्ये करारबद्ध शिक्षकांची भरती करेल\nऐतिहासिक मारस किल्ले बनवण्यासाठी केबलची कार\nऐतिहासिक मराठा किल्ले येथे प्रेस सदस्यांसमवेत बैठक बोलताना, काहरमनमारा महानगरपालिकेचे नगराध्यक्ष हॅरेटीन गंगर यांनी सांगितले की ऐतिहासिक मराठा किल्ल्यातील लोक, ज्यांचे लँडस्केपींग रमजान उत्सवानंतर पूर्ण झाले होते, [अधिक ...]\nएरकीइसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणखी एक हॉटेल चेन\nBeşikdüzü केबल कार सोयींबद्दल फ्लॅश दावा\nकस्तमोनू केबल कार प्रकल्पातील 80% पूर्ण झाले\nकेबल कार ऐतिहासिक मरास किल्ल्याकडे येते\nतुर्की एअरलाइन्सच्या विमानात साइड सीट रिक्त होईल का\nतुर्की एअरलाइन्स (टीएचवाय) चे महाव्यवस्थापक बिलाल एकेई, नवीन कोरोनाव्हायरस (कोविड -१)) साथीच्या रोगामुळे निलंबित केले गेले आहेत आणि ते जूनमध्ये पुन्हा उड्डाण करण्यास सुरवात करतील, [अधिक ...]\nइस्तंबूल विमानतळ टर्मिनल जगातील सर्वात मोठी एलईईडी गोल्ड प्रमाणित इमारत बनली\nबीटीएसओच्या यूआर-जीई प्रोजेक्टसह यूएस मार्केटमध्ये उघडले\nआयईटीटी ड्रायव्हरकडून संस्थेकडे निष्ठा\nओर्डूमधील कोसळलेल्या रिंग रोडला त्वरित प्रतिसाद\nकाळ्या समुद्रामध्ये तेलासाठी शोधण्यासाठी फातिह साउंडिंग जहाज\nमेरसीनमधील टीआयआर ब्रिजमधून फ्रेट फेल\nएचईएस कोडसह ट्रेनची तिकिटे खरेदी करा\nराष्ट्रीय इलेक्ट्रिक ट्रेन 29 मे रोजी रेल्सवर खाली उतरणार आहे\nएचईएस कोडसह वायएचटी तिकिट मिळवा\nएचईएस कोडसह ट्रेनची तिकिटे कशी खरेदी करावी हेस कोड कसा मिळवावा हेस कोड कसा मिळवावा एचईएस कोड ट्रॅव्हल परमिट दस्तऐवजाची जागा घेत आहे\nAKINCI TİHA डॉक्युमेंटरी, बायरकटर आणि अभियंता सांगतात\nअटाकी iteकिटेली मेट्रो लाइन रेल वेल्डिंग सोहळा इस्तंबूलमध्ये आयोजित करण्यात आला होता\nमे 129 TUSAŞ कडून टी -19 एटीएके हेलिकॉप्टरसह उत्सव\nइनाक्कले 1915 ब्रिज 2022 मार्च रोजी सेवा होईल\nराज्यपाल आयहान: 'अंकारा शिव वायएचटी लाइन हा प्रजासत्ताकच्या इतिहासातील सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प आहे'\nएमएसबीः 'आमच्या सीमा एककांनी इराण, इराक आणि सीरिया सीमेवरील तस्करांवर डोळा उघडला नाही'.\nस्वयंपूर्ण जगातील पहिले स्मार्ट फॉरेस्ट सिटी\nएटाकी İकिटेली मेट्रो 2021 मध्ये सेवेत रुजू होईल\nओपेरा कुंबुबेल ट्राम लाईनवरील वर्जित दिवसांमध्ये अभिमुखता प्रशिक्षण\nशहीद बेसिक बॉक्सवुड जहाज सैन्यावर समुद्रावर प्रेम करेल\nसायप्रस रेल्वे इतिहास आणि नकाशा\nमेकिडीयेकी महमूत्बे मेट्रो लाईन पुढे ढकलण्यात आली\nट्राबझोनच्या नवीन बस स्थानकासाठी निविदा\nचित्रकारांच्या रंगीबेरंगी स्पर्शासह राजधानीच्या ग्रे वॉल्स\nसमन्स आणि डिस्चार्ज कधी सुरू होतात\nराष्ट्रीय संरक्षणमंत्री हुलुसी आकर यांनी जाहीर केले की May१ मे रोजी समन्स आणि लोकशाहीकरण सुरू होईल. मंत्रालयाने दिलेल्या निवेदनानुसार, राष्ट्रीय संरक्षण मंत्री आकर यांच्या अध्यक्षतेखाली जनरल स्टाफ जनरल. [अधिक ...]\nइकेन यांनी बैरकटरला नॅशनल यूएव्ही डेमिराझ ओआयझेड येथे निर्मितीसाठी कॉल केले\nकोविड -१ SA एसएएचए इस्तंबूल नेटवर्क डिजिटल वर्ल्डमध्ये कार्य करते\nउत्तर इराकमधील असोस प्रदेशात तुर्की एफ -16 पासून ऑपरेशन\nएफ 35 कोणत्या प्रकारचे विमान आहे\nबीटीएसओच्या यूआर-जीई प्रोजेक्टसह यूएस मार्केटमध्ये उघडले\nयावर्षी बुर्सा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (बीटीएसओ) ने केलेल्या बुर्सा कमर्शियल व्हेकल, बॉडीवर्क, सुपरस्ट्रक्चर अँड सप्लायर्स सेक्टर यूआर-जीई प्रोजेक्टच्या कार्यक्षेत्रात, यू.एस. [अधिक ...]\nउद्रेक दरम्यान हालचाली नसलेल्या टायर्सची काळजी घ्या\nरेनॉल्टने 5.000 लोकांना बाहेर ठेवले\nबीएमसीचा डोमेस्टिक आर्मर्ड पिकअप तुलगाचा अंतिम दृश्य प्रदर्शित झाला आहे\nअंकारा शिव वायएचटी प्रकल्प बद्दल सर्व काही\nअंकारा शिव वायएचटी प्रकल्पाबद्दल सर्व काही: अंकारा (काया) Kırıkkale योझगड शिवास हाय स्पीड ट्रेन लाइन एकूण 393 किमी लांबीची आहे. [अधिक ...]\nआयईटीटी ड्रायव्हरकडून संस्थेकडे निष्ठा\nटीसीडीडी तक्रार दळणवळण लाइन\nईजीओच्या 10 महिला ड्राइव्हर्स् वाहतुकीसाठी दिवस मोजतात\nटीसीडीडी जनरल मॅनेजर कोण आहे\n2020 हाय स्पीड ट्रेनचे तिकीट किंमती वायएचटी अभियान तास मासिक सदस्यता शुल्क\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2020\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nपूर्व एक्सप्रेस तिकीट किंमती 2020\nट्रेनची उड्डाणे कधी सुरू होतील\nएक्सएनयूएमएक्स वर्तमान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी टाइम टेबल आणि टाइम्स (एक्सएनयूएमएक्स. डिसेंम्बर. एक्सएनयूएमएक्स)\nईस्टर्न एक्सप्रेस मोहीम कधी सुरू होईल\nपत्ता��� अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nBayraklı / इझमिर - तुर्की\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-05-29T21:13:54Z", "digest": "sha1:LQNAPWLESKWIDWR723NIYH63W7UXJJPR", "length": 3084, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:शर्यती - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► धावण्याच्या शर्यती‎ (१ प)\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जानेवारी २०१० रोजी २१:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE_(%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A1)", "date_download": "2020-05-29T20:57:50Z", "digest": "sha1:A2LODQIMH4SBMTJD7ABOG6FEFY6W2RGN", "length": 3214, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मावा (कीड)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nमावा (कीड)ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मावा (कीड) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nकरडई ‎ (← दुवे | संपादन)\nमावा (किड) (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसापळा पिके ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2020-05-29T21:18:03Z", "digest": "sha1:YQFUSMKXVYCY3QWYHNPDJNACWRW3QS3J", "length": 4627, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\n← आसाममधील शहरांची यादी\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०२:४८, ३० मे २०२० नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सुद्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nभारत‎ १९:३४ +१७४‎ ‎Pranesh Ananda kale चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/crime/coronavirus-yes-bank-started-rana-kapoor-came-different-tension-corona-virus-pda/", "date_download": "2020-05-29T20:33:38Z", "digest": "sha1:TFGECS32MRK67TZHVYHMEUSGPRB2B2RI", "length": 32128, "nlines": 459, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Coronavirus : Yes Bank सुरु झाली खरी, पण राणा कपूरला आलेय वेगळेच टेन्शन - Marathi News | Coronavirus: Yes Bank started, but Rana Kapoor came to different tension of Corona virus pda | Latest crime News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ मे २०२०\nचेअरमन सत्यशील शेरकरांनी सांगितलं मारहाण प्रकरणातील नेमंक राज'कारण'\n१५ जूनपासून शाळा नकोच... \nCoronaVirus News: झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्राने आतातरी जागे व्हावे, बाळासाहेब थोरातांचा मोदी सरकारला टोला\n'रिअल इस्टेट सेक्टर बिघडण्याच्या स्थितीत; अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या'\n६० दिवसात मध्य रेल्वेची १.४२ लाख वॅगनद्वारे जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा\nकरिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा या गोष्टीसाठी केला होता सौदा, कारण वाचून व्हाल हैराण\nगोविंदाने ४९ व्या केले होते दुसरे लग्न, त्याच्या या दुसऱ्या पत्नीचे नाव वाचून बसेल तुम्हाला धक्का\nKBCमध्ये 19 वर्षांपूर्वी 1 कोटी रुपये जिंकणारा मुलगा आता बनलाय आयपीएस अधिकारी\nअभिनेत्री पूजा हेगडेचे Instagram अकाऊंट हॅक, मध्यरात्री ट्विट करत फॅन्सना म्हणाली...\nसासऱ्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला झाले होते अश्रू अनावर, त्यांच्यासोबत होते खास नाते\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\nकोरोनाच्या स्पाईक प्रोटीनला नष्ट करण्यास प्रभावी ठरेल 'ही' लस; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\n'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा\nCoronavirus : वस्तू किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन...\nगृहमंत्री अमित शहांचा सर्व मुख्यमंत्र्यांना फोन; लॉकडाऊनचा घेतला आढावा\nक्वारंटाईन सेंटर्समधून तक्रारी येता कामा नयेत; एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड यांच्या महापालिका आणि पोलीस आयुक्तांना सूचना\nमीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 600 चा आकडा\nमुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ३५ हजार ४८५ वर; राज्यातील बाधितांचा आकडा ६० हजाराच्या उंबरठ्यावर\nपुणे शहरात गुरुवारी दिवसभरात ३१८ नवीन कोरोना रूग्णांची वाढ; २०५ रुग्ण झाले बरे\nसोलापुरात आज कोरोनाचे ८१ रुग्ण सापडले; सहा जणांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या ७४८ वर\nकोरोना- खाजगी लॅबचे दर अखेर कमी झाले; ठाणेकरांना दीड हजार कमी मोजावे लागणार\nट्वेंटी-20 वर्ल्ड कप संदर्भात आयसीसीच्या बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय\nकल्याण डोंबिवलीत आज कोरोनाचे २९ नवे रुग्ण; एकूण रुग्णांची संख्या ९११ वर\nएकतर्फी प्रेमातून युवकाने भावाच्या मेहुणीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून केली हत्या\nवसई-विरार शहरात ३९ नवे कोरोना रुग्ण सापडले; संख्या पोहोचली ६४२ वर\nयवतमाळमध्ये आणखी दहा कोरोना पॉझिटिव्ह; बाधितांचा आकडा २४ वर\nभंडारा जिल्ह्यात कोरोनाचे ५ रुग्ण वाढले; एकूण रुग्ण संख्या २४ वर\nउल्हासनगरातील सम्राट अशोकनगर कोरोना हॉटस्पॉट; आज सापडले २६ नवे रुग्ण, एकूण संख्या २७२ वर\nराज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २ हजार ९५ वर; आतापर्यंत २२ पोलिसांचा मृत्यू\nगृहमंत्री अमित शहांचा सर्व मुख्यमंत्र्यांना फोन; लॉकडाऊनचा घेतला आढावा\nक्वारंटाईन सेंटर्समधून तक्रारी येता कामा नयेत; एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड यांच्या महापालिका आणि पोलीस आयुक्तांना सूचना\nमीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 600 चा आकडा\nमुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ३५ हजार ४८५ वर; राज्यातील बाधितांचा आकडा ६० हजाराच्या उंबरठ्यावर\nपुणे शहरात गुरुवारी दिवसभरात ३१८ नवीन कोरोना रूग्णांची वाढ; २०५ रुग्ण झाले बरे\nसोलापुरात आज कोरोनाचे ८१ रुग्ण सापडले; सहा जणांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या ७४८ वर\nकोरोना- खाजगी लॅबचे दर अखेर कमी झाले; ठाणेकरांना दीड हजार कमी मोजावे लागणार\nट्वेंटी-20 वर्ल्ड कप संदर्भात आयसीसीच्या बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय\nकल्याण डोंबिवलीत आज कोरोनाचे २९ नवे रुग्ण; एकूण रुग्णांची संख्या ९११ वर\nएकतर्फी प्रेमातून युवकाने भावाच्या मेहुणीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून केली हत्या\nवसई-विरार शहरात ३९ नवे कोरोना रुग्ण सापडले; संख्या पोहोचली ६४२ वर\nयवतमाळमध्ये आणखी दहा कोरोना पॉझिटिव्ह; बाधितांचा आकडा २४ वर\nभंडारा जिल्ह्यात कोरोनाचे ५ रुग्ण वाढले; एकूण रुग्ण संख्या २४ वर\nउल्हासनगरातील सम्राट अशोकनगर कोरोना हॉटस्पॉट; आज सापडले २६ नवे रुग्ण, एकूण संख्या २७२ वर\nराज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २ हजार ९५ वर; आतापर्यंत २२ पोलिसांचा मृत्यू\nAll post in लाइव न्यूज़\nCoronavirus : Yes Bank सुरु झाली खरी, पण राणा कपूरला आलेय वेगळेच टेन्शन\nCoronavirus : राणा कपूर यांचे वकील पोंडा म्हणाले की, \"कोरोना विषाणू खूप वेगाने पसरत आहे. सध्या परिस्थिती अत्यंत संवदेनशील बनली आहे.\nCoronavirus : Yes Bank सुरु झाली खरी, पण राणा कपूरला आलेय वेगळेच टेन्शन\nठळक मुद्देराणा कपूर याला या महिन्याच्या सुरुवातीलाच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत ईडीने अटक केली. राणाने त्याला ६ - ७ वर्षांपासून दम्याचा आजार असल्याचे सांगितले. तसेच त्याची रोगप्रतिकारक क्षमता खूप कमी झाली असल्याचे त्याने पुढे सांगितले.\nमुंबई - मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आलेला येस बँकेचा संस्थापक राणा कपूर याची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मात्र, त्याला कारागृहात कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याची भीती त्याच्या वकिलांनी विशेष न्यायालयात व्यक्त केली. येस बँकेवरील निर्बंध उठवले असले तरी राणा कपूरने कारागृहात कोरोनाची धास्ती घेतली आहे.\nईडीने ६२ वर्षीय कपूरला शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायाधीशांनी राणा कपूरला कोणता आजार आहे याबाबत विचारणा केली, त्यावेळी राणाने त्याला ६ - ७ वर्षांपासून दम्याचा आजार असल्याचे सांगितले. तसेच त्याची रोगप्रतिकारक क्षमता खूप कमी झाली असल्याचे त्याने पुढे सांगितले. राणा कपूरचे वकील अबाद पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले की, ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल त्यांना कोरोना व्हायरस होण्याची शक्यता आहे.\nराणा कपूर यांचे वकील पोंडा म्हणाले की, \"कोरोना विषाणू खूप वेगाने पसरत आहे. सध्या परिस्थिती अत्यंत संवदेनशील बनली आहे.\" जर राणा तुरुंगात गेला तर तो अत्यंत गंभीर विषाणूच्या विळख्यात अडकू शकतो. त्यावर कोर्टाने जेल प्रशासनाला राणा कपूरची योग्य काळजी घेऊन औषधे उपलब्ध करुन देण्यास सांगितले आहे. ईडीने राणा कपूरच्या कोठडीत मुदतवाढ मागितली नाही, त्यामुळे न्यायाधीश परशुराम जाधव यांनी त्यांना २ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.\nराणा कपूर याला या महिन्याच्या सुरुवातीलाच प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत ईडीने अटक केली. ईडीच्या म्हणण्यानुसार, राणा कपूर येस बँकेचे कामकाज सांभाळत असताना त्याने ३० हजार कोटी रुपये कर्ज दिले. त्यातील २० हजार कोटी रुपये बुडीत निघाले. सीबीआयही तपास करीत आहे. राणा कपूर याला सीबीआय कोर्टापुढे हजर करण्यासाठी सीबीआयने प्रोडक्शन वॉरंट मिळवल्याचे पोंडा यांनी सांगितले.\ncorona virusYes BankjailCourtकोरोना वायरस बातम्यायेस बँकतुरुंगन्यायालय\nCoronaVirus : बोरगावात पोलिसांच्यावतीने जनजागृती\ncorona virus -परदेशी प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवा: पालकमंत्री\n कोरोनाचा धोका वाढतोय; दिवसभरात 40 रुग्ण पॉझिटिव्ह\nCoronavirus: उद्याच्या शाखा होणारच; पंतप्रधान मोदींच्या 'जनता कर्फ्यू'ला संघाचा पाठिंबा नाही\ncorona virus -कोरोना संशयित युवक विलगीकरण कक्षात दाखल\nपुतळे, स्मारके रद्द करा, त्या निधीतून रुग्णालये उभारण्याची गरज : इम्तियाज जलील\nमॉर्निंग वॉकला घराबाहेर पडलेल्या महिलेचा सुरीने वार करून खून; पुण्यातील धक्कादायक घटना\nसंतप्त तरुणीने महिला पोलिसाच्या हाताच्या दंडावर घेतला चावा अन् केली मारहाण\nएकतर्फी प्रेमातून युवकाने भावाच्या मेहुणीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून केली हत्या\nLockdown : डोंगरी पोलिसांनी बनावट पास बनवण्याऱ्या टोळीचा केला पर्दाफाश\nखडकवासला गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीसह तिघांना अटक\nऐरोलीतून अडीच लाखांचे सिगारेट जप्त, पोलिसांची दोघांवर कारवाई\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nराष्ट्रपती राजवटीची भीती अपयश लपवण्यासाठी \nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\nकोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक\nबलात्काराचा आरोपी जामिनावर तुरुंगातून बाहेर आला, पीडितेच्या घरी जाऊन केला चाकू हल्ला\n लॉकडाउनमध्ये कुकिंग करतानाही शर्लिन चोप्रा दिसतेय BOLD, पहा तिचे फोटो\nकेवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं\n वयाच्या १४ व्या वर्षी करोडपती, मग एमबीबीएस डॉक्टर अन् आता पोलीस अधीक्षक\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: 31 मे रोजी लॉकडाऊन संपणार; जाणून घ्या, 1 जूनपासून काय-काय सुरू राहण्याची शक्यता\nCoronaVirus News: कोरोनापासून बचाव करण्यासाठी चिमुकलीला पाजलं कासवाचं रक्त; अन्...\ncoronavirus: लॉकड���ऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\nमुलगी प्रियकराच्या प्रेमात पडली म्हणून जन्मदात्या बापाकडून निर्घृण हत्या\n'ना सासर ना माहेर' ; २६ वर्षीय महिलेच्या अंत्यविधीसाठी 'खाकी वर्दी' आली समोर\ncoronavirus : बीडमध्ये गुरुवारी आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह, एकूण ६१ रुग्ण\nकाही वेळापूर्वी ड्युटीवरून घरी गेलेल्या अधिकार्‍याच्या निधनाने हळहळलं पोलीस स्टेशन\n'तो' दोन देशांमधला वाद, तिसऱ्याची गरज नाही; भारताचं डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त उत्तर\nघरगुती भांडणाचा राग काढला पोलिसावर\n'तो' दोन देशांमधला वाद, तिसऱ्याची गरज नाही; भारताचं डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त उत्तर\nसंतप्त तरुणीने महिला पोलिसाच्या हाताच्या दंडावर घेतला चावा अन् केली मारहाण\nचेअरमन सत्यशील शेरकरांनी सांगितलं मारहाण प्रकरणातील नेमंक राज'कारण'\nचीनविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांचं मुस्लिम कार्ड; काय करणार इम्रान अन् पाकिस्तान\n'अक्षय, तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी', छत्रपती संभाजीराजेंच्या पोलिसांना सूचना\n'रिअल इस्टेट सेक्टर बिघडण्याच्या स्थितीत; अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या'\nCoronaVirus News: देशातील लॉकडाउन आणखी १५ दिवस वाढण्याची चिन्हे\nCoronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम\n 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर\nकोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी जगभरातील हजारो डॉक्टरांकडून दिले जातेय अर्सेनिक औषध\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/mumbai-pune-railway-service-resume-from-today-says-central-railway-38608", "date_download": "2020-05-29T19:59:28Z", "digest": "sha1:GD32NTJS4YTJXAY27PC4OKJ5WQNEULNM", "length": 10828, "nlines": 126, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबई-पुणे मार्गावरील रेल्वेसेवा शुक्रवारपासून पूर्ववत | Mumbai", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमुंबई-पुणे मार्गावरील रेल्वेसेवा शुक्रवारपासून पूर्ववत\nमुंबई-पुणे मार्गावरील रेल्वेसेवा शुक्रवारपासून पूर्ववत\nमुंबई-पुणे मार्गावर रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवासांसाठी खूशखबर आहे. मागील अनेक दिवसांपासून घाट परिसरात कोसळलेल्या दरडीमुळं बंद असलेली रेल्वे सेवा शुक्रवारपासून पूर्वरत झाली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nमुंबई-पुणे मार्गावर रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवासांसाठी खूशखबर आहे. मागील अनेक दिवसांपासून घाट परिसरात कोसळलेल्या दरडीमुळं बंद असलेली रेल्वे सेवा शुक्रवारपासून पूर्वरत झाली आहे. मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस आणि मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्या आजपासून धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनानं दिली. मुसळधार पावसामुळं या मार्गावरील घाट परिसरात दरड कोसळली होती. त्यामुळं अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.\nविशेष ब्लॉक घेऊन कामं\nमुंबईसह राज्यभरात जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळं मध्य रेल्वेवरील कर्जत-लोणावळादरम्यान घाट क्षेत्रात दरड कोसळण्याली होती. त्यामुळं या स्थानकांदरम्यान २६ जुलै ते ९ ऑगस्टपर्यंत विशेष ब्लॉक घेऊन कामं करण्यासाठी नियोजन करण्यात आलं होतं. परंतु, २ ऑगस्टपासून पुन्हा पडलेल्या मुसळधार पावसामुळं कर्जत ते लोणावळा भागांत ३ ठिकाणी दरड कोसळून, पाणी साचून मोठा फटका बसल्यानं ३ ऑगस्टपासून मुंबई ते पुणे मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, आता या मार्गाच्या दुरूस्तीचं काम पुर्ण झालं आहे. त्यामुळं मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.\nमुसळधार पावासामुळं रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यानं तसंच दरड कोसळल्यामुळं लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळं प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. त्याशिवाय पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड, इंद्रायणी, इंटरसिटी एक्स्प्रेस या गाड्याही ११ ऑगस्टपर्यंत रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर १६ ऑगस्टपर्यंत रद्द ठेवण्याचा निर्णय दुसऱ्याच दिवशी घेण्यात आला होता.\nगणेश मंडळांसाठी समन्वय समितीची आचारसंहिता\nमुंबईपुणेरेल्वेसेवापूर्ववतप्रवासीरेल्वे गाड्यासिंहगड एक्स्प्रेसमुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसमुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस आणि मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेसदरडघाट परिसरमध्य रेल्वे\nपायी दिंडी सोहळा रद्द...आषाढी वारीची परंपरा होणार खंडीत\nआँनलाईन दारू विक्रीच्या नावाखाली फसवणूकीचा नवा फंडा, 73 फोननंबर पोलिसांनी टाकले ब्लँकलिस्टमध्ये\nCoronavirus pandemic: मुंबई�� 1437 नवे रुग्ण, दिवसभरात 38 जणांचा मृत्यू\n राज्यात एका दिवसात ८३८१ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज\nWHO नं दिला इशारा, लॉकडाऊन उठवल्यास...\nसमाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्याविरोधात गुन्हा दाखल\nपायी दिंडी सोहळा रद्द...आषाढी वारीची परंपरा होणार खंडीत\nआँनलाईन दारू विक्रीच्या नावाखाली फसवणूकीचा नवा फंडा, 73 फोननंबर पोलिसांनी टाकले ब्लँकलिस्टमध्ये\nCoronavirus pandemic: मुंबईत 1437 नवे रुग्ण, दिवसभरात 38 जणांचा मृत्यू\n राज्यात एका दिवसात ८३८१ कोरोना रुग्णांना डिस्चार्ज\nWHO नं दिला इशारा, लॉकडाऊन उठवल्यास...\nसमाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्याविरोधात गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/lifestyle-news-in-marathi/bsnl-5-gb-deta-free-plan/", "date_download": "2020-05-29T20:45:09Z", "digest": "sha1:2J73XKW2VDXFFMFQ4TDBPUERMWXRAC7G", "length": 14360, "nlines": 200, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "तुमच्याकडे BSNL चं सिमकार्ड आहे? फ्री मध्ये मिळतोय 5 GB डेटा - Hello Maharashtra", "raw_content": "\nतुमच्याकडे BSNL चं सिमकार्ड आहे फ्री मध्ये मिळतोय 5 GB डेटा\nतुमच्याकडे BSNL चं सिमकार्ड आहे फ्री मध्ये मिळतोय 5 GB डेटा\n सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने (BSNL) आपल्या ग्राहकांना एक आनंदाची बातमी दिली आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना ५ जीबी डेटा मोफत देत आहे. हा कंपनीचा Work @ Home ब्रॉडबँड प्लान आहे. याचा फायदा ग्राहकांना कोणतेही चार्ज न देता घेती येवू शकतो. लॉकडाऊन दरम्यान लोकांना घरातून वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. त्यामुळे बीएसएनएलने ही ऑफर आणली आहे. परंतु, बीएसएनएलच्या या ऑफरचा लाभ सध्या ज्यांच्याकडे लँडलाईन कनेक्शन आहे. अशाच युजर्संना मिळणार आहे. नवीन युजर्संना याचा फायदा मिळणार नाही.\nजाणून घ्या काय आहे ऑफर\nया ऑफरमध्ये ग्राहकांना ५ जीबी डेटा 10Mbps च्या स्पीडने मिळेल. याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे ५ जीबी डेटा संपल्यानंतर सुद्धा इंटरनेटचा वापर करता येणार आहे. हा डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन ती 1Mbps होईल.\nहे पण वाचा -\nफेसबुकच्या कर्मचाऱ्यांना कायमसाठी वर्क फ्रॉम होम,…\nलॉकडाऊननंतरही सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा\nTwitter ने आपल्या कर्मचार्‍यांसाठी केली मोठी घोषणा, कायमचे…\nकंपनीचा हा प्लान अंदमान निकोबार सह सर्वच सर्कलमध्ये लागू आहे. प्लानमध्ये कोणत्याही प्रकारचे इंन्स्टॉलेशन किंवा महिन्याला चार्ज आकारला जात नाही. ही ऑफर केवळ सध्या जे लँडलाईन युज���्स आहेत. ज्यांच्याकडे आता ब्रॉडबँड कनेक्शन नाही आहे, त्याच युजर्संना ही ऑफर मिळणार आहे.\nअशी मिळवा फ्री ऑफर\nकंपनीने आपल्या वेबसाईटवर ही ऑफर झळकावली आहे. या बॅनरवर लिहिलेय की, प्लानचा फायदा मिळवण्यासाठी ग्राहकांनी टोल फ्री नंबर 18005991902, किंवा 18003451504 वर कॉल करावा लागेल. या प्लानमध्ये केवळ डेटाची सुविधा मिळते. कॉलिंगची नाही. हे या प्लानचे खास वैशिष्ट्ये आहे.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.\nपुणे जिल्हयात दिवसभरात २०५ नवीन कोरोनाग्रस्त; रुग्णसंख्या ४ हजार ६०३ वर\nउत्तराखंड मध्ये जंगलाला भीषण आग\nफेसबुकच्या कर्मचाऱ्यांना कायमसाठी वर्क फ्रॉम होम, परंतु…\nलॉकडाऊननंतरही सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा\nTwitter ने आपल्या कर्मचार्‍यांसाठी केली मोठी घोषणा, कायमचे Work From Home करण्यासाठी…\nअरे जरा आवर घाला.. लॉकडाऊनमध्ये देशात ‘पॉर्न’ पाहणाऱ्यांचे प्रमाण ९५…\nऑनलाईन चोरट्यांपासून स्वत:ला कंगाल होण्यापासून वाचवा\n‘आयटी’वाल्यांना आता ३१ जुलैपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसंभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nजळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन; शनिवारी…\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार; अजित पवारांचे…\n..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत;…\nमजुरांचा ‘मसीहा’ सोनू सूद मुंबईत फक्त साडे पाच…\nराज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..\nअक्षय कुमार धावला ज्युनिअर आर्टिस्टच्या मदतीला; १५००…\nसाऊथ इंडियन अभिनेत्रीचा ��पघातात मृत्यू\nफेसबुकच्या कर्मचाऱ्यांना कायमसाठी वर्क फ्रॉम होम,…\nलॉकडाऊननंतरही सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा\nTwitter ने आपल्या कर्मचार्‍यांसाठी केली मोठी घोषणा, कायमचे…\nअरे जरा आवर घाला..\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nनरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं…\nभाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown…\nकामगार कायद्यात बदल करणे ही कामगारांची चेष्टा\n‘बॉईज लॉकर रुम’ | मुलं घाणेरडी वागू नयेत म्हणून…\nकोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न…\n वैशाली हॉटेल झाले सुरु\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nतुमच्याकडे BSNL चं सिमकार्ड आहे फ्री मध्ये मिळतोय 5 GB डेटा\nस्थलांतरित कामगारांसाठी गीतकार गुलजार यांची भावनिक कविता\n‘दबंग’मधील व्हिलन ठरतोय रिअल लाईफमधील…\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/gurudwara", "date_download": "2020-05-29T19:23:51Z", "digest": "sha1:KV4VLNFBTZ6W5QFJN4NVNKYRSMUSSXMB", "length": 2939, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Gurudwara Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nकर्तारपूर मार्गिका : ५ हजार भाविकांना पाकिस्तानात येण्याची परवानगी\nकर्तारपूर मार्गिकेमधील पायाभूत सोयी वाढवण्याच्या दृष्टीने या मार्गिकेवर पूल बांधण्याची भारताची मागणी पाकिस्तानने मान्य केली आहे. त्याचबरोबर ५ हजार शीख ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B8", "date_download": "2020-05-29T19:20:20Z", "digest": "sha1:ZLGMMY4H6IQCWBDB6LAT2BYNMHG3CAUA", "length": 3173, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पेर्डिक्कसला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पेर्डिक्कस या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nअलेक्झांडर द ग्रेट ‎ (← दुवे | संपादन)\nसेल्युकस निकेटर ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2020-05-29T21:16:50Z", "digest": "sha1:K32CA3Z4I5RX53W3TIXHFUFFQ55IN3EW", "length": 5655, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:देश माहिती नीडरजाक्सन - विकिपीडिया", "raw_content": "\nहे कागदपत्र आहे साचा:देश माहिती नीडरजाक्सन विषयी. जे तयार केले आहे साचा:देश माहिती दाखवा (संपादन चर्चा दुवे इतिहास) पासून\nसाचा:देश माहिती नीडरजाक्सन हा आंतरिक साचा आहे ज्यास सरळ वापरु नये. हा साचा इतर साच्यां मार्फत वापरला जातो जसे ध्वज, ध्वजचिन्ह व इतर.\nकृपया या साच्यात बदल केल्या नंतर,purge the cache/साचा स्मरण काढणे.\nटोपणनाव नीडर जाक्सन मुख्य लेखाचे नाव (नीडर जाक्सन)\nहा साचा टोपणनावावरुन पुनःनिर्देशित होऊ शकतो:\n{{ध्वज|नीडर जाक्सन}} → साचा:देश माहिती नीडर जाक्सन\n{{ध्वजचिन्ह|नीडर जाक्सन}} → साचा:देश माहिती नीडर जाक्सन\n{{देशध्वज|Lower Saxony}} → नीडर जाक्सन\nदेश माहिती साचे ज्यास वेगळे साचेनाव आहे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोज��� ०२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://pclive7.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80/page/78/", "date_download": "2020-05-29T20:21:23Z", "digest": "sha1:BW4MYH6HNZDQMT5Z4A64TCK4G7OPE7DB", "length": 10252, "nlines": 107, "source_domain": "pclive7.com", "title": "पिंपरी | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live. | Page 78", "raw_content": "\nयंदाच्या वर्षी पालखी सोहळा पायी होणार नाही; बैठकीत ठरले हे तीन पर्याय..\nपिंपरी चिंचवडकरांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा; आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा\nआमदार अण्णा बनसोडे तुमच्या कार्याला सलाम.. शहरातील भटक्या कुत्र्यांसह जनावरांना एका महिन्याचे खाद्य पुरविले..\nशिवसेना शाखा यमुनाननगर आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमहापालिका आयुक्तांची बदली करू नये; माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nथेरगाव, डांगे चौक परिसरात मास्क न वापरणाऱ्यांवर महापालिकेची कडक कारवाई; २०० जणांकडून १ लाखाचा दंड वसूल..\nउपमहापौर नाही, जनतेचा सेवकच; तुषार हिंगे नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध..\nशहरातील अनिकेत चौधरी आणि अविनाश धनवे टोळीवर पोलीसांची मोक्का अंतर्गत कारवाई\nमोशी येथील मेडीकलच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला..\nशहरातील बंद असलेले नागरी सुविधा केंद्र सुरू करावेत; नगरसेवक संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी\nआयुक्त श्रावण हर्डीकरांकडून भाजपाची वकिली\nपिंपरी (Pclive7.com):- शहरातील रस्ते कामांच्या ४२५ रुपये खर्चाच्या निविदा प्रक्रियेत स्पर्धा होऊ न देता पदाधिकार्‍यांना पोसण्याचे काम आयुक्त करीत आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांना पदाधिकारी उत...\tRead more\nपिंपळे सौदागरमधील बोरा पार्क सोसायटीत MNGL गॅस लाईनचा शुभारंभ\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील बोरा पार्क सोसायटीत MNGL गॅस लाईनचा शुभारंभ आज करण्यात आला. पवना सहकारी बँक व्हाईस चेअरमन जयनाथ काटे यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. यावेळी नगरसेव...\tRead more\nफरार नगरसेवक तुषार हिंगे महापालिकेत हजर (व्हिडीओ)\nभाजपचे फरार नगरसेवक तुषार हिंगे यांची महापालिका सभेत हजेरी\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे भाजप नगरसेवक तुषार हिंगे यांच्याविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात ते फरार असून अद्याप पोलिसांना सापडलेले नाहीत. मात्र, त्यांनी आज...\tRead more\nपुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती; चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात – श्रीरंग बारणे\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे महामेट्रोच्या ३१ किलोमीटर या मार्गाला केंद्र सरकारने ७ डिसेंबर २०१६ रोजी मान्यता दिली आहे. पुणे महामेट्रो निगडीपर्यंत नेण्यास केंद्र सरकारची संमती आहे. निगडीपर्यं...\tRead more\nभक्तीशक्ती चौकात १०७ मीटर उंचीवर डौलाने फडकला तिरंगा… (व्हिडीओ)\nमेट्रोच्या निगडीपर्यंतच्या प्रवासाला पालकमंत्र्यांचा खोडा\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाच्या निगडी आणि कात्रजच्या विस्तारामध्ये पुणे-पिंपरीचे कारभारी आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनीच खोडा घातला आहे....\tRead more\nशास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरून घ्यावा; नगरसेवक नाना काटे यांची आयुक्तांकडे मागणी\nपिंपरी (Pclive7.com):- शास्तीकराबाबत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत मूळ मालमत्ता कर भरून घेऊन पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नाना काटे यांनी मह...\tRead more\nमहापालिकेच्या शाळेचे पालकमंत्र्यांच्या आधीच राष्ट्रवादीने केले उद्घाटन (पहा व्हिडीओ)\nपिंपरी (Pclive7.com):- पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उद्या फुगेवाडी येथील माध्यमिक विद्यालय शाळेच्या इमारतीचे उद्घाटन होणार होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आजच या इमारतीचे उद्घाटन क...\tRead more\nनिवडणुकीच्या तोंडावर बैलगाडा शर्यतीबाबत पत्रकबाजीत खासदार आढळराव पटाईत – राहुल जाधव\nपिंपरी (Pclive7.com):- बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी केलेला कायदा न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे यामध्ये हस्तक्षेप करण्यास केंद्र सरकारने नकार दिल्याची माहिती समोर आली आहे. परंतु, गेल्या...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2020-05-29T18:39:57Z", "digest": "sha1:Z62JRHWF6VIR2ZEZ77TRR3HCMTGGQZSR", "length": 11189, "nlines": 117, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "आणि बसस्थानकावर लागला भाजीबाजार...किराणा व भाजीबाजारासाठी सायं.४ ते ७ ची वेळ... | Mahavoicenews", "raw_content": "\nआणि बसस्थानकावर लागला भाजीबाजार…किराणा व भाजीबाजा���ासाठी सायं.४ ते ७ ची वेळ…\nरामटेक -आजपासून रामटेकचे बसस्थानक भाजीबाजारात बदलले.सायंकाळी ४ वाजतापासून येथे जीवनावश्यक भाजीपाला विकत मिळू लागला.सुपरमार्केट येथे होणारी गर्दी त्यामुळे शहराच्या सात भागात विखुरल्या गेल्याने शहरवासी आणि प्रशासनाची चिंता थोडी कमी झाली.r\nरामटेक यैथील बसस्थानकासह शहराच्या सुपर मार्केट,लंबे हनुमान मंदिर ,पोलीस क्वाॅर्टर्स,बर्वे प्राथमिक शाळा,कालंका मंदिर व रामतलाई येथे आजपासून भाजीपाला बाजार सुरू करण्यात आला.कोरोना विषाणू समन्वय समितीद्वारे हा निर्णय घेण्यात आला.जनतेनेही त्याला उत्तम प्रतिसाद दिला.किराणा सामान खरेदी करण्याचीही वेळ सायं.४ ते ७ अशीच ठेवण्यात आल्याने व कुटूंबातील एकाच व्यक्तीला येण्याची परवानगी असल्याने गर्दीवर नियंत्रण आले.त्यातही दुकानांसमोर ग्राहकांना सुरक्षित अंतरावर उभे राहण्यासाठी चौकोन आखण्यात आले असल्याने फारच सोयीचे झाले.आज सकाळपासून लाॅकडाऊन काळात रस्त्यांवरील वर्दळ थांबली.अत्यावश्यक कामालाच बाहेर पडणारांशिवाय थातुरमातुर कारणांसाठी बाहेर पडणारांची संख्या नगण्य ठरली.त्यामुळे पोलिसांनाही थोडी उसंत मिळाली.\nशेतकर्‍यांना शेतातील गहू ,हरभरा यासारखी पिके कापणीसाठी ,मळणीसाठी परवानगी मिळाल्याने शैतकर्‍यांचा जीव भांड्यात पडला.५ पेक्षा कमी मजूर असल्याच्या अटीचीही पुर्तता झाल्याने प्रशासनालाही सोयीचे झाले.मात्र गुरुवारी पहाटे दोन तास धो धो पाऊस बरसल्याने शैतातील गव्हाची गुणवत्ता घसरली.गहू काळपटला.उभा असलेला गहू झोपला.त्यामुळे शैतकर्‍यांचे नुकसान झाले.नुकसानीचे पंचनामे होतील काय याची विवंचना शेतकर्‍यांना चिंताग्रस्त करीत आहे.\nPrevious articleप्रहारच्या तुषार पुंडकर हत्याकांडाचा उलगडा…अकोटातील तिघांना अटक…आरोपी आकोटचेच निघाल्याने प्रचंड खळबळ\nNext articleपोलीस-डॉक्टर्स आपल्यासाठी जीव धोक्यात घालून अहोरात्र उभे…त्यांचा सन्मान करा…सनदी लेखापाल सचिन सातपुते\nहे महावाईस चे मुख्य संपादक आहेत, ते गेल्या 15 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असून महाराष्ट्राची आघाडीची वृत्तवाहिनी जय महाराष्ट्र साठी त्यांनी 5 वर्ष काम केले आहे तर गेल्या 2017 पासून महाव्हॉईस ची धुरा यशस्वीपणे सांभाळीत आहे.\nपोलीस-डॉक्टर्स आपल्यासाठी जीव धोक्यात घालून अहोरात्र उभे…त���यांचा सन्मान करा…सनदी लेखापाल सचिन सातपुते\nमोठी बातमी | नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी ठेवणार…मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमोठी बातमी | केंद्र सरकार ची गोरगरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज…निर्मला सीतारामन यांची घोषणा\nचंद्रपुरातील मस्जिदमध्ये वास्तव्यास असलेल्या ११ रशियन नागरिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात…\nवसुलीसाठी त्रास देणार्या बॅंक,फायनान्स कंपन्या आणी अधिकार्यांवर कारवाई करा…भुषण गायकवाड\nप्रतिनिधी - कोरोना महामारीमुळे सुरु असलेल्या लाॅकडाऊन कालावधीत सक्तीची वसुली करणार्या तसेच दंड आकारणार्या फायनान्स कंपन्या, पतसंस्था, व बॅंकावर कारवाई करण्यात यावी...\nBreaking | नागपूरात कोरोनाचा धमाका…पाचवे शतक पूर्ण…दिवसभरात नविन ४३ रुग्ण पॉझिटिव्ह…कोरोनाबाधित...\nगूगलने ८ दशलक्ष नकारात्मक पुनरावलोकने काढल्यानंतर प्ले स्टोरवर टिकटोकचे रेटिंग ४.४...\nगडचिरोली जिल्हयात पुन्हा १ चा अहवाल आला पाॅझिटीव्ह : कोरोना रुग्णांची...\nBig Breaking : खंडणीबहाद्दर चंद्रकांत श्रीकोंडवार याची पुण्यनगरीतून हकालपट्टी…… भंडारा कार्यालय...\nयवतमाळ जिल्ह्यात उद्या पासून जिल्ह्यातील भाजीपाला,किराणा दुकाने सकाळी ६ ते दुपारी...\nपत्रकार आणि डॉक्टर यांना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल…माहिती प्रसारणमंत्री प्रकाश...\nBREAKING | निजामुद्दीन तबलिगी जमात मध्ये यवतमाळ येथील १२ जणांचा सहभाग…प्रशासन...\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-05-29T20:14:15Z", "digest": "sha1:GLFH5EFSNR6XFRFOYTD35O3V46KNJ6NX", "length": 3320, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चांगलांग जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n\"चांगलांग जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ मे २०१४ रोजी १७:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aarogya.com/marathi/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE.html", "date_download": "2020-05-29T18:47:06Z", "digest": "sha1:D53NE5VODVNXFF72T7BUT6MCXY3GALXB", "length": 14460, "nlines": 132, "source_domain": "www.aarogya.com", "title": "विपश्यना - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nविपश्यना साधना ही भारताची अत्यंत प्राचिन आध्यात्मिक विद्या आहे. भगवान बुध्दांनी २५०० वर्षापूर्वी तिचे पुर्नसंशोधन केले. त्यांनी आपल्या जिवन काळात संबोधी प्राप्तीनंतर ४५ वर्षे जो अभ्यास लोकांकडुन करविला त्याचे हे सार आहे. संपुर्ण दुख:मुक्त्ती अनुभवलेल्या त्यांच्या अहर्त भीक्षुंनी लोककल्याणासाठी भारतभर चारिका करीत प्रचार केला. काही शिष्यांनी भारताबाहेरच्या राष्ट्रात या विद्येचा प्रचार केला. ही साधना शेजारच्या राष्ट्रांनी शुद्द स्वरुपात संभाळली त्यामुळे भारतात पुर्णत: लुप्त झालेली ही विद्या ब्रम्हदेशाकडून पुन्हा प्राप्त झाली आहे.\nब्रम्हदेशात या विधिला सम्रर्पण भावनेने जपणा~या आचार्यांच्या गुरुशिष्य परंपरेमुळे ही साधना आपल्या शुद्ध स्वरुपात कायम राहिली.या परंपरेचे विख्यात आचार्य सयाजी ऊ.बा. खीन यांनी इ.स. १९६९ साली श्री. सत्यनारायणजी गोयन्का यांना आचार्य पद सोपवले. त्यानंतर गृहस्थ तसेच भीक्षु संन्यासी मुनी वैगेरे गृहत्यागींना कल्याणमित्र श्री. सत्यनारायणजी गोयन्का यांच्या प्रयत्नांने केवळ भारतातच नवे तर ऎंशीहुन अधिक देशातही विपश्यना साधनेचा लाभ मिळु लागला आहे. मंगलदायी विपश्यना साधनेचा अभ्यास गंभीरतेने करण्यासाठी इगतपुरी येथे आश्रमाची स्थापना झाल्यानंतर मराठी भाषिक त्याचा लाभ मोठ्या संख्येने घेऊ लागले.\nविपश्यना साधना दहा दिवसांच्या शीबिरात शिकवली जाते.ज्यांच्याकडे शारिरीक व मानसीक पात्रता आहे आणि ज्यांना ही साधना प्रामाणिकपणे शिकायची आहे त्या सर्वांना ह्या शिबिरात मुक्त प्रवेश दिला जातो. ह्या दहा दिवसात शिबिरार्थींना आश्रमाच्या परिसरात रहावे लाग���े व बाहेरच्या जगाशी असणारा सर्व प्रकारचा संबध तोडावा लागतो. त्यांना कोणत्याही प्रकारचे लिखाण किंवा वाचन करता येत नाही. आपले नेहमीचे धार्मीक व्रत वैकल्य किंवा जपजाप्य दहा दिवसांसाठी स्थगीत करायचे असते. आपल्या गुरुजींनी दिलेल्या सुचनांप्रमाणे काम करणे आवशय्क असते. दहा दिवसांसाठी त्यानां शिल पालनाच्या मुलभुत नियमांचे पालन करावे लागते. त्यात संपुर्ण ब्रह्मचर्य पाळायचे असते व सर्व प्रकारच्या मादक पदार्थांचे सेवन वर्ज्य असते. प्रशिक्षणार्थीनां पहिल्या नऊ दिवसांसाठी आपापसात पुर्णपणे मौन पाळ्णे आवश्यक असते. पण या काळात साधनेच्या अडिअडचणीसंबधी साधक आपल्या शीक्षकांशी किंवा व्यवस्थापकांशी संपर्क साधू शकतात.\nप्रशिक्षणातील पहिल्या साडेतीन दिवसात साधकांना मनाच्या एकाग्रतेचा अभ्यास करायचा असतो. ही सर्व चवथ्या दिवशी शिकवल्या जाणा~या प्रमुख विपश्यना साधनेची पुर्वतयारीच असते. ह्या साधनेची प्रत्येक पायरी प्रत्येक दिवशी अशा प्रकारे शिकवली जाते कि शिबिराच्या शेवटच्या दिवसापर्यंत संपुर्ण साधनाविधिची रुपरेखा साधकांना शिकवुन होते.दहाव्या दिवशी सकाळी मौन सुटते. अशाप्रकारे साधकाला दहावा दिवस दॆनंदिन जिवनात प्रवेश करण्यासाठी संक्रमणकाळ म्हणून दिला जातो. अकराव्या दिवशी सकाळी प्रशिक्षणाची सांगता होते.\n(द आर्ट ऑफ लिविंग - पुस्तकाचे मराठी भाषांतर)\nआता पुण्यात.. मनशांतीसाठी देखील वेटींग लिस्ट\nपोलिसही आता मनशांतीच्या शोधात\nध्यान शिबिराला विद्दार्थिनींचा प्रतिसाद\n‘जीवनगौरवा’ पर्यंत पोहोचविणारी ‘विपश्यना ’\nध्यानसाधना एक कला आणि विज्ञान\nरेकी: तुम्हांला माहीत आहे का\nरेकीच्या रोज सरावाने शरीर, मन, भावना, अध्यात्मिक पातळीवर चांगला परीणाम होतो. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/dakhal-news/manobhave-deshdarshan-mizoram-by-shridhar-bhave-book-1655278/", "date_download": "2020-05-29T20:53:57Z", "digest": "sha1:DXHVN5OVMIJ5BUJSJ5X5WFGYSACDZ3QV", "length": 11924, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Manobhave Deshdarshan mizoram by shridhar bhave book | मिझोरमचा वाटाडय़ा! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nमिझोरम राज्यासमोरच्या सामाजिक-राजकीय प्रश्नांचीही नोंद भावे यांनी या परिचयात घेतली आहे.\n‘मनोभावे देशदर्शन’ या मालिकेत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्किम, मणिपूर, नागालँड आणि त्रिपुरा या पूर्वाचलातील सात राज्यांची साक्षेपी ओळख करून देणाऱ्या स्वतंत्र पुस्तकांचे लेखक शशिधर भावे यांचे त्याच मालिकेतील ‘मिझोरम’ हे आठवे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. पर्यटनकेंद्री विचारातून या पुस्तकातील माहितीचे संकलन झाले असले तरी त्यातून मिझोरमचे केवळ भौगोलिकच नव्हे तर ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक दर्शनही घडते. पुस्तकाच्या पूर्वार्धात मिझोरममधील संस्कृतीचा परिचय संक्षेपाने दिला आहे. पुरातन काळापासून सद्य:काळापर्यंतच्या मिझोरमच्या इतिहासातील महत्त्वाच्या टप्प्यांविषयी त्यातून कळतेच, शिवाय तिथल्या विविध जनजाती, त्यांच्या रीतीभाती, राहणीमान, खानपान, शिक्षणव्यवस्था, खेळ, सण-उत्सव, उद्योग-व्यवसाय यांचाही परिचय होतो. मिझोरम राज्यासमोरच्या सामा��िक-राजकीय प्रश्नांचीही नोंद भावे यांनी या परिचयात घेतली आहे. पुस्तकाच्या उत्तरार्धात मिझोरम पर्यटनासाठी पंधरवडाभराचा कार्यक्रम दिला असून तो पर्यटकांसाठी मार्गदर्शक ठरू शकतो. सोबत मिझोरममधील ९५ ठिकाणांविषयी टिपणं असून त्यात त्या त्या ठिकाणाचे वैशिष्टय़े, तिथल्या निवासाची व्यवस्था, प्रवासासाठी लागणारा वेळ आदी माहितीचा समावेश आहे. पुस्तकाच्या शेवटी नऊ परिशिष्टांमध्ये मिझोरममधील माहिती केंद्रे, इनरलाइन परवाने मिळण्याची ठिकाणे, सरकारी व खासगी निवासस्थानांची यादी, सण-उत्सवाचा काळ, मिझो व चकमा भाषेतील महत्त्वाचे शब्द व अंक यांचे उच्चार आदी उपयुक्त माहिती दिली आहे. एकूणच पर्यटकांसाठी हे पुस्तक वाटाडय़ा ठरू शकणारे आहे.\n‘मनोभावे देशदर्शन : मिझोरम’\nशशिधर भावे, राजहंस प्रकाशन,\nपृष्ठे- १४२, मूल्य- १६० रुपये.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n3 बोधी नाटय़ चळवळीचे सारांश दर्शन\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.newstown.in/category/economics/", "date_download": "2020-05-29T19:12:08Z", "digest": "sha1:FSCRQ4YX3BKZ2H6MEWRBXGVGP6NR67W6", "length": 18683, "nlines": 194, "source_domain": "www.newstown.in", "title": "अर्थकारण - Newstown", "raw_content": "\nसाईन इन / जॉन\nभगवतीचरण वोहराः स्वातंत्र्य लढ्यातील निधडा क्रांतीकारक\nज्योतीची बहादुरी दिसली, तिच्या वेदना कधी दिसणार\nपाकिस्तानचा विरोध करत करत भाजपवाले स्वत:च पाकिस्तान्यांसारखे होत चालले आहेत का\nलाज कशी वाटत नाही, सवाल हा छोटा\nसूर्यकांता पाटील यांची राजकीय संन्यासाची घोषणा, रागात निर्णय घेऊन भाजपत गेल्याचाही…\nकोरोनावर चर्चा की भाजपला चेकमेटची तयारी: ठाकरेंनी बोलावली महाविकास आघाडीची बैठक\nशरद पवार म्हणाले ‘ऑल इज वेल’, भाजपचे सरकार आलेच तर लंडन…\nराष्ट्रपती राजवटीची शक्यता आणि राजभवनाची सक्रियताः राजकारणात फक्त दोनच गोष्टींची चर्चा\n‘सरकारच्या अस्थिरतेबाबतच्या बातम्यांचा धुरळा ही निव्वळ पोटदुखी\nआषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी दशमीला पादुका पंढरपुरात पोहचवणारः उपमुख्यमंत्री पवार\nशासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तालुकास्तरावरही ‘स्वाधार’चा लाभ\nज्योतीची बहादुरी दिसली, तिच्या वेदना कधी दिसणार\nजिल्हास्तरीय समितीकडून नामंजूर वनहक्क दाव्यांबाबत विभागीय समितीकडे मागा दाद\nओबीसींना वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय कोट्यात दिले २७ टक्क्यांऐवजी फक्त ३.८ टक्केच…\nकोरोनाची धास्तीः पैठणची नाथषष्ठी यात्रा स्थगित, भाविकांना पैठणला जाण्यास प्रतिबंध\nमहिला दिन विशेषः स्कॉटलंडकडून शिकण्यासारखे…\nगुलाबाचे फूल आणि मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा…\nम. गांधींचा स्वातंत्र्य लढा ‘मोठे नाटक’, त्यांना महात्मा म्हटल्याचे ऐकून रक्त…\nमुंबईतील प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणार कान्होजी आंग्रे यांच्यावरील चित्ररथ\nआर्थिक मदतीबाबत फडणवीसांचा दावा ही निव्वळ हातचलाखीः काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण\nमोदींचे पॅकेज २० लाख नव्हे, ३.२२ लाख कोटींचेच; आकडा खोडून दाखवण्याचे…\n२० लाख कोटींच्या मोदी पॅकेजमध्ये मजुरांना धान्य, शेतकऱ्यांना कर्जासाठी ३ लाख…\n२००००००००००००० रूपयांचे पॅकेजः जुन्या आकड्यांची गोळीबेरीज करत मांडणार नवे गणित\nलॉकडाऊन शिथिलतेनंतर आठवडाभरातच साडेतेरा हजार उद्योगांना परवाने\nविज्ञानाची ऐशीतैशीः मोदी सरकारला ज्योतिष देतो हवामान, दंगली, सामाजिक आंदोलनाची पूर्वसूचना…\n‘मी पुन्हा येणार’ : बुधवारपासून शुक्रवारपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार बरसणार\nब्रम्हांडातील सर्व ग���रहांना आहेत, पण सूर्य आणि चंद्रालाच नावे का नाहीत\nचांद्रयान-२ : प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे \nमोबाइलवर जास्त वेळ घालवल्याने मानसिक आरोग्यावर पडत नाही फारसा परिणाम\nरोगप्रतिकारक शक्ती वाढवा, अन् निरोगी रहा\nमहिला दिन विशेषः स्कॉटलंडकडून शिकण्यासारखे…\nखुली विक्री होणाऱ्या मिठाईवरही येणार आता एक्सपायरी डेट, मिठाईच्या ट्रेवर पाटी…\nखबरदारी घ्या, विद्युत अपघात टाळा \nहृदयविकारामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी राज्यात दहा जिल्ह्यांमध्ये राबवणार ‘स्टेमी’ प्रकल्प\nभाजपची फजितीः सर्वसाधारण प्रवाश्यांसाठीचा रेल्वेचा आदेश पुढे करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न\nमजुरांकडून तिकिटाचे पैसे घेतलेच नसल्याचा रेल्वेचा दावा, आदेश मात्र पैसे वसुलीचाच\nकोरोनामुळे महाराष्ट्रासह तीन राज्यात सुटी जाहीर केल्याचे पत्रक बनावटः केंद्र सरकारचा…\nपंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह नागरिकत्व कायद्याबाबत गांधींच्या नावाने खोटे…\nएके-47 सह बीडच्या पोलिस अधीक्षकांचा फोटो व्हायरल, सशस्त्र हिरोगिरीवर नेटकऱ्यांचे सवाल\nपोलिस, होमगार्ड, कंत्राटी कर्मचाऱ्यांसह राज्यातील सर्वच कोरोना योद्ध्यांना ५० लाखांचे विमा…\nराज्यातील सलून, ब्यूटी पार्लर उद्यापासून उघडणार\nबचत गटांचे मास्क देताहेत सुरक्षित श्वास\nभगवतीचरण वोहराः स्वातंत्र्य लढ्यातील निधडा क्रांतीकारक\nविमानाने राज्यात येणाऱ्या प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारणार, १४ दिवस घरीच…\nसात दिवसात अधिक प्रसिद्ध\nपुनरावलोकन गुण संख्येच्या आधारे\nआर्थिक मदतीबाबत फडणवीसांचा दावा ही निव्वळ हातचलाखीः काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण\nअर्थकारण न्यूजटाऊन टीम - May 27, 2020\nकराडः महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून २ लाख ७० हजार कोटी रुपये मिळाल्याचा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दावा फसवा असून उचल न घेतलेल्या...\nमोदींचे पॅकेज २० लाख नव्हे, ३.२२ लाख कोटींचेच; आकडा खोडून दाखवण्याचे काँग्रेसचे खुले आव्हान\nअर्थकारण न्यूजटाऊन टीम - May 17, 2020\nनवी दिल्लीः केंद्रातील मोदी सरकारने जाहीर केलेले विशेष पॅकेज २० लाख कोटी रूपयांचे नव्हे तर केवळ ३.२२ लाख कोटी रुपयांचेच आहे, असा...\n२० लाख कोटींच्या मोदी पॅकेजमध्ये मजुरांना धान्य, शेतकऱ्यांना कर्जासाठी ३ लाख कोटींच्या घोषणा\nअर्थकारण न्यूजटाऊन टीम - May 15, 2020\n���वी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेतील दुसरा टप्पा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी...\n२००००००००००००० रूपयांचे पॅकेजः जुन्या आकड्यांची गोळीबेरीज करत मांडणार नवे गणित\nअर्थकारण न्यूजटाऊन टीम - May 13, 2020\nनवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजचा तपशील केंद्रीय अर्थमंत्री...\nलॉकडाऊन शिथिलतेनंतर आठवडाभरातच साडेतेरा हजार उद्योगांना परवाने\nअर्थकारण न्यूजटाऊन टीम - April 28, 2020\nमुंबईः लॉकडाऊननंतर उद्योग विभागाने काही अटी व शर्तींसह उद्योग सुरू करण्यासाठी परवाने जारी केले असून २० ते २७ एप्रिल दरम्यान १३ हजार...\nचालू आर्थिक वर्षाला कोणतीही मुदतवाढ नाहीः केंद्र सरकारचा मोठा खुलासा\nअर्थकारण न्यूजटाऊन टीम - March 31, 2020\nनवी दिल्लीः कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चालू आर्थिक वर्षाला कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. आर्थिक वर्षाला मुदतवाढ देण्यात आल्याच्या केवळ अफवाच आहेत, असा मोठा खुलासा...\nकोरोनामुळे बिकट आर्थिक संकटाची चिंता, जर्मनीच्या हेस प्रांताच्या अर्थमंत्र्याची आत्महत्या\nअर्थकारण न्यूजटाऊन टीम - March 30, 2020\nबर्लिनः कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे राज्यावर येऊ घातलेल्या भीषण आर्थिक संकटामुळे चिंतित जर्मनीच्या हेस प्रांताचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांनी आत्महत्या केली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे झालेल्या...\nसर्व प्रकारची कर्जवसुली तीन महिने स्थगित कराः भारतीय रिझर्व्ह बँकेचा बँकांना सल्ला\nअर्थकारण न्यूजटाऊन टीम - March 27, 2020\nमुंबईः कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कर्जाची वसुली तीन महिने स्थगित करा, असा सल्ला भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांना दिला आहे. कोरोनामुळे जगभरात मंदी येणार आहे....\nभाजीपाल्याचा प्रश्न मिटलाः नवी मुंबई, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सुरू\nअर्थकारण न्यूजटाऊन टीम - March 26, 2020\nमुंबई: नवी मुंबई, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सुरू झाले आहे. बाजार समित्यांमध्ये मुबलक प्रमाणात भाजीपाला येत असून आज नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती...\nमोदींच्या घोषणेला आठवडा उलटला तरी ‘कोरोना’ आर्थिक टास्क फोर्सची स्थ��पना हवेतच\nअर्थकारण न्यूजटाऊन टीम - March 26, 2020\nनवी दिल्लीः कोरोना विषाणु संसर्गाच्या फैलावामुळे होणाऱ्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जाण्यासाठी आर्थिक प्रतिसाद कृती दल म्हणजेच इकॉनॉमिक रिस्पॉन्स टास्क फोर्स स्थापन करण्याची घोषणा पंतप्रधान...\n1234चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mahabharti-practice-paper-8/", "date_download": "2020-05-29T20:12:58Z", "digest": "sha1:H4OMAH5IWI6QDIMLAHQMHVLKOB4JAFNQ", "length": 13394, "nlines": 438, "source_domain": "mahabharti.in", "title": "MahaBharti Practice Paper 8 - महाभरती सराव पेपर ८", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती सराव पेपर ८\nमहाभरती सराव पेपर ८\nLeaderboard: महाभरती सराव पेपर ८\nमहाभरती सराव पेपर ८\nविविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nLeaderboard: महाभरती सराव पेपर ८\nमहाभरती सराव पेपर ८\nबशर अल असाद हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत\nसन २०२० ची कोपा अमेरिका फूटबॉल स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे\nसन २०१९ ची सॅफ चषक महिला फूटबॉल स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली\nसन २०१९ ची अजलन शाह हॉकी चषक स्पर्धा कोणी जिंकली\nसन २०१९ च्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली\nजी साथियन हा भारताचा खेळाडू कोणत्या खेळाचा संबंधित आहे\nअमित पांघल हा कोणत्या राज्यातील बॉक्सर खेळाडू आहे\nसन २०२० ची पंधरावी जी-२० संघटनेची शिखर परिषद कुठे आयोजित केली जाणार आहे\nमहानगर टेलिफोन निगम लि. चे अध्यक्ष कोण आहेत\nअमेरिकेने व्यापाराबाबत विशेष प्राधान्याचा दर्जा कोणत्या देशाकडून काढून घेतला\nएन. बिरेन सिंग हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत\nभारतात एकूण किती घटकराज्ये आहेत\nप्रणव मुखार्जीना कोणत्या साली भारतरत्न पुरस्कार देण्यात आला\nमहाराष्ट्राचे ज्वारीचे कोठार म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते\nमहाराष्ट्रात विमान निर्मितीचा कारखाना कुठे आहे\nभारतात क्षेत्रफळाचा दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो\nमहाराष्ट्र राज्यामधील विधानपरिषदेमधील जागाची संख्या किती\nमहाराष्ट्राचे नवे महसुली वर्ष केव्हा सुरु होते\nरामविला��� पासवान यांचा कडे कोणते मंत्रिपद आहे\nअन्न व नागरी पुरवठा\nमहाराष्ट्राचे महसूल , मदत व पुनर्वसन मंत्रालय कोणत्या मंत्र्याकडे आहे\nजानेवारी ते मार्च २०१९ या दरम्यान अर्धमहाकुंभमेळा कुठे भरला होता\nसर्वप्रथम क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या वर्षी खेळविण्यात आली\nएफ-१६ लढाऊ विमाने कोणता देश उत्पादित करतो\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nIcdsविभागा सर्दंभात काही प्रश्र्न टाकावेत\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/ransom-ransom-threatened-with-the-threat-of-viral-video-rape/articleshow/64846522.cms", "date_download": "2020-05-29T20:53:09Z", "digest": "sha1:L66FWLT42UT7FWEV43CGKILZN7INRN6I", "length": 11347, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुलीला ब्लॅकमेल करुन उकळले २.५ लाख\nकासेवाडी परिसरात एका तरुणीवर बलात्कार करून तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अडीच लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात बलात्कार व खंडणीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.\nमुलीला ब्लॅकमेल करुन उकळले २.५ लाख\nकासेवाडी परिसरात एका तरुणीवर बलात्कार करून तिचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अडीच लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात बलात्कार व खंडणीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.\nयाबाबत १७ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार योगेश गायकवाड या तरुणाला अटक केली आहे. त्याला कोर्टाने सात जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ऑक्टोबर २०१७ मध्ये आरोपीने पीडित मुलीवर बलात्कार केला. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले होते. त्यानंतर आरोपी हा तो व्हिडिओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी तरुणीला देऊ लागला. बदनामी करण्याची भिती दाखवून त्याने तरुणीकडे तब्बल तीन लाख रुपयांची मागणी कली. तरुणीने भितीने आजोबांच्या नावावर असलेले अडीच लाख रुपये चोरून त्याला दिले होते. पैसे चोरी गेल्याचे समोर आल्यानंतर आजोबांनी पीडित तरुणीकडे चौकशी केली. त्या वेळी तिने पैसे चोरल्याचे सांगितले. तरुणीचे आजोबा निवृत्त झाल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळणार असल्याची माहिती आरोपीला मिळाली. त्यामुळे त्याने काही दिवसांपूर्वी तरुणीला अडविले. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडे आठ लाख रुपयांची खंडणी मागणी केली. तसेच, तिला संबंध ठेवण्यासाठी धमकावू लागला. संबंध न ठेवल्यास पीडितेच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला. त्यानंतर तरुणीने हा प्रकार आजोबांना सांगितला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी आरोपी गायकवाड याला अटक केली आहे. आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर या पूर्वी चार गुन्हे दाखल आहेत. त्याला कोर्टाने सात जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून, त्याच्याकडे अधिक तपास सुरू आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसामूहिक नमाज; आमदारासह अन्य १२५ जणांवर गुन्हे...\nपुण्यासह राज्यातील काही भागांत शनिवारी, रविवारी पावसाची...\nपुणे: लॉकडाउनचा 'तो' व्हायरल मेसेज बोगस...\nकरोना: पुण्यात २४ तासांत ११ मृत्यू; १६३ नवे रुग्ण, १८४ ...\n'परीक्षांबाबत घेणार विद्यार्थीहिताचा निर्णय'...\nपुणे: 'या' शाळेची अंतर्वस्त्र���च्या रंगाबाबतही सक्ती\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/entertainment/actress-priyanka-chopra-and-nick-jonas-mumbai-reception-photos/photoshow/67172487.cms", "date_download": "2020-05-29T21:14:19Z", "digest": "sha1:SQ74QMXF52KOTZ4QVPXHGS74TYYR3ISL", "length": 5280, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे मुंबईतील रिसेप्शन १९ डिसेंबरला पार पडले. या रिसेप्शनलाही ते दोघे अगदी 'रब ने बना दी जोडी' सारखे दिसत होते. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत...\n​मित्रपरिवार आणि नातेवाईकांची उपस्थिती\nप्रियांका-निकच्या या रिसेप्शनला त्यांचा जवळचा मित्रपरिवार आणि नातेवाईक उपस्थित होते.\nया रिसेप्शनला निकचा ड्रेसिंग सेन्स पुन्हा एकदा पाहायला मिळाला. तो यावेळी ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक फॉर्मल शूज सोबत ग्रे सूटमध्ये दिसला.\nप्रियांकाने गोल्डन कलरची बॉर्डर असलेला ब्लू कलरचा लेहंगा परिधान केला होता. या देसी लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.\n​नेकलेसने लावले 'चार चाँद'\nसुंदर आउटफिट आणि साजेशा मेकअप सोबत प्रियांकाने परिधान केलेल्या डायमंड नेकलेसने तिच्या सौंदर्याला 'चार चाँद' ल��वले.\nप्रियांकाने अशाप्रकारे देशी अंदाजात हात जोडून उपस्थितांचे स्वागत केले.\n'मणिकर्णिका'मध्ये कंगनाचा रॉयल लूक...पुढची गॅलरी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/un/videos", "date_download": "2020-05-29T21:31:30Z", "digest": "sha1:4XQB7DO6IRSBFUKXOVIRZMUXCE3SXIEN", "length": 5764, "nlines": 89, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकिम जोंग उनच्या सनकीपणाचे १० किस्से\nकिम जोंग यांच्यानंतर उत्तर कोरियाची सत्ता कोणाकडे\nआलिया भट्टची बहीण शाहीन डिप्रेशनमध्ये\nकिम जोंग उन यांनी सीमापार घेतली मून यांची भेट\nउ. कोरियाचे किम जोंग उन यांनी घेतली जिनपिंग यांची भेट\nहुकूमशहा किम जाँग उनने घेतली जिनपिंग यांची भेट\nदहशतवादी हाफिज सईदला पाकची सुरक्षा, UNमध्ये भारताचा हल्लाबोल\nUNमध्ये पाकने उकरला काश्मीरचा मुद्दा; भारताचे सडेतोड प्रत्युत्तर\nयूएसः डोनाल्ड ट्रम्प-किम जोंग अखेर भेटणार\nभारताशी असलेल्या संबंधांवर परिणाम होणार नाहीः इस्रायलचे राजदूत\nसीपीएमच्या पोस्टरवर लेनिन नाही तर किम जोंग\nदहशतवादावर अमेरिकेचे राजदूत काय म्हणाले पाहा\nकाँगोमधील बंडखोरांचा हल्ला भारतीय जवानांनी उधळून लावला\nभाषण देण्यासाठी रामरहीम हनीप्रीतला युनोचं आमंत्रण\nपाकच्या फोटोला भारताचं फोटोनेच उत्तर\nबनावट फोटोमुळे UNमध्ये पाकचा खोटारडेपणा उघड\nपाहाः सुषमा स्वराज यांचं संयुक्त राष्ट्र संघातील भाषण\nपाकिस्तान कुणाचाही बळीचा बकरा बनणार नाही\nपश्चिममधील दहशतवादी घटनेच मुळ पाकिस्तान: संयुक्त राष्ट्राचे विधान\nउत्तर कोरियाला उध्वस्त करून टाकू: डोनाल्ड ट्रम्प\nट्रम्प संयुक्त राष्ट्रसंघातः कडक सुरक्षा व्यवस्था\nUN बैठकीसाठी सुषमा स्वराज न्यूयॉर्कमध्ये दाखल\nभारताचा पाकला टोला; म्हटले, 'मियां की दौड मस्जिद तक'\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A8", "date_download": "2020-05-29T21:07:14Z", "digest": "sha1:KWMVGTONZP67Y6Z2SMSHMVXZRGXOLQMD", "length": 3211, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ल्युबिनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख ल्युबिन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nझिम्निका नदी ‎ (← दुवे | संपादन)\nलुब्लिन ‎ (← दुवे | संपादन)\nल्यूबिन (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-purchase-96000-quintals-cotton-nanded-till-wednesday-31806?page=1", "date_download": "2020-05-29T18:59:18Z", "digest": "sha1:4LJICQUDKGRQVJDPCYUGKTBS5JBHDDMT", "length": 17442, "nlines": 167, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Purchase of 96,000 quintals of cotton in Nanded till Wednesday | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनांदेडमध्ये बुधवारपर्यंत ९६ हजारांवर क्विंटल कापूस खरेदी\nनांदेडमध्ये बुधवारपर्यंत ९६ हजारांवर क्विंटल कापूस खरेदी\nशनिवार, 23 मे 2020\nनांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी ऑनलाईन लिंकव्दारे सोमवार (ता.२५) पर्यत प्राथमिक नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक(सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी केले.\nनांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी ऑनलाईन लिंकव्दारे सोमवार (ता.२५) पर्यत प्राथमिक नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक(सहकारी संस्था) प्रवीण फडणीस यांनी केले.\nयापूर्वी हमीभावाने कापूस विक्री ऑनलाइन नोंदणीसाठी शनिवार (ता.२५ एप्रिल) पर्यंत दिलेल्या मुदतीत जिल्ह्यातील २८ हजार २१६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. भारतीय कापूस निगम (सीसीआय) च्या कलदगाव (ता.अर्धापूर), किनवट, धर्माबाद, नायगाव, कुंटूर या ५ केंद्रांवर आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ (फेडरेशन) च्या हदगाव, भोकर, पोमनाळा (ता.भोकर) या ३ केंद्रांवर बुधवारपर्यंत ४ हजार ९९३ नोंदणीकृत शेतकऱ्यांचा ९६ हजार ३५६ क्विंटल कापूस खरेदी झाला.\nजिल्ह्यात अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांनी ऑनलाईन लिंकवर प्राथमिक नोंदणी केलेली नाही. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसानीची शक्यता लक्षात घेऊन कापूस विक्रीसाठी नोंदणीसाठी लिंक सुरू करण्याची मागणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. त्यामुळे ऑनलाईन लिंक पुन्हा सुरू करण्यात येत आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांना संबंधित बाजार समितीकडून लघु संदेश पाठविण्यात येईल. त्यात नमूद दिनांकाला शेतकऱ्यांनी सातबारावरील पीक पेरा, उत्पादकता विचारात घेऊन फक्त एफएक्यु दर्जाचा कापूस संबंधित खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणावयाचा आहे.\nकापूस विकलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर पुन्हा खरेदी केली जाणार नाही. नॉन एफएक्यु (Non FAQ) दर्जाचा कापसाच्या खरेदीसाठी बाजार समितीचे परवानाधारक व्यापारी तसेच खाजगी बाजार समित्यांना परवानगी देण्यात आली आहे. खरेदी प्रक्रिया सुरळीत चालावी, यासाठी राज्याच्या पणन संचालकांनी तालुका स्तरावर सहकारी संस्थाचे उप, सहायक निबंधक, पणन महासंघाचे प्रतिनिधी, बाजार समितीचा सचिव यांची समिती स्थापन केली आहे, असे फडणीस यांनी सांगितले.\nतालुका निहाय ऑनलाईन लिंक\nथेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर \nपरभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व प्रशासकीय धोरणामुळे फळे, भाजीपाला मार्केट सतत चा\nपिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई; नगर...\nनगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या प्रस्तावास जिल्हा\n'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज...\nनगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.\nनगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी प्रतिपादन सभा;...\nनगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसा���ारण सभेऐवजी लेखी प्रतिपादन सभा\nशेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध; ‘वखार’ची...\nमुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक\nबारामतीत हमीभाव हरभरा खरेदी केंद्र सुरूपुणे ः शेतकऱ्यांच्या उत्पादित हरभऱ्यांला हमीभाव...\nसेंद्रिय शेतीचे शेतकरी गटांना शेतातच...पुणे ः कृषी विभाग, आत्मा आणि बारामती कृषी विज्ञान...\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घ्या ः...वाशीम ः कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा...\nउजनी धरणातील पाणी पातळी उणे ११...सोलापूर ः सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनी...\nलातूरमध्ये १ लाख १४ हजार क्विंटलवर...लातूर : जिल्ह्यातील ३४ हजार ९४८ हरभरा उत्पादकांनी...\nमका खरेदीसाठी संदेश पाठवूनही खरेदी...औरंगाबाद : जिल्ह्यात सुरू झालेल्या ८ हमी...\nउच्चदाब वीजग्राहकांना दीडपट ते दहापट...इचलकरंजी, जि. कोल्हापूर : महाराष्ट्र विद्युत...\nअकोल्यात कोरोनाचा कहर कायम विदर्भात...अकोला ः जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग...\nनिर्यातदारांनी निर्यातीच्या द्राक्षांचे...नाशिक : जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम सुरू...\nनांदेडमध्ये ८६२ शेतकरी गटांतर्फे थेट...नांदेड : जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८६२ शेतकरी...\nपरभणीत दोन महिन्यात १३०० टन फळे,...परभणी : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा...\nनाशिक : अफवेमुळे दरावर परिणाम; टोमॅटो...नाशिक : कसमादे पट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांनी...\nलातूरमध्ये टाळेबंदीत शेतकऱ्यांच्या...लातूरः टाळेबंदीच्या काळात लातूर बाजार समितीचा अडत...\nअन्य जिल्ह्यातून परभणीत येण्यास कृषी...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...\nबहुभक्षीय उपद्रवी कीड ः वाळवंटी टोळवाळवंटी टोळ किंवा नाकतोडा ही कीड मोठ्या प्रमाणात...\nउन्हाळ्यातील केळी बागेचे व्यवस्थापनउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...\nनियोजन संत्रा बाग लागवडीचे..हलक्‍या जमिनीत निचरा चांगला होतो. मात्र या...\nप्रत्येकी १० गुंठ्यात पिकवा विविध...भविष्यात किंवा येत्या खरीपापासून त्यासाठी...\nसमजाऊन घ्या ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प ‘आमचं गाव-आमचा विकास' या लेखमालेमध्ये आपण शाश्वत...\nअसे करा द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशिअम...खोडकिडीचे प्रौढ भुंगेरे साधारणतः मान्सूनपूर्व,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आ��्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%B8_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2020-05-29T20:07:50Z", "digest": "sha1:5GYCTVXE7FGZKEDTCGUV2KABJCTEOV2F", "length": 5199, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टेनेसी विल्यम्स - विकिपीडिया", "raw_content": "\n(थॉमस लेनिये विल्यम्स या पानावरून पुनर्निर्देशित)\nथॉमस लेनिये टेनेसी विल्यम्स (२६ मार्च, इ.स. १९११:कोलंबस, मिसिसिपी, अमेरिका - २५ फेब्रुवारी, इ.स. १९८३:न्यू यॉर्क, न्यू यॉर्क राज्य, अमेरिका) हे अमेरिकन साहित्यिक होते. विसाव्या शतकातील तीन अग्रगण्य नाट्यलेखकांमध्ये विल्यम्सची गणना होते.[१] यांच्या अ स्ट्रीटकार नेम्ड डिझायर, कॅट ऑन अ हॉट टिन रूफ आणि डेथ ऑफ अ सेल्समन यांच्यासह अनेक नाटकांचे चित्रपटांत रुपांतर केले गेले.\nइ.स. १९११ मधील जन्म\nइ.स. १९८३ मधील मृत्यू\nप्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विजेते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० जुलै २०१७ रोजी १०:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2020-05-29T21:32:11Z", "digest": "sha1:Q676SNS5LJCXAYVW5U55GZFMDRY76SG5", "length": 3914, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भुभौतिकी - विकिपीडिया", "raw_content": "\nही पृथ्वी विज्ञानाची एक शाखा आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ ऑक्टोबर २०१८ रोजी १५:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2020-05-29T19:59:00Z", "digest": "sha1:WF6JDCCIGD7EEN4IAGSDKHOVG2WVXHKL", "length": 3414, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मेहेकरी नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nमेहेकरी नदी ही सीना नदीची उपनदी आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोरडगावाजवळ तिचा उगम आहे. कडा, कडी, कांबळी, केरी, केळी, कौतिकी आणि बोकडी या तिच्या उपनद्या आहेत. केळी नदीचा उगमआष्टी तालुक्यात, तर कांबळी नदीचा उगम बीड जिल्ह्यात सावरगावजवळ झाला आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ फेब्रुवारी २०१५ रोजी १९:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-health-benefits-turmeric-29859", "date_download": "2020-05-29T19:51:53Z", "digest": "sha1:62M6AK6L2TJQFL6W3YSELTTEHAD2W2OQ", "length": 15822, "nlines": 173, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi health benefits of turmeric | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोमवार, 13 एप्रिल 2020\nस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या आरोग्यासाठी देखील हळद उत्तम कार्य करते. हे घरातील वृद्ध मंडळींना नक्कीच माहिती असते. सध्याच्या नवीन पिढीला याचे महत्त्व माहिती असणे आवश्‍यक आहे.\nस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार महत्त्वाची भूमिका बजावते. आपल्या आरोग्यासाठी देखील हळद उत्तम कार्य करते. हे घरातील वृद्ध मंडळींना नक्कीच माहिती असते. सध्याच्या नवीन पिढीला याचे महत्त्व माहिती असणे आवश्‍यक आहे.\nकोणत्याही जखमेवर नेहमी हळद लावली जाते. हळद जंतुघ्न असल्याने पूयस्त्राव, जंतुसंसर्ग याला प्रतिबंध करते.\nउन्हामुळे त्वचा तापते व काळवंडते. अशावेळी डाळीचे पीठ, साय, दूध आणि हळद असे मिश्रण चेहऱ्याला लावल्यास उपयोग होतो. अर्थात रक्तदोष नाहीसा व्हावा म्हणून पोटातून औषधे घेणे आवश्‍यक आहे.\nमुकामार लागून सूज आल्यास हळद चंदन (रक्तचंदन) तुरटीचा लेप लावतात. हे सर्व लोकांना परिचित आहेच.\nमधुमेहात नेहमीच्य�� औषधांच्या जोडीला आवळा आणि हळदीचे चूर्ण समभाग एकत्र करून अर्धा चमचा प्रमाणात रोज पोटात घ्यावे.\nकफाचा खोकला, घसादुखी यासाठी गरम दुधात हळद घालून उकळून दुधाचे सेवन करावे.\nबऱ्याचदा गार वारे अंगावर आले की, खाज येऊन पित्ताच्या गाठी उठतात. अशावेळी हरिद्राखंड हे औषध योग्य मात्रेत दिल्यास उपयोग होतो. हरिद्रा म्हणजे हळद.\nअनंतमुळ, हळद, चंदन जेष्ठमध यांचा लेप चेहऱ्यावर लावल्यास वर्ण आणि त्वचेचा पोत सुधारतो. हा लेप दुधासह लावावा. औषधाची मात्रा रूग्णापरत्वे बदलते.\nकफाचे विकार, जंतुसंसर्ग, घसा खवखवणे, सर्दी यासारख्या तक्रारींमध्ये हळद आणि दूध दीर्घकाळापर्यंत घ्यावे.\nकफाचा त्रास असेल तर दही, ताक, थंड पदार्थ यांचे सेवन बंद करावे.\nत्वचाविकारांसाठी साबणाचा वापर बंद करावा. त्याऐवजी उटणे, मसूर पीठ लावावे. चमचमीत पदार्थांचे सेवन बंद करावे.\nजुनाट त्वचाविकारात पथ्य दीर्घकाळ पाळावे. बरे वाटत असले तरी औषधात खंड पडू देऊ नये.\nकफाचा खोकला ताप, श्‍वास घेण्यास त्रास होत असल्यास योग्य त्या तपासण्या करून घ्याव्यात.\nसंपर्क - डॉ. विनिता कुलकर्णी, ९४२२३१०३७७\nधार्मिक हळद आरोग्य health डाळ दूध मधुमेह औषध drug\nथेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर \nपरभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व प्रशासकीय धोरणामुळे फळे, भाजीपाला मार्केट सतत चा\nपिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई; नगर...\nनगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या प्रस्तावास जिल्हा\n'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज...\nनगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.\nनगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी प्रतिपादन सभा;...\nनगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेऐवजी लेखी प्रतिपादन सभा\nशेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध; ‘वखार’ची...\nमुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक\nकाजू बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थमहाराष्ट्रात विशेषतः कोकणात काजूपासून बी व काजू...\nआरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...\nफळे व पालेभाज्यांचे कॅनिंगफळे व पालेभाज्या प्रक्रिया आणि निर्जंतुकीकरण...\nबचतगटाच्या महिलांनी नव्या ग्राहकांसह...कोरोनाच्या नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे...\nअन्नधान्य साठवणुकीच्या पद्धतीशेतीमालाच्या साठवणुकीच्या काही पारंपरिक पद्धती या...\nफळे आणि भाज्या निर्जलीकरणाच्या विविध...मागील भागात आपण छोट्या प्रमाणावर उद्योग करणाऱ्या...\nफळे, भाज्या निर्जलीकरणाच्या विविध पध्दतीफळे व भाज्यांमध्ये असणारी नैसर्गिक आर्द्रता कमी...\nअसे तयार करा कारल्यापासून चिप्स, रसकारले चवीने कडू असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर...\nफळे, पालेभाज्यांचे निर्जलीकरण ठरते...निर्जलीकरण प्रक्रियेमध्ये फळे, पालेभाज्यांमधून...\nसाठवणूक हळद बेण्याची...निवडलेले बेणे जातिवंत आणि चांगले असेल तर उत्पादन...\nआरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...\nऔषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....\nमहत्त्व‘प्रोबायोटीक’ खाद्यपदार्थांचे...शरीरातील आतड्यांमध्ये आढळणारे लॅक्टोबिसीलस आणि...\nगुलकंद अन सुगंधी तेलनिर्मितीदर नसल्याने फेकून द्याव्या लागणाऱ्या किंवा वाया...\nखरबुजाचे मूल्यवर्धित पदार्थखरबुजामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन...\nआरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...\nभाजीपाल्याची योग्य हाताळणी महत्वाचीपॅकेजिंगमुळे भाजीपाला हाताळण्यास सोपा जातो....\nगटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे...सेंद्रिय शेतीला सध्याच्या काळात मोठे महत्व आले...\nबागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...सध्या वेलीवरील द्राक्ष मण्यांचे बेदाणे करण्याची...\nकेळीपासून प्युरी, पावडरकेळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/health/how-use-horse-gram-water-treat-kidney-stone-myb/", "date_download": "2020-05-29T20:08:11Z", "digest": "sha1:VFVTNRSBP6SULIGAQETC5VISZO25HFHI", "length": 32402, "nlines": 460, "source_domain": "www.lokmat.com", "title": "किडनी स्टोनसाठी ऑपरेशन कशाला? कुळीदाच्या पाण्याचं सेवन करून समस्या होईल दूर - Marathi News | How to use horse gram water to treat kidney stone myb | Latest health News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २७ मे २०२०\nCoronaVirus News: राज्यात २,०९१ नवीन रुग्णांची नोंद; एकूण कोरोनाग्रस्त ५४ हजार ७५८\nCoronaVirus News: ���ोरोनाबाधितांचा मृत्युदर वाढल्याने रुग्णालयांची शवागृहे भरली; रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण\nकैद्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घ्या; उच्च न्यायालयाचे निर्देश\nवेतन, कामगार कपातीच्या तक्रारींमध्ये झाली वाढ; गेल्या १८ दिवसांत ४०० नव्या तक्रारी\nमहाराष्ट्रात यंदा १ किंवा २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस लावणार हजेरी; हवामान खात्याची माहिती\nअभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी आहे डॉक्टर, कोरोनाच्या लढाईत दिलंय मोलाचं हे योगदान\n 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्रीची आत्महत्या, नैराश्यातून उचलले हे टोकाचं पाऊल\nवीस वर्षीय युट्यूबर कॅरी मिनाटी आहे इतक्या कोटींचा मालक, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल हैराण\nनागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ अडचणीत प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी\nन्युड एमएमएसमुळे चर्चेत आली होती ही मराठमोळी अभिनेत्री, माजवली होती खळबळ\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\n२ महिन्यानंतर पुणे एअरपोर्ट झाले सुरू\nCoronaग्रस्तांच्या संख्येत सहा हजार977 ने वाढल\nठाण्यातील कंटेनमेंट झोनवर लक्ष ठेवण्यासाठी दोन विशेष पोलीस उपायुक्तांची नियुक्ती\nलॉकडाऊनमध्ये उंदरांमुळे माणसांना असू शकतो संक्रमणाचा धोका; तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : हँड सॅनिटायझर एक्सपायरी डेट संपल्यावरही व्हायरसचा नाश करतं का\nकोरोना विषाणूंबाबत WHO ने दिली धोक्याची सूचना; जगभरातील देशांच्या चिंतेत वाढ\nजेवल्यानंतर तुम्हालाही गॅस पास होण्याची समस्या उद्भवते 'या' उपायांनी करा कंट्रोल\n खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह पण सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह\nकोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी; गडहिंग्लज तालुक्यातील 55 वर्षीय इसमाचा मृत्यू, काल मृत्यू झाल्यानंतर रात्री उशिरा स्वॅब पॉझिटिव्ह आला, मृत व्यक्ती मुंबईहून आल्याची माहिती\nमहाराष्ट्रात यंदा १ किंवा २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस लावणार हजेरी; हवामान खात्याची माहिती\nCoronaVirus News: राज्यात २,०९१ नवीन रुग्णांची नोंद; एकूण कोरोनाग्रस्त ५४ हजार ७५८\nदिल्ली-लधियाना विमानात एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना क्वारंटाइन केले.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nअमेरिकेत 1,680,625 कोरोना बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 98,902 लोकांचा मृत्यू झाला आहे.\nजळगाव : एमआयडीसीतील जी. ५ सेक्टरमधील लोटस अॅग्रो इंडस्ट्रीजच्या गुणिना स्पाइसेस या मिरची मसाला प्रक्रीया उद्योग कारखान्याला मंगळवारी रात्री १२ .१५ वाजता अचानक आग लागली.\nपरभणी- जिल्ह्यात एकाच दिवशी 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या 67 वर\nयवतमाळ- मुंबईच्या कर विभागातील कर्मचाऱ्याकडून दहा लाखासाठी पत्नीचा छळ; रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nपरदेशांमधून मुंबईत आलेल्या नागरिकांमुळेच शहरात कोरोनाचा फैलाव- काँग्रेस नेते नितीन राऊत\nनागपूर : वाथोड्यात करंट लागून एकाचा मृत्यू\nगोंदिया- कोरोना बाधित रुग्णांना भोजन पुरवठा न केल्याने कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nसोलापूर : दिवसभरात ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू; १६ रुग्ण आढळले; एकूण रुग्णसंख्या पोहोचली ६२४ वर\nवसई-विरार शहरातील कोरोना बाधितांची संख्या 581 वर\n खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह पण सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह\nकोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी; गडहिंग्लज तालुक्यातील 55 वर्षीय इसमाचा मृत्यू, काल मृत्यू झाल्यानंतर रात्री उशिरा स्वॅब पॉझिटिव्ह आला, मृत व्यक्ती मुंबईहून आल्याची माहिती\nमहाराष्ट्रात यंदा १ किंवा २ जूनला मान्सूनपूर्व पाऊस लावणार हजेरी; हवामान खात्याची माहिती\nCoronaVirus News: राज्यात २,०९१ नवीन रुग्णांची नोंद; एकूण कोरोनाग्रस्त ५४ हजार ७५८\nदिल्ली-लधियाना विमानात एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. यानंतर विमानातील सर्व प्रवाशांना क्वारंटाइन केले.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nअमेरिकेत 1,680,625 कोरोना बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 98,902 लोकांचा मृत्यू झाला आहे.\nजळगाव : एमआयडीसीतील जी. ५ सेक्टरमधील लोटस अॅग्रो इंडस्ट्रीजच्या गुणिना स्पाइसेस या मिरची मसाला प्रक्रीया उद्योग कारखान्याला मंगळवारी रात्री १२ .१५ वाजता अचानक आग लागली.\nपरभणी- जिल्ह्यात एकाच दिवशी 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या 67 वर\nयवतमाळ- मुंबईच्या कर विभागातील कर्मचाऱ्याकडून दहा लाखासाठी पत्नीचा छळ; रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nपरदेशांमधून मुंबईत आलेल्या नागरिकांमुळेच शहरात कोरोनाचा फैलाव- काँग्रेस नेते नितीन राऊत\nनागपूर : वाथोड्यात करंट लागून एकाचा मृत्यू\nगोंदिया- कोरोना बाधित रुग्णांना भोजन पुरवठा न केल्याने कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nसोलापूर : दिवसभरात ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू; १६ रुग्ण आढळ���े; एकूण रुग्णसंख्या पोहोचली ६२४ वर\nवसई-विरार शहरातील कोरोना बाधितांची संख्या 581 वर\nAll post in लाइव न्यूज़\nकिडनी स्टोनसाठी ऑपरेशन कशाला\nकिडनी स्टोनसाठी ऑपरेशन कशाला कुळीदाच्या पाण्याचं सेवन करून समस्या होईल दूर\nकिडनी स्टोनची समस्या निर्माण झाल्यास ऑपरेशन करावं लागू नये यासाठी उपाय सांगणार आहोत.\nकिडनी स्टोनसाठी ऑपरेशन कशाला कुळीदाच्या पाण्याचं सेवन करून समस्या होईल दूर\nकिडनी स्टोनसाठी ऑपरेशन कशाला कुळीदाच्या पाण्याचं सेवन करून समस्या होईल दूर\nकिडनी स्टोनसाठी ऑपरेशन कशाला कुळीदाच्या पाण्याचं सेवन करून समस्या होईल दूर\nकिडनी स्टोनसाठी ऑपरेशन कशाला कुळीदाच्या पाण्याचं सेवन करून समस्या होईल दूर\nआरोग्याच्या समस्या आपण कितीही जरी काळजी घेतली तरी उद्भवत असतात. किडनीस्टोनची समस्या निर्माण होणं ही सामान्य गोष्ट आहे. या आजारात व्यक्तीला पोटात खूप वेदना होतात. किडनीस्टोन झाल्यानंतर स्टोन बाहेर निघेपर्यंत रुग्णाला खूप त्रास होतो. अनेकदा ऑपरेशन सुद्धा करावं लागतं. आज आम्ही तुम्हाला किडनी स्टोनची समस्या निर्माण झाल्यास ऑपरेशन करावं लागू नये यासाठी उपाय सांगणार आहोत. या उपायाचा वापर करून किडनी स्टोन झालेला व्यक्ती खर्च न करता बरा होऊ शकतो.\nकुळीद या कडधान्याचा वापर भारतात मोठ्या प्रमाणावर केला जातो. अनेकजण रोजच्या आहारात कुळीदाच्या डाळीचा समावेश करत नसतील पण त्यांनी कुळीदाच्या डाळीबद्दल नक्की ऐकलं असेल. सहज उपलब्ध होणारी ही डाळ आहे. या दाळीच्या सेवनाने किडनी स्टोन बाहेर पडण्यास मदत होते.\nयात असलेले पोषक घटक किडनी स्टोन काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरत असतात. यात फेनोलिक कंपोनेंट, फ्लेवोनोइड्स, स्टेरॉयड आणि सॅपोनिन असतं. या डाळीचा वापर करण्यासाठी स्वच्छ पाण्याने डाळ धुवून घ्या. ( हे पण वाचा-Corona virus : गोळ्या,औषधं नाही तर 'ही' योगासनं करून रोगप्रतिकारकशक्ती वाढवा....)\nत्यासाठी २०० मिली पाण्यात २५ ग्राम दाळ घालून उकळून घ्या. पाणी आटल्यामुळे अर्ध झाल्यानंतर गॅस बंद करा. थंड झाल्यावर हे पाणी गाळून घ्या. सतत १ ते २ महिने हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल. तुम्ही नियमितपणे हा प्रयोग करू शकता कारण याचे कोणतेही साईडइफेक्टस नाहीत. ( हे पण वाचा-इन्फेक्शन आणि आजारांचं टेंशन नकोय तर साखरेऐवजी गुळाचं सेवन ठरेल इफेक्टिव्ह)\nइन्फेक्शन आणि आज��रांचं टेंशन नकोय तर साखरेऐवजी गुळाचं सेवन ठरेल इफेक्टिव्ह\nCorona virus : मास्क आणि सॅनिटायजरपेक्षा लिंबाच्या वापराने कोरोनाला ठेवता येईल लांब...\nCoronavirus: अफवांविरोधात लढण्यासाठी केंद्राचा व्हॉट्सअ‍ॅप नंबर; चॅटबोट देणार उत्तर\nCorona virus : गोळ्या,औषधं नाही तर 'ही' योगासनं करून रोगप्रतिकारकशक्ती वाढवा....\ncoronavirus; तलावात फेकलेल्या हजारो कोंबड्यांवर मोकाट कुत्र्यांच्या टोळीनं घातली झडप \nCoronavirus : कोरोना विषाणू नमुना तपासणीबाबत सर्वकाही...\nलॉकडाऊनमध्ये उंदरांमुळे माणसांना असू शकतो संक्रमणाचा धोका; तज्ज्ञांचा दावा\nजेवल्यानंतर तुम्हालाही गॅस पास होण्याची समस्या उद्भवते 'या' उपायांनी करा कंट्रोल\nघरातील बेडशीटसुद्धा ठरू शकते इन्फेक्शन पसरण्याचं मोठं कारणं; जाणून घ्या वापराची योग्य पद्धत\nमासिक पाळी दरम्यान 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं; गंभीर समस्यांचे असू शकतात संकेत\nसतत शिंका येत असतील तर कोरोनाची भीती बाळगण्यापेक्षा 'हे' उपाय वापरून निरोगी राहा\nकोरोनापासून बचावासाठी फक्त ६ दिवसांचा कोर्स; होमिओपॅथिक औषधांबाबत तज्ज्ञांचा दावा\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\nCoronaग्रस्तांच्या संख्येत सहा हजार977 ने वाढल\n२ महिन्यानंतर पुणे एअरपोर्ट झाले सुरू\nलोकडाऊन नंतरचा विमान प्रवास कसा असेल\n२० लाख कोटींच्या घोषणेवरून उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस सामना\nकोरोमामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल\nनिलेश राणे आणि रोहित पवार यांच्यातील ट्वीटर युध्द\nमिथिला पालकरचे हे स्टनिंग फोटो पाहिलात का, बोल्ड फोटोंमुळे असते चर्चेत\nमाणूसकीच्या नात्याने विदेशात अडकलेले २५९४ महाराष्ट्रीयन राज्यात परतले\nCoronaVirus: शहरातून आलेला नवरा 'क्वारंटिन' झाला; घर 'लॉकडाऊन' करून बायकोनं प्रियकरासोबत पळ काढला\nपाकिस्तान-चीन आले सोबत; लडाखनंतर आता 'येथे'ही सरू झाली ड्रॅगनची कुरापत\n'रागिनी एमएमएस: रिटर्न्स' अभिनेत्री करिश्मा शर्मा झाली ट्रोल, नुकताच पोस्ट केला होता फोटो\nकंगना रानौतचे आलिशान ऑफिस कम स्टुडिओ पाहून व्हाल थक्क, म्हणाल वाह\n'लय भारी' फेम अदिती पोहनकरचे साडीतले फोटो पाहून व्हाल फिदा तिच्या सौंद���्यावर\nलडाखमध्ये चिनी सैन्याकडून भारतीय जवानांवर दगडफेक अन् नव्याच शस्त्रानं हल्ला; लष्कराचं जबरदस्त प्रत्युत्तर\nयामुळे फेल होऊ शकते कोरोना व्हॅक्सीन वैज्ञानिकांनी सांगितले असे काही...\nतीन वर्षे प्रेमसंबंध, लग्नानंतर बनली लुटारु; आता पतीला देतेय जीवे मारण्याची धमकी\ncoronavirus : औरंगाबादेत ३० रुग्णांची वाढ , कोरोना @१३६०\n खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह पण सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह\nCoronaVirus News: राज्यात २,०९१ नवीन रुग्णांची नोंद; एकूण कोरोनाग्रस्त ५४ हजार ७५८\nट्विटरने पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा\nराष्ट्रपती राजवटीची मागणी करणे लोकशाहीच्या चौकटीला धक्का देणारे, राहुल गांधींचा भाजपावर घणाघात\nराष्ट्रपती राजवटीची मागणी करणे लोकशाहीच्या चौकटीला धक्का देणारे, राहुल गांधींचा भाजपावर घणाघात\n खासगी लॅबमध्ये कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह पण सरकारी लॅबमध्ये निगेटिव्ह\nराजकीय पारा चढला; पण सरकार स्थिर; शरद पवार-उद्धव ठाकरे यांची सावध पावले\nट्विटरने पहिल्यांदाच डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा\nCoronaVirus News: राज्यात २,०९१ नवीन रुग्णांची नोंद; एकूण कोरोनाग्रस्त ५४ हजार ७५८\nआजचे राशीभविष्य - २७ मे २०२०\n११ दिवसांनंतर कोरोना रुग्णांपासून संसर्ग होण्याचा धोका राहत नाही; उपचारांत बदल होण्याची शक्यता\nराज्यात कोरोनाचे एकूण 52,667 पॉझिटीव्ह, तर 15,786 रुग्ण बरे होऊन घरी पोहचले\nकोरोनापासून बचावासाठी फक्त ६ दिवसांचा कोर्स; होमिओपॅथिक औषधांबाबत तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/sonia-gandhi-president-is-it-right", "date_download": "2020-05-29T19:08:46Z", "digest": "sha1:MVYJMRGH3IFKQGLJMTT2K5KDBJLROCNM", "length": 22417, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "सोनिया गांधींना अध्यक्ष करण्याचा निर्णय कितपत योग्य? - द वायर मराठी", "raw_content": "\nसोनिया गांधींना अध्यक्ष करण्याचा निर्णय कितपत योग्य\n१९९८मध्ये काँग्रेसचे देशभर पतन झाले असताना सोनिया गांधी यांना पक्ष वाचवण्यासाठी काँग्रेसजनांनी अध्यक्ष केले होते व ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. त्यानंतर सोनिया गांधी यांनी भाजपविरोधी प्रादेशिक पक्षांची एक मोट बांधून दोन वेळा केंद्रात सत्ताही मिळवली होती. त्य���ंच्या अध्यक्षपदाच्या काळात अनेक राज्यात काँग्रेस विजयी झाली होती. त्यामुळे काँग्रेस कुठे कमकुवत आहे व तिची सामर्थ्यस्थळे कुठे आहेत याबाबत त्यांचा चांगलाच अभ्यास आहे. त्यांच्या सूचनाही पक्षाला फायद्याच्या ठरू शकतात.\nकाँग्रेस कार्यकारिणी समितीने शनिवारी अनपेक्षितपणे पक्षाचे अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे सुपूर्द केले. सोनिया गांधी व पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले राहुल गांधी यांनी शनिवारी अध्यक्ष निवडीपासून स्वत:ला जाणीवपूर्वक दूर ठेवले होते. त्यानंतर झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत जम्मू व काश्मीरच्या अशांत परिस्थितीचा हवाला देऊन दोन महिन्यांकरिता सोनिया गांधी यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे दिली गेली.\nसोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची तात्पुरती सूत्रे दिल्यामागचे एक कारण असे असावे की, असे करून काँग्रेसने संघटनेच्या संरचनेत जी प्रचंड उलाथापालथ सुरू झाली आहे त्यावर नियंत्रण आणण्यासाठी हा वेळ मागून घेतला असावा. सोनिया गांधी दोन एक महिना अध्यक्षपदावर राहतील त्या हंगामी अध्यक्ष म्हणून जी नवी रचना तयार करतील त्यावर काँग्रेस पक्ष नव्याने उभा राहू शकतो अशी एक शक्यता आहे. आणि ती पक्षाची सध्याची परिस्थिती पाहता रास्त आहे.\nसोनिया गांधी यांचे मार्गदर्शन घेणे यात काहीच वावगे नाहीत. १९९८मध्ये काँग्रेसचे देशभर पतन झाले असताना सोनिया गांधी यांना पक्ष वाचवण्यासाठी काँग्रेसजनांनी अध्यक्ष केले होते व ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. त्यानंतर सोनिया गांधी यांनी भाजपविरोधी प्रादेशिक पक्षांची एक मोट बांधून दोन वेळा सत्ताही मिळवली होती. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात अनेक राज्यात काँग्रेस विजयी झाली होती. त्यामुळे काँग्रेस कुठे कमकुवत आहे व तिची सामर्थ्यस्थळे कुठे आहेत याबाबत त्यांचा चांगलाच अभ्यास आहे. त्यांच्या सूचनाही पक्षाला फायद्याच्या ठरू शकतात.\nआणि असे फक्त काँग्रेसमध्ये घडत नाही तर पूर्वी देशातील बहुतांश पक्ष अगदी घराणेशाहीच्या विरोधात बोलणारा पण – ‘आपला पक्ष एक कुटुंब आहे’, – असे मानणारा भाजपही ज्येष्ठ नेतृत्वाच्या सल्ल्याने अनेक राजकीय निर्णय घेत आला आहे. पडझडीच्या काळात भाजपने वाजपेयी, अडवाणी, सुषमा स्वराज, मुरली मनोहर जोशी, कल्याणसिंह, संघपरिवारातले ज्येष्ठ यांच्या सल्ल्याने स्वत:ला अनेकदा सावरून घेतले आहे. पूर्वी तर कोणताही पराभव झाल्यास भाजपमध्ये लगेचच चिंतन शिबिरे घेतली जात होती.\nकाँग्रेसमध्ये तशी चिंतन शिबिरांची परंपरा नाही पण पक्षनेतृत्वाकडे जय पराजय झाल्यास बोट दाखवले जात होते. यातून काँग्रेस नेते स्वत:ची सुटका करून घेत होते आणि काँग्रेस श्रेष्ठी कोणत्याही टीकेला सामोरे जात होते हा इतिहास आहे. पण २०१९च्या लोकसभा निवडणुकांत दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षालाच झटका देत या पराभवाची एक अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारत, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या सुमार कामगिरीवर बोट दाखवत राजीनामा दिला आणि त्यानंतर काँग्रेस नेते खडबडून जागे झाले. राहुल गांधी आपला राजीनामा मागे घेण्याच्या तयारीत अजिबात दिसत नसल्याने तर नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे.\nपण राहुल गांधी यांच्या राजीनाम्याला हे नेतेच दोषी आहेत. त्याचे एक कारण म्हणजे राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे आल्यानंतर त्यांच्यापुढे त्यांच्या अपेक्षेसारखा पक्ष बांधण्यात खूप अडचणी आणल्या गेल्या. राहुल गांधी यांना सल्ला देणारे नेते अमाप आहेत पण पक्षाच्या बांधणीत हे नेते पुढे येताना दिसत नाहीत, हे काँग्रेसच्या पराभवाचे मूळ कारण आहे.\nराहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष असताना बिहारमध्ये नितीश कुमार, लालू प्रसाद यादव यांच्यासोबत जाऊन भाजपला रोखले होते. नंतर काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले तेव्हा त्यांनी गुजरातमध्ये भाजपच्या सरकारला पुरते घायाळ केले होते. ती किमया त्यांनी गुजरातमधल्या नव्या नेतृत्वाला पुढे आणून साधली होती. पुढे त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसने पंजाब, गोवा, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथे विजय मिळवले होते. दरम्यानच्या काळात कर्नाटकमध्ये जेडीएससोबतचा प्रयोगही करून पाहिला होता. तो काही काळ यशस्वी झाला होता. (त्यांनी नेतृत्व सोडल्यानंतर कर्नाटक काँग्रेस सैरभैर झाली व हे राज्य हातातून गेले.) पण लोकसभा निवडणुकांच्या नजीक आल्या. या निवडणुकांत त्यांनी नोटबंदी, राफेल अशा मुद्द्यावरून देशभर वादळ निर्माण केले त्या मोहिमेत बरेच ज्येष्ठ नेते मागे होते. या नेत्यांनी तिकिटे मिळवताना पक्ष नेतृत्वाच्या निर्णयांमध्ये अडचणी आणल्या. काही राज्यांमध्ये आघाडी क��ण्याचे प्रयोग उधळून लावले. आपल्याच नातेवाईकांमध्ये तिकीटे जातील याची खबरदारी घेतली होती. आपल्या नेत्यांचे असे कारनामे राहुल गांधी यांना माहीत असल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा तर दिलाच पण गेल्या महिन्यात आपण राजीनाम्यावर ठाम असल्याचे प्रतिपादन करून ट्विटरवर त्यांनी चार पानी पत्र प्रसिद्ध केले होते.\nया पत्रात त्यांनी “काँग्रेसला भविष्यात प्रगती करायची असेल तर पक्षाला यापुढे कठोर निर्णय घेण्याची गरज असून २०१९च्या पराभवाची जबाबदारी काहींनी घेण्याची वेळ आली आहे. भारताने आता लोकशाही संस्थांच्या पुनरुज्जीवनासाठी, त्यांच्या पुनर्उभारणीसाठी सज्ज राहिले पाहिजे आणि हे साध्य करण्यासाठी काँग्रेस पक्ष तयार आहे. हे साध्य करण्यासाठी काँग्रेस पक्षाने स्वत:च्या रचनेत पूर्णपणे बदल केले पाहिजेत. आज भाजप सामान्य लोकांचा आवाज दाबत आहे. आपले कर्तव्य हे आहे की सामान्य लोकांच्या आवाजासाठी आपण रस्त्यावर आले पाहिजे. भारत हा कोणा एकाचाच आवाज नाही तर अनेकांचा आहे. या अनेकांच्या आवाजात येणारी समता हेच भारत मातेचे सार आहे,” अशी भूमिका मांडली होती.\nराहुल गांधी यांची या पत्रामागची भावना पाहिल्यास आणि आता ३७० कलम रद्द केल्यानंतर काँग्रेसमधले काही नेते पक्षाच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका मांडत असल्याचे पाहता, काँग्रेस नेत्यांना एकतर राहुल गांधी यांची पक्ष सोडण्यामागची भूमिका लक्षात आलेली नाही किंवा ते पराभवातून काहीच शिकलेले नाहीत, असे म्हणण्यास वाव आहे. हे नेते भाजपच्या पूर्ण दबावाखाली आल्यासारखे वाटतात. अशा बड्या नेत्यांची संभ्रमावस्था निश्चितच पक्षाच्या दृष्टीने चिंतेची आहे आणि हे दिसूनही येते. त्यामुळे काँग्रेस कार्यकारिणीला आपल्या पक्षातील मतमतांतरांचे गांभीर्य लक्षात आल्याने त्यांनी निर्णय ढकलला असावा, अशीही एक शक्यता आहे.\nदुसरा एक धोका पक्षात आलेल्या शैथिल्याचाही आहे. संसदेत माहिती अधिकाराचा कायदा, तिहेरी तलाक कायदा व ३७० कलम रद्द करण्याचा कायदा संमत होऊनही राज्याराज्यातील काँग्रेसचा एकही नेता रस्त्यावर उतरला नाही किंवा त्याने या कायदाचा निषेध वा त्याला विरोध करणारा मोर्चा काढलेला नाही. माहिती अधिकारात दुरुस्त्या करून जनतेचे सत्तेला जाब विचारण्याचे हक्क कसे नाकारले आहेत त्याची साधी सोप्या भाषे��� माहितीही काँग्रेस नेते मतदारांपुढे मांडताना दिसत नाहीत. असा पक्ष वेगाने निष्प्रभ अवस्थेत जात असेल तर त्याला संजीवनी आणण्यासाठी शस्त्रक्रियेची जरूरी आहे. ती शस्त्रक्रिया सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली होत असेल तर तो एकप्रकारे सूज्ञ निर्णय म्हणावा लागेल.\nराहुल गांधी यांना पक्षात व्यक्तीस्वातंत्र्य, मतस्वातंत्र्य, आधुनिकता, सेक्युलरिझम, समता, न्याय्य अशा वैचारिक मूल्यांशी सतत प्रामाणिक राहणारे नेते हवेत व तसे मिशन प्रत्येकाने हाती घ्यायला हवे असे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले होते. प्रत्यक्षात काँग्रेस नेत्यांनी त्यांच्याशी एकप्रकारची गद्दारी केली. हे नेते लोकांपासून दूर राहिले. मतदारांशी संवाद ठेवला नाही. काँग्रेसच्या विरोधात केलेल्या अप्रचाराला सडेतोड उत्तर दिले नाही. आता त्यापुढे जात काँग्रेसचे काही नेते भाजपच्या बहुसंख्याकवादी राजकारणाकडेही आकृष्ट होऊ लागले आहेत. हा धोका काँग्रेस कार्यकारिणीला अध्यक्षीय निवडीत वाटत असेल तर तो खरा आहे.\nमुद्दा अगदीच स्पष्ट आहे की, पक्षातील ढुढ्‌ढाचार्यांनी वेळेवर राजकारणातून बाजूला व्हावे व नव्या फळीला पुढे आणावे. यावर पक्षात सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली कुठे एकमत होत असेल तर पक्ष नव्याने उभा राहू शकतो.\n३७० कलम काश्मीरला जोडणारा धागा होता, भिंत नव्हती\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\nहवामान बदलामुळे भारतावर टोळ धाड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vidyarthimitra.org/news/Icse-10th-12th-Exam-2020-Timetable", "date_download": "2020-05-29T20:11:10Z", "digest": "sha1:3YG3L542UU6RGJYT4YCXNUC3V3F3GVNO", "length": 9690, "nlines": 155, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "आयसीएई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक जाहीर", "raw_content": "\nआयसीएई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या शिल्लक विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक\nकाउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स अर्थात CISCE म्हणजे आयसीएसई ब���र्डाच्या दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक बोर्डाने आज २२ मे रोजी जाहीर केले आहे. या परीक्षा जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात होणार आहेत.\nआयसीएसई अर्थात दहावीची उर्वरित विषयांची परीक्षा २ जुलै ते १२ जुलै २०२० या कालावधीत घेतली जाणार आहे. आयएससी अर्थात बारावीची उर्वरित विषयांची परीक्षा १ जुलै ते १४ जुलै २०२० या दरम्यान घेतली जाणार आहे. बारावीची आठ विषयांची परीक्षा शिल्लक होती. ही परीक्षा १ ते १४ जुलै दरम्यान सकाळी ११ वाजता होणार आहे. परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असेल.\nदहावीची हिंदी, भूगोल, बायोलॉजी, आर्टसह अनेक ग्रुप २ इलेक्टिव्ह विषयांची परीक्षा शिल्लक होती. ही परीक्षादेखील २ जुलै पासून १२ जुलै पर्यंत सकाळी ११ वाजता सुरू होईल. काही पेपर तीन तर काही दोन तास कालावधीचे आहेत. सर्व इलेक्टिव पेपर सोमवार ६ जुलै रोजी होणार आहेत.\nकोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सूचना\nकरोना विषाणू कोविड - १९ च्या संक्रमणाचे संकट गडद असतानाच या परीक्षा जाहीर करण्यात आल्या आहेत. जुलै महिन्यातील करोना स्थिती कशी असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तरीही या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे नियम पाळणे बंधनकारक आहे. ही नियमावली आयसीएसई बोर्डाने परीक्षेच्या वेळापत्रकासोबतच जारी केली आहे.\nकधी आहे कोणता पेपर विस्तृत वेळापत्रक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.\nविद्यार्थ्यानी सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक आहे.\nसोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळण्यासाठी परीक्षा केंद्राच्या फाटकावर गर्दी करू नये. गर्दी टाळण्यासाठी वेळेच्या आधीच केंद्रावर पोहोचणे.\nविद्यार्थ्यांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. त्यांनी स्वत:चे हँडसॅनिटायझर सोबत बाळगावे आणि त्याचा वापर करावा. ग्लोव्ह्ज वापरणे ऐच्छिक आहे.\nविद्यार्थ्यांनी त्यांचे स्वत:चे शैक्षणिक साहित्य सोबत आणावे. कोणत्याही अन्य विद्यार्थ्याकडून कोणतीही स्टेशनरी शेअर करू नये.\nअॅडमिट कार्ड परीक्षा केंद्रावर असणे बंधनकारक आहे.\nप्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्याआधी १५ मिनिटे आकलनासाठी देण्यात येईल.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *���ेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\nइयत्ता दहावीच्या परीक्षेतील भूगोल विषयाच्या गुणांसंदर्भात महत्त्वाची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mpsc-bharti-sarav-paper-22/", "date_download": "2020-05-29T19:09:21Z", "digest": "sha1:AXYPK2RQ2GW3JPAAYCHSZSOYTAANLPFK", "length": 13339, "nlines": 444, "source_domain": "mahabharti.in", "title": "MPSC Bharti Sarav Paper 22 - महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २२", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २२\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २२\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २२\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २२\nविविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\n‘ ती गुलाबी उपा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू ‘ हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे\n‘ सुतोवाच करणे ‘ या वाक्याप्रकाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा.\nपुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे\n‘ मी गावाला जात आहे ‘ या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा.\n‘ एखाद्याचाडाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य ‘ या अर्थासाठी अचूक म्हण ओळखा.\nकुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ\nगुरूची विद्या गुरुला फळली\nआपलेच दात आपलेच ओठ\n‘ मेघासम तो श्याम सावळा ‘ या वाक्यातील अलंकार ओळखा.\n‘ तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. ‘ या विधानातील काळ ओळखा :\nपुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे\n‘ उन्नती ‘ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द ओळखा :\n‘ तुरग ‘ या शब्दाला समानार्थी शब्द सांगा.\n‘ चंदन करणे ‘ या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा.\nजिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ती कोणती जागा आहे\n‘ काल म्हणे मुलांनी केली ‘ या विधानातील अव्ययाचा प्रकार ओळखा.\nएकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला काय म्हणतात\n‘ बंधुता ‘ हा शब्द शब्दसिध्दिच्या कोणत्या प्रकारातील आहे\n‘ शितोष्ण ‘, ‘ आत्मोन्नती’ हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्याप्रकारातील आहे\nउपमेय असूनही ते उपमय नाही, तर उपमानच आहे असे संगिनले जाते तेव्हा कोणता अलंकार होतो\n‘ ���्राचार्यांकडून विद्यार्थ्यांना दंड आकारण्यात आला ‘ या वाक्यातील प्रयोग ओळखा.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/lets-solve-the-water-problem-of-maharashtra-karnataka/articleshow/71637752.cms", "date_download": "2020-05-29T21:31:42Z", "digest": "sha1:57GXVUC3GTZDJIRNTTIRZ7QSCLJ22A7V", "length": 9791, "nlines": 97, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमहाराष्ट्र-कर्नाटकचा पाणी प्रश्न सोडवू\nमहाराष्ट्र-कर्नाटकचा पाणी प्रश्न सोडवू\nम. टा. प्रतिनिधी, लातूर\nमहाराष्ट्र-कर्नाटकाचा पाणी प्रश्न आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सोडवू आणि दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांना पाणी देऊ अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी बुधवारी रात्री झालेल्या लातूर येथील जाहीर सभेप्रसंगी बोलताना दिली.\nलातूर शहर भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेला बिदरचे खासदार भगवंत खुब्बा, पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, महापौर सुरेश पवार, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, आदि उपस्थित होते.\nमुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी कन्नड भाषेतून केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद खासदार भगवंत खुब्बा यांनी केला. ��ा पावसाळ्यात महाराष्ट्रात मुसळधार पडलेल्या पावसामुळे पूर आल्यामुळे कर्नाटकालाही मोठा त्रास सहन करावा लागला आहे. परंतु, मुंबईत आम्ही दोन्ही मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यासह मुंबईत बैठका घेतल्या आहेत. परस्परांना सहकार्य करून दोन्ही राज्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळावे, असे वाटप करून घेणार आहोत असे कर्नाटक आणि महाराष्ट्र हे एकाच आईचे लेकरे आहोत, असे यावेळी स्पष्ट केले.\nबाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी जे समानतेसाठी काम केले तेच काम सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. मराठवाड्यात तीन मुख्यमंत्री झाले. परंतु काँग्रेसमध्ये विकासाची इच्छा शक्ती नसल्यामुळे या भागाचा विकास झाला नसल्याची टीकाही येडीयुरप्पा यांनी केली.\nयासभेत बोलताना पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दोन वर्षांत जर उजनीच्या पाण्यासाठीचे काम सुरू झाले नाही तर असेल त्या पदाचा राजीनामा देण्याची पुन्हा एकदा घोषणा केली. लातूरच्या पाणी प्रश्नावर आमदार अमित देशमुख यांनी एकाच व्यासपीठावर येऊन चर्चा करावी असे आवाहन देउन प्रचाराची पातळी खाली जाऊ देउ नका असा इशाराही यावेळी दिला. महापालिकेची करवाढ होणार नसल्याचे त्यांनी घोषीत केले. यावेळी उमेदवार शैलेश लाहोटी यांचे ही भाषण झाले. सभेचे सूत्रसंचालन प्रेरणा होनराव यांनी केले.\nलातूर शहर भाजपचे उमेदवार शैलेश लाहोटी यांच्या प्रचारार्थ आयोजीत सभेत मार्गदर्शन करताना कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nदोन विद्यार्थ्यांमध्ये हवे पाच फुटांचे अंतर...\nमाथेरान, मुरुडमध्ये करोनाचा शिरकाव...\nकेंद्राकडून राज्याला २८ हजार कोटी...\nबिल्डर माफियांना साफ करू; पंतप्रधानांचा इशारामहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://manmarziyaan.in/tag/happy-mothers-day/", "date_download": "2020-05-29T18:59:11Z", "digest": "sha1:T7KH2S4RHQ4FCLBKUWFD4LULH5V4LRVB", "length": 2621, "nlines": 66, "source_domain": "manmarziyaan.in", "title": "happy mothers day", "raw_content": "\n‘आई…’आजपर्यंत जे लिहायला माझं मन तयारच होत नाही, हा एवढा एकच विषय असेल. कारण लिहायला जावं तिथे डोकं काहीच बोलत…\nमुला, स्वातंत्र्य आणि आई वाट पाहतेय\nआज मी तुला मोबाईल नाही घेऊ दिला. तुला हवा होता तरी मी तो खेचला.तुझ्या रडण्याचा त्रास झाला, परंतु हा त्रास…\nजाहिरातीतल्या निळ्या रक्ताची गोष्ट\nपुरुषही बोलतात मासिक पाळीबद्दल… \nSagar Kulkarni on समाजात अडकलेली मासिक पाळी\nKiran on पुरुषही बोलतात मासिक पाळीबद्दल… \nPrathamesh Patne on हे सत्य तुम्हाला पचेल का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AA%E0%A5%AE", "date_download": "2020-05-29T21:33:41Z", "digest": "sha1:XYH7Y4GQMN62SIL37U5NHG66OSF55O4R", "length": 12130, "nlines": 305, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १९४८ - विकिपीडिया", "raw_content": "\n(१९४८ या पानावरून पुनर्निर्देशित)\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे\nवर्षे: १९४५ - १९४६ - १९४७ - १९४८ - १९४९ - १९५० - १९५१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी ४ - म्यानमार(तत्कालीन बर्मा)ला युनायटेड किंग्डमकडून स्वातंत्र्य.\nजानेवारी ५ - वॉर्नर ब्रदर्सनी प्रथम रंगीत सिनेमाचे प्रदर्शन केले.\nजानेवारी ३० - नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा पिस्तुलाने खून केला.\nजानेवारी ३० - पाचवे हिवाळी ऑलिम्पिक खेळ सेंट मॉरिट्झ, स्वित्झरलंड येथे सुरू.\nफेब्रुवारी २- श्रीलंका (तत्कालीन सिलोन) युनाइटेड किंग्डम पासून स्वातंत्र्य.\nफेब्रुवारी २२ - चेकोस्लोव्हेकियात क्रांति सुरू.\nमार्च ८ - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की सरकारी शाळांमधून धर्माचे शिक्षण देणे अमेरिकेच्या संविधानाच्या विरुद्ध आहे.\nमे १ - उत्तर कोरियाचे राष्ट्र अस्तित्त्वात आले.\nमे १५ - ईजिप्त, ट्रान्सजॉर्डन, सिरिया, इराक व सौदी अरेबियाने इस्रायेलवर हल्ला केला.\nमे १६ - चैम वाइझमान इस्रायेलच्या पंतप्रधानपदी.\nमे ३० - अमेरिकेच्या ओरेगॉन राज्यातील कोलंबिया नदीची संरक्षक भिंत तुटली. व्हॅनपोर्ट शहर काही मिनिटांत उद्ध्वस्त.\nजून १ - भारताच्या महाराष्ट्रराज्यात सरकारी महामंडळाद्वारे एसटीबससेवेला प्रारंभ\nजून ७ - चेकोस्लोव्हेकियात राष्ट्राध्यक्ष एडव्हार्ड बेनेसने कम्युनिस्ट दबावाखाली राजीनामा दिला.\nजून ८ - जॉर्ज ओरवेलची नाइन्टीन एटी फोर(१९८४) ही कादंबरी प्रसिद्ध झाली.\nजून २६ - सोवियेत संघाने बर्लिनची रसद कापल्यावर अमेरिकेने विमानाद्वारे रसद कायम केली.\nजुलै २० - सिंगमन र्‍ही दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.\nजुलै २६ - हॅरी ट्रुमनने अमेरिकन सैन्यातील वंशभेद नियमबाह्य ठरवला.\nजुलै २६ - आंद्रे मरी फ्रांसच्या पंतप्रधानपदी.\nजुलै ३१ - न्यू यॉर्कचा आंतरराष्ट्रीय विमानतळ खुला.\nऑगस्ट १५ - दक्षिण कोरियाची निर्मिती.\nसप्टेंबर ९ - उत्तर कोरिया: प्रजासत्ताक दिवस\nऑक्टोबर ५ - अश्गाबादमध्ये भूकंप. १,००,००० मृत्युमुखी.\nजानेवारी ७ - शोभा डे, भारतीय लेखिका\nफेब्रुवारी २४ - जे. जयललिता, भारतातील तमिळनाडूची मुख्यमंत्री.\nमार्च ११ - जॉर्ज कूय्मन्स, नेदरलॅंड्स चा गायक व गिटारवादक.\nजून २० - लुडविग स्कॉटी, नौरूचा राष्ट्राध्यक्ष.\nऑगस्ट ३ - ज्यॉॅं-पिएर रफारिन, फ्रांसचा पंतप्रधान.\nऑगस्ट ७ - ग्रेग चॅपल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू व मार्गदर्शक.\nसप्टेंबर १० - भक्ती बर्वे, मराठी अभिनेत्री.\nसप्टेंबर १२ - मॅक्स वॉकर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर २७ - डंकन फ्लेचर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nऑक्टोबर २ - रॉबर्ट ॲंडरसन, न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू.\nजानेवारी ३० - महात्मा गांधी.\nजानेवारी ३० - ऑर्व्हिल राइट, अमेरिकन विमानतंत्रज्ञ.\nमार्च ४ - बाळकृष्ण शिवराम मुंजे, भारतीय-मराठी राजकारणी, हिंदू महासभेचे संस्थापक.\nइ.स.च्या १९४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०२० रोजी १०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.newstown.in/category/fact-check/", "date_download": "2020-05-29T19:38:38Z", "digest": "sha1:IFKT6UQNSL2RMDX6A2ITN6YGHHG4DKS4", "length": 16586, "nlines": 192, "source_domain": "www.newstown.in", "title": "फॅक्टचेक - Newstown", "raw_content": "\nसाईन इन / जॉन\nभगवतीचरण वोहराः स्वातंत्र��य लढ्यातील निधडा क्रांतीकारक\nज्योतीची बहादुरी दिसली, तिच्या वेदना कधी दिसणार\nपाकिस्तानचा विरोध करत करत भाजपवाले स्वत:च पाकिस्तान्यांसारखे होत चालले आहेत का\nलाज कशी वाटत नाही, सवाल हा छोटा\nसूर्यकांता पाटील यांची राजकीय संन्यासाची घोषणा, रागात निर्णय घेऊन भाजपत गेल्याचाही…\nकोरोनावर चर्चा की भाजपला चेकमेटची तयारी: ठाकरेंनी बोलावली महाविकास आघाडीची बैठक\nशरद पवार म्हणाले ‘ऑल इज वेल’, भाजपचे सरकार आलेच तर लंडन…\nराष्ट्रपती राजवटीची शक्यता आणि राजभवनाची सक्रियताः राजकारणात फक्त दोनच गोष्टींची चर्चा\n‘सरकारच्या अस्थिरतेबाबतच्या बातम्यांचा धुरळा ही निव्वळ पोटदुखी\nआषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी दशमीला पादुका पंढरपुरात पोहचवणारः उपमुख्यमंत्री पवार\nशासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तालुकास्तरावरही ‘स्वाधार’चा लाभ\nज्योतीची बहादुरी दिसली, तिच्या वेदना कधी दिसणार\nजिल्हास्तरीय समितीकडून नामंजूर वनहक्क दाव्यांबाबत विभागीय समितीकडे मागा दाद\nओबीसींना वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय कोट्यात दिले २७ टक्क्यांऐवजी फक्त ३.८ टक्केच…\nकोरोनाची धास्तीः पैठणची नाथषष्ठी यात्रा स्थगित, भाविकांना पैठणला जाण्यास प्रतिबंध\nमहिला दिन विशेषः स्कॉटलंडकडून शिकण्यासारखे…\nगुलाबाचे फूल आणि मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा…\nम. गांधींचा स्वातंत्र्य लढा ‘मोठे नाटक’, त्यांना महात्मा म्हटल्याचे ऐकून रक्त…\nमुंबईतील प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणार कान्होजी आंग्रे यांच्यावरील चित्ररथ\nआर्थिक मदतीबाबत फडणवीसांचा दावा ही निव्वळ हातचलाखीः काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण\nमोदींचे पॅकेज २० लाख नव्हे, ३.२२ लाख कोटींचेच; आकडा खोडून दाखवण्याचे…\n२० लाख कोटींच्या मोदी पॅकेजमध्ये मजुरांना धान्य, शेतकऱ्यांना कर्जासाठी ३ लाख…\n२००००००००००००० रूपयांचे पॅकेजः जुन्या आकड्यांची गोळीबेरीज करत मांडणार नवे गणित\nलॉकडाऊन शिथिलतेनंतर आठवडाभरातच साडेतेरा हजार उद्योगांना परवाने\nविज्ञानाची ऐशीतैशीः मोदी सरकारला ज्योतिष देतो हवामान, दंगली, सामाजिक आंदोलनाची पूर्वसूचना…\n‘मी पुन्हा येणार’ : बुधवारपासून शुक्रवारपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार बरसणार\nब्रम्हांडातील सर्व ग्रहांना आहेत, पण सूर्य आणि चंद्रालाच नावे का नाहीत\nचांद्रयान-२ : प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे \nमोबाइलवर जास्त वेळ घालवल्याने मानसिक आरोग्यावर पडत नाही फारसा परिणाम\nरोगप्रतिकारक शक्ती वाढवा, अन् निरोगी रहा\nमहिला दिन विशेषः स्कॉटलंडकडून शिकण्यासारखे…\nखुली विक्री होणाऱ्या मिठाईवरही येणार आता एक्सपायरी डेट, मिठाईच्या ट्रेवर पाटी…\nखबरदारी घ्या, विद्युत अपघात टाळा \nहृदयविकारामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी राज्यात दहा जिल्ह्यांमध्ये राबवणार ‘स्टेमी’ प्रकल्प\nभाजपची फजितीः सर्वसाधारण प्रवाश्यांसाठीचा रेल्वेचा आदेश पुढे करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न\nमजुरांकडून तिकिटाचे पैसे घेतलेच नसल्याचा रेल्वेचा दावा, आदेश मात्र पैसे वसुलीचाच\nकोरोनामुळे महाराष्ट्रासह तीन राज्यात सुटी जाहीर केल्याचे पत्रक बनावटः केंद्र सरकारचा…\nपंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह नागरिकत्व कायद्याबाबत गांधींच्या नावाने खोटे…\nएके-47 सह बीडच्या पोलिस अधीक्षकांचा फोटो व्हायरल, सशस्त्र हिरोगिरीवर नेटकऱ्यांचे सवाल\nपोलिस, होमगार्ड, कंत्राटी कर्मचाऱ्यांसह राज्यातील सर्वच कोरोना योद्ध्यांना ५० लाखांचे विमा…\nराज्यातील सलून, ब्यूटी पार्लर उद्यापासून उघडणार\nबचत गटांचे मास्क देताहेत सुरक्षित श्वास\nभगवतीचरण वोहराः स्वातंत्र्य लढ्यातील निधडा क्रांतीकारक\nविमानाने राज्यात येणाऱ्या प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारणार, १४ दिवस घरीच…\nसात दिवसात अधिक प्रसिद्ध\nपुनरावलोकन गुण संख्येच्या आधारे\nभाजपची फजितीः सर्वसाधारण प्रवाश्यांसाठीचा रेल्वेचा आदेश पुढे करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न\nफॅक्टचेक न्यूजटाऊन टीम - May 4, 2020\nनवी दिल्लीः परदेशातील भारतीयांना विमानाने मोफत मायदेशी आणू शकता, तर मग स्थलांतरित मजूर/ कामगारांना मोफत रेल्वे प्रवास का नाही\nमजुरांकडून तिकिटाचे पैसे घेतलेच नसल्याचा रेल्वेचा दावा, आदेश मात्र पैसे वसुलीचाच\nफॅक्टचेक न्यूजटाऊन टीम - May 4, 2020\nनवी दिल्लीः परदेशात अडकलेल्या भारतीयांना कर्तव्य म्हणून विमानाने मोफत मायदेशी आणू शकता, मग देशात अडकलेल्या मजूर व कामगारांना गावी जाण्यासाठी मोफत रेल्वे...\nकोरोनामुळे महाराष्ट्रासह तीन राज्यात सुटी जाहीर केल्याचे पत्रक बनावटः केंद्र सरकारचा खुलासा\nफॅक्टचेक न्यूजटाऊन टीम - March 13, 2020\nनवी दिल्लीः कोरोनाचा फैलाव रोखण्या��ाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांमध्ये सुटी जाहीर केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले पत्रक बनावट...\nपंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह नागरिकत्व कायद्याबाबत गांधींच्या नावाने खोटे बोलत आहेत\nफॅक्टचेक न्यूजटाऊन टीम - January 26, 2020\nरविश कुमार (लेखक एनडीटीव्ही इंडियाचे व्यवस्थापकीय संपादक आहेत.) पाकिस्तानमध्ये राहणारा हिंदू, शीख कधीही भारतात येऊ शकतात, असे...\nएके-47 सह बीडच्या पोलिस अधीक्षकांचा फोटो व्हायरल, सशस्त्र हिरोगिरीवर नेटकऱ्यांचे सवाल\nफॅक्टचेक न्यूजटाऊन टीम - December 9, 2019\nबीडः बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार हे एका छायाचित्रामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. हातात एके-47 बंदूक घेतलेले साध्या वेशातील छायाचित्र त्यांनी 8 ऑक्टोबर रोजी...\nफॅक्टचेकः फडणवीस सरकारच्या काळातच शिखर बँकेचा एनपीए वाढला; कर्जवसुली व नफा घटला \nफॅक्टचेक न्यूजटाऊन टीम - September 26, 2019\nफडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतरच्या पाच वर्षांत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या कर्जवसुलीच्या प्रमाणात 9.64 टक्के घट, नफ्यात 159.24 कोटींची घट आणि एनपीएमध्ये...\nमुद्रा कर्जातून 20 टक्केच लाभार्थ्यांनी सुरू केला नवीन व्यवसायः सरकारच्या अहवालात खुलासा\nफॅक्टचेक न्यूजटाऊन टीम - September 5, 2019\nरोजगार निर्मिती आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारने एप्रिल 2015 मध्ये सुरु केलेल्या पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेच्या यशावर प्रश्नचिन्ह लागले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%80/", "date_download": "2020-05-29T20:35:26Z", "digest": "sha1:R3Z2AYQF6RC5TXTULKSVTSRG2QWZ2BA4", "length": 35621, "nlines": 79, "source_domain": "www.navprabha.com", "title": "युगात्मा गांधीजी | Navprabha", "raw_content": "\nया महापुरुषाच्या, खरं तर युगपुरुषाच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त जगभर कार्यक्रम साजरे केले जातील. पण ते कंठाळी घोषणा, कंटाळवाण्या भाषणांपुरते मर्यादित राहू नयेत. एखाद्या टुथपेस्ट किंवा लिप्‌स्टिकसारखे दिखाऊ असू नयेत. या कार्यक्रमातून अर्थपूर्ण, कल्याणकारी उपक्रम निर्माण व्हावेत, हीच खरी महात्मा गांधीजींना श्रद्धांजली ठरेल\n‘आजपासूनच्या तिसर्‍या पिढीतील लोकांचा या पृथ्वितलावर महात्मा गांधींसारखी व्यक्ती प्रत्यक्ष जगून गेली यावर विश्‍वासदेखील बसणार नाही’- हे उद्गार जगविख्यात वैज्ञानिक अल्बर्ट आईन्स्टाईनचे आहेत. लुई फिशर नावाच्या लेखकाने गांधीजींच्या मृत्यूनंतर विविध क्षेत्रांतील संपूर्ण जगातील नामवंत व्यक्तींच्या प्रतिक्रिया एका ग्रंथात संकलित केल्या आहेत. त्यात आईन्स्टाईनने महात्माजींना वाहिलेली ही श्रद्धांजली आहे.\n१९४८ साली घडलेल्या या घटनेनंतर सुमारे पन्नास वर्षांनी नवं सहस्रक उजाडलं. एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी जगातील अनेक वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या, अन्य सामाजिक संस्था यांनी ‘मॅन ऑफ द् मिलनियम्’ म्हणजे गेल्या हजार वर्षांतील जगाच्या इतिहासावर नि एकूणच विचारसरणी अन् जीवनपद्धतीवर सर्वाधिक प्रभाव पाडलेल्या व्यक्तींच्या याद्या (नावं) प्रकाशित केल्या, त्यांपैकी जवळजवळ सर्व याद्यांतील प्रथम पाच व्यक्तींच्या नावांत महात्मा गांधींचा समावेश होता.\nअगदी अलीकडे विविध क्षेत्रांतील जागतिक विचारवंतांनी एकत्र येऊन अनेक देशांचा प्रवास नि ग्रंथांचा अभ्यास करून त्यावर आधारित केलेल्या विचारमंथनाचं नवनीत होतं गांधी तत्त्वज्ञान नि गांधीमार्ग (गांधियन वे ऑफ लाइफ). गांधीवाद (गांधीइझम्) नव्हे. या विचारमंथनाचा विषय होता- ‘विश्‍वशांतीचं भवितव्य.’\nजगातील सर्वोच्च अशा नोबेल पारितोषिकासाठी जेव्हा अर्थशास्त्र या ज्ञानशाखेचा नि कार्यक्षेत्राचा समावेश केला तेव्हा गुन्नार मिर्डल यांच्या ‘एशियन ड्रामा’ या ग्रंथाचा प्रथम सन्मान केला. त्यानंतर या विचारवंताने अनेक व्याख्यानांत जगातील राष्ट्रपुरुषांना नि राष्ट्रीय धोरण ठरवणार्‍या बुद्धिवंतांना गांधींच्या विचारसरणीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. तो एखाद्या द्रष्ट्याच्या भविष्यवाणीसारखेच बोलत होता.\nत्यानंतर गाजलेल्या (केवळ वाचकांच्या दृष्टीने नव्हे तर विचारवंतांच्या दृष्टिकोनातून) शूमाकर नावाच्या अर्थतज्ज्ञाने लिहिलेल्या ‘स्मॉल इज ब्युटिफूल’ या ग्रंथाचा संदेश असाच होता.\nया सर्वांची दृष्टी म. गांधीजींकडे केवळ भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रभावी राजकीय नेता एवढी संकुचित अर्थातच नव्हती. ते केवळ या महात्म्याच्या जीवनकार्याचं एक अंग होतं. याशिवाय अनेक तेजस्वी पैलू या अद्भुत दंतकथेसारख्या वाटणार्‍या व्यक्तिमत्त्वाला होते.\nत्यांच्या दीडशेव्या जयंतीच्या निमित्ताने यातील काही विशेष पैलूंवर ��हचिंतन करू.\n२ ऑक्टोबर १८६९ या दिवशी पोरबंदर येथे एका सामान्य गुजराती कुटुंबात मोहनदास (म्हणजेच भावी काळातील महात्मा गांधी) यांचा जन्म झाला. आईचं नाव पुतळीबाई नि वडिलांचं नाव करमचंद. पारंपरिक व्यवसाय किराणा मालाच्या दुकानाचा होता. पण गांधी (किंवा गंधी) या शब्दाचा अर्थ सुगंधी द्रव्यांचे व्यापारी असाही होतो.\nमोहनदास करमचंद गांधी हे त्यांचं पूर्ण नाव. मोहनदासचं शालेय शिक्षण पोरबंदर- राजकोट येथील विद्यालयात झालं. शालेय जीवनात त्यांची कामगिरी नेत्रदीपक नव्हती. सहज सांगायचं तर स्वामी विवेकानंदसुद्धा शैक्षणिक जीवनात एक सामान्य विद्यार्थीच होते. आपल्या वाणी-लेखणीने या दोन महामानवांनी ज्या इंग्रजी भाषेतून सार्‍या जगातील विचारवंतांवर प्रभाव पाडला त्या इंग्रजीत यांची शैक्षणिक परीक्षेतील कामगिरी साधारणच (ऍव्हरेज) होती. एका चरित्रकाराने याचा उल्लेख करून म्हटलंय, ‘…म्हणजे त्याही काळात शैक्षणिक कामगिरी आणि प्रत्यक्ष जीवनकार्यातील गुणवत्ता यांचा काहीही संबंध नव्हता.’ आज तर याविषयी विचारच न केलेला बरा. जीवनातील यशोगाथा (सक्सेस स्टोरिज) या केवळ ‘यशावर’ अवलंबून असण्याचा काळ दुसर्‍या महायुद्धानंतर मागे पडला. त्यावेळी यश मिळवण्यासाठी कष्ट, प्रामाणिकपणा, गुणवत्ता (मेरिट), चारित्र्य अशा गोष्टींची आवश्यकता होती. आता ‘फ्रॉम झिरो टू हिरो’ होण्यासाठी साधनं आणि मार्ग (वेज् ऍण्ड मीन्स) यांचा विधिनिषेध राहिलेला नाही. भ्रष्ट व्यक्ती सर्वच क्षेत्रांत अग्रेसर होताना दिसतात, तर नेतेपदी पोचल्यावर सत्ता नि भ्रष्टाचार (सेवा नि सदाचार नव्हे) हाच एकसूत्री कार्यक्रम राबवताना दिसतात, ही खरी क्षणोक्षणी होणारी गांधीहत्या आहे. असो.\nएक विशेष म्हणजे मोहनदासची आई ज्या कुटुंबातून आली होती ते होतं भक्तिसंप्रदायी ‘प्रणामी’ परंपरेतलं. या संप्रदायात भागवत, भगवद्गीता या ग्रंथांबरोबरच वेद, बायबल, कुराण यांच्यातील प्रभावी आचारसूत्रांचा समावेशही होता. अशा सर्वमतांचा आदर करणार्‍या विचारसरणीचा प्रभाव कळत-नकळत मोहनदासच्या बालमनावर निश्‍चित पडला होता. यात भर म्हणून त्याच्या जीवनावर झालेला सत्यवचनी हरिश्‍चंद्र नि मातृपितृभक्त श्रावणबाळ अशा चरित्रांचा खोल परिणाम. पुढे राजकीय जीवनाच्या धकाधकीत नि देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या धामधूमीतही ��े बालपणीचे संस्कार जिवंत होते. गांधीजींनी लिहिलेल्या ‘माझे सत्याचे प्रयोग’ (द स्टोरी ऑफ माय एक्स्पेरिमेंट्‌स विथ ट्रुथ) या त्यांच्या आत्मचरित्रात याचं प्रतिबिंब पडलेलं दिसून येतं.\nकोणाही नेत्याची राजकीय मतं नि धारणं याबद्दल टोकाचे मतभेद असतात. काळाच्या ओघात नंतर घडलेल्या ऐतिहासिक घटनांनी यातील विसंगती-सुसंगती लक्षात येतात. पण महात्मा गांधीजी हे केवळ राजकीय क्षेत्रातील प्रभावी व्यक्तिमत्त्व नव्हते. गांधीजींचं जीवन हे अनेक पैलू असलेला तेजस्वी हिरा होता, ज्याची पारख त्यांच्या चरित्राचा सर्वांगीण आणि तटस्थपणे विचार करणार्‍या अभ्यासकाला होते. दुर्दैवानं असे अभ्यासक आपल्या देशापेक्षा परदेशांतच अनेक आहेत ज्यांनी कोणत्याही रंगाचा चष्मा न घालता अभ्यास केलाय. यातील काही उद्बोधक पैलूंचे दर्शन त्यांच्या जीवनात घडलेल्या ज्ञात-अज्ञात प्रसंगांतून घेऊया.\nगांधीजींचा सोपं पण वाचकांच्या विचारांवर प्रभाव पाडणार्‍या इंग्रजीत लेखन करण्यात हातखंडा होता. त्यांना इंग्रजी मातृभाषा असलेल्या ज्ञाती मंडळींनी ‘एमपी’ ही पदवी दिली होती. ‘एमपी’ म्हणजे मेंबर ऑफ पार्लमेंट नव्हे तर ‘मास्टर ऑफ प्रेपोझिशन्स.’ प्रत्येक भाषेचं एक महत्त्वाचं अंग असतं शब्दयोगी अव्यय (प्रेपोझिशन). म्हणजे शब्दांना जोडून येणारे वर, खाली, जवळ, दूर असे शब्द. इंग्रजीत त्यांचा अचूक वापर अत्यंत महत्त्वाचा असतो. नाहीतर जवळून गेलेली (पास्ड बाय्) व्यक्ती थेट स्वर्गवासीही (पास्ड अवे) होऊ शकते. असो. अशा सोप्या पण थेट मन आणि मस्तकाचा वेध घेणार्‍या इंग्रजीतील गांधीजींचं लेखन वाचलं मात्र पाहिजे. त्यांनी इंग्रजीबरोबरच गुजराती, हिंदी या भाषांतूनही लेखन केेलंय. ‘कंफ्लिट् वर्क्स ऑफ गांधीजी’ या महाकाय अनेक ग्रंथांचं वाचन सोडा निदान दर्शन तरी घेतलं पाहिजे. त्यांची धर्म, प्रार्थना, मौन, सहिष्णुता अशा विषयांंवरची छोटी अन् सोपी पुस्तकं तर ‘वाचलीच पाहिजेत’ अशा प्रकारची आहेत. दैवदुर्विलास म्हणजे यापैकी काहीही न वाचता ‘गांधीजी मुर्दाबाद’ किंवा ‘जिंदाबाद’ म्हणणारी असंख्य मंडळी आहेत. दोन्हीही प्रकारची मंडळी अप्रामाणिक नि दोषी आहेत. असो.\nगांधीजींची शिक्षणविषयक चिंतनप्रणाली- मौलिक (मूलभूत), शिक्षण (बेसिक एज्युकेशन) म्हणून अभ्यासली जाते. विशेष म्हणजे शैक्षणिक तत्त्वज्ञानात मोलाची आणि मूलभूत भर टाकणार्‍या आधुनिक काळातील भारतीय शिक्षण तज्ज्ञांत गांधीजींचा समावेश अग्रक्रमाने होतो. पायाभूत किंवा मूलभूत शिक्षणपद्धतीची मुळे आपल्या मातीत, जीवनपद्धतीत नि संस्कृतीत घट्ट रुजलेली असायला हवीत. साहजिकच असं शिक्षण मातृभाषेतूनच सहज नि उत्स्फूर्त पद्धतीनं दिलं-घेतलं जातं. ही संकल्पनाच मुळात क्रांतिकारक होती. दुर्दैवानं ज्यावेळी गांधीजी ती स्पष्ट करून सांगत होते त्या काळात दुसरं महायुद्ध झालं. ते मध्यावर आलं तेव्हा इंग्लंडची सर्व बाजूंनी होणारी पीछेहाट पाहून गांधीजींनी ब्रिटिश राज्यकर्त्यांना ‘भारतातून चालते व्हा (क्विट इंडिया)’ हा निर्वाणीचा इशारा देणारं राष्ट्रव्यापी आंदोलन उभं केलं जे एखाद्या अरण्यात लागलेल्या आगीसारखं देशभर फैलावलं. त्या राजकीय धुमश्‍चक्रीत गुंतल्यामुळे ‘मूलभूत शिक्षण प्रणाली’चा सर्वांगीण नि सखोल विचार करणं राहून गेलं. नंतर त्याचे जे प्रयोग ‘बुनियादी तालीम’ म्हणून केले गेले त्यामागे गांधीजींची दूरदृष्टी नि चिंतन नसल्याने सारे असफल नि कालबाह्य ठरले. पण त्यातील प्राणसूत्र किंवा मध्यवर्ती कल्पना आजही बदलत्या स्वरूपात प्रभावी ठरू शकते. निदान ‘ग्रामस्वराज्य’ स्थापनेसाठी ‘ग्रामराज्या’प्रमाणेच ‘रामराज्य’ हे गांधीजींचे आणखी एक स्वप्न होते. एका विचारवंताने मार्मिकपणे म्हटले होते- ‘ग्रामराज्यातून रामराज्याकडे जाण्यासाठी ग्रामराज्यातला ‘ग’ आधी काढला पाहिजे, तरच रामराज्याचं स्वप्न साकारेल.’ हा ‘ग’ म्हणजेच संकुचित, स्वार्थी, अहंकार (‘ग’ची बाधा म्हणजे गर्व- इगो)\nस्वराज्य, स्वभाषा, स्वदेश अशा त्रिसूत्रीतून खरं स्वातंत्र्य उगवेल अशी गांधीजींची ठाम श्रद्धा होती. आज आपण या सार्‍यांपासून किती दूर आलो आहोत नि किती वेगाने दूर जात आहोत याचा विचार राजकीय क्षेत्रातील जरी नाही तरी शिक्षण क्षेत्रात सक्रिय असलेल्या मंडळींनी, शिक्षकांनी जरूर केला पाहिजे असे नाही वाटत\nहल्ली संगणकीय महाजालातून (इंटरनेट) महान व्यक्तींच्या जीवनपटाविषयी अक्षरशः हिमालयाहून मोठ्या, आकाशाहून असीम अशा माहितीचा महापूर ओसंडत असतो. त्यातील एका लेखाच्या उपशीर्षकात गांधीजींना ‘एक महान राजनैतिक तथा आध्यात्मिक नेता’ असे म्हटलेय ते अनेक दृष्टींनी योग्य आहे.\nरामाचं चरित्र नि रामनाम यावर गांधी���ींची अपार श्रद्धा होती. त्यांचे अखेरचे शब्द ‘हे राम’ असे होते. ही तर आध्यात्मिक दृष्टीने मोठी गोष्ट आहे. ‘अंते मतिःसा गति’ असा सिद्धांत गीतेतही सांगितलाय- ‘अंतकाले च मां एव स्मरन् मुक्त्वा कलेवरम्’ असं भगवंतानी मुक्तिदायी मृत्यूविषयी म्हटलंय, तसाच अंत गांधीजींचा अतिशय आकस्मिक रीतीने झालेल्या मृत्यूच्या क्षणीही रामनामात झाला. ‘रघुपती राघव राजाराम, पतितपावन सीताराम’ हे त्यांचं नित्यप्रार्थनेतील भजन होतं. त्यातील ‘सबको सन्मती दे भगवान’ ही ओळ हृदयस्पर्शी अन् चिरकालीन सत्य सांगणारी आहे.\n‘आपण आजारी का पडलो’ यावर गांधीजींचं सदैव चिंतन सुरू असे. त्यात एक विशेष घटक असे तो म्हणजे रामनामाचा विसर. याविषयी अधिक मार्गदर्शनासाठी त्यांचा पत्रव्यवहाराद्वारे संपर्क असे अर्थात गीतेला आई (गीताई) मानणार्‍या आचार्य विनोबा भावे यांच्याशी. विनोबांचं नाव तसं विनायक. पण पहिल्या भेटीतच गांधीजी म्हणाले, ‘अरे, तू महाराष्ट्रातून आलायस ना’ यावर गांधीजींचं सदैव चिंतन सुरू असे. त्यात एक विशेष घटक असे तो म्हणजे रामनामाचा विसर. याविषयी अधिक मार्गदर्शनासाठी त्यांचा पत्रव्यवहाराद्वारे संपर्क असे अर्थात गीतेला आई (गीताई) मानणार्‍या आचार्य विनोबा भावे यांच्याशी. विनोबांचं नाव तसं विनायक. पण पहिल्या भेटीतच गांधीजी म्हणाले, ‘अरे, तू महाराष्ट्रातून आलायस ना मग जसा विठोबा- ज्ञानोबा- तुकोबा तसा तू आमचा विनोबा मग जसा विठोबा- ज्ञानोबा- तुकोबा तसा तू आमचा विनोबा’ आश्‍चर्य म्हणजे हे नाव विनोबांना आयुष्यभर चिकटले. एवढेच नव्हे तर त्यांच्यातील संतपणाचा परिचय करून देत राहिले. महान व्यक्तींचं सारं महान असतं हे खरं, पण हे समजण्यासाठी आपण स्वतःला ‘लहान’ मानलं पाहिजे.\nअसाच एक प्रसंग सांगितला जातो. गांधीजींना ‘महात्मा’ पदवी लोकांनी दिली त्याचे अनेक प्रसंग सांगितले जातात. पण त्या पदवीला प्रतिष्ठा नि लोकमान्यता प्राप्त झाली ती या प्रसंगापासून असं म्हणायला हरकत नाही. त्याचं असं झालं-\nआपल्या भारतभ्रमणातून गांधीजी ज्यावेळी रवींद्रनाथ टागोरांच्या भेटीसाठी शांतिनिकेतनमध्ये गेले तेव्हा हात पसरून अभिवादन करत रवींद्रनाथ उद्गारले, ‘आओ महात्मा’ तत्क्षणी त्यांना नमस्कार करत गांधीजी उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘नमस्ते गुरुदेव’ तत्क्षणी त्यांना नमस्कार करत गा���धीजी उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘नमस्ते गुरुदेव’ तो ऐतिहासिक क्षण नुसता डोळे मिटून मनाच्या पडद्यावर पाहिला तरी रोमांचित व्हायला होते. अर्थातच त्यासाठी संवेदनक्षमता हवी. त्यानंतर गांधीजी बनले महात्मा तर रवींद्रनाथ बनले गुरुदेव\nविनोबा नि गांधीजी यांच्यातील संबंध अभ्यासण्यासारखे चिंतनीय आहेत. ‘रामनाम’ ही उपचारपद्धती (थेरपी) म्हणून कशी वापरावी याविषयी झालेल्या पत्रव्यवहाराची एक पुस्तिका आहे ‘रामनाम’ नावाची. ‘आपला पहिला सत्याग्रही’ म्हणून गांधीजींनी विनोबांची निवड केली होती. तुरुंगात गेल्यावर संस्कृत भाषेचा अभ्यास नि गीतापठण व चिंतन करण्यासाठी म्हणून गांधीजींनी विनोबांनाच मार्गदर्शक म्हणून निवडले होते.\nसाप्ताहिक उपवास नि मौन ही केवळ राजकीय हत्यारं म्हणून गांधीजींनी वापरली नाहीत, तर आत्मशुद्धीची नि सत्याग्रहासाठी शक्ती प्राप्त करण्याची ती साधनं होती. उपवासानं देहाची शुद्धी तर मौनानं चित्तशुद्धी असं ते व्रत होतं. आजच्या जीवनात निदान वानप्रस्थी, ज्येष्ठ नागरिकांनी तरी एक प्रयोग म्हणून हे करून पाहायला काय हरकत आहे गांधीजींना अजून दोन नावांनी आपण ओळखतो. त्यातलं एक आहे बापूजी नि दुसरं आहे राष्ट्रपिता. दोघांचा अर्थ नि त्यामागची भावना एकच आहे. एक प्रसंग पाहूया.\nलहान मुलांशी गांधीजींचं विशेष नातं होतं. ‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ हे साने गुरुजींचे सूत्र गांधीजी त्यांच्या आश्रमात जगत होते. अशाच एका बालसभेत एका छोट्यानं विचारलं, ‘बापूजी, तुम्ही अंगात सदरा का घालत नाही’ यावर बापूजींनी विचारलं, ‘तुझे वडील कोण आहेत’ यावर बापूजींनी विचारलं, ‘तुझे वडील कोण आहेत’ जेव्हा सांगितलं गेलं की ते कापडाच्या गिरणीचे श्रीमंत मालक आहेत तेव्हा सद्गदित होऊन बापूजी म्हणाले, ‘तुझ्या पिताजींकडून पस्तीस कोटी सदरे आण, मग मीही घालीन सदरा.’ ही विचारसरणी घराघरातील पित्याचीच नाही का’ जेव्हा सांगितलं गेलं की ते कापडाच्या गिरणीचे श्रीमंत मालक आहेत तेव्हा सद्गदित होऊन बापूजी म्हणाले, ‘तुझ्या पिताजींकडून पस्तीस कोटी सदरे आण, मग मीही घालीन सदरा.’ ही विचारसरणी घराघरातील पित्याचीच नाही का म्हणून गांधीजी होते बापूजी नि राष्ट्रपिता\nत्यांनी सर्व मानवजातीसाठी (विशेषतः धोरणं आखून राबवणार्‍यांसाठी) एक जादूचा मंत्र (ता��िस्मान- ताईत) दिलाय- ‘जेव्हा जेव्हा तुम्ही जीवनात एखादा महत्त्वाचा निर्णय घेत असाल, तेव्हा तेव्हा तुम्हाला माहीत असलेल्या सर्वात दीनदुःखी माणसाचा चेहरा डोळ्यांसमोर आणा नि स्वतःला विचारा की माझ्या निर्णयामुळे या व्यक्तीचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कल्याण होणार आहे का …उत्तर होकारार्थी असेल तरच तो निर्णय आत्मविश्‍वासानं घ्या.’\nआज या सूत्राचा उपयोग (किंवा प्रयोग) आपण आपल्या वैयक्तिक- कौटुंबिक- व्यावसायिक पातळीवर केला तरी आपल्या मानसिक समाधानात मोलाची भर पडेल, नि ज्यासाठी मानवजात तडफडतेय ती मनःशांती (त्यातून विश्‍वशांती) आपल्याला निश्‍चित मिळेल. या शांतीचे दूत होते गांधीजी. या महापुरुषाच्या, खरं तर युगपुरुषाच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त जगभर कार्यक्रम साजरे केले जातील. पण ते कंठाळी घोषणा, कंटाळवाण्या भाषणांपुरते मर्यादित राहू नयेत. एखाद्या टुथपेस्ट किंवा लिप्‌स्टिकसारखे दिखाऊ असू नयेत. या कार्यक्रमातून अर्थपूर्ण, कल्याणकारी उपक्रम निर्माण व्हावेत, हीच खरी महात्मा गांधीजींना श्रद्धांजली ठरेल\nPrevious: शस्त्रहीन क्रांतीचा जनक\nNext: बांगलादेशला नमवून भारत चॅम्पियन\nप्रतिभासंपन्न साहित्यिक ः रत्नाकर मतकरी\nकोरोना विषाणूवर लस तयार केली तरच\nसद्य अर्थव्यवस्था ः सिंहावलोकन\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/breaking-adultery-supreme-court-verdict/", "date_download": "2020-05-29T19:20:56Z", "digest": "sha1:GQJ7WIKLWRZOOQKLBTZ2VDUTX3VXL5NL", "length": 6673, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "स्त्री- पुरुषांना समान अधिकार, विवाहबाह्य संबंध गुन्हा ठरू शकत नाही :सुप्रीम कोर्ट", "raw_content": "\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nचक्क ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याचा प्रयोग\n‘राज्यात मे महिन्यात आता पर्य��त ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप’\nप्रतिबंधित क्षेत्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी; भूलथापांना बळी पडू नका : तुकाराम मुंढे\nस्त्री- पुरुषांना समान अधिकार, विवाहबाह्य संबंध गुन्हा ठरू शकत नाही :सुप्रीम कोर्ट\nनवी दिल्ली : व्याभिचाराला गुन्हा ठरवणारे कलम ४९७ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे. यावेळी लोकशाहीमध्ये स्त्री- पुरुषांना समान अधिकार असून पती हा पत्नीचा मालक नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले आहे.\nसमाजामध्ये महिलांचा सन्मान होणे गरजेच आहे, मुलभूत अधिकरांमध्ये त्यांनाही समान अधिकार मिळायला हवा असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. न्यायालयाकडून आज देण्यात आलेल्या निर्णयामुळे आता विवाहबाह्य संबंध हा गुन्हा ठरू शकणार नाही. कलम ४९७ हे घटनाबाह्य असल्याने ते रद्द करण्यात येण्याची याचिका इटलीमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकाने केली होती, यावर आज सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय देण्यात आला.\nकाय आहे कलम ४९७\nभादंवि कलम ४९७ नुसार एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या पुरूषाच्या पत्नीशी लैंगिक संबंध ठेवल्यास त्याला व्यभिचाराचा गुन्हा म्हणत. यामध्ये संबंधित पुरुषाला पाच वर्षे तुरूंगवास किंवा दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होती, मात्र यामध्ये लैंगिक संबंधठेवणाऱ्या स्त्रीला तिला दोषी धरले जात नाही. यात केवळ विवाहित महिलेशी लैंगिक संबंध ठेवणे हा व्यभिचार ठरतो.\nमुलींना संपत्तीत वाटा मिळावा यासाठीही लढा देणार : शिया वक्फ बोर्ड\nताजमहालाला संरक्षण द्या किंवा उद्ध्वस्त करा, सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://pmc.gov.in/mr/secondary-and-technical-education", "date_download": "2020-05-29T19:02:47Z", "digest": "sha1:BKPDKW4FDEIR4TCDWIFMRSODLB3ULSNP", "length": 32064, "nlines": 414, "source_domain": "pmc.gov.in", "title": "शिक्षणाधिकारी (���ाध्यमिक व तांत्रिक) विभाग | Home | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nलेखापरीक्षा अहवाल २०१४ -१५\nलेखापरीक्षा अहवाल २०१५ -१६\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहिला व बाल कल्याण\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nअहवाल / सविस्तर प्रकल्प अहवाल\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nवृक्ष कापणी परवानगी व ई - टिकिटिंग संगणक प्रणाली\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nस्थानिक संस्था कर नोंदणी\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nमालमत्ता कर ना हरकत\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nऑनलाईन डेथ पास अर्ज\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » शिक्षणाधिकारी (माध्यमिक व तांत्रिक) विभाग\nव्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून मोफत ऑनलाईन शिक्षण देण्याचा उपक्रम\nपुणे महानगरपालिकेची विशेष शिक्षण अकादमी\nराजीव गांधी अकॅडमी ऑफ ई-लर्निंग\nपुणे महानगरपालिकेची विशेष शिक्षण अकादमी\nस्व. विलासराव देशमुख थ्री-डी तारांगण\nराजीव गांधी अकादमी येथे सुरु झालेले थ्री-डी तारांगण\nव्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून मोफत ऑनलाईन शिक्षण देण्याचा उपक्रम\n-- परिणाम आढळला नाही --\nमुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम 66(21)(42) नुसार पुणे महानगरपालिकाच्या पर्यायी कर्तव्यांमध्ये माध्यमिक आणि तांत्रिक शिक्षणाचा समावेश होतो. पुणे महानगरपालिकेने १९५३ साली झोपडपट्टीत राहणाऱ्या एकूण लोकसंख्येच्या ३५ टक्के आर्थिकदृष्ट्या कमकुवत, शैक्षणिकदृष्ट्या मागास आणि पुण्यात स्थलांतरित झालेल्या झोपडपट्टीतील लोकसंख्येच्या ११ ते १८ वयोगटातील लहान मुलांसाठी माध्यमिक शाळा सुरू केली.\nसध्या पुणे महानगरपालिकेतर्फे शहरात एकूण चाळीस माध्यमिक शाळा आणि एक रात्र महाविद्यालय यशस्वीरित्या चालविले जाते. या चाळीस शाळांपैकी एकोणवीस शाळा मराठी उच्च माध्यमिक (३ ज्युनिअर कॉलेजसह) असून ४ उर्दू माध्यमिक शाळा (२ उर्दू विज्ञान कनिष्ठ महिला महाविद्यालय) आहेत. यासोबतच, एक मराठी रात्र महाविद्यालय, एक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि एक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणारी संस्थादेखील महानगरपालिकेतर्फे चालविली जाते. याशिवाय, महानगरपालिकेमार्फत सामाजिक संस्थांच्या सहाय्याने पंधरा इंग्रजी शाळा व दोन मराठी शाळा चालविल्या जातात. पुणे महानगरपालिकेने नुकतीच एका सामाजिक संस्थेच्या साह्याने कला आणि वाणिज्य शाखांच्या रात्र महाविद्यालयाची स्थापना केली आहे.\nपुणे महानगरपालिकेने राजीव गांधी ई-लर्निंग अकादमी या विशेष संस्थेची स्थापना केली आहे. अकादमीत बालवाडी ते बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. दहावीपर्यंत सेंट्रल बोर्डाचे शिक्षण असून कनिष्ठ महाविद्यालय व व्होकेशनल विषयांसाठी महाराष्ट्र राज्य बोर्डाचा अभ्यासक्रम लागू करण्यात आला आहे. कनिष्ठ महाविद्यालय सामाजिक संस्थेच्या(एनजीओ) सहकार्याने चालविले जाते. महानगरपालिकेने काही ठराविक शाळांमध्ये केंद्र सरकारच्या राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाअंतर्गत नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कला सुरुवात केली आहे. या योजनेत विद्यार्थ्याला हिंदी आणि सामाजिक शास्त्रांसारख्या विषयांऐवजी मल्टीस्किल फाउंडेशन कोर्स, रिटेल, बँकिंग व फायनान्स, टुरिझम, कृषी आणि वाहन यासारखे व्यावसायिक विषय निवडता येतात.\nआमच्या शाळांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nसमाजातील वंचित व दुर्बल घटकांपर्यंत उत्कृष्ट सेवा पोचवून समाजाचा विकास घडवून आणणे हा या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. पारंपरिक शिक्षणापलीकडे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीकोनातून उच्च दर्जाच्या सेवा देण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्या विभागामार्फत खालील सेवा दिल्या जातात-\nइयत्ता नववी व दहावीच्या मुलांसाठी मोफत पाठ्यपुस्तके\nएसएसए योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत मोफत पाठ्यपुस्तके\nइयत्ता दहावीच्या विद��यार्थ्यांसाठी विनामूल्य २१ अपेक्षित(नवनीत)\nपीएमपीएमएल बसेसचे मोफत पासेस\nराजीव गांधी ई-लर्निंग अकादमीमध्ये इयत्ता अकरावी आणि बारावीसाठी दुहेरी अभ्यासक्रमावर लक्ष\nइयत्ता दहावी व बारावीमध्ये अनुक्रमे ८० व ८५ टक्के गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शारदाबाई पवार यांच्या नावाने ५१,००० रुपयांची शिष्यवृत्ती\nविविध शाळांमध्ये नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कची सुरुवात\nकला व क्रीडा स्पर्धांचे आयोजन\nविज्ञान आणि भूगोल प्रदर्शनाचे आयोजन\nप्रत्येक शाळेत स्काउट आणि गाइड युनिट चालविले जाते.\nविद्यार्थ्यांसाठी मोफत पुणे दर्शन सहल\nऔद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.)\nकॉर्पोरेट सामाजिक जबादारीअंतर्गत(सीएसआर) विविध उपक्रमांचे आयोजन\nमुलींसाठी मोफत सॅनिटरी नॅपकिन\nप्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन बिस्किटांचे मोफत वितरण\nविभागातर्फे विद्यार्थ्यांना टॅबचे विनामूल्य वाटप केले जाते\nराज्य सरकारकडील शिक्षणाधिकारी - १\nपुणे महानगरपालिकेकडील उपशिक्षणाधिकारी- १\nपुणे महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमधून निवडलेले पर्यवेक्षक-४\nमान्यताप्राप्त शिक्षकेत्तर कर्मचारी :१०५\nवार्षिक बजेटः ६०,९९,२००० / -\nएस.एस.सी. निकाल: ८१.३७% (२०१८-१९)\nएच.एस.सी. निकाल: ८३.३०% (२०१८-१९)\nविद्यार्थ्यांची एकूण संख्या: १२५००\n- माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना डीबीटी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या साहित्याची इयत्तानिहाय यादी व एकूण किंमत (२०१८-१९)\n- राजीव गांधी अकादमी ऑफ ई-लर्निंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना डीबीटी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या साहित्याची यादी व एकूण किंमत (२०१८-१९)\nपुणे महानगरपालिका - आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सम...\nराजीव गांधी अकादमी ऑफ ई-लर्निंग\n-- कोणतेही व्हिडिओ आढळले नाहीत --\nसर्वांना समान प्रतिभा मिळत नाही. पण प्रत्येकाला आपल्या प्रतिभा विकसित करण्याच्या समान संधी मिळतात - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम 'सशक्तीकरण' करण्यासाठी शिक्षण ' हे आदर्श तत्वज्ञान समोर ठेवून पुणे महानगरपालिकेचा माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग कार्यरत आहे. या विभागाचे ब्रीदवाक्य - 'रीड टू लीड' हे याच तत्त्वज्ञानावर आधारित आहे.आजच्या स्पर्धात्मक युगात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच विविध कौशल्ये अवगत असणे आवश्यक आ���े, हे विचारात घेऊन विभागाने विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रियेत सशक्त होण्यासाठी शक्य ती पावले उचलली आहेत.\nखाते प्रमुखाचे नाव: श्री. दीपक माळी\nमोबाइल क्रमांक: +91 9689936525\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. रईस अहमद शेख\nमोबाइल क्रमांक: +91 9689939615\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. रईस अहमद शेख\nमोबाइल क्रमांक: +91 9689939615\nविभाग पत्ता: भाऊसाहेब शिरोळे भवन तोफखाना, मंगला थिएटर नजीक, शिवाजीनगर, पुणे - ४११००५\nदूरध्वनी क्रमांक: +91 2025534140\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nसर्वांना समान प्रतिभा मिळत नाही. पण प्रत्येकाला आपल्या प्रतिभा विकसित करण्याच्या समान संधी मिळतात - डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम 'सशक्तीकरण' करण्यासाठी शिक्षण ' हे आदर्श तत्वज्ञान समोर ठेवून पुणे महानगरपालिकेचा माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभाग कार्यरत आहे. या विभागाचे ब्रीदवाक्य - 'रीड टू लीड' हे याच तत्त्वज्ञानावर आधारित आहे.आजच्या स्पर्धात्मक युगात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच विविध कौशल्ये अवगत असणे आवश्यक आहे, हे विचारात घेऊन विभागाने विद्यार्थ्यांना शिक्षण प्रक्रियेत सशक्त होण्यासाठी शक्य ती पावले उचलली आहेत.\nखाते प्रमुखाचे नाव: श्री. दीपक माळी\nमोबाइल क्रमांक: +91 9689936525\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. रईस अहमद शेख\nमोबाइल क्रमांक: +91 9689939615\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. रईस अहमद शेख\nमोबाइल क्रमांक: +91 9689939615\nविभाग पत्ता: भाऊसाहेब शिरोळे भवन तोफखाना, मंगला थिएटर नजीक, शिवाजीनगर, पुणे - ४११००५\nदूरध्वनी क्रमांक: +91 2025534140\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग ��ांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nटोल फ्री: १८०० १०३० २२२\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nशेवटची सुधारणा - May 25, 2020\nकॉपीराइट © २०२० पुणे महानगरपालिका. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/news/articleshow/46548392.cms", "date_download": "2020-05-29T21:34:29Z", "digest": "sha1:IYNXJI4DWBJXN32WOTFEP6FBF3D3LX3G", "length": 8954, "nlines": 85, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n४६७ कंपन्यांना हव्या महिला संचालक\nनव्या कंपनी कायद्यानुसार ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सध्या राष्ट्रीय शेअर बाजारात (‘एनएसई’) नोंदणीकृत असलेल्या ४६७ कंपन्यांना महिनाअखेर किमान एका महिला संचालकाची नेमणूक करावी लागणार आहे. विशेष म्हणजे यापैकी किमान २५ कंपन्या या सरकारी आहेत.\nनव्या कंपनी कायद्यानुसार ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सध्या राष्ट्रीय शेअर बाजारात (‘एनएसई’) नोंदणीकृत असलेल्या ४६७ कंपन्यांना महिनाअखेर किमान एका महिला संचालकाची नेमणूक करावी लागणार आहे. विशेष म्हणजे यापैकी किमान २५ कंपन्या या सरकारी आहेत. ही अट पूर्ण करण्यासाठी आता २० पेक्षाही कमी दिवस शिल्लक असल्याने या कालावधीत या दिशानिर्देशांची अंमलबजावणी करणे जवळपास अशक्यच होणार आहे.\n१ एप्रिल २०१४ पासून लागू झालेल्या नवीन कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार ‘कॉर्पोरेट गव्हर्नन्स’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतंत्र संचालक (‘इन्डिपेन्डन्ट डायरेक्टर’), महिला संचालकांच्या नेमणुकीसाठी कंपनी व्यवहार मंत्रालयाने विविध दिशानिर्देश जारी केले होते. त्यानुसार १ ऑक्टोबर २०१४ पूर्वी शेअर बाजारातील सर्व नोंदणीकृत कंपन्यांना किमान एका महिला संचालकाची नेमणूक करणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र या मुदतीत हे शक्य होत नसल्याचे पाहून ‘सेबी’ने ही मुदत सहा महिन्यांनी वाढवून १ एप्रिल २०१५ केली आहे. आता ही मुदत २० दिवसांवर आली असतानाही ‘एनएसई’मधील तब्बल ४६७ कंपन्यांनी अजून एकही महिला संचालिकेची नेमणूक केलेली नाही, अशी माहिती ‘एनएसई’च्या सहकार्याने सुरू असलेल्या ‘इंडियन बोर्ड‍्स डॉट कॉम’ने ‘मटा’ला दिली आहे. मात्र, १०१४ कंपन्यांनी किमान एका महिला संचालकाची नेमणूक केली आहे, तर तब्बल १३४ कंपन्यांनी एकापेक्षा अधिक महिला संचालकांची नेमणूक केली आहे. देना बँक, फेडरल बँक, ‘आयएफसीआय’, एलआयसी हाउसिंग फायनान्स, मँगनीज ओअर इंडिया लि. अर्थात ‘मॉइल’, विजया बँक या सरकारी कंपन्यांनी एकापेक्षा अधिक महिला संचालकांची नेमणूक केली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोनं झालं स्वस्त ; सलग तिसऱ्या सत्रात सोने दरात घसरण...\n ४.७५ कोटी भारतीयांची माहिती विकली\nदेशात महामंदी अटळ; अर्थव्यवस्था ५ % आक्रसणार...\nकरोना संकटात मोठा दिलासा; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ४७ ...\nवर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना मिळणार ७५ हजार रुपये\nमिळाला २ लाख कोटींचा महसूलमहत्तवाचा लेख\nविजय मल्ल्याला मोठा झटका\nएअर इंडियाकडून प्रवाशांसाठी मोठी घोषणा\nRBI च्या महत्वाच्या घोषणा\nतर करोनाचा धोका आणखी वाढेल; IMFने दिला इशारा\nकरोनाचं मुंबई, ठाणे, पुणे कनेक्शन; नगरमध्ये रुग्ण वाढले\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/author/prem-shankar-jha", "date_download": "2020-05-29T19:51:00Z", "digest": "sha1:AK423EPDFZ2RDUB4KDREIWT6QRQYVCEP", "length": 4681, "nlines": 60, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "प्रेम शंकर झा, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nAuthor: प्रेम शंकर झा\nमोदी – शहा यांनी भीमा कोरेगावचा तपास महाराष्ट्राबाहेर का नेला\nखोटे आरोप, बनावट पुरावे, व्हिडिओ आणि बातम्यांचा लोकभावना उद्दीपित करण्यासाठी वापर करण्याचा भाजपचा दोन दशकांचा इतिहास पाहता हेच सिद्ध होते की सत्ता मिळ ...\nआपण इतके रक्तपिपासू का होतोय\nराजकारणामध्ये \"जुन्या\" भारताची बाजू मांडणारे लोक कमी का याचे स्पष्टीकरण अनेक मुद्द्यां���्या आधारे देता येईल, पण काँग्रेसच्या गाभ्यामध्ये असणारी सांस्कृ ...\nपश्चिम बंगालमधील पेचप्रसंगाचे दुर्दैव असे आहे की भ्रष्ट आणि राजकीय लुटांरूना शिक्षा करण्याच्या केंद्राच्या प्रयत्नांमध्ये प्रादेशिक पक्षांच्या राजकीय ...\nउत्तर प्रदेशात स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा निर्णय आत्मघातकी\nनेहरू घराण्याच्या हक्काच्या अमेठी आणि रायबरेली या जागा वगळता काँग्रेस एकही जागा जिंकण्याची शक्यता नाही. ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/10/Restrictions-on-govt-jobs.html", "date_download": "2020-05-29T19:34:22Z", "digest": "sha1:5YML2YCHSEHIUCWPN37XL5QO2GN2XZKN", "length": 4938, "nlines": 41, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "'इतके' अपत्य असल्यास तुम्हाला मिळणार नाही सरकारी नोकरी", "raw_content": "\n'इतके' अपत्य असल्यास तुम्हाला मिळणार नाही सरकारी नोकरी\nवेब टीम : दिसपूर\nदोन पेक्षा अधिक अपत्य असल्यास यापुढे सरकारी नोकरीला विसरावे लागणार आहे. हा निर्णय आसाममधील भाजप सरकारने घेतला.\nआसाममधील वाढत्या लोकसंख्येवर आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले.ज्यांना दोन पेक्षा अधिक अपत्य असतील त्यांना १ जानेवारी २०२१ नंतर सरकारी नोकरीमध्ये घेतले जाणार नाही.\nहा निर्णय सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आसामच्या जनसंपर्क विभागाने या निर्णयाची माहिती दिली.\nछोटं कुटुंब पद्धतीनुसार १ जानेवारी २०२१ नंतर ज्या कुटुंबांमध्ये दोन पेक्षा अधिक अपत्य असतील त्यांना सरकारी नोकरीपासून वंचित राहावे लागणार असल्याचे निर्णयात म्हटले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून वाढत्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त केली होती.\nतसेच वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी पुढील पिढीने विचार करण्याचा सल्लाही दिला हो���ा.\nवाढती लोकसंख्या हे आपल्या देशापुढील मोठे आव्हान आहे. छोटं कुटुंब हे सुद्धा देशभक्ती असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mhtcet-new-exam-dates/", "date_download": "2020-05-29T20:19:38Z", "digest": "sha1:MXVKYZNWAMWPNMHBC56PPINNE5BOWQZV", "length": 6430, "nlines": 88, "source_domain": "mahabharti.in", "title": "MHTCET वेळापत्रक प्रकाशित, परीक्षांच्या तारखा - महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nMHTCET वेळापत्रक प्रकाशित, परीक्षांच्या तारखा\nMHTCET वेळापत्रक प्रकाशित, परीक्षांच्या तारखा\nजुलै महिन्याच्या ४, ६, ७, ८, ९, १०, १३, १४, २८, २९, ३० व ३१ या तारखांना एमएचटीसीईटी होईल. ज्या विद्यार्थ्यांना या परीक्षा देता येणार नाहीत, त्यांना ३, ४ आणि ५ आॅगस्टला पुन्हा परीक्षेची संधी मिळेल. प्रमुख व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षांचे अर्ज भरण्यास ही ३० मे २०२० पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\nमार्च महिन्यातील सीईटी अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत तब्ब्ल ५ लाख २४ हजार ९०७ अर्ज आले होते. त्यानंतर आता पुन्हा अर्ज भरण्याची लिंक ओपन केल्यानंतर परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीसंख्येत वाढ होणार असल्याची माहिती सीईटीचे सुभाष महाजन यांनी दिली. त्याशिवाय, नौदल, वायुदल आणि तटरक्षक दलाची जहाजे व विमानेही मदतीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.\nदोन्ही गटांच्या परीक्षा होणार वेगळ्या\nसीईटीच्या नियमांप्रमाणे पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही गटांच्या परीक्षा वेगळ्या होतील. परीक्षा ज्या केंद्रावर होतील त्या केंद्रांच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर जूनच्या मध्यापर्यंत परीक्षांच्या तारखांचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/marathi-bigg-boss/bigg-boss-marathi-2-august-16-2019-day-84-kitchen-task-between-megha-and-resham/articleshow/70695687.cms", "date_download": "2020-05-29T21:24:57Z", "digest": "sha1:SR5IRWQXDXZEZR7ED3CGUFPBBB7PLHNP", "length": 7496, "nlines": 81, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'जुना गडी नवं राज्य' या टास्कमध्ये सुशांत शेलारच्या टीमनं बाजी मारल्या नंतर मेघा आणि रेशममध्ये किचन टास्क रंगला. या टास्कमध्ये ४५ मिनिटात खाद्य पदार्थ बनवायचे होते. मेघाच्या टीमनं चायनीज पदार्थ बनवले. तर, रेशमच्या टीमनं शीरा, कटलेट हे पदार्थ बनवले. या टास्कमध्ये विजयी झाल्यानं मेघाच्या ताब्यात किचन आलं.\nमुंबई: 'जुना गडी नवं राज्य' या टास्कमध्ये सुशांत शेलारच्या टीमनं बाजी मारल्या नंतर मेघा आणि रेशममध्ये किचन टास्क रंगला. या टास्कमध्ये ४५ मिनिटात खाद्य पदार्थ बनवायचे होते. मेघाच्या टीमनं चायनीज पदार्थ बनवले. तर, रेशमच्या टीमनं शीरा, कटलेट हे पदार्थ बनवले. या टास्कमध्ये विजयी झाल्यानं मेघाच्या ताब्यात किचन आलं.\n'जुना गडी नवं राज्य' या कार्यासाठी घराचे रुपांतर एका राज्यात करण्यात आलं होते. घरातील सदस्य हे त्या राज्यातील रहिवासी आहेत. या रहिवाशांना निवडून दिलेला राजा किंवा राणीला घरावर ताबा मिळवण्यासाठी मदत करायची होती. किशोरी कार्याची संचालिका होत्या. अभिजीत बिचुकलेंनी त्याना साहाय्य केले. मेघा धाडे हिच्या टीममध्ये शिवानी आणि आरोह हे सदस्य तर, रेशमच्या टीममध्ये शिव आणि नेहा हे सदस्य आणि सुशांत शेलार याच्या टीममध्ये वीणा आणि हीना या सदस्यांचा समावेश होता.\n'बिग बॉस' विषयी सर्व काही जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा मराठी बिग बॉस\nघरातील सगळ्यांसाठी शिवानी 'आयुष्यावर बोलू काही' या अल्बममधील 'गाडी सुटली..' ही कविता सादर करणार असून सगळे सदस्य भावूक झाल्याचं पाहायला मिळेल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nबिग बॉस: टास्कमध्ये सुशांत शेलारच्या टीमची बाजीमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरण जोहरच्या गाण्याने मुलांची वाढली डोकेदुखी\nसोनाक्षीने आईसाठी घेतली मेहनत; दिलं स्पेशल गिफ्ट\nकरोनाचं मुंबई, ठाणे, पुणे कनेक्शन; नगरमध्ये रुग्ण वाढले\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/apprenticeship-way-to-jobs-for-freshers/", "date_download": "2020-05-29T20:08:36Z", "digest": "sha1:HYFIWP4AWBA2QP453W36TCDGJUHY462O", "length": 11550, "nlines": 118, "source_domain": "mahabharti.in", "title": "अप्रेंटसशिप -बेरोजगारांसाठी नोकरीची वाट - महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nअप्रेंटसशिप -बेरोजगारांसाठी नोकरीची वाट\nअप्रेंटसशिप -बेरोजगारांसाठी नोकरीची वाट\nApprenticeship New way to Jobs For Freshers – फ्रेशर उमेदवारांना जॉब्स मिळणे बरेच वेळा कठीण जात, यात आपण माहित असणे आवश्यक आहे कि अप्रेंटसशिप कायदा १९६१नुसार बेरोजगारांना विविध कंपन्यांत व्यावहारिक व ऑन द जॉब कौशल्य विकसित करण्यासाठी सुमारे एक वर्षापर्यंत प्रशिक्षण दिले जाते. तसेच, भारत सरकार व कंपनी यांच्यातर्फे प्रतिमाह भत्तादेखील देण्यात येतो. या अंतर्गत काही कंपन्या प्रतिमहिना सुमारे १५,००० ते २०,००० रुपयांपर्यंत भत्ता देतात. त्यामुळे ही एकप्रकारे नोकरीच असते. आताच्या पिढीने अप्रेंटसशिपकडे तसेच त्यांच्या पालकांनी नोकरी या दृष्टीकोनातूनचच बघायला हवे. भारत सरकारच्या कौशल्य विकास व स्वयंरोजगार मंत्रालयातर्फे हा उपक्रम राबविला जातो. National Apprenticeship Training Scheme (NATS) व National Apprenticeship Promotion Scheme (NAPS) या उपक्रमांअंतर्गत बेरोजगार पदवी व पदविकाधारक यात सहभागी होऊ शकतात.\nअप्रेंटसशिपचे विद्यार्थ्यांना फायदे कोणते \n१. भारत सरकारतर्फे कामाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र मिळते.\n२. यातील साधारणपणे ६५ टक्के लोकांना नंतर त्याच कंपनीत पूर्ण वेळ नोकरी देखील दिली जाते. उपलब्ध नोकऱ्या व विद्यार्थ्याचे कौशल्य यांवर ते अवलंबून असते.\n३. सरकारी कंपन्या तसेच उत्तम दर्जाच्या खासगी कंपन्यांत खूप सहजतेने अप्रेंटसशिप व त्यानंतर नोकरी मिळविता येते.\n४. उद्योगात प्रत्यक्ष कामाचा अनुभव.\n५. बेरोजगारांसाठी एकप्रकारे ही नोकरीच असते.\n६. एकाच वर्षात देशातील लाखो बेरोजगार याचा फायदा घेतात.\n७. अभियांत्रिकीच्या विदयार्���्यांना कमीत कमी प्रतिमहिना ९,००० रुपये व डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना ८,००० रुपये भत्ता मिळतो.\n८. या अनुभवामुळे इतर कंपन्यांत लगेच नोकरी मिळते.\nज्या कंपनीत चारपेक्षा जास्त लोक काम करतात अशा सर्व कंपन्यांना अप्रेंटसशिप देणे कायद्याने बंधनकारक आहे. बेरोजगारांना कौशल्य, ज्ञान, अनुभव व त्याबरोबरच पैसा मिळवून देण्याचा हा स्तुत्य उपक्रम भारत सरकारतर्फे खूपच चांगल्या पद्धतीने राबविला जातो. एकीकडे बरेचसे विद्यार्थी बेरोजगार असताना त्यांना इतक्या फायदेशीर उपक्रमाची माहितीच नसल्याचे व त्यामुळे खूपच कमी प्रमाणात विद्यार्थ्यांचा प्रतिसाद असल्याचे चित्र यामुळे दिसून येते. फार्मसी, आर्किटेक्चर,अभियांत्रिकी, डिप्लोमा, आयटीआय हॉटेल मॅनेजमेंट व इतर १६२ प्रकारच्या कोर्सेसचे उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. तसेच सँडविच कोर्सेसचे शिक्षण घेणारे दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थीदेखील यात सहभागी होऊ शकतात.\nअप्रेंटसशिपसाठी अर्ज कसा करावा\n२. पदवीधर, कंपन्या व महाविद्यालये हे तिन्ही या वेबसाइट्सवर नोंदणी करू शकतात.\nनोंदणीसाठी विद्यार्थ्यांना लागणारी कागदपत्रे\n१. आधारकार्ड, २. बँकेची माहिती,\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nआदिनाथ आत्माराम नागरे says 1 week ago\nवर दाखवत नाही no mismatch असे दाखवले जात आहे\nहो, आपण अर्ज सादर करू शकता..\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A8_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3", "date_download": "2020-05-29T20:46:01Z", "digest": "sha1:CBLUVQURDLQKS5U3CTFVCMOD5WVV5FSD", "length": 4496, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "काटकोन त्रिकोण - विकिपीडिया", "raw_content": "\nया प्रकारच्या त्रिकोणात एक काटकोन असतो. काटकोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात. कर्णाची लांबी उरलेल्या दोन बाजूंमधील प्रत्येक बाजूपेक्षा जास्त असते. इतर दोन बाजू पाया आणि उंची दर्शवतात, त्यामुळे त्यांची लांबी माहीत असल्यास त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते. प्रसिद्ध \"पायथागोरसचा सिद्धांत\" याच त्रिकोणास लागू होतो. त्या सिद्धांतानुसार या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू माहीत असल्यास तिसरी बाजू आणि सर्व कोनांची माहिती मिळू शकते. काटकोनाव्यतिरिक्त आणखी एक कोन आणि तीन बाजूपैकी एक बाजू माहीत असली तरी, तिसरा कोन आणि इतर दोन बाजूंची माहिती काढता येते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी १९:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8_(%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0)", "date_download": "2020-05-29T21:22:11Z", "digest": "sha1:7YJBZC2O5S5TA43WDHZI7YHFL7DLNB2C", "length": 6143, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टायटन (मिथकशास्त्र) - विकिपीडिया", "raw_content": "\nझ्यूस, हिअरा, पोसायडन, डिमिटर,\nग्रीक पुराणांनुसार टायटन (ग्रीक: Τιτάν टैटन्; बहुवचन: Τiτᾶνες टैटॅनेस्) व टायटनेस (किंवा टायटॅनिड्स; ग्रीक: Τιτανίς टैटॅनिस्; बहुवचन: Τιτανίδες टैटॅनिड्स) हे दुसऱ्या पिढीतील देव होते व ते आद्य ग्रीक देवांचे वंशज व ऑलिंपियन देवांचे पूर्वज होते. आद्य बारा टायटन्सचा जन्म गाया (पृथ्वी) व युरेनस (आकाश) यांच्यापासून झाला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१७ रोजी ००:४३ वाजता केला गेल���.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://parabsachin.blogspot.com/2012/03/", "date_download": "2020-05-29T19:06:17Z", "digest": "sha1:6GKIERELM2GNN2LFCVTJQMH5MF4KUTA5", "length": 8837, "nlines": 92, "source_domain": "parabsachin.blogspot.com", "title": "माझं आभाळ: 01/03/12 - 01/04/12", "raw_content": "\nमी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची. त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.\nया लेखालाही आता बरेच दिवस झालेत. फेब्रुवारी महिन्यातला हा लेख. निवडणुका नुकत्याच आटोपल्या होत्या, तेव्हा हा लेख लिहिला होता. विषय माझा नेहमीचा आवडीचा, राज ठाकरे, मनसे. ज्येष्ठ पत्रकार अभिजीत घोरपडे यांची एक फेसबूकवरची पोस्ट वाचली आणि धक्का बसला. त्यांना राज यांच्या पत्रकार परिषदेत आलेला अनुभव त्यात लिहिलाय. असला अनुभव काही नवीन नाही, पण त्याला अभिजीतने तोंड फोडलं. मला वाटलं अभिजीतचा पेपर लोकसत्ता त्याची दखल घेईलच. पण तसं काही दिसलं नाही. म्हणून म्हटलं आपण लिहुयाच.\nया लेखाचा इण्ट्रो होता, ‘या लेखात माझं काहीच नाही. ज्येष्ठ पत्रकार अभिजीत घोरपडे यांनी फेसबूकवर लिहिलेली एक पोस्ट आणि त्यावरच्या प्रतिक्रिया. आपलं राजकारण, लोकशाही, पत्रकारिता आणि एकूणच मराठी समाज याविषयी खूप काही सांगणारं हे सगळं.’ लेखाच्या शैलीविषयी मला खूपच कौतुकाचे फोन आले.\nलेख छापून आल्यावर पुढच्याच आठवड्यात भाजपच्या एका नेत्याशी मी फोनवर बोलत होतो. कशाला नेहमी राजसाहेबांच्या विरोधात लिहिता, तो म्हणाला. यात जाब विचारणं नव्हतं तर एक जवळचा मित्र म्हणून सहज प्रेमाने केलेली चौकशी होती. काही चुकीचं लिहिलंय का, मी माझ्यापरीनं उत्तर दिलं. एखाद्या समाजाविरुद्ध द्वेष निर्माण करण्याला इतर कुणी विरोध करत नाही, म्हणून मी करतो, वगैरे वगैरे. उत्तर देताना मला मजा आली. गंमत वाटली. लेख पुढे कटपेस्ट.\nहा लेख लिहून तसे बरेच दिवस झाले. आता अखिलेश यादव यूपीचे सीएम बनून स्थिरस्थावर झालाही असेल. जेव्हा तो सीएम बनलाही नव्हता तेव्हा लिहिलेला हा लेख. म्हणजे नुकताच यूपीचा निकाल लागला होता. मुलायम स्वतः मुख्यमंत्री बनणार की अखिलेशला बनवणार, यावर चर्चा सुरू होत्या. लेखाचा इण्ट्रो होता, ‘अखिलेश यादवांना अवाढव्य यूपीने खणखणीत बहुमत दिलं. पण सगळा महाराष्ट्र विश्वास ठेवू शकेल, असा एकही अखिलेश आपल्याकडे मात्र नाही. बुटकबैगणांनाच आपण दिग्गज मानत आले, त्याचा तर हा परिणाम नाही\nलेखाला अपेक्षेपेक्षा खूप चांगला रिस्पॉन्स आला. तीनेक दिवस वाचक कुठून कुठून फोन करत होते. मजा आली. लेखातलं नेमकं काय अपिल होतंय, ते कळत नव्हतं. काहींना महाराष्ट्र आणि यूपीची तुलना आवडली असावी. कुणाला ठाकरे आणि पवारांची केलेलं मूल्यमापन आवडलं असावं. धारणांना थोडा धक्का बसला की लेख आवडतात बहुतेक. मलाही आपल्या धारणा तपासून घ्यावात असं वाटतं नेहमी. पण ते क्वचितच जमतं. यूपी, पवार, ठाकरे, मराठी माणूस या सगळ्यांच्याविषयी असलेल्या माझ्या धारणाही या निमित्ताने थोड्या साफसूफ झाल्या. लेख पुढे आहेच.\nमी सचिन परब. I’m Sachin Parab. लिहिणं हाच आवडीचा छंद. खाज.वगैरे. Writing is my Passion and Profession. तोच पोटापाण्याचा धंदा. पत्रकार आहे. I’m a Journalist.\nगुढीपाडवा हे हिंदू नव वर्षं नाही\nकपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे\n प्रबोधनकार नेमकं काय सांगतात\nबहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही\nटिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण\nहे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/business-standard", "date_download": "2020-05-29T19:29:15Z", "digest": "sha1:FYUI4LZND4YGZ3FWZTDH4NG5ZDX4XQ6L", "length": 2925, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Business Standard Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nबेकारीच्या दराने गाठला ४५ वर्षांतील उच्चांक\nराष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या (एनएसएसओ) अहवालातील जुलै २०१७ ते जून २०१८ दरम्यान संकलित माहिती. नोटाबंदीनंतर करण्यात आलेले पहिले रोजगारविषयक ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/think-of-the-safari-before-the-farming-process/articleshow/67424028.cms", "date_download": "2020-05-29T21:29:51Z", "digest": "sha1:NLPFXVNFWQZ54DLHG52QLOKJBRO3CZ7F", "length": 12090, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nRBI on farm loan: कृषिकर्जमाफीपूर्वी तिजोरीचा विचार करावा\nवृत्तसंस्था, नवी दिल्लीसर्वसामान्य स्थितीत माफ केल्या जाणाऱ्या कृषिकर्जांमुळे कर्जसंस्कृतीवर प्रतिकूल परिणाम होतो...\nसर्वसामान्य स्थितीत माफ केल्या जाणाऱ्या कृषिकर्जांमुळे कर्जसंस्कृतीवर प्रतिकूल परिणाम होतो. तसेच, या प्रकारांमुळे कर्जदाराच्या मानसिकतेवरही नकारात्मक परिणाम होतो, असे मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. आरबीआयच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारांनी कृषिकर्ज माफ करण्यापूर्वी राज्याच्या तिजोरीचाही विचार करावा, असे ते म्हणाले.\nविविध राज्य सरकारांतर्फे घोषित करण्यात येणाऱ्या कृषिकर्जमाफीविषयी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी हे मतप्रदर्शन केले. निवडून आलेल्या सरकारना घटनात्मक जनादेश असतो. यामुळे अर्थविषयक निर्णय घेण्याचा त्यांना अधिकार प्राप्त होतो. मात्र असे निर्णय घेताना, विशेष करून कृषिकर्जमाफीचा निर्णय घेताना राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करणे गरजेचे असते, असे ते म्हणाले. मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगडमध्ये नव्याने सत्तेत आलेल्या काँग्रेस सरकारने कृषिकर्जमाफीचा निर्णय घेतला असून त्यास उद्देशून हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. या तिन्ही राज्यांत मिळून १.४७ लाख कोटी रुपयांची थकीत कृषिकर्जे असून ती माफ करण्यात आली आहेत.\nदेशात सद्यस्थितीत पुरेसे चलन आहे. मात्र रोकडतुटीची समस्या निर्माण झाल्यास योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, असे दास यांनी स्पष्ट केले. बिगरबँकिंग वित्तीय संस्थांना (एनबीएफसी) रोकडतूट जाणवत असल्याच्या बातम्या काही महिन्यांपासून प्रसारित होत आहेत. या पार्श्वभूमीवर या संस्थांच्या नेमक्या काय समस्या आहेत व विविध मुद्द्यांबाबत त्यांचा काय दृष्टिकोन आहे हे त्यांच्यासोबत उद्या (मंगळवारी) होण���ऱ्या बैठकीत जाणून घेतले जाईल, असेही दास म्हणाले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोनं झालं स्वस्त ; सलग तिसऱ्या सत्रात सोने दरात घसरण...\n ४.७५ कोटी भारतीयांची माहिती विकली\nदेशात महामंदी अटळ; अर्थव्यवस्था ५ % आक्रसणार...\nकरोना संकटात मोठा दिलासा; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ४७ ...\nवर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना मिळणार ७५ हजार रुपये\n१५५ अंकांनी निर्देशांक वधारलामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविजय मल्ल्याला मोठा झटका\nएअर इंडियाकडून प्रवाशांसाठी मोठी घोषणा\nRBI च्या महत्वाच्या घोषणा\nतर करोनाचा धोका आणखी वाढेल; IMFने दिला इशारा\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2020/05/0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-6-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2020-05-29T21:13:24Z", "digest": "sha1:RRZC7EKFP236KHQOVAOIUJB7RUMFBKVQ", "length": 41296, "nlines": 384, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "0-6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी बाल अनुकूल पुस्तक यादी प्रकाशित | RayHaber | raillynews", "raw_content": "\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[28 / 05 / 2020] फ्लॅश डेव्हलपमेंट .. नॅशनल इलेक्ट्रिक ट्रेनचा रेल्वेगाडी वाढवण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला\t54 Sakarya\n[28 / 05 / 2020] वाईकेएस लक्ष्यात प्रवेश करणारे विद्यार्थी एमईबीकडून ऑनलाईन सराव परीक्षा\tसामान्य\n[28 / 05 / 2020] पर्यावरण आणि शहरीकरण मंत्रालयाकडून 1 अब्ज युरो पर्यावरण आणि पायाभूत सुविधा प्रकल्प\tसामान्य\n[28 / 05 / 2020] ALO 183 व्हाट्सएप नोटिफिकेशन लाइन नागरिकांच्या सेवेसाठी ऑफर केली आहे\tएक्सएमएक्स अंकारा\n[27 / 05 / 2020] कोरोनाव्हायरस प्रक्रियेत न करण्याच्या 10 चुका\tसामान्य\nघरतुर्कीसेंट्रल अनातोलिया क्षेत्रएक्सएमएक्स अंकारा0-6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी बाल मैत्री पुस्तकाची यादी प्रकाशित केली गेली आहे\n0-6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी बाल मैत्री पुस्तकाची यादी प्रकाशित केली गेली आहे\n17 / 05 / 2020 एक्सएमएक्स अंकारा, सेंट्रल अनातोलिया क्षेत्र, सामान्य, मथळा, शेवटचा मिनिट, तुर्की\nलहान मुलांसाठी मुलांसाठी अनुकूल पुस्तकांची यादी प्रसिद्ध केली गेली आहे\nकुटुंब, कामगार आणि सामाजिक सेवा मंत्रालय म्हणून, 0-6 वयोगटातील मुलांसाठी योग्य अशी रेटिंग केलेली बाल-अनुकूल पुस्तके मंत्रालयाच्या वेबसाइटवर प्रकाशित केली गेली आहेत.\nआमच्या मंत्रालयाशी संबंधित संस्थांमध्ये 0-6 वर्षांच्या मुलांना राहण्यासाठी पात्र लायब्ररी तयार करण्यासाठी आणि कुटुंबांना मार्गदर्शन करण्यासाठी, बाल-मैत्रीपूर्ण कार्यास पाठिंबा देण्यासाठी आणि हानिकारक सामग्रीस लढा देण्यासाठी \"100-दिवसीय एक्झिक्यूशन प्रोग्राम\" च्या कार्यक्षेत्रात अध्यक्ष रेसेप तैयिप एर्दोगन यांनी जनतेसह सामायिक केले. लक्षात येऊ लागले.\nआमच्या 0-6 वयोगटातील मुलांसाठी हानिकारक सामग्री नसलेली आणि बालविकासात सकारात्मक योगदान देणारी पुस्तके विद्यापीठांकडून मिळालेल्या मतानुसार तयार केलेल्या खालील निकषांनुसार निश्चित केली जातात;\nसार्वभौम नैतिक नियम आणि राष्ट्रीय-आध्यात्मिक मूल्ये, भेदभाव आणि वैरभावपूर्ण अभिव्यक्ती आणि व्हिज्युअल वापरली गेली आहेत की काय, हिंसक आहे या पुस्तकाच्या कथेत कोणतीही सामग्री आहे किंवा हिंसाचा���ाकडे समाधान म्हणून पाहिले आहे या पुस्तकात अश्लीलता आणि लैंगिक अत्याचार, चोरी, इ. पुस्तकात खोटे बोलणे आणि वाईट शब्द आणि तुर्की आणि व्याकरणाच्या नियमांचा अचूक वापर यासारख्या नकारात्मक वर्तन मॉडेल्सचा कसा उपचार करायचा ...\nनवीन जोडलेली पुस्तके अशी आहेत:\n\"एक जेरुसलेम फेरी टेल, स्टोन टेल्स, हॅपी हिप्पो, डोनट रन इन माई होज , एक लाइन, एक रंग, एक आवाज, मी एक शेतकरी, अनपेक्षित पाहुणे, प्रिय मित्रांनो.\"\nमूल्यांकन केलेली पुस्तक यादी आणि मूल्यांकन निकष, https://www.ailevecalisma.gov.tr/chgm/sayfalar/cocuk-dostu-kitap-listesi/ दुव्यावरून प्रवेश उपलब्ध आहे.\n“चला पुस्तके एकत्र निवडू या”\nमाता आणि वडील बाल-मैत्रीपूर्ण वर्क्स लिस्टमध्ये 0-6 वर्षे वयोगटातील आमच्या मुलांना योग्य वाटेल अशा पुस्तकाची नावे cocukkitabi@ailevecalisma.gov.tr ​​वर पाठवून योगदान देऊ शकतात.\nदुसरीकडे, मुलांच्या क्षेत्रात केलेल्या सेवांसह, आम्ही बर्‍याच बातम्या आणि माहिती लोकांसह सामायिक करतो. www.ailevecalisma.gov.tr/chgm मागील वर्षाच्या तुलनेत वेबसाइटच्या अभ्यागतांची संख्या दुपटीने वाढली आहे आणि 655 हजार 138 वेळा भेट दिली आहे. आतापर्यंत 31 हजार 467 वेळा वापरले गेले आहेत.\nफेसबुक वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nट्विटर वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nPinterest वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nदुवा साधलेल्या दुव्यावर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nTumblr वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nपॉकेटवर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडेल)\nटेलीग्राम वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nव्हाट्सएप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nस्काईप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआपल्या मित्रासह ई-मेल मार्गे शेअर करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nमुद्रित करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nतत्सम रेल्वे रोड आणि केबल कारच्या बातम्याः\nडिक्री 697 प्रकाशित केले गेले आहे टीसीडीडीमध्ये कर्तव्यात परतलेल्या कर्मचा-यांची यादी येथे आहे\nवाचन पुस्तकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी ट्रॉलीवरील पुस्तके वाचा\nकायसेरी बुक मेळासाठी ट्रामवर नागरिकांना पुस्तक वितरीत केले गेले\nमालत्याचे पर्यावरण-मित्रत्वाचे ट्रंबस सिस्टम अहवाल प्रकाशित\nखरेदी नोटिस: ऑइल बॉक्स न्यूमॅटिक पंप आणि ऑईल डिस्पेंसर ऑपरेशन\n65 वरून आणि 20 वर्षांखालील सूट प्रतिबंध अपवाद वर परिपत्रक\nजे 65 आणि 20 वर्षांपेक्षा कमी मर्यादित कालावधीत रस्त्यावर जाऊ शकतात\nवायएचटी, बाह्यरेखा आणि प्रादेशिक गाड्या 20 आणि 65 वर्षांखालील कोणत्याही तिकीट विक्री नाहीत\nडिसीरी क्रमांक 689 प्रकाशित निर्यात केलेल्या टीसीडीडी कार्मिकांची यादी\nडिसीरी क्रमांक 692 प्रकाशित निर्यात केलेल्या टीसीडीडी कार्मिकांची यादी\n701 अंक KHK प्रकाशित झाले टीसीडीडी कडून जारी केलेल्या कार्मिकांची यादी\nकोरोनाव्हायरस रुग्ण यादी ऑनलाइन प्रकाशित केली जाईल\nईजीओ रोपेवे प्रकल्प बांधकाम निविदा संबंधित अपेक्षित घोषणा प्रकाशित आहेत - निविदा 2\nईजीओ रोपेवे प्रकल्प बांधकाम निविदा संबंधित अपेक्षित घोषणा प्रकाशित आहेत - निविदा 1\nटीसीडीडी नुसायबिन - सिझर - सिलोपी - हबूर रेल्वे सर्वेक्षण, डिझाइन, अभियांत्रिकी आणि…\nअज्ञात सायप्रस रेल्वे कथा\nमंत्री एरसॉय: काहीही चुकीचे नसल्यास पर्यटन 28 मे सारख्या स्थानिक पर्यटन चळवळीपासून सुरू होते\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा\nआयईटीटी ड्रायव्हरकडून संस्थेकडे निष्ठा\nमंत्री करैसमेलोआलू: 'वायएचटी तिकिट शुल्कामध्ये कोणतीही वाढ नाही'\nओर्डूमधील कोसळलेल्या रिंग रोडला त्वरित प्रतिसाद\nकॅपिटल रोडवर हॉलिडे एअर\nईटाइम्सगट इस्टॅसिअन स्ट्रीटसाठी पहिले पिकॅक्स शॉट\nलाइन 200 फ्लाइटचे तास अद्यतनित केले\nएके शुगर: “काळजी करू नका, कोकालीत वायएचटी थांबेल”\nराज्यपाल आयहान: 'अंकारा शिव वायएचटी लाइन हा प्रजासत्ताकच्या इतिहासातील सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प आहे'\nइकेन यांनी बैरकटरला नॅशनल यूएव्ही डेमिराझ ओआयझेड येथे निर्मितीसाठी कॉल केले\nबस कंपन्या 4 जूनपासून उड्डाणे सुरू करतात\nसॅमसनमधील नॉर्मलायझेशन प्रक्रियेतील पहिले पाऊल ट्राम उड्डाणे वाढत आहेत\nवाणिज्य नौका उपक्रम 1 जूनपासून सामान्यीकरण प्रक्रियेच्या आत सुरू केले जातील\nराष्ट्रीय इलेक्ट्रिक ट्रेन सोहळा रद्द करण्यासाठी यमनकडून खूप कडक प्रतिसाद\nऑनलाईन ट्रेझर हंटचा निकाल जाहीर झाला\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: मुरातबाळ-पालू स्था��कांदरम्यान बोगदा क्रमांक 3 ची सुधारणा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः ड्रायव्हरसह कार भाड्याने\nनिविदा घोषितः वॅगन दुरुस्तीच्या कामांचे 1 वर्ष देखभाल व दुरुस्ती सेवा\nनिविदा घोषणाः अंकाराय प्लांट जर्नल बेड दुरुस्ती देखभाल सेवा खरेदी\nकॅलेंडरमध्ये जोडाः + आयकॅल | + गुगल कॅलेंडर\nअकाेरे स्टॉपवर जाण्यासाठी ओव्हरपाससाठी निविदा\nकोकाएली महानगरपालिका, जे इझमित जिल्हा केंद्रात नागरिकांच्या सेवेसाठी अकेराय ट्राम लाईन देऊन वाहतुकीची सोय करतात, ते सीकापार्क ट्राम स्टॉपच्या पुढील पादचारी ओव्हरपाससाठी तयार केले गेले आहे. [अधिक ...]\nअकराय ट्राम लाईनवरील ट्रान्सफॉर्मरचे विस्थापन निविदा समाप्त\nभूस्खलन क्षेत्राच्या निविदा निकालाची दिरबाकर कुर्तलन रेल्वे लाईन पुनर्प्राप्ती\nइस्तंबूल विमानतळ मेट्रो कार खरेदी निविदा निकाल\nटीसर-करागल-कंगाल लाइन निविदा निकालावर संप्रेषणासह ट्रान्समिशन सिस्टम स्थापना\nकेर्फेझ जिल्हा रस्ता देखभाल, दुरुस्ती व नूतनीकरण निविदा घेण्यात आली\nटीसीडीडी एर्यमान सर्व्हिस हाऊस वॉटर हीटर इंस्टॉलेशन टेंडर निकाल\nकायाभा स्टेशन स्थानकांदरम्यान रबर कोटिंग\nमनिसा-बँडर्मा रेल्वे मार्गावर कल्ट\nउलूकला बोझाकप्रि लाइन मध्ये ओव्हरपासचे बांधकाम\nआवडत्या निविदा आणि कार्यक्रम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषितः रेल्वेची कामे पूर्ण केली जातील - दियरबकर कुर्तलान लाइन\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nनिविदा घोषणा: मुरातबाळ-पालू स्थानकांदरम्यान बोगदा क्रमांक 3 ची सुधारणा\nनिविदा घोषितः वॅगन दुरुस्तीच्या कामांचे 1 वर्ष देखभाल व दुरुस्ती सेवा\nटॅबॅक 60 प्रकल्प कर्मचारी भरती करण्यासाठी\nतुर्कीची वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान संशोधन परिषद, इन्फोर्मेटिक्स आणि माहिती सुरक्षा संशोधन केंद्र, प्रगत तंत्रज्ञान प्रगत तंत्रज्ञान संशोधन संस्थेमध्ये काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या 60 लोकांशी संलग्न [अधिक ...]\n15 कर्मचारी ट्यूबटॅक स्पेस टेक्नॉलॉजीज रिसर्च ��न्स्टिट्यूटमध्ये भरती करणार आहेत\nमेव्हलाना डेव्हलपमेंट एजन्सी 6 कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती करेल\nओजीएम किमान 122 हायस्कूल पदवीधरांची भरती करेल\n20 निरीक्षकांची खरेदी करण्यासाठी संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय\nटेकटाक 2 सतत कामगारांची नेमणूक करेल\nडीएचएमआय प्रशिक्षणार्थी एअर ट्रॅफिक कंट्रोलर खरेदी करेल\nकृषी व वनीकरण मंत्रालय 13 करारित आयटी तज्ञ खरेदी करेल\nटेकटाक 9 सतत कामगारांची नेमणूक करेल\nराष्ट्रीय शिक्षण मंत्रालय १ Cont 19910१ मध्ये करारबद्ध शिक्षकांची भरती करेल\nऐतिहासिक मारस किल्ले बनवण्यासाठी केबलची कार\nऐतिहासिक मराठा किल्ले येथे प्रेस सदस्यांसमवेत बैठक बोलताना, काहरमनमारा महानगरपालिकेचे नगराध्यक्ष हॅरेटीन गंगर यांनी सांगितले की ऐतिहासिक मराठा किल्ल्यातील लोक, ज्यांचे लँडस्केपींग रमजान उत्सवानंतर पूर्ण झाले होते, [अधिक ...]\nएरकीइसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणखी एक हॉटेल चेन\nBeşikdüzü केबल कार सोयींबद्दल फ्लॅश दावा\nकस्तमोनू केबल कार प्रकल्पातील 80% पूर्ण झाले\nकेबल कार ऐतिहासिक मरास किल्ल्याकडे येते\nआयईटीटी ड्रायव्हरकडून संस्थेकडे निष्ठा\nकोविड १ of च्या निदानावर उपचार घेतलेल्या आयईटीटी चालक अहमेट कोसे यांना प्रकृती सुधारताना सेवानिवृत्तीचा हक्क देण्यात आला होता. या प्रक्रियेत, संस्थाकडे याचिका आणणा Ah्या अहमेट कोसे यांनी आपला उपचार चालू ठेवला. [अधिक ...]\nओर्डूमधील कोसळलेल्या रिंग रोडला त्वरित प्रतिसाद\nकॅपिटल रोडवर हॉलिडे एअर\nईटाइम्सगट इस्टॅसिअन स्ट्रीटसाठी पहिले पिकॅक्स शॉट\nलाइन 200 फ्लाइटचे तास अद्यतनित केले\nकाळ्या समुद्रामध्ये तेलासाठी शोधण्यासाठी फातिह साउंडिंग जहाज\nमेरसीनमधील टीआयआर ब्रिजमधून फ्रेट फेल\nएचईएस कोडसह ट्रेनची तिकिटे खरेदी करा\nराष्ट्रीय इलेक्ट्रिक ट्रेन 29 मे रोजी रेल्सवर खाली उतरणार आहे\nएचईएस कोडसह वायएचटी तिकिट मिळवा\nएचईएस कोडसह ट्रेनची तिकिटे कशी खरेदी करावी हेस कोड कसा मिळवावा हेस कोड कसा मिळवावा एचईएस कोड ट्रॅव्हल परमिट दस्तऐवजाची जागा घेत आहे\nAKINCI TİHA डॉक्युमेंटरी, बायरकटर आणि अभियंता सांगतात\nअटाकी iteकिटेली मेट्रो लाइन रेल वेल्डिंग सोहळा इस्तंबूलमध्ये आयोजित करण्यात आला होता\nमे 129 TUSAŞ कडून टी -19 एटीएके हेलिकॉप्टरसह उत्सव\nइनाक्कले 1915 ब्रिज 2022 मार्च रोजी सेवा होईल\nराज्यपाल आयहान: 'अंकारा शिव वायएचटी लाइन हा प्रजासत्ताकच्या इतिहासातील सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प आहे'\nएमएसबीः 'आमच्या सीमा एककांनी इराण, इराक आणि सीरिया सीमेवरील तस्करांवर डोळा उघडला नाही'.\nस्वयंपूर्ण जगातील पहिले स्मार्ट फॉरेस्ट सिटी\nएटाकी İकिटेली मेट्रो 2021 मध्ये सेवेत रुजू होईल\nओपेरा कुंबुबेल ट्राम लाईनवरील वर्जित दिवसांमध्ये अभिमुखता प्रशिक्षण\nशहीद बेसिक बॉक्सवुड जहाज सैन्यावर समुद्रावर प्रेम करेल\nसायप्रस रेल्वे इतिहास आणि नकाशा\nमेकिडीयेकी महमूत्बे मेट्रो लाईन पुढे ढकलण्यात आली\nट्राबझोनच्या नवीन बस स्थानकासाठी निविदा\nचित्रकारांच्या रंगीबेरंगी स्पर्शासह राजधानीच्या ग्रे वॉल्स\nइकेन यांनी बैरकटरला नॅशनल यूएव्ही डेमिराझ ओआयझेड येथे निर्मितीसाठी कॉल केले\nसिव्हस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (एसटीएसओ) चे अध्यक्ष मुस्तफा एकेन, तुर्कीचे पहिले राष्ट्रीय एस / एच सिस्टम बैरकटर यांनी बाईकर्स टेक्निकल डायरेक्टर (सीटीओ) च्या आर्किटेक्ट टीबी 2 आणि [अधिक ...]\nकोविड -१ SA एसएएचए इस्तंबूल नेटवर्क डिजिटल वर्ल्डमध्ये कार्य करते\nउत्तर इराकमधील असोस प्रदेशात तुर्की एफ -16 पासून ऑपरेशन\nएफ 35 कोणत्या प्रकारचे विमान आहे\nबीएमसी 84 बिबट्या 2 ए 4 टाक्यांचे आधुनिकीकरण करणार आहे\nउद्रेक दरम्यान हालचाली नसलेल्या टायर्सची काळजी घ्या\nटायर राक्षस पिरेल्ली आपल्याला आपल्या कारने बराच काळ न चालविल्यास सुरक्षितपणे प्रारंभ करण्यापूर्वी आपले टायर तपासून पहाण्याचा इशारा देते. आपण काही धनादेश करू शकता, परंतु [अधिक ...]\nरेनॉल्टने 5.000 लोकांना बाहेर ठेवले\nबीएमसीचा डोमेस्टिक आर्मर्ड पिकअप तुलगाचा अंतिम दृश्य प्रदर्शित झाला आहे\nKarsan Bozankaya ऑटोमोटिव्हची इलेक्ट्रिक बस खरेदी करणे\nआयईटीटी ड्रायव्हरकडून संस्थेकडे निष्ठा\nकोविड १ of च्या निदानावर उपचार घेतलेल्या आयईटीटी चालक अहमेट कोसे यांना प्रकृती सुधारताना सेवानिवृत्तीचा हक्क देण्यात आला होता. या प्रक्रियेत, संस्थाकडे याचिका आणणा Ah्या अहमेट कोसे यांनी आपला उपचार चालू ठेवला. [अधिक ...]\nटीसीडीडी तक्रार दळणवळण लाइन\nईजीओच्या 10 महिला ड्राइव्हर्स् वाहतुकीसाठी दिवस मोजतात\nटीसीडीडी जनरल मॅनेजर कोण आहे\nअध्यक्ष अलाकान यांनी महाव्यवस्थापक यझाकी यांची भेट घेतली\nडिक्री 697 प्रकाशित केले गेले आहे टीसीडीडीमध्ये कर्तव्यात ��रतलेल्या कर्मचा-यांची यादी येथे आहे\nकायसेरी बुक मेळासाठी ट्रामवर नागरिकांना पुस्तक वितरीत केले गेले\n701 अंक KHK प्रकाशित झाले टीसीडीडी कडून जारी केलेल्या कार्मिकांची यादी\nटीसीडीडी नारले - एटिंकाया लाइन कटिंग प्रोजेक्ट उच्च वारंवारता केबल, शाखा, फायबर…\nटीसीडीडी नुसायबिन - सिझर - सिलोपी - हबूर रेल्वे सर्वेक्षण, डिझाइन, अभियांत्रिकी आणि…\nईजीओ रोपेवे प्रकल्प बांधकाम निविदा संबंधित अपेक्षित घोषणा प्रकाशित आहेत - निविदा 2\nईजीओ केबल कार प्रकल्पांची बांधकाम निविदांसाठी अपेक्षित घोषणा - निविदा 2\nटीसीडीडी अंकारा - शिवास रेल्वे प्रकल्प er विभाग यर्की आणि शिव यांच्यात बांधले जातील…\nअधिकृत राजपत्रात रेल्वे व्यवसायाचे राष्ट्रीय व्यावसायिक मानक प्रकाशित केले गेले\nईजीओ रोपेवे प्रकल्प बांधकाम निविदा संबंधित अपेक्षित घोषणा प्रकाशित आहेत - निविदा 1\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2020\n2020 हाय स्पीड ट्रेनचे तिकीट किंमती वायएचटी अभियान तास मासिक सदस्यता शुल्क\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nट्रेनची उड्डाणे कधी सुरू होतील\nपरकीय चलन कर: परकीय चलन आणि सोन्याच्या व्यवहारात कराचा दर प्रति हजार 2 वरून 1 टक्क्यांपर्यंत वाढला\nपूर्व एक्सप्रेस तिकीट किंमती 2020\nएक्सएनयूएमएक्स वर्तमान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी टाइम टेबल आणि टाइम्स (एक्सएनयूएमएक्स. डिसेंम्बर. एक्सएनयूएमएक्स)\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nBayraklı / इझमिर - तुर्की\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2020\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nमजकूर पाठविण्यात अयशस्वी - आपले ई-मेल पत्ते तपासा\nईमेल तपासणी अयशस्वी झाली, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nक्षमस्व, आपला ब्लॉग ईमेलद्वार��� पोस्ट सामायिक करू शकत नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/937", "date_download": "2020-05-29T19:04:43Z", "digest": "sha1:F6PXD4T2IGFTVCR4KW73P3ROGFB7FDVM", "length": 10659, "nlines": 185, "source_domain": "misalpav.com", "title": "श्रीगणेश लेखमाला २०१८ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nश्रीगणेश लेखमाला - ३८ तास ३५ मिनिटं\nडॉ श्रीहास in लेखमाला\nRead more about श्रीगणेश लेखमाला - ३८ तास ३५ मिनिटं\nश्रीगणेश लेखमाला - || केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे ||\nशंकर उणेचा in लेखमाला\nRead more about श्रीगणेश लेखमाला - || केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे ||\nश्रीगणेश लेखमाला - आठवड्यातून फक्त एक दिवस....\nएडवर्ड मर्फी या अवकाश अभियंत्याचे एक वचन (मर्फीचा दुसरा नियम) प्रसिद्ध आहे :\nखरेय, एखादी गोष्ट वरवर दिसायला जेवढी सोपी वाटते, तेवढी ती प्रत्यक्षात नसते. दुसऱ्याच्या एखाद्या कृतीकडे बघून बऱ्याचदा आपण सहज म्हणून जातो, “हे काय मीसुद्धा केले असते, त्यात काय एवढे” पण जेव्हा खरेच ती कृती आपण करू पाहतो, तेव्हाच आपल्याला त्या उद्गारांमागचा फोलपणा कळतो. कोणत्याही कृतीतील सहजता ही परिश्रमाशिवाय प्राप्त होत नसते. त्यासाठी निव्वळ ‘बघणे’ पुरेसे नसून स्वतः करणेच आवश्यक असते.\nRead more about श्रीगणेश लेखमाला - आठवड्यातून फक्त एक दिवस....\nश्रीगणेश लेखमाला - मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा (भाग ३)\nRead more about श्रीगणेश लेखमाला - मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा (भाग ३)\nश्रीगणेश लेखमाला - छोट्याशा क्लृप्तीने केली करामत मोठी\nसुबोध खरे in लेखमाला\nRead more about श्रीगणेश लेखमाला - छोट्याशा क्लृप्तीने केली करामत मोठी\nश्रीगणेश लेखमाला - आशा पाटील : अंधार्‍या आकाशातली तेजस्वी तारका\nRead more about श्रीगणेश लेखमाला - आशा पाटील : अंधार्‍या आकाशातली तेजस्वी तारका\nश्रीगणेश लेखमाला - स्पीकरला ब्लूटूथ जोडणे\nRead more about श्रीगणेश लेखमाला - स्पीकरला ब्लूटूथ जोडणे\nश्रीगणेश लेखमाला - एकल प्रवास - सोलो ट्रॅव्हल\nRead more about श्रीगणेश लेखमाला - एकल प्रवास - सोलो ट्रॅव्हल\nश्रीगण��श लेखमाला - एक अपूर्ण, तरीही यशस्वी प्रयोग - सौर चूल\nRead more about श्रीगणेश लेखमाला - एक अपूर्ण, तरीही यशस्वी प्रयोग - सौर चूल\nश्रीगणेश लेखमाला - सांगायलाच हव्या अशा गोष्टी\nडॉ सुहास म्हात्रे in लेखमाला\nRead more about श्रीगणेश लेखमाला - सांगायलाच हव्या अशा गोष्टी\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AD%E0%A4%82/", "date_download": "2020-05-29T20:33:46Z", "digest": "sha1:MGPS4XEWLILBXXCHPNKNBZ7UMOSJ34CG", "length": 5890, "nlines": 56, "source_domain": "www.navprabha.com", "title": "‘नाईक’ आडनाव बदलण्यास भंडारी समाजाची तीव्र हरकत | Navprabha", "raw_content": "\n‘नाईक’ आडनाव बदलण्यास भंडारी समाजाची तीव्र हरकत\n>> समाजातर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन\nभंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्या नेतृत्वाखाली काल भंडारी समाजाच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली व परराज्यातून येऊन गोव्यात स्थायिक होणारे काही बिगर गोमंतकीय आपले आडनाव बदलून ‘नाईक’ अशी दुरुस्ती करून घेऊ लागले असल्याचे त्यांच्या नजरेस आणून दिले. नाईक हे भंडारी समाजाचे एक प्रमुख आडनावांपैकी एक असून ओबीसींना मिळणारे लाभ मिळवण्यासाठी हे लोक नाव बदलत असावेत अशी शंका त्यांनी मुख्यमंत्र्याकडे व्यक्त केली.\nह्या लोकांमुळे राज्यातील भंडारी समाजाची प्रतिमाही खराब होण्याचा धोका आहे. या लोकांना अशा प्रकारे नावे बदलण्यास मुभा मिळू नये यासाठी सरकारने ‘गोवा नावे व आडनावे कायदा १९९०’ मध्ये बदल घडवून आणावा, अशी मागणी भंडारी समाजाने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्याकडे केली. गोव्याबाहेर जमलेल्याना गोव्यात येऊन अशा प्रकारे नावे बदलता येणार नाहीत, अशी दुरुस्ती ह्या ��ायद्यात केली जावी, अशी मागणी सदर शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्याना दिलेल्या निवेदनात केली आहे.\nPrevious: कृष्णंभट्ट बांदकर आणि रंगसन्मान पुरस्कार जाहीर\nNext: खाणी सुरू करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करा\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/political-news/", "date_download": "2020-05-29T19:21:59Z", "digest": "sha1:A77XRSZ7EPYEUEKLGPIPJLDGKG4727RM", "length": 23848, "nlines": 239, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "राजकीय - Hello Maharashtra", "raw_content": "\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन; शनिवारी अंत्यविधी\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार; अजित…\n..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत;…\nफडणवीसांचा ‘तो’ दावा आव्हाडांनी ठरवला खोटा, म्हणाले ‘हा’ घ्या पुरावा\n महाराष्ट्रात स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थलांतरित मजुरांचा खर्च केंद्र सरकारनं उचलला असल्याचा दावा…\nशेतकरी, कामगार यांना सरकारने ताबडतोब १० हजार रुपये द्यावेत – पृथ्वीराज चव्हाण\n सकलेन मुलाणी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून आज देशव्यापी 'स्पीक अप इंडिया' हे अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी…\n१ जून नंतर लोकडाऊन वाढणार अमित शहा यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा\n कोरोना विषाणूने देशात थैमान घातले आहे. देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या गुरुवारी १ लाख ६५ हजारांवर पोहोचली आहे. देशातील लॉकडाउनच चौथा टप्पा येत्या ३१ मे रोजी संपणार आहे. मात्र आता १…\nदेवळाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांना कोरोनाची लागण\n मुंबईतील नातेवाईकाचे निधन झाल्यामुळे देवळालीच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदर सरोज अहिरे मुंबईला अंत्यसंस्कारासाठी गेल्या होत्या. तेथून उपस्थित राहून आल्यापासून काही…\nसावरकरांच्या नावे एखादे विद्यापीठ असावे, केंद्र सरकारने एवढे तरी करावे – संजय राऊत\n भारतीय स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज जन्मदिवस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर मराठी कवी आणि लेखक म्हणूनही प्रसिद्ध आहेत. त्यांचे जीवन हे अनेक आक्षेपांनी भरले…\nमाजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांचा राजकीय संन्यास; फेसबुक पोस्ट द्वारे केली घोषणा\n ४३ वर्षे राजकारणात होते. एखाद्या राजकुमारीसारखी राहिले. ४०० रुपयांची साडी ४ हजाराच्या थाटात नेसली. मन लावून काम केले. आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत. अशा अनोळखी प्रांतात…\nदेशातील ‘ही’ ११ शहरं वगळून अन्य ठिकाणी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याची शक्यता\n कोरोना संकटामुळे देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनचा चौथा संपायला अवघे ४ दिवस उरले असतानाच आता लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याचा विचार केंद्र सरकारने सुरु केला आहे. पुढच्या टप्प्यात…\nभाजप सरकारविरुद्ध काँग्रेसने उघडली ‘स्पीक अप इंडिया’ मोहीम\n विरोधकांच्या मागण्याकडे कानाडोळा करणाऱ्या भाजप सरकारविरुद्ध काँग्रेसकडून 'स्पीक अप इंडिया' मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेला आज सकाळी ११.०० वाजल्यापासून सुरूवात झाली आहे.…\nपीपीई किट खरेदी घोटाळा: भाजप प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा\n पीपीई किटच्या खरेदीत भ्रष्टाचार केल्याचा ठपका ठेवण्यात आलेले हिमाचल प्रदेशचे भाजप अध्यक्ष राजीव बिंदल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक ऑडिओ…\nमी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तरे देण्यासाठी महाविकास आघाडीला अनेक बैठका घ्याव्या लागतील –…\n विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काळ केंद्राने राज्याला २ लाख ७०, हजार रुपये दिल्याचा दावा केला होता. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली होती. ही माहिती देत असताना…\nमग मोदींनी राबवलेली ‘स्किल इंडिया’ योजना फेल गेली का; जयंत पाटील यांचा फडणवीसांना सवाल\n महाविकास आघाडी सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आकडेवारीची पोलखोल करत…\nमजुरांच्या ट्रेनचा खर्च राज्यानं दिला; फडणवीसांच्या दाव्याची महाविकास आघाडीने केली पोलखोल\n राज्यात काही दिवसांपासून मजुरांसाठी श्रमिक रेल्वे सोडण्यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये वाद सुरू आहे. त्यातच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी श्रमिक रेल्वेचा खर्च…\nआम्ही भारत चीन सीमावादात मध्यस्थी करण्यास तयार – डोनाल्ड ट्रम्प\n गेले काही दिवस सुरु असणार भारत चीन वाद जगभरात चांगलाच चर्चेत आला आहे. चीन युद्धाच्या तयारीत असल्याची शंका वर्तविली जात आहे. चीनने मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु केल्या आहेत. अशा…\nपीयूषजी घाणेरडं राजकारण आणि मनाचे खेळ थांबवा नवाब मालिकांचा रेल्वेमंत्र्यांना सल्ला\n श्रमिक रेल्वे गाड्या सोडण्यावरून केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आले आहेत. विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडण्यावरून राज्य आणि रेल्वेमंत्री यांच्यातील सुरू झालेला वाद अद्यापही थांबलेला…\nपृथ्वीराज चव्हाणांनी केली फडणवीसांच्या मदतीच्या आकडेवारीची ‘अशी’ पोलखोल, म्हणाले..\n महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून २ लाख कोटी मिळाल्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याची राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलखोल केली आहे.…\nफडणवीस खोटं बोलत आहेत; केंद्रानं एक नवा पैसा दिला नाही- वडेट्टीवार\n कोरोना संसर्गाच्या उपाययोजनांसाठी केंद्र सरकारने राज्याला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा दावा धादांत खोटा आहे. केंद्राने एक नवा पैसा दिला नसून…\nमागील ५ वर्ष राज्याला कर्जबाजारी करणाऱ्यांनी, कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये- नवाब मलिक\n राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे ज्यांनी उद्योग केला, त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये. त्यांच्या सल्ल्याची महाविकास आघाडी सरकारला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक बाजू…\nभाजपमध्ये सत्तेसाठी हपापलेली माणसे; महाराष्ट्रातील सरकार स्थिर – पृथ्वीराज चव्हाण\n सकलेन मुलाणी भाजपामध्ये सत्तेसाठी हपालेली माणसे असुन महाराष्ट्रातील सरकार स्थिर आहे. महाविकास आघाडीचे सरकार चांगले काम करत आहे. मात्र भाजपामधूनच सरकार अस्थिर व राष्ट्रपती…\nकेंद्राने राज्य सरकारला २८ हजार १०४ कोटींचा निधी दिला; फडणवीसांचा दावा\n केंद्राने र��ज्य सरकारला आत्तापर्यंत २८ हजार १०४ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या…\nपानपट्टी चोर काम कर जा; निलेश राणेंनी पाणीपुरवठा मंत्र्यांना सुनावले\n नारायण राणे यांचे सेनेशी पूर्वीपासूनच नाते आहे. सेनेमुळेच ते मोठे झाले आणि सेनेमुळेच रस्त्यावर आले. असे विधान पाणीपुरवठा मंत्री तसेच जळगावचे पालकमंत्री गुलाबराव…\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसंभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nजळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन; शनिवारी…\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार; अजित पवारांचे…\n..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत;…\nमजुरांचा ‘मसीहा’ सोनू सूद मुंबईत फक्त साडे पाच…\nराज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..\nअक्षय कुमार धावला ज्युनिअर आर्टिस्टच्या मदतीला; १५००…\nसाऊथ इंडियन अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nनरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं…\nभाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown…\nकामगार कायद्यात बदल करणे ही कामगारांची चेष्टा\n‘बॉईज लॉकर रुम’ | मुलं घाणेरडी वागू नयेत म्हणून…\nकोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न…\n वैशाली हॉटेल झाले सुरु\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nतुमच्याकडे BSNL चं सिमकार्ड आहे फ्री मध्ये मिळतोय 5 GB डेटा\nस्थलांतरित कामगारांसाठी गीतकार गुलजार यांची भावनिक कविता\n‘दबंग’मधील व्हिलन ठरतोय रिअल लाईफमधील…\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mahabharti-practice-paper-25/", "date_download": "2020-05-29T20:10:30Z", "digest": "sha1:UNMELKCH63OWAP3QGVPEWN6B77VGBLZU", "length": 13749, "nlines": 434, "source_domain": "mahabharti.in", "title": "MahaBharti Practice Paper 25 - महाभरती सराव पेपर २५", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती सराव पेपर २५\nमहाभरती सराव पेपर २५\nमहाभरती सराव पेपर २५ (Important Questions)\nLeaderboard: महाभरती सराव पेपर २५\nमहाभरती सराव पेपर २५\nमहाभरती सराव पेपर २५ (Important Questions)\nविविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nLeaderboard: महाभरती सराव पेपर २५\nमहाभरती सराव पेपर २५\nजगात सन २०१९ मध्ये ‘अर्थ अवर’ केव्हा पाळण्यात आला\nसन २०१८ च्या व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार कोणाला देण्यात आला\nसन २०१९ च्या ‘लुईस थॉमस पारितोषिक’ कोणाला देण्यात आले\n‘ऑर्डर ऑफ सेंट अॅड्रीव्ह द एपोस्टल’ हा सर्वोच्च रशिया सरकार केव्हा पासून देत आहे\nसन २०१९ च्या स्वच्छता सर्वेक्षणात देशात दुसऱ्या क्रमांकाचे स्वच्छ शहर कोणते\nसन २०१९ मध्ये बीजमाता म्हणून ओळखल्या जाण्याऱ्या राहीबाई पोपेरे यांना कोणत्या पुरस्कार देण्यात आला\n‘आंतरराष्ट्रीय महिलादिन’ कोणत्या केव्हा असतो\n‘देवदास’ या कादंबरीचे लेखक कोण आहेत\n‘इंडिया इन डिस्ट्रेस’ या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत\nभारतात नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली\nभारतात स्थापन झालेली पहिली नगरपरिषद ………… आहे.\nग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय ………… आहे.\nराज्याच्या मुख्यमंत्राची नियुक्ती कोणाकडून केली जाते\nभारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक कोणाला म्हटले जाते\nभारतात सर्वात जास्त जंगलाचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे\n‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’त क���ती सदस्य असतात\nमनोविश्लेषण शास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते\nसन २०२० चा फ्रान्स येथील विश्व पुस्तक मेळ्याचा अतिथी देश कोण असेल\nकॉफीची लागवड सर्वात जास्त कोणत्या राज्यात होते\nभारतीय नौसेनेत एकूण ………….कमांडो संघटना आहेत.\nसन २०१८ च्या फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या विजेता कोण आहे\nभारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी कुठे स्थापन करण्यात आली\n‘राजीव गांधी क्रिकेट स्टेडीयम’ कुठे आहे\nआयपीएल स्पर्धेचे सर्वाधिक विजेतेपद पटकविणारा संघ कोणता\nसन २०१९ चा विस्डेन सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार कोणाला मिळाला\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/chandrayaan-2-mission-vikram-lander-isro-tweets-thank-you-for-standing-by-us/articleshow/71179657.cms", "date_download": "2020-05-29T21:24:29Z", "digest": "sha1:3T3CEDSC6PSHOC7NEN2SYRXEVG4FJBV7", "length": 8459, "nlines": 80, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "chandrayaan 2 mission: 'चांद्रयान २': इस्रोचा भारतीयांसाठी 'हा' मेसेज\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'चांद्रयान २': इस्रोचा भारतीयांसाठी 'हा' मेसेज\n'चांद्रयान-२'च्या विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतर देशभरातून मिळालेल्या पाठिंब्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) देशवासियांचे आभार मानले आहेत. 'आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल धन्यवाद. आम्��ी जगभरातील भारतीयांच्या आशा आणि त्यांच्या स्वप्नांपासून प्रेरित होऊन पुढे जात राहू,' असं ट्विट इस्रोनं केलं आहे.\nचांद्रयान - २: इस्रोने मानले भारतीयांचे आभार\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nनवी दिल्ली: 'चांद्रयान-२'च्या विक्रम लँडरचा संपर्क तुटल्यानंतर देशभरातून मिळालेल्या पाठिंब्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) देशवासियांचे आभार मानले आहेत. 'आमच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही जगभरातील भारतीयांच्या आशा आणि त्यांच्या स्वप्नांपासून प्रेरित होऊन पुढे जात राहू,' असं ट्विट इस्रोनं केलं आहे.\nचंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरच्या 'सॉफ्ट लँडिंग'चे प्रयत्न सुरू असताना त्याचा संपर्क तुटला. इस्रोच्या प्रयत्नांचे देश आणि जगभरातून कौतुक करण्यात आले. विक्रम लँडरचा संपर्क तुटला त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीची इस्रोच्या नियंत्रण कक्षात होते. त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना धीर दिला होता. आपल्या ४७ दिवसांच्या प्रवासात चांद्रयान २ ने अनेक अडथळे पार केले होते आणि विक्रम लँडरच्या माध्यमातून रोवर प्रज्ञान अखेरच्या क्षणी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवायचे होते. मात्र, अनियंत्रित वेगामुळं हार्ड लँडिंग झाली. चांद्रयान २च्या ऑर्बिटरनं विक्रम लँडरची काही छायाचित्रे पाठवली होती. त्यानंतर इस्रोनं विक्रम लँडरशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश मिळू शकलं नाही.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nपुलवामा: मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, आयईडी भरले...\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी...\n... असा उधळला दहशतवाद्यांचा कट, काश्मीर पोलिसांनी दिली ...\nकरोनाची लक्षणं आढळली, भाजप नेता रुग्णालयात दाखल...\n'मोफत जमिनी लाटणाऱ्या खासगी रुग्णालयांत मोफत इलाज का ना...\nजसोदाबेनना पाहून ममता भेटीसाठी धावल्या\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/venkaiah-naidu-takes-oath-as-vice-president-of-india/videoshow/60015377.cms", "date_download": "2020-05-29T21:13:57Z", "digest": "sha1:L32EVRN4MQ5GHLYQWOOX5A5USPMDSZ4B", "length": 7889, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nव्यंकय्या नायडू देशाच्या उपराष्ट्रपतिपदी विराजमान\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआणखी व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nइतर व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nमुंबई: घरी जाण्यासाठी श्रमिकांची गर्दी...\nपगार नाही, आता जगायचं कसं\n५ वर्षाच्या चिमुकल्याचा एकट्यानं विमान प्रवास...\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अम���रिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/gorakhpur-dr-kafeel-gets-clean-chit-from-brd-department", "date_download": "2020-05-29T20:07:14Z", "digest": "sha1:BAAUJ3SU54TX3HU46ZQRHXYZ4CFPUWJR", "length": 10035, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "गोरखपूर बालहत्याकांड प्रकरण – डॉ. कफील खान निर्दोष - द वायर मराठी", "raw_content": "\nगोरखपूर बालहत्याकांड प्रकरण – डॉ. कफील खान निर्दोष\nगोरखपूर : ऑगस्ट २०१७ मध्ये शहरातील बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनअभावी ७० मुलांच्या मृत्यूप्रकरणात हलगर्जीपणा व बेजबाबदारपणा दाखवल्याचा आरोप असलेले निलंबित डॉ. कफील खान यांना विभागीय चौकशी समितीने निर्दोष म्हणून सर्व आरोपातून मुक्त केले आहे.\n१५ पानाच्या चौकशी समितीच्या अहवालात डॉ. कफील खान यांनी मुलांचे मृत्यू रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यांनी रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर कमी असल्याची माहिती संबंधितांना दिली होती. प्रत्यक्ष दुर्घटना घडली तेव्हा डॉ. कफील खान यांनी बाहेरून ७ सिलेंडर आणून अनेक मुलांचे प्राण वाचवले असे नमूद करण्यात आले आहे.\nडॉ. कफील खान यांनी या दुर्घटनेप्रकरणी पूर्वी ९ महिन्याचा तुरुंगवासही भोगलेला आहे. जामीनावर आल्यानंतर त्यांचे निलंबत्व उ. प्रदेश सरकारने मागे घेतलेले नव्हते.\nऑगस्ट २०१७मध्ये बाबा राघवदास मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनच्या अभावी ७० मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर उ. प्रदेशमधील आदित्य नाथ सरकारविरोधात देशभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. उ. प्रदेश सरकारमधील प्रशासकीय बेजबाबदारपणा व आरोग्य मंत्र्यांचे दुर्लक्ष यावर चोहोबाजूंनी टीका झाली होती. पण सरकारने या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या संबंधितांवर कारवाई न करता व राज्याचे आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी राजीनामा न देता डॉ. कफील खान यांच्यावर कर्तव्यच्युती, हलगर्जीपणा असे आरोप ठेवत त्यांना निलंबित केले होते व त्यांची रवानगी तुरुंगात केली होती. त्यावेळी डॉ. कफील खान यांनी आपल्याला ��ा प्रकरणात मुद्दामून गोवण्यात आल्याचा आरोप केला होता. वास्तविक डॉ. कफील खान यांनी प्रसंगावधान दाखवत बाहेरून ऑक्सिजन सिलेंडर आणून अनेक मुलांचे प्राण वाचवले होते. डॉ. कफील खान यांनी या घटनेला जबाबदार असणाऱ्या प्रशासकीय व्यवस्थेतील त्रुटी प्रसारमाध्यमांसमोर आणून दिल्यानंतर त्यांना सेवेतून निलंबित केले होते.\nगुरुवारी विभागीय चौकशी समितीने निर्दोषत्व बहाल केल्यानंतर डॉ. कफील खान यांनी सरकारने क्लिनचीट दिल्याबद्दल आनंदी असल्याचे सांगत आपली अडीच वर्षे मात्र वाया गेल्याचे दु:ख व्यक्त केले. बीआरडी मेडिकल कॉलेजमधील मुलांचे प्राण वाचवण्यासाठी मी बाहेरून ऑक्सिजन मागवला होता आणि त्याने अनेक मुलांचे प्राण वाचले होते पण त्यावेळी कॉलेजमधील वरिष्ठ अधिकारी, आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांना वाचवण्यासाठी सरकारने मला ९ महिने तुरुंगात टाकले. तुरुंगात मला बाथरूमलाही जाऊ न देण्याची शिक्षा देण्यात आली. माझ्या भावावर प्राणघातक हल्ले झाले. माझ्या कुटुंबावर १०० रुपयांसाठी लोकांपुढे हात पसरवावे लागले अशी प्रतिक्रिया दिली.\nऑगस्ट २०१७मध्ये जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा मुख्यमंत्री आदित्य नाथ यांनी बीआरडी मेडिकल कॉलेजमधील दुर्घटना ऑक्सिजनमुळे नव्हे तर संस्थेतील अंतर्गत गटबाजीमुळे घडल्याची प्रतिक्रिया दिली होती.\nप्रश्न: आपले आणि आमदारांचे – ४\nभाजपचा डाव फसला, पवारांपुढे ईडी नरमले\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2020-05-29T21:25:46Z", "digest": "sha1:XARYPJJWUAH3BCZLBVMCMSIIUXFLCFNM", "length": 5716, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चोरी चोरी (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nचोरी चोरी हा एक हिंदी भाषा भाषेतील चित्रपट आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदिग्दर्शक · चित्रपटअभिनेते · पार्श्वगायक\nवर्षानुसार चित्रपट: १९३० · १९४० · १९४१ · १९४२ · १९४३ · १९४४ · १९४५ · १९४६ · १९४७ · १९४८ · १९४९ · १९५० · १९५१ · १९५२ · १९५३ · १९५४ · १९५५ · १९५६ · १९५७ · १९५८ · १९५९ · १९६० · १९६१ · १९६२ · १९६३ · १९६४ · १९६५ · १९६६ · १९६७ · १९६८ · १९६९ · १९७० · १९७१ · १९७२ · १९७३ · १९७४ · १९७५ · १९७६ · १९७७ · १९७८ · १९७९ · १९८० · १९८१ · १९८२ · १९८३ · १९८४ · १९८५ · १९८६ · १९८७ · १९८८ · १९८९ · १९९० · १९९१ · १९९२ · १९९३ · १९९४ · १९९५ · १९९६ · १९९७ · १९९८ · १९९९ · २००० · २००१ · २००२ · २००३ · २००४ · २००५ · २००६ · २००७ · २००८ · २००९ · २०१० · २०११ · २०१२ · २०१३ · २०१४ · २०१५ · २०१६ · २०१७ · २०१८\nइ.स. १९५६ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nइ.स. १९५६ मधील चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १८:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2020-05-29T20:38:31Z", "digest": "sha1:XBRG3XHUP37IKYIVDA6YVZSU4H2AYIBD", "length": 34013, "nlines": 254, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राजेंद्र प्रसाद - विकिपीडिया", "raw_content": "\n(राजेन्द्रप्रसाद या पानावरून पुनर्निर्देशित)\nभारताचे १ ले राष्ट्रपती\nजानेवारी २६, इ.स. १९५० – मे १३ इ.स. १९६२[१]\nडिसेंबर ३, इ.स. १८८४\nजेरादेई, बंगाल प्रांत, ब्रिटिश भारत (आजचा बिहार)\nफेब्रुवारी २८, इ.स. १९६३\nडॉ. राजेंद्रप्रसाद सहाय (जन्म : ३ डिसेंबर १८८४; मृत्यू : २८ फेब्रुवारी १९६३) हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते. त्यांनी सन १९५० ते १९६२ या काळात भारताच्या राष्ट्रपतीचे पद भूषविले. व्यवसायाने वकील असलेले डॉ. राजेंद्रप्रसाद, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान कॉंग्रेस पक्षात सामील झाले व बिहारमधील एक प्रमुख राजकीय नेते बनले. महात्मा गांधींचे समर्थक असलेल्या राजेंद्रप्रसाद ह्या���ना ब्रिटिश सरकारने १९३१ मधील मिठाचा सत्याग्रह व १९४२ मधील भारत छोडो आंदोलनादरम्यान तुरुंगात डांबले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारताने नवीन संविधानाचा स्वीकार केला व राजेंद्रप्रसादांची भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड केली गेली. ह्या पदावर ते १२ वर्षे राहिले.[२]\n४ स्वातंत्र्य चळवळीतील कार्य\n५ राजेंद्र प्रसादांवरील मराठी पुस्तके\n६ संदर्भ आणि नोंदी\nडॉ. प्रसादांचा जन्म ब्रिटिश भारतातील बंगाल प्रांतात (आजचा बिहार) जेरादेई येथे झाला. त्यांचे वडील महादेव हे एक कायस्थ हिंदू होते. ते संस्कृत आणि पर्शियन भाषेचे विद्वान होते. डॉ. प्रसादांची आई कमलेश्वरी देवी धार्मिक स्त्री होती. त्यांनी बालपणी डॉ. प्रसादांना रामायणातील गोष्टी सांगून धार्मिक संस्कार केले.\nप्रसाद पाच वर्षांचे असतांना त्यांच्या पालकांनी त्यांना एक मौलवींच्या हाताखाली पर्शियन भाषा, हिंदी आणि अंकगणित शिकण्यासाठी ठेवले. पारंपरिक प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना छपरा जिल्हा शाळेत पाठविण्यात आले. दरम्यान, जून १९६९ मध्ये वयाच्या १२व्या वर्षी त्यांचा राजवंशी देवीशी विवाह झाला. तत्पश्चात ते त्यांचे थोरले बंधू महेंद्र प्रसाद यांच्याबरोबर टी.के. घोष यांच्या अकादमीत दोन वर्षे शिकले. ते कलकत्ता युनिव्हर्सिटीच्या प्रवेश परीक्षेत प्रथम आले आणि त्यांना महिना ३० रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली.\nडॉ. प्रसादांनी सन १९०२ मध्ये कलकत्ता प्रेसीडेंसी कॉलेजात विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि मार्च १९०५ मध्ये प्रथम श्रेणीत स्नातक पारिखस उत्तीर्ण झाले. त्यानंतर ते कला क्षेत्राकडे वळले आणि डिसेंबर १९०७ मध्ये त्यांनी कलकत्ता विद्यापीठातून प्रथम श्रेणीत अर्थशास्त्रात एम. ए. पूर्ण केले. ह्या कालावधीत ते एक समर्पित विद्यार्थी तसेच सक्रिय सार्वजनिक कार्यकर्ते होते. ते द डॉन सोसायटीचे सक्रिय सदस्य होते.आपल्या कुटुंब आणि शिक्षणाच्या बाबतीत त्यांच्या कर्तव्याच्या कारणामुळेच त्यांनी सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीत सामील होण्यास नकार दिला. १९०६ मध्ये पटना महाविद्यालयाच्या सभागृहात बिहारमधील बिहारी स्टुडंट्स कॉन्फरन्सच्या स्थापनेत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारतातील आपल्या प्रकारची ही पहिली संस्था होती. बिहारमधील अनुग्रह नारायण सिन्हा व कृष्णसिंह यासारखे बिहारच्या प्रमुख नेत्यांनी आपली कारकीर्द याच संस्थेतून सुरु केली.\nराजेंद्र प्रसाद यांनी विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक म्हणून काम केले. अर्थशास्त्रात एम.ए. पूर्ण केल्यानंतर ते बिहारमधील लंगत सिंग कॉलेज ऑफ मुजफ्फरपूर येथे इंग्रजीचे प्राध्यापक झाले आणि पुढे जाऊन ते प्राचार्य बनले. तथापि, पुढे त्यांनी आपल्या कायद्याच्या अभ्यासासाठी महाविद्यालय सोडले आणि रिपन कॉलेज, कलकत्ता (सध्याचे सुरेंद्रनाथ लॉ कॉलेज) मध्ये प्रवेश घेतला. १९०९ मध्ये कोलकाता येथे त्यांचे कायद्याचे शिक्षण घेत असताना त्यांनी कलकत्ता सिटी कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही काम केले. १९१५ साली, प्रसाद मास्टर्स इन लॉच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि त्यांनी सुवर्ण पदक जिंकले. १९३७ मध्ये त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून कायद्याच्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवली.\n१९१६ साली ते बिहार आणि ओडिशाच्या उच्च न्यायालयात दाखल झाले. नंतर १९१७ मध्ये सिनेट ॲंड सिंडीकेट ऑफ पटणा युनिव्हर्सिटीचे प्रथम सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली. बिहारमधील रेशीमसाठी प्रसिध्द असलेल्या भागलपूर येथेही त्यांनी वकिली केली.\nभारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसशी प्रसाद यांचा पहिला संपर्क १९०६ मध्ये कोलकाता येथे आयोजित एका वार्षिक सत्रात होता, जेथे कलकत्ता येथे शिकत असताना त्यांनी स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला. १९११ मध्ये जेव्हा कोलकाता येथे वार्षिक अधिवेशन पुन्हा आयोजित केले गेले तेव्हा त्यांनी औपचारिकरीत्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. १९१६ साली आयोजित भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या लखनौ सत्रादरम्यान ते महात्मा गांधी यांना भेटले. चंपारण येथील एका शोधनिबंध कार्यादरम्यान, महात्मा गांधींनी प्रसाद यांना आपल्या स्वयंसेवकांसोबत येण्यास सांगितले. प्रसाद गांधीजींचे समर्पण, धैर्य व दृढ विश्वास बघून एवढे भारावून गेले की त्यांनी १९२० मधील कॉंग्रेसची असहकार चळवळ जाहीर झाल्याबरोबर आपल्या वकिली कारकीर्दीला रामराम ठोकला व त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वतःला झोकून दिले.\nगांधीजींच्या पाश्चात्य शैक्षणिक संस्थांवर बहिष्काराच्या आव्हानाला सक्रिय पाठिंबा दिला. त्यांनी आपला मुलगा मृत्युंजय प्रसाद याला इंग्रजी विद्या���ीठातून काढून बिहार विद्यापीठात प्रवेश घेण्यास सांगितला.\n१९१४ मध्ये बिहार आणि बंगालमध्ये आलेल्या पूरांमुळे प्रभावित लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका घेतली. जेव्हा १५ जानेवारी १९३४ ला बिहारमध्ये भीषण भूकंप झाला तेव्हा प्रसाद तुरूंगात होते. त्या काळात त्यांनी त्यांचे जवळचे सहकारी अनुग्रह नारायण सिन्हा यांना मदतकार्यासाठी पाठवले. दोन दिवसांनी म्हणजेच १७ जानेवारीला त्यांची सुटका करण्यात आली. सुटल्यानंतर त्यांनी लगेच बिहार केंद्रीय मदत समितीची स्थापना केली आणि स्वतः मदत निधी गोळा करण्याचे काम उचलले. ३१ मे १९३५ क्वेट्टा भूकंपाच्या काळात, जेव्हा सरकारच्या आदेशामुळे त्यांना देश सोडून जाण्यास मनाई केली तेव्हा त्यांनी सिंध आणि पंजाबमध्ये त्यांच्या स्वतःच्या अध्यक्षतेखाली क्वेटा केंद्रीय मदत समिती स्थापन केली.\nऑक्टोबर १९३४ च्या मुंबई अधिवेशनात ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवडले गेले. १९३९ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तेव्हा ते पुन्हा अध्यक्ष झाले. ८ ऑगस्ट १९४२ रोजी कॉंग्रेसने मुंबईत भारत सोडून जाण्याचा ठराव पारित केला. त्यांना सादकत आश्रम, पाटणा येथून अटक करण्यात आली आणि बांकिपुर सेंट्रल जेलमध्ये पाठविण्यात आले. जवळपास तीन वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर १५ जून १९४५ रोजी त्यांची सुटका करण्यात आली.\n२ सप्टेंबर १९४६ रोजी जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखालील काळजीवाहू सरकारच्या १२ नामांकित मंत्र्यात त्यांना अन्न व कृषी विभाग मिळाले. नंतर ११ डिसेंबर १९४६ रोजी ते भारतीय संविधान समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. १७ नोव्हेंबर १९४७ रोजी जे. बी. कृपलानी यांनी राजीनामा सादर केल्यानंतर ते तिसऱ्यांदा कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले.\nराजेंद्र प्रसादांवरील मराठी पुस्तके[संपादन]\nडॉ. राजेंद्र प्रसाद (संध्या शिरवाडकर)\nराजेंद्र प्रसाद यांच्या जीवनाचें ओझरते दर्शन (रा.प्र. कानिटकर).\n^ \"भारत के पूर्व राष्ट्रपति\" (हिंदी भाषेत). २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.\n^ \"डॉ. राजेंद्रप्रसाद घेत निम्मेच वेतन\". ७ ऑगस्ट २०१८ रोजी पाहिले.\nभारतीय गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी भारताचे राष्ट्रपती\nजानेवारी २६, इ.स. १९५० – मे १३, इ.स. १९६२ पुढील:\nराजेंद्र प्रसाद • सर्वपल्ली राधाकृष्��न • झाकिर हुसेन • वराहगिरी वेंकट गिरी • मोहम्मद हिदायत उल्लाह • फक्रुद्दीन अली अहमद • बी.डी. जत्ती • नीलम संजीव रेड्डी • झैल सिंग • रामस्वामी वेंकटरमण • शंकर दयाळ शर्मा • के.आर. नारायणन • ए.पी.जे. अब्दुल कलाम • प्रतिभा देवीसिंह पाटील • प्रणव मुखर्जी • रामनाथ कोविंद\nसर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालाचारी आणी चंद्रशेखर वेंकट रामन (१९५४)\nभगवान दास, मोक्षगुंडम विश्वेश्वरया आणी जवाहरलाल नेहरू (१९५५)\nगोविंद वल्लभ पंत (१९५७)\nधोंडो केशव कर्वे (१९५८)\nबिधन चंद्र रॉय आणी पुरूषोत्तम दास टंडन (१९६१)\nझाकिर हुसेन आणी पांडुरंग वामन काणे (१९६३)\nलाल बहादूर शास्त्री (१९६६)\nवराहगिरी वेंकट गिरी (१९७५)\nखान अब्दुल गफारखान (१९८७)\nबाबासाहेब अांबेडकर आणी नेल्सन मंडेला (१९९०)\nवल्लभभाई पटेल, राजीव गांधी आणी मोरारजी देसाई (१९९१)\nमौलाना अबुल कलाम आझाद, जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा आणी सत्यजित रे (१९९२)\nए.पी.जे. अब्दुल कलाम, गुलझारीलाल नंदा आणी अरुणा आसफ अली‎ (१९९७)\nएम.एस. सुब्बुलक्ष्मी आणी चिदंबरम सुब्रमण्यम (१९९८)\nजयप्रकाश नारायण, पंडित रविशंकर, अमर्त्य सेन आणी गोपीनाथ बोरदोलोई (१९९९)\nलता मंगेशकर आणी बिस्मिल्ला खाँ (२००१)\nसी.एन.आर. राव आणी सचिन तेंडुलकर (२०१४)\nमदनमोहन मालवीय आणी अटलबिहारी वाजपेयी (२०१५)\nनानाजी देशमुख, भूपेन हजारिका आणी प्रणव मुखर्जी (२०१९)\nडच ईस्ट इंडिया कंपनी · भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा प्रारंभ · ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी · प्लासीचे युद्ध · वडगावची लढाई · बक्सरचे युद्ध · ब्रिटिश भारत · फ्रेंच भारत · पोर्तुगीज भारत · पहिले इंग्रज-मराठा युद्ध · दुसरे इंग्रज-मराठा युद्ध · तिसरे इंग्रज-मराठा युद्ध\nभारतीय राष्ट्रवाद · स्वराज्य · आंबेडकरवाद · गांधीवाद · सत्याग्रह · हिंदू राष्ट्रवाद · भारतीय मुस्लिम राष्ट्रवाद · स्वदेशी · साम्यवाद\n१८५७चा_स्वातंत्र्यसंग्राम · वंगभंग चळवळ · हिंदु-जर्मन षडयंत्र · क्रांतिकारी आंदोलन · चंपारण व खेडा सत्याग्रह · जलियांवाला बाग हत्याकांड · असहकार आंदोलन · झेंडा सत्याग्रह · बारडोली सत्याग्रह · सायमन कमिशन · नेहरू अहवाल · पूर्ण स्वराज · सविनय कायदेभंग चळवळ · मिठाचा सत्याग्रह · गोलमेज परिषद · गांधी-आयर्विन करार · १९३५ चा कायदा · क्रिप्स मिशन · भारत छोडो आंदोलन · आझाद हिंद फौज · मुंबईचे बंड\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस -फॉरवर्ड ब्लॉक · गदर पार्टी · होमरुल लीग · खुदाई खिदमतगार · स्वराज पार्टी · अनुशीलन समिती · मुस्लिम लीग · आर्य समाज -राष्ट्रीय स्वयंसेवक संघ · आझाद हिंद फौज · अखिल भारतीय किसान सभा ·\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर · जोतीराव गोविंदराव फुले · शाहू महाराज · लोकमान्य टिळक · गोपाळ कृष्ण गोखले · महात्मा गांधी · वल्लभभाई पटेल · सुभाषचंद्र बोस · महादेव गोविंद रानडे · गोपाळ गणेश आगरकर · धोंडो केशव कर्वे · राहुल सांकृत्यायन · विठ्ठल रामजी शिंदे · स्वामी दयानंद सरस्‍वती · रामकृष्ण परमहंस · स्वामी विवेकानंद · सहजानंद सरस्वती · वाक्कोम मौलवी · गोपाळ हरी देशमुख · राजा राममोहन रॉय · विनोबा भावे · मौलाना अबुल कलाम आझाद\nरत्नाप्पा कुंभार · राणी लक्ष्मीबाई · तात्या टोपे · बेगम हजरत महल · बहादूरशाह जफर · मंगल पांडे · नानासाहेब पेशवे · राघोजी भांगरे · अरुणा आसफ अली · उमाजी नाईक · कृष्णाजी गोपाळ कर्वे · पुरूषोत्तम काकोडकर · अनंत कान्हेरे · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · वासुदेव बळवंत फडके · हुतात्मा भाई कोतवाल · कुंवरसिंह · महात्मा गांधी · डॉ. बाबासाहेब आंबेडकर · गोपाळ कृष्ण गोखले · नानासाहेब गोरे · चाफेकर बंधू · दामोदर चाफेकर · बाळकृष्ण हरी चाफेकर · शिवराम हरी राजगुरू · जतींद्रनाथ दास · मुकुंदराव जयकर · बाळ गंगाधर टिळक · तात्या टोपे · विठ्ठल महादेव तारकुंडे · चित्तरंजन दास · विनायक देशपांडे · महादेव देसाई · चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी · मदनलाल धिंग्रा · नाथ पै · जयप्रकाश नारायण · मोतीलाल नेहरू · दादाभाई नौरोजी · अच्युतराव पटवर्धन · शिवाजीराव पटवर्धन · गोदावरी परुळेकर · नाना पाटील · बिपिनचंद्र पाल · गणेश प्रभाकर प्रधान · बटुकेश्वर दत्त · पांडुरंग महादेव बापट -बाबू गेनू · खुदीराम बोस · सुभाषचंद्र बोस · भगतसिंग · भाई परमानंद · सरोजिनी नायडू · विनोबा भावे · मादाम कामा · मदनमोहन मालवीय · एन.जी. रंगा · डॉ. राजेंद्र प्रसाद · रामकृष्ण बजाज · स्वामी रामानंदतीर्थ · लाला लाजपत राय · राममनोहर लोहिया · गोविंदभाई श्रॉफ · साने गुरुजी · लहुजी वस्ताद साळवे · भिकोबा आप्पाजी साळुंखे,किवळकर · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · संगोळी रायण्णा- सुखदेव थापर · मधु लिमये · गोपीनाथ बोरदोलोई‎\nरॉबर्ट क्लाईव्ह · जेम्स ऑटरम · लॉर्ड डलहौसी · लॉर्ड एडवर्ड आयर्विन · व्हिक्टर होप · लुई माउंटबॅटन\n१९४६चे मंत्रीमंडळ · १९४७ ���ा भारतीय स्वातंत्र्य कायदा · भारताची फाळणी · भारताचे राजकीय ऐक्य · भारताचे संविधान\nइ.स. १८८४ मधील जन्म\nइ.स. १९६३ मधील मृत्यू\nCS1 हिंदी-भाषा स्रोत (hi)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मे २०२० रोजी ००:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-05-29T20:20:02Z", "digest": "sha1:QMWUKTWEG522UMPAS3ZKZCV26OMZ2GNF", "length": 13671, "nlines": 54, "source_domain": "www.navprabha.com", "title": "तिला न्याय द्या | Navprabha", "raw_content": "\nपणजीतील येत्या विधानसभा पोटनिवडणुकीतील कॉंग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेर्रात यांच्यावरील बलात्काराच्या गंभीर आरोपावर अद्याप न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच त्या प्रकरणातील तक्रारदार व प्रथम साक्षीदार असलेली पीडित मुलगी अचानक गायब होणे धक्कादायक आहे. येत्या तीन जूनला या कथित बलात्कार प्रकरणातील आरोपनिश्‍चितीबाबत निर्णय होणार असताना अचानक ही पीडिताच गायब होणे आणि तब्बल दहा दिवस त्यासंदर्भात पोलिसांनी गुन्हाही नोंदवू नये ही बाब गंभीर आहे. बाबूश यांच्यावरील आरोपासंदर्भात न्यायालय योग्य तो न्याय करील, परंतु पीडित युवतीच्या अशा रीतीने बेपत्ता होण्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. हा खटला ज्या पायावर उभा राहणार होता, त्याचा पायाच यामुळे कमकुवत होण्याची भीती आहे. पहिली बाब म्हणजे दक्षिण गोव्यातील ज्या वसतिगृहातून ही मुलगी बेपत्ता झाली, त्याच्याशी संबंधित मंडळी स्वतःवरील जबाबदारी तर झटकत आहेतच, परंतु या पीडित मुलीच्या चारित्र्यहननाचा प्रयत्न त्यांनी चालवलेला दिसतो. ‘तिला नाचायला, पार्ट्या करायला आवडायचे’, ‘मित्राबरोबर ती बाहेर भटकायची’, ‘कॉलेजचे निमित्त करून ती बाहेर भटकायला जायची’, अशी त्यांची जी बेजबाबदार विधाने विविध वर्तमानपत्रांतून तिच्यासंदर्भात प्रसिद्ध झाली आहेत त्याचा अर्थ काय पीडितेलाच गुन्हेगार मानण्याचा आणि तिचे चारित्र्यहनन करण्याचा हा प्रकार आश्चर्यकारक आहे आणि दुर्दैवाने प��लिसांनीही हीच भूमिका घेतलेली दिसते आहे. सदर पीडितेवर कथित अत्याचार झाला, तेव्हा ती अवघ्या सोळा वर्षांची म्हणजेच अल्पवयीन होती. हे प्रकरण तीन वर्षांपूर्वीचे. म्हणजे आता जेमतेम ती अठरा – एकोणीस वर्षांची असेल. तरीही तिच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवण्याचा या मंडळींना काय अधिकार पीडितेलाच गुन्हेगार मानण्याचा आणि तिचे चारित्र्यहनन करण्याचा हा प्रकार आश्चर्यकारक आहे आणि दुर्दैवाने पोलिसांनीही हीच भूमिका घेतलेली दिसते आहे. सदर पीडितेवर कथित अत्याचार झाला, तेव्हा ती अवघ्या सोळा वर्षांची म्हणजेच अल्पवयीन होती. हे प्रकरण तीन वर्षांपूर्वीचे. म्हणजे आता जेमतेम ती अठरा – एकोणीस वर्षांची असेल. तरीही तिच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवण्याचा या मंडळींना काय अधिकार महिला हक्कांची बात करणार्‍या राज्यातील समस्त महिला संघटना आणि महिला कार्यकर्त्या आता कुठे आणि का झोपलेल्या आहेत बरे महिला हक्कांची बात करणार्‍या राज्यातील समस्त महिला संघटना आणि महिला कार्यकर्त्या आता कुठे आणि का झोपलेल्या आहेत बरे सदर पीडितेने चार वेळा वसतिगृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, दोन वेळा हातांच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता असे सांगितले जाते आहे. हे जर खरे असेल तर तिच्यासंदर्भात अधिक दक्षता घेणे अपेक्षित होते. एका महत्त्वाच्या गुन्हेगारी प्रकरणातील ती साक्षीदार असल्याने तिच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची होती. गृह खात्याने तिच्या सुरक्षेसाठी त्या वसतिगृहामध्ये पहारा ठेवणे अपेक्षित होते. परंतु पहारा तर दूरच, उलट आता ती कुठल्या वसतिगृहात वास्तव्याला होती तेही काही अतिउत्साही मंडळींनी उघड केल्याने तिच्या जिवालाच धोका निर्माण झाला आहे. ती फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम करीत होती आणि तिला सैद्धान्तिक विषयात चांगले गुण मिळाले होते. मात्र, प्रात्यक्षिकांना जाण्यास ती तयार नव्हती, त्यामुळे तिला पुढच्या वर्षात प्रवेश मिळाला नव्हता असे सांगितले जाते आहे. आपल्या सोबतच्या मुलींना पुढच्या वर्षात प्रवेश मिळाला, परंतु आपल्याला प्रवेश न मिळाल्यानेच ती तणावाखाली होती असे पोलिसांच्या वतीने सांगितले गेल्याचे वाचनात येते आहे. हा शुद्ध बनाव आहे. या निष्कर्षाप्रत पोलीस यंत्रणा कशी काय आली सदर पीडितेने चार वेळा वसतिगृहातून ��ळून जाण्याचा प्रयत्न केला होता, दोन वेळा हातांच्या नसा कापून आत्महत्येचा प्रयत्न केला होता असे सांगितले जाते आहे. हे जर खरे असेल तर तिच्यासंदर्भात अधिक दक्षता घेणे अपेक्षित होते. एका महत्त्वाच्या गुन्हेगारी प्रकरणातील ती साक्षीदार असल्याने तिच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची होती. गृह खात्याने तिच्या सुरक्षेसाठी त्या वसतिगृहामध्ये पहारा ठेवणे अपेक्षित होते. परंतु पहारा तर दूरच, उलट आता ती कुठल्या वसतिगृहात वास्तव्याला होती तेही काही अतिउत्साही मंडळींनी उघड केल्याने तिच्या जिवालाच धोका निर्माण झाला आहे. ती फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम करीत होती आणि तिला सैद्धान्तिक विषयात चांगले गुण मिळाले होते. मात्र, प्रात्यक्षिकांना जाण्यास ती तयार नव्हती, त्यामुळे तिला पुढच्या वर्षात प्रवेश मिळाला नव्हता असे सांगितले जाते आहे. आपल्या सोबतच्या मुलींना पुढच्या वर्षात प्रवेश मिळाला, परंतु आपल्याला प्रवेश न मिळाल्यानेच ती तणावाखाली होती असे पोलिसांच्या वतीने सांगितले गेल्याचे वाचनात येते आहे. हा शुद्ध बनाव आहे. या निष्कर्षाप्रत पोलीस यंत्रणा कशी काय आली कोणत्या आधारावर आली सदर पीडित मुलीला पूर्वी ‘अपना घर’ सुधारगृहामध्ये ठेवण्यात आले होते. या ‘अपना घर’ची बदकीर्ती सर्वज्ञात आहे. काही काळापूर्वी काही गुन्हेगारी टोळ्या याच अपना घरातील अल्पवयीन मुलांना रात्री हळूच बाहेर काढून चोर्‍या करायला लावायच्या आणि नंतर परत आणून सोडायच्या असे उघडकीस आले होते. ‘अपना घर’मधून मुलांच्या पलायनाचे सत्र तर सतत घडत असते. असेही एकही वर्ष गेलेले नाही, जेव्हा या ‘अपना घरा’तील मुले पळून गेलेली नाहीत. त्यामुळे मुळात अपना घर आणि तेथील एकूण वातावरण याचाच कसून तपास होणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी या पीडितेला तेथून अन्यत्र हलवण्यात आले होते, परंतु तरीही ती अपना घरमध्ये का परतू पाहात होती हेही तपासले गेले पाहिजे. या मुलीने सध्याच्या वसतिगृहातून स्वखुशीने पलायन केले की तिला पळवून नेले गेले आहे, स्वखुशीने ती निघून गेली असेल तर त्यामागची कारणे काय, तिच्यावर त्यासाठी कोणी दडपण आणले होते का, कोणाचा दबाव होता का, याचा पोलिसांनी कसून तपास करणे अपेक्षित आहे. ती मुलगी वसतिगृहातून बेपत्ता झाल्याच्या दुसर्‍या दिवशी पोलिसांना याची माहिती जर वसतिगृहाच्या संचालकांकडून दिली गेली होती, तर प्रत्यक्ष गुन्हा नोंदवण्यास एवढा काळ का गेला याचेही आता गृह खात्याने स्पष्टीकरण द्यावे. सन्माननीय न्यायालयानेही याची स्वेच्छा दखल घेणे अपेक्षित आहे. पणजीची पोटनिवडणूक सध्या तोंडावर असल्याने या सार्‍या प्रकरणाला राजकीय रंग चढेल, परंतु हा विषय राजकारणाच्या पलीकडचा आहे आणि गंभीर आहे. एका कोवळ्या मुलीच्या जीविताशी आणि भवितव्याशी निगडित हा प्रश्न आहे. त्यामुळे तिचा विनाविलंब शोध घेऊन न्याय मिळवून देणे हे सरकारचे कर्तव्य ठरते.\nPrevious: पायरसीची गदा उपजीविकेवर\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-different-methods-dehydration-fruits-and-vegetables-30402", "date_download": "2020-05-29T20:34:18Z", "digest": "sha1:TSTNRFAYYO66OI7C7GCS5GTCMLQB7HBK", "length": 26851, "nlines": 187, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Different methods of dehydration of fruits and vegetables | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफळे, भाज्या निर्जलीकरणाच्या विविध पध्दती\nफळे, भाज्या निर्जलीकरणाच्या विविध पध्दती\nशनिवार, 25 एप्रिल 2020\nफळे व भाज्यांमध्ये असणारी नैसर्गिक आर्द्रता कमी करण्यासाठी तंत्रज्ञान वापरले जाते. हे वापरताना तापमान व प्रक्रिया ही वेळ या बाबींचे विशेष नियंत्रण करावे लागते. तरच अपेक्षित गुणवत्ता मिळते\nफळे व भाज्यांमध्ये असणारी नैसर्गिक आर्द्रता कमी करण्यासाठी तंत्रज्ञान वापरले जाते. हे वापरताना तापमान व प्रक्रिया ही वेळ या बाबींचे विशेष नियंत्रण करावे लागते. तरच अपेक्षित गुणवत्ता मिळते.\nमागील भागात आपण भाजीपाला व फळे यांचे निर्जलीकरण (डीहायड्रेशन ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स) याबाबत प्राथमिक माहिती घेतली. फळे व भाज्यांमध्ये असणारी नैसर्गिक आर्द्रता (Moisture) कमी करण्यासाठी हे तंत्र वापरले जाते. ते वापरताना आपणा��� तापमान व प्रक्रिया ही वेळ या बाबींचे विशेष नियंत्रण करावे लागते. अन्यथा अपेक्षित असलेले गुणवत्तेचे निर्जलीकरण (Dehydration Quality) मिळू शकत नाही. प्रक्रियेचे तापमान व वेळ या बाबी फळे व पालेभाज्या यांचा प्रकार यावर अवलंबून असते. निर्जलीकरण केलेल्या मालाची गुणवत्ता मानके (Quality Parameter) म्हणजे त्याचा रंग, चव, गंध, आणि पोषक मूल्ये (Nutritional Facts) ही योग्य पद्धतीने नियंत्रित केलेली असावीत. ताजा भाजीपाला व फळे यांच्यानुसारच हे घटक एकसारखेच असावेत ही बाजारपेठेची अपेक्षा असते.\nनिर्जलीकरण तंत्र काय आहे\nआपण या तंत्राद्वारे खालील फळे व भाज्यांवर प्रक्रिया करू शकतो.\nमेथी, कोथिंबीर, पुदिना, गाजर, भेंडी, वांगी, शेवगा, बीट, कोबी, फ्लॉवर, गवार, लसूण, मशरूम कांदा टोमॅटो आदी.\nकेळी, स्ट्रॉबेरी, द्राक्ष, बेदाणे, सफरचंद, अंजीर, चिकू, डाळिंब, संत्रा, मोसंबी अंजीर आदी.\nहिरव्या पालेभाज्यांच्या निर्जलीकरण प्रक्रियेमध्ये नैसर्गिक रंग नियंत्रित करणे हे एक कौशल्याचे काम आहे. हा रंग नियंत्रित करण्यासाठी प्रक्रियेचे तापमान आणि वेळ नियंत्रित करणे गरजेचे आहे. प्रक्रिया तापमानावर योग्य असे नियंत्रण वेळेवर न करता आल्यास तयार होणाऱ्या उत्पादनाचा रंग काळसर तांबूस (Burned Bkackish) तसेच जळकट (Burned) होतो. त्यामुळे\nमालाचे बाजारपेठेतील गुणवत्ता मूल्य कमी होऊन मागणी व दर यावर परिणाम होऊ शकतो.\nहा देखील फार महत्त्वाचा मानक (Parameter) आहे. गंध नियंत्रित करण्यासाठी प्रक्रियेचे तापमान अत्यंत महत्त्वाचे आहे. तसे न झाल्यास म्हणजेच नियंत्रित तापमानापेक्षा जास्त तापमानास प्रक्रिया केल्यास पाण्याच्या बाष्पीभवनाने यातील सुगंधी संयुगे (ॲरोमॅटिक कंपाऊंडस) व सुगंधी तेल यांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे तयार होणाऱ्या उत्पादनाला अपेक्षेपेक्षा नैसर्गिक गंधाचे प्रमाण कमी होऊ शकते. अशा उत्पादनाची बाजारपेठेतील मागणी कमी होऊ शकते.\nहिरव्या पालेभाज्या व फळे यांच्यातील चव ही प्रक्रियेचे तापमान तसेच वेळ यावर देखील अवलंबून आहे. या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवले असता तयार होणाऱ्या उत्पादनाला नैसर्गिक चव असते. ती बाजारपेठेतील गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून अपेक्षित असते. जर तयार झालेल्या उत्पादनाला नैसर्गिक रंग, गंध, चव असेल तर बाजारपेठेतील या उत्पादनाची गुणवत्ता उच्चतम दर्जाची मानली जाते. अशा उत्पादनाला मागणी वाढते व दरही चांगले मिळतात.\nया प्रक्रियेमध्ये निर्जलीकरण केलेल्या उत्पादनाला पोषक मूल्य असणे देखील महत्त्वाचे ठरते. यामध्ये वेगवेगळ्या तापमानास प्रक्रिया करून उत्पादनाची पोषक मूल्ये जपावी लागतात. त्यामुळे प्रक्रिया नियंत्रित तापमानाला करावी लागते. ज्या उत्पादनाची पोषकमूल्ये नैसर्गिक शेतमालासारखी असतात त्यांना बाजारपेठेत योग्य दर मिळतो.\nछोट्या प्रमाणावर उद्योग करणाऱ्या उद्योजकांसाठी निर्जलीकरण प्रचलित पद्धती-\nसावलीत सुकवणे (पारंपारिक पद्धत)\nही पद्धत पारंपारिक म्हणून मानली जाते. यात भाजीपाला सावलीत सुकविला जातो. या प्रक्रियेची पूर्वतयारी पुढीलप्रमाणे करावी लागते.\nहिरवा भाजीपाला प्रथम निवडला (Sorting) जातो. यातून नको असलेला भाग काढून टाकला जातो.\nहा निवडलेला भाजीपाला योग्य अशा आकारात कापून (Cutting) घेतला जातो.\nत्यानंतर हा कापून घेतलेला भाजीपाला मिठाच्या द्रावणात (८-१० टक्के ) धुऊन (Washing) घेतला जातो. त्यानंतर हळदीच्या पाण्यामध्ये ( २ टक्के) साधारणपणे २० मिनिटे बुडवून (Soaking) ठेवला जातो. या प्रक्रियेमुळे यावर असलेले जीवाणू (Bacteria) नष्ट होण्यास मदत होते. यामुळे तयार होणाऱ्या उत्पादनाची टिकवणक्षमता (Shelf Life) वाढवली जाते.\nहा धुतलेला भाजीपाला परफोरेटेड ट्रेमध्ये (Perforated Trey ) घेऊन यातील पाण्याचा निचरा (Drain) केला जातो. या पाण्याचा निचरा झालेला भाजीपाला ट्रेमध्ये अथवा पातळ कापडावर एक इंच जाडीच्या थराने पसरून ठेवला जातो. त्यानंतर सावलीत सुकविण्यासाठी म्हणजेच ‘डीहायड्रेशन प्रोसेस' साठी नैसर्गिक पद्धतीने ठेवला जातो. वातावरणातील धूलिकण (Dust) तसेच अनावश्यक पदार्थ यात मिसळू (Contaminate) नयेत यासाठी यावर पातळ कपडा अंथरला जातो.\nअशा रितीने तयार झालेले उत्पादन स्वच्छ अशा फूड ग्रेड (Food Grade) सीलबंद पिशवीमध्ये हवाबंद (Airtight Sealed) पद्धतीने पॅकिंग करून साठवणूक करता येऊ शकते. बाजारपेठेत मागणीनुसार विक्रीसाठी ते उपलब्ध करता येते. या पद्धतीत अन्य पद्धतींपेक्षा जास्त वेळ लागत असल्याने याचा फार कमी वेळा विचार केला जातो.\nआपण काही व्यावसायिक पद्धतींचा अभ्यास करू\nसोलर ड्राइंग (Solar Drying)\nनैसर्गिकरित्या निर्जलीकरण पद्धती ऐवजी सौर उर्जेवर आधारीत म्हणजेच सोलर ड्राइंग पद्धत वापरली जाते. कारण या पद्धतीत आरोग्य सुरक्षिततेच्या अवस्था (हायजेनिक कंडिशन) नियंत्रित करण्यासाठी फार मदत होते. तसेच निर्जलीकरण प्रक्रियेसाठी महत्वाचे असलेले निकष (Parameter) अर्थात प्रक्रियेचे तापमान व वेळ यांचे नियंत्रण करण्यासाठी उत्कृष्ट सुविधा असते. यात इलेक्ट्रिकल एअर ब्लोअर (Electrical Air Blower) वापरले जातात. त्याद्वारे प्रक्रियेचे तापमान नियंत्रण करता येऊ शकते. ही पद्धत बॅच ड्रायर (Batch Dryer) म्हणून देखील प्रचलित आहे. या पद्धतीत प्रक्रियेचे तापमान साधारणपणे ४५ अंश सेल्सियस पर्यंत नियंत्रित केले जाते. तयार झालेले उत्पादन फूड ग्रेड सीलबंद पिशवीत हवाबंद (Air Tight) पद्धतीने पॅक करून बाजारपेठेत मागणीनुसार पाठवले जाते. अशा उत्पादनाची टिकवणक्षमता (शेल्फ लाइफ) साधारण ८ ते १० महिन्यांपर्यंत असते. या पद्धतीत प्रक्रियेची पूर्वतयारी फार महत्त्वाची असते.\nकच्चामाल (Raw Material) घेऊन तो निवडला जातो. (Sorting /Grading). यातून नको असलेले भाग काढून टाकला जातो. हा कच्चा माल स्वच्छ पाण्यात धुतला जातो. त्यानंतर आवश्यक त्या आकारात कापला( कटिंग) जातो.\nयोग्य आकारात कापलेला भाग सल्फाईट द्रावणात (सल्फाईट सोल्युशन २-४ टक्के ) रंग, गंध टिकवण्यासाठी साधारणपणे दोन ते अडीच तास आवश्यकतेनुसार बुडवून (Soaking) ठेवण्यात येतो.\nयानंतर या उत्पादनातून अनावश्यक सल्फाईट द्रावणाचा निचरा केला जातो. त्यानंतर हे उत्पादन साधारणपणे ७५ अंश सेल्सियस उष्ण पाण्यामध्ये अर्धवट शिजविले जाते. यास ब्लांचींग (Blanching) प्रक्रिया असे म्हणतात. यामुळे उत्पादनाचा रंग टिकून राहण्यास मदत होते.\nयापुढील प्रक्रिया पध्दत आपण पुढील भागात अभ्यासूयात.\nसंपर्क- राजेंद्र वारे, ९८८१४९५१४७\n(लेखक प्रकल्प उभारणी, तंत्रज्ञान, विक्री व्यवस्थापन व कायदेशीर बाबी इ. विषयांतील तज्ञ आहेत.)\nयंत्र machine द्राक्ष सफरचंद apple अंजीर डाळ डाळिंब colour हळद food आरोग्य health अंश सेल्सियस\nथेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर \nपरभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व प्रशासकीय धोरणामुळे फळे, भाजीपाला मार्केट सतत चा\nपिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई; नगर...\nनगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या प्रस्तावास जिल्हा\n'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज...\nनगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.\nनगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी प्रतिपादन सभा;...\nनगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेऐवजी लेखी प्रतिपादन सभा\nशेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध; ‘वखार’ची...\nमुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक\nकाजू बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थमहाराष्ट्रात विशेषतः कोकणात काजूपासून बी व काजू...\nआरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...\nफळे व पालेभाज्यांचे कॅनिंगफळे व पालेभाज्या प्रक्रिया आणि निर्जंतुकीकरण...\nबचतगटाच्या महिलांनी नव्या ग्राहकांसह...कोरोनाच्या नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे...\nअन्नधान्य साठवणुकीच्या पद्धतीशेतीमालाच्या साठवणुकीच्या काही पारंपरिक पद्धती या...\nफळे आणि भाज्या निर्जलीकरणाच्या विविध...मागील भागात आपण छोट्या प्रमाणावर उद्योग करणाऱ्या...\nफळे, भाज्या निर्जलीकरणाच्या विविध पध्दतीफळे व भाज्यांमध्ये असणारी नैसर्गिक आर्द्रता कमी...\nअसे तयार करा कारल्यापासून चिप्स, रसकारले चवीने कडू असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर...\nफळे, पालेभाज्यांचे निर्जलीकरण ठरते...निर्जलीकरण प्रक्रियेमध्ये फळे, पालेभाज्यांमधून...\nसाठवणूक हळद बेण्याची...निवडलेले बेणे जातिवंत आणि चांगले असेल तर उत्पादन...\nआरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...\nऔषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....\nमहत्त्व‘प्रोबायोटीक’ खाद्यपदार्थांचे...शरीरातील आतड्यांमध्ये आढळणारे लॅक्टोबिसीलस आणि...\nगुलकंद अन सुगंधी तेलनिर्मितीदर नसल्याने फेकून द्याव्या लागणाऱ्या किंवा वाया...\nखरबुजाचे मूल्यवर्धित पदार्थखरबुजामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन...\nआरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...\nभाजीपाल्याची योग्य हाताळणी महत्वाचीपॅकेजिंगमुळे भाजीपाला हाताळण्यास सोपा जातो....\nगटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे...सेंद्रिय शेतीला सध्याच्या काळात मोठे महत्व आले...\nबागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...सध्या वेलीवरील द्राक्ष मण्यांचे बेदाणे करण्याची...\nकेळीपासून प्युरी, पावडरकेळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल ��र्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vidyarthimitra.org/news/aptitude-preparation-for-placement", "date_download": "2020-05-29T19:15:35Z", "digest": "sha1:CQHMFNLIBTADKYWG2VCNQTVYZXIOR7SQ", "length": 9591, "nlines": 179, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "प्लेसमेंटसाठी ॲप्टिट्यूडची तयारी", "raw_content": "\nपदवीचे शिक्षण घेण्याचा महत्त्वाचा उद्देशच नोकरी मिळविणे, हा असतो. नोकरी मिळविण्यासाठी ३ ते ४ वर्षांत शिकलेल्या ३० ते ४० विषयांच्या मार्क्सबरोबरच त्याने केलेल्या ॲप्टिट्यूडची तयारीही महत्त्वाची असते.\nकंपन्या लाखो पात्र विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेऊ शकत नाहीत, त्यामुळे उपलब्ध विद्यार्थ्यांमधून पुढील टप्प्यात ठराविक चांगले विद्यार्थी नेण्यासाठी कंपन्या ॲप्टिट्यूड परीक्षेचा वापर करतात.\nविद्यार्थ्यांची समस्या सोडविण्याची क्षमता किती, हे तपासण्यात ॲप्टिट्यूडची परीक्षा महत्त्वाची भूमिका बजावते. ॲप्टिट्यूडची परीक्षा म्हणजे खऱ्या अर्थाने ‘Race Against Time’ आहे, कारण कमी वेळेत विद्यार्थ्यांना जास्त प्रश्‍न सोडवायचे असतात. काही विद्यार्थी पदवीचे शिक्षण घेताना चांगले मार्क्स मिळवतात, मात्र ॲप्टिट्यूडच्या तयारीकडे दुर्लक्ष करतात.\nअशा विद्यार्थ्यांनी वेळीच सावध होऊन ॲप्टिट्यूडच्या तयारीला इतर विषयांच्या अभ्यासाप्रमाणेच महत्त्व द्यायला हवे. उदा. ८० ते ८५ टक्के गुण मिळविणारे काही विद्यार्थी ॲप्टिट्यूडचा कमी सराव केल्यामुळे उत्तीर्ण होत नाहीत. जेमतेम ६० ते ६५ टक्के मिळविलेले काही विद्यार्थी ॲप्टिट्यूडचा खूप सराव केल्यामुळे नोकरी मिळवितात.\nॲप्टिट्यूडचा चांगला अभ्यास केल्यास मेगाभरती करणाऱ्या IT Service क्षेत्रातील २-३ कंपन्यांत बऱ्याचशा महाविद्यालयांतील एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी सुमारे ४० ते ५० टक्के विद्यार्थी सहजतेने नोकरी मिळवतात. या कंपन्यांनी एकदा विद्यार्थ्याला संधी दिल्यानंतर अनुत्तीर्ण झाल्यास पुढची सहा महिने वा एक वर्ष पुन्हा त्या कंपनीची परीक्षा देता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सर्वांत प्रथम येणाऱ्या २ ते ३ मेगाभरती कंपन्यांची परीक्षा कुठल्याही परिस्थितीत प्रचंड मेहनत करून उत्तीर्ण व्हायलाच हवी.\nविद्यार्थी वेळेवर जागृत न झाल्यास IT Service कंपन्यांत प्लेसमेंट झाली नाही, तर IT Product किंवा Core कंपनीत नोकर��� मिळवण्यासाठी त्याला प्रचंड मेहनत करावी लागते. घरची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांनी अंतिम वर्षाला जाण्यापूर्वीच ॲप्टिट्यूडची तयारी पूर्ण करावी.\nॲप्टिट्यूडच्या परीक्षेमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांसाठी प्रश्‍नांची संख्या व त्यासाठी दिला जाणारा वेळ वेगवेगळे असतात. उदा. - काही मेगाभरती करणाऱ्या कंपन्या ४० मिनिटांत ३० प्रश्‍न वा ६० मिनिटांत ५० प्रश्‍न किंवा ९५ मिनिटांत ६५ प्रश्‍न सोडवायचे असतात.\nपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात प्रशिक्षणार्थी पदांच्या ११४ जागा\nसेव्हन हिल्स रुग्णालय मुंबई भरती २०२०\nपिंपरी-चिंचवड महापालिकेत आशा वर्कर्सची मेगाभरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%87%E0%A4%B8_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2020-05-29T21:32:39Z", "digest": "sha1:7X5C5GWRR4OG2NRDFVXI6B2VRZMGYWOI", "length": 4009, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अंडरवॉटर आइस हॉकी - विकिपीडिया", "raw_content": "\nअंडरवॉटर हॉकी याच्याशी गल्लत करू नका.\nअंडरवॉटर आइस हॉकी हा बर्फाच्या खाली खेळला जाणारा खेळ आहे. यात स्पर्धक थिजलेल्या तलावाखाली बुड्या मारुन बर्फाच्या खाली असलेल्या पाण्यापेक्षा हलक्या पकला गोलमध्ये ढकलायला बघतात. अतिथंड पाण्यात खेळला जाणाऱ्या खेळासाठी वेटसूट[मराठी शब्द सुचवा], पायपंख आणि डायव्हिंग मास्क[मराठी शब्द सुचवा] वापरले जातात. पाण्याखाली श्वास घेण्यासाठीचे उपकरण यात वापरले जात नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१८ रोजी १६:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://parabsachin.blogspot.com/2017/03/", "date_download": "2020-05-29T19:53:08Z", "digest": "sha1:Y3OXNQLG7WT3N725UXWQ245K4OJ2TT4G", "length": 11550, "nlines": 94, "source_domain": "parabsachin.blogspot.com", "title": "माझं आभाळ: 01/03/17 - 01/04/17", "raw_content": "\nमी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची. त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.\nमटात छा��ून आलेलं तळवलकरांचं देखणं ग्राफिक्स रेखाटन\nगोव्यातलं एक आघाडीचं वर्तमानपत्र असलेल्या नवप्रभाचे संपादक परेश प्रभू यांच्यामुळे मी गोविंद तळवळकरांवर लेख लिहिला. त्या लेखात बरीच भर घालून ही पोस्ट तयार केलीय.\nछगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना महाराष्ट्र टाइम्समधल्या नव्या प्रथेप्रमाणे गेस्ट एडिटर होते. तेव्हा भारतकुमार राऊत मटाचे संपादक होते. एका दिवसाचं संपादकपद भूषवण्यामध्ये भुजबळांना खूपच रस होता. त्यांचं स्वागत झालं. ते संपादकांच्या केबिनमध्ये पोहोचले. खूप सन्मानाने त्यांना संपादकाच्या खुर्चीवर बसवण्यात आलं. तिथे बसताच नेहमीच्या खुशखुशीत शैलीत ते म्हणाले, ही महाराष्ट्राची नंबर दोनची खुर्ची आहे. पहिली मुख्यमंत्र्यांची. त्यावर तर मला बसता येणार नाही. या खुर्चीत तरी बसायला मिळालंय. सगळे हसले. त्याच केबिनमध्ये असणारा मीही हसलो. महाराष्ट्र राज्याचा दोन नंबरचा नेता असणारा उपमुख्यमंत्री असं म्हणत होता. गोविंदराव तळवळकरांना प्रत्यक्षात मी कधी भेटलो नाही. तसं पाहिलंही नाही. पण त्याक्षणी मला वाटलं, मला तळवळकर भेटले. या खुर्चीत ही ताकद आहे, कारण यावर सत्तावीस वर्षं तळवळकर बसले होते.\nअविनाश दुधे माझा मित्र आहे, याचा मला अभिमान आहे. ताकदीने लिहिणारा. लिहिलंय त्यासाठी लढणारा. लढाईसाठी त्याग करून किंमत चुकवणारा असा आजघडीला माझ्या पिढीतला मला माहीत असणारा एकमेव संपादक. विचारांच्या बाबतीत टोक टाळणारा. तरीही स्वतःची भूमिका असणारा. त्यासाठी काहीही करायला तयार असणारा अविनाश मी जवळून बघितलाय. अनेकदा ही तात्त्विक वगैरे माणसं खूप कोरडी असतात. आमचा अविनाश तसा नाही. उलट तो आहे खूप हळवा आणि लाघवी. त्याने अफाट माणसं जोडलीत. त्याच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार मित्रांचा गोतावळा खूप मोठा आहे.\nटोकाच्या उजवेपणाकडून मध्याच्या डावीकडे पोहोचण्याचा त्याचा प्रवास अद्भूत आहे. तो त्याचा स्वतःचा संघर्ष आहे. पत्रकारितेत येताना विचारांच्या टोकांना असणाऱ्यांना विचारांच्या प्रवासाची संधी असते. कारण आमच्या या धंद्यात संवाद सगळ्यांशी करावाच लागतो. झापडं लावायचं निक्षून टाळायचं असेल तर विचारांचा प्रवास आनंदाने करता येतो. किंबहुना पत्रकारितेच्या मैदानात असेपर्यंत असा प्रवास सुरुच असतो. त्यासाठी स्वतःला तपासून घ्यावं लागतं सतत. बदलण्या���ी तयारी ठेवावी लागते. अविनाश या विचारांच्या प्रवासाचा आनंदयात्री आहे. त्याचा विचार त्याला बौद्धिकांमधून किंवा पुस्तकांमधून रेडिमेड मिळालेला नाही. तो त्याने स्वतः कमावलेला आहे. म्हणून त्याला त्याची किंमत माहीत आहे. तो त्याच्या विचारांसाठी बभ्रा न करता त्याग करू शकतो.\nसुरुवात नागपूर तरुण भारत. नंतर चित्रलेखा. तिथून लोकमत. शेवटी पुण्यनगरी. हा अविनाशचा प्रवास नाही, तो त्याच्या करियरचा प्रवास आहे. पाचवीला पुजलेल्या आजारपणामुळे अमरावती सोडायची नव्हती म्हणून तो अडकून राहिला. नाहीतर आज मुंबई किंवा नागपूरला आणखी मोठ्या बॅनरमध्ये तो संपादक असता. आजवर प्रत्येक ठिकाणी त्याला लिखाणामुळे नोकरी सोडावी लागलीय. असं करावं लागणं हा एका पत्रकाराच्या लेखणीचा खूपच मोठा सन्मान असतो. अविनाशला घडवणारे संपादक ज्ञानेश महाराव यांच्यामुळे त्याचा चित्रलेखातला निरोप सुखद झाला. नियम सिद्ध करणारा हा एकमेव अपवाद सोडला तर प्रत्येक ठिकाणी तो हसत हसत सक्तीच्या राजीनाम्याचा सन्मान भोगून आलाय. आता त्याचा आणि त्याच्या करियरचा प्रवास `मीडिया वॉच`पर्यंत येऊन थांबलाय. मीडिया वॉच हे त्याचं गाजलेलं सदर. त्याच नावाचा त्याचा दिवाळी अंकही गाजला. आता गेल्याच महिन्यात त्याचं त्रैमासिक बनलंय. पहिल्याच अंकात त्याने मला विषय दिला होता, `आपण भारतीय कट्टर होत आहोत का` मला त्यावर जे काही किडुकमिडुक वाटलं ते लिहिलंय.\nमी सचिन परब. I’m Sachin Parab. लिहिणं हाच आवडीचा छंद. खाज.वगैरे. Writing is my Passion and Profession. तोच पोटापाण्याचा धंदा. पत्रकार आहे. I’m a Journalist.\nगुढीपाडवा हे हिंदू नव वर्षं नाही\nकपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे\n प्रबोधनकार नेमकं काय सांगतात\nबहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही\nटिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण\nहे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-state-government-cabinet-expansion/articleshow/69815904.cms", "date_download": "2020-05-29T21:32:47Z", "digest": "sha1:7FYT6TYWZS646L3SX2GSKF6VL6YUGY2D", "length": 11000, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "मंत्रिमंडळ विस्तार: Cabinet Expansion : मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर, पाहा कोणाला कोणतं खातं\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालत���. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर, पाहा कोणाला कोणतं खातं\nराज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर १३ नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं आहे. डच्चू दिलेल्या प्रकाश मेहता यांचं गृहनिर्माण खातं काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.\nराज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर १३ नव्या मंत्र्यांचं खातेवाटप जाहीर झालं आहे. डच्चू दिलेल्या प्रकाश मेहता यांचं गृहनिर्माण खातं काँग्रेसमधून भाजपत दाखल झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.\nआशिष शेलार हे नवे शालेय शिक्षण मंत्री असतील तर अमरावतीचे भाजप आमदार डॉ. अनिल बोंडे यांच्यावर कृषी खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रवादीतून काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत आलेले व बीडच्या राजकारणातील वजनदार नेते मानले जाणारे जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री करण्यात आले आहे. चार महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या असून त्याआधीचा हा अखेरचा मंत्रिमंडळ विस्तार आहे.\n१) राधाकृष्ण विखे पाटील - गृहनिर्माण\n२) जयदत्त क्षिरसागर - (जिल्हा - बीड) रोजगार हमी व फलोत्पादन\n३) आशिष शेलार (जिल्हा - मुंबई) (भाजप) - शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण\n४) डॉ. संजय कुटे (जिल्हा - बुलढाणा) ( भाजप) कामगार, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागसवर्ग कल्याण\n५) डॉ. सुरेश खाडे (जिल्हा - सांगली) (भाजप) - सामाजिक न्याय विभाग\n६) डॉ. अनिल बोंडे (जिल्हा - अमरावती) (भाजप) - कृषी\n७) डॉ. अशोक उईके (जिल्हा - यवतमाळ) (भाजप) - आदिवासी विकास\n८) डॉ. तानाजी सावंत (जिल्हा यवतमाळ) (शिवसेना) - जलसंधारण\n९) राम शिंदे-पणन व वस्त्रोद्योग\n१०) संभाजी पाटील निलंगेकर- अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण\n११) जयकुमार रावळ- अन्न व औषध प्रशासन, पर्यटन, राजशिष्टाचार\n१२) सुभाष देशमुख- सहकार आणि मदत व पुनर्वसन\n१) योगेश सागर (जिल्हा - मुंबई) (राज्य मंत्री) (भाजप) - नगरविकास राज्यमंत्री\n२) अविनाश महातेकर (जिल्हा - मुंबई ) (आरपीआय) - सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री\n३) संजय भेगडे ( जिल्हा - पुणे) (भाजप) - कामगार,पर्यावरण, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन\n४) डॉ. परिणय फुके (जिल्हा - भंडारा) ( भाजप) - सार्वजनिक बांधकाम, ���दिवासी विकास व वने राज्यमंत्री\n५) अतुल सावे (जिल्हा औरंगाबाद) ( भाजप) - उद्योग आणि खनीकर्म अल्प संख्याक आणि वख्फ राज्यमंत्री\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\n२८ विधेयकं, दुष्काळानं गाजणार राज्याचं अधिवेशनमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमंत्रिमंडळ विस्तार मंत्रिमंडळ खातेवाटप मंत्रालय फडणवीस सरकार state government mantrimandal khatevatap Maharashtra cabinet expansion\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/football/news/winner-of-the-st-anthony-school/articleshow/70454634.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-05-29T21:23:39Z", "digest": "sha1:5CFMPDGAHJMAVNH65BUE5AYGTOWS4VEW", "length": 12599, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसेंट अ‍ॅन्थोनी स्कूलला विजेतेपद\nसेंट अ‍ॅन्थोनी स्कूलला विजेतेपद\nम.टा. क्रीडा प्रतिनिधी, नागपूर\nनागपूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे आयोजित सुब्रतो मुखर्जी करंडक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत शहर विभागातील १७ वर्षांखालील मुलींच्या अंतिम लढतीत सेंट अ‍ॅन्थोनी स्कूलने विजेतेपद पटकावले.\nमानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल परिसरातील मैदानावर मंगळवारी सेंट अ‍ॅन्थोनी स्कूल आणि दाभा येथील सेंटर पॉइंट स्कूल (सीपीएस) यांच्यात अंतिम लढत झाली. आघाडी घेण्याच्या उद्देशाने उभय संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मात्र, मध्यंतरापर्यंत आणि सामना संपेपर्यंत गोलसंख्या शून्यच होती. त्यामुळे निकालासाठी झालेल्या टायब्रेकरमध्ये सीपीएसच्या अनुष्का अत्रे व स्वस्तिका रॉय या दोन खेळाडूंनी गोल केले. सेंट अ‍ॅन्थोनी स्कूलच्या रंजना कुशवाह, महेक शेख आणि स्नेहा उईके या तीन खेळाडूंनी गोल करण्याची संधी गमावली नाही व संघाला ३-२ अशा गोलफरकाने विजय मिळवून दिला.\nसेंट जॉन्स, सेंट पलोटी, भवन्स स्कूलची आगेकूच\nस्पर्धेत शहर विभागातील १४ वर्षांखालील मुलांच्या लढतीत सेंट जॉन्स, सेंट विन्सेंट पलोटी व सिव्हिल लाइन्स येथील भवन्स स्कूलने प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करत स्पर्धेत आगेकूच केली. निवेश साखरेने १४व्या मिनिटाला केलेल्या एकमेव गोलच्या बळावर सेंट जॉन्स स्कूलने किड्स वर्ल्ड स्कूलला १-० गोलफरकाने पराभूत केले. सेंट विन्सेट पटोली स्कूलने चुरशीच्या लढतीत टायब्रेकरमध्ये अंजुमन हायस्कूलला ४-३ अशा गोलफरकाने पराभूत केले. निर्धारित वेळेत गोलसंख्या शून्य होती. टायब्रेकरमध्ये अंजुमन स्कूलच्या मोहम्मद नेहाल, रेहान अन्सारी व मोहम्मद फुरकान या तीन खेळाडूंनी गोल केले. सेंट पलोटी स्कूलच्या अदनान खान, मोहनीश, मोहेब व एस. नयन या चार खेळाडूंनी गोल नोंदवून संघाला विजय मिळवून दिला. भवन्स स्कूलने वर्धमाननगर येथील सेंटर पॉइंट स्कूलला १-० गोलफरकाने पराभूत करीत स्पर्धेत आव्हान कायम ठेवले. संघाकडून एकमेव गोल सिद्धांत डागाने १७व्या मिनिटाला केला. आय लढतीत नारायणा विद्यालयाने टायब्रेकरमध्ये चंदादेवी सराफ स्कूलला ३-२, सेंट मायकेल स्कूलने महात्मा गांधी हायस्कूला टायब्रेकरमध्ये २-१ गोलफरकाने नमविले. निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत होता. काटोल रोड येथील सीपीएसने श्रीकृष्णनगर येथील भवन्स स्कूलला टायब्रेकरमध्ये ४-३ आणि इस्लामिया स्कूलने टायब्रेकरमध्ये एसएफएस स्कूलला ३-२ गोलफरकाने पराभूत करीत विजयी अभियान कायम ठेवले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nभारताच्या लेकीला सलाम; महिला खेळाडू पोलिस दलासाठी अहोर��...\nखेळाडूंना करोना असून स्पर्धा खेळवण्याचा अट्टाहास......\nबारा खेळाडूंना करोना होऊनही जूनमध्ये सुरु होणार प्रीमिअ...\nमेसीने पत्नीला किस केला, सोशल मीडियावर चाहते भडकले; पाह...\nकरोना पसरवणाऱ्या चीनमध्ये आता फुटबॉल स्पर्धांना सुरुवात...\nभवन्स सिव्हील लाइन्सला विजेतेपदमहत्तवाचा लेख\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/vadodara-six-terror-suspects-detained/videoshow/50712190.cms", "date_download": "2020-05-29T21:34:11Z", "digest": "sha1:4HYXL2DQNEGXH2AFXCGVJYNG5HX34EDN", "length": 7506, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवडोद्राध्ये सहा संशयितांना अटक\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआणखी व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी वि���्यार्थांने तयार केला रोबोट\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nइतर व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nमुंबई: घरी जाण्यासाठी श्रमिकांची गर्दी...\nपगार नाही, आता जगायचं कसं\n५ वर्षाच्या चिमुकल्याचा एकट्यानं विमान प्रवास...\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/10/Rain-forecast.html", "date_download": "2020-05-29T19:18:39Z", "digest": "sha1:V7K7WJQY5Q6FBVZMO6VOJFLG52WAFTLQ", "length": 6333, "nlines": 46, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "कमी दाबाचा पट्टा सक्रिय : तीन दिवस राहणार पाऊस", "raw_content": "\nकमी दाबाचा पट्टा सक्रिय : तीन दिवस राहणार पाऊस\nवेब टीम : पुणे\nमागील ���ोन दिवसांपासून शहरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस कोसळत होता. त्यामुळे शहर पुन्हा एकदा जलमय झाले आहे.\nरस्त्यांवरून पाणी वाहत होते, तर चौकाचौकांत पाणी साचले होते. सकाळपासूनच महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होती.\nअनेक चौकातील सिग्नल सलग दुसर्‍या दिवशीही बंद होते. संततधार पावसाचा रविवारीही विविध प्रकारच्या व्यवसायांना फटका बसला.\nसोमवारी शहर आणि परिसरात मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.\nशनिवारी पहाटेपासूनच पावसाला सुरूवात झाली होती. त्यामुळे सकाळपासूनच लोकांना घराबाहेर पडता आले नाही. अनेकांना नियोजित कामे रद्द करावी लागली.\nत्यामुळे सकाळी रस्त्यांवरील वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली होती. दहानंतर वाहनांची संख्या वाढल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडीत भर पडत गेली.\nरविवारी दुपारी थोडा वेळ पावसाने विश्रांती घेतली. पण त्यानंतर पावसावाची रिपरिप सुरू झाली.\nराज्यासह देशातूनच मान्सून परतला असल्याची घोषणा हवामान विभागाने मागील आठवड्यात केली होती.\nघोषणेच्या दुसर्‍या दिवशीच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने संपूर्ण राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे.\nमागील 24 तासात शहरात 38 मि.मी. पावसाची नोंद झाली. लोहगाव येथे 25.6 तर पाषाण येथे 42.8 मि.मी. पावसाची नोंद झाली.\nतर सकाळपासून सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत शहरात 10.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कमाल आणि किमान तपमानात लक्षणीय घट झाली आहे.\nयेत्या बुधवारपर्यंत शहर आणि परिसरात मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार आहे. त्यानंतर मात्र पुढील काही दिवस शहरात ढगाळ वातावरण असणार आहे. अधुन-मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6_-_%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-05-29T20:30:28Z", "digest": "sha1:6LYSWU3XCXW7TGSUGEB5J3YAFKTLPID2", "length": 5483, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ\n(मानखुर्द - शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९\nअबु असिम आझमी सपा ३८४३५\nSYED AHMAD कॉंग्रेस २४३१८\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nउत्तर पूर्व मुंबई (लोकसभा मतदारसंघ)\nमुंबई उपनगर जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २२:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A8", "date_download": "2020-05-29T21:09:01Z", "digest": "sha1:26JLPWAOCVCJVDYCKJXKUKJ2EU3HEOAM", "length": 4085, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मिल्टन फ्रीडमनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nमिल्टन फ्रीडमनला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मिल्टन फ्रीडमन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nइ.स. १९१२ ‎ (← दुवे | संपादन)\nजुलै ३१ ‎ (← दुवे | संपादन)\nनोव्हेंबर १६ ‎ (← दुवे | संपादन)\nमिल्टन फ्रिडमन (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nअर्थशास्त्र ‎ (← दुवे | संपादन)\nभारताची अर्थव्यवस्था ‎ (← दुवे | संपादन)\nदेशानुसार नोबेल पारितोषिक विजेते ‎ (← दुवे | संपादन)\nमिल्टन फ्रीडमन (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Abhijitsathe ‎ (← दुवे | संपादन)\nअर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/healthtips/Back-Surgery/762", "date_download": "2020-05-29T19:31:08Z", "digest": "sha1:C7NM2SGBYOOBPPUZKSLZDMFYHFW7A2ZU", "length": 10144, "nlines": 59, "source_domain": "www.hellodox.com", "title": "साठीनंतर मणक्याची शस्त्रक्रिया", "raw_content": "\nमणक्याच्या शस्त्रक्रियेबद्दल असलेल्या अनेक गैरसमजांपैकी एकाविषयी मला अनेक वेळा प्रश्न विचारले जातात. मणक्याची शस्त्रक्रिया करण्याआधी याचे निवारण करावं लागते. साठीनंतर मणक्याचे अनेक प्रकारचे आजार होत असले, तरीही 'लंबर कॅनॉल स्टेनोसिस' हा अत्यंत महत्त्वाचा आजार. या आजारामुळे जी लक्षणे दिसतात त्याला 'न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन' म्हणतात. या लक्षणांबरोबरच यात साएटिकाची लक्षणेदेखील दिसू शकतात.\nकंबर दुखणे, थोडे अंतर गेल्यावर मांड्या, पोटऱ्या भरून येणे, जड पडणे, बधीर होणे, मुंग्या येणे सुरू होते. त्यामुळे पुढे चालणे अवघड होऊन थांबावे लागते. काही वेळ थांबले, की परत पुढे चालता येते. चालू शकता येईल, असे असणारे अंतर दिवस जातील तसे कमी होत जाते. शेवटी उभे राहिले, तरी मांड्या व पाय भरून येतात. आजारावर योग्य वेळी उपचार केला नाही, तर लघवीवरचे नियंत्रण जाणे आणि पावलांत पॅरॅलिसिस होणे, यांसारखे त्रास होऊ शकतात. या आजाराच्या शस्त्रक्रियेसंबंधी निर्णय का व कसा घ्यावा, हे विशद करण्यासाठी पुढील घटना दिली आहे.\n'डॉक्टर, मला हा जो कंबरेच्या मणक्याचा त्रास आहे, तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गुडघे दुखी तर १० वर्षांपासून आहेच; पण कंबर आणि पायातील दुखणे, मी अजूनही सहन करू शकतो आहे, म्हणूनच मी शस्त्रक्रियेचा विचार पक्का केला नाही,' गोसावी मला सांगत होते.\nगोसावी हे ७२ वर्षांचे गृहस्थ. पाच वर्षांपासून त्यांना कंबरदुखी आणि 'लंबर कॅनॉल स्टेनोसिस​'​चा त्रास होता. त्याचबरोबर १५ वर्षांपासून मधुमेह आणि १० वर्षांपासून रक्तदाबाचाही आजार होता. त्यात गुडघ्याच्या सांध्यांचा आजार होताच. त्रासाची सुरुवात कंबरदुखीने झाली. त्यानंतर चालायला गेल्यावर काही अंतरानंतर नितंब, मांड्या व पोटऱ्यांत गोळे येऊ लागले. पाऊण किलोमीटर चालल्यावर या त्रासामुळे थांबावे लागायचे. थोडा वेळ थांबले, की आणखी काही अंतर ते चालू शकायचे; पण जसजसे दिवस उलटले, तसे त्यांचे चालण्याचे अंतर कमी होत गेले. चालल्यावर पाय जड पडून व मुंग्या येऊन थांबायला लागायचे. पाव किलोमीटर गेल्यावरच कंबर आणि नित��ब भरून यायचे.\nगोसावींना अजून असे वाटत होते, की निदान चालणे थांबवल्यावर दुखणे जाते. फार न चालणे हा त्यावर उपाय चांगला. त्यातच मणक्याच्या शस्त्रक्रियेबद्दल अनेक उलट-सुलट मते ऐकण्यात आलेली. त्यामुळे विचारांचा आणखी गोंधळ. गोसावींसारख्या अनेक व्यक्ती मी न्यूरोस्पाइन\nक्लिनिकमध्ये बघतो. त्यांना ज्या गोष्टी कळणे आवश्यक आहेत, असे मला वाटते त्या या संभाषणात दडलेल्या आहेत.\n'गोसावी साहेब, आपण फक्त १० मिनिटेच चालू शकता. बरोबर दोन-तीन वर्षांपूर्वी चांगले पाऊण-एक तास चालण्याचा व्यायाम करत होता दोन-तीन वर्षांपूर्वी चांगले पाऊण-एक तास चालण्याचा व्यायाम करत होता\n'हो, हे बरोबर आहे.'\n'या कंबरेच्या त्रासामुळे तुम्ही तुमचे चालणे कमी केले. चाललोच नाही, तर कंबर दुखणारच नाही आणि पायात गोळे येणार नाहीत, हा तुमचा युक्तीवाद. यात तुम्ही अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहात. वय वाढेल, तसे चालण्याचे महत्त्व वाढत जाते. चालण्याच्या व्यायामाशिवाय इतर व्यायाम अशक्य होत जातात. तुम्ही चालला नाहीत, तर मधुमेह वाढेल, हदयरोग आटोक्यात राहणार नाही, सभा- समारंभांना जाणे बंद होईल, आयुष्य उपभोगणेच बंद होईल. आणखी काही महिन्यांनंतर उभे राहणेदेखील कष्टप्रद होईल. तुमच्या कंबरेच्या मणक्याच्या तीन, चार आणि पाच क्रमांकाच्या मणक्यातील शिरा दबलेल्या आहेत. तीन आणि चार नंबरचे मणके एकमेकांवर घसरलेले आहेत. शस्त्रक्रियेने हा दाब काढून या मणक्यांना आधार दिला, तर तुमचे चालणे पूर्ववत होऊ शकते. हा निर्णय घेताना, फक्त कंबरदुखी व 'न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन' बरे व्हावे हा उद्देश नाही, तर चालण्याची क्षमता वाढून मधुमेह, हदयरोग आटोक्यात राहावेत, मानसिक उत्साह आणि आयुष्य उपभोगण्याची क्षमता वाढावी हा महत्त्वाचा विचार यात आहे.'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://manmarziyaan.in/manto-say-it/", "date_download": "2020-05-29T20:30:27Z", "digest": "sha1:3SGABII3ZOQGCDXWVYS3RLJ7LVSCCFX6", "length": 6390, "nlines": 92, "source_domain": "manmarziyaan.in", "title": "तो मंटो असतो…?", "raw_content": "\nत्या प्रत्येक एका लेखकाच्या मनात ज्वालामुखी असतो… शब्दांचा, सत्याचा, भावनांचा, उद्रेकाचा, विद्रोह आणि समाजातल्या चकचकीत खोट्या मुखवट्यांचा, तो मंटो असतो\nज्यामुळे तो इतका विचित्र वागतो…\nम्हणजे त्याला वास्तवातील सगळचं दिसत असतं, त्याला ते टाळताही येत असतं.\nमुळात गोंधळातल्��ा गोंधळात अजुन कसं अडकायचं याचं पद्धतशीर उदाहरण तो असतो. त्याच्या भावनांचे मनोरे पडून दान दिशी डोक्यात आदळतात जेव्हा बाहेर अन्याय होताना दिसतो.. राग कुुणावर काढावा तर आहेेच चिरफाड शब्दांचे आयते गठ्ठे, ज्यात समाजात विष पेरण्याची ताकद आहे पण परिवर्तनात ते मागे आहे. शब्द काय ज्यात गुंतणार नाही हा लेखक\nतो कधीतरी कल्पनेच्या विश्वात लिहितो, पक्का वैरी होऊन वाचकांची दिशाभूल सविस्तरपणे करतो.\nकधीतरी इतकं वास्तविक लिहितो की, त्याला त्याच्या आतल्या कातडीतही ते वास्तवाचं ज्वलंत चित्रण दिसतं…\nसाला इतका हा लेखक कुरूप असतो की, तो टेहळणी किंवा कातरवेळी फिरतानाही, सगळ्यांचा मनातल्या मनात पानउतारा करून टाकतो, नि स्वतःला किती येतं या खरेपणात तो समोरच्याला अक्षरशः नागडं करून टाकतो.\nतो खरा असतो की इतरांहून वेगळा या वाक्यातील प्रश्नचिन्ह स्वतःवरच उपस्थित करणारा तो एकमेव प्राणी असतो.\nलोकांनी कितीही कौतुक केलं तरी स्वतःवरच संशय घेणारा तो एकमेव असतो.\n“त्याला मोह असतो, त्याला तो नसतोही. आहे की नाही ” हेच पुन्हा उत्तर शोधण्यात तो अजाणतेपणी गबाळा घोषित होतो.\nतो जितका शिवलेला दिसतो, तितकाच किंबहुना त्याहून अधिक तो ठिगळं लावलेला असतो. सगळ्यात जास्त टाके त्याने स्वतःच्या जखमांना स्वतःतच स्वतःच घातलेले असतात.\nसमाजात बदल घडवू की समाजाला नागडं करू हा त्याचा कटाक्ष त्याला इतरांहून विचित्र दर्शवित राहतो.\nलोकांच्या भावनांना नवं आयुष्य देणारा हा लेखक कधी समाजाचा असतो तर कधी स्वतःचा ही नसतो.\nअसा हा लेखक कुरूपच असतो मुळी\nशब्द – पूजा ढेरिंगे\nछायाचित्र सौजन्य – इंटरनेट\n← अंग्रेजी मीडियम; कमबॅक की लास्ट इनिंग\nजीव मोठा की भूक\nजाहिरातीतल्या निळ्या रक्ताची गोष्ट\nपुरुषही बोलतात मासिक पाळीबद्दल… \nSagar Kulkarni on समाजात अडकलेली मासिक पाळी\nKiran on पुरुषही बोलतात मासिक पाळीबद्दल… \nPrathamesh Patne on हे सत्य तुम्हाला पचेल का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mahatma-gandhi-memorial-hospital-mumbai-bharti-2020-2/", "date_download": "2020-05-29T20:03:46Z", "digest": "sha1:XKCWSCO32A6KQXEPLF6IB2UNEGC3FEXW", "length": 6450, "nlines": 98, "source_domain": "mahabharti.in", "title": "Mahatma Gandhi Memorial Hospital Mumbai Bharti 2020", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मुंबई भरती २०२०\nमहात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल मुंबई भरती २०२०\nMahatma Gandhi Memorial Hospital Mumbai Bharti 2020: महात्म�� गांधी मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे पर्सनेल कम लेबर ऑफिसर, जूनियर पर्सनेल ऑफिसर, जूनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२० आहे.\nपदाचे नाव – पर्सनेल कम लेबर ऑफिसर, जूनियर पर्सनेल ऑफिसर, जूनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)\nअर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)\nनोकरी ठिकाण – मुंबई\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० मे २०२० आहे.\nअ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा\n१ पर्सनेल कम लेबर ऑफिसर ०१\n२ जूनियर पर्सनेल ऑफिसर ०१\n३ जूनियर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ०१\n४ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ०१\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/smell-the-hands-of-clay-/articleshow/70808004.cms", "date_download": "2020-05-29T20:37:02Z", "digest": "sha1:ODZ3GP7H3STBQZHXJJEV2JQXFMJGSEDR", "length": 28725, "nlines": 123, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसने हाथ माटी की खुशबू लिये...\n\\Bकलासंवाद\\Bमातीने माझ्या आयुष्यात खूप सुंदर नाती निर्माण केली मला स्वतःवर प्रेम करायला शिकवले...\nसने हाथ माटी की खुशबू लिये...\n\\Bमातीने माझ्या आयुष्यात खूप सुंदर नाती निर्माण केली. मला स्वतःवर प्रेम करायला शिकवले. जेव्हा मी मातीचा वास घेते, तेव्हा मला त्यातून या सगळ्या नात्यांचा सुगंध येतो. हा सुगंध सोबत घेऊन आत्ता कुठे माझा प्रवास सुरू झाला आहे. मातीचे भांडे जोपर्यंत भाजले जात नाही, तोपर्यंत त्याला आकार देत राहता येतो. भाजल्यावर पुढची हजारो वर्षे ते टिकून राहते; पण त्याचा हा प्रवास थांबतो आणि खरी मजा तर प्रवासात आहे.\\B\nमाझा पॉटरी स्टुडिओ एका शांत छानशा सोसायटीमध्ये आहे. स्टुडिओचे मोठे लोखंडी शटर उघडले, की त्या छोट्या जादूई जागेत माझा वावर सुरू होतो. मग बाहेरचे अंगण आणि मी यांच्यात कुठलेही दार, पडदा, कुठलाही अडथळा नसतो. अंगणातील बांबू पावसाच्या पाण्याला घेऊन आत डोकावतो. चिमण्या, बुलबुल आत बाहेर भिरभिरत राहतात. आसपासचे शेजारी, शाळेत जाणारी-येणारी मुले न चुकता डोकावून जातात. मला सारखे वाटते, की अनेक बंद दारांआड आपण जगतो आहोत. माणसांशी संवाद कमी होत चालला आहे. फेसबुक आणि व्हॉट्सॲपच्या वर्दळीपेक्षा ही जिवंत वर्दळ आत आलेली मला जास्त आवडते. मी त्यांना डोकावू देते. बोलू देते येऊन. व्यक्त होऊ देते. मोकळे होऊ देते. माणसे येत असतात. आतमध्ये माती, रंग, चित्र आणि काहीतरी कुतूहलपूर्ण आहे असे जाणवल्याने, काहीजण दबकत डोकावतात. मग आत येऊन मातीला हात लावून पाहतात. मग स्वभावानुसार चौकशी होते आणि मग ती माणसे बोलायला लागतात. बोलतच राहतात. व्यक्त होतात. रडतात. हसतात. प्रत्येकाजवळ काहीतरी असते सांगण्यासाठी. काहींना शब्दांची मलमपट्टी हवी असते, तर काहींना फक्त ऐकून घेणारे कुणीतरी. गेली अनेक वर्षे मी मातीकामाच्या कार्यशाळा घेते. हजारो लोक त्या निमित्ताने मला भेटले. लहान मुले, म्हातारी माणसे, गृहिणी, कॉर्पोरेट क्षेत्रात कामाच्या गराड्यात अडकलेली माणसे, परदेशातून आलेले तरुण-तरुणी आणि अनेक जण. मला स्वतःला माणसे वाचायला फार आवडते. बस स्टॉपवर थांबलेली, प्रवासात भेटणारी, बाजारात दिसणारी, माझ्या प्रदर्शनांमध्ये आणि कार्यशाळेत येणारी माणसे. फार कुतूहल वाटते मला मानवी स्वभावाचे.\nकार्यशाळेदरम्यान माती हातात आली, की ती हातात घेणाऱ्याचे वय निम्म्याने कमी होऊन जाते. चिखल झालेली माती हाताने जमिनीवर पसरून ठेवताना, पायाने माती तिंबताना 'हे मी लहानपणी कधीतरी केले होते, त्यानंतर आज करते/करतो आहे,' हे वाक्य जवळपास सगळ्यांच्या तोंडी येतेच आणि दरवेळी मला प्रश्न पडतो, खरेच माणसे मातीपासून लांब का चालली आहेत\nमाती मळण्याच्या प्रक्रियेदरम्यान, त्यातील हवेचे बुडबुडे घालवण्यासाठी मातीचा गोळा जमिनीवर जोरात आपटायचा असतो. सगळ्या वयाच्या लोकांना हा भाग फार आवडतो. एकदा एक मध्यमवयीन बाई माझ्याकडे पॉटरी शिकायला आल्या. कार्यशाळेचे दोन दिवस झाल्यावर, तिसऱ्या दिवशी त्या कामासाठी माती जमिनीवर आपटत होत्या. आज त्यांच्या वागण्यात खूप जोर होता. अचानकच त्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहायला लागले. माती आपटताना आत दबलेले काहीतरी नकळत बाहेर आले होते. नंतर बराच वेळ त्या बोलत राहिल्या. मी ऐकत राहिले. त्यांची वेदना मातीमध्ये मोकळी झाली. माती हे माणसांच्या मनापर्यंत पोहोचण्याचे छानसे माध्यम आहे. भीती, दुःख, हरवलेपणाच्या भावनेतून बाहेर येण्यासाठी माती मदत करते.\nनंतर एकदा एकीसोबत अगदी उलट अनुभव आला. तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात एक ताठपणा, एक शिस्त होती. मातीची वस्तू बनवताना माती मळणे, चिखलात हात माखणे या गोष्टी होतातच; पण तिला हातापायाला माती चिकटणे अजिबात आवडत नव्हते. कापडात माती गुंडाळून मग ती मळायची. पुन्हा पुन्हा मातीचे हात कापडाला पुसायची. मातीत खेळणे तिला आवडते आहे की नाही, अशी शंका मला यायला लागली. मातीची ओढ तर खूप होती; पण मग असे काय होते ज्यामुळे मातीशी जवळीक साधायची तिला भीती वाटत होती. माती म्हणजे मिसळून जाता येणे. माती तुम्हाला हरवलेले सगळे पुन्हा मिळवून देऊ शकते; पण त्यासाठी तुम्ही स्वतःला थोडी ढील देणेही आवश्यक असते. तिच्यावर विश्वास ठेवून, तिच्यासोबत जाणे आवश्यक असते.\nबेंगळुरूला व्हॅली स्कूलमध्ये हनुमंताप्पा म्हणून एक मदतनीस होते. खूप गप्पा व्हायच्या आमच्या मातीभोवती. त्यांनी मला सांगितले होते, 'मिट्टी से कभी डरना नहीं. उससे बात करते रहना.' हनुमंताप्पांकडे घेतलेले धडे मला दरवेळी नवीन पद्धतीने समजत आहेत.\nमातीला घाबरायचे नाही, हे सगळ्यांत छान समजलेले असते लहान मुलांना. कार्यशाळेदरम्यान तर मला वाटते, की मी मुलांना काही शिकवण्याऐवजी तीच मला खूप काही शिकवत आहेत. एकदा कार्यशाळेच्या शेवटच्या दिवसाच��� शेवटा तास राहिला होता. मुले आपापल्या मातीच्या वस्तू पूर्ण करण्यात गढून गेली होती. मातीच्या दिव्याला त्रिकोणी खिडक्या कापताना पाच वर्षांच्या अद्वैताचा दिवा अचानक तुटला. मिनिटभरात त्याचे तुकडे झाले. सगळेच हळहळायला लागलो; पण ती छोटी अगदी शांत होती. म्हणाली, 'त्यात काय मावशी, मी पुन्हा बनवेन दिवा. आता मला येतो बनवता.' ही सहजता मातीतून येते. मातीचा स्वभाव त्या छोटीला कळला. माती आपल्याला चुका करण्याच्या अनेक संधी देते आणि चुकांमधूनच तर आपण शिकतो. मातीकाम करताना हायपर अॅक्टीव्ह म्हणवणारी मुले जेव्हा तीन तीन तास सलग बसून मातीत काहीतरी बनवतात, तेव्हा आई-वडील अचंबित होतात. मातीच्या वस्तू बनविताना डोळे, हात आणि मेंदू एकत्रितपणे, कलात्मकतेने काहीतरी घडवत असतात. तासन् तास एका जागी बसून, मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासातही दिसून येतो. प्रयोग करून पाहणे आणि आलेली अडचण सोडविण्याची क्षमता मुलांत निर्माण करण्याचे खूप महत्त्वाचे काम माती करते. एक तर आपले हात हे एक खूप पॉवरफुल टूल आहे आणि आपण मातीपासून काहीतरी छान बनवू शकतो, या भावनेने मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. एकदा रुजलेला हा आत्मविश्वास कायम त्यांना सोबत करतो. माझी साडेतीन वर्षांची लेक, गेल्या दीड वर्षांपासून माझ्यासोबत स्टुडिओला येते. मला काम करताना पाहते आणि तीही काहीतरी करत राहते. तिच्या बालपणात मी काही छान आनंदी आठवणी पेरून ठेवू शकते आहे, हे मला फार समाधानकारक वाटते.\nमध्यंतरी काही परदेशी विद्यार्थी माझ्याकडे पॉटरी शिकायला येत. भारतातील वेगवेगळ्या सामाजिक विषयांचा अभ्यास करण्यासाठी, एका संस्थेद्वारे ते भारतात येत असत. त्याचाच एक भाग म्हणून माझ्याकडे मातीच्या वस्तू शिकायला येत. जेव्हा एकमेकांशी संवाद साधायची ओढ मोठी असते, तेव्हा भाषा दुय्यम ठरते. नवीन भाषा, उच्चारपद्धती या गोष्टी माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठीही नवीन होत्या. मातीकाम करता करता आम्ही एकमेकांशी पॉटरी, चित्रे, कलाप्रवाह, येथपासून भारतीय लोकशाही, नाती ते महाराष्ट्रीअन चिकन-भाकरीपर्यंत कितीतरी विषयांवर बोललो. त्या मुलांनी मला एक नवीन क्षितीज दाखवले. जगाच्या काही कोपऱ्यांमध्ये आज माझे असे मित्र मैत्रिणी आहेत, ज्यांच्याशी मी मातीच्या या पुलावर उभी राहून संवाद साधू शकते.\nमाती तुमच्या असण्याची चिकित्सा करत नाही. ती तुम्हाला प्रश्न विचारत नाही; पण तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवून देते. डाउन सिंड्रोम सोबत जगणाऱ्या काही मैत्रिणी आणि त्यांचे पालक गेल्या काही दिवसांपूर्वी माझ्या संपर्कात आले. निरागसतेच्या एका वेगळ्या जगात जगणारी ही माणसे. सुरुवातीला आपण त्यांना नीट मार्गदर्शन करू शकू की नाही, हे मला माहीत नव्हते. काही सेशन्स झाल्यानंतर मला प्रश्न पडणे बंद झाले. त्या मुलींनीच मातीला सामावून घेतले आणि अत्यंत सुंदर वस्तू बनवल्या. आर्ट थेरपीचा माझा फारसा तांत्रिक अभ्यास नाही; पण मला भेटलेल्या माणसांमध्ये आणि माझ्या स्वतःमध्ये मातीने जे बदल घडवून आणले, ते शब्दांत सांगणे कठीण आहे.\nकाम करताना कायम काहीतरी संगीत चालू असणे मला फार सवयीचे झाले आहे. त्या संगीताचा बाज कोणताही असो; पण अर्थपूर्ण आणि भिडणारे असावे, एवढी गरज असते. डोळे मिटून, गुडघ्यावर हात ठेवून ध्यानस्थ होऊ शकणाऱ्या लोकांचा मला फार आदर वाटतो; कारण मला स्वतःला ते अजिबात जमत नाही. चाकावर भांडे बनवताना, मातीच्या लॅम्पवर बांबूची जाळी कोरताना, तासनतास सुरावटी ऐकत मी जेव्हा काम करत राहते, तेव्हा तो माझ्यासाठी ध्यानस्थ अवस्थेचा परमोच्च बिंदू असतो. मी जे वाचते, ज्या फिल्म्स पाहते, जे संगीत ऐकते, ज्या माणसांशी बोलते, ज्यांच्यासोबत हसते, रडते, जो काही भवताल मी अनुभवते, तो सगळा त्या क्षणी माझ्यासोबत असतो. तो वेगळा करण्याची गरज मला कधी वाटली नाही. माझी हरएक कलाकृती पाहताना मला त्यात या सगळ्यांचे अंश दिसत राहतात. त्या कलाकृतीसमोर उभे राहणे; म्हणजे आरशासमोर उभे राहण्यासारखे असते. फरक फक्त इतका असतो, की आरशाचे आभास समोर अस्तित्वात असलेल्या घटकांपुरतेच असतात आणि कलाकृतीची आभास निर्माण करण्याची क्षमता अफाट असते.\nमातीचे वेड माझ्यामध्ये रुजविण्याचे काम करणारे माझे गुरू म्हणजे कोकणातीस इंदापूरमधे पॉटरी करणारे राजेश कुलकर्णी. त्यांनी आसपासच्या हरहुन्नरी तरुणांना एकत्र आणून, 'आकार पॉट आर्ट' नावाचा एक खूप सशक्त पॉटरी स्टुडिओ उभारला आहे. मातीकामाचे सगळे संदर्भ बदलून टाकून नवीन मैलाचे दगड रोवण्याचे काम, राजेश सरांनी केले. मातीशी ओळख करून दिल्याचे त्यांचे खूप मोठे ऋण माझ्यावर आहे.\nमातीने माझ्या आयुष्यात खूप सुंदर नाती निर्माण केली. मला स्वत��वर प्रेम करायला शिकवले. जेव्हा मी मातीचा वास घेते, तेव्हा मला त्यातून या सगळ्या नात्यांचा सुगंध येतो. हा सुगंध सोबत घेऊन आत्ता कुठे माझा प्रवास सुरू झाला आहे. मातीचे भांडे जोपर्यंत भाजले जात नाही, तोपर्यंत त्याला आकार देत राहता येतो. भाजल्यावर पुढची हजारो वर्षे ते टिकून राहते; पण त्याचा हा प्रवास थांबतो आणि खरी मजा तर प्रवासात आहे. मलाही या प्रवासात संवाद साधणारी माणसे कायम भेटत राहावीत. अजून काय हवं\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमुलांमधील या ५ गोष्टी मुलींना खूप आवडतात. करा मुलींना अ...\nनवऱ्यासोबत वेगळे राहण्याची तयारी; पण......\nहा सिंड्रोम असलेला बरा\nत्यांच्या कष्टाचे ‘मोल’ जपतो\nलैंगिक शोषण प्रतिबंधक कायदामहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/charity-endorsed-the-mca-incident/articleshow/73051617.cms", "date_download": "2020-05-29T21:10:35Z", "digest": "sha1:O7MH643FYJLIEQQD3PQIZOCJPIBBGJR5", "length": 10156, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nम टा प्रतिनिधी, पुणे 'महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन'ने (एमसीए) नव्याने दाखल केलेल्या घटनेला सहायक धर्मादाय आयुक्त ए डी...\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n'महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन'ने (एमसीए) नव्याने दाखल केलेल्या घटनेला सहायक धर्मादाय आयुक्त ए. डी. तिडके यांनी मान्यता दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मान्यता दिलेल्या 'एमसीए'च्या घटनेवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.\nप्रत्येक राज्याच्या क्रिकेट संघटनेने नव्याने घटना तयार करावी आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून मान्यता घ्यावी, अशी शिफारस लोढा समितीने केली होती. या शिफारशीची काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही दखल घेतली होती. त्यानुसार प्रत्येक राज्याच्या क्रिकेट संघटनेसाठी स्वतंत्र घटना कशी असावी, त्यामध्ये बीसीसीआयच्या घटनेचा आधार कसा असावा असे स्पष्ट करून न्यायालयाने घटनेच्या मंजुरीचे आदेश दिले होते.\n'बीसीसीआयच्या घटनेच्या आधारावर एमसीएने स्वतंत्र घटना तयार करावी. बीसीसीआयच्या कमिटी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनला (सीओओ) घटना सोपवावी. त्यानंतर धर्मादाय आयुक्तांकडून त्याची नोंद करून घ्यावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. मात्र, सीओओ ही समिती सर्वोच्च न्यायालयाने बरखास्त केली. या समितीचे अधिकार बीसीसीआयला देण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआयच्या घटनेच्या आधारावर स्वतंत्र घटना तयार केली. या घटनेला बीसीसीआयने मंजुरी दिली. त्यावर मान्यतेचा सहीशिक्का देण्यात आला. त्यानंतर ही घटना पुण्याच्या सहायक धर्मादाय आय़ुक्तांकडे अंतिम मान्यतेसह नोंदणीसाठी दाखल करण्यात आली. घटना सप्टेंबरमध्ये सहायक धर्मादाय आयुक्त ए. डी. तिडके यांच्या कोर्टात दाखल करण्यात आली. त्यांनी या घटनेला सोमवारी मान्यता दिली,' अशी माहिती 'महाराष्ट्र क्रिकेट असोसिएश���'चे वकील अॅड. मनोज वाडेकर यांनी दिली. सहायक धर्मादाय आयुक्तांनी 'एमसीए'ची घटना मान्य केल्याने या संघटनेच्या रेकॉर्डमध्ये नव्या घटनेची दखल घेतली जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी अॅड. वाडेकर यांच्यासह अॅड. नीला गोखले यांनी काम पाहिले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसामूहिक नमाज; आमदारासह अन्य १२५ जणांवर गुन्हे...\nपुण्यासह राज्यातील काही भागांत शनिवारी, रविवारी पावसाची...\nपुणे: लॉकडाउनचा 'तो' व्हायरल मेसेज बोगस...\nकरोना: पुण्यात २४ तासांत ११ मृत्यू; १६३ नवे रुग्ण, १८४ ...\n'परीक्षांबाबत घेणार विद्यार्थीहिताचा निर्णय'...\nधर्मेंद्र व कुटुंबीयांविरुद्ध पुणे कोर्टात दावा दाखलमहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/dr.satyapal-singh", "date_download": "2020-05-29T20:49:50Z", "digest": "sha1:6SHNJNCEVZNB26KYYUBIA767NOHLYS7J", "length": 3364, "nlines": 70, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमातृभाषेत शालेय शिक्षण; मसुदा तयार\nडार्विनचा सिद्धांत अपूर्ण, पण चुकीचा नाही: डॉ. नारळीकर\n'महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी बोगस'\nडार्विन, उत्क्रांती आणि वाद\nडॉ. सिंह यांचे असेही नाशिक कनेक्शन\nमंत्रिमंडळातील नव्या शिलेदारांना 'या' जबाबदाऱ्या\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप��रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/10/Vidhansabha-election-survey.html", "date_download": "2020-05-29T20:50:38Z", "digest": "sha1:LJ3P34Y42RGQDI266EFJBNNBA6L57POP", "length": 5352, "nlines": 41, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "नगर जिल्ह्यात भाजप- शिवसेनाच पुढे; आघाडीला मिळणार केवळ 'या' दोनच जागा", "raw_content": "\nनगर जिल्ह्यात भाजप- शिवसेनाच पुढे; आघाडीला मिळणार केवळ 'या' दोनच जागा\nवेब टीम : अहमदनगर\nविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणांनी धुमाकूळ घातला आहे.\nनव्याने आलेल्या एका सर्वेक्षणात जिल्ह्यात काँग्रेस आघाडीला केवळ दोनच जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\nभाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने हा सर्व्हे व्हायरल होत आहे. त्यानुसार संगमनेर येथे बाळासाहेब थोरात व नेवासेतून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख अशा दोनच जागा विरोधकांना मिळू शकतात, असा अंदाज देण्यात आला आहे.\nकर्जत- जामखेड मतदारसंघात पालकमंत्री राम शिंदे यांच्या विरोधात उभे असलेल्या रोहित पवार यांचाही पराभव निश्चित असल्याचा दावा करण्यात आला आहे.\nनगर शहरातून संग्राम जगताप, शेवगाव- पाथर्डी मधून प्रताप ढाकणे, अकोल्यातून किरण लहमटे, श्रीरामपुरातून लहू कानडे, राहुरीतून प्राजक्त तनपुरे, श्रीगोंदयातून घनश्याम शेलार, पारनेरमधून निलेश लंके, कोपरगावातून आशुतोष काळे यांना निवडणूक अवघड जाणार असून, भाजप- शिवसेनेच्या उमेदवारांना याठिकाणी यश मिळणार सल्याचा दावा करण्यात आला आहे.\nया सर्व्हेमुळे काँग्रेस- राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2020/04/02/", "date_download": "2020-05-29T21:24:14Z", "digest": "sha1:RYTBGG4JMM3JDNXYLWICP26L4F7MQDYZ", "length": 47104, "nlines": 422, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "02 / 04 / 2020 | RayHaber | raillynews", "raw_content": "\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[27 / 05 / 2020] कोरोनाव्हायरस प्रक्रियेत न करण्याच्या 10 चुका\tसामान्य\n[27 / 05 / 2020] इज्मीरमध्ये मशिदी निर्जंतुक आहेत\t35 Izmir\n[27 / 05 / 2020] उत्तर इराकमधील असोस प्रदेशात तुर्की एफ -16 पासून ऑपरेशन\t27 गॅझीटेप\n[27 / 05 / 2020] इटिन धरण, युरोपमधील सर्वात मोठे ऊर्जा उत्पादन\t56 सिर्ट\n[26 / 05 / 2020] कोकिड -१ Test कसोटीसाठी एस्कीहिर ओएसबी सज्ज\t26 एस्किसीर\nदिवसः 2 एप्रिल 2020\nमोटरसायकल हेलम���ट आणि नवीनतम तंत्रज्ञान\nआपल्या सर्वांना माहित आहे की मोटारसायकल वापरताना सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे सुरक्षा. आम्ही आपल्याला मोटारसायकल हेल्मेटबद्दल माहिती देऊ इच्छितो, सुरक्षिततेशी संबंधित एक उपकरणे. आपल्या इच्छित वापरानुसार आपण हेल्मेट कसे निवडावे काय त्यानुसार [अधिक ...]\nCoronavirus आढळले Bursa रज्जुमार्ग व्यवस्थापक Ilker Cumbul वर्णन बद्दल\nबुर्सा टेलीफेरिक ए. संचालक मंडळाचे अध्यक्ष एलकर कुंबुल यांची नवीन प्रकारची कोरोनाव्हायरस (कोविड -१ 19) चाचणी सकारात्मक असल्याचे जाहीर झाले. बुर्सा टेलिफेरिक ए. यांनी जाहीर केले की अल्कर कुंबुलवरील उपचार पूर्ण झाले आहेत आणि घरीच विश्रांती घेतील. बर्सा केबल कार [अधिक ...]\nटीएमएमओबी कनाल इस्तंबूल प्रकल्पासाठी तयार केलेल्या योजनेच्या बदलासाठी दाखल\nपर्यावरणीय विधानाची कल्पना करणा .्या कानल इस्तंबूल प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेल्या योजनेतील बदलासंबंधी टीएमएमओबीने \"स्टॉपिंग अँड द एक्झिक्युशन ऑफ द एक्झिक्युशन\" या विनंतीवर दावा दाखल केला. कानल इस्तंबूल प्रकल्प तयार; नैसर्गिक आणि कृत्रिम वातावरणासाठी उत्तम [अधिक ...]\nमार्च 2020 चा विदेश व्यापार, व्यापार, व्यापार आणि सहकारी डेटा\nजीटीएसच्या मते, मार्चमध्ये मागील वर्षाच्या याच महिन्याच्या तुलनेत निर्यातीत 17,81% घट झाली आणि ती 13 अब्ज 426 दशलक्ष डॉलर्सपर्यंत पोहोचली. २०२० च्या जानेवारी ते मार्च या कालावधीत आपली निर्यात 2020%% कमी झाली [अधिक ...]\nतीव्र रूग्णांचे कालबाह्य झालेले आरोग्य अहवाल वैध असतील\nनवीन प्रकारच्या कोरोनाव्हायरस विरूद्ध लढा देण्याच्या सामाजिक सुरक्षा संस्थेच्या उपाययोजनांनुसार कुटुंब, कामगार आणि सामाजिक सेवा मंत्री झेहरा ज़मृत सेलाक म्हणाले, “आमच्या जुन्या रूग्णांचे आरोग्य अहवाल १ जानेवारीनंतर कालबाह्य होत आहेत. [अधिक ...]\nअध्यक्ष İmamoğlu यांनी स्पष्ट केले बाकाकहीर हॉस्पिटल रोड\nİबीबी अध्यक्ष एकरेम ğमामॅलू यांनी बाकाकिर सिटी हॉस्पिटलच्या पर्यावरणीय कनेक्शनच्या मार्गांविषयी विधान केले, ज्यात काही काळ लोकांसाठी चर्चा होते. त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच 1 वर्षापूर्वी रुग्णालयाकडे जाणा road्या रस्त्याचे बांधकाम थांबविले असल्याचे सांगितले. [अधिक ...]\n2023 मध्ये 18 हजार किलोमीटर नेटवर्क पोहोचत आहे\n२००-2003-२०१. दरम्यान दरवर्षी सरासरी १2019 किलोमीट�� रेल्वे मार्ग रेल्वेवर तयार केले गेले. २०२135 पर्यंत आणखी ,,2023० किलोमीटर नवीन रेल्वे मार्ग पूर्ण करण्याचे आणि १,5,००० किलोमीटर लांबीचे जाळे गाठण्याचे लक्ष्य आहे. [अधिक ...]\nसीरियन बॉर्डरवर ट्रॅफिक लाइट्ससह घरी जा\nइशारा असूनही, सीरियन सीमेवर असलेल्या किलिसमध्ये रस्त्यावर जाणा citizens्या नागरिकांना ट्रॅफिक लाइट्ससह \"गो होम\" असा संदेश देण्यात आला. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार किलिसमध्ये जिथे कोरोना विषाणूची 16 प्रकरणे आहेत, [अधिक ...]\nकोविड -१ Pati रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनी आरोग्यमंत्र्यांना माहिती दिली\nआरोग्यमंत्री फाह्रेटिन कोका यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोविड -१ patients रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टर आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांशी भेट घेतली. मंत्री कोका, वेगवेगळ्या प्रांतांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या स्थितीविषयी आणि त्यांच्या उपचार प्रक्रियेबद्दल [अधिक ...]\nIteकिटेल्ली सिटी हॉस्पिटल मेट्रो कन्स्ट्रक्शनसह मंत्रालये बनविणार आहे\nवाहतूक आणि पायाभूत सुविधा मंत्री आदिल Karaismailoğlu, संपूर्ण जग coronavirus एक नवीन प्रकार प्रभाव पडतो आहे की एका वक्तव्यात सांगितले (Kovid-19) आरोग्य मंत्रालयाने या विषयावर काम तुर्की उद्रेक सह लढा चालू असताना [अधिक ...]\nबाल्केशीरमध्ये पर्यायी मार्गाने रहदारीची घनता कमी केली जाईल\nबालकेसिर मेट्रोपॉलिटन नगरपालिकेला शहरी रहदारी सुलभ करण्यासाठी वाहतूक प्रकल्पांची जाणीव होत आहे. पर्यायी रेल्वे स्थानक उघडल्यानंतर सुरू झाले, जे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात आराम देते; हसन बसरी - जिल्हा जिल्हा [अधिक ...]\nअध्यक्ष यावाकडून विद्यार्थ्यांना वाहतुकीची आणखी एक सोपी\nअंकारा महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल असलेल्या पद्धतींमध्ये एक नवीन जोडले गेले आहे. महानगरपालिका महापौर मन्सूर यावांनी, विद्यार्थ्यांच्या विनंतीवरून, ईजीओच्या सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांनंतर 60 टीएलसाठी 200 हजार विद्यार्थ्यांना [अधिक ...]\nअंकारा मेट्रो आणि अंकारा टाइम टेबलमध्ये बदल\nतुर्की coronavirus अनुभव (मुळे Covit-19) साथीचा रोग आहे, मार्च मध्ये अहंकार तास सामान्य संचालनालय मध्ये 90 टक्के वापर सार्वजनिक वाहतूक सेवा कमी आहे त्या नवीन नियम गेला. अंकारा आणि मेट्रोमध्ये [अधिक ...]\nसाकार्यात सार्वजनिक वाहतुकीचा वापर 92 ट��्क्यांनी घसरला\nकोरोनाव्हायरस विरूद्ध उपाय चालूच आहेत. सार्वजनिक परिवहन शाखा संचालनालयाच्या पथकांद्वारे सार्वजनिक परिवहन परिवहन केंद्रामध्ये मागोवा घेतला जातो आणि आमचे नागरिक त्वरित त्यांच्या तक्रारी आणि विनंत्या एएलओ 153/1 वर सादर करू शकतात. Sakarya [अधिक ...]\nकोनिया रहिवासी सार्वजनिक वाहतुकीमध्ये सामाजिक अंतराचे नियम पाळतात\nकोनिया महानगरपालिका कोरोनाव्हायरस साथीच्या विरूद्ध सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांमध्ये निर्जंतुकीकरण अभ्यासासह सामाजिक अंतर नियम लागू करते. कोन्या मेट्रोपॉलिटनचे महापौर उरुर अब्राहिम अल्ताय, कोरोनव्हायरस हा महामारी प्रथम आपल्या देशात आला [अधिक ...]\nव्हॅटमन आणि ड्रायव्हर्सची आग मोजल्याशिवाय परिवहन पार्क कार्य करत नाही\nट्रान्सपोर्टेशन पार्क इंक., कोकाली मेट्रोपॉलिटन नगरपालिकेच्या अनुषंगाने एक, कोरोनाव्हायरस (कोविड -१ the) च्या विरूद्ध लढण्याच्या व्याप्तीमध्ये बर्‍याच उपाययोजना करतो आणि त्याचे कर्मचारी आणि सार्वजनिक आरोग्यास धोका होऊ नये म्हणून हातमोजे व मुखवटे आपल्या सर्व कर्मचार्‍यांना वाटतो. तसेच बस [अधिक ...]\nपरिवहन मंत्रालय कोकाएली सिटी हॉस्पिटल ट्राम लाईन बनवेल\nकोकाली महानगरपालिका असोसिएशन डॉ सिटी हॉस्पिटल ट्राम लाईन, ज्याची घोषणा ताहिर बेय्याकाकन यांनी यापूर्वी मंत्रालयात केली, त्या पहिल्या टप्प्यात साकार झाली. कोकाली महानगरपालिकेने अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या निर्णयानुसार [अधिक ...]\nपरवानगी प्रवास बेयक इस्तंबूल बस टर्मिनल मध्ये आयोजित केले गेले आहे\nआंतरिक मंत्रालयाने कोरोनाव्हायरसमुळे इंटरसिटी ट्रिपवर निर्बंध घातल्यानंतर ग्रँड इस्तंबूल बस टर्मिनलमध्ये घनता जास्त होती. गेल्या दोन दिवसात अनुभवलेली तीव्रता कमी झालेल्या उपायांबद्दल धन्यवाद, असे सांगत बस स्टेशनचे ऑपरेशन्स मॅनेजर फाह्रेटिन [अधिक ...]\n11 नगरपालिकांचे संयुक्त निवेदन ज्यांची देणगी अवरोधित आहे\n11 महानगरपालिकांनी ज्यांची देणगी कोरोनव्हायरसच्या विरोधात जमा केली त्यांना अवरोधित करण्यात आले, त्यांनी एक संयुक्त निवेदन दिले. अंतर्गत कामकाज मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे आतापर्यंत कायदेशीर म्हणून स्वीकारल्या गेलेल्या नगरपालिकांना देणगी जमा करण्यास परवानगी दिली आहे. [अधिक ...]\nकोटकिड -१ and आणि ल��जिस्टिक्सवर यूटकॉडने ऑनलाईन बैठक घेतली\nमंगळवारी 31 मार्च 2020 रोजी 11.00 वाजता आंतरराष्ट्रीय परिवहन व लॉजिस्टिक्स सर्व्हिस प्रोव्हायडर असोसिएशन, उटकॅड आयोजित “कोविड -१ and आणि लॉजिस्टिक्स” विषयी ऑनलाईन बैठकीस १०० हून अधिक उद्योग प्रतिनिधींनी हजेरी लावली. उटकद जनरल [अधिक ...]\nडिजिटल ट्रॅकिंग ते डोलू बस षडयंत्र .. BELBİM कडून आयटमचा स्ट्राइकिंग तपशील\nइस्तंबूलमध्ये कोविड -१ measures उपायांच्या हद्दीत सार्वजनिक वाहतुकीचा वापर मोठ्या प्रमाणात घसरला आहे, असे असताना, आयएमएम रविवारी, २ March मार्च रोजी सकाळी :19.०० वाजता काठाणे - गलतेप- येथे होईल. Kabataş ओळीत अनुभवलेला विलक्षण घनता [अधिक ...]\nइज्मीरमध्ये थर्मल कॅमेरा कालावधी पहिला अर्ज कोनाक मेट्रो स्टेशनवर प्रारंभ झाला\nनवीन कोरोनाव्हायरसच्या उद्रेकाच्या कार्यक्षेत्रात, İझमीर महानगरपालिकेने कोनाक मेट्रो स्टेशनमध्ये प्रथम थर्मल कॅमेरा प्रणाली स्थापित केली. इज्मीर महानगर महापौर ट्यून सोयर म्हणाले, “ताप आणि निरोगी नागरिक दोघेही [अधिक ...]\nतुर्की मध्ये वर्तमानकाळातील सर्वांत मोठ्या स्वास्थ्यसमस्यांपैकी Kovid-19 आर्थिक प्रभाव\nवाणिज्य मंत्री रुहसर पेक्कन म्हणाले की कोरोविरस (कोविड -१)) साथीच्या नव्या प्रकारात ज्या उत्पादनांमध्ये मागणी वाढली आहे त्यांच्या उत्पादनांमध्ये अन्यायकारक किंमत वाढविण्याबाबत Boardड बोर्डाचा तार्किक निर्णय आज मंत्रालयाच्या संकेतस्थळावर कंपनीच्या नावांसह प्रकाशित केला जाईल. [अधिक ...]\nनिर्यातक तुर्की कार्गो आणि रेल्वेच्या दिशेने वळला\nवाणिज्य मंत्रालयाने टीआयएमला पत्र पाठवून महामारीमुळे निर्यातीत व्यत्यय येऊ नये यासाठी पर्यायी मार्ग तयार केले जावेत, याकडे लक्ष वेधले. जेव्हा समुद्र, जमीन आणि एअरलाइन्सचे सीमा दरवाजे बंद होते तेव्हा निर्यातक तुर्की कार्गो आणि रेल्वेमार्गाकडे निघाले. [अधिक ...]\nआज इतिहासात: 2 एप्रिल 1933 एलाझिग शाखा लाइन\nआज, एझाझीग शाखा लाइनच्या स्थापनेवर 2 एप्रिल 1933 2135 कायदा सोडला गेला आहे.\nतुर्की, दैनिक रेकॉर्ड ब्रेकमधील नूतनीकरणयोग्य उर्जा उत्पादन\nकाळ्या समुद्रामध्ये तेलासाठी शोधण्यासाठी फातिह साउंडिंग जहाज\nएसएमई डिजिटल बनवून संकटांवर मात करेल\nटीसीडीडी तक्रार दळणवळण लाइन\nवायएचटीमध्ये खाद्य व बुफेची सेवा दिली जाईल का\nकोविड -१ Yमुळे वायएचटी मोहीम पुन्हा सुर�� झाली\nस्काय मधील वेची हर्कूş\nआज इतिहासात: 28 मे 1857 इजमिर-आयदिन लाइन\nउद्रेक दरम्यान हालचाली नसलेल्या टायर्सची काळजी घ्या\nएअरबस ए 400 एमला स्वयंचलित निम्न-स्तरीय फ्लाइट प्रमाणपत्र प्राप्त झाले\nजगात किती सायकली आहेत\nरेनॉल्टने 5.000 लोकांना बाहेर ठेवले\nकोरोनाव्हायरस प्रक्रियेत न करण्याच्या 10 चुका\nकोरोना व्हायरस संरक्षण 'माउथवॉश' साठी प्रभावी पद्धत\nएक्स्ट्रा प्रोजेक्टच्या कार्यक्षेत्रात शिकणे आणि सामायिकरण कार्यशाळा\nनिविदा घोषितः रेल्वेची कामे पूर्ण केली जातील - दियरबकर कुर्तलान लाइन\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: मुरातबाळ-पालू स्थानकांदरम्यान बोगदा क्रमांक 3 ची सुधारणा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः ड्रायव्हरसह कार भाड्याने\nनिविदा घोषितः वॅगन दुरुस्तीच्या कामांचे 1 वर्ष देखभाल व दुरुस्ती सेवा\nकॅलेंडरमध्ये जोडाः + आयकॅल | + गुगल कॅलेंडर\nअकाेरे स्टॉपवर जाण्यासाठी ओव्हरपाससाठी निविदा\nकोकाएली महानगरपालिका, जे इझमित जिल्हा केंद्रात नागरिकांच्या सेवेसाठी अकेराय ट्राम लाईन देऊन वाहतुकीची सोय करतात, ते सीकापार्क ट्राम स्टॉपच्या पुढील पादचारी ओव्हरपाससाठी तयार केले गेले आहे. [अधिक ...]\nअकराय ट्राम लाईनवरील ट्रान्सफॉर्मरचे विस्थापन निविदा समाप्त\nभूस्खलन क्षेत्राच्या निविदा निकालाची दिरबाकर कुर्तलन रेल्वे लाईन पुनर्प्राप्ती\nइस्तंबूल विमानतळ मेट्रो कार खरेदी निविदा निकाल\nटीसर-करागल-कंगाल लाइन निविदा निकालावर संप्रेषणासह ट्रान्समिशन सिस्टम स्थापना\nकेर्फेझ जिल्हा रस्ता देखभाल, दुरुस्ती व नूतनीकरण निविदा घेण्यात आली\nटीसीडीडी एर्यमान सर्व्हिस हाऊस वॉटर हीटर इंस्टॉलेशन टेंडर निकाल\nकायाभा स्टेशन स्थानकांदरम्यान रबर कोटिंग\nमनिसा-बँडर्मा रेल्वे मार्गावर कल्ट\nउलूकला बोझाकप्रि लाइन मध्ये ओव्हरपासचे बांधकाम\nआवडत्या निविदा आणि कार्यक्रम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषितः रेल्वेची कामे पूर्ण केली जातील - दियरबकर कुर्तलान लाइन\nनिविदा घोषितः अंकारा विस्���ार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nनिविदा घोषितः वॅगन दुरुस्तीच्या कामांचे 1 वर्ष देखभाल व दुरुस्ती सेवा\nटॅबॅक 60 प्रकल्प कर्मचारी भरती करण्यासाठी\nतुर्कीची वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान संशोधन परिषद, इन्फोर्मेटिक्स आणि माहिती सुरक्षा संशोधन केंद्र, प्रगत तंत्रज्ञान प्रगत तंत्रज्ञान संशोधन संस्थेमध्ये काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या 60 लोकांशी संलग्न [अधिक ...]\n15 कर्मचारी ट्यूबटॅक स्पेस टेक्नॉलॉजीज रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये भरती करणार आहेत\nमेव्हलाना डेव्हलपमेंट एजन्सी 6 कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती करेल\nओजीएम किमान 122 हायस्कूल पदवीधरांची भरती करेल\n20 निरीक्षकांची खरेदी करण्यासाठी संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय\nटेकटाक 2 सतत कामगारांची नेमणूक करेल\nडीएचएमआय प्रशिक्षणार्थी एअर ट्रॅफिक कंट्रोलर खरेदी करेल\nकृषी व वनीकरण मंत्रालय 13 करारित आयटी तज्ञ खरेदी करेल\nटेकटाक 9 सतत कामगारांची नेमणूक करेल\nराष्ट्रीय शिक्षण मंत्रालय १ Cont 19910१ मध्ये करारबद्ध शिक्षकांची भरती करेल\nऐतिहासिक मारस किल्ले बनवण्यासाठी केबलची कार\nऐतिहासिक मराठा किल्ले येथे प्रेस सदस्यांसमवेत बैठक बोलताना, काहरमनमारा महानगरपालिकेचे नगराध्यक्ष हॅरेटीन गंगर यांनी सांगितले की ऐतिहासिक मराठा किल्ल्यातील लोक, ज्यांचे लँडस्केपींग रमजान उत्सवानंतर पूर्ण झाले होते, [अधिक ...]\nएरकीइसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणखी एक हॉटेल चेन\nBeşikdüzü केबल कार सोयींबद्दल फ्लॅश दावा\nकस्तमोनू केबल कार प्रकल्पातील 80% पूर्ण झाले\nकेबल कार ऐतिहासिक मरास किल्ल्याकडे येते\nउद्रेक दरम्यान हालचाली नसलेल्या टायर्सची काळजी घ्या\nटायर राक्षस पिरेल्ली आपल्याला आपल्या कारने बराच काळ न चालविल्यास सुरक्षितपणे प्रारंभ करण्यापूर्वी आपले टायर तपासून पहाण्याचा इशारा देते. आपण काही धनादेश करू शकता, परंतु [अधिक ...]\nजगात किती सायकली आहेत\nरेनॉल्टने 5.000 लोकांना बाहेर ठेवले\nकर्फ्यूमध्ये बुर्साचे रस्ते पुनरुज्जीवित झाले\nइस्तंबूलमध्ये रस्ते सुरक्षित आहेत\nकाळ्या समुद्रामध्ये तेलासाठी शोधण्यासाठी फातिह साउंडिंग जहाज\nमेरसीनमधील टीआयआर ब्रिजमधून फ्रेट फेल\nएचईएस कोडसह ट्रेनची तिकिटे खरेदी करा\nराष्ट्रीय इलेक्ट्रिक ट्रेन 29 मे रोजी रेल्सवर खाली उतरणार आहे\nएचईएस कोडसह वायएचटी तिकिट मिळवा\nएचईएस कोडसह ट्रेनची तिकिटे कशी खरेदी करावी हेस कोड कसा मिळवावा हेस कोड कसा मिळवावा एचईएस कोड ट्रॅव्हल परमिट दस्तऐवजाची जागा घेत आहे\nAKINCI TİHA डॉक्युमेंटरी, बायरकटर आणि अभियंता सांगतात\nअटाकी iteकिटेली मेट्रो लाइन रेल वेल्डिंग सोहळा इस्तंबूलमध्ये आयोजित करण्यात आला होता\nमे 129 TUSAŞ कडून टी -19 एटीएके हेलिकॉप्टरसह उत्सव\nइनाक्कले 1915 ब्रिज 2022 मार्च रोजी सेवा होईल\nएमएसबीः 'आमच्या सीमा एककांनी इराण, इराक आणि सीरिया सीमेवरील तस्करांवर डोळा उघडला नाही'.\nस्वयंपूर्ण जगातील पहिले स्मार्ट फॉरेस्ट सिटी\nएटाकी İकिटेली मेट्रो 2021 मध्ये सेवेत रुजू होईल\nओपेरा कुंबुबेल ट्राम लाईनवरील वर्जित दिवसांमध्ये अभिमुखता प्रशिक्षण\nशहीद बेसिक बॉक्सवुड जहाज सैन्यावर समुद्रावर प्रेम करेल\nसायप्रस रेल्वे इतिहास आणि नकाशा\nमेकिडीयेकी महमूत्बे मेट्रो लाईन पुढे ढकलण्यात आली\nट्राबझोनच्या नवीन बस स्थानकासाठी निविदा\nचित्रकारांच्या रंगीबेरंगी स्पर्शासह राजधानीच्या ग्रे वॉल्स\nअ‍ॅनाटोलियाहून येणारी पहिली डोमेस्टिक कार्गो ट्रेन मरमेरे मार्गे गेली\nउत्तर इराकमधील असोस प्रदेशात तुर्की एफ -16 पासून ऑपरेशन\nएफ -16 फाईटिंग टर्की एअर फोर्स कमांडशी संबंधित फाल्कन लढाऊ विमानांनी उत्तर इराकमधील असोस प्रदेशात दहशतवाद्यांच्या निशाण्यांना ठोकले. या विषयावर राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाचे टीआर [अधिक ...]\nएफ 35 कोणत्या प्रकारचे विमान आहे\nबीएमसी 84 बिबट्या 2 ए 4 टाक्यांचे आधुनिकीकरण करणार आहे\nराष्ट्रीय संरक्षण मंत्री आकर आणि कमांडर यांनी मेहमेटिक यांच्याबरोबर बॉर्डर लाईनवर मेजवानी दिली\nशेवटच्या रीस क्लासची पाणबुडी माहिती वितरण प्रणाली पाणबुडी चाचणीच्या टप्प्यात येते\nउद्रेक दरम्यान हालचाली नसलेल्या टायर्सची काळजी घ्या\nटायर राक्षस पिरेल्ली आपल्याला आपल्या कारने बराच काळ न चालविल्यास सुरक्षितपणे प्रारंभ करण्यापूर्वी आपले टायर तपासून पहाण्याचा इशारा देते. आपण काही धनादेश करू शकता, परंतु [अधिक ...]\nरेनॉल्टने 5.000 लोकांना बाहेर ठेवले\nबीएमसीचा डोमेस्टिक आर्मर्ड पिकअप तुलगाचा अंतिम दृश्य प्रदर्शित झाला आहे\nKarsan Bozankaya ऑटोमोटिव्हची इलेक्ट्रिक बस खरेदी करणे\nटीसीडीडी तक्रार दळणवळण लाइन\nटीसीडीडी संपर्क लाइनवर कॉल करून तुम्ही ट्रेनचा वेळ, ट्रेनची तिकिटे आणि तिकिट बदल यासारख्या सर्व बाबींची माहिती मिळवू शकता. गाड्यांच्या संदर्भात, आपण टीसीडीडी फोन नंबर आणि टोल फ्री वर कॉल करू शकता [अधिक ...]\nईजीओच्या 10 महिला ड्राइव्हर्स् वाहतुकीसाठी दिवस मोजतात\nटीसीडीडी जनरल मॅनेजर कोण आहे\nअध्यक्ष अलाकान यांनी महाव्यवस्थापक यझाकी यांची भेट घेतली\nअॅटॅटर्क, युवा आणि क्रीडा दिनानिमित्त 19 मे चे स्मारक म्हणून जनरल मॅनेजर याझाकीचा संदेश\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\n2020 हाय स्पीड ट्रेनचे तिकीट किंमती वायएचटी अभियान तास मासिक सदस्यता शुल्क\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2020\nट्रेनची उड्डाणे कधी सुरू होतील\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nपरकीय चलन आणि सोन्याच्या व्यवहारात कराचा दर प्रति हजार 2 वरून 1 टक्क्यांपर्यंत वाढला\nपूर्व एक्सप्रेस तिकीट किंमती 2020\nउद्रेक दरम्यान हालचाली नसलेल्या टायर्सची काळजी घ्या\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nBayraklı / इझमिर - तुर्की\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aisiakshare.com/updates_news?order=type&sort=desc", "date_download": "2020-05-29T21:04:24Z", "digest": "sha1:A3LYEX7DNO6TY2F2KMNP3OTY35P7KXMC", "length": 12030, "nlines": 102, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " ही बातमी.. | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमाहिती जे एन यु. - ग्राउंड झीरो रिपोर्ट जयंतकुमार सोनावणे 30 बुधवार, 09/03/2016 - 14:30\nमाहिती सरन्यायाधीशांच्या विरोधात चार वरिष्ठ न्यायाधीशांचे बंड अरविंद कोल्हटकर 15 बुधवार, 17/01/2018 - 14:43\nमाहिती भारतात शरिया कायद्याला मान्यता आहे\nमाहिती बालगोपालांची वाचन संस्कृती अमुक शनिवार, 06/06/2015 - 00:53\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ८१ चिंतातुर जंतू 104 मंगळवार, 04/08/2015 - 11:15\nचर्चाविषय हजारो मुसलमान ख्रिश्चन बनत आहेत . मिलिन्द 40 रविवार, 15/01/2017 - 12:23\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १६६ गब्बर सिंग 122 गुरुवार, 25/01/2018 - 14:43\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ३९ वामा१००-वाचनमात... 95 सोमवार, 22/09/2014 - 13:37\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १९१ ऐसीअक्षरे 100 गुरुवार, 14/02/2019 - 04:28\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १८१ हारुन शेख 117 शुक्रवार, 24/08/2018 - 17:00\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - १४ ३_१४ विक्षिप्त अदिती 176 मंगळवार, 11/02/2014 - 18:45\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - १२३ गब्बर सिंग 115 शुक्रवार, 09/09/2016 - 10:42\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १५० गब्बर सिंग 105 रविवार, 09/07/2017 - 08:50\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय हे कसे करणार बुवा\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १६३ अनुप ढेरे 107 सोमवार, 11/12/2017 - 16:52\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १७८ चिंतातुर जंतू 97 सोमवार, 09/07/2018 - 13:18\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ४८ घाटावरचे भट 101 शुक्रवार, 12/12/2014 - 23:02\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : 'हिस्टेरिया'वर संशोधन करणारा मानसशास्त्रज्ञ पिएर जेनेट (१८५९), पियानोवादक व संगीतकार इसाक आल्बेनित्झ (१८६०), लेखक जी. के. चेस्टरटन (१८७४), सिनेदिग्दर्शक जोसेफ व्हॉन स्टर्नबर्ग (१८९४), गायिका हिराबाई बडोदेकर (१९०५), लेखक अशोक टिळक (१९२१), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज (१९२९), वाढत्या लोकसंख्येशी निगडित समस्यांवर मूलभूत संशोधन करणारे पॉल एरलिच (१९३२), नेमबाज भुवनेश्वरी कुमारी (१९४५), अभिनेता पंकज कपूर (१९५४)\nमृत्यूदिवस : शोधक बार्थलोम्यू डायस (१५००), अनेक मूलद्रव्ये शोधणारा रसायनशास्त्रज्ञ हंफ्रे डेव्ही (१८२९), अभिनेता पृथ्विराज कपूर (१९७२), माजी पंतप्रधान चरणसिंग (१९८७), साम्यवादी विचारांचे लेखक केशव गोखले (१९५२), संगीतकार स्नेहल भाटकर (२००७), विचारवंत, राजकारणी व लेखक ग. प्र. प्रधान (२०१०), अभिनेता डेनिस हॉपर (२०१०), सिनेदिग्दर्शक कानेटो शिंदो (२०१२)\nआंतरराष्ट्रीय यू.एन. शांतीरक्षक दिवस\nलोकशाही दिन : नायजेरिया.\n१६५८ : चंबळ खोऱ्यातील सामूगडच्या लढाईत औरंगजेब आणि मुरादने भाऊ दारा शुकोहचा पराभव केला; पुढे औरंगजेब मुघल बादशाह बनला.\n१९१३ : इगॉर स्ट्राव्हिन्स्कीचे संगीत आणि निजिन्स्कीच्या नृत्यदिग्दर्शन लाभलेला बॅले 'Sacre du Printemps' (The Rite of Spring) प्रथम सादर झाला. आधुनिक कलेतला हा एक मैलाचा दगड मानला जातो.\n१९१९ : आईनस्टाईनच्या सापेक्षतेच्या सिद्धांताचा पुरावा शोधण्यासाठी आर्थर एडिंग्टन आणि अँड्र्यू क्लॉड यांनी प्रथम निरीक्षणे केली.\n१९५३ : जगातले सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर पहिले मानवी पाऊल पडले; एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी शिखर सर केले.\n१९५८ : भूदान पदयात्रेच्या निमित्ताने आचार्य विनोबा भावे पंढरपूरच्या मंदिरात प्रथमच गेले.\n१९६४ : पॅलेस्तिनी प्रश्नाबद्दल पूर्व जेरुसलेम येथे अरब लीगची बैठक; यातून पुढे पॅलेस्तिनी मुक्ती संघटनेची स्थापना.\n१९८५ : पाय नसलेल्या स्टीव फोन्योने व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया येथे मॅरेथॉन पूर्ण केली. ४२ कि.मी. अंतर पार करण्यास फॉन्योला चौदा महिने लागले.\n१९८५ : ब्रसेल्समध्ये युरोपियन कपच्या अंतिम फुटबॉल सामन्यात लिव्हरपूलच्या चाहत्या प्रेक्षकांनी दंगा केला; त्यात भिंत कोसळली; परिणामी ४१ प्रेक्षक मृत्युमुखी पडले व शेकडो जखमी झाले.\n१९९९ : 'डिस्कव्हरी' या यानाने प्रथम आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावर डॉकिंग केले.\n१९९९ : भारताचा कर्णधार महंमद अझरुद्दीन याने एकदिवसीय सामन्यात ९,००० धावांचा पल्ला पार करून विक्रमाची नोंद केली.\n२०१३ : फ्रान्समध्ये पहिला समलैंगिक विवाह सोहळा संपन्न.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/coronavirus-lockdown-special-suniel-shetty-planned-to-engage-youth-by-giving-him-short-film-challange/videoshow/75220916.cms", "date_download": "2020-05-29T20:10:30Z", "digest": "sha1:RJUOPAWMPV7CL6QPEA3GII457R5TUNB3", "length": 8612, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनवोदित कलाकारांना सुनील शेट्टी देणार काम, पण...\nमुंबई- लॉकडाउनमुळे सर्व कामं ठप्प झाली आहेत. त्यामुळे जर एखादा कलाकार या लॉकडाउनमुळे ऑडिशनला जाऊ शकत नसेल तर त्याने व्हिडिओ मार्फत ऑडिशन द्यावी अशी कल्पना बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने दिली. यासाठी त्याने नवोदित कलाकारांसाठी खास उपक्रम सुरू केला आहे. सुनीलने कलाकारांना त्यांच्या घरूनच शॉर्ट फिल्म तयार करून पाठवायला सांगितली. यातील सर्वोत्कृष्ट सिनेमा तयार करणाऱ्याला पुरस्कारसह पुढील सिनेमांमध्ये काम करण्याची संधी मिळेल असंही तो म्हणाला.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\n'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nकरण जोहर रुही आणि यशसोबत रॅपीड फायर खेळतो तेव्हा...\n'लव आज कल' फेम अभिनेत्री मिस करतेय तिचं जिम\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/author/rashme-sehgal", "date_download": "2020-05-29T20:27:25Z", "digest": "sha1:7ZGHLGDHPLXQAPAZ3JDCD64RIIYCYTBU", "length": 2881, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "रश्मी सेहगल, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nगंगा परिक्रमेत का गप्प प्रियांका\nदेशाच्या ‘अध्यात्मिक आणि भौतिक स्वास्थ्यासाठी’ गंगेचे पाणी आवश्यक आहे असा दावा भाजपच्या गेल्या निवडणुक जाहीरनाम्यात करण्यात आला होता. मात्र, तेव्हापास ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/pach-pandav-seva-sangh-satara-bharti-2020/", "date_download": "2020-05-29T20:53:31Z", "digest": "sha1:YOSF46VMSQ7FFFHBZAJ2DCO55TUSHQVP", "length": 4876, "nlines": 90, "source_domain": "mahabharti.in", "title": "Pach Pandav Seva Sangh Satara Bharti 2020 - एकूण १ जागा", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nपाच पांडव सेवा संघ सातारा भरती २०२०\nपाच पांडव सेवा संघ सातारा भरती २०२०\nPach Pandav Seva Sangh Bharti 2020 : पाच पांडव सेवा संघ सातारा येथे मदतनीस पदाच्या एकूण १ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२१ आहे.\nपदाचे नाव – सहकारी\nशैक्षणिक पात्रता – SSC\nअर्ज पद्धती – ऑनलाईन\nनोकरी ठिकाण – सातारा\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै २०२१ आहे.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/housing-sector-affect-due-to-economy-slowdown/articleshow/71653054.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-05-29T21:20:22Z", "digest": "sha1:OQUTB3PZQF5KXZPHSFMRDPSKNHBMH7DO", "length": 10732, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअर्थव्यवस्थेच्या घसरणीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार काही उपाय योजत असले तरी गृहनिर्माण क्षेत्रात निराशाजनकच चित्र आहे. भविष्यातही या क्षेत्रातील मरगळ झटकली जाण्याची चिन्हे नाहीत.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: अर्थव्यवस्थेच्या घसरणीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार काही उपाय योजत असले तरी गृहनिर्माण क्षेत्रात निराशाजनकच चित्र आहे. भविष्यातही या क्षेत्रातील मरगळ झटकली जाण्याची चिन्हे नाहीत.\n'नाइट फ्रँक-फिकी-रिअल इस्टेट सेंटिमेंट इंडेक्स क्यू थ्री २०१९'च्या ताज्या अहवालात गृहनिर्माण क्षेत्रातील घसरणीकडे लक्ष वेधण्यात आले आहे. २०१९ सालच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीची त्यापूर्वीच्या तिमाहीची तुलना केल्यास जुलै ते सप्टेंबरमध्ये आणखी घसरण झाली आहे.\nआर्थिक मंदी व मागणीत घट झाल्याने या क्षेत्रात निराशा आहे. एनबीएफसी संकटामुळे तसेच अर्थव्यवस्थेने जून तिमाहित पाच टक्के हा गेल्या पाच वर्षांतील निचांक गाठल्यामुळे विकासकांना होणारा पतपुरवठा आटत आहे. कॉर्पोरेट कर २२ टक्क्यांपर्यंत खाली आणणे, बाजारातील रोखता वाढवणे, २० हजार कोटींचा असेट फंड स्थापन करूनही गृहनिर्माण क्षेत्राला उभारी मिळत नाही.\nखेळत्या निधीच्या ओघावर मर्यादा आल्याने अनेक गृहनिर्माण प्रकल्प गेल्या वर्षभरापासून निधी अभावी थांबले आहेत. अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे यापुढे घरांची मागणी आणखी कमी होणार, असे चित्र आहे. त्यामुळे विकासकांनी नव्या घराबांधणीबाबत सावध पवित्रा घेतला आहे.\nसरकारचे उपाय परवडणाऱ्या घरांच्या विभागावर लक्ष केंद्रित करणारे आहेत. या घरांच्या कक्षेत न येणारा बहुतांश विभाग सरकारी लाभापासून वंचित राहिला आहे. शेवटचा ग्राहक आर्थिक आत्मविश्वासाअभावी घर घेऊ शकत नाही. ग्राहकांच्या हाती पैसा येऊन त्याचा आत्मविश्वास परत येत नाही, त्यामुळे मागणी जोर धरत नाही. साहजिकच पुरवठ्यासाठी कितीही सवलती दिल्या तरी त्या कमीच पडतील, असे निरीक्षण नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालन शिशिर बैजल यांनी नोंदवले.\n- अर्थव्यवस्थेबद्दल सावध भूमिका, नोकऱ्यांची थंडावलेली निर्मिती आणि लोकांना पैसे खर्च करण्यास वाटणारी भीती यामुळे घरांची मागणी कमी झाली आहे. आगामी सहा महिन्यांत निवासी जागांची विक्री आता आहे तेवढीच राहील किंवा खालावेल.\n- नवीन कार्यालयांसाठी जागा पुरवठ्याचे चित्र उत्तम आहे. येत्या सहा महिन्यांत आणखी पुरवठा होईल.\n- टप्प्या-टप्प्याने छोटी पावले उचल्याऐवजी नियोजन व अंमलबजावणीसाठी मोठी झेप घेण्याची वेळ आहे.\n- आयएल अँड एफएस समुहावरील संकटामुळे रोखतेच्या टंचाईचा विचार करून कर्जपुरवठादारांनी रिअल इस्टेट क्षेत्राला कर्ज देण्यास हात आखडता घेतला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nपाऊस हटेना; सोमवारीही पावसाचा अंदाजमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Ahamadnagar/ahmadnagar-one-killed-in-bomb-blast/", "date_download": "2020-05-29T20:18:18Z", "digest": "sha1:YPW3AZ3GGG4MCW4TT44FSJBLQYYQZ4AK", "length": 3917, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अहमदनगर : बॉम्ब निकामी करत असताना स्फोट होऊन एक ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › अहमदनगर : बॉम्ब निकामी करत असताना स्फोट होऊन एक ठार\nअहमदनगर : बॉम्ब निकामी करत असताना स्फोट होऊन एक ठार\nअहमदनगर : पुढारी वृत्तसेवा\nअहमदनगर तालुक्यातील लष्कराच्‍या युद्ध सरावक्षेत्राला लागून असलेल्या खारेकर्जुने गावात बॉम्ब निकामी करत असताना स्फोट होऊन एक जण ठार झाला. भिवा सहादू गायकवाड असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ही घटना आज सकाळी के.के. रेंज हद्दीत माळरानावर घडली. येथे रणगाड्यांतून दारूगोळे डागण्याचे प्रशिक्षण चालते. डागल्यानंतर निकामी झालेले बॉम्ब गोळा करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.\n►पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप\nमात्र, खारेकर्जुने येथील काही ग्रामस्थ ठेकेदार व सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून लष्करी हद्दीमध्ये शिरून हे बॉम्ब गोळा करत असतात. असाच प्रकार आज येथे घडला.\n►साहेब, पोटचं पोरगं सांभाळत नाही हो\nनिकामी झालेले बॉम्ब गोळा करण्यासाठी येथील भिवा गायकवाड गेला होता. त्याला भरलेला बॉम्ब सापडला. त्याने तो माळरानावर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा मोठा स्फोट झाला. त्यात भिवाचा मृत्यू झाला. आत्तापर्यंत आशा दहा घटनांत अनेक जणांचा मृत्यू व अनेक लोकांना कायमचे अपंगत्व आले आहे.\nमुंबईकरांना लोकल प्रवासाची धास्ती\nमुंबईत दोन डॉक्टरांचा मृत्यू\nएसटी प्रमाणे बेस्टमध्येही स्थलांतरित मजुरांना मोफत प्रवास\nकोरोनामुळे वाजंत्रीवाल्यांच्या आयुष्याचे बँड वाजले\nअत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरू करण्याचा पुन्हा आग्रह", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bjp-agitated-in-various-places/articleshow/75901119.cms", "date_download": "2020-05-29T18:51:45Z", "digest": "sha1:PMAB32WHD47OFQG67LBEODCMETDIJL2I", "length": 9435, "nlines": 93, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nकोविड-१९ चा महाराष्ट्राला विळखा पडला असतानाच, ठोस उपाययोजना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजपच्या ठाणे जिल्हा शाखेतर्फे ठाण्यात शु���्रवारी महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. भाजपच्या शहर कार्यालयाबाहेरच शहरातील ११ मंडल कार्यालये आणि कार्यकर्त्यांनी आपल्या इमारतीखालील मोकळ्या जागेत उभे राहून सरकारचा निषेध केला.\nभाजपाच्या ठाणे शहरातील खोपट येथील मुख्य कार्यालयाबाहेर झालेल्या आंदोलनात भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा माधवी नाईक, नगरसेवक संदीप लेले आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. देशातील अनेक राज्यांकडून सामान्य नागरिकांसाठी विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले. मात्र, महाराष्ट्रातील नागरिक अजूनही उपेक्षित आहेत. राज्य सरकारच्या या गलथान कारभाराविरोधात आंदोलन करण्यात आले, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.\nनवी मुंबईतही आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली या प्रकारचे आंदोलन करण्यात आले. करोना रोखण्यात राज्य सरकारला सपशेल अपयश आले असून याविरोधात नागरिकांच्या मनामध्ये असंतोष धुमसत आहे. या संतापाला वाट करून देण्यासाठी नवी मुंबईत सामाजिक अंतराचे संकेत पाळून सर्वत्र हे आंदोलन करण्यात आले. गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कोपरखैरणे सेक्टर ११ येथील बालाजी गार्डन सोसायटीमध्ये झालेल्या या आंदोलनात माजी खासदार संजीव गणेश नाईक, माजी महापौर सागर नाईक, ज्ञानेश्वर नाईक, संकल्प नाईक आदींसह अनेक नागरिक सहभागी झाले होते.\nभारतीय जनता पक्षातर्फे पालघर येथील कार्यालयाजवळ आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. भाजपचे पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सुजित पाटील, प्रमोद आरेकर,स मीर पाटील, विजय तामोरे आदी उपस्थित होते. वाडा येथे तालुका अध्यक्ष संदीप पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालां���ा पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nएसटी मालवाहतूक क्षेत्रात; १५० पेट्या आंबे घेऊन पहिला ट्रक निघाला\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2020-05-29T21:32:54Z", "digest": "sha1:XZ2THZB2YP2HYQSUC4GPQRUIU3DXHO4L", "length": 20612, "nlines": 315, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "सूर्यवंशी: Latest सूर्यवंशी News & Updates,सूर्यवंशी Photos & Images, सूर्यवंशी Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्य...\nवरावरा राव यांची तब्येत बिघडली; तळोजा जेलम...\nमोठी बातमी: राज्यात आज विक्रमी ८३८१ रुग्ण ...\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धो...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव हो...\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्य...\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिल...\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकार...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पु...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणू...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्य...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात;...\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळे निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणा...\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, ज...\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभज...\nविश्वचष��ाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांद...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त...\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्...\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची...\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अ...\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डा...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\nलक्षणे नसल्यास तत्काळ रुग्णालय नाही\nकंपनीत वरिष्ठांकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे एका कामगाराने राहत्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याप्रकरणी सहा ...\nसुरक्षित वावर ठेवूनच सराव\nखेळाडू प्रशिक्षकांच्या भावना म टा प्रतिनिधी, नाशिक कोव्हिड १९ मुळे अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला आहे त्याची झळ क्रीडा क्षेत्रालाही बसली आहे...\nएका दिवशी, एकच चित्रपट; बॉक्स ऑफिसचं गणित बदलणार\nकरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातले आहे. देशात करोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाउनमुळं अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. तसंच, फिल्म इंटस्ट्रीलाही लॉकडाउनचा फटका बसला आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्याडॉक्टर सेलकडून सेवा\nसोसायट्याना थर्मल स्कॅनिंग बंधनकारक\nमैदानावरही दिसेल ‘करोना इफेक्ट’\nभाजप, मनसेच्या आयुक्तांना सूचना म टा...\nसिनेमांच्या प्रदर्शनासाठी आखणी सुरूकरोनाचा जोर कमी झाल्यानंतर सिनेमागृहं सुरू झाली, की चि���्रपट कसे प्रदर्शित करायचे याची आखणी आता सिनेसृष्टीत सुरू ...\nटाळेबंदीच्या काळात फेसबुकवरून मनोरंजन\nम टा वृत्तसेवा, ठाणे लॉकडाउन सुरू झाल्यापासून प्रत्येकजण आपला वेळ कसा घालवता येईल याच विचारात आहे...\nदोन दिवसांपासून करोनाचाचणी बंद\nहाफकिनमधील तपासणी मशीन नादुरुस्तम टा...\nकल्याण-डोंबिवलीत प्रतिबंधित क्षेत्रे वगळता अन्यत्र दिलासाप्रतिबंधित क्षेत्रामध्ये...\nपालघर ग्रामीण भागात दिलासा\nकेडीएमसी क्षेत्रात नालेसफाई ३० टक्के पूर्ण\nकरोनारुग्णाला प्रतिदिन किमान ५०० रुपये खर्च\nवेगाने पसरणाऱ्या करोना आजाराच्या उपचारासाठी कल्याण-डोंबिवलीकरांना आता हजारो रुपये मोजावे लागणार आहेत. करोनाची लागण झालेल्या रुग्णाला किमान १० दिवस तरी रुग्णालयात राहावे लागत असल्यामुळे या आजारातून बरे होण्यासाठी रुग्णांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे.\nमुलाचे अश्‍लिल फोटो व्हायरल\nमुलाचे अश्‍लील फोटो व्हायरल दोन संशयितांवर गुन्हा दाखलम टा...\n६७ जवानांची करोनावर मात\nयंदा सामूहिक नमाजपठण बंद\nम टा प्रतिनिधी, नाशिक रमजान पर्व अखेरच्या टप्प्यात आले असून, पाच दिवसांनी 'ईद-उल-फित्र' म्हणजेच रमजान ईद साजरी होणार आहे...\nठाणे जिल्हा प्रशासनातील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचे योगदानshrikantsawant@timesgroup...\nमला जगू द्या, त्रास दिल्यास जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nराज्यात आज विक्रमी ८३८१ रुग्ण करोनामुक्त; ११६ जण दगावले\nरत्नागिरीतील गावात थरार; मानवी साखळी करून बिबट्याला पकडले\nवरावरा राव यांची तब्येत बिघडली; तळोजा जेलमधून 'जेजे'त हलवले\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास शिक्षा ठोठावणार\nपुण्यात २४ तासांत करोनाने ११ जणांचा मृत्यू\nऔरंगाबादः ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनाचं मुंबई, ठाणे, पुणे कनेक्शन; नगरमध्ये रुग्ण वाढले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/bodybuilder-ganesh-uday-navodit-mumbai-shree-akp-94-2027140/", "date_download": "2020-05-29T21:24:06Z", "digest": "sha1:MGWV4OMHFVK5SDQPIZEQQ3VBXA3PXFJM", "length": 10096, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bodybuilder Ganesh Uday Navodit Mumbai Shree akp 94 | गणेश उपाध्याय ‘नवोदित मुंबई-श्री’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दा��ल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nगणेश उपाध्याय ‘नवोदित मुंबई-श्री’\nगणेश उपाध्याय ‘नवोदित मुंबई-श्री’\n७० किलो वजनी गटात ५०हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.\nकांदिवलीच्या शाम सत्संग भवनात झालेल्या प्रतिष्ठेच्या ‘नवोदित मुंबई-श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेत बाल मित्र मंडळाचा गणेश उपाध्याय विजेता ठरला. यंदा या स्पर्धेत मुंबईच्या २६५ स्पर्धकांनी भाग घेतला. ७० किलो वजनी गटात ५०हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.\n५५ किलो वजनी गट : १. सतीश पुजारी, २. नितेश पालव, ३. कार्तिक मंडल\n६० किलो : १. कल्पेश सौंदळकर, २. दीपक चौहान, ३. शशांक सकपाळ\n६५ किलो : १. संदीप साबळे, २. वैभव जाधव (एचआर), ३. सिद्धेश गाडे\n७० किलो : १. अनिकेत यादव, २. अल्मेश मंचडे, ३. नदीम अन्सारी\n७५ किलो : १. गणेश उपाध्याय, २. अरविंद सोनी, ३. कुणाल शिंदे\n८० किलो : १. प्रदीप कदम, २. दीपक प्रधान, ३. कल्पेश नाडेकर\n८० किलोवरील : १. प्रदीप भाटिया, २. हिमांशू शर्मा, ३. सम्राट ढाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान कसोटी मालिका : ऑस्ट्रेलियाच्या विजयात लायनचा सिंहाचा वाटा\n2 इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : ‘आयपीएल’ लिलावात ९७१ खेळाडू\n3 नियुक्ती प्रशिक्षकाची, पण जबाबदारी व्यवस्थापकाची\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6/", "date_download": "2020-05-29T21:15:09Z", "digest": "sha1:LONI5LQR2QWRTQUMN7ZJ7TJTOPQ456DL", "length": 6657, "nlines": 55, "source_domain": "www.navprabha.com", "title": "नीरज सारिपल्ली रॅपिड बुद्धिबळाचा जेता | Navprabha", "raw_content": "\nनीरज सारिपल्ली रॅपिड बुद्धिबळाचा जेता\nरोटरी क्लब ऑफ म्हापसा एलिट आणि बार्देश तालुका बुद्धिबळ संघटनेने गोवा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने आयोजित तिसर्‍या अखिल गोवा रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद सासष्टीच्या नीरज सारिपल्लीने पटकावले. स्पर्धेचे आयोजन काणका-म्हापसा येथील साईबाबा मंदिर सभागृहात करण्यात आले होते.\nस्पर्धेत ६० फिडे मानांकित खेळाडूंसह एकूण १७७ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. नीरजने अपराजित राहताना आठ फेर्‍यांतून साडेसात गुणांची कमाई केली. त्याने चषक व साडेसात हजार रूपयांची कमाई केली. तिसवाडी तालुक्याचा शेन ब्रागांझा सात गुणांसह दुसर्‍या स्थानी राहिला. त्याला पाच हजार रूपयांचे बक्षीस प्राप्त झाले. फोंड्याच्या देवेश नाईकने सात गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला. ईशान पागी व विल्सन क्रूझ यांचे प्रत्येकी ६.५ गुण झाले. त्यांनी अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान प्राप्त केले. तन्वी हडकोणकर, मंदार लाड, आर्यन रायकर, व्रज पोरोब, संजय थोरात, रूबन कुलासो, वसंत नाईक, माधवन जी. विघ्नेश सावंत, पार्थ साळवी, ऍड. पी.एम. कंटक, सुहास अस्नोडकर, आयुष पेडणेकर, सयुरी नाईक, स्वेरा ब्रागांझा यांनी अनुक्रमे सहावा ते विसावा क्रमांक पटकावला. जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर, रोटरी क्लब ऑफ म्हापसा एलिटचे अध्यक्ष प्रताप परब, बार्देश तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विश्‍वास पिळर्णकर, सुदत्त कोरगावकर, नंदकिशोर आरोलकर, स्पर्धेचे मुख्य लवाद अरविंद म्हामल, स्पर्धा समन्वयक परेश पालयेकर यांच्या उपस्थितीत बक्षिसांचे वितरण करण्यात आले.\nPrevious: गॉफकडून व्हीनसला बाहेरचा रस्ता\nNext: टीम इंडिया उपांत्य फेरीत\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील को��ोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2020-05-29T20:34:22Z", "digest": "sha1:LYSRQFDV3QDMQOYFA2X3FUJNUSD34HX5", "length": 5950, "nlines": 56, "source_domain": "www.navprabha.com", "title": "वादळी वार्‍यासह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता | Navprabha", "raw_content": "\nवादळी वार्‍यासह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता\nवादळी वारा व गडगडाटासह आज मंगळवारी राज्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता पणजी वेधशाळेने व्यक्त केली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून त्याचे रुपांतर वादळात होणार आहे. हे वादळ गोव्याच्या किनारपट्टीवरून पुढे सरकणार आहे. मात्र, या वादळाचा तडाखा हा किनारपट्टीलाच बसणार असल्याचे पणजी वेधशाळेचे संचालक कृष्णमूर्ती यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nमंगळवारी राज्यात मोठ्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळेल. तसेच वादळामुळे किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहणार आहे. वार्‍याचा वेग ताशी ४५ ते ५५ कि. मी. एवढा असेल. हे वादळ दक्षिण दिशेकडून गोव्याच्या किनारपट्टीवर सरकत पुढे जाणार असल्याने या वादळाचा तडाखा हा उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण किनारपट्टीला जास्त बसण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली.\nया वादळाचा जोर राज्यात १२ तासांपर्यंत राहण्याची शक्यता कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केली.अरबी समुद्र व लक्षद्वीप बेट हे या कमी दाबाच्या पट्‌ट्याचे केंद्रस्थान आहे. मच्छीमारांनी तसेच राज्यात येणार्‍या पर्यटकांनी समुद्रात उतरू नये असा इशारा ‘दृष्टी मरिन’ने दिला आहे.\nPrevious: कॉंग्रेसचा आरोप निराधार ः भाजप\nNext: प्रसिद्ध अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/brihanmumbai-mahanagarpalika-bharti-2020/", "date_download": "2020-05-29T20:01:10Z", "digest": "sha1:ZHGVRTDXP72P5FAB5X67PTTN357VVMS5", "length": 19913, "nlines": 254, "source_domain": "mahabharti.in", "title": "Brihanmumbai Mahanagarpalika Bharti 2020 - विविध पदे", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nबृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२०\nबृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२०\nबृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे परिचारिका, कामगार पदांच्या ७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जून २०२० आहे\nपदाचे नाव – परिचारिका, कामगार\nपद संख्या – ७ जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nनोकरी ठिकाण – मुंबई\nअर्ज पद्धत्ती – ऑफलाईन\nवयोमर्यादा – ३८ वर्षे\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – कॉम्प्रेहेन्सिव्ह थॅलेसीमिया केअर सेंटर आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन सेंटर, सीसीआय बिल्डिंग, नवीन कलेक्टर कंपाऊंड, जय जवान नगर, कनकिया एक्सोटिका समोर, सुस्वागथ हॉटेलच्या मागे, बोरिवली पूर्व, मुंबई, महाराष्ट् – ४०००६६\nअर्ज सुरु होण्याची तारीख – २८ मे २०२० आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २ जून २०२० आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nबृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे कार्यकारी अभियंता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ जून २०२० आहे\nपदाचे नाव – कार्यकारी अभियंता\nनोकरी ठिकाण – मुंबई\nअर्ज पद्धत्ती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)\nवयोमर्यादा – ६५ वर्षे\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक (एमसीएमसीआर), ५ वा मजला, ‘बी’ विंग, न्यू म्हाडा कॉलनी, आदि-शंकराचार्य मार्ग, युनियन बँकेजवळ, पवई, मुंबई- ४०००७६\nअर्ज सुरु होण्याची तारीख – २२ मे २०२० आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ जून २०२० आहे.\nअधिक माहिती करि���ा कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nबृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे २०२० आहे\nपदाचे नाव – प्रयोगशाळा तंत्रज्ञ\nपद संख्या – ४ जागा\nनोकरी ठिकाण – मुंबई\nअर्ज पद्धत्ती – ऑफलाईन\nवेतनश्रेणी – रु. १८०००/-\nवयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – कॉम्प्रेहेन्सिव्ह थॅलेसीमिया केअर सेंटर आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन सेंटर, सीसीआय बिल्डिंग, नवीन कलेक्टर कंपाऊंड, जय जवान नगर, कनकिया एक्सोटिका समोर, सुस्वागथ हॉटेलच्या मागे, बोरिवली पूर्व, मुंबई, महाराष्ट्र – ४०००६६\nअर्ज सुरु होण्याची तारीख – २० मे २०२० आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ मे २०२० आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nबृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे डॉक्टर, स्टाफ नर्स, वॉर्ड पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मे २०२० आहे\nबृहन्मुंबई महानगरपालिका परिचारिका पदभरती निवड यादी\nपदाचे नाव – डॉक्टर, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nनोकरी ठिकाण – मुंबई\nअर्ज पद्धत्ती – ऑनलाईन (ई-मेल)\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मे २०२० आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nमी 10 वि . नापास आहे तरी मला सहकारी नोकरी मिळेल का\nसर मला सरकारी नोकरी मिळेल का\nनंदीनी किसन कलासरे says 2 months ago\nसर मला जॉब हवा आहे सरकारी मला मिलेल का\nसर मला नोकरी मिलेल का मला हवी आहे नोकरी\nसर हसताक्षर मध्ये लिहून पिडीफ केले त चालेनका\nPDF मध्ये अर्जाचा नमुना दिलेला आहे, आपण त्याची प्रिंट काढून भरणे अपेक्षित आहे, तरी आपण BMC मध्ये फोन करून कन्फर्म करून घ्यावे. धन्यवाद..\nविशाल गायकवाड says 1 month ago\nमी खूप सरकारी नोकरी चे प्रयत्न करत आहे खुप वर्षांपासून पण नशीब साथ देत नाही आहे मला.1 ,2 गुण कमी पडतात आणि नापास होत आहे..1388 बीएमसीपोस्ट chya वेळी सुद्धा असेच झाले. आणि ज्यांना नोकरी लागली होती ते सोडून गेले पण आम्हाला संधी दिली नाही. पहिले मुंबई chya मुलांना घ्यावं अशी विनंती आहे.. प्रत्येक ठिकाणी महानगर पालिका आहे तर त्याच लोकेशन chya मुलांना पहिले संधी द्यावी असे maz मत आहे.. बेरोजगारी थांबायचं नावं घेत नाही आहे. ज्यांना नोकरी पाहिजे आहे त्यांना सरकार देत नाही आहे.. ह्या वर लक्ष घातले तर बरं होईल.\nसर ज्याना नौकरी करायची राहते त्यांचा नंबर लागत नाही ,ज्याना नौकरी करायची राहत नाही त्याचा नंबर लागतात\nसर मला नौकरी मिळेल का चाकल मणुन\nमिलिंद मधुकर ताजने अकोला says 1 month ago\nसर नमस्कार माझे नांव मिलिंद मधुकर ताजने मि जिल्हा अधिकारी कार्यालय अकोला येथे दि 7/5/2015 पासुन वाहन चालक पदांवर कार्यरत आहे पण माझ्याकडे दिड वर्षाचा अनुभवाचा दाखला आणि मि आगोदर मि बालाजी टराफर च्या ट्रकवर काम करत होते त्याचा पण अनुभवाचा दाखला लावला आणि मि मुंबई ला गाडी चालवत होतो पण सर मि दहावा वर्ग शिकत आहे टिशी लावली आणि नवा वर्ग पास ची माकसिट लावली तरी सर मला संधी देण्यात यावी ही विनंती\nसुरेखा आव्हाड says 3 weeks ago\nसर मला bmc किंवा अन्य क्षैत्रात नोकरी शकते का १२ पास , तसेच टायपिंग ची spped आहे हि येते संगणकाची पूर्ण माहिती\nक्लार्क ची भरती निघणार होती तिचे काय झाले .सर\nमी 12 वि नापास आहे मला गोरमेत जॉब मिलन का\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/maza-adhyatma/dr-ramesh-jadhav/vinoba-bhave/articleshow/39709100.cms", "date_download": "2020-05-29T19:10:55Z", "digest": "sha1:JJJ4RW3ZY6PMIFUTIVIWZMGTZ26CGWO2", "length": 14309, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआचार्य विनोबा -एक आधुनिक संत\nसंत शिरोमणी तुकोबारायांनी या दगडाच्या देशाचे वर्णन ‘पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिचे दास घेती जन्मा जेथे हरिचे दास घेती जन्मा’ या समर्पक शब्दात केले आहे परंतु महाराष्ट्रात बुवाबाजीचे पीक आधुनिक कालखंडात प्रचंड उगवून आलेले दिसते.\nसंत शिरोमणी तुकोबारायांनी या दगडाच्या देशाचे वर्णन ‘पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिचे दास घेती जन्मा जेथे हरिचे दास घेती जन्मा’ या समर्पक शब्दात केले आहे परंतु महाराष्ट्रात बुवाबाजीचे पीक आधुनिक कालखंडात प्रचंड उगवून आलेले दिसते. ‘किर्लोस्कर’सारख्या प्रबोधनवादी मासिकाने त्या विरोधात आवाज उठविलेला पहायला मिळतो. या पार्श्वभूमीवर संत गाडगे महाराज आणि आचार्य विनोबा भावे या दोन आधुनिक संतांचा उदय ही समाजाच्या दृष्टिकोनातून केवळ आध्यात्मिकच नव्हे तर भौतिक कल्याणाची मंगल घटना होती\nरायगड जिल्ह्यामधील गागोदे या गावी विनायक उर्फ विनोबा यांचा ११ सप्टेंबर १८८५ रोजी जन्म झाला. विनोबांना तरूणपणात दोन गोष्टींचे आकर्षण होते. एक, हिमालयाच्या सहवासात राहून अध्यात्माची जोपासना करावी आणि दुसरे म्हणजे बंगालमधील सशस्त्र क्रांतीचा विचार. या दोन्ही गोष्टींचा मिलाफ त्यांना महात्मा गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वात पहावयास मिळाला. ७ जून १९१६ रोजी त्यांची गांधीजींची प्रथम भेट झाली. सत्य आणि अहिंसा या दोन चिरंतन तत्त्वांच्या अंमलबजावणीने ‘सर्वोदय’ होईल ही महात्मा गांधीजींची कृतिशील जीवननिष्ठा विनोबांच्या जीवनाचे शक्तिशाली अधिष्ठान होते. बहुभाषिक विनोबांनी वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, गीता, संत साहित्य, विविध भाष्ये यांचा जसा अभ्यास केला, तसा कुराण, बायबल, धम्मपद, जपुजी (शिखांचा हरिपाठ) इत्यादी धार्मिक ग्रंथांचेही मनःपूर्वक वाचन आणि चिंतन केले होते.\nदुर्बळ, वंचित, उपेक्षित आणि पीडित यांच्यासंबंधी अपार करूणा हे संत-महात्म्यांचे अंगभूत वैशिष्ट्य होय. आचार्य विनोबांची जगप्रसिद्ध ‘भूदान चळवळ’ म्हणजे तर त्यांच्या करूणेचा एक आगळा-वेगळा ​अविष्कार होय जमीनदारी पद्धत ही ग्रामीण समाजातील दारिद्र्याचे मूळ. त्यामधून तेलंगणामध्ये जमीनदारांचे खून पडू लागले. ‘कसेल त्याची जमीन’ कायदा करूनही हा विषमतेचा प्रश्न सुटत नव्हता. म्हणून विनोबांनी महात्माजींची सत्य आणि अहिंसा ही दोन हत्यारे हाती घेऊन शांतीच्या मार्गाने या प्रश्नाचे उत्तर शोधले, ते म्हणजे त्यांची ‘भूदान चळवळ’ जमीनदारी पद्धत ही ग्रामीण समाजातील दारिद्र्याचे मूळ. त्यामधून तेलंगणामध्ये जमीनदारांचे खून पडू लागले. ‘कसेल त्याची जमीन’ कायदा करूनही हा विषमतेचा प्रश्न सुटत नव्हता. म्हणून विनोबांनी महात्माजींची सत्य आणि अहिंसा ही दोन हत्यारे हाती घेऊन शांतीच्या मार्गाने या प्रश्नाचे उत्तर शोधले, ते म्हणजे त्यांची ‘भूदान चळवळ’ एक उघडा, शरीराने कृश वाटणारा आणि साठीकडे वाटचाल करणारा म्हातारा हजारो मैल पायी तुडवत खेड्याखेड्यातून ऊन, पावसाची पर्वा न करता जमिनीचे दान मागत हिंडतो आहे आणि लाखो एकर जमीन मिळवून त्याचे भूमीहीन शेतमजुरांना, शेतकऱ्यांना वाटप करतो ही जगाच्या इतिहासातील अपूर्व आणि अलौकिक घटना होती एक उघडा, शरीराने कृश वाटणारा आणि साठीकडे वाटचाल करणारा म्हातारा हजारो मैल पायी तुडवत खेड्याखेड्यातून ऊन, पावसाची पर्वा न करता जमिनीचे दान मागत हिंडतो आहे आणि लाखो एकर जमीन मिळवून त्याचे भूमीहीन शेतमजुरांना, शेतकऱ्यांना वाटप करतो ही जगाच्या इतिहासातील अपूर्व आणि अलौकिक घटना होती १८ एप्रिल १९५१ रोजी सुरू झालेल्या या भूदान चळवळीने पहिल्या दोन महिन्यांत १२ हजार एकर जमीन ‘दान’ म्हणून मिळवली होती.\nश्रम आणि सर्वांगिण प्रतिष्ठा यांची तथाकथित बुद्धिवाद्यांनी केलेली फारकत हेच दुष्ट जातीय विषमतेचे मूळ आहे अशी त्यांची धारणा होती. म्हणून श्रमाला प्रतिष्ठा प्राप्त झाली तर वर्गभेदही नष्ट होतील असाही विचार ते मांडीत असत. लोकमान्य टिळकांनी त्यांच्या ‘गीता रहस्य’मध्ये जो कर्मयोग मांडला, तो त्यांना मान्य नव्हता. त्यांनी गीतेमध्ये शांती आणि अहिंसेचा शोध घेतला. गीता ही मानवी सद्‍विचार आणि असद्भावना यांच्यातील संघर्ष चित्रित करणारा अद्वितीय ग्रंथ आहे अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांच्या ‘गीताई’ आणि ‘गीता प्रवचने’ या ग्रंथाच्या सुमारे पाऊण कोटी प्रती आजवर वाचकांपर्यंत पोहोचल्या आहेत.\n- प्रा. डॉ. रमेश जाधव\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अव��ीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nधर्म आणि राष्ट्र नि विविधतेतील एकतामहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/income-tax", "date_download": "2020-05-29T21:18:22Z", "digest": "sha1:ZKKMST7SVYHWXNTXHNT7D4KKUP3WPFHE", "length": 5647, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकरदात्यांना खूशखबर ; 'आयटी रिटर्न'साठी नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ\nऑनलाइन विवरणपत्र भरण्याची सुविधा ३१ मे पर्यंत\nखूशखबर : १० लाख करदात्यांना मिळाला IT रिफंड\nकरदात्यांना दिलासा ; रिफंड तातडीने मिळणार\nकरोनाची झळ : आयटी रिफंडसाठी प्रतीक्षा\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्थिक मदतीचे आवाहन\nलढाई करोनाशी; पंतप्रधान मोदींचे जनतेला आर्थिक मदतीचे आवाहन\nलॉकडाउन;आर्थिक कामांना मुदतवाढ मिळणार\nदोन सिनेमांसाठी सुपरस्टारने घेतले १३० कोटी रुपये, असा झाला खुलासा\n‘पॅन’-‘आधार’ न जोडल्यास दंड\n'या' कारणाने तुमचं पॅनकार्ड होऊ शकतं रद्द\nतत्काळ पॅनकार्ड हवंय; या गोष्टी फॉलो करा\nनवी कर रचना; आयकर विभागाचे 'ई-कॅल्क्युलेटर'\nसुपरस्टार विजयची आयकर चोरीबद्दल चौकशी, सेटवर पोहोचले अधिकारी\nदिल्लीकरांना मी दहशतवादी वाटतोय, तर 'कमळा'ला मत द्या: केजरीवाल\nतुम्हाला उत्पन्नावर किती कर भरावा लागणार\nबजेट: मंदीतही चांदी; बळीराजाला बळ, आयकर आणखी सुकर\nअर्थसंकल्प : कर झाला सुकर; 'हे' झालेत फेरबदल\nअर्थसंकल्प २०२० : कर झाला सुकर; 'हे' झालेत फेरबदल\nसरकारकडे पैसा कसा येतो\n५ लाख उत्पन्न ; कर वाचवण्यासाठी 'हे' करा\nआयकर 'कलम ८० सी'अंतर्गत कर बचतीचे पर्याय\nसर्वात महागड्या अभिनेत्रीच्या घरी आयकर विभागाने टाकली धाड\nकल्याण: कामगाराला एक कोटीची आयकर खात्याची नोटीस\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-chips-and-juice-bitter-gourd-30147", "date_download": "2020-05-29T19:01:29Z", "digest": "sha1:CM3EBURADFH5MVRQQ2VFDVEKONVQFV6X", "length": 14603, "nlines": 162, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi chips and juice from bitter gourd | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअसे तयार करा कारल्यापासून चिप्स, रस\nअसे तयार करा कारल्यापासून चिप्स, रस\nसोमवार, 20 एप्रिल 2020\nकारले चवीने कडू असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. कारल्याचा उपयोग फळभाजी बरोबरच औषधातही केला जातो. कारल्यामध्ये मोमॉर्डिका १, मोमॉर्डिका २ आणि कुकुरबिटासीन बी हे न्युट्रासिटीकल्स असतात.\nकारले चवीने कडू असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. कारल्याचा उपयोग फळभाजी बरोबरच औषधातही केला जातो. कारल्यामध्ये मोमॉर्डिका १, मोमॉर्डिका २ आणि कुकुरबिटासीन बी हे न्युट्रासिटी���ल्स असतात.\nकारली, लाल मिरची पूड, मीठ, चाट मसाला, आमचूर पावडर, हळद, तेल\nप्रथम कारली धुवून पुसून घ्यावी. त्यातील बिया काढून बोटाएवढ्या लांबीचे पातळ उभे काप करावेत. नंतर हे काप मीठ व हळद घातलेल्या उकळत्या पाण्यात टाकावेत. पाच मिनिटे चांगले उकळू द्यावेत. पाच मिनिटांनंतर गॅस बंद करावा. आता हे काप चाळणीवर काढून त्यावर थंड पाणी ओतावे. तसेच चाळणीवर निथळत राहू द्यावेत.\nपाणी पूर्ण निथळल्यानंतर कापड किंवा पेपरवर पसरवून पूर्ण कोरडे होऊ द्यावेत. नंतर गरम तेलात मंद आचेवर तांबूस गुलाबी रंग येईपर्यंत काप तळून टिश्यू पेपरवर काढावेत. तळलेल्या कापांवर चवीनुसार तिखट, मीठ, मसाला व आमचूर पावडर टाकावी. असे मस्त कुरकुरीत चिप्स तयार करता येतात.\nकमीत कमी दोन कारली स्वच्छ धुऊन चिरून घ्यावी. त्यामध्ये पाणी टाकून हे मिश्रण मिक्सरमधून चांगले बारीक करून घ्यावे.\nतयार मिश्रण गाळून त्याचा रस काढावा. या रसाचे सेवन करण्यापूर्वी त्यामध्ये अर्धे लिंबू पिळून चिमूटभर मीठ टाकावे. त्यामुळे त्याचा कडूपणा कमी होतो.\nसंपर्क - गणेश गायकवाड, ९८५०२३६३८०\n(अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी)\nआरोग्य health हळद गुलाब rose लिंबू lemon\nथेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर \nपरभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व प्रशासकीय धोरणामुळे फळे, भाजीपाला मार्केट सतत चा\nपिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई; नगर...\nनगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या प्रस्तावास जिल्हा\n'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज...\nनगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.\nनगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी प्रतिपादन सभा;...\nनगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेऐवजी लेखी प्रतिपादन सभा\nशेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध; ‘वखार’ची...\nमुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक\nकाजू बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थमहाराष्ट्रात विशेषतः कोकणात काजूपासून बी व काजू...\nआरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...\nफळे व पालेभाज्यांचे कॅनिंगफळे व पालेभाज्या प्रक्रिया आणि निर्जंतुकीकरण...\nबचतगटाच्���ा महिलांनी नव्या ग्राहकांसह...कोरोनाच्या नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे...\nअन्नधान्य साठवणुकीच्या पद्धतीशेतीमालाच्या साठवणुकीच्या काही पारंपरिक पद्धती या...\nफळे आणि भाज्या निर्जलीकरणाच्या विविध...मागील भागात आपण छोट्या प्रमाणावर उद्योग करणाऱ्या...\nफळे, भाज्या निर्जलीकरणाच्या विविध पध्दतीफळे व भाज्यांमध्ये असणारी नैसर्गिक आर्द्रता कमी...\nअसे तयार करा कारल्यापासून चिप्स, रसकारले चवीने कडू असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर...\nफळे, पालेभाज्यांचे निर्जलीकरण ठरते...निर्जलीकरण प्रक्रियेमध्ये फळे, पालेभाज्यांमधून...\nसाठवणूक हळद बेण्याची...निवडलेले बेणे जातिवंत आणि चांगले असेल तर उत्पादन...\nआरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...\nऔषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....\nमहत्त्व‘प्रोबायोटीक’ खाद्यपदार्थांचे...शरीरातील आतड्यांमध्ये आढळणारे लॅक्टोबिसीलस आणि...\nगुलकंद अन सुगंधी तेलनिर्मितीदर नसल्याने फेकून द्याव्या लागणाऱ्या किंवा वाया...\nखरबुजाचे मूल्यवर्धित पदार्थखरबुजामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन...\nआरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...\nभाजीपाल्याची योग्य हाताळणी महत्वाचीपॅकेजिंगमुळे भाजीपाला हाताळण्यास सोपा जातो....\nगटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे...सेंद्रिय शेतीला सध्याच्या काळात मोठे महत्व आले...\nबागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...सध्या वेलीवरील द्राक्ष मण्यांचे बेदाणे करण्याची...\nकेळीपासून प्युरी, पावडरकेळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/apulachi-samvad-apulyashi-news/dislike-and-response-1301772/", "date_download": "2020-05-29T21:23:53Z", "digest": "sha1:7BZVIYBGDP2K7VVIXSAPNAG2KJME6XXS", "length": 26272, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "dislike and response | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्य��त पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nआपुलाची संवाद आपुल्याशी »\nत्याला मराठीत आणि गणितात अपेक्षेपेक्षा खूपच कमी मार्क मिळाले.\nकित्येक वेळा आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी कराव्या लागतात. नुसत्याच कराव्या लागत नाहीत तर त्यासाठी प्रचंड मेहनतही घ्यावी लागते. त्या नाही केल्या तर त्याचा उपयोगही नसतो म्हणूनच ती गोष्ट मनापासून केली तर होणारा त्रास नक्की कमी होऊ शकेल. नावडत्या गोष्टींचाही स्वीकार तुम्हाला काम पुढे नेण्याची प्रेरणा देतो.\nआदित्यच्या चाचणी परीक्षेचा निकाल लागला. त्याला मराठीत आणि गणितात अपेक्षेपेक्षा खूपच कमी मार्क मिळाले. तसंही शाळेतल्या आणि क्लासच्या शिक्षकांनी या वर्षीचं गणित थोडं कठीण असल्याची कल्पना दिली होती. त्याचे मित्र-मैत्रिणीसुद्धा यावेळी गणित खूप कठीण जातंय असं म्हणायचे. एकंदरीत सगळ्यांचीच गणितात घसरगुंडी झालेली दिसत होती.\nघरी आल्यावर आदित्यने केतकीला पेपर दाखवले. पेपर बघून केतकीच्या चेहऱ्यावरील नाराजी बघून आदित्य तिला लागलीच म्हणाला, ‘‘अगं आई, वर्गात सगळ्यांनाच गणितात खूप कमी मार्क्‍स पडले आहेत. बरेच जण नापास पण झाले आहेत. त्या मानाने मला खूपच चांगले मार्क्‍स पडले. शाळेतल्या आणि शिकवणीच्या सरांनी पण यावेळचं गणित कठीण आहे म्हणून सांगितलं होतं.’’ केतकी त्याला म्हणाली, ‘‘खरंच तुला यावेळचा गणिताचा अभ्यास कठीण वाटतोय तुझा तू अभ्यास करावंसं असं मला आणि बाबांना वाटत होतं. पण तुला क्लास लावायचा होता म्हणून आम्ही तुला परवानगी दिली.’’ आदित्यचं उत्तर तयारच होतं, ‘‘ अगं, पण सगळ्यांनीच गणित कठीण असल्यानं क्लास लावला ना तुझा तू अभ्यास करावंसं असं मला आणि बाबांना वाटत होतं. पण तुला क्लास लावायचा होता म्हणून आम्ही तुला परवानगी दिली.’’ आदित्यचं उत्तर तयारच होतं, ‘‘ अगं, पण सगळ्यांनीच गणित कठीण असल्यानं क्लास लावला ना’’ केतकी त्याला समजावत म्हणाली, ‘‘अरे, बाकीच्यांनी क्लास लावला म्हणून तू लावलास’’ केतकी त्याला समजावत म्हणाली, ‘‘अरे, बाकीच्यांनी क्लास लावला म्हणून तू लावलास तसं आम्हांला सांगायचं तरी होतंस. तुला स्वत:ला काही ठरवता येतं की नाही तसं आम्हांला सांगायचं तरी होतंस. तुला स्वत:ला काही ठरवता येतं की नाही जरा स्वत:चा स्वत: विचार करायला शिक. बाकीच्यांचं बोट धरून चालणार का तू जरा स्वत:चा स्वत: विचार करायला शिक. बाकीच्यांचं बोट धरून चालणार का तू जरा तुझा पेपर नीट बघ आणि परत एकदा तो शांतपणे सोडव. आणि मराठीचं काय जरा तुझा पेपर नीट बघ आणि परत एकदा तो शांतपणे सोडव. आणि मराठीचं काय\nआदित्य चिडून म्हणाला, ‘‘आई किती प्रश्न विचारते तू मराठीत मार्क मिळवून पुढे त्याचा काय उपयोग आहे मराठीत मार्क मिळवून पुढे त्याचा काय उपयोग आहे ऱ्हस्व, दीर्घ चुकल्यानं काय फरक पडणार आहे ऱ्हस्व, दीर्घ चुकल्यानं काय फरक पडणार आहे भाषा तर तीच राहाते ना भाषा तर तीच राहाते ना आता कोणी मराठीत पत्रं लिहितात का, मग कशाला पाहिजे पत्रलेखन आता कोणी मराठीत पत्रं लिहितात का, मग कशाला पाहिजे पत्रलेखन आणि निबंधाचा काय उपयोग आहे पुढच्या आयुष्यात आणि निबंधाचा काय उपयोग आहे पुढच्या आयुष्यात मला नाही आवडत भाषेचा अभ्यास करायला. मला पुढे जाऊनही भाषेत काहीही करायचं नाही. दुसरा इतिहास हा विषय. काय करायच्या आहेत त्या सनावळी पाठ करून मला नाही आवडत भाषेचा अभ्यास करायला. मला पुढे जाऊनही भाषेत काहीही करायचं नाही. दुसरा इतिहास हा विषय. काय करायच्या आहेत त्या सनावळी पाठ करून सांग ना सांग, त्याचा काय उपयोग आहे सांग ना सांग, त्याचा काय उपयोग आहे ‘कॉम्प्युटर’ विषयात जे शिकवतात ते तर आता कोणीही वापरत नाही. मग ज्या गोष्टी आता वापरतच नाहीत त्या आम्हाला का शिकवतात ‘कॉम्प्युटर’ विषयात जे शिकवतात ते तर आता कोणीही वापरत नाही. मग ज्या गोष्टी आता वापरतच नाहीत त्या आम्हाला का शिकवतात नुसती कटकट आहे. त्रास देतात आम्हाला. वैताग आलाय मला या शाळेचा..मला शाळेत शिकायचंच नाही..’’ आदित्य पुढेही असं तावातावानं बोलतच राहिला. केतकीने त्याला पूर्ण बोलू दिलं. केतकी त्याला म्हणाली, ‘‘तू म्हणतो आहेस त्यातील काही गोष्टी मला पटतात. पण तुझा हा त्रागा किती खरा आहे नुसती कटकट आहे. त्रास देतात आम्हाला. वैताग आलाय मला या शाळेचा..मला शाळेत शिकायचंच नाही..’’ आदित्य पुढेही असं तावातावानं बोलतच राहिला. केतकीने त्याला पूर्ण बोलू दिलं. केतकी त्याला म्हणाली, ‘‘तू म्हणतो आहेस त्यातील काही गोष्टी मला पटतात. पण तुझा हा त्रागा किती खरा आहे मी आई आहे तुझी म्हणून ऐकून घेतलं. पण समोरचा माणूस ऐकून घेईल का मी आई आहे तुझी म्हणून ऐकून घेतलं. पण समोरचा माणूस ऐकून घेईल का प्रत्येक गोष्ट तुला हवी तशी मिळेल का प्���त्येक गोष्ट तुला हवी तशी मिळेल का किंवा हवी तशी होईल का किंवा हवी तशी होईल का नाही झाली तर शाळा सोडेन असे टोकाचे विचार करणार का नाही झाली तर शाळा सोडेन असे टोकाचे विचार करणार का किंवा तशी टोकाची कृती करणार का किंवा तशी टोकाची कृती करणार का तुला शाळा सोडायची असेल तर आमची काही ना नाही. पण मग तू पुढे काय करणार तुला शाळा सोडायची असेल तर आमची काही ना नाही. पण मग तू पुढे काय करणार किंवा त्याच्यात तुला आईबाबांनी कशी साथ द्यायची किंवा त्याच्यात तुला आईबाबांनी कशी साथ द्यायची आम्ही तुझ्या निर्णयाला कदाचित साथ देवूही पण त्याचे चांगले-वाईट परिणाम तुलाच भोगावे लागतील. सगळ्या गोष्टींवर शांतपणे विचार कर. पाहिजे तर लिहून काढ. तुला नक्की वाट सापडेल. काही लागलं तर आम्ही आहोतच.’’ आदित्यला काही कळतच नव्हतं की शाळा सोडतो म्हणालो तरी ही चिडत नाही, ओरडत नाही. पण तिच्या चेहऱ्यावर काळजी मात्र दिसून येते. ती ऐकून पण घेते. शाळा तशी मला आवडतेच. अभ्यासातले हे काही प्रकार मला आवडत नाहीत. पण शाळेत इतक्या अ‍ॅक्टिव्हिटीज चालतात त्या सगळ्या मला खूप आवडतात. आता आईने काय करायचं ते सांगायचं ना तर मलाच म्हणते आहे तूच शोध म्हणून. मला कसं जमणार आम्ही तुझ्या निर्णयाला कदाचित साथ देवूही पण त्याचे चांगले-वाईट परिणाम तुलाच भोगावे लागतील. सगळ्या गोष्टींवर शांतपणे विचार कर. पाहिजे तर लिहून काढ. तुला नक्की वाट सापडेल. काही लागलं तर आम्ही आहोतच.’’ आदित्यला काही कळतच नव्हतं की शाळा सोडतो म्हणालो तरी ही चिडत नाही, ओरडत नाही. पण तिच्या चेहऱ्यावर काळजी मात्र दिसून येते. ती ऐकून पण घेते. शाळा तशी मला आवडतेच. अभ्यासातले हे काही प्रकार मला आवडत नाहीत. पण शाळेत इतक्या अ‍ॅक्टिव्हिटीज चालतात त्या सगळ्या मला खूप आवडतात. आता आईने काय करायचं ते सांगायचं ना तर मलाच म्हणते आहे तूच शोध म्हणून. मला कसं जमणार मोठी आहे ना ती मोठी आहे ना ती ‘पालकांचं ऐकलं पाहिजे. तुम्हाला काही कळत नाही.’ असा सूर शाळेतल्या गणिताच्या सरांचापण असतो. आईबाबा असं कधी म्हणत नाही म्हणा. म्हणूनच ती दोघे तुमच्या अडचणी तुम्ही सोडवा, असं म्हणतात. लागलं तर मदत पण करतात. आम्हाला दोघांनाही कधीच हिडीसफिडीस करत नाहीत किंवा आम्ही म्हणतो ते त्यांना अयोग्य वाटलं तर मान्य करत नाहीत. पण कितीही चुका घडल्या तरी आदरानेच वागवतात.. किती चपखल शब्द मिळाला, ‘आदर’.. म्हणून आईबाबा जवळचे वाटतात. तसे मित्र-मैत्रिणींबरोबर राहायलापण खूप आवडतं. तुषार, केदार सांगतात की, त्यांचे आईबाबा ऐकूनच घेत नाहीत, त्यांना आम्हाला काय वाटतं ते कळतच नाही. सतत दुसऱ्यानं किती चांगले मार्क मिळवले, बाकीच्यांना कसं येतं तुम्हालाच येत नाही हे सांगतात. त्यापेक्षा त्यांच्याशी बोलणं नकोच. असं आमच्याकडे कधीच होत नाही. आम्ही चौघे खूप गप्पा मारतो. तर आई म्हणते त्याप्रमाणे करून तर बघू. मराठी, इतिहासाचं काही पटत नाही आहे. पण गणिताचा पेपर परत सोडवायचा हे ठीक आहे.\nआदित्यने गणिताचा पेपर नीट बघितला. काही चुका धांधरटपणामुळे झाल्या होत्या. त्यात बेरीज वजाबाकीसारख्या चुका होत्या. पण काही गणितं पूर्ण चुकली होती. मला ही गणितं येणारच नाहीत. ती किती कठीण आहेत. अशी त्याची धारणा झाली होती. त्यानं बाबांना तसं सांगितलं. मकरंदने त्याला पुस्तकातील प्रकरणं आधी नीट वाचायला सांगितली. दोन दिवसांनी रविवार होता. तेव्हा आदित्य नेटाने अभ्यासाला बसला. एक प्रकरण त्यानं वाचलं आणि त्यावरची गणितं सोडवली. चक्क त्याला गणितं सुटायला लागली. दोन आली नाहीत ती त्यानं मकरंदकडून सोडवून घेतली.\nआदित्यला कोडं पडलं की आधी ही गणितं आली नाहीत, पण आता आली असं का झालं असावं त्यानं शांतपणे बसून विचार केला. हळूहळू त्याला काही गोष्टींचा उलगडा होत गेला. ‘या वर्षीचं गणित कठीण आहे असं सगळे म्हणत होते. त्यामुळे मीही मलापण गणित कठीणच जाणार असा ग्रह करून घेतला. सगळे क्लासला जातायत म्हणून मीही त्यांच्याबरोबर जाऊ लागलो. पण स्वत:हून वाचून समजावून गणित सोडवण्याचा प्रयत्नच नाही केला. आता शांतपणे अभ्यास केल्यावर माझ्या वेडय़ासारख्या केलेल्या चुका तर कळल्याच, पण बरीचशी गणित माझी मला सोडवता आली. थोडक्यात मला वैचारिक पंगुत्व आलं होतं. आई म्हणते ते खरं आहे. ‘आपले मार्ग आपणच शोधले पाहिजे. अडचण आली तर शिक्षक, आईबाबा मार्गदर्शन करायला आहेतच की.’ पण त्याचा अजूनही मराठीचा आणि इतिहासचा प्रश्न सुटला नव्हता. त्याने केतकीकडे त्याला हे विषय आवडत नाही म्हणून परत तक्रार केली. केतकीने त्याला विचारलं की, ‘‘प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी आपल्या मनाप्रमाणे होणं शक्य आहे का त्यानं शांतपणे बसून विचार केला. हळूहळू त्याला काही गोष्टींचा उलगडा होत गेला. ‘या वर्षीचं गणित कठीण आ��े असं सगळे म्हणत होते. त्यामुळे मीही मलापण गणित कठीणच जाणार असा ग्रह करून घेतला. सगळे क्लासला जातायत म्हणून मीही त्यांच्याबरोबर जाऊ लागलो. पण स्वत:हून वाचून समजावून गणित सोडवण्याचा प्रयत्नच नाही केला. आता शांतपणे अभ्यास केल्यावर माझ्या वेडय़ासारख्या केलेल्या चुका तर कळल्याच, पण बरीचशी गणित माझी मला सोडवता आली. थोडक्यात मला वैचारिक पंगुत्व आलं होतं. आई म्हणते ते खरं आहे. ‘आपले मार्ग आपणच शोधले पाहिजे. अडचण आली तर शिक्षक, आईबाबा मार्गदर्शन करायला आहेतच की.’ पण त्याचा अजूनही मराठीचा आणि इतिहासचा प्रश्न सुटला नव्हता. त्याने केतकीकडे त्याला हे विषय आवडत नाही म्हणून परत तक्रार केली. केतकीने त्याला विचारलं की, ‘‘प्रत्येक गोष्ट प्रत्येक वेळी आपल्या मनाप्रमाणे होणं शक्य आहे का एवढी उत्तरं सापडली तुला. याचं पण सापडेलच की.’’ आदित्य हिरमुसला आणि तेथून निघून गेला.\nआता या गोष्टीवर काहीही विचार करायचा नाही असं ठरवून तो गोष्टीचं पुस्तक वाचायला लागला. गोष्टीतल्या मुलाचे वडील अकाली जातात. तो कॉलेजच्या शेवटच्या वर्षांला असतो. त्याला पदव्युत्तर शिक्षणपण घ्यायचं असतं. पण परिस्थितीमुळे त्याला शिकत असताना नोकरी पण करावी लागते. पदवी नसल्यानं त्याला कुरिअर बॉयची नोकरी पत्करावी लागते. खूप लांबपर्यंत उन्हातान्हात, पावसात त्याला हिंडावं लागे. मालक विक्षिप्त असल्यानं त्याची सतत बोलणी खावी लागत. शिवाय त्याच्याकडून मालक बाकीची पण कामं करून घेई. त्याच्या मनात नोकरी सोडून द्यावी असं येई, पण परिस्थितीमुळे त्याला नोकरी टिकवण्यासाठी मालकाशी जुळवून घेऊन काम करायला लागे. शिवाय हसऱ्या चेहऱ्याचा मुखवटा घालूनच लोकांकडे कुरिअर द्यायला लागे. पुढची गोष्ट वाचायच्या आधीच आदित्यला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.\nयावेळी त्यानं लिहून काढलं. ‘कित्येक वेळा आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी कराव्या लागतात. नुसत्याच कराव्या लागत नाहीत तर त्यासाठी प्रचंड मेहनतही घ्यावी लागते. नाही केले तर उपयोगही नसतो. म्हणूनच ती गोष्ट स्वीकारून केली तर होणारा त्रास नक्की कमी होऊ शकेल. मी इतिहासातील सनावळी लक्षात ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करेन. याचा उपयोग स्मरणशक्ती वाढविण्यासाठी करता येईल. नावडत्या विषयांचा अभ्यास रंजक पद्धतीनं करता येईल का याचे मार्ग शो��ायला हवेत. नाहीतर मध्ये मध्ये छोटे छोटे ब्रेक घेईन. याने होणार त्रास पूर्णपणे जाणार नाही पण कमी नक्कीच होऊ शकेल. हा अभ्यास कशाला करायचा या वाक्यानं माझाच त्रास वाढतो नि विषय समजण्याची शक्यतापण दुरावते. या त्रासापासून मीच माझा बचाव करू शकेन.’\nआता ‘स्व मदत’ हीच सर्वोत्तम मदत हे आदित्यला उमगलं होतं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Marathwada/Action-against-65-students-copying-at-Purna/", "date_download": "2020-05-29T18:55:14Z", "digest": "sha1:YGHSC6WKAIHSKT35KTS73S4QTEEOIVRR", "length": 5155, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परभणी : पूर्णा येथे ६५ कॉपी बहाद्दरांवर कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › परभणी : पूर्णा येथे ६५ कॉपी बहाद्दरांवर कारवाई\nपरभणी : पूर्णा येथे ६५ कॉपी बहाद्दरांवर कारवाई\nपूर्णा (परभणी) : पुढारी वृत्तसेवा\nबारावी परीक्षेत कॉपी करणाऱ्या ६५ कॉपी बहाद्दरांविरुद्ध सोमवारी जिल्हा शिक्षण विभागाच्या भरारी पथकाने कारवाई केली. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. बारावी परीक्षेत कॉपी बहाद्दरांविरुद्ध कारवाई करण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या भरारी पथकातील एका पथकाने शहरातील संस्कृती महाविद्यालय या परीक्षा केंद्रावर तपासणी केली. यावेळी महाविद्यालयातील ३५ विद्यार्थी हे परीक्षेत कॉपी करताना आढळून आले असल्याने या विद्यार्थ्यांवर भरारी पथकाने कारवाई केली. या पथकात उपजिल्हाधिकारी संजीव ससाणे होते. उपजिल्हाधिकारी यांच्या पथकाने अचानक तपासणी केल्याने विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही तारांबळ उडाली होती.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी की, कावलगाव येथील जय जवान जय किसान या महाविद्यालयातील परीक्षा केंद्राला उपशिक्षणाधिकारी आणि तालुका भरारी पथकाने दुसऱ्या सत्रात भेट दिली. यावेळी राज्यशास्त्राचा पेपर सुरु होता. त्यावेळी ३० विद्यार्थी कॉपी करताना सापडल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई परभणी जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे शैक्षणिक वर्तुळात बोलले जात आहे.\nदरम्यान, पूर्णा येथील संस्कृती महाविद्यालय केंद्रावर हिंदी विषयाची परीक्षा संपल्यानंतर कॉपी पुरविणाऱ्या पांगरा व माटेगाव येथील युवकांमध्ये शनिवार हाणामारी झाली होती. या प्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात तीन युवकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.\nकोल्हापूर : भुदरगड तालुक्‍यात कोरोनाचे ६ नवे रुग्ण\nजळगाव जिल्ह्यात एकाच दिवसात ४५ रूग्ण\nदिल्‍ली पुन्हा भूकंपाने हादरली; लॉकडाऊनमध्ये लोक आले रस्त्यावर\nकोल्हापूर कोर्टाच्या रिक्त इमारतीत विलगीकरण कक्ष; याचिकेची सुनावणी ५ जून पर्यंत तहकूब\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांनी मृत्यूपूर्वी कोरोनाविषयी 'ही' वर्तविली होती भविष्यवाणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Chief-Minister-Hatta-Refinery-Project/", "date_download": "2020-05-29T19:10:15Z", "digest": "sha1:FSBAGR3OXUUGXTP4YOP4VJWWIICCFT2N", "length": 6944, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुख्यमंत्र्यांच्या हट्टासाठी रिफायनरी प्रकल्प | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मुख्यमंत्र्यांच्या हट्टासाठी रिफायनरी प्रकल्प\nमुख्यमंत्र्यांच्या हट्टासाठी रिफायनरी प्रकल्प\nराजापूर नाणार येथे होऊ घातलेला ग्रीन रिफायनरी हा प्रकल्प केवळ मुख्यमंत्र्यांच्या हट्टासाठीच केला जात आहे. अदानींचे चोचले पुरविण्यासाठीच रिफायनरीच्या माध्यमातून कोकणाला फसविले जात असल्याचा आरोप खा. विनायक राऊत यांनी केला. या प्रकल्पाब���बत सहानुभूतीपूर्वक विचार झाला नाही, तर शिवसेना उग्र आंदोलन छेडेल व कोकण वाचविण्यासाठी शिवसेनाउभी राहील, अशा शब्दांत त्यांनी प्रकल्पाविरोधात असलेली शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली.\nयेथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत खा. राऊत बोलत होते. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, कणकवली विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख शैलेश भोगले, युवा सेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड. हर्षद गावडे, तालुकाप्रमुख मिलिंद साटम, महिला तालुकाप्रमुख सौ. वर्षा पवार, देवगड शहरप्रमुख संतोष तारी उपस्थित होते.\nखा. विनायक राऊत यांनी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत असलेली शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना या प्रकल्पाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठाम विरोध केला आहे.\n1 लाख रोजगार हा भूलभुलय्या\nमच्छीमारी व्यवसाय तसेच आंबा, काजू आदी फळपिकांवरही प्रकल्पामुळे गंभीर परिणाम होणार आहे. अशा घातकी प्रकल्पांपेक्षा मच्छीमारी, आंबा व्यवसाय यावर आधारित व निसर्गाला हानी न पोहोचविणारे प्रकल्प राबवावेत, ही शिवसेनेची भूमिका आहे. या प्रकल्पामध्ये तीन लाख कोटींची गुंतवणूक आहे व 1 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे, असे गाजर दाखविले जात आहे. हा केवळ भूलभुलय्या आहे.\nभरकटलेल्या ‘बाहुबली’ला तटरक्षक दलाचा आधार\nसरोवर संवर्धनासाठी ३.५५ कोटी सुपूर्द\nरिफायनरीच्या जमीन मोजणीला स्थगिती द्या\nमुख्यमंत्र्यांच्या हट्टासाठी रिफायनरी प्रकल्प\nनितेश राणे, कोळंबकरांवर कारवाई होणार : विखे - पाटील\nवनराई बंधार्‍यासाठी जिल्ह्यात ‘अ‍ॅक्शन प्लॅन’\nकोल्हापूर : भुदरगड तालुक्‍यात कोरोनाचे ६ नवे रुग्ण\nजळगाव जिल्ह्यात एकाच दिवसात ४५ रूग्ण\nदिल्‍ली पुन्हा भूकंपाने हादरली; लॉकडाऊनमध्ये लोक आले रस्त्यावर\nकोल्हापूर कोर्टाच्या रिक्त इमारतीत विलगीकरण कक्ष; याचिकेची सुनावणी ५ जून पर्यंत तहकूब\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांनी मृत्यूपूर्वी कोरोनाविषयी 'ही' वर्तविली होती भविष्यवाणी\nकोल्हापूर कोर्टाच्या रिक्त इमारतीत विलगीकरण कक्ष; याचिकेची सुनावणी ५ जून पर्यंत तहकूब\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांनी मृत्यूपूर्वी कोरोनाविषयी 'ही' वर्तविली होती भविष्यवाणी\nमुंबई : वाडिया रूग्‍णालय कोविडसाठी ताब्‍यात देण्याची याचिका फेटाळली\nदेशात पहिल्यांदाच उच्चांकी कोरोनाबाधितांची नोंद", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/love-for-kids/articleshow/62910567.cms", "date_download": "2020-05-29T21:35:26Z", "digest": "sha1:HP6HJWXWV2YQHE26MYXWBJGH7IXW6G36", "length": 6366, "nlines": 90, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nश्रेयस तळपदे आणि बायको दीप्ती हे मराठी मनोरंजनविश्वातील दृष्ट लागावं असं गोड कपल म्हणता येईल. या जोडप्यानं यंदा त्यांचा व्हॅलेंटाइन डे अनोख्या पद्धतीनं साजरा करायचं ठरवलंय. श्रेयस-दीप्ती आज टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सरग्रस्त मुलांसोबत दिवस घालवणार असल्याचं समजतं.\nश्रेयस तळपदे आणि बायको दीप्ती हे मराठी मनोरंजनविश्वातील दृष्ट लागावं असं गोड कपल म्हणता येईल. या जोडप्यानं यंदा त्यांचा व्हॅलेंटाइन डे अनोख्या पद्धतीनं साजरा करायचं ठरवलंय. श्रेयस-दीप्ती आज टाटा हॉस्पिटलमधील कॅन्सरग्रस्त मुलांसोबत दिवस घालवणार असल्याचं समजतं. ते या चिमुकल्यांना खाऊ-खेळणी देणार आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nलॉकडाउनच्या काळात सुपरस्टार सलमान खान त्याच्या...\nप्रत्येक दिवस खासमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरण जोहरच्या गाण्याने मुलांची वाढली डोकेदुखी\nसोनाक्षीने आईसाठी घेतली मेहनत; दिलं स्पेशल गिफ्ट\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/node/1119", "date_download": "2020-05-29T20:22:09Z", "digest": "sha1:OVL6EZMSENM2HRAZSMG2ATSXEEEZ2INH", "length": 7577, "nlines": 127, "source_domain": "www.saamtv.com", "title": "एप्रिलमध्ये लागू होणार सातवं पे कमिशन; कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nएप्रिलमध्ये लागू होणार सातवं पे कमिशन; कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ\nएप्रिलमध्ये लागू होणार सातवं पे कमिशन; कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ\nएप्रिलमध्ये लागू होणार सातवं पे कमिशन; कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ\nएप्रिलमध्ये लागू होणार सातवं पे कमिशन; कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ\nबुधवार, 7 फेब्रुवारी 2018\nमोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ करण्याची शक्यता आहे.. याचा फायदा 50 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. एप्रिल 2018 मध्ये अर्थमंत्री अरुण जेटली याची घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढवल्यास, त्यांचा किमान पगार 24 हजार रुपये होणार आहे.\nमोदी सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये घसघशीत वाढ करण्याची शक्यता आहे.. याचा फायदा 50 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. एप्रिल 2018 मध्ये अर्थमंत्री अरुण जेटली याची घोषणा करण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढवल्यास, त्यांचा किमान पगार 24 हजार रुपये होणार आहे.\nमोदी सरकार सरकार government अरुण जेटली arun jaitley\n14 एप्रिलनंतरच्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांना सूट मिळणार\nकोरोना विषाणूनं आता भारतात पसरायला जोरदार सुरुवात केलीय. यामुळ साऱ्यांचेच प्रचंड हाल...\nकोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मोदी सरकार लवकरच घेणार...\nकोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली असून. ती पूर्वपदावर आणण्यासाठी मोदी...\nनाशिक-पुणे महामार्गावर शिवशाही पेटली\nसंगमनेर: एसटी महामंडळाच्या ताफ्यात असलेल्या शिवशाही बस अपघातांची मालिका कायम आहे....\nदारूचे घोट घ्या, कोरोनापासून वाचा\" कारण, दारूने घसा गरम राहतो\nमुंबई : जगभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. जगभरात कोरोनामुळे एकूण ४००० पेक्षा...\nVIDEO | मोदी सरकार शोधतेय औरंगजेबाच्या भावाची कबर\nनवी दिल्लीतील औरंगजेब रोडचं नाव बदलल्यानंतर केंद्र सरकारनं एक नवी मोहिम हाती...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/node/3072", "date_download": "2020-05-29T20:44:11Z", "digest": "sha1:H6BUG46LTVKHU5Q2ZI46U2PEQERKOCVP", "length": 8393, "nlines": 130, "source_domain": "www.saamtv.com", "title": "थराराक CCTV फुटेज; प्रथम वडील-आई एक्स्प्रेसमध्ये चढले मग मुलीने चढण्याचा प्रयत्न केला पण तिचा तोल गेला अन्... | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nथराराक CCTV फुटेज; प्रथम वडील-आई एक्स्प्रेसमध्ये चढले मग मुलीने चढण्याचा प्रयत्न केला पण तिचा तोल गेला अन्...\nथराराक CCTV फुटेज; प्रथम वडील-आई एक्स्प्रेसमध्ये चढले मग मुलीने चढण्याचा प्रयत्न केला पण तिचा तोल गेला अन्...\nथराराक CCTV फुटेज; प्रथम वडील-आई एक्स्प्रेसमध्ये चढले मग मुलीने चढण्याचा प्रयत्न केला पण तिचा तोल गेला अन्...\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nचालती ट्रेन पकडतायं तर सावधान.. हा व्हिडीओ नक्कीच पाहा..\nVideo of चालती ट्रेन पकडतायं तर सावधान.. हा व्हिडीओ नक्कीच पाहा..\nचालती गाडी पकडणं किती धोकादायक आहे, याचं वास्तववादी चित्र मंगळवारी पश्चिम रेल्वे स्थानकाच्या मुंबई सेंट्रल स्थानकात पाहायला मिळालं.\nरात्री 10 वाजेच्या सुमारास मुंबई सेंट्रल स्थानकातून सुटलेली एक्स्प्रेस पकडण्यासाठी एक कुटुंब सामानासह धावाधाव करू लागलं.\nप्रथम वडील आणि आई गाडीत चढली. मात्र, मुलीला चढण्यात अपयश आलं. तिचा तोल गेला अन् ती गाडीखाली जाणार तितक्यात, जवळच उभ्या असलेल्या सतर्क आरपीएफ जवानांनी, मुलीला पकडले. अन् गाडीखाली जाण्याआधीच तिला प्लॅटफॉर्मवर खेचून घेतले.\nचालती गाडी पकडणं किती धोकादायक आहे, याचं वास्तववादी चित्र मंगळवारी पश्चिम रेल्वे स्थानकाच्या मुंबई सेंट्रल स्थानकात पाहायला मिळालं.\nरात्री 10 वाजेच्या सुमारास मुंबई सेंट्रल स्थानकातून सुटलेली एक्स्प्रेस पकडण्यासाठी एक कुटुंब सामानासह धावाधाव करू लागलं.\nप्रथम वडील आणि आई गाडीत चढली. मात्र, मुलीला चढण्यात अपयश आलं. तिचा तोल गेला अन् ती गाडीखाली जाणार तितक्यात, जवळच उभ्या असलेल्या सतर्क आरपीएफ जवानांनी, मुलीला पकडले. अन् गाडीखाली जाण्याआधीच तिला प्लॅटफॉर्मवर खेचून घेतले.\nवाचा | कधी धावणार मुंबई लोकल\nमुंबई : अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी मुंबईची लाइफलाइन असलेली...\n१ जूनपासून सुरू होणार 'ही' सेवा\nनवी दिल्ली : करोना लॉकडाऊन दरम्यान भारतीय रेल्वेनं श्रमिक रेल्वेशिवाय १ जून पासून...\n१ जूनपासून रोज ट्रेन धावणारः रेल्वेमंत्री पियुष गोयल\nनवी दिल्लीः पुढच्या दोन दिवसांमध्ये रेल्वेकडून दुप्पट श्रमिक विशेष ट्रेन म्हणजे रोज...\n चौथ्या लॉकडाऊनमध्ये काय सुरू काय बंद\nनवी दिल्ली: केंद्र सरकारनं लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्याआधी राज्यातल्या...\n प्रवासी मजुरांसाठी पियुष गोयल यांची मोठी घोषणा\nनवी दिल्लीः अडकलेल्या मजूर आणि कामगारांसाठी आता कुठल्याही जिल्ह्यातून...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82/", "date_download": "2020-05-29T19:54:28Z", "digest": "sha1:UBIRZD6ZH5G3JIFJP6EPWS6O5E4G3J43", "length": 13806, "nlines": 54, "source_domain": "www.navprabha.com", "title": "संसद सुरू | Navprabha", "raw_content": "\nसतराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन कालपासून सुरू झाले. हे अधिवेशन पुढील चाळीस दिवस चालणार आहे. म्हणजे लोकसभेच्या कामकाजाचे ३० आणि राज्यसभेच्या कामकाजाचे २७ दिवस हे पावसाळी अधिवेशन चालेल. प्रचंड बहुमतानिशी केंद्रात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या दुसर्‍या कार्यकाळातील हे पहिलेच संसद अधिवेशन आहे. साहजिकच अनेक गोष्टींबाबत देशाला कुतूहल आहे. पहिली बाब म्हणजे या लोकसभेमध्ये सत्ताधार्‍यांचे पारडे बरेच वर गेेलेले असल्याने विरोधकांची स्थिती अधिकच क्षीण झालेली दिसते आहे. अर्थात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांनी संख्येची चिंता करू नये, विरोधकाची भूमिका बजावावी, अशी उदार भूमिका पहिल्याच दिवशी प्रकट केलेली आहे. परंतु विरोधकांचा गमावलेला आत्मविश्वास अद्याप आल्याचे दिसत नाही. खरे तर कोणत्याही संसद अधिवेशनापूर्वी विरोध��� पक्ष एकत्र येऊन आपली रणनीती आखत असतात. यावेळी तसे काहीच घडलेले नाही. कॉंग्रेसने या सतराव्या लोकसभेमध्ये पुरेसे संख्याबळ न मिळवता आल्याने पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपद गमावले आहे. संसदेच्या नियमांनुसार एकूण जागांच्या किमान दहा टक्के जागा जिंकणार्‍या पक्षालाच विरोधी पक्षनेतेपद मिळते. कॉंग्रेस तोही आकडा गाठू शकलेली नाही. परंतु किमान स्वतःचा राज्यसभा आणि लोकसभेतील संसदीय नेता तरी निवडायचा तोही अद्याप निवडला गेलेला नाही. गेल्या वेळचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खडगे यावेळी पराभूत होऊन घरी बसले आहेत. कॉंग्रेसच्या अनेक दिग्गजांना यावेळी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे पक्षाच्या संसदीय नेतेपदाची धुरा राहुल गांधी यांनी स्वीकारावी अशी कॉंग्रेसजनांची जरी इच्छा असली, तरी अजूनही त्यांची त्याला तयारी दिसत नाही. सोडलेले पक्षाध्यक्षपदही त्यांनी पुन्हा स्वीकारलेले नाही. काल संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात ते गैरहजर होते. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाची ही स्थिती करुणास्पद आहे. या सतराव्या लोकसभेला अनेक दिग्गज नेत्यांची गैरहजेरी नक्कीच जाणवेल. यावेळी लोकसभेमध्ये अडवाणी नाहीत, मुरलीमनोहर नाहीत, सुषमा स्वराज नाहीत, उमा भारती नाहीत, लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी देखील यावेळी लोकसभेची निवडणूकच लढवली नसल्याने त्यांच्या जागीही नवीन सभापती निवडला जाणार आहे. माजी पंतप्रधान देवेगौडाही यावेळी लोकसभेत नसतील, मनमोहनसिंग राज्यसभेत नसतील. या सार्‍या नेत्यांची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल. अर्थात, त्यांची जागा भरून काढायला नवी मंडळी संसदेत दाखल झाली आहेत. त्यामध्ये गौतम गंभीरसारखा क्रिकेटपटू आहे, सनी देओलसारखा अभिनेता आहे, अमित शहांसारखे राजकीय धुरंधर आहेत. सोनिया गांधी पुन्हा निवडून आलेल्या असल्या तरी यावेळी त्यांच्यावर उत्तर प्रदेशातील उर्वरित खासदारांसमवेत शपथ घेण्याची पाळी आली. गेल्या वेळी दिला गेलेला ज्येष्ठतेचा मान यावेळी त्यांना लाभला नाही. सर्व नूतन सदस्यांचा शपथविधी आटोपल्यानंतर आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार व्यक्त झाल्यावर खर्‍या कामकाजाला सुरूवात होईल. आधार ऐच्छिक करणारे, तिहेरी तलाकला मान्यता देणारे विधेयक संसदेत यायचे आहे. जम्मू काश्मीरमध���ल राष्ट्रपती राजवट सहा महिन्यांनी वाढवली गेली आहे, त्याला संसदेची मान्यता मिळवायची आहे. मोदी सरकार लोकसभेमध्ये यावेळी बहुमतात आहे, परंतु राज्यसभेतील बळ अजूनही कमी आहे. तेथे राष्ट्रीय लोकशाही आघाडीपाशी फक्त १०२ सदस्य आहेत. मोदी सरकारला याच अधिवेशनामध्ये आपला पहिला पूर्णकालिक अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण येत्या पाच जुलैला तो मांडतील. अर्थव्यवस्थेला नवी उभारी देण्याचे मोठे आव्हान मोदी सरकारपुढे आहे, त्याच बरोबर गेल्या निवडणूक प्रचारात दिलेल्या आश्वासनांची पूर्तताही करायची आहे. त्याचे प्रतिबिंब येणार्‍या अर्थसंकल्पात कसे पडेल हे अर्थमंत्र्यांनी पाहायचे आहे. सरकारपक्षापाशी भरभक्कम बहुमत असल्याने संसदेमध्ये त्याचा प्रभाव तर असेलच, परंतु खरे आव्हान विरोधी पक्षांपुढे आहे. लोकशाही जागी ठेवायची असेल तर सत्ताधार्‍यांवर विरोधकांचा तितकाच प्रभावी अंकुश असणे अपेक्षित असते. ती जबाबदारी यावेळी विरोधक कशी पार पाडणार आहेत, यावर देशाची नजर आहे. केवळ विरोधासाठी विरोध न करता आणि निवडणुकीतील अत्यंत वैयक्तिक पातळीवर पोहोचलेली टीकाटिप्पणी विसरून देशहित समोर ठेवून कार्यरत राहायचे आहे. स्वतः पंतप्रधान मोदी यांनी हाच भाव पहिल्याच दिवशी व्यक्त केलाच आहे. पक्ष आणि विपक्ष हे भेद विसरून राष्ट्रहितार्थ निष्पक्ष काम करण्याची अपेक्षा त्यांनी सर्वांकडून व्यक्त केलेली आहे. देशाला आज त्याचीच खरी आवश्यकता आहे. आपले खंदे नेते निवडून आणता येऊ न शकलेले विरोधी पक्ष सरकारवर अंकुश ठेवण्याचे आणि संसदेचे व्यासपीठ त्यासाठी प्रभावीपणे वापरण्याचे हे आव्हान कसे पेलतात हे दिसेलच\nPrevious: जलसंवर्धनाचे महत्त्व आपण जाणणार कधी\nNext: २र्‍या गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/koparkhairane-fire-station-finally-they-started-zws-70-2027211/", "date_download": "2020-05-29T19:15:34Z", "digest": "sha1:ISHEFEB7UIZ3WW4EYZJTD3YMAE5222MU", "length": 13994, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Koparkhairane fire station finally they started zws 70 | कोपरखैरणे अग्निशमन केंद्र अखेर सुरू | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nकोपरखैरणे अग्निशमन केंद्र अखेर सुरू\nकोपरखैरणे अग्निशमन केंद्र अखेर सुरू\nतब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कोपरखैरणे अग्निशमन केंद्र १ डिसेंबरपासून कार्यान्वित झाले.\nमहापे, घणसोली वसाहतीत आपत्कालीन स्थितीत तातडीने पोहोचता येणार\nनवी मुंबई : उद्घाटनानंतर तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कोपरखैरणे अग्निशमन केंद्र १ डिसेंबरपासून कार्यान्वित झाले. हे केंद्र सुरू झाल्याने आता कोपरखैरणेसह घणसोली, महापे आणि औद्योगिक वसाहतीतील मोठय़ा भागात आपत्कालीन परिस्थितीत उद्भवल्यास तेथे वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे.\n४ मार्च २०१९ रोजी कोपरखैरणे अग्निशमन केंद्राचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. उद्घाटनासाठी आणलेला पाण्याचा बंब दुसऱ्याच दिवशी हलविण्यात आला. त्यानंतर ही इमारत बेवारस अवस्थेत उभी होती. वृत्तपत्रात याविषयी बातम्या छापून आल्यानंतर केंद्राच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली.\nअग्निशमन केंद्रात लागणारी वाहने आणि प्रशिक्षित कर्मचारी आणि अधिकारी वर्ग नसताना इमारत उद्घाटनचा देखावा करण्यात आला होता. कोपरखैरणेतील पाचव्या अग्निशमन केंद्रामुळे शहरातील सुरक्षा अधिक सक्षम होईल, अशी आशा नागरिकांनी होत, मात्र उद्घाटन झाल्यानंतरही हे केंद्र बंद होते. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. उद्घाटनानंतर मनुष्यबळाअभावी केंद्र बंदच होते. लोकसभा आचारसंहितेनंतर रखडलेली पालिकेची अग्निशमन भरती प्रक्रियाही पूर्ण करून रुजू करण्यात आले होते. पालिकेच्या अग्निशमन दलात १० वर्षांनंतरही भरती प्रRिया राबवली गेली. कोपरखैरणे येथे नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात आले आहे. भरती नंतर कार्यान्वित होणार असल्याचे आश्वसन देण्यात आले होते. ५२०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर सुनियोजित आणि अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक अग्निशमन ���र्मचारी, अग्निशमन वाहने, उपकरणे, चालक उपलब्ध आहेत. केंद्रात ५४ कर्मचारी आणि तीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. दोन अग्निशमन बंब, एक रेस्क्यू टेंडर, एक जीप व एक पाण्याचा टँकर अशी सुसज्जता आहे. या केंद्रामुळे महापे, कोपरखैरणे औद्योगिक वसाहत वघणसोली भागात आपत्कालीन स्थितीत तातडीने पोहोचता येणार असल्याचे प्रभारी उपायुक्त शिरीष आरदवाड यांनी सांगितले.\nकोपरखैरणे, घणसोली, महापे आणि एमआयडीसी या भागात आग लागली असता वाशी वा ऐरोलीमधून अग्निशमनच्या गाडय़ा बोलावल्या जात होत्या, मात्र या दोन्ही ठिकाणी पोहोचण्यासाठी किमान चार किलोमीटरचे अंतर कापावे लागत होते. प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करीत घटना स्थळी पोहचत असल्याने उशीर होत होता. तोवर आगीने रौद्ररूप धारण केल्याने मोठय़ा प्रमाणावर वित्तहानी होत होती. ती आता टाळता येणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 गणेश नाईक यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे\n2 उरणमध्ये जैवइंधनापासून विजेची निर्मिती\n3 मालमत्ता करमाफी नाहीच\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/farmers-worry-about-delayed-monsoon/102465/", "date_download": "2020-05-29T19:22:36Z", "digest": "sha1:X3YEF3KM6J2PFWYSSNLWX2MZFYQBWK5D", "length": 8490, "nlines": 94, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Farmers worry about delayed monsoon", "raw_content": "\nघर महाराष्ट्र वरुणराजा, कधी रे येशील तू…\nवरुणराजा, कधी रे येशील तू…\nपेणमधील शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी\nमहाराष्ट्राच्या अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावलेली असताना एरव्ही कोकणावर खूश असणारा पाऊस यावेळी नाराज आहे की काय, अशी चर्चा शेतकर्‍यांत सुरू आहे. जून महिना आता संपत आला तरी मान्सून सक्रीय झाला नसल्याने कडक उन्हामुळे भाताची उगवलेली रोपे करपण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आता पावसाच्या आगमनाकडे डोळे लावून बसला आहे.\nतालुक्यातील खारभूमी क्षेत्र, तसेच इतर क्षेत्रातील भाताची रोपे उगवली असली तरी पावसा अभावी समस्या गंभीर बनली आहे. मान्सून लांबल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पेण तालुक्यात लागोपाठ तीन-चार दिवस पूर्व मोसमी पावसाच्या सरी कोसळल्याने धूळ पेरणी केलेले भाताचे बियाणे रूजून छोटी रोपे उगवली आहेत. मात्र पाऊस गायब झाल्याने कडक उन्हाचा सामना या रोपांना करावा लागत आहे. सध्या अधूमधून एखादी पावसाची सर कोसळते त्या आधारावर ही रोपे तग धरुन आहेत.\nयेत्या दोन-तीन दिवसात पाऊस सुरू न झाल्यास परस्थिती गंभीर होऊन शेतकर्‍यांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. तालुक्यात सुमारे 13 हजार 100 हेक्टर क्षेत्रावर भाताची पेरणी केली आहे व या ठिकाणी चांगली रोपे उगवली आहेत. मात्र या रोपांना आता दमदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. रोपांना आता खताची मात्रा देण्याची वेळ आहे. मात्र पाऊस पडत नसल्याने शेतकरी रोपांना खताची मात्रा देऊ शकत नाही. त्यामुळे रोपांची वाढ खुंटली आहे. परिणामी लावणीचा हंगाम पुढे जाणार असल्याने भाताच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nजामीन मिळाला त्यांनी आनंद घ्या\nबॉशने आणले कॉर्डलेस पॉवर टूल्स\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nशिवसेना शाखा यापुढे दवाखाने होणार\n पुण्यात २४ तासांत ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू\nकोरोना योद्धांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण – अजित पवार\nलॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने भिडे गुरुजींविरोधात FIR दाखल\nभरमसाठ बिल उकळण्याऱ्या मुंब्र्यातील तीन खाजगी रुग्णालयांवर गुन्हा दाखल\nनांदगावी एकाच दिवशी तीन कोरोना पॉझिटिव्ह\nखासगी हॉस्पिटल्सचा मनमानी कारभार सुरूच\nकलिंगड खाण्याचे काही फायदे काही तोटे\nViral: वॉर्डरॉबमधील कपड्यांना आलायं कंटाळा\nमनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र\nलोकमान्य टिळक टर्मिनसवर मजूर ताटकळत उभे\nPhoto: रोहित-कुंती पवार Anniversary\nPhoto: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूट\nमहालक्ष्मी रेस कोर्स येथे नवं क्वारंटाइन सेंटर\nमजुरांची घरी जाण्याची ओढ काही थांबेना\nPhoto: सुंदर अभिनेत्री ओठांची सर्जरी करून पस्तावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.timenewsline.in/2020/04/3.html", "date_download": "2020-05-29T20:14:38Z", "digest": "sha1:A7WXCM5YY2G2AX2OKGL6BQZVJ4K5Q4YF", "length": 7657, "nlines": 94, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "जिल्हाधिकारी कार्यालयाकडून 3 लाख ट्रिपल लेअर सर्जिकल मास्कची खरेदी | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nजिल्हाधिकारी कार्यालयाकडून 3 लाख ट्रिपल लेअर सर्जिकल मास्कची खरेदी\n*पहिल्या टप्प्यात 42 हजार मास्कचे वितरण*\n*जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती*\nपुणे (टाईम न्युजलाईन नेटवर्क):- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने तीन लाख ट्रिपल लेअर सर्जिकल अल्ट्रासोनिक मास्क खरेदी करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.\nपुणे पोलीस आयुक्त कार्यालयासाठी दहा हजार मास्क, तर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयासाठी सात हजार मास्क तसेच पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालयाला दहा हजार मास्क वितरीत करण्यात येणार आहेत. याबरोबरच सर्व तहसिलदार कार्यालयांना प्रत्येकी एक हजार प्रमाणे पंधरा हजार मास्क वितरीत करण्यात येणार आहेत.\nपहिल्या टप्यात एकुण 42 हजार मास्क वितरीत करण्यात येत आहेत. उर्वरित मास्क टप्याटप्याने सर्व संबंधित यंत्रणांना वितरीत करण्यात येतील, असेही जिल्हाधिकारी श्री. राम यांनी सांगितले.\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधा���सभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/horoscope-today-28-may-2020-daily-horoscope-aajche-rashi-bhavishya-astrology-today-in-marathi-19102/", "date_download": "2020-05-29T18:47:18Z", "digest": "sha1:2YKNO5SUTV7GYADX2ULMGNMYEYPDPYFK", "length": 32002, "nlines": 108, "source_domain": "www.marathigold.com", "title": "28 मे 2020 राशी भविष्य: Horoscope Today 28 May 2020 Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya Astrology Today In Marathi - 28 मे 2020 राशीभविष्य: आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ राहील बिजनेस वाढवण्याच्या मिळतील संधी", "raw_content": "\n30 मे 2020 राशी भविष्य: आज या 3 राशींवर प्रसन्न होत आहेत शनिदेव, पैश्यां ची घेऊ नका जोखीम\n30 मे रोजी सकाळी सोन्या सारखे झळाळणार या राशी चे नशीब मिळणार शुभ संकेत\n29 मे 2020 राशी भविष्य: आज 6 राशींच्या कामात येणार अडचणी बाकीच्या राशीसाठी राहील असा दिवस\nया 5 मुलींना मिळतो धनवान पती, घरी बसून करतात मौज\nसात जन्मात देखील कधी नाही मिळाले एवढे धन जेवढे आता मिळणार आहे या 3 राशींना\n28 मे 2020 राशीभविष्य: आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ राहील बिजनेस वाढवण्याच्या मिळतील संधी\nमहादेवाच्या कृपेने 4 राशींचा सुरु होणार शुभ काळ, 28 मे रोजी मिळणार चांगली बातमी…\nया 5 राशींना मिळणार दोन मोठ्या खुशखबर, होणार…\n27 मे 2020 राशीभविष्य: बुधवार या 3 राशींच्या लोकांसाठ��� चांगला राहणार, पैश्यांची कामे होणार\nकिचन मध्ये लावा अश्या प्रकार चे चित्र कधी नाही होणार धन-धान्याची कमतरता\n28 मे 2020 राशीभविष्य: आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ राहील बिजनेस वाढवण्याच्या मिळतील संधी\nV Amit 2 days ago\tराशिफल Comments Off on 28 मे 2020 राशीभविष्य: आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ राहील बिजनेस वाढवण्याच्या मिळतील संधी 3,623 Views\nRashi Bhavishya, May 28: आम्ही आपल्याला गुरुवार 28 मे चे राशी भविष्य (Rashi Bhavishya) सांगत आहोत. राशी भविष्य चे आपल्या जीवना मध्ये महत्व आहे. राशी भविष्य समजल्याने आपल्याला भविष्यात होणाऱ्या घटनांचा अंदाज येतो. राशी भविष्याचे निर्मण ग्रह गोचर आणि नक्षत्र यांच्या चालीच्या आधारावर केले जाते. दररोज आपल्या भविष्यावर परिणाम करत असते. या राशी भविष्या मध्ये आपण नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि वैवाहिक जीवन तसेच प्रेम संबंध या बद्दल माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला देखील आजचा दिवस कसा राहील हे जाणून घ्यायचे असेल तर वाचा.\nप्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल, दमून जाल. ही गोष्ट लक्षात घ्या की, दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल म्हणून, आजच्या दिवशी धन संचय करण्याचा विचार बनवा. तुम्हाला आज काही समस्या उद्भवतील – पण वास्तववादी राहा आणि मदत करणाºया लोकांकडून चमत्कार घडेल अशी अपेक्षा बाळगू नका. तुमचा प्रेमी आज तुमच्या गोष्टीला ऐकण्यापेक्षा जास्त आपल्या गोष्टी सांगणे पसंत करेल ज्यामुळे तुम्ही थोडे खिन्न होऊ शकतात. तुम्हाला व्यक्त होण्यासाठीचा चांगला काळ आहे. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा.\nया राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की, तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे तर, आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. तुमच्या मनातली गोष्ट समजून घेण्यासाठी तुमचा/तुमची जोडीदार पुरेसा वेळ देईल.\nसंयम बाळगा, आपले निंरतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे. तुमच्या द्वारे धन वाचवण्याचे प्रयत्न आज अयशस्वी होऊ शकतात तथापि, तुम्हाला यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही स्थिती लवकरच सुधारेल. भरपूर आनंदाचा दिवस, जेव्हा तुमचा जोडीदार तुम्हाला खुश करण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल.\nकधी तुम्ही चॉकलेट, आलं आणि गु��ाबाचा एकत्र सुवास घेतला आहे तुमच्या प्रेमाची चव आज तशीच काहीशी असणार आहे. जीवनात चालणाऱ्या धावपळीमुळे आज तुम्हाला स्वतःसाठी पर्याप्त वेळ मिळेल आणि तुम्ही आपल्या आवडत्या कामाला करण्यात यशस्वी व्हाल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमच्यासाठी काहीतरी विशेष करेल.\nभीती, चिंता तुमच्या सुखी समाधानी, आनंदी जगण्याला मारक ठरू शकते. आपल्या विचारांमधून आणि कल्पनांमधूनच चिंतेचा जन्म झाला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. या चिंतेमुळेच तुमचा उत्स्फूर्तपणा मारला जातो, जगण्याचा आनंद हिरावून घेतला जातो आणि तुमच्या कार्यक्षमता अपंग होते. म्हणून चिंतेचा निर्माण होण्यापूर्वीच तिला मुळातून खुडून टाका. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस.\nतुमच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव आल्याने तुमचे ओझे कमी झाल्यासारखे वाटेल, तुम्ही भारावून जाल. महत्त्वाची कामं कोणाच्याही सहकार्याशिवाय हाताळू शकाल असे जर तुम्हाला वाटत असेल तर ती तुमची सर्वात मोठी चूक असेल. आपल्या जवळच्या लोकांसोबत तुम्हाला वेळ घालवण्याची इच्छा होईल परंतु, तुम्ही असे करण्यात सक्षम होऊ शकणार नाही. वैवाहिक आयुष्याच्या अवघड टप्प्यानंतर आज तुम्हाला सुखाची जाणीव होणार आहे.\nक्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. ज्या लोकांनी लोन घेतले होते त्यांना त्या कर्जाच्या राशीला चुकवण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. स्वप्नील चिंता सोडून द्या आणि आपल्या रोमॅण्टीक जोडीदाराच्या सहवासाचा आनंद घ्या. तुमच्या कामात तुमच्या विचारांशी-आवडीनिवडींशी मिळत्याजुळत्या व्यक्तींची मदत घ्या.\nत्यांनी वेळीच केलेली मदत तुम्हाला फायदेशीर ठरू शकेल. मेडिकल ट्रन्सक्रिप्शनमध्ये काम करणाºयांसाठी दिवस चांगला आहे. दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला आपल्या घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल परंतु, या वेळात घरातील कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुमचे असणे हे त्याच्या/ितच्यासाठी किती मौल्यवान आहे, हे तुमचा/तुची जोडीदार आज तुमच्���ासमोर शब्दांत व्यक्त करेल.\nतुमची शारिरीक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आपल्या घरातील व्यक्तीकडून काही उधार घेतले असेल तर, आज त्यांना ते परत करा अथवा तुमच्या विरुद्ध ते कोर्टात कार्यवाही करू शकतात. पाहुण्यांशी असभ्य वर्तन करू नका. आपल्या वर्तनामुळे आपल्या कुटुंबियांना मान खाली घालावी लागेलच पण आपल्या नातेसंबंधात बिघाड होऊ शकतो. सायंकाळी तुम्ही जर तुमच्या मित्र/मैत्रिणीबरोबर बाहेर गेलात तर, क्षणिक रोमान्स मिळण्याची शक्यता आहे. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंर्तमनाचा आवाज ऐका. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुमचा /तुमची जोडीदार आज तुमच्या टीनएजमधील काही आठवणींना उजाळा देईल, त्यापैकी काही आठवणी खट्याळसुद्धा असू शकतील.\nस्वत:ला चुस्त तंदुरुस्त ठेवण्यासाठी उच्च कॅलरी आहार टाळा. दिवसाची सुरवात जरी चांगली असली तरी, संद्याकाळच्या वेळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते ज्यामुळे तुम्ही चिंतीत व्हाल. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा – मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. तुमच्या प्रिय व्यक्तीकेड दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील.\nतुमच्या वर्चस्वशाली दृष्टिकोनामुळे सहकाºयांकडून टीका होईल. आजच्या दिवशी अनुकूल ग्रहांनी तुम्हाला खुश करण्याची अनेक कारणे आहेत. आज तुम्हाला तुमच्या जाडीदाराची ‘फार चांगली नसलेली’ बाजू पाहायला मिळेल.\nइतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. आज तुम्हाला आपल्या संतानमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या भांडण आजच सोडवा. उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या व्याख्यानांमुळे आणि परिसंवादामुळे तुम्हाला प्रगतीसाठी नव्या संकल्पना सुचतील.\nआज तुमची व्यस्त दिनचर्या असून ही स्वतःसाठी वेळ काढण्यात समर्थ असाल आणि या रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा आणि गप्पा करू शकतात. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल.\nआरोग्याच्या भल्यासाठी उगा त्रागा करु नका. वेळ आणि धन याची कदर तुम्ही केली पाहिजे अथवा येणारी वेळ समस्यांनी भरलेली राहू शकते. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवघेव करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. आजच्या दिवशी मैत्री तुटण्याची शक्यता असल्यामुळे सावध रहा.\nमहागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. आपल्या गरजेच्या कामाला पूर्ण करून आज तुम्ही आपल्यासाठी वेळ नक्कीच काढाल परंतु, यावेळचा उपयोग तुम्ही आपल्या हिशोबाने करू शकणार नाही. तुमच्या प्रकृतीबाबत तुमचा/तुमची जोडीदार कदाचित असंवेदनशीलपणे वागेल.\nआजच्या दिवशी तुम्ही आराम करु शकाल. शरीराला तेलाने मसाज करुन तुमचे स्नायू मोकळे करा. आज तुमच्या ऑफिसचा कुणी सहकर्मी तुमची किमती वस्तू चोरू शकतो म्हणून, आज तुम्हाला आपले सामान व्यवस्थित आणि लक्षपूर्वक ठेवण्याची आवश्यकता आहे. नातेवाईक तुमच्यासाठी अनपेक्षित भेटवस्तू आणतील पण तुमच्याकडूनही काही मदतीची अपेक्षा ठेवतील. प्रेमातील असीम आनंद अनुभवण्यासाठी कोणाचा तरी शोध घ्या.\nकामाच्या ठिकाणी गतिमान आणि प्रगतीशील बदल करण्यास सहकाºयांचा पाठींबा लाभेल. अर्थात तुम्हाला वेगवान पावले उचलून सर्वांचा आधारस्तंभ होण्याची गरज आहे. आपल्या बरोबरच्या सहकाºयांना प्रोत्साहित करुन कठोर परिश्रम करायला भाग पाडावे लागेल, अर्थात त्यातूनच सकारात्मक फळ मिळणार आहे. एकदम निष्कर्ष काढाला आणि अनावश्यक कृती केल्यास दिवस तापदायक ठरू शकेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदीआनंद आहे.\nजीवनसाथीच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे आणि देखभाल करण्याची गरज असेल. आर्थिक प्रश्नांमुळे रचनात्मक विचार करण्याची आपली ताकद नष्ट होईल. आपल्या जोडीदाराबरोबर घरगुती प्रलंबित कामे संपविण्यासाठी योग्य ती व्यवस्था करा. तुमच्या जोडीदाराचे मागचे पाच सोशल मीडिया स्टेटस तपासा. तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल.\nतोलामोलाच्या व्यक्तींशी व्यवहार करताना, आपण आज आत्मसात केलेले, अधिकाधिक ज्ञान तुमच्या व्यक्तीमत्त्वाला वेगळीच धार देईल. तुम्ही रिकाम्या वेळचा योग्य उपयोग करण्यासाठी तुम्ही आपल्या जुन्या मित्रांशी भेटण्याचा प्लॅन बनवू शकतात. सातत्याने भांडणे झाल्याने तुम्हाला नातेसंबंध तोडून टाकावेत असे वाटेल. परंतु, इतक्या सहज नातेसंबंध तोडू नका.\nतुमचा मत्सरी स्वभाव तुम्हाला खिन्न करील आणि नैराश्याने तुम्ही ग्रासाल. परंतु, ही स्वत: ओढवून घेतलेली जखम आहे. म्हणून कुणाजवळ त्याबाबत बोलण्याची गरज नाही. मत्सरावर मात करण्यास शिकण्यासाठी इतरांची सुख-दु:खे वाटून घ्या, त्यात सहभागी व्हा. धनाने जोडलेल्या काही गोष्टींतून मार्ग निघू शकतो आणि तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. परदेशस्थ नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटवस्तूमुळे तुम्हाला आनंद मिळेल. आज तुम्ही आपल्या कुठल्या ही वचनाला पूर्ण करू शकणार नाही ज्यामुळे तुमचा प्रेमी तुमच्याशी नाराज होईल. तुम्हाला तुमची कल्पकता, कलात्मकता हरवून गेल्याचे जाणवेल आणि तुम्हाला निर्णय घेणे खूप कमालीचे जड जाईल. उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा त्यामुळे आयुष्यात नंतर पश्चाताप करावा लागेल. तुमचं तुमच्या जोडीदाराशी एखाद्या जुन्या कारणावरून भांडण होईल, उदा. तो/ती तुमचा वाढदिवस विसरणे इत्यादी. पण दिवसाच्या शेवटी सगळं काही व्यवस्थित होईल.\nतुम्हाला शांत ठेवणा-या उपक्रमांमध्ये स्वत:ला गुंतवा. दीर्घकालीन दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण उत्फूल्ल होईल. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे – कारण तुमचे प्रियकर/प्रेयसी त्यामुळे अस्वस्थ होणार नाहीत. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. आज जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यासाठी तुमच्या जवळ पर्याप्त वेळ असेल. तुमच्या प्रेमाला पाहून आज तुमचा प्रेमी आनंदित होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुमचे नातेवाईक बिब्बा घालतील.\nनोट: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना rashi bhavishya 28 May 2020 पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.\nआपण बारा राशींचे rashi bhavishya 28 May 2020 वाचले. आपल्याला rashi bhavishya 28 May 2020 चे हे राशी भविष्य कसे वाटले कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया आवश्य द्याव्यात आणि आजचे राशिभविष्य मित्रांसोबत शेयर करावे.\nPrevious महादेवाच्या कृपेने 4 राशींचा सुरु होणार शुभ काळ, 28 मे रोजी मिळणार चांगली बातमी…\nNext सात जन्मात देखील कधी नाही मिळाले एवढे धन जेवढे आता मिळणार आहे या 3 राशींना\n30 म��� 2020 राशी भविष्य: आज या 3 राशींवर प्रसन्न होत आहेत शनिदेव, पैश्यां ची घेऊ नका जोखीम\n30 मे रोजी सकाळी सोन्या सारखे झळाळणार या राशी चे नशीब मिळणार शुभ संकेत\n29 मे 2020 राशी भविष्य: आज 6 राशींच्या कामात येणार अडचणी बाकीच्या राशीसाठी राहील असा दिवस\n30 मे 2020 राशी भविष्य: आज या 3 राशींवर प्रसन्न होत आहेत शनिदेव, पैश्यां ची घेऊ नका जोखीम\n30 मे रोजी सकाळी सोन्या सारखे झळाळणार या राशी चे नशीब मिळणार शुभ संकेत\n29 मे 2020 राशी भविष्य: आज 6 राशींच्या कामात येणार अडचणी बाकीच्या राशीसाठी राहील असा दिवस\nया 5 मुलींना मिळतो धनवान पती, घरी बसून करतात मौज\nसात जन्मात देखील कधी नाही मिळाले एवढे धन जेवढे आता मिळणार आहे या 3 राशींना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aasantosh.com/2018/11/21/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2020-05-29T21:02:50Z", "digest": "sha1:5YEDOUX3JGJHOBHOTVEPL66JONLOIQHF", "length": 5775, "nlines": 89, "source_domain": "aasantosh.com", "title": "असंतोष काय आता करू धरोनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजवले ॥ - संत तुकारामकविता : आमच्या जगण्याची रीत ऐका – अवतारसिंह ‘पाश’काय आता करू धरोनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजवले ॥ - संत तुकाराम", "raw_content": "\nकाय आता करू धरोनिया भीड नि:शंक हे तोंड वाजवले ॥ – संत तुकाराम\nकविता : आमच्या जगण्याची रीत ऐका – अवतारसिंह ‘पाश’\nआमच्या चुलींचं संगीत ऐका .\nआम्हा पिडीतांच्या वेदनेच्या किंकाळ्या ऐका.\nमाझ्या बायकोची मागणी ऐका .\nमाझ्या मुलीचा प्रत्येक हट्ट ऐका.\nमाझ्या बिडीतलं विष मोजा.\nमाझ्या खोकण्याचा मृदंग ऐका.\nपायजम्याचे थंडगार सुस्कारे ऐका.\nमाझ्या मनाचं दु:ख ऐका.\nमाझा निशब्द आवाज ऐका.\nमाझ्या बोलण्याची ढब ऐका.\nमाझ्या देहबोलीचा जरा अंदाज घ्या.\nमाझ्या संतापाचा जरा हिशोब ऐका.\nमाझ्या सज्जनपणाचं प्रेत पहा.\nमाझ्या जंगलीपणाची रागदारी ऐका.\nया निरक्षर बोटांनी लिहिलेलं एक गीत ऐका\nतुम्ही चुकीचं ऐका किंवा बरोबर ऐका\nआमच्या जगण्याची रीत ऐका.\n( अनुवाद- श्रीधर चैतन्य )\n“पाशच्या कविता’ या अनुवादित काव्यसंग्रहातून …..\nकविता : पुरूष म्हणून जगताना…\nकविता : कुणीतरी भेदायला हवेत हे गोल\nकविता : वेदनेचे साहित्य – जितेंद्र अहिरे\nPrevious महिला शेतकऱ्यांना जमिनीच्या पट्यावर बरोबरीचा अधिकार दिलाच पाहिजे \nNext केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते -���ुधाकर सोनवणे\nकविता : जेव्हा माझीचं मुलं विचारतात मला माझी जात – असंतोष says:\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे भाग दुसरा\nनेमाडे-कसबे वाद आणि आपण वाचक - प्रा.हरी नरके\nराजा शिवछत्रपती: सामाजिक ऐक्याचा महामेरू\nमानसिक आरोग्य हा एक मूलभूत हक्क असायला हवा \nतयास मानव म्हणावे का – सावित्रीबाई फुले\n‘ईश्वर अस्तित्वात नाही’ हे बोलण्याचा अधिकार हा एकप्रकारे मूलभूत अधिकारचं \nजातीवादाच्या उलट्या बोंबा: वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने\nकश्मीर – राष्ट्रीय सुरक्षेच्या जबड्यात अडकलेले मानवी हक्क\nशांतीचे महत्त्व हे त्यांनाच कळलेले असते, जे भयंकर अशा हिंसेला सामोरे गेलेले असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/a-delhi-court-today-sentenced-delhi-assembly-speaker-ram-niwas-goel-alongwith-his-supporters-to-6-months-jail/articleshow/71650302.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-05-29T21:28:15Z", "digest": "sha1:OBVAR5PZBR3WKN6FUEIO57YDR6G6QXII", "length": 10247, "nlines": 81, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांना बळजबरीने घरात घुसल्याप्रकरणी ६ महिन्यांचा तुरुंगवास\nदिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांना एका बिल्डरच्या घरात बळजबरीने घुसण्याच्या आरोपाखाली दिल्लीतील एका न्यायालयाने ६ महिन्यांचा तुरुंगवास ठोठावला आहे. न्यायालयाने शुक्रवारी गोयल यांना या प्रकरणी दोषी ठरवल्यानंतही ही शिक्षा ठोठावली.\nनवी दिल्ली: दिल्ली विधानसभेचे अध्यक्ष रामनिवास गोयल यांना एका बिल्डरच्या घरात बळजबरीने घुसण्याच्या आरोपाखाली दिल्लीतील एका न्यायालयाने ६ महिन्यांचा तुरुंगवास ठोठावला आहे. न्यायालयाने शुक्रवारी गोयल यांना या प्रकरणी दोषी ठरवल्यानंतही ही शिक्षा ठोठावली.\nही घटना ६ फेब्रुवारी २०१५ रोजी रात्रीच्या वेळी घडली होती. रामनिवास गोयल यांच्या विरोधातील या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा संशय उरला नसल्याचा निर्वाळा अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी समर विशाल यांनी दिला होता. या वेळी या प्रकरणी त्यांनी इतर ४ जणांना दोषी ठरवले होते. रामनिवास गोयल, सुमित गोयल, हितेश खन्ना, अतुल गुप्ता आणि बलबीर सिंह यांना घरात बळजबरीने घुसल्याप्रकरणी कलम ४४८ अंतर्गत दोषी ठरवण्यात आले.\nन्यायालयाने आज रामनिवास गोयल यांना ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. या प्रकरणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी ६ फेब्रुवारी २०१५ रोजी स्थानिक बिल्डर मनीष घई यांच्या विवेक विहार येथील घरात गोयल यांनी आपल्या समर्थकांसह बळजबरीने प्रवेश केला होता. आपल्या घरात तोडफोड करण्यात आल्याचा आरोपही घई यांनी गोयल आणि त्यांच्या समर्थकांवर केला होता. याबाबत पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या तक्रारीनुसार, निवडणुकीपूर्वी घई यांनी लोकांना वाटण्यासाठी दारू, ब्लँकेट आणि इतर गोष्टी लपवून ठेवल्या होत्या असा आरोप गोयल यांनी केला केला होता. तर, आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी आरोपाचे खंडन करत म्हटले होते की, त्या लोकांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी (पीसीआर) दूरध्वनीवरून संपर्क साधल्यानंतर स्थानिक पोलीस ठाणे प्रभारी आणि सहाय्यक पोलीस आयुक्तांसोबत, तसेच पोलिसांच्या एका पथकासोबत घई यांच्या घरात गेले होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nपुलवामा: मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, आयईडी भरले...\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी...\n... असा उधळला दहशतवाद्यांचा कट, काश्मीर पोलिसांनी दिली ...\nकरोनाची लक्षणं आढळली, भाजप नेता रुग्णालयात दाखल...\n'मोफत जमिनी लाटणाऱ्या खासगी रुग्णालयांत मोफत इलाज का ना...\nराम मंदिर अयोध्येत नाही, तर काय मक्का मदीना किंवा व्हॅटिकन सिटीमध्ये बांधणार: बाबा रामदेव यांचा सवालमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरामनिवास गोयल यांना तुरुंगवास दिल्ली विधानसभा दिल्ली न्यायालय Delhi Assembly Speaker Ram Niwas Goel A delhi court 6 months jail\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2020-05-29T20:49:33Z", "digest": "sha1:DN7J5JKB6SKS6LFR2JCJ7OE4L7YZF6VJ", "length": 3191, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अपंग - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nअपंग व्यवसाय प्रशिक्षण, कदमवाडी (कोल्हापूर)\nहेल्पर्स ऑफ दि हॅन्डिकॅप्ड, कोल्हापूर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2020-05-29T21:12:23Z", "digest": "sha1:XXPF6TG7Z3ZN6YHXAXXP2PXJP5PXILXI", "length": 4438, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नॉर्थ कॅरोलिना - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► नॉर्थ कॅरोलिनामधील शहरे‎ (१ क, ५ प)\n\"नॉर्थ कॅरोलिना\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ एप्रिल २०१३ रोजी ११:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/marathi-chitrpat-shrushtit-yenyapurvi-ashok-saraf-karyche-he-kam/", "date_download": "2020-05-29T20:06:40Z", "digest": "sha1:LN6RPEBLMXEFMAVFCB6TC3AZGTOBYKWW", "length": 18506, "nlines": 160, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "मराठी चित्रपट सृष्टीमध्ये येण्यापूर्वी अशोक सराफ करायचे हे काम.. अनेकदा मारायचे दांड्या.. सहकारी यायचे शोधत.. – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nसाऊथच्या ‘या’ सर्वाधिक महागड्या अभिनेत्यासोबत आलिया भट्ट करणार रोमान्स…\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली ‘अ��ी’ कमेंट\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\nराशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ\nगणपती बाप्पाच्या कृपेने या पाच राशींची होणार भरभराट, मोजून थकाल एवढा बक्कळ धनलाभ होईल\nबॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध खलनायकाला ओळखणंही झालं होतं कठीण, मृत्यूआधी उरला होता फक्त शरीराचा सापळा\nअसा होता कंगना राणावतच्या पहिल्या चुंबनाचा अनुभव… एका जागून हलू पण शकली नव्हती, स्वतःच केला खुलासा\n‘मेकअपशिवाय’ ही अतिशय सुंदर दिसते ‘ही’ अभिनेत्री, नाकारली 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहीरात\nमराठी चित्रपट सृष्टीमध्ये येण्यापूर्वी अशोक सराफ करायचे हे काम.. अनेकदा मारायचे दांड्या.. सहकारी यायचे शोधत..\nHome/मनोरंजन/मराठी चित्रपट सृष्टीमध्ये येण्यापूर्वी अशोक सराफ करायचे हे काम.. अनेकदा मारायचे दांड्या.. सहकारी यायचे शोधत..\nमराठी चित्रपट सृष्टीमध्ये येण्यापूर्वी अशोक सराफ करायचे हे काम.. अनेकदा मारायचे दांड्या.. सहकारी यायचे शोधत..\nअशोक सराफ हे नाव तसे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला नवीन नाही. अशोक सराफ यांनी आज वयाची सत्तरी पार केली असली तरी ते काही मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून आपल्याला भेटतच असतात. सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ते घरीच आराम करत आहेत.\nअशोक मामा अशी ओळख त्यांना मराठी चित्रपट सृष्टीने नव्याने दिली आहे. होय अशोक सराफ यांना अनेक जूनियर अभिनेते अशोक मामा या नावाने हाका मारतात. त्याचे कारणही तसेच आहे. अशोक सराफ सर्वांना आपुलकीने चौकशी करतात. त्यामुळेच त्यांना मामा असे नाव सर्वांनी दिले आहे. अशोक सराफ यांनी काही वर्षांपूर्वी आलेल्या सिंघम या चित्रपटात काम केले होते.\nसिंघम चित्रपटांमधील त्यांची भूमिका गाजली होती. याप्रमाणेच हजरजबाबीपणा आणि टाइमिंगमुळे ते ते सर्वत्र लोकप्रिय आहेत. आजवर त्यांनी केलेला अशी ही बनवाबनवी हा चित्रपट सर्वांनाच आठवतो. यासोबतच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत त्यांची जोडी अतिशय अफलातून अशी होती.\nतसेच त्यांनी सचिन आणि महेश कोठारे यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले आहे. अशोक सराफ यांचे मराठीतील बहुतांशी चित्रपट हे हिट झाले आहेत. काही वर्षांपूर्वी आलेला निशाणी डावा अंगठा हा चित्रपट देखील प्रचंड गाजला होता. या चित्रपटात त्यांनी साकारलेली राठोड मास्तराची भूमिका प्रचंड गाजली होती.\nअशोक सराफ यांनी पहिल्यांदा 1974 मध्ये मराठी चित्रपटात काम केले होते. त्यानंतर त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर मिळत गेल्या. आज ते एक नावाजलेले व्यक्ती म्हणून म्हणून सर्वांना परिचित आहे.\nचित्रपटात यायच्या आधी करायचे बँकेत काम\nहोय, अशोक सराफ यांनी मराठी चित्रपटसृष्टीमध्ये येण्याच्या आधी अनेक ठिकाणी काम करून पाहिले होते. मात्र, त्यांना बँकेची नोकरी लाभली नाही, असे म्हणायला काही हरकत नाही. अशोक सराफ यांनी काही वर्ष बँकेत काम केले होते.\nमात्र, अभिनय क्षेत्राची आवड असल्याने ते अनेकदा सुट्टी टाकून नाटक आणि इतर ठिकाणी काम करायचे. एक वेळ त्यांनी आजारी असल्याचे सांगून सुट्टी घेऊन काही महिने बँकेला दांडी मारली होती. त्यावेळी त्यांचे सहकारी मित्र त्यांना शोधत घरी आले होते. त्यावेळी ते कोल्हापूरला गेल्याचे सांगण्यात आले होते.\nअसे असले तरी अशोक सराफ यांना सर्व सहकारी अतिशय सहकार्य करत असल्याचे सांगितले. मात्र, आपल्या बँकेतील कर्मचाऱ्यांना त्रास होत असल्याचे लक्षात आल्यानंतर अशोक सराफ यांनी बँकेतील नोकरी सोडून देत पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात काम करायचे ठरवले होते. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये ही माहिती समोर आली आहे.\nएखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे अभिनेता प्रसाद ओकची पत्नी, तुम्ही पाहिलात का तिचे फोटो \n'मेकअपशिवाय' ही अतिशय सुंदर दिसते 'ही' अभिनेत्री, नाकारली 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहीरात\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली ‘अशी’ कमेंट\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\n‘मेकअपशिवाय’ ही अतिशय सुंदर दिसते ‘ही’ अभिनेत्री, नाकारली 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहीरात\nएखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे अभिनेता प्रसाद ओकची पत्नी, तुम्ही पाहिलात का तिचे फोटो \nएखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे अभिनेता प्रसाद ओकची पत्नी, तुम्ही पाहिलात का तिचे फोटो \nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्य��यलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nमराठी चित्रपट श्रुष्टीतील ‘या’ भावा-बहिणींच्या जोड्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\nलई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nसाऊथच्या ‘या’ सर्वाधिक महागड्या अभिनेत्यासोबत आलिया भट्ट करणार रोमान्स…\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली ‘अशी’ कमेंट\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\nराशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली ‘अशी’ कमेंट\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\nराशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nमराठी चित्रपट श्रुष्टीतील ‘या’ भावा-बहिणींच्या जोड्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\nलई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nऔरंगाबादची कन्या असलेली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आहे गुगल इंडियाची हेड\nसाऊथच्या ‘या’ सर्वाधिक महागड्या अभिनेत्यासोबत आलिया भट्ट करणार रोमान्स…\n‘अंडरवर्ल्ड’शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली होती नष्ट, आता करत आहे हे काम…\nसंघर्ष: आपल्या करिअर च्या सुरुवातीला हार्दिक जोशी म्हणजेच “रानादा” या बॉलीवुड अभिनेत्या च्या मागे डांस केला होता\nमूळशी पॅटर्न’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका\nत्या एका फोटो मुळे ‘ममता कुलकर्णी’ रातोरात बनली सुपरस्टार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=magel%20tyala%20shettale", "date_download": "2020-05-29T20:15:28Z", "digest": "sha1:H2NZXTVYGPQS3LRD5GID6DX3JAWMXVWQ", "length": 6991, "nlines": 85, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "magel tyala shettale", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेततळ्यामध्ये मत्स्य सवंर्धन : शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीचे स्त्रोत\nकेंद्र शासनाचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार 2018\nकायमस्वरुपी मुबलक पाण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान आवश्यक : हरिभाऊ बागडे\nमराठवाडा विभागातील सर्व विकास कामे मार्चअखेर पूर्ण करावीत\nदुष्काळ सदृश सर्व जिल्ह्यांची पाहणी करून 31 ऑक्टोबरपर्यंत दुष्काळ जाहिर करणार\nबुलढाणा जिल्ह्यात आणखी 2000 शेततळ्यांची निर्मिती करणार\nदुष्काळसदृश परिस्थितीत जोमाने काम करू\nकृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी 2,200 कोटींचा निधी देणार\nशेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबविण्यावर भर\nबी-बियाणे, खते आणि कीटकनाशकांच्या दुकानांची तपासणी 30 जूनपूर्वी करावी\nखरीप यशस्वी करण्यासाठी शासकीय यंत्रणा सज्ज\nराज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर\n5 एचपीपेक्षा जास्त क्षमता असलेल्या कृषी पंपास पारंपरिक पद्धतीने वीज देणार\nफलोत्पादन योजनांसाठीच्या निधीत वाढ करणार\nमागेल त्याला शेततळे योजनेत 5 वर्षात 1 लाख 67 हजार अधिक शेततळ्याची निर्मिती\nजास्तीचा पिक कर्ज पुरवठा करण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांना सूचना\nसन २०२०-२१ मध्ये कृषि उन्नती योजना - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिकांच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत\nराज्यातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या त्रिस्तरीय पत संरचनेवर कोविड-१९/ लॉकडाऊनचे होणारे दूरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत\nराज्यातील प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या (क्रॉपसॅप) अमांलबजावणीस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nराष्ट्रीय कृषि विकास योजना-रफ्तार योजनेंतर्गत सन 2019-20 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी वितरीत केलेल्या 146.67 कोटी निधीचे प्रकल्प निहाय वितरण करणेबाबत.\nकोवीड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019\nसन 2019 च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/category/%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1/", "date_download": "2020-05-29T19:15:40Z", "digest": "sha1:ZITBB6B3A57MF22XS4BHNXDCYFY24DTH", "length": 15677, "nlines": 164, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "बॉलीवूड – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nकरिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा ‘या’ गोष्टीसाठी केला होता सौदा, कारण वाचून व्हाल हैराण\nलॉकडाउनमध्ये मजूरांसाठी देवदूत बनलेला सोनू सूद आहे ‘इतक्या’ कोटींचा मालक.\nसोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकणारे ‘हे’ चिमुरडे आहेत तरी कोण\nवयाच्या विशीत शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर दिसायची अशी, फोटो पाहून म्हणाल वा क्या बात है\nपहा फोटो : गोलमटोल ‘गुड्डी’ आता दिसते अधिकच सुंदर, वाचा कॉमेडियन गुड्डी मारूती नावामागची इंटरेस्टिंग कथा\nतुमचं ‘हे’ बोट सांगणार कोरोनामुळं मृत्यू होणार की नाही, शास्त्रज्ञांचा नवा दावा\nअभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी आहे डॉक्टर, कोरोनाच्या लढाईत दिलंय मोलाचं ‘हे’ योगदान\n‘या’ 22 चांगल्या सवयी असल्यास शनीचा प्रकोप होतो दूर\nसाऊथच्या ‘या’ सर्वाधिक महागड्या अभिनेत्यासोबत आलिया भट्ट करणार रोमान्स…\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\nकरिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा ‘या’ गोष्टीसाठी केला होता सौदा, कारण वाचून व्हाल हैराण\nबॉलिवूडची अभिनेत्री करीश्मा कपूर ही सध्या बॉलिवूडमध्ये फारशी सक्रीय नसली तरी तिने एकापेक्षा एक सरस सिनेमांमध्ये काम केले आहे. तिने…\nलॉकडाउनमध्ये मजूरांसाठी देवदूत बनलेला सोनू सूद आहे ‘इतक्या’ कोटींचा मालक.\nलॉक डाऊन जाहीर झाल्यापासून अनेक ठिकाणी गोरब गरीब मजूर अडकले होते. त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी कुठलेही साधन उपलब्ध नव्हते, आणि…\nपहा फोटो : गोलमटोल ‘गुड्डी’ आता दिसते अधिकच सुंदर, वाचा कॉमेडियन गुड्डी मारूती नावामागची इंटरेस्टिंग कथा\nगु���्डी मारूती हे नाव आज अनेकांच्या विस्मरणात गेले असले तरी 90च्या दशकातील बहुतांश सर्व चित्रपटप्रेमींना हा चेहरा चांगलाच ओळखीचा. गोलमटोल…\nबॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध खलनायकाला ओळखणंही झालं होतं कठीण, मृत्यूआधी उरला होता फक्त शरीराचा सापळा\nबॉलिवूडमध्ये गब्बरपासून मोगॅम्बो, शाकालपर्यंत असे कित्येक खलनायक झाले. जे आजही रसिकांना चांगलेच लक्षात आहेत. त्यातीलच खलनायकाची भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता…\nअसा होता कंगना राणावतच्या पहिल्या चुंबनाचा अनुभव… एका जागून हलू पण शकली नव्हती, स्वतःच केला खुलासा\nअभिनेत्री कंगना राणावत आणि वाद हे समीकरण आता जणू बॉलीवूडमध्ये परिचित झाले आहे. कंगना राणावत म्हटले की वाद असे चित्र…\n‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री सोबत सलमानला करायचे होते लग्न, तिच्या वडिलांकडे घातली होती लग्नासाठी मागणी\nचावला गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटांमध्ये खूपच कमी काम करत आहे. ती जास्तीत जास्त वेळ तिच्या कुटुंबियांना देते. 1995 मध्ये जुहीने…\nमृत्यूच्या वेळी प्रेग्नंट होती अमिताभ बच्चनची ‘ही’ अभिनेत्री, मृतदेह देखील बघायला मिळाला नव्हता.\n‘सूर्यवंशम’मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत दक्षिण भारतीय चित्रपटांतील अभिनेत्री सौंदर्या रघु दिसली होती. ‘सूर्यवंशम’ 1999 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि कदाचित…\nसुरुवातीला हिट चित्रपट दिल्यानंतर गायब झाल्या ‘या’ सहा अभिनेत्री, नंबर 6 ने अमीरसोबत कमविले 100 कोटी\nबॉलिवूडमध्ये उगवत्या सूर्याला नमस्कार, असाच काहीसा प्रकार पहायला मिळतो. तुमचे सौंदर्य आणि वय कितपत आहे. यावर देखील काही वेळेस तुम्हाला…\nही अभिनेत्री घेते एका चित्रपटासाठी एवढे कोटी रुपये, तर हिला मिळतात सर्वात कमी पैसे\nसर्वसामान्य नागरिकांना बॉलिवूड कलाकारांचे मोठे आकर्षण असते. बॉलीवूड कलाकार काय खातात, काय पितात, कसे राहतात, किंवा दिवसभर ते काय काम…\n‘या’ एका फोटोने मंदाकिनीचे संपूर्ण आयुष्य उध्वस्त झाले\nअनेकदा राजकीय लोकांचे गुंडांसोबत फोटो प्रकाशित झाल्याची पाहिले असेल. मात्र, एखादा फोटो अनेकांचे आयुष्य उध्वस्त करण्यास कारणीभूत ठरतो. हे आपण…\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधी���ची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nमराठी चित्रपट श्रुष्टीतील ‘या’ भावा-बहिणींच्या जोड्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\nलई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nकरिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा ‘या’ गोष्टीसाठी केला होता सौदा, कारण वाचून व्हाल हैराण\nलॉकडाउनमध्ये मजूरांसाठी देवदूत बनलेला सोनू सूद आहे ‘इतक्या’ कोटींचा मालक.\nसोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकणारे ‘हे’ चिमुरडे आहेत तरी कोण\nवयाच्या विशीत शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर दिसायची अशी, फोटो पाहून म्हणाल वा क्या बात है\nपहा फोटो : गोलमटोल ‘गुड्डी’ आता दिसते अधिकच सुंदर, वाचा कॉमेडियन गुड्डी मारूती नावामागची इंटरेस्टिंग कथा\nलॉकडाउनमध्ये मजूरांसाठी देवदूत बनलेला सोनू सूद आहे ‘इतक्या’ कोटींचा मालक.\nसोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकणारे ‘हे’ चिमुरडे आहेत तरी कोण\nवयाच्या विशीत शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर दिसायची अशी, फोटो पाहून म्हणाल वा क्या बात है\nपहा फोटो : गोलमटोल ‘गुड्डी’ आता दिसते अधिकच सुंदर, वाचा कॉमेडियन गुड्डी मारूती नावामागची इंटरेस्टिंग कथा\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nमराठी चित्रपट श्रुष्टीतील ‘या’ भावा-बहिणींच्या जोड्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\nलई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nऔरंगाबादची कन्या असलेली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आहे गुगल इंडियाची हेड\nकरिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा ‘या’ गोष्टीसाठी केला होता सौदा, कारण वाचून व्हाल हैराण\n‘अंडरवर्ल्ड’शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली होती नष्ट, आता करत आहे हे काम…\nसंघर्ष: आपल्या करिअर च्या सुरुवातीला हार्दिक जोशी म्हणजेच “रानादा” या बॉलीवुड अभिनेत्या च्या मागे डांस केला होता\nमूळशी पॅटर्न’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका\nत्या एका फोटो मुळे ‘ममता कुल��र्णी’ रातोरात बनली सुपरस्टार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mahabharti-practice-paper-9/", "date_download": "2020-05-29T20:12:24Z", "digest": "sha1:Q5TXVX4MWIQCIS2GWGTQINDXG7EPB6GO", "length": 14658, "nlines": 442, "source_domain": "mahabharti.in", "title": "MahaBharti Practice Paper 9 - महाभरती सराव पेपर ९", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती सराव पेपर ९\nमहाभरती सराव पेपर ९\nLeaderboard: महाभरती सराव पेपर ९\nमहाभरती सराव पेपर ९\nविविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nLeaderboard: महाभरती सराव पेपर ९\nमहाभरती सराव पेपर ९\n१५ व्या वित्त आयोगाचे नवे सल्लागार कोण बनले\nडॉ. सुजित एस. भल्ला\nओडीसा राज्याचे राज्यपाल कोण आहेत\nप्रेमसिंग तामंग हे कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत\nगोपाळगंज टू रायसीना – माय पॉलिटिकलजर्नी हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ सेंट अॅण्ड दी अपोस्टल’ हा सर्वोच्च पुरस्कार कोणत्या देशाने दिला\nसन २०१८ च्या राजकुमार जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला\nखालीलपैकी उसाच्या संकरीत जाती कोणती\nआफ्रिका खंडातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते\nसोनमर्ग, गुलमर्ग, पहेलगाम ही कोणत्या राज्यातील थंड हवेची ठिकाणे आहे\n१४० वर्षाच्या इतिहासात ……….. हे वर्ष चौथे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरल्याचे अमेरिकेच्या नासा संस्थेने जाहीर केले आहे.\nग्रीन पिस साउथ एशिया या संस्थेच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक शहरामध्ये दिल्ली हे कोणत्या क्रमांकाचे प्रदूषित शहर आहे\nभारतात वाघाचा मृत्यूमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो\nकांगडा व्हॅली व चंबा व्हॅली हे कोणत्या राज्यात आहे.\nट्रांझिस्ट लाईन मेथड कोणत्या प्राणांची मोजणी करण्यासाठी जंगलामध्ये वापरली जाते\nकोणत्या साली पहिल्यांदा कांचनगंगा पर्वत शिखराची यशस्वी चढाई झाली\nमहाराष्ट्राचे कृषी व फलोत्पादन मंत्री कोण आहेत\nमहाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री कोण आहेत\nहॅलोजन गटातील सर्वात प्रथम शोधले गेलेले मूलद्रव्य क्लोरीनचा शोध कोणत्या साली लागला\nआंध्र प्रदेशात लोकसभेच्या एकूण किती जागा आहेत\nहमास दहश���वादी संघटना ही कोणत्या देशातील आहे\nअझर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशदवादी घोषित करावे असा युनोमध्ये प्रस्ताव एप्रिल २०१९ मध्ये कोणत्या देशाने मांडला\nछत्रपती संभाजी महाराजाची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे\nयवतमाळ जिल्ह्यातील कुमारी माता ही गंभीर समस्या निर्माण झालेला कोणता तालुका ओळखला जातो\nकलहंडी हा कुपोषण या समस्येने पिडीत असलेला विभाग कोणत्या राज्यात आहे\nआंतरराष्ट्रीय बालिका दिन कोणत्या दिवशी पाळला जातो\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nकृपा करून मला या अगोदरचे सर्व सराव पेपर कसे पाहता येतील.\nया लिंक वर सर्व पेपर्स आहेत\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/honar-krupa-19012/", "date_download": "2020-05-29T18:49:48Z", "digest": "sha1:VDDRNWLL2SFE6LK46RQMNOVFEQP4NJ7E", "length": 10280, "nlines": 78, "source_domain": "www.marathigold.com", "title": "या 5 राशींना मिळणार दोन मोठ्या खुशखबर, होणार...", "raw_content": "\n30 मे 2020 राशी भविष्य: आज या 3 राशींवर प्रसन्न होत आहेत शनिदेव, पैश्यां ची घेऊ नका जोखीम\n30 मे रोजी सकाळी सोन्या सारखे झळाळणार या राशी चे नशीब मिळणार शुभ संकेत\n29 मे 2020 राशी भविष्य: आज 6 राशींच्या कामात येणार अडचणी बाकीच्या राशीसाठी राहील असा दिवस\nया 5 मुलींना मिळतो धनवान पती, घरी बसून करतात मौज\nसात जन्मात देखील कधी नाही मिळाले एवढे धन जेवढे आता मिळणार आहे या 3 राशींना\n28 मे 2020 राशीभविष्य: आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ राहील बिजनेस वाढवण्याच्या मिळतील संधी\nमहादेवाच्या कृपेने 4 राशींचा सुरु होणार शुभ काळ, 28 मे रोजी मिळणार चा��गली बातमी…\nया 5 राशींना मिळणार दोन मोठ्या खुशखबर, होणार…\n27 मे 2020 राशीभविष्य: बुधवार या 3 राशींच्या लोकांसाठी चांगला राहणार, पैश्यांची कामे होणार\nकिचन मध्ये लावा अश्या प्रकार चे चित्र कधी नाही होणार धन-धान्याची कमतरता\nया 5 राशींना मिळणार दोन मोठ्या खुशखबर, होणार…\nV Amit 2 days ago\tराशिफल Comments Off on या 5 राशींना मिळणार दोन मोठ्या खुशखबर, होणार… 7,117 Views\nआपण आपल्या कुटुंबासाठी काहीतरी चांगले कराल जे आपले मन आनंदी करेल, या राशीच्या लोकांना मानसिक चिंतेपासून मुक्ती मिळेल या विशेष योगायोगामुळे आपले आरोग्य सुधारणार आहे, आपला येणारा काळ खूप शुभ आहे.\nआपण आपल्या भविष्यातील योजनांबद्दल चर्चा कराल. तुमच्या मुलांसाठी शुभ काळ सुरू झाला आहे, तुम्ही देवी लक्ष्मीच्या नावाने जे काही कराल, त्यामुळे नक्कीच यश मिळेल. पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो.\nविवाहित जीवनात काही क्षण आनंदाचे येत आहेत. अचानक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. प्रभावी लोकांच्या मदतीने आपण आपली परिस्थिती सुधारू शकता. या राशीचे लोक त्यांचे जुने नुकसान परत भरून काढण्यात सक्षम होतील.\nकुटुंबातील लोकांचे संबंध चांगले राहतील, उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत येण्याची शक्यता निर्माण होईल, आयुष्यातील जोडीदाराशी चांगला संबंध असेल, तुम्ही तुमच्या कामात समाधानी असाल, तुम्हाला नवीन नोकरी मिळेल, आवडत्या क्षेत्रात काम करा. सर्व समस्या सोडवता येतील, तुमच्या मनात कुठेतरी पैसे गुंतविण्याची योजना असू शकते.\nजेव्हा आपल्याला सामाजिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळेल तेव्हा नवीन आणि रुचीपूर्ण लोक. नातेवाईक आणि भावंडांना आपल्या मदतीची आवश्यकता असेल. मौल्यवान वस्तूंचे नुकसान किंवा चोरी टाळण्यासाठी काळजी घ्या. वृषभ, सिंह, मेष, कर्क आणि कुंभ ही 5 राशींना वरील लाभ मिळतील.\nटीप: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.\nPrevious 27 मे 2020 राशीभविष्य: बुधवार या 3 राशींच्या लोकांसाठी चांगला राहणार, पैश्यांची कामे होणार\nNext महादेवाच्या कृपेने 4 राशींचा सुरु होणार शुभ काळ, 28 मे रोजी मिळणार चांगली बातमी…\n30 मे 2020 राशी भविष्य: आज या 3 रा��ींवर प्रसन्न होत आहेत शनिदेव, पैश्यां ची घेऊ नका जोखीम\n30 मे रोजी सकाळी सोन्या सारखे झळाळणार या राशी चे नशीब मिळणार शुभ संकेत\n29 मे 2020 राशी भविष्य: आज 6 राशींच्या कामात येणार अडचणी बाकीच्या राशीसाठी राहील असा दिवस\n30 मे 2020 राशी भविष्य: आज या 3 राशींवर प्रसन्न होत आहेत शनिदेव, पैश्यां ची घेऊ नका जोखीम\n30 मे रोजी सकाळी सोन्या सारखे झळाळणार या राशी चे नशीब मिळणार शुभ संकेत\n29 मे 2020 राशी भविष्य: आज 6 राशींच्या कामात येणार अडचणी बाकीच्या राशीसाठी राहील असा दिवस\nया 5 मुलींना मिळतो धनवान पती, घरी बसून करतात मौज\nसात जन्मात देखील कधी नाही मिळाले एवढे धन जेवढे आता मिळणार आहे या 3 राशींना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/surveillance-on-status-whatsapp-is-crime-deputy-commissioner-of-police-zws-70-2027236/", "date_download": "2020-05-29T20:19:55Z", "digest": "sha1:B6IPV7XYPO5BTX7TYMYTMHER5IHG7OH3", "length": 13396, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Surveillance on status WhatsApp is crime Deputy Commissioner of Police zws 70 | व्हॉट्सअ‍ॅपवरील स्टेटसवर पाळत ठेवणे गुन्हा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nव्हॉट्सअ‍ॅपवरील स्टेटसवर पाळत ठेवणे गुन्हा\nव्हॉट्सअ‍ॅपवरील स्टेटसवर पाळत ठेवणे गुन्हा\nपोलीस उपायुक्त खाटमोडे पाटील यांची माहिती\nपोलीस उपायुक्त खाटमोडे पाटील यांची माहिती\nऔरंगाबाद : व्हॉट्सअ‍ॅपवरील एखाद्याचे स्टेटस वारंवार पाहणे हे पाळत ठेवण्यासारखे असून तो एक प्रकारचा गुन्हा आहे. स्टेटस वारंवार पाहणाऱ्यांवर विनयभंगाच्या ३५४ कलमांनुसार गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी दिली.\nपोलीस आयुक्तालयात सोमवारी पत्रकारांशी ते बोलत होते. हैदराबाद येथील निर्भयावर अत्याचार करून हत्या करणाऱ्या तिच्या मारेकऱ्यांना अटक करावी, अशा मागणीचे निवेदन पोलीस उपायुक्त खाटमोडे पाटील यांना सादर करून स्थानिक पातळीवर महिलांच्या सुरक्षिततेची माहिती जाणून घेण्यात आली. या वेळी खाटमोडे पाटील यांनी मुलींच्या छेडछाडी प्रकरणाचे काही प्रकार पत्रकारांना सांगितले. एका तरुणीचा शहरातील एक तरुण फक्त पाठलाग करत होता. तरुणाने कुठलाही थेट त्रा��� दिला नाही. पण संबंधित तरुणीच्या हालचालींवर लक्ष त्याच्याकडून ठेवले जात होते. तिच्यासोबत कोण आहे, कौटुंबिक परिस्थिती याची माहिती तरुणीच्या व्हॉटसअ‍ॅप स्टेटसवरून तो तरुण जाणून घेत होता. याचा अर्थ तो तरुण तिच्यावर पाळत ठेवून होता. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस पाहणे हा कलम ३५४ कलमान्वये गुन्हा ठरतो, असे खाटमोडे पाटील यांनी सांगितले.\nशहरातील चिकलठाणा एमआयडीसी परिसरात दुसऱ्या किंवा तिसऱ्या कामकाजाच्या सत्रात काम करणाऱ्या महिला कामगारांच्या संरक्षणासाठी पोलीस विभागाकडून व्यवस्था करण्यात आलेली आहे. शस्त्रधारी महिला पोलीस अधिकारी नियुक्त असून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी पोलीस विभागाने घेतलेली आहे. तरुणींनीही फसवणूक होणार नाही, याची काळजी घेत कुठल्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.\nसाडेतीन हजार सीसीटीव्ही खासगी\nशहरात अपुरे सीसीटीव्ही असून त्याबाबत पोलीस कोणत्या उपाययोजना करत आहेत हे सांगताना खाटमोडे पाटील यांनी काही सीसीटीव्ही बंद असले तरी खासगी व्यक्तींकडील साडेतीन हजार सीसीटीव्हींची मदत तपास कामासाठी घेण्यात येत असल्याची माहिती दिली. शरणापूर ते नगरनाका हा परिसर मात्र अद्याप कुठल्याही सीसीटीव्हीच्या क्षेत्रात येत नसून त्यासाठीही पोलीस विभागाकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही म��रजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 गर्भपातप्रकरणी डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश\n2 मंदीच्या फेऱ्यात, गडय़ा आपुला गाव बरा\n3 तुळजाभवानी दागिन्यांच्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogbencher/world/1252504/bangladesh-pm-sheikh-hasina-vows-to-end-deadly-attacks/", "date_download": "2020-05-29T20:36:29Z", "digest": "sha1:J47K54DEIPXOCJVZJ52HQYRH4J6JKZE6", "length": 20347, "nlines": 63, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सनातनी संकट", "raw_content": "\nसमाजाच्या आर्थिक सुबत्तेबरोबर सनातनीही सुदृढ होत जातात.\nबांगलादेशपासून शिकण्याचा मोठा धडा म्हणजे आर्थिक प्रगती होत आहे म्हणून धार्मिक असहिष्णुतेकडे दुर्लक्ष करून चालत नाही.\nआंतरराष्ट्रीय इस्लामी दहशतवाद्यांचे अस्तित्व नाकारण्याचा अप्रामाणिकपणा बांगलादेशात दोन्ही राजकीय पक्ष सातत्याने करीत असतात. पंतप्रधान शेख हसीना यांनी अलीकडच्या काळात दहशतवाद्यांविरोधात उघडलेल्या मोहिमेचा खरा रोख केवळ विरोधी पक्षावर होता.\nसमलिंगी संबंधांचे समर्थन करणारे, पुरोगामी विचारवंत, प्रामाणिक निधर्मीवादी, विद्वान संपादक, पत्रकार, परदेशी नागरिक, ख्रिस्ती धर्मगुरू आणि आता हिंदू पुजारी. आपल्याला खेटून असलेल्या बांगलादेशातील हा बळींचा क्रम. इस्लामी अतिरेक्यांनी त्यांची हत्या केली. आपल्या विरोधकांना जाहीरपणे ठार करणे, दगडांनी ठेचून मारणे, त्यांचे शिरकाण करणे अशा विविध मार्गानी बांगलादेशातील हा नरसंहार सुरू असून त्यास रोखण्याचा कोणताही प्रभावी मार्ग सत्ताधीशांकडे आहे, असे दिसत नाही. दोन दिवसांपूर्वी या अतिरेक्यांनी हिंदू धर्मगुरूस ठार केले. त्याआधी गेल्या आठवडय़ात या धर्माधांनी एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीस ठार केले. दहशतवाद्यांची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याची ती पत्नी होती इतकाच तिचा गुन्हा. त्याआधी एका प्राध्यापकास त्याच्या घरासमोर अतिरेक्यांनी मारून टाकले. विचारस्वातंत्र्याचा पुरस्कार हे त्याचे पाप. या माथेफिरूंनी एका जपानी नागरिकाचीही अशीच हत्या केली. स्थानिक इस्लामी धर्मगुंडांना समर्थन नसणे ही त्याची चूक. समलिंगी संबंधांचे समर्थन करणाऱ्या मासिकाचा संपादकदेखील या धर्मद्वेष्टय़ांकडून सुटला नाही. इतकेच काय, माहिती महाजालात मुक्त विचारांचा आग्रह धरणारेदेखील दहशतवाद्यांच्या रोषास बळी पडले. अशा तऱ्हेने गेल्या दीड वर्षांत पन्नासहून अधिक निरपराधांचे बळी बांगलादेशात गेले असून पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांच्याकडे यास प्रतिबंध करण्याचा काही मार्ग आहे, असे अजिबात दिसत नाही. आपल्या शेजारील देशातील ही परिस्थिती काळजी वाटावी अशी असून त्यामुळे तीबाबत चर्चा होणे आवश्यक आहे.\nयामागील कारण केवळ धार्मिक नाही. ते आर्थिकदेखील आहे. १९७१ साली भारताच्या मदतीने स्वतंत्र झालेल्या या देशात शांतता सर्वार्थाने कधीही नांदली नाही. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांनी जन्मतेवेळी बांगलादेशाचे वर्णन ‘बास्केट केस’ असे केले होते. त्यांच्या मते बांगलादेश हा जे जे काही नकारात्मक आहे त्यासाठी नोंद घ्यावी असा देश. असे असतानाही आर्थिक आघाडीवर या देशाने पुढे मोठी मुसंडी मारली. इतकी की २०१० साली त्याच अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना संयुक्त राष्ट्र बैठकीत अत्युत्कृष्ट प्रगतीसाठी बांगलादेशाचा सत्कार करावा लागला. संयुक्त राष्ट्राने लक्षित केलेले मिलेनियम डेव्हलपमेंटचे उद्दिष्ट नियत वेळेत गाठण्याबद्दल हा सत्कार होता. अत्यंत दरिद्री म्हणून ओळखले जाणारे आफ्रिका खंडातील काही देश आणि बांगलादेश हे त्या वेळी एका तागडीत मोजले जात. तेथपासून ते लक्ष्यपूर्तीसाठी गौरव करण्यापर्यंत बांगलादेशाची प्रगती झाली. ते जमले कारण गेली तब्बल तीन दशके बांगलादेशाची अर्थव्यवस्था किमान सहा वा अधिक टक्क्यांनी वाढत राहिली. आपल्या देशातील जनतेच्या अशिक्षणाचे प्रमाण लक्षात घेत बांगलादेशाने त्यानुसार स्वतसाठी विकासाचे प्रारूप तयार केले. बडय़ा देशांतील अतिबडय़ा कंपन्यांसाठी अकुशल वा अर्धकुशल कामगारांकडून अल्पखर्चात कामे करवून घेणे हे ते प्रारूप. त्याचमुळे वर्षांस सुमारे १५०० कोटी डॉलर इतक्या रकमेचे तयार कपडे बांगलादेश निर्यात करतो. वॉलमार्टपासून ते अनेक बडय़ा कंपन्यांची तयार कपडय़ांची कामे कंत्राटी पद्धतीने बांगलादेशातून केली जातात. सूक्ष्म पतपुरवठा क्षेत्रातील कार्यासाठी जगभर ओळखली जाणारी ग्रामीण बँक ही बांगलादेशी आणि या कामासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे युनूस हेदेखील बांगलादेशीच. आर्थिक आघाडीवर इतके काही होत असताना बांगलादेशाने लोकसंख्या नियंत्रणाबाबतही लक्षणीय प्रगती केली आणि इस्लामी असूनही महिलांवर लादल्या जाणाऱ्या मातृत्वाचा प्रवाह रोखला. त्याचमुळे अन्य इस्लामी देशांतील महिलांपेक्षा बांगलादेशीय महिलांवर तुलनेने कमी प्रसूतिप्रसंग येतात. महिलांचे सबलीकरण हेदेखील बांगलादेशाचे वैशिष्टय़. या देशातील महिलांना बुरख्यात राहण्याची सक्ती केली जात नाही आणि त्यांना शिक्षणाच्याही अधिक संधी उपलब्ध आहेत. इस्लामी जगतातील सर्वात महिलासबल देश असे बांगलादेशाचे वर्णन करता येईल इतका तो देश सुधारलेला आहे. विद्यमान पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या कडव्या प्रतिस्पर्धी आणि पूर्वसुरी बेगम खलिदा झिया या दोन्ही महिलांचा बांगला राजकारणावरील प्रभाव महिला सबलीकरणाचेच उदाहरण.\nतरीही बांगलादेश आज चिंताग्रस्त आहे आणि त्या देशाची स्थिती या सर्व अर्थसुधारणांवर पाणी पडेल अशी आहे. धार्मिक मूलतत्त्ववाद्यांस अटकाव करण्यात त्या देशातील राजकीय व्यवस्थेस सातत्याने येत असलेले अपयश हे यामागील कारण. पंतप्रधान हसीना आणि त्यांच्या अवामी लीग या पक्षातर्फे या वाढत्या धर्मातिरेकासाठी विरोधी बेगम खलिदा झिया आणि त्यांच्या बांगलादेश नॅशनल पार्टीच्या राजकारणास जबाबदार धरले जात आहे. परंतु ते अर्धसत्य आहे. याचे कारण या दोन्ही पक्षांनी वाढत्या इस्लामी अतिरेकाकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे. अर्थात यातील दोषाचा मोठा वाटा बेगम खलिदा झिया यांच्याकडे जातो. त्यांचा पक्ष जमात ए इस्लामी या बंदी घातलेल्या संघटनेचा सहकारी आहे. ही संघटना मूळची पाकिस्तानी. भारतापासून स्वतंत्र होत असताना त्या देशात ती स्थापन केली मौलाना अब्दुल्ला अल मौदुदी यांनी. पाकिस्तान आणि पुढे बांगलादेशात कडव्या इस्लामची राजवट स्थापन करणे हा तिचा उद्देश. ती इतकी कडवी होती, आणि आहेही, की त्या वेळी पाकिस्तानचे झुल्फिकार अली भुत्तो यांना तीवर बंदी घालून मौलाना मौदुदी यास तुरुंगात डांबावे लागले होते. याच संघटनेचे आणि नंतर तिच्या सहानुभूतीदारांचे बोट पकडून बांगलादेशात अल कुदा ते आयसिस अशा अनेक संघटनांनी प्रवेश केला. परंतु आंतरराष्ट्रीय इस्लामी दहशतवाद्यांचे अस्तित्व नाकारण्याचा अप्रामाणिकपण��� बांगलादेशात दोन्ही राजकीय पक्ष सातत्याने करीत असतात. पंतप्रधान शेख हसीना यांनी अलीकडच्या काळात या दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली खरी. परंतु त्यांच्या या मोहिमेची मजल कथित दहशतवाद्यांना वा त्यांच्या समर्थकांना तुरुंगात डांबण्याच्या पलीकडे जात नाही. या दहशतवाद्यांना शिक्षा होण्याचे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. अपवाद फक्त एकच. जमात ए इस्लामीच्या समर्थकांचा. २०१० साली पंतप्रधानांनी त्यांच्याविरोधात एका लवादाचीच नेमणूक केली आणि एकापाठोपाठ एक जमाते सदस्यांना फासावर लटकावण्याचा सपाटा लावला. मोतीवुर रहमान नियाझी या जमात नेत्यास मे महिन्यात दिलेली फाशी हे यातील शेवटचे उदाहरण. नियाझी याच्यावर युद्धगुन्हेगारीचा आरोप होता. परंतु ज्या पद्धतीने तो सिद्ध केला गेला त्याबाबत बांगलादेशात नाराजी असून त्यामुळेही इस्लामी धर्मातिरेक्यांचे समर्थन क्षेत्र वाढू लागले आहे. तेव्हा अशा तऱ्हेने या दोन्ही पक्षांचे राजकारण हे त्यापासून काही शिकावे असे आहे.\nयातील सर्वात मोठा धडा म्हणजे आर्थिक प्रगती होत आहे म्हणून धार्मिक असहिष्णुतेकडे दुर्लक्ष करून चालत नाही. सत्ताधारी पक्षांनीच राजकीय सोयीसाठी धार्मिक असहिष्णुतेचा आधार घेतला असेल तर आज ना उद्या त्याची किंमत मोजावीच लागते आणि ती मूळ पापाच्या व्यस्त प्रमाणात असते. याचाच अर्थ असा की देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न केले जात असताना सकल राष्ट्रीय सांस्कृतिक सभ्यता निर्देशांक वाढेल याचीही खबरदारी घ्यावीच लागते. नपेक्षा समाजाच्या आर्थिक सुबत्तेबरोबर सनातनीही सुदृढ होत जातात आणि ते संकट आर्थिक संकटापेक्षाही अधिक गंभीर होते.\nBLOG : माधुरी दीक्षित, करीना कपूर, इशा कोप्पीकर आणि राजकारण\n‘बॉइज लॉकर रूम’चा धडा\nगर्जा मराठीचा जयजयकार : मातृभाषेतल्या शिक्षणानंच दिला आत्मविश्वास\nकथा दालन : आठवणींच्या हिंदूोळ्यावर\nचित्रकर्ती : बंधन बांधणीचं\nलोकसत्ता 'ब्लॉग बेंचर्स'वरील ब्लॉगवर तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमची प्रतिक्रिया शेअर करून त्यांना ती वाचायला आणि लाईक करायला जरूर सांगा. 'लोकसत्ता'च्या परीक्षक मंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त तुमच्या प्रतिक्रियेला मिळालेल्या लाईक्सचाही स्पर्धेचा विजेता/विजेती निवडताना विचार क��ला जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%B8", "date_download": "2020-05-29T21:14:39Z", "digest": "sha1:DK7FJWJDUE6DL4LX3AB6EAUKVRNZZ7US", "length": 8308, "nlines": 230, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "त्रिपोली - विकिपीडिया", "raw_content": "\n(तराबुलुस या पानावरून पुनर्निर्देशित)\nस्थापना वर्ष इ.स. पूर्व ५००\nक्षेत्रफळ ४०० चौ. किमी (१५० चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची २६६ फूट (८१ मी)\n- घनता ४,२०५ /चौ. किमी (१०,८९० /चौ. मैल)\nत्रिपोली (अरबी: طرابلس तराबुलुस तसेच طرابلس الغربच तरा-बु-लुस अल-घर्ब लिब्यातील बोलीभाषेत: त्राब्लेस; तुर्की: त्राब्लुस) ही लिबियाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nत्रिपोलीची लोकसंख्या अंदाजे १६,९०,००० आहे. लिब्याच्या वायव्य भागातील हे शहर सहारा वाळवंटाच्या सीमेवरील छोट्या द्वीपकल्पावर वसलेले आहे. त्रिपोली शहराची स्थापना इ.स.पू. ७व्या शतकात झाल्याचा अंदाज आहे. याचे मूळ नाव ओए असे होते.[१]\nआफ्रिकेतील देशांच्या राजधानीची शहरे\nअंतानानारिव्हो · अंबाबाने · अदिस अबाबा · अबुजा · अल्जीयर्स · अस्मारा · आक्रा · इंजामिना · कंपाला · किगाली · किन्शासा · केप टाउन · कैरो · कोनाक्री · खार्टूम · गॅबारोनी · जिबूती (शहर) · ट्युनिस · डकार · डोडोमा · त्रिपोली · नवाकसुत · नियामे · नैरोबी · पोर्ट लुईस · पोर्तो-नोव्हो · प्राईया · फ्रीटाउन · बंजुल · बमाको · बांगुई · बिसाउ · बुजुंबुरा · ब्राझाव्हिल · मलाबो · मापुतो · मासेरू · मोगादिशू · मोन्रोव्हिया · मोरोनी · याउंदे · यामूसूक्रो · रबात · लिब्रेव्हिल · लिलाँग्वे · लुआंडा · लुसाका · लोमे · वागाडुगू · विंडहोक · व्हिक्टोरिया, सेशेल्स · साओ टोमे · हरारे\nआफ्रिकेतील देशांच्या राजधानीची शहरे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2020-05-29T21:17:58Z", "digest": "sha1:4MIOO7KL7EIINPLFPBPGYN4GRQNKT76M", "length": 5525, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:देवता चित्रे - विकिप���डिया", "raw_content": "\n\"देवता चित्रे\" वर्गातील माध्यमे\nएकूण ३७ पैकी खालील ३७ संचिका या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑगस्ट २०१७ रोजी १९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%A8", "date_download": "2020-05-29T20:46:23Z", "digest": "sha1:GJT4WJIAFFVUF7WW57KHGU5YKIZ34CY7", "length": 4091, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३२२ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स.पू. ३२२ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इ.स.पू. ३२२ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमार्च ७ ‎ (← दुवे | संपादन)\nचंद्रगुप्त मौर्य ‎ (← दुवे | संपादन)\nॲरिस्टॉटल ‎ (← दुवे | संपादन)\nई.स.पू. ३२२ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ३१९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ३२० ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ३२१ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ३२३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ३२४ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पू. ३२५ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.पूर्व ३२२ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nमौर्य साम्राज्य ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मासिक सदर/ऑगस्ट २०१३ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%82", "date_download": "2020-05-29T20:11:04Z", "digest": "sha1:PJWWMCT65BPN5ET7OYJKGJQZR2PPLI4T", "length": 3159, "nlines": 51, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "काचबिंदूला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख काचबिंदू या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसदस्य चर्चा:संतोष दहिवळ/मृत बाह्य दुवे परत मिळविले खंड १२/४ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/political-instability-hurdles-development-of-maharashtra-for-last-60-years-says-pm-modi-at-maha-janadesh-yatra/", "date_download": "2020-05-29T19:48:54Z", "digest": "sha1:ILFWNAS35KMT6THLWXXVJ4T5STGPCTRR", "length": 15052, "nlines": 182, "source_domain": "policenama.com", "title": "political instability hurdles development of maharashtra for last 60 years says pm modi at maha janadesh yatra | शरद पवारांनी 'देशहित'विरोधी वक्तव्य करणं दुर्दैवी : PM मोदी | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपी. सिवा शंकर सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त\nआमदार अबू आझमींवर मुंबईत FIR\nपुणे शहरातील 323 जागांवरील सुमारे 103 KM चा अरुंद रस्ता होणार किमान 9 मीटर \nशरद पवारांनी ‘देशहित’विरोधी वक्तव्य करणं दुर्दैवी : PM मोदी\nशरद पवारांनी ‘देशहित’विरोधी वक्तव्य करणं दुर्दैवी : PM मोदी\nनाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. विरोधक म्हणून त्यांनी आमच्यावर टीका करावी मात्र, त्यांचे देशविरोधी वक्तव्य करणं दुर्दैवी असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो. ही त्यांची इच्छा आहे. तेथील प्रशासन त्यांना कल्याणकारी वाटतात. पण हे संपूर्ण देशाला माहिती आहे की, दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे हिंसाचार शोषण झाल्याचे फोटो कुठून येतात हिंसाचार शोषण झाल्याचे फोटो कुठून येतात असा सवाल करत त्यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला.\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जे सहकार्य करायला हवं होतं ते दिसत नाही. विरोधक म्हणून त्यांनी सरकार, माझ्याव�� टीका करणं त्यांचा हक्क. पण राष्ट्रहिताच्या बाबतीत असं बोलणं जे शत्रुंसाठी फायद्याचं होईल, त्यावरुन भारतावर टीका होणं दुर्दैवी आहे. अशा लोकांना ओळखणं गरजेचं आहे. काँग्रेस गोंधळलं आहे हे समजू शकतो. पण शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता काही मतांसाठी चुकीचं विधान करत असेल तर फार दु:ख होतं, असेही मोदी म्हणाले.\nजम्मू काश्मीरमध्ये हिंसा भडकावण्याचा प्रयत्न होत आहे. पण तेथील तरुण, महिला यांनी हिंसेतून बाहेर पडण्याची तयारी केली आहे. रोजगाराची संधी त्यांना हवी आहे. तुमचं हे सरकार तुम्हा सर्वांना सोबत घेऊन विकासाचं नवं युग सुरु कऱण्यास कटिबद्ध आसल्याचे मोदींनी सांगितले. नाशिकमध्ये आज भाजपच्या महाजनादेश यात्रेचा समारोप झाला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर भाष्य करताना माहाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे स्थिर सरकार निवडून देण्याचे आवाहन केले.\n‘या’ १० सौंदर्य समस्या करा दूर, नाही पैशांची आवश्यकता, अवश्य करा ‘हे’ उपाय\nया लोकांनी टाळावे ‘चायनीज फूड’ खात असाल, तर हे आवश्य जाणून घ्या\nप्राचीन उपायांनी वाढवा सौंदर्य, वर्षानुवर्षे होतोय वापर, ‘हे’ १० पदार्थ उपयोगी\nछोटी विलायचीत अनेक औषधी गुणधर्म, होतील ‘हे’ ५ आरोग्यदायी फायदे\nप्रवास करताना उलटी का होते ‘हे’ ५ उपाय केल्यास मिळेल आराम, जाणून घ्य\nझोपण्यापुर्वी पुरुषांनी प्यावे यापैकी एक ड्रिंक, होतील ‘हे’ ७ खास फायदे\nहे जेवणानंतर खा फक्त दोन चिमुट,आरोग्यसंबंधित होतील अनेक फायदा\nरोज १ आवळा खाल्ल्यास शरीरावर होतील ‘हे’ ९ चांगले प्रभाव\nनियमित प्या ‘गहू तृणरस’, संधीवातासह ‘हे’ १० आजार होतील दूर, जाणून घ्या\nरात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार\n‘किडनी ट्रांसप्लांट’नंतर अशी घेतली जाते काळजी, निरोगी ठेवण्यासाठी ‘हे’ करा\nश्रीगोंद्यातील उद्योजक दौंड येथून ‘बेपत्‍ता’, पोलिस दप्‍तरी नोंद\n‘कोर्ट मॅरेज’नंतर ‘लव्हर्स’वर केला अंदाधुंद गोळीबार, एकाच चितेवर दोघांचे पार्थिव ठेऊन जाळलं\n होय, लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीमूळे राज्याच्या तिजोरीत 750 कोटींची भर\nWeather Update: ‘या’ राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट,…\nभुकंपाने दिल्ली, पंजाब, हरियाणा हादरले, 4.6 रेक्टर स्केलचा झटका\n5 जून रोजी ‘चंद्रग्रहण’, जाणून घ्या तुमच्या राशीवर काय होईल परिणाम\n‘अनिष्ट’ समस्य���ंपासून मुक्त होण्याचं वर्ष, मोदी सरकारचे निर्णय ठरतील…\nमहाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका, भाजप नेत्याची मागणी\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\nजेव्हा ‘बिग बी’ अमिताभ, ‘किंग’…\nवेंडल रॉड्रिक्स, ज्यानं दीपिका पादुकोणला मॉडेल आणि रातोरात…\n‘किंग खान’, ‘बिग बी’, कार्तिक आणि…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\nअभिनेत्री ‘फराह कादर’च्या ‘हॉटनेस’नं…\nवेंडल रॉड्रिक्स, ज्यानं दीपिका पादुकोणला मॉडेल आणि रातोरात…\nजर तुमच्या WhatsApp वर ‘हा’ मेसेज आलाय तर व्हा…\n6 फूट सामाजिक अंतर पुरेसे नाही, ‘कोरोना’ विषाणू…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\n होय, लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीमूळे राज्याच्या…\nWeather Update: ‘या’ राज्यात वादळी वाऱ्यासह…\nभुकंपाने दिल्ली, पंजाब, हरियाणा हादरले, 4.6 रेक्टर स्केलचा…\n5 जून रोजी ‘चंद्रग्रहण’, जाणून घ्या तुमच्या…\nमधुमेहींसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा, 10 पैकी…\n‘अनिष्ट’ समस्यांपासून मुक्त होण्याचं वर्ष, मोदी…\nमहाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका, भाजप नेत्याची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना दिसली TV ची…\nदारूसाठी बापानं 3 महिन्यांच्या बाळाचा केला 22 हजारांमध्ये सौदा,…\nस्टुडिओत घुसलं माकड, महिला अँकरनं काढला पळ, जाणून घ्या पुढं काय काय…\nआबु आझमींसोबत वाद झाल्यानंतर महिला पोलिस अधिकार्‍याची तडकाफडकी बदली,…\n29 मे राशिफळ : धनु\nPM मोदी अन् HM शहा यांच्यात ‘मंथन’, 1 जूनपासून देश पुन्हा खुला होणार \n29 मे राशिफळ : मिथुन\n, बाहेर नरमाईचे संकेत पण सीमेवर सैनिक संख्या कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2018/11/29/jowar-dosa/?replytocom=185", "date_download": "2020-05-29T20:46:40Z", "digest": "sha1:SOWQ3XSJDF6PK46VJYFD7PXGHFEHVW3X", "length": 8980, "nlines": 166, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Instant Jowar Dosa (ज्वारीचा डोसा) - Sorgham / White Millet Crepe (Instant - NO Fermentation required) | My Family Recipes", "raw_content": "\nज्वारीचा डोसा (इन्स्टंट / झटपट डोसा)\nज्वारी / जोंधळे अतिशय पौष्टिक असतात . हल्ली आपण नेहमी गव्हाच्या पिठाच्या पोळ्या खातो त्यामुळे ��्वारी फारशी खाल्ली जात नाही. ब्रेकफास्ट / नाश्त्यासाठी हे ज्वारीचे डोसे करून बघा. खूप टेस्टी लागतात. आणि झटपट होणारे असल्यामुळे सकाळी घाईच्या वेळी सुद्धा करू शकता.\nसाहित्य (१०–१२ डोसे बनवण्यासाठी)\nज्वारीचं पीठ १ कप\nतांदुळाचं पीठ अर्धा कप\nकांदा १ मध्यम बारीक कापलेला\nहिरव्या मिरच्या २ बारीक कापलेल्या\nचिरलेली कोथिंबीर १ चमचा\nतेल / तूप / लोणी डोसे भाजताना लावण्यासाठी\n१. एका बाउल मध्ये तेल / तूप / लोणी वगळून सर्व साहित्य मिक्स करा. लागेल तसं पाणी घालून पातळ पीठ भिजवा (रवा डोश्याच्या पिठासारखं पातळ).\n२. पीठ १५ मिनिटं झाकून ठेवा.\n३. एक सपाट नॉन स्टिक तवा गरम करा. तवा वाफ येईल इतका गरम हवा.\n४. गॅस मोठाच ठेवा. काठ असलेल्या भांड्याने जरा उंचावरून डोश्याचं पीठ गरम तव्यावर ओता. पीठ ओतताना भांडे गोल फिरवायचं म्हणजे छान पातळ आणि जाळीदार डोसे बनतात. ह्या कृतीत एक जरी त्रुटी राहिली तर परफेक्ट डोसे बनणार नाहीत. नवशिक्या माणसाला जरा प्रॅक्टिस करावी लागेल.\n५. पीठ तव्यावर घातल्यावर गॅस मध्यम करा. झाकण ठेवून डोसा भाजा.\n६. २ मिनिटांनी झाकण काढून चेक करा. जर डोश्यावर ओलं पीठ दिसत असेल तर अजून थोडा वेळ झाकण ठेवून भाजा.\n७. नाहीतर डोश्यावर २ थेम्ब तेल/तूप पसरवा आणि डोसा परता. आता झाकण न ठेवता भाजा.\n८. टेस्टी कुरकुरीत ज्वारीचा डोसा तयार आहे. चटणी / सांबार बरोबर गरम डोसा सर्व्ह करा.\n१. पीठ दाट असेल तर डोसा पातळ आणि कुरकुरीत होणार नाही.\n२. तवा सपाट नसेल / तवा चांगला तापला नसेल तरीही डोसा पातळ आणि कुरकुरीत होणार नाही.\nMuskmelon Halwa (खरबूज / चिबूडाचा हलवा)\nNo-Knead Bread (विना मेहनतीचा पाव)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mpsc-bharti-sarav-paper-23/", "date_download": "2020-05-29T20:02:03Z", "digest": "sha1:XMTOON3WEG7MUDDYPNMZKJBHKBPOPQE5", "length": 14866, "nlines": 442, "source_domain": "mahabharti.in", "title": "MPSC Bharti Sarav Paper 23 - महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २३", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २३\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २३\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २३\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २३\nविविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु ���रत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nअसमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधित केली आहे\nसच्चर समिती कशाशी संबंधित आहे\nराज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात\nउच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश\nमानवी जठराची क्षमता किती\n५ ते ७ लीटर\n२५ ते २७ लीटर\n१५ ते १७ लीटर\n१० ते १२ लीटर\nखालील कुठल्या प्राण्यांचे लहान आतडे तुलनेने लांब असते\nराष्ट्रीय लसीकरण मोहिमेत ३० नोव्हेंबर २०१५ रोजी खालील रोगासाठीची कोणती नवीन लस वाढवण्यात आली.\nइलेक्ट्रिक हिटिंग इलेमेंट साधारण कोणत्या धातूपासून बनवले जाते\nभारताच्या राष्ट्रपतींनी मानसिक आरोग्य सेवा कायद्याला कोणत्या साली मान्यता दिली\nघटनासमितीच्या सदस्यांमध्ये खालीलपैकी कोणचा समा ेश करता येत नाही\nराष्ट्रपती ना काय करण्याचा अधिकार आहे\nखालीलपैकी कोणता नकाराधिकार भारताचे राष्ट्रपती वापरू शकत नाहीत\nतात्पुरता ( निलंबनात्मक )\nखिशातील ( पॉकेट )\nनिरंकुश ( परिपूर्ण )\nखालीलपैकी कोण प्रशासनिक सुधारणा आयोगाचे अध्यक्ष नव्हते\nखालीलपैकी कोण स्वतंत्र पक्षाचे नेते नव्हते\nकोणत्या वर्षी महाराष्ट्रात राज्यात पहिले आघाडी सरकार स्थापन झाले\nराज्यसेवेतील अधिका-यांची भरती करण्याकरिता महाराष्ट्रात स्पर्धा परिक्षा कोण आयोजित करते\nराज्य लोकसेवा आयोग प्राय: कोणती भूमिका बजावतो\nखालीलपैकी कोण संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना करू शकते\nकोणते नियतकालिक यशदा प्रकाशित करते\nसध्या मालमत्तेचा हक्क कोणाचा आहे\nभारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांंतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे\nभारतात कोणत्या घटकराज्याची स्वतंञ घटना अस्तित्वात आहे\nखालीलपैकी कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून. संसदेने २४ वी घटनादुरुस्ती कायदा संमत केला\nसरवात टीकातमक भाग म्हणजे संविधानाचा भाग ३ असा कोणी उल्लेख केला आहे\nमूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे\nग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्���े जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/pak-used-rss-and-yogi-adityanath-for-right-to-reply-in-unitd-nation/articleshow/66019185.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-05-29T21:05:58Z", "digest": "sha1:C764OBH2H2X2T3JVRGC7HDY4JGVFQZM7", "length": 10672, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसंयुक्त राष्ट्र संघात पाकची RSS, योगींवर टीका\nसंयुक्त राष्ट्र संघाच्या ७३ व्या आमसभेत दहशतवादाच्या मुद्यांवरून भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावल्याने पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. भारताला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे काम 'आरएसएस' करीत असल्याचा आरोप पाकने केला आहे.\nसंयुक्त राष्ट्र संघाच्या ७३ व्या आमसभेत दहशतवादाच्या मुद्यांवरून भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला खडेबोल सुनावल्याने पाकिस्तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. भारताला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. पाकिस्तानमधील दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे काम 'आरएसएस' करीत असल्याचा आरोप पाकने केला आहे.\nपाकिस्तानचे राजदूत साद वराईच यांनी आज 'राईट टू रिप्लाय' अंतर्गत भारताला दहशतवाद्यांच्या मुद्दांवरून प्रत्युत्तर दिले आहे. आरएसएस हे आमच्या क्षेत्रात दहशतवादाला प्रोत्साहन द��ण्याचे काम करणारे हुकूमशाहीचे केंद्र आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री एक कट्टर हिंदूत्ववादी आहेत. ते उघडपणे केवळ हिंदुत्वाला प्रोत्साहन देण्याचे काम करतात. भारतात अल्पसंख्याक समाजातील मुस्लीम आणि ईसाईं लोकांची लिंचिंग केली जाते. मुस्लिमांना लक्ष्य केल्यानंतर योगी आदित्यनाथ हे या घटनांचे समर्थन करतात, असा आरोपही साद वराईच यांनी केला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचे थेट नाव न घेता साद यांनी शहांवरीही टीका केलीय.\nआसाममध्ये राहणाऱ्या बंगाली लोकांना अचानक 'बेघर' का व्हावे लागले आहे. ज्या ठिकाणी चर्च आणि मशीद जाळली जाते. तेथील लोकांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही, असे म्हणत त्यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्यावरही टीका केली. भारतात पाकिस्तानकडून दहशतवाद पसरवला जातोय हा बिनबुडाचा आरोप आहे. २०१४ साली पेशावरमधील शाळेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचा हात आहे, असा आरोप पाकिस्तानने केला. दरम्यान, दहशतवाद पोसण्यात आणि तो पसरवण्यात जसा पाकिस्तानचा हातखंडा आहे तसाच 'तो मी नव्हेच' असे शिरजोरपणे सांगण्यातही पाक पटाईत आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या, निष्पापांचे बळी घेणाऱ्यांचा गौरव करणाऱ्या पाकशी चर्चा कशी करणार, असा थेट सवाल भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत उपस्थित केला होता.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nभारतीय सीमेवर कुरापती कशामुळे अखेर चीनने मौन सोडलं...\nअमेरिकेचा चीनवर मोठा वार; दूरगामी परिणाम भोगावे लागणार...\nयुद्धाच्या तयारीला लागा, चिनी सैन्याला जिनपिंग यांचे आद...\nकरोनाच्या 'गुप्त' हल्ल्याने चीन बेजार; बाधितांची संख्या...\nकरोना चाचणीची लस घेतली आणि बेशुद्ध पडला\nइंडोनेशिया हाहाकार: मृत्युमुखींचा आकडा ८३२ वरमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसुषमा स्वराज राजदूत साद वराईच राईट टू रिप्लाय Yogi Adityanath unitd nation RSS pak\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nपुण्यात २४ तासांत करोनाने ११ जणांचा मृत्यू\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2020-05-29T21:33:53Z", "digest": "sha1:IHQ6C2RH7BNQCJJMG4H7KAOGSWBWS2TO", "length": 7711, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कृष्णदेवराय - विकिपीडिया", "raw_content": "\nहैदराबाद येथील कृष्णदेवरायाचा पुतळा\nकृष्णदेवराय (तेलुगू उच्चार: कॄष्णदेवराया ; तेलुगू కృష్ణదేవరాయులు, ; तुळू: ಕೃಷ್ಣದೇವರಾಯ ; कन्नड ಕೃಷ್ಣದೇವರಾಯ) हा विजयनगर साम्राज्यावर राज्य केलेल्या तुळुवा राजघराण्यातील तिसरा राजा होता. तुळुवा वंशातील इम्मडी नरसिंह याचा हा मुलगा होय. याने इ.स. १५०९ ते इ.स. १५२९ या कालखंडात राज्य केले.\n४ कृष्णदेवरायाची मराठी चरित्रे\nवयाच्या एकविसाव्या वर्षी इ.स. १५०९ साली हा सिंहासनावर बसला. रायचूरच्या लढाईत त्याला मोठा विजय मिळाल्यामुळे उत्तरेकडील मोगल राजांवर त्याचा चांगलाच वचक बसला. ओडिशावर आक्रमण करून त्याने राजा गजपतीचाही पराभव केला होता. त्याने महाराजाधिराज, सिंहासनाधीश्वर इत्यादी पदव्या धारण केल्या होत्या. कृष्णदेवरायाने जमीनसुधारणा करून मुबलक पाणीपुरवठ्यासाठी धरणे व पाटबंधारे बांधले होते.\nकृष्णदेवराय स्वतः कवी व पंडित होता. त्याने तेलुगू व संस्कृत भाषेत अनेक काव्यग्रंथ रचलेले आहेत. आमुक्त माल्यदा या त्याच्या तेलुगू काव्यात गोदादेवी व विष्णुचित्त यांची कथा सांगितलेली आहे. याचबरोबर मदालसाचरित्र, सत्यभामापरिणय, जांबवतीपरिणय, सकलकथासारसंग्रह, ज्ञानचिंतामणी इत्यादी ग्रंथ त्याने संस्कृत भाषेत रचलेले आहेत.\nकृष्णदेवराय हा विद्वानांचा आश्रयदाता होता. त्याच्या दरबारात अष्टदिग्गज नामक आठ पंडित होते. तसेच संत भानुदास यांच्याशी भेट याच राजाची झाली. पंढरपूरच्या विठ्ठल या देवतेला या राजाने आपल्या राज्यात आणवुन मंदिर बांधले.\nविजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय (सदाशिव आठवले)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मे २०२० रोजी २३:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE,-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%88%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5.html", "date_download": "2020-05-29T20:44:10Z", "digest": "sha1:Y62MA67JFR2DOFHSS3CCGVGO76CRM6GE", "length": 10925, "nlines": 130, "source_domain": "www.aarogya.com", "title": "सांगलीत चिकनगुण्या, डेंग्यूचा फैलाव - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nसांगलीत चिकनगुण्या, डेंग्यूचा फैलाव\nसांगलीत चिकनगुण्या, डेंग्यूचा फैलाव\nशहरात चिकनगुण्या आणि डेंग्यूचा साथीचा फैलाव झाला आहे. सुमारे पाचशेंहून अधिक रुग्ण आढळले आहेत. उपचारासाठी खासगी रुग्णालयात गर्दी वाढली आहे. महापालिका यंत्रणा खडबडून जागी झाली असून त्यांनी उपाययोजना सुरू केल्या आहेत.\nशहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सलग आठ दिवस झालेला पाऊस, हवामानात झालेला बदल, अशुद्ध पाणीपुरवठा आणि डासांमुळे शहरात गेली पंधरा दिवस तापाची साथ आहे. हवेतील विषाणूमुळे लोक तापाने आजारी असून चिकनगुण्या आणि डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत, असे खासगी डॉक्‍टरांनी सांगितले.\nलोकांची उपचारासाठी महापालिका, शासकीय रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात गर्दी होत आहे. शहरात चिकणगुण्याचे पाचशेंहून अधिक आणि डेंग्यूचे 50 रुग्ण आढळले आहेत. झोपडपट्ट्या, गुंठेवारी वसाहत, खणभाग, जवाहर चौक परिसर या भागांत साथीचा फैलाव झाला आहे. घरटी एक रुग्ण आहे.\nसाथीचा फैलाव झाल्याने महापालिकेने आरोग्य विभागामार्फत उपाययोजना केल्या आहेत. आरोग्याधिकारी डॉ. राम हंकारे म्हणाले, \"\"काही भागांत साथीचे संशयित रुग्ण आढळले असून तिघांचे रक्तनमुने पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. ही साथ पसरू नये, म्हणून दक्षता घेण्यात आली आहे. डास फवारणी आणि स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. औषधेही उपलब्ध करण्यात आली आहेत. उद्यापासून रुग्णशोध मोहीम सुरू करण्यात येणार आहे.''\nपाणीसाठा केलेली भांडी कोरडी करून घ्या���ीत\nउघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/Xiaomi", "date_download": "2020-05-29T20:27:51Z", "digest": "sha1:ZSR5KUVPGKWHYBR3V4JGC2ZCTYE46PZJ", "length": 5632, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआता उन्हात चार्ज होणार तुमचा फोन, शाओमीने आणले सोलर पॉवर बँक\nशाओमीचा नवा स्मार्ट TV, किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी\nवनप्लस, शाओमी, विवो, ओप्पो एकत्र, जाणून घ्या कारण\nशाओमीच्या या २ स्मार्टफोनमध्येही X-Ray कॅमेरा फीचर\nशाओमीच्या फोनमध्ये हे जबरदस्त फीचर येतेय, जाणून घ्या माहिती\nशाओमीने दीड महिन्यात स्मार्टफोनच्या किंमती पुन्हा वाढवल्या\nशाओमीची जादू कायम, redmi note 9 pro max मिनिटात 'आउट ऑफ स्टॉक'\nशाओमीचा १०८ मेगापिक्सल कॅमेऱ्याचा Mi 10 5G लाँच, पाहा किंमत\n'रेडमी नोट ९ प्रो'च्या जाह��रातीत अणूबॉम्ब; शाओमीची माफी\nस्मार्टफोन विकण्यात 'या' कंपन्यांनी मारली बाजी\nशाओमीच्या 'या' स्मार्टफोनची ३ कोटींहून अधिक विक्री\nशाओमीचा Mi 10 स्मार्टफोन ८ मे रोजी भारतात लाँच होणार\nशाओमीचा Mi10 यूथ एडिशन लाँच, पाहा किंमत\nशाओमीची फोल्डेबल इलेक्ट्रिक सायकल लाँच, पाहा किंमत\nशाओमीची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच; किंमत फक्त २२ हजार रुपये\nशाओमीच्या या फोनमध्ये चुकूनही अपडेट करू नका\nशाओमीचा ७५ इंचाचा स्मार्ट टीव्ही लाँच, पाहा किंमत-फीचर्स\nGST: रियलमीचे स्मार्टफोन १८ टक्क्यांपर्यंत महाग\nGST: आयफोनच्या किंमतीत ५९०० रुपयांपर्यंत वाढ\nशाओमीचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन MI 10 lite लाँच\nRedmi Note 9 Pro स्मार्टफोनचा आज भारतात दुसरा सेल\nरेडमी के ३० प्रो स्मार्टफोन आज लाँच होणार\nरेडमी K30 प्रो २४ मार्चला लाँच होणार, पाहा किंमत\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A_(%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F)", "date_download": "2020-05-29T21:26:08Z", "digest": "sha1:K2JIDUEQMPCS3FNB4756TASE6EKNIZU3", "length": 5194, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तिसरा पंच (क्रिकेट) - विकिपीडिया", "raw_content": "\nक्रिकेटच्या सामन्यातील मैदानावर नसलेला पंच\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये तिसरा पंच हा प्रत्यक्ष मैदानात उपस्थित नसतो. जेंव्हा मैदानात उपस्थित असलेले दोन पंच संभ्रमावस्थेत असतात अशावेळी ते योग्य निर्णयासाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतात.\nवर्ग:विकिडाटा माहितीचौकट वापरणारी पण चित्र नसलेली पाने\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ मार्च २०२० रोजी १२:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/40426", "date_download": "2020-05-29T18:55:30Z", "digest": "sha1:HLFTBC4ZHP6USKM2SS67VO3EK4XGIFBC", "length": 25773, "nlines": 254, "source_domain": "misalpav.com", "title": "मल��� भेटलेले रूग्ण - ३ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमला भेटलेले रूग्ण - ३\nमला भेटलेले रूग्ण - ३\nडॉ श्रीहास in जनातलं, मनातलं\nमला भेटलेले रुग्ण - २\nमला भेटलेले रूग्ण - ३\nमला भेटलेले रुग्ण - ४\nमला भेटलेले रुग्ण - ५\nमला भेटलेले रुग्ण - ६\nमला भेटलेले रुग्ण - ७\nमला भेटलेले रुग्ण - ८\nमला भेटलेले रुग्ण - ९\nमला भेटलेले रुग्ण - १०\nमला भेटलेले रूग्ण - ११\nमला भेटलेले रूग्ण - १२\nमला भेटलेले रुग्ण - १३\nमला भेटलेले रुग्ण - १४\nमला भेटलेले रुग्ण - १५\nमला भेटलेले रुग्ण - १६\nमला भेटलेले रुग्ण - १७\n‹ मला भेटलेले रुग्ण - २\nमला भेटलेले रुग्ण - ४ ›\n६-७ ठिकाणी फिरून आली होती ; ती व तिचा नवरा कंटाळून बसले होते समोर ... त्याच्या बोलण्यात उदासीनता जाणवत होती ....\nबरेच महिने झाले , ॲलर्जीचा त्रास काही कमी होत नव्हता बरेच दवाखाने झाले बरीच औषधं घेतली पण फरक पडत नव्हता ... \"पहले दवा लेते थे तो जरासा आराम होता था अब तो बिलकुल भी नही \" रडवेली होऊन बोलत होती आणि काहीतरी करा पण मला ह्यॅतून बाहेर काढा असा स्वर होता तिचा ...\nअसे पेशंट बरेचदा औषधांपेक्षा डाॅक्टरच्या शब्दांनी बरे होतात (स्वानुभव आहे)..... कधी कधी फक्त ऐकून जरी घेतलं ना तरी ५०% आजार कमी होतो.... ह्यॅ बाईंच्या बाबतीत तसंच होतं, मी सगळं ऐकून घेतलं आणि अंदाजा घेतला.... माझी communication skill पणाला लावून नेमकं आजाराचं स्वरूप , आवश्यक त्या तपासण्या आणि त्यानंतरचा ईलाज जो लांबवर चालणार आहे ह्यावर जवळ जवळ २०-२५ मिनीट्स बोलत होतो.... शेवटी म्हणालो \" देखीए दवा दे रहा हू जादू तो नही करूंगा की एकही डोस मे आपको ठिक कर दुंगा , ईस सब में टाईम लगनेवाला है कभी तकलिफ एकदम कम हो जाएगी और आपको लगेगा की एक बुरा सपना देख रही थी या फिर ऐसा भी होगा की तकलिफ बिलकूल भी कम ना हो या फिर ऐसा भी होगा की तकलिफ बिलकूल भी कम ना हो सब्र बरतना होगा और और और दवा बिलकुल नही छोडना सब्र बरतना होगा और और और दवा बिलकुल नही छोडना \nअॅलर्जी टेस्ट नंतर रिपोर्टस आणि पुढची ट्रिटमेन्ट डिसकस करायला आली ३ दिवसांनी तेव्हा तिचा च���हरा पुर्ण वेगळा होता \"डाक्टर साहब अगर ठिक होगा तो बास आपहीके यहां होगा \" पेशंट ईतक्या विश्वासानी बोलत होती की माझाच confidence दुप्पट झाला होता....\n\"उस दिन जो आपने ईतना बढीया समझाया .... अबतक जिस किसी भी डाक्टर से ईलाज करवाया है , ईतना तो किसी ने भी बात नही किया और सुना भी नही...३दिन पहले यहा से बाहर निकल रही थी तभी से मुझे लग रहा है की मै ईस तकलिफ से बाहर आ जाऊंगी\"\nतिचा माझ्यावरचा विश्वास ईतका दृढ होता की .....\nगेले अनेक वर्षांची मेहेनत सफल झाल्यासारखं वाटलं\nऔषधं सोडली म्हणून त्या पेशंटला रागावल्यासारखं करत होतो .... ७०-७२ वर्षांचे काका ईतक्या निर्वीकार चेहेऱ्यानी समोर बसलेले आणि अजिबात काही वाटत नाही माझ्या रागावण्याचं हे पाहून माझी अजून चीडचीड होत होती ....\nत्यांचा मुलगा बोलला थोड्यावेळानंतर 'सर तुम्ही बोलावलं म्हणून ह्यॅना घेऊन आलो '... मला काही संदर्भच लागेना ,मी म्हणालो ' अहो ६ महिने झाले औषधं संपून , मी महीन्याभरानी बोलावलं होतं तुम्हाला.....'\nत्यावर पेशंटचा मुलगा म्हणाला 'अहो आमच्या गावचा पेशंट आला होता तुमच्याकडे मागच्या आठवड्यात आणि तुम्हीच तर निरोप दिला होता ना त्यांच्याकडे की काकांना घेऊन या दाखवायला....'\nमाझं कफ्युजन अजून वाढलं ....\nपेशंटचा मुलगा सांगू लागला ' बाबांची सुटी झाली ICU मधून मग आम्ही ambulance करून घरी निघालो होतो, खरं तर बाबांची काहीच गॅरेंटी नव्हती कधीही बरं वाईट होईल अशी परिस्थीती होती म्हणून घरी निरोप ठेवला होता की सगळ्यांना कल्पना द्या .... जमलं तर भेटायलाच या म्हणून आणि त्याच वेळेस एकानी सांगीतलं की येता येता तुमच्याकडे दाखवून द्या शेवटचं , तुम्ही ambulance मध्ये येऊन तपासलं होतं बाबांना आणि औषधं दिलीत लिहून..'\nमला तर अजिबात आठवत नव्हतं कारण बरेचदा पेशंट सिरीयस असतात तेव्हा केबिन मध्ये न बोलवता मी स्वत:च गाडीत किंवा ambulance मध्ये जाऊन बघतो... तसाच हा पेशंट असावा , अजूनही पण ह्यॅत असं काय वेगळं होतं हेच कळत नव्हतं मला ...\n'अाम्ही औषधं घेऊन घरी गेलो.... तुम्ही सांगीतल्याप्रमाणे ईलाज चालू ठेवला , अहो काय सांगू तुम्हाला बाबा १५ दिवसांनी हिंडायलाच लागले ना डायरेक्ट... जेवढे लोकं शेवटचं म्हणून भेटायला आले होते ना त्याच्यापेक्षा डबल लोकं बरे झाले म्हणून येऊन गेलेत ' पेशंटचा मुलगा सांगत होता .....\nपुढे म्हणला की ' माझा मुलगा असतो मुंबईला तो आला होता आजोबांना भे���ायला आणि जाता जाता तुम्हाला भेटायंचच म्हणून आलाय सोबत, त्याचा पण विश्वास बसत नव्हता की फक्त औषधं,inhalers नी आजोबांना फरक पडेल म्हणून \nआणि मला अचानक आठवायला सुरू झालं; की सोमवारची OPD होती त्यामुळे नेहमी प्रमाणे गर्दी होती स्टाफ पैकी एक जण येऊन म्हणतो की सिरीयस पेशंट आहे ambulance मध्येच जाऊन बघावं लागेल. मी तसाच निघालो तर cardiac ambulance होती , पेशंट आॅक्सिजन लावलेल्या स्थितीत होता, चेहेऱ्यावर आणि पायावर सुज होती आणि काही विचारलं तर मानेनेच हो - नाही असं उत्तर येत होतं.... BP,Pulse,Oxygen Concentration तर समोर च्या स्क्रिन वर दिसत होतं आणि मी तपासलं पेशंटला , नातेवाईकांकडून थोडक्यात history घेऊन केबीन मध्ये आलो; पुढचा महिना ट्रीटमेंट कशी चालेल,Inhalers चा वापर, आॅक्सिजन कसा द्यायचा याच्या सुचना करून १० दिवसांनी परत बोलावलं तर गाव दूर असल्यानं महिन्याभरानी येतो असं नातेवाईकांचं म्हणणं पडलं.... मी सांगीतल की बरं वाटलं किंवा नाही तरी परत या काकांना घेऊन दाखवायला ... त्यानंतर मी OPD मध्ये परत बिझी झालो ....\nत्याच्या गावचा एक पेशंट महिन्यानी तपासणीसाठी आला होता तेव्हा सांगत होता कि तुम्ही तपासलेला पेशंट कसा बरा झाला म्हणून स्वत:साठी आलोय वगैरे , मग मी म्हणालो कि आठवत तर नाहीये पण जमलं तर त्याना एकदा पाठवा पुर्नतपासणीसाठी....आणि तेच काका ठणठणीत समोर बसले होते आज माझा क्षणभर विश्वासच बसला नाही की गॅरंटी नसलेला पेशंट ईतका चांगल्या परिस्थीत असू शकतो की औषधं सोडूनही ४-५ महीने चांगली तब्येत आहे .....\nकधी कधी असे अनुभव चमत्कार होऊ शकतात ह्यॅवर विश्वास ठेवायला भाग पाडतात.... पण हे क्षेत्रच असं आहे की चमत्कार होणं नेहेमीचं होऊन जातं..\nचेहेऱ्यावरचं आश्चर्य न दाखवता मी रागावलो की परत ICU मध्ये जाण्याची वेळ येऊ नये म्हणून औषधं बंद करू नका आणि दिलेल्या वेळेत तपासणीसाठी येत जा...\nही गोष्ट असेल १० वर्षांपुर्वीची..... माझी internship चालू होती आणि surgery डिपार्टमेंट मध्ये दिड महीन्याची पोस्टींग होती.... सगळ्यात ज्युनीयर असल्याने सगळ्या पेशंटचं BP आणि Pulse घेणं , लॅब मधून रिपोर्टस् आणणं क्वचितच सलाईन/injection आणि टाके काढणं अशी रोजची कामं असत....\nएक दिवस सिस्टर येऊन थोड्या त्राग्यात म्हणतात की तुमच्याच हातून Blood sample घ्यायचं असं Female वॉर्डातली शेवटच्या बेडवरची एक सिरीयस पेशंट म्हणते आहे... मला आश्चर्य ह्यॅच वाटलं की सिस्टर ईतकं सफाईनं blood sample घेऊ शकतात तेव्हा माझ्यासारख्या ज्युनीयर डॉक्टरकडून का बरं सुई टोचून घ्यायची ईच्छा होते आहे \nमी स्पिरीटचा बोळा आणि सामान घेऊन गेलो आणि रक्त घेता घेता विचारलं पेशंटला तर तिची मुलगी म्हणते की डॉक्टर तुम्ही रक्त घेतांना अजिबात दुखत नाही \nकिती मोठी गोष्ट होती माझ्यासाठी की जी पेशंट बहूदा ह्यॅ आजारातून बाहेर पडणार नव्हती आणि ईतका जास्त त्रास सहन करत होती तरी सुध्दा blood sample घ्यायला मलाच बोलवलं होतं ....\nनंतरचे दोन आठवडे मीच सगळे samples किंवा सलाईन लावत होतो....\nएक एक नमुने ..\nमस्त लिहिताय , सुरु ठेवा ...\nॲलर्जी वाला तर खासच आहे ..\nमंडळ आपलं आभारी आहे\nछान चाललीय लेखमाला, अजून येउद्या.\nधन्स हो दादा :)\nधन्स हो दादा :)\nछान अनुभव. कदाचित डॉक्टर\nछान अनुभव. कदाचित डॉक्टर सोडून इतर फार कमी व्यवसायात इतक्या लवकर लोकांचे प्रॉब्लेम्स दूर केल्याचे समाधान मिळत असेल. बरेच जण तर आयुष्यभर काम करत राहतात पण त्यांना कोणी कामाबद्दल थँक्स देखील म्हटलं नसेल.\nआयुष्यात भेटलेल्या काही अशाच सहृदय डॉक्टर्स ची आठवण आली ...\nखुपच मोठी Compliment .... आभारी आहे _/\\_\nखूप मस्त लिहिताय डॉक.. तीनही\nखूप मस्त लिहिताय डॉक.. तीनही किस्से हृदयस्पर्शी..\nप्रयत्न चालू आहेत :))\nप्रयत्न चालू आहेत :))\nचांगली चालू आहे मालिका...\nबर्याचदा असं वाटतं, चांगला डाॅक्टर वेळेवर मिळणं, हा पण नशिबाचाच भाग असला पाहिजे...\nतुम्ही रुग्णाच्या आजारासोबत रूग्णाला पण समजुन घेताय ..फारच छान \nखूप चांगलं लिहिलं आहात. लिहा\nखूप चांगलं लिहिलं आहात. लिहा अजून. वाचायला आवडेल\nथोड सायकलिंगबद्दल सुद्धा लिहा..\nहा पण भाग मस्तच\nकाही डॉक लोकांच्या हाताला दैवी गुण असतो, तुम्ही त्यापैकीच एक.\nरुग्णानुभव काय काय शिकवून\nरुग्णानुभव काय काय शिकवून जातात...\nडाॅक्टर साहेब, लिहित रहा...\nछान चाललीय मालिका. अजून येऊ\nछान चाललीय मालिका. अजून येऊ द्या.\nडॉक सगळेच किस्से भारी आहेत.\nडॉक सगळेच किस्से भारी आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 10 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेल�� वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/fatal-negligence/articleshow/69387505.cms", "date_download": "2020-05-29T19:00:39Z", "digest": "sha1:5PWDKWAG75KST6ALXE3TLNPWDTJQMJV5", "length": 23142, "nlines": 124, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविविध प्रकारची घातक रसायने भरण्यासाठी पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा वापर केला जातो...\nविविध प्रकारची घातक रसायने भरण्यासाठी पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचा वापर केला जातो. पाणी समजून ती प्यायल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याची उदाहरणे आहेत. घरातील अन्य रसायने असो की औषधे, सर्वांचाच वापर काळजीपूर्वक केला पाहिजे.\nमाझ्या नात्यात नुकतीच एक दु:खद घटना घडली. शेजारच्या घरात रंगकाम चालू होते. तीन वर्षांची मुलगी खेळताखेळता तिथे गेली. तिथे रंगकामासाठी वापरले जाणारे थिनर हे रसायन पाण्याच्या बाटलीत भरून ठेवलेले होते. रंगकाम पाहण्याच्या उत्सुकतेपोटी तिथे आलेल्या त्या मुलीने तहान लागली म्हणून पाणी समजून पाण्याच्या बाटलीत भरलेले थिनर प्यायले. त्यानंतर त्रास होऊ लागला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिला आधी स्थानिक व नंतर मोठ्या रुग्णालयात नेण्यात आले; परंतु रक्तात शोषले गेलेल्या थिनरने तिचे रक्त, लिव्हर, किडनी, ह्रदय, फुफ्फुसे मेंदू यांचे कार्य बंद करून टाकले. घटना घडल्यापासून चार तासांत तिचा आई-वडिलांसमोर अंत झाला.\nही घटना मनाला चटका लावून गेली. कोणाचा तरी निष्काळजीपणा एखाद्याच्या मृत्यूचे कारण ठरतो. येथे पाण्याच्या बाटलीचा गैरवापर कारण ठरला. आजकाल अॅसिड, बॅटरी वॉटर, फीनेल, लिक्वीड सोप, रॉकेल, पेट्रोल, डिझेल, थिनर, टर्पेंटाइन, वॉर्निश, रंग अशा अनेक नित्यवापराच्या द्रवपदार्थांसाठी पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या सहज मिळणाऱ्या व स्वस्त पर्याय म्हणून सर्रास वापरल्या जातात. यामुळे या प्रकारची रसायने अनवधानाने पिण्यात येऊन विषबाधा होते व जिवाला धोका पोहोचतो. यासाठी एकतर पाण्याच्��ा बाटल्यांचा वापर इतर रसायनांसाठी करणे थांबवले पाहिजे किंवा अशा बाटल्यांना रंगवून अथवा पूर्ण लेबल लावून वापरले पाहिजे. नाहीतर अशा दुर्घटना आपल्याच चुकीमुळे घडत राहतील.\nयाबरोबरच औषधे, गोळ्या व इतर घातक रसायने, डासांसाठीचे लिक्वीड, स्प्रे, मँट, उंदीर, झुरळं, ढेकूण, मुंग्या यांना मारण्यासाठीची अगर पळविण्यासाठीची विषारी रसायने मुलांपासून दूर राहतील याची काळजी घेतली पाहिजे. कीटकनाशकं, डिटर्जंट पावडर, पाण्याच्या निर्जंतूकीकरणासाठी वापरायचे लिक्वीड / पावडर सॅनिटरी क्लिनर आदी नित्यवापरातील गोष्टी लहान मुलांसाठी व सर्वांसाठी धोकादायक ठरू शकतात. मध्यंतरी डासांसाठीच्या लिक्विडेटरमधे वापरले जाणारे लिक्विड पिल्याने एका लहान मुलाचा मृत्यू ओढवला होता. रसायनाच्या डब्यात भरलेले तेल वापरल्याने शालेय पोषण आहारातून विषबाधा होऊन बिहारमधे अनेक मुलांचा मृत्यू ओढवला होता.\nआजकालच्या धकाधकीच्या जीवनात नित्य वापरात वेगवेगळ्या कारणांसाठी घातक ठरू शकणाऱ्या रसायनांचा वापर वाढत आहे. रोजच्या गरजेच्या वस्तू म्हणून ही रसायने अगदी सहज उपलब्ध होतात. यांच्या वापर व साठवणुकीबाबत कोणीही फार काळजी घेत नाही. कधीतरी एखादी दुर्देवी घटना घडते. थोडीफार चर्चा होते आणि सर्वजण नंतर विसरून जातात. प्रत्येकाच्या जिवाचे मोल अनमोल आहे आणि थोडीशी काळजी घेऊन, शिस्त पाळून ते नक्कीच वाचवता येतील.\nमिळेल त्या बाटलीत डब्यात अशी रसायने न भरता त्यासाठी वेगळे कंटेनर वापरावे. हे शक्य नसल्यास ज्या बाटली, बरणी अथवा डब्यात रसायन भरायचे त्यावरील मूळ लेबल पूर्णत: काढून तरी टाकावे. न कंटाळा करता त्यावर ठळक दिसेल असे चांगले लेबल लावावे. यामुळे किमान त्यात काय आहे हे नेमके समजेल. अशा सर्व पदार्थांची साठवणूक अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. पहिली काळजी म्हणजे हे पदार्थ संपूर्णत: वेगळे ठेवणे सर्वांत महत्त्वाचे. इतर सामानाबरोबर ठेवल्यास त्यांची सरमिसळ होऊन कधीतरी त्रास नक्की होतो.\nलहान मुलांच्या हाती लागणारच नाहीत, याची कटाक्षाने काळजी घ्यावी; तसेच प्रत्यक्ष वापर करताना लहान मुले आसपास असणार नाहीत हेही पाहावे. ज्यांच्या घरात लहान मुले नाहीत, त्यांनीही अशी काळजी घ्यावी. कारण काही निमित्ताने शेजारची किंवा नात्यातील लहान मुले घरी येत असतात.\nबरेचदा आणलेली रसाय���े पाणी अथवा इतर द्रवामधे मिसळून विरल करून वापरली जातात. आणल्यानंतर लगेचच ती विरल करून ठेवता आल्यास त्यांचा घातकपणा कमी होतो. वापरायच्या प्रत्येक रसायनाची योग्य माहिती घेऊनच त्यांचा वापर करावा. सरकारने बंधनकारक केल्यामुळे सर्व रसायनांबरोबर त्याचा वापर करण्याची योग्य पद्धत, घ्यायची काळजी व विषबाधा झाल्यास करायचे प्रथमोपचार तसेच हेल्पलाइन नंबर दिलेले माहितीपत्रक असते. दुर्देवाने हे पत्रक आपण कधीच वाचत नाही. डासांच्या कॉईल, लिक्विड अशा प्रत्येक रसायनाबरोबर असे माहितीपत्रक असतेच. ते प्रत्येकवेळी नक्कीच वाचावे व त्याप्रमाणे काळजी घ्यावी.\nसर्वच रसायनांचा वापर करताना मास्क, रूमाल, गॉगल, हातमोजे, पायमोजे हे वापरण्याचे कटाक्षाने पाळावे. अगदी रोजच्या वापरातील अॅसिडमुळे डोळ्यांना, घशाला व श्वासाला त्रास होतो. हे न केल्याने मागीलवर्षी शेतकऱ्यांचे मृत्यू ओढवले होते. सर्वच रसायनांचे घातक परीणाम शरीरावर कसे होतात याची माहीती प्रत्येकाला असायला हवी. श्वसनावाटे, तोंडावाटे अथवा त्वचेवाटे ही रसायने आपल्या शरीरात जातात. शरीरात गेल्यानंतर रक्तात मिसळली जाऊन त्यानंतर हृदय, किडनी, फूफ्फूस, लिव्हरमधे, आतड्यांमधे जाऊन आपल्या रासायनिक गुणधर्माप्रमाणे रक्त पातळ अथवा घट्ट करतात. त्यामुळे रक्ताचे वहन बिघडल्याने शरीराला इजा होऊ लागते. शरीरातील पेशींना व अवयवांना इजा होऊ लागते. त्यातून पूढे अवयव निकामी होऊन मृत्यू ओढवतो.\nया परीणामांना थांबवण्यासाठी शरीरातील विषाचा अंश कमी करणे महत्त्वाचे असते. शरीर स्वत:च हे विष उलट्या अथवा जुलाबावाटे बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. ते थांबवू नये. याउलट उलटी होत नसल्यास अर्धा ग्लास पाण्यात दोन तीन चमचे मिठ टाकून ते प्यायला देऊन उलट्या होण्यासाठी ताबडतोब प्रयत्न सुरू करावेत व दवाखान्यात घेऊन जावे. दवाखान्यात जाताना उजव्या अंगावर झोपवून व तोंड उघडे राहण्यासाठी रूमालाची गुंडाळी ठेवावी. पुढील उपचार करणे सोपे व्हावे यासाठी त्या रसायनाची बाटली-डबी दवाखान्यात घेऊन जाऊन डॉक्टरांना दाखवावी. याबरोबरच औषधांमुळे होणारी विषबाधा हाही महत्त्वाचा विषय आहे. मुदत संपलेल्या औषधांमुळे विषबाधा होते, पण कधीकधी मुदत असलेल्या औषधांमुळेही ती होते. पुण्यामधे काही वर्षांपूर्वी तापासाठी दिल्या जाणाऱ्या पॅरा��िटॅमॉलच्या गोळीने तीन वर्षांच्या बाळाचा शरीराचे तापमान कमी होऊन (हायपोथर्मियाने) मृत्यू ओढवला होता. आजकाल प्रत्येक घरात औषधे असतातच. लहान मुले अथवा मोठ्या माणसांनीही चुकीच्या पद्धतीने घेतल्यास त्याचे गंभीर परीणाम होतात. घरातील काहीजण रक्त पातळ होण्याची, रक्तदाबाची, मधुमेहाची व इतर औषधे घेत असतात. बालसुलभ उत्सुकतेने लहान मुले ही औषधे घेतात. म्हणून लहान मुलांपासून ही औषधे लांब राहतील व ते त्यापर्यंत पोहोचणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे.\nएकूण काय तर काळजी घेणे व रसायनांचा गरजेपुरता योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे. नंतर कितीही पश्चाताप केला तरी उपयोग नसतो. लहान मुलांना याचा दोष देता येत नाही. आपल्याकडून निष्काळजीपणा घडून असे होणार नाही, याचा विचार करून काळजी घ्यावी.\n(लेखक वैद्यकीय सल्लागार, समुपदेशक व मार्गदर्शक आहेत.)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nक्वारंटाइन असलेले लोक रात्री घरी झोपायला येतात: विखे-पा...\nविखेंच्या 'त्या' वक्तव्यामुळं राजकीय चर्चेला उधाण...\nलहान मुलांकडं दुर्लक्ष करायचं असतं; तनपुरेंचा निलेश राण...\nलॉकडाऊन असतानाही पाथर्डीत दोन बालविवाह, गुन्हा दाखल...\nजिल्ह्यात आणखी ५ नवे करोना रुग्ण सापडले...\nचोरट्यांची नवी शक्कल... सीसीटीव्हीवर काळा स्प्रेमहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळ�� १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/jamnalal-bajaj-award-presented-akp-94-2027066/", "date_download": "2020-05-29T19:56:18Z", "digest": "sha1:N3FACF3CL3IYB2HISXY2AEPVCKKMDCKU", "length": 13443, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Jamnalal Bajaj Award presented akp 94 | जमनालाल बजाज पुरस्कार प्रदान | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nजमनालाल बजाज पुरस्कार प्रदान\nजमनालाल बजाज पुरस्कार प्रदान\nभवानी शंकर कुसुम यांना रचनात्मक कार्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरवण्यात आले.\nभारतासारख्या विकसनशील देशात सामाजिक समस्यांचा तुटवडा नाही. एखादा सामाजिक कार्यकर्ता काम करतो तेव्हा त्याला एको समस्येपुरते मर्यादित न राहाता ग्रामीण विकासाचा सर्वांगाने विचार करावा लागतो. त्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च करावे लागते. अशा सामाजिक कामांना समाजासमोर आणत त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम ‘जमनालाल बजाज फाऊंडेशन’ करत आहे. यासाठी सोमवारी ४२ व्या ‘जमनालाल बजाज पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन गिरगाव येथील ‘द रॉयल ऑपेरा हाऊस’ येथे करण्यात आले होते.\nविविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ईशा फाऊंडेशनच्या सद्गुरु यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रत्येकी १० लाख रुपये देऊन सन्मानित क रण्यात आले.\nभवानी शंकर कुसुम यांना रचनात्मक कार्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरवण्यात आले. त्यांनी राजस्थानातील ग्रामीण भागात कुष्ठरोग रुग्ण, अपंग, अनुसूचित जाती-जमातींतील महिला व इतर गोरगरिबांच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवला आहे.\nग्रामीण विकासात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापरासाठीचा पुरस्कार राजस्थानच्या मोहम्मद इमरान खान मेवाटी यांना प्रदान करण्यात आला. ते सरकारी शाळेत गणित विषयाचे अध्यापन करतात. त्यांनी आतापर्यंत ८० शैक्षणिक अ‍ॅप विकसित केले आहेत. याद्वारे विद्यार्थ्यांना त्यांच्या विषयांचे पुस्तकाबाहेरील ज्ञान प्राप्त करता येते. हे अ‍ॅप मोफत आणि वापरकर्तास्नेही आहेत.\nमहिला आणि बालकल्याण विभागासाठी जानकीदेवी बजाज यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार महाराष्ट्रातल्या सुश्री शाहिन मिस्त्री यांना देण्यात आला.\nआर्थिकदृष्टय़ा वंचित गटातील मुलांचा क्षमताविकास शिक्षणाद्वारे घडवून आणण्याचे कार्य सुश्री यांनी आकांक्षा फाऊंडेशनच्या माध्यमातून केले. १५ मुलांपासून त्यांनी सुरुवात केली होती. गेल्या ३० वर्षांत त्या ३८ हजार मुलांपर्यंत पोहोचल्या आहेत. ‘टेक फॉर इंडिया’ या संस्थेची स्थापन करून सुश्री यांनी शैक्षणिक असमानता नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.\nभारताबाहेर गांधीवादी विचारांचा प्रसार करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मेक्सिकोच्या सोनिया डेटो यांना देण्यात आला. त्यांनी गुजरात विद्यापीठातून अहिंसा आणि कला यांतील संबंधांच्या परिणामकारकतेचा अभ्यास केला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया स��रू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 सामाजिक, प्रादेशिक समतोल साधण्याचे काँग्रेसपुढे आव्हान\n2 शिवसेना खासदाराच्या भरधाव कारने हरणाला चिरडले; चालकाला अटक\n3 चाळीस हजार कोटींच्या निधीचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजणार\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://parabsachin.blogspot.com/2010/10/", "date_download": "2020-05-29T19:28:44Z", "digest": "sha1:FJEYBSP7NNKQDXBCTHOCTKXM4WTI3UJP", "length": 4388, "nlines": 84, "source_domain": "parabsachin.blogspot.com", "title": "माझं आभाळ: 01/10/10 - 01/11/10", "raw_content": "\nमी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची. त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.\nपुस्तकांत काहीही असो. शाळा असो की घर, मला तरी लहानपणी गांधीजींना शिव्या घालायच्या, नाहीतर उगाच टवाळकी करायलाच शिकवलं होतं. पण जसजसा हा माणूस भेटत गेला, तस तसं माझं मत बदलत गेलं. मला आज असं वाटतं, जगात दोनच प्रकारची माणसं आहेत. एक, गांधी ज्यांना पटलाय आणि दुसरा प्रकार गांधी ज्यांना समजलाच नाही.\nगेल्या गांधी जयंतीला मी एक लेख लिहिला होता. खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता त्याचा. अकाऊंटंट असणा-या रुपेश नावाच्या एका मित्राने सांगितलं माझा गांधीजींकडे बघायचा दृष्टिकोनच बदललाय. माझ्यासाठी हे सगळ्यात मोठं सर्टिफिकेट होतं.\nमी सचिन परब. I’m Sachin Parab. लिहिणं हाच आवडीचा छंद. खाज.वगैरे. Writing is my Passion and Profession. तोच पोटापाण्याचा धंदा. पत्रकार आहे. I’m a Journalist.\nगुढीपाडवा हे हिंदू नव वर्षं नाही\nकपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे\n प्रबोधनकार नेमकं काय सांगतात\nबहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही\nटिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण\nहे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/magel-tyala-kam-by-cm/", "date_download": "2020-05-29T19:16:56Z", "digest": "sha1:TFH7XBVGLHYUGS3WBBSLJO7JZ23SLIJU", "length": 9850, "nlines": 141, "source_domain": "mahabharti.in", "title": "काळजी नको, मागेल त्याला काम मिळेल - मुख्यमंत्री - महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nकाळजी नको, मागेल त्याला काम मिळेल – मुख्यमंत्री\nकाळजी नको, मागेल त्याला काम मिळेल – मुख्यमंत्री\nमागेल त्याला काम द्या, अशा सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळं अजिबात काळजी कर��� नका. मागेल त्याला काम नक्कीच मिळेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रमिकांना दिलासा दिला आहे. मजुरांमध्ये करोनाचा संसर्ग फैलावणार नाही याची खबरदारी घेऊन, श्रमिकांना काम उपलब्ध करून दिले जात असल्याचंही ते म्हणाले.\nराज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा ३१ मे पर्यंत आहे. करोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत. विविध जिल्ह्यांत ४६,५३९ कामे सुरू आहेत. तिथे ५, ९२, ५२५ मजूर आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nमाजी सैनिकांसाठी आहे का नोकरी इकडे सुरक्षा विभागात, सुपरवाईजर किंवा अजून काही\nशेतकऱ्याला आत्महत्येसाठी नैसर्गिक कारण बस होत\nत्यात भर …त्याने शिक्षणासाठी कर्ज कडून ज्या मुलाला शिकवलं …सरकारनी त्या मुलांच्या परीक्षा बंदच केल्या….आम्ही मदत करू विनापगार करू ….पण आमच्या मनातले, आमच्या बापाच्या मनातले स्वप्न तरी लथाडू नका….देश जरी मागे गेला असला तरी इथल्या युवकांना मारू नका….नाहीतर इथल्या पिड्याच बरबाद होतील….माझा मुलगा मुलगी ” शिकून काय होणार ” अस विचारल्यास काय सांगू……माझ्याकडे काहीच नाही …फक्त शिक्षण आणि अभ्यास आहे ….हे पुरेस नाही का मला महाराष्ट्रात राहायला…. माझ स्वप्न महाराष्ट्र सरकार मध्ये यायच्य….ते मी का बदलू आदरणीय मुख्यमंत्री साहेब मदत कराल हीच अपेक्षा…\nMaster of social work (MSW)फिल्ड च्या भरती प्रक्रिया सुरू करण्यात यायला हवे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या सामाजिक न्याय विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था पुणे,( ( बार्टी ) समाज कल्याण विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालय नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, मंत्रालय ईत्यादी विभागातील रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल अशी आशा बाळगतो.\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुला���तींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA%20%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%B8%E0%A5%87%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2", "date_download": "2020-05-29T19:48:09Z", "digest": "sha1:ZDSKAY6EEDAFKX2HWYFXGRNPF7S567IR", "length": 5403, "nlines": 75, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "दिलीप वळसे पाटील", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nदिलीप वळसे पाटील यांची राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या अध्यक्षपदी फेरनिवड\nमहाराष्ट्रात 121.88 लाख टन उसाचे गाळप\nफेब्रुवारी अखेर देशातील साखर उत्पादन 246 लाख टन\nसाखर उद्योगासमोरील अडचणींबाबत राष्ट्रीय सहकारी साखर महासंघातर्फे केंद्र शासनासमोर सादरीकरण\nसाखर निर्यातीचे नवे धोरण लवकरच जाहीर होणार\nसाखर निर्यात योजनेस हिरवा झेंडा\nदेशातील नव्या ऊस गाळप हंगामास सुरुवात\nसन २०२०-२१ मध्ये कृषि उन्नती योजना - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिकांच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत\nराज्यातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या त्रिस्तरीय पत संरचनेवर कोविड-१९/ लॉकडाऊनचे होणारे दूरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत\nराज्यातील प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या (क्रॉपसॅप) अमांलबजावणीस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nराष्ट्रीय कृषि विकास योजना-रफ्तार योजनेंतर्गत सन 2019-20 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी वितरीत केलेल्या 146.67 कोटी निधीचे प्रकल्प निहाय वितरण करणेबाबत.\nकोवीड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019\nसन 2019 च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/author/nivedita-menon", "date_download": "2020-05-29T20:06:40Z", "digest": "sha1:JBV6ZHLF7NWXPTOSOSMNUEEJL2UUWAF6", "length": 3289, "nlines": 50, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "निवेदिता मेनन, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nलैंगिक छळवणुकीविरुद्धचा स्त्रीवादी लढा\nलैंगिकता, हिंसा आणि कायदा यावरील विश्लेषणात्मक लेखाचा हा दुसरा भाग आहे. ...\nलैंगिकता आणि स्त्रीवादी राजकारण\nलैंगिक हिंसा आणि कायदा यांच्यातील परस्परसंबंधांच्या बाबतीतील स्त्रीवादीमांडणीचा आढावा घेण्याचा प्रयत्न दोन भागांत केला आहे. त्या मालिकेतील हा पहिला ले ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/ncp-leader-dhananjay-munde-denied-land-scam-allegation/articleshow/69737660.cms", "date_download": "2020-05-29T18:52:38Z", "digest": "sha1:KYVWT5M7VR3EO5FLDNLJM3XLDKS2BZKV", "length": 12299, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराजकीय सूडबुध्दीतून माझ्याविरुद्ध तक्रारीः धनंजय मुंडे\nशेतकर्‍यांना व बँकांना ५४०० कोटी रूपयांना बुडवणार्‍या रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण मी लावुन धरल्यामुळे त्यांचे जावाई असलेल्या राजाभाऊ फड यांच्या कडून राजकीय सुडबुध्दीने कोर्टाची दिशाभूल करून आपल्या विरूध्द खोटे आदेश मा.न्यायालयाकडून प्राप्त करून घेतले असल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.\nअंबाजोगाई येथील जगमित्र शुगर मिल्स साठी कोणत्याही संस्थानाची अथवा शासनाची जमिनी कुणाचीही फसवणुक करून खरेदीखत करून घेतलेली नाही. मात्र शेतकर्‍यांना व बँकांना ५४०० कोटी रूपयांना बुडवणार्‍या रत्नाकर गुट्टे यांचे प्रकरण मी लावुन धरल्यामुळे त्यांचे जावाई असलेल्या राजाभाऊ फड यांच्या कडून राजकीय सुडबुध्दीने कोर्टाची दिशाभूल करून आपल्या विरूध्द खोटे आदेश मा.न्यायालयाकडून प्राप्त करून घेतले असल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.\nजगमित्र शुगर मिल्स प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुन्हे दाखल करण्याच्या दिलेल्या आदेशाच्या संदर्भात आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. सदर जमिनीची खरेदी रजिस्ट्री ऑफीस अंबाजोगाई येथे खरेदी खताच्या आधारे करून तहसिल कार्यालय, अंबाजोगाई येथे फेरफार घेण्यात आलेली आहे. ती जमिन देवस्थानची नाही, या प्रकरणी श्री.चंद्रकांत गिरी व इतरांनी अंबाजोगाई न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यामध्ये जगमित्र शुगर मिल्सच्या नावाने न्यायालयात डिक्री झालेली आहे. असे असतांना चुकीच्या माहितीवरून न्यायालयाची दिशाभूल करण्यात आलेली आहे. या प्रकरणाची सर्व कागदपत्रे, कागदोपत्री पुरावे व महसूल कागदपत्रे आपल्या बाजुने आहेत. या प्रकरणी या पूर्वीच आपल्यावर अंबाजोगाई न्यायालयात दोषारोप पत्र दाखल झालेल्या असताना राजकीय त्रास देण्याच्या हेतूने एकाच प्रकरणामध्ये वारंवार नाव बदलून कोर्टाची दिशाभूल करून, खोटे आदेश न्यायालयाकडून प्राप्त करून घेतलेले आहेत.\nया प्रकरणातील तक्रारदार राजाभाऊ फड हे रत्नाकर गुट्टे यांचे जावाई आहेत. रत्नाकर गुट्टे यांनी 5400 कोटी रूपयांची शेतकरी व बँकांची फसवणुक केली, या प्रकरणी आपण आवाज उठवल्यामुळेच राजकीय सुडबुध्दीतून त्यांचे जावाई आपल्या विरूध्द न्यायालयात वारंवार तक्रारी करत असल्याचे श्री.मुंडे यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयातून आपल्याला नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. आपण जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवतो त्यामुळे जाणीवपूर्वक प्रत्येक अधिवेशनाच्या तोंडावर आपल्या विरुद्ध असे खोटे कारस्थान रचण्यात येते असा आरोप ही मुंडे यांनी केला असून कितीही व्यक्तिगत हल्ले झाले तरी सरकार विरुद्ध आवाज उठवणे थांबवणार नाही आपला लढा सुरूच राहिल असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.\nजमीन घोटाळा: धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्���ाचे आदेश\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n...अन् मुलावर वडिलांचा मृतदेह नाकारण्याची आली वेळ\n१४ दिवस क्वारंटाइन राहून गावात आलेल्या कुटुंबाला मारहाण...\nराजकारणात मन रमत नाही; सूर्यकांता पाटील यांचा राजकीय सं...\nऔरंगाबादेत आणखी २ करोनाबाधितांचा मृत्यू; २२ नवे रुग्ण...\n औरंगाबादमध्ये ३० नवीन करोनाबाधित रुग्ण...\nधनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेशमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/photos/jarahatke/these-english-words-are-considered-improper-british-royal-families-dictionary-api/", "date_download": "2020-05-29T19:01:10Z", "digest": "sha1:2PRBVLWFWSX32NCEBNAD7LODNPZVYVWD", "length": 27516, "nlines": 383, "source_domain": "www.lokmat.com", "title": "ब्रिटीश राजघराण्यातील लोक चुकूनही 'या' 7 शब्दांचा करत नाहीत वापर, वाचा टॉयलेटला ते काय म्हणतात... - Marathi News | These English words are considered improper in British royal families dictionary api | Latest jarahatke News at Lokmat.com", "raw_content": "शनिवार ३० मे २०२०\nलॉकडाऊनमध्ये सोनेतारण कर्जात वाढ\nCoronaVirus News: कोरोना आला, कर्जबाजारी करून गेला; रुग्णालयाचे बिल १९ लाख\n कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतून 'पॉझिटिव्ह' आकडेवारी समोर\nपारशीवाडा हिंदू स्मशानभूमीची वायू दाहिनी बंद असल्याने अंत्यसंस्काराची होते गैरसोय\nलॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही ६१ टक्के प्रवाशांना लोकलने एक ते दोन महिने प्रवास करायचा नाही\nकोरोनाच्या संकटात 'फर्जंद' फेम दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर घरोघरी जाऊन करतोय जनसेवा, पहा हा व्हिडिओ\nम्हणे, टोळधाड ‘अल्लाह का कहर���... ट्विट करून भलतीच फसली झायरा वसीम\n उर्वशी ढोलकियाच्या फोटोंवरून नजर नाही हटणार\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nया अभिनेत्रीची आई करायची घरकाम, आज ही अभिनेत्री आहे करोडोची मालकीण\nलॉकडाऊन 5 0 लागू होण्याची शक्यता\nमोदींविरोधात पोस्ट करणं पडलं महागात\nसोनू सूद ठरला 177 मुलींचा देवदूत\nलॉकडाऊन मध्ये देखील त्यांंनी केली महिलांची अनिष्ट प्रथांमधून सुटका\nठाणे आयुक्तालयातील आणखी नऊ पोलिसांनी केली कोरोनावर मात\nकोणत्याही कारणाने दवाखान्यात जावं लागलं; तर कोरोनाला बळी पडण्याआधी वापरा 'या' टीप्स\nकोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा; समोर आली ही ५ कारणं\nमुलींच्या 'या' ५ सवयींमुळे मुलांना लगेच येतो राग; तुमच्यासोबतही नक्की होत असणार असा प्रकार\nCoronaVirus : लॉकडाऊनचा रोगप्रतिकारकशक्तीवर 'असा' होत आहे परिणाम; जाणून घ्या लक्षणं\nनागपूर : हिंगणा एमआयडीसीतील लोकमान्य नगरातील एका ८२ वर्षीय वृद्धला कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.\nयवतमाळच्या अंजीमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी\nहरयाणाला ४.६ रिश्टर स्केल भूकंपाचा झटका\nसोलापूर जिल्हा कारागृहातील ३७ कैद्यांसह १०३ जणांना कोरोनाची लागण\nठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांचा आकडा २ हजार ७५० वर\nनागपूर- कोविड रुग्णांचा आकडा पोहोचला 501 वर; आज 47 कोविड पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद\nमीरारोडमध्ये 13 वर्षाच्या मुलाची आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू\nनवी मुंबई- सिलेंडरमधून गॅस चोरणाऱ्या दोघांना अटक\nकल्याण डोंबिवलीतील उपायुक्ताला कोरोनाचा लागण\n 'मित्रों' भारतीय नाही, 'शत्रू'कडून अवघ्या २६०० रुपयांना विकत घेतलेले\nठाणे- जिल्ह्यात आज दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू; 339 नवीन रुग्ण सापडले\nबिबट्याच्या हल्ल्यात महिलेसह वनविभागाचे दोन अधिकारी, कर्मचारी जखमी\nकल्याण- विशेष रेल्वेने 3500 श्रमिक उत्तर प्रदेशला रवाना; कल्याण रेल्वे स्थानकातुन सुटल्या दोन ट्रेन\nसोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांची बदली; पी. सीवा शंकर नवे आयुक्त\nकोल्हापूर- संचारबंदी असताना संभाजी भिडेंचा शिरोळमध्ये प्रवेश; जयसिंगपूर पोलीस ठाण्या गुन्हा दाखल\nनागपूर : हिंगणा एमआयडीसीतील लोकमान्य नगरातील एका ८२ वर्षीय वृद्ध��ा कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.\nयवतमाळच्या अंजीमध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी\nहरयाणाला ४.६ रिश्टर स्केल भूकंपाचा झटका\nसोलापूर जिल्हा कारागृहातील ३७ कैद्यांसह १०३ जणांना कोरोनाची लागण\nठाणे महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांचा आकडा २ हजार ७५० वर\nनागपूर- कोविड रुग्णांचा आकडा पोहोचला 501 वर; आज 47 कोविड पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद\nमीरारोडमध्ये 13 वर्षाच्या मुलाची आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू\nनवी मुंबई- सिलेंडरमधून गॅस चोरणाऱ्या दोघांना अटक\nकल्याण डोंबिवलीतील उपायुक्ताला कोरोनाचा लागण\n 'मित्रों' भारतीय नाही, 'शत्रू'कडून अवघ्या २६०० रुपयांना विकत घेतलेले\nठाणे- जिल्ह्यात आज दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू; 339 नवीन रुग्ण सापडले\nबिबट्याच्या हल्ल्यात महिलेसह वनविभागाचे दोन अधिकारी, कर्मचारी जखमी\nकल्याण- विशेष रेल्वेने 3500 श्रमिक उत्तर प्रदेशला रवाना; कल्याण रेल्वे स्थानकातुन सुटल्या दोन ट्रेन\nसोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांची बदली; पी. सीवा शंकर नवे आयुक्त\nकोल्हापूर- संचारबंदी असताना संभाजी भिडेंचा शिरोळमध्ये प्रवेश; जयसिंगपूर पोलीस ठाण्या गुन्हा दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nब्रिटीश राजघराण्यातील लोक चुकूनही 'या' 7 शब्दांचा करत नाहीत वापर, वाचा टॉयलेटला ते काय म्हणतात...\nपुन्हा एकदा या घराण्याबाबतच्या काही आश्चर्यकारक गोष्टींची चर्चा होऊ लागली. सोशल मीडियात त्यांच्याविषयीची माहिती शेअर होत आहे.\nजगभरात कोरोनाचं थैमान सुरू आहे. अशात ब्रिटनच्या राज घराण्याती प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. अशात पुन्हा एकदा या घराण्याबाबतच्या काही आश्चर्यकारक गोष्टींची चर्चा होऊ लागली. सोशल मीडियात त्यांच्याविषयीची माहिती शेअर होत आहे.\nअशात आम्हीही ब्रिटनच्या राजघराण्याबाबतची एक खास माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. राजघराण्यातील लोकांच्या खाण्या-पिण्याबाबत, उठण्या-बसण्याबाबत, बोलण्याबाबत काही पद्धत असते. सोशल ऐंथ्रोपॉलजिस्ट केट फॉक्स यांच्यानुसार, इंग्रजीतील असे काही शब्द आहेत ज्यांचा वापर राजघराण्यातील लोक कधीच करत नाहीत.\nMom-Dad - आपल्या आई-वडिलांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने आवाज देतो. परदेशातही मॉम-डॅड हे प्रचलित आहे. पण राजघरा��्यातील लोक हे त्यांच्या आई-वडिलांना मॉम किंवा डॅड असं म्हणत नाहीत. ते थेट मम्मी आणि डॅडी असंच म्हणतात.\nToilet - ब्रिटीश राजघराण्यातील लोक टॉयलेट या शब्दाचा वापर करत नाहीत. कारण ते शब्दाला लोक क्लास मानतात. त्याऐवजी ते लू(Loo) किंवा लावेटरी(Lavatory) शब्दाचा वापर करतात.\nPardon - काही चूक झाली असेल तर Pardon हा शब्द वापरणं साधारणपणे मॅनर्स मानलं जातं. पण हा शब्द तुम्ही राजघराण्यातील लोकांसमोर वापरू शकत नाही. हा शब्द खराब मानला जातो. ते लोक Pardon ऐवजी Sorry शब्द वापरतात.\nPerfume - ब्रिटीश राजघराण्यातील लोक परफ्यूम या शब्दाचा देखील वापर करत नाहीत. ते सेंट या शब्दाचा वापर करतात.\nTea - यूनायटेड किंगडमच्या अनेक भागांमध्ये टी केवळ एक ड्रिंकच नाही तर सायंकाळी 5 ते 7 वाजतादरम्यान खाल्ल्या जाणाऱ्या खाण्यालाही टी म्हटलं जातं. पण हायक्लासमध्ये हा शब्द वापरला जात नाही. अप्पर क्लास याला डिनर म्हणतात.\nPortion - एखाद्या खाण्याच्या पदार्थाच्या एका भागाला सामान्यपणे पोर्शन म्हटलं जातं. पण ब्रिटीश राजघराण्यात याला हेल्पिंग साइज असं म्हटलं जातं.\nLounge - तसा तर लाउंज हा फारच सामान्य शब्द आहे. पण ब्रिटीश राजघराण्यातील लोक त्यांच्या फ्रन्ट रूमला लाउंज नाही तर ड्राइंग रूम किंवा सिटींग रूम म्हणतात.\nजरा हटके इंटरेस्टींग फॅक्ट्स\n उर्वशी ढोलकियाच्या फोटोंवरून नजर नाही हटणार\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nया मराठी अभिनेत्रीच्या Hot and sexy अदा पाहून व्हाल क्रेझी\n‘रोडीज’ फेम रघुरामच्या चिमुकल्याचे फोटो व्हायरल, पाहा क्यूट फोटो\n'क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो', स्पृहा जोशीचे साडीतले फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल..\n मराठमोळ्या हृता दुर्गुळेच्या साडीतील अदा पाहून व्हाल फिदा, म्हणाल- क्या बात\nLove Is Blind : मित्राची पत्नी अन् नातेवाईकाच्या प्रेमात पडलेत हे क्रिकेटपटू\nसानिया मिर्झाची 'मन की बात'; शोएबसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण\nआलिशान घराची गरज कुणाला; सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांच्या 'प्रायव्हेट जेट'चा थाटच न्यारा\nवाईटातून चांगलं; ... तर सहा महिन्यांत दोन वेळा होणार IPL स्पर्धा; क्रिकेटप्रेमींची चांदी\nशाहिद आफ्रिदीनं पुन्हा गरळ ओकली; भारतीयांबद्दल केलं वादग्रस्त विधान\nलाईफ झिंगालाला... क्रिकेट सामन्यांनी 'या' मुलींना बनवलं रातोरात स्टार\nकोण���्याही कारणाने दवाखान्यात जावं लागलं; तर कोरोनाला बळी पडण्याआधी वापरा 'या' टीप्स\nCoronavirus: आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कोरोनाचा धोका टळणार; वैज्ञानिकांनी बनवला ‘स्पेशल बॉडीगार्ड’\nCoronaVirus :चीनमध्ये दुसऱ्यांदा कोरोना विषाणूंचा वेगाने प्रसार; लक्षणांमध्ये होत आहेत 'हे' बदल\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\n'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा\nकार भाडेपट्ट्यावर देण्याची ‘मारुती’ची योजना; कंपनी थेट ग्राहकांना देणार वाहने\nअमेरिकेत हिंसक निदर्शने; पोलीस ठाण्यात जाळपोळ पोलिसांच्या ताब्यातील अश्वेत व्यक्तीच्या मृत्यूमुळे संताप\nलॉकडाऊनमध्ये सोनेतारण कर्जात वाढ\nआर्थिक विकासदर ११ वर्षांतील नीचांकी मार्च अखेरची स्थिती\nकन्टेन्मेंट झोनमधील त्या रुग्णाचा मृत्यू प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे : काँग्रेसचा आरोप\nVIDEO: माझं बरंवाईट झाल्यास रावसाहेब दानवे जबाबदार; जावई हर्षवर्धन जाधव यांची आत्महत्येची धमकी\n कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईतून 'पॉझिटिव्ह' आकडेवारी समोर\nLockdownNews: लॉकडाउन 4.0नंतर किती सूट किती सक्ती; 'असा' आहे मोदी सरकारचा मूड\nCoronaVirus News: संचारबंदीचं उल्लंघन केल्यानं संभाजी भिडेंविरोधात गुन्हा दाखल\nआता १० आकडी नाही, मोबाईल क्रमांक मोठा होणार; ट्रायचा प्रस्ताव\n 'मित्रों' भारतीय नाही, 'शत्रू'कडून अवघ्या २६०० रुपयांना विकत घेतलेले\n अमित शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक\nCoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण देशात \"या\" 9 औषधांची केली जातेय चाचणी\nCoronaVirus News: दिवसभरात २,५९८ जणांना बाधा; कोरोना रुग्णसंख्या ५९,५४६ वर\nCoronaVirus News: धारावीत कोरोनाचा विळखा होतोय सैल; महापालिकेची मेहनत फळाला\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/mouni-roy-baddal-mahit-nasalelya-goshti/", "date_download": "2020-05-29T19:22:23Z", "digest": "sha1:OCJNQ5WPLU2LIBQR6PHMYGAAELDV6T3O", "length": 12425, "nlines": 74, "source_domain": "www.marathigold.com", "title": "मौनी रॉयच्या जीवनातील अश्या गोष्टी ज्यांच्या बद्दल तुम्हाला माहीत नसेल", "raw_content": "\n30 मे 2020 राशी भविष्य: आज या 3 राशींवर प्रसन्न होत आहेत शनिदेव, पैश्यां ची घेऊ नका जोखीम\n30 मे रोजी सकाळी सोन्य�� सारखे झळाळणार या राशी चे नशीब मिळणार शुभ संकेत\n29 मे 2020 राशी भविष्य: आज 6 राशींच्या कामात येणार अडचणी बाकीच्या राशीसाठी राहील असा दिवस\nया 5 मुलींना मिळतो धनवान पती, घरी बसून करतात मौज\nसात जन्मात देखील कधी नाही मिळाले एवढे धन जेवढे आता मिळणार आहे या 3 राशींना\n28 मे 2020 राशीभविष्य: आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ राहील बिजनेस वाढवण्याच्या मिळतील संधी\nमहादेवाच्या कृपेने 4 राशींचा सुरु होणार शुभ काळ, 28 मे रोजी मिळणार चांगली बातमी…\nया 5 राशींना मिळणार दोन मोठ्या खुशखबर, होणार…\n27 मे 2020 राशीभविष्य: बुधवार या 3 राशींच्या लोकांसाठी चांगला राहणार, पैश्यांची कामे होणार\nकिचन मध्ये लावा अश्या प्रकार चे चित्र कधी नाही होणार धन-धान्याची कमतरता\nमौनी रॉयच्या जीवनातील अश्या गोष्टी ज्यांच्या बद्दल तुम्हाला माहीत नसेल\nV Amit January 29, 2020\tटेलिव्हिजन Comments Off on मौनी रॉयच्या जीवनातील अश्या गोष्टी ज्यांच्या बद्दल तुम्हाला माहीत नसेल 45 Views\n28 सप्टेंबर 1985 रोजी कोलकाता येथे जन्मलेली बंगाली सौंदर्यवती मौनी रॉय हिच्या सौंदर्याची जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच आहे. 35 वर्षीय मौनी रॉय यांनी सुमारे 10 वर्ष टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. तिची मालिका ‘नागीन’ आजपर्यंत टेलिव्हिजनच्या सर्वाधिक पाहिल्या जाणा-या कार्यक्रमांच्या यादीमध्ये येते. या शो नंतर मौनीची लोकप्रियता गगनाला भिडू लागली. मग काय होतं त्यांना मोठ्या सिनेमांच्या ऑफरही येऊ लागल्या. मौनीने तिच्या आयुष्यात यश आणि अपयश दोन्ही पाहिले आहे. मनोरंजन विश्वात तिचा संघर्ष बराच काळ सुरु होता. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही रोचक गोष्टी सांगणार आहोत.\nआपल्या सर्वांना माहितच आहे की मौनी रॉयने 2018 मध्ये ‘गोल्ड’ चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. या चित्रपटात ती अक्षय कुमारच्या विरुद्ध होती. यानंतर, सन 2019 मध्ये त्यांनी राजकुमार राव यांच्यासमवेत ‘मेड इन चायना’ केले. अशा परिस्थितीत मौनी भविष्यात कोणता चित्रपट आणि कोणती भूमिका साकारणार आहे याबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता होती. मौनी करण जोहर निर्मित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट करत आहे. यात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्याही मुख्य भूमिका आहेत. करणच्या चित्रपटाच्या पात्रांशी संबंधित कोणताही तपशील अद्याप माध्यमात यावा अशी इच्छा नाही. तथापि, मौनीची बोलण्याची अधिक सवय करणला निराश करण्यास पुरेशी ठरली. मौनीने एकदा चुकून सांगितले की ती ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारत आहे. फक्त याच कारणामुळे तिला त्याच्या चित्रपटात संधी देणारा करण जोहर थोडासा नाराज झाला आहे.\nमौनीसारख्या अभिनेत्रीबरोबर ऑनस्क्रीनवर रोमान्सची संधी कोणालाही जाऊ द्यावीशी वाटणार नाही. मात्र सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा (अर्पिताचा पती) यांनी मौनी रॉयसोबत काम करण्यास नकार दिला. खरं तर, सलमानने आपला मेहुणा आयुष याला मौनीसोबत एक चित्रपटाची ऑफर दिली होती, पण आयुषला त्याच्या चित्रपटामध्ये एखाद्या नामांकित अभिनेत्रीची आवश्यकता नव्हती. त्याची इच्छा एखाद्या फ्रेश चेहऱ्या सोबत काम करण्याची इच्छा होती.. त्यामुळे त्याने मौनीबरोबर चित्रपट करण्यास नकार दिला.तुमच्यातील बर्‍याच जणांना असे वाटेल की ‘गोल्ड’ हा मौनीचा पहिला चित्रपट आहे. पण तसे नाही. 2004 मध्ये आलेल्या ‘रन’ या चित्रपटात ती दिसली आहे. तथापि, ती फक्त चित्रपटातील आयटम साँगमध्ये होती. लोक तिचे काम सहज विसरले कारण सर्वात जास्त प्रकाशझोत ‘विजय राज’ हा कॉमेडी किंग घेऊन गेला.\nPrevious मनीष मल्होत्रासाठी केले मीरा ने आपले पहिले फोटोशूट, फोटो मध्ये अत्यंत सुदर दिसली मीरा राजपूत\nNext एखाद्या व्यक्तीचे मन दुखावलं गेलं तर या स्टेप्स फॉलो करा, पश्चाताप होणार नाही…\nतैमूरच्या या गोष्टीने वाईट वाटत करीनाला, स्वतः करीना सांगते\nमनीष मल्होत्रासाठी केले मीरा ने आपले पहिले फोटोशूट, फोटो मध्ये अत्यंत सुदर दिसली मीरा राजपूत\nकतरीना कैफसाठी पुन्हा उफाळून आले सलमान खानचे प्रेम म्हणाला – ‘तिचा फोटो तर मी…’\n30 मे 2020 राशी भविष्य: आज या 3 राशींवर प्रसन्न होत आहेत शनिदेव, पैश्यां ची घेऊ नका जोखीम\n30 मे रोजी सकाळी सोन्या सारखे झळाळणार या राशी चे नशीब मिळणार शुभ संकेत\n29 मे 2020 राशी भविष्य: आज 6 राशींच्या कामात येणार अडचणी बाकीच्या राशीसाठी राहील असा दिवस\nया 5 मुलींना मिळतो धनवान पती, घरी बसून करतात मौज\nसात जन्मात देखील कधी नाही मिळाले एवढे धन जेवढे आता मिळणार आहे या 3 राशींना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2020-05-29T21:11:48Z", "digest": "sha1:3SUZAZWVGDYNWPH4XZWD4NWYF4GLPKRE", "length": 19791, "nlines": 277, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "शरद पवार देवेंद्र फडणवीस: Latest शरद पवार देवेंद्र फडणवीस News & Updates,शरद पवार देवेंद्र फडणवीस Photos & Images, शरद पवार देवेंद्र फडणवीस Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्य...\nवरावरा राव यांची तब्येत बिघडली; तळोजा जेलम...\nमोठी बातमी: राज्यात आज विक्रमी ८३८१ रुग्ण ...\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धो...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव हो...\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्य...\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिल...\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकार...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पु...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणू...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्य...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात;...\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळे निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणा...\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, ज...\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभज...\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांद...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त...\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्...\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची...\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अ...\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डा...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात ���दल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\nशरद पवार देवेंद्र फडणवीस\nशरद पवार देवेंद्र फडणवीस\nLive सत्तास्थापना: अजित पवार घेणार दिग्गज वकिलांच्या भेटी\nराज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.\nशरद पवार म्हणाले, मी पुन्हा येईन\nशेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट शेताच्या बांधावर गेलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागपुरातच 'मी पुन्हा येईन'वरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. सध्या तरी 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' इतकंच माझ्या डोक्यात आहे, असं ते म्हणाले.\n'गुगल सर्च'मध्ये शरद पवार ट्रेंडिंग\n‘गुगल सर्च’मध्ये शरद पवार सर्वात पुढे; ठाकरे, फडणवीस पिछाडीवर\nराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिनाभरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 'गुगल सर्च'मध्ये देशभर ट्रेंडिग असल्याचे चित्र आहे. पवार यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उद्धव ठाकरे या नेत्यांबद्दल लोकांनी 'गुगल'वर माहिती शोधली आहे.\nदुष्काळप्रश्नी पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार\nपश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून त्या भागात तातडीच्या उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यातील ही भेट नजीकच्या काही दिवसांत होण्याची शक्यता आहे.\nशरद पवार, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या सभाआरोप प्रत्यारोपांच्या 'आवाजा'ने राजकीय वातावरण तापलेप्रचारसभांच्या दणक्याने निवडणूक रंगत ...\nलोकशाहीतला मोठा सोहळा महाराष्ट्रात होत आहे. त्याच नाव आहे निवडणूक. पण आता हा सोहळा राहिलेला नाही. युद्ध म्हणावे लागेल त्याला. येथे शस्त्राविनाच गळे कापले जातात. गद्दारी आणि दुहीचा शापही कायम आहे.\nमला जगू द्या, त्रास दिल्यास जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nराज्यात आज विक्रमी ८३८१ रुग्ण करोनामुक्त; ११६ जण दगावले\nरत्नागिरीतील गावात थरार; मानवी साखळी करून बिबट्याला पकडले\nवरावरा राव यांची तब्येत बिघडली; तळोजा जेलमधून 'जेजे'त हलवले\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास शिक्षा ठोठावणार\nपुण्यात २४ तासांत करोनाने ११ जणांचा मृत्यू\nऔरंगाबादः ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनाचं मुंबई, ठाणे, पुणे कनेक्शन; नगरमध्ये रुग्ण वाढले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/protests-erupt-in-tamil-nadu-over-medical-aspirants-suicide/videoshow/60337175.cms", "date_download": "2020-05-29T21:33:55Z", "digest": "sha1:IYZA3ZBBSSLWNBLUA6RMEBTYWDULX3V5", "length": 7697, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअनिताच्या आत्महत्येप्रकरणी तामिळनाडूत निदर्शने\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआणखी व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nइतर व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nमुंबई: घरी जाण्यासाठी श्रमिकांची गर्दी...\nपगार नाही, आता जगायचं कसं\n५ वर्षाच्या चिमुकल्याचा एकट्यानं विमान प्रवास...\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव��हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2020/05/20/ukadichi-bhakari/", "date_download": "2020-05-29T20:18:03Z", "digest": "sha1:OV5I57FYZV7CG3A7XLZXNR2ZVHYL7UNA", "length": 9293, "nlines": 149, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Ukadichi Bhakari (उकडीची भाकरी)– Indian Soft Flat Bread | My Family Recipes", "raw_content": "\nबऱ्याच जणींना भाकऱ्या करता येत नाहीत. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. एकतर भाकरी थापायची सवय नसते; भाकरी भाजताना पाणी कधी लावायचं माहित नसतं; भाकरीचे तुकडे पडतात; भाकरी भाजताना फुलत नाही; भाकरी मऊ होत नाही; शिळी भाकरी तर अतिशय सुकी होते. लहानपणापासून आपण बघत / ऐकत आलोय की तांदुळाची भाकरी उकड काढून करायची आणि ज्वारी, बाजरी, नाचणी, मिक्स पिठाची भाकरी उकड न काढता पीठ भिजवून करायची. मक्याची भाकरी (मकाई रोटी) सु��्धा पीठ भिजवून करतात. पण मी सगळ्या भाकऱ्या उकड काढून करते. त्यामुळे भाकरी करणं अगदी सोपं जातं आणि वर लिहिलेले सगळे प्रश्न सुटतात. उकडीची भाकरी पोळपाटावर लाटता येते. तिला भाजताना पाणी लावावं लागत नाही. भाजताना सरळ गॅसवर फुलवावी लागत नाही. आणि मुख्य म्हणजे भाकरी छान मऊसूत होते; फुलक्यासारखे पापुद्रे सुटतात. अगदी शिळी भाकरी सुद्धा मऊ राहते.\nसाहित्य (१०–१२ मध्यम आकाराच्या भाकऱ्यांसाठी ) (१ कप = २५० मिली)\nज्वारी / तांदूळ / मका / बाजरी / नाचणी / मिक्स पीठ २ कप\n१. उकड काढण्यासाठी २ कप पाणी गरम करा. त्यात थोडं मीठ घाला.\n२. पाणी उकळलं की गॅस बारीक करून त्यात पीठ घाला. नीट ढवळून गॅस बंद करा आणि पातेल्यावर झाकण ठेवून पीठ मुरायला ठेवा.\n३. पीठ कोमट असताना परातीत काढून पाण्याचा हात लावून छान मळून घ्या.\n४. पिठाचे छोटे गोळे करून पोळपाटावर लाटून घ्या. वरून जरुरीप्रमाणे सुकं पीठ लावा. भाकरी पातळ लाटली की गरम तव्यावर घाला.\n५. एक बाजू जराशी भाजली की भाकरी परता.\n६. दुसरी बाजू भाजून घ्या. आता भाकरी फुलेल. भाकरीच्या कडेला कायलाथ्याने चेपून कडा नीट भाजून घ्या; नाहीतर कडा कच्च्या राहतील.\n७. परत भाकरी परतून पहिली बाजू भाजून घ्या. भाकरी ह्या बाजूनेही फुलेल. भाकरीच्या कडेला कायलाथ्याने चेपून कडा नीट भाजून घ्या.\n८. मऊसूत भाकरी लोणी आणि कांद्याबरोबर खायला द्या.\nNo-Knead Bread (विना मेहनतीचा पाव)\nMuskmelon Halwa (खरबूज / चिबूडाचा हलवा)\nNo-Knead Bread (विना मेहनतीचा पाव)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/rahul-gandhi-as-congress-chief-will-be-achhe-din-for-bjp-smriti-irani/articleshow/52549745.cms", "date_download": "2020-05-29T21:19:29Z", "digest": "sha1:JYQIOQYMTPAV2LO5JTEPBNVGACSSJJBH", "length": 10904, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "india news News : राहुल काँग्रेस अध्यक्ष झाल्यास भाजपला 'अच्छे दिन'\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराहुल काँग्रेस अध्यक्ष झाल्यास भाजपला 'अच्छे दिन'\nराहुल गांधी यांच्या खांद्यावर काँग्रेस पक्षाची धुरा सोपवली जाण्याची जोरदार चर्चा असतानाच राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास भाजपला 'अच्छे दिन' येतील, असे वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे. राहुल यांच्यावर त��फ डागण्याचं कारण विचारता मला पत्रकार प्रश्न विचारतात आणि मी त्याचं उत्तर देते, असं हजरजबाबी उत्तर त्यांनी दिलं.\nराहुल गांधी यांच्या खांद्यावर काँग्रेस पक्षाची धुरा सोपवली जाण्याची जोरदार चर्चा असतानाच राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यास भाजपला 'अच्छे दिन' येतील, असे वक्तव्य केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे. राहुल यांच्यावर तोफ डागण्याचं कारण विचारता मला पत्रकार प्रश्न विचारतात आणि मी त्याचं उत्तर देते, असं हजरजबाबी उत्तर त्यांनी दिलं.\nजेएनयू वाद, रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण आणि अन्य वादांवर स्मृती इराणी यांनी स्पष्टपणे मते मांडली. रोहित वेमुलाबाबत संसदेत निवेदन देताना मी सगळे पुरावे समोर ठेवले. त्यामुळे विरोधी पक्षाने माझ्याविरोधात विशेषाधिकार प्रस्ताव आणला नाही. रोहितच्या जातीवर मी कोणतीही टिपण्णी केली नव्हती. मी वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला. न्याय मागताना जात मध्ये आणली जाऊ नये. न्याय सगळ्यांनाच मिळायला हवा या मताची मी आहे, असे त्यांनी जातीचं राजकारण करणाऱ्यांना सुनावले.\nराहुल यांच्या हेतुविषयीही त्यांनी शंका घेतली. या वादांमध्ये माझ्यावर व्यक्तिगत आरोप करण्यात आले. जेएनयूमध्ये २००९ मध्ये लाठीमार झाला होता. तेव्हा राहुल गांधी तिकडे फिरकले नाहीत. आता मात्र दोन-दोनवेळा ते कॅम्पसमध्ये गेले. जे राहुल गांधी अमेठीत एखाद्या ठिकाणी दोनवेळा जात नाहीत त्यांच्या या कॅम्पसवाऱ्यांचा अर्थ काय काढायचा हे सगळं मला लक्ष्य करण्यासाठीच करण्यात आलं, असा आरोप स्मृती यांनी केला. जेएनयू प्रकरणात सीताराम येचुरी यांनी माध्यमांची दिशाभूल केली असा आरोपही त्यांनी यावेळी केला.\nराष्ट्रीय शिक्षण धोरणावर आधीच सर्वसहमती झाली आहे. प्रत्येक विभाग, प्रत्येक जिल्हा, सर्व राज्यांशी या धोरणाबाबत चर्चा झाली आहे. लाखो गावांनी हे धोरण कसं असावं, याबाबत मतं नोंदवली आहेत. सर्व स्तरांतील मुलांशी संवाद साधण्यात आला आहे. यूनेस्को, यूनिसेफ यांच्याशीही चर्चा झाली आहे. आता फक्त यावर संसदेत चर्चा व्हायची बाकी आहे. याबाबतची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ती चर्चाही होईल, असे एका प्रश्नाच्या उत्तरात स्मृती यांनी सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nपुलवामा: मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, आयईडी भरले...\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी...\n... असा उधळला दहशतवाद्यांचा कट, काश्मीर पोलिसांनी दिली ...\nकरोनाची लक्षणं आढळली, भाजप नेता रुग्णालयात दाखल...\n'मोफत जमिनी लाटणाऱ्या खासगी रुग्णालयांत मोफत इलाज का ना...\nखडसेंबाबत शहा यांनी मागवला अहवालमहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/i-control-my-emotions-better-than-others-ms-dhoni-reveals-the-secret-of-being-captain-cool-psd-91-1994521/lite/", "date_download": "2020-05-29T21:05:05Z", "digest": "sha1:5NPF4XEBQPUOHXIAJEHRDBPAP7MZELLL", "length": 8832, "nlines": 114, "source_domain": "www.loksatta.com", "title": "I control my emotions better than others MS Dhoni reveals the secret of being Captain Cool | मलाही इतरांप्रमाणे राग येतो, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवतो - धोनी | Loksatta", "raw_content": "\nमलाही इतरांप्रमाणे राग येतो, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवतो – धोनी\nमलाही इतरांप्रमाणे राग येतो, पण मी स्वतःवर नियंत्रण ठेवतो – धोनी\nमहेंद्रसिंह धोनी नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुट्टीवर\nCovid-19 Lockdown : धोनी, अश्विन मुलांना देतायत फेसबुकच्या सहाय्यानं क्रिकेटचे धडे\nनिवृत्तीबद्दल विचारल्यावर धोनीला राग येतो, जवळच्या मित्राने दिली माहिती\nयुवराजचा धोनी, कोहलीवर खळबळजनक आरोप, म्हणाला…\nकर्णधार महेंद्रसिंह धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कधी निवृत्ती घेतो याविषयी अनेक ठिकाणी चर्चा सुरु असतात. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर धोनीवर निवृत्तीसाठी दबाव वाढत होता. मात्र धोनीने अद्यापही अधिकृतपणे आपल्या निवृत्तीविषयी भाष्य केलेलं नाहीये. मध्यंतरी वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत धोनीला पर्याय म्हणून संघात जागा मिळालेल्या पंतने फलंदाजीत निराशा केली, यावेळी धोनीला पुन्हा संघात जागा देण्याविषयी मागणी होऊ लागली. या पार्श्वभूमीवर पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना धोनीने, एक खेळाडू म्हणून आपल्याला कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याविषयी भाष्य केलं.\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनी ‘कॅप्टन कूल’ नावाने ओळखला जातो. तुलनेत भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार विराट कोहली हा नेहमी आक्रमक असतो आणि कित्येकदा त्याच्या या स्वभावाचं दर्शन सर्व क्रिकेटप्रेमींना झालेलं आहे. मात्र मी देखील इतरांसारखाच आहे, फक्त मैदानात मी स्वतःवर नियंत्रण ठेवतो, पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत धोनी बोलत होता. “मी असं म्हणेन, मलाही इतरांप्रमाणे नैराश्य येतं. मलाही कधीकधी राग येतो, पण या सर्व भावना कधीही कायम नसतात. त्या क्षणी एक कर्णधार किंवा खेळाडू म्हणून काय करणं गरजेचं आहे हे माझ्यासाठी नेहमी महत्वाचं असतं. आता यापुढे मी काय करु कोणत्या खेळाडूला संधी द्यायची याबद्दल विचार करायला लागलो की सर्व भावनांमधून मी बाहेर येतो.”\nसध्या महेंद्रसिंह धोनी भारतीय संघाबाहेर आहे. काही प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातमीनुसार धोनी दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघ व्यवस्थापनाने ऋषभ पंतला विश्रांती देत वृद्धीमान साहाला संधी दिली. आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करत साहानेही पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये यष्टींमागे चांगली कामगिरी केली आहे. त्यातचं ऋषभ पंतच्या फलंदाजीतल्या अपयशावर निवड समितीसह प्रशिक्षक रवी शास्त्रीही नाराज असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आगामी काळात निवड समिती ऋषभ पंतला संधी देते की महेंद्रसिंह धोनी संघात पुनरागमन करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2020-05-29T19:03:45Z", "digest": "sha1:6CET2PCY32Y7SRDFFFOBWKXN4K4UGNQZ", "length": 19274, "nlines": 63, "source_domain": "www.navprabha.com", "title": "पायरसीची गदा उपजीविकेवर | Navprabha", "raw_content": "\nचित्रपट उद्योगासमोर सध्या चाचेगिरीचे अर्थात पायरसीचे मोठे आव्���ान उभे आहे. पायरसीमुळे चित्रपट क्षेत्राशी संबंधित लोकांच्या उपजीविकेवरच संकट आले आहे. त्यामुळे या उद्योगातून पायरसीविरोधात आवाज उठत आहेत आणि एकीही दिसून येत आहे. परंतु सर्वसामान्य लोकांमध्ये याविषयी कोणतीही जाणीवजागृती दिसत नाही.\nचित्रपटांची डिजिटल चोरी करण्याची म्हणजेच पायरसीची समस्या आजकाल अक्राळविक्राळ रूप धारण करताना दिसत आहे. कोणत्याही नव्या चित्रपटाचे डिजिटल रूपांतर इंटरनेटच्या माध्यमातून त्वरित उपलब्ध व्हावे आणि लोकांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट न पाहता तो स्मार्टङ्गोनवर, टीव्हीवर किंवा संगणकावरच बघावा, असा चाचेगिरी करणार्‍यांचा उद्देश असतो. अनेकदा अशा प्रकारे चोरी केलेल्या सामग्रीची गुणवत्ता इतकी निकृष्ट असते की, एकदा स्मार्टङ्गोनवर पाहिलेला चित्रपट पुन्हा चित्रपटगृहात जाऊन पाहणे हा पैशांचा अपव्यय वाटू लागतो. त्यामुळे चित्रपट निर्मात्यांना कधीकधी नङ्गा तर दूरच; पण चित्रपटासाठी केलेला खर्चही भरून काढणे अशक्य होऊन बसते. निर्मात्यासह संपूर्ण संचाने केलेली मेहनत पाण्यात जाण्याची वेळ येते. भारतात चित्रपटांची चाचेगिरी हा नवीन विषय नाही. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस किंवा कधी-कधी तर काही तास आधीच चित्रपटाच्या लिंक इंटरनेटवर उपलब्ध होतात.\nभारतात अनेक चित्रपट अशा प्रकारे प्रदर्शनापूर्वीच ‘लीक’ झाल्याची उदाहरणे घडली आहेत आणि अनेक चित्रपट पडद्यावर येण्यापूर्वीच रसिकांनी स्मार्टङ्गोन किंवा अन्य माध्यमांवर पाहिले आहेत. अशा प्रकारे चोरलेली प्रिन्ट पाहणार्‍यांमध्ये सामान्य-असामान्य असा भेदभाव दिसत नाही. बॉलिवूडमधील जवळजवळ प्रत्येक बहुचर्चित चित्रपट पायरसीची शिकार ठरत आहे आणि हॉलिवूडचेही बहुचर्चित चित्रपट देशात प्रदर्शित होण्यापूर्वी त्यांचीही चोरी होत आहे. डिजिटली चोरलेली कोणत्याही चित्रपटाची प्रिन्ट आपण मोबाइलवर, टीव्हीवर अथवा संगणकावर पाहिली नाही, असे सांगणारा चित्रपट रसिक भेटणे विरळाच भारतात स्मार्टङ्गोन वापरकर्त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि इंटरनेटचा प्रसारही वेगाने वाढत आहे, त्यामुळे चित्रपटांमधील चाचेगिरीचा पूर्वी सामान्य वाटणारा आजार आता दुर्धर स्वरूप प्राप्त करताना दिसत आहे. अशा चोर्‍यांमुळे होणार्‍या नुकसानीसंदर्भातील जी माहिती समोर येत आहे, ती पाहता चित्रपट उद्योगाला दरवर्षी १६ हजार २४० कोटींचा ङ्गटका केवळ पायरसीमुळे बसत आहे.\nपायरसीमुळे होणारे दुसरे मोठे नुकसान रोजगारांशी संबंधित आहे आणि वरवर पाहता या नुकसानीचा अंदाज लावता येत नाही. परंतु यासंदर्भात व्यक्त करण्यात येत असलेल्या अंदाजानुसार, चित्रपट आणि गीत-संगीत उद्योगातून आठ लाख रोजगार पायरसीमुळे नष्ट झाले आहेत. तसे पाहायला गेल्यास या चोरीविरुद्ध चित्रपट जगतातील लोक ङ्गार पूर्वीपासूनच आवाज उठवत आहेत. यासंदर्भात एखादा कठोर कायदा तयार करून त्याची कडक अंमलबजावणी करण्याचीही मागणी चित्रपट उद्योगातून होत आहे. काही प्रसंगी चित्रपट उद्योगाला असे आश्‍वासनही दिले जाते की, पायरसीचे मूळ शोधण्याची व्यवस्था केली जाईल आणि स्रोत सापडताच कारवाई केली जाईल.\nमुंबई नॅशनल म्युझियम ऑङ्ग इंडियन सिनेमाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी आले होते, तेव्हा त्यांनीही पायरसी म्हणजे चित्रपट निर्मात्याच्या मेहनतीचा अपमान असल्याचे सांगितले होते. तसेच सिनेमाटोग्राङ्गी ऍक्ट १९५२ मध्ये बदल करून तो अधिक सक्षम करण्याचे आश्‍वासन दिले होते. वस्तुतः नकली गीत, संगीत आणि मनोरंजनाचा व्यवसाय करणार्‍या कंपन्यांच्या बाबतीत धूसर परिस्थिती असल्यामुळेच या व्यवसायाला लगाम घालण्यात अद्याप यश आलेले नाही. आता तर परिस्थिती खूपच बिघडली आहे. आता इंटरनेटवरील शेकडो वेबसाइट्‌सवर गीत-संगीत किंवा चित्रपटाची पूर्ण प्रिन्ट डाऊनलोड केली जाते किंवा ती प्रिन्ट मामुली मोबदला घेऊन इतरांना दिली जाते.\nचित्रपट आणि संगीत उद्योग आपल्या अवघ्या दहाच टक्के कलाकृतींपासून आर्थिक लाभ मिळवू शकत आहे आणि हे सर्व पायरसीचा राक्षस मोठा झाल्यामुळे घडत आहे. अन्य ९० टक्के कलाकृती पायरसीच्या जगतात खपवल्या जातात. पायरसीशी संबंधित आकडेवारीतून भारत हा पायरसीचा एक मोठा अड्डा बनल्याचे स्पष्ट झाले आहे.\nपूर्वी पायरसीचा व्यवसाय करणार्‍यांना चित्रपटगृहात जाऊन संपूर्ण चित्रपटाची व्हिडिओग्राङ्गीद्वारे कॉपी करावी लागत असे. पायरसीच्या व्यवसायाशी जोडले गेलेले असंख्य लोक सामान्यतः चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटगृहात छुपा कॅमेरा लावून तुकड्या-तुकड्याने चित्रपट चोरत असत. परंतु आता संपूर्ण चित्रपटाची चोरी एडिटिंग किंवा डबिंग लॅबमधून, त्याचप्रमाणे सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेदरम्यानही आरामात करता येते. चित्रपटांची चोरी करणे हा डिजिटल युगात एका क्लिकचा मामला बनला आहे. इंटरनेटवर एक जरी स्रोत मिळाला, तरी तो क्लिक करून चित्रपट डाउनलोड करता येतो आणि त्याच्या अनेक डिजिटल आवृत्त्या करून विक्री करता येते. सुरक्षा आणि सावधगिरीसाठी केलेल्या उपाययोजना या स्तरावर बर्‍याच वेळा उपयुक्त ठरत नाहीत.\nअमेरिकेतील ङ्गॉक्स प्रॉडक्शन हाउसच्या ‘ऍक्स-मॅन ओरिजिन्स वॉल्वराइन’ या चित्रपटाच्या सुरक्षिततेसाठी २००९ मध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. तरीही त्याची क्लिपिंग चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी इंटरनेटवर आली होती. निर्मात्या ङ्गॉक्स प्रॉडक्शन हाउसला प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. परंतु तेथे एक सकारात्मक बाबही घडली होती. पायरसीची तक्रार प्राप्त झाल्याबरोबर एङ्गबीआय या तपास यंत्रणेने पायरसी करणार्‍यांना बेड्या ठोकल्या होत्या.\nपायरसी हा चित्रपट उद्योगासमोरील जगण्या-मरण्याचा प्रश्‍न बनला आहे. त्यामुळे हा उद्योग आपल्या स्तरावर यापासून बचावासाठी अनेक उपाययोजना करीत आहे. उदाहरणार्थ, भारतातील मनोरंजन क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनी काही वर्षांपूर्वी अमेरिकेतील मोशन पिक्चर्स असोसिएशनबरोबर अँटी-पायरसी करार केला. परंतु असे उपाय तोकडे पडत आहेत. स्वामित्वहक्काच्या चोरीसंदर्भातील कायदे जेव्हा कडक होतील आणि बौद्धिक संपदा चोरल्याविषयी तक्रार येताच दोषींना पकडून कठोरात कठोर शासन होईल, त्याचवेळी पायरसीच्या धोक्यापासून चित्रपट उद्योगाला खरा दिलासा मिळेल. पायरसीमुळे चित्रपट क्षेत्राशी संबंधित लोकांच्या उपजीविकेवरच संकट आले आहे. त्यामुळे या उद्योगातून पायरसीविरोधात आवाज उठत आहेत आणि एकीही दिसून येत आहे. परंतु सर्वसामान्य लोकांमध्ये याविषयी जाणीवजागृती दिसत नाही. पायरसीमुळे अनेक चित्रपट ङ्गुकटात बघायला मिळत असल्यामुळे ही स्थिती आहे. यापुढील काळात पायरसीविरोधी मोहिमेत सामान्य जनतेला सामील करून घेण्याची आत्यंतिक गरज त्यामुळेच निर्माण झाली आहे. लोकांनी तत्कालीन ङ्गायद्यासाठी पायरेटेड चित्रपट पाहू नयेत आणि चित्रपटसृष्टीच्या व्यापक हितासाठी केवळ चित्रपटगृहात जाऊनच चित्रपट पाहण्याची मानसिकत�� तयार व्हावी, अशी वातावरणनिर्मिती होणे आवश्यक आहे. चित्रपट उद्योगाकडून अर्थव्यवस्थेला मोठा महसूल मिळतो. त्यामुळेच सरकारी यंत्रणांनीही उदासीनता सोडून या संकटातून मार्ग काढायला हवा. पायरसी ही कलावंतांशी केलेली प्रतारणा ठरते. त्यामुळेही ती रोखलीच पाहिजे.\nPrevious: अमित शहांच्या ‘रोड शो’वेळी हिंसाचार\nNext: तिला न्याय द्या\nकोरोना संकटाचा पुढील टप्पा घातक\nकोविड-१९ ला अटकाव करायचा कसा\nचीन संकटात, भारताला संधी\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/jokes-in-marathi/joke-of-the-day/articleshow/69457589.cms", "date_download": "2020-05-29T21:24:01Z", "digest": "sha1:HSHYEUSVI6O3YCHKMIPZYMTC5AMLVFIS", "length": 5986, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nडॉक्टर आणि कोल्हापूरचा पेशंट यांच्यात संवाद सुरू होता. ​डॉक्टर - काय हो, तुमच्या कोल्हापुरात तांबडा आणि पांढरा हे दोन प्रकारचे रस्से का असतात\nडॉक्टर आणि कोल्हापूरचा पेशंट यांच्यात संवाद सुरू होता.\nडॉक्टर - काय हो, तुमच्या कोल्हापुरात तांबडा आणि पांढरा हे दोन प्रकारचे रस्से का असतात\nपेशंट - त्याचं काय आहे, आमच्या कोल्हापुरात कुठली पण गोष्ट मुळापासनं करतात. रस्सा पण कसा अंगात भिनला पाहिजे ना. आपल्या शरीरात दोन प्रकारच्या पेशी असतात, तांबड्या आणि पांढऱ्या. म्हणून तांबड्या पेशींना तांबडा रस्सा आणि पांढऱ्या पेशींना पांढरा रस्सा.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम...\nएक आजोबा दवाखान्यात जातात...\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक...\nनवरा : (बायकोला) आज डब्यामध्ये काय दिलं आहेस…\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसंवाद तांबडा रस्सा कोल्हापूरचा पेशंट Joke of the day Doctor\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/modi-crop-insurance-scheme", "date_download": "2020-05-29T20:15:31Z", "digest": "sha1:6MMSPUJOJRVKYEJ5YRQYPOOY4JEUSKM6", "length": 28527, "nlines": 103, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मोदींच्या पीक विमा योजनेअंतर्गत प्रिमियममध्ये ३४८% ची वाढ, संरक्षित शेतक-यांची संख्या मात्र स्थिरच - द वायर मराठी", "raw_content": "\nमोदींच्या पीक विमा योजनेअंतर्गत प्रिमियममध्ये ३४८% ची वाढ, संरक्षित शेतक-यांची संख्या मात्र स्थिरच\nकबीर अगरवाल आणि धीरज मिश्रा 0 February 16, 2019 8:54 am\nविमा कंपन्यांनी गोळा केलेली प्रिमियमची रक्कम ३६,८४८ कोटी रूपयांनी वाढली, मात्र या योजने अंतर्गत येणाऱ्या शेतकऱ्याच्या संख्येत केवळ ०.४२% इतकीच वाढ झालेली आहे असे ‘द वायरने’ माहिती अधिकार कायद्याच्या अंतर्गत मिळवलेल्या माहितीमध्ये दिसून आलेले आहे.\nनवी दिल्ली : जानेवारी २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारित पीक विमा योजनेची घोषणा केली होती. सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली ही योजना प्रधानमंत्री फसल बिमा योजना (PMFBY) या नावाने ओळखली जाते.\n“या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात मोठा बदल घडून येईल”, असे मोदी त्यावेळी म्हणाले होते.\nमात्र या पीक विमा योजनेला राबवायला सुरुवात झाल्यानंतर, या पीक विमा योजनेखाली येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या केवळ ०.४२% इतकीच वाढलेली आहे. त्याउलट, विमा कंपन्यांना प्रिमियमकरता चुकती केली जाणारी रक्कम मात्र ३५०% ने वाढलेली आहे. ‘द वायर’ने माहिती अधिकाराच्या अंतर्गत केलेल्या आवेदनानुसार कृषी व किसान कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती मिळाली.\nसरकारने घोषणा करताना असे सांगितले होते क���, “यामध्ये आधीच्या सर्व योजनांमधल्या सर्वोत्तम अशा सर्व गोष्टी घेण्यात आलेल्या आहेत आणि त्याचवेळी आधीच्या योजनांमधील सर्व त्रुटी काढून टाकण्यात आलेल्या आहेत.”\n“शेतकऱ्यांना याकरिता प्रिमियमची रक्कम कमी भरावी लागेल आणि तंत्रज्ञानाचा वापर करून सरकार आधीच्या पीक विमा योजनांपेक्षा या योजनेत ‘दाव्यांची जलद पूर्तता’ करेल असे आश्वासन देण्यात आले होते.\nसरकारचा दावा फोल ठरवणारी माहिती\nज्या दोन हंगामात (२०१६-२०१७ आणि २०१७-१८) ही प्रधानमंत्री फसल बिमा योजना राबवण्यात आली, त्या काळात खाजगी व सार्वजनिक विमा कंपन्यांनी एकंदर रू. ४७,४०८ कोटी रूपये प्रिमियम गोळा केला. १० ऑक्टोबर, २०१८ रोजी दाव्यांकरता देण्यात आलेली रक्कम ३१,६१३ कोटी रूपये इतकी होती.\nवर्ष २०१४-१५ आणि २०१५-१६ मध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजना आणि सुधारित राष्ट्रीय कृषी विमा योजना राबवल्या जात असताना, ज्या नंतर प्रधानमंत्री कृषी विमा योजनेमध्येच सामील करण्यात आल्या, गोळा करण्यात आलेल्या प्रिमियमची एकंदर रक्कम १०,५६० कोटी रूपये इतकी होती. त्यावेळी दाव्यांपोटी वितरित करण्यात आलेली रक्कम रू. २८,५६४ कोटी रूपये इतकी होती, म्हणजेच ती गोळा केलेल्या प्रिमियमपेक्षाही अधिक होती.\nस्रोत : १० ऑक्टोबर रोजी कृषी व किसान कल्याण मंत्रालयाकडून माहिती व हक्काअंतर्गत मिळालेली माहिती\nशेतकऱ्यांचा विश्वास प्राप्त करण्यात अपयश, प्रिमियम मात्र वाढला\nम्हणजेच, प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत गोळा केलेल्या प्रिमियमची रक्कम रू. ३६,८४८ कोटी किंवा ३४८% इतकी वाढली, पण त्याअंतर्गत संरक्षित करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मात्र जवळजवळ स्थिरच राहिलेली आहे.\nसन २०१५-१६ मध्ये, म्हणजे प्रधानमंत्री फसल बिमा योजना सुरू होण्याच्या आधी, देशभरातल्या ४.८५५ कोटी शेतकऱ्यांनी त्यावेळी अस्तित्वात असणाऱ्या पीक विमा योजनेमध्ये नाव नोंदणी केलेली होती. सन २०१७-१८ मध्ये प्रधानमंत्री फसल बिमा योजनेला दोन वर्ष झाल्यानंतर आणि विमा कंपन्यांनी रू. ४७,४०८ कोटी रूपये प्रिमियमच्या स्वरूपात गोळा केल्यानंतरही, पीक विमा योजनेखाली येणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत केवळ दोन लाखांनी म्हणजेच ०.४२% इतकीच वाढ झालेली आहे.\nखरेतर प्रधानमंत्री फसल बिमा योजनेच्या पहिल्या वर्षात (२०१६-१७ मध्ये) या योजनेअंतर्गत ��ेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५.७ कोटी इतकी वाढलेली होती. पण पुढच्याच वर्षात (२०१७-१८), मध्ये हा आकडा ४.८ कोटीपर्यंत घसरला, म्हणजेच १४% कमी झाला\nयातून शेतकऱ्यांच्या या योजनेबाबत सुरुवातीला ज्या अपेक्षा होत्या त्या पुऱ्या झाल्या नाहीत याचे संकेत मिळतात. पीक कर्ज घेणाऱ्या लोकांनी प्रधानमंत्री फसल बिमा योजनेत नावनोंदणी करणे सक्तीचे असल्याने सर्व शेतकऱ्यांना यातून बाहेर पडणे शक्य नव्हते. मात्र ज्यांना ते शक्य होते त्यांनी मोठ्या प्रमाणावर यातून अंग काढून घेतल्याचे दिसून येते.\nयाच प्रकारे प्रधानमंत्री फसल बिमा योजना अंमलात आल्यानंतर एकंदर विमा संरक्षित पीक क्षेत्रात ४.६३९ कोटी हेक्टर वरून केवळ ४.९०४ कोटी हेक्टर इतकीच प्रगती झालेली दिसते. विमा संरक्षण पुरवलेल्या एकंदर शेतकऱ्यांची संख्या लक्षात घेता सन २०१६-१७ आणि २०१७-१८ मध्ये विमा संरक्षित क्षेत्रात घटच झालेली दिसते.\nयाची तुलना मोदी सरकारने स्वत:करता आखून घेतलेल्या उद्दिष्टाशी करा. हे उद्दिष्ट होते सन २०१८-१९ पर्यंत दहा कोटी हेक्टर जमीन प्रधानमंत्री फसल बिमा योजनेअंतर्गत संरक्षित करणे. या उद्दिष्टाच्या बाबतीत तरी योजना सुरू झाली तेव्हाच्या आणि आत्ताच्या परिस्थितीतच काहीच बदल झालेला नाही.\nस्रोत : माहिती हक्क कायद्याअंतर्गत मिळालेले दस्तऐवज\nराज्यसभेमध्ये ऑगस्ट महिन्यात दिलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना कृषी व शेतकरी कल्याण मंत्र्यांनी विमा संरक्षणात घट झाल्याचे मान्य केले. त्यांनी सांगितले की, “महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश येथे कर्जमाफी योजनेची केलेली घोषणा, २०१७-१८ मध्ये मान्सून चांगला असल्यामुळे जोखीम सौम्य असल्याचा शेतकऱ्यांचा अंदाज, विमा संरक्षणासाठी आधार सक्तीचे केल्यामुळे एकच नाव दोन वेळा येण्याचे प्रकार कमी होणे इ.” या मागची कारणे होती.\nजरी विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येत आणि पीक क्षेत्रात घट झालेली असली, तरी विमा कंपन्यांनी गोळा केलेल्या एकंदर प्रिमियम मात्र कमी झालेला नाही. प्रत्यक्षात तो वाढलेलाच आहे. सन २०१६-१७मध्ये गोळा केलेल्या एकंदर प्रिमियमची रक्कम रू. २२,३६२ कोटी इतकी होती. ती २०१७-१८ मध्ये २५,०४६ कोटी रूपये इतकी वाढली.\nप्रत्येक शेतकऱ्याची प्रिमियमची रक्कम सरासरी ३१% ने वाढून ती २०१७-१८ मध्ये रू. ५,१३५ इतकी झाली.\nसिराज हुसेन, भूतपूर्व कृषी सचिव आणि आता ICREAR येथील थिंक टँकमधील वरिष्ठ सदस्य यांच्या म्हणण्यानुसार राज्य पातळीवरील माहितीचे अधिक पृथक्करण करून प्रिमियममध्ये वाढ का झाली आहे याबद्दल अचूक माहिती मिळवणे जरूरीचे आहे. “आपल्याला राज्यानुसार माहितीकडे पाहिले पाहिजे व तिचे पृथक्करण केले पाहिजे. जेथील प्रिमियममध्ये वाढ झाली आहे त्या राज्यांच्या व पिकांच्या माहितीचे पृथक्करण करायला हवे.” पण तत्त्वत: जर विम्यासाठीच्या कारणांमध्ये वाढ करण्यात आलेली असेल, उदा. भटक्या प्राण्यांकडून पिकाच्या झालेल्या नुकसानीकरता संरक्षण आणि प्रधानमंत्री फसल बिमा योजनेतील सुधारित मार्गदर्शक सूचनांमध्ये २०१८मध्ये प्रस्तावित करण्यात आलेले दंड, विचारात घेता कंपन्यांनी यासारख्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या प्रिमियमचे दर त्यानुसार बदलले असण्याची शक्यता आहे,” असे त्यांनी द वायरला सांगितले.\nदाव्यांची चुकती केलेली रक्कम अंशत: वाढली, पण विलंब हे चिंतेचे मुख्य कारण\nप्रधानमंत्री फसल बिमा योजना लागू होऊन झालेल्या दोन वर्षात शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या विम्याच्या रकमेत अंशत: वाढ झाली. मात्र गोळा करण्यात आलेल्या एकंदर प्रिमियमच्या रकमेत ४.५ पटींहून अधिक वाढ झालेली आहे.\nप्रधानमंत्री फसल बिमा योजना येण्याच्या दोन वर्ष अगोदर, शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या एकूण विमा रकमेचा आकडा होता रू. २८,५६४ कोटी. प्रधानमंत्री फसल बिमा योजना राबवण्यात आल्या नंतरच्या दोन वर्षात मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार एकंदरीत वितरित करण्यात आलेल्या दाव्यांच्या रकमेमध्ये १०% वाढ होऊन ती १० ऑक्टोबर २०१८ रोजी रू. ३१,६१३ कोटी इतकी होती.\nअशाप्रकारे, विमा कंपन्यांनी आजच्या तारखेपर्यंत मिळवलेला नफा रू. १५,७९५ कोटी रूपये म्हणजे गोळा केलेल्या प्रिमियमच्या एक तृतीयांश इतका आहे.\nमात्र मंत्रालयाने निर्देशित केले आहे, की “२०१७-१८ मधील बहुतांश रब्बी हंगामासाठीच्या दाव्यांचा अंदाज अजून लावण्यात आलेला नाही किंवा त्यांना विमा कंपनीद्वारे मंजुरी देण्यात आलेली नाही ही महत्त्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे.” मंत्रालयाने पुढे असे म्हटले आहे की, दिलेल्या माहितीत, २०१७-१८ साली दाव्यांसाठी दिलेली रक्कम म्हणून नमूद केलेल्यापैकी ९९% रक्कम ही २०१७ च्या खरीप हंगामासाठीची आहे आणि केवळ १% रक्कम २०१७-१८च्या रब्बी हंगामासाठी वितरित करण्यात आलेली आहे.\nआम्ही माहिती अधिकार कायद्याअंतर्गत केलेल्या अर्जाला १० ऑक्टोबर रोजी उत्तर मिळाले आहे. याच उत्तरावर आमचे याबाबतचे विश्लेषण आधारलेले आहे. म्हणजे रब्बीचा मोसम मे महिन्यात संपून सुमारे चार महिने उलटून गेलेले आहेत. प्रधानमंत्री फसल बिमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, पीक कापणीनंतर सुमारे दोन महिन्यात या दाव्यांची पूर्तता करणे जरूरीचे आहे. नुकतेच सरकारने असेही जाहीर केले आहे, की ज्या विमा कंपन्या रक्कम वितरित करण्यास उशीर लावतील त्यांना १२% दंड करण्यात येईल. तरीदेखील कृषी व किसान कल्याण मंत्रालयाने १० ऑक्टोबर २०१८ रोजी २०१७-१८ रब्बी हंगामासाठी करण्यात आलेल्या दाव्यांची अंदाजे रक्कमदेखील दिलेली नाही.\nपीक विमा योजना (Scribd च्या सौजन्याने)\nद वायरनं याआधी दिलेल्या बातमीनुसार शेतकऱ्यांची प्रधानमंत्री फसल बिमा योजनेबाबत असणारी मुख्य तक्रार म्हणजे त्यांच्या दाव्यांची पूर्तता वेळेत झालेली नाही. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जर त्यांच्या पिकांचे पेरणीच्या हंगामात नुकसान झालेले असेल तर याचा अर्थ त्यांना त्या विशिष्ट हंगामात कोणताच नफा झालेला नसतो. याचा परिणाम म्हणजे पुढच्या हंगामात पेरणी करण्यासाठी त्यांच्याकडे रोख रकमेची चणचण असते. पीक विमा योजनेअंतर्गत जर पुढचा हंगाम सुरू होण्याआधी शेतकऱ्यांना दाव्यांची रक्कम मिळाली, तर तिचा फायदा होईल.\n“हे बघा, जर रब्बीच्या हंगामात पिकाचे नुकसान झाले असेल, तर खरीप हंगामातली पेरणी सुरू होण्याआधी दावे निकालात काढले गेले पाहिजेत. नाहीतर शेतकऱ्याला पेरणी कशी करता येईल” असे विकास पाचर म्हणतात. ते भिवानी आणि सिरसा येथील शेतकऱ्यांना एकत्र आणून या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यापासून आयसीआयसीआय लोंबार्ड या कंपनीसोबत झगडत आहेत. त्यांच्या २०१७च्या खरीप हंगामातील पीक नुकसानीच्या दाव्यांची अजूनही पूर्तता झाली नाही याबाबत हा झगडा आहे.\nविमा कंपन्यांनी ‘नेहमीपेक्षा प्रचंड नफा कमवला’.\nनुकतेच इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट (अहमदाबाद) ने प्रधानमंत्री फसल बिमा योजनेच्या कामगिरीचे मूल्यांकन केले. त्यामध्ये ‘विमा कंपन्यांनी अतिप्रचंड नफा कमवू नये याकरिता’ या योजनेच्या आर्थिक नियोजनात सुधारणा करणे जरूरीचे आहे असा निष्कर्ष काढलेला आहे.\nकृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या या अहवालात म्हटले आहे, “यामध्ये खूप मोठ्या संख्येने (सन २०१७-१८ मध्ये १८) विमा कंपन्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.”\n“त्यांपैकी अनेक कंपन्यांना पुरेसा अनुभवही नाही किंवा त्यांना सार्वजनिक कल्याणाकरता सेवा पुरवण्यासाठीच्या पायाभूत सुविधा किंवा उद्देशही नाही.” या अहवालात पुढे भविष्यात अशा समाविष्ट केलेल्या कंपन्यांची संख्या केवळ दहा असावी असे ‘सुचवलेले आहे’, जेणेकरून त्यातून ‘चांगल्याप्रकारे देखरेख व प्रशासन’ साध्य करता येईल.\nबेरोजगारीचं न शांत होऊ शकणारं वादळ घोंघावतंय\nआनंद तेलतुंबडेंमुळे कोण भयभीत झाले आहे\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/economically-backward-upper-castes", "date_download": "2020-05-29T19:18:06Z", "digest": "sha1:BZ5RRQDGYPJUSKPQRAZZSRCVENLGUVIV", "length": 2902, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "economically-backward upper castes Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nआरक्षण आणि नरेंद्र मोदी: श्रीयुत दहा टक्के\n१० % आरक्षणाची खेळी खेळून देखील, मोदींच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या राज्यात प्रशासनाची संपूर्ण प्रक्रिया एक आधुनिक कावेबाज व ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/10/Sambhajiraje.html", "date_download": "2020-05-29T19:42:13Z", "digest": "sha1:TUNYPSYGWMUSDMQ4V3H6Y2FORKJWJZGP", "length": 4611, "nlines": 40, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "उदयनराजेंचा पराभव म्हणजे आमचा पराभव : संभाजीराजे", "raw_content": "\nउदयनराजेंचा पराभव म्हणजे आमचा पराभव : संभाजीराजे\nवेब टीम : सातारा\nसातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला रामराम करत खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या उदयनराजेंना पराभवाचा झटका बसला.\nराष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा एक लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव केला. या पराभवानंतर जितेंद्र आव्हाड, संजय राऊत यांनी उदयनराजेंवर टीका केली.\nआता कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे यांनीही या पराभवावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.\n‘छत्रपती उदयनराजे यांचा पराभव म्हणजे आमचा पराभव आहे. त्यांच्या पराभवाचं आम्हाला मनापासून दु:ख आहे.\nमात्र सुख दु:ख पाहण्याची छत्रपती घराण्याची सवय आहे, आजचा पराजय हा उद्याचा विजय कसा असेल याचा विचार छत्रपती उदयनराजे नक्की करत असतील.\nपद हा फक्त एक भाग आहे, मात्र छत्रपतींची पदवी ही महत्वाची असते, रयतेची सेवा करणे ही छत्रपती घराण्याची परंपरा आहे’, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/womens-cricket-t20-captain-harmanpreet-singh-can-loose-dsp-post-1707297/", "date_download": "2020-05-29T21:07:47Z", "digest": "sha1:3EUPAO7FTNI6V7N3NYMPB52MOJYTW3CQ", "length": 12288, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Women’s Cricket T20 captain Harmanpreet Singh can loose DSP post | बोगस डिग्रीमुळे महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीतची विकेट? | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nबोगस डिग्रीमुळे हरमनप्रीतची ‘विकेट’\nबोगस डिग्रीमुळे हरमनप्रीतची ‘विकेट’\nभारतीय महिला टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत सिंग हिच्यावर सरकारी नोकरी गमावण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे.\nलोकसत्ता टीम, लोकसत्ता टीम and लोकसत्ता टीम | July 3, 2018 04:27 pm\nभारतीय महिला टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत सिंग हिच्यावर सरकारी नोकरी गमावण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता आहे. पोलीस पडताळणी दरम्या��� हरमनप्रीत हिची पदवी बोगस असल्याची माहिती अहवालात समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीच्या बळावर तिची पंजाब पोलीसमध्ये उपाधिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या बोगस पदवीमुळे आता तिचे ‘डीएसपी’पद धोक्यात येण्याची शक्यता आहे.\nहरमनप्रीतचा जन्म हा पंजाबच्या मोगा गावात झाला असून मेरठच्या चौधरी चरण सिंग विद्यापीठातून तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे, असे हरमनप्रीतचे म्हणणे आहे. हरमनप्रीत ही या आधी रेल्वेसेवेत रुजू होती. परंतु, पोलिसांनी केलेल्या पडताळणी प्रक्रियेत तिची पदवी बोगस असल्याचे टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार समजले आहे.\nदरम्यान, तिची पदवी बोगस असल्यामुळे तिला या पदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे हरमनप्रीतला या पदावर कायम ठेवू नये, असे पत्र पोलीस विभागाने गृहखात्याला पाठवले असल्याचेही सांगितले जात आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याकडे गृह खात्याचीही जबाबदारी आहे.\nहरमनप्रीत सिंग हिने सादर केलेली पदवी मेरठच्या चौधरी चरण सिंग विद्यापीठाची आहे. मात्र, या संदर्भात अधिक तपास केल्यावर ही पदवी बोगस असल्याचे समोर आले आहे, असे पोलीस उपसंचालक (प्रशासकीय विभाग) तिवारी यांनी सांगितले. दरम्यान, हरमनप्रीतला स्वतःला सिद्ध करण्याची संधी देण्यात येईल. तिने पात्रतेच्या निकषांत बसणाऱ्या पदव्या सादर केल्या, तर तिला त्या पदावर पुन्हा कार्य करता येईल.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरो��ाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n केला टी-२० तील सर्वोच्च धावांचा विक्रम\n2 Viral Video : शिखर धवन, हार्दिक पांड्या बनले ‘बाथरूम डान्सर’; पहा व्हिडीओ…\n3 धोनी नव्हे, ‘हा’ ठरला १०० टी२० सामने खेळणारा पहिला खेळाडू…\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/indian-doctor-invent-surgery-on-brain-and-backbone-1059652/", "date_download": "2020-05-29T20:52:34Z", "digest": "sha1:BG32UHMHLGU3RFLEYP67QJYWEOULIE4Z", "length": 17616, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मेंदू व पाठीच्या कण्यावरील शस्त्रक्रियेचा भारतीय अविष्कार ! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nमेंदू व पाठीच्या कण्यावरील शस्त्रक्रियेचा भारतीय अविष्कार \nमेंदू व पाठीच्या कण्यावरील शस्त्रक्रियेचा भारतीय अविष्कार \nमहापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयाच्या चार शस्त्रक्रियागृहात (ऑपरेशन थिएटर) एकाचवेळी मेंदूच्या चार शस्त्रक्रिया सुरू होत्या..एकाच प्रकारच्या आजारावर वेगवेगळे तंत्र वापरून या शस्त्रक्रिया सुरू होत्या.\nमहापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयाच्या चार शस्त्रक्रियागृहात (ऑपरेशन थिएटर) एकाचवेळी मेंदूच्या चार शस्त्रक्रिया सुरू होत्या..एकाच प्रकारच्या आजारावर वेगवेगळे तंत्र वापरून या शस्त्रक्रिया सुरू होत्या. मेंदूपर्यंत पोहचण्यासाठी शस्त्रक्रियागृहातील एका न्युरोसर्जनने नाकाद्वारे प्रवेश केला तर दुसऱ्याने मानेला छेद देऊन मेंदूची शस्त्रक्रिया सुरू केली. तिसऱ्या सर्जनने घशामधून मेंदूकडे पोहोचून आपली शस्त्रक्रिया सुरू केली. एकाच आजारावर चार तज्ज्ञ डॉक्टर वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून शस्त्रक्रिया करत होते आणि केईएमपासून जवळच असलेल्या टाटा कॅन्सर रुग्णालयाच्या सभागृहात जगभरातून आलेले पाचशेहून अधिक न्युरोसर्जन त्या शस्त्र��्रिया पाहत होते. एवढेच नव्हे तर त्यावर प्रश्नही उपस्थित करत होते..\nन्युरोसर्जनच्या परिषदेच्या निमित्ताने जगात प्रथमच असा प्रयोग झाल्याचे केईएमच्या न्युरोसर्जरी विभागाचे प्रमुख आणि ‘आशिया ओशयन इंटरनॅशनल स्कल बेस सर्जरी कॉन्फरन्स’चे अध्यक्ष डॉ. अतुल गोयल यांनी सांगितले. सलग दोन दिवस मेंदूमधील गाठींवर वेगवेगळ्या तंत्राद्वारे शस्त्रक्रिया सुरू होत्या. पायाचे हाड मोडले असतानाही डॉ. गोयल यांनी एका पायावर उभे राहत यातील तीन शस्त्रक्रिया केल्या. मेंदूवरील शस्त्रक्रिया या अत्यंत जटील आणि खूप वेळ चालणाऱ्या असतात. त्यासाठी जगभरातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून अधिक सुटसुटीत प्रक्रिया शोधण्याचे काम सातत्याने चाललेले असते. भारतातील न्युरोसर्जन्सनी त्यातही डॉ. अतुल गोयल यांनी शोधलेले शस्त्रक्रियेचे आविष्कार पाहून जगभरातून आलेले तज्ज्ञ भारावून ते टाटा कॅन्सर रुग्णालयातील सभागृमध्ये टाळ्यांच्या कडकडाटाने दाखवून दिले.\nमेंदूच्या विविध आजारांवरील शस्त्रक्रियांमधील भारतीय डॉक्टरांची प्रगती थक्क करणारी आहे. न्यूरोसर्जरीतील (मेंदू शस्त्रक्रिया) जी तंत्रे डॉ. अतुल गोयल यांनी विकसित केली आहेत त्याचा फायदा जगभरातील रुग्णांना होत असून ‘गोयल टेक्निक’ किंवा ‘गोयल प्रोसिजर’ म्हणून जगभर ओळखली जात असून न्युरोसर्जरीच्या पुस्तकात या साऱ्या तंत्रांचा उल्लेख असल्याचे गौरवोद्गार जर्मनीतील ख्यातनाम न्युरोसर्जन डॉ. हेल्मुट ब्रेंटली यांनी काढले. मेंदू तसेच स्पाईन सर्जरीच्या दीडशेहून अधिक प्रोसिजर डॉ. गोयल यांनी विकसित केल्या असून जगभरातील न्युरोसर्जन्स त्याचा वापर करतात. निमित्त होते बाराव्या ‘आशिया ओशयन इंटरनॅशनल स्कल बेस सर्जरी कॉन्फरन्स’चे. जगभरातून पाचशेहून अधिक न्युरोसर्जन या परिषदेसाठी मुंबईत आले असून नऊ जानेवारीपासून ११ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या परिषदेत तज्ज्ञ न्युरोसर्जन्सची लाईव्ह शस्त्रक्रिया, कॅडेव्हर सर्जरी (मृतदेहावरील प्रत्यक्षिक), न्युरोसर्जरीच्या वेगवेगळ्या तंत्रावरील तज्ज्ञांची व्याख्याने, भाष्य, न्युरोसर्जरीतील विद्यमान व भविष्यातील आव्हाने आणि न्युरोसर्जरीमधील क्रांतीवर परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. थेट शस्त्रक्रियाचे प्रक्षेपण दाखवून आयोजित केलेली ही पहिलीच परिषद असल्याचे डॉ. गोयल यांनी सांगितले. न्युरोसर्जरीच्या क्षेत्रात भारतातील डॉक्टरांनी केलेल्या प्रगतीला जागतिक मान्यता असल्याचे त्यांनी सांगितले. या परिषदेमुळे मेंदू तसेच मणक्यांच्या आजारावरील उपचाराला चांगली दिशा मिळेल, असा विश्वासही डॉ. गोयल यांनी व्यक्त केला. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, जर्मनी, जपान, इस्रायल अशा अनेक देशांमधून न्युरोसर्जरीमधील तज्ज्ञ या परिषदेसाठी आले आहेत. या परिषदेचे औपचारिक उद्घाटन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते झाले. डॉ. गोयल यांनी सर्वसामान्यांच्या केईएम रुग्णालयात काम करून जी असाधारण कामगिरी केली त्याचे कौतुक त्यांनी यावेळी केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमानवी भाषा समजणारे मेंदूतील न्यूरॉन्सचे कृत्रिम जाळे विकसित\nशासकीय रुग्णालयात पाण्याचा ठणठणाट, शस्त्रक्रियांवर संकट\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 स्थलांतरित अग्निशामकांची कुटुंबे हैराण\n2 विद्यार्थ्यांसाठी कल्पकता केंद्र\n3 अल्पवयीन मुलीवर तिघांचा अत्याचार\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/photo-gallery/bajaj-qute-re60-car-gallery/86754/", "date_download": "2020-05-29T20:11:00Z", "digest": "sha1:QF3S3T2EJBURFP3ASWSH6OJRNI5SLMJY", "length": 4837, "nlines": 90, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Bajaj Qute (RE60) Car Gallery", "raw_content": "\nघर फोटोगॅलरी अशी आहे बजाजची ‘क्युट’ कार\nअशी आहे बजाजची ‘क्युट’ कार\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nप्रचाराची रणधुमाळी समाज माध्यमांवरचं\nसाध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारी विरोधात याचिका\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nलोकमान्य टिळक टर्मिनसवर मजूर ताटकळत उभे\nPhoto: रोहित-कुंती पवार Anniversary\nPhoto: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूट\nमहालक्ष्मी रेस कोर्स येथे नवं क्वारंटाइन सेंटर\nमजुरांची घरी जाण्याची ओढ काही थांबेना\nPhoto: सुंदर अभिनेत्री ओठांची सर्जरी करून पस्तावली\nखासगी हॉस्पिटल्सचा मनमानी कारभार सुरूच\nकलिंगड खाण्याचे काही फायदे काही तोटे\nViral: वॉर्डरॉबमधील कपड्यांना आलायं कंटाळा\nमनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र\nलोकमान्य टिळक टर्मिनसवर मजूर ताटकळत उभे\nPhoto: रोहित-कुंती पवार Anniversary\nPhoto: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूट\nमहालक्ष्मी रेस कोर्स येथे नवं क्वारंटाइन सेंटर\nमजुरांची घरी जाण्याची ओढ काही थांबेना\nPhoto: सुंदर अभिनेत्री ओठांची सर्जरी करून पस्तावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/giga-fiber", "date_download": "2020-05-29T21:24:39Z", "digest": "sha1:ZSWF24YPNTB5MYHZOC6Q3QKMJSUZZADP", "length": 3213, "nlines": 67, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजिओ स्मार्ट सेट- टॉप बॉक्सचा फोटो लीक; हे आहे खास\n'रिलायन्स'नं केली 'जिओ फायबर'ची घोषणा; ७०० रुपयांत सुपरफास्ट इंटरनेट\nबीएसएनएलची जिओला टक्कर; चार प्लॅन लॉन्च\njio giga fiber: जिओ फायबरचा धमाका; अर्ध्या किंमतीत डेटा\nJio Phone 2: जिओवर आता युट्युब, फेसबुक, व्हॉट्स अॅप\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A8", "date_download": "2020-05-29T20:00:15Z", "digest": "sha1:4Y7YW6UUUQVKY3YJDUYACX22PKP5YF5O", "length": 7843, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उत्तर कोरियन वोन - विकिपीडिया", "raw_content": "\nअधिकृत वापर उत्तर कोरिया\nआयएसओ ४२१७ कोड KPW\nनोटा १,५,१०,५० चोन, १ वोन\nनाणी ५, १०, ५०, १००, २००, ५००, १०००, २०००, ५००० वोन\nविनिमय दरः १ २\nवोन हे उत्तर कोरियाचे अधिकृत चलन आहे.\nअफगाणिस्तानी अफगाणी · कझाकस्तानी टेंगे · किर्गिझस्तानी सोम · रशियन रूबल · ताजिकिस्तानी सोमोनी · तुर्कमेनिस्तानी मनत · उझबेकिस्तानी सोम\nमंगोलियन टॉगरॉग · चिनी युआन · हाँग काँग डॉलर · जपानी येन(¥) · मकावनी पटाका · उत्तर कोरियन वोन · नवीन तैवानी डॉलर · दक्षिण कोरियन वोन\nब्रुनेई डॉलर · कंबोडियन रिएल · इंडोनेशियन रुपीया · लाओ किप · मलेशियन रिंगिट · म्यानमारी क्यात · फिलिपिन पेसो · सिंगापूर डॉलर · थाई बात · पूर्व तिमोर सेंतावो · अमेरिकन डॉलर (पूर्व तिमोर) · व्हियेतनामी डाँग\nबांगलादेशी टका · भूतानी न्गुल्त्रुम · भारतीय रुपया ( ) · मालदीवी रुफिया · नेपाळी रुपया · पाकिस्तानी रुपया · श्रीलंकी रूपया\nआर्मेनियन द्राम · अझरबैजानी मनात · बहरैनी दिनार · यूरो (सायप्रस) · इजिप्शियन पाऊंड (गाझा पट्टी) · जॉर्जियन लारी · इराणी रियाल · इराकी दिनार · इस्रायेली नवा शेकेल · जॉर्डनी दिनार · कुवैती दिनार · लेबनीझ पाउंड · ओमानी रियाल · कतारी रियाल · सौदी रियाल · सिरियन पाउंड · नवा तुर्की लिरा · संयुक्त अरब अमिराती दिरहम · येमेनी रियाल · नागोर्नो-काराबाख द्राम (अमान्य)\nसध्याचा उत्तर कोरियन वोनचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०४:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-05-29T20:24:13Z", "digest": "sha1:IH7OPSGO3CT5QE3FVYCB364X4SSJJIQ5", "length": 10615, "nlines": 161, "source_domain": "policenama.com", "title": "नियुक्त्या Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपी. सिवा शंकर सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त\nआमदार अबू आझमींवर मुंबईत FIR\nपुणे शहरातील 323 जागांवरील सुमारे 103 KM चा अरुंद रस्ता होणार किमान 9 मीटर \nठाकरे सरकारचा फडणवीसांना पुन्हा ‘धक्का’, केल्या ‘या’ नियुक्त्या रद्द\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ठाकरे सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर तत्कालीन फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांवर नव्या सरकारने स्थगित्या आणल्या आहेत. त्याच प्रमाणे आता नव्या सरकारद्वारे तत्कालीन फडणवीस सरकारने समित्या, मंडळ यावर केलेल्या…\nनिवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी ‘कॉलेजियम’ पद्धत असावी ; ममता बॅनर्जी यांची मागणी\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्ती प्रमाणे कॉलेजियम पद्धतीने निवडणूक आयुक्तांचीदेखील नेमणूक झाली पाहिजे, अशी मागणी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. ममता बॅनर्जी यांनी लोकसभा…\n४८ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या नियुक्त्या\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन-नव्याने सुरु झालेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ४८ सहायक पोलिस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या बदल्या आज मंगळवारी (दि. २३) पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी केल्या आहेत. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त…\n154 फौजदारांच्या नियुक्त्या रद्द, निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती\nमुंबई:पोलीसनामा ऑनलाईनमहाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटने राज्यातील तब्बल 154 अनुसूचित जाती जमातीतील फौजदारांच्या नियुक्त्या रद्द केल्याने आता अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. विशेष म्हणजे शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी 154…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\nजेव���हा ‘बिग बी’ अमिताभ, ‘किंग’…\nवेंडल रॉड्रिक्स, ज्यानं दीपिका पादुकोणला मॉडेल आणि रातोरात…\n‘किंग खान’, ‘बिग बी’, कार्तिक आणि…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\n28 मे राशिफळ : मिथुन\n‘कोणसाबोत झोपले नाही, न्यूड झाले नाही म्हणून अनेक…\nकेवळ ‘ताप’ मोजणं ही मोठी ‘चूक’, CM…\nचाहत्यानं सोनू सूदची केली ‘बिग बी’ अमिताभसोबत…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\n होय, लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीमूळे राज्याच्या…\nWeather Update: ‘या’ राज्यात वादळी वाऱ्यासह…\nभुकंपाने दिल्ली, पंजाब, हरियाणा हादरले, 4.6 रेक्टर स्केलचा…\n5 जून रोजी ‘चंद्रग्रहण’, जाणून घ्या तुमच्या…\nमधुमेहींसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा, 10 पैकी…\n‘अनिष्ट’ समस्यांपासून मुक्त होण्याचं वर्ष, मोदी…\nमहाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका, भाजप नेत्याची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना दिसली TV ची…\n28 मे राशिफळ : धनु\nबाबा रामदेव यांच्या ‘पतंजली’चा दावा \n‘न्यूड’ फोटो पाठवून ‘सेक्स चॅट’साठी दबाव…\nमोदी सरकारच्या एका निर्णयामुळं चीनसह ‘या’ देशांचे होईल…\n‘इस्लामोफोबिया’च्या मुद्यावरून PAK तोंडघशी पडलं, संयुक्त राष्टसंघात UAE आणि मालदीवनं दिलं भारताला समर्थन\nगृह मंत्रालयाच्या पेजवर ‘त्या’ बाटल्यांचे फोटो, सामान्य संभ्रमात\n‘आषाढी वारी यंदा पायी नाही’ वारकरी सांप्रदाय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/bhusawal/", "date_download": "2020-05-29T20:36:09Z", "digest": "sha1:PVVQSYOHNW7GLORK5IVJWVQ5W5I3KTAK", "length": 15993, "nlines": 186, "source_domain": "policenama.com", "title": "Bhusawal Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपी. सिवा शंकर सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त\nआमदार अबू आझमींवर मुंबईत FIR\nपुणे शहरातील 323 जागांवरील सुमारे 103 KM चा अरुंद रस्ता होणार किमान 9 मीटर \n दिल्लीहून महाराष्ट्रात परतणार्‍या विद्यार्थ्यांचे हाल, 24 तासापासून…\nनवी दिल्ली : दिल्लीतून महाराष्ट्रात परतणार्‍या 1300 विद्यार्थ्यांचे रेल्वेच्या ढिसाळ व्यवस्थ��पनामुळे हाल होत आहे. त्यांना रेल्वे प्रवासात जेवण मिळू शकले नाही. स्वच्छतागृहात पाण्याचा अभाव आहे. महाराष्ट्रातून परत गावी जाताना मजूरांना सर्व…\nLockdown : भारतीय रेल्वेची ‘लॉकडाऊन’ काळात मोलाची ‘कामगिरी’\nमुंबई, पोलिसनामा ऑनलाईन - संपूर्ण देश कोरोनाच्या विळख्यात असताना भारतीय रेल्वेने मात्र या काळात लाख मोलाची कामगिरी केली. लोकडाऊन च्या काळात भारतीय मध्य रेल्वेने १ हजार ४१५ मालगाड्यांमध्ये ७० हजार ३७४ वॉगण इतकी माल वाहतूक केली.मुंबई,…\nCoronavirus Impact : राज्यातील कारागृहातून 2856 बंदी सोडले\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध कारागृहातून तबल 2856 बंदीची सुटका करण्यात आली आहे. तात्पुरत्या जामिनावर त्यांना सोडण्यात आले आहे. दरम्यान कारागृह विभाग जवळपास 8 हजार बंदी सोडण्याच्या तयारीत आहे.…\n250 रेल्वे स्थानकांवर ‘प्लॅटफॉर्म’ तिकिटांच्या दरात 5 पट ‘वाढ’, आता मोजावे…\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेत देशातील सुमारे २५० स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात पाच पट वाढ केली आहे. रेल्वेने तिकिटांची किंमत १० रुपयांनी वाढवून ५० रुपये केली आहे. कोरोना विषाणूमुळे स्थानकांवर गर्दी कमी…\nCoronavirus : मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या 23 गाड्या 31 मार्चपर्यंत रद्द \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रेल्वेनं आता गर्दी टाळण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेनं मुंबईत लोकलच्या स्वच्छतेचं कामही हाती घेतलं आहे. गर्दी टाळण्यासाठी मध्य…\nCoronavirus Impact : गर्दी टाळण्यासाठी मुंबई-पुण्यासह सर्वच रेल्वे स्टेशनवरील…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना व्हायरसचा फैलाव टाळण्यासाठी रेल्वेनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेनं प्लॅटफॉर्म तिकीट 10 रुपयांवरून आता 50 रुपये केलं आहे. अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी आणि टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.…\nराज्यात 22 नव्या जिल्ह्यांची निर्मिती लातूरमधून उदगीर, नाशिकमधून मालेगाव तर नगरमधून 3 जिल्ह्यांचे…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कल्याण, मीरा-भाईंदर, उदगीर, भुसावळ, महाड आणि किनवटसह 22 नव्या जिल्ह्याची आणि 49 नव्या तालुक्यांची निर्मितीचा प्रस्ताव आहे. मोठ्या जिल्ह्यांचे विभाजन आणि त्रिभाजन करण्याचा प्रस्ताव मुख्य सचिवांच्या नेतृवाखालील एका…\nभीमा कोरेगाव : एकनाथ खडसेंनी ‘खोडून’ काढली शरद पवारांची ‘भूमिका’,…\nभुसावळ : पोलीसनामा ऑनलाइन - भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचारावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर आणि पुणे पोलिसांवर टीका केली होती. यानंतर केंद्र सरकारने या…\nदानवे – महाजनांसमोरच भाजप कार्यकर्त्यांचा मोठा ‘राडा’, ‘शाई’ फेकत केली…\nजळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - जळगावच्या भाजप जिल्हाध्यक्ष निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांनी मोठा राडा केल्याचे पहायला मिळाले. रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हा सरचिटणीस सुनिल नेवे यांना मारहाण देखील करण्यात आली. तर सुनील नवे…\nधुळे : पर्यटनासाठी आलेला तरुण ट्रकच्या धडकेत जागीच ठार\nधुळे : पोलीसनामा ऑनलाइन - धुळे शहराजवळील लळिंग गावाजवळ महामार्गावर ट्रकच्या धडकेत एक तरुण जागीच ठार झाला.सविस्तर माहिती की, आज शनिवारी सायंकाळी महामार्गावर लळिंग गावाजवळ एक विचित्र अपघात घडला. धुळे शहराजवळील 5 कि.मी. अंतरावर असलेल्या…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\nजेव्हा ‘बिग बी’ अमिताभ, ‘किंग’…\nवेंडल रॉड्रिक्स, ज्यानं दीपिका पादुकोणला मॉडेल आणि रातोरात…\n‘किंग खान’, ‘बिग बी’, कार्तिक आणि…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\n‘पती मला परपुरुषासोबत ‘रोमँस’ करताना नाही…\n‘कोरोना डायरीज’ : बनारसच्या रेड लाईट एरियातील…\nCoronavirus : चिंताजनक… सोलापूरात 24 तासात 81 नवीन…\nफडणवीसांचा PM मोदींच्या स्किल इंडियावर विश्वास नाही, जयंत…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\n होय, लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीमूळे राज्याच्या…\nWeather Update: ‘या’ राज्यात वादळी वाऱ्यासह…\nभुकंपाने दिल्ली, पंजाब, हरियाणा हादरले, 4.6 रेक्टर स्केलचा…\n5 जून रोजी ‘चंद्रग्रहण’, जाणून घ्या तुमच्या…\nमधुमेहींसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा, 10 पैकी…\n‘अनिष्ट’ समस्यांपासून मुक्त होण्याचं वर्ष, मोदी…\nमहाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका, भाजप नेत्याची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्र���डा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना दिसली TV ची…\n‘खिलाडी’ अक्षयचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ डिजिटली रिलीज…\n‘कोरोना’चा सामना करणार्‍या अशोक चव्हाणांनी हॉस्पीटलमधून…\n आरोग्य सेविकाचा गळा आवळून खून\nआता ड्रोनव्दारे होणार औषधांची घरपोच ‘डिलिव्हरी’,…\n29 मे राशी : काय सांगते आपले भाग्य, आज भाग्याची साथ मिळेल का \n‘कोटक महिंद्रा’ बँकेनं 5 कर्मचाऱ्यांना बनवलं ‘अब्जाधीश’, पगाराच्या पॅकेजमध्ये मिळालेल्या…\nमधुमेहींसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा, 10 पैकी एकाचा मृत्यू होत असल्याचं ‘स्टडी’मध्ये स्पष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/vastu-money-plant/", "date_download": "2020-05-29T18:59:16Z", "digest": "sha1:SCOAKAWKOLBPM2KMQPQ4JOUBEIV6Y7HO", "length": 13100, "nlines": 80, "source_domain": "www.marathigold.com", "title": "मनीप्लांट या 3 जागी लावणे असते सगळ्यात शुभ, घरा मध्ये होते बरकत च बरकत", "raw_content": "\n30 मे 2020 राशी भविष्य: आज या 3 राशींवर प्रसन्न होत आहेत शनिदेव, पैश्यां ची घेऊ नका जोखीम\n30 मे रोजी सकाळी सोन्या सारखे झळाळणार या राशी चे नशीब मिळणार शुभ संकेत\n29 मे 2020 राशी भविष्य: आज 6 राशींच्या कामात येणार अडचणी बाकीच्या राशीसाठी राहील असा दिवस\nया 5 मुलींना मिळतो धनवान पती, घरी बसून करतात मौज\nसात जन्मात देखील कधी नाही मिळाले एवढे धन जेवढे आता मिळणार आहे या 3 राशींना\n28 मे 2020 राशीभविष्य: आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ राहील बिजनेस वाढवण्याच्या मिळतील संधी\nमहादेवाच्या कृपेने 4 राशींचा सुरु होणार शुभ काळ, 28 मे रोजी मिळणार चांगली बातमी…\nया 5 राशींना मिळणार दोन मोठ्या खुशखबर, होणार…\n27 मे 2020 राशीभविष्य: बुधवार या 3 राशींच्या लोकांसाठी चांगला राहणार, पैश्यांची कामे होणार\nकिचन मध्ये लावा अश्या प्रकार चे चित्र कधी नाही होणार धन-धान्याची कमतरता\nमनीप्लांट या 3 जागी लावणे असते सगळ्यात शुभ, घरा मध्ये होते बरकत च बरकत\nV Amit January 29, 2020\tकरमणूक Comments Off on मनीप्लांट या 3 जागी लावणे असते सगळ्यात शुभ, घरा मध्ये होते बरकत च बरकत 18,301 Views\nमनीप्लांट एक असे रोपटे आहे जे जवळपास प्रत्येक घरामध्ये दिसून येते. मनीप्लांट बद्दल बोलले जाते कि यास घरामध्ये लावल्याने पैश्यांची आवक वाढते आणि धनाची कधीही कमी होत नाही. असे असलं तरी लोक बहुतेक वेळा आपल्या घरामध्ये घेऊन येतात ते फक्त हौस म्हणून. त्यामुळे अनेक लोकांना याचा पूर्ण लाभ मिळू शकत नाही. याचे कारण हे आहे कि घरा मध्ये मनीप्लांट लावण्याचा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा त्यास योग्य जागी लावले जाते.\nचुकीच्या जागी लावल्याने मनीप्लांटचे फायदे मिळू शकत नाहीत. त्यामुळे नेहमी यास वास्तु नियमांच्या अनुसार घरामध्ये लावले पाहिजे. आज या पोस्ट मध्ये आपण मनीप्लांट लावण्याची सगळ्यात चांगली आणि सगळ्यात वाईट जागा कोणती या बद्दल जाणून घेऊ.\nयेथे मनीप्लांट लावणे असते शुभ\nमनीप्लांट नेहमी घराच्या दक्षिण पूर्व कोपऱ्यात लावले पाहिजे. याजागी मनीप्लांट लावल्याने कुटुंबात पैश्याची आवक वाढते आणि सोबतच घरा मध्ये शांती राहते. याचे कारण हे आहे कि दक्षिण पूर्व कोपरा गणपतीचे प्रतीक मानले जाते. गणपती बाप्पा हे सुख, शांती आणि धन यांचे देवता असल्याचे बोलले जाते. त्यामुळे याजागी मनीप्लांट लावणे अतिशय शुभ मानले जाते.\nमनीप्लांट अश्या प्रकारे लावले पाहिजे कि त्याच्या वेलीच्या सगळ्या फांद्या वरच्या बाजूला चढतील. यामुळे आपल्या धनामध्ये वृद्धी होते. म्हणजेच घराच्या पिलर वर आपण मनीप्लांटची वेल वर चढवू शकता. वास्तु अनुसार घरामध्ये रिकामे पिलर (स्तंभ) सोडणे शुभ नसते.\nपरंतु मोठा हॉल किंवा रूम बनवले जातात तेव्हा त्यामध्ये पिलर सोडावे लागतात अश्यावेळी यावर आपण मनीप्लांटच्या वेली चढवू शकता हे त्यांची निगेटिव्ह ऊर्जा समाप्त करून पॉजिटीव्ह एनर्जी पसरवतात.कॉम्प्युटर टेबल किंवा इतर इलेक्ट्रिक वस्तुंच्या जवळ मनीप्लांट ठेवण्याचे देखील फायदे असतात. असे बोलले जाते कि मनीप्लांट या इलेक्ट्रिक सामानातून निघणारे धोकादायक रेडिएशन कमी करण्याचे काम देखील करतात.\nया जागी मनीप्लांट लावणे असते अशुभ चुकूनही घराच्या ईशान्य कोपऱ्यात (उत्तर पश्चिम कोपरा) मनीप्लांट नाही लावला पाहिजे. असे केल्याने घरामध्ये दरिद्रता येते. यामुळे घराची प्रगती थांबते आणि तिजोरी मध्ये ठेवलेले पैसे लवकरच संपतात.मनीप्लांट असे लावू नका कि त्याच्या वेली खालच्या बाजूला वाढतील.\nमनीप्लांटच्या वेलीला खालच्या बाजूला लटकत ठेवले नाही पाहिजे. जर असे केले तर आपले पैसे लवकरच समाप्त होऊ शकतात. त्यामुळे प्रयत्न हा करा कि वेल वरच्या बाजूला वाढतील.काही लोकांना गैरसमज असतो कि मनीप्लांट चोरी करून आपल्या घरामध्ये लावल्यास भरपूर फायदा होत���.\nपण ही फक्त गैरसमजूत आहे. तर चोरी करून लावलेल्या मनीप्लांटमुळे कोणताही लाभ होत नाही. त्यामुळे आपण यास दुसऱ्याच्या परवानगीने किंवा बाजारातून खरेदी करून आणावे.\nPrevious कथा : जर एखादा आपली निंदा करत असेल तर काळजी न करता, आपण आपले काम…\nNext पेन्सिल, मार्कर किंवा अगदी पर्मनंट मार्करचे भिंतीवरचे डाग दूर करा फक्त 1 मिनिटात ते देखील कोणतीही मेहनत न घेता\nसलमान खान सोबत ‘रेडी’ चित्रपटा काम केलेल्या अभिनेत्याने अवघ्या 27 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप\nरामानंद सागर यांच्या श्रीकृष्णा मध्ये रुक्मणीचा रोल करून फेमस झालेली ऐक्ट्रेस आता काय करते\nबॉलीवूड पासून ते टीव्ही पर्यंत सगळीकडे राज्य करते, या जुन्या फोटोला पहा आणि सांगा या प्रसिद्ध सेलेब्रेटीचे नाव…\n30 मे 2020 राशी भविष्य: आज या 3 राशींवर प्रसन्न होत आहेत शनिदेव, पैश्यां ची घेऊ नका जोखीम\n30 मे रोजी सकाळी सोन्या सारखे झळाळणार या राशी चे नशीब मिळणार शुभ संकेत\n29 मे 2020 राशी भविष्य: आज 6 राशींच्या कामात येणार अडचणी बाकीच्या राशीसाठी राहील असा दिवस\nया 5 मुलींना मिळतो धनवान पती, घरी बसून करतात मौज\nसात जन्मात देखील कधी नाही मिळाले एवढे धन जेवढे आता मिळणार आहे या 3 राशींना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.plantix.net/mr/library/plant-diseases/700006/nitrogen-deficiency/", "date_download": "2020-05-29T20:28:16Z", "digest": "sha1:I3CQEQZXSOKP63KJGSKM7RPIIIMXPZ7J", "length": 9470, "nlines": 129, "source_domain": "www.plantix.net", "title": "नत्रची कमतरता | कीड आणि रोग", "raw_content": "\nग्रंथालयउपद्रव आणि रोगनत्रची कमतरता\nपान आणि शिरा फिकट हिरवे होऊन रंगाचा विलोपन होतो आणि देठ लाल पडतात.\nलक्षणे पहिल्यांदा जुन्या पानांवर दिसतात आणि हळुहळु नव्या पानांवरही येतात. सौम्य संसर्गात, जुनी पाने फिकट हिरवी होतात. जर वेळीच सुधार केला नाही तर चांगलाच पसरलेला पिवळेपणा ह्या पानांवर दिसतो आणि देठ तसेच शिरा थोड्या लालसर होतात. शेतकर्‍याला खर तर देठांवरुनच पीकातील नत्राच्या कमतरतेचा पत्ता लागतो. जसजशी कमतरता वाढते तसतशी पाने (शिरांसकट) पिवळसर पांढरी होतात आणि विकृत आकाराची होतात किंवा गुंडाळी होते. नविन पाने फिकट हिरव्या रंगाची रहातात पण त्यांचा आकार नेहमीपेक्षा लहान असतो. रोपांची उंची तीच रहाते पण झाडोरा कमी असल्याने ती डळमळीत होतात. रोपे पाण्याच्या ताणाला संवेदनशील होतात आणि पाने सुकणे सामान्य आहे. पानगळती आणि मृत्युही ��ढवु शकतो ज्यामुळे पीकाचे चांगलेच नुकसान होते. नत्र खताच्या रुपात दिले असता त्याचा परिणाम दिसायला काही दिवस जातात.\nढोबळी मिर्ची आणि मिर्ची\nरोपाचा झाडोरा वाढण्याच्या काळात भरपूर नत्राचा पुरवठा महत्वाचा आहे. अनुकूल हवामानात, वाढत्या रोपांना नत्राचा चांगला पुरवठा होणे महत्वाचे आहे म्हणजे त्यांचा झाडोरा चांगला वाढतो आणि फ़ल / धान्य उत्पादनाचा संभवही चांगला रहातो. नत्राची कमतरता वाळुसर, पाण्याचा चांगला निचरा होणार्‍या जमिनी ज्यात सेंद्रिय बाबी कमी असतात त्यातील पोषक तत्वे वाहुन जातात, तिथे जास्त दिसुन येते. वारंवार पडणारा पाऊस, शेतात साठणारे पाणी किंवा जास्त झालेल्या सिंचनामुळे जमिनीतील नत्र वाहुन जाते आणि रोपांना नत्राची कमतरता होते. दुष्काळाचा ताण पाण्याच्या आणि पोषकांच्या शोषणात अडथळा आणतो ज्यामुळे पोषकांचा पुरवठा असंतुलित होतो. शेवटी जमिनीचा सामूसुद्धा रोपापर्यंत नत्र पोचण्यात महत्वाची भूमिका निभावतो. जमिनीचा जास्त आणि कमी सामूही रोपाने नत्र शोषण्यावर परिणाम करतो.\nजमिनीतील सेंद्रिय बाबींच्या उच्च पातळी जमिनीचा पोत सुधारतात आणि जमिनीची पाणी आणि पोषके राखण्याची क्षमता सुधारते. जमिनीत जैव बाबी जसे खत, कंपोस्ट, पीट, किंवा फक्त नेटल स्लॅग, गुनाओ, हॉर्न मील किंवा नायट्रोलाइमही घातले जाऊ शकते. नेटल स्लॅग थेट पानांवर फवारले जाऊ शकते.\n- नत्रयुक्त (एन) खते वापरा. - उदा.: युरिया, एनपीके, अमोनियम नायट्रेट. - आपली जमीन आणि पिकासाठी सर्वोत्तम उत्पादन आणि प्रमाण जाणून घेण्यासाठी आपल्या कृषी सल्लागाराचा सल्ला घ्या. पुढील शिफारशी: - आपल्या पिकाचे इष्टतम उत्पादन मिळविण्यासाठी लागवडीचा हंगाम सुरु होण्यापूर्वी माती परीक्षण करण्याची शिफारस करण्यात येते. - संपूर्ण हंगामात नत्र विविध मात्रांतुन विभागुन देणे उत्तम असते. - काढणीची वेळ जवळ असल्यास नत्र देणे टाळावे.\nजमिनीचा सामू तपासा आणि चांगली श्रेणी मिळविण्यासाठी गरज पडल्यास चुनकळी द्या.\nशेतातील पाण्याचा चांगला निचरा होऊ द्या आणि जास्त पाणी देऊ नका.\nखताचा वापर जास्त किंवा असंतुलित केल्यास काही सूक्ष्म पोषके रोपांना उपलब्ध होत नाहीत.\nदुष्काळात नियमित पाणी द्या.\nनियमितपणे जैव बाबी जसे, कंपोस्ट, खत किंवा पालापाचोळा द्या.\nही साइट आपल्याला एक चांगला ब्राउझिंग अनुभव मिळावा म्हणुन कुकीज वापरते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/marathi-news-colourful-dresses-govinda-6621", "date_download": "2020-05-29T19:01:11Z", "digest": "sha1:CT6TJ7H3HKIMDXINTZ26MGWD5RWESFYV", "length": 10117, "nlines": 132, "source_domain": "www.saamtv.com", "title": "गोविंदा गोपाळांचा रंगतदार पेहराव | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगोविंदा गोपाळांचा रंगतदार पेहराव\nगोविंदा गोपाळांचा रंगतदार पेहराव\nगोविंदा गोपाळांचा रंगतदार पेहराव\nगोविंदा गोपाळांचा रंगतदार पेहराव\nशुक्रवार, 23 ऑगस्ट 2019\nकळंबोली : सध्याच्या काळात उत्सवाचे स्वरूप केवळ सणापुरते मर्यादित राहिलेले नाही. प्रत्येक सणाच्या निमित्ताने त्या सणाला साजेसा पेहराव करण्याचा ट्रेंड रुजू पाहत आहे. अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गोपाळकाल्यासाठी बाजारात श्रीकृष्णाचा रंगतदार पेहराव विक्रीसाठी दाखल झाला असून, ते खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे बाजारात दिसून येत आहे.\nकळंबोली : सध्याच्या काळात उत्सवाचे स्वरूप केवळ सणापुरते मर्यादित राहिलेले नाही. प्रत्येक सणाच्या निमित्ताने त्या सणाला साजेसा पेहराव करण्याचा ट्रेंड रुजू पाहत आहे. अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गोपाळकाल्यासाठी बाजारात श्रीकृष्णाचा रंगतदार पेहराव विक्रीसाठी दाखल झाला असून, ते खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे बाजारात दिसून येत आहे.\nआता गोपाळकाला किंवा कृष्ण जन्माष्टमी सण अगदी नर्सरीपासून प्राथमिक शाळा ते महाविद्यालयांतही साजरा केला जातो. त्यामुळे सार्वजनिक मंडळांसह शाळेतील रासलीलासाठी पालकांकडून ड्रेस खरेदी करण्यात येत आहे. बाळगोपाळांना कृष्णाच्या रुपात पाहण्याचा मोह प्रत्येक माता-पित्याला असतो. आता गोपाळकाला किंवा कृष्ण जन्माष्टमी अगदी नर्सरीपासून प्राथमिक शाळेपर्यंत साजरी केली जाते.त्यामुळे नागरिकही अशा प्रकारचे विविधरंगी कृष्णाचे रूप असलेले कपडे खरेदी करताना दिसत आहे.\nबाजारात ३०० रुपयांपासून ड्रेस उपलब्ध\nगोपाळकाला निमिताने बाजारात अवघ्या ३०० रुपयांपासून ते अगदी २००० रुपयांपर्यंत कृष्णाचे पेहराव विक्रीसाठी उपलब्ध क���ण्यात आले आहेत. पनवेलमध्ये छोट्या दुकानातील विक्रेत्यापासून ते थेट कपड्यांच्या मोठमोठ्या शोरूममध्ये कपड्यांची खरेदी जोरात सुरू आहे. जुना भाजी-मार्केट परिसरात रंगीबेरंगी मटकी खरेदीलाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे.\nजुन्या पनवेलमध्ये पारंपरिक दहीहंडीलाच महत्त्व\nअनेक वर्षांपासून जुन्या पनवेलमध्ये दहीहंडी उत्सवाचे पारंपरिक महत्त्व जपले जाते. जिथे देवांच्या हंड्या सर्वांच्याच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. लाईन आळी, बापट वाडा, परदेशी आळी, गावदेवी पाडा मंदिर, टपाल नाका येथील नवनाथ मंदिर या ठिकाणी वर्षानुवर्षे देवांच्या हंड्या लक्ष वेधून घेतात. यंदाही उत्सवाचे दिमाखात आयोजन करण्यात आल्याचे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे.\nट्रेंड दहीहंडी वर्षा varsha\nकोरोनाच्या संकटामुळे कांदा उप्तादक शेतकरी हवालदिल\nकोरोनाच्या संकटामुळे कांदा उप्तादक शेतकरी पुरता हवालदिल झालाय. ...\nVIDEO | नजर घालवणाऱ्या चॅलेंजपासून सावधान \nटिकटॉकवर तुम्ही जर आईज चॅलेंज स्वीकारत असाल तर सावध व्हा.कारण, नको ते चॅलेंज...\nलग्नपत्रिका कुंडीत टाकली तर झाड उगवेल... काय आहे नेमकी संकल्पना\nलग्न म्हटलं की पत्रिका आलीच. आजकाल विविध आकर्षक पत्रिका छापण्याचा ट्रेंड सुरु आहे....\n#ResignAmitShah म्हणत नेटकऱ्यांकडून शहांवर तीव्र नाराजी\nनवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) गुंडांकडून...\nनवी दिल्ली : सणासुदीला सोन्याचे दर वाढल्यानं आता खरेदीवर याचा परिणाम होऊ...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2020-05-29T19:12:57Z", "digest": "sha1:JUENAMAP5ZLDCPFYMLMNYU2XRPO77Z7Y", "length": 9829, "nlines": 74, "source_domain": "pclive7.com", "title": "राम मंदिर आणि बाबरी मशिदीपूर्वी अयोध्येत बौध्द मंदिर होते – रामदास आठवले | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nयंदाच्या वर्षी पालखी सोहळा पायी होणार नाही; बैठकीत ठरले हे तीन पर्याय..\nपिंपरी चिंचवडकरांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा; आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा\nआमदार अण्णा बनसोडे तुमच्या कार्याला सलाम.. शहरातील भटक्या ��ुत्र्यांसह जनावरांना एका महिन्याचे खाद्य पुरविले..\nशिवसेना शाखा यमुनाननगर आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमहापालिका आयुक्तांची बदली करू नये; माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nथेरगाव, डांगे चौक परिसरात मास्क न वापरणाऱ्यांवर महापालिकेची कडक कारवाई; २०० जणांकडून १ लाखाचा दंड वसूल..\nउपमहापौर नाही, जनतेचा सेवकच; तुषार हिंगे नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध..\nशहरातील अनिकेत चौधरी आणि अविनाश धनवे टोळीवर पोलीसांची मोक्का अंतर्गत कारवाई\nमोशी येथील मेडीकलच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला..\nशहरातील बंद असलेले नागरी सुविधा केंद्र सुरू करावेत; नगरसेवक संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी\nHome ताज्या घडामोडी राम मंदिर आणि बाबरी मशिदीपूर्वी अयोध्येत बौध्द मंदिर होते – रामदास आठवले\nराम मंदिर आणि बाबरी मशिदीपूर्वी अयोध्येत बौध्द मंदिर होते – रामदास आठवले\nजयपूर (Pclive7.com):- केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राम मंदिराबाबत एक मोठं विधान केलं आहे. अयोध्येमध्ये राम मंदिर आणि बाबरी मशिदीपूर्वी बौद्ध मंदिर होते, नंतर मुस्लिम आणि हिंदूंनी तेथील बौद्ध मंदिर पाडून तेथे राम मंदिर आणि बाबरी मशीद बांधली असं आठवले म्हणाले आहेत. आठवले यांच्या या विधानावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. आठवले यांनी अयोध्येत बौद्ध मंदिर होते, असे म्हटले असले तरीही तेथे बौद्ध मंदीर उभारण्याची त्यांनी वकिली केलेली नाही.\nजयपूर येथील पिंक सिटी प्रेस क्लबमध्ये पत्रकारांसोबत बोलताना रामदास आठवले यांनी हे विधान केलं. अयोध्येत मंदिर आणि मशीद दोन्हीही व्हायला हवे. तेथे राम मंदिर आणि बाबरी मशिदीपूर्वी भगवान बुद्धांचे मंदिर होते. आज जरी राम मंदिराच्या वादग्रस्त जागेवर खोदकाम केलं तरी तेथे बौद्ध मंदिराचे अवशेष सापडू शकतात, असेही आठवले म्हणाले. मात्र, यावेळी बोलताना आठवले यांनी अयोध्येत बौद्ध मंदिर उभारण्याची वकिली न करता, त्या जागेवर राम मंदिर आणि मशिद दोन्हीही व्हायला हवे असं म्हटलं. पत्रिकाने दिलेल्या वृत्तानुसार आठवले पुढे म्हणाले की, सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. पण त्या वादग्रस्त ६० एकर जागेपैकी ४० एकर जागा राम मंदिरासाठी मिळावी आणि २० एकर जागा बाबरी मशिदीसाठी मिळावी.\nयावेळी बोलताना आठवले यांनी, क्र��केट व अन्य खेळांसह सैन्यभरतीमध्येही आरक्षण दिले पाहिजे, असे मत व्यक्त केले. २०१९ मधील निवडणुकीत भाजपाला ३०० पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असे भाकितही त्यांनी वर्तवले आहे. कोणी कितीही आंदोलने करावीत. पण एससी-एसटी व ओबीसींना मिळालेले आरक्षण बंद करता येणार नाही. सवर्णांमध्येही सगळेच श्रीमंत नसतील. त्यामुळे जातीय आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे, असे त्यांनी सांगितले. अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते. मात्र, या कायद्यातील मूळ तरतुदी कायम राहाव्यात, यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलली, असे त्यांनी नमूद केले.\nगणेशोत्सवानंतर शहरातील गुन्हेगारांचा योग्य बंदोबस्त करू – पोलीस आयुक्त\nचिंता नको, पुढील ५ वर्षे मीच मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस\nमहापालिका आयुक्तांची बदली करू नये; माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी चिंचवड शहरासाठी ‘स्वतंत्र पालकमंत्री’ नेमावा – प्रमोद निसळ\nपिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवकाच्या मुलाचा प्रताप, सैराट फेम ‘परशा’च्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट करून महिलेची फसवणूक..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/menika-bedichi-yamule-zali-hoti-karkird-nasht/", "date_download": "2020-05-29T20:40:52Z", "digest": "sha1:GGBKOPMBHTBAP4HMWTEXLNUVQ6ZET337", "length": 24016, "nlines": 159, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "‘अंडरवर्ल्ड’शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली होती नष्ट, आता करत आहे हे काम…! – जय महाराष्ट्र", "raw_content": "\n‘या’ 22 चांगल्या सवयी असल्यास शनीचा प्रकोप होतो दूर\nसाऊथच्या ‘या’ सर्वाधिक महागड्या अभिनेत्यासोबत आलिया भट्ट करणार रोमान्स…\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली ‘अशी’ कमेंट\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\nराशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ\nगणपती बाप्पाच्या कृपेने या पाच राशींची होणार भरभराट, मोजून थकाल एवढा बक्कळ धनलाभ होईल\nबॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध खलनायकाला ओळखणंही झालं होतं कठीण, मृत्यूआधी उरला होता फक्त शरीराचा सापळा\nअसा होता क��गना राणावतच्या पहिल्या चुंबनाचा अनुभव… एका जागून हलू पण शकली नव्हती, स्वतःच केला खुलासा\n‘मेकअपशिवाय’ ही अतिशय सुंदर दिसते ‘ही’ अभिनेत्री, नाकारली 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहीरात\nHome/बॉलीवूड/‘अंडरवर्ल्ड’शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली होती नष्ट, आता करत आहे हे काम…\n‘अंडरवर्ल्ड’शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली होती नष्ट, आता करत आहे हे काम…\nमोनिका बेदी एकेकाळी बॉलिवूडची मोठी अभिनेत्री होती. तिचे ‘प्यार इश्क और मोहब्बत’ आणि ‘जोडी नंबर 1’ चित्रपट मोठ्या प्रमाणात गाजले. मोनिकाने काही टीव्ही शोमध्ये देखील काम केले. तसेच मोनिका बिग बॉस 2 मध्येही दिसली होती. करिअरमध्ये सर्वोच्च शिखरावर असताना तिचे नाव अंडरवर्ल्डशी जोडले गेले. ‘मोनिका बेदी’ यांचे नाव अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमशी जोडले होते.\n1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट हल्ल्याचा अबू सालेम दोषी आहे. अबू सालेम आणि मोनिका बेदी यांच्या अफेर्सची खूप चर्चा झाली. सद्या चित्रपटांपासून दूर असलेली आणि जेलमध्ये असलेल्या अबू सलेमची काही किस्से, जाणून घेऊया. फिल्मफेअर डॉट कॉम आणि इंडिया-फॉर्म डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीत स्वत: मोनिकाने स्वत: बद्दल आणि अबूच्या प्रेमकथेविषयी खुलेपणाने सांगितले. मोनिका ही एक अभिनेत्री आहे, म्हणून स्टेज शोच्या ऑफर्समध्ये तिची रुची स्वाभाविक होती. मोनिकाच्या म्हणण्यानुसार, तिने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलची नावे ऐकली होती परंतु, तिला अबू सालेमबद्दल माहिती नव्हते. 1998 मध्ये मोनिकाचा फोनवरून अबू सालेमशी पहिल्यांदा संपर्क झाला.\nमोनिका दुबईमध्ये होती, फोनवर तिला दुबईमध्ये स्टेज शो करण्याची ऑफर मिळाली. स्टेज शो दरम्यान अबूने स्वतःला एक बिझनेसमन म्हणून वर्णन केले. शोच्या आधी अबूने त्याचे नाव बदलून तिच्याशी बोलणे सुरू केले. त्याची बोलण्याची शैली अशी होती की तिला तो पहिल्या भेटीपासून आवडू लागला. मोनिकाच्या म्हणण्यानुसार, आम्ही फोनवर बोलत होतो, पण ‘मला असं वाटायचं की आमच्यात नक्कीच काही न काही संबंध आहे. एखाद्या व्यक्तीशी फोनवर बोलताना मला तो इतका आवडेल की, त्याच्याशी न बोलल्याशिवाय राहणे कठीण होईल, याचा विचार देखील मी कधी केला नव्हता.\n‘मी असे म्हणणार नाही की मी त्याच्यावर प्रेम करत होती. परंतू ��ो मला आवडण्याची ती सुरुवात असावी. इतका की मी दिवसभर आतुरतेने त्याच्या फोनची वाट पाहत असायची. आणि फोन आला नाही तेव्हा मी अस्वस्थ व्हायची. फोनवर बोलतांना अबू मला खूपच कुतूहलवान आणि निराश व्यक्ती वाटायचा. त्यांच्याशी बोलताना असे वाटत होते की आम्ही खूप जवळचे मित्र आहोत. मी माझ्या सर्व गोष्टी त्याच्याबरोबर फोनवर शेअर केल्या होत्या. दुबईतील शो नंतर आम्ही दोघे इतके जवळ आलो होतो की अबू मला प्रत्येक बअर्ध्या तासाने फोन करायचा.\n‘त्याने माझी खूप काळजी घ्यायला सुरुवात केली. दुबईत दोनदा भेटल्यानंतर मी जेव्हा परत मुंबईला आली तेव्हा मी अबूला मुंबईत येण्यास सांगितले. पण तो नेहमी कारणे देत असे. अबूने मला त्याचे नाव अरसलन अली सांगितले,अबू हे नाव नेहमीच वापरत असे. आम्हाला पोर्तुगालमध्ये अटक करण्यात आली होती, तेव्हासुद्धा अबूने त्याचे नाव अरसलन अली असे सांगितले. मी दुबईहून परत मुंबईला जावे अशी अबूची इच्छा नव्हती. म्हणून जेव्हा मी मुंबईत होते तेव्हा अबूने मला दुबई येथे येण्यास सांगितले आणि मी मुंबईत राहिलो तर मला त्रास होईल असे देखील त्याने सांगितले.\nजेव्हा मी दुबईला पोहोचले तेव्हा त्याने मला सांगितले की आता तू परत जाऊ शकणार नाही. तो म्हणाला की, तू परत गेली तर पोलिस माझ्याबद्दल माहिती विचारतील. जग आबूला कस ओळखते माहिती नाही, परंतु मी त्याच्याबरोबर राहिले तोपर्यंत तो माझ्यासाठी सामान्य माणसासारखाच होता. तो माझ्याशी चांगला वागला. त्याने मला त्याच्यामागील अंधकार मला कधीही कळू दिले नाही. मी नेहमीच त्याला गरिबांना मदत करताना पाहिले आहे. त्याच्या भूतकाळाबद्दल मला काही माहिती नव्हती. त्याने काय चूक केली हे देखील मला माहिती नव्हते. ‘आमच्यात खूप वैयक्तिक संबंध होते. त्याचे कुणाशी काय संबंध आहे ह मला त्याच्याशी काही देणेघेणे नव्हते. मी त्याच्याशिवाय कोणालाही भेटले नाही.\nसुरुवातीच्या काळात तो कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे हे मला ठाऊक नव्हते, फक्त त्याच्या शब्द स्पर्श करून जायचे. त्याच्याबरोबर दोन-तीन दिवस राहिल्यानंतर मी प्रथमच मुंबईत परतले, तरीही त्याची माझ्याशी चांगले वागणूक होती. पण जेव्हा मी त्याच्याबरोबर राहायला लागले तेव्हा मला समजले की आम्ही एकमेकांसाठी बनलेले नाही. माझ्या लक्षात आले की आपल्या दोघांची विचारसरणी वेगळी आहे. मग मला व���टले की मी त्याच्याबरोबर राहू शकणार नाही परंतु तो समजण्यास तयार नव्हता. आणि मग ती अपशकुन तारीख 18 सप्टेंबर 2002 रोजी आली, जेव्हा आम्हाला पोर्तुगालमध्ये अटक करण्यात आले आणि तेव्हा आम्ही विभक्त झाले. अटकेनंतर मोनिकाने तिच्या जीवनातील कडवट अनुभवांवर आधारित एका पत्रात एक कविता लिहिली.\nजे अशी आहे..’छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए, ये मुनासिब नहीं आदमी के लिए, प्यार से भी जरूरी कई काम हैं, प्यार सब कुछ नहीं जिंदगी के लिए’. मोनिका बेदीने आपली शिक्षा भोगल्यानंतर रुपेरी पडद्यावर परतली होती. बनावट पासपोर्टसाठी मोनिकाला दोषी ठरविण्यात आले. मोनिकाचे कुटुंब पंजाबमधील होशियारपूरहून नॉर्वे येथे गेले. मोनिका बेदी अनेकदा आपल्या मुलाखतींमध्ये म्हणाली आहे की ती अबू सालेमबरोबर बर्‍याच वर्षांपासून राहिली असेल, परंतु तिने अबूशी कधीही लग्न केले नाही. त्याचवेळी अबू सलेमने माध्यमांना सांगितले की 2000 मध्ये लॉस एंजेल्समधील मशिदीत त्याचे मोनिकाशी लग्न झाले होते\nलई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nसंघर्ष: आपल्या करिअर च्या सुरुवातीला हार्दिक जोशी म्हणजेच “रानादा” या बॉलीवुड अभिनेत्या च्या मागे डांस केला होता\nबॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध खलनायकाला ओळखणंही झालं होतं कठीण, मृत्यूआधी उरला होता फक्त शरीराचा सापळा\nअसा होता कंगना राणावतच्या पहिल्या चुंबनाचा अनुभव… एका जागून हलू पण शकली नव्हती, स्वतःच केला खुलासा\n‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री सोबत सलमानला करायचे होते लग्न, तिच्या वडिलांकडे घातली होती लग्नासाठी मागणी\nमृत्यूच्या वेळी प्रेग्नंट होती अमिताभ बच्चनची ‘ही’ अभिनेत्री, मृतदेह देखील बघायला मिळाला नव्हता.\nमृत्यूच्या वेळी प्रेग्नंट होती अमिताभ बच्चनची ‘ही’ अभिनेत्री, मृतदेह देखील बघायला मिळाला नव्हता.\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nमराठी चित्रपट श्रुष्टीतील ‘या’ भावा-बहिणींच्या जोड्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\nलई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीत��ल या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\n‘या’ 22 चांगल्या सवयी असल्यास शनीचा प्रकोप होतो दूर\nसाऊथच्या ‘या’ सर्वाधिक महागड्या अभिनेत्यासोबत आलिया भट्ट करणार रोमान्स…\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली ‘अशी’ कमेंट\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\nसाऊथच्या ‘या’ सर्वाधिक महागड्या अभिनेत्यासोबत आलिया भट्ट करणार रोमान्स…\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली ‘अशी’ कमेंट\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nमराठी चित्रपट श्रुष्टीतील ‘या’ भावा-बहिणींच्या जोड्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\nलई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nऔरंगाबादची कन्या असलेली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आहे गुगल इंडियाची हेड\n‘या’ 22 चांगल्या सवयी असल्यास शनीचा प्रकोप होतो दूर\n‘अंडरवर्ल्ड’शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली होती नष्ट, आता करत आहे हे काम…\nसंघर्ष: आपल्या करिअर च्या सुरुवातीला हार्दिक जोशी म्हणजेच “रानादा” या बॉलीवुड अभिनेत्या च्या मागे डांस केला होता\nमूळशी पॅटर्न’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका\nत्या एका फोटो मुळे ‘ममता कुलकर्णी’ रातोरात बनली सुपरस्टार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mahabharti-practice-paper-26/", "date_download": "2020-05-29T20:06:34Z", "digest": "sha1:LX7MKAHL65GG4DHN2LRLXCNDQTD7QF4Q", "length": 14757, "nlines": 434, "source_domain": "mahabharti.in", "title": "MahaBharti Practice Paper 26 - महाभरती सराव पेपर २६", "raw_content": "\nआज प्रकाशित झाले��े अपडेट्स\nमहाभरती सराव पेपर २६\nमहाभरती सराव पेपर २६\nमहाभरती सराव पेपर २६ (Important Questions)\nLeaderboard: महाभरती सराव पेपर २६\nमहाभरती सराव पेपर २६\nमहाभरती सराव पेपर २६ (Important Questions)\nविविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nLeaderboard: महाभरती सराव पेपर २६\nमहाभरती सराव पेपर २६\nशांतीस्वरूप भटनागर पुरस्कार …………… तारखेला दिला जातो\nसन २०१८ च्या नारीशक्ती पुरस्कार …………. महिलांना व संस्थांना देण्यात आला.\nखालीलपैकी सन २०१९ चा भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला\nप्रो. सी. एन. आर. राव\nझोंग शान, कुनलून, रॉस सी ही संशोधन केंद्रे अंटार्क्टिका खंडावर स्थापन करणारा देश कोणता\nबुंदेलखंड पठारावरून कोणती नदी वाहते\nसन २०१८ च्या द इकोनॉमीस्ट लोकशाही निर्देशांक अहवालात पाकिस्तान कोणत्या क्रमांकावर आहे\nनाईट फ्रॅन्क या संस्थेच्या अहवालानुसार सन २०१४ ते २०१८ या कालखंडात सर्वाधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्नवाढ साधणाऱ्या शहरांच्या जागतिक सुचीत मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे\n‘सार्क’ संघटनेचे मुख्यालय कुठे आहे\n‘जागतिक व्यापार संघटनेत’ एकुण किती सदस्य देश आहेत\nपंडित सुरेश तळवलकर हे …………….. आहेत.\nभारतातील सर्वात मोठी खाजगी मालकीची तेल शुद्धीकरण कंपनी कोणती\nभारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड\nरिलायन्स पेट्रोलियम कंपनीचा खाजगी मालकीचा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कुठे आहे\nनाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रद्द करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केव्हा केली\nटाटा स्टील लिमिटेड ही पोलाद उत्पादक कंपनी खालीलपैकी कुठे आहे\nभारतातील सर्वात मोठा पोलादनिर्मिती करणारा कारखाना …………….. कंपनीने सुरु केला.\nआंतरराष्ट्रीय महिला दिवस कोणत्या तारीखेला असतो\nराष्ट्रीय तंत्रज्ञान दिन …………… तारखेला असतो.\n‘फादर्स डे’ केव्हा येतो\nजून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी\nजून महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी\nभारतीय पोस्टल पेमेंट बँकचे उद्घाटन अधिकृतपणे नरेंद्र मोदी यांनी १ सप्टेंबर २०१८ रोजी कुठे केले\nफलोत्पादनात जगात पहिल्या क्रमांकाचा देश ���ोणता\nजय जवान, जय किसान, जय विज्ञान ही घोषणा ………. यांनी केली होती.\nप्रसिद्ध माजी फुटबॉल खेळाडू पेले हे ………….. देशातील आहे.\nअमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय कोणत्या इमारतीत आहे\nखालीलपैकी भारताची गुप्तहेर संस्था कोणती\nभारतीय हवाई दलाने वायुशक्ती २०१९ हा युद्धासाराव फेब्रूवारी २०१९ मध्येकुठे आयोजित केला होता\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/priyanka-gandhis-dengue-infection/", "date_download": "2020-05-29T20:48:37Z", "digest": "sha1:C7TDUWH3FT45AUTSPKUDCH5KG3IW3KKM", "length": 5440, "nlines": 65, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रियांका गांधी यांना 'डेंग्यू'ची लागण; रुग्णालयात उपचार सुरू", "raw_content": "\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nचक्क ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याचा प्रयोग\n‘राज्यात मे महिन्यात आता पर्यंत ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप’\nप्रतिबंधित क्षेत्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी; भूलथापांना बळी पडू नका : तुकाराम मुंढे\nप्रियांका गांधी यांना ‘डेंग्यू’ची लागण; रुग्णालयात उपचार सुरू\nनवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी यांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात ���ले आहे. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाचेप्रमुख डी. एस. राणा यांनी सांगितले.\nप्रियांका यांना सुरुवातीला ताप आला असल्यामुळे त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. चाचणीत त्यांना डेंग्यू झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी २३ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nदरम्यान, दिल्लीमध्ये ६५७ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांवर दिल्ली रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील ३२५ रुग्ण दिल्लीतील असून उर्वरीत ३३२ रुग्ण अन्य राज्यांतील आहेत. देशभरात ३६ हजार ६३५ डेंग्यूचे रुग्ग्ण आढळून आले आहेत.\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/police-force", "date_download": "2020-05-29T21:06:58Z", "digest": "sha1:W4EUKLGAJTUFFNJIFDDGFZUOC6SZ4JSB", "length": 5882, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'आज पोलीसही भगवान है' जितेंद्र जोशीचं रॅप साँग ऐकलं का\nपोलीस दलाला करोनाचा विळखा; बाधितांचा आकडा ७८६ वर\n... म्हणून डॉक्टर ते थेट आयपीएस\nश्रीनगरः ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी ३ जणांना अटक\nश्रीनगर: चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nपाटणाः सरस्वती विसर्जनावेळी हिंसाचार; परिस्थिती नियंत्रणात\nउत्तरप्रदेश: फर्रुखाबादमध्ये २० जण घरात ओलीस\nपाहाः गणराज्य दिनानिमित्त राजपथावर सराव\nखाकीतले रक्तदाते; कर्तव्य बजावतानाच नियमित रक्तदान\nपाहाः इंडो-तिबेटियन जवानांचा नववर्षालाही खडा पहारा\nचेन्नई रेल्वे स्थानकाबाहेर सीएए विरोधकांची निदर्शने\nCAA protest: दिल्लीत कलम १४४ लागू करणार\nजामिया परिसरात पोलिस फौज तैनात करण्याची मागणी\n७९वर्षीय ��ीअआरपीएफ जवानांनी दिली १०वीची परीक्षा\nकॅबविरोधात मणिपूरमध्ये मेणबत्ती मोर्चा\nबिहारः गयामधील एका गावाला स्वातंत्र्यानंतर मिळाला रस्ता\nमंदिरात चोरी करण्यापूर्वी चोर देवीच्या पाया पडतो तेव्हा...\nSPG सुरक्षा हटवण्याच्या निर्णयावर प्रियंका गांधींची 'ही' प्रतिक्रिया\nसीआरपीएफच्या ताफ्यात श्वानांचे विशेष पथक\nविसर्जन बंदोबस्त: मिलिंद देवरा यांचा मुंबई पोलिसांना 'सॅल्यूट'\nराजभवनमध्ये जवानाने स्वत:वर गोळी झाडली\nनिवडणुकीसाठी पोलिस सज्ज; प्रचार फेऱ्यांमध्ये साध्या वेशात गस्त\nमद्यधुंद जवानाचा भरचौकात धिंगाणा\nविसर्जन बंदोबस्त: मिलिंद देवरा यांचा मुंबई पोलिसांना 'सॅल्यूट'\nआर्थिक स्थैर्यासाठी महिला सीमा सुरक्षा दलात\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/video/mlc-prakash-gajbhiye-protest-against-statement-pragya-singh-thakur-2/102608/", "date_download": "2020-05-29T19:19:53Z", "digest": "sha1:YCSY36B2DJ567HMA3DPZVVUBFMK4FS4S", "length": 5608, "nlines": 91, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "MLC Prakash Gajbhiye protest against statement pragya singh thakur", "raw_content": "\nघर व्हिडिओ नेहमी वेगवेगळ्या रुपात येणारे गजभिये पोलिसाच्या वेशात\nनेहमी वेगवेगळ्या रुपात येणारे गजभिये पोलिसाच्या वेशात\nनेहमी वेगवेगळ्या रुपात येणारे गजभिये पोलिसाच्या वेशात\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nकल्याणमध्ये सेंट मेरी शाळेविरोधात पालकांचे आंदोलन\n‘अध्यक्षांनी बोलावलं, तर मंत्री पँट सावरत पळत आले पाहिजेत..’.\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nखासगी हॉस्पिटल्सचा मनमानी कारभार सुरूच\nकलिंगड खाण्याचे काही फायदे काही तोटे\nViral: वॉर्डरॉबमधील कपड्यांना आलायं कंटाळा\nमनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र\nमध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांची सुचना\nViral- नो मेकअपसोबत आत्मनिर्भर चॅलेंज घेणारी ‘ती’\nलोकमान्य टिळक टर्मिनसवर मजूर ताटकळत उभे\nPhoto: रोहित-कुंती पवार Anniversary\nPhoto: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूट\nमहालक्ष्मी रेस कोर्स येथे नवं क्वारंटाइन सेंटर\nमजुरांची घरी जाण्याची ओढ काही थांबेना\nPhoto: सुंदर अभिनेत्री ओठांची सर्जरी कर���न पस्तावली\nशाहिद आफ्रिदीचा तंबाखू खातानाचा व्हिडिओ TikTok वर व्हायरल\nकुत्र्याने ३ महिने बघितली हॉस्पिटलच्या बाहेर मालकाची वाट पण…\nVideo: जीव वाचवण्यासाठी म्हशीने मारली सिंहांच्या अंगावरून उडी\nआलं आलं कोरोना स्पेशल वेडिंग पॅकेज आलं….\nVideo : जवानांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला; पुलवामाची पुनरावृत्ती टळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://aasantosh.com/2019/07/24/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%95-%E0%A4%8F%E0%A4%B8-%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81/", "date_download": "2020-05-29T19:09:44Z", "digest": "sha1:QUU4OTCN5VFEYKZGQ26LZUSCCILSHOYG", "length": 5450, "nlines": 54, "source_domain": "aasantosh.com", "title": "असंतोष काय आता करू धरोनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजवले ॥ - संत तुकारामनाटककार, दिग्दर्शक एस.रघुनंदन यांचा संगीत अकादमी पुरस्कार घेण्यास नकारकाय आता करू धरोनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजवले ॥ - संत तुकाराम", "raw_content": "\nकाय आता करू धरोनिया भीड नि:शंक हे तोंड वाजवले ॥ – संत तुकाराम\nनाटककार, दिग्दर्शक एस.रघुनंदन यांचा संगीत अकादमी पुरस्कार घेण्यास नकार\nकर्नाटक येथील प्रसिद्ध रंगभूमी कलाकार,नाटककर आणि दिग्दर्शक असलेल्या एस. रघुनंदन यांनी संगीत अकादमी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. मंगळवारी १६ जुलैस त्यांना हा पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. ईश्वराच्या नावावर मॉब लिंचीग आणि देशभरात बुद्धिवाद्यांचा आवाज दाबला जात असल्याचा निषेध म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. हा पुरस्कार नाकारताना जारी केलेल्या निवेदनात त्यांनी देशभरात जे अविवेकी वातावरण पसरविले जात आहे त्याची निंदा केली आहे. कन्हैया कुमार सारख्या युवकांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अडकविणे असो की युएपीए कायद्याचा गैरवापर करीत बुद्धिवादी लोकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न असेल या सर्व घटनांची त्यांनी निंदा केली आहे.\nपुरस्कार परत करणे हा निषेध नसून निराशेतून आलेली असमर्थता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nPrevious वंचितचे स्वरूप जर एकखांबी तंबू असे असेल तर आपण आपल्या तत्वाशी बेईमानी केली असे होईल – अमरनाथ\nNext वचन साहित्य हि अशी काव्यात्मक अभिव्यक्ती आहे जी जात आणि लिंगभावाची समीक्षा करते -किशोर मोरे\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे भाग दुसरा\nनेमाडे-कसबे वाद आणि आपण वाचक - प्रा.हरी नरके\nरा��ा शिवछत्रपती: सामाजिक ऐक्याचा महामेरू\nमानसिक आरोग्य हा एक मूलभूत हक्क असायला हवा \nतयास मानव म्हणावे का – सावित्रीबाई फुले\n‘ईश्वर अस्तित्वात नाही’ हे बोलण्याचा अधिकार हा एकप्रकारे मूलभूत अधिकारचं \nजातीवादाच्या उलट्या बोंबा: वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने\nकश्मीर – राष्ट्रीय सुरक्षेच्या जबड्यात अडकलेले मानवी हक्क\nशांतीचे महत्त्व हे त्यांनाच कळलेले असते, जे भयंकर अशा हिंसेला सामोरे गेलेले असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/facebook-aani-bjp-yanche-satelote", "date_download": "2020-05-29T19:53:26Z", "digest": "sha1:ILWHJTO3FS3OEVFLJIKTI7IXBXBQ5YVS", "length": 25656, "nlines": 87, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "फेसबुक - भाजप यांचं साटंलोटं - द वायर मराठी", "raw_content": "\nफेसबुक – भाजप यांचं साटंलोटं\nभाजपच्या मदतीने निवडणुकांमध्ये आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केल्यानंतर, फेसबुक आता इतर पक्षांनाही आपला प्रभाव विकू इच्छित असेल. समाज माध्यमांच्या खेळात कोणता पक्ष वरचढ ठरतो त्याच्याशी त्यांना काहीच घेणेदेणे नाही. फेसबुक कंपनी नेहमीच जिंकणार आहे.\nआत्तापासून पाच वर्षांनंतर आपण कदाचित २०१९ मधील निवडणुकांमध्ये भाजपने व्हॉट्सॅपचा कसा उपयोग केला याबद्दल वाचू – प्रत्येक २५६ सदस्य असलेले दोन लाख ग्रुप, किंवा पक्षाच्या विचारधारेचे ५ कोटींहून जास्त वाचक. नुकतेच आलेले एक पुस्तक मात्र २०१४च्या निवडणुकांची आणि तेव्हा नरेंद्र मोदींच्या उदयामध्ये व्हॉट्सॅपची जन्मदात्री कंपनी फेसबुकची भूमिका काय होती याची कथा सांगते.\n२०१९मध्ये फेसबुकचे अब्जावधी डॉलरचे उत्पन्न जर आपण बाजूला ठेवले तर आपल्याला फेसबुकबद्दल जवळजवळ कणवच वाटेल. फेसबुकसाठी हे वर्ष वाईट होते. त्यांना डावे (उजव्या ट्रोल गुंडांचा उदय होऊ दिला म्हणून), आणि उजवे (परंपरावाद्यांवरील सेन्सॉरशिपकरिता, डोनाल्ड ट्रम्प यांनी अशा सेन्सॉरशिपच्या घटनांचा अहवाल देण्यासाठी एक नवीन टूल तयार केले आहे) या दोघांच्याही हल्ल्याला तोंड द्यावे लागले.\nपण आपण त्यांचे अब्जावधी डॉलरचे उत्पन्न असे बाजूला ठेवू शकत नाही, विशेषतः या कठीण वर्षातही फेसबुकचे उत्पन्न तिमाही-ते-तिमाही तुलना करता २६% ने वाढले ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर फेसबुकवर टीका करणाऱ्यांमध्ये आता आणखी एका आवाजाची भर पडली आहे. भारतामध्ये मोदींच्या भाजपचा उदय होण्यामध्���े फेसबुक थेट सहभागी होते, आणि त्यातून त्यांना लाभही झाला असा आरोप करणारे एक पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे.\nपरंजय गुहा ठाकुर्ता आणि सिरिल सॅम – The Real Face of Facebook in India\nThe Real Face of Facebook in India (भारतातील फेसबुकचा खरा चेहरा) हे पत्रकार परंजय गुहा ठाकुर्ता आणि सिरिल सॅम यांनी लिहिलेले पुस्तक छोटेसे मात्र सारगर्भित पुस्तक आहे आणि एखाद्या रहस्यमय कादंबरीसारखे वाटते. प्रस्तावनेमध्ये चेष्टेने असे लिहिले आहे की ‘फेसबुकने नरेंद्र मोदींना आणि भाजपच्या यंत्रणेला २०१४ च्याही आधीपासून काय प्रकारची मदत केली’ याबद्दलच्या तपशीलांचा खजिनाच आपल्याला यामध्ये मिळेल. मजकुरातील अनेक लहान चुकांमधूनही हे लक्षात येते की सर्व बातम्या लवकरात लवकर लोकांना वाचायला मिळाव्यात यासाठीचा हा प्रयत्न आहे. हे केवळ माहिती देणे आहे, सखोल विश्लेषण नाही.\nशक्य तितक्या मोठ्या वाचकवर्गापर्यंत पोहोचण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून हे पुस्तक एकाच वेळी इंग्रजी आणि हिंदीतही प्रकाशित झाले आहे. हिंदी पुस्तकाचे नाव आहे फेसबुक का असली चेहरा. त्यांची एक जोडीदार वेबसाईटही आहे theaslifacebook.com, त्यावरही हिंदी विभाग आहे.\nपहिल्या काही प्रकरणांमध्ये मोठ्या रहस्यभेदाचे काही धागेदोरे दिसतात. ही प्रकरणे फेसबुकच्या भारतातील इतिहासाबद्दल सांगतात, मात्र हे फारसे व्यवस्थितपणे केलेले नाही. मोठा रहस्यभेद अखेरीस ८व्या प्रकरणात होतो तो एनडीटीव्हीचे माजी पत्रकार आणि कार्नेजी इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक शिवनाथ ठुकराल यांच्या माध्यमातून. पुस्तकातील पुराव्यांनुसार, ठुकराल यांचे मोदींचे जवळचे सहाय्यक हिरेन जोशी यांच्याशी त्यांच्या कामाच्या संदर्भात जवळचे संबंध होते. दोघांनी मिळून २०१३च्या शेवटी शेवटी, लोकसभेच्या निवडणुकांच्या आधी, मेरा भरोसा नावाची वेबसाईट आणि इतर वेब पृष्ठे तयार केली होती. २०१७ मध्ये कार्नेजीमधील अल्प कारकीर्दीनंतर ठुकराल हे भारत आणि दक्षिण आशियासाठी धोरण संचालक म्हणून फेसबुकमध्ये रुजू झाले.\nसत्ताधारी पक्षाच्या इतका जवळचा माणूस एका ‘तटस्थ’ प्लॅटफॉर्मचा वरिष्ठ अधिकारी बनतो हे चिंताजनक आहे. फेसबुक कंपनीलासुद्धा ते चिंताजनक वाटले; पुस्तकात असा दावा केला आहे की फेसबुकच्या डायरेक्टर ऑफ ग्लोबल पॉलिटिक्स अँड गव्हर्नमेंट आऊटरीच, केटी हरबाथ ‘फेसबुकच्या वरिष्ठ अध��काऱ्यांच्या नरेंद्र मोदी सरकारशी असलेल्या जवळिकीबद्दल नाराज आणि अस्वस्थ असल्याचे म्हणाल्या. हे उद्गार एका अनामिक स्रोताच्या हवाल्याने उद्धृत केले आहेत. ते खरे असो वा नसो, जगातील सर्वात ताकदवान माध्यमसंस्था आणि मोदी प्रशासन यांच्यामधल्या अशा प्रकारच्या नात्याबद्दल नागरिकांना तरी चिंता वाटायलाच हवी. (हरबाथ स्वतः अमेरिकेतील रिपब्लिकन पक्ष आणि रुडी जुलियानी यांच्यासाठी डिजिटल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम करत होत्या ही बाब अलाहिदा\nतर एकंदर गोष्ट ही अशी आहे: मतदारांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग म्हणून फेसबुकची क्षमता ओळखणारा आपल्या देशातील पहिला पक्ष म्हणजे भाजप भारतामध्ये आपले स्थान निर्माण करायचे आणि जाहिरातींच्या मार्फत उत्पन्न मिळवायचे यासाठी भारतावर नजर असलेल्या फेसबुकला राजकारणाच्या क्षेत्रामधून ते करण्याचा एक चांगला मार्ग सापडला. त्यामुळे या भागीदारीमधून भाजप आणि फेसबुक या दोघांनाही पुष्कळ काही मिळणार होते.\nत्याचा परिणाम असा झाला की २०१४ च्या निवडणुकांच्या आधी, फेसबुकने भाजपला समाज माध्यमांमधील मोहीम चालवण्यासाठी प्रशिक्षण देऊ केले (फेसबुकने म्हटले आहे की ते विविध राजकीय पक्षांसाठी अशा कार्यशाळा घेतात, परंतु तरीही समाज माध्यमांचा असा उपयोग करणारा पहिला पक्ष म्हणून भाजपला त्याचा इतरांपेक्षा खूप जास्त फायदा झाला).\nपरंजय गुहा ठाकुर्ता. श्रेय: The Wire\nफेसबुकसाठी या धोरणाचा खूपच फायदा झाला. फेसबुक इंडियाचे पॉलिसी अँड गव्हर्न्मेंट रिलेशन्स विभागाचे प्रमुख अंखी दास यांनी दिलेल्या अहवालानुसार २०१४ निवडणुकांमुळे या प्लॅटफॉर्मला २२ कोटी ७० लाख इंटरऍक्शनचा (इतक्या वेळा लोकांनी या प्लॅटफॉर्मला भेट दिली) लाभ झाला. आज दास यांचा हा लेख – जो ‘लाईक्स’मुळे नरेंद्र मोदींना मते कशी मिळाली हे सांगतो – वाचला असता त्या वेळेपेक्षा अधिक चिंताजनक वाटतो.\nफेसबुकच्या या धोरणाचा मोदींना सुद्धा उपयोग झाला हेसुद्धा आपल्याला माहीत आहे. भाजपने इतका बरोबर लक्ष्य समोर ठेवून प्रचार केला होता की त्यांची ९०% मते ही केवळ २९९ मतदारसंघातून मिळालेली होती आणि त्यापैकी २८२ ठिकाणी ते विजयी झाले होते. भाजपच्या डिजिटल मीडिया स्ट्रॅटेजी टीममधील पूर्वीचे आणि आत्ताचे सदस्य या परस्पर लाभदायक युतीबद्दल खूपच आनंदी होते. सध्याचे सदस्य विन���त गोयंका आहेत, जे पूर्वी भाजपच्या आयटी सेलचे राष्ट्रीय सहसंयोजक होते आणि आत्ता नितिन गडकरी यांच्याबरोबर काम करतात. पुस्तक आपल्याला सांगते:\nदोन तासांहून अधिक काळ चाललेल्या गोयंकांबरोबरच्या आमच्या मुलाखतीत एका टप्प्यावर आम्ही त्यांना एक थेट प्रश्न विचारला: ‘कोणी कोणाला जास्त मदत केली, फेसबुक की भाजप’ ते हसले आणि म्हणाले: ‘हा जरा अवघड प्रश्न आहे. भाजपने फेसबुकला जास्त मदत केली की फेसबुकने भाजपला हे सांगता येणार नाही. आम्ही दोघांनी एकमेकांना मदत केली असे तुम्ही म्हणू शकता.’\nपुस्तक आपल्याला फेसबुकने काँग्रेसला राफेल विवादाच्या जाहिराती पैसे देऊन प्रकाशित करण्यास नकार दिला असेही सांगते. हे जास्तच चिंताजनक आहे. अमित शाहवरील कारवाँच्या बातमीला बूस्ट करायलाही फेसबुकने ११ दिवस उशीर केला. आजकाल बातम्यांचे चक्र इतके वेगवान झाले आहे की हा उशीर म्हणजे एका युगाचा उशीर वाटावा. पुस्तकाच्या शेवटी भारतीय प्रचार कंपन्यांनी इथे शिकलेले धडे दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमध्ये कसे वापरले याचे अहवाल आहेत. या सगळ्यांकडे एकत्रितरित्या पाहिले असता आपल्याला खाजगी प्लॅटफॉर्म लोकशाही प्रक्रियांमध्ये छेडछाड करण्यासाठी आपला उपयोग होतो याबाबत खूष असतात, मग तो वापर उजवे करोत, डावे करोत की मध्यममार्गी\nया पुस्तकामध्ये प्रामुख्याने फेसबुकच्या उजव्या शक्तींशी असलेल्या संबंधांवर टीका केली आहे. लोकप्रिय पत्रकार रविश कुमार यांनी पुस्तकाच्या सुरुवातीला प्रास्ताविक लिहिले आहे आणि दिल्ली विद्यापीठाचे हिंदी विभागाचे प्राध्यापक (आणि द वायरचे लेखक ) अपूर्वानंद यांनी प्रस्तावना लिहिली आहे. उजव्यांच्या भाषेत बोलायचे तर हे दोघेही ‘सेक्युलर’ ब्रिगेडचे सदस्य आहेत.\nमात्र आपल्याला हेही माहीत आहे की फेसबुक भाजपला लाभदायक ठरणाऱ्या काही गोष्टींच्या विरोधातही काम करते. ते कदाचित लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठीही असेल, किंवा फेसबुकच्या प्रकल्पातील पुढचे तार्किक पाऊलही असेल; भाजपच्या मदतीने निवडणुकांमध्ये आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केल्यानंतर, फेसबुक आता इतर पक्षांनाही आपला प्रभाव विकू इच्छित असेल. समाज माध्यमांच्या खेळात कोणता पक्ष वरचढ ठरतो त्याच्याशी त्यांना काहीच घेणेदेणे नाही. फेसबुक कंपनी नेहमीच जिंकणार आहे. भाजपच्या समर्थका���नीही खरे तर त्यांनीच निर्माण केलेल्या या राक्षसाची भीती बाळगली पाहिजे. फेसबुकला त्यांच्या पक्षाशी निष्ठा राखेला अशी काही अजिबात नाही\nफेसबुकवरील मर्यादित डेटा वापरून केंब्रिज ऍनालिटिका ब्रेक्झिटवर आणि २०१६ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीवर प्रभाव टाकू शकली. या पुस्तकाचे लेखक विचारतात: प्लॅटफॉर्म स्वतः आपल्या लोकशाही प्रक्रियांवर कोणत्या प्रकारचा प्रभाव टाकू शकेल\nरियल फेसच्या मुखपृष्ठावर वाचकाकडे रोखून पाहणारा भीतीदायक चेहरा आहे. हलते बदाम आणि फुग्यांचा वर्षाव करून आणि अती गोड गोड एआय व्हिडिओ टाकून छान छान बनवलेल्या फेसबुकच्या रूपरंगाशी अगदीच विसंगत. लोगोवरील Face निळ्या रंगात आहे आणि book हिरव्या त्यातला एका ‘o’ च्या जागी व्हॉट्सॅपचा लोगो आहे. ही सेवाही त्याच कॉर्पोरेशनच्या मालकीची आहे हेच त्यातून दर्शवले आहे.\nनागरिकांनी आता प्रश्न विचारायला हवा आहे: एक कॉर्पोरेशन आणि तिचा ३५ वर्षे वयाचा सीईओ यांच्या हातात आपण किती ताकद एकवटू देणार आहोत डेटावरील त्यांची जवळजवळ असलेली एकाधिकारशाही आणि माहितीचा प्रवाह एकहाती थांबवण्याची किंवा वाढवण्याची त्यांची क्षमता यांच्याबाबत काय केले जाऊ शकते डेटावरील त्यांची जवळजवळ असलेली एकाधिकारशाही आणि माहितीचा प्रवाह एकहाती थांबवण्याची किंवा वाढवण्याची त्यांची क्षमता यांच्याबाबत काय केले जाऊ शकते अजून हे सुरुवातीचे दिवस आहेत, आणि योग्य नियंत्रणे आणि संतुलन हळूहळू स्थापित होतील अशी आशा आपण बाळगू शकतो. मात्र ते होईपर्यंत, हे प्लॅटफॉर्म राजकीय हितसंबंधांना कसे पुढे नेतात किंवा अटकाव करतात याची माहिती घेत राहण्याचे काम आपल्याला करत राहावे लागेल.\nपार्था पी. चक्रवर्ती हे स्वतंत्र पत्रकार आहेत.\nमूळ लेख येथे वाचावा.\nकाँग्रेसला संरचनात्मक दुरुस्त्यांची गरज\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, र��ल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/page/31", "date_download": "2020-05-29T20:50:35Z", "digest": "sha1:YCKRPPHUSO24UW6RY4B6Z7JZVS4SFTGQ", "length": 9223, "nlines": 105, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "द वायर मराठी: Latest Marathi News | The Wire News In Marathi | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi News | Marathi Samachar| Marathi.thewire.in", "raw_content": "\nद वायर मराठी टीम 0 May 30, 2020\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nद वायर मराठी टीम 0 May 30, 2020\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nद वायर मराठी टीम 0 May 30, 2020\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nएसीची हवा खात अनेकांनी घरातल्या कोचवर बसून गोरगरीबांचा त्रागाही व्यक्त केला असेल. पण या सगळ्याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. या लोकांचा विश्वास बसेल अशी व् ...\nवेतन कपातीस व भाडे घेण्यास मनाई\nनवी दिल्ली : कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन पुकारला असताना सरकारने देशातील सर्व खासगी कारखानदार, व्यावसायिक, दुकानदार व कंपन् ...\nकोरोना : स्थलांतरित मजूरांवर सॅनिटायझरची फवारणी\nलखनौ : कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून उ. प्रदेशात बरेली येथे पोहचलेल्या मजूरांना रस्त्यावर बसवून त्यांच्या अंगावर सॅनिटायझरने फवारणी करणारा एक ...\n१० मजूर – ८०० किमी अंतर -६० तास प्रवास\nहरियाणातील वल्लभगडहून निघालेले १० मजूर ६० तासानंतर प्रचंड संघर्षानंतर उ. प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील बघौचघाट येथे आपल्या घरी रविवारी सकाळी सुखरूप प ...\nकोरोना संकटाचे गांभीर्य नेतृत्वाला होते का\nदेशभर कोरोना संसर्ग आपत्तीची जाणीव झाली आहे. मोदी यांनी व त्यांच्या सरकारने आता खऱ्या अर्थाने TEAM INDIAचे नेतृत्व करायला हवे. ...\nघराच्या ओढीने हजारो लोकांची शेकडो किमी पायपीट\n२५ मार्चपासून संपूर्ण देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यावर हजारो लोक दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमधून आपापल्या गावी पायी चालत निघाल्याच्या दृश्यांनी देश हळहळल ...\n‘संपूर्ण लॉकडाऊनमुळे खेड्यापाड्यात कोरोना पसरू शकतो’\nमोदी सरकारने २१ दिवसांच्या पुकारलेल्या लॉकडाऊनचा मोठा तडाखा देशाच्या अर्थकारणाला बसला असून तीन आठवड्याच्या लॉकडाऊनमध्ये देशभरात गावागावांत कोरोनाची सा ...\nपारंपरिक मच्छिमार : मत्स्य दुष्काळ, सीआरझेड व कोरोना\nपंतप्रधानांनी लॉकडाऊन पुकारल्यानंतर ३६ तासांत गोर���रीब गरजू घटकांसाठी केंद्र सरकारने आर्थिक पॅकेज दिले पण त्यात मच्छिमार क्षेत्राचा उल्लेखच नाही. ...\nकोरोना : जगात ३० हजार बळी, अमेरिका नवे केंद्र\nकोरोना विषाणू संसर्गाचे सोमवार पहाटे अखेर जगभरात ३० हजाराहून अधिक मृत्यू झाले असून इटलीमध्ये कोरोनामुळे मरणार्यांची संख्या १ हजाराहून अधिक आहे. त्याचब ...\nघरात बसून कोरोना एन्जॉय करणाऱ्या मध्यमवर्गीयांचा गिल्ट कमी करण्यासाठी रामायणाची संजीवनी कामी आणलीत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्राझीलचे अध्यक् ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/dhavte-jag/trade-war-and-us-india-relation/articleshow/70012140.cms", "date_download": "2020-05-29T21:15:31Z", "digest": "sha1:FR4HTVOB4DAS466EIDWA7O5Y2AROZAPT", "length": 11813, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nव्यापार आणि आयातशुल्काच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिका यांच्यात गेले काही दिवस असहमतीचे वातावरण निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जपानमधील ओसाका येथे झालेली भेट महत्त्वपूर्ण आहे.\nव्यापार आणि आयातशुल्काच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिका यांच्यात गेले काही दिवस असहमतीचे वातावरण निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची जपानमधील ओसाका येथे झालेली भेट महत्त्वपूर्ण आहे. जी-ट्वेंटी गटातील देशांच्या प्रमुखांच्या परिषदेच्या निमित्ताने झालेली मोदी-ट्रम्प भेट उभय देशांमधील व्यापारविषयक विसंवाद दूर करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.\nअमेरिकी मालावर भारताकडून अधिक प्रमाणात शुल्क आकारणी होते, असे सांगून ट्रम्प प्रशासनाने काही भारतीय वस्तूंवरील आयातशुल्क वाढविले आहे आणि भारताला दिलेला सवलतीचा दर्जा काढून घेतला. या विरोधात जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्ल्यूटीओ) दाद मागतानाच भारताने अमेरिकेच्या २८ वस्तूंवरील शुल्कात वाढ केली. हा व्यापारवाद सोडविण्याच्या दिशेने मोदी आणि ट्रम्प यांनी पावले उचलल्याचे ताज्या भेटीतून दिसते. दोन्ही देशांच्या वाणिज्य मंत्र्यांच्या बैठकीद्वारे या वादावर तोडगा काढण्यात उभय नेत्यांनी सहमती दर्शविली असून, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी त्यांनी कटिबद्धता दर्शविली आहे.\nइराणवरील निर्बंधाची पूर्तता करण्याची मोठी किंमत भारत मोजत आहे. शिवाय पाकपुरस्कृत दहशतवादाचे आव्हानही भारतासमोर आहे. त्यामुळे केवळ व्यापारच नव्हे, तर इंधन सुरक्षा, संरक्षण आणि उपखंडातील शांतता हे मुद्देही भारतासाठी महत्त्वाचे आहेत. आपल्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळविण्यासाठी अमेरिकेने सुरुवातीच्या काळात 'डब्ल्यूटीओ'च्या माध्यमातून विकसनशील देशांवर दबाव आणला होता. त्यावेळी अमेरिका या देशांवर 'संरक्षणात्मक धोरणा'चा आरोप करीत होती. आज खुद्द अमेरिकाही तेच करीत आहे. त्यामुळे व्यापारविषयक संबंधांचे प्रश्न अधिक टोकदार बनण्याची चिन्हे आहेत. परस्पर हितांचा विचार करूनच ती सोडवावी लागणार आहेत. मोदी आणि ट्रम्प यांची चर्चा ही दिशा स्पष्ट करणारी आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nव्यापार युद्ध अमेरिका भारत व्यापार trade war india usa G20 Summit\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/chandrakant-patil-confident-to-win-kothrud-election-but-mns-candidate-kishor-shinde-claims-victory/videoshow/71689474.cms", "date_download": "2020-05-29T20:15:16Z", "digest": "sha1:YKXI327ADRZ62UAFRSULO6GBREPBAJQ2", "length": 8503, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'चंद्रकांतदादांना कोथरूडची जनता माहिती नाही'\nकोथरुडमधून मतांच्या विक्रमी फरकाने विजयी होईल, असा विश्वास भाजपचे उमेदवार महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. तर चंद्रकांतदादांना कोथरूडची जनता माहिती नाही, असं मनसेचे कोथरुडमधील उमेदवार किशोर शिंदे म्हणाले.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआणखी व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nइतर व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nमुंबई: घरी जाण्यासाठी श्रमिकांची गर्दी...\nपगार नाही, आता जगायचं कसं\n५ वर्षाच्या चिमुकल्याचा एकट्यानं विमान प्रवास...\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुल���खत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2020-05-29T21:04:01Z", "digest": "sha1:SCZFOBVHXJCRYNB6FI7D6Q3PGG5TQZUO", "length": 3385, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भात्सा नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nभात्सा नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ फेब्रुवारी २०१३ रोजी २३:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स य�� अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=67&bkid=261", "date_download": "2020-05-29T18:51:41Z", "digest": "sha1:C26JI3TGKL6GEDQNTMLQPEK7MCZVQI5S", "length": 2492, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : मुलांचे प्रेमचंद भाग १\nहिंदी साहित्यजगतात \"मुन्शीप्रेमचंदांचे\" स्थान अनन्यसाधारण आहे. \"मुन्शीप्रेमचंद\" या नावाची मोहीनी जनसामान्यावर फार मोठ्या प्रमाणावर होती व आजही टिकून आहे. आपल्या साहित्याच्या रुपाने \"प्रेमचंद\" अमर झाले आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहीली. \"गोदान, निर्मला, गबन, वगैरे त्यांच्या कादंबऱ्या खुपच गाजल्या व त्यावर चित्रपटही निघाले. प्रेमचंदांनी केवळ मोठ्यांसाठीच पुस्तके लिहीली असे नसून, बालकुमारांसाठीही त्यांनी लिहीलेल्या पुस्तकांची संख्या बरीच मोठी आहे. त्यातील काही निवडक गाजलेल्या कथांचा समर्पक आणि सुलभ परिचय करुन देताहेत, डॉ. सौ. छाया महाजन......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%83-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2020-05-29T19:23:24Z", "digest": "sha1:WOEC6NUYYEJM6IU6H2AJUZYX7GY4QV7V", "length": 28517, "nlines": 69, "source_domain": "www.navprabha.com", "title": "स्पर्धात्मक परीक्षा ः काळाची गरज | Navprabha", "raw_content": "\nस्पर्धात्मक परीक्षा ः काळाची गरज\nआयुष्यात शिक्षणाच्या काळातील महत्त्वाचे टप्पे म्हणजे १०वी व १२वी. १२वीनंतर कोणत्या प्रवाहात प्रवेश घ्यायचा आणि त्यासाठी कोणत्या अभिक्षमतात्मक परीक्षा द्याव्या, यासाठी सर्वच विद्यार्थी सज्ज झाले असणार. पण १०वी नंतर असणार्‍या सर्वात प्रतिष्ठेच्या परीक्षांबद्दल फार थोड्या लोकांना माहिती आहे, असे दिसून येते. त्यासाठीच हा लेखन प्रपंच.\n‘द नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन (एनटीएसई)’- ही परीक्षा माध्यमिक शाळा स्तरावरच्या परीक्षांमधील सर्वांत प्रतिष्ठेची परीक्षा समजली जाते. ही परीक्षा दर वर्षी घेण्यात येते आणि तिचा उद्देश सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून सर्वांत हुशार, दैवी देणगी लाभलेल्या ज्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, गणित, इतिहास-भूगोल आणि विश्लेषणात्मक कारणे या विषयांची विशेष अभिक्षमता असते, अशा विद्यार्थ्यांना हुडकून काढून उजेडात आणणे हा आहे. या परीक्षेचा सर्वांत मुख्य भाग हा असतो की यामध्ये तुमची गुणांची टक्केवारी पाहिली जात नाही तर गुणवत्ता यादीमध्ये उतरत्या क्रमात तुमचे नाव कुठे आहे, ते महत्त्वाचे मानले जाते. म्हणजेच या परीक्षेत तुम्हाला जास्तीत जास्त गुण हे दिलेल्या वेळात जास्तीत जास्त प्रश्‍न सोडवून मिळवणे गरजेचे असते. याचा थेट संबंध तुमच्यामधील आकलन शक्ती आणि तार्किक क्षमतेशी आहे. या परीक्षेची सर्वांत चांगली गोष्ट ही आहे की ती शाळेच्या यशस्वितेचा आलेख दाखवते. एनटीएसई परीक्षेसाठी जितके जास्त विद्यार्थी शाळेतून निवडले जातील, तितकी जास्त त्या शाळेची अध्यापन क्षमता आहे असे समजले जाते. म्हणूनच ही परीक्षा म्हणजे शाळेची अध्यापन क्षमता उत्तम असल्याचे चिन्ह आहे. या परीक्षेला १०वीचे विद्यार्थी बसतात. परीक्षा राज्य पातळीवरील असो अथवा राष्ट्रीय, प्रश्‍नांचा दर्जा किंवा आकडेवारीदृष्ट्या प्रश्‍नांमध्ये बराच बदल झालेला दिसून येतो. परंतु अजूनही परीक्षेचा भर हा सूक्ष्म, विश्लेषणात्मक आणि तार्किक आधारावरील प्रश्‍नांवर असलेला दिसून येतो.\nसर्वांत महत्त्वाचे यशाचे मोजमाप, जे शाळेत शिकवले जात नाही ते म्हणजे मेंटल ऍप्टिट्यूड टेस्ट (एमएटी). तसेच गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, भूगोल, समाज शास्त्र, इतिहास, जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयांवर विचारलेले प्रश्‍न हे उच्च पातळीवरचे असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना या विषयांचे खोल ज्ञान असणे गरजेचे असते, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त गुण मिळून त्यांचे नाव गुणवत्ता यादीत घेण्यासाठी विचारात घेतले जाईल. विचारण्यात येणारे सगळे प्रश्‍न हे वस्तुनिष्ठ (ऑब्जेक्टिव्ह) प्रकारचे आणि मल्टिपल चॉइस क्वशन्स (एमसीक्यू)- अनेक पर्यायी प्रश्‍न असतात. तसेच या परीक्षेत नकारात्मक गुणांकन नसते. या प्रतिष्ठेच्या परीक्षेला किती विद्यार्थी बसतात त्यांच्यामध्ये चमकून दिसण्यासाठी विद्यार्थ्यांचा अचूकपणा आणि ज्ञानाची गरज असते.\nया परीक्षेच्या अभ्याक्रमामध्ये ९वी आणि १०वीचे सीबीएसई (एनसीईआरटी) अभ्यासक्रमाचा समावेश असतो जो केंद्रिय विद्यालयांमध्ये, जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये, गोवा बोर्ड आणि आयसीएसई बोर्डच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचा असतो व त्यानुसार परीक्षेची तयारी करायची असते. जे एनटीएसईची परीक्षा यशस्वीपणे पार करतात त्या विद्यार्थ्यांसाठी एकूण २००० शिष्यवृत्त्या दिल्या जातात आणि त्यात काही संख्या ही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित केलेली असते, ज्याचे मोजमाप ९वी व १०वीच्या वर्गात प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येवरून घेतले जाते.\nशिष्यवृत्तीची रक्कम ही सरकारने ठरवलेली असते जी काही कालावधीनंतर पुन्हा नव्याने बदलली जाते आणि ती ११वी पासून पुढील शैक्षणिक वर्षात सगळ्या विद्यार्थ्यांना (मग त्यांची श्रेणी किंवा कोर्स कोणताही असो) दिली जाते, फक्त पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना दिली जात नाही, ज्यांना युजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनने ठरवल्यानुसार देण्यात येते.\nही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते.\n१) राज्य स्तरीय – प्राथमिक परीक्षा ही प्रत्येक वर्षी नोव्हेंबर महिन्यात घेतली जाते ज्यामध्ये दोन प्रश्‍नपत्रिकांचा समावेश असतो- जसे मेंटल ऍबिलिटी टेस्ट (बौद्धिक क्षमता परीक्षा) आणि स्कोलॅस्टिक ऍप्टिट्यूड टेस्ट (तार्किक अभिक्षमता परीक्षा) जी प्रत्येकी १०० गुणांची असते. गुणवत्ता यादीमध्ये सर्वोत्कृष्ट २५ विद्यार्थ्यांची यादी तयार केली जाते. त्याबरोबरच राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेसाठी दुसरी एक यादी कुठल्यातरी ठराविक कसोटीनुसार तयार केली जाते. राज्यस्तरीय परीक्षा ही गोवा स्टेट काउंसिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च आणि ट्रेनिंग, पर्वरी, गोवातर्फे घेण्यात येते, जी ८वी ते १०वीसाठी स्पर्धात्मक परीक्षांच्या स्तरावरील अव्वल दर्जाची संस्था आहे. अधिक माहितीसाठी ईमेल करा – ीलशीींसेरऽीशवळषषारळश्र.लेा\n२) राट्रीय स्तर – जे विद्यार्थी राज्य स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण करतात, त्या विद्यार्थ्यांकरिता ही परीक्षा घेण्यात येते. ही मे किंवा जून महिन्यात घेण्यात येते जो निर्णय एनसीईआरटी, नवी दिल्लीतर्फे घेण्यात येतो आणि ती सीबीएसई (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन-नवी दिल्ली)तर्फे घेण्यात येते. सर्वोत्कृष्ट २६०० विद्यार्थ्यांची निवड, त्यांना एनटीएस स्कॉलरशिप (शिष्यवृत्ती) देण्यासाठी, त्यांच्या गुणवत्तेनुसार केली जाते. या परीक्षांचा मुख्य उद्देश हा भविष्यातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे व पुरस्कारित करणे हा आहे. २००९ मधले केमिस्ट्री विषयात नोबेल पारितोषिक मिळवलेले, जन्माने भारतीय असलेले रचनात्मक जीवशास्त्रज्ञ, डॉ. वेंकटरमण रामकृष्णन् हे एनटीएसई-प्राप्त वैज्ञानिक आहे.\nगोव्यामध्ये, गोवा एससीईआरटीतर्फे १० दिवसांचा मार्गदर्शक कार्यक्रम १०वीच्या विद्यार्थ्यांकरिता घेण्यात येतो, ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मुख्य विभागातील पहिला राज्यस्तरीय टप्पा एप्रिल/मे महिन्यात पार केलेला असतो. हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश- विषयातील उत्तम जाणकारांना आणून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास जागवणे हा असतो ज्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा (२ रा टप्पा) त्यांच्यातील उत्कृष्ट क्षमतांचा उपयोग करून उत्तमरीत्या प्रश्‍न सोडवावेत. १०व्या वर्गात शिकणार्‍या आपल्या विद्यार्थ्यांनी परिणामकारकरीत्या तयारी करावी आणि नॅशनल स्कॉलर्स बनावे.\n१२वी सायन्सच्या विद्यार्थी केव्हीपीवाय – किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजने अंतर्गत घेतली जाणारी परीक्षा देऊ शकतात जी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे घेतली जाते. यामध्ये अभ्यासक्रम हा ११वी व १२वीच्या सीबीएसई (एनसीईआरटी)च्या अभ्यासक्रमातील फिजिक्स, केमिस्ट्री, बायॉलॉजी आणि मॅथेमॅटिक्स हे विषय असतात. विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना भविष्यात संशोधन आणि प्रगती करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी भारत सरकारतर्फे ही परीक्षा घेण्यात येते. हेच उद्दिष्ट समोर ठेवून, राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो जसे आयआयएसईआर (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च) ज्या भारताच्या निरनिराळ्या भागात सात ठिकाणी आहेत आणि ही केव्हीपीवाय परीक्षा उत्तीर्ण करणारे विद्यार्थी – त्यांचा इंटिग्रेटेड कोर्स एम.एस. (मास्टर ऑफ सायन्स) करू शकतात. त्यांना त्यांचे शिक्षण योग्यरीत्या व्हावे म्हणून शिष्यवृत्तीही देण्यात येते. जे विद्यार्थी प्युअर किंवा अप्लाईड सायन्स रिसर्च करू इच्छितात त्यांनी ही परीक्षा जरूर द्यावी आणि योग्य निष्ठेने आणि निर्धारपूर्वक तयारी करून उत्तीर्ण करावी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये नाविन्यपूर्ण संशोधनाची अपेक्षा बाळगावी. नवीन ऍप्स लॉंच करणेसुद्धा शक्य आहे.\nद जॉईंट एन्ट्रन्स एक्झाम (जेईई) – मेन एक्झाम – जी इंजिनिअ���िंगमध्ये निरनिराळ्या संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्याकरिता द्यावी लागते, त्यामध्ये या वर्षी म्ङणजे २०१९ मध्ये दोन संधी देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये सुधारणा व्हावी या उद्देशाने त्यांना ही संधी देण्यात आली होती. या वर्षी जानेवारी आणि एप्रिलमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती ज्यामधून फक्त १% विद्यार्थ्यांनी ती उत्तीर्ण केली पुढील जेईई-ऍडव्हान्स परीक्षेकरता जी मे २०१९ मध्ये घेण्यात येते. या व्यवस्थेमुळे आता विद्यार्थ्यांना एक तर महिन्याची निवड करता येईल किंवा जर चांगले गुण मिळाले नाहीत तर पुन्हा परीक्षा देता येईल. २०२०पासून पुढे बहुदा नवीन स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे या परीक्षा घेण्यात येतील. ज्यामध्ये एक ठरावीक स्टँडर्डायझेशन तंत्राचा वापर केला जाईल. याच धर्तीवर २०२० सालापासून बहुधा नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (एनईईटी) घेण्यात येण्याची अपेक्षा आहे जी खालील कोर्सेससाठी द्यावी लागते – मेडिसीन/डेन्टिस्ट्री/होमिओपॅथी/आयुर्वेद/नर्सिंग आणि इतर अलाईड हेल्थ कोर्सेस जसे फिजिओथेरपी कोर्स, ऑप्टोमेट्री कोर्स, मेडिकल इमेज टेक्नॉलॉजी एमआयटी) कोर्स इत्यादी. उच्च शिक्षणासाठी पुढच्या वर्षीपासून ग्रॅज्युएट फार्मसी ऍप्टिट्यूड टेस्ट आणि कॉमन ऍडमिशन फॉर मॅनेजमेंट टेस्ट सुद्धा घेतल्या जातील अशी अपेक्षा आहे.\nविद्यार्थ्यांना हे माहीत असले पाहिजे की ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ ही नवीन स्थापन केलेली समिती आहे जी वरील सर्व व्यावसायिक कोर्सेसकरिता स्पर्धात्मक परीक्षा घेण्यासाठी मदत करेल. परीक्षा या संगणकावर आधारित राहतील आणि त्या वेगवेगळ्या अनेक तारखांवर घेण्यात येतील ज्यामुळे उमेदवारांना त्यांच्या हिताची तारीख आणि केंद्राची निवड करता येईल. प्रवेशाकरिता समान गुणांचा उपयोग करता येईल. म्हणूनच गोव्यातील विद्यार्थ्यांनी एका गोष्टीची नोंद घ्यावी की भारतातील व्यावसायिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्याकरिता २०२० पासून, एनटीए- नॅशनल लेव्हल बॉडीतर्फे परीक्षा घेण्यात येऊ शकते.\nइतर विविध कोर्सेसकरिता, जिथे ऍप्टिट्यूड टेस्ट, लॉ करिता म्हणजे कॉमन लॉ एन्ट्रन्स टेस्ट (सीएलईटी) घेतली जाते जी राष्ट्रीय पातळीवरील कायद्याच्या उत्कृष्ट संस्थांमध्ये (नॅशनल लॉ स्कूल्स) किंवा इतर कायद्याच्या संस्थामध्ये प्रवेश मिळवून देते. तसेच हॉटेल मॅनेजमेंट जी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटतर्फे घेतली जाते व जी प्रतिष्ठित २६ संस्था, ज्या देशभरात पसरलेल्या आहेत, त्यात प्रवेश मिळवून देते व ती टुरीझम अँड कल्चर मिनिस्ट्री, भारत सरकारच्या अखत्यारित येते व ती पूर्वपदवी पातळीवरील कोर्सेसमध्ये प्रवेश मिळवून देते.\nराज्य पातळीवर आपल्याकडे ऍप्टिट्यूड टेस्ट आहे जी १०+२ त्या स्तरावरची आहे जी गोवा कॉलेज ऑफ आर्ट- फाईन आर्ट्‌स (पेंटिंग आणि अप्लाईड आर्ट), गोवा कॉलेज ऑफ होमसायन्स- बी.एससी. होमसायन्स, विविध संस्था बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन (बीबीए) ही यु-जीएटीतर्फे घेतली जाते. तसेच पत्रकारिता, मास कम्युनिकेशन कोर्सेसही आहेत. अशा कोणत्याही कोर्सेसमध्ये विद्यार्थ्यांनी आपले प्रयत्न आणि बुद्धीचा जास्तीत जास्त उपयोग करून काहीतरी नवीन आणि उत्कृष्ट द्यावे, ज्यामुळे पुढे त्यांना व्यवसाय करणे सोपे जाईल.\nदुसर्‍या टोकाला जेथे विद्यार्थ्यांना साधारणपणे कमी गुण मिळाले आहेत, त्यांनी स्कील डेव्हलपमेंट कोर्सेस – पॉलिटेक्निक, इंडस्ट्रियल ट्रेनिंग करावेत, जे पुढे त्यांना नोकरी मिळवून देतील व ती आजची गरज आहे. शेवटी सगळ्यात चांगली इंडस्ट्री ही शैक्षणिक इंडस्ट्री आहे.\nPrevious: चित्रपश्चिमा द ट्रीप टू द मून – चंदेरी दुनिेयेतील चंद्रावरची सफर\nNext: ‘युनिक’ बुद्धिबळ स्पर्धेचे सतीश कुमारला जेतेपद\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/an-appeal-to-the-administration-to-take-care-of-cows-and-conservation-of-animals/", "date_download": "2020-05-29T18:58:17Z", "digest": "sha1:JIZYX26QTTHATMWSYCKZRBUDAFJDSXCH", "length": 6649, "nlines": 65, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गाईंचे रक्षण आणि जनावरांच्या संवर्धनासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याचे आवाहन", "raw_content": "\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण���याचा इशारा\nचक्क ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याचा प्रयोग\n‘राज्यात मे महिन्यात आता पर्यंत ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप’\nप्रतिबंधित क्षेत्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी; भूलथापांना बळी पडू नका : तुकाराम मुंढे\nगाईंचे रक्षण आणि जनावरांच्या संवर्धनासाठी प्रशासनाने पुढाकार घेण्याचे आवाहन\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील भटक्या गाईंचे रक्षण आणि जनावरांच्या संवर्धनासाठी महापालिका, लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाने पुढाकार घेण्याचे आवाहन राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी केले आहे. तसेच गोहत्येसारख्या घटनांनी समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-या दुषप्रवृत्तींवर कायद्याची जरब बसवून त्यांच्यावर आळा घालण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.शहरात मागील आठ दिवसांच्या कालावधीत सांगवी आणि भोसरी परिसरात अज्ञात समाजकंटकांनी दोन गाईंची कत्तल केल्याच्या निंदनीय घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार अमर साबळे यांनी आज भोसरी पोलीस स्टेशनला भेट दिली. या घृणास्पद घटनेतील नराधम समाजकंटकांना तातडीने अटक करून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप कुलकर्णी यांच्याकडे केली. यावेळी नगरसेवक विलास मडेगिरी, संभाजी फुगे, सुभाष सरोदे, विजय शिनकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप कुलकर्णी यांनी संबंधित समाजकंटकांविरोधात कलम 5, 5 अ आणि 5 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. तसेच या घटनेतील आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी खासदार साबळे यांना दिले\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/weekly-rashi-bhavishya/weekly-horoscope-29-september-to-05-october-2019/articleshow/71353631.cms", "date_download": "2020-05-29T21:11:40Z", "digest": "sha1:HOAERW25YNVOQ4XIC2CH362OOTEN76CU", "length": 22792, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. २९ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबर २०१९\nमेष - संतुलन ठेवा, पुढे चला\nया सप्ताहात विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. त्याचप्रमाणे बुद्धी व भावनांमध्ये संतुलन ठेवूनच काम करण्याचे ठरविल्यास अपेक्षित यश आपण मिळवू शकाल. आर्थिक नियोजन करावे लागणार आहे. येणाऱ्या उत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रलोभने व भूलथापांना भुलू नये. प्रकृतीबाबत हयगय करणे टाळावी, विशेषतः पोटाचे विकार. नोकरदारांना बराचसा दिलासा मिळेल. वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आपला प्रगतीचा मार्ग विस्तारित करण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.\nवृषभ - शुभ संकेत मिळतील\nआपले ग्रहमान पाहता या सप्ताहात आपणास काही शुभ संकेत मिळतील, विशेषतः शिक्षण, कला, क्रीडा, राजकीय अशा क्षेत्रांतील व्यक्तींना याची प्रचिती मिळण्याची शक्यता राहील. प्रवासाचे योग येतील. काही भाग्यवंतांना प्रसिद्धीचे वलय प्राप्त होऊ शकेल व नोकरदारांना दिलासा मिळेल. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. विवाहइच्छुकांच्या मनोकामना पुऱ्या होतील. बेकारांना नोकरीची संधी मिळेल. सरकारी नियमांची पायमल्ली होणार नाही याची दक्षता घ्या. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. प्रकृतीबाबत दक्ष राहा. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.\nमिथुन - नाव रोशन होण्याची संधी\nया आठवड्यात विविध क्षेत्रांतील कामानिमित्त विशेषतः शेती, बांधकाम, पत्रकारिता, कला आदि क्षेत्रांत चांगली कामगिरी करण्याची संधी प्राप्त होईल व आपले नाव रोशन होण्याचे संकेत मिळतील. आर्थिक बाजू सावरता येईल. काही भाग्यवंतांना नवीन वाहन खरेदीचे योग संभवतात. प्रवासाचे बेत साध्य करता येतील. कौटुंबिक वातावरण आनंदमय व उत्साहवर्धक राहील. दाम्पत्य जीवन चांगले जाईल. प्रकृतीमान ठीक असले तरी पथ्यपाणी सांभाळा, विशेषतः पोटाचे विकार. व्यवसायात सावधानता बाळगा.\nकर्क - कामकाजात सुलभता जाणवेल\nआपले ग्रहमान पाहता या सप्ताहात अनेक बाबतीत आपल्या कामकाजात सुलभता जाणवू लागल्याने आपण यशाची वाट चालू लागाल. मित्रमंडळी, आप्तेष्टांच्या गाठीभेटीचे योग येतील. अपेक्षितांकडून सहकार्य मिळू लागेल. सणासुदाच्या काळात अपेक्षित गोष्टी होतील. घरासंबंधीच्या प्रश्नांना चालना मिळेल. ज्येष्ठ मंडळींना एखादा मानमरातब मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण समारंभाने उत्साही व आनंददायी राहील. मुलांच्या अध्ययन क्षेत्रात अनुकूलता लाभल्याने यशाची अपेक्षा ठेवू शकाल. वैवाहिक जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळाल्याने वातावरण चांगले राहील. प्रकृतीबाबत दक्ष राहा.\nसिंह - प्रगतीची वाटचाल\nया सप्ताहात नोकरदारांना आपल्या कामकाजात प्रगती करण्याची संधी प्राप्त होईल. शेअर मार्केट, हॉटेल व्यवसाय, सराफ अशा क्षेत्रांत काम करणाऱ्या मंडळींना पुढील वाटचाल करता येईल. घरगुती व्यावसायिकांना उत्तम काळ राहील. काही भाग्यवंतांना राजकीय क्षेत्रात एखादे पद मिळण्याची शक्यता राहील. व्यापारात वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील राहावे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. आर्थिक बाजू सावरता येईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे हितकारक राहील. घरगुती वातावरण चांगले राहील. शेतीविषयक कामांना चालना मिळेल. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल.\nकन्या - कामे यशस्वी होतील\nराशिस्थानी असलेल्या शुभ ग्रहांची बैठक, त्यात पराक्रमात असणारा गुरू यांच्या सहाय्याने आपण आपले कार्य यशस्वीपणे पार पाडू शकाल. कामाचे व वेळेचे योग्य नियोजन केल्यास आपण अपेक्षित यश प्राप्त करू शकाल. प्रवासाचे बेत साध्य करता येतील. कलागुणांना उत्तम प्रोत्साहन मिळेल. आपण नियोजित कामे पार पाडू शकाल. कला, साहित्य, क्रीडा, व्यापार आदि क्षेत्रांत आघाडी घेता येईल. आर्थिक बाजू सावरता येईल. आपण आपल्या कार्यावर अधिक लक्ष द्यावे. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.\nतूळ - खर्च वाढेल, सावध राहा\nव्ययस्थानी अशुभ ग्रहांची बैठक असल्याने आपण अतिशय सावधगिरीने विशेषतः खर्च वाढणार नाही आणि आपले आर्थिक धोरण बिघडणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक खर्चाच्या गोष्टी तपासून काटकसरीचे धोरण स्वीकारावे. नको त्या कल्पनांचा विचार न करता वस्तुस्थितीदर्शक विचार ठेवा. प्रलोभनांपासून दूर राहा. वरिष्ठांशी मिळते-जुळते घेण्या��ा प्रयत्न करा. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. सबुरीचा सल्ला माना. बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवा. गोड बोलून कार्यभाग साधा. प्रकृतीमान ठीक असले तरी खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. जोडीदाराचा सल्ला घ्या.\nवृश्चिक - योजलेल्या गोष्टींची पूर्तता\nग्रहांची साथ मिळणार असल्याने आपणाला मनात योजलेल्या गोष्टींची पुष्कळशी पूर्तता या काळात होण्याची शक्यता आहे. व्यापार उद्योगात प्रगतीची संधी प्राप्त होईल. आर्थिक बाजू सुधारू शकेल. येणाऱ्या सणासुदीच्या काळात लाभाचे प्रमाण वाढू शकेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. काही भाग्यवंतांना नोकरीत लाभाची शक्यता दर्शविते. नव्या ओळखींचा लाभ घेता येईल. मनात असलेले वैचारिक कार्य पार पाडता येऊ शकेल. नवी बाजारपेठ लाभदायक राहील. प्रकृतीबाबत चालढकलपणा करू नये, नियमित व्यायाम करावा, पथ्ये पाळावीत. जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल.\nधनू - कामकाजात अधिक लक्ष घाला\nसाडेसाती पर्वातून आपण प्रवास करीत आहात हे विसरून चालणार नाही. आपल्या कामकाजात अधिक लक्ष देऊन ते बिनचूक कसे होईल याचा विचार करावा. सकारात्मक विचाराने कामाला न्याय द्यावा. महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला मोलाचा ठरेल. अनुभवी लोकांचे सहकार्य घ्या. सरकारी नियम व कायदा याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या. धार्मिक कार्यात अधिक रस घ्याल. प्रवासाचे योग येतील. नव्या कामाचा अनुभव घेता येईल. मनाची दोलायमान स्थिती राहणार नाही याची काळजी घ्या. हा आठवडा सर्वसाधारण स्वरूपाचा राहील. जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल.\nमकर - ग्रहांची साथ मिळेल\nसाडेसातीच्या पर्वातून प्रवास करीत असला तरी ग्रहांची साथ, त्यात गुरूकृपा यामुळे आपल्या मनाप्रमाणे कामकाजात सहजपणे यशाकडे वाटचाल करू शकाल. आपला आत्मविश्वास उजळून निघेल. कुटुंबासमवेत दूरच्या प्रवासाचे बेत आखले जातील. वाहन व घरासंबंधीचे प्रश्न मार्गी लागतील. विद्यार्थ्यांनी अध्ययनातील यशासाठी अधिक मेहनत घेणे आवश्यक आहे. काही भाग्यवंतांना प्रसिद्धीचे वलय लाभण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यात चमकण्याची संधी मिळेल. अपेक्षितांकडून मदतीचा हात मिळेल.\nकुंभ - अडथळ्यांतून मार्ग काढा\nया सप्ताहात अष्टमातील अशुभ ग्रहांची बैठक आपणास अडथळ्यांतून मार्ग काढावा लागणार आहे. सर्व बाबतीत गोड बोलून कार्यभाग साधण्याचे धोरण अंगिकारावे लागणार आहे. वरिष्ठांची नाराजी, व्यवसायात असणारे अडथळे, अडचणी यांना धीराने सामोरे जावे लागणार आहे. स्वतःच्या आरोग्याबाबत चालढकलपणा न करता पथ्यपाणी सांभाळावे. कोणाशीही मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. ज्येष्ठांचा व वैवाहिक जोडीदाराची साथ मिळणार आहे.\nमीन - चांगला आठवडा\nआपले ग्रहमान पाहता मित्रमंडळींचे सहकार्य, कामाचा उत्साह, योग्य दिशाने मिळणारा प्रतिसाद अशा गोष्टींनी आपण आपले कार्य साध्य करू शकाल. प्रवासात नव्या ओळखींचा फायदा करून घेता येईल. कला, राजकारण यांना उत्तम चालना मिळून प्रगतीची संधी प्राप्त होईल. सार्वजनिक कामात सहभागी होता येईल व त्यात आपली छाप पाडाल. संततीकडून सुखद बातमी ऐकण्यास मिळेल. देवावर श्रद्धा वृद्धिंगत होईल. वैवाहिक जोडीदाराची मिळणारी साथ मोलाची राहील. प्रकृतीची पथ्ये पाळा, विशेषतः मोसमी आजार. नातेसंबंध चांगले ठेवा.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य - दि. २४ म...\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य - दि. २९ म...\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य - दि. १७ म...\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य - दि. २६ ए...\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य - दि. १० म...\nWeekly Rashi bhavishya: साप्ताहिक राशिभविष्य- दि. २२ ते २८ सप्टेंबर २०१९महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n२९ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबर २०१९ भविष्य साप्ताहिक राशिभविष्य भविष्य २९ सप्टेंबर ते ०५ ऑक्टोबर २०१९ weekly rashi bhavishya Weekly Horoscope 29 september to 05 october 2019 horoscope\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यास��� कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/page/32", "date_download": "2020-05-29T19:40:07Z", "digest": "sha1:4BAPJOFE65Z25BKZKNSAHLJ7ZHU2NZXX", "length": 9216, "nlines": 105, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "द वायर मराठी: Latest Marathi News | The Wire News In Marathi | ताज्या मराठी बातम्या लाइव | Marathi News | Marathi Samachar| Marathi.thewire.in", "raw_content": "\nद वायर मराठी टीम 0 May 30, 2020\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nद वायर मराठी टीम 0 May 30, 2020\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nद वायर मराठी टीम 0 May 30, 2020\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nथप्पड : पितृसत्ताक व्यवस्थेवर\nथप्पड चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर आम्ही स्त्रीवादी सर्व कार्यकर्त्यांनी तो बघण्याचा निश्चय केला. सिनेमागृहात मोजून ३० ते ४० प्रेक्षक होते. चित्रपट ...\nकोरोना : भारतातील सामाजिक, आर्थिक परिस्थिती\nग्रामीण भागातून शहरांमध्ये रोजगारासाठी स्थलांतरित झालेला मोठा वर्ग आहे. सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेताना या वर्गाला देखील तेवढेच प्राधान्य द्यायला हवे ...\nकोरोनासाठी क्लोरोक्विन घेण्याची घाई नको\nभारतातील व्हॉट्सअॅपवर सध्या क्लोरोक्विन नावाच्या एका औषधाची चर्चा आहे दिल्लीतील सगळ्या केमिस्ट्सकडील हे औषध संपून गेले आहे.या मेसेजेससोबत अमेरिकेचे अध ...\nडॉ. बाबासाहेबांनी माणगांव परिषदेत बहिष्कृतांच्या अधोगतीचे विश्लेषण केले. ते म्हणाले, आपल्या अगोदरच्या लोकांना वाटते की, आपल्या अधोगतीचे कारण आपले दुर् ...\nमुलांकडून उसना लोलक मागायचा आहे..\nकोरोनामुळे एकत्र घरात राहायची वेळ आली आहे. संकटाला संधीच रूप द्या. मुलांना वेळ देता-देता आपले ताण कमी होतील. त्याच्या बरोबर आकाशाचे वेगवेगळे आकार बघत ...\nकोरोना : अमेरिकेत सर्वाधिक रूग्ण, इटलीत ९१९ मृत्यू\nचीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाला मागील वर्षाच्या शेवटी सुरूवात झाल्यानंतर काही आठवड्यांतच रूग्णांचा आकडा ८१,२८५ वर गेला आणि त्यापाठोपाठ इटलीमध्ये ...\n‘प्रिन्सेस डायमंड’च्या डायरीतून ‘कोविद-१९’\nमर्यादित क्षेत्रफळ, मर्यादित लोकसंख्या आणि बाह्य घटकांशी सहज तोडता येणारा संपर्क यामुळे ‘प्रिन्सेस डायमंड’ क्रूझवरील कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास अधिक ...\nसीतारामन यांच्या पॅकेजमध्ये शेतकरी व मनरेगाला ठेंगा\nदेशात लॉक डाऊनची घोषणा झाल्यानंतर गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गोरगरिबांसाठी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत १.७५ लाख कोटी रु ...\nकिंग कोरोना वि. अमेरिकन स्पिरीट\nकोरोना विषाणूच्या आपत्तीने अमेरिकन जनमानसात आणि त्यांच्या दृष्टिकोनात कायमस्वरूपी परिवर्तन घडवून आणले आहे. ...\nकोरोनावर लढणारे ‘डायसन’व्हेंटिलेटर एप्रिलमध्ये येणार\nलंडन : जगप्रसिद्ध अब्जाधीश जेम्स डायसन यांच्या डायसन कंपनीने १० दिवसांत नव्या रचनेचा ‘कोव्हेंट’ व्हेटिंलेटर तयार केला असून ब्रिटनच्या सरकारने १० हजार ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://vidyarthimitra.org/news/mpsc-exam-only-on-5th-april", "date_download": "2020-05-29T20:16:12Z", "digest": "sha1:4W2VNJEUBEHSHPYW66TG3FZ4WSNEOXWM", "length": 10667, "nlines": 147, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "एमपीएससी पूर्वपरीक्षा ५ एप्रिललाच नियोजित वेळेप्रमाणे होणार", "raw_content": "\nएमपीएससी पूर्वपरीक्षा ५ एप्रिललाच नियोजित वेळेप्रमाणे होणार\nशासनाने करोनाच्या धास्तीमुळे विद्यापीठे, कॉलेजेस, खाजगी क्लासेस, अभ्यासिका ३१ मार्चपर्यंतबंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ५ एप्रिलरोजी नियोजित असणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. ही परीक्षा पुढे ढकलली जाते का, याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल होते. मात्र नियोजित वेळेप्रमाणे ५ एप्रिल रोजी ही परीक्षा होणार असल्याची घोषणा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने करण्यात आली आहे.\nराज्यामध्ये करोना या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्य��साठी युध्दपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. याचा मोठा परिणाम शैक्षणिक वर्तुळावरही जाणवत आहे. इतर विद्यापीठीय परीक्षांप्रमाणेच एमपीएससीची पुढील महिन्यात नियोजित पूर्वपरीक्षाही कोरोनाच्या तडाख्यात सापडण्याची शक्यता होती. पण ५ एप्रिल रोजी होणारी ही परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच पार पडेल, अशी भूमिका महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मांडली आहे.\nकरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षा ३१ मार्चपर्यंत पुढे ढकलण्याच्या सूचना राज्य शासनाने आयोगाला केल्या होत्या. पण १६ ते ३१ मार्च दरम्यान आयोगामार्फत कुठलीही परीक्षा नियोजित नाही. आयोगाच्या वेळापत्रकानुसार रविवार ५ एप्रिल रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्याचे नियोजित आहे. या परीक्षेची तयारी अंतिम टप्प्यात असताना, नेमका काय निर्णय होतो याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष होते. दरम्यान आयोगाने पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार राज्यसेवा परीक्षा घेण्याचानिर्णय जाहीर केला आहे. ३१ मार्चपर्यंत राज्यातील करोना प्रादुर्भावाची स्थिती आणि त्यावेळी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपायोजना विचारात घेण्यात येणार आहेत. ३१ मार्च नंतर पुन्हा एकदा राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या आयोजनाच्यादृष्टीने अंतिम आढावा घेतला जाणार आहे.\nराज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी निघालेल्या जाहीरातीनुसार विद्यार्थ्यांनी तीन महिन्यांपासून अभ्यासाचे नियोजन केले आहे. सध्याच्या कालावधीत मॉक टेस्ट आणि समूह चर्चांवर भर देण्यात येत होता. पूर्वपरीक्षेसाठी हाती पंधरवडाच शिल्लक असताना कोरोनाच्या संकटाने अचानक बंद झालेल्या अभ्यासिका, हॉस्टेल्स आणि खानावळींमुळे विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव गावाचा रस्ता पकडावा लागला आहे. ३१ मार्चपर्यंतची मुदत अनेक आस्थापनांसाठी असली तरीही त्यानंतर शहरात येऊन परीक्षेच्या अनुषंगाने तयारी करणेही विद्यार्थ्यांसाठी कसोटीचे ठरणार आहे\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\nपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात प्रशिक्षणार्थी पदांच्या ११४ जागा\nसेव्हन हिल्स रुग्णालय मुंबई भरती २०२०\nपिंपरी-चिंचवड महापालिकेत आशा वर्कर्सची मेगाभरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/bihar/article/management-of-mites-in-agricultural-field-crops-5d54179ef314461dad37d83c", "date_download": "2020-05-29T20:18:29Z", "digest": "sha1:4XAKF43KX7I2WV7RJ33LTH2WM5KGXZYI", "length": 9358, "nlines": 97, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - कृषी क्षेत्रातील पिकांमधील कोळीचे व्यवस्थापन - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nगुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nकृषी क्षेत्रातील पिकांमधील कोळीचे व्यवस्थापन\nकोळी हा कीटक वर्गातील चार जोडी पाय असणारा कीड आहे. पर्यावरण आणि पीक पद्धतीमध्ये झालेला बदल इत्यादीमुळे कोळीचा प्रादुर्भाव होऊन या कोळींची संख्या वाढत आहे. पिकांच्या नुकसानाव्यतिरिक्त काही प्रजाती शिकारी कोळी म्हणून ओळखल्या जातात. हे मुख्यतः लाल रंगाचे असतात. नुकसानीचा प्रकार: प्रादुर्भाव झालेली पाने हलक्या पिवळ्या रंगाचे डाग, कडक, आकसा, कुरकुरीत आणि शेवटी पाने सुकून गळून जातात. झाडाच्या खराब झालेल्या भागावर जाळी आढळून येते. उष्ण हवामानाने कोळी किडीच्या वाढीस अनुकूलता असून, अशा वातावरणात प्रादुर्भाव वेगाने वाढतो. काही कोळी कीटक विषाणूजन्य रोगांसाठी वाहक म्हणून देखील कार्य करतात. पतंगांचा प्रादुर्भाव मुख्यतः भेंडी, वांगी, मिरची, भात, कापूस, चिकू, आंबा, चहा, वाटाणे, नारळ, ज्वारी इत्यादी पिकांमध्ये होतो.\nव्यवस्थापन: • शेतीच्या बांधावर स्वच्छता ठेवावी. • पिकाचे अवशेष व्यवस्थित नष्ट करावे. • शेतीतील तणांचे नियंत्रण करावे. • पिकांची फेरपालट करावी. • शिफारशीनुसार नत्रयुक्त खतांचा वापर करावा. • प्राथमिक अवस्थेत निम आधारित कीटकनाशकाची फवारणी करावी तसेच परभक्षी कोळी आणि मित्र किडींचे संवर्धन करावे. • फिश ऑईल, रेझिन साबण, कडुलिंब आधारित फॉर्म्युलेशन्स आणि निम तेल अशा जैव कीटकनाशकांची फवारणी करावी. • शक्यतो, रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घेणे टाळावे. • पिकामध्ये प्रादुर्भाव जास्त आढळून आल्यास, प्रॉपरगाईट ५७ ईसी @१० मिली, अबामेक्टिन १.८ ईसी @२ मिली, स्पायरोटेट्रामेट १५० ओडी @२.५ मिली, फेनपायरोक्झिमेट ५ एससी @१० मिली, फेनाक्झाक्विन १० ईसी @१० मि��ी, इथिऑन ५० ईसी @१० मिली, स्पायरोमेसीफेन २२.९ ईसी @१० मिली यांपैकी कीटकनाशकांची कोळी किडीच्या नियंत्रणासाठी फवारणी करावी. डॉ. टी.एम. भरपोडा, माजी प्राध्यापक, कीटकशास्त्र, बी.ए. कृषी विद्यालय, आणंद कृषी विद्यापीठ, आणंद 388 110 (गुजरात भारत) जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nपीक संरक्षणगुरु ज्ञानकृषी ज्ञान\nकृषि जुगाड़पीक संरक्षणवीडियोकृषी ज्ञान\nड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून टोळ नियंत्रण\n•\tटोळधाड समूहाने पिकावर प्रादुर्भाव करत असल्याने पिकाचे अतोनात नुकसान होते. •\tपिकाचे नुकसान टाळण्यासाठी याचे नियंत्रण वेळीच करणे गरजेचे आहे. •\tड्रोन तंत्रज्ञानाचा...\nकृषि जुगाड़ | प्राईम यूएव्ही\nपीक संरक्षणऊसआजचा सल्लाकृषी ज्ञान\nऊस पिकातील तणांचे नियंत्रण\nउसामधील तणांच्या नियंत्रणासाठी, ऊस लागण केल्यापासून साधरणतः ३० दिवसानंतर मेट्रीब्यूझीन घटक असणारे टाटा मेट्री ३०० - ४०० ग्रॅम सोबत २-४,D घटक असणारे विडमार सुपर १ लिटर...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nऊसपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nऊस पिकामध्ये खताचे योग्य व्यवस्थापन\nशेतकऱ्याचे नाव:- श्री. सुशांत पाटील राज्य - महाराष्ट्र टीप:- २५-३० किलो नत्र प्रति एकर जमिनीद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=FPO", "date_download": "2020-05-29T20:29:51Z", "digest": "sha1:S6ZHPGZHBH2G25POWBMBJB3PLHHDX26Y", "length": 5217, "nlines": 73, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "FPO", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nशेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रतिनिधींची 5 जानेवारी रोजी कार्यशाळा\nशहरी गृहनिर्माण संस्थांमध्ये कॉप शॉप उपक्रम\n10 हजार शेतकरी उत्पादक संघटना निर्मिती आणि प्रोत्साहन योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता\nकेंद्रीय कृषी मंत्र्यांनी राज्यांच्या कृषी मंत्र्यांसमवेत चर्चा आणि निर्णय\nएक देश एक बाजारपेठच्या दिशेने ई-नाम ची वाटचाल\nसन २०२०-२१ मध्ये कृषि उन्नती योजना - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिकांच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत\nराज्यातील शेतकऱ्यांना कर्��पुरवठा करणाऱ्या त्रिस्तरीय पत संरचनेवर कोविड-१९/ लॉकडाऊनचे होणारे दूरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत\nराज्यातील प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या (क्रॉपसॅप) अमांलबजावणीस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nराष्ट्रीय कृषि विकास योजना-रफ्तार योजनेंतर्गत सन 2019-20 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी वितरीत केलेल्या 146.67 कोटी निधीचे प्रकल्प निहाय वितरण करणेबाबत.\nकोवीड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019\nसन 2019 च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/sensex-down-today-as-investor-sell-across-the-counter/articleshow/75889793.cms?utm_source=mostreadwidget", "date_download": "2020-05-29T18:54:38Z", "digest": "sha1:Q5PZGW6E5TV475ETOZJHVG66CPCFK2JH", "length": 14605, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nRBI ची मलमपट्टी तरीही शेअर बाजार कोसळला ; ही आहेत कारणे\nकरोनाच्या संकटाने अर्थव्यवस्था संकटात आहे. या वर्षी विकासदर उणे राहील तसेच महागाई किती वाढेल याचा अंदाज लावणे अवघड आहे, अशी कबुली रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिल्यानंतर शेअर बाजारात चौफेर विक्रीला सुरुवात झाली. या विक्रीने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४०० अंकांनी कोसळला. निफ्टीत १०० अंकांची घेत झाली होती.\nमुंबई : आज सकाळी १० वाजता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी रेपो दरात ०.४० टक्के करण्याची घोषणा केली. तसेच कर्जदाराच्या मासिक हप्ता वसुलीला आणखी तीन महिने मुदतवाढ दिली. मात्र आर्थिक विकासाची चिंता लागून राहिलेल्या गुंतवणूकदारांनी या घोषणा��कडे दुर्लक्ष केले आणि विक्रीचा सपाटा सुरु केला.\nविश्लेषकांच्या मते कर्ज वसुलीला स्थगिती वाढवणे ही पुरेशी उपाययोजना नाही. यामुळे बँकिंग क्षेत्र अडचणीत येईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी बँका आणि वित्त संस्थांच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली. यात एचडीएफसी, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ऍक्सिस बँक, बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक आदी शेअर घसरले. तसेच धातू क्षेत्रातील जिंदाल स्टील, हिंदाल्को इंडस्ट्रीज, टाटा स्टील, एनएमडीसी यामध्ये घसरण झाली. तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअरला मागणी दिसून आली. सध्या सेन्सेक्स ३०६६२ अंकांवर आणि निफ्टी ९०३५ अंकांवर आहे.\nगुरुवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) वरच्या पातळीवर बंद झाले. सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स ८५.६८ अंकांनी आणि निफ्टी १२.९ अंकांनी वर गेला. सत्रांतर्गत व्यवहारात सेन्सेक्समध्ये ३७० अंकांची वाढ दिसून आली. त्याचवेळी निफ्टी ११२ अंकांनी वर गेल्याचे दिसून आले. सत्रांतर्गत व्यवहारांच्या अखेरीस सेन्सेक्स ११४.२९ अंकांनी वधारून ३०,९३२.९०च्या पातळीवर आणि निफ्टी ३९.७० अंकांनी वधारून ९,१०६.२५च्या पातळीवर बंद झाला होता.\nदरम्यान, भांडवल बाजार तेजीत आल्यामुळे तसेच बँकांनी मोठ्या प्रणावर डॉलरची विक्री केल्यामुळे भारतीय रुपया आज वधारला. डाॅलरच्या तुलनेत त्यात १७ पैशांची वाढ झाली होती. गुरुवारी दिवसअखेर १९ पैशांनी वधारला होता. यामुळे एका डॉलरसाठी ७५.६१ रुपये मोजावे लागले होते.\nकरोनामुळे झालेले आर्थिक नुकसान आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत पॅकेज जाहीर केले होते. यात विविध क्षेत्रांना २० लाख कोटींची मदत योजनांमधून केली होती. लॉकडाउनमुळे वस्तूंचा खप कमी झाला आहे. आता विक्रीला चालना देण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. फेब्रुवारीपासून रिझर्व्ह बँकेने जीडीपीच्या ३.२ टक्के निधी अर्थव्यवस्थेत उपलब्ध केला असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षभर उद्योगांची दिवाळखोरी आणि नादारी विधेयकातून सुटका केली असल्याचे त्यांनी सांगितले. निर्यात ३० वर्षातील नीचांकी स्तरावर आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत ���सलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nटाटा समूहात पगार कपात; इतिहासात पहिल्यांदाच आली ही वेळ...\nलॉकडाउन मुदतवाढ अत्यंत घातक; आनंद महिंद्रांचे रोखठोक मत...\nसोनं झालं स्वस्त ; सलग तिसऱ्या सत्रात सोने दरात घसरण...\n ४.७५ कोटी भारतीयांची माहिती विकली\nदेशात महामंदी अटळ; अर्थव्यवस्था ५ % आक्रसणार...\nसोनं किंचित महागले; सुरक्षित गुंतवणुकीला गुंतवणूकदारांची पसंतीमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविजय मल्ल्याला मोठा झटका\nएअर इंडियाकडून प्रवाशांसाठी मोठी घोषणा\nRBI च्या महत्वाच्या घोषणा\nतर करोनाचा धोका आणखी वाढेल; IMFने दिला इशारा\nपुण्यात २४ तासांत करोनाने ११ जणांचा मृत्यू\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्या दहशतवाद्याची; भावाला अटक\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-canning-fruits-and-vegetables-31438", "date_download": "2020-05-29T20:54:57Z", "digest": "sha1:P6CO5X4MIT2FDUN4BQRFJUFPO3U4UGTP", "length": 23562, "nlines": 193, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi canning of fruits and vegetables | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या ��हत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफळे व पालेभाज्यांचे कॅनिंग\nफळे व पालेभाज्यांचे कॅनिंग\nशनिवार, 16 मे 2020\nफळे व पालेभाज्या प्रक्रिया आणि निर्जंतुकीकरण केल्यानंतर हवाबंद डब्यात पॅकिंग करून ठेवणे या तंत्रास कॅनिंग असे म्हणतात. या तंत्राद्वारे प्रक्रिया केलेल्या फळे व पालेभाज्या जास्त काळ साठविता येतात. हवाबंद डब्यामध्ये पॅकिंग केल्यानंतर ही उत्पादने नैसर्गिक तापमानास साठविता येतात, त्यासाठी विशिष्ट तापमान किंवा वातावरणाची विशेष आवश्‍यकता नसते. या प्रक्रियेद्वारे तयार केलेली उत्पादने बारा महिन्यापर्यंत टिकून राहू शकतात.या भागात आपण या तंत्राद्वारे कोणकोणती फळे व पालेभाज्यांवर प्रक्रिया करू शकतो, ते पाहूयात.\nफळे व पालेभाज्या प्रक्रिया आणि निर्जंतुकीकरण केल्यानंतर हवाबंद डब्यात पॅकिंग करून ठेवणे या तंत्रास कॅनिंग असे म्हणतात. या तंत्राद्वारे प्रक्रिया केलेल्या फळे व पालेभाज्या जास्त काळ साठविता येतात. हवाबंद डब्यामध्ये पॅकिंग केल्यानंतर ही उत्पादने नैसर्गिक तापमानास साठविता येतात, त्यासाठी विशिष्ट तापमान किंवा वातावरणाची विशेष आवश्‍यकता नसते. या प्रक्रियेद्वारे तयार केलेली उत्पादने बारा महिन्यापर्यंत टिकून राहू शकतात.या भागात आपण या तंत्राद्वारे कोणकोणती फळे व पालेभाज्यांवर प्रक्रिया करू शकतो, ते पाहूयात.\nकॅनिंग प्रक्रियेसाठी जास्त पक्व आणि वाढ झालेल्या कच्च्या शेतीमालाची निवड करू नये. कारण या उत्पादनात असलेल्या आम्लता आणि साखरेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे कच्च्या मालाची वारंवार गुणवत्ता चाचणी करणे आवश्‍यक असते.\nद्राक्ष, अननस, आंबा, पेरू, केळी, पपई, स्ट्रॉबेरी,पीयर्स, मनुका, जरदाळू, इत्यादी\nकोबी, गाजर, मशरूम, वाटाणे, बटाटे, भेंडी, टोमॅटो, पालक,शतावरी, बीन्स, इत्यादी\nशेतीमाल गरजेनुसार प्रीकूलिंग चेंबर मधून बाहेर काढून कॉन्व्हेयर बेल्ट वर टाकला जातो. यामध्ये खराब तसेच निकृष्ट दर्जाचा, सडलेला व प्रक्रियेसाठी आवश्‍यक नसलेला माल काढून टाकला जातो. आणि उर्वरित चांगला माल पुढील प्रक्रियेसाठी घेतला जातो.\nया प्रक्रियेमध्ये प्रक्रियेचा वेळ अतिशय महत्त्वाचा असतो. जितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण होईल तेवढे चांगले असते, कारण प्रक्रियेस जास्त वेळ लागल्यास त्यामध्ये सूक्ष्मजिवांची संख्या वाढण्याची शक्यता असते.\nमाल धुण्यासाठी बबलर वॉशर वापर केला जातो. कारण बबलर वॉशर मध्ये पाण्याचा कृत्रिम प्रवाहाने सर्व बाजूने माल स्वच्छ धुतला जातो. मालाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी पाण्यात सोडियम हायपोक्लोराइड (८० ते ११० पी.पी.एम प्रमाण) मिसळावे. काही उत्पादनांसाठी पोटॅशियम परमॅंगनेटचा देखील वापर केला जातो.\nयामध्ये मालास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वाफेचा वापर करून (ब्लँचेरमध्ये) अर्धवट शिजवले जाते. त्यासाठी पाण्याचे तापमान ९० ते १०० अंश सेल्सिअस ठेवले जाते. उत्पादनास ८० ते ८५ अंश सेल्सिअस तापमानास ५ ते १५ मिनिटे (भाजीपाल्यानुसार) ठेवून ब्लँचेर मधून बाहेर काढले जाते व थंड करण्यासाठी पाठवले जाते.\nमालाचा साठवण कालावधी वाढविण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. यामुळे उत्पादन लवकर खराब होत नाही तसेच त्यांचा नैसर्गिक रंग, चव टिकवून ठेवता येते.\nया प्रक्रियेनंतर मालाचे गुणवत्ता परीक्षण करणे आवश्‍यक असते. त्यासाठी ब्लांचिंग टेस्ट घेतली जाते. ही टेस्ट निगेटिव्ह येणे आवश्‍यक आहे. (त्यानुसार ब्लांचिंग तापमान आणि वेळ नियंत्रित केली जाते)\nकॅन मध्ये भरणे (फिलिंग)\nफिलिंग साठी स्वच्छ कॅनचा वापर करावा. कॅनमध्ये फिलिंग करतेवेळी योग्य वजनाचे उत्पादन टाकावे. कमी किंवा जास्त प्रमाणात भरलेल्या कॅनमध्ये पोकळी तयार होऊन उत्पादन खराब होण्याची शक्यता असते.\nकॅन पूर्णपणे सीलबंद करण्याआधी त्यातील हवा बाहेर काढणे अत्यंत गरजेचे असते. यासाठी स्टीम बॉक्स यंत्रामधून कॅन पाठवले जातात.\nकॅन सील केल्यानंतर त्यावर येणारे प्रेशर सिमिंग मुळे कमी केले जाते.\nयामुळे ऑक्सिजन काढून टाकला जातो. कारण कॅनमध्ये ऑक्सिजन राहिल्यास उत्पादनाचा रंग, वास खराब होऊ शकतो.\nउत्पादनातील जीवनसत्त्व क टिकवून ठेवले जाते.\nकॅन थंड करण्याच्या प्रक्रियेदरम्यान व्हॅक्युम तयार होते. जी उत्पादन टिकवून ठेवण्याच्या क्षमतेस परिणामकारक असते.\nकॅनचे केंद्रीय तापमान योग्य त्या प्रमाणात आले की पुन्हा ते सीलबंद करणे फार आवश्यक ठरते. यामुळे होणारी गळती आणि सूक्ष्मजीवाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होते.\nया प्रक्रियेत सीलबंद केलेले कॅन योग्य तापमानास व योग्य वेळी नेले जातात. यामुळे उत्पादन खराब होण्यास कारणीभूत असलेले सूक्ष्मजीवाणू नष्ट केले जातात.\nया प्रक्रियेमध्ये विविध उत्पादनासाठी वेगळे तापमान आणि वेळ निश्‍चित केलेली असते, त्याप्रमाणेच प्रक्रिया करणे आवश्‍यक आहे. यामुळे उत्पादनाचा रंग आणि वास टिकवून ठेवण्यास मदत होते.\nकॅनिंग केलेल्या उत्पादनाचे वर्गीकरण\nया उत्पादनाचा सामू ४.५ किंवा त्यापेक्षा कमी असतो.\nही उत्पादने कमी तापमानास प्रक्रिया केली जातात.\nउत्पादनाचा सामू ४.५ किंवा त्यापेक्षा जास्त असतो.\nयातील पालेभाज्या जास्त तापमानास प्रक्रिया केल्या जातात.\nहिटींग प्रक्रियेमधून आलेले कॅन क्लोरीनेटेड पाण्यामधून नैसर्गिक पद्धतीने सामान्य तापमान येईपर्यंत थंड करणे आवश्यक असते.\nकॅन थंड केल्यानंतर निरीक्षणाखाली स्टोअरमध्ये साठवले जातात. उत्पादनाच्या सर्व गुणवत्ता, जैविक आणि रासायनिक चाचण्या पूर्ण केल्यानंतरच लेबलिंग करून बाजारपेठेतील मागणीनुसार पाठवली जातात.\nसंपर्क- राजेंद्र वारे, ९८८१४९५१४७\n(लेखक प्रकल्प उभारणी, तंत्रज्ञान, विक्री व्यवस्थापन व कायदेशीर बाबी इ. विषयांतील तज्ञ आहेत.)\nद्राक्ष पपई papaya शेती farming यंत्र machine ऑक्सिजन जीवनसत्त्व मका maize\nथेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर \nपरभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व प्रशासकीय धोरणामुळे फळे, भाजीपाला मार्केट सतत चा\nपिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई; नगर...\nनगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या प्रस्तावास जिल्हा\n'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज...\nनगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.\nनगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी प्रतिपादन सभा;...\nनगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेऐवजी लेखी प्रतिपादन सभा\nशेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध; ‘वखार’ची...\nमुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक\nकाजू बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थमहाराष्ट्रात विशेषतः कोकणात काजूपासून बी व काजू...\nआरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...\nफळे व पालेभाज्यांचे कॅनिंगफळे व पालेभाज्या प्रक्रिया आणि निर्जंत��कीकरण...\nबचतगटाच्या महिलांनी नव्या ग्राहकांसह...कोरोनाच्या नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे...\nअन्नधान्य साठवणुकीच्या पद्धतीशेतीमालाच्या साठवणुकीच्या काही पारंपरिक पद्धती या...\nफळे आणि भाज्या निर्जलीकरणाच्या विविध...मागील भागात आपण छोट्या प्रमाणावर उद्योग करणाऱ्या...\nफळे, भाज्या निर्जलीकरणाच्या विविध पध्दतीफळे व भाज्यांमध्ये असणारी नैसर्गिक आर्द्रता कमी...\nअसे तयार करा कारल्यापासून चिप्स, रसकारले चवीने कडू असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर...\nफळे, पालेभाज्यांचे निर्जलीकरण ठरते...निर्जलीकरण प्रक्रियेमध्ये फळे, पालेभाज्यांमधून...\nसाठवणूक हळद बेण्याची...निवडलेले बेणे जातिवंत आणि चांगले असेल तर उत्पादन...\nआरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...\nऔषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....\nमहत्त्व‘प्रोबायोटीक’ खाद्यपदार्थांचे...शरीरातील आतड्यांमध्ये आढळणारे लॅक्टोबिसीलस आणि...\nगुलकंद अन सुगंधी तेलनिर्मितीदर नसल्याने फेकून द्याव्या लागणाऱ्या किंवा वाया...\nखरबुजाचे मूल्यवर्धित पदार्थखरबुजामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन...\nआरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...\nभाजीपाल्याची योग्य हाताळणी महत्वाचीपॅकेजिंगमुळे भाजीपाला हाताळण्यास सोपा जातो....\nगटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे...सेंद्रिय शेतीला सध्याच्या काळात मोठे महत्व आले...\nबागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...सध्या वेलीवरील द्राक्ष मण्यांचे बेदाणे करण्याची...\nकेळीपासून प्युरी, पावडरकेळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://parabsachin.blogspot.com/2017/04/", "date_download": "2020-05-29T19:15:32Z", "digest": "sha1:7H2H72TET3C4RSN3HEN5FOOA6LIKVQEE", "length": 32169, "nlines": 159, "source_domain": "parabsachin.blogspot.com", "title": "माझं आभाळ: 01/04/17 - 01/05/17", "raw_content": "\nमी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची. त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोड�� विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.\nवी वी पी शर्मा सर भेटले की मजा येते. भय्या आडनावाचा तेलुगू माणूस. नखशिखांत पत्रकार. प्रचंड अनुभव. बारीक अभ्यास. खूप ओळखी. तरीही कायम जमिनीवर. प्रेमात पडावी अशी पत्रकाराला शोभेशी बेपर्वाई. हे कमी म्हणून भरदार मिशा आणि पोरासारखी माया करणारा स्वभाव. ईटीव्हीत असताना गुजरातचा भूकंप कवर करायला गेलो तेव्हा पहिल्यांदा भेटलो. ते होते म्हणून दिल्लीला गेलो. टीवीकडे, पत्रकारितेकडे बघायची नजर घडली.\nसर दिल्लीत सीएनएन आयबीएनमध्ये कोणत्या तरी पदावर आहेत. ते मुंबईत येतात कारण त्यांच्या पत्नी `द हिंदू`च्या मुंबई एडिशनमधे आहेत. सर मुंबईत आले की फोन करतात. तिखटजाळ नॉनवेज कुठे मिळेल, हे मी शोधून ठेवलेलं असतं. तिथे आमचा मोर्चा वळतो. यावेळेस फॉर अ चेंज, आम्ही त्यांच्या घरी भेटलो. चर्चगेटला कस्तुरी बिल्डिंगमधे हिंदूचं ऑफिस आहे आणि गच्चीवर कंपनीने मॅडमना दिलेलं घर. सोबत सरांनी त्यांच्या स्पेशल मसाल्यांनी बनवलेलं चिकन आणि गप्पा. सर बोलत असतील की सगळं पटलं नाही तरी ऐकत राहावंसं वाटतं.\nशर्मा सर सांगत होते. टाइम्सच्या जर्नालिझम स्कूलमधे ते पंचवीसेक जण शिकत होते. सगळ्या पोरांना टाइम्सने मौसम विहारमधे एक दोन मोठे फ्लॅट दिले होते. तिथे शेजारच्या कंपाऊंडमध्ये एक दाढीवाला बायको आणि भावासोबत राहायचा. पण या शिकाऊ पत्रकार पोरांबरोबर पोर बनून राहायचा. एकत्र दारू प्यायचा. मस्तमौला मजा करायचा.\nकोर्स संपला. इंटरव्यू दिला की टाइम्समधे चिटकता येणार होतं. फ्लॅटमधे पाणी आलं नव्हतं. एरवी आंघोळ केली नसती तरी चाललं असतं. इंटरव्यूला तरी आंघोळ करून जाणं भाग होतं. शेजारचा दाढीवाला बादल्या भरून भिंतीपलीकडे देत होता. मुलाखती सुरू झाल्या. पहिली मुलगी मुलाखतीसाठी गेली. पुतळा बनून बाहेर आली. तेच एकामागून एक सगळ्यांचं होत गेलं. शर्मा सरांना नंबर आला. आत जाऊन बघतात. तर समीर जैनच्या बाजूला तोच शेजारच्या भिंतीपल्याडचा दाढीवाला सूटबुटात बसलेला. एस. पी. सिंग. सुरेंद्र प्रताप सिंग. नवभारत टाइम्सचे कार्यकारी संपादक.\nएसपींचं नाव काढलं की जुनी माणसं असे अफलातून अनुभव सांगतात. `शिला पर आखिरी अभिलेख` या निर्मलेंदू यांनी संपादित केलेल्या पुस्तकात अशा अनुभवांची रेलचेल आहे. २००० वगैरे साली ईटीवीत असताना संजय निरुपम यांच्या मालाडमधल्या घरी बाइट घ्यायला गेलो होतो. त्यांच्या कपाटात या पुस्तकाच्या दोन प्रती होत्या. नेमकं आठवत नाही, काय झालं होतं. मी एसपींविषयी काही विचारलं होतं की इतर काही. निरुपमांनी पुस्तकाची एक प्रत दिली मला. त्या पुस्तकाने, एसपींनी मला वेड लावलं. कितीदातरी वाचलंय ते उल्टंसुल्टं. दिल्लीत आम्ही रूममेट असताना प्रमोद चुंचूवारने वाचलं ते पुस्तक. तो म्हणाला, या पुस्तकाचा खूप प्रभाव आहे तुझ्यावर. मी म्हटलं, अरे हो, खरंच\nथँक्यू एसपी. कॉलेजमधे असताना तुम्हाला आज तक वर पाहायचो.\nआणि हॅपी बड्डे एसपी.\nएसपी तुम्ही असता तर आज २८ एप्रिलला ७० वर्षांचे असता. तुम्ही असता तर तुम्हाला भेटलो नक्की असतो. आता तुम्ही नाही. तुमच्यावर गेल्या रविवारी दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत लेख लिहिलाय. तो सोबत जोडलाय थोडा बदल करून.\nशिवाय एसपींसोबत काम केलेल्या राजेश बादल यांनी राज्यसभा टीवीसाठी केलेला एका शोची लिंकदेखील लेखात आहे. बघा जमल्यास.\nदर्द मिल सके तो ले उधार\nद हिंदू वाचणाऱ्या सगळ्यांना प्रकाश कामत हे नाव ओळखीचं आहे. हिंदूमध्ये गोव्यातल्या अभ्यासपूर्ण बातम्या वाचणं, हे गोव्याचं वर्तमान समजून घेण्याचा उत्तम रस्ता आहे. त्यांनी काल एका व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज शेअर केला. तो माझा एक मोठा सन्मान असल्याचं मला वाटलं. थँक्स प्रकाशजी. तो मेसेज असा होता...\n`कालच्या (१३एप्रिल)च्या दै. गोवन वार्तातील सतीश वरील दैनिक गोवादूतचे माजी संपादक ह्यांचा लेख आपण सतीशच्या मार्गदर्शनाखाली घडलो अशं वाटणाऱ्या प्रत्येकाने काळजीपूर्वक वाचावा. पत्रकारिता करताना पत्रकाराची सामाजिक बांधिलकी जपणारे, आपल्या पत्रकारितेवर विश्वास असणारे आत्मविश्वासी तरुण संपादक सचिन हे नम्र व्यक्तिमत्त्व पण कमिटेड पत्रकार. सच्चा सामाजिक कार्यकर्ता आणि सामाजिक कार्याचा आव आणणारे प्रसिद्धीलोलूप माणसं हाडाचे पत्रकार/संपादक कशी ओळखतात, ते या लेखातून समजेल. सतीश मागे ठेऊन गेलेल्या फौजेमधील प्रत्येकाने हा लेख शब्दानशब्द वाचावा आणि मार्गदर्शक मानावा.\nसचिन, एक गंमत उघड करतो. आपल्या त्या भाषणास मी खाली उपस्थित होतो. दुसऱ्या दिवशी सतीश नेहमीच्याच मॅच्युरिटीने हसत म्हणाला. `सचिन एवढा आक्रमक का बोलला` `सिंपल, ही इज अ कमिटेड जर्नालिस्ट. हिज प्रोफेशन वॉज अटॅक्टड आक्रमकपणे. ही डिफेंडेड इट आक्रमकपणे.` सतीश दिलखुलास हसला. पण संवेदनशीलपणे म्हणाला. ताणे पर्सनल घेवना न्ही` `सिंपल, ही इज अ कमिटेड जर्नालिस्ट. हिज प्रोफेशन वॉज अटॅक्टड आक्रमकपणे. ही डिफेंडेड इट आक्रमकपणे.` सतीश दिलखुलास हसला. पण संवेदनशीलपणे म्हणाला. ताणे पर्सनल घेवना न्ही... तो असो न्हीच, हाव म्हळे.\nकन्स्ट्रक्टिव कमिटेड सोशल वर्क अन् कन्स्ट्रक्टिव कमिटेड पत्रकारितेतील ती एक छोटीशी नोंक झोंक. तुम्ही तुमचे काम करा. आम्ही आमचे करतो, असं समजावणारी. व्हेरी व्हेरी हेल्दी.`\nपंढरपूरच्या कबीर मठातली ही कबीरांची समाधी\nआज १४ एप्रिल. बाबासाहेबांची जयंती. हा दिवस आमच्या वाडीत मोठ्या उत्साहात साजरा होताना लहानपणापासून बघतोय. घोषणा देत निघणारी प्रभातफेरी. कव्वाली आणि भीमगीतांचा जलसा. बुद्धविहारापासून मेन रोडपर्यंतची लायटिंग आणि कमानी. चौकात बाबासाहेबांचा मोठा फोटो. यंदाही आमची वाडी सजलीय. बाबासाहेबांच्या मोठ्या फोटोखाली आणखी चार फोटो आहेत. बुद्ध, कबीर, शिवराय आणि फुले. बाबासाहेबांना कबीर, शिवराय आणि फुले यांच्यापासून तोडण्याचं षडयंत्र एकीकडे सुरू असताना, आमच्या वाडीत समावेशकतेचे विचार अजून शाबूत असल्याचं बघून बरं वाटलं.\nबाबासाहेब जन्मले कबीरपंथी घरात. संत कबीराच्या संप्रदायाचा आजही प्रभाव असलेल्या परिसरात त्यांचा जन्म झालाय. त्यांचे वडील कबीराचे दोहे गायचे. बाबासाहेबांनी कबीरांना आपलं गुरू मानलंय, हे सगळ्यांनाच माहीत आहे. कबीरांचा हा प्रभाव फक्त बाबासाहेबांवरचा नाही तर तुकोबा ते जोतिबा या महाराष्ट्रीय क्रांतिकारकांवरही त्यांचा तितकाच प्रभाव आहे. पण हे फक्त एकतर्फी नाही. तर कबीरांवरही महाराष्ट्राचा त्यातही संत नामदेवांचा पक्का प्रभाव असल्याचं सहज आढळून येतं.\nकार्यकर्ता आहे तरी कुठे\nविषय चुकवून चालत नाही आणि तसा वेळ मात्र नसतो, असं सदराचे लेख लिहिताना अनेकदा होतं. मागेही असंच झालं महानगरपालिका आणि जिल्हापरिषदांचे निकाल गुरूवारी लागणार होते. रविवारच्या पुरवणीत छापून येणारा लेख बुधवारीच द्यायचा होता. लिहायचं तर निकालांवरच होतं, पण निकाल माहीत नव्हते. अगदीच काही सूचत नव्हतं. टीव्ही लावला. झी २४ तासवर चर्चा सुरू होती. त्यात औऱंगाबाद लोकसत्ताचे सुहास सरदेशमुख होते. ते उस्मानाबादमधे होते तेव्हापासूनच मित्र. छान बोलत होते कार्यकर्त्यांच्या फरफटीविषयी. लेखाला विषय मिळाला.\nयाव���ळेस महानगरपालिका निवडणुकांत एका उमेदवाराला चार वॉर्डात निवडणूक लढवावी लागत होती. त्यामुळे एकेका वॉर्डपुरती निवडणूक लढवणारे छोटे कार्यकर्ते स्पर्धेतूनच बाद झाले. हे लक्षात आल्यावर लिंक लागली. पण हाच मुद्दा लेखात मांडायचा राहून गेला. रात्री उशिरा बसून लेख लिहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी साम टीव्हीवर निवडणूक निकालांवर चर्चेसाठी होतो. चर्चा सुरू असतानाच दिव्य मराठीचे पुरवणी संपादक शेखर देशमखांचा मिस कॉल येऊन पडला होता. ब्रेकमध्ये त्यांना फोन केला. लेख त्यांना आवडला होता. जीव भांड्यात पडला. दिव्य मराठीत लेख छापून आल्यावर कुठच्या कुठच्या कार्यकर्त्यांचे फोन आले. आमच्या मनातलंच मांडलंत, असं ते सांगत होते.\nट्रॉम्बेतल्या दंग्याचा बळी ठरलेली पोलिस वॅन\nचुकत नसेन तर १६ मार्चच्या रविवारी हा लेख दिव्य मराठीच्या रसिक पुरवणीत छापून आला होता. त्याच्या आदल्याच रविवारी ट्रॉम्बेमध्ये छोटा दंगा झाला होता. फेसबूकवरच्या पोस्टमुळे दीडदोनशे जणांच्या जमावाने पोलिस स्टेशनावर हल्ला केला होता. मला एकदम धक्का बसला. हे छोटे दंगे मोठ्या दंगलींपेक्षाही भयानक असतात. त्यातले स्थानिक संदर्भ रुतून बसतात आणि जातीधर्मावरून दीर्घकाळ विष भिनत जातं. ही सारी निरीक्षणं सविस्तर नोंदवणारा हा लेख. बघा पटतोय का\nगाहे तव जय गाथा\nउभ्या असलेल्या एकाच्या मोबाइलवर `जन गण मन` वाजायला लागतं.\nजवळच बसलेला राष्ट्रगीताला मान द्यायचा म्हणून उभा राहतो.\nचटकन तो मोबाईलवाला त्याच्या जागेवर बसतो.\nजागा गेलेला म्हणतो. `अरे ये तो मोदी से भी चालू निकला`.\nअसा एक मस्त जोक वॉट्सअपवर फिरत होता. तो आठवायचं कारण माझा एक लेख. यावर्षी वॅलंटाइन डे ला सुप्रीम कोर्टाचा एक निकाल आला. त्यात त्यांनी सिनेमाचा भाग म्हणून राष्ट्रगीत आलं तर उभं राहणं बंधनकारक नसल्याचा निर्वाळा दिला होता. तेव्हा एक लेख `गोवन वार्ता` या गोव्यातल्या पेपरात लिहिला होता. उशीर झालाय. निमित्त हरवलंय. पण कालच एका मित्राशी बोलताना हा लेख आठवला. पुन्हा वाचला. मजा आली. म्हटलं तो ब्लॉगवर टाकायला हवा. म्हणून टाकतोय. नेहमीसारखा कटपेस्ट.\nद हिंदूचे कार्टूनिस्ट केशव यांनी चितारलेली ही किशोरीताईंची मैफल\nपाकिस्तानात सुफी दर्ग्यांवर होत असलेल्या हल्ल्यांविषयी लिहायचं होतं खरं तर. पण किशोरीताई गेल्या आणि म्हटलं लिहायचंच. त्यांच्या गाण्याबद्दल मी काही लिहू शकत नाही. या निमित्ताने एकेकाळी देवदासी समाज म्हणून ओळखला जाणाऱ्या गोमंतक मराठा समाजाच्या संघर्षाविषयी लिहायला घेतलं. वामन राधाकृष्ण यांनी या विषयावर लिहिलेलं पुरुषार्थ हे पुस्तक शोधत होतो. ते सापडलंच नाही. त्यामुळे लेख लिहायला उशीर लागला. अनेक हवे ते संदर्भ त्यात होते. त्यामुळे बहुतांशी स्मरणशक्तीवर अवलंबून राहावं लागलं. पराग परबांचं पुस्तक ऐनवेळेस हाताशी आलं. त्याचा फायदा झाला. बरेच दिवस लिहायचं होतं. लिहिलं, पण अजून समाधान नाही झालंय. खरं तर स्वतंत्र पुस्तक होईल, इतका मोठा हा संघर्ष आहे. कुणीतरी ते सविस्तर लिहायला हवं.\nकलावंताची जात बघायची असते का आणि किशोरीताईंसारख्या या सगळ्याच्या पलीकडे गेलेल्या कलाकाराच्या जातीविषयी चर्चा करणं कितपत योग्य आहे आणि किशोरीताईंसारख्या या सगळ्याच्या पलीकडे गेलेल्या कलाकाराच्या जातीविषयी चर्चा करणं कितपत योग्य आहे या प्रश्नांमागची भावना अभिनंदनीयच आहे. त्याचा सन्मान करायलाच हवा. पण दुर्दैवाने आपल्याकडे सामाजिक पार्श्वभूमी समजली तरच कलावंतांच्या साधनेचं मोल अधिक समजून घेता येतं. म्हणून ती पार्श्वभूमी सरळ मांडायला हवी. त्याचीही चर्चा व्हायला हवी. भारतरत्न एम एस सुब्बलक्ष्मी आणि लता मंगेशकर यांच्या संघर्षाकडेही या दृष्टीने पाहायला हवं.\nगोव्यात `आप` का हरली\nगोवन वार्तामध्ये भाजपविषय़ी लेख लिहिला तेव्हाच खरं तर आपविषयी लिहायचं होतं. गोव्याच्या राजकारणाचा मूळ पिंड हा बहुजनवादाचा आहे. जमिनीसह सर्व समृद्धीची साधनं हातात असणारे उच्चवर्णीय आणि त्यामुळे गुलामीच्या गर्तेत पिळून निघणारे बहुजन हे गोव्याच्या ताज्या इतिहासाचा भाग असलेलं समाजवास्तव आता नाही. परिस्थिती बदलली, पिढ्या गेल्या तरी त्याचा पीळ अद्याप गेलेला नाही. फक्त हिंदूंमधेच नाही तर ख्रिश्चनांमधेही ही विभागणी आहे.\nइंटरनॅशनल हायफाय रॅपरमधे गुंडाळलेल्या गोव्यात जात सहसा दिसत नाही. पर्यटकांना तर ती दिसण्याची शक्यताच नाही. माझं निरीक्षण आहे की महाराष्ट्रापेक्षाही गोव्याच्या राजकारण, समाजकारणात जात जास्त आहे. हे मी गोव्यात असताना अनेकदा गप्पांत मांडलंय. पण ते कुणाही गोंयकार मित्राला आवडत नाही. धर्माच्या झगड्यात जातीचे संघर्ष लपून राहतात. तसं काहीसं गोव्यात झालंय.\nमी गोव्यात तीन वर्षं काम केलं. गोवेकर वाचक भेटल्यावर भरभरून बोलतो. पण फोन करून बोलणं त्याला फारसं रूचत नसावं, असा माझा अनुभव. पण १६ मार्चला माझ्या गोवन वार्ता पेपरातल्या पाक्षिक कॉलमाने माझा आजवरचा अनुभव खोटा ठरवला. तो मनोहर पर्रीकरांच्या शपथविधीचा दिवस होता. त्यांनी संरक्षणमंत्रीपद सोडून गोव्यासारख्या छोट्या राज्याचा मुख्यमंत्री बनणं, याचा मला खरंच राग आला होता. त्या रागाच्या तिडकीतच लेख उतरला.\nतो राग माझ्या एकट्याचा नव्हता. सगळ्या गोव्याचाच राग होता तो. हा लेख सोशल मीडियावर प्रचंड फिरला. मी चार गोव्यातल्या चार ग्रुपचा मेंबर आहे. त्यातच तो पुन्हा पुन्हा शेअर होत राहिला. लोकांच्या मनातलं या लेखात होतं जणू. विशेषतः त्यातला भाजपवरच्या बहुजनांच्या रोषाचं विश्लेषण लोकांचा आवडलं असावं. केप्याच्या माजी सैनिकापासून मडगावच्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकापर्यंत लोक फोन करत राहिले. व्हॉट्सअपवर व्यक्त होत राहिले. मजा आली.\nमी सचिन परब. I’m Sachin Parab. लिहिणं हाच आवडीचा छंद. खाज.वगैरे. Writing is my Passion and Profession. तोच पोटापाण्याचा धंदा. पत्रकार आहे. I’m a Journalist.\nगुढीपाडवा हे हिंदू नव वर्षं नाही\nकपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे\n प्रबोधनकार नेमकं काय सांगतात\nबहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही\nटिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण\nहे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना\nदर्द मिल सके तो ले उधार\nकार्यकर्ता आहे तरी कुठे\nगाहे तव जय गाथा\nगोव्यात `आप` का हरली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/samwad/is-dirty-but-business-is-/articleshow/72413589.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-05-29T21:04:02Z", "digest": "sha1:RJKZFJA65S3VVB55CQDUQRFBNOVPIVEZ", "length": 23264, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘गंदा’ है पर ‘धंदा’ है ये…...\n'कंटेट' विकण्याच्या सध्याच्या दिवसात जे खपतं, ते वारंवार दाखवलं जातं आशयाला अनुसरून येणारी लैंगिकता 'कंटेट' म्हणून अक्षरश: उच्छाद मांडतेय...\n‘गंदा’ है पर ‘धंदा’ है ये…...\n'कंटेट' विकण्याच्या सध्याच्या दिवसात जे खपतं, ते वारंवार दाखवलं जातं. आशयाला अनुसरून येणारी लैंगिकता 'कंटेट' म्हणून अक्षरश: उच्छाद मांडतेय. वेबसीरिजमध्ये लादलेला हा 'कंटेट' आता सिनेमातही घुसू लागलाय. 'क्राइम थ्रिलर', 'रोमान्स थ्रिलर'चं लेबल लटकवून सवंग प्रसिद्धीसाठी सुरू असलेला हा 'गंदा धंदा' सध्या खपवला जातोय.\nसेन्सॉरच्या नियमांच्या चौकटीत न बसणाऱ्या, कालावधीचं विशिष्ट प्रारूप नाकारलेल्या, इंटरनेटच्या प्रेक्षकांसाठी तयार केलेल्या, आशय-विषयामध्ये काहीसा बोल्ड 'कंटेंट' घेऊन आलेल्या 'वेबसीरिज' प्रेक्षकांच्या मनोरंजनविश्वाचा अविभाज्य भाग झाल्या, हा तसा ताजाच इतिहास. 'नेटफ्लिक्स', 'अॅमेझॉन' यांसारख्या अनेक कंपन्यांनी आपल्या मोबाइलचा स्क्रीन व्यापला. सिनेमाचं माध्यम जे दाखवत नाही, जे दाखवू शकत नाही आणि अगदी त्यापुढं जाऊन थेट सांगायचं, तर जे आपण चारचौघांत उघडपणे पाहू शकत नाही, असा आशय वेबसीरिजच्या माध्यमातून मांडला जाऊ लागला. (यात चांगलं-वाईट असं काही नसतं, हे आपण जणू मान्यच केलं.) मनोरंजनविश्वातील विविध माध्यमांचा 'टॅबू' गळून पडला आणि या 'वेबसीरिज'च्या चर्चा सिनेमाइतक्याच किंवा त्यापेक्षा जास्त रंगू लागल्या. एकाच वेबसीरिजचे सगळे एपिसोड प्रदर्शित झाल्यानंतर 'बिंज वॉचिंग' करणारा नवा वर्गही उदयाला आला. सिनेमांच्या टिझरवरून, ट्रेलरवरून त्याची उत्सुकता असलेली पिढी मागे पडली आणि अशीच उत्सुकता 'वेबसीरिज'चीही वाटू लागली. मग त्यानंतर 'सिझन १', 'सिझन २', 'सिझन ३' अशी माळ सुरू झाली. लव्ह, क्राइम, सेक्स, पॉलिटिक्स असं सारं काही खिळवून ठेवून दाखवणारं माध्यम आपण स्वीकारलं. थेट सबस्क्रिप्शन घेऊन, डाउनलोड करून घेऊन, पायरसी करून आपण हे सगळं पाहत आलो, आजही पाहतो आणि उद्याही पाहूच. वेबसीरिजबाबत नमनालाच घडाभर तेल ओतण्याचं कारण काय, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो; मात्र या वेबसीरिजच्या विशेषत: भारतीय वेबसीरिजच्या एकूणच 'कंटेट'च्या एकसुरीपणाबद्दल आता चर्चा झडू लागल्या आहेत. विविध विषयांवर येणाऱ्या या वेबसीरिजने प्रायोगिकतेला वाव दिला, वेगळं पाहण्याची सवय लावली, हे अगदी शंभर टक्के मान्य. त्याबद्दल दुमत नाहीच; मात्र याच वेबसीरिजमधून क्राइम आणि सेक्स या गोष्टींच्या होणाऱ्या भडिमाराबद्दल काय विविध फ्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या या वेबसीरिजच्या आशय-विषयांचा लसावि काढला तर काय दिसतं विविध फ्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या या वेबसीरिजच्या आशय-विषयांचा लसावि काढला तर काय दिसतं अपवाद वगळता क्राइम आणि सेक्स सोडून त्यात काहीच नसतं. आशयाला अनुसरून येणाऱ्या गोष्टीच जर आशय झाल्या, तर त्याचं काय करायचं, असा प्रश्न या वेबसीरिज पाहणाऱ्यांना अनेकांना पडला असेल. किंबहुना भारतातील वेबसीरिज म्हणजे फक्त या दोनच गोष्टी, असं विधानही (काही अपवाद वगळता) आपण करू शकतो.\nआज कोणतंही समाजमाध्यम किंवा सर्चिंग वेबसाइट ओपन करा, या वेबसीरिजचे, ती पुरवणाऱ्या एकत्रित पोर्टल, अॅपचे 'पॉप अप' दिसतील. म्हणजे भरपूर बोल्ड दृश्यं, बेड सीन, नग्न दृश्यं, शिव्यांचा वापर असलेली भाषा, असं सारं काही असलं, की ती वेबसीरिज धुमाकूळ घालतेच, असा एक प्रघात पडलाय. मग भले त्यामध्ये काहीतरी दम असलेली गोष्ट नसेना का. कुठं तरी एखादा खून, त्याचा तपास, दोन-तीन संशयित आणि या सगळ्याच्या आडून नायक-नायिका किंबहुना प्रमुख व्यक्तिरेखांचे 'हॉट सीन' असा सारा प्रकार दाखविला जातो. नाही तर मग बॉस, त्याची सेक्रेटरी, त्याचे विवाहबाह्य संबंध किंवा मग प्रेमाचे त्रिकोण-चौकोन, 'देवर-भाभी' प्रेमप्रकरणं, बॅचलर पोरांचा धुमाकूळ, बॅचलर मुलींचा उच्छाद असा अतिशय सवंग आशय बहुतांश वेबसीरिजमध्ये दिसतो. हिंदी चित्रपटसृष्टीत गेली अनेक वर्षं येणारे बी-सी ग्रेडचे सिनेमे आणि हा 'कंटेट' यात तसा काहीच फरक नाही. मल्लिका शेरावतच्या 'मर्डर'नंतर आलेल्या 'हवस', 'ज्युली', 'जहर' सारख्या सिनेमांची लाट आणि वेबसीरिजमधला हा धुमाकूळही तसा सारखाच. उगाच कथानकात थोडा बदल. बरं ज्या गोष्टी आतापर्यंत 'यलो बुक्स'मध्ये होत्या, त्यांचे इथं 'सिझन' झाले. हे असं सारं 'बोल्ड' दाखवलं, तर 'ऑनलाइन' माध्यमात आपण सुपरहिट ठरतो, जास्त सबस्क्राइप केले जातो, असा ठोकळेबाज निष्कर्ष निघाल्याने हा प्रकार वाढत आहे. या सर्व जंजाळात काही अगदी वास्तव मांडणाऱ्या, अस्वस्थ करणाऱ्या, एखादी समस्या मांडणाऱ्या 'वेबसीरिज' आहेत हे नक्कीच. त्यांचं कौतुकच करायला हवं; मात्र भारतीय वेबसीरिज म्हणजे 'क्राइम-सेक्स'चा भडिमार, हे दिसणारं वास्तव नजरेआड करता येणार नाही.\nयातील काही अॅप म्हणजे तर लैंगिकतेचं प्रदर्शन करण्याच्या 'हक्काच्या जागा'. ही 'अॅप' ओपन केल्यावर असाच सुमार आशय असलेल्या वेबसीरिज दिसतात. 'सेक्रेड गेम्स', 'दिल्ली क्राइम', 'फॅमिली मॅन', 'लैला', 'माइंड हंटर', 'जॅक रेन', 'द क्राउन', 'स्मोक', 'वर्ल्ड वॉर-२' यांसारख्या अनेक दर्जेदार वेबसीरिजही आहेत. त्य���ंचे प्रमाण किती त्यातही यातील वेगळे विषय हाताळणारी प्रॉडक्शन हाउसही विदेशीच. म्हणजे भारतात काही दर्जेदार बनत नाही, असं नाही; मात्र आपल्याकडे तयार होणारे तसे अपवादच. तर मूळ मुद्दा हा, की हा दर्जेदार आशय एकीकडे पाहिला तर दुसरीकडे काय त्यातही यातील वेगळे विषय हाताळणारी प्रॉडक्शन हाउसही विदेशीच. म्हणजे भारतात काही दर्जेदार बनत नाही, असं नाही; मात्र आपल्याकडे तयार होणारे तसे अपवादच. तर मूळ मुद्दा हा, की हा दर्जेदार आशय एकीकडे पाहिला तर दुसरीकडे काय तर 'गंदी बात'चे अनेक सिझन, 'चरमसुख', 'ऑक्शन', 'हॅलो मिनी', 'बेकाबू', 'ज्युली', 'बेबी कम ना', 'ट्रिपल एक्स', 'अपहरण', 'फोर मोअर शॉट्स प्लीज', 'मिसमॅच', 'चरित्रहिन'… अशा अनेक वेबसीरिजच्या नावांवरून त्याचा आशय काय आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. क्राइम, रिलेशनशिप आणि सेक्स या 'सेलेबल' गोष्टी यातून माथी मारण्यात येतात. या सगळ्या जंजाळात 'एमएक्स प्लेअर'वरील 'फ्लेम्स', 'इम्यॅच्युअर'सारख्या काही वेबसीरिज निश्चितच वेगळ्या होत्या. त्यांचं प्रमाण कमीच. असे 'बोल्ड' विषय दाखविण्यासाठी त्याची भाषाही तशीच बोल्ड हवी. मग त्यातूनच 'फुल्याफुल्यांची' भाषा वेब सीरिजमध्ये गरजेची झाली आहे. म्हणजे अशा भाषेत नाही बोललं, तर या विषयाचा 'फील'च येत नाही, अशी परिस्थिती आहे. बरं हे सगळं अगदी 'प्रामाणिक'पणे पाहणारा एक मोठा वर्ग देशात आहे, आपल्या आजूबाजूलाही आहे. कानाला हेडफोन आणि स्क्रीनमध्ये एकदा का डोकं खुपसून बसलं, की हे 'अनोखं विश्व' खुलं होत असल्यामुळे; ते पाहणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.\nवेबसीरिजमध्ये सुरू असलेला हा धुमाकूळ सिनेमांमध्येही डोकावण्यास सुरुवात झाली आहे. प्रवाहातील हिंदी सिनेमांमध्ये असे विषय अगदी नियमित येत नाहीत. अधूनमधून नक्की येतात. गेल्या काही वर्षांमधील भट बंधूंचे काही सिनेमे पाहिले, तर हे नक्की जाणवेल. शिवाय 'हेट स्टोरी'सारखे सिनेमे, त्यांचे पुढचे भाग यामध्ये तरी वेगळं काय होतं हिंदीतील हा 'बोल्डनेस' मराठीमध्येही घुसला नाही तर नवलच. मग त्यातूनच 'बॉइज', 'शिकार', 'टकाटक', 'गर्ल्स' अशा सिनेमांचा रतीबही आपल्याकडे सुरू आहे. द्विअर्थी संवाद, भरपूर अंगप्रदर्शन, 'हॉट' आयटम साँग्ज आणि त्या अनुषंगून येणाऱ्या गोष्टी मराठीमध्ये सुरू आहेत. बरं या सिनेमांना मिळणारं सेन्सॉरच सर्टिफिकेटही 'ए' असल्यामुळे, हा प्रकार आम्ही कुटुंबासाठी दाखवतच नाही, अशी भूमिका घेऊन निर्माते-दिग्दर्शक हात वर करताना दिसतात. 'वेबसीरिज'च्या प्रभावात सिनेमानं स्वत:चं वेगळेपण टिकवावं, अशी अपेक्षा असते. मराठी-हिंदीमधील शंभर टक्के सिनेमा या प्रवाहात भरकटलेला नाही, हे अधोरेखित करायला हवं. त्याची सुरुवात झाल्याचं मात्र दिसतं. सहज आणि अगदी कमी किमतीत उपलब्ध होणारे स्मार्टफोन्स, स्वस्त झालेले डाटा प्लॅन, सर्रास होणारी पायरसी यांच्या आधारे वेबसीरिज अगदी सहज पाहिल्या जातात. माध्यमांमुळे एखादी व्यक्ती सुधारते किंवा बिघडते, असं नाही; मात्र तासन् तास हा सारा प्रकार पाहिल्यानंतर, मनात तोच घोळत राहतो, असं अनेक मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. हैदराबाद, बिहारसारख्या सध्याच्या घटना आणि 'ऑनलाइन' उपलब्ध होणारा हा 'कंटेट' यांचा तसा थेट संबंध नाही; पण या वेब कंटटेचा काहीच परिणाम आजच्या पिढीवर होत नाही, असंही नाही. संवेदनशील तरुणाई, समाजभान असलेली तरुणाई मनोरंजन म्हणून या गोष्टी सोडून देईलही. त्यापलीकडे असणारा मोठा वर्ग या गोष्टींमधून काही 'शिकत'( हिंदीतील हा 'बोल्डनेस' मराठीमध्येही घुसला नाही तर नवलच. मग त्यातूनच 'बॉइज', 'शिकार', 'टकाटक', 'गर्ल्स' अशा सिनेमांचा रतीबही आपल्याकडे सुरू आहे. द्विअर्थी संवाद, भरपूर अंगप्रदर्शन, 'हॉट' आयटम साँग्ज आणि त्या अनुषंगून येणाऱ्या गोष्टी मराठीमध्ये सुरू आहेत. बरं या सिनेमांना मिळणारं सेन्सॉरच सर्टिफिकेटही 'ए' असल्यामुळे, हा प्रकार आम्ही कुटुंबासाठी दाखवतच नाही, अशी भूमिका घेऊन निर्माते-दिग्दर्शक हात वर करताना दिसतात. 'वेबसीरिज'च्या प्रभावात सिनेमानं स्वत:चं वेगळेपण टिकवावं, अशी अपेक्षा असते. मराठी-हिंदीमधील शंभर टक्के सिनेमा या प्रवाहात भरकटलेला नाही, हे अधोरेखित करायला हवं. त्याची सुरुवात झाल्याचं मात्र दिसतं. सहज आणि अगदी कमी किमतीत उपलब्ध होणारे स्मार्टफोन्स, स्वस्त झालेले डाटा प्लॅन, सर्रास होणारी पायरसी यांच्या आधारे वेबसीरिज अगदी सहज पाहिल्या जातात. माध्यमांमुळे एखादी व्यक्ती सुधारते किंवा बिघडते, असं नाही; मात्र तासन् तास हा सारा प्रकार पाहिल्यानंतर, मनात तोच घोळत राहतो, असं अनेक मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. हैदराबाद, बिहारसारख्या सध्याच्या घटना आणि 'ऑनलाइन' उपलब्ध होणारा हा 'कंटेट' यांचा तसा थेट संबंध नाही; पण या वेब कंटटेचा काहीच परि��ाम आजच्या पिढीवर होत नाही, असंही नाही. संवेदनशील तरुणाई, समाजभान असलेली तरुणाई मनोरंजन म्हणून या गोष्टी सोडून देईलही. त्यापलीकडे असणारा मोठा वर्ग या गोष्टींमधून काही 'शिकत'() तर नसेल ना, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. 'वेबसीरिज'मधील या 'कंटेट'ला आपल्याकडे कोणतंही बंधन नाही. या चित्रमालिकांमधील लैंगिकता वाढतेय. 'प्रेक्षकांनाही हेच हवं असतं,' या भूमिकेमुळे ती तयार करणाऱ्या संस्था आणि उपलब्ध असलेली व्यासपीठं वाढतच जाणार. या सगळ्याला आपण कसं सामोरं जातो, त्यावरच बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nचीन विरुद्ध अवघे जग...\nआत्मनिर्भर भारत : राष्ट्रीय स्वावलंबनाची हाक...\nकरोना पॅकेज : आकाराने मोठे, पण खोटे\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-paverblock-lobby-behind-loss-of-heritage-footpath/articleshow/54487775.cms", "date_download": "2020-05-29T21:18:10Z", "digest": "sha1:T7Z75CZADFHHLDQUO3VX3ZCDBXK2QUGJ", "length": 10457, "nlines": 93, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n​ पेव्हरब्लॉक लॉबीने गायब केले हेरिटेज फूटपाथ\nमागील काही वर्षांपासून महापालिकेत फोफावलेली पेव्हरब्लॉक लॉबी, कंत्राटदार आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पेव्हरला प्रोत्साहन दिल्याने मुंबईतील बेसॉल्ट खडकाचे हेरिटेज फूटपाथ गायब झाले आहेत. मुंबईत फक्त फोर्ट आणि बॅलार्ड पिअर पर���सरातच काही प्रमाणात बेसॉल्टचे फूटपाथ शिल्लक राहिले आहेत.\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nमागील काही वर्षांपासून महापालिकेत फोफावलेली पेव्हरब्लॉक लॉबी, कंत्राटदार आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पेव्हरला प्रोत्साहन दिल्याने मुंबईतील बेसॉल्ट खडकाचे हेरिटेज फूटपाथ गायब झाले आहेत. मुंबईत फक्त फोर्ट आणि बॅलार्ड पिअर परिसरातच काही प्रमाणात बेसॉल्टचे फूटपाथ शिल्लक राहिले आहेत.\nब्रिटिशांनी मुंबईला व्यावसायिक शहर म्हणून वसवताना इंग्लडच्या धर्तीवर वास्तूशैलीचा विचार केला होता. छत्रपती शिवाजी टर्मिनस, पश्चिम रेल्वे मुख्यालय, मुंबई महापालिका तसेच फोर्टमधील अनेक ऐतिहासिक वास्तूंची उभारणी केल्यानंतर परिसरातील फूटपाथ बेसॉल्ट खडकाचे असतील याकडे कटाक्ष होता. त्या धर्तीवर मुंबईतील फूटपाथ बेसॉल्टचे बांधण्यात आले होते.\nब्रिटिश राजवटीनंतर पुढील ५० वर्ष मुंबईत ठिकठिकाणी बेसॉल्टचे फूटपाथ कायम होते. १९९० नंतर पालिकेत आलेल्या पेव्हरब्लॉक लॉबीने हे हेरिटेज फूटपाथ उपटून टाकायला सुरुवात केली. मुंबईतील जवळपास ९० टक्क्यांहून अधिक हेरिटेज फूटपाथ गायब झाले असून त्यांच्या जागी पेव्हरब्लॉक किंवा सिमेंट काँक्रीटच्या ठोकळ्यांचे ब्लॉक्स बसवण्यात आले. पेव्हरब्लॉक उत्पादक, कंत्राटदार, नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या युतीने मागील काही वर्षांत पालिकेच्या तिजोरीला मोठा फटका दिला आहे.\nआयुक्त अजय मेहता यांनी वर्षभरापूर्वी मुंबईत पेव्हरब्लॉक बसविण्यास बंदी आणली आहे. त्यानंतरही अनेक विभागांमध्ये छुप्या पद्धतीने पेव्हरब्लॉकने फूटपाथची दुरूस्ती केली जात असल्याचे आढळून आले आहे. पेव्हरचा पुढचा प्रकार म्हणून काँक्रीटचे ठोकळे बसविण्याचा नवीन प्रकार कंत्राटदारांनी सुरू केला आहे. त्यातून पेव्हरब्लॉकसारखीच पालिकेची लूट होत असल्याचे दिसत असतानाही प्रशासन ढिम्म असल्याची खंत पर्यावरणवादी व हेरिटेज वास्तूंच्या जतनासाठी काम करणाऱ्या संस्थांनी व्यक्त केली आहे.\nब्रिटिशांनी आधुनिक मुंबईची बांधणी करताना वास्तूशैलीसोबत वास्तूसमोरच्या फूटपाथचाही विचार केला होता. या दूरदृष्टीनेच फूटपाथ बेसॉल्टचे बांधण्यात आले होते. ब्रिटिशांच्या या सौंदर्यदृष्टीचे पालिका आणि पेव्हरब्लॉक लॉबीने मातेरे केल्याने मुंबईतील सर्वच हेरिटेज फूटपाथ नष्ट झा���े आहेत.\n- सुहास सोनावणे, मुंबईचे अभ्यासक\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\n​ म. सु. पाटील, अक्षयकुमार काळे स्पर्धेतमहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_(%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0)", "date_download": "2020-05-29T21:03:55Z", "digest": "sha1:UWQRWOMX7MDKF65BV6LNX7XQMF5XAEO4", "length": 4087, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संदेश (वृत्तपत्र) - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन असे सुरु केलेले वृतपत्र म्हणून ज्याची ओळख होती.अच्युत कोल्हटकर यांनी याची स्थापना केली.सन १९१५ मध्ये सुरवात झाली.१९ जुलै १९१८ रोजी याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.\nदैनिक संदेशची सुरवात सन १९१५ मध्ये मुंबई येथे झाली.१९ व्या शतकात सुद्धा मुंबई हे बहुभाषिक आणि बहुजिनसी शहर होते.एका नवीन पद्धतीने सुरु झालेले हे वृत्तपत्राचा मुख्य उदेयश हा त्या काळात पहिले महायुद्ध चालू होते त्याची सर्व व बारीक सारीक माहिती वाचकांना देणे हे होते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ मे २०१९ रोजी १८:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/government-lawyer/", "date_download": "2020-05-29T20:29:08Z", "digest": "sha1:JFTEWZMUKLSDIXFCHCSXG3TNGCYASOP3", "length": 7981, "nlines": 149, "source_domain": "policenama.com", "title": "government lawyer Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपी. सिवा शंकर सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त\nआमदार अबू आझमींवर मुंबईत FIR\nपुणे शहरातील 323 जागांवरील सुमारे 103 KM चा अरुंद रस्ता होणार किमान 9 मीटर \n50 हजाराची लाच घेताना सरकारी वकिल अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - खटल्यातून दोषमुक्त करण्यासाठी चक्क कोर्टरुमध्येच ५० हजार रुपये लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अतिरिक्त सरकारी वकिलाला रंगेहाथ पकडले. मंगेश सदाशिव आरोटे (वय ३९) असे या सरकारी वकिलाचे नाव आहे. या…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\nजेव्हा ‘बिग बी’ अमिताभ, ‘किंग’…\nवेंडल रॉड्रिक्स, ज्यानं दीपिका पादुकोणला मॉडेल आणि रातोरात…\n‘किंग खान’, ‘बिग बी’, कार्तिक आणि…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\nठाकरे सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय \nभाजप नगरसेवकाचा हॉटेलमध्ये मृत्यू\nपुण्यातील कोथरूडमधील अक्षय कुलकर्णीच्या खूनाला वाचा फुटली,…\n‘कोरोना’ महामारीच्या संकटकालीन काळात काम…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\n होय, लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीमूळे राज्याच्या…\nWeather Update: ‘या’ राज्यात वादळी वाऱ्यासह…\nभुकंपाने दिल्ली, पंजाब, हरियाणा हादरले, 4.6 रेक्टर स्केलचा…\n5 जून रोजी ‘चंद्रग्रहण’, जाणून घ्या तुमच्या…\nमधुमेहींसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा, 10 पैकी…\n‘अनिष्ट’ समस्यांपासून मुक्त होण्याचं वर्ष, मोदी…\nमहाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका, भाजप नेत्याची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना दिसली TV ची…\n आरोग्य सेविकाचा गळा आवळून खून\n मुंबईत 2 डॉक्टरांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू, ICU…\n‘लॉकडाऊन’मध्ये सायकलवरून वडिलांना घरी नेणाऱ्या ज्योतीच्या…\nLockdown : बनावट कागदपत्रांद्वारे E-Pass बनवून देणारे रॅकेट उद्धवस्त\n‘कोरोना’च्या महामारीनंतर जागतिक महामंदी 8.5 ट्रिलियन डॉलरचे नुकसान, संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा\nCoronavirus : सातारा जिल्ह्यातील मृत्यू दर वाढला \nCOVID-19 IN India : आशियामध्ये पहिल्या आणि जगात 9 व्या स्थानवर पोहचला भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/nagpur/28-cleaning-workers-dismissed-nagpur-divisional-inquiry-35-persons/", "date_download": "2020-05-29T20:03:37Z", "digest": "sha1:NZ3S2CR5KZ4XWTPPOUH5F7AGRY2RJG3A", "length": 31907, "nlines": 460, "source_domain": "www.lokmat.com", "title": "नागपुरात २८ सफाई कर्मचारी बडतर्फ ; ३५ जणांची विभागीय चौकशी - Marathi News | 28 cleaning workers dismissed at Nagpur; Divisional inquiry of 35 persons | Latest nagpur News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ मे २०२०\nचेअरमन सत्यशील शेरकरांनी सांगितलं मारहाण प्रकरणातील नेमंक राज'कारण'\n१५ जूनपासून शाळा नकोच... \nCoronaVirus News: झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्राने आतातरी जागे व्हावे, बाळासाहेब थोरातांचा मोदी सरकारला टोला\n'रिअल इस्टेट सेक्टर बिघडण्याच्या स्थितीत; अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या'\n६० दिवसात मध्य रेल्वेची १.४२ लाख वॅगनद्वारे जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा\nकरिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा या गोष्टीसाठी केला होता सौदा, कारण वाचून व्हाल हैराण\nगोविंदाने ४९ व्या केले होते दुसरे लग्न, त्याच्या या दुसऱ्या पत्नीचे नाव वाचून बसेल तुम्हाला धक्का\nKBCमध्ये 19 वर्षांपूर्वी 1 कोटी रुपये जिंकणारा मुलगा आता बनलाय आयपीएस अधिकारी\nअभिनेत्री पूजा हेगडेचे Instagram अकाऊंट हॅक, मध्यरात्री ट्विट करत फॅन्सना म्हणाली...\nसासऱ्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला झाले होते अश्रू अनावर, त्यांच्यासोबत होते खास नाते\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\nकोरोनाच्या स्पाईक प्रोटीनला नष्ट करण्यास प्रभावी ठरेल 'ही' लस; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\n'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा\nCoronavirus : वस्तू किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन...\nमीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 600 चा आकडा\nमुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ३५ हजार ४८५ वर; राज्यातील बाधितांचा आकडा ६० हजाराच्या उंबरठ्यावर\nपुणे शहरात गुरुवारी दिवसभरात ३१८ नवीन कोरोना रूग्णांची वाढ; २०५ रुग्ण झाले बरे\nसोलापुरात आज कोरोनाचे ८१ रुग्ण सापडले; सहा जणांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या ७४८ वर\nकोरोना- खाजगी लॅबचे दर अखेर कमी झाले; ठाणेकरांना दीड हजार कमी मोजावे लागणार\nट्वेंटी-20 वर्ल्ड कप संदर्भात आयसीसीच्या बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय\nकल्याण डोंबिवलीत आज कोरोनाचे २९ नवे रुग्ण; एकूण रुग्णांची संख्या ९११ वर\nएकतर्फी प्रेमातून युवकाने भावाच्या मेहुणीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून केली हत्या\nवसई-विरार शहरात ३९ नवे कोरोना रुग्ण सापडले; संख्या पोहोचली ६४२ वर\nयवतमाळमध्ये आणखी दहा कोरोना पॉझिटिव्ह; बाधितांचा आकडा २४ वर\nभंडारा जिल्ह्यात कोरोनाचे ५ रुग्ण वाढले; एकूण रुग्ण संख्या २४ वर\nउल्हासनगरातील सम्राट अशोकनगर कोरोना हॉटस्पॉट; आज सापडले २६ नवे रुग्ण, एकूण संख्या २७२ वर\nराज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २ हजार ९५ वर; आतापर्यंत २२ पोलिसांचा मृत्यू\nवसई- संतप्त तरुणीची महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; दंडावर घेतला चावा\nगोवा येथे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणारी 36 वी राष्ट्रीय स्पर्धा स्थगित, आयओएचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांची माहिती\nमीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 600 चा आकडा\nमुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ३५ हजार ४८५ वर; राज्यातील बाधितांचा आकडा ६० हजाराच्या उंबरठ्यावर\nपुणे शहरात गुरुवारी दिवसभरात ३१८ नवीन कोरोना रूग्णांची वाढ; २०५ रुग्ण झाले बरे\nसोलापुरात आज कोरोनाचे ८१ रुग्ण सापडले; सहा जणांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या ७४८ वर\nकोरोना- खाजगी लॅबचे दर अखेर कमी झाले; ठाणेकरांना दीड हजार कमी मोजावे लागणार\nट्वेंटी-20 वर्ल्ड कप संदर्भात आयसीसीच्या बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय\nकल्याण डोंबिवलीत आज कोरोनाचे २९ नवे रुग्ण; एकूण रुग्णांची संख्या ९११ वर\nएकतर्फी प्रेमातून युवकाने भावाच्या मेहुणीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून केली हत्या\nवसई-विरार शहरात ३९ नवे कोरोना रुग्ण सापडले; संख्या पोहोचली ६४२ वर\nयवतमाळमध्ये आणखी दहा कोरोना पॉझिटिव्ह; बाधितांचा आकडा २४ वर\nभंडारा जिल्ह्यात कोरोनाचे ५ रुग्ण वाढले; एकूण रुग्ण संख्या २४ वर\nउल्हासनगरातील सम्राट अशोकनगर कोरोना हॉटस्पॉट; आज सापडले २६ नवे रुग्ण, एकूण संख्या २७२ वर\nराज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा २ हजार ९५ वर; आतापर्यंत २२ पोलिसांचा मृत्यू\nवसई- संतप्त तरुणीची महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; दंडावर घेतला चावा\nगोवा येथे ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होणारी 36 वी राष्ट्रीय स्पर्धा स्थगित, आयओएचे अध्यक्ष नरेंद्र बात्रा यांची माहिती\nAll post in लाइव न्यूज़\nनागपुरात २८ सफाई कर्मचारी बडतर्फ ; ३५ जणांची विभागीय चौकशी\nकोणत्याही प्रकारची सूचना न देता ड्यूटीवर हजर न राहणाऱ्या २८ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याचे तर ३५ स्थायी सफाई कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी दिले.\nनागपुरात २८ सफाई कर्मचारी बडतर्फ ; ३५ जणांची विभागीय चौकशी\nठळक मुद्देआयुक्त तुकाराम मुंढे यांची मोठी कारवाई : ड्यूटीवर गैरहजर राहणाऱ्यांना दणका\nनागपूर : कोणत्याही प्रकारची सूचना न देता ड्यूटीवर हजर न राहणाऱ्या २८ ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याचे तर ३५ स्थायी सफाई कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी दिले. महापालिकेत प्रथमच इतकी मोठी कारवाई करण्यात आली. यामुळे कामावर हजर न राहणाऱ्या सफाई ऐवजदारांचे धाबे दणाणले आहे.\nआयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच गैरहजर राहणाºया सफाई कर्मचाऱ्यांचा डाटा संकलित करण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले होते. दीड महिन्यात गोळा करण्यात आलेल्या माहितीच्या आधारावर बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेतही मुंढे यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले होते. ऐवजदार सफाई कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याला आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेत ६ हजार स्थायी तर २ हजार ११३ ऐवजदार सफाई कर्मचारी आहेत. प्रत्येक सफाई कर्मचाऱ्याने दररोज ५०० मीटर रस्ता स्वच्छ करणे आवश्यक आहे. परंतु मोठ्या प्रमाणात सफाई कर्मचारी ड्यूटीवर नसतात. वेगवेगळी कारणे सांगून अनेक कर्मचारी अनेक दिवस बेपत्ता असतात. परंतु त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. आयुक्तांनी दररोज ड्यूटीवर हजर राहणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची यादी मागविणे सुरू केले. यात अनेक दिवस बेपत्ता असलेल्या कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला.\nविशेष म्हणजे सफाई कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी डिसें��र २०१७ मध्ये ८ हजार कर्मचाऱ्यांना जीपीएस घड्याळ देण्यात आल्या. परंतु तांत्रिक कारण पुढे करून त्या चालत नसल्याचे सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांनी याला विरोध केला. ऑगस्ट २०१९ ते ऑक्टोबर २०१९ घड्याळ चालत नसल्याचे सांगून ही योजना बंद करण्यात आली. परंतु नोव्हेंबर २०१९ मध्ये पुन्हा सुरू करण्यात आली. मुंढे यांनी पदभार स्वीकारताच घड्याळ पूर्ण क्षमतेने काम करू लागली. सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन जीपीएस घड्याळाच्या उपस्थितीशी जोडण्याचा निर्णय घेण्यात आला.\nNagpur Municipal CorporationEmployeeनागपूर महानगर पालिकाकर्मचारी\nकोरोनाग्रस्त कुटुंबाला बहिष्कृत करू नका महापौर जोशी यांनी घेतली भेट\nनागपुरात बस तपासणीत १० कंडक्टर बडतर्फ\nशासनाचे निर्देश डावलून महापालिका भरतीत नातलगाच्या वर्णीचा आरोप\nमुंढे यांचा 'फ्युचर सिटीचा' संकल्प : २६२४.०५ कोटींचा अर्थसंकल्प\nCoronavirus : कोरोना आला अन् आमचा रोजगार घेऊन गेला \nनागपूर मनपाच्या अर्थसंकल्पाला लागणार कात्री\nघरगुती भांडणाचा राग काढला पोलिसावर\nमहात्मा फुले भाजी बाजाराचे २.५० कोटींचे नुकसान\nनागपुरात नवलकिशोर राठी यांचे निधन\nनागपुरात चार विमाने उतरली; ३७८ विमान प्रवासी होम क्वारंटाईन\nनागपुरातील हावरापेठ, हुडको एसटी क्वॉर्टर परिसर सील\nनागपुरात सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक करण्याचे प्रकार सुरूच\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nराष्ट्रपती राजवटीची भीती अपयश लपवण्यासाठी \nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\nकोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक\nबलात्काराचा आरोपी जामिनावर तुरुंगातून बाहेर आला, पीडितेच्या घरी जाऊन केला चाकू हल्ला\n लॉकडाउनमध्ये कुकिंग करतानाही शर्लिन चोप्रा दिसतेय BOLD, पहा तिचे फोटो\nकेवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं\n वयाच्या १४ व्या वर्षी करोडपती, मग एमबीबीएस डॉक्टर अन् आता पोलीस अधीक्षक\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: 31 मे रोजी लॉकडाऊन संपणार; जाणून घ्या, 1 जूनपासून काय-काय सुरू राहण्याची शक्यता\nCoronaVirus News: कोरोनापासून बचाव करण्यासाठी चिमुकलीला पाजलं कासवाचं रक्त; अन्...\ncoronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\nमुलगी प्रियकराच्या प्रेमात पडली म्हणून जन्मदात्या बापाकडून निर्घृण हत्या\n'ना सासर ना माहेर' ; २६ वर्षीय महिलेच्या अंत्यविधीसाठी 'खाकी वर्दी' आली समोर\ncoronavirus : बीडमध्ये गुरुवारी आणखी पाच कोरोना पॉझिटिव्ह, एकूण ६१ रुग्ण\nकाही वेळापूर्वी ड्युटीवरून घरी गेलेल्या अधिकार्‍याच्या निधनाने हळहळलं पोलीस स्टेशन\n'तो' दोन देशांमधला वाद, तिसऱ्याची गरज नाही; भारताचं डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त उत्तर\nघरगुती भांडणाचा राग काढला पोलिसावर\n'तो' दोन देशांमधला वाद, तिसऱ्याची गरज नाही; भारताचं डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त उत्तर\nसंतप्त तरुणीने महिला पोलिसाच्या हाताच्या दंडावर घेतला चावा अन् केली मारहाण\nचेअरमन सत्यशील शेरकरांनी सांगितलं मारहाण प्रकरणातील नेमंक राज'कारण'\nचीनविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांचं मुस्लिम कार्ड; काय करणार इम्रान अन् पाकिस्तान\n'अक्षय, तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी', छत्रपती संभाजीराजेंच्या पोलिसांना सूचना\n'रिअल इस्टेट सेक्टर बिघडण्याच्या स्थितीत; अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या'\nCoronaVirus News: देशातील लॉकडाउन आणखी १५ दिवस वाढण्याची चिन्हे\nCoronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम\n 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर\nकोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी जगभरातील हजारो डॉक्टरांकडून दिले जातेय अर्सेनिक औषध\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/blacklist-the-contractor/articleshow/73208864.cms", "date_download": "2020-05-29T20:50:58Z", "digest": "sha1:CGFTES5GC76QPZUSSOIL3KTFPL3MGT5G", "length": 10660, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nम. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा\nप्रस्तावीत गांधीनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनेसाठी आठ दिवसात नव्याने सर्वेक्षण करून त्याचा विस्तृत आराखडा राज्य शासनाकडे पाठवा अशी सूचना गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत केली. या योजनेच्या ठेकेदारास ब्लॅकलिस्ट करून त्याला नोटीस बजावण्याचे आदेशही त्यांनी दिले.\nबैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत २० गावांमध्ये टंचाईग्रस्त गावे म्हणून १० कोटींच्या नळपाणी पुरवठा योजनेचे काम सुरू आहे. २०१८ मध्ये या योजनेचे काम सुरू झाले. काम निकृष्ट दर्जाचे असून, वर्षभराची मुदत संपूनदेखील ते रखडले आहे अशा तक्रारी ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी सबंधित ठेकेदाराबद्दल मांडल्या. यावर मंत्री सतेज पाटील यांनी प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करत, या कामाच्या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून त्याला नोटीस बजावण्याचे आदेशही दिले.\nदक्षिण विधानसभा मतदारसंघातील, गांधीनगर, वळीवडे, उचगाव, पाचगाव, कणेरीसह एकूण २० गावांसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून गांधीनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना आखण्यात आली. सुमारे २२४ कोटींचा हा आराखडा असून २०१४ मध्ये या योजनेसाठी सर्व्हे करण्यात आला. मात्र, प्रस्तावित गावांची लोकसंख्या पाहता या योजनेत काही बदल सुचविण्यात येत आहेत. या अनुषंगाने राज्यमंत्री सतेज पाटील आणि दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, योजनेत समाविष्ट गावांतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांची संयुक्त बैठक शासकीय विश्रामगृह येथे घेतली.\nयावेळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पाणी साठवणुकीच्या टाकीची क्षमता वाढविण्याची मागणी केली. गांधीनगर प्रादेशिक नळ पाणी पुरवठा प्रस्तावीत योजनेत समाविष्ट गावांसाठी पुढील २० ते २५ वर्षांत वाढणारी लोकसंख्या लक्षात घेऊन आराखडा तयार करावा अशा सूचना पदाधिकाऱ्यांनी मांडल्या. जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता व्ही. एम. घेवडे आणि एन. बी. लोकरे यांनी योजनेची माहिती दिली. बैठकीला, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता डी. के. महाजन, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता मनीष पवार, उपअभियंता ए. डी. चौगले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकां�� खोत, करवीर पंचायत समितीचे उपसभापती सुनील पवार, बाजार समितीचे सभापती दशरथ माने आदीसह ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nफ्लेवअर मिल्क, बासुंदी अन् गुलाबजाममहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/football/news/bhavans-st-ursula-girls-final/articleshow/70914572.cms", "date_download": "2020-05-29T21:16:17Z", "digest": "sha1:TWCIIPWSWIBDNT6W4256UU6FNAPOZGBX", "length": 9589, "nlines": 93, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभवन्स, सेंट उर्सुला गर्ल्स अंतिम फेरीत\nम.टा. क्रीडा प्रतिनिधी, नागपूर\nजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या १४ वर्षांखालील आंतरशालेय फूटबॉल स्पर्धेत भवन्स स्कूल श्रीकृष्णनगर आणि सेंट उर्सुला गर्ल्स शाळेच्या संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.\nमानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर माही शुक्लाने केलेल्या एकमेव गोलच्या बळावर भवन्स स्कूलने प्रतिस्पर्धी सेंट विन्सेंट पलोटी स्कूल चुर��ीच्या लढतीत १-० ने पराभूत केले. माहीने २८व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. एका गोलने माघारल्यानंतर बरोबरी साधण्यासाठी पलोटी स्कूलच्या खेळाडूंनी अनेक प्रयत्न केले. मात्र, सामना संपेपर्यंत कोणालाही गोल करण्यात यश आले नाही. दुसऱ्या उपांत्य लढतीत सेंट उर्सुला गर्ल्स स्कूलच्या संघाने प्रतिस्पर्धी दीनानाथ हायस्कूलला २-० असे पराभूत करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. सेंट उर्सुलाच्या खुशबू नेतामने बाराव्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली. दीनानाथ स्कूलच्या खेळाडू सामन्यात परतण्याचे प्रयत्न केले. मात्र, सेंट उर्सुलाच्या उत्कृष्ट बचावफळी पुढे संघाला गोल करता आला नाही. दरम्यान सेंट उर्सुला संघाच्या खुशबूने २२ व्या मिनिटाला वैयक्तिक दुसरा गोल करत संघाला आघडी मिळवून देण्याबरोबरच अंतिम फेरीतील प्रवेशही निश्चित केला.\nसीपीएस, सांदीपनी, सेंट अ‍ॅन्थोनीची आगेकूच\nस्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात वर्धमाननगर येथील सीपीएस (सेंटर पॉइंट स्कूल) संघाने श्रीकृष्णनगर येथील भवन्स स्कूलला १-० ने पराभूत केले. अरुणा वालीने सोळाव्या मिनिटाला गोल केले. झरना झव्हेरीने सातव्या व बाराव्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर सांदीपनी स्कूलने सेंट जोसेफ कॉन्व्हेंटला २-० अने पराभूत केले. सेंट अ‍ॅन्थोनी स्कूलने सेंट जॉन्स स्कूलला २-० असा पराभवाचा धक्का दिला. विजयी संघाच्या स्नेहाने अकराव्या व तनीशाने २०व्या मिनिटाला गोल केले. सेंट विन्सेंट पलोटी स्कूलने टायब्रेकरमध्ये दाभा येथील सेंटर पॉइंट स्कूला ३-० असे पराभूत करून स्पर्धेत आव्हान कायम ठेवले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nभारताच्या लेकीला सलाम; महिला खेळाडू पोलिस दलासाठी अहोरा...\nखेळाडूंना करोना असून स्पर्धा खेळवण्याचा अट्टाहास......\nबारा खेळाडूंना करोना होऊनही जूनमध्ये सुरु होणार प्रीमिअ...\nमेसीने पत्नीला किस केला, सोशल मीडियावर चाहते भडकले; पाह...\nकरोना पसरवणाऱ्या चीनमध्ये आता फुटबॉल स्पर्धांना सुरुवात...\nइंजिनीअरींग, मेकॅनिकलचा विजयमहत्तवाचा लेख\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/voices", "date_download": "2020-05-29T20:11:55Z", "digest": "sha1:BWEMGSDQ4NPWSFJ5GS4LOXC3Q76GKZ33", "length": 2864, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Voices Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nवंशवादाचा विरोध हेच टोनी मॉरिसन यांचे जीवनध्येय\nज्या वंशवादी हिंसांमधून ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर ही चळवळ सुरू झाली त्यांच्याबाबत त्यांनी अगोदरच इशारा दिला होता. ट्रम्प युगाने जे दमन सुरू केले त्याबाबतही ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2020-05-29T21:33:02Z", "digest": "sha1:P55TBHUVICFFKS2KQKLDQBIXLG6ZRL62", "length": 4369, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बियंत सिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख पंजाबचे मुख्यमंत्री याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बियंत सिंग (निःसंदिग्धीकरण).\nबियंत सिंग (फेब्रुवारी १९, १९२२ - ऑगस्ट ३१, १९९५) हे इ.स. १९९२-९५ सालांदरम्यान भारताच्या पंजाब राज्याचे मुख्यमंत्री होते. बियंत सिंग कॉंग्रेस पक्षाचे सदस्य होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९२२ मधील जन्म\nइ.स. १९९५ मधील मृत्यू\nहत्या झालेले भारतीय राजकारणी\nआल्य��ची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १९:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vidyarthimitra.org/news/Ignou-Started-Online-Ma-In-Hindi-Course", "date_download": "2020-05-29T20:48:24Z", "digest": "sha1:J5KXDKUO2QBYLZ2M4Z6NQ4FNLPXNWJK6", "length": 8286, "nlines": 147, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे एमए हिंदीचा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू", "raw_content": "\nइंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातर्फे एमए हिंदीचा ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू\nइंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने ( इग्नू ) आता एमए हिंदी अभ्यासक्रम ऑनलाइन केला आहे. इग्नू हे असे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करणारे पहिले विद्यापीठ आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इग्नूचा एमए हिंदी ऑनलाइन कार्यक्रम सुरू केला.\nयावेळी पोखरियाल म्हणाले, इग्नूने सुरू केलेल्या ऑनलाईन एमए हिंदी कोर्सचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. हा कोर्स ऑनलाईन शिकवण्याबरोबरच एमए इन हिंदीचा संपूर्ण कोर्स ऑनलाईन शिकवणारे इग्नू हे जगातील पहिले विद्यापीठ बनले आहे. या अनोख्या कामगिरीबद्दल मी इग्नूचे कुलगुरू नागेश्वरा राव यांचे अभिनंदन करतो आणि आशा करतो की इग्नूचा हा उपक्रम इतर विद्यापीठांना देखील प्रेरणा देईल.\nकेंद्रीय मंत्र्यांनी सर्व विद्यापीठांना आश्वासन दिले की त्यांना ऑनलाईन शिक्षणासंदर्भात सर्वतोपरी मदत देण्यात येईल. याशिवाय पोखरियाल यांनी तत्वज्ञानातील एमए, गांधी आणि पीस स्टडीजमधील एमए, पर्यटन अभ्यासात पदवी, ग्रंथालय विज्ञान आणि संगणक विज्ञान प्रमाणपत्र इत्यादी अभ्यासक्रमांचे देखील उद्घाटन केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वावलंबी भारत मोहिमेअंतर्गत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक पॅकेजचा शेवटचा हप्ता जाहीर करताना ऑनलाईन शिक्षणावर भर दिला होता. त्या म्हणाल्या की, देशातील आघाडीच्या विद्यापीठांनी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केले पाहिजेत. त्या घोषणेनं��र, इग्नू हे पहिले विद्यापीठ आहे ज्याने एमए हिंदी कोर्स ऑनलाईन शिकवण्याचा निर्णय घेतला आहे.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/entertainment/taimur-shouts-morya-for-ganpati-bappa-in-mumbai/125024/", "date_download": "2020-05-29T18:58:06Z", "digest": "sha1:Z6V5XYN7GIMRCXI254K55TO253NXYF32", "length": 9608, "nlines": 99, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Taimur shouts Morya for Ganpati Bappa in Mumbai", "raw_content": "\nघर मनोरंजन पाहा – करीनाच्या लाडक्या तैमूरने असा साजरा केला गणेशोत्सव\nपाहा – करीनाच्या लाडक्या तैमूरने असा साजरा केला गणेशोत्सव\nयंदा बॉलीवूडची बेबो करीना कपूरची आई बबिता कपूर यांच्या घरी गणरायाचे स्वागत करण्यात आले. यावेळी करीनाच्या लाडक्या तैमूरने \"मंगल मूर्ती मोरया\" म्हणत सर्वांचे लक्ष वेधले.\nसर्वसामान्यांपासून सिलेब्रिटींपर्यंत सर्वांनाच गणेशोत्सव सणाचे खास आकर्षण असते. भाद्रपद चतुर्थी ते चतुर्दशीपर्यंतच्या कालावधीत राज्यभरात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो. सर्वसामान्यांप्रमाणेच बॉलीवूडकरही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. मग यामध्ये बॉलीवूडचे कपूर कुटुंबिय कसे मागे राहिल यंदा बॉलीवूडची बेबो करीना कपूरची आई बबिता कपूर यांच्या घरी गणरायाचे स्वागत करण्यात आले. यावेळी करीनाच्या लाडक्या तैमुरने “मंगल मूर्ती मोरया” म्हणत सर्वांचे लक्ष वेधले.\nतैमूरची मावशी अभिनेत्री करिश्मा कपूरने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तैमूर आपल्या सवंगड्यांसह “मंगल मूर्ती मोरया”चा जयघोष करत गणेशोत्सव साजरा करताना दिसत आहे. तैमूरचा हा व्हिडीओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. यंदाच्या गणपतीत बबिता कपूर यांच्या घरी तैमूरसह त्याचे काही मित्रमंडळीसुद्धा सहभागी झाले होते. यामध्ये निर्माता करण जोहरची मुलं यश आणि रुही जोहर, हिरू जोहर हे बबिता यांच्या घरी पाहुणे म्हणून उपस्थित होते.\nहेही वाचा – पाहा – ऐश्वर्या राय- बच्चनच्या डोहाळे जेवणाचे फोटो\nपारंपरिक वेशातील तैमूरने जिंकले नेटकऱ्यांची मने\nकरिश्मा कपूरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तैमूरने पांढरा शुभ्र कुर्ता-पायजमा घातला असून तैमूरच्या या पारंपरिक पेहरावाने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. एका फोटोमध्ये तैमूर त्याचे मित्र रुही जोहर आणि किआन राज कपूर यांच्यासोबत गुडघ्यावर बसून गणपतीसमोर हात जोडून आशिर्वाद घेत आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nभांडूपचा बाप्पा सांगतोय अवयवदानाचं महत्त्व\nमहंत सुधीरदास यांची दुबईतून सुटका\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nआलियाने घटस्फोटासह नवाजकडे मागितली ३० कोटी रुपयांची पोटगी\nही बॉलिवूड अभिनेत्री मराठी चित्रपटाच्या रिमेकमध्ये साकारतेय मुख्य भुमिका\nअक्षयचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित, कोटींमध्ये विकले हक्क\nअक्षय कुमारला एक छोटी चूक महागात पडली\nआलियाच्या आईने ठाकरे सरकारवर केली टीका; सीमी गरेवाल यांनी दिले सडेतोड उत्तर\nओटीटीवर करमणुकीचा ओघ सुरूच; ‘या’ ५ वेब सीरिजची होणार एन्ट्री\nखासगी हॉस्पिटल्सचा मनमानी कारभार सुरूच\nकलिंगड खाण्याचे काही फायदे काही तोटे\nViral: वॉर्डरॉबमधील कपड्यांना आलायं कंटाळा\nमनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र\nलोकमान्य टिळक टर्मिनसवर मजूर ताटकळत उभे\nPhoto: रोहित-कुंती पवार Anniversary\nPhoto: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूट\nमहालक्ष्मी रेस कोर्स येथे नवं क्वारंटाइन सेंटर\nमजुरांची घरी जाण्याची ओढ काही थांबेना\nPhoto: सुंदर अभिनेत्री ओठांची सर्जरी करून पस्तावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3/", "date_download": "2020-05-29T20:09:01Z", "digest": "sha1:QGLAGRUZREKG3E4TWLOMCED4Y6C63TOF", "length": 18229, "nlines": 70, "source_domain": "www.navprabha.com", "title": "‘‘उद्धवच्या धमकीमुळे बाळासाहेबांचा नाईलाज झाला…’’ | Navprabha", "raw_content": "\n‘‘उद्धवच्या धमकीमुळे बाळासाहेबांचा नाईलाज झाला…’’\n>> नारायण राणे यांच्या आगामी आत्मचरित्रातील स्फोटक प्रकरण\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे राज्यसभेचे खासदार श्री. नारायण राणे यांचे *** हे अत्यंत स्फोटक इंग्रजी आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे. हार्पर कॉलीन्स या प्रख्यात प्रकाशनसंस्थेने खास नवप्रभेच्या वाचकांसाठी दिलेले हे त्यातील एक महत्त्वाचे प्रकरण —\nमी मुख्यमंत्री होतो तेव्��ा, मी अनेकदा अपेक्षांहून सरस ठरलो. खरे सांगायचे तर लोकांच्या माझ्याकडून खूप कमी अपेक्षा होत्या. मी तरुण होतो, जास्त शिकलेला नव्हतो, चांगले वक्तृत्व नव्हते, ‘पॉलिश्ड’ किंवा अनुभवी नव्हतो. ह्यामुळे आणि अशा इतर कारणांमुळे, काही नेत्यांना, माझ्या स्वपक्षातले सुद्धा, वाटायचे की मी म्हणजे ‘वन हिट वंडर’ आहे. मी माझा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण केल्यावर, पुढील सरकार जवळजवळ घडवल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस सरकार जवळजवळ पाडल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, जर आमची आघाडी जर कधी पुन्हा सत्तेवर आली, तर मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांना वाट पाहावी लागेल, कारण मी त्या पदासाठीची पहिली निवड असेन.\nमला खात्री आहे की उद्धवजींना माझ्या यशाबद्दल असूया होती आणि त्यामुळे मी बोलावलेल्या बैठकांना नेत्यांनी हजर राहू नये यासाठी ते पक्षातील नेत्यांना बोलवून घ्यायचे. माझा पूर्वनियोजित सार्वजनिक कार्यक्रम असेल तर ते त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना मिलिंद नार्वेकर – उद्धवजींचा वैयक्तिक सहायक – (मनोहर) जोशी आणि (सुभाष) देसाई यांच्या मदतीने बोलवून घ्यायचे आणि त्या कार्यक्रमास जाण्यापासून परावृत्त करायचे आणि त्यांनी त्या कार्यक्रमाला कोणतीही गर्दी जमवू नये यासाठी प्रयत्न करायचे.\nमाझ्या मते, स्वतःच्या अहंकारांना कुरवाळताना ते जे क्षुद्र राजकारण खेळले, त्यातून त्यांच्याच स्वतःच्या पक्षाची वाढ खुंटली. मी हे वेळोवेळी साहेबांच्या निदर्शनास आणायचा प्रयत्न करायचो आणि ते उद्धवजींना ताकीद द्यायचे, पण ती वाया जायची, कारण जोशीजी आणि देसाई उद्धवजींचे कान माझ्याविरोधात फुंकायचे. मला याविषयी पूर्ण खात्री होती.\nनारायण राणे यांच्या आगामी आत्मचरित्रातील स्फोटक प्रकरण\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे राज्यसभेचे खासदार श्री. नारायण राणे यांचे हे अत्यंत स्फोटक इंग्रजी आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे. हार्पर कॉलीन्स या प्रख्यात प्रकाशनसंस्थेने खास नवप्रभेच्या वाचकांसाठी दिलेले हे त्यातील एक महत्त्वाचे प्रकरण —\nआपल्याला ठाऊक आहे, २००५ साली जे घडले ते खरोखरच माझ्यासाठी आणि नीलमसाठी दुःखद होते, कारण आम्हाला खरोखरच वाटे की उद्धवजी आणि रश्मीभाभी ही खूप चांगली माणसे आहेत. आम्ही कौटुंबिक मित्र होतो. आम्ही मुलांसह एकत्र जेवायला बाहेर जायचो. जर आम्ही विदेशांत प्रवास करीत असू, लंडन किंवा सिंगापूरला आणि आम्हाला कळले की आम्ही सगळे एकाच शहरात आहोत, तर आमच्या सुटीत देखील आम्ही एकत्र वेळ घालवायचो.\nमला अजूनही आठवते, जेव्हा मी रात्री उशिरापर्यंत मातोश्रीवर लोकांशी बोलत असायचो आणि पक्षाच्या बैठकांना हजर असायचो, रश्मीभाभी आमची खूप काळजी घ्यायच्या. मातोश्रीच्या तिसर्‍या मजल्यावरचे त्यांचे घर मला माझे स्वतःचे असल्यासारखे वाटे. माझ्यावर जेवायच्या वेळेबाबत बंधने असायची आणि विविध पथ्यही असे. रात्री दहा वाजता रश्मीभाभी नेहमीच मला निरोप पाठवायच्या की वर येऊन जेवून घ्या, जे माझी सगळी पथ्ये ध्यानात ठेवून त्यांनी बनवलेले असायचे.\nअनेकदा मला वाटे की उद्धवजी आणि साहेब यांच्यात माझ्यामुळे भांडणे होतात. त्यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करायचो. ती जेव्हा टोकाला पोहोचली, मला वाटले की वडील आणि मुलगा यांच्यातील दरीचे मी कारण होऊ नये, आणि सेना सोडण्याच्या माझ्या निर्णयामागे ही अपराधी भावना हेही एक कारण होते. जेव्हा ही टोचणी मला जास्तच जाचू लागली, तेव्हा मी साहेबांना अनौपचारिक पत्र लिहून ते सारे नजरेस आणले.\nमी स्पष्ट केले होते की मी सेना सोडीन आणि घरी बसेन. दुसर्‍या कोणत्याही पक्षात सामील होण्यात मला रस नव्हता. जगात माझ्यासाठी सर्वांत महत्त्वपूर्ण व्यक्ती असलेल्या एका माणसाला मी लिहिलेले ते एक भावपूर्ण पत्र होते. मी त्यांना माझे दैवतच मानायचो. ते पत्र सुपूर्द करताच मी पंधरा दिवस देशाबाहेर निघून गेलो.\nजेव्हा मी परतलो, तेव्हा मी सेना सोडतोय आणि कॉंग्रेस – राष्ट्रवादीत सामील होतोय अशा बातम्या सर्व वर्तमानपत्रांत वाचून मी अवाक झालो मी जेव्हा ह्या बातम्यांच्या स्त्रोताची चौकशी केली, तेव्हा आश्चर्य म्हणजे मला सांगण्यात आले की त्या माध्यमांकडे नार्वेकर, जोशीजी आणि देसाई यांनी पेरल्या होत्या.\nदुसर्‍या दिवशी सकाळी, मी माझ्या कर्मचार्‍यांना तीन राजीनामा पत्रे तयार करायला सांगितली. साहेबांची वेळ घेऊन संध्याकाळी मी त्यांना भेटायला मातोश्रीवर गेलो आणि त्यांच्या हाती शिवसेनेतून राजीनामा देत असल्याचे पहिले, विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचे दुसरे आणि विधानसभेचा राजीनामा देत असल्याचे तिसरे पत्र सुपूर्द केले. साहेब आश्चर्यचकित झाले होते. त्यांनी ताबडतोब उद्धवजींना बोलावले आणि माझ्यासारख्या एका ज्येष्ठ नेत्याला त्यांनी जी वागणूक दिली ती देण्याचा त्यांना काहीही अधिकार नसल्याचे सांगत त्यांची खरडपट्टी काढली. आणि सांगितले की शिवसेनेला माझी जरूरी आहे आणि त्यासाठी मला शांत करण्यासाठी सुधारणा केल्या गेल्या पाहिजेत. उद्धवजींनी आरोप फेटाळला आणि सगळे काही ठीक असल्याचे व माझ्याविरुद्ध काहीही शिजत नसल्याचे आपल्या वडिलांना सांगू लागले. पण मी माझ्या मनाची तयारी केली होती आणि माझा राजीनामा मागे घेण्याच्या मनःस्थितीत मी नव्हतो.\nसाहेबांनी मला घरी पाठवले आणि ते विसरून जाण्याचा सल्ला दिला.\nसाहेबांची माझी ती शेवटची प्रत्यक्ष भेट ठरली.\nत्यांनी दुसर्‍या दिवशी सकाळी मला प्रेमाने फोन केला आणि विचारले, ‘‘काय नारायण, तुझा राग कमी झाला आता’’ पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो आणि त्यांना सांगितले की आता मागे फिरणे नाही. माझ्या निष्ठावान सैनिकांकडून मला नंतर समजले की जेव्हा उद्धवजींना साहेबांनी सकाळी मला फोन केल्याचे कळले, तेव्हा ते धावत खाली त्यांना भेटायला आले आणि रागाने म्हणाले की मी सेना सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असल्याने मला परत बोलवायचे काही कारण नाही. ‘‘ते राहतील किंवा मी’’ असेही ते उद्गारले. मग त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला, ‘‘जर राणे पक्षात परत येतील, तर मी आणि रश्मी मातोश्री सोडणार’’ पण मी माझ्या निर्णयावर ठाम होतो आणि त्यांना सांगितले की आता मागे फिरणे नाही. माझ्या निष्ठावान सैनिकांकडून मला नंतर समजले की जेव्हा उद्धवजींना साहेबांनी सकाळी मला फोन केल्याचे कळले, तेव्हा ते धावत खाली त्यांना भेटायला आले आणि रागाने म्हणाले की मी सेना सोडून जाण्याचा निर्णय घेतलेला असल्याने मला परत बोलवायचे काही कारण नाही. ‘‘ते राहतील किंवा मी’’ असेही ते उद्गारले. मग त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला, ‘‘जर राणे पक्षात परत येतील, तर मी आणि रश्मी मातोश्री सोडणार\nकार अपघातात एक मुलगा गमावलेल्या आणि दुसर्‍यापासून दुरावलेल्या एका वयस्कर पित्यासाठी ही अशा प्रकारची धमकी तिसर्‍या मुलाच्या इच्छेविरुद्ध काही करण्यापासून थांबवणारी ठरली.\nPrevious: राहुल गांधी नागरिकत्वाबाबतची याचिका न्यायालयाने फेटाळली\nNext: पर्रीकरांनी पाठिंबा घेतला तेव्हा खटल्यांची माहिती नव्हती का\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/icse-10th-12th-exam-2020-timetable-of-remaining-papers-announced-by-cisce/articleshow/75890026.cms", "date_download": "2020-05-29T20:06:27Z", "digest": "sha1:VHXD42RRKHYFUZRGHYH7H7VPFDCZHOOB", "length": 13475, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nicse दहावी, बारावीच्या उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nआयसीएई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या शिल्लक विषयांच्या परीक्षांचे वेळापत्रक बोर्डाने शुक्रवारी २२ मे रोजी जारी केले आहे. कधी होणार आहेत या परीक्षा सविस्तर वाचा...\nकाउन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स अर्थात CISCE म्हणजे आयसीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या उर्वरित परीक्षांचे वेळापत्रक बोर्डाने आज २२ मे रोजी जाहीर केले आहे. या परीक्षा जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात होणार आहेत.\nआयसीएसई अर्थात दहावीची उर्वरित विषयांची परीक्षा २ जुलै ते १२ जुलै २०२० या कालावधीत घेतली जाणार आहे. आयएससी अर्थात बारावीची उर्वरित विषयांची परीक्षा १ जुलै ते १४ जुलै २०२० या दरम्यान घेतली जाणार आहे. बारावीची आठ विषयांची परीक्षा शिल्लक होती. ही परीक्षा १ ते १४ जुलै दरम्यान सकाळी ११ वाजता होणार आहे. परीक्षेचा कालावधी तीन तासांचा असेल.\nदहावीची हिंदी, भूगोल, बायोलॉजी, आर्टसह अनेक ग्रुप २ इलेक्टिव्ह विषयांची परीक्षा शिल्लक होती. ही परीक्षादेखील २ जुलै पासून १२ जुलै पर्यंत सकाळी ११ वाजता सुरू होईल. काही पेपर तीन तर काही दोन तास कालावधीचे आहेत. सर्व इलेक्टिव पेपर सोमवार ६ जुलै रोजी होणार आहेत.\nहेही वाचा: CBSE: शिक्षकांसाठी खूशखबर; बोर्डाने शाळांना पाठवले पत्र\nकधी आहे क���णता पेपर विस्तृत वेळापत्रक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.\nकोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सूचना\nकरोना विषाणू कोविड - १९ च्या संक्रमणाचे संकट गडद असतानाच या परीक्षा जाहीर करण्यात आल्या आहेत. जुलै महिन्यातील करोना स्थिती कशी असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तरीही या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे नियम पाळणे बंधनकारक आहे. ही नियमावली आयसीएसई बोर्डाने परीक्षेच्या वेळापत्रकासोबतच जारी केली आहे.\n- विद्यार्थ्यानी सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक आहे.\n- सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळण्यासाठी परीक्षा केंद्राच्या फाटकावर गर्दी करू नये. गर्दी टाळण्यासाठी वेळेच्या आधीच केंद्रावर पोहोचणे.\nहेही वाचा: शाळा ऑनलाइन सुरू होणार का\n- विद्यार्थ्यांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. त्यांनी स्वत:चे हँडसॅनिटायझर सोबत बाळगावे आणि त्याचा वापर करावा. ग्लोव्ह्ज वापरणे ऐच्छिक आहे.\n- विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वत:चे शैक्षणिक साहित्य सोबत आणावे. कोणत्याही अन्य विद्यार्थ्याकडून कोणतीही स्टेशनरी शेअर करू नये.\n- अॅडमिट कार्ड परीक्षा केंद्रावर असणे बंधनकारक आहे.\n- प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्याआधी १५ मिनिटे आकलनासाठी देण्यात येईल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nCBSE विद्यार्थ्यांना दिलासा; घराच्या जिल्ह्यातच केंद्र...\nइंडियन ऑइलमध्ये मोठी अप्रेंटिसशीप भरती; ६०० पदे...\nपश्चिम रेल्वेची कर्मचाऱ्यांसाठी अंतर्गत लिपिक भरती...\n१५ जूनपासून शाळा भरणार; पण 'अशा'......\nNCHM JEE 2020: हॉटेल मॅनेजमेंट सीईटी परीक्षा २२ जूनला...\nस्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा तारखांबाबत घोषणामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआयसीएसई वेळापत्रक आयसीएसई बोर्ड परीक्षा आयसीएसई दहावी-बारावी timetable remaining papers icse timetable icse 10th 12th exam CISCE\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2020/04/03/", "date_download": "2020-05-29T19:01:42Z", "digest": "sha1:ATFO2R2M5QZHT4BYOO7INDWYCPNXYNIV", "length": 42580, "nlines": 397, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "03 / 04 / 2020 | RayHaber | raillynews", "raw_content": "\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[29 / 05 / 2020] मंत्री आकार यांची घोषणा 31 मे पासून डिस्चार्ज सुरू होते\tसामान्य\n[29 / 05 / 2020] राज्य संरक्षणाचा फायदा घेत असलेल्या तरुणांसाठी स्टाफची चांगली बातमी\n[28 / 05 / 2020] शेवटचा मिनिटः आठवड्याच्या शेवटी 15 शहरांमध्ये कर्फ्यू असतील\tcoronavirus\n[28 / 05 / 2020] शेवटचा मिनिट: काही कोरोनाव्हायरस उपाय काढले\tcoronavirus\n[28 / 05 / 2020] राष्ट्राध्यक्ष एर्दोआन: 65 वर्षांचे कर्फ्यू सुरूच आहे\tcoronavirus\nदिवसः 3 एप्रिल 2020\nहैदरपाँसा आणि सिर्केसीच्या कोर्टाच्या निर्णयाला कोर्टाचा प्रतिसाद\nबीबीबी अध्यक्ष एकरेम इमामोलू यांनी हयदरपाणा आणि सिर्केसी स्टेशनच्या निविदा रद्द करण्याच्या विनंतीविरोधात दाखल केलेला खटला नाकारल्याबद्दल निवेदने दिली. या विषयावर ते आपला संघर्ष सुरूच ठेवतील असे सांगून İमामोलू यांनी यावर जोर दिला की जनतेच्या वतीने त्याला लाज वाटली. “इस्तंबूल साठी [अधिक ...]\nएसएसआय प्रीमियम पेमेंट टाइम्स लांबणीवर पडले\nकोविड -१ out च्या उद्रेकतेमुळे सक्तीची चलन व्यापून राहिलेल्या या क्षेत्रातील नियोक्तांचे व��मा प्रीमियम 19 महिन्यांसाठी विलंबित होते. सामाजिक सुरक्षा संस्थाने (एसजीके) केलेल्या नियमनानुसार कोविड -१ out च्या उद्रेकामुळे, २ 6/०19/२०१० रोजीची पुनरावृत्ती संख्या 24१०03 [अधिक ...]\nजगात कोरोनाव्हायरसच्या संख्येत 1 लाख 34 हजार मृत संख्या 54 हजार ओलांडली आहे\nचीनच्या हुबे प्रांताच्या वुहानमध्ये उदयास आलेल्या आणि अल्पावधीत जगातील बर्‍याच देशांमध्ये पसरलेल्या नवीन प्रकारचे कोरोनाव्हायरस (कोविड -१)) कोविड -१ toमुळे जगभरातील १,०19,,१1,034,163 people लोक गमावले. [अधिक ...]\nकोरोना व्हायरसची लक्षणे कोणती आहेत हे कसे प्रसारित केले जाते हे कसे प्रसारित केले जाते\nअमेरिकेत केलेल्या एका अभ्यासात असे आढळले आहे की जगातील बहुतेक प्रकरणे वाहक आहेत आणि त्यांनी सामाजिक अलगावकडे लक्ष न देता समाजाला भटकंती केली आणि शेकडो लोकांना हा रोग पसरविला. कोरोना विषाणूची लक्षणे [अधिक ...]\nकोरोना विषाणू म्हणून ओळखल्या जाणा C्या कोविड १ virus विषाणूपासून जनतेचे रक्षण करण्यासाठी कर्ताल नगरपालिकेने घेतलेल्या विलक्षण महत्त्वच्या व्याप्तीत कर्तलमध्ये मरमे स्टेशनची निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. मरमेरे, कर्तालची सर्वात महत्वाची वाहतूक अक्ष, [अधिक ...]\nKARDEMİR च्या फाऊंडेशनचा 83 वा वर्धापन दिन साजरा करीत आहे\nKarabük आयर्न अँड स्टील वर्क्स (KARDEMİR) जनरल मॅनेजर Huseyin SOYKAN, 10 सप्टेंबर 1939 रोजी KARDEMİR मध्ये उत्पादित प्रथम तुर्की लोखंड सुरू स्टील उत्पादन, आज तुर्की जगातील 8, आणि युरोप च्या 2 सर्वात [अधिक ...]\nटीसीडीडी रेल्वे फिरणारे पुल\nकोन्या स्थानकातील गाड्यांची दिशा बदलण्यासाठी वापरलेला फिरणारा पूल १ in .1935 मध्ये बांधण्यात आला होता. फिरता पूल लोकोमोटिव्ह अद्याप परिपत्रक बंद गोदाम क्षेत्रात दिशा बदलण्यासाठी आणि पार्किंगसाठी सक्रियपणे वापरला जातो [अधिक ...]\nकोविड -१ Pla प्लॅटफॉर्म अंतर्गत 19 लसी प्रकल्प आहेत\nनवीन प्रकारचे कोरोनाव्हायरस (कोविड -१ against) विरूद्ध लसी आणि औषध विकासाच्या अभ्यासासाठी तुर्कीच्या वैज्ञानिकांनी जागतिक स्तरावर योगदान देण्यासाठी एकत्रित केले. तुर्की Covidien-19 प्लॅटफॉर्म; आमच्या देशात आयोजित पहिल्या आभासी परिषदेमध्ये जनतेसह [अधिक ...]\nव्यापारावरील कोरोनाव्हायरसच्या परिणामास रेल्वे सोल्यूशन\nव्यापारमंत्री रुहसार पेक्कन यांनी कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराच्या आर्थिक परिणामांविरूद्ध केलेल्या उपाययोजनांबाबत निवेदने दिली. मंत्री पेक्कन म्हणाले, “बाकू-तिबिलिसी-कार्स रेल्वे मार्गाची आता २,2०० टन क्षमता आहे. [अधिक ...]\nआयएमएम मेट्रो कन्स्ट्रक्शन साइटवर कोरोनरी इन्फेक्शन उपाय\nइस्तंबूल महानगरपालिकेने मेट्रो साइट्सवर काम करणा .्या कर्मचार्‍यांसाठी कोरोनाव्हायरसचा धोका कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. सर्व बांधकाम साइट्समधील वसतिगृह, जेवणाचे हॉल आणि सामाजिक क्षेत्र नियमितपणे निर्जंतुकीकरण केले जातील. बाहेरून कोणालाही बांधकाम ठिकाणी नेले जाणार नाही. [अधिक ...]\nव्हॅनमध्ये मिनी बस आणि व्यावसायिक टॅक्सी निर्जंतुकीकरण केल्या\nव्हॅन मेट्रोपॉलिटन नगरपालिकेने मिनी बस आणि व्यावसायिक टॅक्सी निर्जंतुकीकरण केल्या ज्या कोरोनाव्हायरस विरूद्ध लढण्याच्या क्षेत्रातच शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा प्रदान करतात. व्हॅनमध्ये जागतिक साथीच्या कोरोनाव्हायरस विरूद्ध लढा सुरू आहे. साथीच्या नंतर शहर [अधिक ...]\nडेनिझलीमध्ये, वेफा सोशल सपोर्ट ग्रुपला नगरपालिका बसेसचा विनामूल्य फायदा होईल\nकोरोनाव्हायरस उपायांच्या व्याप्तीमध्ये, वेफे सोशल सपोर्ट ग्रुपच्या अधिका 65्यांना, जे आजारपणात XNUMX किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या नागरिकांच्या गरजा भागवण्यासाठी तयार केले गेले आहेत, त्यांना डेनिझली महानगरपालिकेच्या बसेस विनामुल्य मिळू शकतील. कोरोनाव्हायरस उपायांच्या कार्यक्षेत्रात [अधिक ...]\nएस्कीहिर मधील बसेस आणि मिनी बसमध्ये सामाजिक अंतर नियंत्रणे वाढविली गेली\nकोरोना व्हायरस कॉम्बॅट Actionक्शन प्लॅनच्या कार्यक्षेत्रात एस्कीहिर महानगरपालिकेने पोलिस पथके, बस आणि मिनी बसमध्ये आपली तपासणी अधिक कडक केली. परिपत्रकानुसार अधिका the्यांनी सांगितले की वाहने थांबवून वाहने वाहनाच्या क्षमतेपेक्षा निम्म्या क्षमतेची वाहने घेऊ शकत नाहीत. [अधिक ...]\nउदयकाळातील निर्णय हायदरपाँसा आणि सिर्केची स्टेशन प्रकरणात जाहीर झाला आहे आयएमएमने उघडला\nइस्तंबूलच्या 11 व्या प्रशासकीय कोर्टाने 2-ऑन -1 निर्णयासह हयदरपासा आणि सिरकेसी स्थानकांची निविदा रद्द केल्याबद्दल बीबीने दाखल केलेला खटला सापडला नाही. या निर्णयाला आक्षेप घेणारा न्यायाधीश; निविदा घोषणा आणि निविदा वैशिष्ट्यांमधील [अधिक ...]\nटीईएम महामार्ग सपाणकाच्या नोंदी आणि निर्गमने बंद\nटीईएम हायवे सापांका प्रवेशद्वार आणि निर्गम कोरोनाव्हायरस उपायांच्या कार्यक्षेत्रात वाहतुकीसाठी बंद आहेत. सपाणकामध्ये, जनरल हायजीन बोर्डाने कोपनोव्हायरस उपायांच्या कार्यक्षेत्रात दुसर्‍या स्पष्टीकरण येईपर्यंत टेम हायवेचे सापांका पर्यंतचे प्रवेशद्वार व प्रवेश बंद केले. निर्णय [अधिक ...]\nAtनाटोलियन महामार्गावर दोन टोल बंद करण्यात आले\nकोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराच्या (कोविड -१)) उपायांच्या कार्यक्षेत्रात अ‍ॅनाटोलियन महामार्गाच्या सकार्या भागात बॉक्स ऑफिसच्या दोन प्रवेशद्वार आणि बाहेर जाणे बंद झाले. कोविड -१ against विरूद्धच्या रस्त्यांवर केलेल्या उपाययोजनांच्या चौकटीतच महामार्गावरील सपाणका आणि आक्याझ टोलवरील रहदारी [अधिक ...]\nकोरोना व्हायरसमुळे सिव्हिल सर्व्हिसेससह ऑनलाईन करार\nएजिर मेट्रोपॉलिटन आणि टॅम बेल-सेन यांनी कोरोना व्हायरस उपायांच्या व्याप्तीमध्ये इंटरनेटद्वारे सामूहिक कराराचा समारंभ केला. Mirझमीर महानगरपालिका आणि सार्वजनिक कामगार संघटना (केईएसके) संबंधित सर्व बेल-सेन यांच्यातील सामूहिक [अधिक ...]\nनोव्हिसमध्ये जंक्शन जोडणीचे संपादन\nMसेमलर जंक्शनचे ओझे कमी करण्यासाठी, ज्यात बुर्सा येथे सरासरी दैनंदिन वाहने जाणे इस्तंबूल 15 जुलै शहीद ब्रिजपेक्षा अधिक आहेत तेथे रिंग रोडला जोडणार्‍या हातामध्ये 2 लेन जोडल्या जातात तर झेबेडे हॅनम आणि औलू कॅडदेसी [अधिक ...]\nआज इतिहासात: 3 एप्रिल 1922 मुस्तफा केमाल पाशा\nआजच्या इतिहासात April एप्रिल, १ 3 २२ रोजी मुस्तफा कमल पाशा यांनी कोन्यातील रेल्वेच्या महासंचालनालयाला तुर्कीच्या अधिका with्यांसह रेल्वेवरील ग्रीक अधिका replace्यांची बदली करण्यास सांगितले.\nइज्मीरमधील शनिवार व रविवार मध्ये सार्वजनिक वाहतूक कशी असेल\nआयईटीटी उड्डाणे आठवड्याच्या शेवटी कशा असतील\nअंकारामधील शनिवार व रविवार मध्ये सार्वजनिक वाहतूक कशी असेल अंकारा आणि मेट्रो काम करतात का\nसर्वोत्तम ऑनलाइन लोगो कंपनी शोधत आहात\nअध्यक्ष कॅपेली: वाढ चांगली आहे, लक्ष द्या\n शिवस कायसेरी स्थानकांवर फवारणी केली जाईल\nस्टीम लोकोमोटिव्ह म्हणजे काय\nइस्तंबूल मधील शनिवार व रविवारची वाहतूक कशी असेल मेट्रो, मेट्रोबस आणि स्टीमबोट्स चालेल का\nइस्तंबूल विमानतळ माहितीपट प्रेक्षकांना भेटण्याची तयारी करतो\nदमास्कस अलेप्पो दरम्यान दोन महिन्यांनंतर तय���र केलेला पहिला ट्रेन प्रवास\nशुक्रवारच्या प्रार्थनेसह मशिदी पूजेसाठी खुल्या आहेत\nमार्मारे पास सह प्रथम घरगुती निर्यात ट्रेन टेकीर्डा येथे पोहोचली\nएसएमएसद्वारे एचईएस कोड कसा मिळवायचा एचईएस कोड कोठे आणि कसा मिळवावा एचईएस कोड कोठे आणि कसा मिळवावा एचईएस कोड किती दिवस वैध आहे\nसामान्यीकरण प्रक्रियेच्या कार्यक्षेत्रात घेतलेले निर्णय\nतुर्की, जागतिक युवा बेरोजगारी पाचवा बनली\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: मुरातबाळ-पालू स्थानकांदरम्यान बोगदा क्रमांक 3 ची सुधारणा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः ड्रायव्हरसह कार भाड्याने\nनिविदा घोषितः वॅगन दुरुस्तीच्या कामांचे 1 वर्ष देखभाल व दुरुस्ती सेवा\nनिविदा घोषणाः अंकाराय प्लांट जर्नल बेड दुरुस्ती देखभाल सेवा खरेदी\nकॅलेंडरमध्ये जोडाः + आयकॅल | + गुगल कॅलेंडर\nअकाेरे स्टॉपवर जाण्यासाठी ओव्हरपाससाठी निविदा\nकोकाएली महानगरपालिका, जे इझमित जिल्हा केंद्रात नागरिकांच्या सेवेसाठी अकेराय ट्राम लाईन देऊन वाहतुकीची सोय करतात, ते सीकापार्क ट्राम स्टॉपच्या पुढील पादचारी ओव्हरपाससाठी तयार केले गेले आहे. [अधिक ...]\nअकराय ट्राम लाईनवरील ट्रान्सफॉर्मरचे विस्थापन निविदा समाप्त\nभूस्खलन क्षेत्राच्या निविदा निकालाची दिरबाकर कुर्तलन रेल्वे लाईन पुनर्प्राप्ती\nइस्तंबूल विमानतळ मेट्रो कार खरेदी निविदा निकाल\nटीसर-करागल-कंगाल लाइन निविदा निकालावर संप्रेषणासह ट्रान्समिशन सिस्टम स्थापना\nकेर्फेझ जिल्हा रस्ता देखभाल, दुरुस्ती व नूतनीकरण निविदा घेण्यात आली\nटीसीडीडी एर्यमान सर्व्हिस हाऊस वॉटर हीटर इंस्टॉलेशन टेंडर निकाल\nकायाभा स्टेशन स्थानकांदरम्यान रबर कोटिंग\nमनिसा-बँडर्मा रेल्वे मार्गावर कल्ट\nउलूकला बोझाकप्रि लाइन मध्ये ओव्हरपासचे बांधकाम\nआवडत्या निविदा आणि कार्यक्रम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nनिव���दा घोषितः रेल्वेची कामे डायबकर कुर्तलान लाइन पूर्ण केली जातील\nएसजीके 20 सामाजिक सुरक्षा तज्ञांची भरती करेल\nसामाजिक सुरक्षा संस्था (एसजीके) सामान्य प्रशासन सेवा वर्गात प्रवेश परीक्षा आणि केंद्रीय कार्यालयातील कर्मचार्‍यांमध्ये नोकरीसाठी २० सामाजिक सुरक्षा सहाय्यक तज्ञ घेईल. लॉगिन [अधिक ...]\nटॅबॅक 60 प्रकल्प कर्मचारी भरती करण्यासाठी\n15 कर्मचारी ट्यूबटॅक स्पेस टेक्नॉलॉजीज रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये भरती करणार आहेत\nमेव्हलाना डेव्हलपमेंट एजन्सी 6 कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती करेल\nओजीएम किमान 122 हायस्कूल पदवीधरांची भरती करेल\n20 निरीक्षकांची खरेदी करण्यासाठी संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय\nटेकटाक 2 सतत कामगारांची नेमणूक करेल\nडीएचएमआय प्रशिक्षणार्थी एअर ट्रॅफिक कंट्रोलर खरेदी करेल\nकृषी व वनीकरण मंत्रालय 13 करारित आयटी तज्ञ खरेदी करेल\nटेकटाक 9 सतत कामगारांची नेमणूक करेल\nऐतिहासिक मारस किल्ले बनवण्यासाठी केबलची कार\nऐतिहासिक मराठा किल्ले येथे प्रेस सदस्यांसमवेत बैठक बोलताना, काहरमनमारा महानगरपालिकेचे नगराध्यक्ष हॅरेटीन गंगर यांनी सांगितले की ऐतिहासिक मराठा किल्ल्यातील लोक, ज्यांचे लँडस्केपींग रमजान उत्सवानंतर पूर्ण झाले होते, [अधिक ...]\nएरकीइसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणखी एक हॉटेल चेन\nBeşikdüzü केबल कार सोयींबद्दल फ्लॅश दावा\nकस्तमोनू केबल कार प्रकल्पातील 80% पूर्ण झाले\nकेबल कार ऐतिहासिक मरास किल्ल्याकडे येते\nआयईटीटी उड्डाणे आठवड्याच्या शेवटी कशा असतील\n-30०--31१ मे रोजी जेव्हा कर्फ्यू लागू होईल तेव्हा 498 22 or किंवा २२..858 flights उड्डाणे देखील आयोजित करण्यात येतील. 30 आणि 31 मे रोजी शनिवार व रविवार रोजी लागू केले जाणारे कर्फ्यू [अधिक ...]\nइस्तंबूल विमानतळ माहितीपट प्रेक्षकांना भेटण्याची तयारी करतो\nसाथीच्या कालावधीत कार वॉशची मागणी 85 टक्क्यांनी वाढली\nव्हीआयपी बस किंमतीला हस्तांतरण\nटीएव्ही विमानतळांवरील कोरोनरी ओतण्याविरूद्ध उपाय पूर्ण करते\nइस्तंबूल विमानतळ माहितीपट प्रेक्षकांना भेटण्याची तयारी करतो\nकाळ्या समुद्रामध्ये तेलासाठी शोधण्यासाठी फातिह साउंडिंग जहाज\nमेरसीनमधील टीआयआर ब्रिजमधून फ्रेट फेल\nएचईएस कोडसह ट्रेनची तिकिटे खरेदी करा\nराष्ट्रीय इलेक्ट्रिक ट्रेन 29 मे रोजी रेल्सवर खाली उतरणार आहे\nएचईएस कोडसह वायएचटी तिकिट मिळवा\nएचईएस कोडसह ट्रेनची तिकिटे कशी खरेदी करावी हेस कोड कसा मिळवावा हेस कोड कसा मिळवावा एचईएस कोड ट्रॅव्हल परमिट दस्तऐवजाची जागा घेत आहे\nAKINCI TİHA डॉक्युमेंटरी, बायरकटर आणि अभियंता सांगतात\nअटाकी iteकिटेली मेट्रो लाइन रेल वेल्डिंग सोहळा इस्तंबूलमध्ये आयोजित करण्यात आला होता\nमे 129 TUSAŞ कडून टी -19 एटीएके हेलिकॉप्टरसह उत्सव\nशुक्रवारच्या प्रार्थनेसह मशिदी पूजेसाठी खुल्या आहेत\nमार्मारे पास सह प्रथम घरगुती निर्यात ट्रेन टेकीर्डा येथे पोहोचली\nराज्यपाल आयहान: 'अंकारा शिव वायएचटी लाइन हा प्रजासत्ताकच्या इतिहासातील सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प आहे'\nएमएसबीः 'आमच्या सीमा एककांनी इराण, इराक आणि सीरिया सीमेवरील तस्करांवर डोळा उघडला नाही'.\nस्वयंपूर्ण जगातील पहिले स्मार्ट फॉरेस्ट सिटी\nएटाकी İकिटेली मेट्रो 2021 मध्ये सेवेत रुजू होईल\nओपेरा कुंबुबेल ट्राम लाईनवरील वर्जित दिवसांमध्ये अभिमुखता प्रशिक्षण\nशहीद बेसिक बॉक्सवुड जहाज सैन्यावर समुद्रावर प्रेम करेल\nसायप्रस रेल्वे इतिहास आणि नकाशा\nमेकिडीयेकी महमूत्बे मेट्रो लाईन पुढे ढकलण्यात आली\nब्लॉकमध्ये नॅशनल कॉम्बॅट एअरक्राफ्ट विकसित केले जाईल\nतुर्की राष्ट्रपती, संरक्षण उद्योग अध्यक्ष. डॉ. एसईटीए फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाइन पॅनेलमध्ये एसईएमएल डीईएमआरने गंभीर वक्तव्य केले. राष्ट्रीय लढाऊ विमान कार्यक्रम आणि तुर्की [अधिक ...]\nउपलब्ध इंजिनसह ALTAY टँक उत्पादन सुरू केले जाईल\nसमन्स आणि डिस्चार्ज कधी सुरू होतात\nइकेन यांनी बैरकटरला नॅशनल यूएव्ही डेमिराझ ओआयझेड येथे निर्मितीसाठी कॉल केले\nकोविड -१ SA एसएएचए इस्तंबूल नेटवर्क डिजिटल वर्ल्डमध्ये कार्य करते\nसाथीच्या कालावधीत कार वॉशची मागणी 85 टक्क्यांनी वाढली\nचीनमध्ये सुरू झालेल्या आणि संपूर्ण जगावर परिणाम करणारे कोरोनाव्हायरस साथीचे आजार विशेषत: स्वच्छतेच्या दृष्टीकोनात प्रभावी होते. संपर्क दूषित होण्याच्या जोखमीमुळे बंद असलेल्या ठिकाणी निर्जंतुकीकरण ऑपरेशन [अधिक ...]\nबीटीएसओच्या यूआर-जीई प्रोजेक्टसह यूएस मार्केटमध्ये उघडले\nउद्रेक दरम्यान हालचाली नसलेल्या टायर्सची काळजी घ्या\nरेनॉल्टने 5.000 लोकांना बाहेर ठेवले\nअंकारा शिव वायएचटी प्रकल्प बद्दल सर्व काही\nअंकारा शिव वायएचटी प्रकल्पाबद्दल सर्व काही: अंकारा (काया) Kırıkkale योझगड शिवास हाय स्पीड ट्रेन लाइन एकूण 393 किमी लांबीची आहे. [अधिक ...]\nआयईटीटी ड्रायव्हरकडून संस्थेकडे निष्ठा\nटीसीडीडी तक्रार दळणवळण लाइन\nईजीओच्या 10 महिला ड्राइव्हर्स् वाहतुकीसाठी दिवस मोजतात\nटीसीडीडी जनरल मॅनेजर कोण आहे\n2020 हाय स्पीड ट्रेनचे तिकीट किंमती वायएचटी अभियान तास मासिक सदस्यता शुल्क\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2020\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nट्रेनची उड्डाणे कधी सुरू होतील\nपूर्व एक्सप्रेस तिकीट किंमती 2020\nईस्टर्न एक्सप्रेस मोहीम कधी सुरू होईल\nएक्सएनयूएमएक्स वर्तमान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी टाइम टेबल आणि टाइम्स (एक्सएनयूएमएक्स. डिसेंम्बर. एक्सएनयूएमएक्स)\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nBayraklı / इझमिर - तुर्की\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mehtapublishinghouse.com/", "date_download": "2020-05-29T18:57:51Z", "digest": "sha1:R6P6BRRFG3Y6FPX32SQX3J5YDCVDSKIF", "length": 20454, "nlines": 331, "source_domain": "www.mehtapublishinghouse.com", "title": "Welcome! User", "raw_content": "\nपुरस्कार विजेती पुस्तके :\nशासनमान्य यादीतील पुस्तके :\nसस्नेह निमंत्रण 'राष्ट्रीय पुस्तक सप्ताह' समारोप सोहळा\nकहाणी वडाच्या लाडक्या मुलाची\nनान्युकी आणि सेम्बा जातीच्या लोकांमध्ये मोठं भयंकर युद्ध चालू होतं. दोघांमध्ये फरक एवढाच होता की, नान्युकी जातीचे लोक डोक्याच्या उजव्या बाजूला भांग पाडायचे...\nअ‍ॅम्स्टरडॅमच्या प्रयोगशाळेत ए.क्यू. खान याने पहिले पाऊल टाकण्याच्या सुमारे वीस वर्षे आधीच अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष ड्वाइट डी. आयसेनहॉवर यांनी...\nमहाराष्ट्रात जे काही मोजकेच पण दर्जेदार प्रकाशक आहेत. त्यात मेहता पब्लिशिंग हाऊसचा नंबर फार वर आहे. ारण आजपर्यंत आपल्या प्रकाशनाच्या बॅ���रखाली अनेक दर्जेदार साहित्यिकांची पुस्तके आम्हा वाचकापर्यंत पोहोचली आहेत. अक्षरांचा सुयोग्य आकार व टाईप व्याकरणदृष्ट्या अचुक लेखन, पुस्तकासाठी वापरात असलेला कागदाचा दर्जा हा नेहमीच सर्वोत्कृष्ट. पुस्तकामध्ये संदर्भानुसार मोजकेच, पण आवश्यक चित्रे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुस्तकांची मजबूत बांधणी. ही आणि अशी अनेक गुणवैशिष्ट्ये धारण करणारी आपल्या प्रकाशनाची पुस्तके संपूर्ण महाराष्ट्राच्या वैयक्तिक, सार्वजनिक ग्रंथालय, वाचनालयापासून तमाम पुस्तकप्रेमी व्यक्तीच्या कपाटाची शोभा म्हणजे मेहता प्रकाशनाची पुस्तकं. हे समीकरण गेल्या कित्येक वर्षापासून मी पाहत आलो आहे. ...Read more\nआपल्याकडून दर्जेदार पुस्तके वाचनास मिळतात. साधारण मराठी वाचकांना समजण्यास, वाचनास इंग्रजी पुस्तके खपच अवघड वाटतात, अशा कथा आपण खूपच सोप्या पद्धतीने एकापाठोपाठ आम्हास उपलब्ध करून दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो. ...Read more\n२३.०३.१८ रोजी लीना सोहोनी यांनी अनुवादित केलेल्या तीन पुस्तकांच्या प्रकाशन सभारंभाच्या निमित्ताने लेिका सुधा मूर्ती यांचे विचार ऐकण्याची संधी वाचकांना प्राप्त करून दिल्याबद्दल आपल्याला शतशः धन्यवाद. ...Read more\nनमस्कार , मला महादेव मोरे आणि आनंद यादव यांचे कथासंग्रह खूप दिवसापासून वाचायची इच्छा होती.आणिही पुस्तके संग्रही पाहिजे होती. आमचे काका म्हणजे महावीर जोंधळे यांनी मला डायरेक्ट मेहता पब्लिकेशनला भेट द्यायला सांगितले .आणि google search करता मला अगदी सगळी म्हणजे सगळी पुस्तके भेटली.मग एकदाचे मेहता पब्लिकेशन गाठलेच.पुस्तकांचा खजिनाच भेटला.भरपूर आणि मनसोक्त खरेदी केली .आता परत जाणार आहेच.रिसेप्शनिस्ट असणा-या मुलीने अगदी अगत्याने स्वागत करुन क्षणार्धात मला जी निवडक पुस्तके हवी होती ती दिली.पाच वर्षासाठी सभासद नोंदणी केल्यामुळे भरघोस discount पण भेटला. Thanks to Mehta Publishing House , माझा हा अनुभव खूप छान होता.आता या पुस्तकांसोबत मेहता पब्लिकेशनशी सुद्धा एक नाते जडले आहे.कारण माझ्या शंकर पाटील, व्यंकटेश माडगुळकर, महादेव मोरे या सगळ्या आवडत्या लेखकांची पुस्तके Mehata publishing house चीच आहेत.🙂☺☺ ०२.०६.१८ ...Read more\nआपण मराठी वाचकांसाठी खूप छान काम करत आहात.दर्जेदार जागतिक स्तरावरची पुस्तके आपण मराठीत अनुवाद करून गरामीण भागातील आम्हा शेतकरीपुत्रा साठी वाचनासाठी वरद���न ठरत आहे.मी एक विद्यार्थी आहे. बिजनेस आणि मॅनेजमेंट यावरची इंग्लिशपुस्तके आपण मराठीत उपलब्ध करून देत आहात.त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. ...Read more\nमी आपल्या प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा नियमित वाचक आहे. तसेच मेहता मराठी ग्रंथजत या मिसिकाचा गेल्या दहा वर्षापासून वर्गणीदार आहे. आपले मासिक आणि आपली पुस्तके ही माझ्या घराची शोभा आहे. त्याचे संस्कार माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर होत आहेत. आपल्या पुस्तकाचा सहवास व वाचन यामुळे माझी कन्या कु. अनघा हिस वाचनाची वेड लागले. गेल्या वर्षभरात तिने सुमारे १२० हून अधिक पुस्तके व आपले मासिक याचे वाचन केले. आपल्या संस्थेच्या सहवासात आल्यापासून माझ्या व माझ्या मुलीच्या वाचनात निर्माण झालेली गोडी आणि तिचा सन्मान यात आपलाही वाटा आहे. 22-10-2018 ...Read more\nप्रिय सुनीलभाऊ फेबृ २०१९ चा . अंक मिळाला फार छान आहे. अनुवादित साहित्याद्वारे आपण माय मराठीची मठी सेवा करीत आहात . अभिनंदन . २.३.१९ ...Read more\nआपले खूप खूप आभार मराठी रसिक वाचकांना व नवीन लेखकांना आपण समृध्द वाचन दालन खुले केले आहे. एकाहून ए सरस पुस्तके केवळ आपल्यामुळे वाचायला मिळाली आहेत, या करीता आपले आभार मानावे तेवढे थोडेच. आज अनुवादित पुस्तकांचा मोठा वाचक वर्ग निर्माण झाला आहे त्याचे श्रेय केवळ आपणास जाते. ...Read more\nसर्वप्रथम मेहता पब्लिशिंग हाऊस या तुमच्या प्रथितयश संस्थेबरोबर काम करण्याची संधी दिल्याबद्दल आणि गेलया सहा वर्षांत केलेल्या सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद नुकतेच मला अनुवाद करायला दिलेले चौथे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मला या कामाने किती आनंद दिला आणि जगण्याची उमेद दिली, हे मी शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही आणि तुमच्या सहका-यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्या कामामागची प्रेरणा ठरला. भविष्यात ही तुमच्यासोबत काम करत राहण्याची संधी मिळत राहिली, तर मी स्वत:ला भाग्यवान समजेन. खूप खूप आभार नुकतेच मला अनुवाद करायला दिलेले चौथे पुस्तक प्रकाशित झाले आहे. मला या कामाने किती आनंद दिला आणि जगण्याची उमेद दिली, हे मी शब्दात सांगू शकत नाही. तुम्ही आणि तुमच्या सहका-यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्या कामामागची प्रेरणा ठरला. भविष्यात ही तुमच्यासोबत काम करत राहण्याची संधी मिळत राहिली, तर मी स्वत:ला भाग्यवान समजेन. खूप खूप आभा��� वर्षा वेलणकर ...Read more\nआज आनंद यादव सर आपल्यामध्ये नाहीत, पण त्यांनी लिहिलेली झोंबी, नांगरणी, घरभिंती, काचवेल हा आत्मचरित्रंचा संच माझ्याकडे आहे. मी नेहमी या आत्मचरित्रांचे वाचन करतो. त्यामुळे सर आजही आपल्यामध्ये आहेत. ते आपल्या बरोबर बोलतात असा भास होतो. या सगळ्याचे श्रेय आपणाकडे जाते. आपण ही पुस्तके प्रकाशित करून वाचकांवर फार मोठे उपकार केले आहेत. तुम्ही ‘झोंबी’चे पालन-पोषण करणारे प्रकाशक आहात हेच खरे. साहित्याच्या समुद्रातील मोती काढून ते जगाला दाखविण्याचे मोठे कार्य आपण केलेले आहे. याबद्दल मी आपला आभारी आहे. – जे. के. सोनावणे,पुणे ...Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/samwad/experiencing-one/articleshow/70095359.cms", "date_download": "2020-05-29T20:19:35Z", "digest": "sha1:NP3ZHZZ2PKQ5RUL5HTI2OZMSDCOO24W5", "length": 29189, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nएक तरी वारी अनुभवावी\nअभय जगतापआषाढीच्या निमित्ताने देहू-आळंदी किंवा अन्य ठिकाणांहून पंढरपूरच्या दिशेने निघणारी वारी, म्हणजे महाराष्ट्राच्या बहुसांस्कृतिकतेची खूणच...\nआषाढीच्या निमित्ताने देहू-आळंदी किंवा अन्य ठिकाणांहून पंढरपूरच्या दिशेने निघणारी वारी, म्हणजे महाराष्ट्राच्या बहुसांस्कृतिकतेची खूणच. या वारीला असलेल्या धार्मिक-सामाजिक-सांस्कृतिक पैलूंची करून दिलेली ही ओळख.\nआषाढी वारी हा महाराष्ट्राचा लोकोत्सव. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी व इतर भाविक वारीमधे सहभागी होतात. किंबहुना 'ज्या देशातले लोक पंढरीला येतात, तो महाराष्ट्र' अशी महाराष्ट्राची(सध्या बृहन्महाराष्ट्र म्हणता येईल) एक नवी व्याख्या इरावती कर्वे यांनी केली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातून व काही प्रमाणात गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक व आंध्र प्रदेशातून लोक वारीमधे सहभागी होतात. १९६५ च्या सुमारास आळंदीच्या पालखीमध्ये पाचेक हजार लोक सहभागी होत असा उल्लेख दि. बा. मोकाशींच्या पुस्तकात आहे. मधल्या काही वर्षांमधे सुकर झालेला प्रवास, वारीच्या मार्गावर वाढलेल्या सुविधा, दळणवळणाची व संपर्काची वाढलेली साधने यामुळे वारीमधे सहभागी होणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. शिवाय विविध माध्यमांतून वारीविषयी बघून, ऐकून वारकरेतर वर्गात सुद्धा वारीचे आकर्षण वाढले आहे. त्यामुळे दरवर्षी वारीला जाणाऱ्या लोकांसोबत एक तरी वारी अनुभवावी, असा विचार करून येणाऱ्या लोकांचीही संख्या वाढते आहे.\nसर्व संतांच्या समाधीस्थानापासून त्या-त्या संतांचे पालखी सोहळे निघतात. अर्थात यामध्ये ज्ञानेश्वरमाउली व तुकाराम महाराजांचा पालखीसोहळा अधिक प्रसिद्ध आहे.\nया पालखी सोहळ्यामध्ये लाखांहून अधिक लोक सहभागी असतात. एवढ्या लोकांच्या सामान वाहतुकीसाठी चार हजाराहून अधिक ट्रक व पाण्यासाठी टँकर, आरोग्यसेवेसाठी अॅम्ब्युलन्स व काही छोटी वाहने अशी पाचशेएक वाहने या सोहळ्यात असतात. पालखी सोबत वारकऱ्यांचा प्रवास सुरु झाला की, गर्दीमुळे वाहनांना पुढे जाणे शक्य नसते. त्यामुळे तंबू व इतर सामानाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना सकाळी पालखीची वाटचाल सुरू होण्याआधी, पुढच्या गावासाठी निघावे लागते.\nत्यामुळे तंबूमध्ये मुक्काम करणाऱ्या वारकऱ्यांना पहाटे तीनच्या सुमारास उठावे लागते. लवकर उठून, तंबू पाडून, सर्व सामान भरून ट्रक पुढे पाठवले जातात. त्यानंतर प्रातःविधी उरकून, सोय असल्यास अंघोळ वगैरे उरकून घेतात. पाऊस नसेल तर झाडाखाली किंवा मुक्कामाच्या जागीच प्लास्टिकचा कागद अंथरुन एखादी डुलकी घेतात. पूर्वी घोंगडी व आता ज्याला कागद म्हणतात ती प्लॅस्टिकची खोळ ही वारीमधील एक बहुपयोगी वस्तू आहे. झोपताना, बसताना खाली अंथरण्यासाठी व पाऊस आला की छत्रीऐवजी याचा उपयोग होतो. हा कागद अंगावर घेतला की छत्रीप्रमाणे हात अडकून राहत नाही, त्यामुळे पाऊस चालू असताना सुद्धा टाळ-मृदंग वाजवता येतो. स्वतःबरोबर टाळ, मृदंग, वीणा, पिशवी या सर्वांचेच पावसापासून संरक्षण होते. पाण्याची सोय नसेल तर अंघोळ पहिल्या विसाव्यापाशी होते. सकाळी प्रवास सुरू झाला की साधारण दीड तासाने ठरलेल्या ठिकाणी पहिला विसावा होतो. स्थानिक भाविक पालखीचे दर्शन घेतात, तर वारकरी नाश्ता करून घेतात. नाश्त्याची सोय दिंडीतर्फे केली जाते. स्थानिक लोकांतर्फेसुद्धा अन्नदान केले जाते.\nत्यानंतर पुन्हा प्रवासास सुरवात होते. दुपारी जेवणासाठी विसावा होतो. पाऊस नसेल तर शेतात, माळावर मोकळ्या जागेत छान पंगती बसतात. पाऊस असेल तर मात्र जेवणाची तारांबळ होते. अशा वेळेस डोक्यावर काग��� पांघरुन जेवण करतात. काही दिंड्यांनी मंदिर, कार्यालय, एखाद्या इमारतीचे पार्किंग अथवा तत्सम ठिकाणाची व्यवस्था केलेली आहे. अर्थात लहान गावांमध्ये सर्व दिंड्यांना अशी व्यवस्था मिळणे शक्य नाही.\nसंध्याकाळी चारच्या सुमारास पुन्हा एक विसावा होऊन रात्री सहा ते सातच्या सुमारास पालखी मुक्कामी पोचते. तंबू व इतर सामान घेऊन जाणारे ट्रक आधीच मुक्कामाच्या ठिकाणी पोचलेले असतात. ट्रक सोबत पुढे गेलेले लोक तंबू ठोकणे, स्वयंपाकाची तयारी वगैरे करतात. तंबू ठोकण्यापूर्वी पाऊस झाला असेल तर चिखल बाजूला ओढून मग तंबू ठोकतात. तंबूच्या कडेने चर काढतात त्यामुळे तंबू ठोकल्यावर पाऊस झाला तर पाणी तंबूमध्ये न येता कडेने वाहून जाते. दिवसभर दमून चालून आलेले लोक जेवण करून, गप्पा मारत लवकरच झोपी जातात.\nया नित्य क्रमाशिवाय उभे रिंगण, गोल रिंगण, धावा, भारुडंवगैरे नैमित्तिक गोष्टी सुद्धा असतात. यापैकी रिंगणांचे आकर्षण तर खूपच आहे.\nअनेकवर्ष एकाच दिंडीमध्ये चालणाऱ्या लोकांचे एक मैत्रीचे नाते तयार होते. एकाच तंबूत राहणाऱ्या लोकांचा तर एक परिवारच तयार होतो. वर्षाने होणारी गाठभेट. मग सुरवातीचे एक दोन दिवस एकमेकांची विचारपूस करण्यात जातात. सध्या सोशल मीडियाच्या काळात (पन्नाशीच्या घरात असलेली सुद्धा) नवीन पिढी एकमेकांच्या संपर्कात आहे. पण अजूनही अनेक लोकांचा संपर्क व भेट फक्त वारीमध्ये होते.\nवारकरी असलेल्या किंवा वारकरी संप्रदायाविषयी आस्था असणाऱ्या लोकांना दहा पंधरा दिवस भजन करण्याचा, ऐकण्याचा आनंद मिळतो. नवीन भजनी मंडळींना वारीमध्ये भजनाचे प्राथमिक धडे मिळतात व वारकऱ्यांना किमान जे काही अभंग पाठ असणे आवश्यक आहे ते अभंग पाठ होतात. तर इतरांना नवीन चाली शिकण्याची संधी मिळते. संतविचारांवर, सोहळ्यातील बदलत्या गोष्टींबद्दल चर्चा होते. पालखीसमोर रोज कीर्तन होते. दिवसभरचे चालणे व पालखीपासून मुक्कामाचे ठिकाण दूर असल्याने उपस्थिती तशी कमी असते. पण काही लोक नियमित अथवा जमेल तसा याचा लाभ घेतात. याशिवाय काही दिंड्यांमध्ये प्रवचने होतात. याचाही लाभ होतो. या सर्वज्ञात अनुभवासोबत अनेक वेगळे अनुभव घेण्यासाठी लोक वारीमध्ये सहभागी होत आहेत.\nवारीमध्ये सुखसोयी वाढल्या असल्या तरी याचा अर्थ वारीमधील दिनक्रम अगदी आपल्या रोजच्या घरच्याप्रमाणे असतो असे नाही. किमान मूलभूत सोयी उपलब्ध झाल्या आहेत, पण तरीही अनेक तडजोडी कराव्या लागतात. अर्थात हे अपेक्षितच आहे. या वेगळेपणामुळेच वारी अनुभवण्याची उत्सुकता अनेकांना आहे.\nवारकरेतर वर्गामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, गृहिणी व निवृत्त नोकरदारांमध्ये या सामूहिक प्रवासाचे आकर्षण वाढत आहे. रोज १५ ते २५ किमी चालणे, तंबूमध्ये, मंदिरात, ओसरीवर तर कधी उघड्या माळावर मुक्काम, आपले कपडे आपण धुणे, दिवसभर प्रवासात व पावसाळी हवेत ते वाळण्याची दक्षता घेणे, आपल्यापेक्षा वेगळ्या आर्थिक, सामाजिक स्तरातील लोकांशी संवाद साधणे, भजन, भोजन सर्व गोष्टी सामूहिक, कोणी आजारी पडले तर त्याची काळजी घेणे, एकमेकांची सुख दुःख जाणून घेणे, या अनुभवाचे आकर्षण लोकांना वारीकडे ओढत आहे. काही लोक पालखीसोबत चालण्या ऐवजी ट्रकसोबत पुढे जाऊन मुक्कामाची पूर्वतयारी करतात. यामध्ये तंबू ठोकणे, तंबूभोवती चर खोदणे, आधीच पाऊस झाला असेल तर चिखल बाजूला करणे, लाइटची व्यवस्था करणे, अनुदानित गॅस, रॉकेल विक्रीकेंद्र शोधून तेथून गॅस, रॉकेल वगैरे आणणे, भाजी खरेदी, स्वयंपाक वगैरे गोष्टी येतात. अपवादात्मक काही दिंड्यांनी यासाठी सेवक वर्ग नेमला आहे.\nपालखी सोहळ्यात ओळख असो अथवा नसो एकमेकांचा उल्लेख 'माउली' असा केला जातो हे तर सर्वांना माहीत आहेच. येथे विठ्ठलच विठाई होतो. संत ज्ञानेश्वर वारकऱ्यांसाठी ज्ञानेश्वर माउली बनतात. हा लिंगबदल फक्त नावापुरता राहत नाही. कामाची वाटणीसुद्धा काही प्रमाणात बदलते. शहरामध्ये (तेसुद्धा ठरावीक वर्गात ) पुरुषांचा घरकामातील सहभाग आता वाढत असला व तो कौतुकाचा नसून त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे याची जाणीव निर्माण झाली असली, तरी सर्वत्र अशी परिस्थिती नाही. अनेक पुरुषांचा घरी ज्या कामांशी संबंध येत नाही अशी कामे ते वारीमध्ये करतात. स्वयंपाकामधे मदत करणे- भाजी खरेदी, चिरणे, बनवणे, भात लावणे क्वचित प्रसंगी शिरा, भजी वगैरे पदार्थ बनवण्यात पुरुष सहभागी होतात, मदत करतात. पंगत वाढण्याची जबाबदारी मुख्यत्वे पुरुषांकडे असते. चपाती, भाकरी बनवण्याचे काम मात्र अजून महिला वर्गाकडे आहे. वारीत सहभागी होणाऱ्या स्त्रिया अनेकदा विसाव्याच्या ठिकाणी ओव्या म्हणतात. अनेक लोकदैवतांचे वर्णन ओव्यांमधून आले आहे. पण विठ्ठलाविषयी असलेल्या लोकगीतांचे वैशिष्ट्य म्हणजे यामधील विठ्ठल रुक���मिणीला घरकामात मदत करणारा आहे. रुक्मिणी धुणे धुवायला चंद्रभागेवर जाते तेव्हा कपडे घासण्याचे, पिळण्याचे काम विठ्ठलाकडे असते. 'चंद्रभागेच्या पात्रामध्ये सोनियाचा विळा, रुक्मिणी धुणं धुते देव विठ्ठल देतो पिळा' किंवा 'रुक्मिणी धुणं धुते देव घसाऱ्याला बसं, दोघांच्या प्रीतीचं चंद्रभागेला हसू येतं' सर्व संतांना त्यांची नित्यकर्म करताना देवाने मदत केल्याचे दाखले संत साहित्यामध्ये आले आहेत. यामध्ये जनाबाईंना आंघोळीला पाणी काढणे, त्यांची वेणी घालणे वगैरे कामे आहेत. स्त्रियांनी रचलेल्या या लोकगीतात रुक्मिणीला मदत करणारा देव उभा केला आहे.\nवारीमध्ये चालणारा एक ते दीड लाख लोकांचा समूह म्हणजे एक फिरते गावच. या गावाला सुविधा पुरवणारा व्यावसायिकांचा वर्ग पालखीसोबत असतो. वारीचा मार्ग हा अनेकांचा पोटापाण्याचा मार्ग आहे. यामध्ये चहाच्या गाड्या, नाश्ता-जेवणाची दुकाने, दाढी-कटिंग करणारे, प्रवासातील गरजेची गोष्ट म्हणजे चप्पल दुरुस्ती, बॅगा दुरुस्ती, मोबाइल चार्जिंग करून देणारे असे अनेक व्यावसायिक आहेत. याशिवाय स्थानिक लोकांसाठी सुद्धा जत्रेमध्ये असतात तशी दुकाने असतात. हे लोक सुद्धा वारीसोबत व्यवसाय करत फिरत असतात.\nवारीमध्ये नवीन येणाऱ्या लोकांना वरील गोष्टी तर अनुभवायला मिळतातच. शिवाय महाराष्ट्रातील, महाराष्ट्राबाहेरील वेगवेगळ्या जीवनशैली असणाऱ्या, वेगळ्या आर्थिक स्तरातून येणाऱ्या लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. कोकणी, अहिराणी, खान्देशी, तेलुगू-कन्नड मिश्रित अशा वेगवेगळ्या महाराष्ट्री भाषा बोलणाऱ्या लोकांची गाठ पडते. आता नवीन पिढीच्या पोषाखामध्ये सर्वत्र एकसारखेपणा येतो आहे. पण जुन्या पिढीत पोषाखाची विविधता बघायला मिळते. वारीतील लोकांना बघायला येणारे लोक हाही संख्येने कमी असला तरी एक वेगळा वर्ग आहे. काहीजण हे वैविध्य, ही जीवनशैली डीएसएलआरमध्ये कॅप्चर करण्यासाठी येतात. तर काहीजण यापलीकडे जाऊन वारीच्या अंतरंगात बघण्याचा प्रयत्न करतात. अर्थात ज्याच्या त्याच्या दृष्टीने प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. पालखी मार्गावरच्या गावांमध्ये आधुनिक फ्लेक्स संस्कृतीनुसार स्वागताचे फ्लेक्स व त्यावर स्वागतोत्सुकांची नावे व फोटो असतात. राजकीय चर्चेत रस असणाऱ्या काही मंडळींचे या फ्लेक्सकडेही बारीक लक्ष अस��े. एखाद्या गावात एखाद्या वर्षी फ्लेक्सवर वेगळी आडनावे अथवा महिलांचे फोटो दिसले, तर गावात आरक्षण पडल्याचे आडाखे बांधतात. शिवाय आपापल्या भागातील पीक, हवा पाण्याची देवाणघेवाण पूर्वीही होई. आता अन्य मध्यमातून या गोष्टी आधीच कळतात. तरीही प्रत्यक्ष चर्चेची बाब और आहे.\nपालखीसोबत एकत्रित गाठ पडणारे एक दीड लाख सश्रद्ध लोक आणि रस्त्यावरील गावातील लोकांचा वारीला मिळणारा सकारात्मक प्रतिसाद, यामुळे वेगवेगळ्या संप्रदायाचे लोकही आपापल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी वारीमध्ये येत आहेत.\nवाढत्या संख्येमुळे गावातील व्यवस्थापनावर, सरकारवर पडणारा ताण, स्वच्छता व अन्य प्रश्न ही आव्हानेसुद्धा उभी राहत आहेत. याचा अभ्यास करण्यासाठी, त्यावर उपाय शोधून ते अंमलात आणण्यासाठी सुद्धा काही व्यक्ती व संस्था वारीमध्ये सहभागी होत आहेत. वारीपुढील भौतिक आव्हाने अभ्यासणाऱ्या व वारीचे अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभ्यासकांची संख्या वाढणे आवश्यक आहे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nचीन विरुद्ध अवघे जग...\nकरोना पॅकेज : आकाराने मोठे, पण खोटे\nआत्मनिर्भर भारत : राष्ट्रीय स्वावलंबनाची हाक...\nकरोनाचा संसर्ग बळावला तर\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनाचं मुंबई, ठाणे, पुणे कनेक्शन; नगरमध्ये रुग्ण वाढले\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2020-05-29T21:04:17Z", "digest": "sha1:VBEI3Q3D64YOFZU6GEYZMH6YPOXNQCPE", "length": 3551, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पहिला मुरादला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nपहिला मुरादला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पहिला मुराद या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nदुसरा मेहमेद ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:ओस्मानी सुलतान ‎ (← दुवे | संपादन)\nपहिला ओस्मान ‎ (← दुवे | संपादन)\nओऱ्हान ‎ (← दुवे | संपादन)\nपहिला बायेझिद ‎ (← दुवे | संपादन)\nपहिला मेहमेद ‎ (← दुवे | संपादन)\nदुसरा मुराद ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-fruits-and-onion-potato-market-started-mumbai-apmc-maharashtra-31748?page=1", "date_download": "2020-05-29T20:10:11Z", "digest": "sha1:ZIFPJF7WWI3PUSCGCAWC3EQZEQ7ORTP2", "length": 17153, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi fruits and Onion, Potato market started at Mumbai APMC Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंबई बाजार समितीत फळे, कांदा-बटाटा बाजार सुरु\nमुंबई बाजार समितीत फळे, कांदा-बटाटा बाजार सुरु\nशुक्रवार, 22 मे 2020\nगेल्या दहा दिवसांपासून बंद असलेले फळे आणि कांदा-बटाटा बाजार गुरुवारपासून (ता.२१) सुरु झाला आहे. इतक्या दिवसांनी फळे बाजार सुरु होत असताना व्यापाऱ्यांमध्ये मात्र उत्साह दिसून येत नाही.\nमुंबई: गेल्या दहा दिवसांपासून बंद असलेले फळे आणि कांदा-बटाटा बाजार गुरुवारपासून (ता.२१) सुरु झाला आहे. इतक्या दिवसांनी फळे बाजार सुरु होत असताना व्यापाऱ्यांमध्ये मात्र उत्साह दिसून येत नाही. दिवसभरात बाजार समितीच्या सर्व आवारात मिळून सुमारे सातशे वाहने शेतीमालाची आवक झाली आहे. तर भाजीपाला बाजारातून आणि विविध चेकनाक्यावरुन सुमारे सहाशे वाहने भाजीपाला मुंबई शहरासाठी रवाना झाला आहे.\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ११ ते १७ हे हा आठवडाभर बंद करण्यात आली होती. सोमवारी (ता.१८) पासून समितीचे कामकाज टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा निर्णय होऊन भाजी, धान्य आणि मसाला बाजार सुरु करण्���ात आले आहे.\nतर दुसऱ्या टप्प्यात काल गुरुवारपासून (ता.२१) पासून फळे आणि कांदा बटाटा बाजार चालू झाले आहेत. या बाजार आवारांची वाहन प्रवेश मर्यादा कांदा बटाटा बाजार - १०० वाहने तर फळ बाजार आवार - २०० वाहने इतकी निश्चित करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी फळे बाजारात २५५ वाहने आणि कांदा बटाटा बाजारात ७३ वाहने आली आहेत.\nमात्र, इतक्या दिवसांनी फळं बाजार सुरु करताना व्यापाऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत नाही. मे महिना म्हणजे हापूस आंब्याचा हंगाम. या हंगामात बाजारात अगदी पाय ठेवायलाही जागा उरत नाही, इतक्या प्रमाणात बाजारात आंबे विक्रीसाठी येतात.\nहापूस आंब्यापाठोपाठ कलिंगड, खरबूज, पपई ही फळेही येत असतात. या वर्षी तर मे महिन्यातच रमजान महिना आल्याने फळांना मोठी मागणी असणार म्हणून तीन महिने आधीपासून शेतकऱ्यांनी कलिंगड, खरबूज, पपई यांची लागवड केली होती. तीन महिन्यांत ही पिके निघतील आणि चांगला पैसा हातात येईल, अशी आशा होती. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्वांचीच निराशा झाली.\nमार्च, एप्रिल तर गेलाच आणि आता हक्काचा मे महिनाही संपत आला आहे. त्यात दहा दिवस फळ बाजार बंद राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातला माल शेतातच पडून राहिला. जो माल खरेदी करुन नेला, त्यानंतर आता व्यापाऱ्यांनी पुन्हा माल उचलण्यास नकार दिला.\nसुरुवातीला बाजार बंद असला तरी थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करणारे लोकही आता शेतकऱ्यांकडे यायचे बंद झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा बाजार समितीमधील व्यापाऱ्यांना आपला माल विकण्याची गळ घालायला सुरुवात केली आहे. व्यापारी मात्र व्यापार करायचा की नाही, या विचारात आहेत.\nकोरोना संसर्गाची भीती आहेच, शिवाय माथाडी कामगारांची कमतरताही आहे. शेतकरी वारंवार माल विकण्याची गळ घालत असल्याने त्यांच्यासाठी व्यापारी बाजारात येत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.\nमुंबई बाजार समिती शेती भाजीपाला बाजार कोरोना उत्पन्न मका हापूस पपई व्यापार\nथेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर \nपरभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व प्रशासकीय धोरणामुळे फळे, भाजीपाला मार्केट सतत चा\nपिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई; नगर...\nनगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या प्रस्तावास जिल्हा\n'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज...\nनगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.\nनगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी प्रतिपादन सभा;...\nनगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेऐवजी लेखी प्रतिपादन सभा\nशेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध; ‘वखार’ची...\nमुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक\nविदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...\nराजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...\nमॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...\nएसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...\nतंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...\nमॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...\nकापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...\nटोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...\nउन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...\nकेळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...\nआधी मोजमाप, मगच पाणीबचत\nदूध नासू नये म्हणून......\nअंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...\nराज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...\nमध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...\nमराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...\n'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...\nटोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...\nसव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...\nटोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.newstown.in/category/expression/", "date_download": "2020-05-29T18:39:48Z", "digest": "sha1:PEDTZQO7OLW5SIHSLHHHBGGYWLN3JY3A", "length": 13557, "nlines": 204, "source_domain": "www.newstown.in", "title": "अभिव्यक्ती - Newstown", "raw_content": "\nसाईन इन / जॉन\nभगवतीचरण वोहराः स्वातंत्र्य लढ्यातील निधडा क्रांतीकारक\nज्योतीची बहादुरी दिसली, तिच्या वेदना कधी दिसणार\nपाकिस्तानचा विरोध करत करत भाजपवाले स्वत:च पाकिस्तान्यांसारखे होत चालले आहेत का\nलाज कशी वाटत नाही, सवाल हा छोटा\nसूर्यकांता पाटील यांची राजकीय संन्यासाची घोषणा, रागात निर्णय घेऊन भाजपत गेल्याचाही…\nकोरोनावर चर्चा की भाजपला चेकमेटची तयारी: ठाकरेंनी बोलावली महाविकास आघाडीची बैठक\nशरद पवार म्हणाले ‘ऑल इज वेल’, भाजपचे सरकार आलेच तर लंडन…\nराष्ट्रपती राजवटीची शक्यता आणि राजभवनाची सक्रियताः राजकारणात फक्त दोनच गोष्टींची चर्चा\n‘सरकारच्या अस्थिरतेबाबतच्या बातम्यांचा धुरळा ही निव्वळ पोटदुखी\nआषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी दशमीला पादुका पंढरपुरात पोहचवणारः उपमुख्यमंत्री पवार\nशासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तालुकास्तरावरही ‘स्वाधार’चा लाभ\nज्योतीची बहादुरी दिसली, तिच्या वेदना कधी दिसणार\nजिल्हास्तरीय समितीकडून नामंजूर वनहक्क दाव्यांबाबत विभागीय समितीकडे मागा दाद\nओबीसींना वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय कोट्यात दिले २७ टक्क्यांऐवजी फक्त ३.८ टक्केच…\nकोरोनाची धास्तीः पैठणची नाथषष्ठी यात्रा स्थगित, भाविकांना पैठणला जाण्यास प्रतिबंध\nमहिला दिन विशेषः स्कॉटलंडकडून शिकण्यासारखे…\nगुलाबाचे फूल आणि मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा…\nम. गांधींचा स्वातंत्र्य लढा ‘मोठे नाटक’, त्यांना महात्मा म्हटल्याचे ऐकून रक्त…\nमुंबईतील प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणार कान्होजी आंग्रे यांच्यावरील चित्ररथ\nआर्थिक मदतीबाबत फडणवीसांचा दावा ही निव्वळ हातचलाखीः काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण\nमोदींचे पॅकेज २० लाख नव्हे, ३.२२ लाख कोटींचेच; आकडा खोडून दाखवण्याचे…\n२० लाख कोटींच्या मोदी पॅकेजमध्ये मजुरांना धान्य, शेतकऱ्यांना कर्जासाठी ३ लाख…\n२००००००००००००० रूपयांचे पॅकेजः जुन्या आकड्यांची गोळीबेरीज करत मांडणार नवे गणित\nलॉकडाऊन शिथिलतेनंतर आठवडाभरातच साडेतेरा हजार उद्योगांना परवाने\nविज्ञानाची ऐशीतैशीः मोदी सरकारला ज्योतिष देतो हवामान, दंगली, सामाजिक आंदोलनाची पूर्वसूचना…\n‘मी पुन्हा येणार’ : बुधवारपासून शुक्रवारपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार बरसणार\nब्रम्हांडातील सर्व ग्रहांना आहेत, पण सूर्य आणि चंद्रालाच नावे का नाहीत\nचांद्रयान-२ : प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे \nमोबाइलवर जास्त वेळ घालवल्याने मानसिक आरोग्यावर पडत नाही फारसा परिणाम\nरोगप्रतिकारक शक्ती वाढवा, अन् निरोगी रहा\nमहिला दिन विशेषः स्कॉटलंडकडून शिकण्यासारखे…\nखुली विक्री होणाऱ्या मिठाईवरही येणार आता एक्सपायरी डेट, मिठाईच्या ट्रेवर पाटी…\nखबरदारी घ्या, विद्युत अपघात टाळा \nहृदयविकारामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी राज्यात दहा जिल्ह्यांमध्ये राबवणार ‘स्टेमी’ प्रकल्प\nभाजपची फजितीः सर्वसाधारण प्रवाश्यांसाठीचा रेल्वेचा आदेश पुढे करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न\nमजुरांकडून तिकिटाचे पैसे घेतलेच नसल्याचा रेल्वेचा दावा, आदेश मात्र पैसे वसुलीचाच\nकोरोनामुळे महाराष्ट्रासह तीन राज्यात सुटी जाहीर केल्याचे पत्रक बनावटः केंद्र सरकारचा…\nपंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह नागरिकत्व कायद्याबाबत गांधींच्या नावाने खोटे…\nएके-47 सह बीडच्या पोलिस अधीक्षकांचा फोटो व्हायरल, सशस्त्र हिरोगिरीवर नेटकऱ्यांचे सवाल\nपोलिस, होमगार्ड, कंत्राटी कर्मचाऱ्यांसह राज्यातील सर्वच कोरोना योद्ध्यांना ५० लाखांचे विमा…\nराज्यातील सलून, ब्यूटी पार्लर उद्यापासून उघडणार\nबचत गटांचे मास्क देताहेत सुरक्षित श्वास\nभगवतीचरण वोहराः स्वातंत्र्य लढ्यातील निधडा क्रांतीकारक\nविमानाने राज्यात येणाऱ्या प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारणार, १४ दिवस घरीच…\nसात दिवसात अधिक प्रसिद्ध\nपुनरावलोकन गुण संख्येच्या आधारे\nभगवतीचरण वोहराः स्वातंत्र्य लढ्यातील निधडा क्रांतीकारक\nन्यूजटाऊन टीम - May 28, 2020\nज्योतीची बहादुरी दिसली, तिच्या वेदना कधी दिसणार\nन्यूजटाऊन टीम - May 28, 2020\nपाकिस्तानचा विरोध करत करत भाजपवाले स्वत:च पाकिस्तान्यांसारखे होत चालले आहेत का\nन्यूजटाऊन टीम - May 24, 2020\nलाज कशी वाटत नाही, सवाल हा छोटा\nन्यूजटाऊन ��ीम - May 23, 2020\nन्यूजटाऊन टीम - May 23, 2020\n…मग देवस्थानची संपत्ती विश्वनाथाच्या पिंडीवर पोसलेल्या नागोबांची आहे का\nन्यूजटाऊन टीम - May 17, 2020\nबोलीबाबा आणि पन्नास चोर\nन्यूजटाऊन टीम - May 3, 2020\nवस्त्र पांघरूण विशेषाधिकार प्राप्त होतो का\nन्यूजटाऊन टीम - May 1, 2020\nकोरोनाः जागतिक संसर्ग, आगतिक राजकारण\nन्यूजटाऊन टीम - April 24, 2020\nन्यूजटाऊन टीम - April 24, 2020\n123...8चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/%E0%A4%86%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%82-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%9A/", "date_download": "2020-05-29T18:56:39Z", "digest": "sha1:DJQXD3WS7KOXBJVCIW3YNZLZEOLBBJMR", "length": 7896, "nlines": 74, "source_domain": "pclive7.com", "title": "आचारसंहिता लागू.. रिक्षा चालवत महापौर निवासस्थानी रवाना..! | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nयंदाच्या वर्षी पालखी सोहळा पायी होणार नाही; बैठकीत ठरले हे तीन पर्याय..\nपिंपरी चिंचवडकरांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा; आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा\nआमदार अण्णा बनसोडे तुमच्या कार्याला सलाम.. शहरातील भटक्या कुत्र्यांसह जनावरांना एका महिन्याचे खाद्य पुरविले..\nशिवसेना शाखा यमुनाननगर आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमहापालिका आयुक्तांची बदली करू नये; माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nथेरगाव, डांगे चौक परिसरात मास्क न वापरणाऱ्यांवर महापालिकेची कडक कारवाई; २०० जणांकडून १ लाखाचा दंड वसूल..\nउपमहापौर नाही, जनतेचा सेवकच; तुषार हिंगे नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध..\nशहरातील अनिकेत चौधरी आणि अविनाश धनवे टोळीवर पोलीसांची मोक्का अंतर्गत कारवाई\nमोशी येथील मेडीकलच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला..\nशहरातील बंद असलेले नागरी सुविधा केंद्र सुरू करावेत; नगरसेवक संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी\nHome पिंपरी-चिंचवड आचारसंहिता लागू.. रिक्षा चालवत महापौर निवासस्थानी रवाना..\nआचारसंहिता लागू.. रिक्षा चालवत महापौर निवासस्थानी रवाना..\nपिंपरी (Pclive7.com):- निवडणूक आयोगाने आज (शनिवार) दुपारी आचारसंहिता महाराष्ट्रात लागू झाल्याची घोषणा केली. देशभरात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी सरकारी वाहने जमा केली. महापौर राहुल जाधव यांनी महापालिका मुख्यालयात येऊन सरकारी वाहन जमा क���ले. त्यानंतर स्वत:च्या रिक्षातून महापौर जाधव निवासस्थानी रवाना झाले. यावेळी नगरसेवक समीर मासुळकर हे त्यांच्या सोबत होते.\nविधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना सरकारी वाहने जमा करणे बंधनकारक आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, विविध विषय समित्यांच्या सभापतींच्या दिमतीला सरकारी वाहने असतात. या पदाधिकाऱ्यांनी सरकारी वाहने जमा केली.\nआज दुपारीच महापौर राहुल जाधव महापालिका मुख्यालयात दाखल झाले. त्यांनी आपल्या वापरातील सरकारी वाहन जमा केले. त्यानंतर चक्क रिक्षा चालवत महापौर घरी रवाना झाले. निवडणूक आचारसंहिता संपेपर्यंत पदाधिकाऱ्यांना सरकारी वाहन वापरता येत नाही.\n‘नो ॲक्शन प्लॅन’, कृतीतून काम दाखविणार – नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई\nराष्ट्रवादीने रणशिंग फुंकले, अजितदादांच्या उपस्थितीत काळेवाडीत उद्या ‘जाहीर मेळावा’\nयंदाच्या वर्षी पालखी सोहळा पायी होणार नाही; बैठकीत ठरले हे तीन पर्याय..\nपिंपरी चिंचवडकरांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा; आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा\nआमदार अण्णा बनसोडे तुमच्या कार्याला सलाम.. शहरातील भटक्या कुत्र्यांसह जनावरांना एका महिन्याचे खाद्य पुरविले..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://aisiakshare.com/comment/15129", "date_download": "2020-05-29T20:12:30Z", "digest": "sha1:VJ2GLNSQHZMQY723EZPUTYP5Z6JKMYHT", "length": 44836, "nlines": 507, "source_domain": "aisiakshare.com", "title": " छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ५ : रात्र | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nछायाचित्रण पाक्षिक-आव्हान ५ : रात्र\nपुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे: रात्र\nकुण्या एका चित्रकाराचे उद्गार आठवतात की रात्र दिवसापेक्षा जास्त रंगीत व जिवंत भासते तेव्हा आपल्या कल्पनाशाक्तीला भरारी द्या आणि येउद्यात फोटो.\nस्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:\n१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही\n२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील.\n३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहिल.)\n४. एक स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट २६ ऑगस्ट रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल व २७ ऑगस्टच्या सोमवारी विजेता घोषित होईल व तो विजेता पुढील विषय देईल.\n५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचाराव्यात, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती.\n६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्याचे असतील. त्यासाठी त्याने ठरविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल).आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.\n७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.\n८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.\n९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.\n१०. कॅमेरा व लेन्सची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास एफ्झिफ डेटा द्यावा.\n \"रात्र\" या विषयाला वाहिलेली छायाचित्रे येऊदेत\nनवी सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपण काढलेले फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.\nफोटो अपलोड करताना, अपलोड करणार्‍यांनी जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून डिलीट करावा. कृपया याची नोंद घ्यावी.\nमागचा धागा: विषय - सावली आणि रवि यांनी टिपलेले विजेते छायाचित्र\n१. रात्री चंद्राचा फोटो काढण्याची कसरत अनेकदा केली. फारशी कधी जमली नाही ती. हा त्यातलाच एक अपयशी प्रयत्न.\n२. कन्याकुमारीत सागरतीरावर रात्री डोकावून पाहणारे हे ग्रामीण स्त्री-पुरुष. तिथून विवेकानंद शिला स्मारक दिसत त्यावरच्या रोषणाईमुळे पण ते पाहताहेत का तिकडे\n३. मध्य प्रदेशातल्या भिंड जिल्ह्यातलं एक गाव. 'आजोबांच वय काय\" या माझ्या प्रश्नावर उत्तर मिळालं \" अब तो उनकी जिंदगीकी रात हो गयी है ...\"\n\" अब तो उनकी जिंदगीकी रात हो\n\" अब तो उनकी जिंदगीकी रात हो गयी है ...\"\n...........काय जबरदस्त उत्तर आहे. गप्पच झालो ऐकून.\nमला लंबुटांग यांचे तिनही फोटो\nमला लंबुटांग यांचे तिनही फोटो अतिशय आवडले. तीन वेगळ्या आव्हानांना पेलणारी ही तीन चित्रे आहेत. मी चंद्राचे अनेक फोटो काढायचा प्रयत्न केला आहे पण हे असे (व मागे एकदा Nile ने दिले होते ते - कुठे उलथलाय तो देव जाणे - चंद्र नव्हे निळ्या) मला आजतागायत जमलेले नाही. नुसता पांढरा पुंजका येतो. कोणता फिल्टर वापरला होतात का\nचंद्राचा प्रकाश डोळ्यांना शीतल भासत असला तरी प्रत्यक्ष फोटोत मात्र तो तुमच्या फोटोसारखा व्य्वस्थित गोलाकार न दिसता नेहमीच प्रकाशाचा पुंजका का दिसतो\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nलास वेगसमधे बलाजीओ ह्या होटेल\nलास वेगसमधे बलाजीओ ह्या होटेल समोरील तळ्यातील कारंज्याचं जवळ जवळ साडेपाचशे फूट उंचीवरून टिपलेला एक फोटू\nफोटोची लिंक सुधारली आहे आणि इंटर्नेट एक्स्प्लोररमध्ये दिसावा म्हणून योग्य ते बदल केले आहेत. -- संपादक\nमी टाकलेला फोटो मला दिसत\nमी टाकलेला फोटो मला दिसत नाहीये. बाकीच्यांनाही तो दिसत नाहीये का\nमलाही दिसत नाहीये... खूप\nखूप उंचावरून असल्यामुळे असेल...\nथोडया कमी उंचीवरून टाकला तर दिसेल कदाचित... ( ह.घ्या)\nउत्तर अमेरिकेतली, शहरी भागातली* वटवाघळांची सर्वात मोठी वसाहत आमच्या शहरात आहे. ऑगस्ट महिन्यात सगळ्यात जास्त संख्येने वटवाघळं दिसतात. पिल्लं आणि त्यांच्या आया, अंधारायला लागली की बाहेर पडतात आणि आकाशात ढगच्या ढग दिसतात. हे बघायला शहरी लोकं अशी गर्दी करतात. ऑस्टीनमधला कॉग्रेस पूल, ऑस्टीन अमेरिकन स्टेट्समनच्या प्रांगणातून. सूर्यास्ताच्या दहा मिनीटं आधी, त्याच दिवशी, तिथेच किती \"गर्दी\" होती हे इथे पहा.\nशब्दशः ढगात असताना काढलेला हा फोटो.\nअवांतर १: रात्र म्हटल्यावर लगेच मास्टर शंकर यांचा \"फादर, रात्र कुणी केली\" हा प्रश्न लगेच आठवला होता. त्याला समर्पक फ���टो माझ्याकडे नाहीत.\nअवांतर २: * अमेरिकेत सगळ्या गोष्टी अशाच predefined set मधे सगळ्यात मोठ्या, रुंद, लांब किंवा उंच असतात. एकोणीसाव्या शतकात उत्तर अमेरिकेत बांधलेली सर्वात रूंद इमारत किंवा पाण्याचा प्रवाह न अडवणारा, रंगरंगोटी नसणारा सर्वात लांब पूल असं काहीतरी. पण आकाराने जरा मोठी गोष्ट ह्या ना त्या प्रकारे महान असतेच.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nपहिल्या फोटोतल्या गर्दीत 'नक्की कोण कुणाला पहायला जमा झालेत' - असा विचार मनात येऊन गेला क्षणभर\nआत्ता थोड्या वेळापूर्वी या पुलावरून वटवाघळं बघताना आम्ही आपसांत हेच म्हटलं. वटवाघळंही एकमेकांना म्हणत असतील्, \"हं. निघाले आता रस्त्यांवर गर्दी करायला. चला त्या अंधारातल्या झाडावरून बघू त्यांना.\"\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nउत्तर अमेरिकेतली, शहरी भागातली* वटवाघळांची सर्वात मोठी वसाहत आमच्या शहरात आहे.\nवाक्य मज्जेदार आहे... गद्य विडंबनकारांना खाद्य आहे ...\nअवांतर : फोटु मस्त..\nदुसरा फोटु प्रायोगिक नाटकासारखा वाटला... ती न नाट्ये असतात ना, तसे \"न-फोटो\" असतील तर त्यातला...\nउत्तर अमेरिकेतली, शहरी भागातली* वटवाघळांची सर्वात मोठी वसाहत आमच्या शहरात आहे.\nवाक्य मज्जेदार आहे... गद्य विडंबनकारांना खाद्य आहे ...\nअलिकडच्या काळात याबद्दल गुर्जींशी चर्चा झाली होती तेव्हा आम्ही हाच विचार करत होतो. अमेरिकेत एवढे मराठी लोक असतील, त्यातले ५-१० टक्के तरी आपल्यासारखे छिद्रान्वेषी असतील. त्यातल्या कोणीच कधी अशा गोष्टींवर काही विनोद केल्याचं ऐकिवात नाही. असं कसं झालं\nएम्पायर स्टेट बिल्डींग, ही वटवाघळांची वस्ती, शिकागोतली कोणतीतरी इतर इमारत, कोणतीतरी गुहा, ग्रँड कॅन्यन झालाच, पण इतर अशा घळी, काय विचारू नका शेवटी आता चान्स मिळाला वैताग प्रकट करण्याचा\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nवेगळा शब्दक्रम वगैरे अपेक्षित असावा\nकदाचित वाक्यातील शब्दक्रम बोजड किंवा बेढब वाटला असावा. (नाहीतर मला गद्य विडंबनकारांकरिता काय वैशिष्ट्य आहे, ते कळलेले नाही.)\nउत्तर अमेरिकेतल्या शहरी भागांतील* वटवाघळांची सर्वात मोठी वसाहत आमच्या शहरात आहे.\nअसे वाक्य चालेल काय\nचावज्झौला गेलं की रात्री खाडीकाठी तिथल्या मंडळींबरोबर भटकायला जायचं हा माझा आवडता उद्योग. चेन. केनीस, चिंग वन सगळे उत्साहाने बरोबर यायच���. अशाच एका रात्री भटकंती करताना टिपलेलं हे दृश्य. मध्यरात्री सगळ कस शांत होतं अगदी पाणी देखिल. दिवसभर भ्रमंती करुन थकलेल्या मोटारबोटी सुद्धा शांत झोपल्या होत्या.\nकॅमेरा ऑलिंपस सी ७७० युझेड, एक्सपोजर १/२, अ‍ॅपरचर २.८ आणि आय एस ओ १२५\nपाच वर्षांपूर्वी राजस्थानला गेलो होतो. डिसेंबर महिना, रात्री पुष्करला तंबूत राहायची सोयसुद्धा होती, मात्र आम्ही आरक्षण केले नसल्याने मोह पडला तरी तंबू मिळणे शक्य नव्हते. आम्ही मुकाट्याने सहलीतल्या इअतर लोकांबरोबर आपल्या खोलिची किल्ली घेण्यासाठी रांगेत उभे होतो. आणि मी चार चौघाना व्यवस्थित ऐकु जाईल अशा आवाजात बायकोला म्हणालो, \"बरं झालं त्या तंबूच्या भागडीत नाही पडलो. वाळूत रात्री साप निघाला मग\" बाण अचूक लागला. एका कुटुंबाने आपला तंबूचा बेत बदलला आणि आमची सोय झाली. मग ३१ डिसेंबर मस्त तंबूच्या ओसरीवर बसून समोरची जत्रा बघण्यात गेली.\nकॅमेरा ऑलिंपस सी ७७० युझेड, एक्सपोजर ०.४, अ‍ॅपरचर ३.२ आणि आय एस ओ ३२०\nइजिप्तची प्रत्येक रात्र आठवणीत राहील अशी होती. अशाच एका रात्री कॉम आँबोचे मंदिर पाहताना इतके हरवून गेलो की बोटीवर परत जायची इच्छाच होत नव्हती. भव्यता आणि तिथली प्राचिन संस्कृती दाखविणारे मंदिराचे भग्नावशेष, नाईल वरुन येणारा झोंबरा गार वारा आणि आकाशात चंद्रकोर, मग तिथुन पाय कसा निघेल\nकॅमेरा निकॉन डी ६०, लेन्स निक्कॉर किट लेन्स १८-५५, एक्सपोजर १/२, अ‍ॅपरचर ५.६ आणि आय एस ओ ४००\nपहिल्या फोटोतला खालचा-वरचा काळा भाग कातरला तर मला अधिक आवडेल. तिन्ही फोटो आवडले. आणि तुम्हीही डांबिसपणा करता हे पण\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\n+१ तीनही फोटो मलाही आवडले..\n+१ तीनही फोटो मलाही आवडले.. चंद्रकोरीचा आकारही मस्ट टिपला गेला आहे. त्यावर माझी कशी फसगत होते ती कमेंट वर केलीच आहे\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nएल्सीडी स्क्रीनवर कुर्डुगडाचा आकार नीट दिसत नसल्यास थोडं वेगळ्या अँगलने पाहवं\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nकॅमेरा, कॅनन EOS REBEL T3 / ११०० डी\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nखरतर आव्हान देन हेच एक आव्हान आहे याचि प्रचिति अगदि विषय काय द्यावा या प्रश्नापासून आलि.\nएकुण ६ स्पर्धक व १५ छायाचित्र.\nअदिती यांचा 'ढगात असताना काढलेला हा फोटो' व ऋषिकेश यांचा 'निबिड रात्री कुर्डुगड' हा प्रयत्न आवडला.\nलंबूटांग यांचा '��ोया खोया चांद'.\nजर चन्द्राच्या सभोवतिचे व एकंदरच फोतोतले ढग अजुन स्पष्ट दिसते तर कदाचित अजुन बहार आलि असति.\nऋषिकेश यांचा 'निबिड रात्री कुर्डुगड'.\nमला यातली minimalist शैली आवडली.\nसर्वसाक्षी यांचा पुलाच्या प्रतिबिंबाचा फोटो.\nहे प्रतिबिंब जनु शांत रात्रिची अनुभुती देनार प्रतिक. अशा अनुभुतीची आस ठसवुन देनारा म्हनुन कदचीत हा फोटो आवडला.\nसर्व स्पर्धकांचे आभार व विजेत्यांचे अभिनंदन.\nसर्वसाक्षी यांच्याशी व्यनीतून झालेल्य संवादानुसार नव्या विषयाचे आव्हान नव्या धाग्यात दिले आहे.\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nरात्रीच्या फोटोग्राफीवर गुगल बुक्सवर हे पुस्तक मिळाले\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nचंद्राचा प्रकाश डोळ्यांना शीतल भासत असला तरी प्रत्यक्ष फोटोत मात्र तो तुमच्या फोटोसारखा व्य्वस्थित गोलाकार न दिसता नेहमीच प्रकाशाचा पुंजका का दिसतो\nफोकसिंगचा प्रश्न नसेल असं गृहित धरून, चंद्राचा फोटो काढायला फार वेळ शटर उघडं ठेवावं लागत नाही. पण चंद्रप्रकाशात इतर गोष्टींवर फारसा उजेड नसतो त्यामुळे चंद्राचा दिसतो तसा आकार फोटोत हवा असेल तर इतर गोष्टींचं सिल्हूटही बहुदा दिसणार नाही. त्यावर उपाय म्हणजे HDR (high dynamic range) फोटो काढणे. त्याबद्दल अधिक माहिती विकीपिडीयावर आहे. (दुवा)\nथोडक्यात कॅमेरा स्थिर ठिकाणी ठेऊन निदान तीन फोटो काढायचे. एक अतिशय अंधूक, (ज्यात चंद्र अगदी बरोब्बर दिसेल, पण इतर गोष्टी बहुदा दिसणार नाहीत.), एक मध्यम आणि एक अगदी अंधूक गोष्टी नीट दिसण्यासाठी ओव्हर-एक्सपोज्ड.\nचंद्राचा फोटो काढताना अडचण अशी होते की असे तीन फोटो काढताना चंद्र आकाशात हलतो आणि तिन्ही फोटोंमधे चंद्राचे क्ष आणि य कोऑरडीनेट्स बदलतात. त्याबाबतीत माझी सूचना अशी की एकच, अंधूक फोटो चंद्र असताना काढायचा, बाकीचे चंद्राशिवाय, किंवा बाकीच्या फोटोंमधून चंद्र पुसून टाकायचा आणि मग तिन्ही फोटो एकत्र करायचे.\nमाझा असा एक फसलेला प्रयत्न. यात चंद्राच्या जागी प्रकाशित लोण्याचा गोळा दिसतो आहे. (फोटो फेसबुकावर आहे.) चंद्राचे सग्गळेच फोटो ओव्हरएक्सपोज झाले. (निदान चंद्राच्या खाली विमानाची शेपटी आली.)\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : 'हिस्टेरिया'वर संशोधन करणारा मानसशास्���्रज्ञ पिएर जेनेट (१८५९), पियानोवादक व संगीतकार इसाक आल्बेनित्झ (१८६०), लेखक जी. के. चेस्टरटन (१८७४), सिनेदिग्दर्शक जोसेफ व्हॉन स्टर्नबर्ग (१८९४), गायिका हिराबाई बडोदेकर (१९०५), लेखक अशोक टिळक (१९२१), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज (१९२९), वाढत्या लोकसंख्येशी निगडित समस्यांवर मूलभूत संशोधन करणारे पॉल एरलिच (१९३२), नेमबाज भुवनेश्वरी कुमारी (१९४५), अभिनेता पंकज कपूर (१९५४)\nमृत्यूदिवस : शोधक बार्थलोम्यू डायस (१५००), अनेक मूलद्रव्ये शोधणारा रसायनशास्त्रज्ञ हंफ्रे डेव्ही (१८२९), अभिनेता पृथ्विराज कपूर (१९७२), माजी पंतप्रधान चरणसिंग (१९८७), साम्यवादी विचारांचे लेखक केशव गोखले (१९५२), संगीतकार स्नेहल भाटकर (२००७), विचारवंत, राजकारणी व लेखक ग. प्र. प्रधान (२०१०), अभिनेता डेनिस हॉपर (२०१०), सिनेदिग्दर्शक कानेटो शिंदो (२०१२)\nआंतरराष्ट्रीय यू.एन. शांतीरक्षक दिवस\nलोकशाही दिन : नायजेरिया.\n१६५८ : चंबळ खोऱ्यातील सामूगडच्या लढाईत औरंगजेब आणि मुरादने भाऊ दारा शुकोहचा पराभव केला; पुढे औरंगजेब मुघल बादशाह बनला.\n१९१३ : इगॉर स्ट्राव्हिन्स्कीचे संगीत आणि निजिन्स्कीच्या नृत्यदिग्दर्शन लाभलेला बॅले 'Sacre du Printemps' (The Rite of Spring) प्रथम सादर झाला. आधुनिक कलेतला हा एक मैलाचा दगड मानला जातो.\n१९१९ : आईनस्टाईनच्या सापेक्षतेच्या सिद्धांताचा पुरावा शोधण्यासाठी आर्थर एडिंग्टन आणि अँड्र्यू क्लॉड यांनी प्रथम निरीक्षणे केली.\n१९५३ : जगातले सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर पहिले मानवी पाऊल पडले; एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी शिखर सर केले.\n१९५८ : भूदान पदयात्रेच्या निमित्ताने आचार्य विनोबा भावे पंढरपूरच्या मंदिरात प्रथमच गेले.\n१९६४ : पॅलेस्तिनी प्रश्नाबद्दल पूर्व जेरुसलेम येथे अरब लीगची बैठक; यातून पुढे पॅलेस्तिनी मुक्ती संघटनेची स्थापना.\n१९८५ : पाय नसलेल्या स्टीव फोन्योने व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया येथे मॅरेथॉन पूर्ण केली. ४२ कि.मी. अंतर पार करण्यास फॉन्योला चौदा महिने लागले.\n१९८५ : ब्रसेल्समध्ये युरोपियन कपच्या अंतिम फुटबॉल सामन्यात लिव्हरपूलच्या चाहत्या प्रेक्षकांनी दंगा केला; त्यात भिंत कोसळली; परिणामी ४१ प्रेक्षक मृत्युमुखी पडले व शेकडो जखमी झाले.\n१९९९ : 'डिस्कव्हरी' या यानाने प्रथम आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावर डॉकिंग केले.\n१९९९ : भारताचा कर���णधार महंमद अझरुद्दीन याने एकदिवसीय सामन्यात ९,००० धावांचा पल्ला पार करून विक्रमाची नोंद केली.\n२०१३ : फ्रान्समध्ये पहिला समलैंगिक विवाह सोहळा संपन्न.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/national-level-pulses-and-grain-dealers-convention-held-in-lonavla/articleshow/71941397.cms", "date_download": "2020-05-29T20:46:39Z", "digest": "sha1:IEOIA6STX6VVX7SMGWENZDOXXGFUPZDE", "length": 12455, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nडाळ, धान्य विक्रेत्यांचे लोणावळ्यात राष्ट्रीय अधिवेशन\nभारतीय कडधान्य व्यापार व उद्योगक्षेत्रातील इंडिया पल्सेस अॅण्ड ग्रेन्स असोसिएशन (आयपीजीए) या महत्वपूर्ण संघटनेने द पल्सेस कॉन्क्लेव्ह परिषदेच्या पाचव्या सत्राची घोषणा केली. ही द्वैवार्षिक परिषद महाराष्ट्रातील लोणावळा येथील अॅम्बी व्हॅली सिटी येथे १२ ते १४ फेब्रुवारी २०२० या कालावधीत आयोजित होणार आहे.\nमुंबईः भारतीय कडधान्य व्यापार व उद्योगक्षेत्रातील इंडिया पल्सेस अॅण्ड ग्रेन्स असोसिएशन (आयपीजीए) या महत्वपूर्ण संघटनेने द पल्सेस कॉन्क्लेव्ह परिषदेच्या पाचव्या सत्राची घोषणा केली. ही द्वैवार्षिक परिषद महाराष्ट्रातील लोणावळा येथील अॅम्बी व्हॅली सिटी येथे १२ ते १४ फेब्रुवारी २०२० या कालावधीत आयोजित होणार आहे. भारतासह यूएसए, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, म्यानमार, इथिओपिया, युगांडा, टान्झानिया, मोझाम्बिक, मालवी आदी देशांतील जवळपास १५०० व्यापार भागीदार द पल्सेस कॉन्क्लेव्ह २०२० (टीपीसी २०२०) मध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे.\nद पल्सेस कॉन्क्लेव्ह २०२० या परिषदेत कडधान्यांच्या स्थानिक उत्पादन व वापराबाबत विविध मुद्दे चर्चेत घेण्यात येणार आहेत. परंतु, त्याचसोबत प्रक्रिया क्षमतेचा विकास, वापरातील वाढ, निर्यात, मूल्यवर्धन, प्रथिन शोषण, कापणी-उत्तर पीक व्यवस्थापन आदी मुद्देही लक्षात घेण्यात येणार आहेत. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी बरीच मेहनत घेतली जात आहे. २०१९-२० या वर्षात कडधान्यांचे उत्पादन २६.३० दशलक्षांवर पोहोचले आहे. किफायतशीर रिटेल किंमतींसोबतच भारतीय ग्राहकांना मुबलक उत्पादनांचा लाभही घेता येणार आहे, असे आयपीजीएचे अध्यक्ष जितू भेडा यांनी सांगितले.\nजागतिक व स्थानिक कडधान्य उत्पादन प्रमाण, स्थानिक व जागतिक किंमती, पुरवठा व मागणीचे गुणोत्तर या अनुषंगाने हा परिषद उपक्रम आखण्यात आला आहे. असे असले तरीही, टीपीसी २०२० मध्ये, हे मुद्दे लक्षात घेण्यासोबतच, आयपीजीएच्या दृष्टीकोनापलीकडे जाऊन नवा आधुनिक व्यापार दृष्टीकोन लक्षात घेतला जाणार आहे. पंतप्रधानांच्या भारतीय अर्थव्यवस्थेला ५ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचवण्याच्या ध्येयाला भारतीय कडधान्य व्यापाराचे पाठबळ मिळावे, हे या परिषदेचे आम्ही ध्येय ठरवले आहे, असे आयपीजीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप घोरपडे म्हणाले.\nभारतात कडधान्ये हा प्रथिनांचा मुख्य स्त्रोत असून, कडधान्यांच्या उपलब्धतेसोबतच त्यांची किफायतशीरता तितकीच महत्वाची आहे, यावर आयपीजीएचा विश्वास आहे. शेतकरी व ग्राहक दोहोंना फायदा पोहोचेल, असे काहीतरी सरकारने करण्याची गरज आहे. बीपीएल समुदायाला कडधान्ये किफायतशीर वाटावीत, यासाठी आयपीजीएतर्फे पीडीएसमध्ये कडधान्यांचा अंतर्भाव करण्यात येण्यासाठी सरकारला विनंती करण्यात येणार आहे. यामुळे उत्पादनासोबतच मागणीही वाढू शकेल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\n नवा प्रदेशाध्यक्ष डिसेंबर अखेरीसमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गु��्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/the-basis-of-zapayogo-for-cancer-patients/articleshow/67065107.cms", "date_download": "2020-05-29T21:06:02Z", "digest": "sha1:3475BEUZ27RC252YII6FI7Z72Z56R6TB", "length": 9373, "nlines": 94, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकर्करोग रुग्णांना ‘जपायगो’चा आधार\nम टा प्रतिनिधी, नाशिक कर्करोगाच्या निदानाबरोबरच रुग्णांवर उपचारासाठी जपायगो या सामाजिक संस्थेने सरकारी हॉस्पिटल्सकडे मदतीचा हात पुढे केला आहे...\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nकर्करोगाच्या निदानाबरोबरच रुग्णांवर उपचारासाठी जपायगो या सामाजिक संस्थेने सरकारी हॉस्पिटल्सकडे मदतीचा हात पुढे केला आहे. कर्करोगाचे रूग्ण शोधून तातडीने उपचारांद्वारे त्यांचे आयुर्मान वाढविण्याच्या उद्देशाने काम केले जाणार आहे.\nशालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयात 'इन्व्हेस्टिगेशन टू स्ट्रेथनिंग कॅन्सर केअर इन नाशिक' या उपक्रमाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रमाच्या सहसंचालक डॉ. साधना तायडे यांच्यासह आरोग्य उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, मानवता क्युरी सेंटरचे डॉ. राज नगरकर, जपायगो संस्थेचे राज्य समन्वयक डॉ. पराग भांबरे आदी मान्यवर उपस्थित होते. कर्करोगाचे रुग्ण वाढत असून या रोगाचे वेळीच निदान होत नसल्याने रूग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळेच जिल्हा रुग्णालय आणि जपायगो संस्थेच्या संयुक्त विद्यमान��� कर्करोगग्रस्त रुग्णांचा शोध घेण्यावर भर दिला जाणार आहे. कर्करोगाचे निदान झाल्यास अशा रुग्णांवर वेळेत योग्य उपचार सुरू करणे शक्य होऊ शकणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. शिल्पा बांगर यांनी केले तर आभार डॉ. राहुल विधाते यांनी मानले.\nकर्करोगाची लक्षणे, त्यावरील उपचार पद्धती, कर्करोगग्रस्त रुग्ण दगावण्यामागील कारणे, कर्करोग होऊ नये यासाठी घ्यावयाची दक्षता याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात १७ टक्के रुग्णांना मौखिक तर २० टक्के रुग्ण स्तनाच्या कर्करोगाचे आढळले आहेत. १६ टक्के रुग्णांना गर्भाशयाचा तर ३९ टक्के अन्य कर्करोगाने ग्रस्त रुग्ण आहेत. त्यामुळे कर्करोगाबाबत जनजागृतीवर भर दिला जाणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nनाशिक शहरात करोनाचा आठवा बळी; जिल्ह्यात आतापर्यंत ५७ मृ...\nरिपोर्ट निगेटिव्ह येऊनही मालेगावात पोलिसाचा मृत्यू...\n मग ई-पाससाठी येथे संपर्क साधा\nआमदार सरोज आहिरे‘सेल्फ क्वारंटाइन’...\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/zareen-khan-reacted-on-anushka-sharma-post-on-support-her-after-bullied-for-stretch-marks/", "date_download": "2020-05-29T19:44:10Z", "digest": "sha1:QRB2EQZSWXRNNKTMYLSNWLKAWOKERL2B", "length": 14066, "nlines": 182, "source_domain": "policenama.com", "title": "अनुष्का शर्माच्या पोस्टवर झरीन खाननं दिली 'ही' प्रतिक्रिया ! - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपी. सिवा शंकर सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त\nआमदार अबू आझमींवर मुंबईत FIR\nपुणे शहरातील 323 जागांवरील सुमारे 103 KM चा अरुंद रस्ता होणार किमान 9 मीटर \nअनुष्का शर्माच्या पोस्टवर झरीन खाननं दिली ‘ही’ प्रतिक्रिया \nअनुष्का शर्माच्या पोस्टवर झरीन खाननं दिली ‘ही’ प्रतिक्रिया \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – सलमान खानच्य ‘वीर’ चित्रपटून बॉल���वूडमध्ये पाऊल टाकणारी अभिनेत्री जरीन खान नुकतीच एका फोटोवरून सोशल मीडियावर ट्रोल झाली आहे. या फोटोमध्ये झरीन राजस्थानातील पिछोला तलावाजवळ उभी होती. या फोटोत तिचे स्ट्रेच मार्क दिसत होते त्यामुळे अनेकांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल केले. हे पाहून अभिनेत्री अनुष्का शर्मा झरीनच्या मदतीला धावून आली आणि झरीनला सपोर्ट केले.\nअनुष्का शर्मा ने आपल्या अकाऊंटवरून झरीनचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, जरीन तू एक सुंदर, निडर आणि मजबूत व्यक्तिमत्व आहेस आणि तू आहे त्यातच खूप परफेक्ट आहेस. अशा पद्दतीने अनुष्काने ट्रोलर्सला चांगलेच उत्तर दिले आहे. त्यावर झरीन म्हणते जे लोक हे जाणून घेण्यासाठी इच्छुक आहेत की माझ्या पोटासोबत हे काय झाले आहे तर मी त्यांना सांगू इच्छिते हे तेच पोट आहे ज्याने नुकतेच ५० किलो वजन कमी केले आहे.\nतसेच झरीन पुढे म्हणते जर तुम्ही यावर फोटोशॉप आणि कोणत्याच सर्जरीचा वापर केला नाही तर ते असे दिसते. मी पहिल्यापासूनच अशी आहे मी माझ्या चुकीच्या गोष्टींना आत्मसात करते ना की त्यांना लपवण्याचा प्रयत्न. झरीन खान ने नुकतेच आपले ५० किलो वजन कमी केले आहे. त्यामुळे तिच्या पोटावर स्क्रॅच आले होते त्यामुळे ती नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय बनली होती.\nफक्त २ अक्रोडने मोकळ्या होतील शरीरातील सर्व नसा, अशाप्रकारे करा वापर\nवजन वाढण्याची चिंता आहे का ‘हे’ ५ पदार्थ बिनधास्त खा, वाढणार नाही वजन\nस्मोकिंग सोडल्याच्या २० मिनिटापासून ‘ते’ १० वर्षानंतर शरीरावर असा होतो परिणाम\nआपल्या बेबीसाठी सर्वात चांगले तेल कसे निवडावे \nहरड, बहेला, आँवला, घी सक्कर में खाए हाथी दाबे काँख मे, साठ कोस ले जाए \nतांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने होतात मोठे फायदे, तुम्हीही करून पहा\nपार्टीनंतर होणारा हँगओव्हर दूर करण्यासाठी मदत करतील ‘हे’ 9 उपाय\nदही-भात खाण्याचे ५ मोठे फायदे, तुम्हीसुध्दा अवश्य ट्राय करून पहा\n2 लाख रुपयांची लाच स्विकारणारे दोनजण अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, उपविभागीय अधिकारी फरार\nक्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याच्या भावाविरूध्द अटक ‘वॉरंट’, घरगुती हिंसाचाराचा आरोप\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना दिसली TV ची…\nजेव्हा ‘बिग बी’ अमिताभ, ‘किंग’ शाहरुख आणि…\nवेंडल रॉड्रिक्स, ज्यानं दीपिका पादुकोणला मॉडेल आणि रातोरात ‘स्टार’ बनवलं…\n‘किंग खान’, ‘बिग बी’, कार्तिक आणि नवाजुद्दीनसह…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध ‘गीतकार’ योगेश…\n‘बदलापूर’मध्ये न्यूड सीन्स दिल्यानंतर मिळाल्या होत्या अनेक ‘सेक्स…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\nजेव्हा ‘बिग बी’ अमिताभ, ‘किंग’…\nवेंडल रॉड्रिक्स, ज्यानं दीपिका पादुकोणला मॉडेल आणि रातोरात…\n‘किंग खान’, ‘बिग बी’, कार्तिक आणि…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\n फलंदाजानं मारला ‘या’ प्रकारचा…\n राज्यात 24 तासात 131 पोलिसांना…\nसत्ता टिकवणे तुमच्यासाठी संकट, प्रविण दरेकरांचा काँग्रेसवर…\n 150 फूट खोल बोअरवेल, NDRF कडून 13 तास…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\n होय, लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीमूळे राज्याच्या…\nWeather Update: ‘या’ राज्यात वादळी वाऱ्यासह…\nभुकंपाने दिल्ली, पंजाब, हरियाणा हादरले, 4.6 रेक्टर स्केलचा…\n5 जून रोजी ‘चंद्रग्रहण’, जाणून घ्या तुमच्या…\nमधुमेहींसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा, 10 पैकी…\n‘अनिष्ट’ समस्यांपासून मुक्त होण्याचं वर्ष, मोदी…\nमहाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका, भाजप नेत्याची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना दिसली TV ची…\nसोलापूर रस्ता : रात्री भाजीपाला खरेदी-विक्री सुरूच, लक्ष्मी कॉलनी येथे…\n40 KG विस्फोटक – सुरक्षा दल ‘निशाणा’, IG नं सांगितलं…\nसोलापूर कारागृहातील कैद्याला झाला ‘कोरोना’, कारागृह…\nरूग्णांचं ‘कोरोना’ टेस्ट सॅम्पल हिसकावून पळाले माकडं,…\n‘पॅकेज’ संदर्भात अजित पवारांचं सूचक विधान, म्हणाले…\n‘नर्स-डॉक्टर’ जोडप्याचा हॉस्पीटलमध्येच पार पडला विवाह, ‘कोरोना’ योद्धयांवर झाला शुभेच्छांचा…\nअरूण गवळीला उच्च न्यायालयाचा ‘दणका’, दिला ‘हा’ आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z150522045603/view", "date_download": "2020-05-29T19:00:25Z", "digest": "sha1:GY3ZKGBU4CHUL2FUAPXX2KT4KDYNMSEX", "length": 7505, "nlines": 111, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अध्याय चवथा - अभंग २१ ते ३१", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|मदालसोपाख्यान|\nअ���ंग २१ ते ३१\nअभंग १ ते १५\nअभंग १६ ते २९\nअभंग १ ते २०\nअभंग २१ ते ४०\nअभंग ४१ ते ६०\nअभंग ६१ ते ९१\nअभंग १ ते २०\nअभंग २१ ते ४०\nअभंग ४१ ते ५७\nअभंग १ ते २०\nअभंग २१ ते ३१\nअभंग १ ते २०\nअभंग २१ ते ४०\nअभंग ४१ ते ५०\nअभंग १ ते २०\nअभंग २१ ते ४०\nअभंग ४१ ते ६०\nअभंग ६१ ते ७५\nअध्याय चवथा - अभंग २१ ते ३१\nमोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.\nअभंग २१ ते ३१\nअश्वतर म्हणे ‘ माझें विपुळ नसे हृदय या महा माया;\nअभ्यागत बाळहि गुरु, वांछिसि, तरि तूं सुखें पहा माया. ’ ॥२१॥\nऐसें बोलुनि, सदनीं निजली होती मदालसा दुहिता,\nती आणुनि तो दावी, सुतमित्राच्या करी असा सुहिता. ॥२२॥\nस्मित करुनि पुसे, ‘ तव मन जीच्या ठायीं सदा असे लोल,\nती हे मदालसा, कीं अन्या वत्सा पहा, खरें बोल. ’ ॥२३॥\nअवलोकितांचि, लज्जा सोडुनि, सहसा उठे, ‘ प्रिये आली \nऐसें म्हणत, तिजकडे आलिंगायास धांव तो घाली. ॥२४॥\nनागेंद्र विनोद करी, ‘ रे वत्सा \n हे माया, कीं योग्य स्पर्शावया न हा काय. ॥२५॥\nकरितां स्पर्श, न राहे माया, दूरूनि मात्र बा \nआलिंगनें न निवविल पळ विद्यारचितगात्र बापा \nयापरि वदुनि, निवारण करि जेव्हां पन्नगेंद्र तो हातें,\n‘ हाय ’ कुवलयाश्च म्हणे, तत्काळ पडे धरूनि मोहातें. ॥२७॥\nमोहे अश्चतराचें पुत्राच्या जेंवि तातमन घातें;\nसावध करि शीत वनें पवनें, पुत्रांसमेत अनघातें. ॥२८॥\nकरुनि विनोद क्षणभरि, तो पन्नग सर्वसाधुराय कवी,\nअर्पुनि कन्या प्रेमें, वृत्त सकळ तें तयासि आयकवी. ॥२९॥\nकांतेतें पावुनि, तो बहु हर्षे कुवलयाश्च, करि नमनें,\nप्रार्थुनि म्हणे, ‘ फ़िटाया ऋण, चरणस्मरण, नित्य करिन मनें.’ ॥३०॥\nमग चिंतितांचि आला कुवलय हयवर; चढे तयावरि तो,\nये सस्त्रीक स्वपुरा, सुगुण जन पुन्हा महोदया वरितो. ॥३१॥\nगणन प्रतिमान-प्रकार-II (प्रकार II च्या प्रतिमानात, पूर्वीच्या कोणत्याही आगमनाच्या स्पंदाने न व्यापलेल्या पहिल्या आगमनाची गणनेत नोंद होते. अधिक माहितीसाठी counter model type I पहा.)\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणचाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय अडतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सदतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय छत्तिसावा\nश्रीसिद्धचरित्रातील आणखी कांहीं ठळक पैलू\nश्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व\nश्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ \nश्रीज्ञानोबा माउल���ंचा ` वंशविस्तार '\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z150602024942/view", "date_download": "2020-05-29T20:50:58Z", "digest": "sha1:FKGKBLHYZX7GOVZ3YBMERRBCPVKVSGAY", "length": 22694, "nlines": 253, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गंगास्तव", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|पवित्र नद्यांची व स्थलांची वर्णनें|\nपवित्र नद्यांची व स्थलांची वर्णनें\nमोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.\n( श्लोक १ ते २६ पर्यंत शिखरिणीवृत्त )\n जरि दिसति सामान्य, तरि ते\nरिते कल्पांतींही न पडति, मुखीं नामधरिते.\nकवींचे, प्रेमानें स्तवन करितां, दाटति गळे.\nगळे ज्यांचें, तोयीं तव, शव, महादेव सगळे. ॥१॥\nन कंठीं घालाया यम चुकुनिही पाश उकली;\nकलि स्पर्शेना त्या, कुगति तरि त्याचीच चुकली;\nपडे ज्याचें, नीरीं तव, भसित देसी सुपद या;\n पावे त्या सुकृतिहृदयीं बोध उदया. ॥२॥\nत्वदंभोबिंदूशीं नुरवि करितां वाद पगडी\nरस स्वर्गींचा, या समुचित कसा पादप गडी \nतुवां मोक्ष प्राण्या, सहज घडतां सेवन, दिला\nभजे श्रीशाला जें सुयश, तुज तें देवनदिला. ॥३॥\nतयातें श्रीशंबु प्रभुचि न म्हणे मज्जन हरी.\n‘ करीत प्रेमानें श्रवण मम पाथोरव रहा ’\n मातें म्हणसि जरि तूं, थोर वर हा. ॥४॥\nतुझा जो संसारीं अजितचि, जसा तो सुत रणीं.\n‘ तुवां केले प्राणी हरिहर, ’ असें आइकविते\nन मच्चित्ता वेडें करितिल कसे आइ कवि ते \nसम श्रीशाचा कीं तव सुमहिमा, यासि कलिनें\nन मागें सारावें अतिशुचिस अत्यंतमलिनें.\n‘ जयी व्हावा विप्रा सुरनदि न सोनार दमुनीं, ’\nवदे ज्ञाता, ‘ मुक्त त्वरित तुज गंगा करिल गा \nमला नाहीं संताहुनि इतर या भूवरि लगा.\nतुला आलों आहें जननि \nस्वतीरीं त्वां द्यावें द्रवुनि मज काशींत मरण. ॥७॥\nदिला दीनोद्धारें बहुतचि तुवां तोष हरिला.\nन कोणीही पापी जन म्हणुनि जागा ढकलिला;\nसदा बाधे त्रास भ्रमकर तुझा गाढ कलिला. ॥८॥\n न हा देह सदनीं.\n तूझें, मरणसमयीं, तोय वदनीं.\nविवेकीं यावें, जें धवळपण हेरंबरदनीं.\nभवीं हो त्वन्नेत्र, प्रभुनयन तें जेंवि मदनीं. ॥९॥\nपहातां दीनातें, सकरुण खरा तो कळकळे.\nतव स्नेहा नाहीं जननि \nमुला घे जी साची, ढकलि उपमात पलिकडे. ॥१०॥\nसमर्था तूं, चित्तीं भवभय धरूं कां पतित मीं \nरवीच्या पार्श्वींचे, न, पडुनि कधीं, कांपति, तमीं.\n अभयवर तो दे, वसविता\nत्वदंकीं, हृत्पद्माप्रति सुखद तो देव सविता. ॥११॥\n प्��वर वर दे; पाव; नत मीं\nनिवासार्थी आहें, चिर तव तटीं पावनतमीं.\nन देणें भारी हें, वर बहुत देतीसचि, वसे\nवक, व्याळ, व्याघ्र, प्रिय करुनि घेती, सचिवसे. ॥१२॥\nसदाही संसारीं विषयरत जो मानव ढिला,\nतया देसी, द्यावा बहुतचि जसा मान वढिला.\n चिर हरिपणें कीं हरपणें\nविराजावें जीवें, कृपणपण जेणें हरपणें. ॥१३॥\nनुपेक्षू; पापी मीं जरि, तरि मला उद्धरुचि तें.\nनकोचि स्वर्गींचें, सुवुरुवचनें; ज्या सपकसें\nकळे, तो त्यासाठीं करिल गुणवेत्ता तप कसें \nन कंटाळावें त्वां, सुरतटिनि \nस्वयें दीनोद्धारव्रत वरुनि पाळूनि सुचिर.\nजितें श्रीवाल्मीकिप्रमुख कवि गाती, तिस तरी\nस्तवूं, कीं तूं माते खळभवनदीं होतिस तरी. ॥१५॥\n, मन मजकडे स्पष्ट वळलें.\nसुखें येणें झालें, सकळहि पथीं विघ्न टळलें.\nप्रसू प्रक्षाळील त्वरीत न कसी बाल मळलें \nकरी सुग्रीवार्थ प्रभुवर जसा वाळिशमना,\nतसें दे, आधीतें मथुनि, सुख या बाळिशमना.\nतुझ्या पायां झाला द्युनदि जरि हा पाप नत गे \nसमर्थातें जातां शरण, पळही ताप न तगे. ॥१७॥\nन थोराहीं कोण्ही स्वपदनत मोहा निरविला;\nसदा योग्या होय द्युनदि \nसुखें न्हाल्या - प्याल्यावरिहि तुझिया भव्य सलिला,\nसुखी केले रामें, मुनिसमचि, भागीरथि \nयशा या जो तो हे, तव अमृत जैसें, पथिक पी.\nसुकीर्ति; ज्ञात्यांला म्हणविच ‘ नमो ’ हाहि महिमा. ॥१९॥\nयदुत्पन्ना तूं, त्या नच कृपणवाणी परिसवे.\nसवेग श्रीभर्ता सुखवि करिपा यापरि सवे.\n प्रकृति तव कीं नित्य रसदा.\nसदा देवर्षींच्या निवविसि, यशें शोभसि सदा. ॥२०॥\nनको दुग्धाब्धीचें, जरि महित आहे, सुतट तें.\nतुझें दे, याणेंचि द्रुत उर अरींचें उतटतें.\nतया स्वीकारीना, त्यजुनि बरवें हा जवळिल;\nस्वयें या बाळाच्या विधिहि न मना आज वळिल. ॥२१॥\n तव सुवदना बोल ‘ चिप ’ हा.\nरहाया त्वत्तीरीं जन सकळही लोलचि पहा.\nम्हणावें त्वां क्षिप्र, ‘ त्यजुनि, धरिला आळस, मज\nप्रियें अर्थें, घेसी जरि बहु शिशो आळ, समज. ’ ॥२२॥\nतुझ्या तीरीं नीरें हृदय रमतें, दु:ख शमतें;\nयशोगानें पानें कुमत गळतें, विघ्न टळतें.\n, षडरि झुरती, दोष नुरती;\nदिली नामें, रामें तसिच जगतीला निजगती. ॥२३॥\nकृपा केली जी, ती बहु म्हणुनि सर्वत्र कळली.\nम्हण प्रेमें, ‘ सेवीं, प्रमुदित रहा, ’ मीं नर मला\n ओघीं तव मकर हा मीन रमला. ॥२४॥\nयमाच्या, दृष्टीतें न हरिहरहे दे, वहिवर.\nतपस्वी देतात, स्तवन करितां, देवहि वर.\nन या ठावें, जाणे परम पटु जो तो कवि, हित.\nस्वयें माता पाहे, किमपि नुपजे तोक, विहित. ॥२५॥\nनसे लोकीं अन्या अगति गति धन्या तुजविना.\nस्वजन्म त्वद्रोधीं कवण कृतबोधीं उजविना \n तोकीं कर, पसरितों कीं पदर हा.\nमयूरा या दीना, सकळबळहीना, वद ‘ रहा. ’ ॥२६॥\n( वृत्त - पृथ्वी )\nअनेक शत पाळिसी अकृप जंतु जे घातकी.\nनसे जड मयूर हा, द्रवुनि यासि दे आसरा.\nकरील सुरभी सुखी, जवळ आलिया, वासरा. ॥२७॥\nफ़िरे वृक, दशास्यही, द्युनदि \nपयें अहि जसे, तसे कुमति ते वरें, मातती.\nशिरींहि परमेश्वरें चढविलीस तूं, तो भली\nतुलाचि म्हणतो, तुझी बहु सुकीर्ति हे शोभली. ॥२८॥\n( वृत्त - शार्दूलविक्रीडित )\n सेवटीं निजतटीं दे वास या, हा किती \nकोणीही शरणागता, सदय जे ज्ञाते, न ते हाकिती.\nमाता, धांवुनि आलिया स्वनिकट, ग्रीष्मातपीं तापल्या\nआधीं कीं कुरवाळिती, निवविती, स्नेहें, मुला आपल्या. ॥२९॥\n( वृत्त - स्रग्धरा )\nदेवूनि क्षिप्र आधीं अभयवर, भवत्रस्त हें, तोक पाळीं\nराहेना त्वन्मृदंकीं, विधिलिखित असे भोग जो तो, कपाळीं.\n तुझिया, जिष्णुचें भाळ, लागे,\n माथांचि वाहे तुज, तरिच महादेवही भाळला गे. ॥३०॥\n( वृत्त - सवाई )\nमज्जननक्षयदु:ख हरो तव मज्जन सन्ननसंमतसंगे \nकीं तुझिया चरणस्मरणें कळिकाळ महादुरिताचळ भंगे;\n यन्मन न त्वदुदार यशींच निरंतर रंगे;\nदीन मयूर गळां पडला शरणागत, हा अभयोचित गंगे \n( वृत्त - घनाक्षरी )\nतारिले त्वां बहु जंतु, त्यांचे न गणुनि मंतु.\nअंतीं होतां स्मृती मात्र, \nअसीं तुझीं यशें फ़ार \n ख्याता, दया जी मनांत\n धन्य करो आज ती. ॥३२॥\n( वृत्त - अश्वधाटी )\nसारी महापाप, वारी तपस्ताप, हारी तुझें आप सर्वा जना;\nरंगे यशीं सर्व, भंगे द्विषद्रर्व, गंगे गमे खर्व मेरू मना;\n तुझे पाय दाते, दुजे काय या ते नको, हाय देती धना;\nगावें सदा तीर भावें, सुखें नीर प्यावें, म्हणे धीरगी ते ‘ न ’ ना. ॥३३॥\nआगा विलोकुनि, न रागासि येसि, अनुरागा त्यजूनि, सदये \n‘ यागादि सर्व फ़ळ मागा ’ असें म्हणसि, भागासि भव्य पद ये;\n जागा मिळे, भजक जागा स्वयेंचि करिसी;\nनागास्यसेचि तुजला गात ते, दुरित आगामि तेंहि हरिशी. ॥३४॥\n( वृत्त - दंडक )\nभजति पशुहि जे तुतें, होति नाकीं सदा शक्रसे,\nसंपदा - सेविते, हृष्टधी देवि \nसुखें जेविते, सृष्टिचे जे विते;\n सांग तूंचि स्वयें काय तान्हेलिया\nद्यावया आसरा, वीट यावा सरा \n म्हण आपुल्या सद्यशा, नित्य लाजावया\nशंबुचा सासरा ‘ चीट ’ या वासरा. ॥३५॥\n( वृत्त - चामर )\nसर्व जीवसृष्टिच्ये अनंत भव्य संपदे \nआपल्या तटीं वसीव हा मयूर सेवटीं\nब्राह्मणप्रियार्थ विष्णु बाळसा वसे वटीं. ॥३६॥\n( वृत्त - पंचचामर )\nनको करूं विचार फ़ार, सार कीर्ति आयती,\nमिळे सुदीन - रक्षणें तुला, न योग्य काय ती \nअजामिळादिरक्षणें यश प्रभूत साधुनीं,\nप्रभु प्रसिद्ध वर्णिला प्रसन्नबुद्धि साधुनीं. ॥३७॥\n( संस्कृत - आर्या )\nवत्सस्त्वा जनन्या सह संयोज्योsवने भ्रान्त:.\n( संस्कृत - गीति )\nस्थापय माsपयशोsस्तु स्वर्धुन्या मम तवाप्युदाराया:.\n( प्राकृत - गीति )\nश्रीकाशींत रहावें हें चित्तीं, परि नसेचि धन कांहीं\nकनकांहीं तर्पावे प्रभुनीं सद्गुणचि जेंवि जनकांहीं.\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणचाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय अडतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सदतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय छत्तिसावा\nश्रीसिद्धचरित्रातील आणखी कांहीं ठळक पैलू\nश्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व\nश्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ \nश्रीज्ञानोबा माउलींचा ` वंशविस्तार '\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://vidyarthimitra.org/news/Thane-Municipal-Recruitment-2020", "date_download": "2020-05-29T20:57:10Z", "digest": "sha1:G6MLFZXXYOZNORMABZOEXRMYBY6I34ES", "length": 7979, "nlines": 164, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "ठाणे महानगरपालिकेत मेगाभरती: वॉक इन इंटरव्ह्यू", "raw_content": "\nठाणे महानगरपालिकेत मेगाभरती: वॉक इन इंटरव्ह्यू\nठाणे महानगरपालिकेत मेगाभरती आहे. शेकडो पदांवर नोकरभरती होत आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली स्थिती रोखण्यासाठी ज्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू आहेत, त्यासंदर्भात ही भरती केली जात आहे. त्यामुळे कंत्राटी पद्धतीने ही शेकडो पदे भरली जाणार आहेत.\nअगदी सातवी उत्तीर्णांपासून एमबीबीएसपर्यंत विविध शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना नोकरीची संधी आहे. सहा महिने कालावधी किंवा करोनाचा प्रादुर्भाव राहिल तोपर्यंत यापैकी जो अधिक काळ असेल तितक्या काळासाठी ही भरती होत आहे. २२ मे पासून ३० मे पर्यंत वॉक इन इंटरव्ह्यू घेऊन भरती केली जाणार आहे. पगार चांगला आहे. अगदी सातवी उत्तीर्ण आया पासून वॉर्डबायना दरमहा २० हजार रुपये वेतन दिले जाणार आहे.\nपदांची माहिती पुढीलप्रमाणे आहे -\nपदाचे नाव - रिक्त जागा\n१) इन्टेन्सिविस्ट - ०४\n२) ज्यु. रेसिडेंट - १०\n३) वैद्यकीय अधिकारी - २२६\n४) वैद्यकीय अधिकारी (आयुर्वे��िक) - १००\n५) आरोग्य निरीक्षक - ५०\n६) सिस्टर इनचार्ज - १५०\n७) परिचारिका (जी. एन. एम.) -१९५\n८) प्रसाविका (ए.एन.एम.) - ११०\n९) औषध निर्माण अधिकारी - २९\n१०) प्रयोगशाळा तंत्रज्ञ - ६९\n११) सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ - ५०\n१२) ई.सी.जी. ऑपरेटर - ३०\n१३) आया - १०६\n१४) वॉर्डबॉय / परिचर - २००\n१५) डेटा एन्ट्री ऑपरेटर - ४६\nविविध पदांनुसार २२ मे आणि २६ ते ३० मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहेत.\nअधिक माहितीसाठी पालिकेची अधिसूचना पाहण्यासाठी आणि अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा.\n'विद्यार्थी मित्र' जॉईन करा आणि मिळवा न्यूज, नोकरी, शासकीय व निमशासकीय नोकऱ्यांच्या जाहिराती व माहिती अगदी विनामूल्य ते ही आपल्या व्हॉटस्अॅपवर किंवा* *टेलेग्राम (https://t.me/VidyarthiMitra) हा मोबाईल नं. सेव्ह करून आपले <नाव> <शहराचे नाव> <नोकरी> ७७२०० २५९०० मेसेज पाठवा\nपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात प्रशिक्षणार्थी पदांच्या ११४ जागा\nसेव्हन हिल्स रुग्णालय मुंबई भरती २०२०\nपिंपरी-चिंचवड महापालिकेत आशा वर्कर्सची मेगाभरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/solapur/lingayat-voters-saved-mahaswamy/articleshow/69488799.cms", "date_download": "2020-05-29T21:28:46Z", "digest": "sha1:DSS4GQOML6YIY7LLPUZVAXTK7M4VHYBV", "length": 13542, "nlines": 123, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलिंगायत मतदारांनी महास्वामींना तारले\nलिंगायत मतदारांनी महास्वामींना तारलेम टा वृत्तसेवा, सोलापूरसोलापूर लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा कमळ फुलले...\nलिंगायत मतदारांनी महास्वामींना तारले\nम. टा. वृत्तसेवा, सोलापूर\nसोलापूर लोकसभा मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा कमळ फुलले. २०१४च्या निवडणुकीत मोदी लाटेत भाजपचे शरद बनसोडे यांनी काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा १ लाख ५१ हजार मताधिक्याने पराभव केला होता. तर यंदाच्या निवडणुकीत भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींनी सुशीलकुमारांचा तब्बल १ लाख ५८ हजार ६०८ मताधिक्याने पराभव करीत भाजपचा गड राखला. शिंदे यांना सलग दुसऱ्यांदा दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने सोलापुरातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.\nमहास्वामींनी भरघोस मतांनी सोलाप���रची जागा कायम राखल्याने भाजपचा विश्वास आणखी दुणावला आहे. शिंदे यांच्या पराभवाला अपेक्षेप्रमाने वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर कारणीभूत ठरल्याचे स्प्ष्टपणे दिसून येत आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात कमळाचा शिरकाव काँग्रेसजणांना थक्क करणारा\nरात्री उशिरा जाहीर झालेल्या निकालात महास्वामींना ५ लाख २४ हजार ९८५ , सुशीलकुमारांना ३ लाख ६६ हजार ३७७ आणि प्रकाश आंबेडकर यांना १ लाख ७० हजार ०७ मते मिळाली. महास्वामी तब्बल १ लाख ५८ हजार ६०८ मताधिक्याने निवडून आले. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तरने महास्वामींना सर्वाधिक ६३ हजार ६६७ चे मताधिक्य दिले. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंच्या शहर मध्य, काँग्रेस आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अक्कलकोट मतदारसंघात ही महास्वामींनी मुसंडी मारली. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शहर मध्यमध्ये भाजपला ३० हजार ८२९ तर अक्कलकोटमध्ये भाजपलाच ४७ हजार ४२९ मताधिक्य मिळाले. सहकारमंत्री सुभाष देशमुखांच्या दक्षिण सोलापूरने ३७ हजार ७७८ मताधिक्य देऊन महास्वामींना तारले. या शिवाय सुशीलकुमार शिंदे यांना फक्त माजी आमदार राजन पाटलांच्या मोहोळ, कॉँग्रेस आमदार भारत भालके यांच्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले. महास्वामी जंगम समाजाचे असल्याने लिंगायत समाजाचे प्राबल्य असलेल्या अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि शहर उत्तर मतदारसंघात महास्वामींना मतांचे झुकते माप मिळाले. काँग्रेसच्या पाठीशी असणारा मतदार केवळ महास्वामी निवडणुकीत उभे राहिल्याने भाजपच्या पाठीशी गेला हे नाकारून चालणार नाही.\nप्रकाश आंबेडकर यांच्या प्रवेशानंतरच काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे अडचणीत आल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे शिंदे यांनी प्रयत्न करूनही ते आपला पराभव वाचवू शकले नाहीत. महास्वामी आणि शिंदे यांच्यात सरळ लढत झाली असती तर काहीसे वेगळे चित्र पाहावयास मिळाले असते, असे चर्चिले जात असले तरी सुद्धा महास्वामींमुळे भाजपचा विजय सोपा झाला झाला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख या दोघांनी वाद बाजूला ठेऊन लावलेली ताकद महास्वामींसाठी उपयोगी ठरली. सुशीलकुमार शिंदे यांना मिळालेली मते आणि वंचित आघाडीच्या मतांची बेरीज केल्यास ५ लाख ३६ हजार ३८४ होतात. जी मते महास्वामींना मिळालेल्या मतांपेक्षा ११ हजार ३९९ मते अधिक आहेत. मुस्लिम, दलित मते काँग्रेसच्या हक्काची असतानासुद्धा ती वंचितच्या पारड्यात गेल्याने शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सोलापूर लोकसभेसाठी उभारलेल्या ११ उमेदवारांना मिळालेली मते अगदी नगण्य असल्याने त्यांचा अन्य कोणत्याही उमेदवारावर प्रभाव दिसून आला नाही. एकूणच प्रकाश आंबेडकरांनी शिंदे यांना विजयापासून वंचित ठेवले म्हणावे लागेल.\nविधानसभा मतदारसंघ निहाय मतदान\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nसोलापूर, माढ्यात कमळमहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/umpire-nigel-lounge-damages-door-as-he-had-dispute-with-virat-kohli/articleshow/69211218.cms", "date_download": "2020-05-29T21:35:22Z", "digest": "sha1:LIJOCWAR4PJMFL325THK6FAQSCIPXHDD", "length": 11413, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "विराट कोहली: आयपीएल २०१९ : विराटवरचा राग पंचांनी दरवाजावर काढला\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nIPL: विराटवरचा राग पंचांनी दरवाजावर काढला\nएम. चिन्नास्वामी स्टेडियवर झालेल्या एका आयपीएलच्या सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (RCB) कर्णधार विराट कोहली आणि पंच नीजल लॉन्ज यांच्यात वाद झाला. या वादानंतर भडकलेल्या पंच लॉन्ज यांनी आपला सगळा राग त्यांच्या खोलीच्या दरवाजावर काढला. लॉन्ज इतके भडकले होते की ���पला राग शांत करण्यासाठी त्यांनी दरवाजावर जोराची लाथ मारली. यात दरवाजाचे नुकसान झाले.\nIPL: विराटवरचा राग पंचाने दरवाजावर काढला\nएम. चिन्नास्वामी स्टेडियवर झालेल्या एका आयपीएलच्या सामन्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (RCB) कर्णधार विराट कोहली आणि पंच नीजल लॉन्ज यांच्यात वाद झाला. या वादानंतर भडकलेल्या पंच लॉन्ज यांनी आपला सगळा राग त्यांच्या खोलीच्या दरवाजावर काढला. लॉन्ज इतके भडकले होते की आपला राग शांत करण्यासाठी त्यांनी दरवाजावर जोराची लाथ मारली. यात दरवाजाचे नुकसान झाले.\nपंच नीजल लॉन्ज यांचा ४ मे ( शनिवार) या दिवशी कोहलीशी वाद झाला. त्या वेळी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ या स्पर्धेत लीग फेरीतील आपला शेवटचा सामना खेळत होते. या वेळी पंच नीजल लॉन्ज यांनी बेंगळुरूचा जलदगती गोलंदाज उमेश यादव यांच्या एका चेंडूला नो बॉल दिला. मात्र, टीव्ही रिप्लेमध्ये हा नो बॉल नसल्याचे स्पष्ट झाले. नियमांनुसार हा नो बॉल नव्हता. यावर उमेश आणि संघाचा कर्णधार कोहली नाराज झाले. उमेश आणि कोहलीने पंचाना विरोध दर्शवला. मात्र, पंचांनी हा निर्णय मागे घेतला नाही. या नंतर दोघांमध्ये वाद झाला. झालेल्या वादानंतर लॉन्ज तडक आपल्या खोलीत गेले. मात्र ते आतल्या आत चरफडत होते. त्यांना काय करावे हेच सूचेना. राग अनावर होऊन त्यांनी शेवटी दरवाजावर जोराची लाथ मारली. त्यांनी इतक्या जोराची लाथ मारली की, यात दरवाजाचे नुकसान झाले.\nकर्नाटक क्रिकेट असोसिएशन प्रशासकीय समितीकडे (CoA) करणार तक्रार\nयाबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, सनरायझर्स हैदराबादचा डाव संपल्यानंतर लॉन्ज आपल्या सहकारी पंचांसह तंबूत परतले आणि रागाच्या भरात त्यांनी दरवाजावर लाथ मारली. कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनने या प्रकरणाची दखल घेत या प्रकाराची सगळी कल्पना सामन्याचे रेफरी नारायम कुट्टी यांना दिली.\nमात्र, लॉन्ज यांनी कर्नाटक क्रिकेट असोसिएशनशी संपर्क साधत नुकसान भरपाईपोटी ५००० रुपये देखील दिले. हे प्रकरण बीसीसीआयने नियुक्त केलेल्या समितीच्या लक्षात आणून देण्याचा निर्णय कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने घेतला आहे. ही घटना दुर्दैवी असून आम्ही एका राज्याचा संघ असल्याने याची माहिती CoA ला देणे ही आमची जबाबदारी असल्याचे असोसिएशनच��� सचिव सुधाकर राव यांनी म्हटले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअनुष्कावर गुन्हा; घटस्फोट देण्याची विराटकडे भाजपाच्या ख...\nकरोनाने दिला क्रिकेटला मोठा धक्का; उद्या होणार औपचारिक ...\n भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार, डे-नाइट...\nसचिनबाबत मोठा खुलासा, शोएबच्या बाऊन्सरवर डोळे बंद करून ...\nपगार कपात करत 'ही' क्रिकेट संघटना वाचवणार तब्बल ६० लाख ...\nIPL: मुंबई की चेन्नई फायनलचे तिकीट कोणाला\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE/photos", "date_download": "2020-05-29T20:54:02Z", "digest": "sha1:FYA6VXSZXVU5BKF2XQ3JC4MCZXB4AQP3", "length": 14813, "nlines": 257, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "जवानांना विमान प्रवास सुविधा Photos: Latest जवानांना विमान प्रवास सुविधा Photos & Images, Popular जवानांना विमान प्रवास सुविधा Photo Gallery | Maharashtra Times", "raw_content": "\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्य...\nवरावरा राव यांची तब्येत बिघडली; तळोजा जेलम...\nमोठी बातमी: राज्यात आज विक्रमी ८३८१ रुग्ण ...\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धो...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव हो...\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्य...\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिल...\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सर���ार...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पु...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणू...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्य...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात;...\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळे निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणा...\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, ज...\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभज...\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांद...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त...\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्...\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची...\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अ...\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डा...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\nजवानांना विमान प्रवास सुविधा »\nजवानांना विमान प्रवास सुविधा\nजवानांना विमान प्रवास सुविधाNo results related to search found\nमला जगू द्या, त्रास दिल्यास जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nराज्यात आज विक्रमी ८३८१ रुग्ण करोना��ुक्त; ११६ जण दगावले\nवरावरा राव यांची तब्येत बिघडली; तळोजा जेलमधून 'जेजे'त हलवले\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास शिक्षा ठोठावणार\nपुण्यात २४ तासांत करोनाने ११ जणांचा मृत्यू\nऔरंगाबादः ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनाचं मुंबई, ठाणे, पुणे कनेक्शन; नगरमध्ये रुग्ण वाढले\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्र्यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/erich-froom", "date_download": "2020-05-29T20:21:36Z", "digest": "sha1:MKRMMHSUB2ZUQHXF66PBFYJCLITTI47I", "length": 2805, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Erich Froom Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nस्वातंत्र्याचे भय वाटून त्याकडे पाठ फिरविण्याचे असे कित्येक मार्ग असू शकतात. एरिख फ्रॉम अशा मार्गांना ‘पलायनाच्या यंत्रणा' असे संबोधतात. भूतकाळात पलाय ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/virodhakancha-abhav-asta", "date_download": "2020-05-29T20:57:21Z", "digest": "sha1:2RY5KE37GH5E2C4COW7V237DP6FBFG54", "length": 30890, "nlines": 87, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "विरोधकांचा अभाव असता… - द वायर मराठी", "raw_content": "\n२०१४मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांत ६५ पैकी ६२ जागा जिंकलेल्या होत्या. त्यामुळे २०१८ मध्ये या तीनही राज्यात विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजपच्या पराभवातून मतदारांचा बदलणारा कल स्पष्टपणे दिसून आला. याचाच अर्थ आगामी निवडणुकांमध्ये भाजपला स्पष्ट बहूमत मिळणार नाही, असेच संकेत त्यातून मिळाले होते.\nलक्ष्यवेधी आणि लक्ष्यभेदी : वायर मराठी\n२०१४ मध्ये कॉंग्रेस सरकारविरुद्ध असणारा लोकांचा रोष (anti-incumbency) आणि तत्कालीन सरकारची केलेली टिंगल या जोरा��र हा पक्ष निवडून आला होता. यावेळी मात्र सत्ताधारी पक्षाला आपल्या सरकारने काहीतरी ठोस करून दाखवलेले आहे आणि दुसऱ्यांदा निवडून येण्याची त्याची योग्यता आहे, हे मतदारांना पटवून द्यावे लागेल. देशभरात सगळीकडेच मतदार आपापले लोकप्रतिनिधी निवडणार असल्यामुळे पुढचा दीड महिना गुंतागुंतीचा आणि उत्कंठेचा असणार आहे. यामध्ये असणारी चुरस कशी असेल\nसुरुवातीच्या साडेतीन वर्षांत सध्याच्या सरकारने आपल्या पक्षाला मिळणाऱ्या पाठिंब्यात वाढ केलेली होती. देशभरातल्या वेगवेगळ्या राज्यांमधले मतदार भाजपला विधानसभा निवडणुकांत चांगलं मतदान तर करत होतेच, शिवाय एकंदरीत ते केंद्रसरकारवर खूशही होते. २०१८मध्ये या वास्तवाला छेद जायला सुरुवात झाली. मतदारांमध्ये हळूहळू अस्वस्थता दिसू लागली. आजही जरी पुढील पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार म्हणून मोदी हेच सर्वांत लोकप्रिय असले तरी पहिल्यांदाच राहुल गांधी यांचा होणारा स्वीकारही वाढताना दिसतो आहे. याचा परिणाम म्हणजे मे २०१७मध्ये पंतप्रधान म्हणून असणारे मोदींचे लोकप्रियता दर्शवणारे ४४% मानांकन घसरून ते मे २०१८मध्ये ३४% आले. पक्षाने आपल्या नेत्याच्या प्रतिमेचा अतिवापर केल्यामुळे आता केवळ मोदी-केंद्रित प्रचारमोहीम राबवून मतदारांना आकर्षित करणे कठीण आहे. याआधी म्हणजे मे २०१८मध्ये भाजपला केवळ ३२% मतदार आपले मत द्यायला राजी होते. त्यावेळी २५% मतदार काँग्रेसला अनुकूल होते. (हा डेटा प्रस्तृत लेखक संलग्न असलेल्या लोकनीती या संस्थेने देशभरात सर्वेक्षण करून गोळा केलेला आहे. अधिक माहितीसाठी पहा. )\nसरकारबाबत ‘असमाधानी’ असणाऱ्या लोकांची संख्या सरकारबाबत ‘समाधानी’ असणाऱ्या लोकांएवढीच भरत असताना आणि बहुसंख्य लोकांचे म्हणणे खरेतर या सरकारला आणखी एक संधी मिळता कामा नये असेच असताना लोकप्रियतेचा हा फुगा फुटणार हे मे २०१८मध्ये दिसू लागलेले होते. त्या वर्षाच्या अखेरीस भाजपचा तीन राज्यांमध्ये पराभव झाला हे आपण येथे जरुर लक्षात घेतले पाहिजे. २०१४मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने छत्तीसगढ, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांत ६५ पैकी ६२ जागा जिंकलेल्या होत्या. त्यामुळे, २०१८मध्ये या तीनही राज्यात विधानसभा निवडणुकीत झालेल्या भाजपच्या पराभवातून मतदारांचा बदलणारा कल स्पष्टपणे दिसून आला. याचाच अर्थ आग��मी निवडणुकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, असेच चित्र २०१८च्या अखेरीस होते. खरेतर मागच्या वेळेपेक्षा यावेळी भाजप जवळजवळ १०० जागा गमावेल अशीच चिन्हे होती.\nतेव्हापासून या पक्षाने मोठ्या प्रमाणावर उपाययोजना करायला सुरुवात केलेली दिसते.\nगरिबांना आरोग्यसेवा पुरविण्यासाठी सरकारने एक मोठी योजना सुरू केलेली आहे. सोबतच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १०% राखीव जागा जाहीर केलेल्या आहेत. झालेच तर, शेतकऱ्यांसाठीही रोख अर्थसाहाय्याची योजना आणलेली आहेच. या साऱ्या उपाययोजना घिसाडघाईने केलेल्या असल्याचे दिसते आहेच. शिवाय त्यांपासून मिळणारे फायदे एकतर अल्प आहेत किंवा ते फार दूरच्या काळात मिळतील अशी टीका करता येईल, पण या कल्याणकारी योजनांच्या द्वारे सरकारने राजकीय पुढाकार स्वतःकडे परत मिळवला.\nत्यातच निवडणुका जाहीर होण्याच्या १५ दिवस अगोदरच सरकारने (पक्षाने नव्हे) प्रसारमाध्यमांतून अक्षरशः जाहिरातींचा वर्षाव केला होता. अर्थातच हा सारा खर्च करदात्यांच्या पैशातून करण्यात आला ’आपण काहीही करू शकतो’ असा प्रभाव मतदारांवर पाडण्यासाठी हे सारे करण्यात आलेले होते. हे सारे करूनही आपल्याला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, या वास्तवाचा अंदाज अर्थातच भाजपला आलेला होता. त्यामुळे तमिळनाडू, महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेश इथल्या आपल्या सहकारी पक्षांसोबत त्याने तिकीटवाटपाचे समझोते केले.\nभाजपमध्ये पसरलेली चिंता दोन गोष्टींवरून स्पष्टपणे दिसून आली\n१ – भाजपचे सरकार असणाऱ्या ज्या राज्यात लोकसभा निवडणुका होण्याच्या एक वर्षाच्या आत विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत, तेथे सरकारने त्या ‘एकाच वेळी’ घेणे टाळले आहे.\n२- आपल्या विरोधकांवर भाजप आधीपेक्षा कडवटपणे व तीक्ष्णपणे टीका करतो आहे.\nदुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर, २०१९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तीन महत्त्वाचे घटक असतील : यावेळी आधीच्यापेक्षा अभूतपूर्व चुरस असेल, नेतृत्वाची जादू मर्यादित प्रमाणातच काम करेल आणि सरकारविरुद्धचा रोष मोठी भूमिका बजावेल.\nमात्र त्याचवेळी आपण लक्षात ठेवले पाहिजे की, निवडणूक कशाप्रकारे घेतली जाईल यावर सत्ताधारी भाजपचे अधिक नियंत्रण असेल. त्यासोबतच प्रसारमाध्यमे एखादा मुद्दा किती उचलून धरतील किंवा तो टाळतील, हे देखील भाजप मोठ्या प्रमाणाव�� नियंत्रित करू शकते. शिवाय आग्रही प्रचार करून मतदारांना आपल्या बाजूला झुकवण्याची भाजपकडे मोठी क्षमता आहेच.\nसध्या, भाजप निदान तीन वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रचारमोहीम राबवण्याच्या कल्पना आजमावतो आहे. या मुद्द्यांना अंतिमतः पक्षाच्या नेत्याच्या भव्य प्रतिमेशी जोडून घेतले जाईल.\nलोकप्रिय स्वरुपाच्या जनकल्याणाच्या योजनांवर आधारित मुद्दा विशेष गोष्ट म्हणजे, गेल्या निवडणूक प्रचारमोहीमेत मोदींनी बरोबर याच गोष्टीला विरोध केला होता. आता मात्र त्यांनी स्वतःकडे लोकांना आवडणाऱ्या, वडीलधाऱ्या व्यक्तीची भूमिका घेतलेली आहे. कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यासाठी वेगवेगळ्या योजना आणि सार्वजनिक संसाधनांची भली मोठी आकडेवारी दाखवून ते आपण कशाप्रकारे काळजी घेतो आहोत, हे दर्शवू इच्छित आहेत. अर्थात कॉंग्रेसच्या ‘न्याय’ योजनेमुळे या बाबतीत भाजपाला जास्त कडवी लढत मिळू शकते.\nसोयीस्करपणे केला जाणारा राष्ट्रवादाच्या मुद्द्याचा वापर हा दूसरा मुद्दा गेल्या चार वर्षांत राष्ट्र्वादाबद्दल अनेक वादविवाद झडलेले आहेत. ज्या कुणी भाजपला विरोध केला आहे त्याच्यावर लगेच देशद्रोही असल्याचा आरोप ठेवला गेलेला आहे. गुजरातमधल्या प्रचारमोहीमेच्या शेवटच्या टप्प्यात मोदींनी काँग्रेसने एका पाकिस्तान पाहुण्यासाठी आयोजित केलेल्या भोजन समारंभाचा मुद्दा उपस्थित केलेला होता. काँग्रेस व त्या पक्षाचे तत्कालीन पंतप्रधान कसे पाकिस्तानधार्जिणे आहेत, हे त्यांना दाखवून द्यायचे होते. या पार्श्वभूमीवर पुलवामा येथे घडलेला हल्ला राष्ट्रवादाचा मुख्य मुद्दा बनला नसता तरच आश्चर्य गेल्या चार वर्षांत राष्ट्र्वादाबद्दल अनेक वादविवाद झडलेले आहेत. ज्या कुणी भाजपला विरोध केला आहे त्याच्यावर लगेच देशद्रोही असल्याचा आरोप ठेवला गेलेला आहे. गुजरातमधल्या प्रचारमोहीमेच्या शेवटच्या टप्प्यात मोदींनी काँग्रेसने एका पाकिस्तान पाहुण्यासाठी आयोजित केलेल्या भोजन समारंभाचा मुद्दा उपस्थित केलेला होता. काँग्रेस व त्या पक्षाचे तत्कालीन पंतप्रधान कसे पाकिस्तानधार्जिणे आहेत, हे त्यांना दाखवून द्यायचे होते. या पार्श्वभूमीवर पुलवामा येथे घडलेला हल्ला राष्ट्रवादाचा मुख्य मुद्दा बनला नसता तरच आश्चर्य पुलवामा हल्ल्यानंतर राष्ट्र्वादाबद्दल केलेल्या युक्तिवा���ात हवाईदलाचे राजकीयकरण आणि राष्ट्रीय सुरक्षेबाबतचे भावनाशील आवाहन या दोन्हींबाबतचा संदर्भ होताच. अशाप्रकारचे दावे जनमताला आपल्या बाजूने खेचण्यासाठी करण्यात येतात. अर्थातच विरोधकांना याचा प्रतिवाद करायला फारसा वाव नसतो. विशेष म्हणजे येथे भाजप आपण ‘सुरक्षिते’बाबत किती जागरूक आहोत, याची वाजवीपेक्षा जास्त प्रसिद्धी करताना येत्या काळात दिसेल. डीआरडीओने मिळवलेल्या यशाबद्दल नुकतेच पंतप्रधानांनी आपले भाषण दूरचित्रवाणीवर प्रसारित करून हे दाखवून दिलेलेच आहे. अशा भाषणामुळे खरेतर निवडणूक आचारसंहितेचा भंग होण्याचाही धोका होताच. पण भाजपाने ते भाषण रेटून नेले आणि निवडणूक आयोगाने देखील त्याची दाखल घेण्याचे टाळले. शहरी मध्यमवर्गीय लोक देशाची सुरक्षा मजबूत करण्याबाबत जरी कौतुकाने बोलत असले, तरी या मुद्द्यामुळे सर्व महत्त्वाच्या आर्थिक विषयांकडे यामुळे दुर्लक्ष होईल आणि अप्रत्यक्षपणे भाजपाचा फायदा होईल अशी शक्यता आहे.\nतिसरा मुद्दा म्हणजे हिंदू भावनांना पुन्हा एकदा जागृत करणे काही दिवसांपूर्वी या दिशेने जाणारा रामजन्मभूमी हा एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला गेलेला होता. सध्यातरी हा मुद्दा फारसा उच्चारला जात नसला, तरी गेली तीन दशके भाजपची ही हक्काची मतपेटी आहे. ही ‘हिंदू’ मतपेटी हिंदुत्व आणि हिंदू-मुस्लिम संबंध यांच्याशी संबंधित मुद्द्यांबाबत अत्यंत संवेदनशील आहे. सोशल मिडियावर सर्फ एक्सेलच्या जाहिरातीवर झालेल्या प्रचंड टीकेवरून हेच दिसून आले होते. सध्या रोजगाराच्या आघाडीवर कठीण परिस्थिती असताना, हिंदुत्वाच्या संवेदनशील भावनेला हात घालणे, तसेच देशाविरुद्ध अज्ञात शक्ती कट रचत आहे असा संशय निर्माण करणे यांसारख्या गोष्टींतून लोकांच्या भौतिक गोष्टींबाबत झालेल्या निराशांवर पांघरूण घालता येते. इतकेच नव्हे, तर सत्ताधारी पक्षाला अनुकूल अशाप्रकारे त्यांना वळवूनही घेता येते.\nअशाप्रकारे या तीन पर्यायांपैकी कुठलाही एकच पर्याय वापरला, तर तो भाजपला २०१४ इतक्या जागा मिळवून देऊ शकणार नाही अशी दाट शक्यता आहे. या तीनही प्रकारच्या मुद्द्यावरची प्रचारमोहीम एकत्रितपणे राबवली तरच भाजप वाचू शकेल. येथे असणारा विरोधाभास म्हणजे भाजपवर प्रतिहल्ला चढवायला विरोधकांकडे बोलण्यासारखे विशेष काहीच दिसत नाही. त्यांच्याकडे नक्कीच काही तुटक-तुटक मुद्दे आहेत : सरकारचे जनकल्याण योजनांबाबतचे फसलेले दावे, अनौपचारिक क्षेत्रांतील अर्थव्यवस्थेचा नाश झाल्याबाबतची सरकारची स्वतःची जबाबदारी, कृषी क्षेत्रातील बिकट परिस्थिती, रोजगाराचा प्रश्न, हिंदुत्ववादी उत्साही लोक करत असलेले कायदेभंग, तसेच मुस्लिम, दलित आणि आदिवासी यांना बाजूला सारणे, यांसारखे कितीतरी मुद्दे असले, तरी विरोधी पक्षांकडे दोन गोष्टींचा अभाव आहे.\nबिगर-भाजप पक्षांकडे कुठलाच समान असा सरकारविरोधी मुद्दा नाही.\nशिवाय प्रभावीपणे प्रचार करणारा कुठलाच नेता त्यांमध्ये दिसत नाही.\nअजूनतरी मतदारांच्या भावनेला हात घालून सत्ताधारी पक्षाला मत देण्यापासून त्यांना प्रवृत्त करणारा कुठलाच ठोस मुद्दा विरोधकांच्या हाती लागलेला नाही. जनमानसाशी संवाद साधू शकेल अशा नेत्याचा त्यांच्याकडे पूर्णत: अभाव आहे. २०१४पासून भाजपाने खासदारकीच्या निवडणुकांचे स्वरूप बदलून ते राष्ट्रीय नेतानिवडीसाठीचा ‘जनमताचा कौल’ अशा स्वरूपाचे केलेले आहे. येथे पक्ष आणि त्याचा कार्यक्रम यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय नेत्याला मत देण्याचेच साऱ्या मतदारांना आवाहन करण्यात येते. याबाबतीत मोदींशी बरोबरी करेल असा कुठलाही नेता विरोधी पक्षांमध्ये नाही. गेल्या चार वर्षांत राहुल गांधींची प्रतिमा सुधारलेली असली आणि त्यांची लोकप्रियताही वाढलेली असली, तरी त्यांना बिगर-भाजप पक्षांचा पाठिंबा नाही. मोदी एखादी प्रचारमोहीम ज्या व्यवस्थितपणे चालवतात व एखादा मुद्दा एकदम लोकप्रिय करून सोडतात, तशी मोठी ऊर्जा अजूनपर्यंत तरी राहुल गांधींमध्ये दिसलेली नाही. त्यामुळे, प्रश्न केवळ विस्कळीत रुपातल्या विरोधी पक्षांचा नसून, त्यासोबतच तो विस्कळीत मुद्यांचाही आहे.\nविरोधी पक्षांना यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, राष्ट्रीय पातळीवरचे मुद्दे न उचलता, त्या त्या राज्यातील मतदारांचे लक्ष वेधून घेणारे मुद्दे प्रभावीपणे मांडणे, हाच आहे. भाजप अशाप्रकारचे मुद्दे टाळण्याचा शक्यतो प्रयत्न करेल. मोदींची कार्यपद्धती आणि भाजपची देशाला कुठल्यातरी भव्य गोष्टीबाबत आवाहन करण्याची आवड लक्षात घेता राज्य पातळीवर असणाऱ्या मुद्यांच्या लढाईत हा पक्ष उतरेल असे वाटत नाही. यामुळेच तर भाजप केरळमधल्या डाव्या आघाडीबद्दल किंवा पश्चिम ब��गालमध्ये ममता बॅनर्जींबद्दल तीव्रपणे आकस बाळगून आहे. या दोन्हीही राज्यातील सत्ताधाऱ्यांवर भाजप अत्यंत वाईट शब्दात टीका करत असतो. जर राज्यपातळीवरील पक्षांचे नेते त्या त्या राज्यातल्या मुद्यांवरच ही राजकीय लढाई नेऊ शकले, तर भाजप निश्चितपणे अडचणीत येऊ शकेल. प्रत्येकाला किमान उत्पन्न देण्याचा ‘न्याय’ हा मुद्दा सार्वत्रिक बनवणे किंवा राष्ट्रीय पातळीवरच्या मुद्यांवरून मतदारांचे लक्ष हटवून ते स्थानिक मुद्यांवर केंद्रित करणे – हे दोन मार्ग वापरून विरोधक भाजपसोबत स्पर्धा करू शकतात आणि त्याच्यासमोर आव्हान उभे करू शकतात.\nसुहास पळशीकर, हे लोकनीती या संशोधक गटाचे सह-संचालक आणि स्टडीज इन इंडियन पॉलिटिक्स या नियतकालिकाचे मुख्य संपादक आहेत. लेखात व्यक्त केलेली मते त्यांची स्वतःची आहेत.\nराजकारण 610 2019 elections 13 BJP 271 Congress 111 Loksabha 17 PM 14 काँग्रेस 28 निवडणूक २०१९ 2 पंतप्रधान 10 भाजप 55 लोकनीती 1 लोकसभा 6 विधानसभा 5\nस्वातंत्र्यलढ्याला निर्णायक वळण देणारी शोकांतिका\nकुंपणच शेत खात असेल तर…\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mumbai-former-mayor-of-shiv-sena-datta-dalvi-resign-news/", "date_download": "2020-05-29T20:59:48Z", "digest": "sha1:YZU7KV7TZT47EKJEHUG3RLQ3YMFCN4SM", "length": 5626, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; तीन बड्या नेत्यांचं निलंबन", "raw_content": "\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nचक्क ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याचा प्रयोग\n‘राज्यात मे महिन्यात आता पर्यंत ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप’\nप्रतिबंधित क्षेत्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी; भूलथापांना बळी पडू नका : तुकाराम मुंढे\nशिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर; तीन बड्या नेत्यांचं निलंबन\nमुंबई : शिवसेनेच्या नेत्यांमधील अंतर्गत वाद विकोपाला गेला आहे. या नेत्यांमधील दुफळीचा फटका पक्ष संघटीकरणाला बसत असल्यामुळे, उद्धव ठाकरे यांनी अशा नेत्यांविरोधात ठोस भूमिका घेत, त्यांचं निलंबन केल्याची माहिती समोर आली आहे.\nदरम्यान उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील तीन बड्या नेत्याचं निलंबन केलं आहे. जगदीश शेट्टी, दीपक सावंत आणि दत्ता दळवी अशी या तीन नेत्यांची नावं आहेत. यामुळे आता अंतर्गत दुफळी माजवणाऱ्या नेत्यांवर चाप बसणार आहे.\nया नेत्यांपैकी दत्ता दळवी हे मुंबईचे माजी महापौर आहेत. तसेच ते ईशान्य मुंबई विभाग क्रमांक ७ चे विभागप्रमुख आहेत. त्यांनी आपल्या वयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिल्याचं सांगतात मात्र या सर्व नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी निलंबित केल्याची चर्चा आहे.\nराज्यपालांप्रमाणे मुख्यमंत्र्यांचीही नियुक्ती करा – उद्धव ठाकरे\n‘सावजाची शिकार मीच करीन’ – उद्धव ठाकरे\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2020-05-29T20:28:20Z", "digest": "sha1:VL2ITAJ67PYSW7LI4JT26RDPO4IPYL3C", "length": 3038, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:इटली क्रिकेट - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.\nजर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१५ रोजी ०५:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-metro-will-reach-virar/articleshow/63370279.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-05-29T21:12:41Z", "digest": "sha1:HZ24UWWDUT5YGSW6RA4C7QKIMQU7RXFS", "length": 8973, "nlines": 93, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "mumbai news News : मेट्रो विरारपर्यंत\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनकडे सर्वेक्षणाचे काम, पुढील महिन्यात सादर करणार अहवाल\nपश्चिम रेल्वेवरील ताण होणार कमी\nम. टा. विशेष प्रतिनिधी\nठाणे जिल्ह्याचा परिसर ठाणे शहराशी जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या ठाणे-कल्याण-भिवंडी मार्गाला गती मिळालेली असतानाच आता आता मिरा-भाईंदर मेट्रोही थेट विरारपर्यंत नेण्याची एमएमआरडीएची योजना आहे. या मार्गाच्या सर्वेक्षणाचे काम दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडे सोपवण्यात आले असून पुढील महिन्यात कॉर्पोरेशन आपला अहवाल सादर करेल. विरारपर्यंत मेट्रोचा विस्तार झाल्यास सध्या सुरू असलेल्या अंधेरी-दहिसर आणि मिरा-भाईंदर मेट्रोला विरार मेट्रो जोडली जाईल. त्यामुळे भविष्यात विरार ते अंधेरी या मेट्रोमार्गाचा पर्याय उपलब्ध होऊन पश्चिम रेल्वेवरील भार कमी होण्याची आशा आहे.\nसध्या एमएमआरडीएने अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रामार्गाचे काम हाती घेतले असून हे काम प्रगतीपथावर आहे. जवळपास ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. याच जोडीला मिरा रोड ते भाईंदर मेट्रो मार्गाचीही योजना आहे. हाच मार्ग पुढे विरारपर्यंत नेण्याची योजना आहे. तसे झाले तर अंधेरी-दहिसर त्यापुढे मिरा-भाईंदर आणि त्याला जोडून विरारपर्यंतचा एकसंध मार्ग उपलब्ध होईल. त्यामुळे अंधेरी ते विरार हा एक नवा मेट्रोमार्ग निर्माण होईल. परिणामी या पट्ट्यात लोकल सेवेवर असणारा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल.\nया मार्गाबरोबरच वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडली या मेट्रो मार्गाचा गायमुखपर्यंत विस्तार केला जाणार आहे. या मार्गाचे सर्वेक्षण करण्याचे कामही दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडे सोपवण्यात आले आहे. विरारप��्यंतच्या मेट्रो विस्तारास प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळेल. शिवाय हा मार्ग व्यवहार्यही आहे, असा एमएमआरडीएला विश्वास आहे. या दोन्ही मार्गांच्या सर्वेक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो राज्य सरकारला सादर होईल. मे महिन्यापर्यंत राज्य सरकार या अहवालावर निर्णय घेण्याची अपेक्षा आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nदादरच्या 'आयएएस'ची चौकशीमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2020-05-29T21:05:39Z", "digest": "sha1:YCHCMZHOZGKHW6MWKN73RECGXEVXTHK3", "length": 3420, "nlines": 51, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय दूरचित्रवाणी मालिकाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:भारतीय दूरचित्रवाणी मालिकाला जोडलेली पाने\n← वर्ग:भारतीय दूरचित्रवाणी मालिका\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:भारतीय दूरचित्रवाणी मालिका या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसदस्य:V.narsikar/अलीकडे संपादलेली वर���गपाने ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.chinaocan.com/mr/products/esd-pvc-sheet/", "date_download": "2020-05-29T19:57:13Z", "digest": "sha1:TCAUGWQ5GE4BZU7QK4PP7PDLQDPVWUPD", "length": 7232, "nlines": 196, "source_domain": "www.chinaocan.com", "title": "ESD पीव्हीसी पत्रक फॅक्टरी, पुरवठादार - चीन ESD पीव्हीसी पत्रक उत्पादक", "raw_content": "\nपीईटी पत्रक / रोल\nपाळीव प्राणी रोल साफ करा\nपाळीव प्राणी पत्रक साफ करा\nपीव्हीसी पत्रक / रोल\nतकतकीत काळा पीव्हीसी पत्रक / रोल\nमॅट ब्लॅक पीव्हीसी पत्रक / रोल\nसाफ करा गोठलेला पीव्हीसी पत्रक\nपीव्हीसी पत्रक साफ करा / पीव्हीसी रोल साफ करा\nतकतकीत रंगीत पीव्हीसी पत्रक / रोल\nमॅट रंगीत पीव्हीसी पत्रक / रोल\nतकतकीत पांढरे पीव्हीसी पत्रक / रोल\nमॅट व्हाइट पीव्हीसी पत्रक / रोल\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपीईटी पत्रक / रोल\nपाळीव प्राणी रोल साफ करा\nपाळीव प्राणी पत्रक साफ करा\nपीव्हीसी पत्रक / रोल\nतकतकीत काळा पीव्हीसी पत्रक / रोल\nमॅट ब्लॅक पीव्हीसी पत्रक / रोल\nसाफ करा गोठलेला पीव्हीसी पत्रक\nपीव्हीसी पत्रक साफ करा / पीव्हीसी रोल साफ करा\nतकतकीत रंगीत पीव्हीसी पत्रक / रोल\nमॅट रंगीत पीव्हीसी पत्रक / रोल\nतकतकीत पांढरे पीव्हीसी पत्रक / रोल\nमॅट व्हाइट पीव्हीसी पत्रक / रोल\nसानुकूल रंग कडक पीव्हीसी पत्रक 0.2-6mm जाडी\nमुद्रणासाठी व्हाइट कडक पीव्हीसी चित्रपट साहित्य\nकृत्रिम ग्रॅम हिरव्या पीव्हीसी पत्रक / चित्रपट साहित्य मॅट ...\nव्हाइट मॅट कडक पीव्हीसी पत्रक 0.2-6mm जाडी\nESD विरोधी स्थिर कडक हार्ड साफ करा पीव्हीसी पत्रक 5 मिमी जाड ...\nथंड टॉवर काळा कडक पीव्हीसी पत्रक मॅट\nमुद्रणासाठी व्हाइट उच्च तकाकी पीव्हीसी पत्रक\nपॅकिंग साफ कडक लाडका पत्रक साहित्य\nविविध आकार पारदर्शक गोठलेला पीव्हीसी पत्रक\n1mm जाड कडक प्लास्टिक पीव्हीसी पत्रके काळा\n4 × 8 व्हाइट ताठ व्हिनाइल (PVC) तकाकी / मॅट पत्रके\nजलरोधक फेस नाही 4 × 8 पाऊल 2mm जाड तकतकीत प ...\nलागत 4 × 8 व्हाइट हार्ड प्लॅस्टिक पीव्हीसी पत्रक व्हॅक्यूम ...\nरंग अपारदर्शक कडक पीव्हीसी प्लास्टिक शीट\nफ्लूरोसेन्ट स्पष्ट हिरव्या प्लॅस्टिक पीव्हीसी पत्रक\nअन्न ग्रेड कारखाना पुरवठा स्पष्ट प्लास्टिक लाडका पत्रक\nट्रे साफ करा लाडका प्लॅस्टिक चित्रपट\nESD वि��ोधी स्थिर कडक हार्ड साफ करा पीव्हीसी पत्रक 5 मिमी ...\nसुझहौ OCAN 5 मिमी कठीण विरोधी स्थिर कडक पी साफ करा ...\nNo.68 Shiyang रोड नवीन & उच्च टेक विकास जिल्हा सुझहौ चीन\nपीव्हीसी पत्रक / रोल\nपीईटी पत्रक / रोल\nकंपनी व्याख्यान मालिका आयोजित ...\nESD सुपर स्पष्ट पीव्हीसी पत्रक काय आहे\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/yogi-adityanath-in-palghar/articleshow/64264800.cms", "date_download": "2020-05-29T21:20:36Z", "digest": "sha1:YBP2NZQU3VRR6FFCUSGS4N7UOJMNYUVH", "length": 13656, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nम टा वृत्तसेवा, पालघरपालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पालघरमध्ये येणार आहेत...\nम. टा. वृत्तसेवा, पालघर\nपालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पालघरमध्ये येणार आहेत. भाजप-रिपाई-श्रमजीवी संघटना यांचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी बुधवारी (२३ मे) सकाळी ते पालघरला येणार आहेत.\nयोगी यांची जाहीर सभा २३ मे संध्याकाळी ६ वाजता ते मनवेलपाडा तलावाजवळ, विरार पूर्व येथे होणार आहे. उत्तर प्रदेशमधील नागरिक आणि त्यांच्या देशभक्तीच्या विचारांना मानणारा मोठा चाहतावर्ग विरारमध्ये आहे. या सभेबाबत जनमानसातही उत्साहाचे वातावरण आहे. त्यांची लोकप्रियता पाहता या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.\n'योगी आदित्याथ यांच्या स्वागत आणि सभा संयोजनासाठी डहाणू, वसई, नालासोपारा, वाडा, मोखाडा, विक्रमगड आणि आजूबाजूच्या शहरांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते गुंतलेले आहेत. योगींच्या सभेमुळे कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळेल. निवडणुक जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांना हीच ऊर्जा कामी येईल', असे राज्यमंत्री आणि भाजपचे कोकण संपर्क प्रमुख रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.\n० सुसज्ज 'उमेदवार रथा'चे उद्घाटन\nमुख्यमंत्र्यांच्या नालासोपारा येथील दमदार सभेनंतर भाजपच्या दिमाखदार उमेदवार रथाचे उद्घाटन हॉटेल सुवि पॅलेस येथे करण्यात आले. भाजपचे पालघर लोकसभा पोटनिवडणूकीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी हा रथ गल्लोगल्ली धाव��ार आहे. स्वतः राजेंद्र गावित या खास रथावर आरूढ होऊन प्रचार करतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फित कापून या उमेदवार रथाचे उद्घाटन केले. दृक-श्राव्य माध्यमांनी सुसज्ज असलेल्या या रथातून भाजप सरकारच्या विविध योजनांची उपयुक्त माहिती या रथातून मतदारांना दाखवली आणि ऐकवली जाणार आहे. या रथाच्या उद्घाटनावेळी राज्यमंत्री आणि कोकण संपर्क प्रमुख रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील, खासदार गोपाळ शेट्टी, दिल्ली भाजपचे प्रदेश अध्यक्ष अभिनेता मनोज तिवारी, आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार गिरीश महाजन, आमदार पराग अळवणी, पालकमंत्री विष्णू सावरा, आमदार मनीषा चौधरी, युवा मोर्चा अध्यक्ष मोहित कंबोज, जिल्हाध्यक्ष आमदार पास्कल धनारे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.\n० मुस्लिम मतदारांचा वाढता पाठिंबा\nपालघर पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांना मुस्लिम बहुल भागातून वाढता प्रतिसाद मिळत आहे. नुकतीच त्यांनी तारापूर-चिंचणी मुस्लिम मोहल्ला येथे प्रचार रॅली घेतली. मुस्लिम बांधवांनी त्यांचे उत्साहात स्वागत करून त्यांना बहुमताने निवडून येण्यासाठी शुभेच्छा दिल्या. 'राजेंद्र गावित हा समाजाशी नाळ जुळलेला नेता आहे, त्यांना निवडून दिल्यास विभागाचा नक्कीच विकास होईल', असा विश्वास या नागरिकांनी व्यक्त केला. राजेंद्र गावित यांना सर्वसामान्य नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.\n० शूर झलकरी कातकरी संघटना गावित यांच्या बाजूने\nपालघर जिल्ह्यात कातकरी आणि आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असून या समाजाच्या उन्न्तीसाठी काम करणाऱ्या शूर झलकरी कातकरी संघटनेने गावित यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. कालच्या नालासोपारा येथील सभेनंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करून गावित यांना पाठिंबा दाखवला. कातकरी समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आले, त्याला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला; तसेच गावित यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहनदेखील केले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष रमेश सवरा, सचिव शिलिंड लहांगे, महिला आघाडीच्या रेखा सवरा, जिल्हा प्रमुख शांताराम ठेमका, विजय शिसव, कृष्णा सवरा, सोमा भडांगे, सुभाष सवरा, मंदा भडांगे, कुंता शिसव, आदी कार्यकर्ते आणि पदाधिकार��� उपस्थित होते.\n० राज पुरोहित यांची बोईसरमध्ये जनसंपर्क पदयात्रा\nबोईसर भाजपतर्फे आज (२२ मे) राज्याचे कॅबिनेट मंत्री राज पुरोहित हे जनसंपर्क पदयात्रा करणार आहेत. सकाळी ८ वाजता ते सिडको, रूपरजत येथून पदयात्रेला सुरुवात करतील. यावेळी बोईसर भाजपचे मंडळ अध्यक्ष महावीर सोलंकी, अर्चना वाणी, वीणा देशमुख, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असतील.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकसाबला फाशीपर्यंत नेणारे साक्षीदार हरिश्चंद्र श्रीवर्धन...\nआवक घटल्यानंतर कांदा, लसणीच्या दरात घसरण...\nमैत्रिणीनं पोलिसाचा पोशाख घालून केला TikTok व्हिडीओ...\nठाणे जिल्ह्यात १२ दिवसांत दुप्पट रुग्णवाढ...\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://manmarziyaan.in/mothers-day-special-thought/", "date_download": "2020-05-29T20:46:22Z", "digest": "sha1:2ORVJLJXK2GYMHWDZQJLEC47HMMJEPHR", "length": 16548, "nlines": 113, "source_domain": "manmarziyaan.in", "title": "वास्तवातील कविता!", "raw_content": "\nआजपर्यंत जे लिहायला माझं मन तयारच होत नाही, हा एवढा एकच विषय असेल. कारण लिहायला जावं तिथे डोकं काहीच बोलत नाही. जी व्यक्ती वास्तवात कविता असते,तिला लिहिणार तरी कसं\nनेहमीचे असंख्य विचार करणाऱ्या मनात आई म्हणजे एकच आठवण,\n“तिचा हिरव्या चुड्याने भरलेला दणकट हात, जो कधीही पडायचा उशीर असायचा… “\nदणकट आहे ती, आजही तितकीच स्थिर आणि त्याहून जास्त खमकी मायेचा पदर खोचून आम्हाला नेहमीच स्त्रीची भूमिका ठामपणे दाखवणारी. त्या पदराने कधी स्वतःचे डोळे पुसले तर कधी आम्हाला धपाटे दिले.\nआज मला मुक्तपणा कळतोय, बंधने, गुलामी, अहं पणा कळतोय, स्वार्थी लोकांतील राजकारण कळतंय हे सगळं तिच्यातून मला आलेलं देणं आहे. कारण जेव्हा एक आई विचारांनी आणि कृतींनी दणकट असते तेव्हा तिच्यातील मातृत्वाबरोबर तिच्या विचारांचा अंशही आपल्यात वावरत असतो. पण तरीही सगळं कळून आपण या वरच्या अवगुणांचा भाग कधी व्हायचं नाही, हेही तिचंच देणं आहे.\nएक शुद्ध आत्मा कसा जन्माला घालायचां आणि ���्याची निर्मिती करून त्याला शिल्पकारासारखी अनावश्यक भागाची छाननी करून शिल्पाकृती कशी घडवायची, हे तिला योग्य कळतं. हे एवढं विशाल व्याप्त काम ती मन लावून अगदी सहज, अलवार करून जाते.\nआई हे वेगळं रसायन असतं, ज्यात खूप असतं. ती म्हणजे एक मोठीच्या मोठी बुदली आहे, ती कुठल्याच कलेतून व्यक्त करताना कमी पडत नाही, ती कधीच संपत नाही, ती वाढत जाते आणि निव्वळ वाढतच जाते.\nआईसाठीचं काही आठवत असेल तर, ‘माझ्याही नकळत तिला माझ्यातल्या लिखाणाची चाहूल माझ्या आजूबाजूच्या लोकांनी दिली होती आणि माझ्याही आधी तिला ती कळली होती.’\nपरीक्षेचे दिवस होते. माझं शिक्षण महानगरपालिकेच्या शाळेतलं. तेव्हा त्या शाळेच्या आपुलकीबद्दल अन् गोंडस दिवसांबद्दल कधीतरी लिहिल, पण या शाळेतील एक महत्त्वाचा दिवस होता तो.\nआमच्या वार्षिक परीक्षेचे दिवस होते ते. आणि परीक्षेला मराठीच्या पेपरात “माझा पहिला नंबर आला तर… ” हा निबंध आला होता. तेव्हा मी चौथीत असेल.\nमोबाईल, फोन, गॅझेटच्या महागड्या सावलीलाही नव्हतो आम्ही. त्यामुळे घरच्यांनी लहानपणी लहान राहणं जमवून आणि जपून ठेवलं होतं. एवढं काहीच कळायचं नाही पण ‘आई जवळची आहे, ती कळायची.’\nसकाळी तिच्याजवळ तिच्या सावलीत राहायचं, दिवस तिथूनच सुरू व्हायचा अन् मधल्या दुपारच्या वेळेत लहानपणीच सुख असतं अनुभवायचं अन् रात्र पुन्हा तिच्याच जवळ संपायची. गणित आयुष्याचं इतकं सहज सोप्प होतं.\nत्यामुळे आयुष्याच्या दुनियादारीपासून आईने खूप जपलं.\n“आई घरकाम करायची, आम्ही नातेवाईकांकडे शिक्षण घ्यायचो आणि परिस्थिती ही आपल्या फेवरमध्ये नाहीये.” या तीन वस्तुस्थिती माझ्या मनावर प्रोपोगांडा राबवावा तशा मनावर बिंबत होत्या. पण एका बाजूला याच वस्तुस्थिती मला मोठं करू लागल्या. तेव्हाही मला माहीत नव्हतं, हे लेखक बिखक नेमकी प्रकरण काय असतं, जे आजही मला कळत नाही.\nपण मी लिहिलं होतं त्या निबंधात, तो जो दिवस होताsssssss.. तो मला त्यावेळी काहीच कळला नव्हता 😅मी निबंधात लिहिलेल्या दोनच ओळींनी माझ्या शिक्षिका अनपेक्षितपणे माझ्याकडे पाहू लागल्या होत्या. बाईंनी तसं या पूर्वी कधी पाहिलेच नव्हते म्हणून काहीच तर्क लागत नव्हते. मॅडमने नेहमीप्रमाणे पेपर वाटायला घेतले. माझा नंबर आला. पण मला पेपरच दिला नाही, तो बाजूला ठेवला. सगळ्यांचे पेपर वाटले. मी रडवेली होऊन मॅडमकडे पा���ू लागले. कारण नापास होणं म्हणजे आईच्या मेहनतीचा अपमान होता तो.\nमी त्यांच्यासमोर बोलेल इतकी बिनधास्त नव्हतेच कधी. थोड्यावेळाने बाई उठल्या. मला समोर बोलावलं. माझा पेपर हातात घेतला. आणि संपूर्ण वर्गात तो निबंध वाचून दाखवला. मला खूपच कसतरी वाटलेल. मला तरीही काही कळलं नाही, ना माझ्या वर्गातल्या मुलांना हे कळलं. म्हणजे त्यात एवढं काय होतं ते कौतुक होतं का ते कौतुक होतं का मला तेही कळलं नव्हतं. पण मी चुकीचं काहीच केलं नाही एवढं मात्र मला माहित होतं आणि बाई एवढ्यावरच थांबल्या नाहीत, त्यांनी दुसऱ्या दिवशी शाळेला येताना सोबतीला आईला घेऊन यायला सांगितलं.\nआई धास्तीने आली की, नेमकं मी काय उद्योग करून ठेवलेय. कारण घरकामाला सुट्टी घेऊन येणं आम्हाला परवडणार नव्हतं. पण तरीही शिक्षणाच्या बाबतीत तिला तडजोड मान्यच नव्हती.\nती आली. मॅडमने कौतुकाने सांगितले, तुमच्या मुलीने काय लिहिलंय पाहिलं तुम्ही ती अजुनच घाबरून गेली. कारण तिला याची पूर्वकल्पनाच नव्हती. आई भोळेपणाने म्हणाली, नाही मला काहीच माहीत नाही, काय केलंय तिने ती अजुनच घाबरून गेली. कारण तिला याची पूर्वकल्पनाच नव्हती. आई भोळेपणाने म्हणाली, नाही मला काहीच माहीत नाही, काय केलंय तिने\nआता डोळे माझ्याकडे करून तिने डोळ्यांनीच रागाने विचारलं, पूजे अभ्यासाकडे लक्ष द्यायचे का नुसते उपद्व्याप करून ठेवतेय. ती खूप चिडून गेली होती. ती अजून चिडणारच तेव्हा मॅडम बोलल्या, ” शाबासकी द्या तिला आणि या ओळी वाचा.” आई साधारण शिकलेली त्यामुळे तिने वाचलं. मी लिहिलं होतं, “माझा पहीला नंबर आला तर, मला खूप आनंद होईल. पण मला खूप आनंद होईल कारण माझ्या आईला याचा खूप आनंद होईल. त्यामुळे खूप मोठ्ठं शिकून एक नंबर मिळवायचाय ” तिनेही माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात मला पाणी दिसलं. पाणी म्हणू की शाबासकी म्हणू की ते आनंदाश्रु होते. ” तिनेही माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात मला पाणी दिसलं. पाणी म्हणू की शाबासकी म्हणू की ते आनंदाश्रु होते. तिच्या कष्टाचं चीज होतंय, तिच्या कष्टाचं रोपटं पुढे खूप मोठं होणारे, तिच्या डोळ्यात तो विश्वास मला जवळ घेऊन कौतुकाची थाप दिल्यावर मला दिसला होता. नकळत्या वयात आई आपल्याला मोठ्ठी स्वप्न दाखवू लागते.\n“गरिबीतून मोठ्ठं होण्याचं स्वप्न तिने त्या दिवशी मला दिलं होतं. “\nपरिस्थिती हे अपयश��चं कारण कधीच नसते. तुला ते करायचं आहे तेव्हा तुला कोणीच थांबवू शकणार नाही. ते आजही तिने मला कधीच थांबवलं नाही.\nआईच्या डोळ्यात जेव्हा आपल्या कलेविषयी आदर आणि स्वप्न दिसतात, तो दिवस आपल्या आयुष्याचा सोहळा असतो. सुदैवाने हे लिखाणातील कौतुकाचे सोहळे मी तिच्या आनंदाश्रुच्या सौख्यात दोनदा अनुभवले. त्याला कसलीच बरोबरी नसते. ते सुख असतं, कुठल्याच किंतुशिवाय मिळालेलं एकमेव सुख\nत्यामुळे स्वतःच्या स्वप्नांना आईच्या शाबासकीचे तोरण लागले की स्वप्न पूर्ण वाटू लागतात आणि आयुष्य स्वर्ग वाटू लागतो. वास्तवाचे चटके सहन होणार नाही इतके असतील पण त्यातही सौख्याचा सागर तिच्या हाताच्या स्पर्शात असतो.\nवास्तव स्वीकारलं नाही तरीही ते असणारच आहे पण, त्या वास्तवातील कविता होणे तुम्हाला जमायला हवे हे शिकवून अन् घडवून जाते ती \n← तुम्हाला काय वाटतं\nअंग्रेजी मीडियम; कमबॅक की लास्ट इनिंग\n4 thoughts on “वास्तवातील कविता\nवाव… खूप सुंदर लिहिलंय.. खूप मोठी हो; नाव कमव आणि आई वडिलांची मान उंच कर.\nनक्कीच… खूप खूप धन्यवाद 🥰🥰🥰🥰\nKhup chan puja……तुला कधी शब्दांत मांडूच शकत नाही अग😊😊👌👌👌\nहे एवढं बोललं तेच खूप आहे ग… खूप खूप धन्यवाद 🥰🥰\nजाहिरातीतल्या निळ्या रक्ताची गोष्ट\nपुरुषही बोलतात मासिक पाळीबद्दल… \nSagar Kulkarni on समाजात अडकलेली मासिक पाळी\nKiran on पुरुषही बोलतात मासिक पाळीबद्दल… \nPrathamesh Patne on हे सत्य तुम्हाला पचेल का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2019/01/blog-post_92.html", "date_download": "2020-05-29T19:27:27Z", "digest": "sha1:H7FIQTRUKP42WXXIJ6KB5CY5LIMWDDIW", "length": 17294, "nlines": 141, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ३ : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ ३ : पत्रकार हेमंत जोशी\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ ३ : पत्रकार हेमंत जोशी\nमित्रहो, कमळाचे फुल जोपर्यंत देठावर असते आणि उमललेल्या स्थितीत असते, तोपर्यंत जल आणि सूर्य त्याचे मित्र असतात. पण देठापासून कमळाचे फुल तुटले किंवा आपल्या जागेवरून ढळले कि जल आणि सूर्य दोन्ही गोष्टी कमळाला त्रासदायकच ठरतात. येथे या राज्यात ज्यांचे चिन्ह कमळ आहे आणि कमळाशी संघाशी संबंधित किंवा तेथे मोठे झालेले जे सत्तेत बसलेले आहेत ते सारे भाजपावाले गरजू संघस्वयंसेवकांपासून चार हात कायम देय उभे असतात. काली टोपी घालून जर एखादा या सत्तेतल्या नेत्यां��डे काम घेऊन आला तर त्यांना त्या स्वयंसेवकांची लाज वाटते...\nमंत्रालयात संघस्वयंसेवकांची कामें तत्परतेने व्हावीत म्हणून संघ मुख्यालयाने थेट मुख्यमंत्री कार्यालयात श्रीकांत भारतीय यांना बसवून ठेवलेले आहे, मला श्रीकांत भारतीय यांनी ते मुख्यमंत्री कार्यालयात ठाण मांडून बसल्यानंतर किती संघ स्वयंसेवकांना सहकार्य केले अत्यंत महत्वाचे म्हणजे त्यांना भेटायला येणारे संघस्वयंसेवक किती होते किंवा आहेत आणि दलाल किती होते, खाजगी, कमाईचे कामें घेऊन येणारे किती, जरा बसविलेले कॅमेरे पुरावा मानून दाखवून द्यावे. जे संघ स्वयंसेवक हिम्मत करून थेट मुख्यमंत्र्यांना भेटतात केवळ त्यांचीच कामें होतात तेही कोणतीही आर्थिक अपेक्षा न ठेवता, अशी माझी खरी माहिती आहे. सत्तेतल्या मंडळींना पापाचे छाती पैसे आज भाळेलही गोड वाटत असतील पण त्यांनी आपली अवस्था देठावरून दूर केलेल्या कमळासारखी स्वतःच करवून घेतली आहे कारण कमळाच्या माध्यमातून सत्तेत बसलेले सारे, कमळ येथे या राज्यात ज्यांच्यामुळे फुलले त्या देठरूपी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात उभे आयुष्य, सारी हयात घालविणार्या संघस्वयंसेवकांनाच विसरले आहेत, त्यांना मुद्दाम दूर ठेवले आहे. येथे ठळकपणे लक्षात यावे म्हणून श्रीकांत भारतीय हे उदाहरण दिले इतर सारे श्रीकांत भारतीय पद्धतीने संघात काम करणारे पण सत्तेत ऍक्टिव्ह असलेले असेच आहेत त्यांना जणू काळ्या आणि भगव्या टोप्यांची लाज वाटते...गडकरी असोत किंवा असे एकही सत्ताधीशाचे दालन दाखवा जेथे या राज्यात कमळाची सत्ता आहे आणि तेथे संघ माध्यमातून आलेल्यांचा वावर आहे किंवा त्यांची कामें केल्या जातात, अगदीच अपवादाने, फारतर हे म्हणता येईल आणि हे मी म्हणत नाही या राज्यातले सारेच स्वयंसेवक म्हणतात कि मंत्रालयात गेले किंवा कोणत्याही भाजपा आमदाराकडे खासदाराकडे गेले कि जे हवेत ते तेथे दिसतच नाहीत, मात्र संघेतर मंडळींचा दलालांचा त्यांच्या आसपास अक्षरश: सडा पडलेला असतो, भगव्या आणि काळ्या टोप्यांपेक्षा पांढर्या टोप्या घालणाऱ्या मंडळींचा वावर अधिक आहे आणि त्यांनाच थेट आत घेतल्या जाते. त्यांचीच कामें होतात, कामें केली जातात...\nकुणा एकाला अमुक नेत्याला येथे मला दोष द्यायचा नाही पण ज्यांच्या ज्यांच्या खांद्यावर बसून आपण मोठे झालो त्यांना बाजूला सारायचे आणि ज्यांना विरोध करून मोठे झालो त्यांना कवेत घ्यायचे, संघाचे संस्कार बहुदा येथे कमी पडले असावेत असे दिसते. फार दूर मी जात नाही आणि पुराव्यांशिवाय कधी बोलत नाही. या देशभरात मंत्री नितीन गडकरी यांच्या अगदी जवळचे महेश बाल्दी यांच्यासारखे अगदी मोजके पंचवीस माणसे आहेत, जे जवळपास सारेच दलाल म्हणून काम करतात, जसजसे गडकरी वाढले तसे हे पंचवीस आणि गडकरी कुटुंब अधिकाधिक खूप श्रीमंत होत गेले, आश्चर्य म्हणजे या पंचविसातला सोडा पण त्यानंतरचेही जे शंभर गडकरींना बऱ्यापैकी जवळचे आहेत त्या जयंत म्हैसकर यांच्यासारखा त्यातला एकही कधीही संघ शाखेत गेलेला नाही, संघाचा साधा तो स्वयंसेवक देखील नसतो किंवा त्याचा भाजपाशी देखील अनेकदा संबंध नसतो, त्यामुळे मला फक्त संघाने ज्यांना मोठे केले त्या नितीन गडकरींचे संघावरचे हे बेगडी प्रेम नेहमी अस्वस्थ करीत आले आहे. गडकरी हे केवळ कंत्राटदारांचेच मंत्री आहेत असे जे नेहमी दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी सांगतात ते त्यांचे बोलणे वायफळ नसते, हवेत सोडलेला बाण नसतो तर त्यांचे हे तंतोतंत खरे सांगणे पुराव्यातून बाहेर आलेले\nमाझी हि टीका संघ आणि भाजपाने सकारात्मक घ्यावी, प्रबोधन व्हावे आणि संघ भाजपामधले जे वास्तवातले स्वयंसेवक किंवा कार्यकर्ते आहेत त्यांची कामें व्हावीत ते आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मोठे करणे नेत्यांचे काम आहे. दलाल आणि रांडा यांच्यात अजिबात फरक नसतो. जे दलाल कालपर्यंत आघाडीला जवळचे होते आज तेच युतीला जवळचे आहेत, रांडांचा कोणी एक यार पर्मनंट नसतो, स्वयंसेवक किंवा कार्यकर्तेच शेवटी संकटात धावून येतात, पक्षबांधणी अपेक्षाविरहित मनाने करीत असतात...\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोश��\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nआंदोलनास गालबोट : पत्रकार हेमंत जोशी\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ : ५ पत्रकार हेमंत जोशी\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ ४ : पत्रकार हेमंत जोशी\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ ३ : पत्रकार हेमंत जोशी\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ २ : पत्रकार हेमंत जोशी\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ : पत्रकार हेमंत जोशी\nअसावे तसे दिसावे : पत्रकार हेमंत जोशी\nमुख्यमंत्री आणि सडकी संत्री : पत्रकार हेमंत जोशी\nसंजय आणि सामना : पत्रकार हेमंत जोशी\nगुरवांचा गौरव : पत्रकार हेमंत जोशी\nतावडे आणि वावडे : पत्रकार हेमंत जोशी\nविठ्ठल विठ्ठल : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogbencher/blog-post/1201102/siachen-miracle-hanumanthappa-no-more/", "date_download": "2020-05-29T19:05:38Z", "digest": "sha1:JN6J7X5JXRYK2VVP66GO6TTOUQUKMMMR", "length": 19478, "nlines": 62, "source_domain": "www.loksatta.com", "title": "हकनाक हणमंतप्पा", "raw_content": "\nसियाचेनच्या वादळातून अमर्त्य राहिलेल्या लान्स नाईक हणमंतप्पा यांचे कौतुकच.\nदोन्ही देशांच्या राजकीय नेत्यांनी कधी ना कधी सियाचेनमधील पहाऱ्याच्या निर्थकतेला भिडण्यातून त्यावर काही उपाय निघू शकेल.. तो व्हावा, याचे कारण तेथील परिस्थिती..\nलान्स नाईक हणमंतप्पा कोप्पड यांच्या विजिगीषु वृत्तीचे कौतुक करावे तेवढे कमीच पडेल, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाशी प्रत्येक भारतीय सहमत होईल. सलग सहा दिवस बर्फाच्या डोंगराखाली राहूनही प्राण न सुटू देणे हे काळीज सिंहाचे असल्याखेरीज शक्य नाही. सियाचेन येथील अमानवी वातावरणात गस्तीवर असलेल्या भारतीय जवानांच्या डोक्यावर त्या गौरीशंकराचाच घाला पडला आणि दहा जणांची तुकडी त्या बर्फाखाली जिवंत गाडली गेली. हे असे झाले की मरण हेच अंतिम सत्य असते. याचे कारण शून्याहून ५० अंशांपेक्षाही खाली जाणाऱ्या तपमानात माणसाचे अस्तित्व गोठून जात असते. या वातावरणात कोणतीही जीवसृष्टी नाही. ती असूच शकत नाही. या वातावरणात शरीराचा कोणताही अवयव नैसर्गिक वातावरणास सामोरा गेला तर तो प्राणहीन होतो आणि एखाद्या झाडाची वठलेली फांदी जशी तोडावी लागते तसा तो शरीरापासून तोडावा लागतो. त्यामुळे संपूर्ण शरीर सदासर्वकाळ विशिष्ट पद्धतीने आणि प्रकारच्या साधनसामग्रीने बनवण्यात आलेल्या वस्त्रांत झाकूनच ठेवावे लागते. त्यामुळे आपल्या देहाचेच ओझे वागवताना जगणे नकोसे होत असते. त्यात पुन्हा पहारा देण्याची जबाबदारी. वातावरणात पुरेसा प्राणवायू नाही. साधी पंधरा मिनिटे जरी शरीराची हालचाल झाली की श्वास राहतो की जातो, अशी परिस्थिती. त्यामुळे आराम करावा लागण्यास पर्याय नसतो. ऊन आल्यावर बरे वाटेल, असे म्हणावे तर तेही नाही. कारण त्या डोंगरावरील हिमाच्छादित शिखरांतला सूर्य हादेखील पेन्शनीत निघाल्यासारखा असतो. त्याच्या प्रकाशातली ऊर्जादेखील गोठलेलीच असते. शिवाय दुसरे असे की सगळीकडच्या बर्फाळ वातावरणामुळे सूर्याची किरणे हिमबिंदूवर पडून अधिकच चकाकतात आणि उलट त्यामुळे नेत्रपटलास इजा होते. तेव्हा सूर्य तेथे नसला तरी खोळंबा नाही, पण असला तर मात्र अडचणच. खाणे-पिणे आदी जीवनावश्यक क्रियांचा तेथे विचारही करता येत नाही. त्यात पुन्हा पायाखाली जे काही आहे, त्याचाही भरवसा नाही. ही बर्फाची भूमी कधी खचेल याचा नेम नाही आणि मागे वा पुढे दिसतो तो बर्फाचा डोंगर स्थानभ्रष्ट होणारच नाही याची काहीही शाश्वती नाही. हे कमी म्हणून की काय मनाला येईल तेव्हा सुटणाऱ्या हिमवादळांचा धोका. अशा ठिकाणी केवळ जगणेच हेच आव्हान असते. पण तरीही लान्स नाईक हणमंतप्पा कोप्पड बर्फाच्या ढिगाऱ्याने गिळंकृत केल्यानंतरही सहा दिवस जिवंत राहिले हे केवळ त्यांची मनोवृत्ती अनादि मी अनंत मी, अवध्य मी खरा.. अशी असल्याखेरीज शक्य नाही. परंतु अशी वृत्ती आणि त्या अनुषंगाने शारीरिक क्षमता असणाऱ्या व्यक्ती या अपवादात्मक असतात. त्यांच्या अमर्त्य वृत्तीने इतरांचे मर्त्यपणच सिद्ध होत असते. त्यामुळे विचार करावयाचा तो सर्वसामा���्य मर्त्यांच्या नजरेतून.\nतो केल्यास प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर एक तरी बाब चमकून जाईल. ती म्हणजे सियाचेन परिसरात भारत आणि पाकिस्तान यांच्यातला निर्थक संघर्ष. १९४९ साली २७ जुलस भारत आणि पाकिस्तान यांच्यात जम्मू-काश्मीर संदर्भातील कराची करार झाला. युद्धबंदी करार म्हणून ओळखला जातो तो हाच. त्यानुसार या दोन देशांतील तज्ज्ञ आणि संयुक्त राष्ट्रांची समिती यांनी युद्धबंदी रेषा आखली. त्या वेळी जम्मूतील चंबा येथून सुरू होणारी ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आजही जवळपास ५०० मल उत्तरेला जात काराकोरम पर्वतराजीपर्यंत येऊन थांबते. परंतु येथून ते चीनपर्यंतचा प्रदेश हा अत्यंत खडतर आहे. इतका खडतर की मानवी गरजा आणि आशा-आकांक्षांचा स्पर्शदेखील त्यास होणार नाही, असे मानले जात होते. परंतु भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वैमनस्याने ते खोटे ठरवले. ही चिंचोळी साधारण पन्नासभर मलांची पट्टी सियाचेन प्रदेश म्हणून ओळखली जाते आणि तिच्यावरील कथित मालकी हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षबिंदू होऊन राहिलेला आहे. येथील अलीकडच्या काराकोरम पर्वतराजीपर्यंत येऊन थांबलेली नियंत्रण रेखा अशीच पुढे जाते असा भारताचा दावा आहे आणि ती तेथेच थांबते असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. या दाव्या-प्रतिदाव्यांत कोणताही तोडगा काढण्यात उभय देशांना अद्यापही यश येत नसल्यामुळे या शापित हिमभूमीचे निष्कारण रक्षण करावयाची वेळ उभय देशांवर येते. परंतु तेथे सन्यनियुक्ती किती निर्थक आहे, हे इतिहासाने अनेकदा सिद्ध केलेले आहे. चार वर्षांपूर्वी याच परिसरात पाकिस्तानची जवळपास १५० जणांची संपूर्ण तुकडीच हिमवादळाने गिळंकृत केली. त्या वेळी हा अपघात इतका गंभीर होता की अमेरिकेला पाकिस्तानच्या मदतीसाठी सन्य आणि साधनसामग्री पाठवावी लागली. मुळात जगण्यालायक नसलेले येथील वातावरण हिवाळ्यात अधिकच जीवघेणे होते आणि परिस्थिती बऱ्याचदा हाताबाहेर जाते. आताही तेच झाले. हिमवादळात नक्की कोठे भारतीय जवान अडकलेले असू शकतील याचा अंदाज घेण्यात आधी बराच वेळ गेला आणि नंतर त्यांच्या सुटकेसाठी आवश्यक ती यंत्रसामग्री सुटी करून पाठवावी लागली. असे करावे लागले कारण तेथे सोयीचा विमानतळ नाही. परिणामी हेलिकॉप्टर्सच्या साहय़ाने हा पुरवठा करावा लागला. अशा वेळी साधनसामग्री वाहन क्षमतेवरही मर्यादा येतात. तसेच झाले. अशा वेळी अशा वातावरणात काही नैसर्गिक आपत्ती आलीच तर तेथे असलेल्यांचा जीव वाचण्याची शक्यता सुतराम नसते.\nत्याचमुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना आपल्या सियाचेन बंदोबस्ताचा आज ना उद्या फेरविचार करावाच लागेल. येथे सन्य ठेवणे नुसते अवघडच नाही तर प्रचंड खर्चीकदेखील आहे. याचाही विचार करणे गरजेचे आहे. भारत वर्षांला साधारण ३० कोटी डॉलर इतकी रक्कम फक्त सियाचीन येथील चौक्यांसाठी खर्च करतो. रुपयांत पाहू गेल्यास हा खर्च दिवसाला साधारण सहा कोटी इतका आहे. आपल्या तुलनेत पाकिस्तानला सियाचेनसाठी करावा लागणार खर्च कमी आहे. कारण अर्थातच भौगोलिक रचना. भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार लक्षात घेता ही रक्कम फार काही भार वाटावा अशी नाही, हे मान्य. परंतु म्हणून ती निर्थक ठरत नाही, असे नाही. या संदर्भात एक दाखला देणे गरजेचे ठरते. राजीव गांधी पंतप्रधानपदी असताना सियाचेनविषयी पाकिस्तानशी चर्चा झाली. त्या वेळी त्यानिमित्ताने काही वार्ताहरांनी सियाचेन परिसरात प्रत्यक्ष जाऊन तेथील परिस्थिती समजावून घेतली असता त्या वेळी एक जवान म्हणाला: बेनझीर आणि राजीव गांधी यांनी एक दिवस जरी येथे व्यतीत केला तरी या प्रश्नावर आपोआप तोडगा निघेल. त्यांच्या या म्हणण्यातून अधोरेखित झाले ते सियाचेन परिसरातील अघोरी वास्तव.\nहणमंतप्पा कोप्पड यांची जी काही अवस्था झाली आहे तीमुळे तेच पुन्हा समोर आले. काही वर्षांपूर्वी पाक सनिकांवर अशीच वेळ आली होती. आता आपल्यावर. अशा वेळी या दोन्ही देशांचे नेतृत्व या वास्तवाकडे किती काळ काणाडोळा करणार आज ना उद्या सियाचेनच्या निर्थकतेस दोन्ही देशांना भिडावेच लागेल. हणमंतप्पा यांचे वाचणे आणि अन्य नऊ जवानांचे जाणे उभय देशांना याचीच आठवण करून देणारे आहे. हणमंतप्पा यांचे प्राण वाचावेत म्हणून प्रार्थना करणे ठीकच. परंतु हणमंतप्पा यांच्यावर आलेली वेळ पुन्हा अन्य कोणावर येऊ नये यासाठी प्रयत्न करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. तरच आपल्याला जे भोगावे लागले ते हकनाक नव्हते असे वाटून हणमंतप्पा यांच्या जखमा भरून येतील.\nBLOG : माधुरी दीक्षित, करीना कपूर, इशा कोप्पीकर आणि राजकारण\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता क��ोनाच्या चाचण्या\nसोलापुरात तीन दिवसांतच दोनशे रुग्ण वाढले\nगाव करोना भीतीच्या छायेत अन् ग्रामपंचायत कार्यालयात दारू पार्टी..\nलोकसत्ता 'ब्लॉग बेंचर्स'वरील ब्लॉगवर तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमची प्रतिक्रिया शेअर करून त्यांना ती वाचायला आणि लाईक करायला जरूर सांगा. 'लोकसत्ता'च्या परीक्षक मंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त तुमच्या प्रतिक्रियेला मिळालेल्या लाईक्सचाही स्पर्धेचा विजेता/विजेती निवडताना विचार केला जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/gold-rate-today-seen-more-volatility-in-commodity-market/articleshow/75824908.cms?utm_source=mostreadwidget", "date_download": "2020-05-29T20:27:08Z", "digest": "sha1:LELLL3ZIHL4LC6254KJMTAPFQINQWYK7", "length": 10750, "nlines": 93, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसोन्याच्या दरात उलथापालथ ; 'हा' आहे आजचा दर\n'करोना व्हायरस'ने अमेरिका आणि चीन या दोन महासत्तांना पुन्हा एकदा आमनेसामने आणले आहे. दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून सुरु असलेल्या व्यापारी युद्धाचा नजिकच्या काळात भडका उडण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंमध्ये तेजी दिसून येत आहे.\nमुंबई : करोना विषाणूने अर्थव्यवस्थेला बेजार केले असून भांडवली बाजारांपाठोपाठ आता कमॉडिटी बाजारात दररोज मोठी उलथापालथ होत आहे. या प्रचंड अनिश्चितेने गुंतवणूकदरांमध्ये धडकी भरली आहे. सोमवारी विक्रमी स्तर गाठणाऱ्या सोने दरात आज सकाळी घसरण झाली होती. सध्या मल्टी कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव दहा ग्रॅमला ४६६६० रुपये आहे. तर सराफा बाजारात सोन्याचा भाव ४६९६६ रुपये असून चांदीचा भाव प्रति किलो ४७०१० रुपये आहे.\nगुंतवणुकीचा ट्रेंड बदलतोय; 'गोल्ड ईटीएफ'ना वाढती पसंती\nभारतात सोन्यावर १२.५ टक्के आयात शुल्क आणि ३ टक्के वस्तू आणि सेवा कर आकारला जातो. त्याचबरोबर स्थानिक करामुळे सोन्याच्या दागिन्यांचे दर राज्यनिहाय वेगवेगळे आहेत. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने ०.४ टक्क्याने वधारून ४६८५३ रुपयांवर गेले होते. सोमवारी सोन्याच्या किंमतींनी ���७९८० रुपयांच्या विक्रमी स्तरापर्यंत मजल मारली होती. मात्र त्यात नफा वसुली झाली आणि सोन्याचा भाव ७५० रुपयांनी गडगडला होता. आज सकाळी त्यात २६५ रुपयांची वाढ झाली आणि ४६९२० रुपयांवर गेले होते. मात्र सध्या पुन्हा त्यात घसरण झाली आहे. बाजारात चांदीचा भाव ४७६३३ रुपये आहे.\nआठ वर्षातील उच्चांक; सलग सहाव्या दिवशी सोने महागले\nदरम्यान, भारतात चौथे लॉकडाउन सुरु आहे. करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्याचबरोबर करोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी २० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. मात्र करोनाचा जागतिक अर्थव्यवस्थेवरील प्रभाव पाहता ही महामारीची साथ आणखी काही काळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने पुन्हा एकदा झळाळून निघाले आहे. २००८ मध्ये आलेल्या जागतिक मंदीच्या लाटेत सोन्याने गुंतवणूकदारांना तारले होते. आताही तशीच परिस्थिती असल्याचे कमॉडिटी विश्लेषकांचे म्हणणे आहे. नजीकच्या काळात सोने ५०००० च्या पुढे जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोनं झालं स्वस्त ; सलग तिसऱ्या सत्रात सोने दरात घसरण...\n ४.७५ कोटी भारतीयांची माहिती विकली\nदेशात महामंदी अटळ; अर्थव्यवस्था ५ % आक्रसणार...\nकरोना संकटात मोठा दिलासा; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ४७ ...\nवर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना मिळणार ७५ हजार रुपये\nलॉकडाऊन वाढला; कर्ज वसुलीही पुन्हा स्थगित होणार\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविजय मल्ल्याला मोठा झटका\nएअर इंडियाकडून प्रवाशांसाठी मोठी घोषणा\nRBI च्या महत्वाच्या घोषणा\nतर करोनाचा धोका आणखी वाढेल; IMFने दिला इशारा\nपुण्यात २४ तासांत करोनाने ११ जणांचा मृत्यू\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aisiakshare.com/updates_news?order=type&sort=asc&page=2", "date_download": "2020-05-29T19:25:11Z", "digest": "sha1:J67JYFBAFWJCODUXGBGNXV6CEW3V632Q", "length": 11934, "nlines": 106, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " ही बातमी.. | Page 3 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १७४ ऐसीअक्षरे 111 बुधवार, 23/05/2018 - 08:15\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय जेएनयूमधली सभा, पुढची कारवाई, वगैरे... अनुप ढेरे 142 गुरुवार, 25/02/2016 - 00:11\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १९० ऐसीअक्षरे सोमवार, 14/01/2019 - 21:15\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ५९ चिंतातुर जंतू 103 बुधवार, 25/02/2015 - 12:32\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १५६ गब्बर सिंग 80 शुक्रवार, 01/09/2017 - 11:30\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ८६ चिंतातुर जंतू 76 सोमवार, 07/09/2015 - 13:48\nचर्चाविषय साहित्य संमेलने: प्रस्थापित वि. विद्रोही: एक टिपण ए ए वाघमारे 36 शुक्रवार, 27/01/2017 - 05:59\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १७१ अतिशहाणा 100 शुक्रवार, 13/04/2018 - 14:27\nचर्चाविषय इच्छामरण उदय. 40 बुधवार, 11/02/2015 - 10:42\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का भाग १८७ ३_१४ विक्षिप्त अदिती 100 सोमवार, 15/10/2018 - 21:17\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ५६ गब्बर सिंग गुरुवार, 29/01/2015 - 15:42\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ११५ गब्बर सिंग 106 बुधवार, 22/06/2016 - 15:50\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - १२६ ३_१४ विक्षिप्त अदिती 144 सोमवार, 03/10/2016 - 19:27\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : 'हिस्टेरिया'वर संशोधन करणारा मानसशास्त्रज्ञ पिएर जेनेट (१८५९), पियानोवादक व संगीतकार इसाक आल्बेनित्झ (१८६०), लेखक जी. के. चेस्टरटन (१८७४), सिनेदिग्दर्शक जोसेफ व्हॉन स्टर्नबर्ग (१८९४), गायिका हिराबाई बडोदेकर (१९०५), लेखक अशोक टिळक (१९२१), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज (१९२९), वाढत्या लोकसंख्येशी निगडित समस्यांवर मूलभूत संशोधन करणारे पॉल एरलिच (१९३२), नेमबाज भुवनेश्वरी कुमारी (१९४५), अभिनेता पंकज कपूर (१९५४)\nमृत्यूदिवस : शोधक बार्थलोम्यू डायस (१५००), अनेक मूलद्रव्ये शोधणारा रसायनशास्त्रज्ञ हंफ्रे डेव्ही (१८२९), अभिनेता पृथ्विराज कपूर (१९७२), माजी पंतप्रधान चरणसिंग (१९८७), साम्यवादी विचारांचे लेखक केशव गोखले (१९५२), संगीतकार स्नेहल भाटकर (२००७), विचारवंत, राजकारणी व लेखक ग. प्र. प्रधान (२०१०), अभिनेता डेनिस हॉपर (२०१०), सिनेदिग्दर्शक कानेटो शिंदो (२०१२)\nआंतरराष्ट्रीय यू.एन. शांतीरक्षक दिवस\nलोकशाही दिन : नायजेरिया.\n१६५८ : चंबळ खोऱ्यातील सामूगडच्या लढाईत औरंगजेब आणि मुरादने भाऊ दारा शुकोहचा पराभव केला; पुढे औरंगजेब मुघल बादशाह बनला.\n१९१३ : इगॉर स्ट्राव्हिन्स्कीचे संगीत आणि निजिन्स्कीच्या नृत्यदिग्दर्शन लाभलेला बॅले 'Sacre du Printemps' (The Rite of Spring) प्रथम सादर झाला. आधुनिक कलेतला हा एक मैलाचा दगड मानला जातो.\n१९१९ : आईनस्टाईनच्या सापेक्षतेच्या सिद्धांताचा पुरावा शोधण्यासाठी आर्थर एडिंग्टन आणि अँड्र्यू क्लॉड यांनी प्रथम निरीक्षणे केली.\n१९५३ : जगातले सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर पहिले मानवी पाऊल पडले; एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी शिखर सर केले.\n१९५८ : भूदान पदयात्रेच्या निमित्ताने आचार्य विनोबा भावे पंढरपूरच्या मंदिरात प्रथमच गेले.\n१९६४ : पॅलेस्तिनी प्रश्नाबद्दल पूर्व जेरुसलेम येथे अरब लीगची बैठक; यातून पुढे पॅलेस्तिनी मुक्ती संघटनेची स्थापना.\n१९८५ : पाय नसलेल्या स्टीव फोन्योने व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया येथे मॅरेथॉन पूर्ण केली. ४२ कि.मी. अंतर पार करण्यास फॉन्योला चौदा महिने लागले.\n१९८५ : ब्रसेल्समध्ये युरोपियन कपच्या अंतिम फुटबॉल सामन्यात लिव्हरपूलच्या चाहत्या प्रेक्षकांनी दंगा केला; त्यात भिंत कोसळली; परिणामी ४१ प्रेक्षक मृत्युमुखी पडले व शेकडो जखमी झाले.\n१९९९ : 'डिस्कव्हरी' या यानाने प्रथम आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावर डॉकिंग केले.\n१९९९ : भारताचा कर्णधार महंमद अझरुद्दीन याने एकदिवसीय सामन्यात ९,००० धावांचा पल्ला पार करून विक्रमाची नोंद केली.\n२०१३ : फ्रान्समध्ये पहिला समलैंगिक विवाह सोहळा संपन्न.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sanchitache-kawadse-news/tin-can-project-in-anandwan-1490440/", "date_download": "2020-05-29T19:41:21Z", "digest": "sha1:B6QCK4J4JAVEU2F4AEXAHFXN4W3JOMHF", "length": 30966, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tin Can Project in Anandwan | आत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nआत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल..\nआत्मनिर्भरतेच्या दिशेने पहिले पाऊल..\nआनंदवन ही कुष्ठरोग्यांची वसाहत नाही, तर ते एक कुष्ठमुक्तांनी चालवलेलं उत्पादन केंद्र आहे,\nस्वित्र्झलडचे भारतातले राजदूत डॉ. जॅक्स अ‍ॅल्बर्ट कुटाट यांच्या हस्ते आनंदवनातील ‘टिन कॅन प्रोजेक्ट’चं उद्घाटन झा\nआत्मनिर्भरतेतून मिळवलेला आनंद चिरकाल टिकणारा असतो, कारण तो निर्मितीच्या मुक्तगंगेत भिजलेला असतो. मात्र, निर्मितीचे भव्य स्वप्न केवळ स्वप्नरंजनाने साकार होत नाही; ते फुलते रक्त, घाम आणि अश्रू यांच्या त्रिवेणी संगमातूनच.. ही बाबा आमटेंची असीम श्रद्धा होती. याच श्रद्धेच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट घासून पाहत आनंदवनाचा आत्मनिर्भरतेचा प्रवास सुरू झाला. आनंदवनातील उद्योगांच्या पायाभरणीचा आधारही ‘श्रम’ हाच होता. “You can live without fingers; but you can not live without self-respect. If you have lost your seven fingers, you still have three fingers intact. Use them, but don’t lose your dignity…” अशी जबरदस्त प्रेरणा बाबांनी कुष्ठरुग्णांच्या मनात रुजवली.\nशेतीसोबत दुग्धशाळा, बैलघाणी, कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन असे शेतीपूरक उद्योग पन्नाशीच्या दशकात आनंदवनात जोमाने सुरू झाले. आनंदवन हे स्वयंपूर्ण ग्राम बनावे यादृष्टीने ग्रामोद्योगाची एक एक-एक प्रवृत्ती आनंदवनात बाळसे धरू लागली. उद्योग सुरू करण्यामागे आणखी एक कारण होतं. बहिष्काराचा आणि तिरस्काराचा शाप आजन्म सहन करणारे कुष्ठरुग्ण मनाने पूर्णत: खचून गेलेले असत. समाजाने तर त्यांना वाळीत टाकलंच; पण कुटुंबाकडून, सख्ख्या नातेवाईकांकडून घराबाहेर काढलं गेल्याचं दु:ख शब्दातीत असे. त्यातच औषधोपचारादरम्यान नसांच्या प्राणांतिक वेदना अस होऊन ही माणसं अक्षरश: गुरासारखी ओरडताना आम्ही पाहिलं होतं. त्यामुळे त्यांचं मन गुंतून राहील असा काहीतरी उपाय शोधून काढला नाही तर निराशेच्या गर्तेत ओढली गेलेली ही माणसं एक ��र ठार वेडी होतील किंवा मृत्यूला तरी कवटाळतील, हे बाबांना जाणवत होतं. अगदी सुरुवातीच्या काळात काहींनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्या होत्या, तर काहींनी धानाच्या तणशीच्या गंजीत जाळून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कुष्ठरुग्णांना कोणत्या ना कोणत्या कामात सतत गुंतवून ठेवलं पाहिजे असं बाबांचं ठाम मत बनलं होतं.\n१९५४ च्या सुरुवातीस ‘सव्‍‌र्हिस सिव्हिल इंटरनॅशनल’ (रउक) संघटनेच्या देशोदेशीच्या स्वयंसेवकांच्या मदतीने आनंदवनात पक्क्या इमारती उभ्या राहिल्या. त्यानंतर दवाखान्याचे वॉर्डस्, क्वार्टर्स, स्वयंपाकघर, इ. इमारतींच्या बांधकामासाठी लागणाऱ्या विटा इथेच तयार करायच्या असं बाबांनी ठरवलं आणि विटा पाडण्याचा उद्योग आनंदवनात सुरू झाला. त्या काळातील सर्व इमारती कौलारू होत्या. त्यांचं बांधकाम विटांचं, त्यावर चुन्याचं प्लास्टर आणि छत लाकडी सांगाडय़ाचं. मग लाकडी सांगाडा उभा करण्यासाठी म्हणून सुतारकाम सुरू झालं. अशा प्रकारे सुरुवातीच्या काळात आनंदवनातले उद्योग आणि सेवा (Services) गरजांप्रमाणे विस्तारू लागल्या.\nसिस्टर लीलांनी जी माणसं आनंदवनाशी जोडली त्यात भारताचे स्वित्र्झलडमधील तत्कालीन राजदूत एम. के. वेल्लोदी (ICS) आणि त्यांच्या पत्नी यांचाही समावेश होता. १९५८ च्या उत्तरार्धातली गोष्ट. वेल्लोदी दाम्पत्य एकदा स्वित्र्झलडच्या राजधानीत- बर्नमध्ये फेरफटका मारत असताना त्यांना “Schweizer Auslandhilfe” (पुढे या संस्थेचं नामकरण ‘स्विस एड अ‍ॅब्रॉड’- SWISS AID ABROAD) असं झालं.) या संस्थेची पाटी दिसली. कुतूहलापोटी त्यांनी संस्थेत जाऊन चौकशी केली असता त्यांना कळलं की, स्विस एड अ‍ॅब्रॉड जगभरातल्या विधायक कामांना आर्थिक साहाय्य करते. वेल्लोदी दाम्पत्याने स्विस एड अ‍ॅब्रॉडला उत्साहाने आनंदवनाबद्दल माहिती दिली. मात्र, आपल्या प्रतिनिधीमार्फत संस्थेची समक्ष चौकशी करून कामाबद्दल खात्री पटली की मगच संस्थांना मदत देण्याचं स्विस एड अ‍ॅब्रॉडचं धोरण होतं. गंमत अशी, की ‘सव्‍‌र्हिस सिव्हिल इंटरनॅशनल’च्या माध्यमातून आनंदवनाशी जोडले गेलेले स्वित्र्झलडचे पिअर ऑप्लिगर हेच स्विस एड अ‍ॅब्रॉडचे भारतातील Liaison Officer होते त्यामुळे स्विस एड अ‍ॅब्रॉडला वेगळ्या चौकशीची गरजच पडली नाही.\nउद्योगातून निर्माण होणारं उत्पादन आनंदवनात तर उपयोगी पडायला हवंच; शिवा�� बाहेरही सहजगत्या विकलं जायला हवं, या भूमिकेवर बाबा ठाम होते. ग्रामीण बाजारपेठेत विकली जातील अशी दैनंदिन वापराची कोणकोणती उत्पादनं असू शकतात याचा विचार त्यांच्या डोक्यात सतत घोळत असे. टिनाच्या पत्र्यापासून चाळण्या, गाळण्या, डबे, दिवे, चिमण्या, कंदील अशा जीवनावश्यक वस्तू तयार केल्या तर त्यांना ग्रामीण बाजारपेठ नक्की उपलब्ध होईल याची बाबांना खात्री होती. त्याकाळी उंदरांचा सर्वत्र प्रचंड सुळसुळाट असे. हे उंदीर टिनाच्या डब्यांखेरीज कशालाही दाद देत नसत. त्यामुळे सगळीकडे बहुतांशी टिनाच्याच वस्तू वापरल्या जात. त्यामुळे टिनाच्या पत्र्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग आनंदवनात सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री खरेदी करण्याबाबतची योजना बाबांनी स्विस एड अ‍ॅब्रॉडला सादर केली. त्यांच्या अधिकाऱ्यांनाही ही योजना पसंत पडली. स्विस एड अ‍ॅब्रॉडचे Vice-Secretary General अर्न्‍स्ट स्नेलमन यांचं सदर आशयाचं पत्र बाबांना प्राप्त झालं. या संस्थेने आनंदवनाला चक्क ३० हजार स्विस फ्रॅंक्सची मदत देण्याचं ठरवलं. अशा प्रकारे आनंदवनातील ‘टिन कॅन प्रोजेक्ट’ची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि आनंदवनाच्या विकासातील एका महत्त्वाच्या पर्वाला, कुष्ठरोग्यांच्या मानसिक-सामाजिक-आर्थिक पुनर्वसनासंबंधीच्या बाबांच्या कल्पनेतील कृषि-औद्योगिक समाजव्यवस्थेच्या प्रतिमानाला आकार येण्यास सुरुवात झाली. २८ नोव्हेंबर १९६० या दिवशी ‘टिन कॅन प्रोजेक्ट’चं औपचारिक उद्घाटन करण्यासाठी स्वित्र्झलडचे भारतातले राजदूत Dr.Jacques-Albert Cuttat आनंदवनात आले होते. त्यावेळी आनंदवनातल्या कुष्ठमुक्त बांधवांना उद्देशून ते म्हणाले, ‘‘ You help me to help you, to help yourself.ll Dr.Cuttat यांचं हे वाक्य आनंदवनातील कुष्ठरुग्णांसाठी पथदर्शी ठरलं. किंबहुना, बाबांची पुनर्वसनाची कल्पना याच विचाराशी मिळतीजुळती होती.\nबत्तीस हजार पाचशे रुपयांच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीतून हा उद्योग सुरू झाला. लवकरच आनंदवनात तयार झालेले डबे, गाळण्या, चाळण्या वगैरे वस्तू आसपासच्या आठवडी बाजारांमध्ये लोकप्रिय होऊ लागल्या. यासाठीचा कच्चा माल (डालडा, खाद्यतेल, मोबिल ऑइलचे रिकामे डबे) मुंबईवरून रेल्वे वॅगन्सद्वारे प्रचंड प्रमाणात यायचा. पहिल्या वर्षांत ‘टिन कॅन प्रोजेक्ट’मार्फत तब्बल पंच्याहत्तर हजारांचा माल विकला गेला याचं अनेकांना आश्चर्य वाटलं; पण बाबांना मात्र या यशाची खात्री होती, कारण त्यांचं नियोजनच तसं होतं. परिसरातल्या मागणीचा नीट अभ्यास करून त्यांनी या उद्योगाची पायाभरणी केली होती. उद्योगास आवश्यक तेवढं भांडवल, आवश्यक तितकीच यंत्रसामुग्री आणि तुलनेने अधिक श्रम हे बाबांचं सुरुवातीच्या काळातलं गणित होतं. ते म्हणत, ‘‘कमी भांडवल आणि जास्त श्रम अशा श्रमप्रधान तंत्राने आपल्या गरजा भागवल्या गेल्या तर भारतासारख्या श्रमबहुल देशातील रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. गरजांचे स्वरूप जसजसे बदलत जाईल तसतसे उत्पादन तंत्रही श्रमप्रधानतेकडून भांडवलप्रधान दिशेने विकसित होईल. पण भारतासारख्या श्रमबहुल देशात एकदमच अतिभांडवलप्रधान तंत्र स्वीकारले गेले तर ते सामान्य माणसाच्या गरजाही भागवू शकणार नाही आणि येथील रोजगारही इष्ट दराने वाढणार नाही.’’\nही प्रवृत्ती सुरुवातीची २० वर्षे जोमात सुरू होती. मात्र, पुढे पुढे ‘टिन कॅन प्रोजेक्ट’साठी आवश्यक कच्च्या मालाचे वाहतूक भाडे दुपटीपेक्षा अधिक आकारण्यास रेल्वेने सुरुवात केली. कारण या मालाचे वजन (वस्तुमान) कमी आणि आकारमान जास्त असे वाघिणींमार्फत मालाची वाहतूक करणारी रेल्वे वजनाधारित मालभाडं आकारत असे. या भाडेवाढीमुळे कच्चा माल परवडेनासा झाला. दरम्यान, प्लास्टिकच्या वस्तूंचाही प्रसार मोठय़ा प्रमाणात होऊ लागला. पर्यायाने टिनाच्या वस्तूंचा वापर तसाही कमी होत गेला. असं असलं तरी ‘टिन कॅन प्रोजेक्ट’ आनंदवनातल्या ‘मेटल फॅब्रिकेशन’ उद्योगाचा पाया ठरला. या कामाची सुरुवात केली गिरीधर राऊत या तरुणाने. कुष्ठरोगाने पीडित गिरीधर १९५८ साली आनंदवनात आला तेव्हा त्याचं वय असेल सतरा-अठरा. अंगावर चट्टे दिसू लागल्यावर त्याने शाळा सोडली आणि तो आनंदवनात दाखल झाला. त्याचं गाव वध्र्याजवळचं हिंगणघाट. आनंदवनात आल्यावर सुरुवातीचा काही काळ त्याने शेतीत, दवाखान्यात कामं केली. १९६० मध्ये ‘टिन कॅन प्रोजेक्ट’ सुरू झाल्यावर त्याची जबाबदारी बाबांनी गिरीधरच्या खांद्यावर टाकली. खरं तर त्याने याआधी कुठल्या फॅब्रिकेशन वर्कशॉपमध्ये काम केलं नव्हतं. पण गिरीधरची चिकाटी, काम धसास लावण्याची जिद्द आणि नेतृत्वगुण बाबांनी हेरले होते. उद्योग उभे करायचे तर अशाच आश्वासक तरुणांच्या बळावर, ही बाबांची कामाची पद्धत. त्यानुसार त्यांनी गि���ीधरला टिन कॅन प्रोजेक्टमध्ये काम करायला सांगितलं. आणि त्यानेही ते काम समर्थपणे पेललं, पुढे वाढवलं. बाबा गिरीधरचा उल्लेख अभिमानाने आमचा ‘मेकॅनिकल इंजिनीयर’ असा करायचे.\nआनंदवनात कुष्ठरुग्णांना राबवून घेतात, हे अशास्त्रीय आहे, अमानवी आहे, वगैरे पुष्कळ टीका बाबांवर झाली. प्रख्यात कुष्ठरोगतज्ज्ञ डॉ. पॉल ब्रँड यांनीही बाबांवर या आशयाचे ताशेरे ओढले होते. पण बाबा आपल्या भूमिकेवर अढळ राहिले. कुष्ठरुग्णांच्या जखमांची, अपंगत्वाची सुयोग्य काळजी घेऊन मगच त्यांना आनंदवनात काम दिलं जात असे. पुढे डॉ. ब्रँड यांनी आपली चूक कबूल केली.\nआनंदवन ही कुष्ठरोग्यांची वसाहत नाही, तर ते एक कुष्ठमुक्तांनी चालवलेलं उत्पादन केंद्र आहे, याची जाणीव बाहेरच्या जगाला होऊ लागली. आनंदवनाची ओळख जगाशी नाळ तुटलेली वसाहत अशी असता कामा नये, हा बाबांचा हेतू उद्योगधंद्यांमुळे साध्य झाला. महत्त्वाचं म्हणजे आनंदवनातील विविध वस्तूंना मागणी होती ती त्यांच्या दर्जामुळे- हे सुखद होतं. संधी मिळाली तर आम्ही हवं ते करून दाखवू शकतो, हा संदेशच कुष्ठरुग्णांनी विविध उद्योगांच्या यशस्वी पायाभरणीतून बाहेरच्या जगाला दिला. आणि हा संदेश फक्त कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनापुरताच मर्यादित आहे असं मला वाटत नाही. कारण बाबा नेहमीच म्हणायचे, ‘‘अगर मेरे कुष्ठरोगी कर सकते है, तो कोई भी कर सकता है.’’ देशातल्या बेरोजगारीच्या प्रश्नाला कुष्ठरुग्णांनी दिलेलं हे सडेतोड उत्तर होतं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n2 शेतकरी बाबा आमटे\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/update-katraj-to-swaragate-brt-route-stop/", "date_download": "2020-05-29T19:47:39Z", "digest": "sha1:JGAHIORUXRCUZRXT6A5BWPC2TIEDSXMF", "length": 7103, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कात्रज ते स्वारगेट बीआरटी मार्ग रखडवला !", "raw_content": "\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nचक्क ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याचा प्रयोग\n‘राज्यात मे महिन्यात आता पर्यंत ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप’\nप्रतिबंधित क्षेत्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी; भूलथापांना बळी पडू नका : तुकाराम मुंढे\nकात्रज ते स्वारगेट बीआरटी मार्ग रखडवला \nटीम महाराष्ट्र देशा : पुणे सातारा रस्त्यावरील फेररचनेसाठी बंद ठेवण्यात आलेला कात्रज ते स्वारगेट बीआरटी मार्ग आता नववर्षात म्हणजे जानेवारी २०१९ मधेच वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. यापूर्वी मार्ग खुला करण्याचे १ मे, १ जून आणि १ ऑगस्ट असे तीन मुहूर्त हुकले आहे. पीएमपीएल कडे बीआरटी स्वरूपातील बसेस अपुऱ्या असल्याने जानेवारीत नव्या बसेसची पहिली खेप आल्यानंतरच हा मार्ग खुला करणे शक्य होणार आहे. त्यामळे प्रशासनाकडून हेतुपुरस्कर रित्या या मार्गाचे काम राखडवण्यात येत असल्याचे बोले जात आहे.\nशहर व पिंपरी चिंचवड मधील सर्व बीआरटी मार्गावर संचलनासाठी 1050 बसची गरज आहे. सध्यस्थितीला पीएमपीएल कडे बीआरटी स्वरूपातील 757 बस आहे. यामुळे साधारण बीआरटी मार्गासाठी लागणाऱ्या बसची संख्या 300 ने कमी असल्याने यामार्गवर बस सोडताना पीएमपीएल प्रशासनाला दमछाक होत आहे. अशातच निगडी दापोडी बीआरटी मार्ग नव्याने सूर करण्यात आल्याने बीआरटी मार्गांचे नियोजन पुरते कोलमडले आहे.\nपीएमपीएल प्रशासनला कात्रज ते स्वारगेट बीआरटी मार्ग संचलनासाठी तब्बल १०० बीआरटी स्वरूपातील बसेसची आवश्यकता असणार आहे. सध्याच्या पीएमपीएलच्या ताफ्यात असलेल्या ७५७ बीआरटी बसच्या संख्येत नव्या कोणत्याही मार्गाचे संचलन करणे प्रशासनाला शक्य नाही. त्यामुळे प्रशासनकडून ४०० बीआरटी स्वरूपातील सीएनजी बस खरीदीची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. तर पीएमपीएल ५०० ई-बस भाडेतत्वार घेणार आहे. ह्या बसची पहिली खेप जानेवारी मध्ये ताफ्यात दाखल होईल. त्यानंतर कात्रज- स्वारगेट बीआरटी मार्ग सुरु करण्याचा प्रशासनाचा मानस आहे.\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AD%E0%A5%AA", "date_download": "2020-05-29T21:15:30Z", "digest": "sha1:BR2XTVMEEN5JONJGMZ6OCLCD7NXEWCBO", "length": 3260, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५७४ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १५७४ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १५७४ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:इ.स.चे १५७० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स.च्या १५७० च्या दशकातील मृत्यू ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aisiakshare.com/updates_news?order=type&sort=asc&page=3", "date_download": "2020-05-29T19:00:16Z", "digest": "sha1:GC2SD34KZUKTPEUOXFGYVSSB5TYXI5TF", "length": 12082, "nlines": 107, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " ही बातमी.. | Page 4 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचर्चाविषय ही बातमी समजली का - २१ चिंतातुर जंतू 106 मंगळवार, 20/05/2014 - 11:05\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १६२ चिंतातुर जंतू 115 बुधवार, 29/11/2017 - 09:45\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - १३९ गब्बर सिंग 125 शुक्रवार, 03/03/2017 - 00:08\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १७७ ऐसीअक्षरे 110 सोमवार, 02/07/2018 - 19:46\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ४७ ३_१४ विक्षिप्त अदिती 108 बुधवार, 03/12/2014 - 23:15\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १९० ऐसीअक्षरे सोमवार, 14/01/2019 - 21:15\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ५९ चिंतातुर जंतू 103 बुधवार, 25/02/2015 - 12:32\nचर्चाविषय चिलकट रिपोर्ट...ब्रिटन आणि अमेरिकेचा 'स्टेट टेरॉरिसम' अनिरुद्ध गोपाळ ... 19 शुक्रवार, 08/07/2016 - 13:17\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १४३ चिंतातुर जंतू 107 सोमवार, 17/04/2017 - 16:14\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १५९ गब्बर सिंग 102 रविवार, 08/10/2017 - 03:24\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १७४ ऐसीअक्षरे 111 बुधवार, 23/05/2018 - 08:15\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय जेएनयूमधली सभा, पुढची कारवाई, वगैरे... अनुप ढेरे 142 गुरुवार, 25/02/2016 - 00:11\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : 'हिस्टेरिया'वर संशोधन करणारा मानसशास्त्रज्ञ पिएर जेनेट (१८५९), पियानोवादक व संगीतकार इसाक आल्बेनित्झ (१८६०), लेखक जी. के. चेस्टरटन (१८७४), सिनेदिग्दर्शक जोसेफ व्हॉन स्टर्नबर्ग (१८९४), गायिका हिराबाई बडोदेकर (१९०५), लेखक अशोक टिळक (१९२१), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज (१९२९), वाढत्या लोकसंख्येशी निगडित समस्यांवर मूलभूत संशोधन करणारे पॉल एरलिच (१९३२), नेमबाज भुवनेश्वरी कुमारी (१९४५), अभिनेता पंकज कपूर (१९५४)\nमृत्यूदिवस : शोधक बार्थलोम्यू डायस (१५००), अनेक मूलद्रव्ये शोधणारा रसायनशास्त्रज्ञ हं��्रे डेव्ही (१८२९), अभिनेता पृथ्विराज कपूर (१९७२), माजी पंतप्रधान चरणसिंग (१९८७), साम्यवादी विचारांचे लेखक केशव गोखले (१९५२), संगीतकार स्नेहल भाटकर (२००७), विचारवंत, राजकारणी व लेखक ग. प्र. प्रधान (२०१०), अभिनेता डेनिस हॉपर (२०१०), सिनेदिग्दर्शक कानेटो शिंदो (२०१२)\nआंतरराष्ट्रीय यू.एन. शांतीरक्षक दिवस\nलोकशाही दिन : नायजेरिया.\n१६५८ : चंबळ खोऱ्यातील सामूगडच्या लढाईत औरंगजेब आणि मुरादने भाऊ दारा शुकोहचा पराभव केला; पुढे औरंगजेब मुघल बादशाह बनला.\n१९१३ : इगॉर स्ट्राव्हिन्स्कीचे संगीत आणि निजिन्स्कीच्या नृत्यदिग्दर्शन लाभलेला बॅले 'Sacre du Printemps' (The Rite of Spring) प्रथम सादर झाला. आधुनिक कलेतला हा एक मैलाचा दगड मानला जातो.\n१९१९ : आईनस्टाईनच्या सापेक्षतेच्या सिद्धांताचा पुरावा शोधण्यासाठी आर्थर एडिंग्टन आणि अँड्र्यू क्लॉड यांनी प्रथम निरीक्षणे केली.\n१९५३ : जगातले सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर पहिले मानवी पाऊल पडले; एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी शिखर सर केले.\n१९५८ : भूदान पदयात्रेच्या निमित्ताने आचार्य विनोबा भावे पंढरपूरच्या मंदिरात प्रथमच गेले.\n१९६४ : पॅलेस्तिनी प्रश्नाबद्दल पूर्व जेरुसलेम येथे अरब लीगची बैठक; यातून पुढे पॅलेस्तिनी मुक्ती संघटनेची स्थापना.\n१९८५ : पाय नसलेल्या स्टीव फोन्योने व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया येथे मॅरेथॉन पूर्ण केली. ४२ कि.मी. अंतर पार करण्यास फॉन्योला चौदा महिने लागले.\n१९८५ : ब्रसेल्समध्ये युरोपियन कपच्या अंतिम फुटबॉल सामन्यात लिव्हरपूलच्या चाहत्या प्रेक्षकांनी दंगा केला; त्यात भिंत कोसळली; परिणामी ४१ प्रेक्षक मृत्युमुखी पडले व शेकडो जखमी झाले.\n१९९९ : 'डिस्कव्हरी' या यानाने प्रथम आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावर डॉकिंग केले.\n१९९९ : भारताचा कर्णधार महंमद अझरुद्दीन याने एकदिवसीय सामन्यात ९,००० धावांचा पल्ला पार करून विक्रमाची नोंद केली.\n२०१३ : फ्रान्समध्ये पहिला समलैंगिक विवाह सोहळा संपन्न.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 4 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/viva-news/google-search-financial-fraud-abn-97-2024703/", "date_download": "2020-05-29T20:43:39Z", "digest": "sha1:WWRFSSOL6FTLYHYHLD7YYUP7HLSLOMCH", "length": 24204, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Google search Financial fraud abn 97 | टेकजागर : ‘गुगल सर्च’चा सोस! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nटेकजागर : ‘गुगल सर्च’चा सोस\nटेकजागर : ‘गुगल सर्च’चा सोस\nअलिकडे डिजिटल वॉलेटमुळे आपण पैसे ‘ट्रान्सफर’ करण्याबाबत कमालीचे बेफिकीर बनलो आहोत\nकाहीही माहिती लागली की, ‘गुगल’ करणं ही सवय सर्वानाच लागली आहे. स्मार्टफोनच्या एका क्लिकवर सगळी माहिती उपलब्ध होत असेल तर, त्यात काही वावगं नाही. मात्र, हे करताना काही गोष्टींचं तारतम्य आपण बाळगत नाही आणि मग..\nस्मार्टफोनमुळे आपण किती आळशी झालोय दहाएक वर्षांपूर्वी आपण नित्यनेमाने बँकेत जायचो. रांगेत उभे राहून पैसे काढायचो किंवा चेक भरायचो. कोणतीही नवी वस्तू घ्यायची झाली म्हटलं की, आपण बाजारपेठेत जायचो. चार दुकानांतून हिंडून, घासाघिस करून हवी ती वस्तू घ्यायचो. पण स्मार्टफोन आला आणि इंटरनेटच्या जोडीनं आपल्या भोवतालचं जगच बदलू लागला. वर सांगितलेली आणि इतरही अनेक कामे आपण स्मार्टफोनच्या माध्यमातून बसल्याजागी करू लागलो. स्मार्टफोनमुळे आपण इतके परावलंबी झालोय की अलिकडे आपण विचारही उसने घेऊ लागलो आहोत. व्हॉट्सअ‍ॅपवरून पसरवल्या जाणाऱ्या बातम्या, आरोग्य सल्ले, राजकीय मते यांवर विश्वास ठेवून आपण आपली विचारसरणी बदलू लागलो आहोत.\nतंत्रज्ञान आपल्या सेवेसाठीच आहे. तंत्रज्ञानाची निर्मितीच मूळात मानवी जीवन अधिक सुखकर बनवण्यासाठी झाली आहे. त्यामुळे ‘स्मार्टफोनमुळे आपण परावलंबी झालो, त्यात वाईट ते काय’ असा प्रश्न कुणीही उपस्थित करू शकतं. नक्कीच, यात गैर काही नाही. मात्र, ज्यावेळी स्मार्टफोनचा वापर करताना आपण आपली बुद्धीही गहाण ठेवतो आणि त्याचा अन्य कुणीतरी गैरफायदा घेतो तेव्हा, आपल्या तर्कशून्य तंत्रस्नेहीपणाची गांभिर्यानं चर्चा करणं आवश्यक वाटतं. यातलंच एक उदाहरण म्हणजे ‘गुगल सर्च’च्या माध्यमातून वाढत असलेल्या आर्थिक फसवणुकीच्या घटना.\nआपल्याला काहीही माहिती हवी असेल तर, गुगलवर सर्च करण्याची सवय आपल��याला जडली आहे. सर्दीपडसे झाले की औषधासाठी आपण ‘गुगल’वर सर्च करतो. विद्यार्थ्यांना शाळेचं प्रोजेक्ट बनवायचं असेल तर आपण ‘गुगल’ करतो. अगदी एखादी नवी रेसिपी माहित करून घ्यायची असेल तरीही आपण ‘गुगल’वर धुंडाळतो. ही सगळी माहिती गुगलवर उपलब्ध आहे. मात्र, या सर्चवर अंधविश्वास ठेवून जेव्हा आपण माहितीचा धांडोळा घेतो तेव्हा आपल्याला त्याचा त्रास सोसावा लागतो.\nही घटना दोन आठवडय़ांपूर्वी लखनऊमध्ये घडलेली. एका सदगृहस्थाने स्मार्टफोनवरील एका अ‍ॅपच्या माध्यमातून जेवणाची ऑर्डर दिली. जेवण आलं पण त्याची चव अतिशय वाईट होती. चिडून त्याने अ‍ॅपवरून कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो यशस्वी झाला नाही. मग त्याने गुगलवरून संबंधित कंपनीचे नाव टाकून त्यांचा संपर्क क्रमांक मिळवला. त्या क्रमांकवर संपर्क साधल्यानंतर पलिकडून बोलणाऱ्या व्यक्तीने खराब खाद्यपदार्थाबद्दल या महाशयांची माफी मागितली आणि त्यांना पैसे परत देण्यासाठी एक अ‍ॅप डाऊनलोड व इन्स्टॉल करण्यास सांगितले. या सदगृहस्थाने तातडीने ते अ‍ॅप इन्स्टॉल केले आणि कंपनीच्या ‘कर्मचाऱ्याने’ सांगितल्याप्रमाणे आपल्या बँकखात्याचा तपशीलही त्यात नोंदवला. त्यानंतर त्याला मोबाइलवर एसएमएसद्वारे आलेला ‘ओटीपी’ त्या कर्मचाऱ्याला दिला. आता काही मिनिटांत आपले खाद्यपदार्थाचे पैसे परत मिळतील, असा विचार तो करत असतानाच, त्याला मोबाइलवर त्याच्या बँकखात्यातून तब्बल चार लाख रुपये काढण्यात आल्याचा एसएमएस मिळाला. घडला प्रकार त्या व्यक्तीच्या लक्षात आला. पण तोपर्यंत उशीर झाला होता.\nदिल्लीतील एका महिलेने गुरूद्वाऱ्यात नोंदणी करण्यासाठी गुगलवरून सर्च करून संपर्कक्रमांक मिळवला. त्यावर तिने फोन करताच पलिकडून बोलणाऱ्या व्यक्तीने ‘आता गुरूद्वाऱ्याची सर्व बुकिंग ऑनलाइन झाली आहे’ असं सांगून गुगल पेद्वारे पैसे भरावे लागतात, असे त्यांना कळवले. त्यासाठीचा अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी त्या व्यक्तिने या महिलेला एक ‘वेब लिंक’ पाठवली व टोकन म्हणून पाच रूपये गुगल पेद्वारे भरण्यास सांगितले. महिलेने तो अर्ज भरून पाच रूपये पाठवताच काही मिनिटांत तिच्या खात्यातून एक लाख रुपये लंपास करण्यात आले.\n‘गुगल सर्च’वरून प्रत्येक गोष्टीची माहिती आणि संपर्कक्रमांक मिळवण्याची नागरिकां��ी सवय आणि त्या माध्यमावर त्यांना वाटणारा विश्वास याचा पुरेपूर अंदाज घेत भामटय़ांनी आता ही पद्धत शोधली आहे. वेगवेगळय़ा नामांकित कंपन्या किंवा संकेतस्थळांच्या संपर्कक्रमांकांच्या यादीत आपला क्रमांक घुसवून ही मंडळी सावजाच्या प्रतीक्षेत बसतात. ‘गुगल’वरून मिळालेल्या या फोनक्रमांकांवर नागरिक फोन करतात आणि मग पुढे त्यांना गंडविणे सहज सोपे होते.\nअशा प्रकारच्या घटना वाढू लागल्यानंतर नागरिकांनी गुगलवर दोष ढकलण्यास सुरुवात केली. मात्र, यातली एक मेख त्यांच्या लक्षात येत नाही ती म्हणजे, गुगलची सर्व व्यवस्था ‘ओपन सोर्स’ आहे. या मुक्त व्यवस्थेमुळे कुणीही सर्वसामान्य वापरकर्ता त्यावरील माहितीशी छेडछाड वा त्यात बदल करू शकतो. गुगल सर्चच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या कोणत्याही माहितीसोबत ‘सजेस्ट अ‍ॅन एडिट’ अर्थात ‘मजकूर संपादन करा’ असा पर्याय उपलब्ध असतो. आपल्या ‘सर्च’द्वारे दिली जाणारी माहिती अधिक बिनचूक व अद्ययावत राहावी, याकरिता ‘गुगल’ने हा पर्याय ठेवला आहे. पण त्याचा गैरफायदा ऑनलाइन भामटे किंवा सायबर हॅकरमंडळींनी घेण्यास सुरुवात केली. ‘सजेस्ट अ‍ॅन एडिट’च्या पर्यायाचा वापर करून ही मंडळी आपले संपर्क क्रमांक विविध कंपन्यांच्या संपर्क यादीत घुसवतात आणि आपला डाव साधतात. खाद्यपदार्थ, बँका, विमाकंपन्या, ऑनलाइन शॉपिंग, दूरध्वनी कंपन्या, ट्रॅव्हलिंग संकेतस्थळे किंवा अगदी रुग्णालयांच्या क्रमांकांमध्येही हे भामटे आपले क्रमांक पेरून ठेवतात.\nहे सगळं कटकारस्थान गुगलच्या व्यासपीठावरून होत असल्याने त्या कंपनीने माहितीची पडताळणी आणि वापरकर्त्यांची सुरक्षा यांवर लक्ष देणे आवश्यक आहेच. अशा प्रकारच्या आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढल्यानंतर गुगलने त्यादृष्टीने काही पावले उचललीही. यासाठी बनवलेल्या गुगलच्या यंत्रणेने काही दिवसांपूर्वीच अडीच लाखहून अधिक बोगस संपर्कक्रमांक किंवा संकेतस्थळे हटवली. गेल्या काही महिन्यांत गुगलने अशाप्रकारे तीस लाखांहून अधिक बनावट व्यवसाय प्रोफाइल हटवल्या. यातील बहुतांश वापरकर्त्यांपर्यंत पोहोचूही दिल्या नाहीत, असा कंपनीचा दावा आहे. मात्र, तरीही आर्थिक फसवणुकीचे प्रकार कमी होत नाहीत.\nखरंतर त्यापुढची जबाबदारी आपली आहे. ‘सर्च’वर मिळणारी माहिती अधिकृत आणि विश्वासार्ह आहे, हा समज सर्वप��रथम आपण मोडून काढणं आवश्यक आहे. माहितीचा शोध घेण्यासाठी ‘गुगल’हे आजघडीला त्यातल्यात्यात सर्वात प्रभावी आणि अधिक विश्वासार्ह माध्यम आहे. पण त्यावर उपलब्ध होणाऱ्या माहितीचं पृथ्थकरण आपण आपल्या पातळीवरही केलं पाहिजे. एखाद्या कंपनीचा संपर्कक्रमांक शोधायचा असेल तर केवळ सर्चच्या पानावर समोर आलेली माहिती न वापरता प्रत्यक्ष त्या कंपनीच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती शोधली पाहिजे.\nदुसरं म्हणजे, अलिकडे डिजिटल वॉलेटमुळे आपण पैसे ‘ट्रान्सफर’ करण्याबाबत कमालीचे बेफिकीर बनलो आहोत. कोणत्याही डिजिटल वॉलेटद्वारे अर्थव्यवहार करताना आपण सजगपणेच केला पाहिजे. त्यांचा वापर मर्यादित असायलाच हवा. अनोळखी माध्यमातून किंवा अनोळखी व्यक्तींद्वारे सुचवलेल्या अ‍ॅपशी आर्थिक व्यवहार करणं टाळलं पाहिजे. या सगळय़ा गोष्टींतून आपण डोळस बनलो तर आर्थिक फसवणुकीला वावच राहणार नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 फिट-नट : तुषार कावळे\n3 डिझायनर मंत्रा : इतिहासाचे धागे पकडून ठेवणारा डिझायनर – विनय नारकर\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A5%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2020-05-29T20:49:28Z", "digest": "sha1:2S7N7PHYKMVRYIWMSLOLBTX73YARN2UM", "length": 9367, "nlines": 62, "source_domain": "www.navprabha.com", "title": "२र्‍या गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ | Navprabha", "raw_content": "\n२र्‍या गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेस प्रारंभ\n>> गोव्याच्या खेळाडूंची सकारात्मक सुरुवात\n२र्‍या गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेला काल ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोअर स्टेडियममध्ये शानदार प्रारंभ झाला. स्पर्धेत गोव्याच्या खेळाडूंनी सकारात्मक सुरुवात केली आहे.\n२३ देेशांतील मिळवून ३७ ग्रँडमास्टर्स, जेतेपदे मिळविलेले विविध देशांतील १०० बुद्धिबळपटू मिळून सुमारे १२००च्या वर खेळाडू या स्पर्धेत सहभागी झालेले आहेत. त्यापैकी ५ जण हे सुपर ग्रँडमास्टर्स आहेत.\nस्पर्धेचे उद्घाटन गोव्याचे वीजमंत्री तथा गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष निलेश काब्राल यांच्या हस्ते सागचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई, अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार तथा स्पर्धा संचालक किशोर बांदेकर, एआयसीएफचे उपाध्यक्ष आयएम शेखर साहू व जीसीएचे उपाध्यक्ष वसंत नाईक, महेश कांदोळकर, खजिनदार विश्वास पिळणकर व मुख्य आर्बिटर गोपाल कुमार व अन्य मान्यवरांच्या उपस्थिती झाले.\nयावेळी बोलताना आम्ही येथे गोव्यात तसेच राष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळाच विकास करण्यासाठी जमलेलो आहोत. या स्पर्धेत गोव्यातील खेळाडूंना उभारी घेण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर खेळाडूंना त्यांच्या नॉर्म्समध्ये वृद्धी करण्याची संधी मिळणार आहे. आम्ही गेल्या वर्षीपेक्षा ही स्पर्धा आणखी चांगली करण्यासाठी काही बदल केले आहेत. आमाचा प्रयत्न गोव्याला जगभारतील एक बुद्धिबळ स्थळ म्हणून ओळख मिळवून देणे हा असेल, असे काब्राल यांनी सांगितले. त्याच बरोबरी त्यांनी स्पर्धेसाठी आर्थिक पाठबळ दिल्याबद्दल गोवा सरकारचेही आभार व्यक्त केले.\nयावेळी काब्राल यांनी वेनेझुएलाचा नंबर १ तथा स्पर्धेतील अव्वल मानांकित खेळाडू इतुरिझागा एदुआर्दो बोनेल्ली याच्याविरुद्ध चाल खेळून स्पर्धेचा शुभारंभ केला.\nयावेळी स्पर्धा संचालक किशोर बांदेकर, सागचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई, एआयसीएफचे उ���ाध्यक्ष आंतरराष्ट्रीय मास्टर शेखर साहू यांनीही आपले विचार मांडले.\nगोव्याच्या खेळाडूंची सकारात्मक सुरुवात\nगोव्याच्या खेळाडूंनी स्पर्धेत काल पहिल्या दिवशी शानदार सलामी देताना सकारात्मक सुरुवात केली. काल झालेल्या पहिल्या फेरीतील लढतीत ग्रँडमास्टर अनुराग म्हामलने (२४९७) अथर्व जाईलचा (२०९८) पराभव केला. उदयोन्मुख खेळाडू लीऑन मेंडोसाने (२४०५) मोहम्मद अबझिद रेहमानवर (२०५३) मात केली. फिडे मास्टर नितेश बेलुकरने (२३५३) जयपान भटला (२००१), नंदिनी सारिपल्लीने (१८८४) आएम प्रवीण कुमारला (२२२३) पराभूत केले. पहिल्या फेरीतअंती अनुराग, लीऑन, नितीश व नंदिनी प्रत्येकी १ गुणांवर आहेत. अन्य एका लढतीत देवेश नाईकने (१८४१) मोहन कुशाग्रला (२२०७) बरोबरीत रोखले.\nNext: इंग्लंडसमोर अफगाणिस्तानची शरणागती\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/category/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8/", "date_download": "2020-05-29T19:02:25Z", "digest": "sha1:T7PQNM36XTK2KC4QZSIVK2LYAXNMU2ER", "length": 15745, "nlines": 164, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "मनोरंजन – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nलॉकडाउनमध्ये मजूरांसाठी देवदूत बनलेला सोनू सूद आहे ‘इतक्या’ कोटींचा मालक.\nसोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकणारे ‘हे’ चिमुरडे आहेत तरी कोण\nवयाच्या विशीत शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर दिसायची अशी, फोटो पाहून म्हणाल वा क्या बात है\nपहा फोटो : गोलमटोल ‘गुड्डी’ आता दिसते अधिकच सुंदर, वाचा कॉमेडियन गुड्डी मारूती नावामागची इंटरेस्टिंग कथा\nतुमचं ‘हे’ बोट सांगणार कोरोनामुळं मृत्यू होणार की नाही, शास्त्रज्ञांचा नवा दावा\nअभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी आहे डॉक्टर, कोरोनाच्या लढाईत दिलंय मोलाचं ‘हे’ योगदान\n‘या’ 22 चांगल्या सवयी असल्यास शनीचा प्रकोप होतो दूर\nसाऊथच्या ‘या’ सर्वाधिक महागड्या अभिनेत्यासोबत आलिया भट्ट करणार रोमान्स…\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली ‘अशी’ कमेंट\nलॉकडाउनमध्ये मजूरांसाठी देवदूत बनलेला सोनू सूद आहे ‘इतक्या’ कोटींचा मालक.\nलॉक डाऊन जाहीर झाल्यापासून अनेक ठिकाणी गोरब गरीब मजूर अडकले होते. त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी कुठलेही साधन उपलब्ध नव्हते, आणि…\nसोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकणारे ‘हे’ चिमुरडे आहेत तरी कोण\nसध्याचं युग हे इंटरनेटचं युग आहे. जगाच्या एका कोपऱ्यात एखाद्या व्यक्तीने केलेलं एक काम हे काही मिनीटांमध्ये संपूर्ण जगाला परिचीत…\nवयाच्या विशीत शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर दिसायची अशी, फोटो पाहून म्हणाल वा क्या बात है\nसध्या भारतात कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे भारतात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ सामान्य लोकच नव्हे…\nपहा फोटो : गोलमटोल ‘गुड्डी’ आता दिसते अधिकच सुंदर, वाचा कॉमेडियन गुड्डी मारूती नावामागची इंटरेस्टिंग कथा\nगुड्डी मारूती हे नाव आज अनेकांच्या विस्मरणात गेले असले तरी 90च्या दशकातील बहुतांश सर्व चित्रपटप्रेमींना हा चेहरा चांगलाच ओळखीचा. गोलमटोल…\nअभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी आहे डॉक्टर, कोरोनाच्या लढाईत दिलंय मोलाचं ‘हे’ योगदान\nमराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी स्वाती डॉक्टर असल्याचे फारच कमी लोकांना माहित आहे. इतकंच नाही तर कोरोना व्हायरसच्या…\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली ‘अशी’ कमेंट\nअभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली लॉकडाऊन दरम्यान घरात खूप मजा मस्ती करत आहेत. कधी कधी या दोघांसोबत विनोद…\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\nदूरचित्रवाणीवर गेल्या अनेक वर्षापासून मनोरंजनात्मक कार्यक्रम चांगल्या प्रकारे आपला जम बसवत आहेत. काही वर्षांपूर्वी झी मराठीवर घडलंय बिघडलंय ही मालिका…\n‘मेकअपशिवाय’ ही अतिशय सुंदर दिसते ‘ही’ अभिनेत्री, नाकारली 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहीरात\nअभिनेत्री आणि फेअरनेस क्रीमच्या जाहिराती हे एक ठरलेलं समीकरण आहे. बॉलिवूडच्या अनेक यशस्वी अभिनेत्री वेगवेगळ्या फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करताना दिसतात.…\nमराठी चित्रपट सृष्टीमध्ये येण्यापूर्वी अशोक सराफ करायचे हे काम.. अनेकदा मारायचे दांड्या.. सहकारी यायचे शोधत..\nअशोक सराफ हे नाव तसे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला नवीन नाही. अशोक सराफ यांनी आज वयाची सत्तरी पार केली असली…\nएखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे अभिनेता प्रसाद ओकची पत्नी, तुम्ही पाहिलात का तिचे फोटो \nदिग्दर्शन, अभिनेता, गायक, सुत्रसंचालक अशा वेगवेगळया व्यक्तिरेखांमधून प्रसाद ओकने आपली छाप सोडली आहे. अभिनेता प्रसाद ओक नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून…\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nमराठी चित्रपट श्रुष्टीतील ‘या’ भावा-बहिणींच्या जोड्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\nलई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nलॉकडाउनमध्ये मजूरांसाठी देवदूत बनलेला सोनू सूद आहे ‘इतक्या’ कोटींचा मालक.\nसोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकणारे ‘हे’ चिमुरडे आहेत तरी कोण\nवयाच्या विशीत शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर दिसायची अशी, फोटो पाहून म्हणाल वा क्या बात है\nपहा फोटो : गोलमटोल ‘गुड्डी’ आता दिसते अधिकच सुंदर, वाचा कॉमेडियन गुड्डी मारूती नावामागची इंटरेस्टिंग कथा\nतुमचं ‘हे’ बोट सांगणार कोरोनामुळं मृत्यू होणार की नाही, शास्त्रज्ञांचा नवा दावा\nसोशल मीडियावर सर्वांची मनं जिंकणारे ‘हे’ चिमुरडे आहेत तरी कोण\nवयाच्या विशीत शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर दिसायची अशी, फोटो पाहून म्हणाल वा क्या बात है\nपहा फोटो : गोलमटोल ‘गुड्डी’ आता दिसते अधिकच सुंदर, वाचा कॉमेडियन गुड्डी मारूती नावामागची इंटरेस्टिंग कथा\nतुमचं ‘हे’ बोट सांगणार कोरोनामुळं मृत्यू होणार की नाही, शास्त्रज्ञांचा नवा दावा\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक��षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nमराठी चित्रपट श्रुष्टीतील ‘या’ भावा-बहिणींच्या जोड्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\nलई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nऔरंगाबादची कन्या असलेली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आहे गुगल इंडियाची हेड\nलॉकडाउनमध्ये मजूरांसाठी देवदूत बनलेला सोनू सूद आहे ‘इतक्या’ कोटींचा मालक.\n‘अंडरवर्ल्ड’शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली होती नष्ट, आता करत आहे हे काम…\nसंघर्ष: आपल्या करिअर च्या सुरुवातीला हार्दिक जोशी म्हणजेच “रानादा” या बॉलीवुड अभिनेत्या च्या मागे डांस केला होता\nमूळशी पॅटर्न’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका\nत्या एका फोटो मुळे ‘ममता कुलकर्णी’ रातोरात बनली सुपरस्टार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mumbai-railway-bharti-2020-for-candidates/", "date_download": "2020-05-29T19:33:40Z", "digest": "sha1:6GFA7HCZCDXGHM7PDNY6RY4DHJE6DURF", "length": 6865, "nlines": 99, "source_domain": "mahabharti.in", "title": "दहावी पाससाठी पश्चिम रेल्वेत जागा; पगार १८ हजार-विविध २१९ पद - महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nदहावी पाससाठी पश्चिम रेल्वेत जागा; पगार १८ हजार-विविध २१९ पद\nदहावी पाससाठी पश्चिम रेल्वेत जागा; पगार १८ हजार-विविध २१९ पद\nMumbai Central Railway Recruitment – मुंबई सेंट्रल येथील पश्चिम रेल्वेच्या जगजीवन राम हॉस्पिटलमध्ये विविध 219 पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.\nहि भरती आरोग्य अधिकाऱ्यांसह अन्य प्रकारची देखील आहेत. दहावी उत्तीर्णांपासून MBBS डॉक्ट्रानसाठी विविध शैक्षणिक पात्रता या पदांसाठी आवश्यक आहे. २६ मे रोजी मुलाखती होणार आहेत. विशेष म्हणजे ६५ वर्षे वयापर्यंतचे रेल्वेचे आणि अन्य शासकीय निवृत्त कर्मचारी देखील अर्ज करू शकणार आहेत.\nपदांचा तपशील खालील प्रमाणे आहे :\nहॉस्पिटल अटेंडंट्स – दहावी पास, रुग्णालयातील अनुभव आवश्यक\nहाऊस किपिंग असिस्टंट – दहावी पास, रुग्णालयातील अनुभव असलेल्यांना प्राधान्य\nसीएमपी-जीडीएमओ – MBBS (MCI मान्यता) MCI/MMC नोंदणी आवश्यक\nसीएमपी स्पेशालिस्ट गायनॅकॉलॉजिस्ट/अॅनेस्थेटिस्ट/फिजिशीअन/रेडिओलॉजिस्ट/इंटेन्सिविस्ट – MBBS आणि त्या-त्या स्पेशालिटीतील PG डीग्री / डिप्लोमा (MCI मान्यता) MCI/MMC नोंदणी आवश्यक\n���ेनल रिप्लेसमेंट / हेमोडायलिसीस टेक्निशिअन – B.sc अधिक हेमोडायलिसीसमधील डिप्लोमा किंवा हेमोडायलिसीस कामाचा दोन वर्षांचा अनुभव (अनुभवाचा दाखला जोडावा)\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/maharashtra-news/bus-service-resumes-in-parbhani-district-after-a-two-month-break/", "date_download": "2020-05-29T18:58:35Z", "digest": "sha1:FLMWYCFOCDA3RID4QGLBLZNFDIFEUFIE", "length": 13649, "nlines": 197, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर परभणीत जिल्ह्यातंर्गत बससेवा सुरू - Hello Maharashtra", "raw_content": "\nदोन महिन्याच्या विश्रांतीनंतर परभणीत जिल्ह्यातंर्गत बससेवा सुरू\nदोन महिन्याच्या विश्रांतीनंतर परभणीत जिल्ह्यातंर्गत बससेवा सुरू\nपरभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे\nराज्यभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन मंडळाची बस सेवा बंद करण्यात आली होती. राज्यासह परभणी जिल्ह्यातही ही बस सेवा पूर्णपणे बंद केल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. त्यावर आता जिल्हा अंतर्गत बस सेवा सुरू करण्याचे महामंडळाचे आदेश आल्यानंतर, आज सकाळपासून परभणी जिल्ह्यातील बससेवा सुरू करण्यात आली आहे.\nहे पण वाचा -\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nज्यामध्ये जिंतूर , मानवत , पाथरी आणि इतर तालुक्यांना काही नियम आणि अटीसह बस सेवा सुरू करण्यास परवानगी मिळाली असून, बस मधील एकूण आसन क्षमतेपेक्षा, अर्ध��� प्रवासी नेण्याची मुभा या बसेसना देण्यात आली आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यापासून रस्त्यावरून गायब असलेली एसटी आता पुन्हा रस्त्यावर धावू लागली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार असला, तरीही बसेसच्या निर्जंतुकीकरण आणि स्वच्छतेकडे महामंडळाला विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.\nठाकरे सरकार घरामध्ये बसले, कोणतेच निर्णय घेतले नाहीत – शेखर चरेगावकर\nकेंद्राच्या पॅकेजमध्ये फोलपणा दिसल्यावरचं फडणवीसांनी राज्याकडे पॅकेजची मागणी केली- जयंत पाटील\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत तालुक्यात ही शिरकाव \nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी चिनी जनता गेली दारिद्र्य…\nसंभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल\n१९ वर्षांपूर्वी तो KBC चा विजेता होता, आज IPS बनलाय\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसंभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nजळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन; शनिवारी…\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार; अजित पवारांचे…\n..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत;…\nमजुरांचा ‘मसीहा’ सोनू सूद मुंबईत फक्त साडे पाच…\nराज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..\nअक्षय कुमार धावला ज्युनिअर आर्टिस्टच्या मदतीला; १५००…\nसाऊथ इंडियन अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसंभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल…\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nनरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं…\nभाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown…\nकामगार कायद्यात बदल करणे ही कामगारांची चेष्टा\n‘बॉईज लॉकर रुम’ | मुलं घाणेरडी वागू नयेत म्हणून…\nकोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न…\n वैशाली हॉटेल झाले सुरु\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nतुमच्याकडे BSNL चं सिमकार्ड आहे फ्री मध्ये मिळतोय 5 GB डेटा\nस्थलांतरित कामगारांसाठी गीतकार गुलजार यांची भावनिक कविता\n‘दबंग’मधील व्हिलन ठरतोय रिअल लाईफमधील…\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/bloggerskatta-news/motherland-1208007/", "date_download": "2020-05-29T19:46:44Z", "digest": "sha1:6WT3UBY6XAUBOUXWCW4YHVHC7BIVRH33", "length": 18120, "nlines": 257, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तिची भेट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nज्या देशात आपण जन्म घेतो त्या देशाच्या दगडमातीच्या जमिनीशी आपण जोडले जातो.\nपरदेशी म्हणजे सिंगापूर, मलेशिया, थायलंड या देशांची टूर होती. त्या छोटय़ा छोटय़ा देशांनी केलेली प्रगती बघून मन अचंबित होत होतं. नैसर्गिक साधनसामुग्री फारशी उपलब्ध नसताना पर्यटन हाच प्रमुख व्यवसाय स्वीकारून त्या देशांनी प्रगतीचा मोठा पल्ला गाठला होता. तिथल्या रहिवाशांनी स्वीकारलेला पर्यटन व्यवसाय. तो यशस्वी व्हावा म्हणून, आलेला ���ाहुणा खूश होऊन जावा म्हणून तिथले ड्रायव्हर, गाइड, हॉटेल चालक घेत असलेली मेहनत बघून मन त्यांना दाद देत होतं. तिथली स्वच्छता, रस्ते, रहदारीचे नियम, गाडीचा हॉर्नचा अतिशय संयमित वापर, स्वच्छ-सुंदर समुद्रकिनारे बघून आपल्याही देशात व्हायला हवं हे पदोपदी वाटत होतं.\nटूर संपली, थकलेल्या शरीरानं आणि तृप्त मनानं परतीच्या प्रवासासाठी विमानात बसलो आणि निघालो. प्रवासात टूरच्या अविस्मरणीय क्षणांचं पारायण सुरू होतं. हवाईसुंदरींनी जाहीर केलं थोडय़ाच वेळात आपलं विमान भारताच्या भूमीवर उतरणार आहे. ‘चला, आलो आपल्या देशात’ विचार मनात आला आणि जसं विमानाचं चाक जमिनीला टेकलं तसा एक मायेचा स्पर्श शरीरभर पसरून गेला. खूप दिवसांनी माहेरी आलेल्या लेकीवर जशी आई मायेची पाखर करते तसंच होतं ते. दगडमातीचा स्पर्श असा असू शकतो हा प्रश्न बुद्धीच्या कसोटीवर उतरत असतानाच डोळ्यात पाणी तरळलं हा माझ्या मनाने कुठल्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न न करता त्या स्पर्शाला दिलेला प्रतिसाद होता. हा केवळ दगडमातीचा स्पर्श नव्हता तर तो माझ्या मातृभूमीचा स्पर्श होता.\nज्या देशात आपण जन्म घेतो त्या देशाच्या दगडमातीच्या जमिनीशी आपण जोडले जातो. त्या जमिनीशी आपली नाळ जोडली जाते. आपले पालक आपल्याला अन्न भरवून लहानाचे मोठे करतात. पण ते अन्न शिजवण्यासाठी लागणारं धान्य आपली ही माृतभूमी आपल्याला आयुष्यभर पुरवीत असते. मानवाच्या तीन अत्यावश्यक गरजा- अन्न, वस्त्र निवारा पूर्ण करण्याचं कर्तव्य आपली मातृभूमी चोख बजावत असते. आईच्या अंगाखांद्यावर बाळ जसं नि:संकोचपणे बागडत असतं तसं आपण आपल्या देशात फिरत असतो. इथे आपल्याला पासपोर्टसारखा कागदाचा चिटोरा कायम स्वत:जवळ बाळगावा लागत नाही. आईच्या मांडीवर बसायला बाळाला कुणाची परवानगी लागत नाही. हो ना\nज्या वंशात आपण जन्म घेता त्या वंशातील लोकांशी आपण नातेसंबंधांनी जोडले जातो. तसंच आपण ज्या देशात जन्म घेतो त्या देशातील इतर लोकांशी बंधुत्वाच्या नात्यांनी जोडले जातो. आशियाई किंवा ऑलिम्पिकचे सामने आपण टी.व्हीवर बघतो. ते बघताना कित्येकदा आपल्याला त्या स्पर्धेतले आपल्या देशाचे खेळाडूही माहिती नसतात, पण ज्या खेळाडूच्या नावापुढे आपल्या देशाच्या ध्वजाचे चिन्ह असतं तो खेळाडू जिंकावा म्हणून आपण अगदी देवाला प्रार्थनासुद्धा करतो. तो खेळाडू आपण बघितलेलासुद्धा नसतो. पण केवळ त्या ध्वजामुळे तो आपल्याला आपला वाटतो. आणि आपण त्याला शुभेच्छा देतो. आपल्या देशाचा खेळाडू, संघ सामना जिंकावा असं वाटतं. खरतर त्यात आपला काहीही वैयक्तिक फायदा नसतो, पण तरी आपल्या देशाचा संघ- खेळाडू जिंकला तर आपल्याला आनंद होतो आणि हरला तर दु:ख होतं.\nएखाद्या भारतीय वंशाच्या व्यक्तीला नोबलसारखा मोठा पुरस्कार मिळाला तरी आपल्याला आनंद होतो तसेच देशाच्या अगदी दुसऱ्या टोकावर झालेल्या बॉम्बस्फोटात मृत झालेल्या व्यक्तीबद्दल आपल्याला कणव वाटते कारण ती व्यक्ती आपली कुणी जरी नसली तरी ती आपल्याशी आपल्या मातृभूमीमुळे बंधुत्वाच्या नात्यांनी जोडली गेली असते.\nआपण आपल्या मातृभूमीशी आई- अपत्याच्या नात्यांनी बांधलेलं असतो. पण केवळ ‘अतिपरिचयात..’ या उक्तीप्रमाणे आपल्याला या नात्याची महती नित्य स्मरत नाही. हे नातं, त्यातला आपलेपणा नित्य आपल्याला जाणवत नाही. आपण हे नातं गृहीत धरतो. पण परदेशवारीहून आल्यानंतर झालेल्या मायेच्या स्पर्शामुळे या नात्यातलं प्रेम माझ्यासाठी अधोरेखित झालं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nBLOG : खासगी डॉक्टरांना धोका ‘प्री सिम्प्टोमॅटीक ट्रान्समिशनचा’\nकाळ आला होता, पण..\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n2 माझी मस्त मैत्रीण\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2020/05/08/kanakechi-nankhatai/", "date_download": "2020-05-29T19:06:38Z", "digest": "sha1:GOTVOBQ6RMIN4DLJHAQRLCNOY5BJWB3X", "length": 9747, "nlines": 170, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Kanakechi Nankhatai (कणकेची नानखटाई) - Indian Cookies with Whole Wheat Flour | My Family Recipes", "raw_content": "\nकणकेची नानखटाई – खमंग खुसखुशीत बिस्किटं\nनानखटाई साधारणपणे मैदा वापरून करतात. ह्या नानखटाईत मैद्याऐवजी कणिक वापरली आहे. त्यामुळे नेहमीच्या नानखटाई पेक्षा पौष्टिक आहेत. मी साखरेऐवजी गूळ घालून ही नानखटाई करून बघितली. पण ती जरा कडक होतात. त्यामुळे ह्यात साखरच घालावी असं मला वाटतं.\nकाही जण याला नानकटाई असंही म्हणतात. पण नावात काय आहे. पदार्थाची वेगवेगळी नावं असू शकतात नाही का \nसाजूक तुपाची नानखटाई अप्रतिम लागते. तुम्ही त्याऐवजी वनस्पती तूप वापरू शकता. फक्त वापरण्याआधी वनस्पती तुपाचा वास घेऊन बघा. खवट वास असेल तर वापरू नका. बिस्किटांना ही वास येईल आणि कोणी खाऊ शकणार नाहीत.\nमी नानखटाई ओव्हन मध्ये भाजते. तुमच्याकडे ओव्हन नसेल तर कढई / पातेल्यात भाजू शकता. रेसिपीच्या शेवटी त्याची माहिती दिली आहे.\nसाहित्य (४५–४८ नानखटाई साठी) (१ कप = २५० मिली)\nसाजूक तूप दीड कप\nबेकिंग सोडा १ चिमूट\nवेलची पूड पाव टीस्पून\n१. तूप हलकं होईपर्यंत फेटून घ्या.\n२. त्यात पिठीसाखर घालून पुन्हा ५ मिनिटं फेटून घ्या.\n३. त्यात कणिक, बेकिंग सोडा, मीठ घालून चांगलं मळून घ्या.\n४. वेलची पूड घालून मिक्स करा.\n५. पीठ अर्धा तास झाकून ठेवा.\n६. पीठ जरा मळून घ्या. पीठ खूप सुकं असेल आणि गोळे बनवता येत नसतील तर थोडं तूप (१–१ टीस्पून) घालून मिक्स करा.\n७. पिठाचे छोटे गोळे बनवून हव्या त्या आकाराची बिस्किटं बनवा. वर सुका मेवा लावा.\n८. प्रीहिटेड ओव्हन मध्ये २०० डिग्री ला २५–३० मिनिटं बेक करा.\n९. बिस्किटं वरून लालसर होईपर्यंत भाजा.\n१०. नानखटाई हवाबंद डब्यात ठेवा.\n१. ओव्हन चा टायमर तुमच्या ओव्हन च्या सेटिंग प्रमाणे लावा. प्रत्येक ओव्हन चं तापमान वेगवेगळं असतं.\n२. ओव्हन नसेल तर तुम्ही कढईत / पातेल्यात ही बेक करू शकता. त्यासाठी कढईत / पातेल्यात वाळू / मिठाचा थर द्या. त्यावर एक स्टॅन्ड ठेवून ५–१० मिनिटं कढई / पातेलं गरम करून घ्या (प्रीहीट). स्टॅण्डवर बिस्किटांची ताटली ठेवा ��णि झाकण लावून मंद आचेवर भाजा. भाजायला ३०–३५ मिनिटं लागतील. मधे मधे चेक करा.\nMuskmelon Halwa (खरबूज / चिबूडाचा हलवा)\nNo-Knead Bread (विना मेहनतीचा पाव)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2020-05-29T21:19:29Z", "digest": "sha1:XZW3FMYBXVAGRMVFHUYCIOKF7DJOA3KC", "length": 11111, "nlines": 68, "source_domain": "www.navprabha.com", "title": "आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना १० टक्के आरक्षण | Navprabha", "raw_content": "\nआर्थिकदृष्ट्या दुर्बलांना १० टक्के आरक्षण\n>> शिक्षण व नोकर्‍यांमध्ये मिळणार आरक्षण\n>> मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती\nराज्यातील सर्वसामान्य गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण व नोकर्‍यांत १० टक्के एवढे आरक्षण देण्याचा निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. केंद्र सरकारने आरक्षण नसलेल्या सर्वसामान्य गटातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १० टक्के आरक्षण देण्याची सोय केली आहे त्यानुसार हे आरक्षण देण्यात येईल. सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वरील माहिती दिली.\nज्यांचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रु. पेक्षा कमी आहे अशा सर्वसामान्य गटातील दुर्बल घटकांना या १० टक्के आरक्षणाचा आता लाभ मिळेल. शिक्षण व नोकर्‍या यासाठीचे हे आरक्षण असल्याचे सावंत यांनी स्पष्ट केले. सर्वसामान्य गटातील हिंदू लोकांबरोबरच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मुस्लिम व ख्रिस्ती लोकांनाही या आरक्षणाचा लाभ मिळणार असून त्यादृष्टीने हे आरक्षण क्रांतीकारी ठरणार असल्याचे डॉ. सावंत म्हणाले.\nगोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १५ जुलै ते ९ ऑगस्ट या दरम्यान बोलावण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.\nमंत्रिमंडळ बैठकीत राज्य ऍडव्होकेट जनरलपदी देविदास पांगम यांची नियुक्ती करण्यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला, असेही सावंत यांनी सांगितले. त्यासंबंधी विचारलेल्या एका उपप्रश्‍नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री बदलल्याने ऍडव्होकेट जनरलही बदलल्याचे ते म्हणाले. ऍडव्होकेट जनरल दत्तप्रसाद लवंदे यांच्या जागी देविदास पांगम यांची नवे ऍडव्होकेट जनरल म्हणून नियुक्ती होईल.\nकाकोडा येथे असलेली शिक्षण खात्याच्या मालकीची सुमारे ४ ह���ार चौ. मी. एवढी जमीन विशेष मुलांसाठीच्या संजय स्कूलला हस्तांतरित करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.\nमंत्र्यांना जी अतिरिक्त खाती वाटण्यात आली होती त्यात कोणताही बदल न करता अधिसूचना काल जारी करण्यात आली. तत्पूर्वी, अतिरिक्त खात्यांसंबंधी कुणाचीही तक्रार नसून आता त्यात कोणताही बदल करण्यात येणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी काल सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते.\nदरम्यान, अतिरिक्त खातेवाटप झाल्यानंतर वाहतूक खाते न मिळाल्याने नाराज बनलेले उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खातेवाटपाच्या प्रश्‍नावरून कुणीही मंत्री नाराज नसल्याचे सांगितले. आपली स्वतःची खात्याविषयी काहीही तक्रार नाही असे उपमुख्यमंत्री आजगावकर यांनी स्पष्ट केले.\nमार्केटमधील मासळी खाण्यासाठी सुरक्षित\nराज्यातील मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेली मासळी खाण्यासाठी सुरक्षित आहे. राज्यात परराज्यातून आणण्यात येणार्‍या मासळीची तपासणी केली जात आहे. मासळीतील फॉर्मेलीन विषयाचे कुणीही राजकारण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल केले. मुख्यमंत्र्यांनी मत्स्यद्योगमंत्री विनोद पालयेकर, अन्न आणि औषध प्रशासनाच्या संचालक व मच्छीमारी खात्याचे अधिकारी व इतरांची सोमवारी संध्याकाळी बैठक घेतली. बैठकीनंतर मुख्यमंत्री म्हणाले की, १ जूनपासून परराज्यातून येणार्‍या मासळीची पत्रादेवी आणि पोळे येथील तपासणी नाक्यांवर तपासणी केली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nPrevious: प्रसिद्ध अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन\nNext: गिरीश अंकल, मी आणि चेलुवी\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.timenewsline.in/2020/03/214-64-926.html", "date_download": "2020-05-29T19:48:45Z", "digest": "sha1:D73P7WUHNINBCORDOI5WMFC7BNHXRYH2", "length": 9152, "nlines": 95, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "पुणे विभागात बेघर-विस्थापित नागरिकांसाठी 214 निवारागृहे ; 64 हजार 926 विस्थापितांची सोय* | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nपुणे विभागात बेघर-विस्थापित नागरिकांसाठी 214 निवारागृहे ; 64 हजार 926 विस्थापितांची सोय*\nपुणे, (टाईम न्युजलाईन नेटवर्क): कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात बाहेर पडलेल्या कामगारांसह बेघर नागरिकांसाठी विभागात 214 निवारागृहे (शेल्टर होम) सुरु करण्यात आली आहेत. या निवारागृहात 64 हजार 926 नागरिकांची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.\nलॉकडाऊनच्या कालावधीत बेघर झालेले नागरिक, विस्थापित तसेच परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्नधान्य, व भोजनाची व्यवस्था करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. प्रशासन व स्वयंसेवी संस्थांच्या वतीने अडकलेल्या व बेघर नागरिकांसाठी निवारागृहे सुरू करण्यात आली आहेत.\nपुणे विभागातील पुणे जिल्ह्यात 42 निवारागृहे ( 12 हजार 460 नागरिक), सातारा जिल्ह्यात 143 निवारागृहे (4 हजार 688 नागरिक), सांगली जिल्ह्यात 16 निवारागृहे (1 हजार 306 नागरिक), सोलापूर जिल्ह्यात 2 निवारागृहे,(62 नागरिक) कोल्हापूर जिल्ह्यात 11 निवारागृहे ( 46 हजार 410 नागरिक) एकूण 64 हजार 926 विस्थापित कामगार व बेघरांची व्यवस्था पुणे विभागात करण्यात आली आहे.\nबेघर तसेच विस्थापित कामगारांसाठी निवारागृहात अन्नधान्य, भोजन, पाणी, वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती डॉ.म्हैसेकर यांनी दिली.\nजमावबंदी व लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कामगार व नागरिकांनी आहे त्याच ठिकाणी थांबून जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या निवारागृहात रहावे, आपल्या गावी अथवा परराज्यात जाण्यासाठी प्रवास करू नये, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे.\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/ministry-of-external-affairs-recruitment-2020/", "date_download": "2020-05-29T18:54:19Z", "digest": "sha1:34PYLQJA5CLTO4YIGNE3U3YIEBLWHECX", "length": 5596, "nlines": 92, "source_domain": "mahabharti.in", "title": "Ministry of External Affairs Recruitment 2020 - नवीन जाहिरात", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nपरराष्ट्र मंत्रालय भरती २०२०\nपरराष्ट्र मंत्रालय भरती २०२०\nMinistry of External Affairs Recruitment 2020 : परराष्ट्र मंत्रालय येथे सल्लागार पदाच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२० आहे.\nपदाचे नाव – सल्लागार\nपद संख्या – ३ जागा\nशैक्षणिक पात्रता – पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर पदविका किंवा पुरातत्व आणि / किंवा संवर्धन किंवा संग्रहालय किंवा नागरी / स्ट्रक्चरल अभियांत्रिकी / आर्किटेक्चरमधील अभियांत्रिकी पदवी\nअर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जून २०२० आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीध�� उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mpsc-bharti-sarav-paper-40/", "date_download": "2020-05-29T20:27:55Z", "digest": "sha1:ZXVNDVBEUA3U4ABGU5H32EA4773UWYP4", "length": 18026, "nlines": 453, "source_domain": "mahabharti.in", "title": "MPSC Bharti Sarav Paper 40 - महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ४०", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ४०\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ४०\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ४०\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ४०\nविविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nHDI चे मूल्य काढत असताना त्यामधील निर्दशक दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पन्न याचे कमळ मूल्य किती निर्धारित करण्यात आले\nखालील दिलेल्या राज्यांचा लोकसंख्येनुसार चढता क्रम लावा.\nअ) गोवा ब) सिक्कीम क) मिझोरम ड) अरुणाचल प्रदेश इ) नागालँड\n२०१० च्या अनुसार UNDP च्या अहवालापासून कोणत्या निर्द्शाकांची जागा घेतली आहे\nलिंग सबलीकरण परिणाम (GEM)\nलिंग आधारित विकास निर्द्शांक (GDI)\nकोणत्या कारणामुळे लोकसंखेच विस्फोट होतो\nसंयुक्त राष्ट्र सहस्त्रक परिषदेमध्ये स्वीकारण्यात आलेल्या सहस्त्रक विकास लक्ष मध्ये कोणत्या ध्येयचा समावेश नव्हता.\nएचआयव्ही /एड्स , मलेरिया\nकोणत्या योजनांच्या एकत्रीकरणातून ‘राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ सुरु करण्यात आली\nसंपूर्ण ग्रामीण रोजगार योजना\nनॅशनल फुड फॉर वर्क प्रोग्राम\nखालील पर्यायांपैकी रिझर्व बँक ऑफ इंडिया चे आर्थिक वर्ष दर्शवणार्या पर्यायची निवड करा\n१ जुलै ते ३१ जून\n१ जानेवारी ते ३१ डिसेंबर\n१ ऑगस्ट ते ३० जुलै\n१ मे ते ३१ एप्रिल\nचलनवाढीच्या परीणामांंबाबत अयोग्य विधानांंचा पर्याय निवडा.\nचलनवाढीमुळे स्वयंरोजगरिताना तोटा होतो\nचलनवाढ झाल्यामुळे बचत कमी होते\nचलनवाढीमुळे पगारदार लोकांना तोटा होतो\nयापैकी कोणती चलनविषय धोर्ण्याची उदिष्टे् आहे\nआर्थिक वध सुकर करणे\nकाही अर्थशास्त्री्य कारणामुळे येकीकडे चलनवाढ होत आहे आणि दुसरीकडे मात्र अर्थव्यवस्थेची वाढ ही होत नाही या परिस्थितीला काय म्हणतात\nमुद्रा बॅंकेबाबत योग्य विधानाच पर्याय निवडा.\nमुद्रा बँक ही गैरबँकिंग वित्तीय कंपनी आहे\nही बँक सूक्षम उद्योगांना प्रत्यक्ष पतपुरवठा करते\nपंचवार्षिक सरकती योजनाचे प्रतिमान कोण होते\nअॅॅलन मान - अशोक रुद्र\n‘फेसबुक’ या सोशल मीडिया क्षेत्रातील बलाढ्य कंंपनीने सुरु केलेले आभासी चलन\n२० जुलै २०१९ रोजी शीला दीक्षित यांचे निधन झाले, त्यांंच्या बाबत योग्य विधानांंचा पर्याय निवडा.\nत्यांनी दोन वेळा दिल्लीचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे\nत्यांनी केरळ राज्यपाल पद भूषविले होते\nदिल्लीचे मुख्यमंत्री पद भूषविणार्य त्या पहिल्या महिला मुखमंत्री ठरल्या होत्या\nदुसरी पंचवार्षिक योजनाचे प्रतिमा कोण होते\nराव - मानमोहन प्रतिमान\nप्रादेशिक ग्रामीण बँकेच्या प्रस्तुत भांडवलामध्ये पुरस्कर्ती बँक, केंद्र सरकार व राज्य सरकार ची भागीदार किती असते\n३५ : ५० : १५\n६० : ३० : १०\n५० : २५ : २५\n५० : १५ : ३५\nसातवी पंचवार्षिक योजनेचे प्रतिमान कोण होते\nराव - मनमोहन प्रतिमान\n९ ऑगस्ट २०१९ रोजी सर्वात्कृष्ट चित्रपट कोणत्या चित्रपटाला देण्यात आला\nउरी द सर्जिकल स्ट्राइक\nदाल सरोवर ज्यास लेक आॅफ फ्लाॅवर्स म्हणतात. ते कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात आहे\nदेशातील पहिले लष्करी शस्त्र संग्रहालय कोठे आहे\nनवी दिल्लीच्या परराष्ट्र सेवा संस्थेला कोणाचे नाव देण्यात आले\n२०१९ मध्ये संरक्षण मंत्र्याच्या हस्ते उद्घाटन केलेला ‘ सिस्सेरी पूल ‘ कोणत्या राज्यात आहे\nइकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट ने प्रसिद्ध केलेल्या वर्ल्ड वाईड एज्युकेशन फाॅर द फ्युचर इंडेक्स २०१९ नुसार भारत जगात कितव्या स्थानी आहे \nराष्ट्रीय लोक्संख्या धोरण – २००० बाबत योग्य विधानाचा पर्याय निवडा.\nबालमृत्यूदर (IMR) ३० च्या खाली आणणे\nमातामृत्यूदर (MMR) १०० च्या खाली आणणे\n‘The Big Push Theory’ या सिद्धांताचे अर्थतज्ञ कोण आहे\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nआतापर्यंत झालेल्या मागील प्रश्नपत्रिका आणि त्यांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे कृपया ते उपलब्ध करून द्यावेत कारण सर्व परीक्षांचा भविष्यामध्ये नक्कीच फायदा होईल\nसर्वांची उत्तरे प्रश्नसंच सोबतच प्रकाशित होतात, पेपर्स सोडून झाल्यावर View Question या बटन वर क्लिक करा, म्हणजे आपणास सर्व प्रश्न आणि त्यांचे बरोबर उत्तरे दिसतील..\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://pmc.gov.in/mr/primary-education-department", "date_download": "2020-05-29T19:41:59Z", "digest": "sha1:5AU6EANFZW7OOPONKQKJ5O6AMKQNWFJP", "length": 23973, "nlines": 394, "source_domain": "pmc.gov.in", "title": "प्राथमिक शिक्षण विभाग | Home | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nलेखापरीक्षा अहवाल २०१४ -१५\nलेखापरीक्षा अहवाल २०१५ -१६\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहिला व बाल कल्याण\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधि���ार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nअहवाल / सविस्तर प्रकल्प अहवाल\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nवृक्ष कापणी परवानगी व ई - टिकिटिंग संगणक प्रणाली\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nस्थानिक संस्था कर नोंदणी\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nमालमत्ता कर ना हरकत\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nऑनलाईन डेथ पास अर्ज\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » प्राथमिक शिक्षण विभाग\nपुणे महानगर पालीकेच्या ​मराठी माध्यमाच्या १८६ शाळा आहेत...\nउर्दू माध्यमातून शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी/पालकांसाठी...\nइंग्रजी आणि कन्नड माध्यम\nप्रत्येक क्षेत्रात इंग्रजी भाषेची आवश्यकता व वाढते महत्त्व लक्षात घेऊन...\n-- परिणाम आढळला नाही --\n'बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९', (RTE Act २००९)' नुसार प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे निश्चित करण्यात आली. (RTE Act २००९) मधील प्रकरण २ मधील कलाम ३ नुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क मिळालेला आहे. शिक्षण हक्क कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करत असताना, पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील ६ ते १४ वर्षे वयोगटातील एकही मूळ शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे.\nसर्व सोयीसुविधांयुक्त प्राथमिक मराठी शाळांसोबतच उर्दू, इंग्रजी व कन्नड माध्यमाच्या शाळाही शहरात निर्माण करण्यात आल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या अनुषंगाने विशेष उपक्रमाअंतर्गत क्रीडानिकेतन, मॉडेल स्कूल तसेच संगीत विद्यालये उभारण्यात आली आहेत.\nपुणे महानगरपालिका प्राथमिक शाळा यादी\nई-लर्निंग प्रकल्प शाळा यादी\n--कोणतेही फोटोज् आढळले नाहीत --\n-- कोणतेही व्हिडिओ आढळले नाहीत --\nपुणे महानगरपालिकेच्या शाळांमधून शिक्षण घेणारा विद्यार्थी आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सामान्य कुटुंबातील आहे. 'बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम ��००९', (RTE Act २००९) प्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाते. प्रशासकीय पातळीवर विविध योजना व उपक्रमांची आखणी व अंमलबजावणी करून प्रत्येक मूल शाळेत दाखल करून घेतले जाते. ​\nखाते प्रमुखाचे नाव: श्रीमती. मिनाक्षी भारत राउत\nमोबाइल क्रमांक: +91 9271783151\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. माणिक सोनवलकर\nमोबाइल क्रमांक: +91 9922929880\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. धीरज शिरसाट\nमोबाइल क्रमांक: +91 9763389890\nविभाग पत्ता: शिक्षण विभाग (प्राथमिक) PMC, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजी नगर, पुणे-४११००५.\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nपुणे महानगरपालिकेच्या शाळांमधून शिक्षण घेणारा विद्यार्थी आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सामान्य कुटुंबातील आहे. 'बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९', (RTE Act २००९) प्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली जाते. प्रशासकीय पातळीवर विविध योजना व उपक्रमांची आखणी व अंमलबजावणी करून प्रत्येक मूल शाळेत दाखल करून घेतले जाते. ​\nखाते प्रमुखाचे नाव: श्रीमती. मिनाक्षी भारत राउत\nमोबाइल क्रमांक: +91 9271783151\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. माणिक सोनवलकर\nमोबाइल क्रमांक: +91 9922929880\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. धीरज शिरसाट\nमोबाइल क्रमांक: +91 9763389890\nविभाग पत्ता: शिक्षण विभाग (प्राथमिक) PMC, कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजी नगर, पुणे-४११००५.\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर���शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nटोल फ्री: १८०० १०३० २२२\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nशेवटची सुधारणा - May 25, 2020\nकॉपीराइट © २०२० पुणे महानगरपालिका. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.aisiakshare.com/updates_news?order=type&sort=asc&page=6", "date_download": "2020-05-29T20:35:39Z", "digest": "sha1:PNZ2MVSHGYN27KW6THDZIR5BV3GCTJUB", "length": 12032, "nlines": 106, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " ही बातमी.. | Page 7 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १७८ चिंतातुर जंतू 97 सोमवार, 09/07/2018 - 13:18\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ४८ घाटावरचे भट 101 शुक्रवार, 12/12/2014 - 23:02\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १९३ ३_१४ विक्षिप्त अदिती 96 शनिवार, 11/05/2019 - 15:36\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ११८ चिंतातुर जंतू 135 सोमवार, 25/07/2016 - 05:24\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १४४ गब्बर सिंग 110 शनिवार, 06/05/2017 - 09:22\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १६० गब्बर सिंग 102 बुधवार, 01/11/2017 - 08:58\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ३३ राजेश घासकडवी 108 गुरुवार, 31/07/2014 - 23:24\nचर्चाविषय संघ दक्ष, बातम्यांकडे लक्ष राजेश घासकडवी 168 शुक्रवार, 21/10/2016 - 04:01\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १७५ ऐसीअक्षरे 103 गुरुवार, 31/05/2018 - 12:38\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - १०३ प्रथमेश नामजोशी 117 गुरुवार, 03/03/2016 - 14:38\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ८ चिंतातुर जंतू 94 गुरुवार, 31/10/2013 - 09:29\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ११६ गब्बर सिंग 115 शनिवार, 09/07/2016 - 07:35\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - १२९ ३_१४ विक्षिप्त अदिती 115 शनिवार, 26/11/2016 - 14:54\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १५७ गब्बर सिंग 116 मंगळवार, 12/09/2017 - 17:38\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : 'हिस्टेरिया'वर संशोधन करणारा मानसशास्त्रज्ञ पिएर जेनेट (१८५९), पियानोवादक व संगीतकार इसाक आल्बेनित्झ (१८६०), लेखक जी. के. चेस्टरटन (१८७४), सिनेदिग्दर्शक जोसेफ व्हॉन स्टर्नबर्ग (१८९४), गायिका हिराबाई बडोदेकर (१९०५), लेखक अशोक टिळक (१९२१), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज (१९२९), वाढत्या लोकसंख्येशी निगडित समस्यांवर मूलभूत संशोधन करणारे पॉल एरलिच (१९३२), नेमबाज भुवनेश्वरी कुमारी (१९४५), अभिनेता पंकज कपूर (१९५४)\nमृत्यूदिवस : शोधक बार्थलोम्यू डायस (१५००), अनेक मूलद्रव्ये शोधणारा रसायनशास्त्रज्ञ हंफ्रे डेव्ही (१८२९), अभिनेता पृथ्विराज कपूर (१९७२), माजी पंतप्रधान चरणसिंग (१९८७), साम्यवादी विचारांचे लेखक केशव गोखले (१९५२), संगीतकार स्नेहल भाटकर (२००७), विचारवंत, राजकारणी व लेखक ग. प्र. प्रधान (२०१०), अभिनेता डेनिस हॉपर (२०१०), सिनेदिग्दर्शक कानेटो शिंदो (२०१२)\nआंतरराष्ट्रीय यू.एन. शांतीरक्षक दिवस\nलोकशाही दिन : नायजेरिया.\n१६५८ : चंबळ खोऱ्यातील सामूगडच्या लढाईत औरंगजेब आणि मुरादने भाऊ दारा शुकोहचा पराभव केला; पुढे औरंगजेब मुघल बादशाह बनला.\n१९१३ : इगॉर स्ट्राव्हिन्स्कीचे संगीत आणि निजिन्स्कीच्या नृत्यदिग्दर्शन लाभलेला बॅले 'Sacre du Printemps' (The Rite of Spring) प्रथम सादर झाला. आधुनिक कलेतला हा एक मैलाचा दगड मानला जातो.\n१९१९ : आईनस्टाईनच्या सापेक्षतेच्या सिद्धांताचा पुरावा शोधण्यासाठी आर्थर एडिंग्टन आणि अँड्र्यू क्लॉड यांनी प्रथम निरीक्षणे केली.\n१९५३ : जगातले सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर पहिले मानवी पाऊल पडले; एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी शिखर सर केले.\n१९५८ : भूदान पदयात्रेच्या निमित्ताने आचार्य विनोबा भावे पंढरपूरच्या मंदिरात प्रथमच गेले.\n१९६४ : पॅलेस्तिनी प्रश्नाबद्दल पूर्व जेरुसलेम येथे अरब लीगची बैठक; यातून पुढे पॅलेस्तिनी मुक्ती संघटनेची स्थापना.\n१९८५ : पाय नसलेल्या स्टीव फोन्योने व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया येथे मॅरेथॉन पूर्ण केली. ४२ कि.मी. अंतर पार करण्यास फॉन्योला चौदा महिने लागले.\n१९८५ : ब्रसेल्समध्ये युरोपियन कपच्या अंतिम फुटबॉल सामन्यात लिव्हरपूलच्या चाहत्या प्रेक्षकांनी दंगा केला; त्यात भिंत कोसळली; परिण��मी ४१ प्रेक्षक मृत्युमुखी पडले व शेकडो जखमी झाले.\n१९९९ : 'डिस्कव्हरी' या यानाने प्रथम आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावर डॉकिंग केले.\n१९९९ : भारताचा कर्णधार महंमद अझरुद्दीन याने एकदिवसीय सामन्यात ९,००० धावांचा पल्ला पार करून विक्रमाची नोंद केली.\n२०१३ : फ्रान्समध्ये पहिला समलैंगिक विवाह सोहळा संपन्न.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2020-05-29T19:36:10Z", "digest": "sha1:JZWALOY4JLK3CNNDINIOLX3FVAYTZI6G", "length": 2875, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "हागणदारीमुक्त Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nस्वच्छ भारत मिशन : एक धूळफेक\n२०१२ सालच्या यादीनुसार प्रत्येक घरात शौचालय बांधण्यात आले आहे एवढा दावा त्या गावाला हागणदारीमुक्त गाव म्हणून घोषित करायला पुरेसा आहे. मग तो दावा पडताळ ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/marathi-bigg-boss/bigg-boss-marathi-2-august-29-2019-day-97-episode-preview-veena-aaroh-and-shivani-gets-emotional-after-watching-their-magnificent-journey/articleshow/70896762.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-05-29T21:29:35Z", "digest": "sha1:5OB4V7UYQKBZ7EYLWJES5D65T27P3FPF", "length": 11034, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांसाठी कालचा दिवस खूपच अविस्मरणीय ठरला... काल टॉप ६ मध्ये पोह���लेल्या किशोरी, नेहा आणि शिव या सदस्यांना त्यांच्या घरातील प्रवासाचा व्हिडिओ दाखविण्यात आला... सदस्य आपला प्रवास बघून भावुक तर झालेच पण त्यांना अश्रु अनावर झाले. आज वीणा जगताप, आरोह वेलणकर आणि शिवानी सुर्वेला हा खास क्षण अनुभवण्याची संधी मिळणार आहे.\nमुंबई: बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांसाठी कालचा दिवस खूपच अविस्मरणीय ठरला... काल टॉप ६ मध्ये पोहचलेल्या किशोरी, नेहा आणि शिव या सदस्यांना त्यांच्या घरातील प्रवासाचा व्हिडिओ दाखविण्यात आला... सदस्य आपला प्रवास बघून भावुक तर झालेच पण त्यांना अश्रु अनावर झाले. आज वीणा जगताप, आरोह वेलणकर आणि शिवानी सुर्वेला हा खास क्षण अनुभवण्याची संधी मिळणार आहे.\nबिग बॉस यांनी ज्या श्ब्दांत सदस्यांचे कौतुक केले ते त्यांच्यासाठी खास होते. घरातील प्रवासाकडे मागे वळून पाहताना हे सगळेच सदस्य भावुक झाले. आज वीणा, आरोह आणि शिवानीला हे अनुभवायला मिळणार आहे. वाईल्ड कार्ड म्हणून आरोहची घरामध्ये एंट्री झाली आणि त्याने घरातील सदस्यांना आपलेसे केले आणि हेच प्रेक्षकांना खूप आवडले असे म्हणत आरोहचे बिग बॉस कौतुक करणार आहेत. अनेक वर्ष टीव्ही माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचल्यावर ती सज्ज होती रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करायला आणि ती अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप असं म्हणत वीणाच्या व्हिडिओला सुरुवात होणार आहे. शिवानीच्या प्रवासाचा व्हिडिओदेखील दाखवला जाणार आहे.\nबिग बॉसच्या घरातील अनेक महत्त्वांच्या दिवसांपैकी शिवानी, आरोह आणि वीणा या तिघांसाठी आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे हे नक्की.\n'बिग बॉस' विषयी सर्व काही जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nBigg Boss Marathi 2 August 29 2019 Day 97: बिग बॉसमध्ये खडतर आयुष्य जगले: किशोरीमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nवीणा जगताप मराठी बिग बॉस बिग बॉस मराठी २ आरोह वेलणकर Bigg Boss Marathi 2\nकरण जोहरच्या गाण्याने मुलांची वाढली डोकेदुखी\nसोनाक्षीने आईसाठी घेतली मेहनत; दिलं स्पेशल गिफ्ट\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून ह���्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/3-percent-of-the-tree-plantation-survives/articleshow/73229545.cms", "date_download": "2020-05-29T21:32:10Z", "digest": "sha1:WH7DRTQSNYD2XJ25MNDM4C6XTPEVQV7R", "length": 9020, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवृक्षलागवडीतील ८५ टक्के रोपे जिवंत\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूर सामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने गेल्या पावसाळ्यात राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात आली...\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nसामाजिक वनीकरण विभागाच्यावतीने गेल्या पावसाळ्यात राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड करण्यात आली. या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यात २३ लाख आठ हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. ऑक्टोंबर २०१९ अखेर सरासरी ८५ टक्के रोपे जिवंत असल्याचा दावा सामाजिक वनीकरण विभागाने केला आहे.\nसामाजिक वनीकरण विभागाने राबविलेला वृक्ष लागवड कार्यक्रम केवळ कागदावरच राबवल्याचे आरोप होत आहे. त्यासंदर्भात विभागाने खुलासा केला आहे. खुलाशांत म्हटले आहे की, गेल्यावर्षी जिल्ह्यास २२ लाख रोपे ��ागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र विभागाने २३ लाख आठ हजार रोपांची ३१ जुलै २०१९ पर्यंत लागवड केली होती. ऑक्टोबर महिन्यात विभागाने वृक्ष लागवडीचा आढावा घेतला असता ऑक्टोंबर २०१९ अखेर जिवंत रोपांची सरासरी टक्केवारी ८५ टक्के इतकी असून लागवड केलेल्या रोपांची वाढ तीन ते सहा फूट उंचीएवढी झालेली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\n'तरुणांनी सत्याच्या बाजूनी उभे राहावे'महत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pmc.gov.in/mr/environment", "date_download": "2020-05-29T20:38:49Z", "digest": "sha1:6FIKK6IH26TWC5H5OHQMCZAHFC4ICH3F", "length": 19657, "nlines": 365, "source_domain": "pmc.gov.in", "title": "पर्यावरण विभाग | Home | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ ���ारत मिशन विडिओ\nलेखापरीक्षा अहवाल २०१४ -१५\nलेखापरीक्षा अहवाल २०१५ -१६\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहिला व बाल कल्याण\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nअहवाल / सविस्तर प्रकल्प अहवाल\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nवृक्ष कापणी परवानगी व ई - टिकिटिंग संगणक प्रणाली\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nस्थानिक संस्था कर नोंदणी\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nमालमत्ता कर ना हरकत\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nऑनलाईन डेथ पास अर्ज\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » पर्यावरण विभाग\nपर्यावरणविषयक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी हे सभागृह मोफत उपलब्ध आहे.\nचला आपण सारे एकत्र\nआपण सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरणाचे संवर्धन केल्यास मोठा बदल घडवून आणता येईल.\nपर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती निर्माण करुन आणि जबाबदार नागरिकत्वास प्रोत्साहन देण्यासाठी पुणे महापालिकेची सार्वजनिक सुविधा.\nसीएनजी सबसिडी फॉर्म भरण्यासाठी इथे क्लिक करा\nपुण्यातील पर्यावरणीय आरोग्याचा वार्षिक सारांश.\n-- परिणाम आढळला नाही --\nअमृत वाहिनी प्रकल्पांतर्गत देवाची उरळीत वृक्षारोपण\nजागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर पुंणे महानग...\n-- कोणतेही व्हिडिओ आढळले नाहीत --\nखाते प्रमुखाचे नाव: श्री. मंगेश दिघे\nमोबाइल क्रमांक: +91 9689931771\nनोडल ऑफिसरच नाव: श्रीमती. अश्विनी यादव\nपदनाम: प्राणीसंग्रहालय शैक्षणिक अधिकारी\nमोबाइल क्रमांक: +91 9689931832\nविभाग पत्ता: इंद्रधनुष पर्यावरण शिक्षण आणि नागरिकत्व केंद्र, पुणे महानगरपालिका सचिन तेंडुलकर जॉगिंग ट्रॅकसमोर, म्हात्रे पुलाजवळ, राजेंद्र नगर, पुणे - 411030.\nदूरध्वनी क्रमांक: +91 9689931771\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनि���म १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nखाते प्रमुखाचे नाव: श्री. मंगेश दिघे\nमोबाइल क्रमांक: +91 9689931771\nनोडल ऑफिसरच नाव: श्रीमती. अश्विनी यादव\nपदनाम: प्राणीसंग्रहालय शैक्षणिक अधिकारी\nमोबाइल क्रमांक: +91 9689931832\nविभाग पत्ता: इंद्रधनुष पर्यावरण शिक्षण आणि नागरिकत्व केंद्र, पुणे महानगरपालिका सचिन तेंडुलकर जॉगिंग ट्रॅकसमोर, म्हात्रे पुलाजवळ, राजेंद्र नगर, पुणे - 411030.\nदूरध्वनी क्रमांक: +91 9689931771\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nटोल फ्री: १८०० १०३० २२२\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nशेवटची सुधारणा - May 25, 2020\nकॉपीराइट © २०२० पुणे महानगरपालिका. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.aisiakshare.com/updates_news?order=type&sort=asc&page=7", "date_download": "2020-05-29T20:14:42Z", "digest": "sha1:2U24LR3X53RD662PC5PB4R6IBBGHUZVY", "length": 11975, "nlines": 105, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " ही बातमी.. | Page 8 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १४२ गब्बर सिंग 97 मंगळवार, 04/04/2017 - 21:14\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १८० गब्बर सिंग 110 शुक्रवार, 03/08/2018 - 09:14\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १९८ ऐसीअक्षरे 68 शुक्रवार, 29/05/2020 - 20:41\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ६५ चिंतातुर जंतू 114 बुधवार, 01/04/2015 - 13:51\nचर्चाविषय संघ दक्ष, बातम्यांकडे लक्ष - भाग २ तिरशिंगराव 18 शनिवार, 22/10/2016 - 02:19\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १४६ गब्बर सिंग 106 गुरुवार, 25/05/2017 - 11:30\nचर्चाविषय ही बातमी समजली का - २१ चिंतातुर जंतू 106 मंगळवार, 20/05/2014 - 11:05\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १६२ चिंतातुर जंतू 115 बुधवार, 29/11/2017 - 09:45\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - १३९ गब्बर सिंग 125 शुक्रवार, 03/03/2017 - 00:08\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १७७ ऐसीअक्षरे 110 सोमवार, 02/07/2018 - 19:46\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ४७ ३_१४ विक्षिप्त अदिती 108 बुधवार, 03/12/2014 - 23:15\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १९५ ऐसीअक्षरे 104 शुक्रवार, 25/10/2019 - 18:48\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : 'हिस्टेरिया'वर संशोधन करणारा मानसशास्त्रज्ञ पिएर जेनेट (१८५९), पियानोवादक व संगीतकार इसाक आल्बेनित्झ (१८६०), लेखक जी. के. चेस्टरटन (१८७४), सिनेदिग्दर्शक जोसेफ व्हॉन स्टर्नबर्ग (१८९४), गायिका हिराबाई बडोदेकर (१९०५), लेखक अशोक टिळक (१९२१), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज (१९२९), वाढत्या लोकसंख्येशी निगडित समस्यांवर मूलभूत संशोधन करणारे पॉल एरलिच (१९३२), नेमबाज भुवनेश्वरी कुमारी (१९४५), अभिनेता पंकज कपूर (१९५४)\nमृत्यूदिवस : शोधक बार्थलोम्यू डायस (१५००), अनेक मूलद्रव्ये शोधणारा रसायनशास्त्रज्ञ हंफ्रे डेव्ही (१८२९), अभिनेता पृथ्विराज कपूर (१९७२), माजी पंतप्रधान चरणसिंग (१९८७), साम्यवादी विचारांचे लेखक केशव गोखले (१९५२), संगीतकार स्नेहल भाटकर (२००७), विचारवंत, राजकारणी व लेखक ग. प्र. प्रधान (२०१०), अभिनेता डेनिस हॉपर (२०१०), सिनेदिग्दर्शक कानेटो शिंदो (२०१२)\nआंतरराष्ट्रीय यू.एन. शांतीरक्षक दिवस\nलोकशाही दिन : नायजेरिया.\n१६५८ : चंबळ खोऱ्यातील सामूगडच्या लढाईत औरंगजेब आणि मुरादने भाऊ दारा शुकोहचा पराभव केला; पुढे औरंगजेब मुघल बादशाह बनला.\n१९१३ : इगॉर स्ट्राव्हिन्स्कीचे संगीत आणि निजिन्स्कीच्या नृत्यदिग्दर्शन लाभलेला बॅले 'Sacre du Printemps' (The Rite of Spring) प्रथम सादर झाला. आधुनिक कलेतला हा एक मैलाचा दगड मानला जातो.\n१९१९ : आईनस्टाईनच्या सापेक्षतेच्या सिद्धांताचा पुरावा शोधण्यासाठी आर्थर एडिंग्टन आणि अँड्र्यू क्लॉड यांनी प्रथम निरीक्षणे केली.\n१९५३ : जगातले सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर पहिले मानवी पाऊल पडले; एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी शिखर सर केले.\n१९५८ : भूदान पदयात्रेच्या निमित्ताने आचार्य विनोबा भावे पंढरपूरच्या मंदिरात प्रथमच गेले.\n१९६४ : पॅलेस्तिनी प्रश्नाबद्दल पूर्व जेरुसलेम येथे अरब लीगची बैठक; यातून पुढे पॅलेस्तिनी मुक्ती संघटनेची स्थापना.\n१९८५ : पाय नसलेल्या स्टीव फोन्योने व्हिक्टोरिया, ब्रिटिश कोलंबिया येथे मॅरेथॉन पूर्ण केली. ४२ कि.मी. अंतर पार करण्यास फॉन्योला चौदा महिने लागले.\n१९८५ : ब्रसेल्समध्ये युरोपियन कपच्या अंतिम फुटबॉल सामन्यात लिव्हरपूलच्या चाहत्या प्रेक्षकांनी दंगा केला; त्यात भिंत कोसळली; परिणामी ४१ प्रेक्षक मृत्युमुखी पडले व शेकडो जखमी झाले.\n१९९९ : 'डिस्कव्हरी' या यानाने प्रथम आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावर डॉकिंग केले.\n१९९९ : भारताचा कर्णधार महंमद अझरुद्दीन याने एकदिवसीय सामन्यात ९,००० धावांचा पल्ला पार करून विक्रमाची नोंद केली.\n२०१३ : फ्रान्समध्ये पहिला समलैंगिक विवाह सोहळा संपन्न.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogbencher/social/1511051/blogbenchers-amarnath-yatra/", "date_download": "2020-05-29T21:12:48Z", "digest": "sha1:G54BFP3VQOFGWLYX7SJ2RN5FWJVUE67Z", "length": 19738, "nlines": 63, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तीर्थी धोंडा पाणी..", "raw_content": "\nवैद्यकांनी त्या आजारांवर विजय मिळवला आणि एके काळचे जीवघेणे आजार अगदीच किरकोळ ठरू लागले.\nसरकार प्रमुख वगैरेंपेक्षा खरे तर धर्ममार्तंडांनी या यात्रांच्या व्यावहारिकतेचा आता विचार करायला हवा..\nतिसऱ्या जगाच्या इतिहासात देवाधर्माच्या यात्रांत जितक्यांनी प्राण गमावले तितके बळी आतापर्यंतच्या युद्धांतही गेले नसतील. तुलनाच करावयाची असेल तर आधुनिक वैद्यकाच्या जन्मापूर्वी पटकी आदी आजारांच्या साथीत माणसे अशी घाऊक प्रमाणात प्राण गमावत. वैद्यकांनी त्या आजारांवर विजय मिळवला आणि एके काळचे जीवघेणे आजार अगदीच किरकोळ ठरू लागले. त्यानंतर आता हे यात्रा/ मेळे वगैरे आले आणि माणसे पुन्हा एकगठ्ठा मरू लागली. यामागील कारणे अनेक. न आवरता येणारी गर्दी, गैरव्यवस्थापन, सामाजिक शिस्त आणि सुरक्षेचा अभाव ही प्रमुख. ती तिसऱ्या जगातील समाजजीवनात उदंड प्रमाणात दिसतात. त्यामुळे हे धर्मस्थळांचे घातपातही याच जगातील तीर्थस्थळांत घडतात. मग ते स्थळ महाराष्ट्रातील मांढरदेवी असो वा सौदी अरेबियातील मक्का/मदिना किंवा केरळातील साबरीमला असो वा अलाहाबाद वा अन्यत्र भरणारे कुंभमेळे असोत. आतापर्यंत या धर्मस्थळी असंख्यांना अकारण मोक्ष मिळाला. परंतु गेल्या दशकभरात या अनाहूत घडणाऱ्या घटनांना दहशतवादाची साथ मिळू लागली आहे. सोमवारी असेच झाले. रात्री अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांत आणखी सात जणांचे प्राण गेले. इतक्या बजबजपुरीत इतक्या माणसांची गर्दी ही दहशतवाद्यांची लक्ष्य ठरू शकते याचा अंदाज बांधण्यास सुरक्षा सल्लागार वा तज्ज्ञ असण्याचीही गरज नाही. कमीत कमी श्रमांत जास्तीत जास्त जीव टिपणे हे कोणत्याही दहशतवाद्यांचे उद्दिष्ट असते. धर्मस्थळे ही या उद्दिष्टपूर्तीसाठी सहजसोपी सावजे. तरीही या यात्रा भरतात. सुरक्षा यंत्रणांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले जाते. दहशतवादी हल्ले होतात. माणसे मरतात. हल्ल्याच्या गांभीर्यानुसार पंतप्रधान ते स्थानिक मुख्यमंत्री या ‘भ्याड’ () हल्ल्याचा निषेध करतात. संबंधित सरकारे जनतेच्या पैशातून मृतांच्या नातेवाईकांना लाखो रुपये जाहीर करतात. मग सर्व काही शांत होते. पुढच्या यात्रेत परत असे काही घडेपर्यंत.\nत्यामुळे सरकार प्रमुख वगैरेंपेक्षा खरे तर धर्ममार्तंडांनी या यात्रांच्या व्यावहारिकतेचा आता विचार करायला हवा. ज्या काळात मनोरंजनाची साधने नव्हती, आयुष्यात एखादी व्यक्ती एखाद्या वेळेस फार फार तर प्रवास करीत असे, त्या काळात या यात्रांचे महत्त्व ठीक. या यात्रांच्या निमित्ताने म्हणून समाजाभिसरण होत असे. परंतु जसजशी विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती होत गेली तसतशी प्रवाससाधनेही विकस��त होत गेली. त्यामुळे धर्मेतर कारणांसाठीही माणसे प्रवास करू लागली. अशा वेळी केवळ धर्मकारणासाठीच प्रवास करण्याची प्रथा कमी व्हायला हवी. तसे झाले नाही. हा विरोधाभास. छपाईचे तंत्रज्ञान विकसित होण्याआधी माणसे धर्मग्रंथ मुखोद्गत करीत. परंतु छपाईचे तंत्रज्ञान विकसित झाल्यावर त्यावर पहिले छापले गेले ते बायबल. आताही अनेक जण घरी संगणक घेतील. परंतु तो घरी आल्यावर त्याची पूजा करतील. हा विरोधाभास मानवी संस्कृतीच्या प्रत्येक टप्प्यावर आढळतो. कमालीचे बुद्धिमान आणि किमान बुद्धीचा अभाव अशा दोन टोकांतील अनेकांना धर्माचे नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. काही प्रमाणात ते क्षम्य मानता येईल. परंतु या असल्या बेशिस्त, असुरक्षित आणि अस्वच्छ यात्रांत धर्म आहे काय, याचा विचार धर्माचे नेतृत्व करणाऱ्यांकडून होणार की नाही, हा प्रश्न आहे. आताही अमरनाथ येथे जे काही घडले त्याच्या उपलब्ध तपशिलावरून दिसते ते असे की, ज्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला त्या बसने सुरक्षा व्यवस्थेच्या सर्व नियमांना तिलांजली दिली होती. अमरनाथ यात्रेच्या नियमावलीप्रमाणे यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येकाची नोंदणी आवश्यक असते. तसेच प्रत्येक वाहनाने लष्करी सुरक्षा व्यवस्थेतील काफिल्यातूनच मार्गक्रमणा करावयाची असते. आणि मुख्य म्हणजे सायंकाळी सातनंतर प्रवास बंद. परंतु यातील एकही नियम हल्लाग्रस्त बसने पाळलेला नव्हता. ना त्यातील यात्रेकरूंची नोंदणी झाली होती ना ती बस लष्कराच्या सुरक्षेखाली होती. वेळेचीही मर्यादा संबंधित बस व्यवस्थापकाने पाळली नव्हती. पुण्यसंचयासाठी देवदर्शनाला जातानादेखील किमान नियम पाळले जात नसतील तर त्यात कोणता धर्म कोणत्या धर्मात चवलीपावली हाती टेकवली की देवस्थानाच्या नियमांना/ रांगांना मुरड घालून थेट देवदर्शन करता येते कोणत्या धर्मात चवलीपावली हाती टेकवली की देवस्थानाच्या नियमांना/ रांगांना मुरड घालून थेट देवदर्शन करता येते कोणीही कोणाचीही हत्या करणे वाईटच. कोणतीही हत्या मानवतेला काळिमाच फासणारी. मग ती गोमांस खाल्ल्याच्या वा बाळगल्याच्या संशयावरून होणारी असो किंवा अमरनाथ यात्रेकरूंची असो. परंतु प्रश्न असा की, किमान नियमदेखील आपण पाळणार की नाही कोणीही कोणाचीही हत्या करणे वाईटच. कोणतीही हत्या मानवतेला काळिमाच फासणारी. मग ती गो��ांस खाल्ल्याच्या वा बाळगल्याच्या संशयावरून होणारी असो किंवा अमरनाथ यात्रेकरूंची असो. परंतु प्रश्न असा की, किमान नियमदेखील आपण पाळणार की नाही आणि हे नियम न पाळणाऱ्यांना दुर्घटनेस सामोरे जावे लागले तर त्याचा भुर्दंड जनतेने का सोसायचा आणि हे नियम न पाळणाऱ्यांना दुर्घटनेस सामोरे जावे लागले तर त्याचा भुर्दंड जनतेने का सोसायचा आतापर्यंत प्रत्येक यात्रा दुर्घटनेतील बळींच्या नातेवाईकांना वा जखमींना लाखो रुपयांची मदत दिली गेली आहे. त्यातून वर्तमानात आणि वृत्तीत मूलभूत सुधारणा होत नसतील तर हे पैसेवाटप म्हणजे पापच नव्हे काय आतापर्यंत प्रत्येक यात्रा दुर्घटनेतील बळींच्या नातेवाईकांना वा जखमींना लाखो रुपयांची मदत दिली गेली आहे. त्यातून वर्तमानात आणि वृत्तीत मूलभूत सुधारणा होत नसतील तर हे पैसेवाटप म्हणजे पापच नव्हे काय या प्रश्नांच्या बरोबरीने या धर्मयात्रांना अलीकडे आणखी एक परिमाण मिळू लागले आहे.\nते आहे राष्ट्रवादाचे. विशेषत: जम्मू-काश्मिरातील धर्मस्थळे म्हणजे नवराष्ट्रवादाच्या शोभायात्राच. अशा दिखाऊ राष्ट्रवादांत माणसांआधी पहिला बळी विवेकाचा गेलेला असतो. म्हणूनच मुदलात अत्यंत नाजूक आणि अस्थिर अशा हिमालयाच्या डोंगरकपारीत कथित देवदर्शनासाठी लाखोंना जाण्यास उद्युक्त केले जाते. यात्रेच्या कालखंडाशिवाय ज्याने कोणी हा परिसर अनुभवला असेल त्यांस तेथील तोळामासा भौगोलिक रचनेची कल्पना येईल. हिमालय हा पर्वत तुलनेने तरुण. म्हणून तो अस्थिर आहे. तरीही हजारो वाहने त्याच्या छाताडावर नाचवली जातात आणि त्या वाहनांतून प्रवास करणारे जमेल त्या मार्गाने त्यावर आणखी पर्यावरणीय अत्याचार करतात. हे कोणते देवदर्शन हे प्रकार टाळूनही धर्मपालन करता येतेच ना\nपण अशा शहाणपणाच्या आणि विवेकाच्या मार्गाने आपल्या भक्तांना नेणे धर्ममार्तंडांनाही नको असते. कारण त्या मार्गाने जाण्यात दुकानदारी नसते आणि म्हणून गल्लाही जमत नाही. सध्या काश्मिरातील स्थिती कमालीची नाजूक आहे. अशा वेळी या धर्माचा आदर करणाऱ्यांनी भक्तांना खरे तर सावधगिरीची आगाऊ सूचना द्यायला हवी होती. या वर्षी यात्रा झाली नाही तर काहीही बिघडत नाही, असा विचार करण्याइतका सुज्ञपणा त्यांच्याकडे असणार नाही, हे मान्य. परंतु तरीही जे कोणी जाणार आहेत त्यांना नियमभंगाची संधीच मिळणार नाही, अशीही चोख तयारी करणे अवघड नव्हते. आपल्या नियंत्रणाखाली नसलेल्या दहशतवाद्यांना आपण रोखू शकत नाही तर निदान नियंत्रणाखाली असलेल्या भक्तांना शिस्त लावण्याचे प्रयत्न व्हायला हरकत नव्हती. ते झाले नाही. म्हणून हे जीव अकारण गेले. आता मुख्यमंत्र्यांसह अन्य सर्व आपापली नियत कर्तव्ये सोडून, शुभ्र परीटघडीचे कपडे घालून ते मृतदेह स्वीकारतील आणि नातेवाईकांना लाखोंचे अनुदान देतील. हे सर्व करणे म्हणजेच पुण्यकर्म असे मानणाऱ्या या समाजास नास्तिकतेतील उत्कट, भव्य सौंदर्य कळणार नाही, हे एक वेळ ठीक. परंतु त्यांना तीर्थी धोंडा पाणी.. देव रोकडा सज्जनी असे म्हणणारा तुकारामदेखील कळू नये\nकोणीही कोणाचीही हत्या करणे वाईटच. कोणतीही हत्या मानवतेला काळिमाच फासणारी. परंतु प्रश्न असा की किमान नियमदेखील आपण पाळणार की नाही आपल्या नियंत्रणाखाली नसलेल्या दहशतवाद्यांना आपण रोखू शकत नाही तर निदान नियंत्रणाखाली असलेल्या भक्तांना शिस्त लावण्याचे प्रयत्न व्हायला हरकत नव्हती. ते झाले नाही; म्हणून हे जीव अकारण गेले..\nBLOG : माधुरी दीक्षित, करीना कपूर, इशा कोप्पीकर आणि राजकारण\n‘बॉइज लॉकर रूम’चा धडा\nगर्जा मराठीचा जयजयकार : मातृभाषेतल्या शिक्षणानंच दिला आत्मविश्वास\nकथा दालन : आठवणींच्या हिंदूोळ्यावर\nचित्रकर्ती : बंधन बांधणीचं\nलोकसत्ता 'ब्लॉग बेंचर्स'वरील ब्लॉगवर तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमची प्रतिक्रिया शेअर करून त्यांना ती वाचायला आणि लाईक करायला जरूर सांगा. 'लोकसत्ता'च्या परीक्षक मंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त तुमच्या प्रतिक्रियेला मिळालेल्या लाईक्सचाही स्पर्धेचा विजेता/विजेती निवडताना विचार केला जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/video/sahyadri-krida-mandal-shows-imaginary-scene-of-swami-samarth-math/125294/", "date_download": "2020-05-29T20:39:56Z", "digest": "sha1:DQQOXGUOFSP4LWSR25WRYDREVSWRX72E", "length": 6101, "nlines": 102, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Sahyadri Krida Mandal shows imaginary scene of Swami Samarth Math", "raw_content": "\nघर गणेशोत्सव २०१९ सह्याद्रीच्या बाप्पासाठी खास स्वामींचा मठ\nसह्याद्रीच्या बाप्पासाठी खास स्वामींचा मठ\nभव्य आणि आगळ्यावेगळ्या देखाव्यांमुळे ४२ वर्ष सह्याद्री क्रिडा मंडळाचा बाप्पा प्रसिद्ध आहे. यंदा बाप्पासाठी खास स्वामींच्या मठाचा देखावा साकारण्यात आला आहे. १९७७ मध्ये या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. या देखाव्यांसोबत बाप्पाची मूर्ती ही भाविकांचं मन जिंकते\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nविहार, तुळशी, पवई तलाव भरल्यानंतरच ‘मिठी’चा धोका\nॐ आणि गाय शब्द ऐकताच काहींना करंट लागतो – मोदी\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nखासगी हॉस्पिटल्सचा मनमानी कारभार सुरूच\nकलिंगड खाण्याचे काही फायदे काही तोटे\nViral: वॉर्डरॉबमधील कपड्यांना आलायं कंटाळा\nमनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र\nमध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांची सुचना\nViral- नो मेकअपसोबत आत्मनिर्भर चॅलेंज घेणारी ‘ती’\nअंतराळ विज्ञान क्षेत्रात खासगीकरण, डिफेन्स क्षेत्रात ४९ ऐवजी ७४ टक्के परकीय...\nनिःशुल्क गणेश विसर्जन करणाऱ्या तरुणांचा विमा काढला\nपरळच्या गणेशोत्सव मंडळाने उभारली चांद्रयान २ ची प्रतिकृती\nटिशू पेपरपासून साकारला ‘एल्फिन्स्टनचा एकदंत’\nसतीश पवार यांनी स्वतःच्या हाताने साकारलेला बाप्पा\nडोंबिवलीत पारूल सचिन पाटणकर यांचा चॉकलेटचा गणपती\nमिनल नेरकर यांचा विज्ञानवादी बाप्पा\nशिरुडे कुटुंबियांनी पर्यावरणस्नेही वस्तूंपासून साकारला बाप्पाचा देखावा\nअमृतकर कुटुंबियाची ‘मंगलयान’ मोहीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mpsc-bharti-sarav-paper-24/", "date_download": "2020-05-29T20:25:34Z", "digest": "sha1:3GLFYRN3IEUHKQKLP25YNDQSRXN5T4S4", "length": 14282, "nlines": 442, "source_domain": "mahabharti.in", "title": "MPSC Bharti Sarav Paper 24 - महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २४", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २४\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २४\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २४\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २४\nविविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nव्ही टी कृष्णम्माचारी समितीची स्थापना केव्हा झाली\nबंलवतराय मेहता समितीची स्थापना केव्हा करण्यात आली\nभारतात केंद्रीय कँबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो\nराज्यातील मंञ्याचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार क��णाला आहे\nभारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे\nश्री . जी व्ही के राव समितीच्या एकूण शिफारसी किती होत्या\nजिल्हा स्तरावर जिल्हा परिषद स्थापन करावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती\nव्ही टी कृष्णम्माचारी समिती\nजी व्ही के राव समिती\nविषाणू इबोला वायरस कोणत्या साली आला होता\nखालील कोणत्या शास्त्रज्ञाने अनुला कलिंगडाची उपमा दिली\nखालीलपैकी गटात न बसणार पर्याय ओळखा\nनोकरभरती स्वतंत्र मंडळाकडून केली जावी\nव्ही टी कृष्णम्माचारी समिती\nजी व्ही के राव समिती\nसंसद राज्यातील विधान परिषद कोणाच्या शिफारशीवरून रद्द करू शकते\nअशोक मेहता समितीची स्थापना केव्हा झाली\nमोजमापनाची GS पद्धत आणि FPS पद्धत पद्धत अनुक्रमे कोणत्या देशाची पद्धत होय\nद्विस्तरीय व्यवस्था द्विस्तरीय ( जिल्हा परिषद व मंडल पंचायत) पद्धतीचा अवलंब करावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली \nव्ही टी कृष्णम्माचारी समिती\nजी व्ही के राव समिती\nखालील कुठले एकक मूलभूत एकक नाही\nजी व्ही के राव समितीची स्थापना केव्हा झाली\nअनुमध्ये असलेले नुकलिऑन म्हणजे\nखलील गटात न बसणारा पर्याय ओळखा\nव्ही टी कृष्णम्माचारी समितीचा अहवाल केव्हा सादर केला\nशारदा कायदा म्हणजे मुलामुलींच्या लग्रासाठी कमीत कमी वयोमर्यादा घालणारा कायदा कोणत्या साली झाला\nराज्य विधिमंडळाच्या दोन बैठकांत किती महिन्यांपेक्षा जास्त अंतर असता कामा नये\nभारताचे सध्याचे प्रमुख निवडणूक आयुक्त हे आहेत\nके पी एस गील\nजी व्ही जी कृष्णन\nजी . व्ही. के राव समितीचा अहवाल केव्हा सादर करण्यात आला\nसंविधानाच्या कितव्या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यामध्ये उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC ��हापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mumbai-port-trust-recruitment-2020/", "date_download": "2020-05-29T20:14:39Z", "digest": "sha1:LQONZMFV2D4OORLYXPNCYPNBNZR2M3AU", "length": 6425, "nlines": 102, "source_domain": "mahabharti.in", "title": "Mumbai Port Trust Recruitment 2020 - नवीन जाहिरात प्रकाशित", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२०\nमुंबई पोर्ट ट्रस्ट भरती २०२०\nMumbai Port Trust Recruitment 2020 : मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई येथे वरिष्ठ उप वाहतूक व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य लेखा पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जून ०२० आहे.\nपदाचे नाव – वरिष्ठ उप वाहतूक व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य लेखा\nपद संख्या – २ जागा\nनोकरी ठिकाण – मुंबई, महाराष्ट्र\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, एस.व्ही. मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई – ४००००१\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जून २०२० आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nसाहेब मी अपंग आहे मला जॉब पाहिजे\nएक लिंक देत आहे या वर फक्त दिव्यांग उमेदवारांसाठी जॉब्स प्रकाशित होतात, सध्या कोरोना प्रादुर्भाव मुळे जॉब्स नाही आहे, पण या नंतर पुढील जून मध्ये या पेज वर नवीन जॉब्स प्रकाशित होतील…\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-05-29T21:08:39Z", "digest": "sha1:VGUWP5B5UZ44WV3WZ2NKRZHYLYHS7HPY", "length": 4000, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नेपाळचे राष्ट्रपती - विकिपीडिया", "raw_content": "\n\"नेपाळचे राष्ट्रपती\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०२० रोजी १०:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2020-05-29T21:14:17Z", "digest": "sha1:DRMISGJ7SGFD3O762ZZDZ2KNGJIX6MH5", "length": 7191, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शंकर गोपाळ तुळपुळे - विकिपीडिया", "raw_content": "\nफेब्रुवारी ५, इ.स. १९१४\nऑगस्ट ३०, इ.स. १९९४\nशंकर गोपाळ तुळपुळे तथा डॉ. शं.गो.तुळपुळे ( इ.स.५ फेब्रुवारी १९१४ - ३० ऑगस्ट १९९४) [१] हे मराठी भाषा आणि संत वाङमयाचे अभ्यासक, संशोधक आणि पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभाग प्रमुख[२] होते.\nसोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये ते मराठी विषयाचे विभागप्रमुख होते.[३]\nगुरुदेव रा.द.रानडे चरित्र आणि तत्त्वज्ञान\nरमण महर्षी (सहलेखक - कृ. रामस्वामी)\nप्राचीन मराठी कोरीव लेणी\nमराठी वाङ्मयाचा इतिहास -खंड १ आरंभापासून इ.स.१३५० पर्यंत [४]\nसंतवाणीतील पंथराज (मेहता प्रकाशन)\nश्रीकृष्ण-चरित्र (चक्रधर) (व्हीनस प्रकाशन)\nमहानुभाव गद्य (व्हीनस प्रकाशन)\nदृष्टान्त पाठ (व्हीनस प्रकाशन)\nप्राचीन मराठी गद्य (व्हीनस प्रकाशन\t)\nयादवकलीन मराठी भाषा (व्हीनस प्रकाशन)\nमराठी निबंधाची वाटचाल (विदर्भ मराठवाडा बुक कंपनी )\nमराठी भाषेचा तंजावरी कोश (व्हीनस प्रकाशन )\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर व��स्तार विनंत्या पाहा.\ntitle=%u0969%u0966+%u0911%u0917%u0938%u094d%u091f%20&lang=mr मटा , लोकसत्ता आणि बलई डॉट कॉम यांच्या संकेतस्थळावरील दिनविशेष विषयक पाने जशी दिनांक २४ जून २०१३ सकाळी ६ वाजता जशी दिसली.\nइ.स. १९१४ मधील जन्म\nइ.स. १९९४ मधील मृत्यू\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aisiakshare.com/updates_news?order=type&sort=asc&page=8", "date_download": "2020-05-29T19:53:27Z", "digest": "sha1:CCBH3FQNDE2BXWU3FQC62QRVCTFE2UT6", "length": 12160, "nlines": 104, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " ही बातमी.. | Page 9 | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nचर्चाविषय हुंडाप्रथा व सर्वोच्च न्यायालयाचा लेटेष्ट निर्णय गब्बर सिंग 53 सोमवार, 07/07/2014 - 12:53\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - १३६ गब्बर सिंग 107 शुक्रवार, 10/02/2017 - 10:01\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १७२ चिंतातुर जंतू 113 बुधवार, 25/04/2018 - 09:40\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ४३ चिंतातुर जंतू 103 शुक्रवार, 07/11/2014 - 16:14\nचर्चाविषय ही बातमी समजली का - १०१ चिंतातुर जंतू 100 शुक्रवार, 12/02/2016 - 11:23\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ५ चिंतातुर जंतू 97 शुक्रवार, 30/08/2013 - 20:12\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १८८ ऐसीअक्षरे 103 शुक्रवार, 30/11/2018 - 00:41\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ११६ गब्बर सिंग 115 शनिवार, 09/07/2016 - 07:35\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १५४ विवेकसिन्धु 100 शुक्रवार, 11/08/2017 - 08:48\nचर्चाविषय ही बातमी समजली का - २८ ३_१४ विक्षिप्त अदिती 120 शुक्रवार, 27/06/2014 - 13:52\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय बेबी ऍस्पिरिन: हृदयविकार आणि कर्करोग शक्यतेत लक्षणीय घट\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १६९ गब्बर सिंग 100 शनिवार, 10/03/2018 - 19:10\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ४२ ३_१४ विक्षिप्त अदिती 131 गुरुवार, 16/10/2014 - 22:30\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ९९ राजेश घासकडवी 100 मंगळवार, 19/01/2016 - 17:12\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - भाग १८५ गब्बर सिंग 105 रविवार, 23/09/2018 - 10:06\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का - ११३ गब्बर सिंग 97 गुरुवार, 02/06/2016 - 01:08\nचर्चाविषय ही बातमी समजली का - १८ ३_१४ विक्षिप्त अदिती 135 बुधवार, 23/04/2014 - 14:22\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nचर्चाविषय ही बातमी समजली का\nकरोना विशेष विभाग पाहिलात का\n'राष्ट्रवादळ' अंक वाचलात का\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : 'हिस्टेरिया'वर संशोधन करणारा मानसशास्त्रज्ञ पिएर जेनेट (१८५९), पियानोवादक व संगीतकार इसाक आल्बेनित्झ (१८६०), लेखक जी. के. चेस्टरटन (१८७४), सिनेदिग्दर्शक जोसेफ व्हॉन स्टर्नबर्ग (१८९४), गायिका हिराबाई बडोदेकर (१९०५), लेखक अशोक टिळक (१९२१), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ पीटर हिग्ज (१९२९), वाढत्या लोकसंख्येशी निगडित समस्यांवर मूलभूत संशोधन करणारे पॉल एरलिच (१९३२), नेमबाज भुवनेश्वरी कुमारी (१९४५), अभिनेता पंकज कपूर (१९५४)\nमृत्यूदिवस : शोधक बार्थलोम्यू डायस (१५००), अनेक मूलद्रव्ये शोधणारा रसायनशास्त्रज्ञ हंफ्रे डेव्ही (१८२९), अभिनेता पृथ्विराज कपूर (१९७२), माजी पंतप्रधान चरणसिंग (१९८७), साम्यवादी विचारांचे लेखक केशव गोखले (१९५२), संगीतकार स्नेहल भाटकर (२००७), विचारवंत, राजकारणी व लेखक ग. प्र. प्रधान (२०१०), अभिनेता डेनिस हॉपर (२०१०), सिनेदिग्दर्शक कानेटो शिंदो (२०१२)\nआंतरराष्ट्रीय यू.एन. शांतीरक्षक दिवस\nलोकशाही दिन : नायजेरिया.\n१६५८ : चंबळ खोऱ्यातील सामूगडच्या लढाईत औरंगजेब आणि मुरादने भाऊ दारा शुकोहचा पराभव केला; पुढे औरंगजेब मुघल बादशाह बनला.\n१९१३ : इगॉर स्ट्राव्हिन्स्कीचे संगीत आणि निजिन्स्कीच्या नृत्यदिग्दर्शन लाभलेला बॅले 'Sacre du Printemps' (The Rite of Spring) प्रथम सादर झाला. आधुनिक कलेतला हा एक मैलाचा दगड मानला जातो.\n१९१९ : आईनस्टाईनच्या सापेक्षतेच्या सिद्धांताचा पुरावा शोधण्यासाठी आर्थर एडिंग्टन आणि अँड्र्यू क्लॉड यांनी प्रथम निरीक्षणे केली.\n१९५३ : जगातले सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर पहिले मानवी पाऊल पडले; एडमंड हिलरी आणि शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी शिखर सर केले.\n१९५८ : भूदान पदयात्रेच्या निमित्ताने आचार्य विनोबा भावे पंढरपूरच्या मंदिरात प्रथमच गेले.\n१९६४ : पॅलेस्तिनी प्रश्नाबद्दल पूर्व जेरुसलेम येथे अरब लीगची बैठक; यातून पुढे पॅलेस्तिनी मुक्ती संघटनेची स्थापना.\n१९८५ : पाय नसलेल्या स्टीव फोन्योने व्हिक्टोरिया, ब्���िटिश कोलंबिया येथे मॅरेथॉन पूर्ण केली. ४२ कि.मी. अंतर पार करण्यास फॉन्योला चौदा महिने लागले.\n१९८५ : ब्रसेल्समध्ये युरोपियन कपच्या अंतिम फुटबॉल सामन्यात लिव्हरपूलच्या चाहत्या प्रेक्षकांनी दंगा केला; त्यात भिंत कोसळली; परिणामी ४१ प्रेक्षक मृत्युमुखी पडले व शेकडो जखमी झाले.\n१९९९ : 'डिस्कव्हरी' या यानाने प्रथम आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावर डॉकिंग केले.\n१९९९ : भारताचा कर्णधार महंमद अझरुद्दीन याने एकदिवसीय सामन्यात ९,००० धावांचा पल्ला पार करून विक्रमाची नोंद केली.\n२०१३ : फ्रान्समध्ये पहिला समलैंगिक विवाह सोहळा संपन्न.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 0 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nउद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/tips-for-daily-use/", "date_download": "2020-05-29T19:49:06Z", "digest": "sha1:NLCKLH56SKKFSZFM6IHO7TF2KZV224WJ", "length": 10392, "nlines": 78, "source_domain": "www.marathigold.com", "title": "या 3 उपाया पैकी कोणताही एक करून पहा, बनाल मालामाल", "raw_content": "\n30 मे 2020 राशी भविष्य: आज या 3 राशींवर प्रसन्न होत आहेत शनिदेव, पैश्यां ची घेऊ नका जोखीम\n30 मे रोजी सकाळी सोन्या सारखे झळाळणार या राशी चे नशीब मिळणार शुभ संकेत\n29 मे 2020 राशी भविष्य: आज 6 राशींच्या कामात येणार अडचणी बाकीच्या राशीसाठी राहील असा दिवस\nया 5 मुलींना मिळतो धनवान पती, घरी बसून करतात मौज\nसात जन्मात देखील कधी नाही मिळाले एवढे धन जेवढे आता मिळणार आहे या 3 राशींना\n28 मे 2020 राशीभविष्य: आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ राहील बिजनेस वाढवण्याच्या मिळतील संधी\nमहादेवाच्या कृपेने 4 राशींचा सुरु होणार शुभ काळ, 28 मे रोजी मिळणार चांगली बातमी…\nया 5 राशींना मिळणार दोन मोठ्या खुशखबर, होणार…\n27 मे 2020 राशीभविष्य: बुधवार या 3 राशींच्या लोकांसाठी चांगला राहणार, पैश्यांची कामे होणार\nकिचन मध्ये लावा अश्या प्रकार चे चित्र कधी नाही होणार धन-धान्याची कमतरता\nया 3 उपाया पैकी कोणताही एक करून पहा, बनाल मालामाल\nV Amit January 29, 2020\tबातम्या Comments Off on या 3 उपाया पैकी कोणताही एक करून पहा, बनाल मालामाल 3,751 Views\nसामान्यतः बहुतेक लोकांची समस्या असते कि पैसे तर भरपूर कमावतात पण बचत होत नाही. घरामध्ये नेहमी पैश्यांची कमी असत���. घरात समस्यां असतात पण त्यांचे समाधान निघू शकत नाही.\nघरात पैश्यांची कमी नेहमी राहते आणि त्यामुळे चिंता अजून वाढते. काही कारणाने व्यक्ती अनावश्यक कार्यात पैसे खर्च करतो आणि नंतर पश्चाताप करतो कधी आजारपणात तर कधी एखाद्या आवश्यक गोष्टीच्या वेळी पैश्यांची कमी झाल्या नंतर आपल्या लक्षात येते कि आपण नको तिथे विनाकारण अगोदर खर्च केला आहे.\nकाही दोष आणि वेळेच्या प्रभावाने मतिभ्रम झाल्याची स्थिती उत्पन्न होते आणि अनावश्यक कार्यात पैसे खर्च करून नंतर पश्चाताप होतो. आज आपण काही उपाय जाणून घेऊ जे आपल्याला पैसे बचत करण्यास आपली मदत करतील.\nलाल चंदन, लाल गुलाबाचे फुल आणि कुंकू एकत्र लाल कपड्यात बांधून मंगळवारी देव्हाऱ्यात ठेवा. घरात पूजा-अर्चना नियमित करावी. एक आठवड्या नंतर त्यास देव्हाऱ्यातून काढून आपण आपले धन पैसे ठेवतो तेथे ठेवावे.\nबुधवारच्या दिवशी सात कवडी आणि एक मूठ अख्खी मूग घेऊन हिरव्या कपड्यात बांधून मंदिराच्या पायरीवर ठेवावे, लक्षात ठेवा असे करताना आपणास कोणीही पाहणार नाही आणि कोणासही हि गोष्ट आपण सांगू नये.\nनेहमी चांदीच्या भांड्याने पाणी प्यावे, जर चांदीचे भांडे नसेल तर स्टीलच्या ग्लास मध्ये पाणी भरावे आणि त्यामध्ये चांदीचा सिक्का किंवा अंगठी टाकून पाणी प्यावे. नियमित हा प्रयोग केल्याने काही दिवसात पैश्याची समस्या दूर होईल आणि अनावश्यक खर्च होणार नाही.\nटीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.\nPrevious शनी कृपा मिळवण्यासाठी या उपायांना आवश्य करून पहा, शनी महाराज देतील शुभ फल\nNext जर आपल्या घरामध्ये या 3 कारणामुळे होतात भांडणे, तर आजच बदला…\nMAH MBA CET Result 2020 Declared: PDF रिजल्ट डाउनलोड करण्यासाठी डायरेक्ट लिंक येथे पहा\nडॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी केईएम रुग्णालयात अश्या प्रकारे रुग्ण सेवा करत आहेत…\nकोरोना वायरस दूर करेल आस्था-15, दिल्ली मध्ये 16 मार्च रोजी होणार लॉन्च, खर्च करावे लागतील 480 रुपये\n30 मे 2020 राशी भविष्य: आज या 3 राशींवर प्रसन्न होत आहेत शनिदेव, पैश्यां ची घेऊ नका जोखीम\n30 मे रोजी सकाळी सोन्या सारखे झळाळणार या राशी चे नशीब मिळणार शुभ संकेत\n29 मे 2020 राशी भविष्य: आज 6 राशींच्या कामात येणार अडचणी बाकीच्या राशीसाठी राहील असा दिवस\nया 5 मुलींना मिळतो धनवान पती, घरी बसून करतात मौज\nसात जन्मात देखील कधी नाही मिळाले एवढे धन जेवढे आता मिळणार आहे या 3 राशींना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z150509021514/view", "date_download": "2020-05-29T18:42:39Z", "digest": "sha1:2GVHXY6F4MWY7NIK54RAKO7QUH4OQK3M", "length": 17589, "nlines": 206, "source_domain": "www.transliteral.org", "title": "गजाननमाहात्म्य अध्याय चवथा", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|स्फुट काव्यें|\nमोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.\nबोलुनि, पळांत भिजवी जो, प्रेमजळें, अशेषविंदूर,\nतो नारदमुनि गेला, जेथें होता सुरारि सिंदूर. १\nसिंदूरें सर्कारुनि, बैसविला आपुल्या पदीं, नमुनी,\nसर्वत्र पूज्य ज्यासम कोणीहि न, जो कधीं न दीन मुनी. २\nलावी, स्वप्रिय, सुरहित, कविरंजन व्हावयासि, कळहातें,\nज्यासि बहुप्रिय हरिहरयशसें, व्यसनार्त म्हणति खळ ‘ हा \nतो मुनि असुरासि म्हणे, ‘ तुजसम कोणी न देखिला अन्य.\nतूं मात्र एक राजा, सिंदूरा \nश्रेम तिळहि न करितां, अतिदुर्लभ विधिनें तुला दिले वर ते,\nज्यांहीं स्वर्गीं सुरवर, नृप केले भग्न या इलेवरते. ५\nवदवे न तुझ्या महिमा, माझ्या या आनना, कपाळाचा,\nतुजवांचूनि न झाला मदहर्ता आन नाकपाळाचा. ६\nमेळविलें तेज तपें शक्रयमवरुणकुबेरतपनाहीं,\nतूं तदधिक तेजस्वी, पदरीं तों एक तिळहि तप नाहीं. ’ ७\nविस्पष्टही जडहृदय नुमजे, कीं स्तवन तेंचि अस्तवन,\nक्षण पावुनि तेज, म्हणे, ‘ सर्वाधिक आपणासि अस्तवन. ’ ८\nखळ त्यासि म्हणे, ‘ प्रथम स्वेछित, मग साम्ग तोषदा वार्ता. ’\nजो मुनि अमृतमुदिरसा निववी तत्काळ दोषदावार्ता. ९\nनारद म्हणे, ‘ तुझें तें माझें; हा बंधु अन्य कां गमला \nऐक विचित्रा वार्ता, जैसी म्हणतोसि काय सांग मला १०\nसौभाग्यें, खौदार्यें, सुयशें, जी हांसती उमा रतिला,\n छिन्नमस्तक, परमरुचिराकृति, जाहला कुमार तिला. ११\nतो अत्यद्भुत, केवळ सच्चित्सुख मूर्त, काय सांगावें \nत्या त्यजुनि परां, जैसें हंसा सोडूनि वायसां गावें. १२\nमुख नसतां, वदला; ते आयकिले म्यांचि बोल कानाहीं,\nमज वाटे, तैसा तों कोणी विश्वांत बोलका नाहीं. १३\nशिवभक्त म्हणुनि पूनित होता, तें हस्तिशिर तया जडलें,\nघडलें, न घडावें, तें. विश्व परम विस्मयार्णवीं पडलें. १४\nदुर्गेचें तोक जसें, तैसें नाहींच चांगलें काहीं,\nपाहोनि अश्विनीच्या गणिलें स्वकुरूप आंग लेंकांहीं. १५\nजी भव्या तपनद्युति, लाजतिल निकट कसे न दीप तितें \nत्या लोपलेचि पावुनि तेजस्वी, नद जसे नदीपतितें. १६\nया रूपें परमेश्वर धर्मप्रतिपालनार्थ अवतरला,\nतरलेंचि विश्व, केवळ न शचीचा मात्र एक धव तरला. ’ १७\nऐसा प्रताप कानीं जैसा देवर्षिच्या मुखें पडला,\nत्रासें तोही, जाणों पविपातें पात पर्वता घडला \nपरिजन घालिति, सहसा धावुनि हाके, शवासि वारा हो \nमुनिहि म्हणे, ‘ समरसुरस सेविन, हा केशवा शिवा \nतो खळ उठोनि कोपें मुनिस म्हणे, ‘ चाल बाळ दावाया,\nनाहींतरि, आजि शलभ तूं सांपडलासि काळदावा या. ’ २०\nहांसुनि त्यासि मुनि म्हणे, ‘ उचितचि तुज दुर्जनासि चेष्टा या;\nवांछित होतासि वर्स्दविधिसि भुजांनीं वधार्थ वेष्टाया. ’ २१\nऐसें म्हणोनि, झाला गुप्त मुनि; धरील हरिस काय ससा \nदेवर्षि हंससा, तो सिंदूर कुबुद्धि पाप वायससा. २२\n व्यसनीं बाळादि साधु तारितसे,\nजो कामाद्यरिषट्का त्रिभुवनकाळा दिसा धुतारितसे. २३\nमुनि कैलासीं जाउनि दुर्गेसि म्हणे, ‘ यशें उभे \nक्षीरधिहुनि कुक्षि तुझा, गाइल तव कीर्तितें सुमेरु चिर. २४\nस्नेहास्तव मन भीतें जरिहि तुझा शंभुकल्प हा तनय,\nतो खळ निर्दय, निर्भय, निस्त्रप अत्यंत, अल्प, हातनय. २५\n शीळ तयाचें तुला सकळ कळतें.\nअळिमन, गजें उचलितां पद तुडवाया फ़ुलास, कळकळतें. ’ २६\nऐसें मुनि सांगे, तो दीपाप्रति करुनियां पतंग जवा\nयेतो जैसा, यावा भ्रमुनि मृगाधिषतिवरि मतंगज वा. २७\nसिंदूरासुर तैसा आला दाटुनि गजाननावरि तो,\nआवरितो अगतायु स्वांतासि, तिळहि गतायु नावरितो. २८\nघनसम गर्जोनि म्हणे, ‘ सत्वर बाहिर अरे अरे \nछायेंत कठिन असतें, येतां नवनीत आतपीं विघरे. ’ २९\nये प्याया दुर्गोदरकुंभज, सिंदूर विहिर यातें हो.\nत्याच्या पाहोनि, निजा मारुत निंदू, रविहि, रयातें हो \nबाळ म्हणुनि धिक्कारी वीर्यमदें तो इभानना शतदा,\nत्रासें प्रथमगणांचा झाला देहादिभाननाश तदा. ३१\nभगवान् विनायक प्रभु सिंदूरातें म्हणे, ‘ अरे मंदा \nमंदारा मज बब्बुळ निंदिसि तूं कपटविषलताकंदा \nतत्काळ बसोनि गळां, प्रबळाचाही विनाश चीप करी,\nस्वल्पाहि अंकुशा मद अतिमत्तहि दाविना शचीपकरी. ३३\nबहु शतयोजनविपुळाकारां सकळां नगांहि कांपवितो\n एकें अचळें न गणावा, लघु म्हणोने, कां पवि तो \nनाशी प्रबळा मोहा चतुरक्षरमात्र सुगुरुकृतबोध,\nआकार असो लघु, गुरु; तेजस्वी साधितो विजय योध, ३५\n मज म्हनसी तरि नीट मजकडे पाहें,\nज्यांचें शिर हरिलें त्वां, तो गौरीपुत्र मी कसा आहें \nऐसें वदोनि, भगवान् गजमुख निज विश्वरूप दावी तें,\nजें ब्रह्मपदप्रमुखा सर्वा लीलालवें पदा वीतें. ३७\nदेता अभय प्रभुवर, जरि, होउनि गर्वहीन, हा लवता,\nहोता शाश्वत; हरितां काळानें सर्वही न हालवता. ३८\nसामें दानेंहि म्हणे प्रथम शिवा ‘ बा लहा कशाला हो \nन वळेचि तरि, मग बहि:कोपलवें ‘ बाल हा कशा लाहो. ’ ३९\nसिंदूर विश्वरूप प्रभुवरिहि करी प्रहार उत्साहें;\nसाधूंत पावलें जरि, तरि न सुवीरांत कर्म कुत्सा हें. ४०\nहुंकारें मद हरिला; धरिला अरि लाजवावया हरिला,\nपरि लवकग्रहें बहु संकोच खगेश्वरें तसा वरिला. ४१\nपरिपक्व शोण रसफ़ळ जेंवि करतळांत, तेंवि तो चिरडे,\nसाफ़ल्य नुमजलें ज्या, तत्संश्रित असुरवर्ग तोचि रडे. ४२\nप्रभुनें रगडुनि त्यातें, निजमस्तक, भरुनि हात, सारविला,\nनच शोभला उदयनग, या रंगा धरुनि हा, तस रविला. ४३\nस्ववुनि, नमुनि, कुसुमांची करिति सुर श्रीविनायकीं वृष्टि,\nसृष्टि तसीच निवे, जसि विजयिसुतविलोकनें शिवादृष्टि. ४४\nकनककशिपुच्या भ्याले बहु पाहुनि घातका, परि समोर\nप्रह्रार न भी; हर्षें फ़ार घनें चातकापरिस मोर. ४५\nn. कौंतल देश के राजा की कन्या तथा चन्द्रहास की पत्नी इसे पद्माक्ष नामक पुत्र था \nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणचाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय अडतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सदतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय छत्तिसावा\nश्रीसिद्धचरित्रातील आणखी कांहीं ठळक पैलू\nश्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व\nश्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ \nश्रीज्ञानोबा माउलींचा ` वंशविस्तार '\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://aasantosh.com/2018/10/03/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0/", "date_download": "2020-05-29T19:39:41Z", "digest": "sha1:CPAJIH6KLHHINK43L5VTWEPUXAG2S6M5", "length": 5610, "nlines": 52, "source_domain": "aasantosh.com", "title": "असंतोष काय आता करू धरोनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजवले ॥ - संत तुकारामनवनाथ मोरे लिखित “पर्यावरण आणि विकास” पुस्तकाचे नांदेड येथे प्रकाशनकाय आता करू धरोनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजवले ॥ - संत तुकाराम", "raw_content": "\nकाय आता करू धरोनिया भीड नि:शंक हे तोंड वाजवले ॥ – संत तुकाराम\nनवनाथ मोरे लिखित “पर्यावरण आणि विकास” पुस्तकाचे न���ंदेड येथे प्रकाशन\nआज पर्यावरणीय समस्येने गंभीर रूप धारण केले आहे. पर्यावरण की विकास असा प्रश्न आपल्याकडे वारंवार चर्चिल्या जातो .विकास करायचा तर पर्यावरणाकडे थोडे तरी दुर्लक्ष होणारच अशी भूमिका मांडली जाते. नवनाथ मोरे मात्र पर्यावरण हित डोळ्यासमोर ठेवून प्रकृती मानव केंद्री विकास होऊ शकतो असे भूमिका मांडतात असे मत मान्यवरांनी “पर्यावरण आणि विकास” या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी व्यक्त केले .\nयुवा कार्यकर्ते नवनाथ मोरे यांनी लिहिलेल्या लेखाचे संकलन पुण्याच्या मैत्री पब्लिकेशन नी प्रकाशित केले आहे. “पर्यावरण आणि विकास” पुस्तकाचे प्रकाशन नांदेड येथील स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडियाच्या विद्यार्थी मेळाव्यात एसएफआय चे केंद्रीय महासचिव डॉ.विक्रमसिंग यांच्या हस्ते पार पडले.\nयावेळी राज्याध्यक्ष मोहन जाधव,राज्य सचिव बालाजी कलेटवाड,रोहिदास जाधव,अंनिस चे जिल्हाध्यक्ष डॉ.किरण चिद्रावार आदी मान्यवर उपस्थित होते.\nभांडवलशाही : निसर्गाचे विनाशकारी शोषण करणारा एकमेव गुन्हेगार- अॅलन बाडिओ\nपुस्तक मिळविण्यासाठी संपर्क :-\nमोहिनी कारंडे : मो – 92846 17081\nPrevious शहरी इंडिया आणि ग्रामीण भारत यात मोठी तफावत का आहे \nNext राफेल प्रकरणी नरेंद्र मोदी व अंबानी विरोधात तक्रार दाखल.\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे भाग दुसरा\nनेमाडे-कसबे वाद आणि आपण वाचक - प्रा.हरी नरके\nराजा शिवछत्रपती: सामाजिक ऐक्याचा महामेरू\nमानसिक आरोग्य हा एक मूलभूत हक्क असायला हवा \nतयास मानव म्हणावे का – सावित्रीबाई फुले\n‘ईश्वर अस्तित्वात नाही’ हे बोलण्याचा अधिकार हा एकप्रकारे मूलभूत अधिकारचं \nजातीवादाच्या उलट्या बोंबा: वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने\nकश्मीर – राष्ट्रीय सुरक्षेच्या जबड्यात अडकलेले मानवी हक्क\nशांतीचे महत्त्व हे त्यांनाच कळलेले असते, जे भयंकर अशा हिंसेला सामोरे गेलेले असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/sangli-dcc-bank-recruitment-2020/", "date_download": "2020-05-29T20:23:18Z", "digest": "sha1:OWZT4D2GPUJRONC46TOJSJDI4DJNDH6M", "length": 6042, "nlines": 97, "source_domain": "mahabharti.in", "title": "Sangli DCC Bank Recruitment 2020 - नवीन जाहिरात प्रकाशित", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nसांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती २०२०\nसांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरत��� २०२०\nSangli DCC Bank Recruitment 2020 : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, सांगली येथे आयटी हेड, चार्टर्ड अकाउंटंट पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मे २०२० आहे.\nपदाचे नाव – आयटी हेड, चार्टर्ड अकाउंटंट\nपद संख्या – ४ जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nअर्ज पद्धती – ऑफलाईन\nनोकरी ठिकाण – सांगली\nअर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. चेअरमन सांगली अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड; मुख्य कार्यालय पद्मभूषण वसंत दादा पाटिल मार्ग कर्मवीर भाऊराव पाटिल चौक सांगली – ४१६४१६\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० मे २०२० आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cleartax-gst-e-learning-course/", "date_download": "2020-05-29T20:44:35Z", "digest": "sha1:KRK47HMFFURKMDSYS52HTXBJVMIA7UFQ", "length": 7855, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Cleartax- २० भारतीय भाषांमध्ये क्लिअरटॅक्सचा जीएसटी ई-लर्निंग कोर्स", "raw_content": "\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nचक्क ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी क���ण्याचा प्रयोग\n‘राज्यात मे महिन्यात आता पर्यंत ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप’\nप्रतिबंधित क्षेत्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी; भूलथापांना बळी पडू नका : तुकाराम मुंढे\nCleartax- २० भारतीय भाषांमध्ये क्लिअरटॅक्सचा जीएसटी ई-लर्निंग कोर्स\nआजपासून देशभरात जीएसटी लागू झाला असतांना व्यापार्‍यांना याच्या विविध पैलूंची सुलभपणे माहिती व्हावी म्हणून क्लिअरटॅक्स या संकेतस्थळाने मराठीसह २० भारतीय भाषांमध्ये जीएसटी ई-लर्नींग कोर्स सादर करण्याची घोषणा केली आहे.\nदेशातील आघाडीचे प्राप्तीकर परतावे ई-फायलिंग संकेतस्थळ म्हणून ख्यात असणार्‍या क्लिअरटॅक्सने मराठी, गुजराती, कन्नड, तामिळ, तेलगू, बंगाली आदी सहित २० प्रादेशिक भाषांमध्ये आपला जीएसटी ई-लर्निंग कोर्स उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व नसणार्‍यांना त्यांच्या प्रादेशिक भाषेमध्ये जीएसटीसंदर्भातील सर्वसमावेशक माहिती उपलब्ध करून देण्याचा आहे.\nक्लिअरटॅक्सच्या या जीएसटी ई-लर्निंग कोर्सची निर्मिती देशातील आघाडीची सीए फर्म आणि प्रशिक्षण अकादमी हिरेगांगे अकादमीच्या सहकार्याने करण्यात आली आहे. क्लिअरटॅक्सचा व्यापक आणि समजण्यासाठी सोपा जीएसटी लर्निंग कोर्स जीएसटीशी संबंधित सर्व शंका आणि चिंतांचे वन स्टॉप सोल्यूशन आहे. या कोर्सचे लक्ष्य व्यापार्‍यांना जीएसटीकरिता तयार करण्याकरिता आवश्यक नियम, विनियम आणि अनुपालन यासंदर्भात माहिती उपलब्ध करून जागरूकता निर्माण करण्याचा आहे.\nया सुविधेबद्दल बोलताना क्लिअरटॅक्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चित गुप्ता यांनी सांगितले की, मसुरुवातीला केवळ इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध करून देण्यात आलेल्या या कोर्सला चांगला प्रतिसाद लाभला आणि यामुळेच हा कोर्स विविध प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या मागणीचा जोर वाढला. २० भाषांमधील या कोर्सच्या उपलब्धतेमुळे आता देशभरातील उद्यमी, कर व्यावसायिक आणि सर्व भागधारक यांना जीएसटी विषयक माहिती पुरविण्यासाठी आम्ही सक्षम बनलो आहोत.फ\nक्लिअरटॅक्सच्या जीएसटी ई-लर्नींगसाठी आपण येथे क्लिक करून नोंदणी करू शकतात.\nपहा: या कोर्सविषयी माहिती देणारा हा व्हिडीओ.\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/entertainment/why-rajesh-khanna-married-dimple-kapadia-in-such-a-hurry/videoshow/50284977.cms", "date_download": "2020-05-29T19:45:23Z", "digest": "sha1:UTM35LUMYLKB3S7DGWEGJLYPANRJJP5T", "length": 7381, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": " - ऋषी कपूर होते डिम्पल कपाडीयाच्या प्रेमात\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nऋषी कपूर होते डिम्पल कपाडीयाच्या प्रेमात\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\n'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nकरण जोहर रुही आणि यशसोबत रॅपीड फायर खेळतो तेव्हा...\n'लव आज कल' फेम अभिनेत्री मिस करतेय तिचं जिम\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० सम��हांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/sagari-mahamarg", "date_download": "2020-05-29T18:52:42Z", "digest": "sha1:B55CNSYSW3SGY6DMV2TKO34EHSPIDOXK", "length": 38122, "nlines": 88, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मुंबईतील सागरी किनारपट्टीचा रस्ता - एक घोडचूक - द वायर मराठी", "raw_content": "\nमुंबईतील सागरी किनारपट्टीचा रस्ता – एक घोडचूक\nमहेश वाघधरे, सर्फराज मोमीन आणि मानसी साहू 0 March 2, 2019 8:00 am\nप्रचंड महागडा असणारा नवा सागरी किनारपट्टीलगतचा रस्ता पर्यावरणाला हानी पोचवेल, मोजक्या श्रीमंतांना लाभ मिळवून देईल आणि मुंबईचे समुद्राशी कित्येक शतके जुने असणारे नाते तोडून टाकेल.\nसध्या मुंबई शहराच्या पश्चिम किनाऱ्यावर रस्ता बांधण्याची योजना आखण्यात येत आहे. बहुसंख्य राजकारणी आणि वाहतूक तज्ज्ञ शहरातील वाहतुकीच्या खोळंब्याच्या प्रश्नावर प्रस्तावित रस्ता हेच एकमेव उत्तर असल्याचा दावा करत आहेत. पण खरेच असे आहे का शहरी नियोजनाचा आजवरचा इतिहास मात्र वेगळेच काहीतरी सुचवतो. आज २१व्या शतकात दाट वस्ती असलेल्या मुंबईसारख्या शहराने पाश्चिमात्य राष्ट्रांत अयशस्वी ठरलेल्या उपाययोजनांवर अवलंबून का बरे राहावे शहरी नियोजनाचा आजवरचा इतिहास मात्र वेगळेच काहीतरी सुचवतो. आज २१व्या शतकात दाट वस्ती असलेल्या मुंबईसारख्या शहराने पाश्चिमात्य राष्ट्रांत अयशस्वी ठरलेल्या उपाययोजनांवर अवलंबून का बरे राहावे केवळ काही मूठभर लोकांना लाभ मिळावा याकरिता सामान्य मुंबईकर नागरिकांना वाटाण्याचा अक्षता लावण्यात याव्यात का, हे प्रश्न विचारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सागरी किनारपट्टीलगतच्या या रस्त्यामुळे येत्या काही वर्षात मुंबई शहराला फायद्यांपेक्षा तोटेच अधिक का होतील, य��च्या काही कारणांचा आम्ही संयुक्तिक विचार केलेला आहे.\nयोजनेचे कालबाह्य झालेले प्रारुप (मॉडेल)\n२०व्या शतकात विकसित राष्ट्रांमधील शहरांसमोर औद्योगिक क्रांतीमुळे निर्माण झालेल्या वाढत्या मागणीला पुरे पडण्याचे आव्हान होते. या आव्हानाला तोंड देण्यासाठी जे शोध झाले त्यातील सर्वात प्रभावी शोध होता स्वयंचलित वाहनांचा वाढता वापर. अन्य उद्योगांप्रमाणेच स्वयंचलित वाहने प्रगती आणि विकासाची जणू मानचिन्हेच बनली. शहराच्या नियोजनकर्त्यांनी अगदी जलदगतीने हालचाली करून शहराच्या आत कारखाने कशा प्रकारे सामावून घेता येतील आणि मोटारी याच प्रवासाचे प्रमुख साधन कसे असतील, यांबाबत विशेष तरतुदी करून घेतल्या.\nत्यामुळे तोवर शहरातील नागरिकांमधला शतकानुशतके असणारा नाजूक समतोल अगदी वेगळ्या प्रकारे बदलला गेला. बंदरांमुळे नदी व सागरी किनारपट्टीशेजारच्या आणि शहरातल्या मोक्याच्या जागा कारखाने आणि औद्योगिक वसाहती यांच्या वापरासाठी देण्यात आल्या. तर वेगवेगळ्या महामार्गाच्या प्रकल्पांमुळे वेगवेगळ्या समाजघटकांची विभागणी झाली. त्यामुळे श्रीमंत आणि गरीब, कृष्णवर्णीय आणि गोरे आणि स्थानिक व स्थलांतरित अशी निवासी भागांची सरळसरळ विभागणी झाली. मोटारी आणि कारखाने यांच्यासोबतच वाढती सामाजिक असमानता, प्रदूषण, अपघात आणि जीवनशैलीमुळे होणारे आजार या गोष्टीही वाढीला लागल्या. त्यामुळे एकूणच सार्वजनिक आरोग्य आणि स्वास्थ्य या दोन्ही गोष्टी घसरणीला लागल्या.\nगेल्या काही दशकांमध्ये मात्र विकसित देशांत शहरांची उभारणी करताना त्या त्या शहराचे आपल्या नागरिकांशी असणारे नाते विशेषत्त्वाने विचारात घेण्यात येते आहे. आता टप्प्याटप्प्याने कारखाने शहराबाहेर हलवले जात आहेत किंवा त्या जागी पर्यावरणस्नेही उद्योग उभारण्यात येत आहेत. त्याचवेळी जगभरातल्या साऱ्या शहरांमध्ये स्थनिक समुद्रकिनाऱ्यांशी अधिक चांगल्या प्रकारे नाते प्रस्थापित करणेही सुरू झालेले आहे. यामुळे हे जागतिक पातळीवरचे, लोकांना हवेसे वाटणारे उत्तम दर्जाचे समुद्रकिनारे बनतील. आर्थिक विकासासाठी कल्पकता आणि संशोधन या गोष्टी आवश्यक असल्या, तरी पुढच्या पिढीकरताचे निर्णय घेणारे नेते आता शहरातील नागरिक आणि खास करून पादचाऱ्यांना समोर ठेवून सार्वजनिक पायाभूत सुविधा प्राधान्याने उभारत आहेत.\nआज बहुसंख्य पाश्चिमात्य राष्ट्रे आता मोटारी आणि उत्पादन करणाऱ्या उद्योगांना केंद्रित ठेवण्याची पद्धत मागे टाकून बरीच पुढे गेलेली असली, तरी भारतात मात्र त्याउलट आता कुठे हे प्रारुप वापरले जावे, अशी मागणी होऊ लागली आहे. याचा परिणाम म्हणजे आज २१व्या शतकात, आपण नियोजनाच्या आणि विकासाच्या कालबाह्य कल्पनांना कवटाळून बसलेलो आहोत. आता भारतात परदेशांतील शहरांची सही सही नक्कल करण्याची लाट आल्याने चेन्नईचे रूपांतर डेट्रॉईटमध्ये, जमशेदपूरचे सिनसिनाटीमध्ये आणि गोव्याचे लास वेगासमध्ये करण्यात येते आहे. ही सारी शहरे जगातल्या सर्वात प्राणघातक महामार्गांना जोडलेली आहेत. मुंबईदेखील यात पिछाडीवर राहणार नाही. या नव्याकोऱ्या नरिमन पाँईंट ते कांदिवली इथपर्यंतचा ३५ किमी अंतराच्या महामार्गाला म्हणजेच सागरी किनारपट्टीशेजारच्या रस्त्याला मुंबईतील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधांसाठीचा प्रकल्प असे संबोधण्यात येते आहे. मात्र हा जर प्रत्यक्षात अस्तित्त्वात आला, तर ती एक प्रचंड मोठी घोडचूक ठरेल.\nसमुद्र ही तर मुंबईची महत्त्वाची ओळख\nजगात दरडोई अत्यल्प प्रमाणात खुल्या जागा असणाऱ्या शहरांमध्ये मुंबई शहराचा समावेश होतो. हे चित्र पाहता, गिरगाव चौपाटी, जुहू बीच, बांद्रा बँडस्टँड यांसारख्या लहान-मोठ्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सागरी किनारपट्टीशेजारच्या जागा प्रत्येक मुंबईकराला समुद्राच्या सहवासात राहण्याची संधी उपलब्ध करून देत असतात. यामुळे प्रत्येकाला या गजबजलेल्या शहरात जरा खुलेपणाची जाणीव अनुभवायला मिळते. आपण या शहराचा भाग आहोत, अशी प्रत्येक नागरिकाला स्व-ओळखही पटत असते. मात्र शहरालगत असणाऱ्या १४९ किलोमीटर सागरी किनारपट्टीपैकी केवळ १/३ भागच सर्वसामान्य जनतेला वापरण्यासाठी उपलब्ध आहे. नवा प्रस्तावित सागरी किनारपट्टीशेजारचा रस्ता नागरिकांना या उरलेल्या भागातील समुद्रापासून दूर ठेवेल. तो प्रत्येक मुंबईकराची ओळखच त्याच्यापासून तो हिरावून घेईल अशी भीती निर्माण झालेली आहे.\nसमुद्रकिनाऱ्यानजीकच्या रस्त्याप्रमाणेच वांद्रा-वरळी सी-लिंक प्रकल्पाच्या वेळीदेखील महामार्गाच्या बाजूला नव्या खुल्या जागांची निर्मिती करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण अखेरीस तेथे काय घडले तेथे नव्याने तयार करण��यात आलेला समुद्राशेजारचा रस्ता आणि खुल्या जागा मुंबईतल्या पोचण्यास सर्वात कठीण आणि सर्वात असुरक्षित जागा आहेत, असेच दिसून येते. नव्या सागरी किनारपट्टीशेजारी असणाऱ्या खुल्या जागांपर्यंत पोचण्याकरता डोक्यावरचा भलामोठा रस्ता ओलांडण्यासाठी अरुंद आणि अंधाऱ्या बोगद्यातून जावे लागेल. अर्थातच त्यामुळे तेथे पोचण्यासाठीचे हे मार्ग असुरक्षित आणि पोचण्यासाठी अत्यंत कठीण असेच असतील. शहरातील भूमिगत पादचारी मार्गांची कितपत चांगली देखभाल केली जाते याबाबतचा उदासीन पूर्वेतिहास पाहता हे नवे बोगदे गलिच्छपणा आणि रोगराई यांचे माहेरघर ठरल्यास फारसे आश्चर्य वाटायला नको. हाजी अली, बांद्रा बँडस्टँड, नरिमन पॉईंट येथे उभारण्यात येणार असणाऱ्या वेगवेगळ्या उंचीवरच्या रस्त्यांमुळे मुंबई शहरातील ऐतिहासिक महत्त्वाची स्थाने नजरेला पडणार नाहीतच, शिवाय बागा आणि समुद्राशेजारच्या खुल्या जागा यांच्याशी असणारा संपर्कही त्यांमुळे तुटेल. नव्या सागरी किनारपट्टीशेजारच्या रस्त्यासाठीच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीमुळे मुंबईच्या नागरिकांना समुद्रकिनाऱ्या पासून तोडणारी एक भली मोठी भिंतच अस्तित्त्वात येणार आहे. त्यामुळे बहुसंख्य लोकांना रस्त्याशेजारच्या समुद्रकिनाऱ्यावर जाताच येणार नाही. मुंबईकरांचे शतकानुशतके समुद्रासोबत असणारे जुने नाते कायमसाठी तुटेल.\nसुरळीत वाहतूक आणि चांगले दळणवळण यांबाबतचे गैरसमज\n१९९०च्या शतकात मुंबईमध्ये ५५ नवे उड्डाणपूल बांधण्याची कल्पना प्रस्तावित करण्यात आलेली होती. शहरातील वाहतुकीचे सारे प्रश्न यांमुळे सुटतील, असे आश्वासन त्यावेळी देण्यात आलेले होते. मात्र सन २०१५पर्यंत मात्र या उड्डाणपूलांमुळे मुंबईचे मोटारींवर अवलंबून राहणे अधिकच वाढलेले आहे आणि वाहतुकीची परिस्थिती १९९५पेक्षा अधिकच वाईट झालेली आहे. ज्यावर सागरी किनारपट्टीशेजारचे महामार्ग बांधून पुरे होतील, तोवरच ते कालबाह्य झालेले असतील. मुंबई शहरातील ९२% लोकसंख्या खाजगी मालकीच्या वाहनांखेरीज अन्य मार्गाने प्रवास करते हे विसरून चालणार नाही. मुंबई शहरातील वाहतुकीचे प्रश्न सोडवायचे असतील, तर सामान्य जनतेच्या प्रवासाच्या सोयीसाठी वेगवेगळ्या व प्रभावी उपाययोजना केल्या पाहिजेत. सागरी किनारपट्टीलगतच्या रस्त्यामुळे वाहतुकीच्या खोळंब्यामध्ये वाढच होईल. याचे कारण म्हणजे शहराच्या एका टोकापासून मोटारी भरभरून लोक दुसरीकडे म्हणजे दक्षिण मुंबई भागामध्ये पोचतील. जिथे फारशा पायाभूत सुविधा नसल्यामुळे शहरात आधीच असणारी दाटीवाटी पार टोकाला जाईल.\nया महामार्गाच्या उभारणीमुळे लोकांना मोटार घेऊन कार्यालयात जाण्यास प्रोत्साहन दिले जाणार असल्याने, शहरामध्ये वाहनांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होईल. त्यामुळे सध्याचे रस्ते आणि निवासी जागा येथे अगदी गुदमरवून टाकणारी परिस्थिती निर्माण होईल. रस्त्यावरील अपघातात महाराष्ट्राचा क्रमांक बऱ्यापैकी वरच्या स्थानावर आहे. नव्या सागरी महामार्गामुळे मुंबई शहराच्या रस्त्यांवर अपघाती मृत्यु होण्याचे प्रमाण अधिक वाढेल. भारतीय चालकांना महामार्गांवर ताशी ९० किमी वेगाने गाडी हाकण्याची सवय असल्याने अपघातातील बहुसंख्य लोक मृत्युमुखीच पडतील हे नक्की.\nप्रस्तावित सागरी किनारपट्टीलगतच्या रस्त्यामुळे मुंबईच्या पश्चिम किनाऱ्यालगतच्या आधीच संवेदनशील झालेल्या परिसंस्थेवर परिणाम होणार आहे. यात सागरी किनारपट्टीवरील भाग आणि खारफुटीची जमीन यांचा समावेश आहे. या रस्त्याकरता तब्बल १६८ हेक्टर जमिनीचा भराव घालावा लागणार आहे, सध्याच्या किनाऱ्यांच्या ठिकाणी खणावे लागणार असल्याने, सध्याच्या खारफुटीच्या जमिनीचा विनाश होणार आहे. त्यासोबतच खाडीच्या भागात रस्त्यांचे बांधकाम करावे लागणार आहे आणि पाण्याखालून बोगदे काढण्यासाठी समुद्राच्या तळात ड्रिलिंगही करावे लागणार आहे. या साऱ्यांमुळेच शहराच्या सामुद्रिक परिसंस्थेवर विपरित परिणाम होणार आहे. बांद्रा वरळी सी-लिंकच्या बांधकामासाठी भराव घातल्यानंतर दरवर्षीच माहीमच्या खाडीला पूर येत असतो. याचप्रकारे सागरी किनारपट्टीवरील रस्त्यांमुळे पर्यावरणाचे व नैसर्गिक संरक्षक यंत्रणेचे नुकसान झाल्यामुळे पूर येण्यामध्ये अधिक वाढ होईल. जेथे कोठे हा सागरी किनारपट्टीलगतचा रस्ता खांबांवर उभारण्यात येणार आहे, तेथेसुद्धा बांधकामामुळे तसेच खालच्या दलदलीच्या जमिनीपर्यंत सूर्यप्रकाश व पोषकद्रव्ये न पोचल्यामुळे पुलाखालील खारफुटीच्या क्षेत्राचा विनाश होणार आहे.\nसागरी किनारपट्टीलगतच्या या रस्त्याच्या बांधकामासाठी रू. १५,००० कोटी रूपये खर्च येणार आह��. याचाच अर्थ तितक्याच लांबीच्या खांबांवरून जाणाऱ्या मेट्रो मार्गापेक्षाही तो अधिक खर्चिक आहे. या रस्त्याचा उपयोग शहरातल्या स्वत:च्या खाजगी वाहनाने प्रवास करणाऱ्या म्हणजे केवळ ८ टक्के लोकसंख्येला होणार आहे. बाकीचे सारे लोक सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचा वापर करून किंवा चालत कामाला जातात. खाजगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या अल्प टक्केवारीतल्या लोकांकरता अशाप्रकारे सागरी किनारपट्टीलगतचा रस्ता निर्माण करणे मोठ्या प्रमाणावर अन्यायकारक असून तो सार्वजनिक पैशाचा अपव्यय करणे आहे. सागरी किनारपट्टीनजीकच्या रस्त्यावर बस किंवा मेट्रो यांचा वापर करणे शक्य होणार नाही, कारण बहुसंख्य लोक इतक्या दूर अंतरावरच्या बसस्टॉपवर मुळात जाऊच शकणार नाहीत. शिवाय कुठल्याही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा नीट वापर व्हायचा असेल, तर सध्या जेथे दोन्ही बाजूला लोकवस्ती आहे (केवळ एकाच बाजूला नव्हे) अशा ठिकाणाहून तो जाणे व्यवहार्य ठरते. प्रस्तावित सागरी किनारपट्टीलगतच्या रस्त्याच्या एकाच बाजूला लोकवस्ती असेल. त्यामुळे या प्रकल्पाचा फायदा केवळ श्रीमंतांना आणि उच्च मध्यमवर्गीयांनाच मिळणार असून, मोठ्या प्रमाणात लोकसंख्येचा हिस्सा असणाऱ्या निम्न मध्यमवर्गीय आणि गरीब यांच्या आयुष्याची एकंदर गुणवत्ता खाली येईल. इतक्या मोठ्या प्रमाणावरचा खर्चिक प्रकल्प करदात्यांच्या पैशातून उभारणे, हे कोणत्याही पहिले असता, एक मोठी घोडचूक ठरेल हे निश्चित.\nपश्चिमेकडच्या किनाऱ्यावर अनेक मासेमारी करणारे समुदाय आहेत. किनाऱ्यावरच्या नैसर्गिक विविधतेमुळे त्यांना रोजीरोटी मिळते. सागरी किनारपट्टीलगतच्या या रस्त्यामुळे कोळी समाज आणि त्यांची वस्ती यातल्या एकंदरीतच उत्पन्नावर मोठा परिणाम होणार आहे. अवजड बांधकाम आणि खोदकाम यांमुळे मासेमारीवर मोठाच नकारात्मक परिणाम होऊन ती जवळजवळ नष्टच होईल. खारदांडा, जूजू मोरगाव, मालाड आणि कांदिवली इथल्या वाहतूक विनिमयामुळे तिथली संवेदनशील किनाऱ्याच्या बाजूची परिसंस्था आणि मासेमारीचा उद्योग यांवर विपरित परिणाम होणार आहे.\nनव्या प्रारुपाकडेच जाणेच श्रेयस्कर\nपाश्चिमात्त्य राष्ट्रांनी विसाव्या शतकात केलेल्या चूकांपासून मुंबईने धडा घेऊन शहरी नियोजनासाठीचे थेट नवेच प्रारुप स्वीकारले पाहिजे. जागतिक दर्जाच्या शहरांमध्ये त्या त्या शहराच्या मध्यातून जाणारे महामार्ग आता काढून टाकले जात आहेत. शहरातील नागरिकांच्या जीवनमानातील गुणवत्ता वाढावी तसेच आरोग्य सुधारावे याकरता सिएटल, बोस्टन, आणि सोल (सेऊल) यांसारख्या महानगरात तेथील महामार्ग आणि सागरी किनारपट्टीवरील रस्ते काढून टाकले गेले आहेत. त्याऐवजी तेथे चालण्यासाठीच्या व सायकल चालवण्यासाठीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. व्हँकूव्हरसारख्या काही शहरात शहराच्या मुख्य भागातून महामार्ग नेणे, तसेच सागरी किनारपट्टीवरील रस्ताही बनवणे या गोष्टी टाळण्यात आलेल्या आहेत. त्याऐवजी उत्तम गुणवत्ता असणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि पादचाऱ्यांसाठीच्या पायाभूत सुविधा यांवर अधिक लक्ष दिले जाते. या शहरातील बहुसंख्य संसाधने पादचाऱ्यांना प्राधान्य देतात. त्या खालोखाल सायकल चालवणाऱ्यांचा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करणाऱ्यांचा क्रमांक लागतो. सर्वात शेवटी कारचालकांचा विचार केला जातो. त्यामुळे जरी व्हँकूव्हर हे शहर लोकसंख्येची घनता सर्वाधिक असणाऱ्या शहरांपैकी एक असले, तरी तेथे हिरवाई आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांभोवती साऱ्या सोयी केंद्रित केलेल्या आहेत. त्यामुळे अनेक सर्वेक्षणात व्हँकूव्हर हे जगातील राहण्यासाठी सर्वात योग्य शहर म्हणून पुन्हा पुन्हा समोर आले आहे यात काही नवल नाही.\nमुंबई शहरामध्ये प्रवासासाठी प्रामुख्यानं सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरली जाते; सुमारे ८५% प्रवास सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेद्वारे होतो. (या टक्केवारीत चालणे व सायकल चालवणे यांचाही समावेश केलेला आहे) शहराच्या नियोजनकर्त्यांनी आणि सरकारने या शहराच्या खोलवर रुजलेल्या संस्कृतीची दखल घेऊन त्यानुसार कार्यवाही केली पाहिजे. सर्व वाहतुकीच्या आणि शहर पातळीवरील योजना या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा व्हावी आणि लोकांपर्यंत ती प्राधान्याने पोचावी यासाठी बनवल्या गेल्या पाहिजेत. यासोबतच सागरी किनारपट्टीलगतच्या रस्त्यासारख्या प्रकल्पांना प्रोत्साहन दिले जाऊ नये. मुंबई शहराचा पूर्व आणि पश्चिम दोन्हीही बाजूंचा समुद्र किनारा सार्वजनिक जागा वापरासाठी विकसित करता येईल, अशा प्रकारे हे शहर भौगोलिकदृष्ट्या वसलेला आहे. यामुळे या महत्वाच्या महानगराचे रुपांतर ल��कांना चांगल्या प्रकारे वापरता येऊ शकणारे, एक जागतिक दर्जाचे समुद्र किनारी वसलेल्या शहरात होईल.\nलेखक स्टुडिओ पीओडी या मुंबईस्थित शहरी नियोजन सल्लासेवा पुरवणाऱ्या संस्थेसोबत काम करतात.\nफोटो कॅप्शन : मुंबईकर समुद्र किनाऱ्याशी अगदी जोडले गेलेले आहेत. (छायाचित्र : मार्क व्हॅनडेर चिज्स)\nकुष्ठरोग भारतात परत येतोय , पण सरकार मान्य करू इच्छित नाही\nबेकारीच्या दराने गाठला ४५ वर्षांतील उच्चांक\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\nहवामान बदलामुळे भारतावर टोळ धाड\nश्रमिक रेल्वेचे वेळापत्रक घसरले, प्रवाशांचे कमालीचे हाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80", "date_download": "2020-05-29T19:43:50Z", "digest": "sha1:D7L7AJHVWQ6DC3MYATI45C3BO6LJHQQ7", "length": 2834, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "नोकरशाही Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nसरकारी बाबू, भक्तीची वेळ संपली बर का\n२०१९ ची लोकसभा निवडणूक न्याय्य आणि मोकळ्या वातावरणात व्हावी यासाठी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय यांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A1%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%8F%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2020-05-29T21:24:04Z", "digest": "sha1:IBF7KLTBCLD2ARBUXSC5UFGVRJQR3KDH", "length": 3268, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डंकन एडवर्ड्सला जोडलेली पाने - विकिप��डिया", "raw_content": "\nडंकन एडवर्ड्सला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख डंकन एडवर्ड्स या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमँचेस्टर युनायटेड एफ.सी. ‎ (← दुवे | संपादन)\nडंकन एडवर्डस (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://pmc.gov.in/mr/budget-2016-2017", "date_download": "2020-05-29T19:36:05Z", "digest": "sha1:EELKHIFTC4ZPKZCTDXEZXA3YKN5FYRIA", "length": 17738, "nlines": 373, "source_domain": "pmc.gov.in", "title": "अर्थसंकल्प २०१६-२०१७ | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nलेखापरीक्षा अहवाल २०१४ -१५\nलेखापरीक्षा अहवाल २०१५ -१६\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहिला व बाल कल्याण\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nअहवाल / सविस्तर प्रकल्प अहवाल\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nवृक्ष कापणी परवानगी व ई - टिकिटिंग संगणक प्रणाली\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nस्थानिक संस्था कर नोंदणी\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nमालमत्ता कर ना हरकत\nअ���तिम अग्निशामक ना हरकत\nऑनलाईन डेथ पास अर्ज\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » अर्थसंकल्प २०१६-२०१७\nमाननीय महापालिका आयुक्तांचे अर्थसंकल्पीय भाषण\nस्थायी समितीची अर्थसंकल्प पुस्तिका\nअर्थसंकल्प पुस्तिका पीडीएफ २०१६-१७ स्थायी समिती\nअर्थसंकल्प पुस्तिका एक्सेल २०१६-१७ स्थायी समिती\nमहापालिका आयुक्तांची अर्थसंकल्प पुस्तिका\nअर्थसंकल्प पुस्तिका पीडीएफ २०१६-१७ स्थायी समिती\nअर्थसंकल्प पुस्तिका एक्सेल २०१६-१७ स्थायी समिती\nआपले पुणे आपला अर्थसंकल्प\nआपले पुणे आपला अर्थसंकल्प\nसंकल्पना 1 - शाश्वत वाहतूक प्रकल्पांसाठीच्या तरतुदी\nसंकल्पना 2 - स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रस्तावित कामे\nसंकल्पना 3 - पाणी पुरवठा अंतर्गत असलेली महत्वाची कामे\nसंकल्पना 4 - प्रस्तावित केंद्र शासनाच्या निधीतून समान वाटप पाणी पुरवठा योजनाच्या ठळक बाबी\nसंकल्पना 5 - पाणी पुरवठा विभाग अंतर्गत चालू असलेल्या महत्वपूर्ण योजना\nसंकल्पना 6 - पुणे शहरातील पुढील पाच वर्षातील महत्वपूर्ण प्रकल्प\nसंकल्पना 7 - पर्यटन व पुरातन वास्तू संवर्धन\nसंकल्पना 8 - नाविन्यपूर्ण प्रकल्प\nसंकल्पना 9 - स्वच्छ भारत अभियान\nसंकल्पना 10 - प्रशासकीय सुधारणा व धोरणात्मक बाबी\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nटोल फ्री: १८०० १०३० २२२\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nशेवटची सुधारणा - May 25, 2020\nकॉपीराइट © २०२० पुणे महानगरपालिका. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://pmc.gov.in/mr/tree", "date_download": "2020-05-29T19:56:31Z", "digest": "sha1:SYQLLXJBRCF32CRZBVWNYTVINFOC55LI", "length": 25039, "nlines": 410, "source_domain": "pmc.gov.in", "title": "वृक्ष प्राधिकरण विभाग | Home | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nपीएमसी मर्यादित बॅंकमध्ये आधार केंद्र\nपुणे महानगरपालिके कडील आधार केंद्रें\nम न पा दृष्टीक्षेप\nपी एम सी केअर\nपुणे: जगातील गतीशील शहर\nओडीएफ स्वच्छ भारत मिशन विडिओ\nलेखापरीक्षा अहवाल २०१४ -१५\nलेखापरीक्षा अहवाल २०१५ -१६\nमलनिःसारण, देखभाल व दुरूस्ती\nमुख्यलेखा व वित्त विभाग\nमहिला व बाल कल्याण\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम -२०१५\nअधिसूचना -दिनांक १५ जुलै २०१५\nमहाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम - राजपत्र दि १२ डिसेंबर २०१७\nसुधारीत अधिसूचना - दि .२३ जुलै २०१५\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 4\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nअहवाल / सविस्तर प्रकल्प अहवाल\nग्रीन फूटप्रिंट ऑफ पुणे\nरेड लाईन आणि ब्लू लाईन\nखडकवासला ब्रिज ते नांदेड ब्रिज\nनांदेड ब्रिज ते वारजे ब्रिज\nयेरवडा ब्रिज ते मुंडवा ब्रिज\nस्टेटमेंट मुठा नदी - उजवी बाजू\nस्टेटमेंट मुठा नदी - डावी बाजू\nवृक्ष कापणी परवानगी व ई - टिकिटिंग संगणक प्रणाली\nटीडीआर निर्मिती आणि सद्यस्थिती\nस्थानिक संस्था कर नोंदणी\nइमारत परवानगी आणि सार्वजनिक बांधकाम\nकार्य व्यवस्थापन प्रणाली - नागरिक शोध\nऑनलाईन मिळकत कर भरा\nमालमत्ता कर ना हरकत\nअंतिम अग्निशामक ना हरकत\nऑनलाईन डेथ पास अर्ज\nआईटी नोडल ऑफिसर माहिती\nनवीन ११ गावांसाठी संपर्क यादी\nमुख्य पान » वृक्ष प्राधिकरण विभाग\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..\nपुणे शहरातील प्रत्येक वृक्षाची चांगली काळजी घेऊन त्याचे संवर्धन करण्याचा आमचा मानस आहे.\nशहराच्या नकाशावर सध्या नोंद असणाऱ्या वृक्षांचे सर्वेक्षण.\nवृक्षांच्या फांद्यांची छाटणी असो वा वृक्षारोपण, अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रे\nवृक्ष प्राधिकरणाविषयी शंकांचे निरसन करण्यासाठी आमचे अधिकारी आपल्यासाठी उपलब्ध आहेत.\n-- परिणाम आढळला नाही --\nमहाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम कायदा १९७५ मध्ये अस्तिवात आला. या कायद्यातील तरतुदीनुस���र वृक्ष प्राधिकरणास आपल्या अखत्यारीतील सर्व वृक्षांची गणना करणे बंधनकारक आहे.\nशहरातील वृक्षांची तोड नियंत्रित करुन राज्याच्या नागरी क्षेत्रातील वृक्षांचे संरक्षण व जतन करण्यासाठी अधिक चांगली तरतूद करणे ,तसेच या क्षेत्रात मुबलक प्रमाणात नवीन झाडे लावण्याची तरतूद करणे, हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे.\nमहाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व जतन अधिनियम कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नागरी स्थानिक प्राधिकरणाने एक वृक्ष प्राधिकरण स्थापन करावे. यामध्ये अध्यक्ष व इतर यांच्यासह , कमीत कमी ५ व जास्तीत जास्त १५ व्यक्तींचा समावेश असेल.\nपुणे महानगरपालिकेमध्ये महापालिका आयुक्त हे वृक्ष प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत.\nछ.संभाजीराजे उद्यान ,जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिराशेजारी,शिवाजीनगर,पुणे -५ फोन न. ०२०-२५५३८५५३ व ०२०-२५५३२५१४.\nपुणे महानगरपालिका हद्दीत वृक्षारोपण करणे.\nफळे, फुले व भाजीपाला लागवडीची आवड नागरिकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी फुले,फळे, भाजीपाला प्रदर्शनाचे आयोजन करणे.\nसंयुक्त वन व्यवस्थापन प्रकल्प\nलहान मुलांना किल्याचे ऐतिहासिक महत्व कळावे म्हणून किल्ले स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करणे\nशहरातील नागरिक तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जागृती तसेच आवड निर्माण करणे. तसेच नागरिक व विद्यार्थ्यांचा वृक्ष संवर्धनामध्ये सहभाग वाढवणे या उद्देशाने हरित पर्यावरण महोत्सवाचे आयोजन करणे.\nमोकळ्या जागा, कॅनॉल, नाले, नदी व तलाव याठिकाणी वृक्ष लागवड करून सुशोभिकरण करणे.\nरस्ता दुभाजक व रस्त्याच्या केडेने वृक्ष लागवड करणे.\nदर ५ वर्षांनी शहरातील वृक्षांची वृक्षगणना करणे.\nवनमहोत्सव, जागतिक पर्यावरण दिना निमित्त जनजागृती विषयक कार्यक्रम करणे.\nपावसाळी हंगामात, धार्मिक सणानिमित्त व इतर महत्वाच्या दिवसानिमित्त रोपांचे अल्पदरात वाटप करणे.\nदिंडी / वारी मार्गावर वारकऱ्यांना बियांचे वाटप करणे.\nवृक्ष छाटणीस परवानगी देणे.\nमिळकतीमधील बांधकाम नकाशा मान्य करणेसाठी,बांधकाम पुर्व ना हरकत दाखला देणे.\nप्रत्यक्ष बांधकामास अडथळा करणारे वृक्ष काढणे/ वृक्षांचे पुनर्रोपण करणेस परवानगी देणे.\nबांधकामास अडथळा करणार्‍या वृक्षांच्या फांद्या छाटणेस परवानगी देणे.\nधोकादायक वृक्ष काढणेस परवानगी देणे.\nपुनर्रोपण करणेच्��ा बदल्यात करावयाच्या नविन वृक्ष लागवड व संवर्धनापोटी भरलेली अनामत रक्कम परत करणे.\nबांधकामासाठी वृक्षा बाबत अंतिम ना हरकत दाखला देणे.\nजाहिरात फलक उभारणेसाठी ना हरकत पत्र देणे.\nअनधिकृत वृक्ष तोडीबाबत कारवाई करणे.\nबी.ओ.टी. तत्वावर रस्ता दुभाजक व वाहतुक बेटे यांचे सुशोभिकरण करणे.\nवृक्ष प्राधिकरण समिती सदस्य\nवृक्ष प्राधिकरण विभाग अधिकारी\n-- कोणतेही व्हिडिओ आढळले नाहीत --\nखाते प्रमुखाचे नाव: श्री. गणेश सोनुने\nमोबाइल क्रमांक: +91 25506800\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. हरीष नानगुडे\nमोबाइल क्रमांक: +91 9689943069\nविभाग पत्ता: शिवाजी नगर, घोले रोड, पुणे.\nदूरध्वनी क्रमांक: + 25501553\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nखाते प्रमुखाचे नाव: श्री. गणेश सोनुने\nमोबाइल क्रमांक: +91 25506800\nनोडल ऑफिसरच नाव: श्री. हरीष नानगुडे\nमोबाइल क्रमांक: +91 9689943069\nविभाग पत्ता: शिवाजी नगर, घोले रोड, पुणे.\nदूरध्वनी क्रमांक: + 25501553\nमहाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९\nमाहिती अधिकार भाग 2005 (A)\nमाहिती अधिकार प्रथम अपील\nमाहितीचा अधिकार मासिक अहवाल\nSelect ratingही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 1/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 2/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 3/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे 4/5ही सामग्री उपयुक्त आहे\nआपल्याला वेबसाइट आवडली *\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले *\nपीएमसी आणि त्याचे विभाग माहिती.\nनागरिक सेवांमध्ये सुलभ प्रवेश\nकृपया आम्हाला सांगा, आपल्याला वेबसाइटबद्दल काय आवडले नाही *\nइच्छित पीएमसी सेवा शोधण्यासाठी सक्षम नाही\nवेबसाइट दर्शनी भाग चांगला नाही\nPMC, त्याचे विभाग कार्यरत आणि माहितीची कमतरता\nआपणाला मनपाचे नवीन संकेतस्थळ आवडलं का\nटोल फ्री: १८०० १०३० २२२\nडिस्क्लेमर:या संकेतस्थळावरील सर्व माहिती पुणे महानगरपालिकेने उपलब्ध करुन दिली असून ही सर्व माहिती अधिकृत आहे.\nसंकेतस्थळाची रचना सुयोग्य स्वरुपात पाहण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर व्हर्जन १० किंवा त्यापेक्षा अद्ययावत व्हर्जन किंवा फायरफॉक्स किंवा क्रोम ब्राऊसरच्या ताज्या व्हर्जनचा वापर करावा.\nशेवटची सुधारणा - May 25, 2020\nकॉपीराइट © २०२० पुणे महानगरपालिका. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/twitter-trending-hashtags-in-india/articleshow/72445702.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-05-29T20:54:28Z", "digest": "sha1:L2RWTDJDDCUD6Q6MRIEJJMWZTTQQ3JIR", "length": 11178, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nटि्वटवर चर्चा लोकसभा निवडणुकीची\nआपल्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रभावी ठरत असलेल्या टि्वटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर २०१९ हे वर्ष 'लोकसभा इलेक्शन २०१९' या हॅशटॅगने गाजवले, तर सर्वाधिक लोक्रप्रिय १० व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा अव्वल स्थान पटकावले. त्या खालोखाल राहुल गांधी यांना पसंती मिळाली आहे.\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रभावी ठरत असलेल्या टि्वटर या मायक्रो ब्लॉगिंग साइटवर २०१९ हे वर्ष 'लोकसभा इलेक्शन २०१९' या हॅशटॅगने गाजवले, तर सर्वाधिक लोक्रप्रिय १० व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा अव्वल स्थान पटकावले. त्या खालोखाल राहुल गांधी यांना पसंती मिळाली आहे.\nक्रीडा विभागात विराट कोहली याने महेंद्र सिंग धोनीला दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे टि्वट सर्वाधिक रीट्विट झाले, तर मनोरंजन क्षेत्रात पुन्हा एकदा टॉलिवूडने आपले अव्वल स्थान कायम ठेवले. विजय या अभिनेत्याने 'बिगिल' या चित्रपटाबाबत कलेले टि्वट सर्वाधिक रीट्विट झाले. निवडणूक जिंकल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले 'सबका साथ+ सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत' हे टि्वट या वर्षाचे 'गोल्डन ट्विट' ठरले आहे. या ट्विटला एक लाख १७ हजार १०० रीटि्वट, तर तब्बल चार लाख २० हजार लाइक्स मिळाले. विराट कोहलीच्या टि्वटला ४५ हजार १०० रीटि्वट आणि चार लाख १२ हजार लाइक्स मिळाले. 'लोकसभा निवडणूक' आणि 'चांद्रयान २'सारखे हॅशटॅग वर्षभरात ट्रेंडिंग राहिले, तर 'पुलवामा', 'आर्टीकल ३७०' हे विषयही ट्रेंडिंग राहिले.\nस्मृती इराणी लोकप्रिय महिला राजकारणी\nटि्वटरच्या या अहवालाच यंदा प्रथमच राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील पुरुष आणि महिला मान्यवरांची वेगवेगळी यादी देण्यात आली आहे. यात राजकाणातील महिलांमध्ये स्मृ���ी इराणी सर्वाधिक लोकप्रिय असून दुसऱ्या स्थानावर प्रियंका गांधी वड्रा आहेत. तर मनोरंजन क्षेत्रात सोनाक्षी सिन्हाला सर्वाधिक फॉलोअर्स असून त्या खालोखाल अनुष्का शर्माचा नंबर लागतो.\n२. प्रियांका गांधी वड्रा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nउंदेरीवर आणखी दोन तोफामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/the-cost-of-modis-meeting-is-rs-/articleshow/72283682.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-05-29T21:17:22Z", "digest": "sha1:JZOC3JXUNZYGS27YK3OB5WUOXXRHRNDG", "length": 9967, "nlines": 93, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमोदींच्या सभेचा खर्च ५३ लाख ३५ हजार रु.\n\\Bखर्च ११ उमेदवारांमध्ये विभागल्याचे समोर\\Bम टा...\n\\Bखर्च ११ उमेदवारांमध्ये विभागल्याचे समोर\\B\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nविधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी केलेल्या खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाला सादर करण्यात आला आहे. पुणे शहर आणि ज��ल्ह्यातील उमेदारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एस. पी कॉलेजच्या मैदानावरील सभेचा खर्च सुमारे ५३ लाख ३५ हजार रुपये झाल्याचे समोर आले आहे. हा खर्च जिल्ह्यातील ११ उमेदवारांमध्ये विभागून दाखविण्यात आला आहे.\nपंतप्रधान मोदी यांच्या सभेला भाजपचे ११ उमेदवार हजर होते. त्यामुळे या प्रत्येक आमदारांच्या खर्चात प्रत्येकी चार लाख ८५ हजार रूपये दाखवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेकडून देण्यात आली. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक खर्च भाजपचे हडपसरमधील उमेदवार योगेश टिळेकर यांनी केला आहे. त्यांचा खर्च २७ लाख एक हजार ७९० रुपये झाला आहे. याच मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान आमदार चेतन तुपे यांनी २३ लाख ३० हजार रुपये खर्च केला आहे. या मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे घनश्याम हाक्के यांनी १५ लाख ६६ हजार खर्च दाखवला आहे. सर्वांत कमी खर्च पर्वती मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी कदम यांनी केला आहे.\nप्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी केलेल्या खर्चाची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागते. उमेदवारी अर्ज भरल्यापासून हा खर्च मोजण्यात येतो. उमेदवारांना निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर तीन टप्प्यांत ही माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे देणे बंधनकारक आहे.\nमतदारसंघानिहाय प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचा झालेला खर्च पुढीलप्रमाणे :\nवडगाव शेरी : सुनील टिंगरे (राष्ट्रवादी काँग्रेस)- १८ लाख ५८ हजार रु., जगदीश मुळीक (भाजप) १९ लाख ३२ हजार रु. शिवाजीनगर : दत्तात्रेय बहिरट (काँग्रेस) - नऊ लाख ६६ हजार रु., सिद्धार्थ शिरोळे (भाजप) - १५ लाख ६१ हजार रु., कोथरूड : किशोर शिंदे (मनसे) १६ लाख ६७ हजार रु. चंद्रकांत पाटील (भाजप) २२ लाख ७६ हजार रु. खडकवासला : सचिन दोडके (राष्ट्रवादी काँग्रेस) - १० लाख ५७ हजार रु. भीमराव तापकीर (भाजप) १७ लाख १८ हजार रु. पर्वती : अश्विनी कदम (राष्ट्रवादी काँग्रेस) - नऊ लाख २७ हजार रु., माधुरी मिसाळ (भाजप) - १७ लाख ६७ हजार रु. हडपसर : चेतन तुपे (राष्ट्रवादी काँग्रेस) - २३ लाख ३० हजार रु., योगेश टिळेकर(भाजप) - २७ लाख एक हजार ७९० रु., पुणे कँटोन्मेंट : रमेश बागवे (काँग्रेस) - १८ लाख ८८ हजार रु., सुनील कांबळे (भाजप) - १६ लाख ८७ हजार रु. कसबा : अरविंद शिंदे (काँग्रेस) - १७ लाख १६ हजार रु., मुक्ता टिळक (भाजप) - १९ लाख ३६ हजार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nदोन विद्यार्थ्यांमध्ये हवे पाच फुटांचे अंतर...\nमाथेरान, मुरुडमध्ये करोनाचा शिरकाव...\nकेंद्राकडून राज्याला २८ हजार कोटी...\nबदलत्या राजकीय समीकरणांचा फायदा कोणाला \nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनाचं मुंबई, ठाणे, पुणे कनेक्शन; नगरमध्ये रुग्ण वाढले\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/sports/brad-hodge-apologises-to-virat-kohli-for-his-comments-on-indian-skippers-injury/videoshow/57911181.cms", "date_download": "2020-05-29T21:22:51Z", "digest": "sha1:XBIS5OKY7GHIMOGRUD6T3ET5AQPW3QN2", "length": 7320, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nब्रॅड हॉजने विराटची माफी मागितली\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\n डोळ्यावर पट्टी बांधून दोरी उड्या आणि सोबत फुटबॉल\nलॉकडाऊन ४: IPL बद्दल बीसीसीआय काय म्हणाले\nयुवा क्रिकेटपटूच्या 'या' कामाचा कोहलीलाही वाटेल अभिमान\nअन् पोलिसांनी साजरा केला मेरी कोमच्या मुलाचा वाढदिवस\nसर्वोत्तम वनडे संघात फक्त सचिनला स्थान\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://parabsachin.blogspot.com/2010/11/", "date_download": "2020-05-29T18:51:56Z", "digest": "sha1:QS4K2YHWNXRB3ZYLZAGXCY74Z47RJRY5", "length": 18541, "nlines": 145, "source_domain": "parabsachin.blogspot.com", "title": "माझं आभाळ: 01/11/10 - 01/12/10", "raw_content": "\nमी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची. त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.\nबंड पस्तिशीचं, जगन रेड्डीचंही \nआज जगन रेड्डीनं बंड केलं. त्याची एकूण स्टाईल बघितली की आपल्याला राज ठाकरेंच्या बंडाची आठवण होते. पण जगनचं बंड खूप मोठं आहे. वीस ते पंचवीस खासदार आजच त्याच्या खिशात आहे, असं म्हणतात. राज एकही खासदार निवडून आणू शकलेले नाहीत. पण त्यांच्यात एक महत्त्वाचं साम्य आहे, ते दोघांचंही वय ३८ आहे. फक्त हे दोघेच नाही, तर बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, इंदिरा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि अगदी महात्मा गांधीही... यांच्यात हाच एक समान दुवा आहे. पस्तिशीचा. ही यादी यशवंतरावांपासून कांशीरामांपर्यंत कितीही लांब खेचता येईल. या प्रत्येकाच्या बंडाची जातकुळी निराळी. त्यांच्यातला समान दुवा त्यांनी ज्या वयात बंड केलं त्याचाही आहे. ३५ ते ४० हे वय बंडखोरीचं, स्थित्यंतराचं. किमान भारतीय राजकारणात तरी ते वारंवार सिद्ध झालंय. राजच्या बंडाच्या वेळेस म्हणजे डिसेंबर २००५ ला मी लिहिलेला हा लेख. बंड पस्तिशीचं.\nजुनी विटी, नवं राज्य\nपृथ्वीराज चव्हाणांच्या पहिल्या प्रेस कॉन्फ��न्सला मी मोठ्या उत्साहाने गेलो होतो. त्यात त्यांचा उत्साह दिसला होता. मंत्रिमंडळाची रचना करण्यात हा उत्साह मावळलेला दिसतोय. असं काहीसं माझं निरीक्षण आहे. नवशक्तिच्या माझ्या आठवड्याच्या कॉलमसाठी पाठवलेला हा लेख त्यावरचाच. लेखाचं नाव म्हणे स्वच्छ आणि समतोल मंत्रिमंडळ.\nगांधींजींना तुकोबाराया भेटले होते\nआज कार्तिकी. एक जैतुनबीवरचा लेख टाकलाय. हा आणखी एक लेख. मटाने ३० जानेवारी २००९ ला एडिट पेजवर छापला होता. या गांधी पुण्यतिथीनंतर दुस-याच दिवशी तुकाराम महाराजांची चारशेवी जयंती होती. गांधी आणि तुकारामांचं अद्वैत मला सर्वात आधी अनुभवायला मिळालं ते तुकाराम डॉट कॉम मुळे. मला वाटतं २००८च्या आषाढीत मी त्यावरूनच वारीच्या काळात गांधीजींचा तुकाराम ही सोळा लेखांची लेखमाला महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉमवर लिहिली होती.\nआज कार्तिकी एकादशी. आजच बकरी ईद. आज आम्ही मी मराठीवर एक स्पेशल केलंय, खुदा पंढरीचा. मुस्लिम मराठी संतकवींची परंपरा टीवीवर दाखवण्याचा एक प्रयत्न केला. थोडं वेगळं डॉक्यमेंटेशन झालंय ते, आजवर न झालेलं. कबीर, श्रीगोंद्याचे शेख महंमद, जैतुनबी, राजूबाबा शेख अशांवर पॅकेज आहेत त्यात. काम करताना मजा आली. एकादशी आणि उपवास साजरा झाला म्हणायचा. आणि ईदही.\nचव्हाण ते चव्हाणः एका बंडाचा प्रवास\nहा माझा एकदम ताजा फडफडीत लेख. उद्या नवशक्तीत छापून येईल. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमत्री बनले. त्यांची मंत्रालयात झालेली पहिली पत्रकार परिषद ऐकायला मुद्दामून गेलो होतो. नारायण राणेंचं मंत्रिपद बहुदा कापलं जाणार, ही त्यात मिळालेली बातमी होती. पण त्याच्याही पुढेमागे पृथ्वीराज चव्हाणांना मुख्यमंत्री म्हणून बघताना खूप काही डोक्यात सुरू होतं. यशवंतराव चव्हाणांच्या विरोधात कराडमधे राहून राजकारण होऊ शकतं हे आनंदराव चव्हाणांनी दाखवून दिलं होतं. त्यांच्याविषयी थोडं मांडावसं वाटत होतं. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या या धारेविषयी लिहिलंय. वाचून बघा जमल्यास. नवशक्तित छापून आलेला हा लेख पुढे कटपेस्ट केलाय.\nओबामा मुंबईत आलेत का \nभाऊ पाध्येंचं 'होमसिक ब्रिगेड' वाचलंय का नसेल तर वाचाच. भाऊने लिहिलेलं कुठेही कसंही मिळालं तर वाचायलाच हवं. कारण त्याच्याएवढ्या ताकदीचा लेखक मराठीत मी तरी दुसरा वाचलेला नाही. होमसिक ब्रिगेडमधे त्याने हुमायू मकब-याचं छान वर्णन केलंय. त्यामुळे मी दिल्लीत असताना तो एक आकर्षणाचा विषय होता. मी ई टीवीतून दीडेक वर्षं दिल्ली प्रतिनिधी होतो. अनेकदा तिथे गेलोय मी. आज ओबामाही गेलेत तिकडे. त्यांच्या भारतभेटीतला तो एकच स्पॉट मला आवडला. बाकी बकवास. म्हणून एक आर्टिकल लिहून टाकलं. नवशक्तित छापून आलं होतं ते.\nभय्येः मुंबईतले आणि ऑस्ट्रेलियातले\nनम्रता रंधवा म्हणजेच निकी हॅले. त्या साऊथ कॅरोलिना नावाच्या अमेरिकेतल्या प्रांताच्या गवर्नर बनल्या. आपल्याला आनंद झाला. एक भारतीय मुळाची बाई अमेरिकेत एवढ्या मोठ्या पदावर निवडून आली. मग संजय निरुपम खासदार झाल्याचं आपल्याला दुःख का होतं लंडनमधले भारतीय इंग्लंड आणि भारताच्या क्रिकेट मॅच मधे तिरंगा कसा फडकवतात, मला कधीच कळलं नाही.\nजवळपास वर्षभरापूर्वी लिहिलेला हा लेख. सचिनवरचा. सचिन, आपला सचिन तेंडुलकर.आज कदाचित त्याची टेस्टमधली पन्नास शतकं पूर्ण होतील. माझ्या अनेक मित्र खटपटी लटपटी करून सचिनला भेटलेत. पण मला नाही वाटलं कधी त्याला भेटावंसं. थोडा प्रयत्न केला असता तर अशक्य नव्हतंच. पण नाही तसं करावंसं वाटलं.\nकारण, माहीत नाय. कदाचित जेव्हा त्याला खेळताना टीवीवर बघितलं की त्याला भेटल्यासारखंच वाटतं. खरंच. त्याच्याविषयी बोलताना. गप्पा मारताना तो भेटत असतो. आतून भेटत असतो. सचिनचे रेकॉर्ड झाले. त्याला पुरस्कार मिळाला की एकमेकांना काँग्रॅट्स करणारी माझी पिढी त्याला स्वतःपेक्षा वेगळं मानतंच नाही. काहीतरी गेल्याजन्माची पुण्याई म्हणूनच सचिन खेळत असताना मी जिवंत आहे, असं वाटणारे माझ्यासारखे कितीतरी. मी नेहमी राजकारणावर लिहिणारा. त्यामुळे सचिनवर लिहिण्याचा फारसा प्रसंग आला नाही. पण एकदा आयपीएल टू मधे मुंबई इंडियन्स हरली तेव्हा सडकून मुंबई टाइम्सची लीड लिहिली होती. पण आयपीएल थ्री मधे त्याने नेहमीप्रमाणे असं लिहिणा-यांचे दात तोडले. आपले दात तुटले याचं खूप बरं वाटलं होतं. कारण आपला सचिननेच तोडले होते ते.\nपाऊस येतोय हे इतरांना चातकामुळे कळत असेल, आम्हा मुंबईकरांना नालेसफाईमुळे कळतं. आणि दिवाळी आलीय ते बोनसच्या मोर्च्यांनी. या वाक्यानं जवळपास तेरा चौदा वर्षांपूर्वी मी एका लेखाची सुरुवात केली होती. पण आता बोनसचे मोर्चे निघत नाहीत. पण दिवाळी आलीय हे सांगायला सेल असतात, पोस्त मागणारे असतात. पोस्त या विषयावर गेल्या वर्षीच���या दिवाळीत एक लेख लिहिला होता. मॉसची ती कवर स्टोरी होती. मुंबई टाईम्सच्या नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळी अशी मांडणी होती. पण त्यादिवशी खूप एसेमेस आले वाचकांचे. लेख आवडल्याचं खूप जणांनी आवर्जून सांगितलं. दिवाळीत आणखी काय पायजे.\nमी सचिन परब. I’m Sachin Parab. लिहिणं हाच आवडीचा छंद. खाज.वगैरे. Writing is my Passion and Profession. तोच पोटापाण्याचा धंदा. पत्रकार आहे. I’m a Journalist.\nगुढीपाडवा हे हिंदू नव वर्षं नाही\nकपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे\n प्रबोधनकार नेमकं काय सांगतात\nबहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही\nटिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण\nहे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना\nबंड पस्तिशीचं, जगन रेड्डीचंही \nजुनी विटी, नवं राज्य\nगांधींजींना तुकोबाराया भेटले होते\nचव्हाण ते चव्हाणः एका बंडाचा प्रवास\nओबामा मुंबईत आलेत का \nभय्येः मुंबईतले आणि ऑस्ट्रेलियातले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2020/05/blog-post_15.html", "date_download": "2020-05-29T19:14:33Z", "digest": "sha1:6OR2VPSQQO5WPQEDWUQ6BWISMOESENS3", "length": 17127, "nlines": 136, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: हिंदुत्व खतरेमें : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nहिंदुत्व खतरेमें : पत्रकार हेमंत जोशी\nहिंदुत्व खतरेमें : पत्रकार हेमंत जोशी\nमेल पाठवणारे कोठून तरी अनेकदा तुमच्या आमच्या विषयी काहीतरी चुकीची माहिती जमा करतात आणि दिवसभरात नको नको ते मेल पाठवत बसतात. मध्यंतरी म्हणे मासिक पाळी पूर्वी होणाऱ्या पोटदुखीवरच्या गोळ्यांविषयीची माहिती देणारे जाहिरात करणारे मेल सतत त्या जयंत पाटलांना यायचे किंवा आजही म्हणे दादा भुसे यांना तशी अजिबात आवश्यकता नसतांना खोयी हुयी जवानीकी ताकद का इलाज असे सांगून कोणत्यातरी तेलाची जाहिरात पाठविण्यात येते. उद्या, तुमच्या बाळंतपणासाठी आमची विमा पॉलिसी काढा असेही मेल एखाद्या अविवाहित संघ प्रचारकाला पाठविलेले जातील किंवा मुल्ला मौलवीला आमच्याकडून रामायणाच्या ग्रंथावर खास सवलत पद्धतीचे मेल पाठविले जातील. बहुतेक ९९ टक्के आलेले मेल किंवा फोन्स तद्दन फसवे असतात विशेष म्हणजे कितीतरी मराठी अनेकदा कित्येकदा फसविले गंडविले जातात. असे समजायचे कि कोरोनाचे हे घरात काढल्या जाणारे दिवस मनन चिंतन करण्यास भाग पाडणारे आहेत. या दिवसात ज्यांनी काम क्रोध लोभ चिंता खर्चिक वृत्ती निद्रा भय स्वभाव व्यसने दुस्वास लावाल��व्या लबाडी फसवाफसवी भ्रष्ट वृत्ती इत्यादी मोजक्या दुर्गुणांवर मात केली तोच या आधुनिक जगातला अर्जुन म्हणावा आणि तीच आधुनिक झाशीची राणी ठरावी. साक्षात मृत्यू किंवा तत्सम संकट दारात उभे असतांना देखील आपल्यातले हे तमो गूण तमाम अवगुण शारीरिक दोष शरीराबाहेर उत्सर्जित केल्या गेले नसतील बाहेर काढल्या फेकल्या जात नसतील तर अशांची तुलना आधुनिक राक्षसांशीच केल्या जावी...\nगम्मत बघा माझ्या आजवरच्या अतिशय आवडत्या मुख्यमंत्र्यांमध्ये असलेले देवेंद्र फडणवीस यांची मी जेव्हा केव्हा उघड ठाम बाजू घेतो जगातले माझे लाखो वाचक मी भाजपाचा कसा टीका करून मोकळे होतात पण जेव्हा केव्हा फडणवीस यांच्या बरोबरीन माझ्या आणखी एका आवडत्या आदर्श भन्नाट माजी मुख्यमंत्र्यांची बाजू घेतो तेव्हा मात्र एकही वाचक मला काँग्रेसधार्जिणा कसा, ठरवून मोकळा होत नाही आणि वास्तव असे कि मी आजतागायत कधीही भाजपाचे काम केले नाही किंवा भाजपाचा मी कधी साधा कार्यकर्ता देखील नव्हतो पण याच काँग्रेसच्या विद्यार्थी सेलचा म्हणजे एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेचा जळगाव जिल्ह्याचा सतत पाच वर्षे मी अध्यक्ष होतो किंबहुना मी अध्यक्ष होण्यापूर्वी ज्या जळगाव जिल्ह्याला काँग्रेसची फार मोठी ऐतिहासिक परंपरा आहे त्या जिल्ह्यात एनएसयूआय कशाशी खातात हे देखील माहित नव्हते पण बाहेरच्या जिल्ह्यातून मी ब्राम्हण तरुण या जळगाव जिल्ह्यात आलो आणि बड्या नेत्यांच्या नाकावर टिच्चून विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष झालो, पुढे राजकीय पत्रकारितेत रमल्याने राजकारणात न उतरण्याचे ठरविले तो भाग वेगळा. येथे काँग्रेस आणि पृथ्वीराज चव्हाण हे विषय यासाठी कि अलीकडे चव्हाण म्हणालेत कि मंदिरात जमा असलेले सोने सरकार दरबारी जमा करून कोरोनामुळे बिघडलेल्या आर्थिक स्थितीवर प्रभुत्व मिळवा. आणि त्यातून चव्हाण यांना टीकेला सामोरे जावे लागते आहे...\nदेशातल्या अनिरुद्ध बापूंसारख्या लबाड बुवांकडे किंवा विविध देवस्थानांकडे जे सोने नाणे जमा करण्यात आलेले आहे ते सरकारने जप्त करून त्याचा उपयोग कोरोनामुळे उद्भवणाऱ्या उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यास चव्हाण म्हणतात नक्की करण्यात यावा, चव्हाण हे कधीही बेजाबदारीने वक्तव्य करणारे नेते नाहीत, त्यांचे सांगणे शंभर टक्के योग्य आहे पण त्याचवेळी मुल्ला ��स्जिद किंवा देशातले पाद्री आणि चर्च यांच्याही कडे जी अमाप संपत्ती विनाकारण सडते आहे किंबहुना आपल्या या हिंदुस्थानात यांच्याकडे बाहेरून किंवा देशातून येणाऱ्या या अफाट संपत्तीचा विशेषतः धर्मांतर करण्यात हिंदूंना बाटविण्यात किंवा लव्ह जिहाद सारखे देशद्रोही प्रकल्प राबविण्यात जो खर्च केल्या जाऊन देशातले हिंदू संकटात सापडतात,\nचर्च आणि मस्जिद मधले असे पैसे देखील शासनाने सरकारने त्वरेने तडफेने जप्त करून त्या पैशांचा योग्य विनियोग या आर्थिक संकटात करून घेणे तेवढेच गरजेचे आहे. फार दूर नाही तुम्ही मुंबईकर कधीतरी त्या माटुंग्याच्या डॉन बास्को शाळेची आणि तेथल्या मिश्नर्यांची जरा माहिती तर काढा तुमच्या ते सहज लक्षात येईल कि या अशा मिशनऱ्यांच्या शाळांमधून बाहेरून येणाऱ्या पैशांचे पुढे नेमके काय केले जाते. ना मोदींचे तिकडे लक्ष आहे ना उद्धव ठाकरे किंवा मोहन भागवत यांच्यासारख्या हिंदू मासिहांचे. इस्लाम कसला खतरे में, कोरोना असो कि धर्मांतर खरे तर हिंदूच हिंदुस्थानात खतरेमे आहेत तिकडे सर्वांनी लक्ष द्यावे घालावे...\nतूर्त एवढेच : हेमंत जोशी.\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nराज्यातला राजकीय गोंधळ : पत्रकार हेमंत जोशी\nगायकवाड निर्दोष : पत्रकार हेमंत जोशी\nउद्धवजी इकडे लक्ष घाला : पत्रकार हेमंत जोशी\n आता काय तर उद्धवा : पत्रकार हेमंत जोशी\nखडसे खतरे में : भाग २: पत्रकार हेमंत जोशी\nघराला घरपण देणारा कोरोना : पत्रकार हेमंत जोशी\nखडसे भी खतरेमें : पत्रकार हेमंत जोशी\nअशी हि मीडिया : भाग २: पत्रकार हेमंत जोशी\nहिंदुत्व खतरेमें : पत्रकार हेमंत जोशी\nअशी हि मीडिया : भाग १: पत्रकार हेमंत जोशी\nलेटेस्ट : केवळ प्रौढांसाठी : पत्रकार हेमंत जोशी\nशिवभोजन थाळी कि घोटाळी : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/pm-modi-shah-meet-bjp-veterans-advani-joshi/articleshow/69476976.cms", "date_download": "2020-05-29T20:47:30Z", "digest": "sha1:XWRG3GE44FXBCPUZ77VNQB7563JRLAO4", "length": 9827, "nlines": 86, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "पीएम मोदी-आडवाणी भेट: मोदी, शहांनी घेतले आडवाणी-जोशींचे आशीर्वाद\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमोदी, शहांनी घेतले आडवाणी-जोशींचे आशीर्वाद\nलोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए आघाडीला निर्विवाद यश मिळवून देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली. मोदींनी दोन्ही बुजुर्ग नेत्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले.\nमोदी-शहांनी घेतली आडवाणी, मुरली मनोहर जोशींची भेट\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nलोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए आघाडीला निर्विवाद यश मिळवून देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी आज भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी व मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतली. मोदींनी दोन्ही बुजुर्ग नेत्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले.\n२०१४ साली मोदी सरकार आल्यानंतर मार्गदर्शक मंडळाच्या नावाखाली पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना पद्धतशीरपणे बाजूला करण्यात आलं होतं. त्यात आडवाणी व जोशी यांचाही समावेश होता. यावेळच्या निवडणुकीत या दोन्ही नेत्यांचं तिकीटही कापण्यात आलं होतं. त्यामुळं ते मोदींवर नाराज असल्याची चर्चा होती. आडवाणी, जोशी, यशवंत सिन्हा, अरुण शौरी यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे वा पत्राद्वारे बोलूनही दाखवली होती. अर्थात, मोदींनी यावर कधीही प्रतिक्रिया दिली नव्हती.\nलोकसभेच्या निकालानंतर आज आडवाणी व जोशी यांची भेट घेऊन मोदींनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. आडवाणी यांच्यानंतर मोदी थेट मुरली मनोहर जोशी यांच्या घरी पोहोचले. तेव्हा जोशी यांनी अत्यानंदानं त्यांना मिठी मारली. आडवाणी यांच्याशी मोदी व शहा यांनी काही वेळ चर्चाही केली. या भेटीनंतर मोदी यांनी एक ट्विट करून दोन्ही नेत्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.\n'भाजपला आज मिळालेलं यश हे आडवाणींसारख्या नेत्यांच्या अनेक दशकं केलेल्या कष्टाचं फळ आहे. या नेत्यांनी लोकांना एक भक्कम वैचारिक दृष्टिकोन दिला. मुरली मनोहर जोशी यांचं भारतीय शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान आहे. पक्षाच्या बांधणीसाठी त्यांनी अपार कष्ट घेतले. माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना त्यांचं मार्गदर्शन मिळालंय,' असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nस्थलांतरीत मजुरांची दैना न्यायालयालाही पाहवेना; सरकारला...\nपुलवामा: मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, आयईडी भरले...\nदेशातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरले: राहुल गांधींची मोद...\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी...\nदारुनंतर तंबाखू-बीडीसाठीही नागरिकांच्या लांबच लांब रांग...\nअमेठीकरांसाठी उगवली नवी पहाट: स्मृती इराणीमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=1800%20419%208800", "date_download": "2020-05-29T20:26:01Z", "digest": "sha1:W25AYP2OVPNJ3WWEB7LKKLL4A7D3MVAG", "length": 4474, "nlines": 69, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "1800 419 8800", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संपर्क\nकृषी व्यवसाय मार्गदर्शनासाठी हेल्पलाईन\nसन २०२०-२१ मध्ये कृषि उन्नती योजना - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिकांच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत\nराज्यातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या त्रिस्तरीय पत संरचनेवर कोविड-१९/ लॉकडाऊनचे होणारे दूरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत\nराज्यातील प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या (क्रॉपसॅप) अमांलबजावणीस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nराष्ट्रीय कृषि विकास योजना-रफ्तार योजनेंतर्गत सन 2019-20 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी वितरीत केलेल्या 146.67 कोटी निधीचे प्रकल्प निहाय वितरण करणेबाबत.\nकोवीड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019\nसन 2019 च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/sensex-tumbles-by-1200-points-stocks-world-over-take-hit-1627435/", "date_download": "2020-05-29T20:54:50Z", "digest": "sha1:GNOVFLSPTMMBPGCQGHH5P7S2GGCML7ID", "length": 13288, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "sensex tumbles by 1200 points stocks world over take hit | सेन्सेक्ससह कोसळले जगभरातले शेअर बाजार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nशेअर बाजारात त्सुनामी – सेन्सेक्ससह कोसळले जगभरातले शेअर बाजार\nशेअर बाजारात त्सुनामी – सेन्सेक्ससह कोसळले जगभरातले शेअर बाजार\nअमेरि��ेचा डाऊ 1600 अंकांनी घसरला\nजगभरातील शेअर बाजारांसाठी आजचा दिवस काळा ठरत आहे. जपानचा निक्केई हा निर्देशांक 4.6 टक्क्यांनी कोसळला. ऑस्ट्रेलियाचे शेअर तीन टक्क्यांनी घसरले तर दक्षिण कोरियाच्या शेअर बाजाराने दोन टक्क्यांनी आपटी खाल्ली. गेल्या 100 दिवसांमधल्या सरासरीखाली या तिनही शेअर बाजारांनी पातळी गाठली आहे. भारतीय शेअर बाजारातही जोरदार पडझड झाली असून सेन्सेक्स व निफ्टी अनुक्रमे 1200 व 400 अंकांनी घसरले आहेत. सोमवारी म्हणजे काल अमेरिकी शेअर बाजारात झालेल्या धुळधाणीची छाया जगभरातल्या शेअर बाजारांवर पडलेली दिसून येत आहे. अमेरिकच्या डाऊ इंडस्ट्रियल या निर्देशांकाने 1600 अंकांची अभूतपूर्व घसरण अनुभवली. इतिहासामध्ये एकाच दिवशी झालेली ही सर्वाधिक पडझड आहे.\nसरकारी कर्जरोख्यांमधून मिळणारे वाढीव उत्पन्न व महागाई वाढण्याची भीती या दोन कारणांमुळे गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून काढता पाय घेतला. अमेरिकी शेअर बाजारातील स्टँडर्ड अँड पूर 4.1 टक्क्यांनी घसरला तर डाऊची घसरण 4.6 टक्क्यांची झाली. ऑगस्ट 2011 नंतरची ही सर्वाधिक मोठी घसरण ठरली आहे.\nअमेरिकी कर्जरोख्यांच्या उत्पन्नामध्ये झालेली भरघोस वाढ या घसरणीला कारणीभूत ठरली आहे. अमेरिकी कर्मचाऱ्यांचे पगार अत्यंत वेगाने वाढत असून 2009 नंतरची ही सर्वाधिक वाढ आहे. त्यामुळे महागाई वाढेल आणि व्याजदरही वाढतील असा अंदाज असून परिणामी शेअर बाजारातील गुंतवणूक आतबट्ट्याची ठरू शकते असा विचार करून बाजारात विक्रीचा जोर दिसला.\nगेले अनेक महिने शेअर्स तसेच कमॉडिटीमध्ये जोखीम उचलणाऱ्यांनी अमाप धन केलं परंतु आता फासे पलटल्याचे दिसत आहे. पुढील काळात बरेच चढउतार बघायला मिळतील असा तज्ज्ञांचा होरा आहे. जर्मनी व अन्य यरोपीय शेअर बाजारातही पडझड बघायला मिळाली. जर्मनीचा डॅक्स हा निर्देशांक चार महिन्यांच्या नीचांकावर होता. भारतीय शेअर बाजारातही याचे परिणाम दिसून आले असून मंगळवारी बाजार सुरू होताच सेन्सेक्स 1200 अंकांनी तर निफ्टी 400 अंकांनी घसरला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nशेवटच्या घटकेतील नफेखोरीने तेजीला खंड\nशेअर बाजारात पाच लाख कोटी रुपयांची झाली माती\n���र्थचिंतेने घायाळ बाजारात पडझड सुरूच\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 व्याजदर कपात टळणार\n2 विस्तारित वित्तीय तूट म्हणजे कायदेभंग नव्हे\n3 अ‍ॅपल फोन अधिक महाग; सीमाशुल्क वाढीचा परिणामं\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aasantosh.com/2018/09/18/%E0%A4%95%E0%A5%89-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%A5%E0%A5%89/sharad-patil/", "date_download": "2020-05-29T19:20:58Z", "digest": "sha1:L64T6D4WGRWMPWK2HWC22L7BSV5GAOUY", "length": 2580, "nlines": 42, "source_domain": "aasantosh.com", "title": "असंतोष काय आता करू धरोनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजवले ॥ - संत तुकारामsharad-patilकाय आता करू धरोनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजवले ॥ - संत तुकाराम", "raw_content": "\nकाय आता करू धरोनिया भीड नि:शंक हे तोंड वाजवले ॥ – संत तुकाराम\nPrevious कॉ. शरद पाटील : एक स्कुल ऑफ थॉट – कॉ. शशी सोनावणे\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे भाग दुसरा\nनेमाडे-कसबे वाद आणि आपण वाचक - प्रा.हरी नरके\nराजा शिवछत्रपती: सामाजिक ऐक्याचा महामेरू\nमानसिक आरोग्य हा एक मूलभूत हक्क असायला हवा \nतयास मानव म्हणावे का – सावित्रीबाई फुले\n‘ईश्वर अस्तित्वात नाही’ हे बोलण्याचा अधिकार हा एकप्रकारे मूलभूत अधिकारचं \nजातीवादाच्या उलट्या बोंबा: वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने\nकश्मीर – राष्ट्रीय सुरक्षेच्या जबड्यात अडकलेले ��ानवी हक्क\nशांतीचे महत्त्व हे त्यांनाच कळलेले असते, जे भयंकर अशा हिंसेला सामोरे गेलेले असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/maharashtra-news/aurangabad-women-police-tested-corona-positive/", "date_download": "2020-05-29T19:32:48Z", "digest": "sha1:PTT2VO4L62ZMEYGBHJZA3BXPTENCBFWF", "length": 19428, "nlines": 197, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "महिला पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, तो क्षण पाहून संपूर्ण वसाहतीतील डोळे पाणावले... - Hello Maharashtra", "raw_content": "\nमहिला पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, तो क्षण पाहून संपूर्ण वसाहतीतील डोळे पाणावले…\nमहिला पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, तो क्षण पाहून संपूर्ण वसाहतीतील डोळे पाणावले…\n त्या महिलापोलिस कर्मचारिस जेंव्हा वैधकीय पथक रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी पोलीस वसाहतीत आले तो क्षण वसाहतीतील सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणाराच होता. पोलीस उपायुक्त मीना मकवणा यांनी स्वतः अर्धातास उन्हात उभे राहत धीर देत त्या महिला कर्मचारिस रुग्णालयात रवाना केले. त्यावेळी उपयुक्तांचा देखील उर भरून आला होता. यामुळे वरून कणखर, रागीट, कठीण वाटणारा पोलीसांचा हृदय आतून किती हावळा असतो याचे प्रत्यय आले.\nशुक्रवारी सकाळी पोलीस आयुक्तालयातिल पोलिस वसाहतीत राहणाऱ्या व क्रांतिचौक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका 32 वर्षीय महिला पोलीस कर्मचऱ्याचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे निदान झाले. मात्र याची कल्पना वसाहतीत राहणाऱ्या रहिवाशांना न्हवती. सकाळी साडे अकराच्या सुमारास पोलीस उपायुक्त मीना मकवणा या वसाहतीतील एका बिल्डिंग समोर आल्या आणि कर्मचऱ्याना सूचना करीत बराच वेळ निरीक्षण करीत होत्या. दरम्यान औषधी फवारणी व इतर सोपस्काराला सुरुवात झाली. परिसरात कुणाला तरी कोरोनाची बाधा झाली याची कुणकुण सुरू झाली आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच दरम्यान वैधकीय पथक देखील दाखल झाले आणि आता मात्र रहिवाशांच्या मनात निश्चित झाले होते की आपल्या वसाहतीत कोरोना बाधित रुग्ण आहे. आणि काही वेळात दुजोरा देखील मिळाला.\nहे पण वाचा -\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nदुपारची दीड वाजायची वेळ बाहेर कडक ऊन कडक उन्हात 108 रुग्णवाहिका बिल्डिंग समोर येऊन उभी राहिली. वसाह���ीत राहणारे शेकडो कुटुंबातील हजारो लोक आपापल्या घरातील खिडकी मधून त्या रुग्णवाहिकेतून बाहेर पडणाऱ्या वैधकीय पथकाच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होते. दरम्यान उपयुक्त मकवणा या त्या महिला कर्मचारि खाली येण्याची वाट पाहत होत्या. काही वेळातच कोरोनाचे निदान झालेली 32 वर्षीय महिला कर्मचारी आपले कपडे व इतर साहित्याची बॅग घेऊन पती, एक चिमुकली, सह खाली आली. 5 ते 6 वर्ष वय असलेली चिमुकली आपल्या योध्या आईच्या कुशीत खेळायची तिला सवय होती. मात्र काल पासून आई का जवळ घेत नाही बाबा मला आई जवळ का जाऊ देत नाही बाबा मला आई जवळ का जाऊ देत नाही आणि कपडे व सर्व सामानाची बॅग घेऊन आई कुठे निघाली आणि कपडे व सर्व सामानाची बॅग घेऊन आई कुठे निघाली डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखा पर्यंत विचित्र कपडे परिधान केलेली ही माणसे आहेत तरी कोण डोक्याच्या केसांपासून ते पायांच्या नखा पर्यंत विचित्र कपडे परिधान केलेली ही माणसे आहेत तरी कोण असे अनेक प्रश्न त्या चिमुकलीच्या मनात होते. बाहेर येताच खिडकी मधून डोकावणाऱ्या हजारो नजरा आपल्या आई कडे असे काय पाहत आहेत. हे सर्व पाहून त्या चिमुकलीला रडू कोसळले ती जोर-जोरात हंबरडा फोडायला लागली. त्यावेळी रणांगणात अट्टल गुन्हेगारांना घाम फोडणारी रणरागिणी मात्र रस्त्यावर एकटी दूर उभे राहत जणू असहाय्य झाल्यासारखी आपल्या पोटच्या गोळ्याकडे बघत होती.\nमला शिंका जरी अली तरी आई दिवसरात्र एक करीत असे मात्र मी इतके रडत आहे तरी देखील आई मला कडेवर घेत नाही हे पाहून ती चिमुकली बाबांच्या अनेक आलिंगणानंतर ही काही करे गप्प बसेना. एकी कडे किंचाळून रडणारी निरागस चिमुकली तर त्यासमोर उभी असलेली असह्यय आई. हे दृश्य पाहून साऱ्यांचेच डोळे पाणावले होते. पोलीस उपायुक्त मकवणा यांनी त्या कर्मचऱ्यास धीर दिला. घाबरून जाऊ नका आम्ही सर्व तुमच्या सोबतीला आहोत. तापत्या उन्हात उपयुक्त मकवणा यांनी कोरोना बाधित महिला यांची आपल्या घरातील सदस्य सारखी आपुलकीने विचारपूस करीत धीर दिला.त्या नंतर रुग्णवाहिका सुरू झाली आणि नागरिकांसाठी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता कर्तव्य बजावत कोरोनाची लागण झालेली ती महिला कर्मचारी रुग्णवाहिकेतून गेली. हे दृश्य एवढे भावनिक होते की पोलीस उपायुक्त मीना मकवणा सह वसाहतीत राहणाऱ्या लहान पासून मोठ्या पर्यंत सर्वांचेच डो��े पाणावले होते. यामुळे वरून टणक, रागीट वाटणाऱ्या पोलिसांचे हृदय आतून किती हळवे असते सर्वांनी पाहिले…\nदेशात मागील २४ तासांत 6 हजार 654 कोरोनाग्रस्त, 137 मृत्यू\nसोशल मीडियावरून महिला अत्याचारांना उत्तेजन देणाऱ्या पोस्ट खपवून घेणार नाही- अनिल देशमुख\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत तालुक्यात ही शिरकाव \nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी चिनी जनता गेली दारिद्र्य…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा मृत्यू\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसंभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nजळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन; शनिवारी…\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार; अजित पवारांचे…\n..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत;…\nमजुरांचा ‘मसीहा’ सोनू सूद मुंबईत फक्त साडे पाच…\nराज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..\nअक्षय कुमार धावला ज्युनिअर आर्टिस्टच्या मदतीला; १५००…\nसाऊथ इंडियन अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nनरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं…\nभाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown…\nकामगार कायद्यात बदल करणे ही कामगारांची चेष्टा\n‘बॉईज लॉकर रुम’ | मुलं घाणेरडी वागू नयेत म्हणून…\nकोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न…\n वैशाली हॉटेल झाले सुरु\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nतुमच्याकडे BSNL चं सिमकार्ड आहे फ्री मध्ये मिळतोय 5 GB डेटा\nस्थलांतरित कामगारांसाठी गीतकार गुलजार यांची भावनिक कविता\n‘दबंग’मधील व्हिलन ठरतोय रिअल लाईफमधील…\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/want-two-lakh-rupees-ink-pen-/articleshow/71304704.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-05-29T21:19:42Z", "digest": "sha1:GECHE3QDUG373JA2F4BS6I3G7UYZBOJ2", "length": 8788, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "pune news News : दोन लाख रुपयांचे शाई पेन पाहयचेय - want two lakh rupees ink pen..\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदोन लाख रुपयांचे शाई पेन पाहयचेय\nमोबाइलवर दोन बोटांनी टायपिंग म्हणजेच लिखाण, अशी सवय अंगळवणी पडलेल्या वातावरणात नक्षीदार शाई पेनांची कलाकुसर न्याहाळता येणार आहे. नक्षीदार शाईचे पेन खिशाला बाळगणे, आठवण ठेवून शाई भरणे.\nदोन लाख रुपयांचे शाई पेन पाहयचेय\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nमोबाइलवर दोन बोटांनी टायपिंग म्हणजेच लिखाण, अशी सवय अंगळवणी पडलेल्या वातावरणात नक्षीदार शाई पेनांची कलाकुसर न्याहाळता येणार आहे. नक्षीदार शाईचे पेन खिशाला बाळगणे, आठवण ठेवून शाई भरणे आणि शाईचा विशिष्ट वास घेत आनंदाने लिखाण करणे, अशा आठवणीही ताज्या करता येतील. शंभर रुपयांपासून ते दोन लाखांपर्यंतचा शाई पेन, हे प्रमुख आकर्षण असेल. निमित्त आहे, 'द पुणे फाउंटन पेन शो' या महोत्सवाचे\n'केअर स्टेशनर्स अँड एजन्सीज'च्या वतीने देशात ��्रथमच अशा प्रकारचे प्रदर्शन पुण्यात भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन २९ सप्टेंबर ते १ ऑक्‍टोबर या कालावधीत आपटे रस्त्यावरील स्वप्नशिल्प-श्रेयस बँक्वेट्‌समध्ये होणार आहे. सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल. सुवाच्च सुंदर अक्षरासाठी शाईपेन आवश्यक आहे, असे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. शाईपेनाचे महत्त्व पुन्हा रूजावे, जास्तीत जास्त लोकांकडून शाई पेनाचा वापर व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये शाईच्या पेनाने लिखाणाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसामूहिक नमाज; आमदारासह अन्य १२५ जणांवर गुन्हे...\nपुण्यासह राज्यातील काही भागांत शनिवारी, रविवारी पावसाची...\nपुणे: लॉकडाउनचा 'तो' व्हायरल मेसेज बोगस...\nकरोना: पुण्यात २४ तासांत ११ मृत्यू; १६३ नवे रुग्ण, १८४ ...\n'परीक्षांबाबत घेणार विद्यार्थीहिताचा निर्णय'...\nवडिलांकडून मुलीवर अत्याचारमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88_(%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95)", "date_download": "2020-05-29T20:59:12Z", "digest": "sha1:WHR4MDRTJ3T4DF2VJAGZAOC57CSUWBIP", "length": 6225, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अपूर्वाई (पुस्तक) - विकिपीडिया", "raw_content": "\nलेखक पु. ल. देशपांडे\nप्रकाशन संस्था श्रीविद्या प्रकाशन\nपुस्तकातील चित्रांचे चित्रकार शि. द. फडणीस\nअपूर्वाई हे पु. ल. देशपांडे यांनी म���ाठी भाषेत लिहिलेले प्रवासवर्णनपर पुस्तक आहे. इ.स. १९६० साली हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाले.\nत्यांनी केलेल्या इंग्लंड, स्कॉटलंड, फ्रान्स व जर्मनी या देशांतल्या भ्रमंतीवर आधारित प्रवासवर्णन आहे. बी.बी.सी. संस्थेतर्फे आयोजलेल्या दूरचित्रवाणी क्षेत्रातल्या अभ्यासक्रमानिमित्त पु.ल.देशपांडे हे पत्नी सुनीता देशपांडे यांच्यासमवेत इंग्लंडात गेले होते. तेथील अभ्यासक्रम आटोपल्यानंतर त्यांनी नाताळाच्या सुटीत जर्मनीस भेट दिली. जर्मनीहून त्यांनी पुढे दूरचित्रवाणी क्षेत्राशी निगडित पुढील अभ्यासानिमित्त पॅरिसास प्रयाण केले. तेथील त्यांचे वास्तव्य २ महिन्यांचे होते.\nया प्रवासाला निघण्याआधी केलेल्या तयारीचे, कागदपत्रे प्राप्त करण्याचे, वैद्यकीय सोपस्कार पूर्ण करायचे विविध प्रसंग पु.ल.देशपांडे विनोदी शैलीत मांडतात. प्रवासात भेटलेल्या, ओळख झालेल्या माणसांचे वर्णन यात येते. लंडन, एडिंबरा, पॅरिस इत्यादी शहरांतल्या वास्तव्यात त्यांनी अनुभवलेल्या स्थानिक नाटके, गायनवादनादि कार्यक्रमांबद्दल त्यांनी लिहिले आहे. तसेच, या विविध देशांतील सांस्कृतिक पैलूदेखील पुस्तकात विविध प्रसंगांतून दृग्गोचर होतात.\nपु.ल. देशपांडे यांचे साहित्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१२ रोजी ०१:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-serial-wedding-episode-abn-97-1997855/", "date_download": "2020-05-29T21:17:12Z", "digest": "sha1:7JJCJL5AZSO5B2PXI4MOEA5NDVZIA5ZR", "length": 20263, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "marathi serial wedding episode abn 97 | चित्रचाहूल : ‘लगीनघाई’ आणि ‘मांडव खोडय़ा’ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nचित्रचाहूल : ‘लगीनघाई’ आणि ‘मांडव खोडय़ा’\nचित्रचाहूल : ‘लगीनघाई’ आणि ‘मांडव खोडय़ा’\nलग्नाचा मां���व सध्या अनेक मालिकांच्या सेटवर घालण्यात आला आहे.\nलग्न म्हटलं की आनंद— उत्साह आलाच, पण त्याच आनंदसोबत रुसवे—फुगवे, असंतोष आणि नाराजीही आलीच. कधी मुलाकडची बाजू जड तर कधी मुलीकडची बाजू जड. कधी पसंती—नापसंतीचे वाद तर कधी मानपानाचे वाद. कधी एकदा हे कार्य पार पडतं आणि जीव सुटतो अशाच भूमिकेत अनेकजण असतात. आणि या सगळ्या रामरगाडय़ातून वाट काढत निर्विघनपणे लग्न पार पाडण्यासाठी अनेकांचे प्रयत्नही सुरु असतात. आणि प्रसंग काही कुणाला चुकले नाहीत. अगदी प्रत्येक जातीधर्मात, गरीब—श्रीमंतात असे किस्से होतच असतात. त्यात महाराष्ट्रात लग्नात एकूणच उत्साहाचं उधाण असतं. म्हणून आहेरापासून ते आहेराच्या परतफेडीपर्यंत सगळा विचार इथे झालेला असतो. सध्या याचेच प्रतिबिंब मालिकांमधून उमटताना दिसते आहे. हल्ली तर ‘विवाह सोहळा स्पेशल एपिसोड‘ हे प्रत्येक मालिकेत असतातच त्याशिवाय मालिका पूर्ण झाली असे होणे अशक्य. प्रत्येक दिग्दर्शक आपल्या मालिकेतील विवाह सोहळा कसा खास होईल याकडे विशेष लक्ष देत असतो. मग कुठे ग्रामीण परंपरेनुसार चित्रीकरण होते तर कु ठे भव्य लखलखाट. असाच लग्नाचा मांडव सध्या अनेक मालिकांच्या सेटवर घालण्यात आला आहे.\n‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता‘ या मालिकेत सध्या बाळ जिजाऊं च्या लग्नाचा घाट घालण्यात आला आहे. शहाजी राजे आणि जिजामाता या स्वराज्य घडवणाऱ्या दाम्पत्याचा विवाह पाहण्यासाठी सध्या सगळेच उत्सूक आहेत. परंतु हा केवळ विवाह आहे का, तर तसे नाही त्या काळात घडलेली ही एक राजकीय घडामोड आहे ज्यामुळे पुढे याच घटनांना इतिहासरूप प्राप्त झाले. मालिकेत सध्या एकीकडे गुलामगिरी आणि अन्यायाची जिजाऊं ना जाणीव होऊ लागली आहे. किंबहूना त्यांच्यावर दुर्बलांच्या बाजूने उभं राहण्याचे, अन्यायाला वाचा फोडण्याचे संस्कारही होऊ लागले आहेत. तर दुसरीकडे शहाजीसुद्धा गुलामगिरीच्या जाणीवेनं व्यथित झाले आहेत. अपमानाला, अन्यायाला आपल्यापरीने प्रत्युत्तर देत आहेत. आणि असे होत असतानाच जिजा आणि शहाजी एकमेकांसमोर येण्याचा ऐतिहासिक प्रसंग सध्या मालिकेत रंगवला जाणार आहे. रंगपंचमीच्या निमित्ताने जाधव आणि भोसले परिवार निजामाच्या निमंत्रणावरून दौलताबादला जातात आणि तिथेच जिजा आणि शहाजी यांची पहिली भेट होणार आहे. आता दोन परिवार एकत्र ���ले म्हणजे लग्नाच्या गोष्टी तर होणारच. परंतु हे लग्न इतक्या सहजासहजी होईल असे नाही. या लग्नात आलेले अडथळे आणि त्यामागे असलेल्या नाटय़पूर्ण घटना आगामी भागात पहायला मिळणार आहेत. असे असले तरी जिजा आणि शहाजी यांची गोड भेट पाहण्यासाठी प्रेक्षक भलतेच उत्सूक आहेत.\nसध्या दोन वाहिन्या दोन वेगवेगळ्या ऐतिहासिक कालखंडांचे चित्रण करत आहेत. एक थेट शिवपूर्व काळ तर दुसरा पेशवाई. पण ऐतिहासिक मालिका आल्या की भारदस्त भाषा, पेहराव, मानपान आणि शाही सरंजाम हा आलाच. असाच शाही सरंजाम माधव आणि रमा यांच्या लग्नात पाहायला मिळणार आहे. ‘कलर्स मराठी’वरील ‘स्वामिनी‘ या मालिकेत रमा—माधव यांच्या विवाहाची धामधूम आणि धर—पकड गेले काही भाग सुरु असल्याचे प्रेक्षक पाहत आहेत. एकीकडे पेशव्यांचा माधव तर दुसरीकडे सामान्य कुटुंबातील रमा. या आर्थिक दरीमुळे तोलामोलाचे घर न मिळाल्याने गोपिकाबाईंच्या मनातली नाराजी आता कृतीत उतरू लागली. लग्नाला काही दिवस राहिलेले असतानाच आता कुरघोडय़ांना सुरुवात झाली आहे. रमाच्या घरच्यांचा अपमान करण्याची एकही संधी त्या सोडणार नाहीत, पण हे लग्न निर्विघनपणे पार पाडण्यासाठी मालिकेत आत्याबाईंची एंट्री झाली आहे. येत्या काही भागात रमा आणि तिच्या आईचे हळवे प्रसंग आणि लग्नातील गोपिकाबाईंचा पेशवाई रुबाबही पाहायला मिळणार आहे. रमा—माधवचे लग्न होणार हे निश्चित असले तरी त्यामागील घटना आणि नाटय़प्रसंग आगामी भागात पाहायला मिळतील.\nहे झाले ऐतिहासिक मालिकांच्या बाबतीत, पण सामान्य माणसांच्या लग्नातही या मांडव खोडय़ा होतच असतात. ‘स्टार प्रवाह’वरील ‘साता जल्माच्या गाठी’ या ग्रामीण जीवनावर आधारलेल्या मालिकेतही लगीनघाई सुरु झाली आहे. मालिकेतील नायक-नायिका म्हणजेच श्रुती आणि युवराज या दोघांनीही सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका पहिल्या भागापासून घेतल्या आहेत. पण यात सर्वात मोठा अडथळा आहे तो युवराजची आई नंदादेवी यांचा. श्रुतीसोबत विवाह करायला त्यांचा पहिल्यापासून नकार आहे. त्यामुळे आता युवराज श्रुतीच्या नात्याचं भविष्य काय असेल, हाच प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये नक्की नंदादेवींचा अट्टाहास जिंकणार की श्रुतीचे युवराजवर असलेले प्रेम विजयी होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. युवराज आपल्या आईची संमती मिळवून हा विवाह थाटामाटात पार प��ेल की श्रुती आणि युवराजला काही वेगळा निर्णय घ्यावा लागेल याची उत्सुकता सध्या प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहाचली आहे.\nतर झी मराठीवरील ‘मिसेस मुख्यमंत्री‘ या मालिकेत नुकताच सुमी आणि पायलटचा विवाह सोहळा पार पडला. अर्थात ती मालिकाही विनोदी असल्याने तिथे झालेल्या कुरघोडय़ांनी प्रेक्षकांना निखळ आनंद दिला. तर ‘माझ्या नवऱ्याची बायको‘ या मालिकेने सौमित्र आणि राधिकाच्या लग्नाची बोलणी करून पुरोगामी विचारांचा पाया घातला आहे. सध्या मालिके त सौमित्रच्या आईचे आगमन झाले असून राधिका आणि सौमित्र यांच्या लग्नाला परवानगी मिळाली आहे. परंतु या बातमीने खवळलेला गुरुनाथ या लग्नात काय विघ्न आणेल हे अद्याप तरी सांगता येणार नाही. राधिका आणि सौमित्रच्या लग्नाला अजून बराच अवकाश असला तरी आगामी भागात त्यांचा साखरपुडा पहायला मिळणार हे नक्की.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 पाप्याच्या पितराचा पवित्रा..\n2 वेबवाला : रटाळ आणि बाळबोध\n3 फॅट टू फीट; वाहबिज दोराबजीचा पाहा ‘हॉट लूक’\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/devendra-fadnavis-assembly-election-new-challenge-abn-97-2026072/", "date_download": "2020-05-29T21:28:06Z", "digest": "sha1:ZMUM5C7CFL7G5BG2KVKAB3PSHDPB7TZU", "length": 22922, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Devendra Fadnavis assembly election new challenge abn 97 | नव्या आव्हानाच्या उंबरठय़ावर.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nगेल्या पाच वर्षांतील सत्तानुभवामुळे शासन व्यवस्थेचे बारकावे नेमके माहीत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता विरोधी पक्षाचे नेतेपद आ\nगेल्या पाच वर्षांतील सत्तानुभवामुळे शासन व्यवस्थेचे बारकावे नेमके माहीत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आता विरोधी पक्षाचे नेतेपद आहे. जुन्या वाटांना पडलेली भगदाडे बुजवणे आणि पक्ष व परिवारातील नाराजांना दिलासा देऊन ‘पक्ष भरकटलेला नाही’ असा विश्वास पुन्हा रुजवणे हे फडणवीस यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे..\nपाच वर्षांपूर्वीच्या, सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीआधी, ‘भाजपचे महाराष्ट्रातील एक प्रभावी प्रदेशाध्यक्ष’ अशी स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ काहीशा अनपेक्षितपणेच पडली. कारण ती निवडणूक लढविताना महाराष्ट्र भाजप ‘मोदी लाटे’वरच स्वार होता. मोदींच्या करिष्म्यामुळेच भाजपला सत्तासंपादनासाठी संख्याबळ जमवता आले असले, तरी ‘स्वबळा’चा पक्षाचा आवाज मात्र क्षीणच झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अप्रत्यक्ष मदतीमुळे बहुमताच्या पहिल्या परीक्षेत तगलेल्या आणि मागाहून सहभागी झालेल्या शिवसेनेमुळे स्थिरावलेल्या सरकारचा गाडा हाकण्यासाठी महाराष्ट्रात भाजपकडे सक्षम नेतृत्व नाही अशीच स्थिती असताना भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीस यांच्या खांद्यावर सरकारच्या नेतृत्वाची जबाबदारी टाकली; तेव्हा अनेक इच्छुकांच्या भुवया वक्र झाल्या होत्या. पक्षांतर्गत नाराजीला आवाजही फुटू लागला होता. अगोदरच सरकारमध्ये सहभागी होऊनही विरोधाची धार परजलेल्या शिवसेनेचे आव्हान आणि त्यात अंतर्गत नाराजीची भर अशा दुहेरी अडचणींचा सामना करण्याचे आव्हानही या जबाबदारीसोबत पक्षाने फडणवीस यांच्यासमोर उभे केले. तेव्हा या नवख्या नेत्याची दमछाक होईल ���शा आशेने अनेकजणांच्या नजरा येणाऱ्या प्रत्येक नव्या दिवसावर खिळल्या होत्या. पण दिल्लीच्या भक्कम पाठिंब्याच्या जोरावर फडणवीस यांनी ही दोन्ही आव्हाने झेलली. पाच वर्षांत पक्षांतर्गत विरोधकांना मूग गिळून गप्प बसण्यास भाग पाडण्याची किमया तर त्यांनी साधलीच, पण सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेचा विरोधकांहूनही प्रखर असलेला विरोध सहन करत त्यांनी मुख्यमंत्रिपदाची पूर्ण पाच वर्षे पार केली. महाराष्ट्राच्या इतिहासात याआधी मुख्यमंत्रिपदाची पूर्ण पाच वर्षे पार करण्याची नोंद केवळ वसंतराव नाईक यांच्या नावावर झाली होती. फडणवीस हे या यशाचे दुसरे मानकरी ठरले.\nसाहजिकच, २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत ‘मुख्यमंत्रिपदाचा चेहरा’ म्हणून भाजपने मतदारांसमोर फडणवीस यांनाच नेले. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना-रिपाइं आणि अन्य काही गटांनी केलेल्या ‘महायुती’स बहुमताचा स्पष्ट जनादेश मिळाला. पण पुढचा अगदी अलीकडचा सगळा घटनाक्रम महाराष्ट्राच्या राजकारणास वेगळ्याच वळणावर घेऊन गेला आणि फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरून विरोधी पक्षनेतेपदावर बसण्याची वेळ आली. पाच वर्षे आणि काही दिवसांच्या या कालखंडात, फडणवीस यांच्या नावावर इतरही अनेक राजकीय विक्रम जमा झाले. २०१९ नंतरच्या निवडणूक निकालानंतरच्या नाटय़मय घडामोडींनी त्यांना माजी मुख्यमंत्री केले, आणि अनपेक्षित क्षणी पुन्हा चमत्कार घडवून मुख्यमंत्रिपदाची शपथही त्यांनी घेतली. या प्रसंगामुळे ‘८० तासांचा मुख्यमंत्री’ अशीही नोंद त्यांच्या नावावर झाली, आणि संख्याबळ जमविणे मुश्कील होताच औटघटकेच्या या पदावरून उतरून विरोधी पक्षनेत्याची माळ त्यांनी स्वीकारली.\nगेल्या काही दिवसांतील या घडामोडींमुळे फडणवीस यांच्या वैयक्तिक राजकीय कारकीर्दीच्या आलेखात मोठे चढउतार झाले आहेत हे स्पष्ट आहे. पाच वर्षांच्या सत्ताकाळात दाबला गेलेला पक्षांतर्गत विरोधाचा आवाज यापुढे पुन्हा उमटू लागेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. विरोधी पक्षनेत्याला पक्षाच्या सर्व आमदारांनाच नव्हे, तर संपूर्ण पक्षसंघटनेस सोबत घ्यावे लागते. सत्तास्थापनेच्या काळात चुकलेल्या काही बेभरवशी गणितांचे धाडसी प्रयोग पक्षाला मागे घेऊन गेल्याची तीव्र भावना भाजपच्या सहानुभूतीदार मतदारांमध्ये आणि संघ परिवारातील कार्यकर्त्यांमध्ये उमटू लागली आहे. निवडणुकीआधी बेधडकपणे केलेल्या ‘महाभरती’मुळे पक्ष गढूळ झाल्याची भावना पक्षातील आणि परिवारातील अनेकजण कुजबुजत्या आवाजात व्यक्त करीत होते. या महाआयातीचा पक्षास खरोखरीच किती फायदा झाला, याचा जाब आता जेव्हा पक्षांतर्गत वर्तुळातील जुन्या नाराजांकडून विचारला जाईल, तेव्हा नेता या नात्याने फडणवीस यांनाच त्याची उत्तरे द्यावी लागतील, हे स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप करून २०१४ च्या निवडणुकीत जनमत वळविण्याच्या मोहिमेचे नेतृत्व फडणवीस यांनीच केले होते. पाच वर्षांच्या सत्ताकाळातही फडणवीस यांनी या प्रकरणाचा खुबीने वापर करून विरोधकांवरील तो डाग जिवंत ठेवला होता. परवाच्या निवडणुकीनंतर बहुमत निसटताच, त्याच अजितदादांना सोबत घेऊन सत्ता स्थापना करण्याच्या प्रयत्नांतील सहभागाची या जुन्या नाराजांच्या नाराजीत भर पडलेली दिसू लागली आहे.\nआता विरोधी पक्षनेता म्हणून सरकारला धारेवर धरताना, आपणच जिवंत ठेवलेल्या सिंचन घोटाळ्याचे भांडवल करणे फडणवीस यांना जमेल का, हा प्रश्न पक्षांतर्गत नाराजांच्या प्रतिक्रियांमधून उमटू लागला आहे. ‘या घोटाळ्याचे पुरावे आम्ही रद्दीत विकले’ हा एकनाथ खडसे यांचा जहाल आणि खोचक आरोप ही भविष्यातील पक्षांतर्गत नाराजीची चुणूक आहे. पक्षातील अनेक बिनीचे मोहरे या निवडणुकीत घरी बसविले आणि आयारामांना उमेदवाऱ्या देऊन पक्षाने एकहाती सर्वाधिक संख्याबळाची मजल गाठली हे खरेच, पण सत्तेच्या बदललेल्या वाऱ्यांमुळे आयारामांच्या ‘घरवापसी’चे सावट या संख्याबळासमोर आ वासून उभे राहिले आहे. अशा वेळी पक्षाचे संख्याबळ राखण्याची जबाबदारीही फडणवीस यांनाच पेलावी लागणार आहे. अगोदरच नाराजीने खदखदणारी पक्षांतर्गत यंत्रणा अशा कसोटीच्या क्षणी त्यांना किती पाठबळ देते, यावर त्यांच्या उतरत्या आलेखाची पुढची उभारी अवलंबून आहे.\nखरे म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेत दीर्घकाळानंतर एक सक्षम विरोधी पक्ष उभा आहे, आणि सत्तेचे नेतृत्व केल्यामुळे शासन व्यवस्थेचे सारे बारकावे नेमके माहीत असलेल्या फडणवीस यांच्याकडे विरोधी पक्षाचे नेतेपद आहे. आपल्या सत्ताकाळात अनेक गुपिते त्यांच्यासमोर उघडी झाली असतील यात शंका नाही. विरोधी बाकांवरून त्यांचा वा���र करण्याची संधी साधून जुन्या वाटांना पडलेली भगदाडे बुजविण्याचे व पक्ष आणि परिवारातील नाराजांना दिलासा देऊन ‘पक्ष भरकटलेला नाही’ असा विश्वास पुन्हा रुजविणे हे फडणवीस यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. कारण ते त्यांना स्वत:लाच झेलावे लागणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n3 बिगरभाजप राजकारणाचा धडा\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-05-29T20:47:44Z", "digest": "sha1:MOVXHAKCLIN6BH6PP7KOHTDVPJD2FYQD", "length": 4418, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ब्राझिलमधील नद्या - विकिपीडिया", "raw_content": "\n\"ब्राझिलमधील नद्या\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ एप्रिल २०१४ रोजी ११:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/sahitya-of-kusumagraj-present-by-freelance-university-program-70644/", "date_download": "2020-05-29T21:26:52Z", "digest": "sha1:4IJ6UAEACNQPLIN2INAIDDHYT5TBNF2S", "length": 13082, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मुक्त विद्यापीठाच्या कार्यक्रमातून कुसुमाग्रजांच्या साहित्याचे दर्शन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nमुक्त विद्यापीठाच्या कार्यक्रमातून कुसुमाग्रजांच्या साहित्याचे दर्शन\nमुक्त विद्यापीठाच्या कार्यक्रमातून कुसुमाग्रजांच्या साहित्याचे दर्शन\nकविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे आयोजित कुसुमाग्रज साहित्य दर्शन\nकविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त व मराठी भाषा गौरव दिनानिमित्त येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे आयोजित कुसुमाग्रज साहित्य दर्शन कार्यक्रमात कुसुमाग्रजांच्या काव्य व नाटकांचे ओझरते दर्शन घडविण्यात आले.\nमाणसातील माणूस पाहणाऱ्या कुसुमाग्रजांनी आपल्या कविता, कथा, गाणे, नाटकांमधून केवळ माणूसच नाही तर निसर्गाशी, आपल्या मातीशी असलेली नाळ कायम ठेवली. कुसुमाग्रज साहित्य दर्शन कार्यक्रमात त्यांच्या कलाविष्काराची झलक सादर करताना कवी किशोर पाठक, सदानंद जोशी, हेमा जोशी, शुभांजली पाडेकर, कन्याकुमारी गुणे यांनी कुसुमाग्रजांची, माझ्या मातीचे गायन, वेडात मराठे वीर दौडले सात, चार होत्या पक्षिणी, हे सुरांनो चंद्र व्हा, उठा उठा चिऊताई यांसारखी निवडक लोकप्रिय गाणी, बुद्धाची मूर्ती ही कथा आणि कणा, गाभारा, अखेर कमाई अशा निवडक कवितांचे सादरीकरण केले.\nयाशिवाय नटसम्राट नाटकातील नाटय़ प्रवेशाची झलक दाखविण्यात आली. या संपूर्ण सादरीकरणाला नवीन तांबट व रागेश्री धुमाळ यांनी साथ केली. दरम्यान, मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनातर्फे नारायण सुर्वे वाचनालयाला ५२ कथासंग्रह भेट देण्यात आले. विद्यापीठाचे कुलसचिव प्रकाश अतकरे यांनी ही पुस्तके वाचनालयाचे विश्वस्त व ग्रंथपाल यांच्याकडे सुपूर्द केली. कुसुमाग्रज अध्यासन स्थापनेचा उद्देश विशद करताना डॉ. अतकरे यांनी मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीच्या संवर्धनासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविणे, काव्य, नाटय़ आणि ललित साहित्याच्या क्षेत्रातील सर्जनशील प्रतिभावंतांचा यथोचित गौरव करणे, संबंधित सेवा पुरविणे ही अध्यासनाची उद्दिष्टे असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन अध्यासनाचे समन्वयक शाम पाडेकर व कवी किशोर पाठक यांनी केले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे पुरस्कार जाहीर\n2 कामगारांच्या भावनांशी खेळू नका -भाई जगताप\n3 विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधीलकी निर्माण होण्यासाठी ‘मुक्त विद्यापीठ महोत्सव’\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A_%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2020-05-29T21:21:03Z", "digest": "sha1:GEMMN6RFYGI6BMDNS2A7UJSPFAV7BNF5", "length": 4205, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९९० फ्रेंच ओपन - विकिपीडिया", "raw_content": "\n१९७० १९���१ १९७२ १९७३ १९७४ १९७५ १९७६ १९७७ १९७८ १९७९\n१९८० १९८१ १९८२ १९८३ १९८४ १९८५ १९८६ १९८७ १९८८ १९८९\n१९९० १९९१ १९९२ १९९३ १९९४ १९९५ १९९६ १९९७ १९९८ १९९९\n२००० २००१ २००२ २००३ २००४ २००५ २००६ २००७ २००८ २००९\n२०१० २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५ २०१६ २०१७ २०१८\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९९० मधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑक्टोबर २०१३ रोजी २१:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/mca-constitution-accepted-but-oppose-continue/articleshow/70939881.cms", "date_download": "2020-05-29T20:33:12Z", "digest": "sha1:ONCYMTD4HXSCDT53RXB4AVBYI5K2AX5O", "length": 13095, "nlines": 114, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘एमसीए’ची घटना एकमताने मंजूर; पण...\nमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) नव्या घटनेला रविवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूरी मिळाली असली, तरीही या घटनेला विरोध कायम असल्याचे दिसत आहे. अर्थात, एकमताने ही घटना मंजूर झाली नाही. ही घटना सुप्रीम कोर्ट आणि लोढा कमिटीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार नसल्याचा दावा करण्यात येत आहे.\nम. टा. प्रतिनिधी, पुणेः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) नव्या घटनेला रविवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूरी मिळाली असली, तरीही या घटनेला विरोध कायम असल्याचे दिसत आहे. अर्थात, एकमताने ही घटना मंजूर झाली नाही. ही घटना सुप्रीम कोर्ट आणि लोढा कमिटीच्या मार्गदर्शक तत्वांनुसार नसल्याचा दावा करण्यात येत आहे.\n'एमसीए'ची विशेष सर्वसाधारण सभा १० ऑगस्टला होणार होती. मात्र, सांगली-कोल्हापुरात आलेल्या पुराच्या पार्श्वभुमीवर ही सभा पुढे ढकलण्यात आली होती. रविवारी झालेल्या या विशेष सभेत नव्या घटनेला मान्यता देण्यात आली. 'एमसीए'चे प्रभारी सचिव रियाझ बागवान म्हणाले, 'मी दिशाभूल करत असल्याचा आरोप माझ्यावर केला जात होता. मात्र, आज ८२ विरुद्ध ६ मतांनी घटना मंजूर झाली. गिरीश शिंदे, बाळासाहेब थोरवे, माधव रानडे आदी सहा जणांनी विरोध केला. सुप्रीम कोर्टाने घटनेची नोंद करून पाठवून द्या, असे सांगितले आहे सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या प्रशासकीय समितीने घटनेला मंजूरी दिलेली आहे. आता आपण कमीतकमी 'बीसीसीआय'मधून बाहेर जाणार नाही. आता या घटनेची धर्मादाय आयुक्तांकडे नोंद केली जाणार आहे.' 'क्लब ऑफ महाराष्ट्र थेट येत होते, त्यांनाही निवडणुकीद्वारे यावे लागणार. त्याला त्यांचा विरोध होता,' असेही बागवान यांनी सांगितले.\n'एमसीए'च्या केव्हा होणार, याबाबत विचारले असता बागवान म्हणाले, 'राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जगेश्वर सहारिया यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी कार्यभार घेतल्यानंतरच तारीख जाहीर केली जाईल.' याशिवाय श्रीकांत कल्याणी यांची जागी रणजी करंडक निवड समितीचे चेअरमन आणि १६ वर्षांखालील मुलांच्या संघाचे प्रशिक्षकपदी महाराष्ट्राचे माजी कर्णधार मिलींद गुंजाळ यांची नियुक्ती केल्याचेही बागवान यांनी सांगितले.\n'बहुमताच्या जोरावर मंजूर करता येते. मात्र, सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार ही घटना नाही. त्यामुळे ही मान्य होऊ शकणार नाही. इंटरनॅशनल खेळाडूंना 'मेंबर लिस्ट'मध्ये टाकले. मात्र, त्यांना मताचा अधिकारच दिलेला नाही. ही घटना सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार करायला हवी,' असे यांनी अॅड. गिरीश शिंदे सांगितले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअनुष्कावर गुन्हा; घटस्फोट देण्याची विराटकडे भाजपाच्या ख...\nगूड न्यूज... भारताच्या क्रिकेटपटूला झालं पूत्ररत्न...\nव्हिडीओ करण्याच्या नादात वॉर्नरने दात तोडून घेतले...\nकरोनाने दिला क्रिकेटला मोठा धक्का; उद्या होणार औपचारिक ...\n भारत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार, डे-नाइट...\nकर्णधार विराट कोहलीमुळे 'हॅटट्रिक': बुमराहमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमला जगू द्या, त्रास दिला ��र जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2020/05/blog-post_19.html", "date_download": "2020-05-29T18:59:11Z", "digest": "sha1:DUSAKSC5CVS23JWE4IEOFVP4AEZHGKI4", "length": 17497, "nlines": 135, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: घराला घरपण देणारा कोरोना : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nघराला घरपण देणारा कोरोना : पत्रकार हेमंत जोशी\nघराला घरपण देणारा कोरोना : पत्रकार हेमंत जोशी\nलोकांना आता ठोस काहीतरी ऐकायचे आहे त्यांना मोदी आणि ठाकरे तुमच्याकडून बुढी के बाल खायला नको आहेत म्हणजे खाताना तेवढे गॉड गॉड एकदा तोंडात विरघळले कि ना चव राहते ना भूक भागते. असे आता यापुढे त्यांना तुमच्याकडून काहीही नको आहे अन्यथा तुमचे वाहिन्यांवर येऊन बोलणे एक मजाक बनके राहेगा, मोदीजी भारतीय तुम्हाला आणि ठाकरेजी राज्यातले तुम्हाला अशाने यापुढे अजिबात सिरीयस न घेता विशेषतः सोशल मीडियावर तुम्हा दोघांची सारे नेटकरी खिल्ली मजाक टिंगल उडवून मोकळे होतील. १८ मेला सोमवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा विविध वाहिन्यांवर आले जनतेला ते आज नक्की काहीतरी वेगळी ���ोषणा किंवा आश्वासक निर्णय घेऊन सांगून मोकळे होणार आहेत वाटले होते म्हणून त्यादिवशी झाडून सारे मधुचंद्राच्या राती जसे घरातले तरुण सदस्य नवपरिणीत जोडप्याच्या खोलीजवळ कान टवकारून आणि डोळे फाडून लक्ष ठेवून असतात कि निदान आज तरी पलंग जोरजोरात हलण्याचा, जागेवरून काहीतरी उंचच उंच उडण्याचा आवाज येईल तसे सारे त्यापद्धतीने दूरदर्शन संचासमोर बसलेले होते पण कसले काय नि कसले काय, चक्क पाऊण तास ठाकरे तुम्ही बोलत होते पण ठोस काहीही निघाले नाही तोच नेहमीचा टाइम पास तेच तुमचे नेहमीचे प्रत्येकाच्या तोंडात बुढी के बाल किंवा पिटुकली लिम्लेटची गोळी कोंबण्यासारखे झाले म्हणजे जोपर्यंत गोळी चघळतो तोपर्यंत बरे वाटते, एकदा का गोळी विरघळली कि ना पॉट भरणे ना कुठले समाधान. एक घरगुती साधा सरळ मुख्यमंत्री अशी तुम्ही बेमालूम आपल्या राज्यात मिळविलेली प्रतिमा, अशाने घालवून बसाल, जनता फ्रस्ट्रेट आहे, त्यांना काहीतरी ठोस हवे आहे. तुमचे हे तर भाषण असे झाले कि सोशल मीडियावर झळकणारी इकडली तिकडली वाक्ये तुम्हाला हर्षल प्रधान यांनी एकत्र जोडून दिलीत आणि तुम्ही ती वाक्ये जशीच्या तशी शाळेतल्या निबंध वाचून दाखविणाऱ्या विद्यार्थ्यांसारखी पाठ म्हणून दाखवलीत, असे कृपया पुन्हा घडू नये, कदाचित इतर हुजरे तुम्हाला फॅक्ट सांगणार नाहीत, मला मात्र गप्प बसणे शक्य नाही, शक्य नव्हते...\nत्याआधी एबीपी माझा वर कोरोना मधून सहीसलामत बाहेर पडलेले मंत्री जितेंद्र आव्हाड यांची मुलाखत अशीच सर्वांनी कान टवकारून ऐकली. मी तर तुम्हाला आधीच सांगितले होते, आव्हाड लढवय्ये आहेत ते हि जीवघेणी ठरलेली ठरणारी लढाई देखील नक्की जिंकून येतील, नेमके तेच घडले, बरे वाटले आव्हाड मृत्यूच्या दारातून बाहेर पडले, सहीसलामत आले. त्यांनी आपल्या मुलाखतीमधून जे विदारक सत्य मांडले आज तेच चित्र अमाप पैसे आणि प्रसिद्धीच्या मागे लागलेल्या प्रत्येकाच्या घरातले आहे विशेषतः पुढारी पोलीस पत्रकार प्रशासन शासन दलाल व्यापारी इत्यादी साऱ्यांच्यायच घरातले ते दृश्य आहे जे आव्हाड यांनी मनापासून मांडले. ज्याला आपण उपरती होणे असे म्हणतो ते आव्हाड यांच्या बाबतीत घडले आणि हे असे, मी आव्हाड यांना माजलेला नेता असे नक्की म्हणणार नाही पण प्रत्येक माजलेल्या आणि बरबटलेल्या व्यक्तींच्या घरातून नेत्यांना साऱ्यांना उपरती व्हावी. बायको कुठे मुले कुठे आणि आपण कुठे फिरतोय पैसे मिळविण्याच्या हे राज्य विकण्याच्या नादात यात सहभागी असलेल्या कोणाचेही लक्ष नाही. अगदी संध्याकाळचे जेवण देखील एकत्र होत नाही कारण नवरा त्याच्या गर्लफ्रेंड बराबर जेऊन येतो, मुले मुली कुठेतरी पब मध्ये पडलेले असतात आणि बायका एकतर आपल्या शौकिन मैत्रिणींबरोबर मजा मस्ती करण्यात गुंतलेल्या असतात किंवा त्यांना देखील त्यांचे बॉय फ्रेंड असतात. ज्यावेगाने काळा पैसे अनेकांच्या घरातून आला आहे त्याच वेगाने तो त्या त्या कुटुंबाची विल्हेवाट लावण्यात गुंतलेला आहे आणि हेच नेमके सत्य आहे जे तुम्हाला आणि मला देखील अमान्य करून चालणार नाही, आव्हाड बोलले, सत्य तेवढे त्यांनी अगदी मनातून मांडले इतर बोलत नाहीत बोलणार नाहीत एवढाच काय तो फरक...\nतुम्हाला सत्य तेच सांगतो, कोरोना लॉक डाऊन घोषित होण्याआधी गेली कित्येक वर्षे मी फार कमी घरी जेवत असे कारण घरात तीन तीन बायका म्हणजे सुना किंवा पत्नी असतांना या तिघींना स्वयंपाक तरी येतो किंवा नाही येथपासून माझी तयारी होती. स्वयंपाकाला येणाऱ्या मावशी एकदम प्रोफेशनल त्यामुळे समोर अगदी ताजे व गरम अन्न आले तरच खावेसे वाटे, टिफिन नेला तर दुपारी आपण माती खातोय कि अन्न, नेमके कळत नसे पण कोरोना ने चमत्कार केला आज माझ्या घरातला माझ्यासहित प्रत्येक सदस्य विशेषतः माझ्या दोन्ही सुना आणि धाकटा विनीत ज्यापद्धतीने प्रत्येक पदार्थ समोर मांडतात, आईशपथ, असे चवदार अन्न फूड जेवण तत्पूर्वी मी जगातल्या कोणत्याही पंचतारांकित हॉटेलात कधी देखील खाल्ले नव्हते. धन्यवाद कोरोनाला ज्याने घराला घरपण दिले....\nतूर्त एवढेच : हेमंत जोशी.\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्��कार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्याराव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nराज्यातला राजकीय गोंधळ : पत्रकार हेमंत जोशी\nगायकवाड निर्दोष : पत्रकार हेमंत जोशी\nउद्धवजी इकडे लक्ष घाला : पत्रकार हेमंत जोशी\n आता काय तर उद्धवा : पत्रकार हेमंत जोशी\nखडसे खतरे में : भाग २: पत्रकार हेमंत जोशी\nघराला घरपण देणारा कोरोना : पत्रकार हेमंत जोशी\nखडसे भी खतरेमें : पत्रकार हेमंत जोशी\nअशी हि मीडिया : भाग २: पत्रकार हेमंत जोशी\nहिंदुत्व खतरेमें : पत्रकार हेमंत जोशी\nअशी हि मीडिया : भाग १: पत्रकार हेमंत जोशी\nलेटेस्ट : केवळ प्रौढांसाठी : पत्रकार हेमंत जोशी\nशिवभोजन थाळी कि घोटाळी : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/maharashtra/article/biopesticides-for-the-control-of-mango-hopper-recommended-by-gujarat-agril-uni-5e4fce25721fb4a9550c09c6", "date_download": "2020-05-29T19:30:35Z", "digest": "sha1:43HSGQT6DVDO24SMVQLCZBOPZPEQX6QY", "length": 4898, "nlines": 99, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - Biopesticides for the control of mango hopper recommended by Gujarat Agril. Uni - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nक्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nकृषि जुगाड़पीक संरक्षणवीडियोकृषी ज्ञान\nड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करून टोळ नियंत्रण\n•\tटोळधाड समूहाने पिकावर प्रादुर्भाव करत असल्याने पिकाचे अतोनात नुकसान होते. •\tपिकाचे नुकसान टाळण्यासाठी याचे नियंत्रण वेळीच करणे गरजेचे आहे. •\tड्रोन तंत्रज्ञानाचा...\nकृषि जुगाड़ | प्राईम यूएव्ही\nपीक संरक्षणऊसआजचा सल्लाकृषी ज्ञान\nऊस पिकातील तणांचे नियंत्रण\nउसामधील तणांच्या नियंत्रणासाठी, ऊस लागण केल्यापासून साधरणतः ��० दिवसानंतर मेट्रीब्यूझीन घटक असणारे टाटा मेट्री ३०० - ४०० ग्रॅम सोबत २-४,D घटक असणारे विडमार सुपर १ लिटर...\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nऊसपीक संरक्षणआजचा फोटोकृषी ज्ञान\nऊस पिकामध्ये खताचे योग्य व्यवस्थापन\nशेतकऱ्याचे नाव:- श्री. सुशांत पाटील राज्य - महाराष्ट्र टीप:- २५-३० किलो नत्र प्रति एकर जमिनीद्वारे द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/three-important-result-of-sc/", "date_download": "2020-05-29T19:09:42Z", "digest": "sha1:3AZAK6NNHB2ESIEEKJBT2OEAZ7P2Y2N4", "length": 6693, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सुप्रीम कोर्टाची हॅट्रीक, दिवसभरात दिले 'हे' तीन महत्वपूर्ण निर्णय", "raw_content": "\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nचक्क ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याचा प्रयोग\n‘राज्यात मे महिन्यात आता पर्यंत ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप’\nप्रतिबंधित क्षेत्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी; भूलथापांना बळी पडू नका : तुकाराम मुंढे\nसुप्रीम कोर्टाची हॅट्रीक, दिवसभरात दिले ‘हे’ तीन महत्वपूर्ण निर्णय\nनवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने आज निकाल देण्याची हॅट्रीक लगावली आहे, आज दिवसभरात देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणारे तीन निकाल न्यायालयाकडून देण्यात आले आहे. यामध्ये प्रमोशनमधील आरक्षण, आधार सक्ती आणि हायकोर्ट तसेच सुप्रीम कोर्टमध्ये चालणाऱ्या सुनावणीचे थेट प्रक्षेपणास परवानगी देण्याच्या निर्णयाचा समावेश आहे.\n1. न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर प्रथम सरकारी नौकरीतील प्रमोशनमध्ये आरक्षण देण्याच्या खटल्यावर सुनावणी घेण्यात आली. यामध्ये एस सी/एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने थेट आरक्षण न करता याचा चेंडू राज्य सरकारकडे टोलावला आहे.\n2. देशातील नागरिकांच्या वयक्तिक माहितीच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या आधार कार्डच्या वैधतेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय खडपीठाने आधार घटनात्मक असल्याचा निर्णय दिला आहे. तर बँकिंग, मोबाईल सेवा किंवा इतर संस्थांच्या कामांसाठी आधार अनिवार्य नसल्याचं देखील यावेळी न्यायालयाने सांगितले आहे.\n3. हायकोर्ट तसेच सुप्रीम कोर्टमध्ये चालणाऱ्या सुनावणीचे थेट प्रक्षेपणास परवानगी देण्याच्या निर्णयाचा ऐतिहासिक निर्णय देखील आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना देखील कोर्टाचे कामकाज पाहता येणार आहे.\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/category/agralekh/page/101/", "date_download": "2020-05-29T19:47:27Z", "digest": "sha1:47256ADYQMASBBRJV7A27XYGKO2NQJT3", "length": 15210, "nlines": 80, "source_domain": "www.navprabha.com", "title": "अग्रलेख | Navprabha | Page 101", "raw_content": "\nनववर्षाच्या पूर्वरात्री तटरक्षक दलाने अरबी समुद्रात केलेल्या कारवाईवर एका राष्ट्रीय वृत्तपत्राने लगेच प्रश्नचिन्हे उपस्थित केली. स्फोटांत उद्ध्वस्त झालेले ते जहाज दहशतवाद्यांचे नव्हते, तर छोटे तस्कर काही तरी माल घेऊन चालले होते असे भासवण्याच्या आणि तटरक्षक दलाच्या कारवाईविषयीच शंका व्यक्त करण्याच्या या प्रयत्नाला कोणत्याही पुराव्यांची जोड संबंधितास देता आलेली नाही. पण स्फोटाचे चे छायाचित्र संरक्षण मंत्रालयाने प्रसृत केले, त्यामध्ये आग भडकलेली ...\tRead More »\nसंपूर्ण जग नववर्षाच्या जल्लोषात धुंदावले असताना भारताच्या दिशेने स्फोटकांनी भरलेले एक पाकिस्तानी जहाज निघाले होते ही काल उघडकीस आलेली बाब धक्कादायक असली, तरी अनपेक्षित नाही. सव्वीस अकराची पुनरावृत्ती करण्यासाठी पाकसमर्थित दहशतवादी उतावीळ झालेले आहेत आणि त्यामुळे अशा हल्ल्यांना आपण तयार राहावेच लागेल. तिकडे जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये नववर्षाच्या पूर्वरात्री पाकिस्तानी रेंजर्सचा भारतीय ठाण्यांवर अंदाधुंद गोळीबार रात्रभर सुरू होता. जवळजवळ पंधरा ...\tRead More »\nगोव्याच्या खाण व्यवसायाचा फुगा जसा दोन वर्षांपूर्वी फाट्‌कन फुट���ा, तसेच आता येथील पर्यटन व्यवसायाचेही होणार की काय असे वाटण्याजोगी गंभीर परिस्थिती सर्वत्र दिसत आहे. रस्तोरस्ती पर्यटकांच्या वाहनांची होणारी कोंडी, साधनसुविधांची ठळकपणे जाणवू लागलेली कमतरता, हॉटेलांपासून टॅक्सी सेवेपर्यंतचे अव्वाच्या सव्वा चढलेले, चढवलेले दर, पर्यटकांची होणारी खुलेआम लूट हे सारे पाहता गोव्याच्या पर्यटनक्षेत्राचा झालेला हा विकास म्हणायचा की आलेली सूज म्हणायची असा ...\tRead More »\nआणखी एक वर्ष सरले. २०१४ परिवर्तनाचा गाजावाजा करीत आले होते आणि आता सरताना तीच अपेक्षा मागे ठेवून गेले आहे. भारतीयांच्या अपेक्षा, आकांक्षा उंचावलेल्या आहेत आणि येणारे नवे वर्ष त्यांच्या पूर्ततेचे असेल अशी आशा एकशे वीस कोटी भारतीयांच्या मनामध्ये आज तेवते आहे. सरत्या वर्षामध्ये नेहमीप्रमाणे कडू – गोड घटना घडल्या. पण देशाला अभिमानास्पद अशा घटनांचे पारडे वर राहिले. मंगळावरच्या मोहिमेने भारताच्या ...\tRead More »\nकांदोळीच्या इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिव्हलमध्ये ईशा मंत्री या बॉलिवूडच्या उभरत्या कॉस्च्युम डिझायनरचा काल झालेला संशयास्पद मृत्यू या एकंदर तथाकथित संगीत महोत्सवांच्या आडून चालणार्‍या अमली पदार्थांच्या व्यवहारांकडेच अंगुलीनिर्देश करतो आहे. ईशाचा बळी हा नैसर्गिक मृत्यू नाही. तिच्या अनैसर्गिक मृत्यूचे कारण अद्याप उघड झालेले नसले, तरी अमली पदार्थाच्या अतिसेवनातून एखादीचा असा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. २००९ साली बेंगलुरूची मेहा बहुगुणा ...\tRead More »\nसरत्या वर्षाला निरोप देण्याची घडी जवळ येऊन ठेपलेली असताना दहशतवादाच्या राक्षसाने पुन्हा एकवार आपल्या भयावह चेहर्‍याची चुणूक दाखवली आहे. बेंगलुरूमध्ये झालेला स्फोट कमी तीव्रतेचा जरी असला, तरी त्याचे ठिकाण आणि वेळ भविष्यातील धोक्यांचा इशारा देण्यास पुरेशी आहे. रात्री साडेआठच्या सुमारास बेंगलुरूच्या चर्च स्ट्रीटवर हा स्फोट झाला. ही चर्च स्ट्रीट बेंगलुरूच्या प्रसिद्ध अशा ब्रिगेड रोड आणि एमजी रोडच्या जवळच आहे. त्यामुळे ...\tRead More »\nमुंबईच्या अंडरवर्ल्डचा एकेकाळचा सम्राट असलेला कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम कासकर पुन्हा एकवार चर्चेत आला आहे. आपण कराचीत बसून दुबईमधले कोट्यवधींचे व्यवहार कसे करतो त्याची प्रौढी मिरवणार्‍या संभाषणाचे ध्वनिमुद्रण एका संकेतस्थ���ाने नुकतेच प्रसृत केले आणि दाऊद अजूनही कराचीत असल्याचा संशय त्यामुळे पुन्हा बळावला. मध्यंतरी दाऊदसंदर्भात पाकिस्तानवरील दडपण वाढल्याने दाऊदने कराची सोडून पळ काढल्याच्या बातम्या आल्या होत्या, परंतु सारी सामसूम होताच दाऊद ...\tRead More »\nराज्याच्या तिजोरीतील खडखडाट आता जनतेला जाणवू लागला आहे. पेट्रोलवरील मूल्यवर्धित कर पाच टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना घ्यावा लागल्याने राज्याची आर्थिक स्थिती नाजुक आहे यावर जणू शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यातील खाणी बंद झाल्यापासून सुरू झालेले नष्टचर्य अद्याप संपुष्टात आल्याचे दिसत नाही. त्यामुळे येणार्‍या काळामध्ये या आर्थिक समस्यांमधून वाट काढण्यासाठी केंद्र सरकारने भरीव आर्थिक मदतीचा हात दिला नाही, तर ...\tRead More »\nपं. मदनमोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी या दोन महान विभूतींना ‘भारतरत्न’ ने सन्मानित करण्याच्या सरकारच्या प्रस्तावास राष्ट्रपतींनी काल संमती दिली. ही दोन्ही उत्तुंग व्यक्तिमत्त्वे आपल्या आयुष्यात सदैव वादातीत राहिली असली, तरी दोघांचीही हिंदुत्ववादी विचारसरणी लक्षात घेता मोदी सरकारने त्यांना हा सर्वोच्च किताब देताना त्यांची विचारधारा हाही निकष मानला का हा प्रश्नही आता उपस्थित केला जाईल. पं. मदनमोहन मालवीय ...\tRead More »\nझारखंड आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. झारखंडमध्ये अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या विकास आणि सुशासनाच्या मंत्राने आपला प्रभाव दाखवला, तर जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीत हिंदुबहुल जम्मू विभागात भाजपाने घवघवीत यश संपादन करून राज्यातील आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. भाजपचे जम्मू काश्मीरमधील ‘मिशन ४४’ फसले असले, तरी या राज्यात सर्वाधिक मते मिळवणारा पक्ष भाजपाच ठरला आहे आणि काश्मीर ...\tRead More »\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A4%91%E0%A4%AB", "date_download": "2020-05-29T21:33:10Z", "digest": "sha1:BOS2X2KPAEMN2XRYY2RL7XPS3RSIRPOC", "length": 21572, "nlines": 317, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "कटऑफ: Latest कटऑफ News & Updates,कटऑफ Photos & Images, कटऑफ Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्य...\nवरावरा राव यांची तब्येत बिघडली; तळोजा जेलम...\nमोठी बातमी: राज्यात आज विक्रमी ८३८१ रुग्ण ...\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धो...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव हो...\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्य...\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिल...\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकार...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पु...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणू...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्य...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात;...\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळे निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणा...\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, ज...\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभज...\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांद...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त...\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्...\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची...\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अ...\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डा...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार क���लग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nवर्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\nदिल्ली विद्यापीठातील यूजी प्रवेशांना ८ जूनपासून सुरुवात\nदिल्ली विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांची संभाव्य प्रवेशप्रक्रिया कशी असेल त्यावर चर्चा होत आहे. ही प्रवेश प्रक्रिया ८ जूनपासून सुरू होण्याची दाट शक्यता आहे.\nUPSC पूर्व परीक्षा: 'अशी' करा स्मार्ट तयारी\nया परीक्षेसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पण तुम्हाला ठाऊक आहे का की या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला किती प्रश्नांची योग्य उत्तरे द्यायची आवश्यकता आहे किती गुण मिळाल्यावर तुम्ही सहजासहजी कटऑफ यादीत येऊ शकता\n\\B'गुणवंतां'च्या चुका एकसारख्या\\B\\Bराज्य मंडळाच्या पदभरती परीक्षेत गैरप्रकाराचा संशय\\Bमटा विशेषHarshDudhe@timesgroup...\n\\B'गुणवंतां'च्या चुका एकसारख्या\\B\\Bराज्य मंडळाच्या पदभरती परीक्षेत गैरप्रकाराचा संशय\\Bमटा विशेषHarshDudhe@timesgroup...\nकर्जमाफीसाठी लागतील १७५१ कोटी\nजिल्हा बँकेने पाठवली शेतकऱ्याकडील थकबाकीची माहिती; सरसकट कर्जमाफीची प्रतीक्षाम टा...\n‘कॅट’ परीक्षा आतामध्यम स्वरूपाची\n‘कॅट’ परीक्षा आतामध्यम स्वरूपाची\nत्या विद्यार्थ्यांच्या शुल्काची भरपाई\nम टा विशेष प्रतिनिधी, मुंबई नीट परीक्षेमध्ये ७२० पैकी ५४१ गुण मिळवूनही एका विद्यार्थिनीला एमबीबीएससाठी सरकारी कॉलेजमध्ये प्रवेश मिळू शकला नाही...\nअकरावी प्रवेश अद्याप सुरूच\n- १०० हून अधिक विद्यार्थ्यांना मिळाला प्रवेश- कटऑफपेक्षा कमी गुण असलेल्यांना मिळाली नामांकित कॉलेजेम टा...\n‘राफेल’चा आयटीआय कोर्स फुल्ल\nपूर्ण मॅरेथॉन म्हणजे साधारण ४२ किलोमीटर अंतर धावत पूर्ण करायचे...\nतांत्रिक कारणास्तवद्युतीपासून जर्मनी दूरच\nवृत्तसंस्था, नवी दिल्लीभारताची वेगवान धावपटू द्युती चंदला तांत्रिक कारणास्तव जर्मनीत होणाऱ्या काही शर्यतींत सहभागी होता येणार नाही...\nतांत्रिक कारणास्तव द्युती जर्मनीपासून दूरच\nवृत्तसंस्था, नवी दिल्लीभारताची वेगवान धावपटू द्युती चंदला तांत्रिक कारणास्तव जर्मनीत होणाऱ्या काही शर्यतींत सहभागी होता येणार नाही...\nविशेष फेरीनंतर ७७११ विद्यार्थी प्रवेशाविना\nप्रवेश न मिळालेल्यांना प्राधान्य फेरीची वाट पाहावी लागणारनामांकित कॉलेजांचे कट ऑफ ८० टक्क्यांच्या पारचम टा...\nतिसऱ्या फेरीमध्ये सोळा हजार प्रवेश\n‘कट ऑफ’मधील घट पथ्यावर\nम टा प्रतिनिधी, पुणेइयत्ता अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येत असलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत दुसऱ्या फेरीत 'कट-ऑफ'मध्ये घट झाली आहे...\n‘कट ऑफ’मधील घट पथ्यावर\nम टा प्रतिनिधी, पुणेइयत्ता अकरावी प्रवेशासाठी राबविण्यात येत असलेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत दुसऱ्या फेरीत 'कट-ऑफ'मध्ये घट झाली आहे...\nदुसऱ्या यादीत ६९ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश\n- अकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर- काही कॉलेजांची कट ऑफ एक-दोन टक्क्यांनी कमी - काहींच्या कट ऑफमध्ये एक ते दीड टक्क्यांची वाढ- ३८ ...\nमला जगू द्या, त्रास दिल्यास जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nराज्यात आज विक्रमी ८३८१ रुग्ण करोनामुक्त; ११६ जण दगावले\nरत्नागिरीतील गावात थरार; मानवी साखळी करून बिबट्याला पकडले\nवरावरा राव यांची तब्येत बिघडली; तळोजा जेलमधून 'जेजे'त हलवले\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास शिक्षा ठोठावणार\nपुण्यात २४ तासांत करोनाने ११ जणांचा मृत्यू\nऔरंगाबादः ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनाचं मुंबई, ठाणे, पुणे कनेक्शन; नगरमध्ये रुग्ण वाढले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/viva-news/different-ways-on-the-hairstyle-abn-97-2024711/", "date_download": "2020-05-29T19:42:40Z", "digest": "sha1:BWALZM6R7IUY55CNQIOUM7EIXKLIVEKT", "length": 20649, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "different ways on the hairstyle abn 97 | केशाकर्षक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nएके काळी हे ट्रेण्ड्स केवळ स्त्रियांच���या बाबतीतच पाहिले जायचे, मात्र आता त्यात मेन्सवेअर आणि मेन्स लूक्सचाही समावेश झाला आहे.\nसमारंभांच्या दृष्टीने विचार करताना साइड ब्रेड, हाफ अपडू किंवा साइड पफ, बन आणि मराठमोळा खोपा या केशरचनांना अधिक पसंती मिळताना दिसते. त्यामध्ये काही वेळा खरे दागिने घातले जातात, तर काही वेळा खरी फुलं माळली जातात. खऱ्या दागिन्यांमध्ये हेवी नेकपीस, बाजूबंद, कानातले मोठे वेल अशा पारंपरिक दागिन्यांना केशरचनेवर विविध पद्धतींनी सजवलं जातं.\nसर्वानाच नटण्याचं निमित्त देणारा काळ आता सुरू झालाय. साखरपुडा, लग्न यांचे मुहूर्त आहेत, पाठोपाठ ख्रिसमसचं सेलिब्रेशन आहे आणि लगेचच नवीन वर्षांच्या स्वागताची तयारी दरवर्षी कपडे, त्यांचे रंग, पॅटर्न्‍स, मेकअप, हेअरस्टाईल अशा अनेक गोष्टींमध्ये वेगवेगळे ट्रेण्ड्स दिसून येतात. हेअरस्टाईल ही सगळ्या गेटअपची शोभा मानली जाते. हेअरस्टाईलशिवाय कोणताच लुक पूर्ण होऊ शकत नाही. प्रत्येक वर्षी येणाऱ्या नवीन ट्रेण्ड्सनुसार मुली आपल्या हेअरस्टाईल बदलत असतात. सणासमारंभाच्या काळात आणि पार्टीच्या माहौलमध्ये अशा दोन्ही ठिकाणी हे ट्रेण्ड्स लक्षात घेतले जातात आणि सांभाळले जातात.\nएके काळी हे ट्रेण्ड्स केवळ स्त्रियांच्या बाबतीतच पाहिले जायचे, मात्र आता त्यात मेन्सवेअर आणि मेन्स लूक्सचाही समावेश झाला आहे. सेलेब्रिटी स्टायलिस्ट आणि पुण्याच्या ‘श्98’ हेअर अ‍ॅन्ड मेकअप स्टुडिओचे विवेक लोखंडे सांगतात, ‘कोणत्याच बाबतीत मुलं आता मुलींपेक्षा मागे राहिलेली नाहीयेत. हेअरकटमध्ये मुलांची पसंती बऱ्याच काळापासून फेडेड हेअरकटला आहे. आताचा बॉलीवूडचा ट्रेंड बघता मुलांची ही आवड इतक्यात बदलण्याच्या काही शक्यता दिसत नाहीत. येऊ घातलेले ऐतिहासिक चित्रपट पाहता फेडेड हेअरकटचा प्रभाव आणखी वाढेल असाच अंदाज बांधता येईल.’ प्रत्येक इव्हेंटसाठी मुलं वेगळा हेअरकट करत नसली तरी एकदा स्वत:च्या निवडीने केलेला हेअरकट मेन्टेन करण्यासाठी मुलंही सॅलोनच्या वरचेवर वाऱ्या करताना दिसून येतात.\nकोणत्याही समारंभात सर्वाधिक चर्चा असते ती त्या समारंभाचा केंद्रबिंदू असलेल्या व्यक्तीची एखाद्या लग्नात सगळ्यांचं सगळं लक्ष हे वधू आणि वराकडे एकवटलेलं असतं. मात्र त्यांच्या तयारीकडे लक्ष देताना स्वत:कडे थोडंसं दुर्लक्ष होऊ देण्याची पद्धत आणि स���य आता जुनी झालेली दिसते. सगळ्या कामांत राहूनही आपण प्रेझेंटेबल आणि आकर्षक दिसलं पाहिजे असाच आजकाल लग्नात मिरवणाऱ्या इतर सर्व मुलींचा आणि स्त्रियांचा प्रयत्न असतो. ‘ज्यांना ब्राइड्समेड किंवा करवली म्हटलं जातं त्यांची हेअरस्टाईल ही वधूपेक्षा वेगळी असायला हवी, मात्र त्याचबरोबर वेडिंग थीमशी मिळतीजुळतीही असायला हवी’, असं ‘अ‍ॅडव्हान्स्ड हेअर स्टुडिओज’चे संकेत शहा म्हणतात. आजकाल वधूंना थोडा सटल लुक हवा असतो, मात्र सायडर्स आजकाल आपल्या लुकबद्दल फार काळजीपूर्वक निवड करतात. पूर्वी जसं वधूशी मिळतीजुळती हेअरस्टाईल किंवा मेकअप टाळला जायचा, तसं आता मानलं जात नाही. ठाण्याच्या ‘ग्लॅम स्टुडिओज’च्या श्रद्धा खिरीड म्हणतात, ‘आजकालच्या ट्रेण्डनुसार दोन आवडी प्रामुख्याने सांगता येतील, एक म्हणजे केसांत खरे दागिने माळणं आणि दुसरं म्हणजे खऱ्या फुलांनी केशरचना करणं’. खरे दागिने घालताना ते कोणते दागिने घालायचे याबद्दल कोणतेही समज वगैरे न बाळगता जे छान दिसतील ते अगदी नेकपीसेससुद्धा काही वेळा केसांत माळले जातात, असं त्या सांगतात.\nआताच्या येऊ घातलेल्या समारंभांच्या दृष्टीने साइड ब्रेड, हाफ अपडू किंवा साइड पफ, बन आणि मराठमोळा खोपा या केशरचनांना अधिक पसंती मिळताना दिसते. त्यामध्ये काही वेळा खरे दागिने घातले जातात, तर काही वेळा खरी फुलं माळली जातात. खऱ्या दागिन्यांमध्ये हेवी नेकपीस, बाजूबंद, कानातले मोठे वेल अशा पारंपरिक दागिन्यांना केशरचनेवर विविध पद्धतींनी सजवलं जातं. वेडिंग किंवा एन्गेजमेंट थीम जर इव्हिनिंग गाऊन्सची असेल तर त्यांना मॅच होणाऱ्या हेअरबॅण्ड्सचा वापर केला जातो. पारंपरिक पोषाखावर खरी फुलं केसांत माळण्याचा ट्रेण्ड बॉलीवूडमध्येही पाहायला मिळतो, त्याच पद्धतीने तो घराघरांतल्या समारंभात दिसून येतो. सुरुवातीला काहीसा विजोड वाटलेला, पण हळूहळू त्यातलं सौंदर्य लक्षात आलेला ट्रेण्ड म्हणजे हेअरस्टाईलवर कलात्मक पद्धतीने लावले जाणारे विविध प्रकारचे, आकाराचे आणि रंगाचे खरे खडे किंवा स्टोन्स पारंपरिक नऊवारीवर ही खडय़ांची लखलखती हेअरस्टाईल कशी सूट होईल अशी शंका हळूहळू पुसली गेली आणि आता ही हेअरस्टाईल फेवरेट बनलेली आहे.\nसामान्यत: समारंभांमध्ये केस मोकळे सोडण्याला फारशी पसंती दिली जात नाही. मात्र पाठोपाठ येऊ घातलेल्या ख्रिसमस आणि न्यू इअर पार्टीसाठी लूज बन, मेसी बन, मेसी ब्रेड आणि सर्वात पसंतीची हेअरस्टाईल म्हणजे ओपन हेअर पार्टी म्हणजे डान्स हे समीकरणच आहे. त्यामुळे पूर्ण ब्लो ड्राय करून केस सेट करण्यापेक्षा नॅचरल वाटेल असे हाफ ब्लो ड्राय करण्याकडे मुलींचा कल अधिक आहे. या बाबतीतही बॉलीवूड सेलेब्रिटींचा आदर्श ठेवला आहे, असंही म्हणता येईल. दीपिका, प्रियांका आदींच्या पार्टीजमधल्या हेअरस्टाईल्स या नेहमीच कॅज्युअल दिसतात. त्यांचा प्रभाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोय व कम्फर्ट या दोन कारणांमुळे यावेळीही पार्टीजमध्ये कॅज्युअल हेअरस्टाईल्स जास्त प्रमाणात दिसून येतील, असं स्टायलिस्ट्सचं मत आहे.\nएकंदरीत ट्रेण्ड्स बघता हेअरस्टाईलसुद्धा कम्फर्टेबल असावी याकडेच जास्त लक्ष पुरवलं जातं. समारंभांमध्ये कामं देखील करायची असल्याने केसांची अडचण होणार नाही म्हणून ते बांधून टाकले जातात. मात्र बांधलेले केसही आकर्षक कसे दिसतील याची काळजी घेतली जाते. तर दुसऱ्या बाजूला पार्टीजमध्ये डान्स करायला कम्फर्टेबल असतील अशा पद्धतीच्या हेअरस्टाईलला प्राधान्य दिलं जातं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 क���षण एक पुरे\n2 टेकजागर : ‘गुगल सर्च’चा सोस\n3 फिट-नट : तुषार कावळे\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mahabharti-practice-paper-27/", "date_download": "2020-05-29T19:57:27Z", "digest": "sha1:LPOH6SYTXEJ2CRVN7BYKEW7HIBGCTEYW", "length": 15300, "nlines": 444, "source_domain": "mahabharti.in", "title": "MahaBharti Practice Paper 27 - महाभरती सराव पेपर २७", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती सराव पेपर २७\nमहाभरती सराव पेपर २७\nमहाभरती सराव पेपर २७ (Important Questions)\nLeaderboard: महाभरती सराव पेपर २७\nमहाभरती सराव पेपर २७\nमहाभरती सराव पेपर २७ (Important Questions)\nविविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nLeaderboard: महाभरती सराव पेपर २७\nमहाभरती सराव पेपर २७\nशांतीस्वरूप भटनागर पुरस्कार …………… तारखेला दिला जातो\nसन २०१८ च्या नारीशक्ती पुरस्कार …………. महिलांना व संस्थांना देण्यात आला.\nखालीलपैकी सन २०१९ चा भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला\nप्रो. सी. एन. आर. राव\nझोंग शान, कुनलून, रॉस सी ही संशोधन केंद्रे अंटार्क्टिका खंडावर स्थापन करणारा देश कोणता\nबुंदेलखंड पठारावरून कोणती नदी वाहते\nसन २०१८ च्या द इकोनॉमीस्ट लोकशाही निर्देशांक अहवालात पाकिस्तान कोणत्या क्रमांकावर आहे\nनाईट फ्रॅन्क या संस्थेच्या अहवालानुसार सन २०१४ ते २०१८ या कालखंडात सर्वाधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्नवाढ साधणाऱ्या शहरांच्या जागतिक सुचीत मुंबई शहर कितव्या क्रमांकावर आहे\n‘सार्क’ संघटनेचे मुख्यालय कुठे आहे\n‘जागतिक व्यापार संघटनेत’ एकुण किती सदस्य देश आहेत\nपंडित सुरेश तळवलकर हे …………….. आहेत.\nभारतातील सर्वात मोठी खाजगी मालकीची तेल शुद्धीकरण कंपनी कोणती\nभारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड\nइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड\nरिलायन्स पेट्रोलियम कंपनीचा खाजगी मालकीचा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प कुठे आहे\nनाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रद्द करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केव्हा केली\nटाटा स्टील लिमिटेड ही पोलाद उत्पादक कंपनी खालीलपैकी कुठे आहे\nभारतातील सर्वात मोठा पोलादनिर्मिती करणारा कारखाना …………….. कंपनीने सुरु केला.\nआंतरराष्��्रीय महिला दिवस कोणत्या तारीखेला असतो\nराष्ट्रीय तंत्रज्ञान दिन …………… तारखेला असतो.\n‘फादर्स डे’ केव्हा येतो\nजून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी\nजून महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी\nभारतीय पोस्टल पेमेंट बँकचे उद्घाटन अधिकृतपणे नरेंद्र मोदी यांनी १ सप्टेंबर २०१८ रोजी कुठे केले\nफलोत्पादनात जगात पहिल्या क्रमांकाचा देश कोणता\nजय जवान, जय किसान, जय विज्ञान ही घोषणा ………. यांनी केली होती.\nप्रसिद्ध माजी फुटबॉल खेळाडू पेले हे ………….. देशातील आहे.\nअमेरिकेच्या संरक्षण विभागाचे मुख्यालय कोणत्या इमारतीत आहे\nखालीलपैकी भारताची गुप्तहेर संस्था कोणती\nभारतीय हवाई दलाने वायुशक्ती २०१९ हा युद्धासाराव फेब्रूवारी २०१९ मध्येकुठे आयोजित केला होता\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nचिन २०२० साली मंगळावर ५० वषा नंतर माेहिम करनार आहे त्या माेहिमेचे नाव काय\nभारतात पहिली रेल्वे काेठे सुरू झाली\nभारतात पहिली रेल्वेला इजिन लावले त्याची नाव काय\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/sanitizer-spray-at-bus-depot-in-nagpur/videoshow/75676397.cms", "date_download": "2020-05-29T19:38:59Z", "digest": "sha1:3HKPYMVQDAKI6WCC6O4QR6FSIXOCWWVW", "length": 8350, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनागपूर: बसस्थानकात सॅनिटायजरची फवारणी\nनागपूर: लॉकडाउन���ुळे जिल्ह्यात अडकून पडलेल्या श्रमिकांना आपापल्या गावी परत जायचेय. यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विशेष बसेस चालवित आहे . शहरातील गणेशपेठ मध्यवर्ती बस स्थानकातून विशेष बसेस सोडण्यात येत आहेत. तत्पूर्वी सोमवारी महामंडळाच्यावतीने बसस्थानकाच्या परिसरात फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआणखी व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nइतर व्हिडीओ व्हिडीओ न्यूज\nमुंबई: घरी जाण्यासाठी श्रमिकांची गर्दी...\nपगार नाही, आता जगायचं कसं\n५ वर्षाच्या चिमुकल्याचा एकट्यानं विमान प्रवास...\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या स���वनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/jamai-raja/", "date_download": "2020-05-29T18:57:07Z", "digest": "sha1:XPE7HBQEFWSW2FRZYHFUUGGL3STTX3L7", "length": 8884, "nlines": 153, "source_domain": "policenama.com", "title": "Jamai Raja Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपी. सिवा शंकर सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त\nआमदार अबू आझमींवर मुंबईत FIR\nपुणे शहरातील 323 जागांवरील सुमारे 103 KM चा अरुंद रस्ता होणार किमान 9 मीटर \nTV अभिनेत्री निया शर्माचा ‘कडक’ फोटो ‘व्हायरल’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - टीव्ही अभिनेत्री निया शर्मा एक बोल्ड अभिनेत्री आहे. ती इतकी सुंदर आहे की ती जे काही परिधान करते तिच्यावर सुट करते. अलीकडेच नियाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती रेड बिकिनीमध्ये दिसत आहे. नियाने…\nअभिनेत्री निया शर्मासोबत रवी दूबेच्या ‘किसिंग’ सीनवर त्याच्या पत्नीची ‘अशी’…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - ‘जमाई राजा’ या टीव्ही मालिकेचा ‘जमाई २.०’चा दुसरा सीझन आज मालिकेच्या स्वरुपात प्रदर्शित झाला आहे. यात रवी दुबे आणि निया शर्माची जोडी पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांची मने जिंकण्यासाठी आली आहे. टीव्हीचे हे सुपरहिट कपल…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\nजेव्हा ‘बिग बी’ अमिताभ, ‘किंग’…\nवेंडल रॉड्रिक्स, ज्यानं दीपिका पादुकोणला मॉडेल आणि रातोरात…\n‘किंग खान’, ‘बिग बी’, कार्तिक आणि…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\n‘खिलाडी’ अक्षय पुन्हा बनला ‘पॅडमॅन’,…\nमहाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका, भाजप नेत्याची…\n‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर पीएमपीच्या पासला…\nचीनवर ‘बहिष्कार’ घाला अन् उद्योग भारतात…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\n होय, लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीमूळे राज्याच्या…\nWeather Update: ‘या’ राज्यात वादळी वाऱ्यासह…\nभुकंपाने दिल्ली, पंजाब, हरियाणा हादरले, 4.6 रेक्टर स्केलचा…\n5 जून रोजी ‘चंद्रग्रहण’, जाणून घ्या तुमच्या…\nमधुमेहींसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा, 10 पैकी…\n‘अनिष्ट’ समस्यांपासून मुक्त होण्याचं वर्ष, मोदी…\nमहाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका, भाजप नेत्याची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना दिसली TV ची…\nवडिल गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत पंकजा ‘भावूक’\nतबलिगी जमात प्रकरणी दिल्ली क्राईम ब्रॅच 536 परदेशी नागरिकांवर 12 नवे…\n‘न्यूड’ फोटो पाठवून ‘सेक्स चॅट’साठी दबाव…\nप्रत्येक रात्री ‘देवीला पत्र’ लिहित होते PM मोदी,…\n29 मे राशी : काय सांगते आपले भाग्य, आज भाग्याची साथ मिळेल का \nJ & K : IED स्पोटकांनी भरलेली गाडी निघाली 3 लाखांचे बक्षीस असणाऱ्या दहशतवाद्याची, कुटुंबातील सदस्यांची चौकशी सुरू\n‘कोरोना’ची ‘अति’सुक्ष्म लक्षणं असणारे रूग्ण घरीच बरे होऊ शकतात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/scam/", "date_download": "2020-05-29T20:45:06Z", "digest": "sha1:RJMVNPEKS6VTVNQHDI7Z3DUJZ433FJS2", "length": 15694, "nlines": 186, "source_domain": "policenama.com", "title": "scam Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपी. सिवा शंकर सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त\nआमदार अबू आझमींवर मुंबईत FIR\nपुणे शहरातील 323 जागांवरील सुमारे 103 KM चा अरुंद रस्ता होणार किमान 9 मीटर \nआदिवासी विकास घोटाळा : 21 अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निलंबित करण्याचे आदेश\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - आदिवासी विकास निधीमधील ६ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाने नेमलेल्या निवृत्त न्यायाधीश एम जी गायकवाड यांच्या समितीने केलेल्या शिफारसीनुसार आदिवासी विकास विभागातील २१ अधिकारी आणि…\nपुण्यात भाजपकडून रोज सव्वा पाच कोटींचा घोटाळा, शिवसेनेचा आरोप\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे महापालिकेच्या वादात सापडलेल्या योजनांपैकी समान पाणीपुरवठा योजना, उच्च क्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) आणि नदीसुधार (जायका) या कामांच्या टेंडरची रक्कम प्रचंड चढ्या दराने आली होती. याबाबत विरोधकांनी आवाज…\nPMC बँकेनंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठा घोटाळा , ‘ही’ ज्वेलर्स कंपनी कोट्यावधी रूपये…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंजाब अ‍ॅन्ड महाराष्ट्र को-ऑप. (पीएमसी) बँक घोटाळ्यानंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठा घोटा���ा झाला असल्याचा संशय बळावत आहे. राज्यातील एका ज्वेलर्सचं स्टोअर अचानक बंद झाल्यानं हजारो गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत.…\nदेशातील सर्वात मोठा FIR ४ दिवसांपासून लिहीत आहेत पोलीस, लागणार अजून ३ दिवस\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतातील इतिहासातील सर्वात मोठी FIR उत्तराखंडच्या काशीपूर कोतवालीमध्ये लिहली जात आहे. अहवाल लिहिताना चार दिवस उलटून गेले, पण अद्याप ते काम पूर्ण झाले नाही. हे पूर्ण करण्यास दोन ते तीन दिवस लागू शकतात असे सांगण्यात…\nआरोप करणाऱ्यांनी ‘विष्ठा’ खावी, मंत्री सदाभाऊ खोतांचे ‘वादग्रस्त’ वक्तव्य\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - कडकनाथ फसवणूक प्रकरणावर विरोधकांचा समाचार घेताना कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. आरोप करणाऱ्यांनी विष्ठा खावी असे वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी नवा वाद…\n50 कोटींपेक्षा जास्त रक्कमेच्या घोटाळयाची चौकशी आता ‘या’ बोर्डाकडे, जाणून घ्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय दक्षता आयोगाने ५० कोटी रुपयांपेक्षा मोठा घोटाळा केलेल्या बँकांची चौकशी करण्यासाठी नवीन बोर्डाची स्थापना केली आहे. या बोर्डाला 'एडवायजरी बोर्ड फॉर बँक फ्रॉड्स' असे नाव देण्यात आले असून माजी दक्षता आयोग…\nअजित पवारांसह ५१ नेत्यांचे ‘भविष्य’ टांगणीला, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कर्ज वितरण…\nमुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - आरटीआय कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत याचिका केली आहे. कर्ज वितरणात अनेक गैरप्रकार झाल्याचे नाबार्ड बँकेने २०११ मध्ये आपल्या ऑडिटमध्ये स्पष्ट केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने या…\nपुणे मनपात वृक्षगणना निविदा प्रक्रियेत ‘घोटाळा’ \nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन : पुणे महानगरपालिकेतील वृक्षगणना निविदा प्रक्रियेत अनियमितता केल्याप्रकरणी भारतीय स्पर्धा आयोगाने सार आयटी रिसोर्सेस प्रा.लि. या कंपनीसह इतर दोन कंपन्यांना आणि चार व्यक्‍तींना मोठा दंड ठोठावला आहे. याबाबतचे आदेश…\nशेतकरी कर्जमाफीत दीड कोटींचा घोटाळा ; RTI कार्यकर्त्यांची खंडपीठात धाव\nनागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - सरकारी अधिकारी व गोंदिया जिल्ह्यातील नोंदणीकृत सावकार यांनी संगनमत करून शेतकरी कर्जमाफी योजनेत १ कोटी ४३ लाख १६ हजार ५९६ रुपयाचा घोटाळा केला अस��� आरोप रोशन बडोले यांनी नागपूर खंडपीठात दाखल जनहित याचिकेत केला आहे.…\n२० वर्षापुर्वीचा कोट्यावधींचा घोटाळा, ‘गॅलॅक्सी’ ग्रुपच्या संचालकांना अटक\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गॅलॅक्सी ग्रुप ऑफ कंपनीजच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र सीआयटी आणि उत्तरप्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत २० वर्षांपासून फरार असलेल्या संचालकांना अटक केली आहे. कंपनीविरोधात महाराष्ट्र,…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\nजेव्हा ‘बिग बी’ अमिताभ, ‘किंग’…\nवेंडल रॉड्रिक्स, ज्यानं दीपिका पादुकोणला मॉडेल आणि रातोरात…\n‘किंग खान’, ‘बिग बी’, कार्तिक आणि…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\nकाश्मीरमध्ये टळला मोठा आतंकवादी हल्ला, ‘पुलवामा’…\nLockdown मध्ये 1.75 लाख रुपयाची लाच घेताना वनपरिक्षेत्र…\nनवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियानं मागितली…\n28 मे राशिफळ : धनु\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\n होय, लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीमूळे राज्याच्या…\nWeather Update: ‘या’ राज्यात वादळी वाऱ्यासह…\nभुकंपाने दिल्ली, पंजाब, हरियाणा हादरले, 4.6 रेक्टर स्केलचा…\n5 जून रोजी ‘चंद्रग्रहण’, जाणून घ्या तुमच्या…\nमधुमेहींसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा, 10 पैकी…\n‘अनिष्ट’ समस्यांपासून मुक्त होण्याचं वर्ष, मोदी…\nमहाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका, भाजप नेत्याची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना दिसली TV ची…\nCoronavirus : दिल्लीत 24 तासात ‘कोरोना’चे 1106 नवे रूग्ण,…\nCoronavirus : सातारा जिल्ह्यातील मृत्यू दर वाढला \n28 मे राशिफळ : वृश्चिक\n सलून चालवणार्‍या महिलेला ‘कोरोना’ची लागण\nजेजुरी : कोथळे येथे सॅनिटरी पॅड व मास्कचे वाटप\nवर्गाशिवाय शाळा सुरू होणार , जाणून घ्या राज्य सरकारचा ‘हा’ प्लॅन\nवडिल गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत पंकजा ‘भावूक’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://parabsachin.blogspot.com/2011/09/", "date_download": "2020-05-29T19:50:34Z", "digest": "sha1:DNBJ5H3F77ERZ3KCTESRO7BJYRQ4FN2B", "length": 12295, "nlines": 100, "source_domain": "parabsachin.blogspot.com", "title": "माझं आभाळ: 01/09/11 - 01/10/11", "raw_content": "\nमी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची. त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.\nमहिलांच्या प्रगतीसाठी झटणारे प्रबोधनकार\nआपल्या सगळ्यांची वेबसाईट prabodhankar.com च्या उद्घाटनाला या शनिवारी प्रबोधनकारांच्या जयंतीनिमित्त एक वर्ष पूर्ण झालं. आपल्या सगळ्यांच्या मदतीशिवाय डॉक्युमेंटेशनचं हे मोठं काम पूर्ण झालं नसतं. त्यामुळे आता एक वर्ष पूर्ण होताना आपल्याविषयी कृतज्ञता करायला हवीय.\nगेल्या वर्षभरात आपल्या वेबसाईटला ५३ देशांमधून जवळपास अडीच लाख लोकांनी भेट दिली. त्यात साठ टक्के लोक पहिल्या महिनाभरात आले होते. इतक्या लोकांपर्यंत प्रबोधनकारांची झलक पोहचवू शकलो, यात खूपच आनंद आहे. गेल्या वर्षी विशेषतः हर्षल प्रधान यांच्यामुळे प्रबोधनकारांविषयी विविध वृत्तपत्रांत छापून आले आणि टीव्हीनेदेखील त्याची सविस्तर दखल घेतली. यातून प्रबोधनकारांची किंवा त्यांच्याविषयी पुस्तक आहे का, अशी विचारणा आता मुंबई आणि पुण्यातील पुस्तकांच्या दुकानात नव्याने होऊ लागली आहे. ‘गांधर्ववेद प्रकाशना’ने महाराष्ट्र निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त अरूण टिकेकर यांच्या संपादकत्वाखाली महाराष्ट्राचे निर्माते अशी पुस्तकांची सिरीज काढायची घोषणा केली होती. तेव्हा त्यात प्रबोधनकारांवरील पुस्तकाचा समावेश नव्हता. पण आपल्या वेबसाईटच्या उद्घाटनानंतर त्यांनी घाईगडबडीने महावीर मुळे (काकडवाडी, सांगली) यांच्याकडून पुस्तक लिहून घेतले आहे. राज्य सरकारच्या ’लोकराज्य’ या मासिकाच्या वाचन विशेषांकात आवर्जून प्रबोधनकारांवर लेख समाविष्ट करण्यात आला होता. मनसेने प्रबोधनकारांच्या नावाने बोरिवलीत ग्रंथालयाचं काम सुरू केलंय.\nहे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना\nआम्ही अस्सल मुंबईकर. पण शहरातले सार्वजनिक गणपती बघायला फिरायची पद्धत आमच्या घरात नाही. कारण घरातच गणपती. घरचा गणपती गेला तरी वाडीतला सार्वजनिक गणपती असायचा. त्याची रोजची पूजा, नैवेद्य, आरती हे आमच्या घरातून व्हायचं. त्यामुळे अकरा दिवस घरातच लगबग असायची. आम्ही घरातले सगळे मुंबईभर फिरायचो ते देवी बघायला. आजही जातो.\nत्यामुळे लालबागचा राजा, गणेशगल्ली याविषयी ऐकलं भ���पूर होतं. पण प्रत्यक्षात दर्शनाला गेलो ते टीव्हीत पत्रकारिता सुरू केल्यावर. ईटीव्हीत असताना गणपतीत दिवसभर घरी राहता यावं म्हणून मुद्दामून नाईट शिफ्ट मागून घ्यायचो. तेव्हाच म्हणजे मला वाटतं २००० किंवा २००१ साली पहिल्यांदा राजा आणि गणेशगल्लीच्या दर्शनाला कामाचा भाग म्हणून गेलो. मी पहिल्यांदा राजाकडे गेलो तेव्हा दर्शनासाठी रांग नव्हतीच. जी होती ती नवसाचीच रांग. गणेशगल्लीत मात्र देखावा बघण्यासाठी तुडुंब गर्दी होती. पण हळूहळू सगळंच बदलत गेलं. लालबागचा राजा गर्दीचा राजा बनला. साधारण २००५ आणि ०६ ला गर्दीत चेंगरत दर्शनाला जावं लागलं होतं. त्यानंतर विसर्जनाच्या मिरवणुकीत लांबून दर्शन घेण्याचा सोपा मार्ग निवडला. दोनेक वर्षांपूर्वी दर्शनाला गेलो आणि दर्शन न करताच परत आलो होतो. हे सगळे बदल डोळ्यासमोर घडताना बघत होते. माझे मीडियातले मित्रच हे बदल घडवण्यात महत्त्वाचा हातभार लावत होते. तेही जवळून बघत होतो.\nबाप्पा बदलले, आपण कधी बदलणार\nआठवड्याचा कॉलम गणपतीबाप्पावर लिहायचं हे नक्कीच होतं. कारण आसपासच्या वातावरणाला टाळून काही लिहावं असं मला नाही वाटत. गणपती हा आदर्श नेत्याचं प्रतीक कसा आहे, हे लोकपालच्या पार्श्वभूमीवर लिहायला बसलो होतो. पण लिहिता लिहिता भलतच लिहिलं. सार्वजनिक गणेशोत्सवाविषयी थोडा सामाजिक अंगाने मांडणी करायचा प्रयत्न केलाय. पण तो तोकडा आहे. कारण ती फक्त वरवरची निरीक्षणं आहेत. त्याहीपेक्षा अधिक अभ्यासाने याकडे पाहायला हवंय. रा. चिं. ढेरे यांच्यासारख्या ऋषितुल्य विद्वानाने देवतांमधले बदल कसे घडले हे सर्वसामान्य मराठी माणसाला समजावून सांगितलं. ते इतिहासात जसं शोधता येतं. तसं काही वर्तमानात शोध करता येऊ शकेल का, या अंगाने हा प्रयत्न झालाय. मला वाटतं बाप्पा बदलताहेत. पण त्याचे भक्त आपण बदलतोय का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.\nमी सचिन परब. I’m Sachin Parab. लिहिणं हाच आवडीचा छंद. खाज.वगैरे. Writing is my Passion and Profession. तोच पोटापाण्याचा धंदा. पत्रकार आहे. I’m a Journalist.\nगुढीपाडवा हे हिंदू नव वर्षं नाही\nकपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे\n प्रबोधनकार नेमकं काय सांगतात\nबहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही\nटिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण\nहे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना\nमहिलांच्या प्रगतीसाठी झटणारे प्रबोधनकार\nहे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना\nबाप्पा बदलले, आपण कधी बदलणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/?option=com_content&view=section&layout=blog&id=10&Itemid=207&limitstart=4&fontstyle=f-larger", "date_download": "2020-05-29T18:52:41Z", "digest": "sha1:YGRKORL3UJHUX7JTPWD4RFJLDUM3VWZB", "length": 5955, "nlines": 44, "source_domain": "saneguruji.net", "title": "अघटित घटना", "raw_content": "शुक्रवार, मे 29, 2020\n'हे पाहा, तुमचे दात फार सुंदर आहेत. ते द्याल का काढून कसे मोत्यांसारखे आहेत. एका सिनेमा कंपनीला ते पाहिजे आहेत. तुम्हाला मोबदला मिळेल. योग्य ती किंमत मिळेल. पाहा विचार करून.' तो म्हणाला.\n'माझं हसणं पाहून पूर्वी लोक मोहित होत असत. माझे हे शुभ्र दात जगाला दिसावेत म्हणून मी पूर्वी मुद्दाम हसत असे. ते दात काढून देऊ काय हरकत आहे आता कोणाला हसून दाखवायचं आहे आता माझ्या सार्‍या जीवनाचंच हसू येतं आहे आता माझ्या सार्‍या जीवनाचंच हसू येतं आहे देईन, माझे दात काढून देईन. परंतु एखादा डॉक्टर इथंच आणाल का देईन, माझे दात काढून देईन. परंतु एखादा डॉक्टर इथंच आणाल का घरच्या घरी काढून घ्या दात,' ती म्हणाली.\nदुसर्‍या दिवशी डॉक्टर आले. लिलीच्या आईचे ते सुंदर दात एकामागून एक काढण्यात आले. ते दात विकण्यात आले. लिलीच्या आईला पैसे मिळाले. ते लिलीला पाठविण्यात आले; परंतु पुन्हा पैशांची मागणी आली तर आता का डोळे काढून द्यावयाचे आता का डोळे काढून द्यावयाचे लिलीची आई या विचारात असे.\nलिलीची आई घरातून बाहेर पडत नसे. तिला लाज वाटे. तिचे सुंदर केस नष्ट झाले होते. तोंडाचे आता बोळके झाले होते. ती विद्रुप दिसे. लोक तिला हसत. पोरे तिच्या पाठीस लागत. कोणी दगड मारी, कोणी वेडावी. मग लिलीची आईही दु:खाने संतापे. तीही शिव्या देऊ लागे. तीही हातात दगड घेऊन मारू लागे. लोक म्हणत, हिला वेड लागले.\nलिलीच्या आईला त्या कारखान्याच्या मालकाची फार चीड येई. त्त्या कारखान्यातून काढून टाकण्यात आले नसते तर अशी परिस्थिती येती ना. केस कापावे लागते ना. दात काढून टाकावे लागते ना. लोक म्हणतात, तो कारखानदार उदार आहे. तो गोरगरिबांच्या उपयोगी पडतो. कसला उदार नि कसले काय माझी तर अत्यंत वाईट दशा त्याने केली आहे. दुष्ट आहे मेला, असे लिलीची आई मनात म्हणे. त्या उदार महात्म्याची कोणी स्तुती करू लागला, तर लिलीची आई बोटे मोडीत कपाळाला आठया पाडी. पापी चांडाळ आहे मेला, असे म्हणे. ती स्तुती तिला सहन होत नसे.\nएके दिवशी एक विशेष प्रकार घडला. तो उदार पुरुष फिरा���ला गेला होता. त्या बाजूच्या रस्त्याला मोठा उतार होता. एक गाडी त्या बाजूने येत होती. बैल वाटते नवीन होते. ते बैल उधळले. भडकले. ते गाडी भलतीकडे नेऊ लागले. अरे, तिकडे तर खळगा आहे. भयंकर खळगा. बैल खळग्यात टाकणार का उडी अरे, ते पाहा चाक अरे, ते पाहा चाक गेले. जवळ जवळ खाली चालले. फूट अर्धा फूट अंतर गेले. जवळ जवळ खाली चालले. फूट अर्धा फूट अंतर जरा आणखी चाक बाजूला गेले की गाडी खळग्यात जाणार जरा आणखी चाक बाजूला गेले की गाडी खळग्यात जाणार काय करावे चालले, - चाक चालले\nअभागिनी व तिची लहान मुलगी\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://aasantosh.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2020-05-29T20:12:32Z", "digest": "sha1:HOWGF5O6UHHKDDX6UPVE3KOH352XA4FK", "length": 3735, "nlines": 45, "source_domain": "aasantosh.com", "title": "डॉ.बाबासाहेब आंबेडकरअसंतोष काय आता करू धरोनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजवले ॥ - संत तुकाराम", "raw_content": "\nकाय आता करू धरोनिया भीड नि:शंक हे तोंड वाजवले ॥ – संत तुकाराम\nकलम ३७० आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nलोकशाहीर अण्णा भाऊ : एक क्रांतिकारी झंझावात\nआंबेडकरी नॅरेशन म्हणजे नक्की काय असतं.\nसमतेचा जिंदाबाद बुलडोजर – सत्यपालसिंग आधारसिंग राजपूत\nअलिखित’ संविधानाचा अंमल -सुभाषचंद्र सोनार\nधम्मचक्र पवत्तन दिन : कालबाह्य विचारांचे नव्हे, तर कालातित विचारांचे वारसदार व्हा \nधम्मचक्र पवत्तन दिन विशेष : धर्माच्या नव्या भूमिकेचा शोध\nशंकराचार्य इंग्रजांवर गांधीजीना देशाबाहेर हाकलण्याबद्दलचा दबाव का टाकत होते…\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे भाग दुसरा\nनेमाडे-कसबे वाद आणि आपण वाचक - प्रा.हरी नरके\nराजा शिवछत्रपती: सामाजिक ऐक्याचा महामेरू\nमानसिक आरोग्य हा एक मूलभूत हक्क असायला हवा \nतयास मानव म्हणावे का – सावित्रीबाई फुले\n‘ईश्वर अस्तित्वात नाही’ हे बोलण्याचा अधिकार हा एकप्रकारे मूलभूत अधिकारचं \nजातीवादाच्या उलट्या बोंबा: वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने\nकश्मीर – राष्ट्रीय सुरक्षेच्या जबड्यात अडकलेले मानवी हक्क\nशांतीचे महत्त्व हे त्यांनाच कळलेले असते, जे भयंकर अशा हिंसेला सामोरे गेलेले असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/11/retirement-age.html", "date_download": "2020-05-29T19:56:47Z", "digest": "sha1:5W44BAZIAO46QFYGDJBJPZWF3SJZFERG", "length": 5746, "nlines": 39, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "निवृत्तीचे वय ६० वरून ५८ वर्षे करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही", "raw_content": "\nनिवृत्तीचे वय ६० वरून ५८ वर्षे करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही\nवेब टीम : दिल्ली\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वर्षेच राहणार आहे. निवृत्तीचे वय ६० वरून ५८ वर्षे करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे सरकारने स्पष्ट केले. ही माहिती केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत लेखी उत्तरात दिली.\nसध्या तरी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ६० वरून ५८ वर्षे करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे त्यांनी सांगितले. १ एप्रिल २०२० पासून सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात काही बदल करू शकते,असे वृत्त होते.\nत्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी हा संभ्रम दूर केला. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयाबाबत लोकसभेतच लेखी उत्तरात माहिती दिली. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय हे साठ वर्षे राहील हे स्पष्ट झाले.\n‘मूलभूत नियम ५६ (जे), केंद्रीय नागरी सेवा (पेन्शन) नियम, १९७२च्या नियम ४८ आणि नियम १६ (३) (संशोधित) ऑल इंडिया सर्व्हिसेस (मृत्यू/निवृत्तीपश्चात लाभ) नियम, १९५८अंतर्गत तरतुदीनुसार सरकारला वेळेआधी अधिकाऱ्यांच्या निवृत्तीचा पूर्ण अधिकार आहे.\nसरकार सार्वजनिक हितार्थ कर्मचाऱ्याला नोटीस पाठवण्याचा अधिकार आहे. अशा प्रकरणात सरकार तीन महिन्यांहून कमी कालावधीसाठी नोटीस देऊ शकत नाही किंवा तीन महिन्यांचं वेतन आणि भत्ते देईल,’ अशी माहिती जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/pa/64/", "date_download": "2020-05-29T19:57:20Z", "digest": "sha1:7JP6JPYWGQ7IVAHXYV4BJ42UGPWJQKCX", "length": 19279, "nlines": 378, "source_domain": "www.50languages.com", "title": "नकारात्मक वाक्य १@nakārātmaka vākya 1 - मराठी / पंजाबी", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्य��� – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » पंजाबी नकारात्मक वाक्य १\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nशिक्षक काय बोलतात ते आपल्याला समजते का\nशिक्षिकेचे बोलणे आपल्याला समजते का\nलोकांचे बोलणे आपल्याला समजते का\nआपल्याला एखादी मैत्रीण आहे का\nआपल्याला मुलगी आहे का\n« 63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २ »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + पंजाबी (1-100)\nअंध व्यक्ती भाषणावर अधिक कार्यक्षमतेने प्रक्रिया करतात.\nजे लोक पाहू शकत नाहीत ते चांगले ऐकतात. परिणामी, ते दररोजचे जीवन सोप्या पद्धतीने जगू शकतात. परंतु अंध लोक भाषणावर चांगल्याप्रकारे प्रक्रिया करू शकतात. असंख्य वैज्ञानिक संशोधनाअंती या निष्कर्षाप्रत आले आहेत. संशोधक विषयाच्या चाचणीसाठी ध्वनिमुद्रण ऐकत होते. बोलण्याचा वेग नंतर अत्यंत वाढला होता. असे असूनही, अंधांचे चाचणी विषय ध्वनिमुद्रण समजू शकत होते. दुसरीकडे, पाहू शकणारे चाचणी विषय मोठ्या प्रयत्नाने समजू शकत होते. बोलण्��ाचा दर त्यांच्यासाठी फारच उच्च होता. दुसर्‍या प्रयोगाचे ही तसेच परिणाम आले. पाहणार्‍या आणि अंधांच्या चाचणी विषयांमध्ये विविध वाक्ये ऐकली. वाक्याचा प्रत्येक भाग कुशलतेने हाताळण्यात आला. अंतिम शब्द एका निरर्थक शब्दाने पुनर्स्थित करण्यात आला.\nचाचणी विषयांमध्ये वाक्यांचे मूल्यांकन केले होते. त्यांना ते वाक्य योग्य किंवा अर्थहीन होते हे ठरवायचे होते. ते वाक्यांच्या माध्यमातून कार्य करीत असताना, त्यांच्या मेंदूंचे विश्लेषण केले गेले. संशोधकांनी मेंदूच्या ठराविक लहरी मोजल्या. असे केल्याने, ते मेंदू कार्‍याचे निराकरण किती लवकर करतो हे पाहू शकले. अंध चाचणी विषयामध्ये, एक ठराविक संकेत फार लवकर दिसून आले. हे संकेत वाक्य विश्लेषित केलेले आहे असे दाखवते. दृश्य चाचणी विषयांमध्ये, हे संकेत खूपच नंतर दिसून आले. अंध लोक भाषण प्रक्रिया अधिक कार्यक्षमतेने का करतात हे अद्याप माहित झाले नाही. परंतु शास्त्रज्ञांकडे एक सिद्धांत आहे. ते त्यांचा मेंदूचा विशिष्ट भाग सर्वशक्तीनिशी वापरतात असे मानतात. हा भाग म्हणजे ज्यासह पाहणारे लोक दृश्यमान गोष्टींवर प्रक्रिया करू शकतात. हा भाग अंधांमध्ये पाहण्यासाठी वापरला जात नाही. त्यामुळे हा इतर कामांसाठी उपलब्ध असतो. या कारणास्तव, अंधांना भाषण प्रक्रियेसाठी अधिक क्षमता असते...\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/sodhi-conferred-khel-ratna-kohli-gets-arjuna-award-186836/", "date_download": "2020-05-29T18:55:33Z", "digest": "sha1:FSTOPGEAFI4373PHJ5VD7F5YALRT3UUA", "length": 13146, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सोधीला खेलरत्न पुरस्कार प्रदान | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nसोधीला खेलरत्न पुरस्कार प्रदान\nसोधीला खेलरत्न पुरस्कार प्रदान\nजागतिक सुवर्णपदक विजेता नेमबाज रंजन सोधी याला देशाच्या क्रीडा क्षेत्रातील ‘राजीव गांधी खेलरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान\nजागतिक सुवर्णपदक विजेता नेमबाज रंजन सोधी याला देशाच्या क्रीडा क्षेत्रातील ‘राजीव गांधी खेलरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. या समारंभात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते क्रिकेटपटू विराट कोहली याच्यासह १४ खेळाडूंना अर्जुन पुरस्कारही प्रदान करण्यात आला.\nसोधीला सन्मानचिन्हासोबत साडेसात लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू हिच्यासह कविता चहाल, प्रौढ स्क्वॉशपटू जोत्स्ना चिनप्पा, हॉकीपटू सबा अंजुम, टेबल टेनिसपटू मौमा दास, कुस्तीपटू नेहा राठी, नेमबाज राजकुमारी राठोड, तिरंदाज चेक्रोवोलू स्वुरो, उदयोन्मुख गोल्फपटू गगनजित भुल्लर, बुद्धिबळपटू अभिजीत गुप्ता, स्नूकरपटू रुपेश शहा, कुस्तीपटू धर्मेदर दलाल, पॅरा अ‍ॅथलिट अमितकुमार सरोहा हे यंदा अर्जुन पुरस्काराचे मानकरी ठरले. पूर्णिमा महातो (तिरंदाजी), नरेंद्रसिंग सैनी (महिला हॉकी), राजसिंग(कुस्ती), के.पी.थॉमस (अ‍ॅथलेटिक्स), महावीरसिंग (बॉक्सिंग) या प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nजगराजसिंग मान (अ‍ॅथलेटिक्स), गुणदीपकुमार (हॉकी), विनोदकुमार (कुस्ती) व सुखबीर सिंग (पॅरास्पोर्ट्स) यांना ध्यानचंद पुरस्कार देण्यात आला.\nरंजित महेश्वरीचा अर्जुन पुरस्कार रोखला\nन्यूयॉर्क : अर्जुन पुरस्कार वितरण समारंभाला काही तास बाकी असताना आंतरराष्ट्रीय धावपटू रंजित महेश्वरीला पुरस्कारापासून रोखण्यात आले. पाच वर्षांपूर्वी झालेल्या उत्तेजक चाचणीचा अहवाल उपलब्ध नसल्याने त्याला या पुरस्काराबाबत सोमवापर्यंत थांबावे लागणार आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने महेश्वरी याला शनिवारी हा पुरस्कार मिळणार नाही असे स्पष्ट केले आहे. जरी उत्तेजक चाचणीत तो निदरेष असला तरी त्याला येथील समारंभात हा पुरस्कार मिळणार नाही व नंतर काही दिवसांनी हा पुरस्कार दिला जाईल, असेही या अधिकाऱ्याने महेश्वरीला कळविले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nसर्वोत्तम फलंदाज, विराट कोहली की सचिन तेंडुलकर\nकसोटी पराभवानंतर विराटला आली जाग, संघात महत्वपूर्ण बदल करण्याचे संकेत\nयुवराजचा रवी शास्त्रींना खोचक टोला, म्हणाला…\nयुवराजचा धोनी, कोहलीवर खळबळजनक आरोप, म्हणाला…\nCoronaVirus : महामारी विरोधात ‘विरूष्का’ मैदानात; करणार मोठी मदत\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\n1 श्रीनिवासन पुन्हा चर्चेत\n2 हातावरील शस्त्रक्रियेनंतर सचिन पुन्हा मैदानावर\n3 हेविटचा आश्चर्यजनक विजय अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/category/papers/mahabharti-question-papers/", "date_download": "2020-05-29T20:54:46Z", "digest": "sha1:3HZORAWVNNN6YRH2O3PVNZBKYZJNQFIM", "length": 4003, "nlines": 108, "source_domain": "mahabharti.in", "title": "- महाभरती..", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती सराव पेपर ५३\nमहाभरती सराव पेपर ५२\nमहाभरती सराव पेपर ५१\nमहाभरती सराव पेपर ५०\nमहाभरती सराव पेपर ४९\nमहाभरती सराव पेपर ४८\nमहाभरती सराव पेपर ४७\nमहाभरती सराव पेपर ४६\nमहाभरती सराव पेपर ४५\nमहाभरती सराव पेपर ४४\nमहाभरती सराव पेपर ४३\nमहाभरती सराव पेपर ४२\nमहाभरती सराव पेपर ४१\nमहाभरती सराव पेपर ४०\nमहाभरती सराव पेपर ३९\nमहाभरती सराव पेपर ३८\nमहाभरती सराव पेपर ३७\nमहाभरती सराव पेपर ३६\nमहाभरती सराव पेपर ३४\nमहाभरती सराव पेपर ३३\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंक��र क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/please-decide-vidhansabha-candidate-at-the-earlies-urge-congress-leaders/articleshow/69707291.cms", "date_download": "2020-05-29T21:10:05Z", "digest": "sha1:CT3MLLVQEOQO6LJEWJT375EHFKPCRBVT", "length": 13093, "nlines": 97, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'२ महिने आधीच द्या विधानसभेचा उमेदवार'\nलोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले काँग्रेस नेते विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले असून 'डॅमेज कंट्रोल'सोबतच येणाऱ्या काळातील रणनितीवर मंथन करण्यात आले. विधानसभेसाठी संभाव्य उमेदवारांची नावे दोन महिने आधीच निश्चित करून त्यांना कल्पना देण्यात यावी, अशी भूमिका शनिवारी शहर व ग्रामीणमधील पदाधिकाऱ्यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत मांडली.\nदोन महिने आधीच ठरवा उमेदवार\nम.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर\nलोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले काँग्रेस नेते विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले असून 'डॅमेज कंट्रोल'सोबतच येणाऱ्या काळातील रणनितीवर मंथन करण्यात आले. विधानसभेसाठी संभाव्य उमेदवारांची नावे दोन महिने आधीच निश्चित करून त्यांना कल्पना देण्यात यावी, अशी भूमिका शनिवारी शहर व ग्रामीणमधील पदाधिकाऱ्यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत मांडली.\nविधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मुंबईत बैठक घेतली. नागपूरसह विदर्भाच्या अन्य जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी लोकसभा निवडणुकीचे निकाल, राजकीय स्थिती आणि येत्या निवडणुकीच्या रणनितीबाबत चर्चा करण्यात आली. आधी शहर व नंतर ग्रामीणमधील एकूण १२ जागेवर सुमारे २ तास मंथन करण्यात आले. यात स्थानिक नेत्यांचे मत जाणून घेण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोणत्या जागा आहेत, याचीही माहिती खरगे यांनी घेतली. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे कार्यसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, अनुसूचित जाती सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत, विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार, प्रदेश सरचिटणीस गणेश पाटील, रामकिशन ओझा, अभिजित सपकाळ, युवकचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे आदी दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत गेले दोन दिवस संपूर्ण राज्याचा आढावा घेण्यात आला.\nशहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघाचा अहवाल मांडला. उत्तर नागपूर वगळता सर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची माघार झाली आहे. भाजपचे मताधिक्य कमी करणे आणि पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अखेरच्या दिवसापर्यंत ताटकळत ठेवू नये. निवडणुकीत अगदी वेळेवर उमेदवार लादण्याऐवजी दोन महिने आधी त्यास सूचना दिल्यास मानसिक तयारी करून काम सुरू होऊ शकते, असा सूरही त्यांनी व्यक्त केल्याचे समजते. यास उपस्थित अन्य नेत्यांनी सहमती दर्शवली. बुथनिहाय चर्चा करण्यात आल्यानंतर प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेत निर्माण झालेली पोकळी कशी भरून काढायची, यावरही चर्चा करण्यात आली. पक्ष बळकट करण्यासाठी कुणाला प्रवेश द्यायचा, कोणत्या समाजाची नाराज व कोण दूर गेले, कुठे कमी पडलो, यावरही चर्चा झाली.\nग्रामीणमध्ये तालुका समिती व नगर काँग्रेस अतिशय कमकुवत आहे. कुणी पुढाकार घेतल्यास त्यांना प्रतिसाद मिळत नाही. पक्षाला बळकट करण्यासाठी जिल्हा व तालुका समितीवर सर्व घटकांना समान संधी देणे गरजेचे असल्याचे मत तरुण नेते अमोल देशमुख यांनी व्यक्त केल्याचे समजते. बैठकीस रामटेकचे उमेदवार किशोर गजभिये, अनंतराव घारड, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, उमाकांत अग्निहोत्री, विशाल मुत्तेमवार, हुकुमचंद आमधरे, माजी आमदार एस. क्यू. झमा, चंद्रपाल चौकसे आदी उपस्थित होते.\nनागपूरचे उमेदवार नाना पटोले, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार सुनील केदार, अभिजित वंजारी आदी नेते या बैठकीस उपस्थित नस���्याबद्दल चर्चा रंगली होती.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nविदर्भात टोळधाड; संत्रा, मोसंबी, भाजीपाला केला फस्त...\nमंडळ नको, विदर्भ द्या\nविदर्भात उष्णतेचा कहर सुरुच, २ दिवस ऑरेंज अलर्ट...\nवादळी पावसानंतर विदर्भात उष्णतेची लाट; अकोला जगात चौथे ...\nमुंढेंची चौकशी करून कारवाई करा...\n'आपली बस'ची वृद्धेला धडकमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनाचं मुंबई, ठाणे, पुणे कनेक्शन; नगरमध्ये रुग्ण वाढले\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/bailpola", "date_download": "2020-05-29T21:26:24Z", "digest": "sha1:XBL2ZPRXGXGAQ3OLWFP3INGBMCYLIV27", "length": 2887, "nlines": 67, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबैलपोळा उभा आहे आठवणी उगाळीत\nसर्जा-राजाच्या सजावटीचा रंग फिका\nबैलपोळा उभा आहे आठवणी उगाळीत\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/marathi-drama", "date_download": "2020-05-29T21:23:28Z", "digest": "sha1:ZGTCG5JCXQRC6ZY3MD5QDGK737XI3ACW", "length": 4852, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nहरवलेल्या पत्त्यांचा बंगला: एका कौटुंबिक नाटकाचं सच्चेपण\nमुंबईतील नाट्यगृहांमध्ये यापुढं मोबाइल 'जॅम'; महापालिकेची मान्यता\nव्यावसायिक चौकटीतला खणखणीत प्रयोग\nपुन्हा पाहून घ्यावा ‘एकच प्याला’\nकाजव्यांचा गाव: मानवी नात्यांच्या गुंत्याचा काळोखीउजेड\nव्हॅक्युम क्लिनर: आहे मनोरंजक तरी...\n‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आता हिंदीत\nप्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं ‘अनन्या’ हिंदीत\nनाट्यरिव्ह्यू: दादा एक गुड न्यूज आहे...\nनाटककार वामन तावडे कालवश\n: परिचित गोष्टीचं सुबक सादरीकरण\nविजय पाटकर २० वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर\nकेदार शिंदेनं जागवल्या ‘बेस्ट’ आठवणी\n‘किमया’ आचवलांची आणि पेठेंची\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/latest-videos/videolist/61035725.cms", "date_download": "2020-05-29T18:41:23Z", "digest": "sha1:Z5J4KHNDDR76CQ6YT7SMDBB25FCWSX66", "length": 9933, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घेते\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nअन् त्यांनी मुलांची नावं ठेवली क्वारंटाइन व सॅनिटायझर\nकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\n...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर बचावले\nमासिक पाळीच्या स्वच्छतेचा 'जागर'\nस्वातंत्र्यवीर सावरकरांना अनोखी मानवंदना\nवृद्ध महिलेनं नागाला शेपटीला पकडून फरफटत नेले...\nपुन्हा एकदा योगासनांकडे वळली नेहा पेंडसे\n'लव आज कल' फेम अभिनेत्री मिस करतेय तिचं जिम\nकरोना रुग्ण ओळखणं सहज शक्य, डॉक्टरांचा दावा\nउष्णतेची लाट गुरुवारनंतर ओसरणार\nठाणे महानगरपालिकेत आरोग्यसेवकांची भरती\nदहिसरला उभारलं जातंय ८०० खाटांचं कोविड सेंटर\nन��हीतर आम्ही भुकेनंच मरू; नाशिकच्या शेतकऱ्यांची व्यथा\nव्हिडीओ न्यूजवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग्नानंतर क्वारंटाइन\nमनोरंजनजेव्हा सुश्मिता सेनच तिच्या प्रियकराची आणि मुलींची मुलाखत घेते\nमनोरंजन'बेबी' फेम अभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फिट\nव्हिडीओ न्यूजगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांची मोठी रांग\nव्हिडीओ न्यूजकरोनायोद्धयांच्या मदतीसाठी विद्यार्थांने तयार केला रोबोट\nव्हिडीओ न्यूजरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nव्हिडीओ न्यूजकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय कर्मचारीच नाहीत\nव्हिडीओ न्यूज५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं वाया गेली\nव्हिडीओ न्यूजऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; मेळघाटातील पाणीटंचाईचे वास्तव\nव्हिडीओ न्यूजघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्थानकांवर गर्दी\nव्हिडीओ न्यूजकरोनाग्रस्त असल्याच्या भितीनं कुटुंबाला मारहाण\nभविष्यआजचं राशीभविष्य.. दिनांक २९ मे २०२०\nव्हिडीओ न्यूजमोदींशी बोललो, त्यांचा मूड चांगला नाही : डोनाल्ड ट्रम्प\nव्हिडीओ न्यूजदेशातील ३० समूहांचे करोनावर लस तयार करण्याचे प्रयत्न सुरू\nव्हिडीओ न्यूज...असा उधळला दहशतवाद्यांचा कट\nपोटपूजाआंबटगोड कैरी राइस रेसिपी\nव्हिडीओ न्यूजमजुरांना विमानानं घरी पाठवणारा दिलदार शेतकरी\nव्हिडीओ न्यूजजगभरात वाढतोय करोनाचा फैलाव, अमेरिकेत मृतांची संख्या लाखांवर\nमनोरंजनक्रांती रेडकर लपून ज्यूस पितेय\nहेल्थ'या' पेयाच्या सेवनाने करा करोना आणि डिहायड्रेशनवर मात..\nआईसाठी कंगना रणौतने लिहिली कविता; पाहा व्हिडिओ\nअन् तिने ट्रेनमध्ये दिला बाळाला जन्म\nमुंबई: घरी जाण्यासाठी श्रमिकांची गर्दी\n'मी शपथ घेतो की...'; परप्रांतियांनी घेतली 'ही' प्रतिज्ञा\nपगार नाही, आता जगायचं कसं\nठाकरे सरकारविरोधात भाजप आक्रमक; 'महाराष्ट्र बचाव'ची भूमिका\nमुंबईत CISF ची तुकडी तैनात\nभारतासमोर दुसऱ्या सुपर सायक्लोनच संकट\nपश्चिम बंगालमध्ये अम्फानचे थैमान\n५ वर्षाच्या चिमुकल्याचा एकट्यानं विमान प्रवास\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%BE", "date_download": "2020-05-29T20:06:44Z", "digest": "sha1:JXF7OADOSP3RRNA4TZJSJP7ZSZRNRQAY", "length": 3910, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रामकृष्ण बडीगा - विकिपीडिया", "raw_content": "\n(रामक्रिश्ना बाडिगा या पानावरून पुनर्निर्देशित)\nरामकृष्ण बडीगा (जन्म: सप्टेंबर २,इ.स. १९४२-हयात) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील मच्छलीपट्टणम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.\nभारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षातील राजकारणी\n१४ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९४२ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १८:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%89", "date_download": "2020-05-29T20:45:16Z", "digest": "sha1:MKNCPCDQKOWNI46MFY6UINULH2STOLYU", "length": 6533, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गिनी-बिसाउला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख गिनी-बिसाउ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nटांझानिया ‎ (← दुवे | संपादन)\nघाना ‎ (← दुवे | संपादन)\nइजिप्त ‎ (← दुवे | संपादन)\nट्युनिसिया ‎ (← दुवे | संपादन)\nचाड ‎ (← दुवे | संपादन)\nलायबेरिया ‎ (← दुवे | संपादन)\nकाँगोचे प्रजासत्ताक ‎ (← दुवे | संपादन)\nइथियोपिया ‎ (← दुवे | संपादन)\nअदिस अबाबा ‎ (← दुवे | संपादन)\nयुगांडा ‎ (← दुवे | संपादन)\nलिस्बन ‎ (← दुवे | संपादन)\nआक्रा ‎ (← दुवे | संपादन)\nकंपाला ‎ (← दुवे | संपादन)\nनायजेरिया ‎ (← दुवे | संपादन)\nमॉरिशस ‎ (← दुवे | संपादन)\nझिंबाब्वे ‎ (← दुवे | संपादन)\nनामिबिया ‎ (← दुवे | संपादन)\nमाली ‎ (← दुवे | संपादन)\nसेनेगाल ‎ (← दुवे | संपादन)\nमोरोक्को ‎ (← दुवे | संपादन)\nसोमालिया प्रजासत्ताक ‎ (← दुवे | संपादन)\nकेप व्हर्दे ‎ (← दुवे | संपादन)\nमलावी ‎ (← दुवे | संपादन)\nकोमोरोस ‎ (← दुवे | संपादन)\nसाओ टोमे आणि प्रिन्सिप ‎ (← दुवे | संपादन)\nअल्जीयर्स ‎ (← दुवे | संपादन)\nडोडोमा ‎ (← दुवे | संपादन)\nट्युनिस ‎ (← दुवे | संपादन)\nदक्षिण आफ्रिका ‎ (← दुवे | संपादन)\nआफ्रिका ‎ (← दुवे | संपादन)\nकेनिया ‎ (← दुवे | संपादन)\nअँगोला ‎ (← दुवे | संपादन)\nअटलांटिक महासागर ‎ (← दुवे | संपादन)\nकैरो ‎ (← दुवे | संपादन)\nलीबिया ‎ (← दुवे | संपादन)\nविंडहोक ‎ (← दुवे | संपादन)\nरुवांडा ‎ (← दुवे | संपादन)\nत्रिपोली ‎ (← दुवे | संपादन)\nनैरोबी ‎ (← दुवे | संपादन)\nराष्ट्रप्रमुख ‎ (← दुवे | संपादन)\nवार्षिक सकल उत्पन्न ‎ (← दुवे | संपादन)\nआंतरजाल प्रत्यय ‎ (← दुवे | संपादन)\nब्राझाव्हिल ‎ (← दुवे | संपादन)\nअस्मारा ‎ (← दुवे | संपादन)\nसप्टेंबर १० ‎ (← दुवे | संपादन)\nअल्जीरिया ‎ (← दुवे | संपादन)\nइरिट्रिया ‎ (← दुवे | संपादन)\nकामेरून ‎ (← दुवे | संपादन)\nझांबिया ‎ (← दुवे | संपादन)\nलुआंडा ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sports/5-time-Grand-Slam-tennis-champion-Maria-Sharapova-announces-retirement/", "date_download": "2020-05-29T20:22:32Z", "digest": "sha1:VAQIDWF5RRFMB5KYU254XEQTAPN2K7NA", "length": 4165, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाची निवृत्ती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sports › रशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाची निवृत्ती\nरशियन टेनिसपटू मारिया शारापोव्हाची निवृत्ती\nलंडन : पुढारी ऑनलाईन\nपाच वेळा ग्रँड स्लॅम जिंकणारी रशियन महिला टेनिसपटू मारिया शारापोव्हाने टेनिसमधून निवृत्त घेतली आहे. बुधवारी तिने आपल्या निवृत्तीबाबत माहिती दिली.\nबीबीसीच्या एका वृत्तानुसार, शारापोव्हा यांनी व्होग आणि व्हॅनिटी फेअरमधील लेखात लिहिले आहे, \"माझे शरीर अडथळे बनले होते.\"\nखांद्याच्या दुखापतीमुळे शारापोव्हा झगडत होती. २००४ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षी तिने विम्बल्डन म्हणून पहिले ग्रँड स्लॅम जिंकले होते. तर २०१२ मध्ये फ्रेंच ओपन जिंकून टेनिस करियरच्या चार प्रमुख स्पर्धांचे विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम पूर्ण केला.\n२००४ मध्ये शारापोव्हाने जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असणा-या सेरेना विलियम्स वर मात करून विम्बल्डनवर कब्जा केला होता. २०१२ नंतर तिने २०१४ मध्ये फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकाविले होते. शारापोव्हा २००६ मध्ये अमेरिकन ओपन आणि २००८ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनचा किताब आपल्या नावावर करण्यात यशस्वी ठरली होती.\n२०१६ मध्ये शारापोव्हाला डोपिंगसाठी १५ महिन्यांसाठी बंदी घातली होती. एप्रिल २०१७ च्या एप्रिल महिन्यात तिने पुनरागमन केले होते. मात्र, त्यानंर ती टेनिस कोर्टावर काही खास प्रदर्शन करू शकली नाही.\nमुंबईकरांना लोकल प्रवासाची धास्ती\nमुंबईत दोन डॉक्टरांचा मृत्यू\nएसटी प्रमाणे बेस्टमध्येही स्थलांतरित मजुरांना मोफत प्रवास\nकोरोनामुळे वाजंत्रीवाल्यांच्या आयुष्याचे बँड वाजले\nअत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरू करण्याचा पुन्हा आग्रह", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/maharashtra-news/konkan-news/mumbai-news/mumbai-police-constable-attached-to-vile-parle-police-station-succumbed-to-covid19-coronavirus-infection/", "date_download": "2020-05-29T19:30:32Z", "digest": "sha1:T2H3F63B7HBJJCQP7CGETMIQM673U465", "length": 14313, "nlines": 197, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "मुंबई पोलीस दलाला आणखी एक धक्का; पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनानं मृत्यू - Hello Maharashtra", "raw_content": "\nमुंबई पोलीस दलाला आणखी एक धक्का; पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनानं मृत्यू\nमुंबई पोलीस दलाला आणखी एक धक्का; पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनानं मृत्यू\n ठाण्यातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाल्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत, तोच मुंबईतील एका पोलीस कॉन्स्टेबलला प्राण गमवावे लागले आहेत. मृत पोलीस कॉन्स्टेबल हे ५५ वर्षांचे होते. विलेपार्ले पोलीस ठाण्यात ते नेमणुकीला होते. गुरुवारी त्यांचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. त्यांच्यावर ९ मेपासून रुग्णालयात उपचार सुरू होते. आता मुंबई पोलीस दलातील करोनाबाधित कर्मचाऱ्यांची संख्या ११वर पोहोचली आहे.\nकोरोना विरोधातील लढ्यात आघाडीवर असलेल्या राज्यातील पोलीस दलाला या विषाणूनं विळखा घातला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना, आता मृत्यूचा आकडाही वाढत आहे. दरम्यान, काल दुपारी ठाणे पोलीस दलातील एका कोरोनाबाधित महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यात त्या पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होत्या.\nहे पण वाचा -\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nफायनल इयरचा झोल | विद्यार्थी बिनविरोध पुढे की परीक्षा…\n१९ मे रोजी या महिला पोलीस कर्मचाऱ्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना दुसऱ्या दिवशी कोरोना चाचणीसाठी त्यांच्या घशातील स्वॅब घेण्यात आला होता. आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, कोरोनाशी झुंज देत असताना काल दुपारीच साडेतीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधित महिला पोलिसाचा मृत्यू झाल्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”\nभारतात २४ तासात ६०८८ कोरोनाचे नवे रुग्ण; आतापर्यंतची सर्वाधित रुग्णवाढ\nपुण्यातील कुरकुंभ एमआयडीसी परिसरात भीषण आग\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nफायनल इयरचा झोल | विद्यार्थी बिनविरोध पुढे की परीक्षा होणारच\nकोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर महामंदीचे सावट; GDP दर उणे होण्याची शक्यता\nशाळा, महाविद्यालयं सुरु झाल्यास कसं असणार त्यांचं कामकाज\nरुग्णांच्या देखभालीसाठी पुढे न येणाऱ्या नर्सेस, डॉक्टर्सवर आता मेस्मा अंतर्गत कारवाई\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसंभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nजळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे ��िधन; शनिवारी…\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार; अजित पवारांचे…\n..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत;…\nमजुरांचा ‘मसीहा’ सोनू सूद मुंबईत फक्त साडे पाच…\nराज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..\nअक्षय कुमार धावला ज्युनिअर आर्टिस्टच्या मदतीला; १५००…\nसाऊथ इंडियन अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nफायनल इयरचा झोल | विद्यार्थी बिनविरोध पुढे की परीक्षा…\nकोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर महामंदीचे सावट; GDP दर उणे…\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nनरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं…\nभाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown…\nकामगार कायद्यात बदल करणे ही कामगारांची चेष्टा\n‘बॉईज लॉकर रुम’ | मुलं घाणेरडी वागू नयेत म्हणून…\nकोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न…\n वैशाली हॉटेल झाले सुरु\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nतुमच्याकडे BSNL चं सिमकार्ड आहे फ्री मध्ये मिळतोय 5 GB डेटा\nस्थलांतरित कामगारांसाठी गीतकार गुलजार यांची भावनिक कविता\n‘दबंग’मधील व्हिलन ठरतोय रिअल लाईफमधील…\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/sensex-today-live-13-august-2019-sensex-and-nifty-opens-in-green/articleshow/70659626.cms", "date_download": "2020-05-29T20:05:36Z", "digest": "sha1:XGNJYE3TTL6PYX6ZBBVC3XODP37TTS37", "length": 12629, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबाजार गडगडला; सेन्सेक्स, निफ्टीत मोठी घसरण\nजगभरात झालेल्या उलाढालीचे पडसाद भारतात उमटले आहेत. आज शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. एचडीएफसी, एचड���एफसी बँक, इन्फोसिस आणि आयटीसी यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. दुपारी ३ वाजेपर्यंत सेन्सेक्स ६०० अंकांच्या घसरणीसह ३७ हजारांच्या खाली आला. तर निफ्टी १७६ अंकांच्या घसरणीसह ११ हजारांच्या खालीपर्यंत आला.\nमुंबईः जगभरात झालेल्या उलाढालीचे पडसाद भारतात उमटले आहेत. आज शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि आयटीसी यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. दुपारी ३ वाजेपर्यंत सेन्सेक्स ६०० अंकांच्या घसरणीसह ३७ हजारांच्या खाली आला. तर निफ्टी १७६ अंकांच्या घसरणीसह ११ हजारांच्या खालीपर्यंत आला.\nबॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा ३० शेअरचा सेन्सेक्स १७३ अंकांने उसळून तो ३७ हजार ७५५ अंकांवर उघडला. एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, मारुती, टेक महिंद्रा, एल अँड टी आणि आयटीसी यासारख्या मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. येस बँकेचे शेअर ५२ आठवड्याच्या खाली घसरले. तर दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या शेअर्सने या दशकातील सर्वात मोठी उसळी घेतली. १८ महिन्यांच्या कालावधीत रिलायन्स इंडस्ट्रिजवरील सर्व कर्जे फेडली जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा या कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी येथे केली, सौदी अरामको 'आरआयएल'च्या ओटूसी अर्थात ऑइल टू केमिकल उद्योगातील २० टक्के भागभांडवल खरेदी करणार असून, त्याचे एकूण मूल्य ७५ अब्ज डॉलर (अंदाजे ५, ३२, ४६६ कोटी) इतके आहे. आणि पुढील महिन्यात रिलायन्सच्या जिओ फायबरची सुरुवात होणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आल्याने या सर्वांचा फायदा रिलायन्सला झाला. त्यामुळे आज बाजार उघडताच रिलायन्सचे शेअर वधारल्याचे पाहायला मिळाले.\nसोमवारी बकरी ईद असल्याने देशातील प्रमुख शेअर बाजार बंद होते. याआधी शुक्रवारी शेअर बाजारात नियमित व्यापार झाला. शुक्रवारी सेन्सेक्स २५४ अंकांच्या उसळीसह ३७ हजार ५८१ अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी ७७ अंकांच्या झेपेसह ११ हजार १०९ अंकांवर बंद झाला होता.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोनं झालं स्वस्त ; सलग तिसऱ्या सत्रात सोने दरात घसरण...\n ४.७५ कोटी ��ारतीयांची माहिती विकली\nदेशात महामंदी अटळ; अर्थव्यवस्था ५ % आक्रसणार...\nकरोना संकटात मोठा दिलासा; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ४७ ...\nवर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना मिळणार ७५ हजार रुपये\nसोन्याचा दर ४० हजारांवर जाण्याची शक्यतामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसेन्सेक्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निफ्टी Sensex Today live Updates sensex Nifty\nविजय मल्ल्याला मोठा झटका\nएअर इंडियाकडून प्रवाशांसाठी मोठी घोषणा\nRBI च्या महत्वाच्या घोषणा\nतर करोनाचा धोका आणखी वाढेल; IMFने दिला इशारा\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/ratnagiri/narayan-rane-maharashtra-swabhiman-party-merged-into-bjp/articleshow/71595155.cms", "date_download": "2020-05-29T21:07:08Z", "digest": "sha1:IWEURPL72ROIOO2IPLELESGKWKUCP6WE", "length": 11129, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनारायण राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' भाजपमध्ये विलीन\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आज अखेर भारतीय जनता पक्षात विलीन झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवली येथे हा विलिनीकरण सोहळा पार पडला. राणे कुटुंबीयांसह स्वाभिमान पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला.\nनारायण राणेंचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' भाजपमध्ये विलीन\nकणकवली: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आज अखेर भारतीय जनता पक्षात विलीन झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कणकवली येथे हा विलिनीकरण सोहळा पार पडला. राणे कुटुंबीयांसह स्वाभिमान पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांनी यावेळी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला.\nवाचा: ...तर उद्धव ठाकरे सिंधुदुर्गात सभा घेणार: सुभाष देसाई\nशिवसेना आणि राणे कुटुंबीयांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. शिवसेना सोडल्यापासून राणे कुटुंबीय व शिवसेनेतून विस्तव जात नव्हता. प्रत्येक निवडणुकीगणिक हा वाद चिघळत चालला होता. शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसवर नाराज होऊन पक्ष सोडल्यापासून राणे यांचा राजकीय आलेख घसरत चालला होता. कुडाळ विधानसभा मतदारसंघात खुद्द राणे यांचा पराभव झाला. थोरले चिरंजीव नीलेश राणे यांचा लोकसभा निवडणुकीत दोनदा पराभव झाला. त्यामुळं राणे राजकीयदृष्ट्या संपल्याचं बोललं जात होतं. यातून बाहेर पडण्यासाठी अखेर राणे यांनी स्वत:चा पक्ष स्थापून भाजपशी जवळीक साधली. भाजपच्या कोट्यातून त्यांना राज्यसभेची खासदारकीही मिळाली. मात्र, युतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या विरोधामुळं त्यांचा भाजपमधील प्रवेश रखडला होता.\nनिवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर\nशिवसेनेला विश्वासात घेऊनच राणे यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलं होतं. अखेर हा प्रवेश आज झाला. यासाठी पडद्यामागे नेमकं काय घडलं मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी नेमकी काय चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी नेमकी काय चर्चा केली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.\nमहाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जा���ांसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.\nनिवडणुकीच्या सर्व बातम्या, व्हिडिओ एकाच क्लिकवर\n२७ सप्टेंबर : निवडणुकीची अधिसूचना\n४ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जासाठी मुदत\n५ ऑक्टोबर : उमेदवारी अर्जांची छाननी\n७ ऑक्टोबर : अर्ज मागे घेण्याची मुदत\n२१ ऑक्टोबर : मतदान\n२४ ऑक्टोबर : मतमोजणी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nनितेश राणे यांनी सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला ...\nकरोनाचे सावट: 'कोकणातही यंदा गणेशोत्सव साधेपणाने'...\nमुंबईकरांमुळे गावात करोनाची दहशत; सिंधुदुर्गात एकाच दिव...\n'शिवसेनेमुळे कोकणात मुंबईकर व गाववाल्यांत भांडणं'...\nकरोनाच्या संकटात तरी विरोधकांनी राजकारण करू नयेः उदय सा...\nकणकवलीच्या सभेत मुख्यमंत्री कोणाच्या विरोधात बोलणार\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमहाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ कणकवली विधानसभा Narayan Rane maharashtra vidhan sabha nivadnuk 2019 maharashtra swabhiman party CM Devendra Fadnavis\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2020/04/20/", "date_download": "2020-05-29T19:52:48Z", "digest": "sha1:KWRBLG2RU4HTFSSFZRLOZ4FJR7475ZDU", "length": 47113, "nlines": 424, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "20 / 04 / 2020 | RayHaber | raillynews", "raw_content": "\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[27 / 05 / 2020] कोरोनाव्हायरस प्रक्रियेत न करण्याच्या 10 चुका\tसामान्य\n[27 / 05 / 2020] इज्मीरमध्ये मशिदी निर्जंतुक आहेत\t35 Izmir\n[27 / 05 / 2020] उत्तर इराकमधील असोस प्रदेशात तुर्की एफ -16 पासून ऑपरेशन\t27 गॅझीटेप\n[27 / 05 / 2020] इटिन धरण, युरोपमधील सर्वात मोठे ऊर्जा उत्पादन\t56 सिर्ट\n[26 / 05 / 2020] कोकिड -१ Test कसोटीसाठी एस्कीहिर ओएसबी सज्ज\t26 एस्किसीर\nदिवसः 20 एप्रिल 2020\nराष्ट्राध्यक्ष एर्दोआन: 4-दिवसाचा कर्फ्यू आगमन\nराष्ट्राध्यक्ष एर्दोआन: 4 दिवस कर्फ्यू आलाः आम्ही 23-24-25-26 एप्रिल 2020 रोजी 31 प्रांतांमध्य��� कर्फ्यू बनवण्याची योजना आखली आहे. 22 एप्रिल 2020 रोजी संध्याकाळी 24.00 एप्रिल रोजी 26 एप्रिल रोजी [अधिक ...]\nसेफ्टीची पहिली टी -129 एटीएके हेलिकॉप्टर असेंब्ली लाइन\nटार्क हवाकॅलिक वे उझा सनायी ए.ई. जनरल डायरेक्टरेट ऑफ सिक्योरिटी ऑफ सिक्युरिटी (TUSAŞ) ने वितरित केले जाणारे पहिले टी -129 एटीएके हेलिकॉप्टर विधानसभा निवडणुकीत नेण्यात आले. सावन्मासनायएसटी डॉट कॉमने घेतलेल्या माहितीनुसार; तुर्की उड्डयन आणि अवकाश उद्योग [अधिक ...]\nइस्तंबूल बाकाकिर शहर रुग्णालय उघडले\nव्हिडिओ कॉन्फरन्समध्ये अध्यक्ष रेसेप तैयिप एर्दोआन यांच्या सहभागासह, इस्तंबूल बाकाकिर सिटी हॉस्पिटल कमिशनिंग आणि स्थानिक श्वसन उपकरणे वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. समारंभात आरोग्यमंत्री डॉ. फहरेटिन कोका यांनी भाषण केले. समारंभात [अधिक ...]\nआयईटीटी 2 ने बाकाकिर सिटी हॉस्पिटलसाठी नवीन लाइन उघडली\nआयआयटीटी 2 बाकाकिर सिटी हॉस्पिटलसाठी नवीन ओळी उघडत आहे, जेथे आपत्कालीन विभाग कार्यान्वित आहे. याव्यतिरिक्त, रुग्णालयाजवळील स्टॉपवर जाणा 8्या XNUMX स्वतंत्र मार्गाचे कार्य सुरू राहील. खालील टप्प्यात रुग्णालयाची नवीन युनिट्स [अधिक ...]\nएसएआरपी रिमोट कंट्रोल्ड स्टॅबलाइज्ड वेपन सिस्टमसह मध्य आशियात जाण्यासाठी एएसएलएएसएन\nतुर्की सर्वात मोठी संरक्षण कंपनी ASELSAN, SARP दुहेरी रिमोट नियंत्रित मध्य आशिया शस्त्र प्रणाली (UKSS) एक नवीन निर्यात यश जिंकली आहे. ज्या बाजारात ते कार्यरत आहेत त्यामध्ये त्याचे स्थानिकीकरण प्रयत्न सुरू ठेवणे, [अधिक ...]\nतुर्की सशस्त्र सेना आणि सामान्य हेतू हेलिकॉप्टर\nलेखांच्या या मालिकेत मी तुर्कीच्या सशस्त्र सैन्याने वापरल्या गेलेल्या सामान्य हेतू हेलिकॉप्टरचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करेन. केवळ यूएच -१ बी / एच, एबी २०1 / २०204, एस-205० आणि एएस -70२ असे अनेक भाग तयार केले जातील ज्यात यादीमध्ये प्रवेश करणारी सर्व हेलिकॉप्टर्स समाविष्ट नाहीत. [अधिक ...]\nअंतल्या नॉस्टॅल्जिया ट्राम सेवा तात्पुरत्या थांबल्या\nअंतल्या ट्रान्सपोर्टेशन इंक द्वारा संचालित संग्रहालय आणि झर्दालिकच्या दरम्यान नागरिकांना सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविणारी नोस्टलजी ट्राम सेवा सोमवारी, 20 एप्रिल 2020 रोजी थांबविण्यात आली. अंतल्या उलासीम एएस यांनी दिलेल्या निवेदनात; “आम्ही इथे संवेदनशील दिवस गेलो [अधिक ...]\nआयएम��मचे 23 एप्रिलचे कार्यक्रम यावर्षी डिजिटल मीडियामध्ये साजरे करतात\nआयएमएम बर्‍याच क्रियाकलाप एकत्र आणेल ज्यात मनोरंजन व माहिती दिली जाते, जेणेकरून 23 एप्रिलचे उत्सव 100 वर्षांच्या उत्साहात आयोजित केले जातील. 21 एप्रिल रोजी 14.00 वाजता मुलांच्या खेळाच्या 'पोल्याण्णा' ने स्क्रीनिंग सुरू होईल; [अधिक ...]\nबाकाकिर रुग्णालयाबद्दल सर्व तथ्ये\nइस्तंबूल महानगरपालिकेने आज उघडलेल्या बाकाकिर रुग्णालयाबाबत केलेल्या आरोपांबाबत निवेदन दिले. आयएमएमचे विधान खालीलप्रमाणे आहेः 1. रुग्णालयाचे रोड टेंडर आरोग्य मंत्रालयाने २०१ in मध्ये तयार केले होते. 2015. रस्ता बांधकाम काम [अधिक ...]\nडेनिझलीमधील कर्फ्यूमध्ये रोड लाईनचे नूतनीकरण\nकर्फ्यूचा फायदा घेत डेनिझलीच्या महानगरपालिकेने शहरातील मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणा routes्या मार्गांवर पादचारी क्रॉसिंग व रोड लाईन नूतनीकरणाचे काम केले. डेनिझली महानगरपालिका परिवहन [अधिक ...]\nएस्कीहिर मेट्रोपॉलिटनकडून टॅक्सी आणि मिनीबस स्टॉपसाठी समर्थन\nकोरोना व्हायरस कॉम्बॅट Actionक्शन प्लॅनच्या कार्यक्षेत्रात निर्जंतुकीकरण आणि मुखवटा वितरण सुरू ठेवणे, महानगरपालिका टॅक्सी थांबे आणि मिनीबस स्टॉपवर केलेल्या निर्जंतुकीकरणाच्या कामांसह वाहनचालकांसाठी मुखवटे वितरीत करते. कोविड -१ out चा उद्रेक [अधिक ...]\nराजधानीत 23 एप्रिल हा उत्सव मुलांच्या पायांना जाईल\nअंकारा महानगरपालिकेने यंदा “23 एप्रिल राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि बालदिन” यासाठी वेगळा उत्सव कार्यक्रम तयार केला आहे. 23 एप्रिल रोजी बाल्कनीमध्ये कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे आपली घरे सोडू शकले नाहीत अशा राजधानीच्या मुलांना आमंत्रित करीत आहे. [अधिक ...]\nगझियान्टेपमधील कर्फ्यूमधील 3 हजार 785 आरोग्यसेवा व्यावसायिकांना परिवहन सहाय्य\nगझियान्टेप मेट्रोपॉलिटन नगरपालिकेने कोरोना व्हायरस (कोविड -१.) विरूद्ध लढा देताना शनिवार व रविवारच्या सुट्टीच्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या कर्फ्यूने आरोग्यसेवा कामगारांना आणि रुग्णालयातून बाहेर पडलेल्या नागरिकांना सेवा पुरविली. 19 डिसेंबर रोजी चीनमध्ये [अधिक ...]\nडेरेवेंक व्हायडक्ट हूलूस आकर बोलवर्डला जोडते\nडेसेंक व्हायडक्ट आणि कनेक्शन रस्ते जोडण्यासाठी केसेरी महानगरपालिकेने प्रयत्न सुरू ठेवले असून यामुळे वाहतुकीलाही मोठा दिलासा मिळा��ा आहे, हुलुसी एके बुलवर्ड. हुलुसी अकार बुलेव्हार्ड मालत्या जवळपास 3 किलोमीटरच्या कनेक्शनद्वारे [अधिक ...]\nकोरोनाव्हायरस विरूद्ध लढ्यात घरी कोणते उपाय केले जाऊ शकतात\nकोरोनाव्हायरस विरूद्धच्या लढाईत घरी लागू करता येणारे साधे उपाय, विशेषत: स्वच्छता, रोगाचा प्रसार होण्याचा धोका दूर करण्यासाठी खूप महत्त्व असू शकते. सबरी अल्कर फाऊंडेशनने आंतरराष्ट्रीय संदर्भ संस्थांकडून गोळा केलेल्या महत्त्वपूर्ण माहितीसह जनमत तयार केले आहे. [अधिक ...]\nइस्तंबूल विमानतळ 3 रा रनवे वर्क्स पूर्ण वेगात सुरू आहे\nविमान कळस सह 3. तुर्की च्या इस्तंबूल विमानतळ धावपट्टी काम फड आहे. १ June जून, २०२० रोजी तिसरा स्वतंत्र रनवे उड्डाण करण्यासाठी तयार होईल, असा अर्ज नागरी उड्डाण महासंचालनालयाकडे अधिकृत आहे. [अधिक ...]\nसी कंट्रोल एअरक्राफ्ट इजमिटच्या आखाती गटात प्रदूषण करणार्‍या जहाजांचे दुःस्वप्न बनले\nकोकिली महानगरपालिका इझमित खाडीतील प्रदूषणास मार्ग देत नाही. दिवस आणि रात्र 7 दिवस 24 दिवस न बोलता कार्य करणारे संघ, कोरोनाव्हायरस विरूद्ध पूर्णपणे लढा सुरू ठेवतात, तर हवाई समुद्रावरील ओव्हलँडच्या माध्यमातून गल्फ ऑफ इझमितचे नियंत्रण ठेवतात. [अधिक ...]\nविमा उद्योगावर कोरोनाव्हायरसचा कसा परिणाम होईल\nकोरोनाव्हायरसचा अनेक क्षेत्रांवर परिणाम झाला. कॅटरिंग आणि पर्यटन क्षेत्र अधिक प्रमुख असले तरी या भागांशी संबंधित बर्‍याच व्यवसाय ओळींवरही नकारात्मक परिणाम झाला आहे. त्यातील एक विमा आहे. [अधिक ...]\nCovidien-19 वर्धन तुर्की प्रतिकार विरुद्ध वर्तमानकाळातील सर्वांत मोठ्या स्वास्थ्यसमस्यांपैकी\nटीएसकेबी इकॉनॉमिक रिसर्चने आपल्या शेवटच्या अहवालात जगभरात कोविड -१ out च्या उद्रेकातील आर्थिक दुष्परिणाम आणि आगामी काळात होणा .्या त्याच्या मूल्यांकनांची माहिती दिली. \"Covidien-19 वर्धन तुर्की प्रतिकार विरुद्ध रोगाची साथ\" सर्व आर्थिक संसाधने समावेश अहवाल, [अधिक ...]\nजी -20 सदस्य राज्ये कोविड -१ Com च्या लढतीत त्यांचा अनुभव सामायिक करतात\nआरोग्यमंत्री डॉ डॉ एमीन अल्प मी सौदी अरेबियाच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या जी -20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीस उपस्थित राहिल्या. बैठक, विशेषत: नवीन तुर्की ओक च्या उप मंत्री, वतीने उपस्थित [अधिक ...]\nकोविड -१ of च्या सामाजिक-आर्थिक प्रभावांची तपासणी करणार्‍यांना ट्यूबटॅकचे समर्थन\nटाबटाक संशोधकांना सामाजिक आणि मानवतेच्या दृष्टीने जागतिक साथीच्या परिणामाचे परीक्षण करण्यासाठी आणि निराकरणे विकसित करण्यासाठी तसेच जागतिक साथीच्या कोविड -१ against विरूद्ध लढा देण्यासाठी लसी आणि औषधे विकसित करण्याच्या प्रयत्नांना सहाय्य करेल. [अधिक ...]\nसीएचपी स्पेशलः 'उद्रेक दरम्यान पुलांसाठी आणि महामार्गांसाठी पोस्टपोन वॉरंटी पेमेंट्स'\nसीएचपी समूहाचे उपाध्यक्ष एजर ओझल म्हणाले की भाडे, कर, विमा प्रीमियम आणि कर्जाची देयके पुढे ढकलणे नवीन प्रकारचे कोरोनाव्हायरस (कोविड -१)) साथीचे होते आणि पूल सार्वजनिक खाजगी सहकार्य प्रकल्प म्हणतात. [अधिक ...]\nकोरोनरी महामारीविरूद्ध बॅग कायदा प्रकाशित झाला आहे\nकोरोनाव्हायरसचे परिणाम कमी करण्याविषयी कायदा क्रमांक 7244 सह (कोविड -१)) आर्थिक आणि सामाजिक जीवनावरील उद्रेक, ज्यात आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावाचे नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय समाविष्ट आहेत. [अधिक ...]\nअल्प मुदतीच्या कामाच्या भत्तेसाठी अर्ज करणार्‍या कंपन्यांची संख्या 3 दशलक्षाहून अधिक आहे\nकुटुंब, कामगार आणि सामाजिक सेवा मंत्री झेहरा ज़मृत सेलुक यांनी शॉर्ट वर्क अलाऊन्सबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले. मंत्री सेलुक म्हणाले, “आमच्या विमा उतरवलेल्यांपैकी 3 दशलक्षाहूनही अधिक कंपन्यांना आमच्या जवळपास २270० हजारांना लघुकाम भत्ता देण्यात आला आहे. [अधिक ...]\n2 दशलक्ष 300 हजार घरांसाठी 1.000 टीएल चे रोख समर्थन देयके सुरू झाली आहेत\nकुटुंब, कामगार आणि सामाजिक सेवा मंत्री झेहरा झमृत सेलुक यांनी आज जाहीर केले की 2 दशलक्ष 300 हजार कुटुंबांना टीएल 1.000 रोख समर्थन देयके आर्थिक स्थैर्य शिल्ड पॅकेजच्या कार्यक्षेत्रात सुरू झाली. अध्यक्ष रिसेप [अधिक ...]\nस्काय मधील वेची हर्कूş\nआज इतिहासात: 28 मे 1857 इजमिर-आयदिन लाइन\nउद्रेक दरम्यान हालचाली नसलेल्या टायर्सची काळजी घ्या\nएअरबस ए 400 एमला स्वयंचलित निम्न-स्तरीय फ्लाइट प्रमाणपत्र प्राप्त झाले\nजगात किती सायकली आहेत\nरेनॉल्टने 5.000 लोकांना बाहेर ठेवले\nकोरोनाव्हायरस प्रक्रियेत न करण्याच्या 10 चुका\nकोरोना व्हायरस संरक्षण 'माउथवॉश' साठी प्रभावी पद्धत\nएक्स्ट्रा प्रोजेक्टच्या कार्यक्षेत्रात शिकणे आणि सामायिकरण कार्यशाळा\nकर्फ्यूमध्ये बु��्साचे रस्ते पुनरुज्जीवित झाले\nइस्तंबूलमध्ये रस्ते सुरक्षित आहेत\nइज्मीरमध्ये मशिदी निर्जंतुक आहेत\nउत्तर इराकमधील असोस प्रदेशात तुर्की एफ -16 पासून ऑपरेशन\nटॅबॅक 60 प्रकल्प कर्मचारी भरती करण्यासाठी\nकृत्रिम बुद्धिमत्ता 'ईबीए सहाय्यक' ने 10 दशलक्ष संदेशांना प्रतिसाद दिला\nनिविदा घोषितः रेल्वेची कामे पूर्ण केली जातील - दियरबकर कुर्तलान लाइन\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: मुरातबाळ-पालू स्थानकांदरम्यान बोगदा क्रमांक 3 ची सुधारणा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः ड्रायव्हरसह कार भाड्याने\nनिविदा घोषितः वॅगन दुरुस्तीच्या कामांचे 1 वर्ष देखभाल व दुरुस्ती सेवा\nकॅलेंडरमध्ये जोडाः + आयकॅल | + गुगल कॅलेंडर\nअकाेरे स्टॉपवर जाण्यासाठी ओव्हरपाससाठी निविदा\nकोकाएली महानगरपालिका, जे इझमित जिल्हा केंद्रात नागरिकांच्या सेवेसाठी अकेराय ट्राम लाईन देऊन वाहतुकीची सोय करतात, ते सीकापार्क ट्राम स्टॉपच्या पुढील पादचारी ओव्हरपाससाठी तयार केले गेले आहे. [अधिक ...]\nअकराय ट्राम लाईनवरील ट्रान्सफॉर्मरचे विस्थापन निविदा समाप्त\nभूस्खलन क्षेत्राच्या निविदा निकालाची दिरबाकर कुर्तलन रेल्वे लाईन पुनर्प्राप्ती\nइस्तंबूल विमानतळ मेट्रो कार खरेदी निविदा निकाल\nटीसर-करागल-कंगाल लाइन निविदा निकालावर संप्रेषणासह ट्रान्समिशन सिस्टम स्थापना\nकेर्फेझ जिल्हा रस्ता देखभाल, दुरुस्ती व नूतनीकरण निविदा घेण्यात आली\nटीसीडीडी एर्यमान सर्व्हिस हाऊस वॉटर हीटर इंस्टॉलेशन टेंडर निकाल\nकायाभा स्टेशन स्थानकांदरम्यान रबर कोटिंग\nमनिसा-बँडर्मा रेल्वे मार्गावर कल्ट\nउलूकला बोझाकप्रि लाइन मध्ये ओव्हरपासचे बांधकाम\nआवडत्या निविदा आणि कार्यक्रम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषितः रेल्वेची कामे पूर्ण केली जातील - दियरबकर कुर्तलान लाइन\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः वॅगन दुरुस्तीच्या कामां��े 1 वर्ष देखभाल व दुरुस्ती सेवा\nटॅबॅक 60 प्रकल्प कर्मचारी भरती करण्यासाठी\nतुर्कीची वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान संशोधन परिषद, इन्फोर्मेटिक्स आणि माहिती सुरक्षा संशोधन केंद्र, प्रगत तंत्रज्ञान प्रगत तंत्रज्ञान संशोधन संस्थेमध्ये काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या 60 लोकांशी संलग्न [अधिक ...]\n15 कर्मचारी ट्यूबटॅक स्पेस टेक्नॉलॉजीज रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये भरती करणार आहेत\nमेव्हलाना डेव्हलपमेंट एजन्सी 6 कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती करेल\nओजीएम किमान 122 हायस्कूल पदवीधरांची भरती करेल\n20 निरीक्षकांची खरेदी करण्यासाठी संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय\nटेकटाक 2 सतत कामगारांची नेमणूक करेल\nडीएचएमआय प्रशिक्षणार्थी एअर ट्रॅफिक कंट्रोलर खरेदी करेल\nकृषी व वनीकरण मंत्रालय 13 करारित आयटी तज्ञ खरेदी करेल\nटेकटाक 9 सतत कामगारांची नेमणूक करेल\nराष्ट्रीय शिक्षण मंत्रालय १ Cont 19910१ मध्ये करारबद्ध शिक्षकांची भरती करेल\nऐतिहासिक मारस किल्ले बनवण्यासाठी केबलची कार\nऐतिहासिक मराठा किल्ले येथे प्रेस सदस्यांसमवेत बैठक बोलताना, काहरमनमारा महानगरपालिकेचे नगराध्यक्ष हॅरेटीन गंगर यांनी सांगितले की ऐतिहासिक मराठा किल्ल्यातील लोक, ज्यांचे लँडस्केपींग रमजान उत्सवानंतर पूर्ण झाले होते, [अधिक ...]\nएरकीइसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणखी एक हॉटेल चेन\nBeşikdüzü केबल कार सोयींबद्दल फ्लॅश दावा\nकस्तमोनू केबल कार प्रकल्पातील 80% पूर्ण झाले\nकेबल कार ऐतिहासिक मरास किल्ल्याकडे येते\nउद्रेक दरम्यान हालचाली नसलेल्या टायर्सची काळजी घ्या\nटायर राक्षस पिरेल्ली आपल्याला आपल्या कारने बराच काळ न चालविल्यास सुरक्षितपणे प्रारंभ करण्यापूर्वी आपले टायर तपासून पहाण्याचा इशारा देते. आपण काही धनादेश करू शकता, परंतु [अधिक ...]\nजगात किती सायकली आहेत\nरेनॉल्टने 5.000 लोकांना बाहेर ठेवले\nकर्फ्यूमध्ये बुर्साचे रस्ते पुनरुज्जीवित झाले\nइस्तंबूलमध्ये रस्ते सुरक्षित आहेत\nमेरसीनमधील टीआयआर ब्रिजमधून फ्रेट फेल\nएचईएस कोडसह ट्रेनची तिकिटे खरेदी करा\nराष्ट्रीय इलेक्ट्रिक ट्रेन 29 मे रोजी रेल्सवर खाली उतरणार आहे\nएचईएस कोडसह वायएचटी तिकिट मिळवा\nएचईएस कोडसह ट्रेनची तिकिटे कशी खरेदी करावी हेस कोड कसा मिळवावा हेस कोड कसा मिळवावा एचईएस कोड ट्रॅव्हल परमिट दस्तऐवजाची जागा घेत आहे\nAKINCI TİHA डॉक्युम���ंटरी, बायरकटर आणि अभियंता सांगतात\nअटाकी iteकिटेली मेट्रो लाइन रेल वेल्डिंग सोहळा इस्तंबूलमध्ये आयोजित करण्यात आला होता\nमे 129 TUSAŞ कडून टी -19 एटीएके हेलिकॉप्टरसह उत्सव\nइनाक्कले 1915 ब्रिज 2022 मार्च रोजी सेवा होईल\nअली दुर्माज कोण आहे\nएमएसबीः 'आमच्या सीमा एककांनी इराण, इराक आणि सीरिया सीमेवरील तस्करांवर डोळा उघडला नाही'.\nस्वयंपूर्ण जगातील पहिले स्मार्ट फॉरेस्ट सिटी\nएटाकी İकिटेली मेट्रो 2021 मध्ये सेवेत रुजू होईल\nओपेरा कुंबुबेल ट्राम लाईनवरील वर्जित दिवसांमध्ये अभिमुखता प्रशिक्षण\nशहीद बेसिक बॉक्सवुड जहाज सैन्यावर समुद्रावर प्रेम करेल\nसायप्रस रेल्वे इतिहास आणि नकाशा\nमेकिडीयेकी महमूत्बे मेट्रो लाईन पुढे ढकलण्यात आली\nट्राबझोनच्या नवीन बस स्थानकासाठी निविदा\nचित्रकारांच्या रंगीबेरंगी स्पर्शासह राजधानीच्या ग्रे वॉल्स\nअ‍ॅनाटोलियाहून येणारी पहिली डोमेस्टिक कार्गो ट्रेन मरमेरे मार्गे गेली\nउत्तर इराकमधील असोस प्रदेशात तुर्की एफ -16 पासून ऑपरेशन\nएफ -16 फाईटिंग टर्की एअर फोर्स कमांडशी संबंधित फाल्कन लढाऊ विमानांनी उत्तर इराकमधील असोस प्रदेशात दहशतवाद्यांच्या निशाण्यांना ठोकले. या विषयावर राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाचे टीआर [अधिक ...]\nएफ 35 कोणत्या प्रकारचे विमान आहे\nबीएमसी 84 बिबट्या 2 ए 4 टाक्यांचे आधुनिकीकरण करणार आहे\nराष्ट्रीय संरक्षण मंत्री आकर आणि कमांडर यांनी मेहमेटिक यांच्याबरोबर बॉर्डर लाईनवर मेजवानी दिली\nशेवटच्या रीस क्लासची पाणबुडी माहिती वितरण प्रणाली पाणबुडी चाचणीच्या टप्प्यात येते\nउद्रेक दरम्यान हालचाली नसलेल्या टायर्सची काळजी घ्या\nटायर राक्षस पिरेल्ली आपल्याला आपल्या कारने बराच काळ न चालविल्यास सुरक्षितपणे प्रारंभ करण्यापूर्वी आपले टायर तपासून पहाण्याचा इशारा देते. आपण काही धनादेश करू शकता, परंतु [अधिक ...]\nरेनॉल्टने 5.000 लोकांना बाहेर ठेवले\nबीएमसीचा डोमेस्टिक आर्मर्ड पिकअप तुलगाचा अंतिम दृश्य प्रदर्शित झाला आहे\nKarsan Bozankaya ऑटोमोटिव्हची इलेक्ट्रिक बस खरेदी करणे\nईजीओच्या 10 महिला ड्राइव्हर्स् वाहतुकीसाठी दिवस मोजतात\nअंकारा महानगरपालिका महिला रोजगार वाढविण्याच्या प्रयत्नातून इतर नगरपालिकांसाठी एक उदाहरण ठेवत आहे. महानगरपालिका महापौर मन्सूर यावासाच्या आदेशानुसार कार्यवाही करणारे ईजीओ जनरल [अधिक ...]\nटीसीडीडी जनरल मॅनेजर कोण आहे\nअध्यक्ष अलाकान यांनी महाव्यवस्थापक यझाकी यांची भेट घेतली\nअॅटॅटर्क, युवा आणि क्रीडा दिनानिमित्त 19 मे चे स्मारक म्हणून जनरल मॅनेजर याझाकीचा संदेश\nटीसीडीडी बोर्डाचे सदस्य आणि उपमहाव्यवस्थापक म्हणून मेटिन अकबा यांची नियुक्ती करण्यात आली आहे\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\nट्रेनची उड्डाणे कधी सुरू होतील\n2020 हाय स्पीड ट्रेनचे तिकीट किंमती वायएचटी अभियान तास मासिक सदस्यता शुल्क\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2019\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nपरकीय चलन आणि सोन्याच्या व्यवहारात कराचा दर प्रति हजार 2 वरून 1 टक्क्यांपर्यंत वाढला\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nपूर्व एक्सप्रेस तिकीट किंमती 2020\nउद्रेक दरम्यान हालचाली नसलेल्या टायर्सची काळजी घ्या\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nBayraklı / इझमिर - तुर्की\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/six-children-of-vidarbha-everest-veer/articleshow/69513936.cms", "date_download": "2020-05-29T21:22:19Z", "digest": "sha1:OPIYSKCQH6M4F6ELJ4CQDIBXV3OBKQHO", "length": 12169, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविदर्भातील सहा मुले एव्हरेस्टवीर\nम.टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : ‘मिशन शौर्य’ या उपक्रमाअंतर्गत आदिवासी विकास विभागाने यावर्षी निवड केलेल्या अकरा विद्यार्थ्यांपैकी नऊ जणांनी शुक्रवारी पहाटे एव्हरेस्ट सर केला आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील तीन, चंद्रपूर जिल्ह्यातील दोन तर यवतमाळ जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.\nविदर्भातील सहा मुले एव्हरेस्टवीर\nविदर्भातील सहा मुले एव्हरेस्टवीर\n- मिशन शौर्यमध्ये आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग\nम.टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : ‘मिशन शौर्य’ या उपक्रमाअंतर्गत आदिवासी विकास विभागाने यावर्षी निवड केलेल्या अकरा विद्यार्थ्यांपैकी नऊ जणांनी शुक्रवारी पहाटे एव्हरेस्ट सर केला आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील तीन, चंद्रपूर जिल्ह्यातील दोन तर यवतमाळ जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा जिवती येथील अंतुबाई कोटनाके, शासकीय आश्रमशाळा देवाडा येथील सुरज आडे, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील एकलव्य निवासी शाळेचा सुग्रीव मुंदे, बिजुधावडी येथील शासकीय आश्रमशाळेचा शिवचरण मिलावेकर, टेंभली येथील शासकीय आश्रमशाळेचा मुन्ना धिकार, तर यवतमाळ जिल्ह्यातील कापरा येथील शासकीय आश्रमशाळेची सुषमा मोरे या विदर्भातील सहा विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर केला आहे. याशिवाय केतन जाधव (पालघर), अनिल कुंदे (नाशिक), हेमलता गायकवाड (नाशिक), मनोहर हीलिम (नाशिक) यांचाही या चमूमध्ये सहभाग होता. एव्हरेस्ट मोहीम फत्ते करणारे हे विद्यार्थी १८ ते २० वयोगटातील असून अकरावीमध्ये शिकत आहे. यशस्वीपणे एव्हरेस्ट सर करुन आता हे विद्यार्थी परतीच्या प्रवासाला निघाले आहे.\nमागील वर्षी सुरू करण्यात आलेल्या ‘मिशन शौर्य’मध्ये एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील दहा विद्यार्थ्यांनी एव्हरेस्टकडे कूच केले होते. त्यापैकी पाच विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करण्यात यश मिळविले होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व तत्कालीन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांच्या कल्पनेतून ही योजना पुढे आली. आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी ही कल्पना उचलून धरली व त्यानंतर मिशन शौर्य आता आदिवासी विकास विभागाचा एक अभिनव उपक्रम झाला आहे.\nआदिवासी विकास विभागामार्फत या वर्षी निवड केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील सर्व आदिवासी आश्रमशाळांचा सहभाग होता. चंद्रपूर, गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल भागातील विद्यार्थ्यांच्या उपजत काटकपणाला व कलागुणांना वाव देण्यासाठी मिशन शौर्य हे अतिशय पूरक ठरले आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये याच धर्तीवर विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांच्या उपजत काटकपणाला चालना देण्यासाठी ���मिशन शक्ती’ सुरू करण्यात आले आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नियोजनात २०२४च्या ऑलिम्पिकसाठी मिशन शक्ती अंतर्गत निवडक क्रीडा प्रकारांमध्ये मुलांना प्राविण्य दिले जात आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या या सलग यशाबद्दल आनंद व्यक्त होत आहे. या अभियानात याहीवर्षी चंद्रपूरच्या दोन मुलांनी यशस्वी सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nविदर्भात टोळधाड; संत्रा, मोसंबी, भाजीपाला केला फस्त...\nमंडळ नको, विदर्भ द्या\nविदर्भात उष्णतेचा कहर सुरुच, २ दिवस ऑरेंज अलर्ट...\nवादळी पावसानंतर विदर्भात उष्णतेची लाट; अकोला जगात चौथे ...\nमुंढेंची चौकशी करून कारवाई करा...\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविदर्भातील सहा मुले यशस्वीपणे एव्हरेस्ट सर मिशन शौर्य एकलव्य निवासी शाळा Tribal Ashram Shala six children of vidarbha everest veer\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/12/Onion-rate-high.html", "date_download": "2020-05-29T19:21:00Z", "digest": "sha1:7WMSAKYO44NHX3W2YK5M4SIXYU2H36MK", "length": 7290, "nlines": 45, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "गावरान, लाल कांद्याला मिळाला 100 रुपये किलोचा दर", "raw_content": "\nगावरान, लाल कांद्याला मिळाला 100 रुपये किलोचा दर\nवेब टीम : अहमदनगर\nनगरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सोमवारी (दि.2) झालेल्या लिलावात कांद्याच्या भावाने उच्चांक गाठला.\nचांगल्या दर्जाचा गावरान कांदा तसेच लाल कांद्यालाही विक्रमी 100 रुपये किलोचा भाव मिळाला.\nगतवर्षीचा दुष्काळ आणि यावर्षीची अतिवृष्टी यामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांना चांगला भाव मिळाल्याने कांदा समाधानाचे वातावरण आहे.\nगेल्या महिन्यापासून कांद्य��ची आवक कमी होत आहे, तर देशभरात कांद्याची मागणी होत आहे. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून कांद्याचे भाव वाढले आहेत.\nमागील काही दिवसात कांद्याचा भाव साधारणपणे 82 रुपयांपर्यंत गेला होता. शनिवार (दि.30) पासून नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारमध्ये रोटेशन पद्धतीने कांद्याचे लिलाव सुरु करण्यात आले आहेत.\nपहिल्याच लिलावात गावरान कांद्याला 82 रुपये तर लाल कांद्याला 62 रुपये दर मिळाला होता. सोमवारी (दि.2) रोटेशन पद्धतीने दुसरा लिलाव होता. त्यासाठी सुमारे 15 हजार गोण्या कांदा शेतकर्‍यांनी विक्रीसाठी आणला होता.\nकांद्याला मागणी असल्याने कांदा व्यापार्‍यांनी चांगल्या कांद्याच्या लिलावाला जास्त बोली लावली. चांगल्या दर्जाच्या गावरान कांद्याला उच्चांकी भाव क्विंटलला 10 हजार रुपये तर लाल कांद्यालाही क्विंटलला 10 हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.\nया वर्षीचा हा उच्चांकी भाव आहे असल्याचे बाजार समितीचे सचिव अभय भिसे, निरीक्षक जयसिंग भोर व संजय काळे यांनी सांगितले.\nनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत चांगल्या दर्जाचा कांदा विक्रीसाठी येत असल्याने देशभरात हा कांदा विक्रीला जातो. सोमवारच्या लिलावात मिळालेला भाव राज्यात सर्वाधिक असल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.\nगेल्या महिन्याच्या तुलनेत या लिलावात तब्बल दुप्पट भाव वाढला आहे. अनेक कांदा उत्पादकांनी यापूर्वी कांदा विकला असल्याने गेल्या महिन्याच्या तुलनेत आवकही निम्म्याने घटली आहे.\nत्यामुळे भावात वाढ होत आहे कांदा उत्पादकांना अलीकडच्या काळात पहिल्यांदाच चांगला भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी बाजार समितीच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2020-05-29T21:04:34Z", "digest": "sha1:MVSBE4WREHKWKR3KQRULAZMMAZKFBJ75", "length": 5494, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेम्स पॅटिन्सन - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nजेम्स पॅटिन्सन (इंग्लिश: James Pattinson ;) मे ३, इ.स. १९९० - हयात) हा ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू आहे. तो व्हिक्टोरिया संघाकडून ��ेशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळतो. तो उजव्या हाताने द्रुत-मध्यमगती गोलंदाजी करतो.\nई.एस.पी.एन. क्रिकइन्फो.कॉम - जेम्स पॅटिन्सन याची प्रोफाइल व आकडेवारी (इंग्लिश मजकूर)\nकोलकाता नाइट रायडर्स – सद्य संघ\n१४ गंभीर • ९ तिवारी • १६ मॉर्गन • ६३ दास • ३ कालिस • ६ शुक्ला • २२ भाटीया • २७ डोशेटे • २८ पठाण • ७५ हसन • -- जानी • २४ हॅडीन • ३६ बिल्सा • ४२ मॅककुलम • -- सॅम्सोन • १ लड्डा • ४ पॅटींसन • १४ अहमद • १७ संगवान • २१ अब्दुल्ला • ५५ बालाजी • ५८ ली • ७४ नारायण • ९० लांगे • ९९ उनादकट • -- सक्सेना • प्रशिक्षक बेलिस\nकोलकाता नाइट रायडर्स सद्य खेळाडू\n२००८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक खेळाडू\nइ.स. १९९० मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १३:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%A8", "date_download": "2020-05-29T21:02:47Z", "digest": "sha1:LMPSLFLSOJRROV4QC7VZCBTESMTQAN7S", "length": 3360, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वेतन - विकिपीडिया", "raw_content": "\nठराविक काळाकरता केलेल्या कामाचा आर्थिक मोबदला म्हणजे वेतन होय.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ नोव्हेंबर २०१८ रोजी १०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/4g-radiation-dangers-for-brain-640387/", "date_download": "2020-05-29T21:19:01Z", "digest": "sha1:3M5IQIGVC7SGDQGPPXV2TAATNHSU6KRR", "length": 14889, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘फोर जी’ तंत्रज्ञान मेंदू व मज्जासंस्थेस धोकादायक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग ज���ल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\n‘फोर जी’ तंत्रज्ञान मेंदू व मज्जासंस्थेस धोकादायक\n‘फोर जी’ तंत्रज्ञान मेंदू व मज्जासंस्थेस धोकादायक\nनव्याने आलेल्या ‘फोर जी’ तंत्रज्ञानात १०० मेगाबाईट ते एक गिगाबाईट इतकी उच्च ऊर्जा असलेली विकिरणे वापरत असल्यामुळे ती मानवी मेंदूला व मज्जासंस्थेला धोकादायक\nनव्याने आलेल्या ‘फोर जी’ तंत्रज्ञानात १०० मेगाबाईट ते एक गिगाबाईट इतकी उच्च ऊर्जा असलेली विकिरणे वापरत असल्यामुळे ती मानवी मेंदूला व मज्जासंस्थेला धोकादायक असल्याचा निष्कर्ष ‘क्लिनिकल जर्नल ऑफ न्युरोलॉजी’ यात प्रकाशित झाला आहे.\nमानवी मेंदू कमी कंपनांच्या लहरी तयार करतात आणि ग्रहण करतात. आपले शरीरही विद्युत तरंगांवर कार्य करते, पण तीव्र ऊर्जा उत्सर्जित करणारे विकिरण शारीरिक कार्यात अडथळे निर्माण करतात. म्हणूनच इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिएशन हे आरोग्यास धोकादायक असल्याचे संशोधनाअंती स्पष्ट झाले आहे.\nअलिकडे वापरात असलेली वायफाय, ब्लुटूथ, ब्रॉडबँड इंटरनेट, मोबाईल हँडसेट आणि नवीन ‘फोर जी’ तंत्रज्ञानासारखी वायरलेस उपकरणात चुंबकीय विकिरणांचाच वापर होतो. त्याचा अतिवापर लहान मुले, गर्भवती, तसेच मोठय़ा माणसांनाही धोकादायक आहे. प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.\nकेंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने १ ऑगस्ट २०१३ ला मोबाईल टॉवर उभारण्यासंबंधी काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार चुंबकीय विकिरणांच्या जास्त उत्सर्जनावर र्निबध घालण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी टॉवर्स उभारला जातो त्या मालकांचे ना हरकत प्रमाणपत्र, महापालिकेची मंजुरी, इमारतीच्या मजबुतीचे प्रमाणपत्र, आगप्रतिबंधक प्रमाणपत्र, विकिरण उत्सर्जन नियंत्रित असल्याचे प्रमाणपत्र, टॉवर्सची उंची २० ते ५५ मीटर ठेवणे, टॉवर्समधील अंतर व उभारणी नियमाप्रमाणे करणे आदी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. ९०० टऌ९ फ्रिक्वेन्सीकरिता ०.४५ ६ं३३/े2, १८०० टऌ९ फ्रिक्वेन्सीकरिता ०.९ ६ं३३/े2, आणि २१०० किंवा जास्त टऌ९ फ्रिक्वेन्सीकरिता १ ६ं३३/े2 चुंबकीय विकिरणांची मर्यादा घालून देण्यात आली आहे.\nमुंबई महापालिकेने अंमलात आणलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या संभाव्य नियमानुसार आता शाळा, रुग्णालय, वृद्धाश्रम, बालगृहांच्या १०० मीटर परिसरात किंवा रहिवासी इमारतींवर मोबाईल टॉवर्स उभारू नये, असे सुचविण्यात आले आहे. तसेच, घरमालकांच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय ७० टक्के शेजारी रहिवाशांचे नाहरकत पत्र असावे, असेही सुचविले आहे.\nग्रीन प्लॅनेट सोसायटीनेही १२ जून २०११ ला राज्य व केंद्र शासनाला पत्र लिहून मोबाईल टॉवर्सच्या विकिरणांचा आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्यामुळे कडक र्निबध घालण्याचे सुचविले होते. मात्र, राज्य व केंद्र शासनाने अजूनही यावर ठोस भूमिका घेतलेली नाही. दुसरीकडे, युरोपसारख्या देशात लहान मुले व स्त्रियांवर वायरलेस उपकरणांचा झालेला दुष्परिणाम बघता, त्यांना ही उपकरणे वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nमेंदूच्या किमया आणि चित्रकला\nमेंदूची हानी करणाऱ्या फेफऱ्यावर औषध\nसुख म्हणजे नक्की काय\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 दूरचित्रवाणी पाहणे प्राणघातक\n मग ही पुस्तके नक्की वाचा.\n3 कर्करोग आणि ट्युमरची वाढ विषाणुच्या सहाय्याने रोखणार\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newstown.in/category/lifestyle/", "date_download": "2020-05-29T20:00:07Z", "digest": "sha1:IHXQRLDMVBPNZWXD76OLASYAGUZGITEC", "length": 16655, "nlines": 195, "source_domain": "www.newstown.in", "title": "लाइफस्टाइल - Newstown", "raw_content": "\nसाईन इन / जॉन\nभगवतीचरण वोहराः स्वातंत्र्य लढ्यातील निधडा क्रांतीकारक\nज्योतीची बहादुरी दिसली, तिच्या वेदना कधी दिसणार\nपाकिस्तानचा विरोध करत करत भाजपवाले स्वत:च पाकिस्तान्यांसारखे होत चालले आहेत का\nलाज कशी वाटत नाही, सवाल हा छोटा\nसूर्यकांता पाटील यांची राजकीय संन्यासाची घोषणा, रागात निर्णय घेऊन भाजपत गेल्याचाही…\nकोरोनावर चर्चा की भाजपला चेकमेटची तयारी: ठाकरेंनी बोलावली महाविकास आघाडीची बैठक\nशरद पवार म्हणाले ‘ऑल इज वेल’, भाजपचे सरकार आलेच तर लंडन…\nराष्ट्रपती राजवटीची शक्यता आणि राजभवनाची सक्रियताः राजकारणात फक्त दोनच गोष्टींची चर्चा\n‘सरकारच्या अस्थिरतेबाबतच्या बातम्यांचा धुरळा ही निव्वळ पोटदुखी\nआषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी दशमीला पादुका पंढरपुरात पोहचवणारः उपमुख्यमंत्री पवार\nशासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना तालुकास्तरावरही ‘स्वाधार’चा लाभ\nज्योतीची बहादुरी दिसली, तिच्या वेदना कधी दिसणार\nजिल्हास्तरीय समितीकडून नामंजूर वनहक्क दाव्यांबाबत विभागीय समितीकडे मागा दाद\nओबीसींना वैद्यकीय प्रवेशासाठी राष्ट्रीय कोट्यात दिले २७ टक्क्यांऐवजी फक्त ३.८ टक्केच…\nकोरोनाची धास्तीः पैठणची नाथषष्ठी यात्रा स्थगित, भाविकांना पैठणला जाण्यास प्रतिबंध\nमहिला दिन विशेषः स्कॉटलंडकडून शिकण्यासारखे…\nगुलाबाचे फूल आणि मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा…\nम. गांधींचा स्वातंत्र्य लढा ‘मोठे नाटक’, त्यांना महात्मा म्हटल्याचे ऐकून रक्त…\nमुंबईतील प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणार कान्होजी आंग्रे यांच्यावरील चित्ररथ\nआर्थिक मदतीबाबत फडणवीसांचा दावा ही निव्वळ हातचलाखीः काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण\nमोदींचे पॅकेज २० लाख नव्हे, ३.२२ लाख कोटींचेच; आकडा खोडून दाखवण्याचे…\n२० लाख कोटींच्या मोदी पॅकेजमध्ये मजुरांना धान्य, शेतकऱ्यांना कर्जासाठी ३ लाख…\n२००००००००००००० रूपयांचे पॅकेजः जुन्या आकड्यांची गोळीबेरीज करत मांडणार नवे गणित\nलॉकडाऊन शिथिलतेनंतर आठवडाभरातच साडेतेरा हजार उद्योगांना परवाने\nविज्ञानाची ऐशीतैशीः मोदी सरकारला ज्योतिष देतो हवामान, दंगली, सामाजिक आंदोलनाची पूर्वसूचना…\n‘मी पुन्हा येणार’ : बुधवारपासून शुक्रवारपर्यंत महाराष्ट्रात मुसळधार बरसणार\nब्रम्हांडातील सर्व ग्रहांना आहेत, पण सूर्य आणि चंद्रालाच नावे का नाहीत\nचांद्रयान-२ : प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे \nमोबाइलवर जास्त वेळ घालवल्याने मानसिक आरोग्यावर पडत नाही फारसा परिणाम\nरोगप्रतिकारक शक्ती वाढवा, अन् निरोगी रहा\nमहिला दिन विशेषः स्कॉटलंडकडून शिकण्यासारखे…\nखुली विक्री होणाऱ्या मिठाईवरही येणार आता एक्सपायरी डेट, मिठाईच्या ट्रेवर पाटी…\nखबरदारी घ्या, विद्युत अपघात टाळा \nहृदयविकारामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी राज्यात दहा जिल्ह्यांमध्ये राबवणार ‘स्टेमी’ प्रकल्प\nभाजपची फजितीः सर्वसाधारण प्रवाश्यांसाठीचा रेल्वेचा आदेश पुढे करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न\nमजुरांकडून तिकिटाचे पैसे घेतलेच नसल्याचा रेल्वेचा दावा, आदेश मात्र पैसे वसुलीचाच\nकोरोनामुळे महाराष्ट्रासह तीन राज्यात सुटी जाहीर केल्याचे पत्रक बनावटः केंद्र सरकारचा…\nपंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह नागरिकत्व कायद्याबाबत गांधींच्या नावाने खोटे…\nएके-47 सह बीडच्या पोलिस अधीक्षकांचा फोटो व्हायरल, सशस्त्र हिरोगिरीवर नेटकऱ्यांचे सवाल\nपोलिस, होमगार्ड, कंत्राटी कर्मचाऱ्यांसह राज्यातील सर्वच कोरोना योद्ध्यांना ५० लाखांचे विमा…\nराज्यातील सलून, ब्यूटी पार्लर उद्यापासून उघडणार\nबचत गटांचे मास्क देताहेत सुरक्षित श्वास\nभगवतीचरण वोहराः स्वातंत्र्य लढ्यातील निधडा क्रांतीकारक\nविमानाने राज्यात येणाऱ्या प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारणार, १४ दिवस घरीच…\nसात दिवसात अधिक प्रसिद्ध\nपुनरावलोकन गुण संख्येच्या आधारे\nरोगप्रतिकारक शक्ती वाढवा, अन् निरोगी रहा\nलाइफस्टाइल न्यूजटाऊन टीम - April 24, 2020\nव्याधीवर नियंत्रण हे व्याधीचे उपचार करण्यापेक्षा कधीही चांगले असते. आतापर्यंत कोविड-19 चे कोणतेही औषध नाही. कोरोना विषाणूचे संक्रमण हा सध्या सर्वात...\nमहिला दिन विशेषः स्कॉटलंडकडून शिकण्यासारखे…\nलाइफस्टाइल न्यूजटाऊन टीम - March 8, 2020\nकल्पना पांडे २५ फेब्रुवारी २०२० रोजी स्कॉटलंड हा सर्व वयोगटातील महिलांना मोफत सॅनिटरी उत्पादने उपलब्ध करून देणार�� पहिला देश...\nखुली विक्री होणाऱ्या मिठाईवरही येणार आता एक्सपायरी डेट, मिठाईच्या ट्रेवर पाटी बंधनकारक \nलाइफस्टाइल न्यूजटाऊन टीम - February 27, 2020\nमुंबईः मिठाईच्या दुकानांत विकली जाणारी खुली मिठाई म्हणजेच बर्फी, पेढे, गुलाब जामून, रसगुल्ले यांच्यासह सर्व प्रकारच्या गोड पदार्थांची विक्रेत्यांना एक्सपायरी तारीख सांगणे बंधनकारक होणार...\nखबरदारी घ्या, विद्युत अपघात टाळा \nलाइफस्टाइल न्यूजटाऊन टीम - January 31, 2020\nखबरदारी घ्या, विद्युत अपघात टाळा कोणत्याही मूलभूत गरजेइतकीच वीजही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली आहे. जीवन सुखकर बनवण्यासाठी ज्याप्रमाणे...\nहृदयविकारामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी राज्यात दहा जिल्ह्यांमध्ये राबवणार ‘स्टेमी’ प्रकल्प\nलाइफस्टाइल न्यूजटाऊन टीम - January 22, 2020\nमुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण राज्यात जास्त आहे. ते लक्षात घेता आता 'स्टेमी' (ST Elevation in Myocardial Infarction)...\nसुंदर, मोहक हेझल डोळ्यांचे रहस्य\nलाइफस्टाइल न्यूजटाऊन टीम - September 13, 2019\nहेझल डोळे, डोळ्यांच्या रंगांपैकी सर्वाधिक रहस्यमय रंग. हेझल डोळे जेवढे अद्वितीय तेवढेच सुंदर. तसे पाहिले तर हेझल हा काही रंग नाही, तो बुबुळांतील रंगाचा...\nसांध्यांची काळजी घेण्याचे ५ उत्तम मार्ग\nदिवसभर उत्साही राहाण्यासाठी केवळ स्ट्रेचिंग पुरेसे नाही. त्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम, चांगले पोश्चर आणि तुमच्या आहारातील बदलही तितकेच आवश्यक आहेत... निरोगी वजन ठेवा :\nआनंदी जिवनाचे रहस्य : पहाटे ४ पूर्वी उठणारे लोक नेमके काय करतात\nअनेकदा ठरवूनही पहाटे उठणेच होत नाही, अशी अनेकांची तक्रार असते. परंतु अरूणोदयापूर्वी उठणे ही तुम्ही समजता त्यापेक्षा खूपच सर्वसमान्य बाब आहे. पहाटे उठणे हे व्यायाम, आत्मसुधारणा आणि वन्यजीव निरीक्षणासाठी ही उत्तम वेळ आहे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2020/04/04/", "date_download": "2020-05-29T19:47:37Z", "digest": "sha1:YQ62IFTTXIUAR4YKYCVKLWPAL4AA5EAS", "length": 48582, "nlines": 423, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "04 / 04 / 2020 | RayHaber | raillynews", "raw_content": "\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[29 / 05 / 2020] मंत्री आकार यांची घोषणा 31 मे पासून डिस्चार्ज सुरू होते\tसामान्य\n[29 / 05 / 2020] राज्य संरक्षणाचा फायदा घेत असलेल्या तरुणांसाठी स्टाफची चांगली बातमी\n[28 / 05 / 2020] शेवटचा मिनिटः आठवड्याच्या शेवटी 15 शहरांमध्ये कर्फ्यू असती��\tcoronavirus\n[28 / 05 / 2020] शेवटचा मिनिट: काही कोरोनाव्हायरस उपाय काढले\tcoronavirus\n[28 / 05 / 2020] राष्ट्राध्यक्ष एर्दोआन: 65 वर्षांचे कर्फ्यू सुरूच आहे\tcoronavirus\nदिवसः 4 एप्रिल 2020\nइलाझिगमधील बस मार्गांवर कोरोनाव्हायरसची व्यवस्था\nकोरोना व्हायरस साथीच्या उपाययोजनांच्या कक्षेत असलेल्या गाझी, हरियेट, गव्हर्नर फहरी बे अव्हेन्यू आणि बोस्निया आणि हर्जेगोव्हिना बुलेव्हार्ड यांना बंद केल्यामुळे सार्वजनिक वाहतूक वाहनांचा मार्ग बदलण्यात आला. इलाझिग [अधिक ...]\nमालत्यामध्ये बस मार्गांवर बदल झाले आहेत\nजगात आणि तुर्कीमध्ये विषाणूविरूद्ध आज दररोज अधिकाधिक गोंधळ पसरत आहे त्याशिवाय स्थानिक पातळीवर घेतल्या जाणा .्या नवीन उपाययोजनांसह उपायांच्या उपयोगिता वाढविण्यासाठी काही निर्णय घेतले. या संदर्भात, मालत्या प्रांत [अधिक ...]\nअंतल्यामधील सार्वजनिक वाहतुकीत सामाजिक अंतर नियंत्रण\nपोलिस पथकांचे कोरोनाव्हायरसचे काम सुरू आहे अंतल्या महानगरपालिकेने कोरोनव्हायरस संघर्षात सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणण्याच्या प्रयत्नात वाढ केली आहे. पोलिस पथके सार्वजनिक वाहतुकीतील सामाजिक अंतर नियमांपासून ते बाजारपेठेतील किंमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करतात [अधिक ...]\nआयएमएम मेट्रो स्टेशनमध्ये थर्मल कॅमेरे ठेवते\nआयएमएम कोरोनाव्हायरस उपायांच्या कार्यक्षेत्रात इस्तंबूलमधील मेट्रो स्टेशनवर थर्मल कॅमेरे ठेवते. अति ताप असलेल्या प्रवाशांना जवळच्या आरोग्य सुविधेकडे निर्देशित केले जाते. आयएमएम, जग आणि आपल्या देशास प्रभावित करते, कोविड - १ 19 [अधिक ...]\nवाहन प्रवेश / शहरांमध्ये निर्गमन प्रतिबंध यासंबंधी अपवाद\nअंतर्गत कामकाजाच्या मंत्रालयाने महानगर प्रांतातील राज्यपालांना अतिरिक्त परिपत्रक पाठविले आहे ज्यात वाहन प्रवेश / निर्गमन निर्बंध घातले गेले आहेत आणि झोंगुलडाकमध्ये प्रवासी निर्बंधाला अपवाद केले जाईल. यानुसार; ज्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले गेले [अधिक ...]\nइज्मीरमधील अनमस्केड सार्वजनिक वाहतूक वाहने निषिद्ध आहेत\nइजमीर महानगरपालिकेच्या नगराध्यक्ष ट्युने सोयर यांनी जाहीर केले की कोरोना विषाणूच्या उपाययोजनांच्या कक्षेत नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीवर जाण्यापासून रोखण्यासाठी ते उपाय करतील. महापौर ट्यून सोयर यांनी 2 एप्रिल रोजी एका स्थानिक टीव्ह���मध्ये हजेरी लावली [अधिक ...]\nइस्तंबूलमध्ये आग लागून मेट्रोमध्ये चढणार नाही\nइस्तंबूलच्या पहिल्या टप्प्यावर तीन मेट्रो स्थानकांत थर्मल कॅमेरे बसविण्यात आले. भुयारी मार्गावर ताप असलेल्या रुग्णांना ठेवले जाणार नाही. इस्तंबूल महानगरपालिकेने असे सांगितले की त्यांनी मेट्रो स्थानकांमधील थर्मल इमेजिंग अनुप्रयोग स्विच केले आहेत. येन यांनी İBB अध्यक्ष एकरेम लागू केले [अधिक ...]\nअंकारामध्ये 20 वर्षांखालील तरुणांची सार्वजनिक परिवहन कार्ड रद्द केली\nअंकारामध्ये 20 वर्षांखालील तरुणांची सार्वजनिक परिवहन कार्ड रद्द केली गेली आहेत; अंकारा महानगरपालिकेने असे नमूद केले की 20 वर्षांखालील पॅसेंजर कार्ड्स कोरोनाव्हायरस उपायांच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक वाहतुकीसाठी तात्पुरती बंद केली जातात. Korona [अधिक ...]\nकोन्या महानगर सार्वजनिक वाहतूक वापरणार्‍या प्रवाशांना एक मुखवटा वितरीत केले\nकोन्या महानगर सार्वजनिक वाहतूक वापरणार्‍या प्रवाशांना एक मुखवटा वितरीत केले; राष्ट्रपती रेसेप तैयिप एर्दोगन यांनी कोरोनाव्हायरस उपाययोजनांतर्गत सार्वजनिक ठिकाणी मुखवटे घालणे बंधनकारक केल्याची घोषणा केल्यानंतर कोन्या महानगरपालिका सार्वजनिक वाहतुकीच्या वाहनांचा वापर करते. [अधिक ...]\nएस्कीझिरमधील सार्वजनिक वाहतूक वाहनांमध्ये अनमस्केड प्रवासी प्राप्त होणार नाहीत\nएस्कीहेरमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी अनमस्केड प्रवासी घेतले जाणार नाहीत; 4 एप्रिल 2020 पर्यंत, एस्कीहिरमध्ये कोणत्याही मुखवटा घातलेल्या प्रवाशांना ट्रॅम आणि बसमध्ये स्वीकारले जाणार नाही. महानगरपालिकेने केलेले निवेदन पुढीलप्रमाणे आहे: “प्रिय प्रिय नागरिकांनो, [अधिक ...]\nबुरुलाने 20 वर्षांखालील सदस्यता कार्ड बंद केली आहेत\nबुरसा येथे महानगरपालिकेची स्थापना असलेल्या बुरुलाने जाहीर केले आहे की २० वर्षांखालील तरुणांची सार्वजनिक वाहतूक कार्ड रद्द करण्यात आली आहेत. कोरोना विषाणूच्या उपाययोजनांच्या व्याप्तीत, 20 वर्षांपेक्षा जास्त नागरिकांप्रमाणेच 65 वर्षांखालील तरुण लोक [अधिक ...]\nबुर्सा महानगरपालिकेचे मुखवटे, नागरिकांकडून मोजा\nमेट्रोपॉलिटन नगरपालिकेच्या कार्यसंघाच्या वतीने 'कोरोनाव्हायरस-लढाऊ प्रयत्नांच्या' क्षेत्रामध्ये मेट्रो लाइन, सार्वजनिक वाहतूक वाहने, बाजारपेठ आणि शहर चौका��मध्ये नागरिकांना विनामूल्य मुखवटे वितरीत केले गेले. आरोग्य व्यवहार विभागाच्या कार्यसंघाद्वारे सादर केलेला अर्ज, बुसराराय hehreküstü [अधिक ...]\nGAZİRAY वर्क्समुळे सिल्क रोड टेडा वाहतुकीस बंद\nGAZİRAY अभ्यासांमुळे, ekpekyolu TEDAŞ स्थान रहदारीसाठी बंद आहे; गझियान्टेप मेट्रोपॉलिटन नगरपालिकेने जाहीर केले की, गझियान्टेप महानगरपालिका, डी -400 ने केलेल्या गेझर्रे अभ्यासानुसार टेपॅ onवरील टेडा -Ş स्थानास तात्पुरते रहदारीसाठी बंद केले जाईल. [अधिक ...]\nसघन देखभाल उपचार शुल्काबाबत मंत्री सेलूक यांचे महत्त्वपूर्ण विधान\nकुटुंब, कामगार आणि सामाजिक सेवा मंत्री झेहरा ज़मृत सेलुक यांनी जाहीर केले की एसयूटी व्यवस्थेद्वारे कव्हर केलेली सघन काळजी उपचार शुल्क दुप्पट करण्यात आली. मंत्री सेलोक, नवीन राज्याचे आरोग्य राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर अस्तित्वात आले [अधिक ...]\nइस्तंबूलमधील मुखवटा घातलेल्या प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीवर बंदी आणि अंकाराला 'विनामूल्य मुखवटा वाटप'\nअध्यक्ष एर्दोगन यांनी सार्वजनिक ठिकाणी मुखवटा घालणे बंधनकारक असल्याची घोषणा केल्यानंतर इस्तंबूल आणि अंकारा महानगरपालिकांकडून एक उल्लेखनीय विधान आले. दोन्ही नगरपालिकांनी नमूद केले की मुखवटे नसलेले लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करू शकत नाहीत. [अधिक ...]\nसॅमसनमध्ये सार्वजनिक वाहतुकीमध्ये मुखवटा घालण्याचे बंधन\nसॅम्युला within ए मध्ये हलकी रेल्वे प्रणाली वापरणा Pas्या प्रवाशांना आणि शहरी सार्वजनिक वाहतुकीत वापरल्या जाणार्‍या बसेसनाही मुखवटे घालावे लागले. सॅमसन मेट्रोपॉलिटनचे महापौर मुस्तफा डेमीर म्हणाले, “सॅमसन मधील सर्व सामूहिक [अधिक ...]\nसमर्थन व बेरोजगारी विमा देयके कधी सुरू होतील\nवाहतूक आणि पायाभूत सुविधा मंत्री आदिल Karaismailoğlu, वक्तव्यात, जग Kovid-19 संपुष्टात तुर्की देखील प्रसार रोगाची साथ टाळण्यासाठी अनेक उपाययोजना की आठवण झाली. नागरिकांवर होणार्‍या साथीच्या सामाजिक-आर्थिक ओझे कमी करण्यासाठी [अधिक ...]\nमिस्रा Öz सेल विरुद्ध आणखी एक खटला, ज्याने ओरलू ट्रेन अपघातात आपला मुलगा गमावला\nऑरलू येथे झालेल्या रेल्वे अपघातात, सरकारी अधिका against्याविरुद्ध कर्तव्याबद्दल आणखी एक खटला दाखल करण्यात आला ज्यामुळे आपला मुलगा ओझू अर्दा सेल याला गमावलेल्या आई मसूरा एज सेलने, कोर्टाच्या समितीकडे बोलल्यामुळे. प्ल��� सत्य मध्ये स्थान [अधिक ...]\nआयएमएम सार्वजनिक वाहतुकीत नागरिकांना मुखवटा वितरित करते\nअध्यक्ष, सार्वजनिक क्षेत्रातील मुखवटे घालणे अनिवार्य झाल्यानंतर, आयएमएमने बस, मेट्रो, मेट्रोबस आणि फेरीमध्ये प्रथम ठिकाणी १०,००,००० मुखवटे वितरित करण्यास सुरवात केली, असे अध्यक्ष एकरेम ğमामोलू यांनी स्पष्ट केले. अध्यक्ष रेसेप तैयिप एर्दोआन, [अधिक ...]\nकोकालीमध्ये विनापरवाना सार्वजनिक वाहतूक वाहने चालविणे प्रतिबंधित आहे\nअध्यक्ष रेसेप तैयिप एर्दोगन यांनी काल एका प्रसिद्धी पत्रकात कोरोनाव्हायरस (कोविड -१)) च्या उद्रेकाविरूद्ध नवीन उपायांची घोषणा केली. या संदर्भात, नागरिकांना विनापरवाना सार्वजनिक वाहतुक चालविण्यास मनाई होती. आज सुरू झालेल्या कायद्याच्या कार्यक्षेत्रात, कोकाली [अधिक ...]\nइज्मीरमधील कार वॉश स्टेशनसाठी दोन दिवस आठवड्याची मर्यादा\nकोरोनव्हायरसविरूद्धच्या संघर्षामुळे शहरातील पाण्याच्या वापराच्या वाढीमुळे İझमीर महानगरपालिकेला अतिरिक्त महत्त्व देणे भाग पडले. विषाणूंविरूद्धच्या लढाईत जल स्त्रोतांच्या नियंत्रित वापराच्या महत्त्वानुसार, सर्वात सामान्य [अधिक ...]\nतुर्की फार्मास्युटिकल कंपनी अब्दी -ब्रहीम कॉरोनाव्हायरस औषध तयार करते\nअब्दीब्राहिम इला कंपनीने औषधाची पहिली तुकडी तयार केली, जी आरोग्य मंत्रालयाच्या कोविड -१ treatment ट्रीटमेंट प्रोटोकॉलच्या चौकटीत आहे. कोविड -१ treatment ट्रीटमेंटमध्ये तयार होणारी पहिली औषध, ज्याची अधिका .्यांनी शिफारस केली आहे आणि कोरोनाव्हायरस विरूद्ध सकारात्मक परिणाम देते. [अधिक ...]\nईएसओच्या कोरोनाव्हायरस अपेक्षेच्या प्रवृत्तीचा सर्वेक्षण निष्कर्ष काढला\nएस्कीहिर चेंबर ऑफ इंडस्ट्रीने आमच्या उद्योगपतींसोबत केलेल्या सर्वेक्षणात आणि एप्रिल, मे आणि जूनमध्ये एस्कीहिर व्यवसायाच्या जगाच्या अपेक्षांचे दर्शन घडविणारे निष्कर्ष काढले गेले आहेत. “मला तुर्कीच्या डॉक्टरांकडे सोपवा” मुस्तफा कमल अॅटॅट्रॅक उद्योगपतींचा त्यांच्या हेल्थकेअर प्रोफेशनल्सवर विश्वास आहे. [अधिक ...]\nकोणत्या शहरांमध्ये प्रवेश आणि बाहेर जाण्यास बंदी आहे बंदी किती काळ चालू राहील\nपेक्षा अधिक अशा 30 प्रांतांमध्ये आणि फुफ्फुसाचा रोग म्हणून अनेक कारणांमुळे महानगर कामगार शक्ती म्हणून स्वीकारले इतर प्रांतांमध्ये आणि अर्थव्���वस्था, वाहतूक, तुलनेत तुर्की मध्ये लोकसंख्या दर करून पाहिले आहेत जे कोरोना व्हायरस उपाय [अधिक ...]\nकोरोनाव्हायरस उपाययोजना अंतर्गत 20 वर्ष जुने अंतर्गत कर्फ्यू आला आहे ..\nकोरोना विषाणूच्या उपाययोजनांनुसार अध्यक्ष रेसेप तैयिप एर्दोआन यांनी कर्फ्यूसंबंधीच्या घडामोडींची घोषणा केली. एरडोगन यांनी घोषित केले की 20 वर्षांखालील तरुणांवर कर्फ्यू लादण्यात आला आहे. 20 वर्षांखाली उभे रहा [अधिक ...]\nसाथीच्या कालावधीत कार वॉशची मागणी 85 टक्क्यांनी वाढली\nया उन्हाळ्यात सुट्टीतील असताना काय विचारात घ्यावे\nव्हीआयपी बस किंमतीला हस्तांतरण\nटीएव्ही विमानतळांवरील कोरोनरी ओतण्याविरूद्ध उपाय पूर्ण करते\nएक उत्तम लोगो बनवण्याचे रहस्य\nमहामारी (अर्थशास्त्र) नंतरच्या अर्थव्यवस्थेचे निराकरण अलगाव नव्हे, सहकार्य आहे\nआयडी तुर्की च्या Limancılık विदेश व्यापार क्षेत्र घ्या\nसिलिव्हरी चौथा टप्पा सामाजिक गृहनिर्माण प्रकल्प सादर केला जाईल\nब्लॉकमध्ये नॅशनल कॉम्बॅट एअरक्राफ्ट विकसित केले जाईल\nउपलब्ध इंजिनसह ALTAY टँक उत्पादन सुरू केले जाईल\nएसजीके 20 सामाजिक सुरक्षा तज्ञांची भरती करेल\nतेवर यांनी राष्ट्रीय इलेक्ट्रिक ट्रेन सोहळ्याबद्दल निवेदन दिले\nराष्ट्रीय ट्रेनसाठी TÜRASAŞ या नावाखाली रुळावर येण्यासाठी सोहळा रद्द करण्यात आला होता\nआपल्या जीवनात सेंद्रिय आणि हर्बल स्वच्छतेसाठी जागा तयार करा\nसर्वोत्तम एसईओ कार्यासाठी 5 सुवर्ण नियम\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: मुरातबाळ-पालू स्थानकांदरम्यान बोगदा क्रमांक 3 ची सुधारणा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः ड्रायव्हरसह कार भाड्याने\nनिविदा घोषितः वॅगन दुरुस्तीच्या कामांचे 1 वर्ष देखभाल व दुरुस्ती सेवा\nनिविदा घोषणाः अंकाराय प्लांट जर्नल बेड दुरुस्ती देखभाल सेवा खरेदी\nकॅलेंडरमध्ये जोडाः + आयकॅल | + गुगल कॅलेंडर\nअकाेरे स्टॉपवर जाण्यासाठी ओव्हरपाससाठी निविदा\nकोकाएली महानगरपालिका, जे इझमित जिल्हा केंद्रात नागरिकांच्या सेवेसाठी अकेराय ट्राम लाईन देऊन वाहतुकीची सोय करतात, ते सीकापार्क ट्राम स्टॉपच्या पुढील पादचारी ओव्हरपाससाठी तयार केले गेले आहे. [अधिक ...]\nअकराय ट्राम लाईनवरील ट्रान्सफॉर्मरचे विस्थापन निविदा समाप्त\nभूस्खलन क्षेत्राच्या निविदा निकालाची दिरबाकर कुर्तलन रेल्वे लाईन पुनर्प्राप्ती\nइस्तंबूल विमानतळ मेट्रो कार खरेदी निविदा निकाल\nटीसर-करागल-कंगाल लाइन निविदा निकालावर संप्रेषणासह ट्रान्समिशन सिस्टम स्थापना\nकेर्फेझ जिल्हा रस्ता देखभाल, दुरुस्ती व नूतनीकरण निविदा घेण्यात आली\nटीसीडीडी एर्यमान सर्व्हिस हाऊस वॉटर हीटर इंस्टॉलेशन टेंडर निकाल\nकायाभा स्टेशन स्थानकांदरम्यान रबर कोटिंग\nमनिसा-बँडर्मा रेल्वे मार्गावर कल्ट\nउलूकला बोझाकप्रि लाइन मध्ये ओव्हरपासचे बांधकाम\nआवडत्या निविदा आणि कार्यक्रम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nनिविदा घोषितः रेल्वेची कामे डायबकर कुर्तलान लाइन पूर्ण केली जातील\nएसजीके 20 सामाजिक सुरक्षा तज्ञांची भरती करेल\nसामाजिक सुरक्षा संस्था (एसजीके) सामान्य प्रशासन सेवा वर्गात प्रवेश परीक्षा आणि केंद्रीय कार्यालयातील कर्मचार्‍यांमध्ये नोकरीसाठी २० सामाजिक सुरक्षा सहाय्यक तज्ञ घेईल. लॉगिन [अधिक ...]\nटॅबॅक 60 प्रकल्प कर्मचारी भरती करण्यासाठी\n15 कर्मचारी ट्यूबटॅक स्पेस टेक्नॉलॉजीज रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये भरती करणार आहेत\nमेव्हलाना डेव्हलपमेंट एजन्सी 6 कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती करेल\nओजीएम किमान 122 हायस्कूल पदवीधरांची भरती करेल\n20 निरीक्षकांची खरेदी करण्यासाठी संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय\nटेकटाक 2 सतत कामगारांची नेमणूक करेल\nडीएचएमआय प्रशिक्षणार्थी एअर ट्रॅफिक कंट्रोलर खरेदी करेल\nकृषी व वनीकरण मंत्रालय 13 करारित आयटी तज्ञ खरेदी करेल\nटेकटाक 9 सतत कामगारांची नेमणूक करेल\nऐतिहासिक मारस किल्ले बनवण्यासाठी केबलची कार\nऐतिहासिक मराठा किल्ले येथे प्रेस सदस्यांसमवेत बैठक बोलताना, काहरमनमारा महानगरपालिकेचे नगराध्यक्ष हॅरेटीन गंगर यांनी सांगितले की ऐतिहासिक मराठा किल्ल्यातील लोक, ज्यांचे लँडस्केपींग रमजान उत्सवानंतर पूर्ण झाले होते, [अधिक ...]\nएरकीइसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणखी एक हॉटेल चेन\nBeşikdüzü केबल कार सोयींबद्दल फ्लॅश दावा\nकस्तमोनू केबल कार प्रकल्पातील 80% पूर्ण झाले\nकेबल कार ऐतिहासिक मरास किल्ल्याकडे येते\nसाथीच्या कालावधीत कार वॉशची मागणी 85 टक्क्यांनी वाढली\nचीनमध्ये सुरू झालेल्या आणि संपूर्ण जगावर परिणाम करणारे कोरोनाव्हायरस साथीचे आजार विशेषत: स्वच्छतेच्या दृष्टीकोनात प्रभावी होते. संपर्क दूषित होण्याच्या जोखमीमुळे बंद असलेल्या ठिकाणी निर्जंतुकीकरण ऑपरेशन [अधिक ...]\nव्हीआयपी बस किंमतीला हस्तांतरण\nटीएव्ही विमानतळांवरील कोरोनरी ओतण्याविरूद्ध उपाय पूर्ण करते\nआयडी तुर्की च्या Limancılık विदेश व्यापार क्षेत्र घ्या\nतुर्की एअरलाइन्सच्या विमानात साइड सीट रिक्त होईल का\nकाळ्या समुद्रामध्ये तेलासाठी शोधण्यासाठी फातिह साउंडिंग जहाज\nमेरसीनमधील टीआयआर ब्रिजमधून फ्रेट फेल\nएचईएस कोडसह ट्रेनची तिकिटे खरेदी करा\nराष्ट्रीय इलेक्ट्रिक ट्रेन 29 मे रोजी रेल्सवर खाली उतरणार आहे\nएचईएस कोडसह वायएचटी तिकिट मिळवा\nएचईएस कोडसह ट्रेनची तिकिटे कशी खरेदी करावी हेस कोड कसा मिळवावा हेस कोड कसा मिळवावा एचईएस कोड ट्रॅव्हल परमिट दस्तऐवजाची जागा घेत आहे\nAKINCI TİHA डॉक्युमेंटरी, बायरकटर आणि अभियंता सांगतात\nअटाकी iteकिटेली मेट्रो लाइन रेल वेल्डिंग सोहळा इस्तंबूलमध्ये आयोजित करण्यात आला होता\nमे 129 TUSAŞ कडून टी -19 एटीएके हेलिकॉप्टरसह उत्सव\nइनाक्कले 1915 ब्रिज 2022 मार्च रोजी सेवा होईल\nराज्यपाल आयहान: 'अंकारा शिव वायएचटी लाइन हा प्रजासत्ताकच्या इतिहासातील सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प आहे'\nएमएसबीः 'आमच्या सीमा एककांनी इराण, इराक आणि सीरिया सीमेवरील तस्करांवर डोळा उघडला नाही'.\nस्वयंपूर्ण जगातील पहिले स्मार्ट फॉरेस्ट सिटी\nएटाकी İकिटेली मेट्रो 2021 मध्ये सेवेत रुजू होईल\nओपेरा कुंबुबेल ट्राम लाईनवरील वर्जित दिवसांमध्ये अभिमुखता प्रशिक्षण\nशहीद बेसिक बॉक्सवुड जहाज सैन्यावर समुद्रावर प्रेम करेल\nसायप्रस रेल्वे इतिहास आणि नकाशा\nमेकिडीयेकी महमूत्बे मेट्रो लाईन पुढे ढकलण्यात आली\nट्राबझोनच्या नवीन बस स्थानकासाठी निविदा\nचित्रकारांच्या रंगीबेरंगी स्पर्शासह राजधानीच्या ग्रे वॉल्स\nब्लॉकमध्ये नॅशनल कॉम्बॅट एअरक्राफ्ट विकसित केले जाईल\nतुर्की राष्ट्रपती, संरक्षण उद्योग अध्यक्ष. डॉ. एसईटीए फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाइन पॅनेल���ध्ये एसईएमएल डीईएमआरने गंभीर वक्तव्य केले. राष्ट्रीय लढाऊ विमान कार्यक्रम आणि तुर्की [अधिक ...]\nउपलब्ध इंजिनसह ALTAY टँक उत्पादन सुरू केले जाईल\nसमन्स आणि डिस्चार्ज कधी सुरू होतात\nइकेन यांनी बैरकटरला नॅशनल यूएव्ही डेमिराझ ओआयझेड येथे निर्मितीसाठी कॉल केले\nकोविड -१ SA एसएएचए इस्तंबूल नेटवर्क डिजिटल वर्ल्डमध्ये कार्य करते\nसाथीच्या कालावधीत कार वॉशची मागणी 85 टक्क्यांनी वाढली\nचीनमध्ये सुरू झालेल्या आणि संपूर्ण जगावर परिणाम करणारे कोरोनाव्हायरस साथीचे आजार विशेषत: स्वच्छतेच्या दृष्टीकोनात प्रभावी होते. संपर्क दूषित होण्याच्या जोखमीमुळे बंद असलेल्या ठिकाणी निर्जंतुकीकरण ऑपरेशन [अधिक ...]\nबीटीएसओच्या यूआर-जीई प्रोजेक्टसह यूएस मार्केटमध्ये उघडले\nउद्रेक दरम्यान हालचाली नसलेल्या टायर्सची काळजी घ्या\nरेनॉल्टने 5.000 लोकांना बाहेर ठेवले\nअंकारा शिव वायएचटी प्रकल्प बद्दल सर्व काही\nअंकारा शिव वायएचटी प्रकल्पाबद्दल सर्व काही: अंकारा (काया) Kırıkkale योझगड शिवास हाय स्पीड ट्रेन लाइन एकूण 393 किमी लांबीची आहे. [अधिक ...]\nआयईटीटी ड्रायव्हरकडून संस्थेकडे निष्ठा\nटीसीडीडी तक्रार दळणवळण लाइन\nईजीओच्या 10 महिला ड्राइव्हर्स् वाहतुकीसाठी दिवस मोजतात\nटीसीडीडी जनरल मॅनेजर कोण आहे\n2020 हाय स्पीड ट्रेनचे तिकीट किंमती वायएचटी अभियान तास मासिक सदस्यता शुल्क\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2020\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nपूर्व एक्सप्रेस तिकीट किंमती 2020\nट्रेनची उड्डाणे कधी सुरू होतील\nएक्सएनयूएमएक्स वर्तमान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी टाइम टेबल आणि टाइम्स (एक्सएनयूएमएक्स. डिसेंम्बर. एक्सएनयूएमएक्स)\nईस्टर्न एक्सप्रेस मोहीम कधी सुरू होईल\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nBayraklı / इझमिर - तुर्की\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही ले�� प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A4%A1", "date_download": "2020-05-29T21:02:58Z", "digest": "sha1:SPF3I56DZ6VJNY7QJBRGDKWX5PRTGTV4", "length": 13218, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महिमंडणगड - विकिपीडिया", "raw_content": "\nमहिमंडणगड हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या जावळी खोर्‍यातला एक सातवाहनकालीन किल्ला आहे. हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये असला तरी कोयना धरणाच्या पसार्‍यामुळे तिथे जाण्यासाठी रत्‍नागिरी जिल्ह्यातील खेड गावातून जावे लागते.\nमुंबई-गोवा महामार्गावरच्या खेडजवळच्या भरणे नाक्यानंतर जगबुडी नदीवरचा पूल ओलांडला की चिपळूणच्या दिशेने जाताना शिरगाव-खोपीचा फाटा लागतो. खोपी गावातून रघुवीर नावाच्या वळणावळणाच्या मोटारेबल घाटातून गेल्यावर मेटशिंदी गाव लागते. खोपी ते मेटशिंदी हा अर्धा पाऊण तासाचा प्रवास आहे. मेटशिंदी हे घाटमाथा आणि कोकण यांच्या सीमेवरचे गाव आहे. गावातून अर्ध्या-पाऊण तासाच्‍या चढाईनंतर घाटमाथ्यावर एक जोडशिखरांच्या मधली खिंड लागते. या खिंडीच्या उजव्या बाजूला महिमंडणगड आहे.\nखिंडीपाशी महिमंडणगडचा ताशीव कडा कोकणात कोसळताना दिसतो, तर तिकडे दूर वासोटा, नागेश्वरचा सुळका आणि झाडीभरले डोंगर दिसतात. या डोंगरांच्या पिछाडीला असलेले कोयना धरणाचे बॅक-वॉटर मात्र आपल्याला दिसू शकत नाही.\nखिंडीच्या दक्षिण बाजूने एक वळसा मारल्यावर गडाचा माथा लागतो. थोडेसे पुढे गेल्यावर पिण्याच्या पाण्याची कोरीव टाक्यांची एक मालिकाच लागते. एका टाक्यावर काही कोरीव काम, आणि कोण्या देवीचे मूर्तिकाम आहे.\nशिवाजीच्या काळात या गडाने नेमकी काय भूमिका बजावली असेल याचा थांगपत्ता लागत नाही. पण बहुधा येथील घाटांवर आणि प्रदेशावर नियंत्रण ठेवण्यासाठी या गडाची योजना असावी असे वाटते.\nगड आटोपशीर असून येथे बघण्यासारखे फारसे अवशेष उरलेले नाहीत.\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nविजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ डिसेंबर २०१४ रोज�� १९:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2020-05-29T20:01:59Z", "digest": "sha1:7BI3A77I4VPZ53M5RIB3O36EBJEM25TG", "length": 13799, "nlines": 54, "source_domain": "www.navprabha.com", "title": "कारवाईचे इशारे | Navprabha", "raw_content": "\nभारतीय जनता पक्षाच्या सरकारला वेळोवेळी टेकू पुरवणार्‍या सुदिन ढवळीकरांच्या दिशेनेच अखेर भाजप नेत्यांनी तोफा वळवल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. सुदिन यांचे ग्रह तूर्त पालटल्याची ही निशाणी आहे. नूतन सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांनी ढवळीकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे थेट आरोप केले आहेत आणि आचारसंहिता संपताच त्यांचा पर्दाफाश करण्याचा जाहीर इशाराही दिला आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही भ्रष्टाचार कोणी केला हे २३ मे नंतर म्हणजे निवडणूक निकालांनंतर सांगेन असा सूचक इशारा दिला आहे. दीपक ढवळीकर यांच्या शिरोड्यातील उमेदवारीवरून भाजपा आणि मगो ह्या समविचारी मित्रपक्षांमधील संबंध ताणले गेले आणि मगोवर सर्जिकल स्ट्राइक करून भाजपाने रातोरात त्यांचे दोन आमदार पळवले तेव्हापासून तर ते विकोपाला गेले. आता मगोने पणजीच्या येत्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार बाबूश मोन्सेर्रात यांना पाठिंबा जाहीर करून टाकला आहे. दुसरीकडे, भाजपाने मगोच्या दोघा आमदारांना भाजपावासी केल्याने त्यांच्याविरुद्ध सुदिन यांनी अपात्रता याचिका दाखल केली आहे. या पार्श्वभूमीवर सुदिन यांच्यावर सरकारपक्षाकडून लगाम कसले जाणार आहेत असे संकेत या दोन्ही इशार्‍यांतून मिळत आहेत. भाजपाशी बिनसले तेव्हा आपल्याला आता राष्ट्रीय तपास संस्था, आयकर विभाग, अंमलबजावणी संचालनालय आदींकडून लक्ष्य केले जाईल अशी भीती ढवळीकर यांनी व्यक्त केली होती, परंतु तसे काही घडले नाही आणि ढवळीकरांनीही सरकारचा पाठिंबा काढणार, काढणार म्हणत तो काढला नाही. दुसरीकडे भाजपाच्या पायांत पाय अडकवण्याची एकही संधी मगोने सोडली नाही. पोटनिवडणुकांतील मगोची रणनीती भाजपाच्या उमेदवारांना पाडण्याच्या दिशेनेच राहिली आहे. सुदिन हे राज्यात सर्वाधिक काळ सार्वजनिक ���ांधकाम आणि वाहतूक ही खाती सांभाळलेले मंत्री होते. सरकारे बदलली, तरी त्यांची खाती मात्र बदलली नाहीत. या दोन्ही खात्यांचा लौकीक कशासाठी आहे हे तर जगजाहीर आहे. परंतु सुदिन यांना वेळोवेळी त्यांच्या आवडीची ही खाती भाजपानेच बहाल केली आणि आता त्यांनी दिशा बदलताच कारवाईची भाषा सुरू झाली आहे. भ्रष्टाचार आढळला तर खरोखरच प्रत्यक्षात कारवाई होणार का याविषयी अर्थातच जनतेच्या मनात साशंकता आहे, कारण आजवर भल्याभल्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होऊन व त्यांना तुरुंगात पाठवण्याची बात करूनही कोणाचा केसही वाकडा झालेला नाही. केवळ फायली बनवल्या गेल्या. विरोधक आवाज करू लागले की फायली वर आणायच्या आणि त्यांनी शेपूट घातले की पुन्हा त्या बासनात गुंडाळायच्या हा गोव्याच्या राजकारणातील जुना खेळ आहे. एवढे मोठे जागतिक पातळीवरचे ‘जायका’ प्रकरण झाले, परंतु लाचखोरीचा आरोप असलेले संबंधित राजकारणी अजूनही मोकळे आहेत. अनेक नेत्यांचे घोटाळे उजेडात आले, परंतु कारवाई मात्र झाली नाही. अनेकदा तर विरोधात असताना उजेडात आणले गेलेले घोटाळे सत्तेत त्याच लोकांची साथ मिळताच पडद्याआड ढकलले गेले आणि त्यांना क्लीन चीट दिली गेली. पक्षात आले आणि पावन झाले. त्यामुळे ढवळीकरांसंबंधीचे सध्याचे इशारे हे मुख्यत्वे त्यांच्या सध्याच्या हालचालींना लगाम घालण्यासाठी आहेत असेच म्हणावे लागेल. लोकसभेचे व पोटनिवडणुकांचे निकाल काय लागतात त्यावर गोव्याच्या राजकारणाची भावी दिशा अवलंबून आहे. त्यामुळे मगोशी कायमस्वरुपी हाडवैर प्रस्थापित करणे भाजपाला परवडणारे नाही. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. भविष्यात गरज भासली तर पुन्हा एकत्र येण्यास वाव ठेवणे हे सूत्र भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाला पूर्णपणे ज्ञात आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यात सुदिन यांच्या काळात गैरव्यवहार झाल्याचे दीपक पावसकर सांगतात. त्यासाठी त्यांनी मडकईतील उदाहरणे पुढे केली आहेत. संरक्षक भिंती उभारल्या गेल्याच नाहीत, परंतु कागदोपत्री ती कामे झाल्याचे दाखवून पैसे उकळले गेले असे पावसकर म्हणाले आहेत. अशी प्रकरणे खरोखरच निदर्शनास आलेली असतील तर ती अतिशय गंभीर बाब आहे आणि केवळ अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यावर न थांबता प्रत्यक्ष फौजदारी कारवाईपर्यंतचे पाऊल त्यांनी उचलणे अपे��्षित आहे. पण तेथवर सरकार खरोखर जाणार आहे का, जाण्याच्या परिस्थितीत आहे का, हा खरा प्रश्न आहे. मागील साबांखा मंत्र्यांच्या कार्यकाळात जर भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची जबाबदारीही अर्थातच तेव्हाच्या सरकारकडेही येते. हा भ्रष्टाचार तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी का चालू दिला, त्यामागे कोणती राजकीय हतबलता होती असा प्रश्न त्यातून अर्थातच निर्माण होईल. त्यामुळे कारवाईची ही तलवार दुधारी असेल हेही विसरून चालणार नाही. विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची कणखर प्रतिमा निर्माण होण्यासाठी त्यांनी दिलेल्या इशार्‍यानुसार प्रत्यक्ष कारवाई अपेक्षित आहे. मात्र, सुदिन यांचा नूर कसा नि किती पालटतो यावर या प्रत्यक्षातील कारवाईचे भवितव्य अवलंबून असेल\nPrevious: अफगाणिस्तानात शांततेचा चकवा\nNext: सुपरनोव्हाजची वेलोसिटीवर मात\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://aasantosh.com/tag/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-05-29T19:59:26Z", "digest": "sha1:QILHHPOYOCHJK7XTSM2IRFCCBUXID6AQ", "length": 2213, "nlines": 31, "source_domain": "aasantosh.com", "title": "वेदनाअसंतोष काय आता करू धरोनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजवले ॥ - संत तुकाराम", "raw_content": "\nकाय आता करू धरोनिया भीड नि:शंक हे तोंड वाजवले ॥ – संत तुकाराम\nकविता : वेदनेचे साहित्य – जितेंद्र अहिरे\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे भाग दुसरा\nनेमाडे-कसबे वाद आणि आपण वाचक - प्रा.हरी नरके\nराजा शिवछत्रपती: सामाजिक ऐक्याचा महामेरू\nमानसिक आरोग्य हा एक मूलभूत हक्क असायला हवा \nतयास मानव म्हणावे का – सावित्रीबाई फुले\n‘ईश्वर अस्तित्वात नाही’ हे बोलण्याचा अधिकार हा एकप्रकारे मूलभूत अधिकारचं \nजातीवादाच्या उलट्या बोंबा: वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने\nकश्मीर – राष्ट्रीय सुरक्षेच्या जबड्यात अडकलेले मानवी हक्क\nशांतीचे महत्त्व हे त्यांनाच कळलेले असते, जे भयंकर अशा हिंसेला सामोरे गेलेले असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/page/2/", "date_download": "2020-05-29T18:42:35Z", "digest": "sha1:AOYYH2RMJNULA3D4G6YYDNCHEQQAYZCA", "length": 15895, "nlines": 188, "source_domain": "policenama.com", "title": "तलाठी Archives - Page 2 of 4 - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपी. सिवा शंकर सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त\nआमदार अबू आझमींवर मुंबईत FIR\nपुणे शहरातील 323 जागांवरील सुमारे 103 KM चा अरुंद रस्ता होणार किमान 9 मीटर \n6000 रुपयांची लाच स्विकारताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जमीनीची नोंद 7/12 उताऱ्यावर करण्यासाठी सहा हजार रुपयांची लाच स्विकारणाऱ्या जुन्नर तालुक्यातील सजा गोळेगाव येथील तलाठ्यास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज जुन्नर एसटी स्टँड जवळील…\nपुणे जिल्ह्यातील पौडच्या तत्कालीन नायब तहसिलदावर अ‍ॅट्रॉसिटीचा FIR\nपुणे(हिंजवडी) : पोलीसनामा ऑनलाईन - खरेदी केलेल्या भुखंडाची सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याचे तहसिलदारांनी आदेश दिले असताना देखील हिंजवडीचे तत्कालीन गाव तलाठी आणि पौडचे नायब तहसिलदार यांनी संगनमत करून विरोधात निकाल दिला. तसेच मिळकत त्रयस्थ…\nबेकायदा नोंदीप्रकरणी तलाठी, नायब तहसीलदार यांच्याविरुद्ध ‘अ‍ॅट्रोसिटी’चा गुन्हा\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - खरेदी केलेल्या जमिनीची नोंद सात बारा वर न करता दुसऱ्याने हरकत घेतल्याचे दर्शवून परस्पर दुसऱ्याच्या नावावर जमीन केली. तसेच त्याविरुद्ध केलेल्या अपिलावर तब्बल १३ वर्षे जाणीवपूर्वक निर्णय न करणाऱ्या तलाठी व नायब…\n३ हजार रुपयांची लाच स्विकारताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nवैराग (सोलापूर) : पोलीसनामा ऑनलाईन - जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील फेरफार नोंदी करण्यासाठी ३ हजार रुपयांची लाच स्विकारताना तलाठ्याला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई आज (बुधवार) बार्शी तालुक्यातील वैराग येथे करण्यात आली.…\nतलाठ्यास अटक : शेतजमिनीचा फेर ‘ऑनलाइन’ करण्यासाठी १ हजाराच्या लाचेचे…\nबीड : पोलीसनामा ऑनलाइन - शेतजमिनीचा फेर ऑनलाइन करून दिल्याबद्दल बक्षीस म्हणुन एक हजाराच्या लाचेची मागणी करून ती लाच स्विकारणार्‍या तलाठयाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (अ‍ॅन्टी करप्शन) पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरूध्द गुन्हा…\nवाळू माफिया कडून तलाठ्यास बेदम मारहा���\nपरभणी (सेलु) : पोलीसनामा ऑनलाईन - तहसील हद्दीतील कुंडी सज्जातील कसुरा नदीतून वाळू उपसा करणाऱ्या टॅक्टर चालकास तलाठ्याने विचारपूस केली असता बेदम मारहाण केली. ही घटना (ता.2 , मे) रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घडली.याप्रकरणी सेलु पोलीस…\nमतदान ड्युटीकरिता जाणाऱ्या तलाठ्याचा मृत्यू\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. राज्यात आज १४ मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. मात्र आजच्या मतदानादिवशी निवडणूक ड्युटीला निघालेल्या दोन तलाठ्यांची दुचाकीला टक्कर होऊन अपघात…\nकार्यशैलीला तंत्रज्ञानाची जोड द्यावी : पालकमंत्री गिरीश बापट\nपुणे : पोलिसनामा ऑनलाईन - प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व कार्यक्षम होण्यासाठी आपल्या कार्यशैलीला तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असल्याचे मत अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक सरंक्षण, अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्य मंत्री तथा पुणे…\nतलाठी पदासाठी मोठी भरती, दोन दिवसात निघणार जाहिरात\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - येत्या दोन ते तीन दिवसात तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु होणार असल्याचे समजत आहे. सुमारे 1809 पदांची ही भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी…\n राज्यात तलाठी पदांसाठी महाभरती ; परिक्षेच्या स्वरुपात मोठे बदल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विविध स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. राज्यात लवकरच दोन हजार तलाठ्यांची भरती सुरू होणार आहे. या तलाठी भरतीच्या फाईलला अंतिम मंजुरी मिळाली असून, आठवडाभरात याबाबतची जाहिरात प्रसिद्ध…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\nजेव्हा ‘बिग बी’ अमिताभ, ‘किंग’…\nवेंडल रॉड्रिक्स, ज्यानं दीपिका पादुकोणला मॉडेल आणि रातोरात…\n‘किंग खान’, ‘बिग बी’, कार्तिक आणि…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\n29 मे राशी : काय सांगते आपले भाग्य, आज भाग्याची साथ मिळेल का…\nऑक्टोबरपर्यंत येऊ शकतं ‘कोरोना’ व्हायरसचं औषध,…\nअनेक मीडिया रिपोर्ट्स समोर आल्यानंतर आता नवाजुद्दीनची पत्नी…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\n होय, लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीमूळे राज्याच्या…\nWeather Update: ‘या’ राज्यात वादळी वाऱ्यासह…\nभुकंपाने दि���्ली, पंजाब, हरियाणा हादरले, 4.6 रेक्टर स्केलचा…\n5 जून रोजी ‘चंद्रग्रहण’, जाणून घ्या तुमच्या…\nमधुमेहींसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा, 10 पैकी…\n‘अनिष्ट’ समस्यांपासून मुक्त होण्याचं वर्ष, मोदी…\nमहाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका, भाजप नेत्याची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना दिसली TV ची…\nशिंदवणे येथे गरजूंना दिले अन्नधान्याचे कीट\n मोदी सरकारविरोधातील काँग्रेसच्या आंदोलनात…\nभाजप नगरसेवकाचा हॉटेलमध्ये मृत्यू\n‘कोरोना’ची ‘अति’सुक्ष्म लक्षणं असणारे रूग्ण…\nCoronavirus : देशातील ‘या’ 13 शहरांमधील ‘कोरोना’नं वाढवली चिंता, जिथं संक्रमणाचे 70 % रूग्ण\n राज्यात 24 तासात सर्वाधिक 8381 रूग्ण झाले ‘कोरोना’मुक्त, 116 जणांचा मृत्यू\n‘आशिकी’नंतर रातोरात स्टार झालेला राहुल रॉय लवकरच करणार सिनेमात ‘कमबॅक’, एवढ्या वर्षांमध्ये बलदून…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/page/579/", "date_download": "2020-05-29T19:24:02Z", "digest": "sha1:JQFNMAJOI24E3TFCGEZ4TPXEISPTG7QL", "length": 6014, "nlines": 88, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Mumbai Latest News and Today Live Updates in Marathi,मुंबई News | Aapla Mahanagar | Page 579 | Page 579", "raw_content": "\nघर महामुंबई Page 579\nशिवसेना शाखा यापुढे दवाखाने होणार\nमहापालिकेच्या मृत कर्मचार्‍यांना ५० लाख मिळवून देणार\nकोरोना योद्धांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण – अजित पवार\n कुटुंबियांच्या नकळत केले मृतदेहावर अंत्यसंस्कार\nभरमसाठ बिल उकळण्याऱ्या मुंब्र्यातील तीन खाजगी रुग्णालयांवर गुन्हा दाखल\nजादूटोण्याच्या संशयावरून पुतण्याने काकाला ठार केले\nअनिल अंबानी यांचा आरकॉमच्या संचालकपदाचा राजीनामा\nराज्यपालांनी केलेली मदत तुटपुंजी; सरसकट मदत करण्याची विरोधकांची मागणी\nनुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा\nमुंबईचं पाणी स्वच्छ तर दिल्लीचं अस्वच्छ\nशिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस शिष्टमंडळाची राज्यपाल भेट तूर्तास स्थगित\nराहुल गांधींनी देशातील जनतेची माफी मागावी – चंद्रकांत पाटील\nसंजय राऊत यांनी केली ‘ही’ शायरी ट्विट; म्हणाले ‘याद मुझे दर्द...\nमाथेरान मिनी ट्रेन लवकरच\n1...578579580...2,046चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nखासगी हॉस्पिटल्सचा मनमानी कारभार सुरूच\nकलिंगड खाण्याचे काही फायदे काही तोटे\nViral: वॉर्डरॉबमधील कपड्यांना आलायं कंटाळा\nमनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र\nलोकमान्य टिळक टर्मिनसवर मजूर ताटकळत उभे\nPhoto: रोहित-कुंती पवार Anniversary\nPhoto: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूट\nमहालक्ष्मी रेस कोर्स येथे नवं क्वारंटाइन सेंटर\nमजुरांची घरी जाण्याची ओढ काही थांबेना\nPhoto: सुंदर अभिनेत्री ओठांची सर्जरी करून पस्तावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Guardian-Minister-Subhash-Deshmukh-informed-at-a-press-conference-here-on-Tuesday/", "date_download": "2020-05-29T19:36:00Z", "digest": "sha1:E3SQG6P45T2OG4OI2ZKR7UGVDWRMMVOL", "length": 4959, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पूरबाधित चोवीस गावे दत्तक घेणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › पूरबाधित चोवीस गावे दत्तक घेणार\nपूरबाधित चोवीस गावे दत्तक घेणार\nकृष्णा आणि वारणा नद्यांना आलेल्या महापुरामुळे सांगलीसह जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या आपत्तीतून सावरण्यासाठी फटका बसलेल्यांना पहिल्या टप्प्यात रोख पाच हजार रुपये देण्यात येत आहेत. बाधित झालेली 24 गावे दत्तक घेण्यात येत आहेत, अशी माहिती पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर संगीता खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आदी उपस्थित होते.\nमंत्री देशमुख म्हणाले, पुराचे पाणी आता ओसरत असल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. पूरग्रस्तांना शासनातर्फे मदत देण्यात येत आहे. पाच हजार रोख दिल्यानंतर इतर मदत मात्र बँक खात्यांवर देण्यात येणार आहे. त्याशिवाय विविध कंपन्या, संस्था\nयांच्यामार्फत बाधित गावेही दत्तक घेण्यात येत आहेत. आतापर्यंत 24 गावे दत्तक घेण्यात आली आहेत. पंढरपूर येथील मंदीर समितीने पाच, सांगली बाजार समितीने दोन, मुंबई बाजार समितीने एक , अशा पद्धतीने ही गावे दत्तक घेतली आहेत. कंपन्यांची मदत घेऊन इतर गावेही दत्तक घेण्यात येणार आहेत.\nते म्हणाले, पूरग्रस्तांना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. आवश्यक असेल त्याप्रमाणे मदतीचे नियोजन करण्यात येत आहे. भाडेकरूंनाही मदत देण्यात येईल. व्यापार्‍यांचेही विविध प्रश्न आहेत. ते प्रश्नही सोडवण्यात येतील. कोणालाही वार्‍यावर सोडले जाणार नाही. शहरासह जिल्ह्यात तातडीने उपाय योजना करण्यात येत आहेत.\nकोल्हापूर : भुदरगड तालुक्‍यात कोरोनाचे ६ नवे रुग्ण\nजळगाव जिल्ह्यात एकाच दिवसात ४५ रूग्ण\nदिल्‍ली पुन्हा भूकंपाने हादरली; लॉकडाऊनमध्ये लोक आले रस्त्यावर\nकोल्हापूर कोर्टाच्या रिक्त इमारतीत विलगीकरण कक्ष; याचिकेची सुनावणी ५ जून पर्यंत तहकूब\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांनी मृत्यूपूर्वी कोरोनाविषयी 'ही' वर्तविली होती भविष्यवाणी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.mdtphar.com/Wholesale-Detox-Foot-Pad.html", "date_download": "2020-05-29T20:44:02Z", "digest": "sha1:JRR5GXRSOXC3QI75JS4DZJ7TSJO4V3EU", "length": 21221, "nlines": 261, "source_domain": "mr.mdtphar.com", "title": "चीन उत्पादक, पुरवठादार आणि वितरकांकडून घाऊक डिटॉक्स फुट पॅड विकत घ्या. कारखाना - अनहुई मियाओ दे तंग फार्मास्युटिकल कंपनी लि.", "raw_content": "\nअत्यावश्यक तेल वेदना रिलीफ पॅच\nस्नायू वेदना आराम पॅच\nवेदना आराम चुंबकीय पॅच\nचिनी हर्बल पेन रिलीफ प्लास्टर\nफार इन्फ्रारेड वेदना रिलीफ प्लास्टर\nमासिक पाळीपासून मुक्तता पॅच\nकॅप्सिकम वेदना रिलीफ हीट प्लास्टर\nस्तनाचा त्रास निवारण पॅच\nताप शीतकरण जेल पॅच\nट्रान्सडर्मल कफ रिलीफ पॅच\nट्रान्सडर्मल डायरिया रिलीफ पॅच\nपीरियड पेन वेफ रिलीफ पॅच\nअत्यावश्यक तेल वेदना रिलीफ पॅच\nस्नायू वेदना आराम पॅच\nवेदना आराम चुंबकीय पॅच\nचिनी हर्बल पेन रिलीफ प्लास्टर\nफार इन्फ्रारेड वेदना रिलीफ प्लास्टर\nमासिक पाळीपासून मुक्तता पॅच\nकॅप्सिकम वेदना रिलीफ हीट प्लास्टर\nस्तनाचा त्रास निवारण पॅच\nताप शीतकरण जेल पॅच\nट्रान्सडर्मल कफ रिलीफ पॅच\nट्रान्सडर्मल डायरिया रिलीफ पॅच\nपीरियड पेन वेफ रिलीफ पॅच\nमस्कुलर पेन आणि मस्क्यूलर थकवा यासाठी चायनीज हर्बल पेन रिलीफ प्लास्टर\nसंधिवात आणि स्नायू वेदना साठी वेदना आराम चुंबकीय पॅच\nबॅक पेन आणि हर्नियेटेड डिस्क आणि हिप वेदनासाठी वेदना मुक्तता चुंबकीय पॅच\nखालील घाऊक डिटॉक्स फुट पॅड बद्दल आहे, मी घाऊक डिटॉक्स फुट पॅड समजून घेण्यास आपल्याला मदत करण्यास आशा करतो.\nउत्पादनाचे नाव: डेटॉक्स फूट पॅच\nमुख्य घटक: बांबू व्हिनेगर,लाकूड व्हिनेगर,टूरलाइन,चिटिन,लोक्वेट पान,houttuynia cordata thunb,vitamin C,डेक्सट्रिनवगैरे\nसौंदर्य आणि फिटनेस लोक.\n1. आपले पाय चांगले स्वच्छ करा.\n3. पॅचला चिकट पॅचच्या मध्यभागी ठेवा (शब्दांशिवाय सॉफ्ट साइड त्वचेशी संपर्क साधा).\n1. उच्च हायग्रोस्कोपिकतेमुळे बाहेरील पॅकिंग पेपर उघडल्यानंतर ताबडतोब त्याचा वापर करावा.\n2. पॅच पासून पावडर बाहेर घेऊ नका.\n3. वापरताना आपले पाय कोरडे ठेवा.\n5. कृपया लक्षात ठेवा की पॅच वापरताना औषधे आपणास मोजे किंवा बूट करताना ठेवतात.\nOEM ओडीएम सेवा ऑफर करा\nआम्ही बर्याच भिन्न वापरासाठी सानुकूल मालकीच्या फॉर्म्युला तयार करण्याची क्षमता देखील देतो.\nकापड: लवचिक कापड, न विणलेल्या कापड, स्पुनलेस फॅब्रिक, सूती फॅब्रिक इ.\nएअर राहील: नॉन-पोरस, पोरस, पिनहोले\nआपण आपला स्वतःचा लोगो मुद्रित करू शकता:\nयामध्ये 20 पेक्षा जास्त लोकांसाठी व्यावसायिक विक्री कार्यसंघ आहे जे जगभरातील ग्राहकांसाठी उच्च-समाकलित OEM / ODM उत्पादने आणि सेवा ऑफर करण्यास वचनबद्ध आहे.\nबाजार आणि ग्राहकासह वैयक्तिकृत सेवेची संकल्पना विचारात घेतली.\nआम्ही नजीकच्या भविष्यात अधिक भागीदारांसह सहकार्य करण्याची आणि एकत्र वाढण्याची आशा करतो. Marketï¼ विकसित करण्यासाठी आम्ही आपल्याबरोबर काम करण्यास उत्सुकतेने वाट पाहत आहोत\nप्रश्न 1: आपण निर्माता किंवा ट्रेडिंग कंपनी आहात का\nप्रश्न 3: आपण नि: शुल्क नमुना देऊ शकता का\nप्रश्न 4: ऑर्डर कशी करावी\nगरम टॅग्ज: घाऊक डिटॉक्स फुट पॅड, घाऊक डिटॉक्स फूट पॅड, स्टॉक मधील घाऊक डिटॉक्स फुट पॅड, मोठ्या घाऊक डिटॉक्स फुट पॅड, घाऊक डिटॉक्स फुट पॅड विनामूल्य नमुना\nपीरियड पेन वेफ रिलीफ पॅच\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nडेटॉक्स फूट पॅड सप्लायर्स\nचीन डिटॉक्स फूट पॅच सप्लायर्स\nचीनमध्ये डेटॉक्स फुट पॅड\nचीन डेटॉक्स फूट पॅड फॅक्टरी\nपत्ता: साउथ साइड ऑफ मॅनेजमेंट कमिटी, इकोनॉमिक डेव्हलपमेंट झोन, लिंकन कंट्री, फुयांग सिटी, अनहुई प्रांत, चीन.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nवजन कमी स्लिम पॅच उत्पादक2019/07/11\nजेव्हा वजन कमी होते तेव्हा आपण दररोज गोळ्या गिळून जाण्याचा विचार नकारता किंवा विचार देखील असुविधाजनक किंवा शर्मिंदा करणारे देखील शोधता. तसे असल्यास, अनहुई मियाओ दे टॅंग फार्मास्युटिकल कं. लिमिटेड द्वारे उत्पादित वजन घटवण्याच्या स्लिम पॅचस, वजन कमी होणे स्लिम पॅच उत्पादकांपै���ी एक म्हणजे आहाराच्या गोळ्यांचा एक चांगला पर्याय आहे ज्याचा विचार करणे योग्य आहे.\nसर्व प्रकारचे स्नायूंच्या वेदनांसाठी वेदना कमी होणे2019/07/10\nएकदा वेदना कमी करणारी पोच लागू केली की, औषधे त्वचेद्वारे 5 मिनिटांच्या आत लागू होण्यास सुरू होते आणि 12 सरळ तासांसाठी नियंत्रित पद्धतीने सोडत राहते, त्यामुळे आपल्याला त्वरीत आणि दीर्घकालीन आराम मिळते.\nयेथे मी तुम्हाला गरम कॅप्सिकम प्लास्टर सादर करतो2019/07/10\nगरम कॅप्सिकम प्लास्टर लहान व गंभीर वेदना कमी करण्यासाठी वापरल्या जाणार्या औषधी चिपकणारा पॅच आहे. दोन प्रामुख्याने एनाल्जेसिक पॅच आहेत: पॅचेसमध्ये सौम्य ते मध्यम वेदना हाताळण्यासाठी आणि फेंटॅन्याल असलेले पॅच, ओपिओड-सहिष्णु मरीयांमध्ये मध्यम ते तीव्र वेदना कमी करण्यासाठी वापरल्या जाणार्या नॅकोटिकचा समावेश असलेल्या पॅचिरिटन्टस असतात.\nकॅप्सिकम पॅचचा वेदना कमी करण्यासाठी वापरली जाते2019/07/09\nअनुप्रयोगाच्या वेदनाविरूद्ध शरीराची उष्णता सक्रिय करते: कॅप्सिकम पॅच आपल्यास वेदनासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणी कार्य करते. सर्दी ड्रॅफ्ट्स किंवा ताणांमुळे होणारे अर्थ्रेलिया आणि पेशींच्या वेदनांसाठी तात्पुरते आराम.\nमुलांच्या खोकल्यासाठी शीर्ष 10 पाककृती2019/02/25\nकर्सिकनेस द्रुतपणे काढा कसे\nयातना टाळणारा त्रासदायक, वेदना कमी करण्याचे चार मार्ग, एक गुप्त शस्त्र आहे2019/02/25\nआधुनिक लोकांच्या व्यस्त कारणामुळे आणि इतर कारणांमुळे ते सोपे आहे कारण खांदा वेरिआर्थराइटिसमुळे वेदना सहन केल्या जाणार नाहीत, यामुळे रोग आणखी वाईट होतो. तर, स्कापुलहुमरल पेरीथार्थ्रिटिसचा कसा उपयोग करावा खरं तर, प्लास्टर ही एक चांगली निवड आहे, ती सुरक्षित आणि प्रभावी आहे. आता तपशील वर लक्ष द्या.\nकॉपीराइट @ 201 9 अनहुई मियाओ दे टॅंग फार्मास्युटिकल कंपनी लिमिटेड. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.biblecourses.com/(X(1)S(nxpulano32g0t5eda0obeb55))/Marathi/AboutTFTWMS.aspx?AspxAutoDetectCookieSupport=1", "date_download": "2020-05-29T19:51:50Z", "digest": "sha1:PDE3HKHMEN4KK4USKWD75MW7RD3POS6N", "length": 2738, "nlines": 13, "source_domain": "www.biblecourses.com", "title": "About TFTWMS", "raw_content": "\nट्रुथ फॉर टुडे वर्ल्ड मिशन स्कूल\n\"आणि अनेक साक्षीदारांच्या उपस्थितीमध्ये तुम्ही माझ्याकडून ज्या गोष्टी ऐकल्यात, त्या विश्वसनीय लोकांकडे सोपवल्या आहेत, जे इतरांनाही शिकवतील\" (2 टिमोथी 2:2).\nसर्ची, अर्कांन्सास मधील ट्रुथ फॉर टुडे वर्ल्ड मिशन स्कूल ही जागतीक इव्हेंजेलिझमला समर्पित असलेली एक बहुस्वरूपीय ना-नफा संघटना आहे. ही संघटना ही हार्डिंग विद्यापिठामध्ये बायबल व प्रचार अभ्यासक्रमाचे प्राध्यापक असलेल्या एडी क्लोएर ह्यांच्या निदर्शनाखाली चालवली जाते, टीएफटीडब्ल्यूएमएस (TFTWMS) आपल्या प्रभुचे पवित्र धर्मग्रंथ शिकवण्यासाठी कार्यरत आहे.\nअनुभवी धर्मप्रसारक मान्य करतात की जगभरामध्ये रुजलेली ही मैफल टिकून राहणे व तिची धार्मिक वाढ होणे हे बायबलच्या छापील साहित्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असू शकते. ही गरज पूर्ण करण्यासाठी रचना केलेल्या ट्रुथ फॉर टुडेचे मासिक प्रकाशन काढण्यावर ट्रुथ फॉर टुडे वर्ल्ड मिशन स्कूलचे प्राथमिक लक्ष केंद्रित आहे.\n©कॉपीराईट 2014 ट्रुथ फॉर टुडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/reliance-jio-now-129-plan-is-cheapest-after-jio-discontinued-98-rupees-plan/articleshow/75910247.cms?utm_source=mostreadwidget", "date_download": "2020-05-29T20:14:34Z", "digest": "sha1:QWK77B4XHKXFKBULGFMS7WB5Z5A2UXAZ", "length": 10807, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n१२९ ₹ प्लान बनला जिओचा सर्वात स्वस्त प्लान, कारण जाणून घ्या\nखासगी कंपनी रिलायन्स जिओने आपला ९८ रुपयांचा स्वस्तातील प्लान बंद केल्यानंतर आता जिओचा सर्वात स्वस्त प्लान १२९ रुपयांपासून सुरु होतो. जिओने ९८ रुपयांचा प्लान आपल्या जिओ साईटवरून हटवला आहे.\nनवी दिल्लीः देशाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओचा १२९ रुपयांचा प्रीपेड प्लान आता कंपनीचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान बनला आहे. कारण, जिओने ९८ रुपयांचा प्लान बंद केला आहे. त्यानंतर आता ग्राहकांना आपली सुविधा सुरू ठेवण्यासाठी कमीत कमी १२९ रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. जिओचा हा प्लान ९८ रुपयांच्या जुन्या प्लानपेक्षा ३१ रुपयांनी महाग आहे.\nवाचाः वनप्लस, शाओमी, विवो, ओप्पो एकत्र, जाणून घ्या कारण\nरिलायन्स जिओचा १२९ रुपयांचा प्लान\nरिलायन्स जिओचा १२९ रुपयांच्या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. अन्य नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी १ हजार नॉन जिओ मिनिट्स मिळतात. ग��राहकांना एकूण २ जीबी डेटा मिळतो. तसेच ३०० SMS आणि जिओच्या अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन फ्री मिळते.\n९८ रुपयांचा प्लान कसा होता\nकंपनीने ९८ रुपयांचा प्लान जिओ वेबसाईट आणि अॅप या दोन्हीवरून हटवला आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना जिओ ते जिओ वर फ्री कॉलिंग, २ जीबी डेटा आणि ३०० SMS मिळत होते. तसेच अन्य नेटवर्कवर कॉलिंगसाठी ६ पैसे प्रति मिनिट आययूसी चार्ज लागत होता. या प्लानची वैधता २८ दिवसांची होती. या प्लानला बंद केल्यानंतर आता रिलायन्स जिओचा स्वस्त प्रीपेड प्लान १२९ रुपयांचा प्लान बनला आहे.\nवाचाःSBI ने दिली वॉर्निंग, 'बँकिंग व्हायरस' आला\nएअरटेल आणि व्होडाफोनचा ९८ रुपयांचा प्लान\nएअरटेल आणि व्होडाफोनने नुकताच आपला ९८ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केले आहेत. या दोन्ही कंपन्यांच्या प्लानमध्ये आता १२ जीबी डेटा मिळत आहे. या प्लानची वैधता २८ दिवसांची आहे. प्लानमध्ये कोणत्याही प्रकारची कॉलिंग किंवा SMS ची सुविधा मिळत नाही.\nवाचाःWhatsApp चे खास आणि सीक्रेट फीचर, आताच ट्राय करा\nवाचाः फक्त एक चूक आणि बँक अकाउंट रिकामे, SBI ने जारी केला इशारा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nजिओ फायबरचा मोठा धमाका, आता मिळणार डबल डेटा...\nसॅमसंगचे स्वस्तातील दोन फोन होताहेत लाँच, किंमत ९००० ₹...\nBSNL च्या या प्लानमध्ये ६०० दिवसांपर्यंत फ्री कॉलिंग, स...\nजिओचा जबरदस्त प्लानः ७३० GB डेटा आणि १ वर्षांपर्यंत रिच...\nWhatsapp मध्ये जबरदस्त फीचर, स्कॅन करताच सेव्ह होणार नं...\nवनप्लस, शाओमी, विवो, ओप्पो एकत्र, जाणून घ्या कारणमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mt-fact-check/new-rs-1000-note-released-by-rbi/articleshow/71700319.cms", "date_download": "2020-05-29T21:22:39Z", "digest": "sha1:3JWXCUUYOYPYBL3DTJRVIQBA5LNWKDRD", "length": 9187, "nlines": 101, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nFact check: RBI ने जारी केल्या १००० रुपयांच्या नवीन नोटा\nसध्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर १००० रुपयांच्या नवीन नोटांचे फोटो शेअर केले जात आहेL. या फोटोंमध्ये दिसणाऱ्या नवीन नोटा आरबीआयकडून जारी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.\nFact check: RBI ने जारी केल्या १००० रुपयांच्या नवीन नोटा\nमुंबई: सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर १००० रुपयांच्या नवीन नोटांचे फोटो शेअर केले जात आहेL. या फोटोंमध्ये दिसणाऱ्या नवीन नोटा आरबीआयकडून जारी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.\nआरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या या नवीन नोटा वर्ष २०२०मध्ये वापरात येणार असल्याचीही चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.\nसोशल मीडियावर शेअर करण्यात येत असलेल्या या फोटोंमधील नोटा आरबीआयकडून जारी करण्यात आल्या नसल्याचं समोर आलं आहे. ही केवळ एक अफवा असून कोणत्याही संकेस्थळावर याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नाही.\nएचडीएफसी बँकेच्या पासबुकवर DICGIC चा स्टॅम्प\nवर्ष २०१७मध्ये देखील हिच अफवा पसरवण्यात आली होती. तेव्हा तत्कालीन गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी १००० रुपयांच्या नवीन नोटा छापण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं ट्विट करून सांगितलं होतं.\nवाचा: २ हजारांची नोट बंद होणार; व्हायरल मेसेजचे सत्य काय\nयावरून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या १००० रुपयांच्या नोटांचे मेसेज आणि फोटो खोटे असल्याचं समोर आलं आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\n���णखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nFake Alert: चिनी सैन्यावर ट्विट करणारे हे हँडल इंडियन आ...\nFake Alert: सम-विषम स्कीम अंतर्गत शाळा उघडण्याचे ट्विट ...\nFact Check: गृह मंत्रालयाने सर्व राज्यांतील शाळांना उघड...\nfake alert: मुंबई-पुण्यात १० दिवस मिलिटरी लॉकडाऊनचा दाव...\nfact check: बस दुर्घटनेचा व्हिडिओ PIA विमान दुर्घटनेच्य...\nएचडीएफसी बँकेच्या पासबुकवर DICGIC चा स्टॅम्प जाणून घ्या सत्यमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/tree-lovers-allergy-to-higher-educators/articleshow/72925580.cms", "date_download": "2020-05-29T21:07:48Z", "digest": "sha1:RMLWUIRD5ZY5GMWXK5TP35DYMNHVT3JP", "length": 11343, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउच्च शिक्षितांना वृक्ष प्रेमाची अॅलर्जी\nचांदवड, नांदगावमध्ये पीएच डी धारकांची उदासीनताम टा...\nचांदवड, नांदगावमध्ये पीएच. डी. धारकांची उदासीनता\nम. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड\nवनक्षेत्रात वाढ होऊन पर्यावरणाचा ढासळत समतोल सावरण्यासाठी राबविलेल्या वृक्षलागवड मोहिमेत नागरिकांना सहभागी असावा, या उद्देशाने वन खात्यातर्फे ग्रीन आर्मी उपक्रम सुरू केला. मात्र, यात जिल्ह्यातील इंजिनीअर, डॉक्टर्स, आयटी, पीएच. डी. यांसारखे केवळ ८,३७६ उच्चशिक्षित सहभागी झाले. चांदवड आणि नांदगाव या दोन तालुक्यांतील एकाही पीएच. डी. धारकाने ग्रीन आर्मीत सहभाग नोंदवलेला नाही.\nजिल्ह्याच्या ग्रीन आर्मीमध्ये ३ हजार ६८९ इंजिनीअर, २ हजार ४१० डॉक्टर, २ हजार १२२ आयटी इंजिनीअर १५५ पीएच. डी. धारकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील व्यावसायिक शिक्षण संस्थांची संख्या विचारात घेता वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी ग्रीन आर्मीत सहभागी झालेल्या उच्च शिक्षितांची आकडेवारी समाधानकारक नक्कीच नाही. याशिवाय ग्रीन आर्मीत नावनोंदणी केलेले सर्वच इंजिनीअर, डॉक्टर, आयटी इंजिनीअर आणि पीएचडीधारक प्रत्यक्ष वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनाच्या कार्यात सहभागी झालेले नाहीत. जिल्ह्यात इंजिनीअरिंग आणि पॉलिटेक्निक कॉलेजचे पिक आलेले असूनही या कॉलेजांमधून बाहेर पडणाऱ्या इंजिनीअर्सने वृक्ष लागवड आणि संवर्धनाच्या कामाशी फारकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.\nजिल्ह्यात नाशिक तालुक्यातून सर्वात जास्त १ हजार ८१ इंजिनीअर्स ग्रीन आर्मीत सहभागी झालेले आहेत. त्याखालोखाल सिन्नर तालुक्यातून ६१२, मालेगाव तालुक्यातून ५८० इंजिनीअर ग्रीन आर्मीत सहभागी आहेत. तर चांदवड, देवळा, कळवण, नांदगाव, पेठ, सुरगाणा या तालुक्यांमधून इंजिनीअर्सचा अगदी अल्प सहभाग आहे.\nमालेगाव तालुक्यातून सर्वाधिक १,२७२ डॉक्टर, ९४८ आयटी इंजिनीअर आणि ८९ पीएचडीधारकांचा ग्रीन आर्मीत सहभाग आहे. सर्वाधिक संख्या असूनही नाशिक तालुक्यातून अवघे १६० डॉक्टर, २११ आयटी इंजिनीअर आणि सात पीएचडीधारक सहभागी झाले. देवळा, नांदगाव, चांदवड, सुरगाणा, येवला, पेठ, कळवण या तालुक्यांतून डॉक्टर आणि आयटी इंजिनीअर यांनीही ग्रीन आर्मीकडे पाठ फिरवली आहे. येवला, त्र्यंबक, पेठ, सुरगाणा आणि दिंडोरी या तालुक्यांत प्रत्येकी दोन पीएचडीधारक ग्रीन आर्मीत सहभागी झालेले आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nनाशिक शहरात करोनाचा आठवा बळी; जिल्ह्यात आतापर्यंत ५७ मृ...\nरिपोर्ट निगेटिव्ह येऊनही मालेगावात पोलिसाचा मृत्यू...\n मग ई-पाससाठी येथे संपर्क साधा\nआमदार स���ोज आहिरे‘सेल्फ क्वारंटाइन’...\nकर्जमाफी: नाशिक जिल्ह्यात दीड लाख शेतकऱ्यांना फायदा; जिल्हा बँकेला ऊर्जितावस्थामहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nपुण्यात २४ तासांत करोनाने ११ जणांचा मृत्यू\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A5_%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2020-05-29T21:19:50Z", "digest": "sha1:JAOLGE4DRS2TJEOVRGSKTANBLK22B4Z3", "length": 4325, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेथ लँग्स्टनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nबेथ लँग्स्टनला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख बेथ लँग्स्टन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nकॅथेरिन ब्रंट ‎ (← दुवे | संपादन)\nजेनी गन ‎ (← दुवे | संपादन)\n२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:इंग्लिश संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २०१७ ‎ (← दुवे | संपादन)\nहेदर नाइट ‎ (← दुवे | संपादन)\nताम्सिन बोमाँट ‎ (← दुवे | संपादन)\nजॉर्जिया एल्विस ‎ (← दुवे | संपादन)\nअॅलेक्स हार्टली ‎ (← दुवे | संपादन)\nडॅनियेल हॅझेल ‎ (← दुवे | संपादन)\nबेथनी लँग्स्टन (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nनॅटली सायव्हर ‎ (← दुवे | संपादन)\nफ्रान विल्सन ‎ (← दुवे | संपादन)\nलॉरेन विनफील्ड ‎ (← दुवे | संपादन)\nडॅनियेल वायट ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2020-05-29T21:07:42Z", "digest": "sha1:SKEIXVKQBNPDJAN3VWLAGUA4MVQXW7JP", "length": 4189, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शहाबाद - विकिपीडिया", "raw_content": "\nशहाबाद हे कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्ह्यातील एक नगर आहे. कर्नाटकाच्या उत्तर भागात गुलबर्गाहून २६ किमी अंतरावर असलेल्या शहाबादची लोकसंख्या सुमारे ४७ हजार आहे.\nशहाबाद हे मुंबई–चेन्नई रेल्वेमार्गावरील एक स्थानक असून येथे अनेक गाड्यांचा थांबा आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१६ रोजी ०८:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/complaint-against-on-rahul-gandhi/", "date_download": "2020-05-29T19:12:20Z", "digest": "sha1:P3UCSMAJ7V4E5U6G6URTELQ3XENOCXKX", "length": 13410, "nlines": 179, "source_domain": "policenama.com", "title": "मोदींवरील 'त्या' वक्तव्यामुळे राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपी. सिवा शंकर सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त\nआमदार अबू आझमींवर मुंबईत FIR\nपुणे शहरातील 323 जागांवरील सुमारे 103 KM चा अरुंद रस्ता होणार किमान 9 मीटर \nमोदींवरील ‘त्या’ वक्तव्यामुळे राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल\nमोदींवरील ‘त्या’ वक्तव्यामुळे राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नेहमीच आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करत त्यांच्यावर टीका करताना त्यांचा उल्लेख चौकीदार असा करतात. किंवा अनेकदा त्यांच्या भाषणावेळी सभेत चौकीदार चोर है अशा घोषणाही अनेकदा दिल्या जातात. परंतु आता राहुल गांधींविरोधात बिकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नुकतीच काँग्रेसची मुंबईतील सभा पार पडली. त्यात चौकीदार चोर है च्या घोषणा देण्यात आल्या होत्या. या घोषणेविरोधात तक्रार करण्यात दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक युनियन तर्फे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.\nनरेंद्र मोदींवरील 'त्या' वक्तव्यामुळे राहूल गांधींविरोधात तक्रार दाखल\nनरेंद्र मोदींवरील 'त्या' वक्तव्यामुळे राहूल गांधींविरोधात तक्रार दाखल\nचौकीदाराला चोर ���्हटल्याने सगळ्या सुरक्षा रक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. असा दावा या तक्रारीत करण्यात आला आहे. राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करावा तसेच त्यांनी माफीही मागावी अशी मागणीही या तक्रारीत करण्यात आली आहे. दरम्यान बिकेसी पोलिसांनी या तक्रारीची नोंद घेतली आहे. या प्रकरणाची पोलीस अधिक तपासणी करत आहेत. अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.\nकाँग्रेस पक्ष नेहमीच मोदी आणि भाजपावर टीका करताना मोदींचा उल्लेख चौकीदार असा करत असते. शिवाय चौकीदार चोर या घोषणेचाही वापर करत असते. परंतु यामुळे राहुल गांधी यांच्याविरोधात मात्र तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी काय कारवाई करतील हे महत्त्वाचे ठरणार आहे.\nह्याही बातम्या वाचा –\nपालघर मतदारसंघात सर्वच पक्षांची उमेदवार शोधासाठी पंचाईत\nशरद पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा टोला\nलोकसभा निवडणूक : नरेंद्र मोदींनी राहुल गांधींसह इतर नेत्यांना केले ‘हे’ आवाहन\nजालन्याचा तिढा सुटला ; ईशान्य मुंबईचं काय \nमोदींची सेलिब्रेटींना मतदानासाठी विनंती, मतदान करा \nबायोपिकनंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला\n‘या’ कंपनीचा एलईडी टीव्ही झाला ₹ ७००० स्वस्त\n‘अनिष्ट’ समस्यांपासून मुक्त होण्याचं वर्ष, मोदी सरकारचे निर्णय ठरतील…\nमहाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका, भाजप नेत्याची मागणी\nआमदार अबू आझमींवर मुंबईत FIR\n‘पॅकेज’ संदर्भात अजित पवारांचं सूचक विधान, म्हणाले…\nआबु आझमींसोबत वाद झाल्यानंतर महिला पोलिस अधिकार्‍याची तडकाफडकी बदली, भाजप नेते…\nवडिल गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीत पंकजा ‘भावूक’\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\nजेव्हा ‘बिग बी’ अमिताभ, ‘किंग’…\nवेंडल रॉड्रिक्स, ज्यानं दीपिका पादुकोणला मॉडेल आणि रातोरात…\n‘किंग खान’, ‘बिग बी’, कार्तिक आणि…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\n‘महाराष्ट्र श्री’, ‘भारत श्री’ आणि…\nCoronavirus : पुण्यात ‘कोरोना’मुळं 24 तासात 10…\n28 मे राशिफळ : मकर\nPPF अकाऊंट सोडविणार तुमची अडचण, फक्त 1 % व्याज दरावर मिळतंय…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\n होय, लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीमूळे राज्याच्या…\nWeather Update: ‘या’ राज्यात वादळी वाऱ्यासह…\nभुकंपाने दिल्ली, पं��ाब, हरियाणा हादरले, 4.6 रेक्टर स्केलचा…\n5 जून रोजी ‘चंद्रग्रहण’, जाणून घ्या तुमच्या…\nमधुमेहींसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा, 10 पैकी…\n‘अनिष्ट’ समस्यांपासून मुक्त होण्याचं वर्ष, मोदी…\nमहाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका, भाजप नेत्याची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना दिसली TV ची…\nपी. सिवा शंकर सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त\n29 मे राशिफळ : कन्या\n‘खिलाडी’ अक्षयचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ डिजिटली रिलीज…\nWeather Update: ‘या’ राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस…\nPPF अकाऊंट सोडविणार तुमची अडचण, फक्त 1 % व्याज दरावर मिळतंय कर्ज, जाणून घ्या\n5 जून रोजी ‘चंद्रग्रहण’, जाणून घ्या तुमच्या राशीवर काय होईल परिणाम\n होय, ‘त्या’ कुटुंबानं वेगळया पध्दतीनं मानले ‘आभार’ अन् बाळाचं नाव ठेवलं ‘सोनू…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/horoscope/daily-horoscope-23-march-2019/78552/", "date_download": "2020-05-29T20:27:02Z", "digest": "sha1:BQEW2F2WJXJH46YYWSMMPPKIZ2A26H4G", "length": 7431, "nlines": 102, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Daily Horoscope 23 March 2019", "raw_content": "\nघर भविष्य आजचे राशीभविष्य जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार\nजाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार\nमेष :- जवळच्या विश्वासातील व्यक्तीचा सल्ला उपयोगी पडेल. आनंदी व्हाल. धंद्यात प्रगती होईल.\nवृषभ :- रागाच्या भरात कोणतेही अघटित कृत्य करू नका. प्रवासात काळजी घ्या. धंद्यात फायदा होईल.\nमिथुन :- धाडसी महत्त्वाचे ठरेल. मान-प्रतिष्ठा मिळेल. नोकरीत वरिष्ठ खुष होतील.\nकर्क :- नोकर माणसांना सांभाळून बोला. धंदा मिळेल. कला-क्रिडा क्षेत्रात प्रसिद्धि मिळेल.\nसिंह :- अडचणीवर मात करता येईल. जवळचे लोक तुम्हाला नकोसे वाटतील. प्रतिष्ठा सांभाळा.\nकन्या :- धंद्यात नवा पर्याय मिळेल. दर्जेदार लोकांचा सहवास मिळेल. ठरविलेले काम करता येईल.\nतूळ :- मनाची चंचलता होईल. उतावळेपणाने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. चातुर्य वापरा.\nवृश्चिक :- रागावर ताबा ठेवा. वाहन जपून चालवा. प्रवासात घाई नको. मन अस्थिर होईल.\nधनु :- नातलगांच्या सहवासाने आनंदी रहाल. आवडते पदार्थ खाण्यास ���िळतील. अडचणी कमी होतील.\nमकर :- मुलांचे प्रश्न समजून घ्यावे लागतील. दौर्‍यात यश मिळेल. योजना पूर्ण करता येईल.\nकुंभ :- विचारांना चालना मिळेल. नको असलेल्या व्यक्तीला टाळता येईल. कोर्टाचे कागद जमा करता येतील.\nमीन :- जवळच्या किंवा नोकर माणसांना कमी समजू नका. दुखवू नका. खाण्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\n२४ तासांत काश्मीरमध्ये ७ दहशतवादी ठार\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nराशीभविष्य : शुक्रवार, २९ मे २०२०\nराशीभविष्य : गुरुवार, २८ मे २०२०\nराशीभविष्य : मंगळवार, २६ मे २०२०\nराशीभविष्य : सोमवार, २५ मे २०२०\nराशीभविष्य शनिवार, २३ मे २०२०\nराशीभविष्य शुक्रवार, २२मे २०२०\nखासगी हॉस्पिटल्सचा मनमानी कारभार सुरूच\nकलिंगड खाण्याचे काही फायदे काही तोटे\nViral: वॉर्डरॉबमधील कपड्यांना आलायं कंटाळा\nमनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र\nलोकमान्य टिळक टर्मिनसवर मजूर ताटकळत उभे\nPhoto: रोहित-कुंती पवार Anniversary\nPhoto: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूट\nमहालक्ष्मी रेस कोर्स येथे नवं क्वारंटाइन सेंटर\nमजुरांची घरी जाण्याची ओढ काही थांबेना\nPhoto: सुंदर अभिनेत्री ओठांची सर्जरी करून पस्तावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2020-05-29T21:27:52Z", "digest": "sha1:ADW5FNGFB7QJS2R5O2F3T4I2XI6CZQYA", "length": 9579, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मधमाश्यांचे पोळे - विकिपीडिया", "raw_content": "\nमधमाश्यांच्या पोळ्याचा एक भाग-नजिकचे दृश्य\nमधमाश्या या बाराही महिने समूहाने मेणाचे पोळे बनवून त्यात मध साठवतात. मधाचे पोळे हा राणीमाशी, अनेक कामकरी माश्या आणि थोडे नर यांचा एकत्रित समूह असतो. एकदा नव्या राणी माशीचे फलन झाले म्हणजे पोळ्यातील कामकरी माश्या आणि राणीमाशी नवे पोळे बांधायला बाहेर पडतात. नव्या पोळ्याची जागा कामकरी माश्यांनी आधीच शोधून ठेवलेली असते. नव्या जागेवर आल्याआल्या त्या नव्या पोळ्यासाठी मेणाच्या कोठड्या बांधायला घेतात. त्याच वेळी नव्या कामकरी माश्यांचे उत्पादन चालू होते. सामूहिक कीटक सृष्टीमध्ये असे वर्तन इतर जातीमध्ये आढळत नाही.\nमधमाश्यांमधील एका वेगळ्या प्रकाराच्या नांगी नसलेल्या माश्या राणी माशी येण्य���आधीच पोळे बांधून तयार ठेवतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जून २०१८ रोजी १९:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.rhemabooks.org/mr/free-christian-books/about-witness-lee/", "date_download": "2020-05-29T19:11:10Z", "digest": "sha1:HZXK3X2LAUCDHQWBZXVGNDQ4EUMT3RL5", "length": 21129, "nlines": 124, "source_domain": "www.rhemabooks.org", "title": "विटनेस ली यांच्याविषयी – ख्रिस्ती लेखक / रेमा साहित्य वितरक | रेमा साहित्य वितरक", "raw_content": "\nआमची पुस्तके उपयोगात आणणे\nवाचकाचे श्रेत्र लॉग आउट\nअरेबिक | عربيइंग्रजी | Englishइटालियन | Italianoइब्री | עבריתक्रोएशियन(बीसीएस) | Hrvatskiग्रीक | Ελληνικάजर्मन | Deutschझेक | Češtinaटर्कीश | Türkçeडच | Nederlandsतमिळ | தமிழ்तेलगु | తెలుగుथाई | ภาษาไทยनेपाळी | नेपालीनॉर्वेजियन | Norskपोर्तुगीज | Portuguêsपोलिश | Polskiफ्रेंच | Françaisफार्सी | فارسیमराठी | मराठीमल्याळम | മലയാളംमिझो | Mizo ṭawngरशियन | Русскuŭरोमानियन | Românăलॅट्वियन | Latviešuस्पॅनिश | Españolस्लोव्हाक | Slovenčinaस्वीडीश | Svenskaहंगेरियन | Magyarहिंदी | हिन्दी\n“आमच्या पुस्तकात जो रस तुम्ही दाखवला त्याबद्दल तुमचे आभारी आहोत. कोरोना विषाणू (COVID-19) साथ पसरल्यामुळे, पुस्तके पाठविणे आम्हास स्थगित करावे लागत असल्याने, ह्या समयी डाउनलोड करण्याकरता आम्हाकडे फक्त इ-पुस्तके उपलब्घ आहेत, काही महिन्यातच आमच्या वेबसाइटवर पुन्हा भेट देऊन पाहा.”\nविटनेस ली, त्यांचे सेवाकार्य, लिखाण आणि विश्वास याविषयी जाणून घ्या.\nविटनेस ली हे वॉचमन नी यांचे सर्वात जवळचे आणि सर्वात विश्वासू असे सहकामकरी होते. 1925 साली, वयाच्या एकोणीसाव्या वर्षी, त्यांनी स्फोटक आत्मिक पुनर्जनितीकरणाचा अनुभव घेतला आणि जिवंत देवाची सेवा करण्यासाठी स्वतःस त्याला समर्पित केले. तेव्हा पासून पवित्र शास्त्राचा सखोल अभ्यास करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांच्या ख्रिस्ती जीवनाच्या पहिल्या सात वर्षांमध्ये प्लेमाऊथ ब्रदरन पंथाचा मोठा प्रभाव त्यांच्यावर होता. नंतर त्यांची भेट वॉचमन नी यांच्याशी झाली, आणि त्यानंतरची पुढील 17 वर्षे, 1949 पर्यंत, ते चीनमध्ये बंधू नी यांचे सहकामकरी होते. दुसऱ्या महायुद्धा दरम्यान जेव्हा जपानने चीनचा ताबा घेतला, प्रभूसाठीच्या विश्वासू सेवेबद्दल जपानींनी त्यांना तुरुंगात टाकले आणि छळ केला. देवाच्या या दोन सेवकांद्वारे झालेली सेवा आणि कार्याद्वारे चीनमधील ख्रिस्ती लोकांमध्ये मोठे संजीवन आणले गेले, ज्याचा परिणाम म्हणून संपूर्ण देशात सुवार्तेचा मोठ्या प्रमाणावरील प्रसार आणि शेकडो मंडळ्यांची बांधणी झाली.\n1949 मध्ये वॉचमन नी यांनी चीनमध्ये सेवा करणाऱ्या त्यांच्या सर्व सहकामकऱ्यांना एकत्र बोलावले आणि विटनेस ली यांना चीनच्या मुख्य भूमीच्या बाहेर, तैवानच्या बेटावर राहून सेवाकार्य पुढे चालवण्यास सांगीतले. त्यानंतरच्या वर्षांमध्ये, देवाच्या आशीर्वादाने तैवान आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये, शंभरहून अधिक मंडळ्यांची स्थापना झाली.\n1960 च्या सुरुवातीला, प्रभूच्या मार्गदर्शनानुसार, विटनेस ली अमेरिकेला स्थलांतरीत झाले, जेथे प्रभूच्या लेकरांच्या फायद्यासाठी त्यांनी 35 वर्षांपेक्षा अधिक काळ सेवा आणि काम केले. ते 1974 पासून जून 1997 मध्ये प्रभूकडे जाईपर्यंत, कॅलिफोर्निया राज्यातील अनाहेईम शहरामध्ये वास्तव्य करून होते. अमेरिकेतील त्यांच्या सेवा कार्याच्या काळात त्यांनी 300 हून अधिक पुस्तके प्रसिद्ध केली.\nख्रिस्ताच्या अगाध समृद्धीच्या अधिक खोल ज्ञानाची आणि अनुभवाची अभिलाषा बाळगणाऱ्या शोधक ख्रिस्ती लोकांसाठी विटनेस ली यांचे सेवाकार्य विशेष सहाय्यभूत ठरले आहे. संपूर्ण शास्त्रलेखातील दैवी प्रकटीकरण उघड करण्याद्वारे बंधू ली यांचे सेवाकार्य, मंडळी जी त्याचे शरीर, जो सर्वांनी सर्वकाही भरतो त्याची पूर्णता आहे त्या मंडळीच्या बांधणीकरता ख्रिस्ताला कसे जाणावे हे प्रकट करते. सर्व विश्वासणाऱ्यांनी ख्रिस्ताच्या शरीराच्या बांधणीच्या ह्या सेवेमध्ये सहभागी झाले पाहिजे जेणेकरुन शरीर स्वतःला प्रीतिमध्ये बांधू शकेल. या बांधणीचे काम तडीस जाण्याद्वारेच फक्त प्रभूचा उद्देश पूर्ण होऊ शकतो आणि त्याच्या हृदयाला समाधान मिळू शकते.\nवॉचमन नी आणि विटनेस ली यांच्या मुख्य विश्वासाचे वर्णन थोडक्यात पुढे ��िले आहेः\nपवित्र शास्त्र हे पूर्णपणे दैवी प्रकटीकरण, दोषातीत आणि देव-उच्छ्वासित, पवित्र आत्म्याद्वारे बोलण्याने प्रेरित असे आहे.\nदेव हा एकमेव एक त्रिएक देव–पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा–अनादीकालापासून अनंतकालापर्यंत समानतेने एकाच वेळी अस्तित्वात आणि परस्परे अंतर्निविष्ट (एक द्रव्य म्हणून एकत्र अस्तित्वात) आहे. देवाचा पुत्र, अगदी देव स्वतः, येशू ह्या नावाने मानव असण्यासाठी देहधारी झाला, कुमारी मरीयेपासून जन्मास आला, जेणेकरुन तो आमचा उद्धारकर्ता आणि तारक असू शकेल.\nयेशू, अस्सल मानव, मानवांना देव जो पिता ज्ञात करून देण्यासाठी पृथ्वीवर साडे तेहत्तीस वर्षे जगला.\nयेशू, देवाच्या पवित्र आत्म्याने देवाद्वारे अभिषिक्त केलेला ख्रिस्त, आमच्या पापांसाठी वधस्तंभावर मरण पावला आणि आमचा उद्धार तडीस नेण्यासाठी त्याने त्याचे रक्त सांडले.\nयेशू ख्रिस्त, तीन दिवस पुरला गेल्यानंतर, मरणातून उठवला गेला, आणि चाळीस दिवसानंतर तो स्वर्गी आरोहित झाला, जेथे देवाने त्याला सर्वांचा प्रभू केले.\nख्रिस्ताने त्याच्या आरोहणानंतर त्याच्या निवडलेल्या अवयवांचा एका शरीरामध्ये बाप्तिस्मा करण्यासाठी देवाचा आत्मा ओतला. आज हा आत्मा पाप्यांना दोषी ठरवण्यासाठी, देवाच्या निवडलेल्या लोकांमध्ये दैवी जीवन भरण्याद्वारे त्यांना पुनर्जनित करण्यासाठी, ख्रिस्ताच्या विश्वासणाऱ्यांची जीवनात वाढ होण्याकरता त्यांच्यामध्ये वास करण्यासाठी आणि ख्रिस्ताच्या पूर्ण ओळखीकरता ख्रिस्ताच्या शरीराची बांधणी करण्यासाठी पृथ्वीवर काम करत आहे.\nह्या युगाच्या समाप्तीस ख्रिस्त त्याच्या विश्वासणाऱ्यांना घेऊन जाण्याकरता, जगाचा न्याय करण्याकरता, पृथ्वीचा ताबा घेण्याकरता, आणि त्याचे सनातन राज्य स्थापित करण्याकरता येईल.\nआनंदपर्वात विजयशाली पवित्रजन ख्रिस्तासह राज्य करतील आणि ख्रिस्तातील सर्व विश्वासी सनातन काळाकरता नविन आकाश आणि नविन पृथ्वीतील नव्या यरुशलेमेत दैवी आशीर्वादात सहभागी होतील.\nतुमची मोफत पुस्तके मिळवा\n* अशी खूण केलेल्या रकान्यांमध्ये चुका आहेत. कृपया त्या दुरुस्त करा आणि पुन्हा प्रयत्न करा.\n* अशी खूण केलेल्या रकान्यांमध्ये चुका आहेत. कृपया त्या दुरुस्त करा आणि पुन्हा प्रयत्न करा.\nकृपया तुमचा इ मेल पत्ता टाका\nदुसरी सेवा उपयोगात आणा\nपुस्तकाच्या ��्वरूपाची निवड करा\nडाउनलोडसाठी सर्व भाषा उपलब्ध आहेत\nमागणी नोंदविताना भाषा निवडा\nछापिल पुस्तके उपलब्ध नाहीत\nइ-पुस्तके सर्व भाषात उपलब्ध आहेत\nउत्पादन पहिला संच दुसरा संच तिसरा संच\nआमच्या मालीकेतील मागील संचाकरता मागणी केलेली आम्हास आढळली नाही.\nआमच्या मालिका कसे काम करतात ते पाहा\nआम्ही 7 मोफत पुस्तके देतो जी 3 भागांच्या मालिकेत योजिलेली आहेत. ती पवित्र शास्त्रावरील विषयांच्या प्रगतीचा आणि जे ख्रिस्ती जीवन एक दुसऱ्यावर बांधले जाते त्या ख्रिस्ती जीवनाचा आढावा घेतात, कोणाही एकाने वाचावे याकरता त्यांना परिपूर्ण मालिका बनवतात. जास्तीजास्त लाभाकरता आम्ही तुम्हास पुढील क्रमाने पुस्तके वाचण्यास सुचवतो.\nजर तुमच्याकडे संच १ आधीच आहे तर हा छापील नमुना भरा आणि आम्ही तुमची विनंती विचारात घेऊ.\nसंच १ माझ्याकडे आधीच आहे\nटपाल - मोफत छापील पुस्तक तुम्हाला टपालाद्वारे पाठवले आहे\nपुस्तक वाटप - सोईच्या ठिकाणाहून तुमची पुस्तके घ्या\nपुढे चालू ठेवण्यासाठी कृपया पुस्तक वाटपाचे केंद्र निवडा\n* अशी खूण केलेल्या रकान्यांमध्ये चुका आहेत. कृपया त्या दुरुस्त करा आणि पुन्हा प्रयत्न करा.\nमाझ्याकडे अभिप्राय आहे किंवा माझी खास विनंती आहे\nआमची मोफत ख्रिस्ती पुस्तके.\nआमची पुस्तके तुम्हास पवित्र शास्त्र जाणण्यासाठी, ख्रिस्ताविषयी शिकण्यासाठी तुम्हास मदत करू शकतात, आणि तुमच्या ख्रिस्ती जीवनाकरता प्रात्यक्षिक मदत पुरवू शकतात.\nआमची पुस्तके तुम्हास पवित्र शास्त्र जाणण्यासाठी, ख्रिस्ताविषयी शिकण्यासाठी तुम्हास मदत करू शकतात, आणि तुमच्या ख्रिस्ती जीवनाकरता प्रात्यक्षिक मदत पुरवू शकतात. ही मालिका ३ संचातील ७ पुस्तकांची आहे. ह्या मालिकेतील विषय प्रगती करतात आणि प्रत्येकाकरता अद्भूत पुरवठा आहेत.\nइ-पुस्तक किंवा छापिल पुस्तकाच्या स्वरूपात उपलब्ध\nमोफत पुस्तकांची मागणी करा\nआमची पुस्तके उपयोगात आणणे\nकॉपीराईट © 2011-2020 रेमा साहित्य वितरक\nगुप्तता धोरण | वापरण्याच्या अटी\nShow All Languages आफ्रिका आशिया युरोप ओशेनिया उत्तर अमेरीका दक्षिण अमेरीका\nइनव्हॅलिड यूजर नेम किंवा पासवर्ड\nमी माझा पासवर्ड विसरलो\n* अशी खूण केलेल्या रकान्यांमध्ये चुका आहेत. कृपया त्या दुरुस्त करा आणि पुन्हा प्रयत्न करा.\nपासवर्ड मॅच होत नाही\n* अशी खूण केलेल्या रकान्यांमध्ये चुका आहेत. कृपया त्या दुरुस्त करा आणि पुन्हा प्रयत्न करा.\nकृपया तुमचा इ मेल पत्ता टाका\nदुसरी सेवा उपयोगात आणा\nतुमची मागणी नोंदविताना आम्हास काही चुकीचा सामना करावा लागत आहे. असुविधेकरता आम्हास वाईट वाटते. कृपया पुन्हा प्रयत्न करा किंवा जर चुका होणे चालूच राहील तर आम्हाशी संपर्क साधा.\nकृपया नविन पासवर्ड टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/video/dhananjay-munde-slams-maha-govt-on-deloitte-contract/102398/", "date_download": "2020-05-29T19:17:13Z", "digest": "sha1:J72Z2NCDHXIMONHOWHZZ5MJB2MHBZKU4", "length": 6104, "nlines": 91, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Dhananjay Munde slams maha govt on deloitte contract", "raw_content": "\nघर व्हिडिओ राज्य सरकार घोटाळेबाज डेलॉईट कंपनीवर मेहेरबान का धनंजय मुंडे यांचा सवाल\nराज्य सरकार घोटाळेबाज डेलॉईट कंपनीवर मेहेरबान का धनंजय मुंडे यांचा सवाल\nसेबीने ठपका ठेवलेली डेलॉईट कंपनी ग्रामपंचायतींना वायफाय सुविधा पुरविण्याच्या प्रकल्पात माहिती तंत्रज्ञान विभागाला असा कोणता मौलिक सल्ला देणार होती असा खडा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सरकारला केला.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nकल्याण पोलिसांनी आवळल्या टकटक गँगच्या मुसक्या\nआम्ही कुणाची रेषा छोटी करत नाही – नरेंद्र मोदी\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nखासगी हॉस्पिटल्सचा मनमानी कारभार सुरूच\nकलिंगड खाण्याचे काही फायदे काही तोटे\nViral: वॉर्डरॉबमधील कपड्यांना आलायं कंटाळा\nमनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र\nमध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांची सुचना\nViral- नो मेकअपसोबत आत्मनिर्भर चॅलेंज घेणारी ‘ती’\nलोकमान्य टिळक टर्मिनसवर मजूर ताटकळत उभे\nPhoto: रोहित-कुंती पवार Anniversary\nPhoto: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूट\nमहालक्ष्मी रेस कोर्स येथे नवं क्वारंटाइन सेंटर\nमजुरांची घरी जाण्याची ओढ काही थांबेना\nPhoto: सुंदर अभिनेत्री ओठांची सर्जरी करून पस्तावली\nशाहिद आफ्रिदीचा तंबाखू खातानाचा व्हिडिओ TikTok वर व्हायरल\nकुत्र्याने ३ महिने बघितली हॉस्पिटलच्या बाहेर मालकाची वाट पण…\nVideo: जीव वाचवण्यासाठी म्हशीने मारली सिंहांच्या अंगावरून उडी\nआलं आलं कोरोना स्पेशल वेडिंग पॅकेज आलं….\nVideo : जवानांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला; पुलवामाची पुनरावृत्ती टळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bal-gangadhar-tilak-born-23-july-1856/", "date_download": "2020-05-29T20:33:19Z", "digest": "sha1:DVHWMLG5LACSGG6LUF3LNY6KHNHTSR5D", "length": 11644, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वंदन तुज लोकमान्य भास्कर टिळका", "raw_content": "\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nचक्क ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याचा प्रयोग\n‘राज्यात मे महिन्यात आता पर्यंत ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप’\nप्रतिबंधित क्षेत्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी; भूलथापांना बळी पडू नका : तुकाराम मुंढे\nवंदन तुज लोकमान्य भास्कर टिळका\nबाळ गंगाधर टिळक (जन्म 23 जुलै इ.स. 1856) टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी, भारताच्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचे आद्य प्रवर्तक, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांच्या कर्तृत्वाने आणि विद्वत्तेने ते लोकमान्य ठरले.\nभारताचा स्वातंत्र्य लढा आठवताक्षणी डोळ्या समोर येणार नाव म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य म्हणजे एक प्रकारचा चमत्कारच होते. कारण एकाच व्यक्तीमत्वामध्ये सगळेच गुण पराकोटीच्या उच्च स्वरूपामध्ये असणार एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे टिळक.\nटिळकांचं संपूर्ण आयुष्यचं आदर्शमय होत. त्यांच्या जीवनाकडे बघत असताना अनेक प्रकारे स्फूर्ती देशप्रेमाची, स्वाभिमानाची,स्वकर्तृत्वावर काहितरी करून दाखवण्याची प्रेरणा आपल्या सतत मिळत असते. मी माझ्या जीवनात जी जी कृती करेल ती फक्त माझ्या समाजहितासाठी व देशहितासाठी असेल. लोकमान्य टिळक म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील धगधगते ज्वालामुखीचं होते. ज्यांचं अस्तित्व बलाढ्य अश्या असणाऱ्या इंग्रजांचाही थरकाप उडवत होत.देशासाठी जन्म घ्यावा, प्रत्येक श्वास हा देशासाठी घालावा आणि देशाचं चिंतन करत, शेवटचा श्वास घेत या संपूर्ण जगाला निरोप द्यावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक.\nटिळकांनी श्रीमदभगवद्गीतेच चिंतन करून त्यातील नवनीत गीता रहस्याच्या रूपाने आपल्याला उलघडून दिलेलं आहे. वडिलांच्या अखेरच्या समयी त्यांना गीता ऐकवीत असताना टिळक या विषयाकडे ओढले गेले. पुढे स्वतंत्रपणे इतर मतमतांतरे आणि टीकांचा गलबला बाजूला सारून गीतेचा अभ्यास केला. अभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, गीता ही निवृत्तीपर नसून कर्मयोगपर आहे. असा त्यांचा दृढ विश्वास तयार झाला आणि त्याच फळ म्हणजे श्रीमद्भगवद्गीतारहस्य हे झालं. अस हे टिळकांचं व्यक्तिमत्व हे गुरुतुल्य होतं.\nस्वातंत्र्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारचं.या लोकमान्यांच्या वाक्याने भारतीयांच्या मनात देशभक्तीची ज्वाळा उफाळून आली. जी भारतीय माणसे इंग्रजांनाच आपलं सर्वस्व मानूलागली होती ती माणसे सुद्धा टिळकांनी आपल्या लेखणीतून,आपल्या वक्तृत्वातून जागी केली आणि सांगितलं बाबांनो हा देश आपला आहे, हा कुणाच्या बापाचा नाहीये. या इंग्रजांनी या आपल्या मातृभूमीवर कब्जा करून घेतलेला आहे आणि त्यामुळे आपल्या या मातृभूमीला जर स्वतंत्र करायचं असेल तर या इंग्रजांना या देशातून हाकलले पाहिजे. या अशा प्रखर लेखणी मधून, भाषणांमधून या भारतीयांना जाग करण्याचं काम टिळकांनी केलेलं आहे.\nटिळकांनी स्वातंत्र्य मिळविण्यासाठी हाती घेतलेली मशाल स्वतः पुरतीच मर्यादित न ठेवता त्याच्याद्वारे अनेक कार्यकर्त्यांना इंग्रजांविरुद्ध पेटविण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हंटले आहे.\nटिळकांनी चार भिंतींमध्ये साजरा होणारा गणेश उत्सव हा चौकात आणला. त्याला सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्वरूप दिले. आणि याचा परिणाम असा झाला की सगळा हिंदू समाज एकत्र व्हायला लागला मग वेगवेगळ्या वक्त्यांची व्याख्याने व्हायला लागली या व्याख्यानांमधून समाजाला जाग करण्याचं काम सुरू झालं. अस या गणेशोत्सवाचं स्वरूप टिळकांनी आणलं. आजचा गणेशोत्सव जर टिळक वरून बघत असतील तर त्यांना किती वाईट वाटत असेल याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. आता तर टिळक हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक नाहीतचं म्हणे महाराष्ट्राच दुर्देव आहे की असं बोलणारी माणसे या राज्यात जन्माला आली. असो…\nटिळकांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्यावर विचार करून, त्यांच स्मरण करून आपण कृतज्ञता व्यक्त करू आणि या युगपुरुषाच्या चरणी अभिवादन करू…\n– कृष्णा नंदकुमार रामदासी (बीड)\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/national/jammu-and-kashmir-9-terrorists-killed-indian-army-last-24-hrs-kashmir-sss/", "date_download": "2020-05-29T19:19:36Z", "digest": "sha1:KBLMANYPHLB7IC72JY5HTA3FZQOCPKXQ", "length": 33576, "nlines": 464, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! 24 तासांत 9 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu And Kashmir 9 terrorists killed by indian army in last 24 hrs in kashmir SSS | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "बुधवार २७ मे २०२०\nCoronaVirus News: लॉकडाऊनमुळे निर्माण होऊ शकतात आरोग्याच्या समस्या- आनंद महिंद्र\nमाणूसकीच्या नात्याने विदेशात अडकलेले २५९४ महाराष्ट्रीयन राज्यात परतले\nCoronavirus News: कोरोना रुग्णांसाठीच्या उपचार सुविधेला गती; मुख्य सचिव अजोय मेहता यांची माहिती\n'देवेंद्र फडणवीसांनी 'ती' आकडेवारी जाहीर करावी, जनतेची दिशाभूल करु नये'\nआठ हजार टन डाळिंब निर्यात घटली; शेतकऱ्यांना फटका\nअभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी आहे डॉक्टर, कोरोनाच्या लढाईत दिलंय मोलाचं हे योगदान\n 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्रीची आत्महत्या, नैराश्यातून उचलले हे टोकाचं पाऊल\nवीस वर्षीय युट्यूबर कॅरी मिनाटी आहे इतक्या कोटींचा मालक, संपत्तीचा आकडा वाचून व्हाल हैराण\nनागराज मंजुळे यांचा ‘झुंड’ अडचणीत प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी\nन्युड एमएमएसमुळे चर्चेत आली होती ही मराठमोळी अभिनेत्री, माजवली होती खळबळ\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\n२ महिन्यानंतर पुणे एअरपोर्ट झाले सुरू\nCoronaग्रस्तांच्या संख्येत सहा हजार977 ने वाढल\nठाण्यातील कंटेनमेंट झोनवर लक्ष ठेवण्यासाठी दोन विशेष पोलीस उपायुक्तांची नियुक्ती\nलॉकडाऊनमध्ये उंदरांमुळे माणसांना असू शकतो संक्रमणाचा धोका; तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : हँड सॅनिटायझर एक्सपायरी डेट संपल्यावरही व्हायरसचा नाश करतं का\nकोरोना विषाणूंबाबत WHO ने दिली धोक्याची सूचना; जगभरातील देशांच्या चिंतेत वाढ\nजेवल्यानंतर तुम्हालाही गॅस पास होण्याची समस्या उद्भवते 'या' उपायांनी करा कंट्रोल\nपरभणी- जिल्ह्यात एकाच दिवशी 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या 67 वर\nयवतमाळ- मुंबईच्या कर विभागातील कर्मचाऱ्याकडून दहा लाखासाठी पत्नीचा छळ; रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nपरदेशांमधून मुंबईत आलेल्या नागरिकांमुळेच शहरात कोरोनाचा फैलाव- काँग्रेस नेते नितीन राऊत\nनागपूर : वाथोड्यात करंट लागून एकाचा मृत्यू\nगोंदिया- कोरोना बाधित रुग्णांना भोजन पुरवठा न केल्याने कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nसोलापूर : दिवसभरात ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू; १६ रुग्ण आढळले; एकूण रुग्णसंख्या पोहोचली ६२४ वर\nवसई-विरार शहरातील कोरोना बाधितांची संख्या 581 वर\nआज दिवसभरात राज्यात ९७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\nमुंबई- कोरोनाबाधितांचा आकडा ३२ हजार ९७४ वर; राज्यात कोरोनाचे ५४ हजार ७५८ रुग्ण\nओला कंपनीकडून देशभरातील 22 विमानतळांवर सेवा सुरू\nचोरट्या चीनला जबर दणका; Vespa स्कूटरची नक्कल महागात पडली\nयवतमाळ- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढीला ब्रेक; सद्यस्थितीत 15 जणांवर उपचार सुरू\nडोंबिवली- टिळकनगर मंडळाचा गणेशोत्सव यंदा साध्या पद्धतीनं\nमुंबई - आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलटी पाडा युनिट क्रमांक 13 येथे मृतदेह आढळून आला\nहरियाणा पोलिसांनी सिरसा जिल्ह्यातून ४०० ग्रॅम हिरोईन हे अमली पदार्थ जप्त केले असून त्याची किंमत ४० लाख इतकी आहे\nपरभणी- जिल्ह्यात एकाच दिवशी 31 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या 67 वर\nयवतमाळ- मुंबईच्या कर विभागातील कर्मचाऱ्याकडून दहा लाखासाठी पत्नीचा छळ; रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nपरदेशांमधून मुंबईत आलेल्या नागरिकांमुळेच शहरात कोरोनाचा फैलाव- काँग्रेस नेते नितीन राऊत\nनागपूर : वाथोड्यात करंट लागून एकाचा मृत्यू\nगोंदिया- कोरोना बाधित रुग्णांना भोजन पुरवठा न केल्याने कंत्राटदारावर गुन्हा दाखल\nसोलापूर : दिवसभरात ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू; १६ रुग्ण आढळले; एकूण रुग्णसंख्या पोहोचली ६२४ वर\nवसई-विरार शहरातील कोरोना बाधितांची संख्या 581 वर\nआज दिवसभरात राज्यात ९७ कोरोना रुग्णांचा मृत्यू\nमुंबई- कोरोनाबाधितांचा आकडा ३२ हजार ९७४ वर; राज्यात कोरोनाचे ५४ हजार ७५८ रुग्ण\nओला कंपनीकडून देशभरातील 22 विमानतळांवर सेवा सुरू\nचोरट्या चीनला जबर दणका; Vespa स्कूटरची नक्कल महागात पडली\nयवतमाळ- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढीला ब्रेक; सद्यस्थितीत 15 जणांवर उपचार सुरू\nडोंबिवली- ��िळकनगर मंडळाचा गणेशोत्सव यंदा साध्या पद्धतीनं\nमुंबई - आरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलटी पाडा युनिट क्रमांक 13 येथे मृतदेह आढळून आला\nहरियाणा पोलिसांनी सिरसा जिल्ह्यातून ४०० ग्रॅम हिरोईन हे अमली पदार्थ जप्त केले असून त्याची किंमत ४० लाख इतकी आहे\nAll post in लाइव न्यूज़\n 24 तासांत 9 दहशतवाद्यांचा खात्मा\nJammu And Kashmir : कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.\n 24 तासांत 9 दहशतवाद्यांचा खात्मा\nश्रीनगर - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरसह देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी वारंवार प्रशासनाकडून आवाहन देखील करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील मनगोरी परिसरामध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. त्यानंतर आता भारतीय सैन्याला काश्मीरमधील विविध भागांमध्ये केलेल्या कारवाईत 9 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे.\nगेल्या 24 तासांत सैन्याने हे मोठं यश मिळवले आहे. मात्र या कारवाईदरम्यान एक जवान शहीद झाला असून इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एएनआय या वृत्तसंस्थने याबाबत माहिती दिली आहे. केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर दक्षिण काश्मिरमधील बाटपुरा येथे चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. अशा एकूण 9 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.\nशनिवारी जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील मनगोरी परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.\nगेल्या काही दिवसांपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, याला भारतीय सुरक्षारक्षकांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये सुंदरबन परिसरात शुक्रवारी ( 3 एप्रिल ) सीमारेषेचं उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला होता. भारतीय सैन्याकडून या हल्ल्याला चौख प्रत्युत्तर देण्यात आलं. मात्र राजौरी येथील झालेल्या चकमकीत 6 जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nCoronavirus : ...म्हणून 'पबजी' 24 तास राहणार बंद\n देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3500 वर, 'या' वयोगटातील लोकांना सर्वाधिक धोका\n ICU ला असलेल्या कुलूपाने संपवला तिचा जीवनप्रवास\n कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती नर्सचा तब्बल 250 किमीचा प्रवास\nJammu KashmirTerror AttackterroristDeathIndian Armyजम्मू-काश्मीरदहशतवादी हल्लादहशतवादीमृत्यूभारतीय जवान\nCoronavirus : ...म्हणून 'पबजी' 24 तास राहणार बंद\n देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या 3500 वर, 'या' वयोगटातील लोकांना सर्वाधिक धोका\n ICU ला असलेल्या कुलूपाने संपवला तिचा जीवनप्रवास\n कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी 8 महिन्यांच्या गर्भवती नर्सचा तब्बल 250 किमीचा प्रवास\nनागपुरात अखेर मुलीलाच पार पाडावे लागले अंत्यसंस्काराचे सोपस्कार\nनारायणगाव येथे पाण्याची टाकी साफ करताना एका अल्पवयीन मुलासह दोन जणांचा गुदमरून मृत्यू\nCoronaVirus News: फ्लूची लस घेण्यास हरकत नाही\nCoronaVirus News: कोरोना चाचणीचे शुल्क आणखी कमी करण्याचा केंद्राचा विचार\nCoronaVirus News: देशभरात दररोज दोन लाख चाचण्यांचे लक्ष्य; केंद्र सरकारतर्फे अभ्यास\nCoronaVirus News: भारताच्या प्रयत्नांना यश\nपीपीईचा पुनर्वापर करायला भाग पाडल्याने नर्सचा कोरोनाने मृत्यू; दिल्लीच्या रुग्णालयातील घटना\nCoronaVirus News: भारतात मृत्यूचे प्रमाण जगापेक्षा निम्म्याने कमी\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\nCoronaग्रस्तांच्या संख्येत सहा हजार977 ने वाढल\n२ महिन्यानंतर पुणे एअरपोर्ट झाले सुरू\nलोकडाऊन नंतरचा विमान प्रवास कसा असेल\n२० लाख कोटींच्या घोषणेवरून उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस सामना\nकोरोमामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल\nनिलेश राणे आणि रोहित पवार यांच्यातील ट्वीटर युध्द\nमाणूसकीच्या नात्याने विदेशात अडकलेले २५९४ महाराष्ट्रीयन राज्यात परतले\nCoronaVirus: शहरातून आलेला नवरा 'क्वारंटिन' झाला; घर 'लॉकडाऊन' करून बायकोनं प्रियकरासोबत पळ काढला\nपाकिस्तान-चीन आले सोबत; लडाखनंतर आता 'येथे'ही सरू झाली ड्रॅगनची कुरापत\n'रागिनी एमएमएस: रिटर्न्स' अभिनेत्री करिश्मा शर्मा झाली ट्रोल, नुकताच पोस्ट केला होता फोटो\nकंगना रानौतचे आलिशान ऑफिस कम स्टुडिओ पाहून व्हाल थक्क, म्हणाल वाह\n'लय भारी' फेम अदिती पोहनकरचे साडीतले फोटो पाहून व्हाल फिदा तिच्या सौंदर्यावर\nलडाखमध्ये चिनी सैन्याकडून भारतीय जवानांवर दगडफेक अन् नव्याच शस्त्रानं हल्ला; लष्कराचं जबरदस्त प्रत्युत्तर\nयामुळे फेल होऊ शकते कोरोना व्हॅक्सीन वैज्ञानिकांनी सांगितले असे काही...\nतीन वर्षे प्रेमसंबंध, लग्नानंतर बनली लुटारु; आता पतीला देतेय जीवे मारण्याची धमकी\nBold and Hot : अनुषा दांडेकरच्या फोटोंनी चाहत्यांना लावले वेड, क्षणात व्हायरल झालेत थ्रोबॅक फोटो\nविकासकामे पूर्ण करण्याचे आव्हान; पावसाळ्यापूर्वी अंतिम मुदतीसाठी ठेकेदारांची धावपळ\nवाढती रुग्णसंख्या ठरतेय आरोग्य विभागाची डोकेदुखी; आरसीएफ, जेएनपीटीचे रुग्णालय देण्यास नकार\nनाशकात बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे चिंता\nलाळेवर बंदी आल्यास क्रिकेट नीरस होईल - स्टार्क\nठाण्यातील कंटेनमेंट झोनवर लक्ष ठेवण्यासाठी दोन विशेष पोलीस उपायुक्तांची नियुक्ती\n लडाखजवळ धावपट्टीचा विस्तार जोरात; लढाऊ विमानं तैनात\n'देवेंद्र फडणवीसांनी 'ती' आकडेवारी जाहीर करावी, जनतेची दिशाभूल करु नये'\nCoronaVirus News: ठाकरे सरकार खोटारडं; 80 ट्रेन्स मागितल्याच नाहीत, पीयूष गोयल यांचा पलटवार\nCoronaVirus News: फडणवीस, उद्याच तुमच्या आकडेवारीची चिरफाड करू; ठाकरेंचा 'खास माणूस' अ‍ॅक्शन मोडमध्ये\nमाणूसकीच्या नात्याने विदेशात अडकलेले २५९४ महाराष्ट्रीयन राज्यात परतले\n‘मातोश्री’वर साबुदाणा खिचडी, वडे खाण्याइतके मधुर संबंध असताना टोकाची भूमिका का; राऊतांचा फडणवीसांना सल्ला\n११ दिवसां��ंतर कोरोना रुग्णांपासून संसर्ग होण्याचा धोका राहत नाही; उपचारांत बदल होण्याची शक्यता\nराज्यात कोरोनाचे एकूण 52,667 पॉझिटीव्ह, तर 15,786 रुग्ण बरे होऊन घरी पोहचले\nकोरोनापासून बचावासाठी फक्त ६ दिवसांचा कोर्स; होमिओपॅथिक औषधांबाबत तज्ज्ञांचा दावा\nCoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये घर सोडून पळून जातायेत चिमुकले; कारण वाचून बसेल धक्का\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/vidhan-sabha-election-cm-devendra-fadnavis-akp-94-2-2011379/", "date_download": "2020-05-29T20:54:24Z", "digest": "sha1:YT36PYZM5DLJCEZSDKGNCE7XUDIB576D", "length": 12559, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vidhan Sabha Election Cm Devendra Fadnavis akp 94 | १३वी विधानसभा आज संपुष्टात | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\n१३वी विधानसभा आज संपुष्टात\n१३वी विधानसभा आज संपुष्टात\nराजीनामा सादर केल्यावर राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडण्याची सूचना केली\nकाळजीवाहू मुख्यमंत्र्यांसाठी कालमर्यादा नाही\nघटनेतील १७२ व्या कलमातील तरतुदीनुसार १३वी विधानसभा शनिवारी मध्यरात्री संपुष्टात येईल. निवडून आलेल्या नव्या सदस्यांची नावे आधीच राजपत्रात प्रसिद्ध झाली असल्याने १४वी विधानसभा अस्तित्वात आली आहे.\nविधानसभेची मुदत संपुष्टात येत असल्याने राज्यपाल आता सरकार स्थापण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करतील. सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाला आधी पाचारण केले जाईल. यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावरील पक्षाला पाचारण केले जाईल. कोणत्याच राजकीय पक्षाने सरकार स्थापण्याची तयारी दर्शविली नाही तर राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केंद्र सरकारला करतील.\nराजीनामा सादर केल्यावर राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडण्याची सूचना केली. घटनेत काळजीवाहू अशी कोणतीही तरतूदच नाही. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्र्यांसाठी कोणतीही कालमर्यादा नाही, असे राज्य विधिमंडळाचे निवृत्त प्रधान सचिव विलास पाटील यांचे म्हणणे आहे. तरीही काळजीवाहू मुख्यमंत्री हा ज��स्त काळ पदावर राहू नये हे संकेत असल्याची प्रतिक्रिया लोकसभेचे निवृत्त सचिव सुभाष कश्यप यांनी व्यक्त केली. राज्यपालांनी आता सरकार स्थापण्याची प्रक्रिया सुरू करायला पाहिजे, असेही कश्यप यांचे म्हणणे आहे.\nराज्यपालांच्या पुढील भूमिकेकडे काँग्रेस-राष्ट्रवादीचे लक्ष असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. घटनेतील तरतुदीनुसार राज्यपालांनी आता प्रक्रिया सुरू करावी, अशी अपेक्षा विरोधकांनी व्यक्त केली. भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत येणार नाही हे स्पष्ट झाल्याने शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस असे संयुक्त सरकार स्थापण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 देशातील क्रूझ पर्यटनात चार वर्षांत दुप्पटीहून अधिक वाढ\n2 खुल्या प्रवर्गातील नियुक्त्या रद्द करण्याच्या शासननिर्णयाला स्थगिती\n3 केईएमच्या ईसीजी बिघाडप्रकरणी चौकशी समिती\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z150522045247/view", "date_download": "2020-05-29T19:40:23Z", "digest": "sha1:MPYN33BJTUO74KVAV2JHKOI4D2VQ33I4", "length": 9514, "nlines": 130, "source_domain": "www.transliteral.org", "title": "अध्याय तिसरा - अभंग २१ ते ४०", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मोरोपंत|मदालसोपाख्यान|\nअभंग २१ ते ४०\nअभंग १ ते १५\nअभंग १६ ते २९\nअभंग १ ते २०\nअभंग २१ ते ४०\nअभंग ४१ ते ६०\nअभंग ६१ ते ९१\nअभंग १ ते २०\nअभंग २१ ते ४०\nअभंग ४१ ते ५७\nअभंग १ ते २०\nअभंग २१ ते ३१\nअभंग १ ते २०\nअभंग २१ ते ४०\nअभंग ४१ ते ५०\nअभंग १ ते २०\nअभंग २१ ते ४०\nअभंग ४१ ते ६०\nअभंग ६१ ते ७५\nअध्याय तिसरा - अभंग २१ ते ४०\nमोरोपंत हे जरी संत नव्हते, तरी सदाचरणी, सच्छील असे ते एक विद्वान् गृहस्थाश्रमी होते.\nअभंग २१ ते ४०\nश्रीवाणी वर देवुनि जातां, तत्काळ सुवर तो फ़ळला;\nगानप्रकार निरुपम अश्वतरा कंबळासही कळला. ॥२१॥\nमग जावुनि कैलासीं, सांबा, तद्भक्तिचें पद, भ्राते\nयश गावुनि, आराधिति, जोडाया तत्कृपा अदभ्रा, ते. ॥२२॥\nमधाह्ननिशासंध्यासमयीं सप्रेम नित्य यश गाती.\nचिरकाळें भक्तांची कल्पलता त्यांसि होय वशगा ती. ॥२३॥\nकुतुकें सर्वार्थास प्रभु जो वीणार वासवाद्यांस,\nहोय प्रसन्न, सेवुनि त्यांच्या वीणारवास वाद्यांस. ॥२४॥\nदे दर्शन देव, वदे, ‘ घ्या वर, जैसा यशाचिया, गानें,\nहोतों प्रसन्न, अहि हो नच योगानें तसाचि यागानें ’. ॥२५॥\nकंबलसह अश्वतर प्रभुतें वंदुनि म्हणे, ‘ जरि वरातें\nदेतोसि, कुवलयाश्वा द्यावें, स्त्रीरत्न जें, मृत हरा \nवय, रूप, स्मरण, तिचें तेंचि असो व्यक्त; योगिनी धन्या,\nहे अधिकयोगिमाता व्हावी माझी मदालसा कन्या ’. ॥२७॥\nईश्वर सांगे, ‘ भक्षीं, श्राद्ध करुनि, पिंड मध्यम, व्याळा \nहोयिल तसीच ती तव मध्यमफ़णजा मदालसा बाळा ’. ॥२८॥\nप्रभुतें वंदुनि गेले हर्षें पन्नग रसातळीं गेहीं,\nशिवदर्शनवरलाभें ज्यांच्या रोमांच दाटले देहीं. ॥२९॥\nअश्वतर श्राद्धान्तीं मध्यम पिंडासि आदरें भक्षी,\nतत्काळ मध्यमफ़णश्वासप्रभवा मदालसा भक्षी, ॥३०॥\nअश्वतराला झाला जो, तो आनंद काय सांगावा \nप्रभुचा, प्रभुभक्तांचा महिमा आम्हीं सदा न कां गावा \nकोणासहि न कळों दे, ठेवी अंत:पुरांत बाळेतें,\nजपति स्त्रिया बहु तितें, जेंवि स्वर्वृक्षपुष्पमाळेतें. ॥३२॥\nमग तो म्हणे सुतांतें, \" कां स्वगृहा कुवलयाश्व आणा ना \nसाधु, सखा, उपकारी, पूज्य; असें कां मनांत जाणा ना \nनिववा याचि सुदिवसीं मित्राच्या, स्मरण धरुनि, आनयनें,\nप्राशाया अतितृषितें वाट पहातात, करुनि, ‘ आ ’ नयनें \". ॥३४॥\nप्राप:काळीं भेटुनि, ते आधीं सांगती कथा भव्या,\nमग ‘ अस्मदाश्रमातें ये ’. ऐसी गोष्टि काढिती नव्या. ॥३५॥\nनृपसुत म्हणे, ‘ सखे हो या वाक्यें फ़ार वाटतो खेद,\nतुमचें हें सर्वस्व, प्रिय हो कां आज कल्पितां भेद कां आज कल्पितां भेद \n माझे परम हित तुम्हीं बहिश्चर प्राण,\nया मज दैवहताच्या झाला हृदयांत भेद हा बाण’ . ॥३७॥\nऐसें वदतां अहिसुत ते ताताज्ञा तयास कळवीती,\nतो नमुनि म्हणे ‘ झालों धन्य; कुशळ गुरुदया सकळ वीती. ॥३८॥\nसत्वर चला, सखे हो \nशोण न होवूं द्यावा तिळमात्रहि तातदृष्टिचा कोण ’. ॥३९॥\nबोलुनि असें तयांसह नगराबाहिर निघोनि, तो पावे\nद्रुत गौतमीस, कीं नच उशिरें ते तातपाद कोपावे. ॥४०॥\nउपासना किती प्रकारची असते\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणचाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय अडतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सदतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय छत्तिसावा\nश्रीसिद्धचरित्रातील आणखी कांहीं ठळक पैलू\nश्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व\nश्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ \nश्रीज्ञानोबा माउलींचा ` वंशविस्तार '\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/general-hospital-thane-bharti-2020/", "date_download": "2020-05-29T19:11:56Z", "digest": "sha1:KY7ZQWGSU6M5DVNVRRQA34PUJEL6HW7T", "length": 5504, "nlines": 96, "source_domain": "mahabharti.in", "title": "General Hospital Thane Bharti 2020 - नवीन जाहिरात प्रकाशित", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nसामान्य रुग्णालय ठाणे भरती २०२०\nसामान्य रुग्णालय ठाणे भरती २०२०\nसामान्य रुग्णालय ठाणे येथे वैद्यकीय अधिकारी-गट अ पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखत दर महिन्याच्या १ व १५ तारखेला आहे.\nपदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी-गट अ\nशैक्षणिक पात्रता – MBBS, BAMS\nनिवड प्रक्रिया – मुलाखत\nनोकरी ठिकाण – ठाणे\nमुलाखतीचा पत्ता – जिल्हा अधिकारी ठाणे किंवा जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे\nमुलाखतीची तारीख – दर महिन्याच्या १ व १५ तारखेला आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी ज��हिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/agga-bai-sasubai-fame-actor-dr-girish-oak-marriage-story/articleshow/75889680.cms", "date_download": "2020-05-29T20:40:16Z", "digest": "sha1:TGSRE5EUEAQ5YEZ2IDVDJAERPQI6Q6KM", "length": 12111, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "girish oak first wife: अभिजीत राजे म्हणजे गिरीश ओक यांच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअभिजीत राजे म्हणजे गिरीश ओक यांच्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट\n'अग्गबाई सासुबाई' या मालिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत असून मालिकेत शेफ अभिजीत राजेच्या भूमिकेत असलेले अभिनेते गिरीश ओक यांच्या आयुष्यातील काही माहित नसलेल्या गोष्टी...\nमुंबई: 'अग्गबाई सासुबाई', 'जुळून येती रेशीमगाठी'सारख्या अनेक मालिकांमधून घराघरांत पोहोचलेले अभिनेते, कवी, लेखक डॉ. गिरीश ओक यांचा चाहता वर्ग मोठा आहे. असं असलं तरी त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मात्र खूप कमी जणांना माहित आहे. 'अग्गबाई सासुबाई' या मालिकेत गिरीश ओक शेफ अभिजीत राजेच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या या भूमिकेला चाहत्यांचंही प्रचंड प्रेम मिळत आहेत. महिला नवरा असवा तर अभिजीत राजेसारखा असं म्हणताना दिसतायत. असं असलं तरी खऱ्या आयुष्यात गिरीश ओक यांची दोन लग्नं झाली आहेत.\nडॉ.गिरीश ओक हे मूळचे नागपूरकर आहेत. आयुर्वेद वैद्यकीय कॉलेजमध्ये त्यांनी डॉक्टरकीची डिग्री घेतली. काही वर्ष प्रॅक्टीस केल्यानंतर त्यांनी अभिनयाकडं मार्ग वळवला. मालिका, नाटकांमधून त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली. त्यानंतर पद्मश्री पाठक यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर त्यांना गिरीजा ही मुलगी झाली. परंतु काही वर्षानंतर गिरीश आणि पद्मश्री यांनी घटस्फोट घेतला. गिरीजा देखील आज मराठी सिनेसृष्टीतल प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पद्मश्री यांना घटस्फोट दिल्यानंतप २३ मार्च २००८ रोजी गिरीश यांनी पल्लवी यांच्यासोबत लग्न केलं. त्यांना दुर्गा नावाची मुलगी आहे.\nटीव्हीवर सुरुवातीला दूरदर्शनच्या मालिकेत गिरीश यांनी काम केलं होतं. पण, त्यांच्यासाठी छोट्या पडद्यावरील ओळख मिळवून देणारी मालिका होती 'ह्या गोजिरवाण्या घरात'. या मालिकेचे त्यांनी दोन हजार पाचशे एपिसोड्स केले. 'ह्या गोजिरवाण्या घरात', 'पसंत आहे मुलगी', 'आराधना', 'पिंजरा', 'अग्निहोत्र', 'या सुखांनो या', 'अधुरी एक कहाणी', 'अवंतिका', 'निवडुंग', 'दामिनी' यासारख्या अनेक मालिका त्यांच्या वाट्याला आल्या. यात त्यांनी बहुतांश भूमिका वडिलांच्याच केल्या आहेत. अजूनही टीव्हीचे काही प्रेक्षक त्यांना 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेतले 'नाना' म्हणूनच हाक मारतात. सध्या 'अग्गबाई सासूबाई' या मालिकेत साकारत असलेल्या शेफ अभिजितलादेखील प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. नुकतेच मालिकेनं शंभर भाग पूर्ण केले आहेत.\nसलमान पैसे वाटायला येणार; भिवंडीत अफवा\nरंगभूमीतील विविध टप्प्यांवर गिरीश ओक यांनी साकारलेल्या भूमिका महत्त्वपूर्ण आहेत. लक्ष्मीकांत बेर्डेच्या 'आली लहर केला कहर' या सिनेमात त्यांनी एक छोटी भूमिका साकारली होती. पण, ते फार सिनेमात रमले नाहीत. 'जसा बाप तशी पोरं', 'वाट पाहते पुनवेची', 'शिवरायांची सून ताराराणी', 'लावण्यवती', 'विश्वविनायक', 'सातच्या आत घरात', 'झुळूक', 'आम्ही असू लाडके', 'माझा नवरा तुझी बायको', 'तानी' यासारख्या सिनेमातून त्यांनी निवडक काम केली आहेत.\nमालिकेतली आसावरी खऱ्या आयुष्यातही आहे सुगरण\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nघरी होमिओपॅथीच्या गोळ्या बनवून केलं मोफत वाटप; अभिनेताच...\nएक देश एक आवाज: एशियन पेंटची पीएम केअर फंडाला मदत...\nअभिनेते विक्रम गोखलेंनी अडीच कोटीचा भूखंड केला दान...\nविराट कोहलीने अनुष्काला घटस्फोट द्यावा, आमदार नंदकिशोर ...\n'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहताने केली आत...\nकरोनाने लावलं अभिनेत्रीच्या लग्नाला ग्रहण, चार वर्षांपूर्वी केला होता साखरपुडामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरण जोहरच्या गाण्याने मुलांची वाढली डोकेदुखी\nसोनाक्षीने आईसाठी घेतली मेहनत; दिलं स्पेशल गिफ्ट\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/cwc", "date_download": "2020-05-29T20:04:58Z", "digest": "sha1:ZBX4KVTAQGEIKK5LXQ52DS6HBFUO2NUO", "length": 2892, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "CWC Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nसोनिया गांधींना अध्यक्ष करण्याचा निर्णय कितपत योग्य\n१९९८मध्ये काँग्रेसचे देशभर पतन झाले असताना सोनिया गांधी यांना पक्ष वाचवण्यासाठी काँग्रेसजनांनी अध्यक्ष केले होते व ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2020-05-29T20:43:24Z", "digest": "sha1:RAVKJJQNVPNT77ADKDA4E5PLUKMWBSOO", "length": 4432, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मृत समुद्रला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nमृत समुद्रला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा स���चा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मृत समुद्र या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसमुद्र ‎ (← दुवे | संपादन)\nजॉर्डन ‎ (← दुवे | संपादन)\nसमुद्रसपाटी ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य:Shivashree ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:सगळ्या विकिपीडियांवर अपेक्षित लेखांची यादी/आंतरभाषीय परिपेक्ष ‎ (← दुवे | संपादन)\nमृत समुद्राचे बाड ‎ (← दुवे | संपादन)\nदालन:भूगोल ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:भूगोल/हे आपणास माहीत आहे काय ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:नवीन माहिती/१७ ऑक्टोबर २०१० ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:अभय नातू/जुनी चर्चा २१ ‎ (← दुवे | संपादन)\nसरोवर ‎ (← दुवे | संपादन)\nपेट्रा ‎ (← दुवे | संपादन)\nविलयछिद्र ‎ (← दुवे | संपादन)\nजॉर्डन नदी ‎ (← दुवे | संपादन)\nजैतून ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2020-05-29T19:36:19Z", "digest": "sha1:H5LU3F7DYYUW7IHE4I73WFDJRXLWC2CF", "length": 12327, "nlines": 107, "source_domain": "pclive7.com", "title": "राष्ट्रवादी | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nयंदाच्या वर्षी पालखी सोहळा पायी होणार नाही; बैठकीत ठरले हे तीन पर्याय..\nपिंपरी चिंचवडकरांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा; आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा\nआमदार अण्णा बनसोडे तुमच्या कार्याला सलाम.. शहरातील भटक्या कुत्र्यांसह जनावरांना एका महिन्याचे खाद्य पुरविले..\nशिवसेना शाखा यमुनाननगर आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमहापालिका आयुक्तांची बदली करू नये; माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nथेरगाव, डांगे चौक परिसरात मास्क न वापरणाऱ्यांवर महापालिकेची कडक कारवाई; २०० जणांकडून १ लाखाचा दंड वसूल..\nउपमहापौर नाही, जनतेचा सेवकच; तुषार हिंगे नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध..\nशहरातील अनिकेत चौधरी आणि अविनाश धनवे टोळीवर पोलीसांची मोक्का अंतर्गत कारवाई\nमोशी येथील मेडीकलच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला..\nशहरातील बंद असलेले नागरी सुविधा केंद्र सुरू करावेत; नगरसेवक संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी\nनगरसेवक पंकज भालेकर यांच्या प्रयत्नांमुळे परप्रांतीयांसह राज्यातील नागरिक रवाना..\nपिंपरी (Pclive7.com):- कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावामुळे देशात व राज्यात मागील ५० दिवसांपासून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. यामुळे हजारो कामगार, विद्यार्थी व परप्रांतीय शहरात अडकून...\tRead more\nपिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे नगरसेवकांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला; उपमुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्त\nपिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारला मदतीचा हात पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी...\tRead more\nराष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांच्याकडून महापालिकेच्या महिला अभियंत्यास शिवीगाळ..\nपिंपरी (Pclive7.com):- विकास कामांच्या बाबतीत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महिला अभियंत्यांना कार्यालयात बोलाऊन त्यांच्याशी असभ्य भाषेत शिवीगाळ केल्याने आकुर्डी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे न...\tRead more\nपिंपरीत राष्ट्रवादीकडून ‘व्यसनमुक्तीचा संदेश’; तंबाखू, गुटखा, सिगारेटची पेटवली प्रतिकात्मक होळी..\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी युवती संघटना व सामाजिक न्याय महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीसाठी व आरोग्याच्या जनजागृतीसाठी तंबा...\tRead more\nमहापौर, स्थायी सभापती, सत्तारूढ पक्षनेतेपद भूषविलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविकांना आता स्थायीच्या सदस्यपदात ‘इंट्रेस’, स्थायीच्या २ जागांसाठी तब्बल १७ इच्छुक\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीतील दोन जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील तब्बल १७ नगरसेवक इच्छुक आहेत. या महिन्यात राष्ट्रवादीच्या २ सदस्यांचा कार्यकाळ संपुष...\tRead more\nस्मार्ट सिटीच्या कामात भाजप आमदारांकडून कोट्यावधींचा घोटाळा; अँटी करप्शन ब्युरोकडे राष्ट्रवादी तक्रार करणार\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात सध्या स्मार्टसिटीची कामे सुरू आहेत. यात सुमारे ५२० कोटींच्या निविदा काढल्या आहेत. त्या कामांत शहरातील भा���पा आमदारांनी संगनमत करून तब्बल कोट्यावधी र...\tRead more\nतळेगावला ‘विकासाचे रोल मॉडेल’ बनवण्यासाठी कटिबद्ध; आमदार सुनील शेळकेंची ग्वाही\nतळेगाव नगरपरिषदेतर्फे आमदार सुनील शेळकेंचा सत्कार तळेगाव दाभाडे (Pclive7.com):- मावळातील जनतेच्या पुण्याईनेच मी विधानसभेत गेलो. ८ वर्षे नगरसेवक म्हणून केलेल्या कामाची पावतीच इथल्या जनतेने दि...\tRead more\nमला कुणाच्याही परवानगीची गरज नाही, राष्ट्रीय वारकरी परिषदेला शरद पवारांचं उत्तर..\nआळंदी (Pclive7.com):- मला कुणाच्याही परवानगीची गरज लागत नाही, मला पसंत असलेल्या रस्त्याने मी जाईन. माझ्या रस्त्याशी मी तडजोड करणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट...\tRead more\nपुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अजितदादा पवार यांची नियुक्ती..\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवारी) मंत्री व राज्यमंत्री यांच्या पालकमंत्री...\tRead more\nपुणे मेट्रोचे ‘पुणे-पिंपरी चिंचवड महामेट्रो’ असे नामकरण करा; राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे महामेट्रोचे ‘पुणे, पिंपरी चिंचवड महामेट्रो’ असे नामकरण करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक मयुर कलाटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2020-05-29T20:09:41Z", "digest": "sha1:S773353Y6AGR45FXF3FS7VJJ6WPUPEQA", "length": 3363, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग चर्चा:साचा जीवचौकट ची गरज असलेले वनस्पती लेख - विकिपीडिया", "raw_content": "वर्ग चर्चा:साचा जीवचौकट ची गरज असलेले वनस्पती लेख\nहे योग्य वाटल्यास वापरावे.\nbhatkya ०६:०८, १६ ऑगस्ट २००९ (UTC)\nकृपया यातील (नाव = ) व(शास्त्रीय वर्गीकरण = ) तपासावे. ते (;\" नाव) आणि (;\"शास्त्रीय वर्गीकरण) असे दिसते.बघा=आले,लाजाळु,अंजन\nV.narsikar १६:३५, २४ ऑगस्ट २००९ (UTC)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ डिसेंबर २०११ रोजी १७:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/maharashtra/ban-orders-maharashtra-till-31st-march/", "date_download": "2020-05-29T19:21:35Z", "digest": "sha1:MXNBCMAMXYNBCUU5BPMMVHAVPT7XBYS6", "length": 40519, "nlines": 455, "source_domain": "www.lokmat.com", "title": "महाराष्ट्रात 31 मार्चपर्यत बंदी आदेश - Marathi News | Ban orders in Maharashtra till 31st March | Latest maharashtra News at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २९ मे २०२०\nकेंद्र सरकारला जागे करण्यासाठी ‘स्पीक अप इंडिया’ मोहीम - बाळासाहेब थोरात\nCoronaVirus News: धारावीत कोरोनाचा विळखा होतोय सैल; महापालिकेची मेहनत फळाला\n११ विभागांमध्ये कोरोनाचे एक हजारहून अधिक रुग्ण; आतापर्यंत ३३ हजारांना लागण\nमुंबईत टोळधाडीची अफवा; महापालिकेच्या कीटकनाशक विभागाची माहिती\nमाध्यमांची मुस्कटदाबी करणारा ‘गॅग’ आदेश तत्काळ मागे घ्या- प्रवीण दरेकर\nकरिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा या गोष्टीसाठी केला होता सौदा, कारण वाचून व्हाल हैराण\nगोविंदाने ४९ व्या केले होते दुसरे लग्न, त्याच्या या दुसऱ्या पत्नीचे नाव वाचून बसेल तुम्हाला धक्का\nKBCमध्ये 19 वर्षांपूर्वी 1 कोटी रुपये जिंकणारा मुलगा आता बनलाय आयपीएस अधिकारी\nअभिनेत्री पूजा हेगडेचे Instagram अकाऊंट हॅक, मध्यरात्री ट्विट करत फॅन्सना म्हणाली...\nसासऱ्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला झाले होते अश्रू अनावर, त्यांच्यासोबत होते खास नाते\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nठाण्यातील आणखी सहा पोलिसांना कोरोनाची लागण: कारागृहातील शिपायाचाही समावेश\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\nकोरोनाच्या स्पाईक प्रोटीनला नष्ट करण्यास प्रभावी ठरेल 'ही' लस; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\n'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा\nअमेरिकेत कोरोनाचा कहर, गेल्या २४ तासांत १३०० जणांचा मृत्यू.\nअलीगडमधील अतरौली येथे पाकिस्तानच्या समर्थनात फेसबुकवर पोस्ट अपलोड केल्याप्���करणी दोघांवर गुन्हा.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nझोपडपट्टीतल्या अर्थकारणाला कोरोनाची बाधा; मजुरांच्या घरवापसीचे दुष्परिणाम\nकोरोनामुळे नॅशनल गेम्सचं आयोजन करणं अशक्य; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला कळवणार- गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nठाण्यातील ज्येष्ठ वास्तूरचनाकार वसंत पाणसारे यांचं निधन\nअकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; ९ नवे रुग्ण सापडल्यानं बाधितांचा आकडा ५१६ वर\nगृहमंत्री अमित शहांचा सर्व मुख्यमंत्र्यांना फोन; लॉकडाऊनचा घेतला आढावा\nक्वारंटाईन सेंटर्समधून तक्रारी येता कामा नयेत; एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड यांच्या महापालिका आणि पोलीस आयुक्तांना सूचना\nमीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 600 चा आकडा\nमुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ३५ हजार ४८५ वर; राज्यातील बाधितांचा आकडा ६० हजाराच्या उंबरठ्यावर\nपुणे शहरात गुरुवारी दिवसभरात ३१८ नवीन कोरोना रूग्णांची वाढ; २०५ रुग्ण झाले बरे\nसोलापुरात आज कोरोनाचे ८१ रुग्ण सापडले; सहा जणांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या ७४८ वर\nकोरोना- खाजगी लॅबचे दर अखेर कमी झाले; ठाणेकरांना दीड हजार कमी मोजावे लागणार\nट्वेंटी-20 वर्ल्ड कप संदर्भात आयसीसीच्या बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय\nअमेरिकेत कोरोनाचा कहर, गेल्या २४ तासांत १३०० जणांचा मृत्यू.\nअलीगडमधील अतरौली येथे पाकिस्तानच्या समर्थनात फेसबुकवर पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nझोपडपट्टीतल्या अर्थकारणाला कोरोनाची बाधा; मजुरांच्या घरवापसीचे दुष्परिणाम\nकोरोनामुळे नॅशनल गेम्सचं आयोजन करणं अशक्य; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला कळवणार- गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nठाण्यातील ज्येष्ठ वास्तूरचनाकार वसंत पाणसारे यांचं निधन\nअकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; ९ नवे रुग्ण सापडल्यानं बाधितांचा आकडा ५१६ वर\nगृहमंत्री अमित शहांचा सर्व मुख्यमंत्र्यांना फोन; लॉकडाऊनचा घेतला आढावा\nक्वारंटाईन सेंटर्समधून तक्रारी येता कामा नयेत; एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड यांच्या महापालिका आणि पोलीस आयुक्तांना सूचना\nमीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 600 चा आकडा\nमुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ३५ हजार ४८५ वर; राज्यातील बाधितांचा आकडा ६० हजाराच्या उंबरठ्यावर\nपुणे शह��ात गुरुवारी दिवसभरात ३१८ नवीन कोरोना रूग्णांची वाढ; २०५ रुग्ण झाले बरे\nसोलापुरात आज कोरोनाचे ८१ रुग्ण सापडले; सहा जणांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या ७४८ वर\nकोरोना- खाजगी लॅबचे दर अखेर कमी झाले; ठाणेकरांना दीड हजार कमी मोजावे लागणार\nट्वेंटी-20 वर्ल्ड कप संदर्भात आयसीसीच्या बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय\nAll post in लाइव न्यूज़\nमहाराष्ट्रात 31 मार्चपर्यत बंदी आदेश\nमहाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत बंदी आदेश, अधिसूचना जारी लोकमत न्युज वर्क मुंबई, कोविड १९ (कोरोना विषाणू) प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून विविध कायद्यांतर्गत उपलब्ध असलेल्या अधिकारांचा उपयोग करून संपूर्ण महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत बंदी आदेश लागू करण्याची अधिसूचना आज मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जारी केली. या अधिसूचनेनुसार- अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तू वगळता अन्य सर्व वस्तूंच्या दळणवळणासाठी राज्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाच्या बसेस आणि मेट्रो यांसह एका शहरातून दुसऱ्या शहराला जोडणाऱ्या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असतील. चालकाव्यतिरिक्त अन्य दोन व्यक्तींसाठी टॅक्सी तर एका प्रवाशासह ऑटो रिक्षा यांना अधिसूचनेत नमूद केलेल्या कारणांसाठी वाहतूक करता येईल. अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी प्रवासी वाहतूक करण्यास अधिसूचनेत मान्यता देण्यात आली आहे. अत्यावश्यक वस्तू, आरोग्यसेवा आणि या अधिसूचनेत नमूद करण्यात आलेल्या बाबी यांकरिता वाहनचालकांव्यतिरिक्त एका व्यक्तीला खासगी वाहन उपयोगात आणता येईल. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या बससेवा आणि खासगी प्रवासी वाहतूक सेवा यांना बंदी असेल. विलगीकरणात राहण्याचा निदेश देण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्या निदेशाचे पालन करणे आवश्यक आहे अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि त्याला शासकीय विलगीकरण व्यवस्थेत स्थलांतरित केले जाईल. सर्व रहिवाशांनी घरातच थांबावे. केवळ वरील कारणांसाठी त्यांना बाहेर पडता येईल. तथापि, बाहेर पडल्यानंतर त्यांना परस्परांपासून किमान अंतर राखण्याचा दंडक पाळणे आवश्यक असेल. सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी असेल. व्यावसायिक आस्थापने, कार्यालये, कारखाने, कार्यशाळा, गोदामे आदींसह सर्व द���कानांचे व्यवहार बंद असतील. तथापि, वस्तूंची निर्मिती करणारे व प्रक्रिया सातत्य (कंट्युनिअस प्रोसेस) आवश्यक असलेले कारखाने, औषध विक्री आदी सुरू ठेवण्यास परवानगी असेल. याशिवाय, डाळ, तांदूळ, अन्नधान्यविषयक बाबी, दूधविषयक पदार्थ, पशुखाद्य अशा अत्यावश्यक वस्तूंच्या निर्मितीच्या कारखान्यांना त्यांची कामे सुरू ठेवण्यास परवानगी असेल. शासकीय कार्यालये आणि सुरू ठेवण्यात येणारी दुकाने आणि आस्थापने यांनी अतिशय कमीतकमी कर्मचारीवर्ग असण्याची आणि परस्परांपासून किमान अंतर राखण्याची (जसे चेकआऊट काउंटरवर तीन फुटाचे अंतर राखण्यासाठी जमिनीवर खुणा करणे ) दक्षता बाळगावी. अत्यावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या खालील दुकाने आणि आस्थापने यांना वरील निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. 1. बॅंका/ एटीएम, विमा, फिन्टेकसेवा आणि अन्य संबंधित सेवा 2. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे 3. टेलिकॉम, टपाल, इंटरनेट, डेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान सेवा. 4. अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी आणि वाहतूक 5. शेतमाल आणि अन्य वस्तूंची निर्यात आणि आयात 6. खाद्य पदार्थ, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांसह आत्यावश्यक वस्तूंचे ई-कॉमर्सद्वारे वितरण 7. खाद्य पदार्थ, किराणा, दूध, ब्रेड, फळे, भाजीपाला, अंडी, मांस, मासे यांची विक्री, वाहतूक आणि साठवण 8. बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा 9. उपाहारगृहांमधून घरपोच सेवा 10. रूग्णालये, औषधालये आणि चष्म्याची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक 11. पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑईल एजन्सीज त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक व्यवस्था 12. अत्यावश्यक सेवांकरिता खासगी संस्थांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षासेवेसह अन्य सेवा देणाऱ्या संस्था 13. अत्यावश्यक सेवांना किंवा कोविड १९ प्रतिबंधासाठी होणाऱ्या प्रयत्नांना मदत करणारी खासगी आस्थापने. 14. वरील बाबींशी संबंधित पुरवठा साखळी 15. तत्वतः वरील सर्व निर्बंध, लोकांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यासाठी आहेत. वस्तूंच्या दळण-वळणावर निर्बंध घालण्यासाठी नाहीत, हे सर्व अंमलबजावणी कार्यालयांनी लक्षात घ्यावे, असेही अधिसूचनेत म्हटले आहे. राज्य शासनाचे विभाग आणि कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रम हे फक्त अत्यावश्यक सेवा देण्यासाठीच कार्यरत राहतील. कोणत्याही संप्रदायांची सर्व धार्मिक स्थळे सुयोग्य अशा प्रतिबंधात्मक आदेशान्वये बंद करण्यात येतील. बंदीच्या काळात अत्यावश्यक गरजेच्या वस्तूंच्या पुरवठ्याबाबत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील. कोविड-१९ च्या रूग्णांना योग्य त्या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व खाजगी आणि शासकीय रूग्णालयातील वैकल्पिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येतील. गरज भासल्यास, आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी, सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना रूग्णालयाच्या आसपास उपलब्ध जागांचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या कोरोना विषाणू मुक्त असलेल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे त्यांच्या जिल्ह्यात बाहेरून वाहने येण्यास प्रतिबंध करणारे आदेश काढू शकतील. या जिल्ह्यांमध्ये वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. हा आदेश अत्यावश्यक वैद्यकीय कारणासाठी लागू राहणार नाही. सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, महानगरपालिकांचे आयुक्त आणि इतर संबंधित संस्था, आस्थापना यांचे सक्षम प्राधिकारी यांना, मानवीय व न्यायपूर्ण पद्धतीने वरील सर्व उपाययोजना व तरतूद यांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकार देण्यात आले आहेत. कोणतीही व्यक्ती, संस्था या तरतुदींचा भंग करतील त्यांच्यावर साथ रोग कायदा - १८९७ , आपत्ती व्यवस्थापना कायदा - २००५ आणि इतर कायदे व विनियमने यानुसार कार्यवाही करण्यात येईल अथवा सद्हेतुने कार्यवाही करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध वा तसा हेतू असणाऱ्या व्यक्तींविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. या आधी वेगवेगळ्या प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले आदेश हे या आदेशांशी सुसंगती राखून अंमलबजावणी संस्था लागू करतील. 000\nमहाराष्ट्रात 31 मार्चपर्यत बंदी आदेश\ncoronavirus : महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत बंदी आदेश, हे नियम होणार लागू\ncoronavirus : कोरोनापासून बचावासाठी त्याने सायकलने शेकडो किमी प्रवास करत गाठले गाव\nCoronavirus : संसर्गाच्या भीतीने हरिनाम सप्ताहांची परंपरा खंडित, कीर्तन-प्रवचनकार घरीच\nCoronavirus : राज्यभर संचारबंदी लागू;जिल्ह्यांच्या सीमाही सील\n जमावबंदी आणि संचारबंदी म्हणजे काय\nCoronavirus : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाचे भारताच्या फलंदाजाकडून स्वागत\nउंबरगावला जाणाऱ्या कामगारांच्या चिंतेत वाढ; बाहेरील महिलेला लागण\nएका महिलेमुळे अख्खे गाव झाले क्वॉरंटाईन,गावकऱ्यांना भरली कोरोनाची धडकी\nCoronaVirus News : Video: कोरोनाशी मुकाबला करतानाही अशोक चव्हाण 'अ‍ॅक्टिव्ह'; हॉस्पिटलमधून केला व्हिडीओ\nविधानसभा अध्यक्ष नाना पटोले राजीनामा देणार; काँग्रेसमध्ये मोठ्या अदलाबदलीचे संकेत\nCoronaVirus News : राजभवनावर कोरोनाचे सावट; राज्यपालांचे खर्चकपातीचे निर्देश\nCoronavirus: राज्यातील पाच IAS, IPS अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण; प्रशासनाच्या काळजीत भर\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nराष्ट्रपती राजवटीची भीती अपयश लपवण्यासाठी \nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\n120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार, तात्काळ तिकीटही मिळणार; या तारखेपासून रेल्वे पूर्वीप्रमाणे सुविधा देणार\n मराठमोळ्या हृता दुर्गुळेच्या साडीतील अदा पाहून व्हाल फिदा, म्हणाल- क्या बात\nमृण्मयी देशपांडेच्या हास्यावर आहेत सगळेच फिदा, तिचे हे फोटो पाहून तुम्ही व्हाल खल्लास\n'सावरकरांच्या नावाने एखादे विद्यापीठ असावे, संजय राऊतांची मागणी'\nकोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक\nबलात्काराचा आरोपी जामिनावर तुरुंगातून बाहेर आला, पीडितेच्या घरी जाऊन केला चाकू हल्ला\n लॉकडाउनमध्ये कुकिंग करतानाही शर्लिन चोप्रा दिसतेय BOLD, पहा तिचे फोटो\nकेवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं\n वयाच्या १४ व्या वर्षी करोडपती, मग एमबीबीएस डॉक्टर अन् आता पोलीस अधीक्षक\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\n120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार, तात्काळ तिकीटही मिळणार; या तारखेपासून रेल्वे पूर्वीप्रमाणे सुविधा देणार\nCorona Virus; व्याजदर घटूनही कर्जाला उठाव नाही\nसाडेपाच हजार युवक रोज जाताहेत तंबाखूच्या आहारी\n मराठमोळ्या हृता दुर्गुळेच्या साडीतील अदा पाहून व्हाल फिदा, म्हणाल- क्या बात\nआजचे राशीभविष्य - २९ मे २०२० - कन्येसाठी लाभ अन् मिथुनसाठी अनाठायी खर्च होण्याचा दिवस\nCoronaVirus News: दिवसभरात २,५९८ जणांना बाधा; कोरोना रुग्णसंख्या ५९,५४६ वर\nCoronaVirus News: स्थलांतरित मजुरांकडून रेल्वे, बसचे भाडे घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश\nCoronaVirus News: राज्यात २,०९५ पोलीस कोरोनाग्रस्त; २४ तासांत १३१ पोलिसांना बाधा\nआजचे राशीभविष्य - २९ मे २०२० - कन्येसाठी लाभ अन् मिथुनसाठी अनाठायी खर्च होण्याचा दिवस\nमान्सूनचे १ जूनला केरळात आगमन;अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र\nAdvt: शुक्रवारी रात्री कुणी भारतीय जिंकू शकतो अब्जावधीचा जॅकपॉट\nCoronaVirus News: देशातील लॉकडाउन आणखी १५ दिवस वाढण्याची चिन्हे\nCoronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम\n 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर\nकोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी जगभरातील हजारो डॉक्टरांकडून दिले जातेय अर्सेनिक औषध\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/indonesia-open-pv-sindhu-lost-match-out-of-tournament-1709103/", "date_download": "2020-05-29T20:47:18Z", "digest": "sha1:EVSN3S4VE3F7YR6AU2ZVY43EJCKY6HKD", "length": 12306, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Indonesia Open PV Sindhu lost match out of tournament | Indonesia Open : चिनी आक्रमणापुढे सिंधू हतबल; पराभवासह स्पर्धेतून बाहेर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nIndonesia Open : चिनी आक्रमणापुढे सिंधू हतबल; स्पर्धेतून बाहेर\nIndonesia Open : चिनी आक्रमणापुढे सिंधू हतबल; स्पर्धेतून बाहेर\nIndonesia Open : चीनच्या हे बिन्गजिओकडून २१-१४, २१-१५ असा पराभव\nIndonesia Open : जकार्ता येथे सुरु असलेल्या इंडोनेशियन ओपन स्पर्धेत आज भारताच्या पी. व्ही. सिंधूचे आव्हान संपुष्टात आले. उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या हे बिन्गजिओ हिने तिला २१-१४, २१-१५ असे सरळ गेममध्ये नमवले. पहिले किदम्बी श्रीकांत, नंतर सायना नेहवाल आणि एच एस प्रणॉय यांच्या पाठोपाठ सिंधूच्या पराभवासोबत भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.\nउपांत्यपूर्व सामन्याच्या पहिल्या गेममध्ये सिंधूने बिन्गजिओ हिला १०-११ अशी झुंज दिली होती. पण त्यानंतर तिला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्यामुळे सिंधूला पहिला गेम २१-१४ असा गमवावा लागला. दुसऱ्या गेममध्ये हा सामना रोमांचक होईल अशी अपेक्षा होती. पण हा गेमदेखील एकतर्फीच झाला. या गेममध्ये बिन्गजिओला ९-११ अशी टक्कर देण्यात सिंधूला यश आले होते. पण त्यानंतर पहिल्या गेमचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. बिन्गजिओ हिने हा सामना २१-१४, २१-१५ असा जिंकला आणि स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली.\nया स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत काल सिंधूने वाढदिवशी विजय साजरा केला होता. तिने जपानच्या अया ओहोरी हिला २१-१७, २१-१४ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले होते. तर सलामीच्या सामन्यात थायलंडच्या चोचुवाँग हिचा २१-१५, १९-२१, २१-१३ असा पराभव केला होता.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nDenmark Open Badminton : सिंधूला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का\nBWF World Tour Finals : सिंधूची पाचव्या स्थानावर घसरण\nपी. व्ही. सिंधूची ‘तेजस’ विमानातून भरारी\nBadminton Nationals : सिंधूवर मात करुन सायनाने पटकावलं राष्ट्रीय स्पर्धेचं विजेतेपद\nकिंग कोहली भारताचा श्रीमंत खेळाडू फोर्ब्जच्या यादीत धोनी-सचिनलाही टाकलं मागे\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरो���ाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 Indonesia Open : अटीतटीच्या सामन्यात प्रणॉय पराभूत; स्पर्धेतील आव्हान संपुष्टात\n2 जसप्रीत बुमरा वन-डे मालिकेतून ‘आऊट’; मुंबईकर शार्दूल ठाकूरला संधी\n3 …जेव्हा दिनेश कार्तिकला बघून सौरव गांगुली म्हणाला होता ‘कुठून कुठून येतात हे लोक’\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/udayan-raje-and-ramraje-is-agreesive-on-each-other/99795/", "date_download": "2020-05-29T19:39:05Z", "digest": "sha1:6ABBHCFPBPPIKQY4ORKBAWESTIMGS6JP", "length": 8914, "nlines": 94, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Udayan raje and ramraje is agreesive on each other", "raw_content": "\nघर महाराष्ट्र तर रामराजेंची जीभ हासडली असती, उदयनराजेंचा राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर संताप\nतर रामराजेंची जीभ हासडली असती, उदयनराजेंचा राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर संताप\nशरद पवारांच्या मध्यस्थीनंतरही यांच्यातील वाद मिटला नसल्याचे दिसून आले.\nउदनराजे- रामराजे यांच्यातील वाद पेटला\nमागच्या दोन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे हे नीरा देवघर धरणाचे बारामतीला जाणारे पाणी बंद केल्यामुळे रामराजेंवर अप्रत्यक्ष टीका करत होते. तसेच त्यांनी माढाचे खासदार आणि भाजपचे नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची भेट घेतल्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर चांगलेच संतापले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न स्वतः पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबई येथील बैठकीत केला. मात्र पवारांचे हे प्रयत्न विफल ठरले आहेत.\nरामराजे नाईक निंबाळकर यांनी बैठकीत उदयनराजेंना चक्रम आणि पिसाळलेल्या कुत्र्याची उपमा दिल्यामुळे उदयनराजे चांगलेच भडकले. त्यानंतर ही बैठक अर्ध्यावरच सोडून ते तावातावाने बाहेर आले आणि त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली खदखद व्यक्त केली. रामराजेंसारख्या ज्येष्ठ व्यक्तीच्या तोंडी अशी भाषा शोभत नाही. जर ते माझ्या वयाचे असते तर त्यांची जीभ हासडून टाकली असती, अशी संतप्त प्रतिक्र���या उदयनराजेंनी दिली.\nनीरा देवघर धरणाच्या डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे पाणी बंद केल्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत वाद सुरु झाला आहे. सातारा, सोलापूरच्या हक्काचे पाणी बारामतीला गेल्याबद्दल उदयनराजे यांनी रामराजेंना जबाबदार धरले होते. त्यासाठी दोन दिवस सातारा, सोलापूरचा दौरा करत त्यांनी रामराजेंवर टीका देखील केली होती.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nहॉटेलचे सेफ्टीटँक साफ करताना ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू\nउदनराजे-रामराजे यांच्यातील वाद पेटला\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nशिवसेना शाखा यापुढे दवाखाने होणार\n पुण्यात २४ तासांत ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू\nकोरोना योद्धांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण – अजित पवार\nलॉकडाऊनचे उल्लंघन केल्याने भिडे गुरुजींविरोधात FIR दाखल\nभरमसाठ बिल उकळण्याऱ्या मुंब्र्यातील तीन खाजगी रुग्णालयांवर गुन्हा दाखल\nनांदगावी एकाच दिवशी तीन कोरोना पॉझिटिव्ह\nखासगी हॉस्पिटल्सचा मनमानी कारभार सुरूच\nकलिंगड खाण्याचे काही फायदे काही तोटे\nViral: वॉर्डरॉबमधील कपड्यांना आलायं कंटाळा\nमनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र\nलोकमान्य टिळक टर्मिनसवर मजूर ताटकळत उभे\nPhoto: रोहित-कुंती पवार Anniversary\nPhoto: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूट\nमहालक्ष्मी रेस कोर्स येथे नवं क्वारंटाइन सेंटर\nमजुरांची घरी जाण्याची ओढ काही थांबेना\nPhoto: सुंदर अभिनेत्री ओठांची सर्जरी करून पस्तावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/abhinetri-itkich-sundar-prasad-ook-chi-patni/", "date_download": "2020-05-29T19:10:12Z", "digest": "sha1:2NSJH3QK4ZPPQG4NS4M2CUBJOAZX7PTL", "length": 15478, "nlines": 159, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे अभिनेता प्रसाद ओकची पत्नी, तुम्ही पाहिलात का तिचे फोटो ? – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nअभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी आहे डॉक्टर, कोरोनाच्या लढाईत दिलंय मोलाचं ‘हे’ योगदान\n‘या’ 22 चांगल्या सवयी असल्यास शनीचा प्रकोप होतो दूर\nसाऊथच्या ‘या’ सर्वाधिक महागड्या अभिनेत्यासोबत आलिया भट्ट करणार रोमान्स…\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली ‘अशी’ क���ेंट\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\nराशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ\nगणपती बाप्पाच्या कृपेने या पाच राशींची होणार भरभराट, मोजून थकाल एवढा बक्कळ धनलाभ होईल\nबॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध खलनायकाला ओळखणंही झालं होतं कठीण, मृत्यूआधी उरला होता फक्त शरीराचा सापळा\nअसा होता कंगना राणावतच्या पहिल्या चुंबनाचा अनुभव… एका जागून हलू पण शकली नव्हती, स्वतःच केला खुलासा\nHome/मनोरंजन/एखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे अभिनेता प्रसाद ओकची पत्नी, तुम्ही पाहिलात का तिचे फोटो \nएखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे अभिनेता प्रसाद ओकची पत्नी, तुम्ही पाहिलात का तिचे फोटो \nदिग्दर्शन, अभिनेता, गायक, सुत्रसंचालक अशा वेगवेगळया व्यक्तिरेखांमधून प्रसाद ओकने आपली छाप सोडली आहे. अभिनेता प्रसाद ओक नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांची संपर्कात असतो. आपला आगामी सिनेमा, नाटक यांची माहिती तो सोशल मीडियावर चाहत्यांना देत असतो.\nतसेच प्रसाद आपल्या कुटुंबीयांचे फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. प्रसादची पत्नी मंजिरी ओकही सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. आपले कुटुंबासोबतचे फोटो ती शेअर करत असते. मंजिरी एखाद्या अभिनेत्री इतकीच दिसायला सुंदर आहे.\nमंजिरी आणि प्रसादचे लव्ह मॅरेज झाले आहे. 1997 मध्ये झाला दोघांचा साखरपुडा आणि त्यानंतर 7 जानेवारी 1998 रोजी प्रसाद आणि मंजिरीचे लग्न झाले आहे. अनेक सार्वजनिक कार्यक्रमात, पार्टीच्या ठिकाणी मंजिरी नेहमीच प्रसादसोबत दिसते.\nहिरकणी या सिनेमाची निर्मिती प्रसादने केली होती. आतापर्यंत 70 ते 75 सिनेमे, 80 ते 85 मालिका आणि 25 नाटकांमध्ये प्रसादने काम केले आहे. प्रसादच्या संघर्ष काळात ती प्रसादच्या मागे सावली सारखी उभी होती.\nमंजिरीच्या सांगण्यावरुन प्रसादने कायमस्वरुपी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला होता. प्रसाद आज मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे. त्याच्या या यशात पत्नी मंजिरीचा सिंहाचा वाटा आहे असे म्हणायला हरकत नाही.\nया मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे वयाने २७ वर्षाने लहान असलेली एक सुंदर अभिनेत्री \nमराठी चित्रपट सृष्टीमध्ये येण्यापूर्वी अशोक सराफ करायचे हे काम.. अनेकदा मारायचे दांड्या.. सहक���री यायचे शोधत..\nअभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी आहे डॉक्टर, कोरोनाच्या लढाईत दिलंय मोलाचं ‘हे’ योगदान\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली ‘अशी’ कमेंट\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\n‘मेकअपशिवाय’ ही अतिशय सुंदर दिसते ‘ही’ अभिनेत्री, नाकारली 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहीरात\n‘मेकअपशिवाय’ ही अतिशय सुंदर दिसते ‘ही’ अभिनेत्री, नाकारली 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहीरात\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nमराठी चित्रपट श्रुष्टीतील ‘या’ भावा-बहिणींच्या जोड्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\nलई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nअभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी आहे डॉक्टर, कोरोनाच्या लढाईत दिलंय मोलाचं ‘हे’ योगदान\n‘या’ 22 चांगल्या सवयी असल्यास शनीचा प्रकोप होतो दूर\nसाऊथच्या ‘या’ सर्वाधिक महागड्या अभिनेत्यासोबत आलिया भट्ट करणार रोमान्स…\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली ‘अशी’ कमेंट\n‘या’ 22 चांगल्या सवयी असल्यास शनीचा प्रकोप होतो दूर\nसाऊथच्या ‘या’ सर्वाधिक महागड्या अभिनेत्यासोबत आलिया भट्ट करणार रोमान्स…\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली ‘अशी’ कमेंट\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nमराठी चित्रपट श्रुष्टीतील ‘या’ भावा-बहिणींच्या जोड्यांबद्दल तुम्हाला माह��ती आहे का\nलई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nऔरंगाबादची कन्या असलेली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आहे गुगल इंडियाची हेड\nअभिनेता उपेंद्र लिमयेची पत्नी आहे डॉक्टर, कोरोनाच्या लढाईत दिलंय मोलाचं ‘हे’ योगदान\n‘अंडरवर्ल्ड’शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली होती नष्ट, आता करत आहे हे काम…\nसंघर्ष: आपल्या करिअर च्या सुरुवातीला हार्दिक जोशी म्हणजेच “रानादा” या बॉलीवुड अभिनेत्या च्या मागे डांस केला होता\nमूळशी पॅटर्न’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका\nत्या एका फोटो मुळे ‘ममता कुलकर्णी’ रातोरात बनली सुपरस्टार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/woman-co-passenger-physically-attacked-scratched-face-on-journalist/articleshow/64737117.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-05-29T20:16:09Z", "digest": "sha1:NSQYDVJC7HDPSWDVDMKL2R4Q62KW62ZU", "length": 11081, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउबरच्या शेअर कॅबमध्ये महिला पत्रकाराला मारहाण\nमुंबईत लोअर पळर इथं उबरच्या शेअर कॅबमध्ये महिला पत्रकाराला एका महिलेने जबर मारहाण केल्याची घटना घडली. पत्रकार उष्णोता पॉल हीने ट्विट करत सहप्रवासी महिलेवर मारहाणीचा आरोप केला आहे. उशिराने सोडल्याचा रागातून आरोपी महिलेने\nमुंबईत लोअर पळर इथं उबरच्या शेअर कॅबमध्ये महिला पत्रकाराला एका महिलेने जबर मारहाण केल्याची घटना घडली. पत्रकार उष्णोता पॉल हीने ट्विट करत सहप्रवासी महिलेवर मारहाणीचा आरोप केला आहे. उशिराने सोडल्याचा रागातून आरोपी महिलेने आपल्याला मारहाण केली. तिच्याविरोधात आपण लोअर परळ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली आहे, असं उष्णोताने सांगितलं.\nआज सकाळी आपण उबरची शेअर कॅब पकडली. कॅबमधील एक महिला आधीपासूनच रागात होती. जास्त पैसे घेऊनही आपल्याला शेवटी सोडणार असल्यावरून ती महिला कॅब चालकाशी वाद घालत होती. हा वाद सोडवण्याच्या प्रयत्नात मलाच मारहाण झाली, असं पत्रकार उष्णोताने सांगितलं. आरोपी महिलेने माझे केस ओढले. चेहऱ्यावर नखांनी बोचकून घाव केला. हातातूनही रक्त आलं. तसंच आपल्याविरोधात महिलेने अपशब्दही वापरले. आपण महिलेचा फोटो घेण्याचा प्रयत्न केला. पण तिने मोबाइल तोडण्याची धमकी दिली, असं उष्णोताचं म्हणणं आहे.\nउबर इंडियाने आरोपी महिलेची माहिती देण्यास नकार दिला. उबर पोलिसांना मदत करत नाहीए, असा आरोप पत्रकार उष्णोताने केला. तर या प्रकरणी काम सुरू आहे. पीडित महिलेशी आम्ही ईमेलवर संपर्क करू, असं ट्विट उबरनं केलंय. तसंच या प्रकरणाची चौकशी करत असल्याचं ट्विट पोलिसांनी केलंय.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nमुंबई, ठाण्यात पावसाचे २ बळीमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिन���मॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2020-05-29T21:19:28Z", "digest": "sha1:AVD7CFH22CMW3GTV277UTP4SMSL7DZW3", "length": 8321, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मांसभक्षक प्राणी - विकिपीडिया", "raw_content": "\n(मांसाहारी प्राणी या पानावरून पुनर्निर्देशित)\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nइतर प्राण्यांचे मांस खाणारे प्राणी.\n{{'मांस खाणारा' (लॅटिन कारो अर्थात् 'मांस' किंवा 'देह' आणि vorare अर्थात् 'गिळणे करण्यासाठी') अर्थ एक मांसभक्षक प्राणी किंवा लहान झाड प्रामुख्याने किंवा फक्त पशु मेदयुक्त असणारे आहार पासून त्याचे ऊर्जा आणि पोषण आवश्यकता ी की एक जीव आहे, की नाही माध्यमातून predation किंवा स्केव्हेंजिंग. विना-प्राणी अन्न उपभोगणे त्या अनुज्ञेय carnivores मानले जातात तर त्यांच्या पोषण गरजांसाठी प्राणी देह पूर्णपणे अवलंबून असलेल्या प्राणी करायला कायद्याने भाग पाडणे carnivores मानले जातात. Omnivores देखील पशु व न प्राणी अन्न दोन्ही वापर, आणि आमच्या आणखी सर्वसाधारण व्याख्या पासून omnivore पासून एक अनुज्ञेय मांसभक्षक प्राणी किंवा लहान झाड वेगळे असे प्राणी साहित्याची वनस्पती नाही स्पष्टपणे परिभाषित प्रमाण आहे. Foodchain शीर्षस्थानी बसतो की एक मांसभक्षक प्राणी किंवा लहान झाड एक सर्वोच्च predator आहे.\nकॅप्चर आणि पचवू किडे मांसभक्षक वनस्पती म्हणतात की वनस्पती. त्याचप्रमाणे, कॅप्चर सूक्ष्म प्��ाणी अनेकदा मांसभक्षक बुरशी म्हटले जाते की बुरशी.}}\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ नोव्हेंबर २०१७ रोजी १८:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/bollywood/kanika-kapoor-confirms-social-media-she-tested-positive-covid-19-psc/", "date_download": "2020-05-29T20:10:41Z", "digest": "sha1:SZ2AOFSI65VQZHWRH722G7JPU3DQBHKI", "length": 32281, "nlines": 448, "source_domain": "www.lokmat.com", "title": "कनिका कपूरने इन्स्टाग्रामद्वारे दिली तिच्या तब्येतीविषयी माहिती, वाचा काय सांगतेय कनिका - Marathi News | Kanika Kapoor confirms on social media she tested positive for Covid-19 PSC | Latest bollywood News at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २९ मे २०२०\nलॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही ६१ टक्के प्रवाशांना लोकलने एक ते दोन महिने प्रवास करायचा नाही\nCoronaVirus News: आयसीयू बेडसाठी दोन दिवस वाट पाहावी लागली; मुंबईत कोरोनामुळे डॉक्टरांचा मृत्यू\nलहान मुलं, गर्भवती महिला, वृद्धांनी श्रमिक ट्रेनमधून प्रवास करू नये; रेल्वे मंत्रालयाची महत्त्वाची सूचना\nअंतिम वर्षाच्या सत्रातील परीक्षांचा तिढा सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांची कुलगुरुसोबत होणार बैठक\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nकोरोनाच्या संकटात 'फर्जंद' फेम दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर घरोघरी जाऊन करतोय जनसेवा, पहा हा व्हिडिओ\nम्हणे, टोळधाड ‘अल्लाह का कहर’... ट्विट करून भलतीच फसली झायरा वसीम\n उर्वशी ढोलकियाच्या फोटोंवरून नजर नाही हटणार\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nया अभिनेत्रीची आई करायची घरकाम, आज ही अभिनेत्री आहे करोडोची मालकीण\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nठाणे आयुक्तालयातील आणखी नऊ पोलिसांनी केली कोरोनावर मात\nकोणत्याही कारणाने दवाखान्यात जावं लागलं; तर कोरोनाला बळी पडण्याआधी वापरा 'या' टीप्स\nकोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा; समोर आली ही ५ ��ारणं\nमुलींच्या 'या' ५ सवयींमुळे मुलांना लगेच येतो राग; तुमच्यासोबतही नक्की होत असणार असा प्रकार\nCoronaVirus : लॉकडाऊनचा रोगप्रतिकारकशक्तीवर 'असा' होत आहे परिणाम; जाणून घ्या लक्षणं\nनागपूर- कोविड रुग्णांचा आकडा पोहोचला 501 वर; आज 47 कोविड पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद\nमीरारोडमध्ये 13 वर्षाच्या मुलाची आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू\nनवी मुंबई- सिलेंडरमधून गॅस चोरणाऱ्या दोघांना अटक\nकल्याण डोंबिवलीतील उपायुक्ताला कोरोनाचा लागण\n 'मित्रों' भारतीय नाही, 'शत्रू'कडून अवघ्या २६०० रुपयांना विकत घेतलेले\nठाणे- जिल्ह्यात आज दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू; 339 नवीन रुग्ण सापडले\nबिबट्याच्या हल्ल्यात महिलेसह वनविभागाचे दोन अधिकारी, कर्मचारी जखमी\nकल्याण- विशेष रेल्वेने 3500 श्रमिक उत्तर प्रदेशला रवाना; कल्याण रेल्वे स्थानकातुन सुटल्या दोन ट्रेन\nसोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांची बदली; पी. सीवा शंकर नवे आयुक्त\nकोल्हापूर- संचारबंदी असताना संभाजी भिडेंचा शिरोळमध्ये प्रवेश; जयसिंगपूर पोलीस ठाण्या गुन्हा दाखल\nवसई-विरार शहरात आज 54 रुग्ण वाढले; संख्या पोहचली 696 वर\nनागपुरात आज 41 रुग्णांची नोंद; एकाच कुटुंबातील 16 रुग्णांचा समावेश\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन\nसोनू सूदचा ४२० रुपयांचा लोकल पास, ID व्हायरल; म्हणाला, Life is full circle\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nनागपूर- कोविड रुग्णांचा आकडा पोहोचला 501 वर; आज 47 कोविड पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद\nमीरारोडमध्ये 13 वर्षाच्या मुलाची आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू\nनवी मुंबई- सिलेंडरमधून गॅस चोरणाऱ्या दोघांना अटक\nकल्याण डोंबिवलीतील उपायुक्ताला कोरोनाचा लागण\n 'मित्रों' भारतीय नाही, 'शत्रू'कडून अवघ्या २६०० रुपयांना विकत घेतलेले\nठाणे- जिल्ह्यात आज दहा कोरोनाबाधितांचा मृत्यू; 339 नवीन रुग्ण सापडले\nबिबट्याच्या हल्ल्यात महिलेसह वनविभागाचे दोन अधिकारी, कर्मचारी जखमी\nकल्याण- विशेष रेल्वेने 3500 श्रमिक उत्तर प्रदेशला रवाना; कल्याण रेल्वे स्थानकातुन सुटल्या दोन ट्रेन\nसोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त दीपक तावरे यांची बदली; पी. सीवा शंकर नवे आयुक्त\nकोल्हापूर- संचारबंदी असताना संभाजी भिडेंचा शिरोळमध्ये प्रवेश; जयसिंगपूर पोलीस ठाण्या गुन्हा दाखल\nवस���-विरार शहरात आज 54 रुग्ण वाढले; संख्या पोहचली 696 वर\nनागपुरात आज 41 रुग्णांची नोंद; एकाच कुटुंबातील 16 रुग्णांचा समावेश\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचे निधन\nसोनू सूदचा ४२० रुपयांचा लोकल पास, ID व्हायरल; म्हणाला, Life is full circle\nएल्गार परिषद प्रकरण : सुधा भारद्वाज यांचा अंतरिम जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला\nAll post in लाइव न्यूज़\nकनिका कपूरने इन्स्टाग्रामद्वारे दिली तिच्या तब्येतीविषयी माहिती, वाचा काय सांगतेय कनिका\nकनिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली असून तिला कोरोनाची लागण झाली असल्याचे तिच्या फॅन्सना सांगितले आहे.\nकनिका कपूरने इन्स्टाग्रामद्वारे दिली तिच्या तब्येतीविषयी माहिती, वाचा काय सांगतेय कनिका\nठळक मुद्देकनिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली असून त्यात म्हटले आहे की, गेल्या चार दिवसांपासून मला ताप येत असल्याने मी कोरोनाची टेस्ट केली असून ती पॉझिटिव्ह आली आहे.\nबॉलिवूडमध्ये देखील आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. बेबी डॉल या गाण्यामुळे नावारूपाला आलेली गायिका कनिका कपूरने कोरोनाची टेस्ट केली असून तिची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून तिला आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. तिनेच आता इन्स्टाग्रामद्वारे तिच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे.\nकनिकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली असून त्यात म्हटले आहे की, गेल्या चार दिवसांपासून मला ताप येत असल्याने मी कोरोनाची टेस्ट केली असून ती पॉझिटिव्ह आली आहे. मी आणि माझे कुटुंब सध्या सगळ्यांपासून पूर्णपणे वेगळे राहात असून डॉक्टरांनी दिलेला सल्ला ऐकत आहोत. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांची देखील तपासणी केली जाईल. दहा दिवसांपूर्वी परदेशातून परतल्यावर विमानतळावर माझे स्कॅनिंग करण्यात आले होते. पण त्यावेळी कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. मी घरी येऊन दहा दिवस झाले असून गेल्या चार दिवसांपासून माझ्या शरीरात कोरोनाची लक्षणं जाणवत आहेत.\nतिने या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, मी सगळ्यांना विनंती करते की, तुमच्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणं आढळल्यास तुमची टेस्ट करून घ्या आणि सगळ्यांपासून काही दिवस वेगळे राहा.. सुजाण नागरिकाप्रमाणे स्वतःची आणि इतरांची देखील काळजी घ्या... माझी तब्येत आता बरी असून केवळ मला थोडासा ताप आणि सर्दी आहे.\nकनिका नुकतीच लंडनहून परतली असून ती तिच्या कुटुंबियांसोबत लखनऊ येथे राहात होती. तिने भारतात परतल्यानंतर तीन पार्टींना हजेरी लावली असल्याचे तिच्या वडिलांनीच सांगितले आहे. या पार्टींमध्ये ती ५००-७०० हून अधिक लोकांना भेटली आहे. हॉटेल ताजमध्ये झालेल्या पार्टीत अनेक मंत्री, आयएस ऑफिसर, सेलिब्रेटी, नेतेमंडळी उपस्थित होते. तिने या पार्टींमध्ये अनेक लोकांसोबत हस्तांदोलन केले असून त्यांच्यासोबत फोटो देखील काढले आहेत. पूर्व खासदार अकबर अहमद डम्पी यांच्या पार्टीत देखील कनिका गेली होती. या पार्टीत भाजपमधील अनेक नेते उपस्थित होते. या पार्टीत ४०० हून अधिक लोकांनी उपस्थिती लावली होती. तसेच एका व्यवासायिकाच्या पार्टीत देखील कनिका उपस्थित राहिली होती. यामुळे कनिकाला भेटलेल्या लोकांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कनिकाच्या घरात सहा जण असून त्यांची देखील तपासणी केली जाणार आहे.\nKanika Kapoorcorona virusकनिका कपूरकोरोना वायरस बातम्या\nCorona Virus: चीननं घेतला कोरोना व्हायरसचा धसका; हस्तांदोलन करण्यावरही घातली बंदी\nजाणून घ्या corona virus'ची लक्षणे आणि खबरदारीचे उपाय\nCorona Virus : चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे अनेकांंनी गमावला जीव, भारतातही अलर्ट जारी\nलॉकडाऊनमध्ये नीना गुप्ताच्या मुलीने शेअर केला असा फोटो तर युजर्स म्हणाले.....\nबॉलिवूडला आणखी एक धक्का, ज्येष्ठ गीतकाराचे झाले निधन\n नुसरत भरुच्या दिसणार मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये, लॉकडानमध्ये केली घोषणा\nम्हणे, टोळधाड ‘अल्लाह का कहर’... ट्विट करून भलतीच फसली झायरा वसीम\nTikTok चे रेटिंग 1.2 स्टारवरुन पोहचले 4.4 स्टारवर, गुगलने हटविले 80 लाख निगेटिव्ह रिव्ह्यूज\n टिकटॉकर आमिर सिद्दीकीला OLXवर 200 रूपयांत काढले विकायला\nGhoomketu Film Review: वेगळ्या अंदाजात दिसला नवाझुद्दीन सिद्दीकी,मात्र मनोरंजनात कमी पडला घूमकेतू22 May 2020\nPaatal Lok Review : चांगली कथा अन् दमदार अ‍ॅक्टिंग15 May 2020\nसंचारबंदीचे उल्लंघन: ठाणे ग्रामीण पोलिसांची पाच दिवसांत दोन हजार ७२३ वाहनांवर कारवाई29 May 2020\n लॉकडाऊनच्या काळातही हुंडयासाठी छळ: २२ लाखांचा अपहार; सासरच्या जाचाला कंटाळून ठाण्यात विवाहितेची आत्महत्या29 April 2020\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जून��ासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nराष्ट्रपती राजवटीची भीती अपयश लपवण्यासाठी \nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\n 'मित्रों' भारतीय नाही, 'शत्रू'कडून अवघ्या २६०० रुपयांना विकत घेतलेले\nकोणत्याही कारणाने दवाखान्यात जावं लागलं; तर कोरोनाला बळी पडण्याआधी वापरा 'या' टीप्स\n उर्वशी ढोलकियाच्या फोटोंवरून नजर नाही हटणार\nअतिशय सुंदर आहे सोनू सूदची पत्नी, पाहा त्याच्या संपूर्ण कुटुंबियांचे फोटो\nया मराठी अभिनेत्रीच्या Hot and sexy अदा पाहून व्हाल क्रेझी\nदेवालाही उन्हाची झळ... पुजाऱ्यांकडून कोल्ड्रिंग अन् चॉकलेट्सचा नैवेद्य\n‘रोडीज’ फेम रघुरामच्या चिमुकल्याचे फोटो व्हायरल, पाहा क्यूट फोटो\nगर्लफ्रेंडसाठी केली 8 लाखांची चोरी, पोलिसांनाही इमोशनल करून गेली 'या' दोघांची 'लव्ह स्टोरी'\nCoronaVirus अमेरिकेचा जगातील सर्वांत मोठा युद्धसराव; भारतही सहभागी होणार\nCoronaVirus News : 'या' व्यक्तींनी शक्यतो प्रवास टाळावा, रेल्वे मंत्रालयाचं प्रवाशांना आवाहन\nआदिवासी विद्यार्थी मुकणार नामांकित शाळा प्रवेशाला\nबारामतीच्या उप कारागृहात क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी; कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दक्षता घेण्याबाबत प्रशासन हतबल\n...म्हणे माझ्या मुखातून स्वामी समर्थ, साईबाबा बोलतात; भोंदूबाबाकडून चार कोटींची फसवणूक\n 'मित्रों' भारतीय नाही, 'शत्रू'कडून अवघ्या २६०० रुपयांना विकत घेतलेले\nविविध रेल्वेस्थानकांवरून वेगवेगळया दिशांना २०० स्पेशल रेल्वेगाड्या\nअमेरिकेच्या एकाच निर्णयाने चीन बिथरला; तैवानला दिली हल्ल्याची धमकी\n 'मित्रों' भारतीय नाही, 'शत्रू'कडून अवघ्या २६०० रुपयांना विकत घेतलेले\n सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; २ जूनला सुनावणी\n सहा दिवसांपूर्वी मुलगा, आज वडील; एपीएमसीमधील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू\nमुलाच्या ऑनलाईन क्लाससाठी स्मार्टफोन देण्यास पतीचा नकार; पत्नीची आत्महत्या\nउपेक्षित सचिन सावंतांनी अपेक्षित अभ्यासानंतरच बोलावे; आशिष शेलारांचा टोला\n अमित शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक\nCoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण देशात \"या\" 9 औषधांची केली जातेय चाचणी\nCoronaVirus News: दिवसभरात २,५९८ जणांना बाधा; कोरोना रुग्णसंख्या ५९,५४६ वर\nCoronaVirus News: धारावीत कोरोनाचा विळखा होतोय सैल; महापालिकेची मेहनत फळाला\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/samwad/waterways-highway/articleshow/72416730.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-05-29T21:13:10Z", "digest": "sha1:2NKFO6NMHEBHRCZQW5KA5RCIUKAWBJOC", "length": 20939, "nlines": 92, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nबुलडाणा जिल्ह्यात महामार्गाचे बांधकाम करताना परिसरातील नदी, नाले आणि तलावांच्या खोलीकरणातून माती-मुरूम मिळविला. त्यामुळे बांधकाम खर्चात कपात होऊन महामार्ग परिसरात समृद्ध भूपृष्ठीय जलसाठे आणि पुनर्भरण प्रक्रियेतून भूजलसाठे तयार झाले. परिणामी कधी काळी कोरडे पडलेले नदी, नाले, शेततळे ओसंडून वाहू लागले. हाच विनाखर्च जलसंवर्धनाचा 'बुलडाणा पॅटर्न'.\nयवतमाळ जिल्ह्याच्या नेर तालुक्यातील आजंती गावात पाणीटंचाई सोडविण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करण्यात आला. तरीही पाणीटंचाई मिटली नाही. गावात पाणीच नाही म्हणून मुलांना लग्नासाठी नकार मिळू लागले. गावातील विवाहेच्छुक चाळीस मुले होती. पैकी दोघांचीच लग्ने जुळली. तीदेखील ही मुले गावाबाहेर राहतात म्हणून. गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात रस्ते नसल्याने आदिवासींची परवड कायम आहे. जिल्हा मुख्यालय गाठणे जिथे कठीण होऊन बसते तिथे गगनचुंबी इमारती असलेल्या शहरांशी संपर्क येईलच याची शाश्वती तरी काय तिकडे मराठवाड्याला लागून असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातही परिस्थिती फार पुढारलेली आहे, असेही कुणी छातीठोकपणे सांगू शकत नाही. पण, महामार्गाच्या बांधकामादरम्यान केलेल्या एका प्रयोगाने हा जिल्हा देशपातळीवर नावारूपास आला आहे. दुष्काळमुक्तीसाठीचा 'बुलडाणा पॅटर्न' म्हणून त्याची नोंद झाली.\nरस्त्यांचे बांधकाम करताना मुरूम, रेती, मातीची गरज पडते. त्यासाठी अधिकचा खर्च करावा लागतो. महामार्गाचे काम सुरू आहे त्याच भागातील गाव तलाव, पाझर तलाव, नदी, नाले, शेततळ्यांचे रुंदीकरण आणि खोलीकरण करून त्यातील मुरूम, माती महामार्गांच्या बांधकामासाठी वापरल्यास खर्चात कपात होऊन जलसं���र्धन करणे शक्य होऊ शकते, असा विचार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मनात आला. त्याला तातडीने मूर्तरूप देण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. हे शक्य असल्याचे लक्षात येताच दुष्काळग्रस्त बुलडाण्यातून या संकल्पनेवर काम करण्यास सुरुवात करण्याचे ठरले. महामार्ग विकास, जलसंवर्धन, जलसमृद्धी, ग्रामीण विकास, मजबूत ग्रामीण अर्थव्यवस्था, असा पंचसूत्री कार्यक्रम राबविला गेला. 'बुलडाणा पॅटर्न' उदयास आला. या उपक्रमामुळे महामार्ग परिसरात समृद्ध भूपृष्ठीय जलसाठे आणि पुनर्भरण प्रक्रियेतून जलसाठे निर्माण झाले. कधीकाळी कोरडे पडलेले नदी-नाले, शेततळे ओसंडून वाहू लागले. सिंचन विहिरी, गाव पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींचे पुनर्भरण झाले. अनेक गावांना टँकरमुक्त करणे शक्य झाले. पिण्यासाठी, घरगुती वापरासाठी, जनावरांसाठी आवश्यक जलसाठे तयार झाले. एवढ्यावर त्याचा लाभ थांबला नाही तर खरीप आणि रब्बी पिकांना संरक्षित सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची उपलब्धताही झाली. पाणी नसल्याने आजवर फक्त खरिपातील पिके घेणारा शेतकरी रब्बी आणि उन्हाळी पिकांवर लक्ष केंद्रित करू लागला आहे. चाऱ्याची उपलब्धता तयार झाल्याने शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला चालना मिळाली. सुदृढ ग्रामीण अर्थव्यवस्थेची निर्मिती करण्याचा प्रयत्न झाला. हे यश पाहता राज्यात राष्ट्रीय महामार्ग आणि नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठीही ही योजना लागू करण्यात आली. बुलडाणा पॅटर्नची चर्चा सुरू झाली.\nविदर्भातील सहा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांपैकी बुलडाणा हा एक जिल्हा आहे. सिंचनाची सोय नसल्याने दरवर्षी दुष्काळी परिस्थितीला शेतकरी तोंड देतो. महानगरांमध्ये चोवीस तास पाणी देण्यासाठी सरकारी धडपड सुरू असताना बुलडाणा जिल्हा मुख्यालयात अजूनही चार दिवसांआड नळाला पाणी येते. संपूर्ण वऱ्हाडातच ही परिस्थिती आहे. तरीही लोकांना याचे नवल वाटत नाही. जणू त्यांनी हे गृहीतच धरले आहे. पैनगंगा, ज्ञानगंगा, पूर्णा, मस, कोराडी, नळगंगा, विश्वगंगा या ४४० किमी लांबीच्या नद्या बुलडाणा जिल्ह्यातून वाहतात. पण, एकही नदी बारमाही नाही. त्यातूनच पाणीप्रश्न बिकट होतो. पाणी नाही म्हणून उद्योगधंदेही नाहीत. बेरोजगारी मोठी समस्या आहे. 'मसनात जायची वेळ आली तरी आम्हाला पाणी मिळावे म्हणून कुणी काहीच केले न��ही,' ही खामगावच्या सत्तर वर्षीय जनाबाई गवळी यांची व्यथा महत्त्वाची ठरते. ही परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न 'बुलडाणा पॅटर्न'च्या माध्यमातून केला जात आहे. बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग विकासाचे ४९१ किलोमीटर लांबीचे १२ प्रकल्प मंजूर करण्यात आले. त्यावर केलेल्या कल्पक कार्यातून विनाखर्चाने सुमारे ५ हजार ५१० टीसीएम अतिरिक्त भूपृष्ठीय जलसाठे निर्माण झाले. १५२ गावे जलसमृद्ध झालीत. या गावांमधील सुमारे ४ लाख ८३ हजारांहून अधिक लोकांचा पाणीप्रश्न मिटला. २२ हजार ८०० विहिरींचे पुनर्भरण झाले. सिंचन क्षेत्रात १ हजार ५२८ हेक्टरने वाढ झाली. सुमारे पाच हजार हेक्टरला संरक्षित सिंचनाचे पाणी उपलब्ध झाले. ८१ पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींचे पुनर्भरण होऊन गावे टँकरमुक्त होऊ लागली आहेत. पावसाळा संपताच कोरड्या पडणाऱ्या टेंभूर्णा, हिवरखेड, उतरडा, गायगाव, टाकरखेड, लांजूड, पेनटाकळी, पाडळी, सिंदी हरळी, गणेशपूर, शेलोडी, अमडापूर, कोलासार, तिंत्रव तलाव आणि मस नदीत पाणी खेळू लागले आहे.\nमागील पाच वर्षांत एकट्या महाराष्ट्रात ६० राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात बुलडाणा पॅटर्न राबविण्यात आला. यामध्ये विदर्भात ३४, मुंबई तीन, पुणे पाच तर मराठवाड्यातील १८ प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पांमधून १२ हजार ६०५ टीसीएम पाण्याचा अतिरिक्त साठा तयार झाला. नागपूर जिल्ह्यातील काटोल मार्गावर हा प्रयोग यशस्वीतेच्या मार्गावर आहे. तेलंगण आणि राजस्थानात या पॅटर्नची आवश्यकता बोलून दाखविली जात आहे. कारण या पॅटर्नमध्ये कुठलेही भूसंपादन करावे लागले नाही. विस्थापनाचा प्रश्न, अतिरिक्त खर्च झाला नाही. नद्या खोल झाल्याने सतत येणाऱ्या पुरापासून, त्यातून होणाऱ्या नुकसानीपासून दिलासा मिळाला. केवळ पाणीच नव्हे तर या प्रयोगातून एकट्या बुलडाणा जिल्ह्यात ६७४ किलोमीटर रस्त्यांची लांबी वाढली. ही यापूर्वी २२२ किलोमीटर होती, हे विशेष. सारे काही सकारात्मक दिसून येत असतानाही 'व्यवस्था' या पॅटर्नमध्येही अडचणीची ठरत आहे. महामार्गाच्या बांधकामात गौण खनिज मोफत मिळत असल्याने रॉयल्टीचा विषय येत नाही. काही अधिकाऱ्यांची कमाई थांबते. त्यातून अडथळे निर्माण होत असल्याचा आरोप थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच नागपुरातील 'अॅग्रो व्हिजन'मध्ये केला होता. विकास प्रयोगातील अडचणी मांडल्या होत्या.\nवाढत्या लोकसंख्येचा विचार करता २०२५पर्यंत एकूण संभाव्य पाणीवापर १ हजार ७० दशलक्ष क्युबिक मीटर इतका राहील. यामध्ये सिंचनासाठी ८४० तर सिंचनेत्तरसाठी दशलक्ष क्युबिक मीटर पाणी लागणार आहे. त्यानंतरच्या २५ वर्षांत म्हणजे २०५०मध्ये हाच पाणीवापर १ हजार ४५० दशलक्ष क्युबिक मीटर इतका होईल. यामध्ये सिंचनासाठी १ हजार ७० तर सिंचनेतरसाठी ३८० दशलक्ष क्युबिक मीटर पाणी लागणार असल्याचे तज्ज्ञ सांगतात. तरीही आपल्या देशात केवळ ११ ते १२ टक्केच पाणी अडविले जाते. आजच पाण्यासाठी दाही दिशा धावाधाव करावी लागत असताना ही वाढती गरज लक्षात घेणे गरजेचे आहे. तरीही आपल्याकडे बहुतांश भागात पावसाचे पाणी हा एकमेव स्रोत आहे. ३३ वर्षांनंतरही एक गोसेखुर्द प्रकल्प सरकारला पूर्ण करता आलेला नाही. विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविता आला नाही. आजही आंदोलन होतात. शिवाय नियोजित खर्चात वाढ झाली तो भाग वेगळाच. ही स्थिती रस्त्यांच्या बाबतही आहे. 'गाव तिथे रस्ता' अजूनही प्रत्यक्षात उतरलेला नाही. बुलडाणा पॅटर्न हे त्यावरचे सक्षम उपाय ठरू शकते. त्याला व्यापक स्वरूप देण्याची गरज आहे. सरकारी यंत्रणेने गावापासून तर शहरांपर्यंत याच पद्धतीने रस्त्यांची कामे केल्यास पावसाचा प्रत्येक थेंब साठवला जाईल. त्याचे पुनर्भरण होईल. जमिनीच्या पोटातील पाण्याची पातळी वर येऊन भविष्य संरक्षित करता येईल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nचीन विरुद्ध अवघे जग...\nआत्मनिर्भर भारत : राष्ट्रीय स्वावलंबनाची हाक...\nकरोना पॅकेज : आकाराने मोठे, पण खोटे\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nशिर्डी साई मंदिर बंदच राहील, साई संस्थानचा खुलासा\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/coconut-oil-for-weight-loss/", "date_download": "2020-05-29T20:40:15Z", "digest": "sha1:AANB7ZQBKSTI2LPZKGKVSXFC6E3MWMI5", "length": 12042, "nlines": 79, "source_domain": "www.marathigold.com", "title": "नारळाच्या तेला सोबत फक्त 2 वस्तू मिक्स करा, कधी वजन वाढले होते हे देखील विसराल", "raw_content": "\n30 मे 2020 राशी भविष्य: आज या 3 राशींवर प्रसन्न हो��� आहेत शनिदेव, पैश्यां ची घेऊ नका जोखीम\n30 मे रोजी सकाळी सोन्या सारखे झळाळणार या राशी चे नशीब मिळणार शुभ संकेत\n29 मे 2020 राशी भविष्य: आज 6 राशींच्या कामात येणार अडचणी बाकीच्या राशीसाठी राहील असा दिवस\nया 5 मुलींना मिळतो धनवान पती, घरी बसून करतात मौज\nसात जन्मात देखील कधी नाही मिळाले एवढे धन जेवढे आता मिळणार आहे या 3 राशींना\n28 मे 2020 राशीभविष्य: आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ राहील बिजनेस वाढवण्याच्या मिळतील संधी\nमहादेवाच्या कृपेने 4 राशींचा सुरु होणार शुभ काळ, 28 मे रोजी मिळणार चांगली बातमी…\nया 5 राशींना मिळणार दोन मोठ्या खुशखबर, होणार…\n27 मे 2020 राशीभविष्य: बुधवार या 3 राशींच्या लोकांसाठी चांगला राहणार, पैश्यांची कामे होणार\nकिचन मध्ये लावा अश्या प्रकार चे चित्र कधी नाही होणार धन-धान्याची कमतरता\nनारळाच्या तेला सोबत फक्त 2 वस्तू मिक्स करा, कधी वजन वाढले होते हे देखील विसराल\nV Amit January 29, 2020\tकरमणूक Comments Off on नारळाच्या तेला सोबत फक्त 2 वस्तू मिक्स करा, कधी वजन वाढले होते हे देखील विसराल 13,193 Views\nहल्ली 100 पैकी 80 लोक वजन वाढल्याच्या समस्येने त्रस्त आहे यास कारण आपली बदललेली लाइफस्टाइल आहे. फास्टफूड खाणे, व्यायाम न करणे आणि अधिक काळ एका जागी बसून काम करणे हे यामागील कारण असू शकतात.जर तुम्ही मन बनवले आहे की आपण वजन कमी करायचे तर त्यासाठी नियमित योगा आणि व्यायाम करत आहात.\nतर यासोबत जर तुम्ही ब्लैक कॉफी सोबत एक चमचा या वस्तूचे सेवन केले तर सहज वजन कमी होऊ शकते.बाजारामध्ये अनेक महागडे औषधे मिळतात ज्याचा आपल्या हेल्थवर अनेक वेळा वाईट परिणाम होतो. पण आज येथे नैसर्गिक उपाय सांगण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुम्ही सहज वजन कमी करू शकता.\nयासाठी तुम्हाला एक कप ब्लैक कॉफी मध्ये नारळाचे तेल, दालचिनी आणि मध हे असे मिक्स करायचे आहे ज्यामुळे वेटलॉस पावडर तयार होईल. या उपयुक्त पावडरमुळे एका ठिकाणची चरबी नाही तर पूर्ण शरीराची चरबी कमी होते. पहा कशी…\nमध : मध एक अशी वस्तू आहे ज्यामध्ये अनेक फायदे आहेत. सुंदरता वाढवण्याच्या सोबतच हे आपल्या शरीराचे मेटाबोलिज्म वाढवते. सोबतच तुमच्या कैलरी बर्न करण्यास मदत करते आणि न्युट्रीनचा चांगला सोर्स आहे. वाटल्यास तुम्ही मध फक्त गरम पाण्याच्या सोबत सेवन करू शकता.\nतुम्हाला माहीत असेलच की दालचिनी आपण अन्नाचा स्वाद वाढवण्यासाठी करतो. सोबतच ही औषधी म्हणू��� देखील कामात येते. दालचिनी मध्ये मिनरल्स, पाणी, विटामिन, फाइबर आणि जास्त प्रमाणात एनर्जी असते. जी तुमचे मेटाबोलिज्म वाढवते. तुम्हाला फ्रेश करते आणि कैलारी पण कमी करते.\nनारळाचे तेल (खोबरेल तेल) : नारळाच्या तेलामध्ये काही असे गुण असतात जे सरळ तुमच्या लीवर वर परिणाम करतात म्हणजे तुमचे लीवर फिट ठेवते. जी एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होते.ही पावडर तयार करण्यासाठी एक चमचा दालचिनी पावडर, एक चमचा नारळाचे तेल आणि अर्धे कप मध घ्यावे.\nया सर्वांना व्यवस्थित मिक्स करावे आणि सर्वांना एकत्र करून एका कंटेनर मध्ये ठेवावे. याची विशेषता ही आहे की हे मिश्रण अनेक दिवस ठेवल्या नंतर देखील खराब होत नाही.\n व्यायाम करण्याच्या अगोदर किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ब्लैक कॉफी पीत असाल तर एक किंवा दोन चमचे पावडर यामध्ये टाका आणि चांगले मिक्स करा आणि नियमित सेवन करा. एक किंवा दोन आठवड्या मध्ये तुम्हाला याचा परिणाम दिसण्यास सुरुवात होईल. काही दिवसातच तुमचे वाढलेले वजन कमी होईल.\nPrevious या 3 राशींसाठी तांब्याची अंगठी परिधान करणे असते शुभ\nNext कर्ज असलेल्या लोकांनी अमावास्याच्या दिवशी अवश्य करावा हा खास उपाय, कधी नाही होणार पैश्याची कमी\nसलमान खान सोबत ‘रेडी’ चित्रपटा काम केलेल्या अभिनेत्याने अवघ्या 27 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप\nरामानंद सागर यांच्या श्रीकृष्णा मध्ये रुक्मणीचा रोल करून फेमस झालेली ऐक्ट्रेस आता काय करते\nबॉलीवूड पासून ते टीव्ही पर्यंत सगळीकडे राज्य करते, या जुन्या फोटोला पहा आणि सांगा या प्रसिद्ध सेलेब्रेटीचे नाव…\n30 मे 2020 राशी भविष्य: आज या 3 राशींवर प्रसन्न होत आहेत शनिदेव, पैश्यां ची घेऊ नका जोखीम\n30 मे रोजी सकाळी सोन्या सारखे झळाळणार या राशी चे नशीब मिळणार शुभ संकेत\n29 मे 2020 राशी भविष्य: आज 6 राशींच्या कामात येणार अडचणी बाकीच्या राशीसाठी राहील असा दिवस\nया 5 मुलींना मिळतो धनवान पती, घरी बसून करतात मौज\nसात जन्मात देखील कधी नाही मिळाले एवढे धन जेवढे आता मिळणार आहे या 3 राशींना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/horoscope/daily-horoscope/page/12/", "date_download": "2020-05-29T19:37:08Z", "digest": "sha1:BETK27NYA5SDWM7JQP2XSWO3E62YD26I", "length": 4912, "nlines": 87, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Daily Horoscope 3 January 2020 | Page 12 | Page 12", "raw_content": "\nघर भविष्य आजचे राशीभविष्य Page 12\nराशीभविष्य : शुक्रवार, २९ मे २०२०\nराशीभविष्य : गुरुवा���, २८ मे २०२०\nराशीभविष्य : मंगळवार, २६ मे २०२०\nराशीभविष्य : सोमवार, २५ मे २०२०\nराशीभविष्य शनिवार, २३ मे २०२०\nराशीभविष्य : शुक्रवार, ३ जानेवारी २०२०\nराशीभविष्य : बुधवार, १ जानेवारी २०२०\nराशीभविष्य : मंगळवार, ३१ डिसेंबर २०१९\nराशीभविष्य : सोमवार, ३० डिसेंबर २०१९\nराशीभविष्य शनिवार २८ डिसेंबर २०१९\nराशीभविष्य शुक्रवार २७ डिसेंबर २०१९\nराशीभविष्य : गुरुवार, २६ डिसेंबर २०१९\nराशीभविष्य : बुधवार, २५ डिसेंबर २०१९\nराशीभविष्य : मंगळवार, २४ डिसेंबर २०१९\nराशीभविष्य : सोमवार, २३ डिसेंबर २०१९\n1...111213...49चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nखासगी हॉस्पिटल्सचा मनमानी कारभार सुरूच\nकलिंगड खाण्याचे काही फायदे काही तोटे\nViral: वॉर्डरॉबमधील कपड्यांना आलायं कंटाळा\nमनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र\nलोकमान्य टिळक टर्मिनसवर मजूर ताटकळत उभे\nPhoto: रोहित-कुंती पवार Anniversary\nPhoto: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूट\nमहालक्ष्मी रेस कोर्स येथे नवं क्वारंटाइन सेंटर\nमजुरांची घरी जाण्याची ओढ काही थांबेना\nPhoto: सुंदर अभिनेत्री ओठांची सर्जरी करून पस्तावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/professor-chited-through-online-wine-shoping/66835/", "date_download": "2020-05-29T20:28:32Z", "digest": "sha1:2YCCOESSC2VBXOPTIMFRU3OPBVQ6RSVX", "length": 9912, "nlines": 96, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Professor chited through online wine shoping", "raw_content": "\nघर महामुंबई मद्याची ऑनलाईन ऑर्डर देणे प्राध्यापकाला पडले महागात\nमद्याची ऑनलाईन ऑर्डर देणे प्राध्यापकाला पडले महागात\nमद्याची ऑनलाईन ऑर्डर देणे एका प्राध्यापकाला महागात पडले आहे. चोरट्यांनी प्राध्यापकाला २३ हजार ६८० रुपयांचा गंडा लावला आहे.\nमद्याची ऑनलाईन ऑर्डर देणे प्राध्यापकाला पडले महागात\nमद्याची ऑनलाईन ऑर्डर देणे माटुंगा येथील एका नामांकित महाविद्यालयाच्या प्राध्यापकाला चांगलेच महागात पडले आहे. ऑनलाईन मद्याची ऑर्डर देण्यासाठी गुगलवर शोधण्यात आलेल्या क्रमांकावरून या प्राध्यापकाची आर्थिक फसवणूक करण्यात आली असून या प्रकरणी माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.\nकाय आहे नेमकं प्रकरण\nबोरिवलीत राहणारे प्राध्यापक हे माटूंगा येथील एका नामांकित महाविद्यालयात जीवरसायनशास्त्र हा विषय शिकवतात. महाविद्यालयातील एका शिपायाला प्राध्यापकांनी स्वतःचे क्रेडिड कार्ड देऊन एक ‘पोर्टवाईन’ ऑर्डर करण्यास सांगितली. दरम्यान, शिपायाने गुगलवर नजीक असलेल्या वाईन्स शॉपचा शोध घेतला असता ‘बाबा वाईन्स शॉप’ चा फोटोवर मोबाईल क्रमांक मिळून आला. शिपायाने त्या क्रमांकावर फोन करून चौकशी केली असता वाईन्स शॉप मधून बोलत असल्याचे पलीकडच्या व्यक्तीने सांगितले. या शिपायाने पोर्ट वाईन्स ची किंमत विचारली असता ४२० रुपये सांगण्यात आली. शिपायाने ऑनलाईन ऑर्डर केली असता त्याने क्रेडिड कार्डची माहिती विचारून ओटीपी नंबर मागितला.\n२३ हजार ६८० रुपयांचा गंडा\nप्राध्यापकांनी त्याच्या मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर दिला असता त्यांच्या खात्यातून २३ हजार ६८० रुपये गेल्याचा मेसेज प्राध्यापकांना आला. त्यांनी ताबडतोब बँकेला फोन करून पुढील व्यवहार थांबऊन बाबा वाइन्स शॉपचा शोध घेतला. मात्र असे वाईन्स शॉप परिसरात नसल्याचे समजताच आपली फसवणूक झाली असे प्राध्यापकाला कळाले. यानंतर प्राध्यपकाने माटुंगा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. माटुंगा पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु असल्याची माहिती माटुंगा पोलिसांनी दिली.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nभाजप नेते गिरीश बापट यांच्या शासकीय बंगल्यातील सर्व्हट कॉर्टरला भीषण आग\nआंतरराष्ट्रीय विमानतळावर चोरीच्या गुन्ह्यांत माजी कर्मचार्‍याला अटक\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nशिवसेना शाखा यापुढे दवाखाने होणार\nमहापालिकेच्या मृत कर्मचार्‍यांना ५० लाख मिळवून देणार\nकोरोना योद्धांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण – अजित पवार\n कुटुंबियांच्या नकळत केले मृतदेहावर अंत्यसंस्कार\nभरमसाठ बिल उकळण्याऱ्या मुंब्र्यातील तीन खाजगी रुग्णालयांवर गुन्हा दाखल\nKBC मध्ये १ करोड जिंकणारा विजेता बनला आयपीएस अधिकारी\nखासगी हॉस्पिटल्सचा मनमानी कारभार सुरूच\nकलिंगड खाण्याचे काही फायदे काही तोटे\nViral: वॉर्डरॉबमधील कपड्यांना आलायं कंटाळा\nमनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र\nलोकमान्य टिळक टर्मिनसवर मजूर ताटकळत उभे\nPhoto: रोहित-कुंती पवार Anniversary\nPhoto: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूट\nमहालक्ष्मी रेस कोर्स येथे नवं क्वारंट���इन सेंटर\nमजुरांची घरी जाण्याची ओढ काही थांबेना\nPhoto: सुंदर अभिनेत्री ओठांची सर्जरी करून पस्तावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/arogya-vibhag-bharti-2020-17000-vacancies/", "date_download": "2020-05-29T19:43:33Z", "digest": "sha1:WPOWZ7RXJJMX3TNPLH25KEKRTVSUYHS3", "length": 10599, "nlines": 147, "source_domain": "mahabharti.in", "title": "Arogya Vibhag Bharti 2020- 17000 Vacancies - नवीन जाहिरात", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\n आरोग्य विभागात १७ हजार रिक्त पदे भरणार\n आरोग्य विभागात १७ हजार रिक्त पदे भरणार\nआताच प्राप्त बातमी नुसार कोरोनासोबत लढताना आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा सक्षम करणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभागातील १७ हजार रिक्त पदे लवकरच भरली जातील. यात डॉक्टरांपासून सर्व वर्गातील पदे जलदगतीने भरण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.\nलॉकडाउनचा चौथा टप्प्यातील नियमावली तसेच कोरोनाबाबतची माहिती सुद्धा त्यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर उपाययोजना सुरू आहेत. मुंबई वगळता राज्यात कुठेच बेडची कमतरता नाही. मुंबईतही साठ हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली असून महिनाभरात ही संख्या एक लाखावर नेण्याच्या दृष्टीने महापालिका स्तरावर नियोजन करण्यात आले आहे. आता मान्सूनपूर्व कामे तातडीने पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. मलेरिया, डेंग्यू तसेच अन्य पावसाळी साथ रोगांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. आरोग्य विभागातील १७ हजार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यावर भर आहे. नियुक्त्या आणि भरतीसाठी गरज असल्यास अतिरिक्त समित्या बनवाव्यात, मुलाखतींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना दिल्याचे ते म्हणाले.\nमुंबईत केंद्रीय सुरक्षा बलाच्या ५ तुकड्या\nराज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांची संख्या १,३२८ वर गेली असून १२ पोलिसांना जीव गमवावा लागला आहे. अखेर, पोलिसांवरचा ताण कमी करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि केंद्रीय राखीव दलाच्या तुकड्या राज्यभरात दाखल होत असून यापैकी मुंबईत ५ तुकड्या तैनात असतील. राज्य पोलीस दलात पावणे दोन लाखांच्या जवळपास पोलीस कार्यरत आहेत. लॉकडाउनच्या काळात विविध नियमांची अंमलबजावणी, बंदोबस्तासह विविध जबाबादारीचे ओझे पोलिसांच्या खांद्याव��� आहे. त्यामुळे त्यांच्यावरील ताण वाढला आहे.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nप्रविण केंद्रे says 1 week ago\nखुल्या प्रवर्गातील वय मर्यादा 38 पेक्षा किमान आणखी 3 किंवा 6 महिने तरी वाढवून द्यावी\nखुल्या प्रवर्गातील उमेदवारांना एक वर्ष तरी मुदतवाढ मिळावी\nमी पॅथॉलॉजि डीपरमेंट चा वेक्ती आहे\nमाजी सैनिकांसाठी आहे का नोकरी आरोग्य विभागात\nQualification किती आहे आणि.. वयोमर्यादा किती आहे. Last date कधी कसे चेक करायचं\nWebsite कोणती कुठे APPL करायच\nयेथे आम्ही सर्व लिंक दिलेल्या आहेत :\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/indian-army-aro-bharti-2020/", "date_download": "2020-05-29T19:55:35Z", "digest": "sha1:L2WPUUQYLE76Q4JQ7SJCIXTJ7XOKGDJI", "length": 7846, "nlines": 116, "source_domain": "mahabharti.in", "title": "Indian Army ARO Bharti 2020 - सैनिक पदाकरिता भारतीय सैन्य भरती मेळावा", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nभारतीय सैन्य (ARO) भरती २०२०\nभारतीय सैन्य (ARO) भरती २०२०\nभारतीय सैन्य (ARO) भरती २०२० पूर्ण माहिती\nभारतीय सैन्य (ARO) भरती २०२० पूर्ण माहिती\nभारतीय सैन्य भरती मेळावा येथे सैनिक (सामान्य कर्तव्य, तांत्रिक, नर्सिंग सहाय्यक / नर्सिंग सहाय्यक पशुवैद्यकीय, लिपिक / स्टोअर कीपर तांत्रिक / यादी व्यवस्थापन, ट्रेडमॅन १० वी पास, ट्रेडमॅन ८ वी पास) पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२० आहे.\nपदाचे नाव – सैनिक (सामान्य कर्तव्य, तांत्रिक, नर्��िंग सहाय्यक / नर्सिंग सहाय्यक पशुवैद्यकीय, लिपिक / स्टोअर कीपर तांत्रिक / यादी व्यवस्थापन, ट्रेडमॅन १० वी पास, ट्रेडमॅन ८ वी पास)\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nअर्ज पद्धती – ऑनलाईन (नोंदणी)\nअर्ज सुरु होण्याची तारीख – २४ एप्रिल २०२० आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जून २०२० आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C", "date_download": "2020-05-29T21:17:02Z", "digest": "sha1:MQ2XDIFRL25QT25J347HMJW6CSBUA3AC", "length": 5178, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोहम्मद सिराज - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव मोहम्मद सिराज\nजन्म १३ मार्च, १९९४ (1994-03-13) (वय: २६)\nफलंदाजीची पद्धत उजव्या हाताने\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने जलद मध्यमगती\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nएका डावात ५ बळी\nएका सामन्यात १० बळी\n२० डिसेंबर, इ.स. २०१७\nदुवा: [] (इंग्लिश मजकूर)\nमोहम्मद सिराज (१३ मार्च, १९९४:हैदराबाद, तेलंगणा - ) हा भारतकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९९४ मधील जन्म\nइ.स. १९९४ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n१३ मार्च रोजी जन्मलेले क्रिकेट खेळ���डू\nभारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० डिसेंबर २०१७ रोजी १९:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%89%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2", "date_download": "2020-05-29T21:11:44Z", "digest": "sha1:7L4OA5E6CR6UVM7NDZY5J7NWQQ3XAV5Q", "length": 7653, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संगीत उग्रमंगल - विकिपीडिया", "raw_content": "\nसंगीत उग्रमंगल हे इतिहास संशोधक वासुदेवशास्त्री खरे यांनी लिहिलेले एक काल्पनिक ऐतिहासिक नाटक होते. या नाटकाचे प्रयोग बलवंत संगीत मंडळी करीत असे.\n’शटं प्रति शाठ्यम्‌’ आणि ‘शठं प्रति सत्यम्‌’ या दोन तत्त्वांचा योग्य परामर्श घेणारे ‘उग्रमंगल’ हे नाटक रजपूत रमणीवरील आलेल्या एका प्रसंगाचे रूपकात्मक चित्रण होते. उअमरावती येथे २१ जानेवारी, २०१२ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.नाटकातील पात्रे आणि त्यांच्या भूमिका करणारे नट असे होते :-\nलक्ष्मणसिंह-चिंतामणराव कोल्हटकर, भीमसिंह-पुरुषोत्तम बोरकर, हिरासिंग-बळवंतराव अभिषेकी, विद्याधर-दिनकर ढेरे, गणक-दामुअण्णा मालवणकर, घटकर्पत-मराठे, गुर्गावती-कृष्णराव कोल्हापुरे, वेत्रवती-गणपतराव मोहिते, पद्मावती (बिजलीजान)-मा. दीनानाथ मंगेशकर.\nउग्रमंगल नाटकात दीनानाथ शास्त्रोक्त नृत्य करीत असत. त्यांच्या नृत्यांना आणि त्यांच्या ‘छांडो छांडो बिहारी’ आणि ‘भाव भला भजकांचा’ या पदांना वन्समोअर मिळत असे.\nराजा लक्ष्मणसिंहाला शत्रूने कपटाने कैद केलेले असते, तेव्हा त्याची राणी पद्मावती ही वेषांतराने बिजलीजान नावाची नर्तकी बनून साथीदारांसह ‘छांडो छांडो’ ही ठुमरी शत्रूसमोर सादर करते आणि त्याला बेसावध अवस्थेत कैद करून लक्ष्मणसिंहाची सुटका करते..\nया नाटकातील नृत्यांसाठी दीनानाथांनी तत्कालीन प्रसिद्ध नर्तक सुखदेवप्रसाद कथक यांची नृत्यशिक्षणाची शिकवणी लावली होती. उग्रमंगल नाटकाच्या निमित्ताने मराठी रंगभूमीवर शास्त्रोक्त नृत्याचा पहिला प्रयोग झाला. राणी पद्मावती आणि नर्तकी बिजलीजान यांच्या मनमोहक मुद्रा पहायला, गाणे ऐकायला आणि नृत्याचा आनंद लुटायला प्रेक्षकांची झुंबड उडत असे. इतकी की एकदा अमरावतीमधील बोके इंद्रभुवन नाट्यगृहाची गॅलरी प्रेक्षकांच्या भाराने खाली कोसळली. उग्रंंगल नाटकाचे मराठवाड्यात, गोव्यात आणि संपूर्ण विदर्भात अनेक प्रयोग होऊन दीनानाथांची राणी पद्मावती लोकप्रिय झाली.\nअमरावतीत झालेल्या या नाटकातील भूमिका पाहून नाशिकच्या गंगापूर पीठाचे श्रीमत्‌‍जगद्गुरू शंकराचार्य डॉ. कूर्तकोटी यांनी अभिनेते दीनानाथांना आशीर्वादादाखल ‘संगीतरत्‍न’ ही उपाधी दिली. (१४ मे, १९२२)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१६ रोजी ०३:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/pakistan-insist-on-collecting-service-charges-from-kartarpur-pilgrims-zws-70-1999122/", "date_download": "2020-05-29T20:24:16Z", "digest": "sha1:W7S56LLV5VB3OQIYZHM5S3MG7TKQC27C", "length": 11788, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pakistan insist on collecting service charges from Kartarpur pilgrims zws 70 | कर्तारपूर मार्गिका यात्रेकरूंकडून सेवाशुल्क घेण्याबाबत पाकिस्तान आग्रही | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nकर्तारपूर मार्गिका यात्रेकरूंकडून सेवाशुल्क घेण्याबाबत पाकिस्तान आग्रही\nकर्तारपूर मार्गिका यात्रेकरूंकडून सेवाशुल्क घेण्याबाबत पाकिस्तान आग्रही\nभारताने २३ ऑक्टोबर रोजी मार्गिकेबाबत पाकिस्तानशी करार करण्याची तयारी दर्शविली आहे,\nनवी दिल्ली : कर्तारपूरला जाणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूकडून २० डॉलर सेवाशुल्क आकारण्याबाबत पाकिस्तान आग्रही असल्याबद्दल भारताने नाराजी व्यक्त केली असून या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन पाकिस्तानला केले आहे. असे असले तरी कर्तारपूर मार्गिका सुरू करण्याबाबत २३ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानसमवेत करार करण्याची तयारी भारताने दर्शविल��� आहे.\nगुरू नानक देव यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त भारतातील आणि परदेशातील भारतीयांना गुरुद्वाराला भेट देता यावी यासाठी कर्तारपूर मार्गिका खुली करण्यासाठी भारताने पुढाकार घेतला आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारतातील यात्रेकरूंना कर्तारपूरला भेट देता यावी यासाठी बहुसंख्य बाबींबद्दल समझोता झाला असतानाही प्रत्येक भाविकाकडून प्रत्येक भेटीसाठी २० डॉलर सेवाशुल्क आकारण्याबाबत पाकिस्तान आग्रही असल्याने त्याबाबत भारताने नाराजी व्यक्त केली आहे.\nगुरुद्वारा कर्तारपूर साहिबला व्हिसाविना भेट देण्याची यात्रेकरूंची दीर्घकाळापासूनची मागणी आणि ही मार्गिका वेळेत सुरू करण्यासाठी भारताने २३ ऑक्टोबर रोजी मार्गिकेबाबत पाकिस्तानशी करार करण्याची तयारी दर्शविली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. असे असले तरी यात्रेकरूंकडून सेवाशुल्क आकारण्याच्या निर्णयाचा पाकिस्तानने फेरविचार करावा, असे भारताने म्हटले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 ‘महात्मा गांधी हे राष्ट्रपुत्र’ साध्वींचे वादग्रस्त वक्तव्य\n2 आरे कारशेडच्या कामाला मनाई नाही\n3 हरयाणात पुन्हा भाजपची सत्ता\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/railway/page/22/", "date_download": "2020-05-29T21:03:14Z", "digest": "sha1:AYIM2RKSMV6FJWVM3LZ24QP6YMM2R4OH", "length": 8881, "nlines": 225, "source_domain": "www.loksatta.com", "title": "railway Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about railway", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nरेल्वे स्थानक पुलाच्या कामासाठी आज आणि उद्या ‘मेगाब्लॉक’...\nनागपूर- छिंदवाडा नॅरोगेज रेल्वे दोन वर्षे बंद राहणार...\nरेल्वेचे मराठी हसावे की हाणावे\nधर्माबाद एक्स्प्रेस आता आठवडय़ातून दोनच दिवस...\nरेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे २ दलाल फरार घोषित...\nरेल्वेरुळाला तडे गेल्याने खोळंबलेली लोकलसेवा पूर्ववत...\nमांडवी व डेक्कन एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल...\nमुंबई-लातूर रेल्वे पुन्हा लातूपर्यंतच\nरेल्वे तिकीट रद्द करणेही आता महाग...\nविनातिकीट प्रवाशांकडून १३ कोटींची वसुली...\nरविवारीही रात्री दहापर्यंत रेल्वे आरक्षण सुरू राहणार...\nबालाजी व साईभक्तांसाठी आता थेट रेल्वे...\nरेल्वे पोलीस मुख्यालयात ‘फिंगर प्रिंट’ युनिटचा अभाव...\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थो���ं कठीण होतं- कंगना रणौत\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://parabsachin.blogspot.com/2011/07/blog-post_24.html", "date_download": "2020-05-29T21:10:31Z", "digest": "sha1:L3XQPLPHETRL6UBILE76SUWEHVX2ZRQR", "length": 13175, "nlines": 129, "source_domain": "parabsachin.blogspot.com", "title": "माझं आभाळ: आयडियल इंटरनॅशनल २०११", "raw_content": "\nमी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची. त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.\nशिकागो बीएमएम कन्वेंशन विशेषांक\nभारताबाहेर पसरलेली मराठी माणसं सध्या शिकागोत जमलीत. २१ ते २३ जुलैदरम्यान तिथे बृहन्महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन म्हणजे बीएमएम कन्वेंशन सुरू आहे. जगभरातल्या मराठी कर्तृत्वाचे आजच्या बदलणा-या महाराष्ट्राशी सूर जुळावेत या हेतूने दादरच्या आयडियल पुस्तक त्रिवेणीच्या मंदार नेरूरकर यांनी आयडियल इंटरनॅशनल २०११ या विशेषांकाची निर्मिती केलीय. मी त्याची सगळी संपादकीय जबाबदारी घेतली होती.\nभारताबाहेरच्या मराठी माणसांपर्यंत शक्यतो न पोहोचणारे विषय, माणसं आणि लेखक यात आहेत. अंक खूप चांगला झालाय. तुम्हाला सगळ्यांना आवडेल अशी अपेक्षा आहे. शिकागो कन्वेशनमधे ग्रंथालीच्या स्टॉलवर हा अंक विनामूल्य उपलब्ध आहे. त्यातल्या लेखांची ही यादी.\nशिकागो, महाराष्ट्र आणि विवेकानंद\nस्वामीजींना धर्मप्रसारार्थ परदेशात जाण्याची सूचना करणारा पहिला माणूस मराठी होता... संदीप सिद्धये यांचा अभ्यासपूर्ण लेख. शिवाय विवेकांनंदांवर तीन कादंबरी लिहिणारे चंद्रकांत खोत यांच्याविषयी, हम जिंदा हैं\nसुवर्णमहोत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या ‘विकासा’ची चिरफाड केलीय शेतकरी संघटनेचे संस्थापक, ज्येष्ठ विचारवंत आणि अर्थतज्ज्ञ शरद जोशी यांनी. तसंच शरद जोशींचं साहित्य उपलब्ध करून देणा-या जनशक्ती वाचक चळवळीविषयी, शरद जोशी इथे वाचता येतील\nएक एकदम वेगळा विषय. आजचा महाराष्ट्र जो विचार करतो, व्यक्त होतो, त्याचा पराग पाटील यांनी घेतलेला शोध.\nआज महाराष्ट्राने ग्लोबल भरारी घेतलीय. पण त्या पंखांतलं बळ आहे ते चळवळींचंच, सांगताहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत अमर हबीब\n‘थ्री इडियट्स’ फक्त सिनेमातच नसतात. नव्या महाराष्ट्रासाठी खूप चांगलं काम करणा-या संस्था आणि ���ाणस, ज्यांच्याविषयी आजवर फारकाही लिहून आलेलं नाही.\nआपलं पर्यावरणाचं कर्ज तो फेडतोय... विदर्भातल्या पर्यावरणासाठी उत्तम पगाराची स्थिर नोकरी सोडून आलेला जागतिक दर्जाचा पर्यावरणतज्ज्ञ प्रवीण मोते यांच्याविषयी प्रमोद चुंचूवार\nतो त्यांचा आई बाप बनलाय... लातूरजवळच्या एका खेड्यात एचआयव्हीबाधित मुलांसाठी जगणारा रवी बापटलेचं सेवालय शब्दांतून मांडलंय महारुद्र मंगनाळे यांनी\n... परभणी जिल्ह्यात सायन्स सेंटर उभारणारा अजिंक्य कुलकर्णी आणि त्याची स्वप्नभूमी यांची ओळख करून दिलीय दिनकर गांगल यांनी\nचैत्रपालवी... शेतीच्या प्रयोगांतून धुळे जिल्ह्यातल्या आदिवासी गावात नंदनवन फुलवणारा चैत्राम पवार शोधलाय जगदीश मोरे यांनी\nआमची चळवळ नाटकांची... जाणते प्रेक्षक आणि परीक्षक तयार करणा-या कुडाळच्या बाबा वर्दम थिएटरविषयी आनंद वैद्य\nफोर्थ आय... फोटोग्राफीला सामाजिक बांधिलकीची नवी दृष्टी देणा-या नीतिन सोनावणेंविषयी सिद्धेश सावंत\nबराक ओबामा हा एक फिनोमेना. त्याचा महाराष्ट्रावरचा प्रभाव काय आहे, संजय आवटे यांचा एक अफलातून लेख\nखरे अत्रे कुठे आहेत\nसंयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचं नेतृत्व केलं ते आचार्यांनी. त्यांच्या बंडखोरीचा श्रीरंग गायकवाड यांनी घेतलेला धांडोळा\nभाषा वाढते ती टेक्नॉलॉजीच्या सोबतीनेच. मग मराठीतल्या टेक्नॉलॉजीची स्थिती काय सांगताहेत रवि आमले. शिवाय संतसाहित्य इंटरनेटवर आणणा-या सांगलीच्या विश्वास भिडेंची गोष्ट ज्ञानेश्वरी इंटरनेटवरी\nअमिता दरेकर आणि पृथ्वीराज तौर यांनी निवडलेत गेल्या दोन वर्षातील बेस्ट मराठी. पाच सिनेमे, पाच नाटकं, पाच गाणी, पाच टीवी कार्यक्रम, पाच पुस्तकं, पाच कविता आणि पाच वेबसाईट्स\nगझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या षष्ठ्यब्दीनिमित्त महाराष्ट्र फाऊंडेशनचे सर्वेसर्वा सुनील देशमुख यांचा लेख. तसंच भीमरावांच्या स्वप्नाविषयी, एक गुरुकुल गझलचंही पाहिजे\nगावं मरायला टेकलीत. त्याचं तेरावं घालायचं ते राहिलंय. एक ललित श्याम पेठकर यांच्या संवेदनशील लेखणीतून आलेलं.\nपाऊस अनुभवायचा असेल तर इगतपुरीला पर्याय नाही. सांगताहेत ज्येष्ठ पत्रकार आणि चित्रकार प्रकाश बाळ जोशी\nपुन्हा सांगतोय. अंक कन्वेंशनमधे ग्रंथालीच्या स्टॉलवर उपलब्ध आहे. काही अडचण असल्यास तुम्ही मला ssparab@gmail.com वर मेल करू शकता.\nसंपादक, आयडिय��� इंटरनॅशनल २०११\nमी सचिन परब. I’m Sachin Parab. लिहिणं हाच आवडीचा छंद. खाज.वगैरे. Writing is my Passion and Profession. तोच पोटापाण्याचा धंदा. पत्रकार आहे. I’m a Journalist.\nगुढीपाडवा हे हिंदू नव वर्षं नाही\nकपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे\n प्रबोधनकार नेमकं काय सांगतात\nबहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही\nटिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण\nहे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना\nबहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही\nवाचायलाच हवं असं ‘आकलन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://aasantosh.com/2018/10/17/100-years-of-farmers-struggle/", "date_download": "2020-05-29T19:54:15Z", "digest": "sha1:H27TVLLOHBXZH7NZOBSAZTWPQTKR3YPU", "length": 14887, "nlines": 71, "source_domain": "aasantosh.com", "title": "असंतोष काय आता करू धरोनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजवले ॥ - संत तुकारामऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला १०० वर्षे पूर्ण – आजही परिस्थिती जैसे थे”काय आता करू धरोनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजवले ॥ - संत तुकाराम", "raw_content": "\nकाय आता करू धरोनिया भीड नि:शंक हे तोंड वाजवले ॥ – संत तुकाराम\nऐतिहासिक शेतकरी आंदोलनाला १०० वर्षे पूर्ण – आजही परिस्थिती जैसे थे”\nइसवी सन १९१७ मध्ये महात्मा गांधी यांनी आपले पहिले आंदोलन कृषी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात व चंपारण येथील सत्याग्रहाने सुरु केले होते आणि आज १०० वर्षांनंतरही देशासमोर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या समस्या मोठे चिंतेचे कारण बनल्या आहेत ही योगायोगाची गोष्ट आहे . शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागण्या आणि आंदोलने वेगाने देशातील सगळ्या राज्यांमध्ये पसरत आहेत. शिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्यांशी संबंधित मुद्देदेखील शासनावर परिणाम करत आहेत. विरोधी पक्षाने अगदी स्पष्टपणे संकेत दिले आहेत की ते सन २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यांसह उतरणार आहेत. मोदी सरकारदेखील उर्वरित काळात शेतकऱ्यांच्या संदर्भातील मुद्दे लागू करण्याचा प्रयत्न करेल. सूत्रांच्या माहितीनुसार संघानेही शासनाला शेतकऱ्यांचे मुद्दे गंभीरपणे सोडवण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले आहे . या काही बातम्यांशिवाय दोन दिवसांपूर्वी आलेल्या एका बातमीने आणखी एका संकटाची चाहूल दिली. सलग तीन वर्षे दुष्काळामुळे विविध समस्यांना तोंड देणाऱ्या कृषी क्षेत्राला या वर्षीच्या तुलनेत कमी उत्पन्न मिळाले. भाजपने उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन जखमेवर मलम लावण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आता राजस्थान आणि मध्य प्रदेशात याची अधिक मागणी होऊ लागली आहे.\n१०० वर्षांपूर्वी चंपारण येथील महात्मा गांधींच्या शेतकऱ्यांच्या पहिल्या आंदोलनाकडे पाहता तेव्हाही असे मुद्दे समोर आले होते असे दिसते आणि जे आजही आहेत. शेतकऱ्यांना त्यावेळी अधिकार नव्हते आणि आजसुद्धा हाच सर्वांत महत्वाचा मुद्दा बनून समोर आला आहे. शेतकऱ्यांच्या वाईट अवस्थेमुळे देशाच्या अन्न उत्पादनावर मोठा प्रभाव पडत आहे. कमीत- कमी आधारभूत मूल्यांच्या संदर्भात शासनावर दबाव आहे. नोटबंदी व जीएसटी नंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होत असलेल्या परिणामांमुळे शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे राहिले आहे.\nतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांच्या स्थितीला कोणतीही पार्टी किंवा सरकार नाही तर त्यांची सततची होत असलेली उपेक्षा जबाबदार आहे. त्यामुळे स्वतः शेतकरीदेखील सुधारणा होण्याची आशा सोडून देत आहेत. चार वर्षांपूर्वी आपल्या देशात शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी सी एस डी एस आणि “लोकनीती” ने एक फील्ड रिसर्च केला होता त्यातील आकडे डोळे उघडणारे होते. त्यामुळे फक्त शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीच लक्षात लक्षात आली नाही तर त्यांच्या नाईलाजाची स्थितीसुद्धा समोर येत होती\nहा सर्वे १८ राज्यांमधील पाच हजाराहून अधिक शेतकऱ्यांमध्ये जाऊन करण्यात आला होता. या सर्व्हेमध्ये सहभागी ६२ टक्के लोकांनी असे सांगितले की ते शेती सोडून देतील.त्याचवेळी २६ टक्के लोकांनी याला नकार दिला. १२ टक्के लोक काही सांगण्याच्या स्थितीत नव्हते. ३६ टक्के लोकांनी म्हटले की आता त्यांना शेतीत काहीच आवड राहिली नाही. शेतकऱ्यांनी सदर पंचवार्षिकी च्या संदर्भाने दुष्काळ,पूर, अल्प उत्पादन, सिंचनाची वाईट अवस्था, अल्प उत्पन्न आणि शासनाचा हातभार नसणे इत्यादी समस्या सांगितल्या होत्या. या अहवालानुसार या स्थितीत बदल झाले नाहीत तर शेतीची आवड नष्ट होण्याची गती आणखी वाढत जाईल व याचा थेट परिणाम आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होईल.\n“गांधी असते तर त्यांच्यासाठी शेतकरी सर्वांत मोठा मुद्दा असता” –\nआज शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांधीवादी दृष्टीकोणातून पहिले तर परिस्थिती अत्यंत निराशाजनक आहे. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटीश शासनाने भारताच��या कृषिप्रधान अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त केले. सामान्य शेतकरी नेहमी दुष्काळ आणि उपासमार यांच्या सीमेवर उभा असे. गांधीजींच्या नेतृत्वाखाली या शेतकरी वर्गाने ब्रिटीश शासनाविरोधात मोठे आंदोलन उभे केले होते. स्वतंत्र भारतात हेच शेतकरी राजनैतिक पक्षांसाठी सर्वांत मोठी वोट बँक बनली. मात्र ते आज कोणतेही शासन किंवा राजकीय पक्षाविरुद्ध एकही शब्द बोलू शकत नाहीत. जागतिकीकरण आणि उदारीकरणानंतर अर्थव्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांचे महत्व कमी होऊ लागले. आंतरराष्ट्रीय दबावामुळे शासनाने असे समझोते केले. त्यामुळे संरक्षणामध्ये सतत काही त्रुटी येत आहेत. शेतीतील होणाऱ्या नुकसानाचा सामना करण्यासाठी शेतकरी नगदी पिकांकडे आकर्षित होत आहेत. नगदी पिकांमध्ये असलेल्या मोठ्या गुंतवणुकीमुळे ते कर्जाच्या जाळ्यात अडकून आत्महत्या करण्यासाठी विवश होत आहेत. आज जर गांधी असते तर कदाचित त्यांच्यासाठी हा सर्वांत मोठा राजकीय मुद्दा ठरला असता. शिवाय त्यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहन देऊन शासनावर कमीत कमी अवलंबून राहण्याचा सल्ला ही दिला असता.\nमूळ हिंदी लेखाचा अनुवाद : – डॉ. प्रेरणा उबाळे\nशेती प्रश्नाचे अभ्यासक देविंदर शर्मा यांचा लेख\nशहरी इंडिया आणि ग्रामीण भारत यात मोठी तफावत का आहे \nआंदोलन वार्ता..↵↵ बुलेट ट्रेन च्या सर्व्हेसाठी आलेल्यांना शिलटे गावातील आदिवासी ग्रामस्थांनी हाकलले.\nप्रासंगिक↵↵ … तर जागृत,अज्ञानी,जनतेचा असंतोष मजबूत बळाची सैनिकी सत्तासुद्धा रोखू शकणार नाही – म.गांधी\nPrevious कविता : हे रहस्यमयी \nNext धम्मचक्र पवत्तन दिन विशेष : धर्माच्या नव्या भूमिकेचा शोध\nमहिला शेतकऱ्यांना जमिनीच्या पट्यावर बरोबरीचा अधिकार दिलाच पाहिजे – पी साईनाथ – असंतोष says:\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे भाग दुसरा\nनेमाडे-कसबे वाद आणि आपण वाचक - प्रा.हरी नरके\nराजा शिवछत्रपती: सामाजिक ऐक्याचा महामेरू\nमानसिक आरोग्य हा एक मूलभूत हक्क असायला हवा \nतयास मानव म्हणावे का – सावित्रीबाई फुले\n‘ईश्वर अस्तित्वात नाही’ हे बोलण्याचा अधिकार हा एकप्रकारे मूलभूत अधिकारचं \nजातीवादाच्या उलट्या बोंबा: वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने\nकश्मीर – राष्ट्रीय सुरक्षेच्या जबड्यात अडकलेले मानवी ह��्क\nशांतीचे महत्त्व हे त्यांनाच कळलेले असते, जे भयंकर अशा हिंसेला सामोरे गेलेले असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/tamil-nadu/article/care-of-livestocks-in-monsoon-5d5a9ee8f314461dad4cf4ce", "date_download": "2020-05-29T19:41:21Z", "digest": "sha1:QHXXNRPNULO3YARGX7FKV6FV43MMKA4A", "length": 4849, "nlines": 99, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - Care of Livestocks in Monsoon - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nक्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nजनावरांमध्ये नागीण,खरूज, खाज सुटणे यासाठी घरगुती उपचार.\nआवश्यक घटक: 50 ग्रॅम हळद, मोहरीचे तेल: 50 ते 75 मिली, 250 ग्रॅम कडुलिंबाची पाने आणि अर्धा लिटर पाणी. हळदीमध्ये मोहरीचे तेल मिसळा आणि पेस्ट बनवा. कडुलिंबाची पाने पाण्यात...\nआजचा सल्ला | पशुवैद्यकीय तज्ञ\nकडबा कुट्टी मशीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी\n• कडबा कुट्टी मशीन हि गीअरसह असणारी विकत घेतली पाहिजे. • गीअरच्या मशीनने आपण हिरवा चारा सहजपणे मागे व पुढे हलवू शकतो. • यामध्ये चारा अडकल्यास,...\nपशुपालन | फार्म चॉईस\nगाभण जनावरांची काळजी घेणे आवश्यक\nगाभण जनावर विण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी इतर जनावरांपासून वेगळे करावे. सहा महिन्यांपेक्षा जास्त महिन्याच्या गाभण जनावरांना पाचक प्रथिने आणि खनिज मिश्रण दररोज ५० ग्रॅम...\nआजचा सल्ला | पशुवैद्यकीय तज्ञ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://shivsenajalgaon.com/shivsena/", "date_download": "2020-05-29T19:28:08Z", "digest": "sha1:I2MMQO54PBTRKT5HVX7XLV6RTCUYJIDO", "length": 7127, "nlines": 40, "source_domain": "shivsenajalgaon.com", "title": "Shivsena – Shivsena", "raw_content": "\n नाव वाचता क्षणी मेंदूत विचार, मनात अभिमान आणि शरीरात रक्त सळसळतं. नावात काय ठेवलयं असं म्हणणार्‍या प्रत्येकाला शिवसेना नाव ऐकल्यावर मराठी सन्मानाचा काटा अंगावर आल्याशिवाय राहणार नाही. 1961 च्या शिरगणतीनुसार मुंबईतला मराठी टक्का कमी झाला होता. मराठी मुलूखाच्या आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसाचं जगणं अत्यंत दयनीय होतं. शहरातील अमराठी टक्का हा सरकारी नोकर्‍यांवर वर्चस्व करत होता. सरकारला मराठी माणसाची पर्वा नव्हती. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी मराठी संघटनेची फार गरज झाली होती. म्हणूनच प्रत्येक मराठी माणसाला आपल्या स्वत:च्या अस्तित्वासाठी, सन्मानासाठी लढता यावं, सर्व अधिकार अभिमानाने मिळावे यासाठीच 19 जून 1966 साली बाळासाहेब यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. शिवस��ना म्हणजे शिवाची सेना. छत्रपती शिवाजी महाराज शिवसेनेचे आराध्य दैवत. छत्रपती शिवाजी महाराजांची आई भवानी मातेवर निस्सिम श्रद्धा होती व आई भवानी मातेचे वाहन वाघ आहे. वाघाप्रमाणेच निर्भीड, रूबाब, आक्रमकता या गुणांप्रमाणेच शिवसेना असल्यामुळे शिवसेनेचे बोधचिन्ह वाघ असावं हा विचार बाळासाहेबांच्या मनात आला व त्यांनी स्वत: हे बोधचिन्ह साकारलं. त्यानंतर शिवसेनेने प्रत्येक मराठी मनात स्वाभिमानाची ठिणगी पेटवून अभिमानाची ज्वालामुखीच निर्माण केली. मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी लढणारा आपला पक्ष म्हणजे शिवसेना हे लोकांच्या मनावर कोरल्या गेला व आजही ते अभिमानाने कोरलेले आहे.\nशिवसेना म्हणजे झंझावात वादळ\n1) शिवसेनेच्या स्थापनेनंतर चार महिन्यातच 30 ऑक्टोबर 1966 रोजी महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या नवीन जीवनासाठी शिवतीर्थ मैदानावर आयोजित पहिल्या मेळाव्यात लाखो जनतेची गर्दी हीच शिवसेनेच्या स्वीकाराची पावती होती.\n2) शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची निर्मिती करून मराठी माणसाला जागं केलं व त्याला लढायला पूर्णपणे तयार केले.\n3) राज्याच्या अधिकृत भाषेमध्ये तरूणाला शिक्षण मिळावयास हवे हा शिवसेनेचा ध्यास आहे.\n4) जात, धर्म, भाषा यामध्ये मतभेदांचे बळी पडू नये हीच शिवसेनेची शिकवण आहे\n5) 1989 साली बाळासाहेब यांनी ‘सामना’ हे मराठी दैनिक सुरू केले.\n6) महाराष्ट्रातील शासकीय सेवेत मराठी तरूणांना प्राधान्य असावे यासाठी बाळासाहेब सदैव झटले.\n7) सामाजिक, राजकीय तसेच इतर सर्व क्षेत्रातील चुकीच्या घडामोडींवर बाळासाहेब आपल्या व्यंगचित्रातून नेहमीच टिका करत व परखडपणे आपले मत मांडत.\n8) 1993 साली मुंबईत दंगल उसळली होती. त्यावेळी केवळ शिवसैनिकांमुळे मुंबई येथील विघातक परिस्थिती आटोक्यात आली होती.\n9) शिवसैनिकांनी केवळ मराठी लोकांसाठीच नव्हे तर सर्व जाती धर्मासाठी तितक्याच आत्मियतेने लढा दिला.\nसहकारराज्य मंत्री, महाराष्ट्र राज्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ekoshapu.in/category/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2020-05-29T19:00:10Z", "digest": "sha1:PNQ6SCBTYPMZTNB67MDKC3EJT3G5ZEZR", "length": 7623, "nlines": 130, "source_domain": "ekoshapu.in", "title": "कविता – ekoshapu", "raw_content": "\nv=aacwrT33UjA कविता वाचन: स्पृहा जोशी\nएक कविता: पुन्हा सोमवार\nएक कविता: पुन्हा सोमवार कवी: वैभव जोशी\n“प्रमाण” कविता आणि “��ावात काय आहे\nनुकताच मला व्हॉट्स ऍप वर एक कविता आणि त्यासंबंधी एक मेसेज आला. समर्थ रामदास स्वामींची अतिशय सुंदर रचना. ही वीस कडवी म्हणजे २० रत्न आहेत. आणि त्याखाली \"Be Balanced\" असा उपदेश होता. कविता खरोखरच चांगली होती, पण भाषा त्यामानाने नवीन(१९ व्या शतकातली) वाटली. १७ व्या शतकातली नाही. आणि रामदास स्वामींच्या शैलीशी मिळतीजुळती तर अजिबात नाही.... Continue Reading →\nमोबाईलच्या अती वापरासंबंधी मनास केलेला उपदेश (मनाचे श्लोक )\nमोबाईलच्या अती वापरासंबंधी मनास केलेला उपदेश (मनाचे श्लोक )... ******************* मना फेसबुकने असे काय केले तुझे सर्व स्वातंत्र्य चोरोनि नेले मना त्वा चि रे मित्र ही वाढविले तया तोंड देणे आता प्राप्त झाले १ मना नेट रात्रीस खेळु नको रे सुखी घोर निद्रेस टाळु नको रे नको रे मना रात्रिला जास्त जागु नको तु असा... Continue Reading →\nनवरा: पुन्हा जावे शाळेत पुन्हा ती दिसावी भले लागू दे शिकाया लसावि, मसावि बायकोचे उत्तर: बनून आता गोसावी जी आहे ती सोसावी विसरून लसावि, मसावि घरची भांडी घासावी\nचाफ्याच्या झाडा: वाचन आणि अर्थपूर्ण सादरीकरण\nकवयित्री पद्मा गोळे यांची कविता... चाफ्याच्या झाडा वाचन: अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सुनिताबाई देशपांडे दोन पिढ्यांच्या सादरीकरणात किती फरक पडतो बघा. असे ऐकलं की, हे सुनिताबाईंनी पुलं गेल्यानंतर केलेले पहिले कविता वाचन होते. दोन्ही ऐकल्यावर नकळत असं वाटलं की वाचन (पठण या अर्थी) आणि अर्थपूर्ण सादरीकरण यातला फरक समजावून घेण्यासाठी हे उत्तम उदाहरण आहे. स्पृहाने... Continue Reading →\nअशोक नायगावकर – कविता आणि बरंच काही\nअशोक नायगावकर - कविता आणि बरंच काही https://www.youtube.com/watchv=p4VW7q0XpFk https://www.youtube.com/watch\n\"प्रमाण\" कविता आणि \"नावात काय आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://manmarziyaan.in/page/12/", "date_download": "2020-05-29T19:44:53Z", "digest": "sha1:AS5EOUIR3MEZP7LBMYUN3IIPGFNKYLMT", "length": 7157, "nlines": 112, "source_domain": "manmarziyaan.in", "title": "Page 12 – City of words!", "raw_content": "\nतुम्ही कुणाचं तरी 'स्वप्न' जगत आहात,\nया भावनेने प्रत्येक क्षणाला न्याय द्या\nक्षण आठवून आनंद होतो पण क्षणांच्या पाकळ्यांचा दिवसच आपला असेल तर .. एखादाच पण संपूर्ण दिवस आपल्याला मिळावा, एवढंच स्वप्न प्रियकर…\nतू कलाकार बड़ा श्रेष्ठ हैं\nतू विघ्न बनाता है, तुही विघ्न का विनाश करता है इन इंसानों के बीच शान से खड़े रहकर, जिंदगी को…\nसोबत का कुणाची अशी सुटत जाते, मावळतीचा ��ूर्य प्रकाशाची साथ का सोडतो नकळत अंधकाराला कारण कुठे, हक्क येतो क्षण सुखाचे…\nया क्षणी ना… मी सगळ्यात सुंदर क्षण जगतेय. जो प्रत्येकाला हवा असतो. एक शक्तिमान वाय फाय, उबदार चादर, दांगट पलंगाशेजारी…\nफ्रेंच किस का म्हणतात\n हुश… आपल्याला दोघांकडे जायचं नाही, भारतच माहित नाही, विदेश तर सातासमुद्रापार… तरीही भारताची नजर नि इंटरनेट…\nअँड दॅट हिरॉईक ममेंट \n४४८ करोडात मंगळावर गेलेल्या यानाच्या एका चित्रपटाने आज बॉक्स ऑफिसवर ९२ करोडाच्या घरात धंदा केला. मंगळ यानावेळी चित्रपट आला असता…\nआभाळाला भेग पडत नाही\nएकटा नाही तो, त्यामुळे आभाळाला कधी भेग पडत नाही… आभाळातला काळोख पाहून वाटते, ना निजायला हात त्याला कुणाचा लागतो, ना…\nतुला माहिते मला रात्र आवडते. का माहिते … कारण मी कधी रात्री बाहेर पडलेच नाही. मला घरातली रात्र माहिते,…\nनिसर्ग विद्रुप करणं थांबवा\nनिसर्गाला माणसाची नाही, माणसाला निसर्गाची गरज आहे… महाराष्ट्र सरकारने २५ किल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल आणि डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा फतवा जारी करण्याचा…\nझेड़ ब्रिज की संध्या \nहम मिले थे दोनों मुठा के किनारे झेड ब्रिज के ऊपर एक हड़बड़ाहट थी और कई बातें एक हड़बड़ाहट थी और कई बातें\nजाहिरातीतल्या निळ्या रक्ताची गोष्ट\nपुरुषही बोलतात मासिक पाळीबद्दल… \nSagar Kulkarni on समाजात अडकलेली मासिक पाळी\nKiran on पुरुषही बोलतात मासिक पाळीबद्दल… \nPrathamesh Patne on हे सत्य तुम्हाला पचेल का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/chaha-payla-paise-navhte-aaj-ahe-star-herion/", "date_download": "2020-05-29T20:24:40Z", "digest": "sha1:C6WGLMGROVVFJA26YZ3O3QPK353HYTNH", "length": 16927, "nlines": 157, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन…. – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nसाऊथच्या ‘या’ सर्वाधिक महागड्या अभिनेत्यासोबत आलिया भट्ट करणार रोमान्स…\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली ‘अशी’ कमेंट\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\nराशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ\nगणपती बाप्पाच्या कृपेने या पाच राशींची होणार भरभराट, मोजून थकाल एवढा बक्कळ धनलाभ होईल\nबॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध खलनायकाला ओळखणंही झालं होतं कठीण, मृत्यूआधी उरला होता फक्त शरीराचा सापळा\nअसा होता कंगना राणावतच्या पहिल्या चुंबनाचा अनुभव… एका जागून हलू पण शकली नव्हती, स्वतःच केला खुलासा\n‘मेकअपशिवाय’ ही अतिशय सुंदर दिसते ‘ही’ अभिनेत्री, नाकारली 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहीरात\nमराठी चित्रपट सृष्टीमध्ये येण्यापूर्वी अशोक सराफ करायचे हे काम.. अनेकदा मारायचे दांड्या.. सहकारी यायचे शोधत..\nHome/मनोरंजन/‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nचित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार झाले आहेत ज्यांनी यश मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे परिश्रम घेतले. त्यात सर्वात मोठं उदाहरण म्हणजे किंग खान म्हणजेच शाहरुख खान, शाहरुख खान जेव्हा मुंबई मध्ये त्याच नशीब आजमवण्यासाठी आला होता तेव्हा त्याच्याकडे करत जायला पैसे देखील नव्हते. त्यामूळे त्याने काही दिवस रेल्वे स्टेशनवरच काढले. पण आज शाहरुख खान बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जातो.\nपण आज आम्ही तुम्हाला अशाच एका सुंदर अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत. जिने फक्त तिच्या आर्थिक अडचणींमुळे चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि आता अब्जावधी रुपयांची ती मालकीण बनली आहे.\nया अभिनेत्रीचे नाव सामन्था रुथ प्रभु (समांथा अक्किनेनी) आहे, जी आता दक्षिण फिल्म इंडस्ट्रीत एक सुप्रसिद्ध अभिनेत्री बनली आहे. तिने आतापर्यंत बर्‍याच सर्वोत्कृष्ट तमिळ आणि तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि तिच्या उत्कृष्ट अभिनयामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. ‘रंगास्थलम’ आणि ‘मर्शल’ अशा त्यांच्या बर्‍याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे.\nसामन्था रुथ प्रभुचा जन्म 28 एप्रिल 1987 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे झाला. ती साउथ फिल्म्समधील यशस्वी आणि सुपरस्टार नागार्जुनाचा मुलगा ‘नागा चैतन्यची’ पत्नी आहे. सन 2017 मध्ये सामन्था आणि नागा चैतन्य यांनी एकमेकांना आपले जोडीदार बनविले.\nमिळालेल्या माहितीनुसार अडचणींमुळे सामन्थाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. एक काळ असा होता की सामन्थाकडे चहा प्यायला देखील पैसे नव्हते आणि आता फ��ल्म इंडस्ट्रीत तीने केलेला संघर्ष आणि मेहनतीमुळे सामन्था आज अब्जावधी रुपयांची मालकीण बनली आहे.\nतिच्याकडे जवळपास 3 अब्ज इतकी संपत्ती आहे. याशिवाय सामन्थाकडे महागडे मेकअप सेट आहेत, ज्यांची किंमत लाखोंच्या घरात आहे. याशिवाय तिच्याकडे महागड्या कार देखील आहेत त्यात, जग्वार, ऑडी आणि पोर्श यासारख्या महागड्या वाहनांची मालकी समांथाकडे आहे.\nहा मुस्लिम अभिनेता महाभारतातील अर्जुनाच्या भूमिकेमुळे झाला प्रसिद्ध\nचाणक्याच्या मते, प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीच्या या 4 गोष्टी नेहमी गुप्त ठेवल्या पाहिजेत..\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली ‘अशी’ कमेंट\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\n‘मेकअपशिवाय’ ही अतिशय सुंदर दिसते ‘ही’ अभिनेत्री, नाकारली 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहीरात\nमराठी चित्रपट सृष्टीमध्ये येण्यापूर्वी अशोक सराफ करायचे हे काम.. अनेकदा मारायचे दांड्या.. सहकारी यायचे शोधत..\nमराठी चित्रपट सृष्टीमध्ये येण्यापूर्वी अशोक सराफ करायचे हे काम.. अनेकदा मारायचे दांड्या.. सहकारी यायचे शोधत..\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nमराठी चित्रपट श्रुष्टीतील ‘या’ भावा-बहिणींच्या जोड्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\nलई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nसाऊथच्या ‘या’ सर्वाधिक महागड्या अभिनेत्यासोबत आलिया भट्ट करणार रोमान्स…\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली ‘अशी’ कमेंट\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\nराशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ\n‘तृतीय पंथी’ दिसताच हे दोन शब्द म्हणा, कधीच भासणार नाही ‘पैशाची चणचण’..\nअनुष्का शर्माने शेअर केला विराटचा तसला व्हिडिओ, त्यावर थेट नागपूर पोलिसांनीच केली ‘अशी’ कमेंट\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\nराशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nमराठी चित्रपट श्रुष्टीतील ‘या’ भावा-बहिणींच्या जोड्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\nलई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nऔरंगाबादची कन्या असलेली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आहे गुगल इंडियाची हेड\nसाऊथच्या ‘या’ सर्वाधिक महागड्या अभिनेत्यासोबत आलिया भट्ट करणार रोमान्स…\n‘अंडरवर्ल्ड’शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली होती नष्ट, आता करत आहे हे काम…\nसंघर्ष: आपल्या करिअर च्या सुरुवातीला हार्दिक जोशी म्हणजेच “रानादा” या बॉलीवुड अभिनेत्या च्या मागे डांस केला होता\nमूळशी पॅटर्न’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका\nत्या एका फोटो मुळे ‘ममता कुलकर्णी’ रातोरात बनली सुपरस्टार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mpsc-bharti-sarav-paper-25/", "date_download": "2020-05-29T20:47:31Z", "digest": "sha1:SCNVCM5UEBNR2LETKWUHSN5FYN3KNTZV", "length": 15605, "nlines": 442, "source_domain": "mahabharti.in", "title": "MPSC Bharti Sarav Paper 25 - महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २५", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २५\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २५\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २५\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २५\nविविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nभोपाळ वायू दुर्घटनेत कोणत्या वायू बाहेर पडला\nड्रॉसेरा वनस्पती ही वनस्पतीच्��ा कोणत्या वर्गात येते\nखालीलपैकी कुठल्या भारतीय राष्ट्रपतींनी पॉकेट वेटोचा वापर केला आहे\nए पी जे अब्दुल कलाम\nभारतीय राज्यघटना कलम ३६० नुसार आर्थिक आणिबाणी चे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कोणत्या विभागाची असते\nनरोन्हा प्रारूप काय शिफारस करते \nसनदी सेवेतील पदोन्नती पद्धती\nआय. ए. एस . प्रशिक्षणातील सुधारणा\nयशदा ची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली\nभारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते कलम मुलामुलींना नि शुल्क व सक्तीचे शिक्षण देण्याचे कबूल करते\nपंचायत समिती चेे अंदाजपञक कोण मंजूर करते\nपहिल्या बैठकीच्या वेळी घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणून कोणाला मनोनीत करण्यात आले होते\nमहाराष्ट्रातील अनुसूचित जाती व जमातींसाठी किती विधानसभा मतदारसंघ राखीव आहेत \nगटात न बसणारा पर्याय ओळखा.\nभारतात राष्ट्रपती च्या निवडणूकीत मतदार कोण असतात\nकोणाच्या मर्जी असेपर्यत राज्यपाल आपल्या पदावरून राहू शकतात\nभारताचा राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याने पञ कोणाला संबोधून देतो\nभारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणूकीत कोणाच्या मताचे मूल्य हे राज्यागणिक वेगवेगळे असते\nभारतीय प्रशासकीय सेवकांकरिता आवश्यक मध्य करीअर प्रशिक्षण कार्यक्रम कोणत्या साली सुरू करण्यात आला\nखालीलपैकी कोणता आयोग हा घटनात्मक स्थान असलेला आहे\nराष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग\nभारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार देवनागरी लिपिमध्ये हिंदी अधिकृत व्यवहार भाषा आहे\nसामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्याही पद्धती चे विधिमंडळ असते\nकोणत्या घटना दुरूस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आला\nजागतिक आरोग्य संघटनेने खालील कुठला रोग २०१५ च्या शेवटी हद्दपार करण्याचे ठरवले होते\nखालीलपैकी कोणती यंञणा हू बिगर घटनात्मक स्वरूपाची आहे\nराज्य मानवी हक्क आयोग\nभाषिक अल्पसंख्यांकासाठी विशेष अधिकारी\nभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला\nभारतीय राज्यघटना दुरूस्ती प्रक्रियेत खालीलपैकी कोणचा सहभाग असतो\nराज्यपालांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या अचूक पर्यायाने स्पष्ट होते\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनि��रिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-05-29T21:26:36Z", "digest": "sha1:PROBXOAPCSQWWEESGKCFCXW3BAFN2D7J", "length": 6624, "nlines": 246, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९७१ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९७१ मधील मृत्यू\n\"इ.स. १९७१ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ३७ पैकी खालील ३७ पाने या वर्गात आहेत.\nएडवर्ड व्हान डेर मर्व\nनिर्मल जित सिंग सेखों\nमाँटेग्यू जॉर्ज नॉर्थ स्टॉपफोर्ड\nइ.स.च्या १९७० च्या दशकातील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०१५ रोजी ११:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-1-lakh-17000-quintals-purchase-gram-aurangabad-osmanabad-latur-31830?page=1", "date_download": "2020-05-29T19:05:42Z", "digest": "sha1:XX45SEYSOYCAL6BC5YQ5XUO36MOXSCKL", "length": 15136, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi 1 lakh 17,000 quintals Purchase of gram at in Aurangabad, Osmanabad, Latur | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऔरंगाबाद, उस्मानाबाद, लातूरमध्ये १ लाख १७ हजार क्विंटलवर हरभऱ्याची खरेदी\nऔरंगाब��द, उस्मानाबाद, लातूरमध्ये १ लाख १७ हजार क्विंटलवर हरभऱ्याची खरेदी\nशनिवार, 23 मे 2020\nऔरंगाबाद : राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणापासून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी शुक्रवारी (ता.२२) भाजपतर्फे महाआघाडी सरकारच्या विरोधात ‘माझे अंगण हेच रणांगण' आंदोलन करण्यात आले.\nऔरंगाबाद : औरंगाबाद, उस्मानाबाद व लातूर या तीन जिल्ह्यांत ३३ केंद्रांवरून २० मेपर्यंत १ लाख १७ हजार ४९६ क्विंटल हरभऱ्याची हमी दराने खरेदी करण्यात आली आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी सहा केंद्रांना मंजुरी देण्यात आली. या सहा केंद्रांवर २० मेपर्यंत ८२३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली. त्यापैकी ७१६ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठवण्यात आले. यांपैकी ४१९ शेतकऱ्यांकडील ४१६३ क्विंटल ५० किलो हरभऱ्याची हमी दराने खरेदी करण्यात आली. उस्मानाबाद जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठी १४ केंद्रांना मंजुरी देण्यात आली.\nया केंद्रांवर २० मेपर्यंत १९ हजार ६७१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यांपैकी ४ हजार २८७ शेतकऱ्यांना प्रत्यक्ष खरेदीसाठीचे एसएमएस पाठविण्यात आले. त्यापैकी २६०८ शेतकऱ्यांकडील ३२ हजार १७४ क्विंटल ६३ किलो हरभरा खरेदी करण्यात आला.\nलातूर जिल्ह्यात हरभऱ्याची हमी दराने खरेदी करण्यासाठी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. केंद्रांवर ३४ हजार ६३८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यांपैकी ५८५५ शेतकऱ्यांकडील ८० हजार ८५९ क्विंटल ३० किलो हरभऱ्याची हमी दराने खरेदी करण्यात आली. ३९ कोटी ४१ लाख ८९ हजार ८७ रुपयांच्या खरेदी केलेल्या हरभऱ्यापैकी ४९ हजार १४७ क्विंटल हरभरा गोडाऊनमध्ये साठविण्यात आला. तर, ३१ हजार ७१२ क्विंटल हरभरा गोडाउनमध्ये साठविणे बाकी होते. खरेदी केलेल्या हरभऱ्याच्या चुकाऱ्याचा प्रश्न कायम आहे.\nऔरंगाबाद aurangabad महाराष्ट्र maharashtra आंदोलन agitation उस्मानाबाद usmanabad लातूर latur तूर\nथेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर \nपरभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व प्रशासकीय धोरणामुळे फळे, भाजीपाला मार्केट सतत चा\nपिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई; नगर...\nनगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या प्रस्तावास जिल्हा\n'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज...\nनगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.\nनगर झ��डपीची पहिल्यांदाच झाली लेखी प्रतिपादन सभा;...\nनगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेऐवजी लेखी प्रतिपादन सभा\nशेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध; ‘वखार’ची...\nमुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक\nबारामतीत हमीभाव हरभरा खरेदी केंद्र सुरूपुणे ः शेतकऱ्यांच्या उत्पादित हरभऱ्यांला हमीभाव...\nसेंद्रिय शेतीचे शेतकरी गटांना शेतातच...पुणे ः कृषी विभाग, आत्मा आणि बारामती कृषी विज्ञान...\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घ्या ः...वाशीम ः कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा...\nउजनी धरणातील पाणी पातळी उणे ११...सोलापूर ः सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनी...\nलातूरमध्ये १ लाख १४ हजार क्विंटलवर...लातूर : जिल्ह्यातील ३४ हजार ९४८ हरभरा उत्पादकांनी...\nमका खरेदीसाठी संदेश पाठवूनही खरेदी...औरंगाबाद : जिल्ह्यात सुरू झालेल्या ८ हमी...\nउच्चदाब वीजग्राहकांना दीडपट ते दहापट...इचलकरंजी, जि. कोल्हापूर : महाराष्ट्र विद्युत...\nअकोल्यात कोरोनाचा कहर कायम विदर्भात...अकोला ः जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग...\nनिर्यातदारांनी निर्यातीच्या द्राक्षांचे...नाशिक : जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम सुरू...\nनांदेडमध्ये ८६२ शेतकरी गटांतर्फे थेट...नांदेड : जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८६२ शेतकरी...\nपरभणीत दोन महिन्यात १३०० टन फळे,...परभणी : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा...\nनाशिक : अफवेमुळे दरावर परिणाम; टोमॅटो...नाशिक : कसमादे पट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांनी...\nलातूरमध्ये टाळेबंदीत शेतकऱ्यांच्या...लातूरः टाळेबंदीच्या काळात लातूर बाजार समितीचा अडत...\nअन्य जिल्ह्यातून परभणीत येण्यास कृषी...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...\nबहुभक्षीय उपद्रवी कीड ः वाळवंटी टोळवाळवंटी टोळ किंवा नाकतोडा ही कीड मोठ्या प्रमाणात...\nउन्हाळ्यातील केळी बागेचे व्यवस्थापनउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...\nनियोजन संत्रा बाग लागवडीचे..हलक्‍या जमिनीत निचरा चांगला होतो. मात्र या...\nप्रत्येकी १० गुंठ्यात पिकवा विविध...भविष्यात किंवा येत्या खरीपापासून त्यासाठी...\nसमजाऊन घ्या ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प ‘आमचं गाव-आमचा विकास' या लेखमालेमध्ये आपण शाश्वत...\nअसे करा द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशिअम...खोडकिडीचे प्रौढ भुंगेरे साधारणतः मान्सूनपूर्व,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2020-05-29T19:00:46Z", "digest": "sha1:IA3HLNG4VPSHOISJKOBAL3AYIVXFOARL", "length": 10088, "nlines": 69, "source_domain": "www.navprabha.com", "title": "आहार आणि आपली त्वचा | Navprabha", "raw_content": "\nआहार आणि आपली त्वचा\nत्वचारोग तज्ज्ञ (हेल्थवे हॉस्पि. जुने गोवे)\nज्यांच्या शरीरात जास्त चरबी असते त्यांची गळ्याभोवतालची, काखेतली व जांघेमधील त्वचा काळी व जाडसर बनते. चामखीळ येतात. चेहर्‍यावरची त्वचा जाड होते. फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.\nआपण दररोज जे काय खातो त्यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. आपलं आरोग्य म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचं आरोग्य. त्यातच त्वचेचं आरोग्यही आलं. तर आपल्या त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपला आहार समतोल असायला हवा.\nआपण जे काय खातो ते सगळं आपल्या शरीरित मिसळतं. आपल्या आहारात कर्बोदके (कार्बोहायड्रेट्‌स), प्रथिने(प्रोटीन्स), स्निग्ध पदार्थ (फॅट्‌स), जीवनसत्व (व्हिटामिन्स) आणि क्षार किंवा धातू (मिनरल्स) हे घटक प्रामुख्याने असतात. समतोल आहार म्हणजे या घटकांचे आपल्या आहारातील प्रमाण समतोल असायला हवे. कुठलाही घटक जास्त प्रमाणात शरीरात गेला तर त्याचे वाईट परिणाम दिसायला लागतात. आपल्या वयानुसार आपला आहार बदलायला हवा. वय जसजसं वाढत जातं तसतसं गोड व तेलकट पदार्थ आहारातून टाळले पाहिजेत.\nपालेभाज्या, फळं, सलाद या गोष्टींचा वापर आहारात जास्त व्हायला हवा. भाज्या जास्त शिजवून खाऊ नयेत. कुठलीही गोष्ट जास्त शिजली की त्यामधील जीवनसत्वे नष्ट होतात. ‘काकडी, गाजर, बीट, टमाटर, कांदा इ.चं सलाद बनवून रोज खाल्लं तर शौचाला त्रास होणार नाही. शौचाला रोज साफ व्हायला हवं. दिवसाला दोन तरी फळं खावीत. पालेभाज्या व फळांमध्ये जीवनसत्वे व क्षार जास्त प्रमाणात असतात, ज्याची शरीराला व त्वचेला गरज असते.\nजर जीवनसत्वांची कमतरता शरीरात निर्माण झाली तर….\n– त्वचा कोरडी, काळसर, सुरकुतलेली दिसते. व्हिटामिन-ए त्वचेला मऊ व मुलायम ठेवते.\n– केसां��्या वाढीसाठीही माणसाला व्हिटामिन-ए ची गरज असते.\nहल्ली फास्ट फूडचा जमाना आहे. त्यामुळे घरच्या जेवणापेक्षा बाहेरच्या जेवणाची ओढ काहींना जास्त लागलेली दिसते- चिकन, मटण जास्त खाऊन पालेभाजी कमी खाणारेही कित्येक जण आढळतात. काहींना फक्त तेलकट जेवणच आढळते तर काही गोड पदार्थांचं सेवन जास्त प्रमाणात करतात.\n– काहींना पाण्याच्या जागी थंड पेय पिण्याची आवड असते.\nअशा वाईट सवयींमुळे त्यांचं वजन वाढायला लागतं. शरीरात चरबी वाढते. त्यामुळे आरोग्य बिघडते. पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, एकान्थोसिस नायग्रीकानस, ओबेसिटी सिंड्रोम, डायबिटीज, ब्लड प्रेशर, आर्थ्रायटीस, स्ट्रोक, हृदय विकार यांसारखे रोग त्यांना एकदम कोवळ्या वयात होताना दिसतात.\n– ज्यांच्या शरीरात जास्त चरबी असते त्यांची गळ्याभोवतालची, काखेतली व जांघेमधील त्वचा काळी व जाडसर बनते. चामखीळ येतात. चेहर्‍यावरची त्वचा जाड होते. फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.\n– स्थूल लोकांना घाम जास्त येतो. तसेच जाड्या मुलींना मासिक पाळीचा त्रास जास्त होतो.\n– त्याचबरोबर चेहर्‍यावर मुरुमं येणं, चेहर्‍यावर दाट केस येणं अशा प्रकारच्या समस्या पण दिसायला लागतात.\nआपल्या आहाराचा परिणाम आपल्या शरीरावर होतो त्यासाठी चांगला पौष्टीक व समतोल आहार घेणे अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर व्यायामही करणं तितकंच महत्त्वाचं आहे, ज्याच्यामुळे आपलं वजन नियंत्रणात राहू शकतं आणि आपण आपलं आरोग्य निरोेगी ठेवण्यास समर्थ ठरतो.\nNext: दिल्लीकडून खेळू शकतो रहाण\nकोविड-१९ भाग – १\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mahabharti-practice-paper-10/", "date_download": "2020-05-29T20:35:05Z", "digest": "sha1:63VTDQH6NUGD72SYGDUVRZ4DTOHE7O3S", "length": 14170, "nlines": 433, "source_domain": "mahabharti.in", "title": "MahaBharti Practice Paper 10 - महाभरती सराव पेपर १०", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती सराव पेपर १०\nमहाभरती सराव पेपर १०\nमहाभरती सराव पेपर १० (Important Questions)\nLeaderboard: महाभरती सराव पेपर १०\nमहाभरती सराव पेपर १०\nमहाभरती ��राव पेपर १० (Important Questions)\nविविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nLeaderboard: महाभरती सराव पेपर १०\nमहाभरती सराव पेपर १०\nसन २०१९ च्या पुलित्झर पुरस्कार कोणत्या वर्तमान पत्राना मिळाला\nसन २०१९ चा ४२ वा प्रिटझकर पुरस्कार कोणाला देण्यात आला\nस्थापत्य क्षेत्रातील सर्वोच्च ‘प्रिटझकर पुरस्कार’ हा कोणत्या वर्षापासून दिला जातो\nसन २०१९ चा गणितातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जाणारा नील्स हेनरिक आबेल पुरस्कार कोणत्या गणिततज्ज्ञाला मिळाला\nसन २०१९ चा संगीत क्षेत्रातील दिनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला\nसन २०१९ चा इकॉलॉजीतील आंतरराष्ट्रीय जॉन हार्पर पुरस्कार कोणाला मिळाला\nसन २०१९ चा अरुण बोंगिरवार फाउंडेशन पुरस्कार कोणाला देण्यात आला\nजगातील सर्वात मोठा कापूस उत्पादक देश कोणता\nमहाराष्ट्रातील सर्वाधिक मिरची उत्पादन करणारा जिल्हा कोणता\nमहाराष्ट्रातील सरासरी सिंचनाखालील क्षेत्र ………. टक्के आहे.\nमका उत्पादनात महाराष्ट्राचा कोणता क्रमांक लागतो\n‘थिप्स व तुडतुडे’ हा रोग कोणत्या फळावर पडला आहे\nजगात आंबा उत्पादनात भारताचा कोणता क्रमांक लागतो\nखालीलपैकी कोणती केळीच्या संकरीत जाती आहे\nभारतात बीटी कापूस वानाची अधिकृत लागवड कोणत्या सालापसून केली जाऊ लागली\nहापूस व अमृत पायरी आंब्याचे उत्पादन कोणत्या राज्यात केले जाते\nभारताचे सिंगापूरमधील राजदूत कोण आहेत\nभारताचे न्यूझीलंडमधील राजदूत कोण आहेत\nभारताचे संरक्षक उत्पादन सचिव कोण आहेत\nभारताचे नवे केंद्रीय गृहसचिव कोण आहेत\nभारताचे केंद्रीय पर्यटन सचिव कोण\nएशियन संघटनेचे मुख्यालय कोणत्या देशात आहे\n१५ व्या वित्त आयोगाची स्थापना नोव्हेंबर २०१७मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली\nसन २०१९ चा राष्ट्रीय योव संसद पुरस्कार मिळालेली नागपूरची मुलगी कोण\nसन २०१९ ची भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने तिसरी स्वच्छता शक्ती महिला सरपंच व सदस्याचे संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/jet-airwayss-auction-process-will-start-today/articleshow/68766279.cms", "date_download": "2020-05-29T20:25:58Z", "digest": "sha1:OG3CIY4EDNIVOUMKAKOUYQREVNM4H6LD", "length": 7726, "nlines": 85, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजेट एअरवेजची लिलावप्रक्रिया आजपासून सुरू\nआर्थिक संकटाशी सामना करणाऱ्या 'जेट एअरवेज'च्या हिस्साविक्री प्रक्रियेला आज, सोमवारपासून (८ एप्रिल) सुरुवात होण्याची शक्यता आहे...\nजेट एअरवेजची लिलावप्रक्रिया आजपासून सुरू\nमुंबई : आर्थिक संकटाशी सामना करणाऱ्या 'जेट एअरवेज'च्या हिस्साविक्री प्रक्रियेला आज, सोमवारपासून (८ एप्रिल) सुरुवात होण्याची शक्यता आहे. स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील २६ बँकांच्या समूहाने कर्ज पुनर्रचना योजनेंतर्गत 'जेट एअरवेज'वर नियंत्रण मिळवले आहे. या संदर्भात प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीनुसार हिस्साविक्री प्रक्रियेला सहा एप्रिलपासून सुरुवात होणार होती. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आठ एप्रिलपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या बँका 'जेट एअरवेज'मध्ये १५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. या शिवाय या प्रक्रियेमुळे 'जेट एअरवेज'चे मुख्य संस्थापक आणि प्रवर्तक नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांनाही संचालकमंडळावरून पायउतार व्हावे लागणार आहे. त्यांचा कंपनीतील हिस्सा ५१ टक्क्यांवरून घटून २५ टक्क्यांवर येणार आहे. आर्थिक संकटामुळे कंपनीला कर्मचाऱ्यांचे वेतन देणे आणि विमानांचे भाडे देण्यातही अडचणी निर्माण झाल्या आहेत. कंपनीच्या आर्थिक अडचणींत वाढ होत असल्याने ताफ्यातील निम्म्यापेक्षा अधिक विमाने बंदच आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसोनं झालं स्वस्त ; सलग तिसऱ्या सत्रात सोने दरात घसरण...\n ४.७५ कोटी भारतीयांची माहिती विकली\nदेशात महामंदी अटळ; अर्थव्यवस्था ५ % आक्रसणार...\nकरोना संकटात मोठा दिलासा; १५ हजार कोटींची गुंतवणूक, ४७ ...\nवर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना मिळणार ७५ हजार रुपये\n‘एसीं’च्या विक्रीत यंदा होणार वाढ\nविजय मल्ल्याला मोठा झटका\nएअर इंडियाकडून प्रवाशांसाठी मोठी घोषणा\nRBI च्या महत्वाच्या घोषणा\nतर करोनाचा धोका आणखी वाढेल; IMFने दिला इशारा\nकरोनाचं मुंबई, ठाणे, पुणे कनेक्शन; नगरमध्ये रुग्ण वाढले\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/mobile-phones/apple-may-launch-iphone-11-on-10th-september-in-a-special-event/articleshow/70905472.cms", "date_download": "2020-05-29T21:10:41Z", "digest": "sha1:AZWWLB23U32ZFSYASHDUMSLJT22OMAXJ", "length": 8930, "nlines": 90, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "iphone 11: १० सप्टेंबरला लाँच होणार आयफोन ११ \nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n१० सप्टेंबरला लाँच होणार आयफोन ११ \nजगभरातील 'अॅपल'प्रेमींना प्रतिक्षा असते ती आयफोनच्या नव्या मॉडेलची. सप्टेंबरमध्ये आयफोन ११ लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अॅपल कंपनीनं यावर्षीच्या कार्यक्रमासाठी मीडियाला निमंत्रण पाठवण्यास सुरूवात केली आहे. १० सप्टेंबरला स्टीव्ह जॉब्स थेटरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. याच कार्यक्रमात 'आयफोन ११'ची घोषणा करणार असल्याचं सांगण्यात येतंय.\nनवी दिल्लीः जगभरातील 'अॅपल'प्रेमींना प्रतिक्षा असते ती आयफोनच्या नव्या मॉडेलची. आता ���वकरच युजर्सची प्रतिक्षा संपणार आहे. सप्टेंबरमध्ये आयफोन ११ लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अॅपल कंपनीनं यावर्षीच्या कार्यक्रमासाठी मीडियाला निमंत्रण पाठवण्यास सुरूवात केली आहे. १० सप्टेंबरला स्टीव्ह जॉब्स थेटरमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. याच कार्यक्रमात 'आयफोन ११'ची घोषणा करणार असल्याचं सांगण्यात येतंय.\nतीन आयफोन लाँच होण्याची शक्यता\n'आयफोन ११'च्या फिचर्सबाबत गेल्या काही महिन्यांपासून चर्चा आहे. तसंच आयफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि डिजाइनची माहितीही लीक झाली आहे. अॅपलच्या या कार्यक्रमात तीन नवीन आयफोन्ससोबत 'अॅपल वॉच ४'चं अपग्रेड व्हर्जन लाँच होणार आहे. त्याचबरोबर, 'आयफोन एक्सएस', 'आयफोन एक्सएस मॅक्स' आणि 'आयफोन एक्सआर' (अपग्रेड व्हर्जन) लाँच करणार आहे.\nट्रिपल रिअर कॅमेरासह येणार नवीन आयफोन\n'आयफोन ११ एक्स मॅक्स' आणि 'आयफोन एक्सएक्स'मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. तसंच 'आयफोन एक्सआर'च्या अपग्रेटेड व्हर्जनमध्ये ड्यूएल कॅमेरा असेल.\n'आयफोन ११'मध्ये 'ए१३' प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. आयफोनच्या आधीच्या डिव्हाइसपेक्षा नव्या डिव्हाइसमध्ये बॅटरीची क्षमता जास्त असेल. 'आयफोन एक्सएस' आणि 'एक्सएस मॅक्स'मध्ये ओएलइडी डिस्प्ले आणि 'आयफोन एक्सआर'मध्ये एलसीडी डिस्प्ले देण्यात येणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसॅमसंगचे स्वस्तातील दोन फोन होताहेत लाँच, किंमत ९००० ₹...\nजिओ फायबरचा मोठा धमाका, आता मिळणार डबल डेटा...\nBSNLचा नवा प्लान, एका दिवसात संपवू शकता ९१ GB डेटा...\nएअरटेलचा हटके प्लान, ८४ दिवसांपर्यंत १६८ जीबी डेटा...\nWhatsapp मध्ये जबरदस्त फीचर, स्कॅन करताच सेव्ह होणार नं...\nइन्स्टाग्रामसाठी फेसबुकचं नवं मेसेजिंग अॅपमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nपुण्यात २४ तासांत करोनाने ११ जणांचा मृत्यू\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार ��ांची माहिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA/", "date_download": "2020-05-29T19:42:04Z", "digest": "sha1:JNZ3D2QGHMIAWOHKG3HIKVGXIV2CYQMK", "length": 7258, "nlines": 73, "source_domain": "pclive7.com", "title": "पिंपरी चिंचवडच्या बाजारपेठेत हापूस आंबा दाखल..! | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nयंदाच्या वर्षी पालखी सोहळा पायी होणार नाही; बैठकीत ठरले हे तीन पर्याय..\nपिंपरी चिंचवडकरांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा; आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा\nआमदार अण्णा बनसोडे तुमच्या कार्याला सलाम.. शहरातील भटक्या कुत्र्यांसह जनावरांना एका महिन्याचे खाद्य पुरविले..\nशिवसेना शाखा यमुनाननगर आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमहापालिका आयुक्तांची बदली करू नये; माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nथेरगाव, डांगे चौक परिसरात मास्क न वापरणाऱ्यांवर महापालिकेची कडक कारवाई; २०० जणांकडून १ लाखाचा दंड वसूल..\nउपमहापौर नाही, जनतेचा सेवकच; तुषार हिंगे नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध..\nशहरातील अनिकेत चौधरी आणि अविनाश धनवे टोळीवर पोलीसांची मोक्का अंतर्गत कारवाई\nमोशी येथील मेडीकलच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला..\nशहरातील बंद असलेले नागरी सुविधा केंद्र सुरू करावेत; नगरसेवक संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी\nHome पिंपरी-चिंचवड पिंपरी चिंचवडच्या बाजारपेठेत हापूस आंबा दाखल..\nपिंपरी चिंचवडच्या बाजारपेठेत हापूस आंबा दाखल..\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील बाजारपेठेत फळांचा राजा आंबा दाखल झाला आहे. यंदाच्या मोसमातील हापूस जातीचा पहिला आंबा पिंपरी कँम्पातील फ्रुट मार्केटमध्ये आला आहे. याशिवाय बदाम आणि लालबाग जातीचे आंबेही विक्रीसाठी आले आहेत. या मोसमातील पहिला आंबा खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत.\nहापूस आंब्याला ७०० ते १२०० रूपये प्रति डझन भाव मिळाला असून चारशे रूपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. बदामी आंबा ८० ते १२० रूपये किलो तर लालबाग ७० ते १२० रूपये किलो दराने विकला जात आहे. सध्या आंब्याचे भाव जास्त असल्याने सर्वसामान्यांना खरेदी करणे परवडत नाही. परंतू आवडीने खाणारे शौकिन हवे त्या किंमतीत या आंब्याची खरेदी करत आहेत. येत्या काही दिवसांत गुडी पाढवा हा सण येत असल्याने बाजारात आंब्याची मागणी वाढणार असल्याचे विक्रेते कुमार शिरसाट यांनी सांगितले.\nTags: PCLIVE7.COMPcmc newsचिंचवडदाखलपिंपरीबाजारपेठहापूस आंबा\nदेश सुरक्षित हातात राहायला पाहिजे – श्रीरंग बारणे\n‘महायुतीचा विजय असो’च्या गर्जनेत श्रीरंग बारणे यांचा दापोडीत गाठीभेटी दौरा; फुगेवाडीच्या शिवसेना कार्यालयास भेट\nयंदाच्या वर्षी पालखी सोहळा पायी होणार नाही; बैठकीत ठरले हे तीन पर्याय..\nपिंपरी चिंचवडकरांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा; आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा\nआमदार अण्णा बनसोडे तुमच्या कार्याला सलाम.. शहरातील भटक्या कुत्र्यांसह जनावरांना एका महिन्याचे खाद्य पुरविले..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/k-j-alphons-maiden-speech-in-rajya-sabha-says-he-was-minister-for-19-months-but-never-got-to-speak-in-the-house/articleshow/69958891.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-05-29T20:36:31Z", "digest": "sha1:NMD2G776ZGLN6DZYEHEQYMIFHMLDVBPU", "length": 11469, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "K J Alphons: २१ महिने होते मंत्री, आज पहिल्यांदा बोलले\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n२१ महिने होते मंत्री, आज पहिल्यांदा बोलले\nराज्यसभेत माजी पर्यटन मंत्री के. जे. अल्फोन्स बुधवारी भाषणाला उभे राहिले आणि सदस्यांनी त्यांचे बाकं वाजवून जोरदार स्वागत केले. कारणही तसंच होतं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर होणाऱ्या चर्चेत सहभागी होताना अल्फोन्स यांनी स्पष्ट केलं की ते सभागृहात पहिल्यांदाच बोलत आहेत. ते म्हणाले, मी भलेही २१ महिने पर्यटन मंत्री होतो, पण तेव्हा मला बोलण्याची संधीच मिळाली नाही. हे माझं पहिलंच भाषण आहे, असं म्हणताच सदस्यांनी बाकं वाजवून त्यांचं स्वागत केलं.\nराज्यसभेत माजी पर्यटन मंत्री के. जे. अल्फोन्स बुधवारी भाषणाला उभे राहिले आणि सदस्यांनी त्यांचे बाकं वाजवून जोरदार स्वागत केले. कारणही तसंच होतं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर होणाऱ्या चर्चेत सहभागी होताना अल्फोन्स यांनी स्पष्ट केलं की ते सभागृहात पहिल्यांदाच बोलत आहेत. ते म्हणाले, मी भलेही २१ महिने पर्यटन मंत्री होतो, पण तेव्हा मला बोलण्याची संधीच मिळाली नाही. हे माझं पहिलंच भाषण आहे, अ���ं म्हणताच सदस्यांनी बाकं वाजवून त्यांचं स्वागत केलं.\nअल्फोन्स यांनी आपल्या पहिल्या भाषणात पंतप्रधान मोदींचं कौतुक केलं. भारतीय पर्यटन क्षेत्राचे मोदी हे ब्रँड एम्बेसेडर आहेत, असं ते म्हणाले. मोदी सरकारच्या काळात कोणती कामं झाली तीही अल्फोन्स यांनी सांगितली. ते म्हणाले, 'आधी २८ टक्के लोकांसाठी शौचालयाची सुविधा होती, ती आता ९९.२ टक्के लोकांना मिळू लागली आहे. ३५ कोटी भारतीयांची बँक खाती उघडली आणि त्या, ७ लाख ३० हजार कोटी रुपये जमा झालेत. सर्व गावांपर्यंत वीज पोहाचली.'\nअल्फोन्स यांचं भाषण संपताच समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव आपल्या जागेवर उभे राहिले आणि सभागृहात बसलेल्या गृहमंत्री अमित शाहंकडे इशारा करत अल्फोन्स यांना पुन्हा मंत्री करा असं सांगितलं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nस्थलांतरीत मजुरांची दैना न्यायालयालाही पाहवेना; सरकारला...\nपुलवामा: मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, आयईडी भरले...\nदेशातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी ठरले: राहुल गांधींची मोद...\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी...\nदारुनंतर तंबाखू-बीडीसाठीही नागरिकांच्या लांबच लांब रांग...\nभाजप आमदाराने अधिकाऱ्यांना बॅटने बदडलेमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित ���वार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/calmtra-p37098752", "date_download": "2020-05-29T21:01:31Z", "digest": "sha1:MOB2IZ2VQ5TYOECRLRTD5XNNHTFHTSA4", "length": 16575, "nlines": 272, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Calmtra in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Calmtra upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nCalmtra खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें अनिद्रा (नींद न आना)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Calmtra घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Calmtraचा वापर सुरक्षित आहे काय\nCalmtra चा गर्भवती महिलांवर हानिकारक परिणाम होऊ शकतो. तुम्हाला असा कोणताही अनुभव आला, तर Calmtra बंद करा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Calmtraचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Calmtra घेतल्यानंतर गंभीर परिणाम जाणवू शकतात. त्यामुळे, सर्वप्रथम डॉक्टरांशी सल्लामसलत केल्याशिवाय हे औषध घेऊ नका, अन्यथा ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.\nCalmtraचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड वरील Calmtra च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nCalmtraचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वर Calmtra चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nCalmtraचा हृदयावरील परिणाम काय आहे\nCalmtra हृदय साठी पूर्णपणे सुरक्षित आहे.\nCalmtra खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Calmtra घेऊ नये -\nCalmtra हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nहोय, Calmtra ची सवय लागण्याची शक्यता आहे. हे घेण्यापूर्वी डॉक्टरांशी बोला.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nCalmtra घेतल्यानंतर, तुम्हाला पेंगुळलेले वाटू शकेल. त्यामुळे ही कार्ये करणे सुरक्षित नसेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, तुम्ही Calmtra केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, अनेक प्रकरणांमध्ये, Calmtra घेतल्याने मानसिक विकारांवर मदत मिळू शकते.\nआहार आणि Calmtra दरम्यान अभिक्रिया\nतुम्ही आहाराबरोबर Calmtra घेऊ शकता.\nअल्कोहोल आणि Calmtra दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोलसोबत Calmtra घेतल्याने तुमच्या शरीरावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.\nCalmtra के लिए सारे विकल्प देखें\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Calmtra घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Calmtra याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Calmtra च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Calmtra चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Calmtra चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी ��े सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-05-29T21:26:19Z", "digest": "sha1:CY5DW5JRN7CDNDVTBERMCCUAEGY3RRBA", "length": 3269, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मंडला जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n\"मंडला जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑगस्ट २००७ रोजी ०३:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%B8", "date_download": "2020-05-29T21:13:31Z", "digest": "sha1:LJN6SZKYQU4OCPNXXSEXPP73SNE4H7XV", "length": 4558, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०२:४३, ३० मे २०२० नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सुद्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nसदस्य चर्चा:आर्या जोशी‎ ११:३४ +७४०‎ ‎अभय नातू चर्चा योगदान‎ →‎स्क्रिप्ट: नवीन विभाग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/amawasya-ke-din-kya-karna-hai/", "date_download": "2020-05-29T20:06:12Z", "digest": "sha1:DBW6L6ABLG7YSIDV76C76FNBDW7D7CQ4", "length": 12184, "nlines": 74, "source_domain": "www.marathigold.com", "title": "कर्ज असलेल्या लोकांनी अमावास्याच्या दिवशी अवश्य करावा हा खास उपाय, कधी नाही होणार पैश्याची कमी", "raw_content": "\n30 मे 2020 राशी भविष्य: आज या 3 राशींवर प्रसन्न होत आहेत शनिदेव, पैश्यां ची घेऊ नका जोखीम\n30 मे रोजी सकाळी सोन्या सारखे झळाळणार या राशी चे नशीब मिळणार शुभ संकेत\n29 मे 2020 राशी भविष्य: आज 6 राशींच्या कामात येणार अडचणी बाकीच्या राशीसाठी राहील असा दिवस\nया 5 मुलींना मिळतो धनवान पती, घरी बसून करतात मौज\nसात जन्मात देखील कधी नाही मिळाले एवढे धन जेवढे आता मिळणार आहे या 3 राशींना\n28 मे 2020 राशीभविष्य: आजचा दिवस या 5 राशींसाठी शुभ राहील बिजनेस वाढवण्याच्या मिळतील संधी\nमहादेवाच्या कृपेने 4 राशींचा सुरु होणार शुभ काळ, 28 मे रोजी मिळणार चांगली बातमी…\nया 5 राशींना मिळणार दोन मोठ्या खुशखबर, होणार…\n27 मे 2020 राशीभविष्य: बुधवार या 3 राशींच्या लोकांसाठी चांगला राहणार, पैश्यांची कामे होणार\nकिचन मध्ये लावा अश्या प्रकार चे चित्र कधी नाही होणार धन-धान्याची कमतरता\nकर्ज असलेल्या लोकांनी अमावास्याच्या दिवशी अवश्य करावा हा खास उपाय, कधी नाही होणार पैश्याची कमी\nV Amit January 29, 2020\tबातम्या Comments Off on कर्ज असलेल्या लोकांनी अमावास्याच्या दिवशी अवश्य करावा हा खास उपाय, कधी नाही होणार पैश्याची कमी 680 Views\nहिंदू धर्मामध्ये अमावास्याचा दिवस हा एक महत्वाचा दिवस मानला गेला आहे. अमावास्याचा दिवस काही लोक वाईट मानतात परंतु हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण दिवाळी आणि लक्ष्मीपूजन हे अमावस्याच्या दिवशी असते हे विसरून चालणार नाही. त्यामुळे अमावास्या हा वाईट दिवस आहे हे सगळ्यात पहिले आपल्या मनातून काढले पाहिजे.अमावास्याच्या दिवशी आकाशात चंद्र दृष्टीस पडत नाही. आपल्या सगळ्यांना माहीत आहे कि महिन्यातून एकदा असे घडते त्या दिवसाला अमावस्या म्हणतात. या दिवशी गंगा स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते.मान्यता आहे कि अमावास्याच्या दिवशी तीर्थस्नान, जप, तप आणि व्रत यांच्या पुण्य मुळे कर्ज आणि पापांमधून सुटका मिळते. हेच कारण आहे कि महिन्यात एकदा येणाऱ्या अमावास्याल�� विशेष महत्व आहे. या दिवशी आपल्याला सगळ्या प्रकारच्या समस्येतून मुक्ती मिळते.\nया दिवशी धार्मिक कार्य, पूजा-पाठ इत्यादी करण्याचे विशेष महत्व असते. एवढंच नाही तर भगवान श्रीकृष्ण यांनी याचे महत्व सांगितलं आहे. पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी पितृ तर्पण, स्नान-दान इत्यादी करणे आवश्यक आहे. असे केल्याने पुण्य फल प्राप्ती होते.अमावास्याच्या दिवशी कर्ज मुक्ती आणि धन प्राप्ती करण्यासाठी काही खास उपाय करता येऊ शकतात. ज्या बद्दलची माहिती आज आपण येथे पाहणार आहोत. या दिवशी आपण खालील अमावास्याच्या दिवशी करायचे उपाय आपण करू शकता.धन प्राप्तीसाठी अमावास्याच्या दिवशी पिवळा त्रिकोणाकृती पताका म्हणजेच झेंडा विष्णू मंदिरा मध्ये अश्या उंच जागी लावा जेथे तो नेहमी सतत फडकत राहील. असे मानले जाते कि हा उपाय केल्याने भाग्य लवकरच चमकते.\nकोणत्याही तलावा मध्ये अमावास्याच्या दिवशी गव्हाच्या पिठाच्या गोळ्या मास्यांना खाण्यास द्याव्यात. हा उपाय केल्याने पित्राच्या सोबतच देवी देवताची कृपा आपल्यावर सदैव राहील तसेच धनाच्या संबंधित सगळ्या समस्यांपासून आपल्याला सुटका मिळेल.अमावास्याच्या दिवशी 8 काजळ आणि 8 काजळच्या डब्या काळ्या कपड्यात बांधून सेंदूर मध्ये ठेवा. असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि आपल्याला कर्जातून मुक्ती मिळू शकते.वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.\nPrevious नारळाच्या तेला सोबत फक्त 2 वस्तू मिक्स करा, कधी वजन वाढले होते हे देखील विसराल\nNext आज या 5 राशींच्या लोकांचे चमकणार भाग्य, आई-वडिलांचा मिळेल सपोर्ट, नात्यामध्ये येईल मधुरता\nMAH MBA CET Result 2020 Declared: PDF रिजल्ट डाउनलोड करण्यासाठी डायरेक्ट लिंक येथे पहा\nडॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्नी केईएम रुग्णालयात अश्या प्रकारे रुग्ण सेवा करत आहेत…\nकोरोना वायरस दूर करेल आस्था-15, दिल्ली मध्ये 16 मार्च रोजी होणार लॉन्च, खर्च करावे लागतील 480 रुपये\n30 मे 2020 राशी भविष्य: आज या 3 राशींवर प्रसन्न होत आहेत शनिदेव, पैश्यां ची घेऊ नका जोखीम\n30 मे रोजी सकाळी सोन्या सारखे झळाळणार या राशी चे नशीब मिळणार शुभ संकेत\n29 मे 2020 राशी भविष्य: आज 6 राशींच्या कामात येणार अडचणी बाकीच्या राशीसाठी राहील असा दिवस\nया 5 मुलींना मिळतो धनवान पती, घरी बसून करतात मौज\nसात जन्मात देखील कधी नाही मिळाले एवढे धन जेवढे आता मिळणार आहे या 3 राशींना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://marathisongs.netbhet.com/2014/01/blog-post_9.html", "date_download": "2020-05-29T19:50:23Z", "digest": "sha1:5HZNYYGVR7O6LMPTVKGOTURX3WLC2DPH", "length": 23304, "nlines": 526, "source_domain": "marathisongs.netbhet.com", "title": "मराठी गाणी Marathi Songs online, Marathi songs lyrics, Download marathi songs free: हा चंद्र तुझ्यासाठी HA CHANDRA TUZYASATHI", "raw_content": "हा चंद्र तुझ्यासाठी HA CHANDRA TUZYASATHI\nहा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी\nआरास ही तार्‍यांची गगनात तुझ्यासाठी\nकैफात अशा वेळी मज याद तुझी आली, ये ना\nमोहरत्या स्वप्‍नांना घेऊन ये तू\nथरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू\nअनुरागी, रसरंगी होऊन ये तू\nनाजुकशी एक परी होऊन ये तू\nवर्षाव तुझ्या तारुण्याचा रिमझिमता माझ्यावरी होऊ दे\nरेशीम तुझ्या लावण्याचे चंदेरी माझ्यावरी लहरू दे\nनाव तुझे माझ्या ओठावर येते\nफूल जसे की फुलताना दरवळते\nइतके मज कळते, अधुरा मी येथे\nचांदरात ही बघ निसटून जाते\nजर देशील साथ मला, ये ना……मोहरत्या …\nहे क्षण हळवे, एकांताचे, दाटलेले माझ्या किती भवताली\nचाहूल तुझी घेण्यासाठी, रात्र झाली आहे मऊ मखमाली\nआज तुला सारे काही सांगावे\nबिलगुनिया तू मजला ते ऐकावे\nहोऊन कारंजे उसळे मन माझे\nपाऊल का अजुनी न तुझे वाजे\nदे आता हाक मला, ये ना……मोहरत्या …\nLabels: L- चंद्रशेखर सानेकर, M-अजय-अतुल, S-स्वप्‍नील बांदोडकर\nपार्वतीच्या बाळा Parvatichya Bala\nसावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची\nहिरवा निसर्ग HIRAWA NISARG\nकृष्णे वेधिली KRUSHNE VEDHILE\nL\t-\tअण्णा जोशी (1)\nL\t-\tअण्णासाहेब किर्लोस्कर (3)\nL\t-\tआ. रा. देशपांडे 'अनिल' (1)\nL\t-\tइंदिरा संत (1)\nL\t-\tकवि संजीव (1)\nL\t-\tकुसुमाग्रज (1)\nL\t-\tग. दि. माडगूळकर (8)\nL\t-\tजगदीश खेबूडकर (5)\nL\t-\tपी. सावळाराम (1)\nL\t-\tबा. भ. बोरकर (1)\nL\t-\tभा. रा. तांबे (1)\nL\t-\tमंगेश पाडगावकर (2)\nL\t-\tमधुसूदन कालेलकर (1)\nL\t-\tयोगेश्वर अभ्यंकर (3)\nL\t-\tवंदना विटणकर (2)\nL\t-\tवसंत कानेटकर (1)\nL\t-\tविं. दा. करंदीकर (2)\nL\t-\tविद्याधर गोखले (1)\nL\t-\tशांताबाई जोशी (1)\nL\t-\tशांताराम नांदगावकर (1)\nL\t-\tशान्‍ता शेळके (1)\nL\t-\tसंत अमृतराय महाराज (1)\nL\t-\tसंत चोखामेळा (1)\nL\t-\tसंत ज्ञानेश्वर (2)\nL\t-\tसंत तुकाराम (1)\nL\t-\tसंदीप खरे (1)\nL\t-\tसुधीर मोघे (1)\nL\t- सुरेश भट (2)\nL -\tसंत नामदेव (1)\nL - कुसुमाग्रज (3)\nL - ग. दि. माडगुळकर (4)\nL - ग. दि. माडगूळकर (3)\nL - गुरुनाथ शेणई (1)\nL - गोविंद बल्लाळ देवल (2)\nL - जगदीश खेबुडकर (1)\nL - जगदीश खेब���डकर (6)\nL - दत्‍तात्रय कोंडो घाटे (1)\nL - ना. घ. देशपांडे (1)\nL - ना. धो. महानोर (1)\nL - ना. धों. महानोर (1)\nL - बालकवी (1)\nL - मंगेश पाडगांवकर (3)\nL - मधुसूदन कालेलकर (2)\nL - माणिक प्रभू (1)\nL - योगेश्वर अभ्यंकर (1)\nL - विद्याधर गोखले (2)\nL - वैभव जोशी (1)\nL - शान्‍ता शेळके (2)\nL - संत ज्ञानेश्वर (2)\nL - संदीप खरे (4)\nL - संदीप खरे M - सलील कुलकर्णी S - संदीप खरे (1)\nL - सुधीर मोघे (1)\nL - सुरेश भट (1)\nL -कवि भूषण (1)\nL -ग. दि. माडगूळकर (4)\nL -जगदीश खेबुडकर (1)\nL -जगदीश खेबूडकर (1)\nL -मा. ग. पातकर (1)\nL -वंदना विटणकर (1)\nL -वसंत कानेटकर (1)\nL -विद्याधर गोखले (1)\nL -श्रीनिवास खारकर (1)\nL -संत ज्ञानेश्वर (1)\nL -संत तुकाराम (1)\nL -संदीप खरे (1)\nL -सुरेश भट (1)\nL-\tश्रीनिवास खारकर (2)\nL- मधुसूदन कालेलकर (1)\nL- अवधुत गुप्ते (2)\nL- ग. दी.माडगुळकर (5)\nL- गुरु ठाकुर (12)\nL- चंद्रशेखर सानेकर (1)\nL- जगदीश खेबुडकर (15)\nL- मधुकर जोशी (1)\nL- शांता शेळके (10)\nL- सुधीर मोघे (1)\nL-- गुरु ठाकूर (1)\nL--डॉ. वसंत अवसरे (शान्‍ता शेळके) Dr.Vasant Awsare (1)\nL-. शान्‍ता शेळके (1)\nL-आ. रा. देशपांडे 'अनिल' (10)\nL-आर. आर. शुक्ल (1)\nL-एस. एम. बापट (1)\nL-कृ. द. दातार (1)\nL-कृ. ब. निकुंब (1)\nL-कृशंजी प्रभाकर खाडिलकर (1)\nL-कृष्ण भट बांदेकर (1)\nL-कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (73)\nL-ग. दि. माडगुळकर (4)\nL-ग. दि. माडगूळकर (378)\nL-ग. दि. माडगूळकर.M-दत्ता डावजेकर (1)\nL-ग. ह. पाटील (2)\nL-गु. ह. देशपांडे (1)\nL-गो. नि. दांडेकर (3)\nL-गोविंद बल्लाळ देवल (87)\nL-गोविंद बल्लाळ देवल.M-गोविंद बल्लाळ देवल (2)\nL-गोविंद सदाशिव टेंबे (6)\nL-ज. के. उपाध्ये (3)\nL-जी. के. दातार (2)\nL-डॉ. वसंत अवसरे (1)\nL-डॉ. वसंत अवसरे (शान्‍ता शेळके) (6)\nL-डॉ. शिरिष गोपाळ देशपांडे (1)\nL-डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे (1)\nL-डॉ. संगीता बर्वे (1)\nL-दत्ता वि. केसकर (2)\nL-दत्तात्रय कोंडो घाटे (1)\nL-नरहर गणेश कमतनूरकर (1)\nL-ना. घ. देशपांडे (10)\nL-ना. धो. महानोर (1)\nL-ना. धों. महानोर (26)\nL-ना. सी. फडके (3)\nL-नारायण गोविंद शुक्ल (1)\nL-नारायण विनायक कुळकर्णी (7)\nL-पं. हृदयनाथ मंगेशकर (1)\nL-पद्मजा फेणाणी जोगळेकर (1)\nL-प्रल्हाद केशव अत्रे (12)\nL-प्राजक्ता गव्हाणे - शंकर जांभळकर (1)\nL-बा. भ. बोरकर (13)\nL-बाबाजीराव दौलत राणे (1)\nL-बी (नारायण मुरलिधर गुप्ते) (2)\nL-भा. रा. तांबे (21)\nL-भार्गवराम विठ्ठल वरेरकर (11)\nL-म. उ. पेठकर (1)\nL-म. पां. भावे (7)\nL-मल्लिका अमर शेख (1)\nL-मा. ग. पातकर (3)\nL-मा. दा. देवकाते (5)\nL-माधव गो. काटकर (1)\nL-मो. ग. रांगणेकर (16)\nL-यशवंत नारायण टिपणीस (10)\nL-रा. ना. पवार (4)\nL-राम गणेश गडकरी (4)\nL-रामकृष्ण बाबु सोमयाजी (1)\nL-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (3)\nL-वंदना विटणकर.M-श्रीनिवास खळे (1)\nL-वसंत शांताराम द���साई (11)\nL-वा. ना. देशपांडे (1)\nL-वा. भा. पाठक (1)\nL-वा. रा. कांत (5)\nL-वासुदेव वामन खरे (2)\nL-वि. म. कुलकर्णी (1)\nL-वि. वा. शिरवाडकर (10)\nL-वि. स. खांडेकर (5)\nL-विठ्ठल सीताराम गुर्जर (26)\nL-विमल कीर्ति महाजन (1)\nL-विष्णुदास नामदेव महाराज (2)\nL-वीर वामनराव जोशी (5)\nL-शंकर बालाजी शास्त्री (2)\nL-शाहीर अमर शेख (1)\nL-शाहीर पुंडलीक फरांदे (1)\nL-शाहीर विठ्ठल उमप (1)\nL-शाहीर सगन भाऊ (1)\nL-शाहीर होनाजी बाळा (7)\nL-सचिन दरेकर M-अमित राज (1)\nL-संजय कृष्णाजी पाटील (4)\nL-संत अमृतराय महाराज (3)\nL-संत गोरा कुंभार (2)\nL-संत चोखामेळा-S-पं. भीमसेन जोशी (1)\nL-संत सावता माळी (1)\nL-सुमित्रा ( किशोर कदम ) (1)\nLगोविंद बल्लाळ देवल (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/agriculture-news-in-marathi/ex-minister-sends-cotton-to-chief-minister/", "date_download": "2020-05-29T18:39:46Z", "digest": "sha1:UWY7C3VY3OQO7QOYMJCXROFMQ6ODHB54", "length": 14933, "nlines": 199, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "झोपलेल्या मंत्र्यांना माजी कृषी मंत्री अनिल बोंडेनीं पाठवली कापसाची गादी - Hello Maharashtra", "raw_content": "\nझोपलेल्या मंत्र्यांना माजी कृषी मंत्री अनिल बोंडेनीं पाठवली कापसाची गादी\nझोपलेल्या मंत्र्यांना माजी कृषी मंत्री अनिल बोंडेनीं पाठवली कापसाची गादी\nकोरोनाच्या या काळात राज्य सरकार पार अपयशी ठरले असून शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे, कापूस खरेदी बंद आहे, आता पेरणीला काही दिवसात सुरवात होणार आहे, मात्र महाविकास आघाडीचे सरकार झोपी गेले आहे असा आरोप करत राज्याचे माजी कृषी मंत्री व भाजपा नेते अनिल बोंडे यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रतिकात्मक कापसाची गादी करत या गादीला काळा कपडा गुंडाळून त्यावर मुख्यमंत्री सह मंत्र्यांचे नाव लिहत ती गाडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेट दिली\nहे पण वाचा -\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\n१९ वर्षांपूर्वी तो KBC चा विजेता होता, आज IPS बनलाय\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nविदर्भातील शेतकऱ्यांची कापूस खरेदी मंदावली आहे. त्यामुळे लाखो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे तर कर्ज वितरण सुद्धा बंद आहे अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे हे समजत नाही,शरद पवारांनी साखरीसाठी पॅकेज मागितले मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पॅकेजची घोषणा व मागणी केली नाही तर असंघटित कामगारावर उपासमार आली त्यांच्याव��� देखील सरकारचे लक्ष नाही त्यामुळे या झोपलेल्या सरकारच्या मंत्र्यांनी आता झोपूनच रहावे त्यासाठी आम्ही कापुसाची गादी त्यांनी भेट देत आहे असे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे म्हणाले.\nदरम्यान, महाराष्ट्र सरकार कोरोना वर उपाययोजना करण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसे नाही त्यामुळे तो हतबल झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट आलेले आहे. शरद पवारांनी साखरेवर पंकज मागितलं पण ते कधीही कापसावर बोलत नाहीत. आज असंघटित कामगारांची अवस्था दयनीय झाली आहे.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.\nAmaravtianil bondeअनिल बोंडेअमरावतीअसंघटित कामगारउपासमारमहाराष्ट्रमहाराष्ट्र बातम्या\nसोलापुरात एकाच दिवशी कोरोनाने घेतला ६ जणांचा बळी, बाधितांची संख्या ५१६ वर\nदिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी चिनी जनता गेली दारिद्र्य…\n१९ वर्षांपूर्वी तो KBC चा विजेता होता, आज IPS बनलाय\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nफायनल इयरचा झोल | विद्यार्थी बिनविरोध पुढे की परीक्षा होणारच\nजळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसंभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nजळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन; शनिवारी…\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार; अजित पवारांचे…\n..तरीही काही महाराष्���्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत;…\nमजुरांचा ‘मसीहा’ सोनू सूद मुंबईत फक्त साडे पाच…\nराज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..\nअक्षय कुमार धावला ज्युनिअर आर्टिस्टच्या मदतीला; १५००…\nसाऊथ इंडियन अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\n१९ वर्षांपूर्वी तो KBC चा विजेता होता, आज IPS बनलाय\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nनरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं…\nभाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown…\nकामगार कायद्यात बदल करणे ही कामगारांची चेष्टा\n‘बॉईज लॉकर रुम’ | मुलं घाणेरडी वागू नयेत म्हणून…\nकोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न…\n वैशाली हॉटेल झाले सुरु\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nतुमच्याकडे BSNL चं सिमकार्ड आहे फ्री मध्ये मिळतोय 5 GB डेटा\nस्थलांतरित कामगारांसाठी गीतकार गुलजार यांची भावनिक कविता\n‘दबंग’मधील व्हिलन ठरतोय रिअल लाईफमधील…\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2020-05-29T19:18:24Z", "digest": "sha1:KBMVATLEIKFTCLUWZSUJKJXG3WI7G5EP", "length": 10409, "nlines": 119, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "पोलीस-डॉक्टर्स आपल्यासाठी जीव धोक्यात घालून अहोरात्र उभे...त्यांचा सन्मान करा...सनदी लेखापाल सचिन सातपुते | Mahavoicenews", "raw_content": "\nपोलीस-डॉक्टर्स आपल्यासाठी जीव धोक्यात घालून अहोरात्र उभे…त्यांचा सन्मान करा…सनदी लेखापाल सचिन सातपुते\nमुंबई :- सर्वत्र लॉकडाऊन च्या परिस्थितीत पोलीस, डॉक्टर्स, नर्स, शासकीय कर्मचारी हे अहोरात्र जनतेची काळजी घेण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, त्यांचा सन्मान करा, नियमांचे पालन ���रा असे आवाहन सनदी लेखापाल सचिन सातपुते यांनी केले आहे.\nलॉकडाऊन मध्ये बाहेर पडलेल्या काही जणांना पोलिसांच्या लाठीचा सामना करावा लागला, काही ठिकाणी तर नागरिकांनी पोलिसांशी वाद घातल्याचेही प्रकार घडले,\nपोलीस, डॉक्टर्स, नर्स, शासकीय अधिकारी – कर्मचारी हे सर्वजण अहोरात्र आपला जीव धोक्यात घालून या संकटाशी सामना करण्यासाठी काम करत आहेत. त्यांचा मान सन्मान करावा, त्यांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा विचार करावा, कायद्याबाबत आदर ठेवावा व शासकीय सूचनांचे काटेकोर पालन करावे हे सर्वकाही जनतेच्या हिताचेच आहे, कोरोना विषाणूचा सामना घरात राहून व संसर्ग होण्यापासून रोखणे यातूनच केला जाऊ शकतो असे सचिन सातपुते यांनी म्हटले आहे.\nअफवांना बळी पडू नका, अफवा पसरवणाऱ्याविरुद्ध कारवाई होणार\nदरम्यान जिल्ह्यासह राज्यात कोरोनाच्या भीतीसह सोशल मीडियावर अफवांचे पेव फुटले आहेत. कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेता कोणतीही अनधिकृत माहिती पसरवू नये असे शासनाकडून वारंवार सूचित करण्यात येत आहे.\nPrevious articleआणि बसस्थानकावर लागला भाजीबाजार…किराणा व भाजीबाजारासाठी सायं.४ ते ७ ची वेळ…\nNext articleदेशात ७२२ केरळमध्ये सर्वाधिक १३७ तर महाराष्ट्र १२५…आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्याकडे केली ही मागणी…वाचा\nहे महावाईस चे मुख्य संपादक आहेत, ते गेल्या 15 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असून महाराष्ट्राची आघाडीची वृत्तवाहिनी जय महाराष्ट्र साठी त्यांनी 5 वर्ष काम केले आहे तर गेल्या 2017 पासून महाव्हॉईस ची धुरा यशस्वीपणे सांभाळीत आहे.\nआणि बसस्थानकावर लागला भाजीबाजार…किराणा व भाजीबाजारासाठी सायं.४ ते ७ ची वेळ…\nमोठी बातमी | नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी ठेवणार…मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमोठी बातमी | केंद्र सरकार ची गोरगरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज…निर्मला सीतारामन यांची घोषणा\nचंद्रपुरातील मस्जिदमध्ये वास्तव्यास असलेल्या ११ रशियन नागरिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात…\nवसुलीसाठी त्रास देणार्या बॅंक,फायनान्स कंपन्या आणी अधिकार्यांवर कारवाई करा…भुषण गायकवाड\nप्रतिनिधी - कोरोना महामारीमुळे सुरु असलेल्या लाॅकडाऊन कालावधीत सक्तीची वसुली करणार्या तसेच दंड आकारणार्या फायनान्स कंपन्या, पतसंस्था, व बॅंकावर कारवाई करण्यात यावी...\nBreaking | नागपूरात कोरोनाचा धमाका…पाचवे शतक पूर्ण…दिवसभरात नविन ४३ रुग्ण पॉझिटिव्ह…कोरोनाबाधित...\nगूगलने ८ दशलक्ष नकारात्मक पुनरावलोकने काढल्यानंतर प्ले स्टोरवर टिकटोकचे रेटिंग ४.४...\nगडचिरोली जिल्हयात पुन्हा १ चा अहवाल आला पाॅझिटीव्ह : कोरोना रुग्णांची...\nBig Breaking : खंडणीबहाद्दर चंद्रकांत श्रीकोंडवार याची पुण्यनगरीतून हकालपट्टी…… भंडारा कार्यालय...\nयवतमाळ जिल्ह्यात उद्या पासून जिल्ह्यातील भाजीपाला,किराणा दुकाने सकाळी ६ ते दुपारी...\nपत्रकार आणि डॉक्टर यांना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल…माहिती प्रसारणमंत्री प्रकाश...\nBREAKING | निजामुद्दीन तबलिगी जमात मध्ये यवतमाळ येथील १२ जणांचा सहभाग…प्रशासन...\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/solapur/nitin-gadkari-fainted-during-event-at-solapur-university/articleshow/70479434.cms", "date_download": "2020-05-29T21:33:47Z", "digest": "sha1:7M7LITXNT7JPLACFNGP4TTEPNWVZD5CG", "length": 9067, "nlines": 93, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसोलापूर: नितीन गडकरींना जाहीर कार्यक्रमात भोवळ\nकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना सोलापूर विद्यापीठाच्या जाहीर कार्यक्रमात भोवळ आल्याची माहिती समोर आली आहे. गडकरी यांना जाहीर कार्यक्रमावेळी भोवळ आल्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.\nगडकरी यांना भोवळ येण्याची तिसरी घटना\nसोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमाच्या समारोपावेळी गडकरींना आली भोवळ\nगडकरींची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे\nकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना सोलापूर विद्यापीठाच्या जाहीर कार्यक्रमात भोवळ आल्याची माहिती समोर आली आहे. गडकरी यांना जाहीर कार्यक्रमावेळी भोवळ आल्याची ही तिसरी घटना आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.\nअहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात आज नितीन गडकरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपावेळी राष्ट्रगीत सुरू असताना गडकरींना भोवळ आली आणि ते खुर्चीवर बसले. राष्ट्रगीत सुरु असल्याने त्यांनी पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न देखील केला. खुर्चीवर बसल्यानंतर त्यांना औषध देण्यात आलं व काहीवेळाने त्यांना बरं वाटलं. यावेळी मंचावर सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू उपस्थित होते. सध्या गडकरी यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं असून ते कार्यक्रम स्थळाहून रवाना झाले आहेत.\nयाआधी नगरमधील राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान भोवळ आल्याने गडकरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ८ डिसेंबर २०१८ रोजी राहुरीत त्यांना भोवळ आली होती. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले राज्यपाल विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले होते. त्यानंतर शिर्डीत २७ एप्रिल २०१९ रोजी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारसभेत भाषणादरम्यान ते तीन वेळा सरबत प्यायले. मात्र तब्येत जास्त बिघडत असल्याचा अंदाज आल्यानंतर त्यांनी भाषण आटोपलं. त्यानंतर ते आपल्या जागेवर बसायला जाणार तेव्हा अचानक त्यांना भोवळ आली होती.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nधरण खेकड्यांमुळे फुटू शकतं- आदित्य ठाकरेमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.krishijagran.com/topic?id=%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A6", "date_download": "2020-05-29T20:11:07Z", "digest": "sha1:3DV3V3YZXS7YENYHZ3XWGADZ22J5OEOE", "length": 4981, "nlines": 73, "source_domain": "marathi.krishijagran.com", "title": "उडीद", "raw_content": "\nमासिक अंक मागणी आमच्या विषयी संप���्क\nखरीप पिकांचे नियोजन कसे कराल \nमातीचे आरोग्य आणि हिरवळीचे खते\nहमीभावाने मूग, उडीद नोंदणीसाठी 24 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ\nमूग, उडीद आणि सोयाबीन नोंदणीसाठी 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ\nअवर्षण परिस्थितीमध्ये कडधान्य पिकांचे पाणी व्यवस्थापन\nसन २०२०-२१ मध्ये कृषि उन्नती योजना - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत अन्नधान्य पिकांच्या वार्षिक कृती आराखड्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत\nराज्यातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या त्रिस्तरीय पत संरचनेवर कोविड-१९/ लॉकडाऊनचे होणारे दूरगामी परिणाम व त्यावरील उपाययोजना याबाबत अभ्यास करुन शासनास अहवाल सादर करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत\nराज्यातील प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला योजनेच्या (क्रॉपसॅप) अमांलबजावणीस प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत\nराष्ट्रीय कृषि विकास योजना-रफ्तार योजनेंतर्गत सन 2019-20 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी वितरीत केलेल्या 146.67 कोटी निधीचे प्रकल्प निहाय वितरण करणेबाबत.\nकोवीड-19 साथरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमार्फत उपलब्ध करून देण्याबाबत\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019\nसन 2019 च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याबाबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AA", "date_download": "2020-05-29T21:28:20Z", "digest": "sha1:5VXBJXWSX7NJ7O7UF7XLWH3J2HR7VXX4", "length": 22209, "nlines": 282, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१४ साली प्रकाशित झालेल्या मराठी दिवाळी अंकांची यादी - विकिपीडिया", "raw_content": "२०१४ साली प्रकाशित झालेल्या मराठी दिवाळी अंकांची यादी\n(दिवाळी अंक २०१४ या पानावरून पुनर्निर्देशित)\n२०१४ सालच्या दिवाळी अंकांची किंमत सरासरी १५० रुपये आहे; तर सर्वात महाग अंक ’किल्ला’ आणि 'संवाद'. यांची किंमत प्रत्येकी ३०० रुपये आहे.\nइ.स. २०१४ साली प्रकाशित झालेले काही मराठी दिवाळी अंक, त्यांचे संपादक आणि त्यांची पृष्ठसंख्या[संपादन]\nॲग्रोवन : (आदिनाथ चव्हाण); १६०.\nअनुभव : (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी); १८६.\nअंतर्नाद : (वर्षा काळे); २००.\nअद्वैत सुजनवेध : (मंगेश पाठक); १००.\nअधिष्ठान : (मनोहर पांचाळ); १८४.\nअनीता : (वैशाली भानुशाली); १२०.\nअनुभव : (युनिक फीचर्स); १८६.\nअनुराधा : (अरविंद नाडकर्णी, दिलीप नाडकणी); २१६.\nअपूर्वाई : (सुनीता बेडगकर, डॉ. रवींद्र शोभणे); ८६.\nअपेक्षा : (दत्तात्रेय उभे); २२०.\nविकासकर्मी अभियंता : (२८वे वर्ष, कमलकांत वडेलकर); २६३.\nअर्थविश्व : (रमेश नार्वेकर); ११६.\nअर्थवेध २०१४ : (वैशाली साठे); १७६.\nअक्षर : (निखिल वागळे); २५८.\nअक्षरगंध : नाटक आणि लतादीदी विशेषांक : (मधुवंती सप्रे); २०५.\nश्री अक्षरधन : (सरिता गुजराथी); १४६.\nअक्षरभेट : (सुभाष सूर्यवंशी); १८०.\nआकंठ : (रंगनाथ चोरमुले); २०२.\nआक्रोश : (ज्ञानेश वि. जराड); २०८.\nआनंदाचा सोहळा : (जान्हवी घावरे); १२४.\nआपला डॉक्टर : (शीतल मोरे); १०४.\nआपला परम मित्र : (माधव जोशी): १६४.\nआपले छंद : (दिनकर शिलेदार); २२८.\nआयुर्वेद वैभव : (मो.द. वैद्य);\nआरोग्य संस्कार : (डॉ. यश वेलणकर); १२६.\nऑल दि बेस्ट : (विवेक मेहेत्रे); १७६.\nआवाज (६४वे वर्ष) : (भारतभूषण पाटकर, रविकुमार एन. मगदुम); २६२.\nइत्यादी : ((आशिष पाटकर); २००.\nइंद्रधनु : (विजय पवार): १०४.\nउत्तम अनुवाद : युद्ध साहित्य विशेषांक, (अभिषेक जाखडे); २५९\nउद्याचा मराठवाडा : (राम शेवडीकर); १७६.\nउद्योजक : (पी.पी. देशमुख); २००.\nउद्वेली हास्यानंद : (विवेक मेहेत्रे); २००.\nउल्हास प्रभात : (गुरुनाथ बनोटे); ११४.\nऋतुगंध : (एस.सी. पाटोळे); १९४.\nऋतुरंग : स्थलांतर विशेषांक (अरुण शेवते); २१६.\nऐसी अक्षरे : ई-अंक. (संहिता जोशी आणि मंडळी.)\nकथाश्री : (अशोक लेले, प्रकाश पानसे); २४४.\nकविता सागर : (संकलित);\nकॉमेडी कट्टा : (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी); १३६.\nकालनिर्णय सांस्कृतिक : (जयराज साळगावकर); २३२.\nकिरात : (ॲड. शशांक मराठे); १८८.\nकिशोर : (चंद्रमणी बोरकर); १३२.\nकिल्ला : (रामनाथ आंबेरकर); १६०.\nसाप्ताहिक कोकणनामा : (उमाजी म. केळुसकर); १००\nखतरनाक : (सोनल खानोलकर); १२४.\nखेळगडी : (मानसी हजेरी);\nश्री गजानन आशिष : (वसंत गोगटे ऊर्फ भाऊ महाराज); १८४.\nगुंफण : (बसवेश्वर चेणगे, कार्यकारी संपादक : गजानन चेणगे); १८०.\nगृहलक्ष्मी : (मीना जोशी);\nगोमंतक : (निवासी संपादक श्रीराम पचिंद्रे); २५०.\nचटपटीत : (विलास गायकवाड);\nचंद्रकांत : (नीलिमा कुलकर्णी); २२०.\nचारचौघी : वर्ष २१वे, (रोहिणी हट्टंगडी); २५६.\nचित्रछाया : (अनिकेत जोशी); १३४.\nचित्रलेखा : (ज्ञानेश महाराव); ११४\nचैत्राली : (रमेश द. पाटील); १६०.\nचौफेर : (सत्यवान तेटांबे); २१६.\nजगावेगळी मुशाफिरी : (आनंद अवधानी);\nजडण-घडण : (डॉ. सागर देशपांडे); २१०.\nजत्रा : (अभय कुलकर्णी, आनंद आगाशे, वैभवी भिडे); २३०.\nजनमंगल : (ॲड. वर्षा माडगुळकर); १००.\nजनश्रद्धा : (शकुंतला गुजराथी); १८०.\nजनादेश : (कैलाश म्हापदी);\nजिद्द : (सुनील राज); ५६.\nजीवनज्योत : (डॉ. रश्मी फडणीस); १६८.\nज्योतिष ओनामा: (पं. विजय जकातदार); २२४.\nज्योतिष ज्ञान : (सिद्धेश्वर मारटकर);\nझुंझार : (विजय सामंत); १००.\nझेप - चौफेर रसिकता :\nटॉनिक : (कृ.ल. मानकरकाका); २००.\nडायबेटीस मित्र : (श्रीकांत मुंदडा);\nडिजिटल दिवाळी अंक :\nतारांगण : (मंदार जोशी); १३०.\nताऱ्यांचे जग : (लता गुठे); १५६.\nतुम्ही आम्ही पालक :\nदर्याचा राजा : (पंढरीनाथ तामोरे); २००.\nदीपावली :(केशवराव कोठावळे), २०४.\nदुर्ग : (अंकुर काळे); ९२.\nदुर्गांच्या देशातून : (संदीप तापकीर, गणेश खंडाळे); १२०.\nधनंजय : (नीलिमा राजेंद्र कुलकर्णी); ३९२.\nश्री धन्वंतरी : (शुभांगी गावडे); ११८.\nनवल : (आनंद अंतरकर); २००.\nनितांत : (स्मिता कांदळकर्); १००.\nनिर्मळ रानवारा : (ज्योती जोशी); १५२.\nनीहार :(डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी); २२०.\nपत्रिका : (डॉ. बाळ फोंडके); २००.\nपद्मगंधा : भूमी विशेषांक; २६६.\nपर्ण : (अपर्णा कुलकर्णी-नाडगौडी); १७६.\nपासवर्ड : बालांसाठीचा अंक, (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी); १००.\nPassword (इंग्रजी) : बालांसाठीचा अंक, (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी)\nपुढचं पाऊल : (ऋतुजा पोवळे); १७६.\nपुणे पोस्ट (२रे वर्ष) : (मनोहर सोनवणे)\nपुण्यभूषण : (आनंद अवधानी, सुहास कुलकर्णी, सतीश देसाई); २३२.\nपुरुष उवाच : (डॉ. गीताली वि.म., डॉ. मुकुंद किर्दत); २८८.\nपुरुषस्पंदनं माणूसपणाच्या वाटेवरची : धर्म व नातेसंबंध विशेषांक (हरीश सदानी, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ); १९२.\nपोलीस टाइम्स : (अनंत सरनाईक);\nप्रपंच: (महेंद्र कानिटकर); १३०.\nप्रसाद : (उमा बोडस); १७६.\nप्रहार : निवासी संपादक संतोष वायंगणकर); ९६.\nप्रिय मैत्रीण : (वर्षा सत्पाळकर); १६४.\nप्रीमियर : (श्रीराम जयसिंगराव पवार); ९८.\nप्रीमियर : (संपादन समन्वयक - संतोष भिंगार्डे); १००.\nप्रेरणा : (दीपाली शेळके, तेजस फडके); ९६.\nफिरकी : (विनोद कुलकर्णी); २८०.\nफुल मनोरंजन : (संदीप पुरुषोत्तम खाडिलकर)\nबाल मैफल : (कुमार कदम); १५२.\nभटकंती : (अतिथी संपादक - मिलिंद गुणाजी); १६४.\nभविष्य : (स्वामी विजय कुमार)\nभाकीत : (दिलीप दत्त);\nभाग्यदीप : (उदयराज साने);\nभाग्यनिर्णय : (शशिकांत पात्रुडकर); १२८.\nमनशक्ती : (श���रीहरी का. कानपिळे); २५८.\nमनशक्ती (बाल-विशेषांक) : (अतिथी संपादक प्रवीण दवणे); ५८.\nमहाअनुभव : (सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी); १८६.\nमहानगरी वार्ताहर (सतीश सिन्नरकर); २०८.\nमाईणकर : (); ११२.\nमाझी सहेली : (हेमा मालिनी); १२०.\nमानिनी (शुभदा चंद्रचूड); २१०.\nमाहेर : (आनंद आगाशे); २५०.\nमिळून साऱ्याजणी : ( डॉ. गीताली वि.मं., विद्या बाळ); २३६.\nमुक्त आनंदघन : (देवीदास पोटे); १६३.\nमुशाफिरी :(सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी); १५२.\nमेजवानी : (अश्विनी अरविंद साळवी);\nमेनका ( अभय कुलकर्णी, आनंद आगाशे, वैभवी भिडे); २५८.\nमैत्र : (शोभा बोल्ली);\nप्रिय मैत्रीण : (वर्षा सत्पाळकर); १६४.\nमोहिनी : (आनंद अंतरकर); २५०.\nमोहिनी राज : (सुभाष झेंडे); ६४.\nमौज : (मोनिका गजेंद्रगडकर); २६४.\nरंगश्रेयाली : (अरविंद् दळवी); १३६.\nरणांगण : (डॉ. अविनाश गारगोटे): २१६.\nरत्‍नावली : (जितेंद्र औंधकर);\nरुची : (अरुण जोशी); २३०\nरोहिणी : (विभावरी काणे); २०६.\nयोगसिद्धी : (आनंद साने)\nललित (केशवराव कोठावळे); २०२.\nलक्ष्मीकृपा : (दिलीप दत्त)\nलीलाई : (अनिलराज रोकडे); २०४.\nलोकमत दीपोत्सव : (अपर्णा वेलणकर); २२४.\nलोकसंवाद यथार्थ : (कृष्णा कोत्तावार); २००.\nवनराई (कार्यकारी संपादक अमित वाडेकर). या अंकाला मुंबई पत्रकार संघाचा १४वा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा प्रथम पुरस्कार मिळाला.\nवयम्‌ : (शुभदा चौकर) : १६३.\nवसा : (प्रभाकर नारकर); २००.\nवास्तुसंस्कृती : (डॉ. रविराज अहिरराव पाने); २५०.\nसाप्ताहिक विवेक : (अश्विनी मयेकर); ३८९.\nविपुल श्री : (माधुरी वैद्य); १८८.\nविशाखा : (ह.ल. निपुणगे); १९२.\nविश्रांती : (शोभा भागवत); ३५०.\nविज्ञान पत्रिका - ५०१वा अंक : (डॉ. बाळ फोंडके); २००.\nसाप्ताहिक लोकप्रभा : (कार्यकारी संपादक - विनायक परब)\nशब्ददर्वळ : (श्रीकृष्ण बेडेकर); ११६.\nशब्ददीप : (श्रीराम पवार); १८४.\nशब्दरुची : वर्ष २रे, (सुदेश हिंगलासपूरकर);\nशब्दसरी : (डॉ. अनिकेत घोटणकर); १४८.\nशब्दस्पर्श : पहिलाच अंक; संपादन विशेषांक, (चिन्मया कुलकर्णी)); १२०.\nशिक्षणवेध : (प्रा. रमेश पानसे)\nशूर सेनानी : (संजय वेंगुर्लेकर); १८४.\nसाप्ताहिक सकाळ : २१६.\nश्री सद्गुरू साईकृपा : (बाळ जाधव); ११२.\nसमांतर भाग्य : (अनिल लक्ष्मण राव); १२८.\nसंवाद दहावी दिवाळी : (विजय कोतवाल);५०४.\nसंस्कारदीप : (प्रमोद तेंडुलकर); ११२\nसंस्कृती : (सुनीताराजे पवार); २१०.\nसाई निर्णय : (महेश खर्द); ११२.\nसाप्ताहिक साधना : शोध आणि बोध विशेषांक :\nसाधना बालकुमार अंक : (विनोद शिरसाठ); ३४.\nयुवा साधना : (साधना प्रकाशन); ५८.\nसामना : (उद्धव ठाकरे); १३६.\nसासर माहेर : (सायली औंधकर)\nसाहित्य : (अशोक बेंडखेळे); १६८.\nसाहित्य चपराक : (घनश्याम पाटील); १९४.\nसाहित्यप्रेमी : (मंदा खांडगे); १५६.\nसाहित्य मैफिल : (कुमार कदम): १९२.\nसाहित्य रंजन : (सत्यवान तेटांबे); १६०.\nसाहित्य सूची : सिक्वेल विशेषांक : (अतिथी संपादक - संजय भास्कर जोशी); ३३०.\nसिनेनाट्य : (सत्यवान तेटांबे); १७६५.\nसुखी गृहिणी : (ललितकला शुक्ला); १५६.\nसुश्रेय : (श्वेता गानू)\nसौंदर्यस्पर्श : (कल्पना गायकवाड)\nस्नेहबंध : (अनिकेत भालेराव);\nस्वधर्मसूर्य : (अनिरुद्ध अरविंदनाथ रत्नाळकर); १७६.\nश्री स्वामी विश्वसंदेश : (प्रियंवदा लाठकर)\nस्पंदन (पालकत्व चिशेषांक - संपादक डॉ. आनंद नाडकर्णी); ८२.\nहंस : (आनंद अंतरकर); २१२.\nहसवंती नवलकथा : (संकलित);\nहास्यरंग : (ज्ञा.ग. चौधरी); १४८.\nहास्यविवेक : (विवेक मेहेत्रे);\nहा हा हा : (जितेंद्र औंधकर);\nसाहित्यआभा (शारदा जयंत धुळप) २००\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मार्च २०२० रोजी १५:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2020-05-29T21:11:50Z", "digest": "sha1:2LJ4EV64NNV7MPICUW3ZXEM2XLHALO2A", "length": 11719, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n०२:४१, ३० मे २०२० नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिप���डिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सुद्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nवगळल्याची नोंद २३:१५ Tiven2240 चर्चा योगदान ने सातारा जिल्हा पानावर१२१ आवृत्यांची दृष्यताबदलली:माहिती लपवली आहे ‎(नकल-डकव प्रताधिकार उल्लंघन: https://vishwakosh.marathi.gov.in/25493/ पासून नकल डकव मजकूर झाकले)\nसातारा जिल्हा‎ २३:११ -१४५‎ ‎Tiven2240 चर्चा योगदान‎\nसातारा जिल्हा‎ २३:०९ -३,०८६‎ ‎Tiven2240 चर्चा योगदान‎ →‎सज्जनगड: zpsatara.gov.in/tourism_satara पासून कॉपी पेस्ट मजकूर काढला\nसातारा जिल्हा‎ २३:०७ -८४,७५९‎ ‎Tiven2240 चर्चा योगदान‎ कॉपी पेस्ट मजकूर काढले\nसाचा:चौकट‎ २१:०६ +३५२‎ ‎Tiven2240 चर्चा योगदान‎ Updating\nसाचा:चौकट‎ २०:१५ -१‎ ‎Tiven2240 चर्चा योगदान‎\nछो औरंगाबाद‎ १५:२० -२१६‎ ‎Tiven2240 चर्चा योगदान‎ Rsm181090 (चर्चा) यांनी केलेले बदल TivenBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: उलटविले\nछो महाराष्ट्र‎ १५:०२ -१६०‎ ‎Tiven2240 चर्चा योगदान‎ Rsm181090 (चर्चा) यांनी केलेले बदल TivenBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: उलटविले\nछो महाराष्ट्र‎ १४:५९ +१६०‎ ‎Rsm181090 चर्चा योगदान‎ →‎Information about Maharashtra Tourism in Marathi खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nछो औरंगाबाद‎ १४:५८ -१‎ ‎Rsm181090 चर्चा योगदान‎ →‎बाह्य दुवे\nमहाराष्ट्रातील किल्ले‎ २२:४५ +८६‎ ‎ज चर्चा योगदान‎\nस्थानांतरांची नोंद २२:२० ज चर्चा योगदान ने लेख वारुगड वरुन वारूगड ला हलविला ‎\nमहाराष्ट्रातील किल्ले‎ २१:४१ +५१‎ ‎202.168.146.191 चर्चा‎ →‎ठाणे जिल्हा+कुलाबा जिल्हा (३९) खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nभारत‎ १९:३४ +१७४‎ ‎Pranesh Ananda kale चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nचाकणचा किल्ला‎ २२:१४ -५,७८५‎ ‎ज चर्चा योगदान‎\nअर्नाळा‎ २१:५४ -१०१‎ ‎27.97.85.41 चर्चा‎ →‎इतिहास खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nउस्मानाबाद जिल्हा‎ २२:२६ +८७‎ ‎Psharke चर्चा योगदान‎\nजळगाव जिल्हा‎ १४:४२ +३५‎ ‎Kundan Ravindra Dhayade चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन Advanced mobile edit\nजळगाव जिल्हा‎ १४:३४ +१,१३४‎ ‎Kundan Ravindra Dhayade चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit\nजळगाव जिल्हा‎ १४:१९ +२७८‎ ‎Kundan Ravindra Dhayade चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit\nजळगाव जिल्हा‎ १४:१६ ०‎ ‎Kundan Ravindra Dhayade चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit\nजळगाव जिल्हा‎ १४:१५ +५४४‎ ‎Kundan Ravindra Dhayade चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit\nजळगाव जिल्हा‎ १३:५९ +६३‎ ‎Kundan Ravindra Dhayade चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit\nजळगाव जिल्हा‎ १३:५८ +१२४‎ ‎Kundan Ravindra Dhayade चर्चा योगदान‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit\nशिवनेरी‎ ०७:५२ +४९‎ ‎Amitpopatdhakane चर्चा योगदान‎ खूणपताका: दृश्य संपादन\nबल्लारशा‎ २१:३२ -५०२‎ ‎अभय नातू चर्चा योगदान‎ असलेला लेख खूणपताका: नवीन पुनर्निर्देशन\nउस्मानाबाद जिल्हा‎ १८:३७ +७९‎ ‎Psharke चर्चा योगदान‎\nअर्नाळा‎ १८:२६ +६५‎ ‎अभय नातू चर्चा योगदान‎ प्रस्तावना\nदातेगड‎ १८:११ +२,५५४‎ ‎अभिनव चव्हाण चर्चा योगदान‎ →‎इतिहास: आशय जोडला खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/mitomycin-p37141707", "date_download": "2020-05-29T21:22:51Z", "digest": "sha1:ML5467JHGGVH7AGKCRP6SJS4YVBRWXRW", "length": 16238, "nlines": 284, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Mitomycin in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Mitomycin\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n1 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Mitomycin\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n1 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nMitomycin के प्रकार चुनें\nसदस्य इस दवा को ₹419.8 में ख़रीदे\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n1 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nसदस्यता आपके बैग में जोड़ दी गयी है\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपके अपलोड किए गए पर्चे\nMitomycin खालील उपचारासाठी वापरले जाते -\nडोक आणि मानेचा कर्करोग\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक ���ुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें अग्नाशय कैंसर सिर और गर्दन का कैंसर पेट का कैंसर\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Mitomycin घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Mitomycinचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Mitomycinचा वापर सुरक्षित आहे काय\nMitomycinचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nMitomycinचा यकृतावरील परिणाम काय आहे\nMitomycinचा हृदयावरील परिणाम काय आहे\nMitomycin खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Mitomycin घेऊ नये -\nMitomycin हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nते सुरक्षित आहे का\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nआहार आणि Mitomycin दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोल आणि Mitomycin दरम्यान अभिक्रिया\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Mitomycin घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Mitomycin याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Mitomycin च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Mitomycin चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Mitomycin चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/mea-namaste-trump-organiser-congress", "date_download": "2020-05-29T20:50:14Z", "digest": "sha1:4676MSYJ2JVDZZUUVPELXE4AHGFDPAKZ", "length": 15145, "nlines": 83, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘नमस्ते ट्रम्प’चे आयोजक कोण? - द वायर मराठी", "raw_content": "\n‘नमस्ते ट्रम्प’चे आयोजक कोण\nगूगलवर शोध घेतला असता गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने या नावाचा उल्लेख करण्यापूर्वी ‘डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समिती’ नावाच्या कोणत्याही संस्थेचा काहीही माग दिसत नाही.\nनवी दिल्ली: परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले, की गुजरातमधील ‘नमस्ते ट्रम्प’ या स्टेडियममध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजक ‘डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समिती’ नावाचा नव्याने तयार झालेला एक समूह आहे. हा समूह अचानक कुठून आला याबाबत काँग्रेसने प्रश्न उभे केले आहेत.\nसाप्ताहिक आढाव्यामध्ये, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, की ट्रम्प यांच्याकरिता मोटेरा स्टेडियमवर ‘नमस्ते ट्रम्प’ या नावाने जो स्वागतसमारंभ होणार आहे तो बराचसा ‘हाऊडी मोदी’ या कार्यक्रमासारखाच असेल. मागच्या सप्टेंबरमध्ये मोदी आणि ट्रम्प हे ह्यूस्टन येथे ज्या कार्यक्रमात एकत्र आले होते त्याबाबतकुमार यांचे हे भाष्य होते.\nह्यूस्टन येथील कार्यक्रमात रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट पक्षाचे नेते उपस्थित होते तसेच याही कार्यक्रमात विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केले जाईल का या प्रश्नाबाबत रवीशकुमार यांनी थेट उत्तर दिले नाही, ते म्हणाले, हा प्रश्न आयोजकांना विचारला पाहिजे.\nत्यानंतर त्यांनी सांगितले, की आयोजक गुजरात सरकार नसून एक नवीन खाजगी समूह आहे.\n“’नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समिती आयोजित करत आहे. कुणाला आमंत्रित करायचे याबाबतचे सर्व निर्णय ही समिती घेत आहे,” ते म्हणाले.\nतथापि, गूगलवर शोध घेतला असता गुरुवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने या नावाचा उल्लेख करण्यापूर्व�� ‘डोनाल्ड ट्रम्प नागरिक अभिनंदन समिती’ नावाच्या कोणत्याही संस्थेचा काहीही माग दिसत नाही. आत्तापर्यंत या संस्थेशी संबंधित कोणतीही वेबसाईट सापडली नाही, किंवा अगदी गुजरातमधीन प्रसारमाध्यमांमधूनही ही समिती कार्यक्रमाचे आयोजक आहे असा उल्लेख असणाऱ्या कोणत्याही बातम्याही मिळाल्या नाहीत.\n‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम, त्याच्या वेबसाईटनुसारएका टेक्सस इंडिया फोरम नावाच्या संस्थेने आयोजित केला होता.\nकाँग्रेस कार्यकारी समितीचे सदस्य आर. एस. सुरजेवाला यांनी या समूहाचा उदय कसा झाला आणि त्याचे पदाधिकारी कोण असा प्रश्न विचारला. “गुजरात सरकार अशा अज्ञात खाजगी संस्थेद्वारे आयोजित ३ तासांच्या कार्यक्रमासाठी १२० कोटी रुपये का खर्च करत आहे” असे ट्वीट त्यांनी केले आहे.\nएखादा समूह असा नव्याने तयार होणे हे काही नवे नाही असे म्हणत सूत्रांनी असा दावा केला की परदेशी नेत्यांच्या सार्वजनिक स्वागतसमारंभांमध्ये खाजगी समूह नेहमीच सामील असतात, फक्त एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही. त्यांनी नेपाळ आणि श्रीलंकेच्या पंतप्रधानांची उदाहरणे दिली, जेव्हा भारतातील त्यांच्या अधिकृत दौऱ्यामध्ये नागरिकांनीही त्यांचे स्वागत केले होते. द इंडिया फाऊंडेशन ही संस्था २०१४ पासून बहुतांश वेळा अशा स्वागतसमारंभाचे आयोजक असते.\nसूत्रांनी हेही सांगितले की समितीच्या पदाधिकाऱ्यांचे तपशील लवकरच जाहीर केले जातील.\nअमेरिकेचे अध्यक्ष २४ फेब्रुवारी रोजी दुपारी अहमदाबाद येथे येतील आणि त्यानंतर एका मिरवणुकीतून मोटेरा स्टेडियमकडे जातील.\n‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम अमेरिकन अध्यक्षांसाठी राजकीय व्यासपीठ म्हणून पाहिला जाईल का या प्रश्नावर उत्तर देताना कुमार म्हणाले, “मोदी आणि ट्रम्प यांचा हा एकत्रित कार्यक्रम थेटपणे कोणत्याही अंतर्गत राजकारणावर प्रभाव टाकण्यासाठी आहे असे आम्हाला वाटत नाही. आम्ही पूर्वीही असे सार्वजनिक कार्यक्रम केले आहेत, फक्त छोट्या प्रमाणात केले आहेत.”\nसुमारे तीन तासांनंतर, अध्यक्षांचा लवाजमा आग्र्याकडे रवाना होईल. ते ४.३० वाजता आग्रा येथे पोहोचतील आणि सूर्यास्तापूर्वी ताजमहालच्या परिसरात फेरफटका मारतील.\nदुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनच्या समोरील प्रांगणात अधिकृत स्वागत समारंभ होईल.राजघाट येथे पुष्पचक्र अर्पण करून अमेरिकेचे अध्य��्ष औपचारिक चर्चांकरिता आणि करारांवर सह्या करिता हैद्राबाद हाऊस येथे जातील.\nबुधवारी दिलेल्या बातमीप्रमाणे, कुमार यांनी अमेरिकेबरोबर कोणतेही लक्षणीय व्यापार करारांच्या शक्यता धूसर असल्याचे सांगितले. “आम्हाला घाईघाईने कोणताही करार करायचा नाही कारण अनेक निर्णयांचा लोकांच्या जीवनावर आणि दीर्घकालीन आर्थिक स्थितीवर परिणाम होणार असल्यामुळे या सर्व गोष्टी जटिल आहेत. आम्हाला कृत्रिम मुदती घालून घ्यायच्या नाहीत,” ते म्हणाले.\nया भेटीतून कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी साध्य होतील असे विचारले असता कुमार म्हणाले, “ही भेट नात्यातील प्रगल्भतेचा विशिष्ट टप्पा गाठण्याच्या संदर्भात पाहिली पाहिजे. ही दोन लोकशाही राष्ट्रांच्या नेत्यांच्या नियमित भेटींपैकी एक आहे आणि ती आपल्या दोन देशांमधील सुसंवाद वाढत असल्याचे दर्शवते.”\nकुमार म्हणाले, दोन्ही देशांमध्ये सहकार्याची क्षेत्रे वाढत असताना भारत हे संबंध आणखी दृढ होण्याची अपेक्षा करत आहे.“त्यामुळे सामायिक हितसंबंधांच्या बाबतीत प्रादेशिक आणि जागतिक पातळीवरील समस्यांवर मतांची देवाणघेवाण करण्याचीही संधी मिळेल. एकंदर पाहता आपली जागतिक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल,” असेही ते म्हणाले.\nतरुणीने दिल्या पाकिस्तान-हिंदुस्तान झिंदाबादच्या घोषणा\n१०० कोटींवर १५ कोटी भारी पडतील : वारिस पठाणही बरळले\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/11/mahashivaaghadi-in-maharashtra.html", "date_download": "2020-05-29T19:08:40Z", "digest": "sha1:TWD3PTJD5KQYZSLOOZXXLQ6XTZDUMBXE", "length": 5794, "nlines": 38, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "भाजपला धक्का; सत्तास्थापनेसाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत", "raw_content": "\nभाजपला धक्का; सत्तास्थापनेसाठी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या तयारीत\n��ेब टीम : जयपूर\nराज्यात भाजपाला मोठा धक्का बसणार आहे. राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं असलं तरी शिवसेना मात्र मुख्यमंत्री पदावर ठाम आहे. राष्ट्रवादी व काँग्रेसने शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याचा निर्णय होऊ शकतो.\nजयपूरमध्ये सुरु असलेल्या काँग्रेसच्या आमदार आणि नेत्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी येत्या काही तासात शरद पवार आणि सोनिया गांधींची भेट होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.\nशिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलण्यास नकार दिला. सरकार स्थापनेत भाजप अपयशी झाल्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत शिवसेना वाटाघाटीच्या करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nआज रात्री नऊ वाजता पुन्हा कॉंग्रेसची बैठक होणार आहे. भाजपला सत्तेपासून लांब ठेवणे हे प्राधान्य हे काँग्रेसचे प्राधान्य असल्याचे समजते. जर राज्यपालांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्तास्थापन करण्यासाठी बोलवलं आणि त्यावेळी जर शिवसेनेनं पाठिंबा दिला तर काँग्रेस याबाबत विचार करेल, असे मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे. तर भाजपनं सत्तास्थापनेचा दावा केल्यास त्यांच्या विरोधात मतदान करु आणि ज्यावेळी सरकार कोसळेल त्यावेळी पर्यायी सरकार देण्याचा आम्ही प्रयत्न करु, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/i140612232754/view", "date_download": "2020-05-29T19:20:35Z", "digest": "sha1:JSQWPAQ7VKIYREKE3VHAJW5KJG2JRXWB", "length": 7740, "nlines": 96, "source_domain": "www.transliteral.org", "title": "श्रीगुरुबोध ग्रंथ", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|श्रीगुरुबोध ग्रंथ|\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्रीगुरुबोध ग्रंथ - प्रथम प्रकरण\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्रीगुरुबोध ग्रंथ - द्वितीय प्रकरण\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्रीगुरुबोध ग्रंथ - तृतीय प्रकरण\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्रीगुरुबोध ग्रंथ - चतुर्थ प्रकरण\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्रीगुरुबोध ग्रंथ - पंचम प्रकरण\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्रीगुरुबोध ग्रंथ - षष्ठ प्रकरण\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्रीगुरुबोध ग्रंथ - सप्तम प्रकरण\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्रीगुरुबोध ग्रंथ - अष्टम प्रकरण\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nश्रीगुरुबोध ग्रंथ - नवम प्रकरण\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nवि. सबर ; गाभण ; सगर्भ ( घोडी किंवा गाढवी ). - क्रिवि . भारासहित ; जोरानें ; सपाटयानें ; अवजडपणें ( पडणें , टोला बसणें , काठी मारणें ).\nमी ह्या साईट साठी काही करू शकते काय\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणचाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय अडतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सदतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय छत्तिसावा\nश्रीसिद्धचरित्रातील आणखी कांहीं ठळक पैलू\nश्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व\nश्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ \nश्रीज्ञानोबा माउलींचा ` वंशविस्तार '\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://myfamilyrecipes.kunkalienkar.com/2017/11/17/ghosale-bhaaji/", "date_download": "2020-05-29T20:38:21Z", "digest": "sha1:NSMEQI3DOMPLFPQYJL2FX2XXRE3JGBA7", "length": 9997, "nlines": 180, "source_domain": "myfamilyrecipes.kunkalienkar.com", "title": "Ghosale Bhaaji (घोसाळ्याची भाजी शेंगदाण्याचं कूट घालून) - Sponge Gourd Subji with Crushed Peanuts | My Family Recipes", "raw_content": "\nGhosale Bhaaji (घोसाळ्याची भाजी शेंगदाण्याचं कूट घालून)\nघोसाळ्याची भाजी शेंगदाण्याचं कूट घालून मराठी\nGhosale Bhaaji (घोसाळ्याची भाजी शेंगदाण्याचं कूट घालून)\nGhosale Bhaaji (घोसाळ्याची भाजी शेंगदाण्याचं कूट घालून)\nघोसाळ्याची भाजी शेंगदाण्याचं कूट घालून\nघोसाळ्याची (गिलकीची / sponge gourd ) ची चण्याची डाळ घालून केलेली भाजी नेहमीच केली जाते. ही एक वेगळ्या प्रकारची भाजी आहे. ह्यात घोसाळ्याच्या फोडी न करता घोसाळं किसून घालतात आणि कांदा, आलं, लसूण आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालतात. भाजी खूप चविष्ट होते.\nघोसाळी किसून घेतल्यामुळे आणि काही पडखळण (चणा डाळ वगैरे) नसल्यामुळे ही भाजी आळते. त्यामुळे भाजीसाठी नेहमीपेक्षा जास्त घोसाळी लागतात.\nघोसाळी (गिलकी) ४–५ मध्यम आकाराची\nकांदा १ मध्यम बारीक चिरून / किसून\nआलं लसूण पेस्ट अर्धा चमचा\nलाल तिखट / ठेचलेली हिरवी मिरची अर्धा चमचा\nभाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट २ टेबलस्पून\nलिंबाचा रस अर्धा चमचा\nताजा खवलेला नारळ २ टेबलस्पून (ऐच्छिक)\nचिरलेली कोथिंबीर १ चमचा\n१. घोसाळी धुवून सोलून घ्या. दोन्ही कडेचे तुकडे काढून कडू नाही ना ते बघा. घोसाळी किसून घ्या – अगदी बारीक किसणी वापरू नका.\n२. एका कढईत तेल गरम करून मोहरी, जिरं, हळद आणि हिंग घालून फोडणी करा.\n३. कांदा घालून मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.\n४. आलं, लसूण घालून २–३ मिनिटं परतून घ्या.\n५. किसलेलं घोसाळं घालून ढवळा. झाकण ठेवून घोसाळी मऊ होईपर्यंत शिजवा. घोसाळ्याला पाणी सुटतं त्यामुळे आणखी पाणी घालावं लागत नाही.\n६. लाल तिखट / हिरवी मिरची, मीठ, लिंबाचा रस आणि साखर घालून ढवळून घ्या.\n७. शेंगदाण्याचं कूट घालून ढवळा.\n८. खवलेला नारळ आणि कोथिंबीर घालून ढवळा. भाजी जास्त सुकी वाटली तर थोडं पाणी शिंपडा. जास्त पाणी असेल तर भाजी आटवून घ्या. ह्या भाजीला रस नसतो.\n९. घोसाळ्याची चविष्ट भाजी तयार आहे. गरमागरम भाजी पोळी / भाकरी बरोबर खायला द्या.\n१. ह्या भाजीत पाव चमचा गरम मसाला ही घालू शकता. वर दिलेल्या सहाव्या स्टेप मध्ये गरम मसाला घाला.\nGhosale Bhaaji (घोसाळ्याची भाजी शेंगदाण्याचं कूट घालून)\nGhosale Bhaaji (घोसाळ्याची भाजी शेंगदाण्याचं कूट घालून)\nDrumsticks Kadhi (शेवग्याच्या शेंगांची कढी)\nMuskmelon Halwa (खरबूज / चिबूडाचा हलवा)\nNo-Knead Bread (विना मेहनतीचा पाव)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/son-lost-flat-for-not-taking-care-of-father/articleshow/70320579.cms", "date_download": "2020-05-29T21:19:01Z", "digest": "sha1:4RCBSNENIG6745Z2UG4LVVDARUPJTIMZ", "length": 7709, "nlines": 92, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "mumbai news News : वडिलांचा सांभाळ न केल्याने घर गमावले\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nवडिलांचा सांभाळ न केल्याने घर गमावले\nम्हातारपणी मुलगा आपला सांभाळ करेल, या विश्वासाने वडिलांनी जून २०००मध्ये मुलाच्या नावे कायदेशीररीत्या हस्तांतर केलेला म्हाडाचा फ्लॅट त्यांना परत करण्याचा आदेश ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गतच्या अपील लवादाने मुलाला नुकताच दिला आहे.\nवडिलांचा सांभाळ न केल्याने घर गमावले\nमुंबई : म्हातारपणी मुलगा आपला सांभाळ करेल, या विश्वासाने वडिलांनी जून २०००मध्ये मुलाच्या नावे कायदेशीररीत्या हस्तांतर केलेला म्हाडाचा फ्लॅट त्यांना परत करण्याचा आदेश ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गतच्या अपील लवादाने मुलाला नुकताच दिला आहे. यामुळे फ्लॅटचे हस्तांतरण एकतर्फी रद्द करण्याची तरतूद म्हाडाच्या कायद्यात नसली, तरी ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत असलेल्या तरतुदीच्या माध्यमातून तसा दिलासा ज्येष्ठ नागरिकांना मिळवता येऊ शकतो, हे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.\nकाळाचौकी येथील अभ्युदय नगरमधील रामदास शिंदे यांनी त्यांचा मुलगा जितेंद्र (दोन्ही नावे बदललेली आहेत) व त्याच्या पत्नीविरोधात छळवणुकीबद्दल पोलिस तक्रार केली होती. तसेच सन २०००मध्ये मुलाच्या नावे हस्तांतरण केलेला म्हाडाचा फ्लॅट परत मिळावा याकरिता म्हाडाकडे जुलै २०१६मध्ये अर्ज केला होता. मात्र म्हाडाने असमर्थता दर्शवल्यानंतर अपील लवादाने मात्र शिंदे यांना दिलासा दिला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\n'मॉब लिंचिंग करणाऱ्यांवर दहशतवादविरोधी कायदा लागू करा'महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/fasting", "date_download": "2020-05-29T20:48:26Z", "digest": "sha1:DQP3ZDYJTTZUW5IN42UZYAW235PMB5JV", "length": 5898, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nलॉकडाउनमध्ये बर्गर खाण्यासाठी तब्बल २५० मैल अंतराचा प्रवास\nवनप्लस, शाओमी, विवो, ओप्पो एकत्र, जाणून घ्या कारण\nकरोनाने लावलं अभिनेत्रीच्या लग्नाला ग्रहण, चार वर्षांपूर्वी केला होता साखरपुडा\n​अर्शद वारसीचं डाएट प्लान\n पोटाचे स्नायू मजबूत करण्यासाठी वाचा हे उपाय\nक्रिकेट मैदानावर करोनाचा प्रवेश या खेळाडूची झाली टेस्ट\nरेडमीचे दोन नवीन स्मार्टफोन उद्या लाँच होणार\nFAKE ALERT: करोना व्हायरसचा संबंध जोडून रामदेव बाबा यांचा जुना फोटो व्हायरल\nडेक्कन क्वीन धावणार ताशी १४० किलोमीटर\nकरोनाः औषधांचा तुटवडा; WHOनं दिले संकेत\nमुंबई पोलिसांना सरकारी भावानं मालकीचं घर; सरकार सकारात्मक\nमध्यरात्रीनंतर नव्हे, सूर्योदयानंतरच बदलतो वार\nबीएसएनएल कर्मचाऱ्यांचे आज लाक्षणिक उपोषण\nमहाशिवरात्री: असा करा हेल्दी उपवास...\nIPL मधील क्रिकेटपटूच्या गाडीला हायवेवर अपघात\nबिग बॉस १३: 'या' स्पर्धकाला 'फास्ट अॅन्ड फ्यूरियस ९'ची टीम करतेय सपोर्ट\nभारतीय तरुणांमध्ये इंटरनेट उपवासाचा ट्रेंड\nकसा मिळेल दुसऱ्या सामन्यात विजय\nतेलंगणाः समता बलात्कार प्रकरणी ३ जणांना अटक\nओप्पो आणणार जगातला सर्वात वेगाने चार्ज होणारा फोन\nसिग्नल यंत्रणेत बिघाड; मध्य रेल्वे विस्कळीत\nसत्तेविरुद्ध नाही, ठाकरेंचं लक्ष वेधण्यासाठी उपोषण: पंकजा मुंडे\nकरोना व्हायरसवर भारताचे बारीक लक्ष\nकरोना व्हायरलः चीनमधून लोकांची घरवापसी\nदविंदर सिंह यांच्याबाबतीत मोदी शांत का\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/amravati/amravati-university-exam-postponed-till-april-because-coronavirus/", "date_download": "2020-05-29T19:44:30Z", "digest": "sha1:SJIO4ZDNWYTRZZ4AXLGI3CPXPB3TL5YR", "length": 31493, "nlines": 460, "source_domain": "www.lokmat.com", "title": "अमरावती विद्यापीठाच्��ा परीक्षा एप्रिलपर्यंत स्थगित - Marathi News | Amravati University exam postponed till April because of CoronaVirus | Latest amravati News at Lokmat.com", "raw_content": "गुरुवार २८ मे २०२०\nव्होडाफोन-आयडियामध्ये गुंतवणुकीचा गूगलचा विचार\nचेअरमन सत्यशील शेरकरांनी सांगितलं मारहाण प्रकरणातील नेमंक राज'कारण'\n१५ जूनपासून शाळा नकोच... \nCoronaVirus News: झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्राने आतातरी जागे व्हावे, बाळासाहेब थोरातांचा मोदी सरकारला टोला\n'रिअल इस्टेट सेक्टर बिघडण्याच्या स्थितीत; अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या'\nकरिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा या गोष्टीसाठी केला होता सौदा, कारण वाचून व्हाल हैराण\nगोविंदाने ४९ व्या केले होते दुसरे लग्न, त्याच्या या दुसऱ्या पत्नीचे नाव वाचून बसेल तुम्हाला धक्का\nKBCमध्ये 19 वर्षांपूर्वी 1 कोटी रुपये जिंकणारा मुलगा आता बनलाय आयपीएस अधिकारी\nअभिनेत्री पूजा हेगडेचे Instagram अकाऊंट हॅक, मध्यरात्री ट्विट करत फॅन्सना म्हणाली...\nसासऱ्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला झाले होते अश्रू अनावर, त्यांच्यासोबत होते खास नाते\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\nकोरोनाच्या स्पाईक प्रोटीनला नष्ट करण्यास प्रभावी ठरेल 'ही' लस; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\n'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा\nCoronavirus : वस्तू किंवा सरफेसला हात लावल्यावर कोरोना पसरण्याबाबत नवा खुलासा, वाचा काय सांगते नवीन गाईडलाइन...\nकोरोनामुळे नॅशनल गेम्सचं आयोजन करणं अशक्य; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला कळवणार- गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nठाण्यातील ज्येष्ठ वास्तूरचनाकार वसंत पाणसारे यांचं निधन\nअकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; ९ नवे रुग्ण सापडल्यानं बाधितांचा आकडा ५१६ वर\nगृहमंत्री अमित शहांचा सर्व मुख्यमंत्र्यांना फोन; लॉकडाऊनचा घेतला आढावा\nक्वारंटाईन सेंटर्समधून तक्रारी येता कामा नयेत; एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड यांच्या महापालिका आणि पोलीस आयुक्तांना सूचना\nमीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 600 चा आकडा\nमुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ३५ हजार ४८५ वर; राज्यातील बाधितांचा आकडा ६० हजाराच्या उंबरठ्यावर\nपुणे शहरात गुरुवारी दिवसभरात ३१८ नवीन कोरोना रूग्णांची वाढ; २०५ रुग्ण झाले बरे\nसोलापुरात आज कोरोनाचे ८१ रुग्ण सापडले; सहा जणांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या ७४८ वर\nकोरोना- खाजगी लॅबचे दर अखेर कमी झाले; ठाणेकरांना दीड हजार कमी मोजावे लागणार\nट्वेंटी-20 वर्ल्ड कप संदर्भात आयसीसीच्या बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय\nकल्याण डोंबिवलीत आज कोरोनाचे २९ नवे रुग्ण; एकूण रुग्णांची संख्या ९११ वर\nएकतर्फी प्रेमातून युवकाने भावाच्या मेहुणीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून केली हत्या\nवसई-विरार शहरात ३९ नवे कोरोना रुग्ण सापडले; संख्या पोहोचली ६४२ वर\nयवतमाळमध्ये आणखी दहा कोरोना पॉझिटिव्ह; बाधितांचा आकडा २४ वर\nकोरोनामुळे नॅशनल गेम्सचं आयोजन करणं अशक्य; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला कळवणार- गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nठाण्यातील ज्येष्ठ वास्तूरचनाकार वसंत पाणसारे यांचं निधन\nअकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; ९ नवे रुग्ण सापडल्यानं बाधितांचा आकडा ५१६ वर\nगृहमंत्री अमित शहांचा सर्व मुख्यमंत्र्यांना फोन; लॉकडाऊनचा घेतला आढावा\nक्वारंटाईन सेंटर्समधून तक्रारी येता कामा नयेत; एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड यांच्या महापालिका आणि पोलीस आयुक्तांना सूचना\nमीरा भाईंदर मध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला 600 चा आकडा\nमुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ३५ हजार ४८५ वर; राज्यातील बाधितांचा आकडा ६० हजाराच्या उंबरठ्यावर\nपुणे शहरात गुरुवारी दिवसभरात ३१८ नवीन कोरोना रूग्णांची वाढ; २०५ रुग्ण झाले बरे\nसोलापुरात आज कोरोनाचे ८१ रुग्ण सापडले; सहा जणांचा मृत्यू, एकूण रुग्णसंख्या ७४८ वर\nकोरोना- खाजगी लॅबचे दर अखेर कमी झाले; ठाणेकरांना दीड हजार कमी मोजावे लागणार\nट्वेंटी-20 वर्ल्ड कप संदर्भात आयसीसीच्या बैठकीत घेतला महत्त्वाचा निर्णय\nकल्याण डोंबिवलीत आज कोरोनाचे २९ नवे रुग्ण; एकूण रुग्णांची संख्या ९११ वर\nएकतर्फी प्रेमातून युवकाने भावाच्या मेहुणीवर कुऱ्हाडीने सपासप वार करून केली हत्या\nवसई-विरार शहरात ३९ नवे कोरोना रुग्ण सापडले; संख्या पोहोचली ६४२ वर\nयवतमाळमध्ये आणखी दहा कोरोना पॉझिटिव्ह; बाधितांचा आकडा ���४ वर\nAll post in लाइव न्यूज़\nअमरावती विद्यापीठाच्या परीक्षा एप्रिलपर्यंत स्थगित\nउन्हाळी परीक्षांचे कॅलेंडर बदलणार : ‘लॉकडाऊन’, संचारबंदीचा परिणाम\nअमरावती विद्यापीठाच्या परीक्षा एप्रिलपर्यंत स्थगित\nअमरावती : कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० परीक्षा एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. त्याअनुषंगाने विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी १ एप्रिल रोजी परीक्षा स्थगित करण्याबाबत परिपत्रक निर्गमित केले आहे.\nअमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० परीक्षा १५ एप्रिलपासून सुरू होणार होत्या. त्यानुसार प्रशासनाने परीक्षांचे वेळापत्रक तयार केले. मात्र, १४ एप्रिलपर्यंत ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे आपसुकच परीक्षांचे कॅलेंडर बदलणार आहे. परिणामी एप्रिलपर्यंत लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती विद्यापीठ अंतर्गत ३९४ महाविद्यालयांसाठी परीक्षा स्थगितीबाबतचे आदेश लागू करण्यात आले आहे. तसेच ‘लॉकडाऊन’मुळे अमरावती विद्यापीठ अंतर्गत सर्वच महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय अगोदरच कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी घेतला आहे. १४ एप्रिलनंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार व तत्कालीन परिस्थितीनुरूप परीक्षासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. अमरावती विद्यापीठाच्या बी.एस्सी., अभियांत्रिकी शाखेच्या परीक्षा १५ एप्रिलपासून प्रारंभ होणार होत्या. मात्र, नव्या आदेशामुळे परीक्षांचे कॅलेंडर बदलणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.\nउन्हाळी सत्राच्या ६२५ परीक्षा\nअमरावती विद्यापीठाला उन्हाळी २०२० परीक्षेत ६२५ परीक्षांचे नियोजन करावे लागणार आहे. एप्रिलपर्यंत परीक्षा स्थगित केल्या असल्या तरी मे महिन्यात परीक्षा घ्यावा लागणार आहे. यात मानव्यविद्या शाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, आंतरविद्या शाखीय अभ्यास विद्याशाखा या चार शाखांचा समावेश आहे. तर, ३.२५ लाख विद्यार्थी सेमिस्टर पॅटर्न परीक्षेला सामोरे जाणार आहे.\n१५ एप्रिलपासून उन्हाळी परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते. परीक्षांचे वेळापत्रकसुद्धा जाहीर करण्यात आले आहे. मात्र, कोरोना विषाणुमुळे ‘लॉकडाऊन’ असल्याने परीक्षा एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी घरीच अभ्यास करावा. यू-ट्युब, आॅनलाईन अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा.\n- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, अमरावती विद्यापीठ\nCoronaVirus : मध्य प्रदेशातून पलायन केलेल्या 8 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nनववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश द्या\nजेईई मेन्सचा दुसरा टप्पा अनिश्चित काळासाठी लांबणीवर\nबारावीच्या ८६ टक्के उत्तरपत्रिका जमा\nCoronaVirus मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा १४ एप्रिलपर्यंत लांबणीवर\nCorona Efect : महाविद्यालये बंद; परीक्षेबद्दल निर्णय नाही\nअंजनगाव-परतवाडा मार्गावर अपघात, तिघांचा जागीच मृत्यू\nटोळधाडीच्या नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना करा\nभीषण आग, पाच घरे खाक\nनमुने चाचणीचे कर्तव्य बजावताना सहा तास पाण्याविनाच\nनव्या कैद्यांचा स्वतंत्र बराकीत मुक्काम\nकापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nराष्ट्रपती राजवटीची भीती अपयश लपवण्यासाठी \nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\n'सावरकरांच्या नावाने एखादे विद्यापीठ असावे, संजय राऊतांची मागणी'\nकोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक\nबलात्काराचा आरोपी जामिनावर तुरुंगातून बाहेर आला, पीडितेच्या घरी जाऊन केला चाकू हल्ला\n लॉकडाउनमध्ये कुकिंग करतानाही शर्लिन चोप्रा दिसतेय BOLD, पहा तिचे फोटो\nकेवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं\n वयाच्या १४ व्या वर्षी करोडपती, मग एमबीबीएस डॉक्टर अन् आता पोलीस अधीक्षक\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: 31 मे रोजी लॉकडाऊन संपणार; जाणून घ्या, 1 जूनपासून काय-काय सुरू राहण्याची शक्यता\nCoronaVirus News: कोरोनापासून बचाव करण्यासाठी चिमुकलीला पाजलं कासवाचं रक्त; अन्...\ncoronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\n४०% पर्यटन कंपन्या बंद पडण्याची शक्यता; ८१ टक्के कंपन्यांचा महसूल पूर्ण ठप्प\n'सावरकरांच्या नावाने एखादे विद्यापीठ असावे, संजय राऊतांची मागणी'\nCoronaVirus News: ...अन् भारत 'त्या' यादीत पहिल्या स्थानावर पोहोचला; नावावर नकोसा विक्रम नोंदला\nअफवांवर विश्वास ठेवू नये\nबसचालकांची होणार आरोग्य तपासणी\nCoronaVirus News: ...अन् भारत 'त्या' यादीत पहिल्या स्थानावर पोहोचला; नावावर नकोसा विक्रम नोंदला\n'तो' दोन देशांमधला वाद, तिसऱ्याची गरज नाही; भारताचं डोनाल्ड ट्रम्प यांना जबरदस्त उत्तर\nसंतप्त तरुणीने महिला पोलिसाच्या हाताच्या दंडावर घेतला चावा अन् केली मारहाण\nचेअरमन सत्यशील शेरकरांनी सांगितलं मारहाण प्रकरणातील नेमंक राज'कारण'\nचीनविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांचं मुस्लिम कार्ड; काय करणार इम्रान अन् पाकिस्तान\n'रिअल इस्टेट सेक्टर बिघडण्याच्या स्थितीत; अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या क्षेत्राकडे लक्ष द्या'\nCoronaVirus News: देशातील लॉकडाउन आणखी १५ दिवस वाढण्याची चिन्हे\nCoronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम\n 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर\nकोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी जगभरातील हजारो डॉक्टरांकडून दिले जातेय अर्सेनिक औषध\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.pldyes.com/mr/products/vat-dyes/vat-violet/", "date_download": "2020-05-29T21:03:45Z", "digest": "sha1:R3YWLPY4IUCMKTZ75FVU535ZACGCTMFN", "length": 5245, "nlines": 217, "source_domain": "www.pldyes.com", "title": "वॅट व्हायोलेट फॅक्टरी - चीन वॅट व्हायोलेट उत्पादक, पुरवठादार", "raw_content": "\nमूलभूत गर्द जांभळा रंग\nप्रचंड गर्द जांभळा रंग\nप्रचंड गर्द जांभळा रंग\nमूलभूत गर्द जांभळा रंग\nप्रचंड गर्द जांभळा रंग\nपिवळे 2 / सल्फर फिकट पिवळा ग्रॅमी\nथेट लाल 28 / थेट काँगोचे लाल\nवॅट पिवळा 2 / वॅट पिवळा GCN\nमूलभूत पिवळा 2 / Auramine ओ\nऍसिड लाल 18 / ऍसिड किरमिजी रंगाच्या सुताचा 3R\nप्रचंड गर्द जांभळा रंग\nवॅट व्हायोलेट 1 / वॅट व्हायोलेट आर\nADD.:ROOM 620 घटक ब, NO.9 TIANYI रोड, वृत्तसंस्था सिन्हुआनुसार जिल्हा, शिजीयाझुआंग शहर, हेबेई चीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://parabsachin.blogspot.com/2012/06/", "date_download": "2020-05-29T20:06:27Z", "digest": "sha1:CL6ID7OVOB7TSP6J6KNRPYAKRIMYOESA", "length": 11893, "nlines": 108, "source_domain": "parabsachin.blogspot.com", "title": "माझं आभाळ: 01/06/12 - 01/07/12", "raw_content": "\nमी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची. त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.\nरिंगण ने आणखी एक कार्यक्रम आयोजित केलाय. डॉ. सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत. त्याचं हे निमंत्रण.\nडॉ. सदानंद मोरे यांची प्रकट मुलाखत\nमहाराष्ट्राच्या लोकव्यवहाराचे गाढे अभ्यासक आणि ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या वयाची साठ वर्षं नुकतीच २५ जून २०१२ रोजी पूर्ण केली. त्यांच्या या साठीनिमित्त ’मनोविकास प्रकाशन’ आणि ‘रिंगण’ आषाढी अंक यांनी संयुक्तपणे त्यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन रविवार १ जुलै रोजी भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात आयोजित केला आहे.\nसर्वजनवादासारखी नवी विचारधारा मांडणारे विचारवंत, ‘तुकाराम दर्शन’ साठी साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक, ‘लोकमान्य ते महात्मा‘ मधून इतिहासाची बहुविद्याशाखीय माडणी करणारे समतोल इतिहाससंशोधक, पुणे विद्यापीठाच्या तुकाराम अध्यासनाचे प्रमुख, श्रीकृष्णाच्या जीवनावर पीएचडी करणारे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, कवी, नाटककार, वक्ते, कीर्तनकार आणि प्रवचनकार डॉ. प्रा. सदानंद मोरे यांनी विविध अंगांनी आजच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीवर प्रभाव टाकला आहे. त्याची कृतज्ञता म्हणून ’मनोविकास प्रकाशन’ आणि ‘रिंगण’ आषाढी अंक यांनी मोरे सरांच्या साठीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.\nआषाढीचं एक नवं ‘रिंगण’\nमी परवाच काही मित्रांना पाठवलेला मेल इथे देतोय,\nमित्रांनो, दिवाळी अंक निघतात, तसा आषाढीचाही अंक असावा, अशी कल्पना गेली काही वर्षं डोक्यात होती. यावर्षी ती प्रत्यक्षात येतेय. रिंगण या पहिल्या आषाढी अंकाचं प्रकाशन आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे शनिवार ३० जून रोजी पंढपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होतेय. देशभर फिरून केलेले रिपोर्ताज, मान्यवर अभ्यासकांचं नामदेवांविषयीचं चिंतन आणि भास्कर हांडे या आंतरराष्ट्रीय चित्रकाराने मुखपृष्ठावर साकारलेले अभ्यासपू्र्ण नामदेव, अशी या अंकाची काही वैशिष्ट्य.\nसोबत सविस्तर प्रेस नोट, कव्हर आणि लोगो अटॅच केले आहेत. शक्य होत असेल तर कृपया आपल्या वर्तमानपत्रात, टीव्हीत, रेडियोत किंवा वेबसाईटमधे प्रसिद्धी द्यावी, ही नम्र विनंती. जेणेकरून अंक लोकांपर्यंत जाऊ शकेल आणि आषाढी अंकांची दिवाळी अंकांसारखीच परंपरा निर्माण होईल.\nयेत्या काही दिवसांतच www.ringan.in या नावाने याची वेबसाईटही येत आहे.\nआमच्या या धडपडीत तुम्ही आमच्यासोबत आहातच, या खात्रीसह,\nकाल सोलापूरहून एक मेल आला होता. राकेश कदम या पत्रकाराचा. बरेच दिवस ब्लॉग नाही. लिहा अशी मागणी होती. तसे मेल किंवा कमेंट गेले काही महिने सुरूच आहेत. बरेच दिवस ब्लॉग लिहिला नाही, अशी आठवण बरेच जण भेटल्यावरही करून देतात. मी ओशाळतो. पण आळस झटकत नाही. लेख लिहिलेलेही असतात ते अपलोड करायचं राहून जातं. आज आळस झटकलाय. तुकाराम सिनेमावरचा लेख अपलोड करतोय.\nमला माहीत असलेला तुकोबा दिसायला वेगळाच होता. अंगापिंडानं थोराड. आडदांड. सावळा. गदागदा हसणारा. आडवा तिडवा मनमोकळा. राजा रविवर्मांच्या चित्रात आहे तसा पिळदार मिशांचा. आपला जीतू जोशी अंगापिंडानं वेगळाच. आपला आवडता नट. पण तुकाराम म्हणून नाही पटणारा. विशेषतः गुटखा तोंडात असल्यासारखे गाल आणि हनुवटी. तरीही तुकाराम बघताना जीतू हळूहळू हरवत गेला. तुकाराम म्हणून भेटत गेला. ही ताकद सिनेमाची होती. सिनेमावर लिहिणं हे मला येत नाही. मला ते काही कळतही नाही. आपल्याला काय साला एक डाव धोबीपछाडही आवडतो. तो कुठल्यातरी इंग्रजी आणि मग हिंदी सिनेमाची कॉपी आहे, हे माहीत असूनही आवडतो. त्यामुळे आपण सिनेमावर न लिहिलेलंच बरं. म्हणून सिनेमावर नाही लिहिलंय. सिनेमातून भेटणा-या तुकोबांवर लिहिलंय. तो विषय आणखी कठीण. मला त्यातलंही काही कळत नाही. तरीही लिहिलंय. अगाऊपणा आहेच अंगात. लेख कटपेस्ट करतोय. रविवारी पुरवणीत छापून आला होता. त्यावर दिवसभर फोन खणखणत राहिला.\nमी सचिन परब. I’m Sachin Parab. लिहिणं हाच आवडीचा छंद. खाज.वगैरे. Writing is my Passion and Profession. तोच पोटापाण्याचा धंदा. पत्रकार आहे. I’m a Journalist.\nगुढीपाडवा हे हिंदू नव वर्षं नाही\nकपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे\n प्रबोधनकार नेमकं काय सांगतात\nबहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही\nटिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण\nहे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना\nआषाढीचं एक नवं ‘रिंगण’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/breaking-news-marathi/ajit-pawar-request-about-handshake/", "date_download": "2020-05-29T18:48:46Z", "digest": "sha1:FJVEZI2CQDOBAEUQQWXCWC6OT62LOTF3", "length": 13005, "nlines": 196, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "कुणाशीही हात मिळवू नका, अजित पवारांचा जाहीर सल्ला - Hello Maharashtra", "raw_content": "\nकुणाशीही हात मिळवू नका, अजित पवारांचा जाहीर सल्ला\nकुणाशीही हात मिळवू नका, अजित पवारांचा जाहीर सल्ला\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी एक अजब सल्ला नागरिकांना दिला आहे. पुण्यात एका कार्यक्रमाप्रसंगी आलेले असताना हा सल्ला त्यांनी उपस्थित जनतेला दिला.\nहे पण वाचा -\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nकोरोनाने जगभर थैमान घातलं असून आता त्यो आपल्याकडं बी येऊ लागला आहे, त्यामुळं काळजी म्हणून एकमेकांशी हात मिळवणं टाळलं पाहिजे असं म्हणत जोपर्यंत या आजारावर नियंत्रण आल्याचं स्पष्ट होत नाही, तोपर्यंत एकमेकांशी हात मिळवू नका असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे.\nआपण उपमुख्यमंत्री झालो म्हणून जास्त शहाणं झालो, लोकांपेक्षा मोठं झालो अशी कोणतीच भावना हात न मिळवण्यामागे नसून आजारापासूनची काळजी म्हणून हे करत असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. याच्यापुढे जाऊन आपल्याला हात मिळवू नका सांगणारे डॉक्टरच भेटीच्या शेवटी हात मिळवतात याकडेही अजित पवार यांनी लक्ष वेधत उपस्थितांना कोपरखळी मारली.\nमध्यप्रदेशमध्ये राजकीय भूकंप, ज्योतिरादित्य सिंदिया भाजपमध्ये\nअंबाबाई मंदिरात कोरोना व्हायरसची दक्षता ; पर्यटक भाविकांसाठी स्टेरेलीयम लिक्विडचा वापर\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा मृत्यू\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nफायनल इयरचा झोल | विद्यार्थी बिनविरोध पुढे की परीक्षा होणारच\nकोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर महामंदीचे सावट; GDP दर उणे होण्याची शक्यता\nशाळ�� १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसंभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nजळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन; शनिवारी…\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार; अजित पवारांचे…\n..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत;…\nमजुरांचा ‘मसीहा’ सोनू सूद मुंबईत फक्त साडे पाच…\nराज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..\nअक्षय कुमार धावला ज्युनिअर आर्टिस्टच्या मदतीला; १५००…\nसाऊथ इंडियन अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nनरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं…\nभाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown…\nकामगार कायद्यात बदल करणे ही कामगारांची चेष्टा\n‘बॉईज लॉकर रुम’ | मुलं घाणेरडी वागू नयेत म्हणून…\nकोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न…\n वैशाली हॉटेल झाले सुरु\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nतुमच्याकडे BSNL चं सिमकार्ड आहे फ्री मध्ये मिळतोय 5 GB डेटा\nस्थलांतरित कामगारांसाठी गीतकार गुलजार यांची भावनिक कविता\n‘दबंग’मधील व्हिलन ठरतोय रिअल लाईफमधील…\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅल�� महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/mahajanadesh-yatra-comes-in-khandesh-today-possibilities-senior-leaders-comes-in-bjp-from-ncp-and-congress/articleshow/70559948.cms", "date_download": "2020-05-29T21:28:19Z", "digest": "sha1:KUPLKCBRSIF7J4UIV77WYNJSPYYVFVLC", "length": 16062, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "jalgaon news News : भाजपमध्ये खान्देशातूनही 'मेगाभरती'\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भाजपची महाजनादेश यात्रा आज (दि. ७) जळगाव जिल्ह्यात येत आहे. भाजपकडून सुरू असलेल्या मेगा भरतीचे बहुसंख्य प्रवेश याच यात्रेत होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोणते नेते भाजपवासी होतील, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असलेल्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील बड्या नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे.\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव\nआगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भाजपची महाजनादेश यात्रा आज (दि. ७) जळगाव जिल्ह्यात येत आहे. भाजपकडून सुरू असलेल्या मेगा भरतीचे बहुसंख्य प्रवेश याच यात्रेत होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोणते नेते भाजपवासी होतील, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असलेल्यांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील बड्या नेत्यांचा समावेश असल्याची चर्चा सुरू आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०१४ मध्ये केंद्रापाठोपाठ राज्यातही भाजपचे सरकार बहुमताने सत्तेत आले. त्यानंतर भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थादेखील काबीज केल्या. मोदी लाटेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य प्रादेशिक पक्षांना फटका बसला असून, ही लाट कायम राहिल्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली. लोकसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीकडे भाजपने लक्ष क��ंद्रीत केले असून, त्यानुसार ‘महाजनादेश यात्रा’ काढून वातावरणनिर्मिती करण्याचा हा प्रयत्न आहे.\nयासाठीच भाजपकडून मेगा भरतीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडण्याचे काम सुरू आहे. प्रमुख विरोधी पक्षातील बड्या नेत्यांना आपल्याकडे खेचण्यात भाजप प्रथमदर्शनी यशस्वीदेखील झाल्याचे दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रापासून सुरू झालेल्या मेगाभरतीचा क्रम पुढे विदर्भ, मराठवाडा असा राहिला आहे. आता उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा दाखल होत आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीमंत्री गुलाबराव देवकर, पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ, विधानपरिषदेचे माजी आमदार मनीष जैन, काँग्रेसचे रावेरचे माजी आमदार शिरीष चौधरी, अमळनेरचे विद्यमान आमदार शिरीष चौधरी आदींचे भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. या चर्चेला दुजोरा मिळू शकलेला नसला तरी सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता ते शक्य असल्याचा राजकीय जाणकारांचा दावा आहे.\nजळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी याठिकाणी शिवसेनेचीही ताकद चांगली आहे. युती झाली नाही तर भाजपला शिवसेनेचेच प्रमुख आव्हान असेल, हे भाजप जाणून आहे. युती फिस्कटली तर भविष्यातील राजकीय डावपेच काय असतील, हे लक्षात घेऊनच भाजप चाल करणार आहे. महाजनादेश यात्रेवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुकांना भाजपमध्ये घेऊन त्यांचा शिवसेनेविरोधात उभे करण्याची खेळी भाजपकडून खेळली जाऊ शकते. त्यामुळे कदाचित प्रमुख नेत्यांवरच भाजपची नजर आहे.\nभाजपमध्ये जाण्यासाठी इच्छुक असलेल्यांमध्ये गुलाबराव देवकर, दिलीप वाघ, मनीष जैन, शिरीष चौधरी यांची नावे आघाडीवर आहेत. युती झाली नाही तर ही इच्छुक मंडळी त्या-त्या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांसमोर प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून असेल, या नजरेतून पाहिले जात आहे. विधानसभेच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघाची जागा सेनेच्या वाट्याला आहे. येथे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील उमेदवार असतील. त्यांच्या विरोधात भाजप गुलाबराव देवकरांना उतरवू शकते. समजा युती झालीच तर देवकरांना चाळीसगाव मतदारसंघातून भाजप रिंगणात आणू शकते. त्यामुळे देवकरांचा भाजपप्रवेश निश्चित मानला जात आहे.\nचित्र लवकरच स्पष्ट होणार\nपालकमंत्री तथा जल��ंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (दि. ५) जळगावात पत्रकार परिषद घेतली. यामध्ये बोलताना महाजन यांनी, राष्ट्रवादीचे नेते व माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर आपणास दोनदा भेटल्याचे सांगितले. त्यांच्या प्रवेशाबाबत मात्र त्यांनी बोलणे टाळले. तसेच धुळे येथील आमदार कुणाल पाटील भाजप प्रवेशासाठी संपर्कात असल्याची माहितीही त्यांनी दिली होती. त्यामुळे येत्या दोन दिवसांत काय ते स्पष्ट होईलच असे सांगत महाजन यांनी जिल्ह्यातील बड्या नेत्यांच्या भाजप प्रवेशाची उत्सुकता निर्माण केली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n'शिवसेनेमुळेच राणे मोठे झाले आणि शिवसेनेमुळेच रस्त्यावर...\n ते देशातही राष्ट्रपती राजवटीची मागणी करती...\n'करोनाच्या संकटानतंर मैदानात या, सरकार पाडून दाखवा'...\nराष्ट्रपती राजवटीत भाजपला स्वारस्य नाही: गिरीश महाजन...\nखडसेंच्या हाती 'फडणवीस हटाओ'चा फलक; फोटो व्हायरल...\nखान्देश: अनेक नेते भाजपत प्रवेश करणार\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/rs", "date_download": "2020-05-29T21:21:50Z", "digest": "sha1:YW6RQK44FDD5ZW6VRZKD5WGX24A7U4TG", "length": 6581, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकर्नाटक पोलिस विकत घेणार अडीच कोटीं���े ५० शोधक श्वान\nFM Nirmala Sitharaman Press Conference : मजूर, छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी घोषणा : अर्थमंत्री निर्मला सीतारमण\nआपल्या राज्यात परतू नका, प्रत्येकी १०,००० रुपये मिळतील: नागालँडची घोषणा\nलघु उद्योजकांना ८४ हजार कोटींचे बूस्टर ; व्यापक व्याख्या आणि अनेक फायदे\nकरोना: प्रत्येक मृतदेहामागे मिळणार १ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता\nठाकरे कुटुंबाकडे १२५ कोटींची संपत्ती; उद्धव यांच्या नावे एकही वाहन नाही\nकोविड- १९: जोआ मोरानीने प्लाज्मा थेरपीसाठी केलं रक्तदान, मिळाले ५०० रुपये\n४११ कोटी बुडवून कर्जदार पळाले, स्टेट बँकेची सीबीआयकडे तक्रार\nऔरंगाबाद रेल्वे अपघात: मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत\nलॉकडाउन: कर्नाटक सरकारने जाहीर केले १,६०० कोटी रुपयांचे पॅकेज\n५२,८०० रुपयांचे मद्याचे बिल व्हायरल, विक्रेत्यावर गुन्हा दाखल\nकरोना संकटात 'बेस्ट' सेवा देणाऱ्यांना हवाय आधार\nयूके कंपनीची स्टायलिश बाईक भारतात लाँच, पाहा किंमत\nहनी ट्रॅप: तरुणी असल्याचे भासवून तरुणाला ९१ हजारांना ठगवले\nअॅम्ब्युलन्स बोलावणाऱ्या महिलेला १८ हजारांचा गंडा\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास २०० नाही, २०००₹ दंड\nव्होडाफोनच्या 'या' प्लानमध्ये आता दोन महिन्यांची वैधता\nकरोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघशीत दान\n'करोना'विरुद्ध लढाई; शिर्डी संस्थानने दिले ५१ कोटी\nकरोनाग्रस्तांसाठी सिंधूने राज्य सरकारला दिले १० लाख\nदूध व दुग्धजन्य पदार्थांचा तुटवडा भासणार नाहीः अमूल\nनाशिक, औरंगाबादमध्ये पेट्रोल खरेदीवर निर्बंध\nएकही 'करोना' रुग्ण नसताना ममतांनी उभारला २०० कोटींचा फंड\nकरोना राष्ट्रीय आपत्ती; मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार ४ लाखांची मदत\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/bike-to-the-helmet-from-the-bicyclist-akp-94-2027067/", "date_download": "2020-05-29T21:20:41Z", "digest": "sha1:C4D5JEMFS4GUJ525KC4I3DL22GZXKWTR", "length": 14026, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bike to the helmet from the bicyclist akp 94 | दुचाकीचालकांकडून हेल्मेटसक्तीकडे काणाडोळा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घ��डय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nराज्यात दुचाकीचालकांकडून वाढते अपघात पाहता हेल्मेटसक्ती केल्यानंतरही त्याकडे चालक कानाडोळाच करत आहेत.\nराज्यात ७ लाख ३९ हजार विना हेल्मेट प्रकरणे *गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १० महिन्यांत कारवाई दुप्पट\n*मुंबई, पुणे शहरात दुचाकीस्वारांकडून नियम धाब्यावरच\nराज्यात दुचाकीचालकांकडून वाढते अपघात पाहता हेल्मेटसक्ती केल्यानंतरही त्याकडे चालक कानाडोळाच करत आहेत. राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ या दहा महिन्यातच वाहतुक पोलिसांनी केलेल्या कारवाईत ७ लाख ३९ हजार विना हेल्मेट प्रकरणांची नोंद झाली आहे. वाढलेल्या कारवाईमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विना हेल्मेट प्रकरणांची नोंद दुप्पट झाली. मुंबई, पुणे शहरातील दुचाकीचालकांनी तर नियम धाब्यावरच बसविले आहेत. सर्वाधिक कारवाई झाली आहे.\nहेल्मेट न घातल्याने होणाऱ्या अपघातांत जिवितहानी मोठय़ा प्रमाणात होत आहे. त्यामुळे परिवहन विभागाकडून हेल्मेटसक्तीची भूमिका सातत्याने घेण्यात आली. त्याला पुणेसह आणखी काही भागांतून विरोध झाला. ही सक्ती करण्यासाठी पेट्रेाल पंपावर पेट्रोल न देण्याचीही भूमिका घेण्यात आली. तरीही या सक्तीना चालकांनी जुमानले नाही. अखेर वाहतुक पोलिसांनी मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद शहरासह राज्यातील सर्वच शहरांत कारवाईची धार अधिक तीव्र केली. यासाठी सीसीटीव्हींद्वारे ई-चलान कारवाईचाही आधार पोलिसांनी घेतला.\nसीसीटीव्हींमार्फत कारवाई करताना त्यात मोठी वाढ झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०१८ मध्ये राज्यात ३ लाख ५७ हजार ६७८ प्रकरणांची नोंद झाली होती. यंदा जानेवारी ते ऑक्टोबर २०१९ मध्ये केलेल्या कारवाईत वाढ झाली. तब्बल ७ लाख ३९ हजार ३०३ प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती दिली. गेल्या वर्षी १२ कोटी ३४ लाख ८० हजार रुपये दंड वसुल केला असतानाच तो यंदा १६ कोटी ७ लाखांपर्यंत पोहोचला आहे.\nहेल्मेट सक्तीकडे मुंबई, पुणेकरांनी दुर्लक्षच केले आहे. १ लाख २१ हजार १२९ प्रकरणे दाखल असतानाच त्यात वाढ होऊन २०१९ मध्ये २ लाख ९९ हजार ३८५ प्रकरणे दाखल झाल्याचे सांगितले. नोव्हेंबर महिन्यात यात ���णखी वाढ झाली असेल. पुणेकरांनीही हेल्मेट घालण्यास नापंसतीच दर्शवली असल्याचे दिसून येते. २०१८ मध्ये ८० हजार ३३ प्रकरणे असतानाच १ लाख ७५ हजार ६७५ प्रकरणे झाली आहेत. मुंबईमध्ये या कारवाईमध्ये आणखी वाढ करण्यासाठी नवीन यंत्रणा अंमलात आणण्याचा विचार केला जात आहे. बसवलेल्या सीसीटींव्हींमध्ये ६० स्पीड कॅमेरे असून या कॅमेऱ्यांमध्ये विना हेल्मेट दुचाकीचालक दिसला कि त्याचेही ई-चलान करण्याची यंत्रणा आणण्याचा विचार पोलीस करत आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 जमनालाल बजाज पुरस्कार प्रदान\n2 सामाजिक, प्रादेशिक समतोल साधण्याचे काँग्रेसपुढे आव्हान\n3 शिवसेना खासदाराच्या भरधाव कारने हरणाला चिरडले; चालकाला अटक\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Organize-various-cultural-events-on-the-occasion-of-marathi-language-day/", "date_download": "2020-05-29T20:48:51Z", "digest": "sha1:ZN7HGVWO7PM6BOQBQZ5B2AL4C3US7E5B", "length": 2920, "nlines": 28, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठी भाषा दिनानिमित्त विविध सांस्‍कृतिक कार्यक्रमाचे आयोजन (video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठी भाषा दिनानिमित्त विविध सांस्‍कृतिक कार्��क्रमाचे आयोजन (video)\nमराठी भाषा दिनानिमित्त विविध सांस्‍कृतिक कार्यक्रमाचे आयोजन (video)\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nकविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिन महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त विधानभवनात ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आली आहे. या कार्यक्रमाला मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी उपस्‍थिती लावली आहे.\nसत्ताधारी आणि विरोधक मराठी भाषा दिनाचा गौरव करण्‍यासाठी पक्षभेद विसरुन सर्व एकत्र आले आहेत. यासोबतच विधिमंडळ परिसरात बारा बलुतेदारांचे चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले आहे.\nलॉकडाऊन एकदम उठवण्याची चूक करणार नाही : मुख्यमंत्री\nराज्यात २४ तासांत आठ हजारांवर डिस्चार्ज\nजिल्ह्याच्या ठिकाणी कोरोना चाचणी लॅब का नकोत\nमला त्रास दिलात, तर सायनाईड खाऊन जीव देईन : आ. हर्षवर्धन जाधवांची सासरे दानवेंना धमकी\nकोरोनाचा गुणाकार अन् महापालिकेची वजाबाकी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mahabharti-practice-paper-28/", "date_download": "2020-05-29T19:47:34Z", "digest": "sha1:3HR37LHL2S3RGM6QGQXQY4VEQRUECXN3", "length": 14383, "nlines": 441, "source_domain": "mahabharti.in", "title": "MahaBharti Practice Paper 28 - महाभरती सराव पेपर २८", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती सराव पेपर २८\nमहाभरती सराव पेपर २८\nमहाभरती सराव पेपर २८ (Important Questions)\nLeaderboard: महाभरती सराव पेपर २८\nमहाभरती सराव पेपर २८\nमहाभरती सराव पेपर २८ (Important Questions)\nविविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nLeaderboard: महाभरती सराव पेपर २८\nमहाभरती सराव पेपर २८\nभारताचे सध्याचे आदिवासी कल्याण मंत्री कोण आहेत\nमहाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत\nराज्यपाल व मंत्रीमंडळ हे कोणत्या दुव्यामुळे साधले जाते\nमहाराष्ट्राचे गृहमंत्री …………. आहेत.\nभारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण\nमहाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन कोणता\nमाहितीचा अधिकार परित केलेले राज्य कोणते\nस्वातंत्र भारताचे पहिले वित्त मंत्री कोण होते\nआर के शनमुखम चेट्टी\nमहाराष्ट्राचे सहकार पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री कोण आहेत\nगुगल कंपनीचे मु��्यालय कुठे आहे\nभारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे निधन कोणत्या साली झाले\nअहमदनगर शहराची स्थापना केव्हा झाली\nगुलाबराव पाटील हे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत\nयवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत\nऑपेरेशन ब्लू स्टार हे पंजाबमधील अमृतसर येथे असणाऱ्या सवर्णमंदिरातील खालीस्थानवादी अतिरेक्यांना ठार करण्यासाठी इंदिरा गांधी यांनी कोणत्या साली राबविले होते\nडीएनए चक्राकार रचनेचा शोध कोणत्या साली लागला\nभोपाळ वायू दुर्घटना कोणत्या साली घडली होती\nराष्ट्रवादीचे ‘आमदार डॉ. अमोल कोल्हे’ हे कोणत्या लोकसभा मतदार संघातून निवडून आले\nसन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदार संघातून कोण निवडून आले\n‘अल जिहाद ही दहशदवादी’ संघटना ……………. देशात कार्यरत आहे.\nअझर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशदवादी घोषित करावे असा युनोमध्ये प्रस्ताव एप्रिल २०१९ मध्ये कोणत्या देशाने मांडला\nभारतात सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्तीसह किती न्यायमूर्ती आहेत\nप्रत्येक गावातील जमीनधारकांच्या नोंदी कोण ठेवतो\nमानवी दुध बँक “जीवनधारा’ चालविणारे पहिले राज्य कोणते\nजागतिक व्यापारी संघटनेचे मुख्यालय कुठे आहे\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nMantri मंडळातील प्रशन हे खूपच जुने आहेत.आता नवीन सरकार आहे. गृहमंत्री अनिइ देशमुख आहेत.पर्यायामध्ये हा पर्याय नाही आहे.कृपया मार्गदर्शन करावे.\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/online-permission-for-pruning/articleshow/75897481.cms", "date_download": "2020-05-29T19:35:08Z", "digest": "sha1:7ZWCQ24OJV3HLBATTO24P3XYCBNWCQPB", "length": 11872, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nपावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या सोसायटीतील आणि परिसरातील झाडांची छाटणी करायची असल्यास त्यासाठीच्या परवानगीची ऑनलाइन प्रक्रिया महापालिकेने सुरू केली आहे. यासाठी MCGM 24x7 ॲप उपलब्ध करून देण्यात आला असून त्यावर अर्ज करून परवानगी घेता येणार आहे.\n२०१८च्या वृक्षगणनेनुसार मुंबईत २९ लाखांवर झाडे आहेत. सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या झाडांची निगा पालिकेद्वारे राखली जाते. तसेच खासगी सोसायटी, शासकीय-निमशासकीय संस्था, खासगी जागेवर असणाऱ्या झाडांची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. पावसाळ्याच्या काळात झाडे पडून वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन संबंधितांनी पालिकेच्या पूर्वपरवानगीने आपल्या परिसरातील अवास्तव वाढलेल्या झाडांच्या फांद्या शास्त्रीय पद्धतीने पावसाळ्यापूर्वीच छाटाव्यात, असे आवाहन पालिकेद्वारे करण्यात आले आहे.\nमृत किंवा किडीचा प्रादुर्भाव असलेली झाडे तसेच धोकादायक झाडांबाबत १९१६ या हेल्पलाइनवर संपर्क साधावा. पालिकेच्या विभाग कार्यालयातील कनिष्ठ वृक्ष अधिकाऱ्यांशी देखिल संपर्क साधता येईल. झाडांची छाटणी किंवा मृत, धोकादायक झाड कापावयाचे असल्यास पालिकेची पूर्वपरवानगी बंधनकारक आहे. तसेच छाटणी झाल्यानंतर झाडाच्या तोडलेल्या फांद्या व इतर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ही संबंधितांची असणार आहे. पालिकेच्या कंत्राटदाराने छाटणी केल्यास कचऱ्याची विल्हेवाट त्यानेच लावणे अपेक्षित आहे. कंत्राटदारामार्फत झाडाची छाटणी करावयाची असल्यास पालिकेच्या नियमांनुसार विहित शुल्क पालिकेच्या विभाग कार्यालयाकडे जमा केल्यानंतर सात दिवसांत छाटणीची प्रक्रिया केली जाते.\nमुंबईत : २९ लाख ७५ हजार २८३ झाडे\nखासगी आवारात : १५ लाख ६३ हजार ७०१\nसरकारी परिसरात : ११ लाख २५ हजार १८२\nरस्त्यांच्या कडेला : १ लाख ८५ हजार ३३३\nविवि��� उद्यानांमध्ये : १ लाख एक हजार ६७\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nएसटी मालवाहतूक क्षेत्रात; १५० पेट्या आंबे घेऊन पहिला ट्रक निघाला\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.vessoft.com/software/android/category/lifestyle", "date_download": "2020-05-29T19:12:12Z", "digest": "sha1:QWDQBSWSKO4KRQJXOHJO2RS5FHF34AUS", "length": 12688, "nlines": 177, "source_domain": "mr.vessoft.com", "title": "जीवनशैली – Android – Vessoft", "raw_content": "\nफेसबुक – सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्कचा अनुप्रयोग. सॉफ्टवेअर सामाजिक नेटवर्कमध्ये असलेली भिन्न सामग्री पाहण्या�� आणि तयार करण्यास सक्षम करते.\nगूगल ट्रान्सलेशन – गूगल सेवेच्या एकाधिक भाषांच्या समर्थनासह एक लोकप्रिय अनुवादक. सॉफ्टवेअर फोटोंमधून हस्तलिखित आणि हस्तलिखित आणि व्हॉइस इनपुटचे भाषांतर करण्यास सक्षम करते.\nAmazonमेझॉन – लोकप्रिय सेवा Amazonमेझॉनकडून विविध सामग्री आणि वस्तूंच्या संचासह एक अनुप्रयोग. सॉफ्टवेअर बर्‍याच applicationsप्लिकेशन्स आणि गेम्सचे विनामूल्य डाउनलोड सक्षम करते.\nफेसबुक लाइट – लोकप्रिय सोशल नेटवर्क क्लायंटची कमी वजनाची आवृत्ती जी कमीतकमी सिस्टम स्रोत वापरते आणि कमकुवत कनेक्शनसह नेटवर्कमध्ये स्टॅबली कार्य करते.\nगूगल अर्थ – एक सॉफ्टवेयर जी 3 डी तंत्रज्ञानाच्या समर्थनासह पृथ्वीवरील पृष्ठभाग प्रदर्शित करते. अनुप्रयोग तपशीलवार लँडस्केप्स दाखवतो आणि मार्गाची आखणी करण्यास आणि विविध थकबाकी असलेल्या ठिकाणांची माहिती पाहण्यास सक्षम करतो.\nइंस्टाग्राम – जगातील सर्वाधिक भेट दिलेल्या सोशल नेटवर्क्समध्ये राहण्यासाठी एक सॉफ्टवेअर. अनुप्रयोगात फोटोंसह प्रभावी कार्यासाठी बरेच ग्राफिक प्रभाव आणि फिल्टर आहेत.\nमांबा – परिचित होण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी एक सोयीस्कर व्यवस्थापक. अनुप्रयोग वापरकर्ता प्रोफाइल पाहण्यास, वैयक्तिक माहिती संपादित करण्यास आणि आभासी भेटवस्तू देण्यास सक्षम करतो.\nGoogle+ – लोकप्रिय कंपनीकडून सामाजिक नेटवर्क संप्रेषण आणि व्यवस्थापित करण्यासाठी एक सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर सर्व Google सेवा एकत्र करते आणि आपण त्यांचे वापरकर्ता खात्यासह एकत्रीकरण अंमलात आणू शकता.\nडाउनलोड सॉफ्टवेअर किंवा ऑनलाइन चित्रपट आणि विविध शैली मालिका पाहू करण्यासाठी. सॉफ्टवेअर सेवा एक सोपे वापर साधने विस्तृत श्रेणी आहे.\nसॉफ्टवेअर विविध प्रतिमा आणि फोटो संग्रह काम सज्ज आहे सामाजिक नेटवर्क व्यवस्थापित करण्यासाठी. सॉफ्टवेअर वापरकर्ता प्रोफाइल सोयिस्कर नियंत्रण सेटिंग्ज एक क्रमांक असतो.\nड्युओलिंगो – परदेशी भाषा सहजपणे शिकण्याचे आणि बोलण्याच्या कौशल्यांच्या विकासाचे एक साधन. सॉफ्टवेअर आपल्याला मोठ्या संख्येने भाषांचा अभ्यास करण्यास अनुमती देते आणि त्यात विविध प्रकारच्या शिक्षण पद्धतींचा समावेश आहे.\nजगभरातील लोकांशी परिचित होण्याचा मजेदार मार्ग हे सॉफ्टवेअर सोशल नेटवर्क्सचे फंक्शन्सचे समर्थन करते आणि वापरकर���त्यांच्या शोध व्यवस्थेच्या विस्तारीत संधींचा समावेश करते.\nलोकप्रिय सेवा अधिकृत अर्ज विविध व्हिडिओ सामग्री पाहण्यासाठी. सॉफ्टवेअर विडीओ व संजाळ त्याच्या त्यानंतरच्या अपलोड संपादित करण्यासाठी साधने श्रेणी समर्थन पुरवतो.\nबीबीसी न्यूज – सर्वात मोठ्या माहिती उद्योगातील वास्तविक बातम्या आणि लेख पाहण्याचे एक सॉफ्टवेअर. हा अनुप्रयोग विविध देशांमधील कार्यक्रमांबद्दल गुणात्मक आणि मनोरंजक सामग्री प्रदान करतो.\nAmazonमेझॉन अंडरग्राउंड – एक लोकप्रिय अॅप स्टोअर जो बर्‍याच वेगवेगळ्या उत्पादनांचे समर्थन करतो आणि मर्यादित कालावधीत देय अनुप्रयोग डाउनलोड करण्याची शक्यता.\nमोवा – युक्रेनियन भाषेचे ज्ञान सुधारण्यासाठी एक सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरमध्ये अनेक संक्षिप्त नियम आणि स्पष्टीकरणांसह मनोरंजक व्यायामाची एक मोठी लायब्ररी आहे.\nसाधन संगीत ट्रॅक आणि कलाकार ओळखण्यासाठी. सॉफ्टवेअर आवाज सूत्रांनी रेकॉर्ड मायक्रोफोन वापरते आणि अर्ज डेटाबेस: करणात प्रभूसाठी गायन तुकड्यांच्या तुलना.\nअधिकृत अर्ज जगातील सर्वात मोठ्या माहिती ज्ञानकोशातून येथे जा पाहण्यासाठी. सॉफ्टवेअर इतर अनुप्रयोग द्वारे माहिती आढळली, विविध भाषांमध्ये लेख वाचा आणि शेअर करण्यासाठी सक्षम करते.\nसॉफ्टवेअर सर्वात लोकप्रिय संगीत सेवा एक प्रवेश आहे. अनुप्रयोग संगीत जगात बातम्या अनुसरण आणि विविध ऑडिओ रेकॉर्ड शोध करण्यास सक्षम करते.\nडेलीमोशन – विविध सामग्रीच्या मोठ्या बेससह सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ सेवांपैकी एक. सॉफ्टवेअरमध्ये सुलभ शोध इंजिन आहे आणि नेटवर्कमध्ये व्हिडिओ अपलोड करण्याची क्षमता आहे.\nलोकप्रिय सामाजिक नेटवर्क अधिकृत अर्ज प्रकाशित आणि ब्लॉग पाहण्यासाठी. तसेच सॉफ्टवेअर प्लेबॅक आणि विविध मीडिया फाइल्स आणि मजकूर रेकॉर्ड देवाणघेवाण समर्थन पुरवतो.\nविविध भागात सर्वात प्रमुख लोक मनोरंजक कामगिरी संच अर्ज. सॉफ्टवेअर मध्ये विविध भाषांमध्ये अनुवाद आणि उपशीर्षके साथीदार अनेक रेकॉर्ड आहेत.\nचित्रपट पाहण्यासाठी आणि टीव्ही उच्च व्याख्या मध्ये ऑनलाइन दाखवते सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर उच्च वेगाने मीडिया सामग्री डाउनलोड करण्यास सक्षम करते.\n9 अॅप्स – नवीनतम शैलीमध्ये डाउनलोड करण्यासाठी स्वयंचलित अद्यतनांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शैलींच्या उत्पादनांच्या श्रेणीसह एक लोकप्रिय अनुप्रयोग सेवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/pa/81/", "date_download": "2020-05-29T21:11:17Z", "digest": "sha1:KAWLSA66W57IRGP6ZRN5QHMCNCJSF64F", "length": 19969, "nlines": 378, "source_domain": "www.50languages.com", "title": "भूतकाळ १@bhūtakāḷa 1 - मराठी / पंजाबी", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » पंजाबी भूतकाळ १\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nत्याने एक पत्र लिहिले. ਉਸ-- ਇ-- ਚ---- ਲ----\nतिने एक कार्ड लिहिले. ਉਸ-- ਇ-- ਕ--- ਲ-----\nत्याने एक नियतकालिक वाचले. ਉਸ-- ਇ-- ਰ---- ਪ------\nत्याने एक सिगारेट घेतली. ਉਸ-- ਇ-- ਸ---- ਲ--\nतिने चॉकलेटचा एक तुकडा घेतला. ਉਸ-- ਚ----- ਦ- ਇ-- ਟ---- ਲ---\nतो बेईमान होता, पण ती प्रामाणिक होती. ਉਹ ਬ---- ਸ-- ਪ- ਉ- ਲ--- ਵ----- ਸ--\nत्य���च्याकडे सुदैव नव्हते, फक्त दुर्दैव होते. ਉਸ-- ਕ---- ਨ--- ਸ-- ਸ--- ਬ------- ਸ--\nतो संतुष्ट नव्हता, तर असंतुष्ट होता. ਉਹ ਸ----- ਨ--- ਸ-- ਸ--- ਅ------ ਸ--\nतो मैत्रीपूर्ण नव्हता, तर वैरभावाचा होता. ਉਹ ਮ------ ਨ--- ਸ-- ਸ--- ਰ---- ਸ--\n« 80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २ »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + पंजाबी (1-100)\nमुले योग्य पद्धतीने बोलावयास कसे शिकतील.\nएखादी व्यक्ती जन्माला आल्यावर लगेचच ती इतरांशी संवाद साधते. लहान बाळांना काही हवे असल्यास ते रडतात. वयाच्या काही महिन्यांचे झाल्यावर ते काही सोपे शब्द बोलू शकतात. वयाच्या दोन वर्षे असताना ते जवळजवळ 3 शब्द असणारे वाक्ये बोलू शकतात. मुले बोलायला लागल्यावर आपण त्यांच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. परंतु, लहान मुलांनी त्यांची मूळ भाषा किती चांगल्या पद्धतीने बोलावी यावर आपण प्रभाव टाकू शकतो. त्यासाठी, मात्र आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागेल. या सर्वांपेक्षा मुलांच्या शिकण्यास नेहमी प्रवृत्त केले पाहिजे. जेव्हा लहान मूल बोलते तेव्हा त्यास याची जाणीव व्हावयास हवी की तो कशात तरी यशस्वी होत आहे. लहान मुलांना सकारात्मक प्रतिक्रिया म्हणून स्मितहास्य आवडते. मोठी मुले त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये संवाद शोधत असतात. ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या भाषेप्रमाणे स्वतःला अभिमुख करतात. त्यामुळे त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे भाषा कौशल्य महत्वाचे आहे.\nमुलांनी देखील हे जाणून घेतले पहिजे की भाषा ही मौल्यवान आहे. परंतु, त्यांनी या प्रक्रियेमध्ये मजा लुटली पाहिजे. तथापि, मोठ्याने वाचन केल्याने त्यांना कळेल की भाषा किती रोमांचक आहे. पालकांनी देखील हे शक्य तितक्या वेळा त्यांच्या पाल्याबरोबर केले पाहिजे. जेव्हा गोष्टी मुलांच्या अनुभवास येतात तेव्हा त्यांना त्याबद्दल बोलावयाचे असते. द्विभाषिक म्हणून मोठ्या होणार्‍या मुलांना निश्चित आणि कडक नियमांची आवश्यकता असते. त्यांना माहिती पाहिजे की कोणाबरोबर कोणती भाषा बोलावयाची आहे. अशा पद्धतीने ते दोन भाषांमधील फरक जाणून घेऊ शकतील. लहान मुले जेव्हा शाळेत जायला लागतात, तेव्हा त्यांची भाषा बदलते. ते नवीन बोली भाषा बोलायला शिकतात. अशा वेळी पालकांनी त्यांची मुले कशी बोलतात याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. संशोधन असे दर्शविते की, पहिली भाषा मेंदूवर कायमची बिंबविली जाते. लह���न मुले म्हणून आपण जे काही शिकतो ते आपल्याबरोबर आयुष्यभर असते. लहान मूल असताना जो त्याची मूळ भाषा व्यवस्थितपणे शिकतो त्याला त्याचे नंतर चांगले परिणाम मिळतात. तो नवीन गोष्टी लवकर आणि चांगल्या पद्धतीने शिकतो - फक्त परदेशी भाषा नाही...\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1149586/bigg-boss-9-premiere-salman-khan-rocks-the-show-meet-the-contestants/", "date_download": "2020-05-29T18:52:57Z", "digest": "sha1:EQPMCV3PEVVSZKIG3HLMGRLDQC5Y3NFS", "length": 9730, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: .. हे आहेत ‘बिग बॉस ९’मधील स्पर्धक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\n.. हे आहेत ‘बिग बॉस ९’मधील स्पर्धक\n.. हे आहेत ‘बिग बॉस ९’मधील स्पर्धक\nबॉलीवूडचा दबंग सलमान खान यंदा 'बिग बॉस'च्या नवव्या पर्वातून 'डबल ट्रबल' घेऊन आला आहे. आगामी सुलतानच्या भूमिकेसाठी तयारी करत असलेला सलमान त्याच्या नव्या लूकमध्ये दिसला. यावेळी त्याने 'मै हूँ हिरो तेरा' या गाण्यावर सादरीकरणदेखील केले.\nजय हो चित्रपटातून सलमानसोबत झळकलेल्या डेसी शाहाने शोच्या पहिल्या दिवशी नृत्य सादर केले.\nसलमानने 'बिग बॉस ७'ची स्पर्धक एली अवराम हिच्यासहदेखील नृत्य केले.\nकार्यक्रमाच्या सुरुवातीला सलमानने सर्व प्रेक्षकांचे स्वागत करून स्पर्धकांना त्यांच्यासाठी जोडीदार निवडण्यास सांगितले.\n'गोलमाल', 'धूम', 'हंगामा' या चित्रपटांमध्ये झळकलेली रिमी सेन बिग बॉसच्या या पर्वातील स्पर्धक आहे.\nरिमीला स्प्लिट्स विलाचा विजेता प्रिन्स नरुला आणि टीव्ही कलाकार सुयश राय यांच्यामध्ये जोडीदावर निवडण्यास सांगितलेले होते.\nटीव्ही अभिनेत्री रुपल त्यागी आणि डियांग्ना सुर्यवंशी या पर्वात एकमेकींच्या जोडीदार असतील.\nइराणी मॉडेल आणि अभिनेत्री मंदाना करिमी हिने जोडीदार म्हणून अभिनेता केथची निवड केली. तिच्यासमोर अंकित अरोराचाही पर्याय होता. यावर्षी प्रदर्शित झालेल्या 'भाग जॉनी' या चित्रपटाने मंदानाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे.\nरुपल त्यागीचा पूर्वाश्रमीचा प्रियकर अंकित गेरा याची जोडी गायक अरविंद वेग्दा याच्यासह जमली.\nप्रिन्स नरुला यास डावलून अभिनेत्री युविका चौधरी हिने बिग बॉसमध्ये विकास भल्ला याची जोडीदार म्हणून निवड केली.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.vikrantjoshi.com/2017/04/blog-post_27.html", "date_download": "2020-05-29T19:34:54Z", "digest": "sha1:QGQ7KGHAQ4XBH7V2EWM4ZQ5SWMJZ6OJI", "length": 16336, "nlines": 141, "source_domain": "www.vikrantjoshi.com", "title": "Vikrant Joshi: भय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी", "raw_content": "\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nबरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानंतर त्यांनाही खूप खूप हसायला\nआले असेल कारण कि, काल सामना दैनिकातून अभिनेता रमेश भाटकरला विचारले, तुमचे आवडते पेय कोणते, त्यावर या पठ्याने चक्क उत्तर दिले, माझे आवडते पेय लिंबू सरबत आणि लस्सी आहे...\nहे म्हणजे असे झाले कि पतंगरावांनी सांगावे, मला विद्यार्थ्यांची सेवा करायला आवडते किंवा तटकरेंनी म्हणावे मला पैसे नाही आंबे खायला आवडतात, ज्याला जे वाटते तो तसा बरळतो नाही का, आणि सामान्य माणसाला ते खरेही वाटते....ज्याला जे म��ात येईल तो ते करतो, बरळतो, बोलतो, कृती करून मोकळा होतो, जसा भाटकर बरळला तेच इंदोरस्थित भय्यू महाराजांचेही झाले, दीड दोन महिन्यांपूर्वीच ते डॉ. आयुषी यांच्याशी ते लग्न करून मोकळे झाले आणि आता त्यांचेच लोक सांगताहेत कि महाराज ३० एप्रिल रोजी लग्न करताहेत म्हणून....\nया लग्नाच्या निमित्ताने मनाला वाटले कि या बुवाच्या व्यापाला आणि तापाला कंटाळून त्या माधवी वहिनी तर गेल्या आता त्या कुहूचे कसे व्हायचे, वयात येणाऱ्या या गोड मुलीला सांभाळायला माधवीवहिनी नाहीत म्हटल्यावर भय्यू महाराजांच्या घरातल्या अन्य स्त्रियांनी कुहूची काळजी घ्यायचे सोडून त्यांची आई आणि बहिणी, वृद्धत्वाकडे झुकलेल्या बुवाच्या लग्नाची काळजी करताहेत, हसावे कि रडावे, एवढे करून डॉ. आयुषी किमान या बुवासंगे सुखी झाल्यात तरी देव पावला असे म्हणता येईल कारण विविध चवी चाखण्याची आवड असलेल्या बुवाच्या या नव्या सहचारिणीचा किमान माधवी वहिनी होऊ नये असे मनापासून जे जे भय्यू महाराजांना जवळून ओळखतात, त्या सर्वांना हेच मनातल्या मनात वाटते आहे, मी फक्त उघड बोललो, एवढाच काय तो फरक. अलीकडे या देशमुखांना काय झाले काही कळत नाही, काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद नाट्य संमेलन पार पडले, सोलापुरातले सत्तेतले देशमुख शेतकऱ्यांची, दुष्काळाची काळजी सोडून दोन दिवस धडकले कि उस्मानाबादेत आणि तेथे त्यांनी एका यारीदोस्ती निभावणाऱ्या अभिनेत्रींचे शब्द ज्या पद्धतीने झेलले, ते बघून या वृद्ध देशमुखांबद्दल हसावे कि रडावे असे तेथे जमलेल्या तमाम मराठी तारे आणि तारकांना झाले होते. बिना सहकार नाही उद्धार पद्धतीने या नेत्याची तरुण स्त्रियांच्या बाबतीत वागण्याची पद्धत असावी, आणि हे तपासून बघण्याची नक्कीच आमच्यावर वेळ आली आहे....भेटणाऱ्या सामान्य माणसांशी खडूस थोबाड करून बोलायचे, उध्दट बोलायचे आणि गावजेवण देणारी एखादी सिनेमावाले जरी पुढ्यात आली तरी तिला पायघड्या टाकायच्या, छान संस्कार देताहेत हे सोलापुरी भाजपावाले....\nभय्यू महाराजांचे हे लीगल लग्न, त्यांच्या उरल्यासुरल्या भक्तांनाही डिस्टरब करून गेले, मनातून अस्वस्थ झालेत ते सारे हे बघून आणि ऐकून. आपला देव सतत हे असे थेरं करतोय बघून आता उरलेसुरलेही भय्यूमहाराजांपासून दूर जातील असे वाटू लागलेले आहे, पुराणातल्या कृष्णाच्या लीला ऐकायला बऱ्या वाटतात पण घरात चुलीपर्यंत ज्यांना प्रवेश दिल्या जातो किंवा जायचा, त्या भय्यू महाराजांकडे यापुढे आपल्या घरातल्या तरण्या स्त्रियांना पाठवतांना नक्कीच त्याचे खेड्यापाड्यातले जुन्या वळणाचे आणि संस्काराचे भक्त किमान शंभरवेळा बिचार करतील.....भय्यूमहाराजांचा विदर्भातल्या अकोल्याचा एक भक्त विजय देशमुख उगवेकर पाठवलेल्या, प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हणतो, लिहितो, आणखी एक लग्न करून तुम्ही कळसच गाठला आहे. तुम्ही समाजाचे पालक आहात, मग तुमची आई आणि बहिणी पोरक्या का आणि कशाला होतील, पोरकी झाली ती तुमची मुलगी, तुमची कुहू, जिचे तुम्ही बसता उठता तोंड भरून कौतुक करीत होता. आमचा तुमच्यावर विश्वास होता पण तुम्ही आम्हालाच पोरके केले. देशमुख म्हणतात तेच सत्य आहे, भक्तांना दिसायचे, भय्यू महाराजांचे नेमके चंचल वागणे पण त्यांना समाजाने देव मानल्याने सारे सहन केल्या जायचे, उरली सुरली प्रतिष्ठा जर यापुढे महाराजांना टिकवायची असेल, निदान यापुढे तरी त्यांनी डॉ आयुषी यांचा दिवंगत माधवी वहिनी होऊ देता कामा नये, अर्थात डॉ. आयुषी यांनी गाफील राहून संसार करता कामा नये अस त्यांना या लिखाणातून सुचवावेसे वाटते....\nगिरीष महाजन कीं दोस्ती\nवाचक मित्रहो, कंत्रादार हा वाईटच माणूस असतो असे नाही बऱ्याचदा त्यांना सत्तेत असणारे मंत्री किंवा आमदारांसमोर नतमस्तक व्हायला लागत. ...\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानं...\nअसाही एक वेगळा पत्रकार--केतन तिरोडकर\nकोणत्याही परिणामाची तमा न बाळगता सत्य तेच लिहिणारे काही पत्रकार मला माहित आहेत. अश्या पत्रकाराना बरीच कुलंगडी माहित असल्यामुळे आपल्या राज्...\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी\nगुडबाय महाराज : पत्रकार हेमंत जोशी ११ जून ला शेवटी भय्यू महाराजांना मृत्यूने गाठलेच, वास्तविक त्यांनी त्यापूर्वी अनेकदा ज्या मृत्यूला...\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी आपल्याच भ्रष्ट नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना कंटाळलेल्या सामान्य बहुजन समाजाला अध्यात्मात...\nडॉ लहाने, तुम्ही लय उची चीज आहात हो…\nजे जे इस्पितळाचे डीन, \" पद्मश्री \" डॉ. तात्या��ाव लहाने यांच्या संशयास्पद ट्रिपबद्दल एका एनजीओने मुख्यमंत्र्याना लिहिलेले पत्र आम...\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांच्या भानगडी : पत्रकार हेमंत जोशी आपल्या या राज्यात मोठ्या खुबीने मान्यवरांच्या शेजारी उभे राहून आधी फोटो काढून घ्यायचे ...\nभय्यू महाराजांचे लग्न ३ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न २ : पत्रकार हेमंत जोशी\nभय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी\nमगरीचे अश्रू : पत्रकार हेमंत जोशी\nभारत भूषण पवारसाहेब : पत्रकार हेमंत जोशी\nथापेबाज मीडिया २ : पत्रकार हेमंत जोशी\nथापाड्यांचे संमेलन : पत्रकार हेमंत जोशी\nपवारांची बांग : पत्रकार हेमंत जोशी\nथापाड्यांचे संमेलन : पत्रकार हेमंत जोशी\nअधिकाऱ्यांची ऐशीतैशी २ : पत्रकार हेमंत जोशी\nअधिकाऱ्यांची ऐशीतैशी १ : पत्रकार हेमंत जोशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/rangeela-raja-actor-govinda-shares-his-shocking-struggle-days-stories/articleshow/66655031.cms", "date_download": "2020-05-29T21:22:29Z", "digest": "sha1:JNYPSKBIPJQOTNJ3MTRAQCW6QJ5SJ4TR", "length": 10884, "nlines": 111, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमला धक्के मारून ऑफिसमधून हाकललं: गोविंदा\nबॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या हिरो नंबर वन गोविंदालाही बॉलिवूडमधील विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागलं आहे. अनेकदा निर्मात्यांनी त्यांच्या ऑफिसमधून धक्के मारून हाकलल्याचं गोविंदाने सांगितलं.\nबॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या हिरो नंबर वन गोविंदालाही बॉलिवूडमधील विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागलं आहे. अनेकदा निर्मात्यांनी त्यांच्या ऑफिसमधून धक्के मारून हाकलल्याचं गोविंदाने सांगितलं. एका मुलाखतीत संघर्षाच्या काळातील अनुभवांना वाट मोकळी करून देताना गोविंदाने हे अनुभव पहिल्यांदाच सांगितले.\nआयुष्याच्या संघर्षाच्या काळात काही काम मागायला गेलेल्या गोविंदाला नामांकीत दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी धक्के मारत त्यांच्या ऑफिस बाहेर काढलं होतं. त्यामुळे गोविंदाने या निर्मात्यांशी भांडणंही केली होती. परंतू त्यांची नाव घेण्यास गोविंदाने नकार दिला. काही लोकांनी मदत करून उपकार ही केले होते, असं गोविंदाने सांगितलं. त्यातील एक म्हणजे बंगाली भाई. त्यांने फुकटात खायला दिल होतं. दुसरे म्हणजे चप्पलवाले ते सुद्धा त्याच्याकडून पैसे घेत नव्हते.\nकुटुंबाची संपूर्ण जबाबदारी असल्यामुळे गोविंदाला स्टारडमचा आनंद कधीच लुटता आला नाही. काही दिवसानंतर गोविंदाला त्याची सवयही झाली होती. आता गोविंदाला त्याच्या स्टारडमचा आनंद लुटायचा आहे. गोविंदाला आईबद्दल विशेष प्रेम आहे आणि तो मातृभक्त म्हणून ओळखला जातो.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअभिनेते विक्रम गोखलेंनी अडीच कोटीचा भूखंड केला दान...\nविराट कोहलीने अनुष्काला घटस्फोट द्यावा, आमदार नंदकिशोर ...\nएक देश एक आवाज: एशियन पेंटची पीएम केअर फंडाला मदत...\n'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहताने केली आत...\nघरी होमिओपॅथीच्या गोळ्या बनवून केलं मोफत वाटप; अभिनेताच...\nबिग बींनी नातीच्या वाढदिवसाला दिल्या 'अशा' शुभेच्छामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरण जोहरच्या गाण्याने मुलांची वाढली डोकेदुखी\nसोनाक्षीने आईसाठी घेतली मेहनत; दिलं स्पेशल गिफ्ट\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमि�� महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/blog/page/10/", "date_download": "2020-05-29T20:37:48Z", "digest": "sha1:2COYIK7XKOAUS5EOLFMIBU6R7C4J5UHI", "length": 7790, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "blog Latest marathi news, Online Photos Breaking marathi news about blog", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nसैर मुलाच्या विमानातून …...\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/sameer-mumbai-recruitment-2020/", "date_download": "2020-05-29T19:54:28Z", "digest": "sha1:IABS2XMDRDIJBZ5O5RBZMCY64T2MTI25", "length": 5977, "nlines": 95, "source_domain": "mahabharti.in", "title": "SAMEER Mumbai Recruitment 2020 - ३० पदांची भरती", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nSAMEER Mumbai Recruitment 2020 : सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च मुंबई येथे वैज्ञानिक सी, वैज्ञानिक बी पदांच्या एकूण ३० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२० आहे.\nपदाचे नाव – वैज्ञानिक सी, वैज्ञानिक बी\nपद संख्या – ३० जागा\nशैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे अभियांत्रिकी मध्ये पदवी किंवा तंत्रज्ञान विषयात पदवी असावी.\nनोकरी ठिकाण – मुंबई\nअर्ज पद्धती – ऑनलाईन\nअर्ज सुरु होण्याची तारीख – १ एप्रिल २०२० आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२० आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\nसर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/many-big-leaders-including-cm-uddhav-thackeray-may-contest-in-maharashtra-legislative-council-elections/articleshow/75526509.cms", "date_download": "2020-05-29T21:13:10Z", "digest": "sha1:JV2TAQ3U52KGRXMHCGVAG5CJYUJVRLAO", "length": 13391, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमुंडे, तावडे, गोऱ्हे, सावंत यांची नावे विधान परिषदेसाठी चर्चेत\nयेत्या २१ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, विनोद तावडे, काँग्रेसकडून नसीम खान, स���िन सावंत आणि शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे विधान परिषदेचे तिकीट कुणाला मिळाणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.\nमुंबई: येत्या २१ मे रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपकडून पंकजा मुंडे, विनोद तावडे, काँग्रेसकडून नसीम खान, सचिन सावंत आणि शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यामुळे विधान परिषदेचे तिकीट कुणाला मिळाणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.\nयेत्या २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी मतदान होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध पार पडावी म्हणून महाविकास आघाडीकडून ५ तर भाजपकडून ४ उमेदवार दिले जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीकडून पाचपैकी शिवसेना आणि काँग्रेसला दोन तर राष्ट्रवादीला एक जागा मिळणार आहे. त्यामुळे आपल्याच पदरात उमेदवारी पडावी म्हणून या चारही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे.\nगणेशोत्सव होणारच, पण साधेपणाने सार्वजनिक गणेशोत्सव समितीचा निर्णय\nशिवसेनेच्या वाट्याला आलेल्या दोन जागांपैकी एका जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उभे राहणार आहेत. तर दुसऱ्या जागेसाठी नीलम गोऱ्हे यांच्या नावाचा विचार सुरू आहे. निलम गोऱ्हे यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ २४ एप्रिल रोजी संपुष्टात आल्याने त्यांना पुन्हा एकदा संधी देण्याचं शिवसेनेत घाटत असल्याचं सांगण्यात येतं. तर काँग्रेसमध्ये दोन जागांसाठी माजी मंत्री नसीम खान, महाराष्ट्र प्रवक्ते सचिन सावंत, मुजफ्फर हुसेन आणि चंद्रकांत हंडोरे यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. तर भाजपकडून पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्या नावावर चर्चा सुरू आहे. शिवाय भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही विधान परिषदेवर जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने त्यांचे नावही विधान परिषदेसाठी चर्चेत आले आहे.\nविधान परिषदेची सदस्य संख्या आणि मानक प्रक्रिया पाहता एका जागेवर निवडून येण्यासाठी २९ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे नऊ जागांवर नऊच उमेदवार देऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यावर सत्ताधारी आणि विरोधकांची तयारी सुरू असल्याचं बोललं जातंय.\nLIVE: राज्यात १० हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nCoronavirus Death Toll in Mumbai: पुण्यात करोनामुळे पोलिसाचा मृत्यूमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-massive-snarls-across-city-roads-on-dhanteras-evening/articleshow/66516057.cms", "date_download": "2020-05-29T19:33:23Z", "digest": "sha1:CXRJP6JTLUKOYVDTG3LCK74S7XTPPKMN", "length": 11202, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदि���ाळीच्या पूर्वसंध्येला मुंबईचे रस्ते जॅम\nमुंबईकरांना आजपासून जणू दिवाळीचे वेध लागले आहेत. उद्या मंगळवारी अभ्यंगस्नान आहे. मात्र त्याच्या पूर्वसंध्येलाच धनत्रयोदशीला मुंबईचे रस्ते वाहनांनी भरून गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर लोक खरेदीसाठी बाहेर पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याची शक्यता आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. २५ कि.मी. चं अंतर पार करायला वाहनांना अडीच ते तीन तास लागत आहेत.\nमुंबईकरांना आजपासून जणू दिवाळीचे वेध लागले आहेत. उद्या मंगळवारी अभ्यंगस्नान आहे. मात्र त्याच्या पूर्वसंध्येलाच धनत्रयोदशीला मुंबईचे रस्ते वाहनांनी भरून गेले आहेत. मोठ्या प्रमाणावर लोक खरेदीसाठी बाहेर पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याची शक्यता आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. २५ कि.मी. चं अंतर पार करायला वाहनांना अडीच ते तीन तास लागत आहेत.\nसायंकाळी पाच वाजल्यानंतर दादर मार्केटकडे जाणारे रस्ते, लोखंडवाला मार्केट आणि क्रॉफर्ड मार्केटकडे जाणारे रस्ते गर्दीने फुलून निघाले होते. दादरकडे ५ वाजता असणाऱ्या माणसाला सीएसटीकडे वाहनाने पोहोचेपर्यंत सात वाजत होते. वांद्र्याहून पश्चिम द्रुतगती मार्गाने ६.४५ वाजता निघून बोरिवली गाठायला रात्री साडेनऊ वाजल्याचे एका विद्यार्थ्याने सांगितले.\nएलबीएस मार्ग, कुर्ला डेपो ब्रिज ते कापडिया नगर, सेनापती बापट रोड, ई. मोझेस रोड, मालाड एस.व्ही. रोड, बाबासाहेब आंबेडकर रोड, वांद्रे एस. व्ही. रोड., पी. डिमेलो रोड हे शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेले सर्व भाग गर्दी आणि वाहतूक कोंडीने ओसंडून गेले होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nदुबईत चोरलेला कोट्यवधींचा हिरा मुंबईत सापडलामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास ���िला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.lokmat.com/jalana/corona-prolongs-literary-cultural-events/", "date_download": "2020-05-29T21:00:16Z", "digest": "sha1:7J3DT3EIJ7HWXU43LNKUTLIIHV7XQNSR", "length": 34172, "nlines": 461, "source_domain": "www.lokmat.com", "title": "कोरोनामुळे साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम लांबणीवर - Marathi News | Corona prolongs literary, cultural events | Latest jalana News at Lokmat.com", "raw_content": "शुक्रवार २९ मे २०२०\nकेंद्र सरकारला जागे करण्यासाठी ‘स्पीक अप इंडिया’ मोहीम - बाळासाहेब थोरात\nCoronaVirus News: धारावीत कोरोनाचा विळखा होतोय सैल; महापालिकेची मेहनत फळाला\n११ विभागांमध्ये कोरोनाचे एक हजारहून अधिक रुग्ण; आतापर्यंत ३३ हजारांना लागण\nमुंबईत टोळधाडीची अफवा; महापालिकेच्या कीटकनाशक विभागाची माहिती\nमाध्यमांची मुस्कटदाबी करणारा ‘गॅग’ आदेश तत्काळ मागे घ्या- प्रवीण दरेकर\nकरिश्मा कपूरच्या नवऱ्याने तिचा या गोष्टीसाठी केला होता सौदा, कारण वाचून व्हाल हैराण\nगोविंदाने ४९ व्या केले होते दुसरे लग्न, त्याच्या या दुसऱ्या पत्नीचे नाव वाचून बसेल तुम्हाला धक्का\nKBCमध्ये 19 वर्षांपूर्वी 1 कोटी रुपये जिंकणारा मुलगा आता बनलाय आ���पीएस अधिकारी\nअभिनेत्री पूजा हेगडेचे Instagram अकाऊंट हॅक, मध्यरात्री ट्विट करत फॅन्सना म्हणाली...\nसासऱ्यांच्या अंत्ययात्रेला काजोलला झाले होते अश्रू अनावर, त्यांच्यासोबत होते खास नाते\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nठाण्यातील आणखी सहा पोलिसांना कोरोनाची लागण: कारागृहातील शिपायाचाही समावेश\nकोरोनासोबत जगताना घरीच्याघरी 'अशी' सुरक्षितता बाळगाल; तरच इन्फेक्शनपासून लांब राहाल\ncoronavirus: लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यावर घराबाहेर पडताना अशी घ्या स्वतची काळजी, अन्यथा...\nकोरोनाच्या स्पाईक प्रोटीनला नष्ट करण्यास प्रभावी ठरेल 'ही' लस; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\n'ही' जीन्स असलेल्या लोकांना कोरोना विषाणूंचा धोका जास्त; संशोधनातून खुलासा\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण चिघळलं; उदयनराजेंपाठोपाठ छत्रपती संभाजीराजेही सरसावले\n अमित शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक\nCoronaVirus News: पावसाळी अधिवेशनावर कोरोना विषाणूचे सावट; ३१ मेनंतर निर्णय होणार\nCoronaVirus News: दिवसभरात २,५९८ जणांना बाधा; कोरोना रुग्णसंख्या ५९,५४६ वर\n...त्यामुळे नरेंद्र मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत - डोनाल्ड ट्रम्प\n...अन् २ वर्षापूर्वी दुरावलेल्या बाप-लेकाची भेट घडली; एका टिकटॉक व्हिडीओनं कशी केली कमाल\nCoronaVirus News: राज्यात २,०९५ पोलीस कोरोनाग्रस्त; २४ तासांत १३१ पोलिसांना बाधा\nअमेरिकेत कोरोनाचा कहर, गेल्या २४ तासांत १३०० जणांचा मृत्यू.\nअलीगडमधील अतरौली येथे पाकिस्तानच्या समर्थनात फेसबुकवर पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nझोपडपट्टीतल्या अर्थकारणाला कोरोनाची बाधा; मजुरांच्या घरवापसीचे दुष्परिणाम\nकोरोनामुळे नॅशनल गेम्सचं आयोजन करणं अशक्य; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला कळवणार- गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nठाण्यातील ज्येष्ठ वास्तूरचनाकार वसंत पाणसारे यांचं निधन\nअकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; ९ नवे रुग्ण सापडल्यानं बाधितांचा आकडा ५१६ वर\nगृहमंत्री अमित शहांचा सर्व मुख्यमंत्र्यांना फोन; लॉकडाऊनचा घेतला आढावा\nअक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण चिघळलं; उदयनराजेंपाठोपाठ छत्रपती संभाजीर���जेही सरसावले\n अमित शाहांची सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक\nCoronaVirus News: पावसाळी अधिवेशनावर कोरोना विषाणूचे सावट; ३१ मेनंतर निर्णय होणार\nCoronaVirus News: दिवसभरात २,५९८ जणांना बाधा; कोरोना रुग्णसंख्या ५९,५४६ वर\n...त्यामुळे नरेंद्र मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत - डोनाल्ड ट्रम्प\n...अन् २ वर्षापूर्वी दुरावलेल्या बाप-लेकाची भेट घडली; एका टिकटॉक व्हिडीओनं कशी केली कमाल\nCoronaVirus News: राज्यात २,०९५ पोलीस कोरोनाग्रस्त; २४ तासांत १३१ पोलिसांना बाधा\nअमेरिकेत कोरोनाचा कहर, गेल्या २४ तासांत १३०० जणांचा मृत्यू.\nअलीगडमधील अतरौली येथे पाकिस्तानच्या समर्थनात फेसबुकवर पोस्ट अपलोड केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा.\nकसा असेल तुमचा आजचा दिवस, जाणून घ्या...\nझोपडपट्टीतल्या अर्थकारणाला कोरोनाची बाधा; मजुरांच्या घरवापसीचे दुष्परिणाम\nकोरोनामुळे नॅशनल गेम्सचं आयोजन करणं अशक्य; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला कळवणार- गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nठाण्यातील ज्येष्ठ वास्तूरचनाकार वसंत पाणसारे यांचं निधन\nअकोल्यात कोरोनाचा आणखी एक बळी; ९ नवे रुग्ण सापडल्यानं बाधितांचा आकडा ५१६ वर\nगृहमंत्री अमित शहांचा सर्व मुख्यमंत्र्यांना फोन; लॉकडाऊनचा घेतला आढावा\nAll post in लाइव न्यूज़\nकोरोनामुळे साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम लांबणीवर\nदरवर्षी गुढी पाडव्याला होणारा कवितेचा पाडवा हा कार्यक्रम पुढे ढकलला असून, येथील रूक्मिणी परिवारातर्फे गुढी पाडव्यानिमित्त नववर्षाच्या पूर्व संध्येला चैत्र पालवी हा विशेष संगीत मैफिलीचा कार्यक्रम होत असतो, तो रद्द करण्यात आला आहे.\nकोरोनामुळे साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रम लांबणीवर\nजालना : कोरोनाचे परिणाम एकूणच संपूर्ण मानवी जीवनावर या - ना त्या कारणाने पडले आहेत. व्यापार, उद्योगा प्रमाणेच साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रही यामुळे भरडले गेले आहे. गर्दी न करणे हाच प्रभावी उपाय या कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठीचा पर्याय आहे. त्यामुळे दरवर्षी गुढी पाडव्याला होणारा कवितेचा पाडवा हा कार्यक्रम पुढे ढकलला असून, येथील रूक्मिणी परिवारातर्फे गुढी पाडव्यानिमित्त नववर्षाच्या पूर्व संध्येला चैत्र पालवी हा विशेष संगीत मैफिलीचा कार्यक्रम होत असतो, तो रद्द करण्यात आला आहे.\nजालन्यातील साहनी परिवाराकडून प्रसिध्द कवी राय हरिश्चंद्र साहनी उर्फ दु:खी यांच्��ा स्मरणार्थ राज्य काव्य पुरस्कार देऊन कवी, लेखकांना सन्मानित करण्यात येते. गेल्या २१ वर्षापासून देण्यात येतो. हा पुरस्कार दरवर्षी गुढी पाडव्याच्या दिवशी देण्यात येत होता. तो कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याची माहिती संयोजक विनित साहनी तसेच कवयित्री संजीवनी तडेगावकर, पंडित तडेगावकर यांनी दिली. आज पर्यंत महाराष्ट्रात अनेक नामवंत कवी, लेखक आणि चित्रकारांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यामुळे या कवितेच्या पाडव्याच्या कार्यक्रमाची अल्पावधीतच राज्य पातळीवर एक स्वतंत्र ओळख निर्माण होऊन त्याला एक मानाचा सन्मान म्हणून गणले जाऊ लागले. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावरच हा कार्यक्रम होईल असे साहनी यांनी सांगितले. जालन्यातील दुसरा एक महत्त्वाचा आणि तेवढाच लोकप्रिय झालेली चैत्रपालवी ही संगीत मैफल होय. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही मैफिल पुढे ढकलण्यात आल्याची माहिती रूक्मिणी परिवाराचे सदस्य सुरेश मगरे यांनी दिली. या मैफिलीतही अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावून जालनेकर रसिकांची संगीताची भूक भागविली आहे. हा कार्यक्रम आम्ही यंदाही तेवढ्याच चांगल्या कलाकाराला निमंत्रित करून जोरदार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ते रद्द झाल्याने आमच्यासह जालनेकर रसिकांचाही हिरमोड झाला आहे.\n२० वर्षात दु:खी काव्य पुरस्काराचे हे आहेत मानकरी\nबलवंत धोंगडे, गणेश विसपुते, वृषाली किन्हाळकर, राम दुतोंडे, कैलास भाले, श्रीकांत देशमुख, फ.मुं. शिंदे, इंद्रजीत भालेराव, मनोज बोरगावकर, रामदास फुटाणे, राजेंद्र दास, प्रवीण बांधेकर, लोकनाथ यशवंत, भगवान देशमुख, अनुराधा पाटील, विष्णू सूर्या वाघ, अरूणा ढेरे, सुरेश सावंत आणि महेश केळुसकर, राजन गवस, सौमित्र (किशोर कदम) आदींचा यात समावेश आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि अव्याहत सुरू ठेवण्यासाठी जालना शहरातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच साहित्यप्रेमी, शायर यांची मदत झाल्यानेच हे शक्य झाल्याचे विनित साहनी म्हणाले.\nस्व. नवल सहानी यांच्या प्रेरणेतून हा कवितेचा पाडवा प्रारंभ झाला. त्यावेळी ‘उर्मी’ चे प्रा. जयराम खेडेकर, कवि संतोष जेधे यांच्यासह अन्य साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी हा उपक्रम पुढे नेला. सद्यस्थितीत विनित साहनी, कवयित्री संजीवनी तडेगावकर, पंडित तडेगावकर यांच्या मदतीने हा उपक्रम ���ुरू आहे.\nया राज्य काव्य पुरस्कारात अनेक महान चित्रकारांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यांचाही यथोचित गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यामुळे हा कार्यक्रम शब्द आणि शिल्पांचा संगम म्हणून ओळखला गेला.\nCoronavirus in Maharashtraliteraturecultureमहाराष्ट्रात कोरोना व्हायरससाहित्यसांस्कृतिक\nजालना जिल्ह्यात ४९ शीघ्र प्रतिसाद पथके\nCoronaVirus: राज्यात आणखी ५ रुग्ण आढळले; कोरोनाग्रस्तांची संख्या १३० वर\nCoronaVirus: कोरोना संकटातही मुंबई स्पिरीट कायम; ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतीचे हात सरसावले\nCoronaVirus In Sangali: इस्लामपुरात एकाच कुटुंबातील ११ कोरोनाग्रस्त; संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ\nCoronaVirus: राज्यातल्या ६ वैद्यकीय महाविद्यालयांना तातडीनं चाचणीची परवानगी द्या; आरोग्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी\nसंचारबंदी असतानाही कोकणात समुद्रमार्गे बोटीतून वाहतूक, गुहागरमध्ये बोट मालकावर गुन्हा\ncoronavirus : जालन्यात एकाच दिवशी ३० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह\ncoronavirus : जालन्यात कोरोना शंभरी पार; कोविड केअर सेंटरमधील सहा जणांसह तब्बल २५ बाधित\nCoronavirus : जालन्यात आणखी नऊ कोरोना बाधित; चौघांना डिस्चार्ज\ncoronavirus : जालना @ ७१; खाजगी रुग्णालयातील ५ कर्मचाऱ्यांसह १० जण बाधित\ncoronavirus : जालना जिल्ह्यात सहा बाधित रूग्णांची भर\ncoronavirus : जालना जिल्ह्यात आणखी सात पॉझिटिव्ह रुग्णांची भर\nकोरोना संकट हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरलंय, हा भाजपाचा आरोप पटतो का\nकेस कापताना आता अशी घेतली जातीये खबरदारी\n10च्या विद्यार्थ्यांना 'असे' मिळणार भूगोलाचे गुण\nरेल्वेचा पुन्हा अनागोंदी कारभार\n१५ जूनपासून शाळा नाही शैक्षणिक वर्षं सुरू होणार\nराज्यात राजकीय वादळाला सुरूवात \nराष्ट्रपती राजवटीची भीती अपयश लपवण्यासाठी \nश्रमिक एक्सप्रेसमध्ये श्रमिकांचेच हाल\nराजभवनातील गंजलेल्या तोफांमधून हल्ले काय होणार\nअशी कोरोनावाली ईद पुन्हा कधीही नको\nईदनिमित्त भाईजानची चाहत्यांना खास भेट\nCoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण देशात 'या' 9 औषधांची केली जातेय चाचणी\nसई ताम्हणकरचे झाले होते इंडस्ट्रीमधील या व्यक्तीसोबत लग्न, पाहा त्याचे फोटो\n120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार, तात्काळ तिकीटही मिळणार; या तारखेपासून रेल्वे पूर्वीप्रमाणे सुविधा देणार\n मराठमोळ्या हृता दुर्गुळेच्या साडीतील अदा पाहून व्हाल फिदा, म्हणाल- क्या बात\nमृण्म���ी देशपांडेच्या हास्यावर आहेत सगळेच फिदा, तिचे हे फोटो पाहून तुम्ही व्हाल खल्लास\n'सावरकरांच्या नावाने एखादे विद्यापीठ असावे, संजय राऊतांची मागणी'\nकोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक\nबलात्काराचा आरोपी जामिनावर तुरुंगातून बाहेर आला, पीडितेच्या घरी जाऊन केला चाकू हल्ला\n लॉकडाउनमध्ये कुकिंग करतानाही शर्लिन चोप्रा दिसतेय BOLD, पहा तिचे फोटो\nकेवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं\n...अन् २ वर्षापूर्वी दुरावलेल्या बाप-लेकाची भेट घडली; एका टिकटॉक व्हिडीओनं कशी केली कमाल\nसई ताम्हणकरचे झाले होते इंडस्ट्रीमधील या व्यक्तीसोबत लग्न, पाहा त्याचे फोटो\n...त्यामुळे नरेंद्र मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत - डोनाल्ड ट्रम्प\n120 दिवस आधी रिझर्वेशन करता येणार, तात्काळ तिकीटही मिळणार; या तारखेपासून रेल्वे पूर्वीप्रमाणे सुविधा देणार\nCorona Virus; व्याजदर घटूनही कर्जाला उठाव नाही\n...अन् २ वर्षापूर्वी दुरावलेल्या बाप-लेकाची भेट घडली; एका टिकटॉक व्हिडीओनं कशी केली कमाल\n...त्यामुळे नरेंद्र मोदी चांगल्या मूडमध्ये नाहीत - डोनाल्ड ट्रम्प\nCoronaVirus News: दिवसभरात २,५९८ जणांना बाधा; कोरोना रुग्णसंख्या ५९,५४६ वर\nCoronaVirus News: स्थलांतरित मजुरांकडून रेल्वे, बसचे भाडे घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश\nCoronaVirus News: राज्यात २,०९५ पोलीस कोरोनाग्रस्त; २४ तासांत १३१ पोलिसांना बाधा\nआजचे राशीभविष्य - २९ मे २०२० - कन्येसाठी लाभ अन् मिथुनसाठी अनाठायी खर्च होण्याचा दिवस\nCoronaVirus News: देशातील लॉकडाउन आणखी १५ दिवस वाढण्याची चिन्हे\nCoronavirus: आरोग्य सेतू अ‍ॅपमधून १ लाख रुपये कमवण्याची संधी; फक्त करावं लागणार ‘हे’ काम\n 6 फुटापर्यंतच्या सोशल डिस्टन्सिंगमध्येही कोरोनाचा धोका; इतकं ठेवा अंतर\nकोरोनाग्रस्तांना बरे करण्यासाठी जगभरातील हजारो डॉक्टरांकडून दिले जातेय अर्सेनिक औषध\nजगभरातील कोरोना व्हायरस अपडेट्स", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://indiejournal.in/article/purpose-of-philosophy-badiou", "date_download": "2020-05-29T19:26:12Z", "digest": "sha1:YHSGSPINOTN2PGP5VLULMJ65IAHYBAKI", "length": 33917, "nlines": 46, "source_domain": "indiejournal.in", "title": "Indie Journal | फलसफी: तत्त्वज्ञानाचं उद्दिष्ट असतं नव्या इच्छा निर्माण करणं", "raw_content": "\nफलसफी: तत्त्वज्ञानाचं उद्दिष्ट असतं नव्या इच्छा निर्माण करणं\nआलान बाद्यु यांच्या व्याख्यानांव��� आधारित लेखमालिका: भाग २\nमागच्या लेखात आपण तत्वज्ञानाची तत्कालीन गरज समजून घेतली. दुसऱ्या भागात बाद्यु प्रामुख्याने तीन गोष्टींची मांडणी करतात - तत्त्वज्ञानाच्या वर्गातील प्राध्यापक व विध्यार्थी यांच्यातील द्वंदात्मक नाते संबंध, हा द्वंदात्मक नातेसंबंधच तत्त्वज्ञानाच्या एका व्याख्येला जन्म देतो - तत्त्वज्ञान म्हणजे नव्या इच्छांना जन्म देणं. तत्त्वज्ञानाच्या एखाद्या प्राध्यापकाचं काम असतं समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात नव्या आराखड्याची किंवा कल्पनांची पेरणी करणं, इच्छांना जन्म देणं. हे इच्छांना जन्म देणं म्हणजे, 'बंदिस्त प्रश्नांची बंदिस्त सोडवणूक करणं', म्हणजे 'तत्त्वज्ञान' नव्हे तर खुल्या, प्रवाहित प्रश्नांची प्रवाहित/द्वंदात्मक सोडवणूक करणं म्हणजे तत्त्वज्ञान. परंतु तत्त्वज्ञानाची ही व्याख्या सुध्दा अंतिम किंवा ठोस व्याख्या नाही कारण तत्त्वज्ञान कोणत्याही प्रश्नाचं ठोस उत्तर देत नाही. या व्याख्यानाचा शेवट विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान विरुध्द द्वंदात्मक तत्त्वज्ञान या आजच्या काळातील सर्वश्रुत वादात द्वंदात्मक तत्त्वज्ञान स्वीकारणं म्हणजे तत्त्वज्ञान करणं असं प्रतिपादन आपल्याला पाहायला मिळतं.\nबाद्युच्या मते तत्त्वज्ञान हे इतर ज्ञानशाखांच्याप्रमाणे बंदिस्त ज्ञान नाही किंवा तत्त्वज्ञानात/ तत्त्वज्ञानाच्या वर्गात इतर ज्ञानाशाखांच्या वर्गाप्रमाणे विशिष्ट स्वार्थानं प्रेरित होऊन ज्ञानार्जन केलं जात नाही. याउलट तत्त्वज्ञानाच्या वर्गात एक तत्त्वज्ञानात्मक कर्तव्य असतं, हे कर्तव्य कोणत्याही पध्दतीच्या मानवी स्वार्थानं बरबटलेलं नसतं, तर या कर्तव्याचं स्वरूपच तत्त्वज्ञानात्मक असतं. म्हणजे हे कर्तव्य स्वार्थहीन असतं. थोडक्यात तुमच्या कर्तव्यात स्वार्थहीनता असते आणि तुमचं कर्तव्य व्यावसायिक नसेल तर हे कर्तव्य तत्त्वज्ञानात्मक असतं. बाद्युसाठी तत्त्वज्ञानाचा दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की तत्त्वज्ञानाचा वर्ग हा गणिताच्या किंवा भूगोलाच्या वर्गापासून वेगळा कसा असतो बाद्यु असं म्हणतात की तत्त्वज्ञानाच्या द्वंदात्मक स्वरूपामुळे तत्त्वज्ञानाचा वर्ग हा इतर ज्ञान शाखांच्यापासून वेगळा असतो.\nबाद्युच्या मते तत्त्वज्ञानाचं द्वंदात्मक स्वरूप हे तत्त्ववेत्ता आणि विद्यार्���ी यांच्यामध्ये एक नवीन नातं निर्माण करतं. कारण तत्त्वज्ञानाच्या वर्गात तत्त्ववेत्ता आणि विध्यार्थी हे दोघे मिळून एक सामाईक इच्छा निर्माण करत असतात. आणि म्हणून बाद्यु म्हणतात की, 'ठोस प्रश्नांची उत्तरं देणं हे तत्त्वज्ञानाच काम नाही, तर नव्या इच्छांना जन्म देणं हे तत्त्वज्ञानाचं काम आहे.' तत्त्वज्ञान या इच्छा सर्वांमध्ये निर्माण करू शकतं आणि या इच्छा सर्वांमध्ये निर्माण होण्यापाठीमागचं कारण म्हणजे आपल्या सर्वांमध्ये एक समान दुआ आहे, म्हणून एक नवीन समूह किंवा नवीन इच्छा आपल्यामध्ये जन्म घेऊ शकते. बाद्युच्या मते आपल्या द्वंदात्मक स्वरूपामुळं आपण नवीन इच्छा निर्माण करू शकतो; म्हणजेच सुरवातीला तत्त्ववेत्ता आणि विध्यार्थी हे समान पातळीवर नसतात, तत्त्ववेता बोलतो, विध्यार्थी ऐकतात किंवा मी हे सांगत आहे तुम्ही हे वाचत आहात. तर सुरवातीला आपण समान पातळीवर नसतो पण आपण उद्देश हा ही भिन्नता अमर्याद काळासाठी अशीच ठेवणं हा नाही, तर आपला उद्देश हा काहीतरी समान निर्माण करणं हा आहे आणि हे समान निर्माण करणं म्हणजेच नवीन इच्छा निर्माण करणं होय. याप्रकारची इच्छा निर्माण करणं आपल्या आधीच्या भिन्न भूमिकांमुळंच शक्य होतं.\nम्हणून बाद्यु म्हणतो, की तत्त्वज्ञानाचा उद्देश हा नवीन ज्ञानाची निर्मिती करणं, अथवा नविन ज्ञान संचित करणं, हा नाही, तर तत्त्वज्ञानाचा उद्देश सामुहिक इच्छांच्या निर्मितीद्वारे गुणात्मक व्यक्तिनिष्ठ बदल करणं हा आहे. तत्त्वज्ञानाच्या वर्गात किंवा तत्त्वज्ञानाचं पुस्तक वाचत असताना आपण 'नवीन' ज्ञान मिळवत नसतो, साहिजकच शिकणं किंवा वाचणं यातून ज्ञान मिळतं पण या सगळ्या गोष्टी/कृती या साधन मात्र आहेत. जेंव्हा आपण तत्त्वज्ञानाचं पुस्तक वाचतो किंवा तत्त्वज्ञानाच्या वर्गात बसतो तेंव्हा इथं यशस्वी होण्याची धारणा ही तत्त्वज्ञानात्मक आहे, हा बारीक व्यक्तिनिष्ट बदल असला तरी, हा बदल जगाच्या नव्या शक्यतेच्या निर्मितीमधलाही एक छोटा बदल आहे.\nबाद्युसाठी नवीन शक्यतेची निर्मिती ही नव्या सार्वत्रिक शक्यतेच्या निर्मितीचा एक भाग आहे आणि म्हणून बाद्यु म्हणतात की तत्त्वज्ञान एकाचवेळी व्यक्तिगतही असतं आणि वैश्विकसुध्दा. तत्त्वज्ञान तत्त्वज्ञानाचं संघटन ऊभा करत नाही किंवा तत्त्वज्ञानाचा पक्ष निर्माण करत नाही आणि म्हणू�� तत्त्वज्ञानाचा उद्देश हा नवीन क्रांतिकारी पक्ष निर्माण करणं हा नाही. म्हणून बाद्यु म्हणतो की तत्त्वज्ञान हे व्यक्तिगत असतं, कारण तत्त्वज्ञान हे कुणाच्यातरी नव्या इच्छेची शक्यता असतं. तत्त्वज्ञान हे व्यक्तिगत असलं तरी तत्त्वज्ञानाच्या वर्गात जर तत्त्वज्ञानाचा उद्देश हा जगाच्या नव्या इच्छेबाबत असेल तर किंवा जीवनाच्या नव्या इच्छेबाबत किंवा शक्यतेबाबत असेल तर, किंवा अस्तित्वाच्या शक्यतेबाबत असेल तर या सर्वच इच्छा या वैश्विक स्वरूपाच्या असतात कारण त्या सामुहिक बदलांबद्दल असतात.\nतत्त्वज्ञानाचं हे द्वंदात्मक स्वरूप हे व्यक्ती आणि जग यांच्या नात्याबद्दल असतं, एवढंच नव्हे, तर व्यक्ती आणि जग यांच्यातील नात्याच्या बदलांबद्दल असतं, हे स्वरूप विचारांतून आणि विचारांमधील नवीन इच्छांमधून प्रत्यक्ष साकारत असतं.\nबाद्युसाठी तत्त्वज्ञान म्हणजे नव्या इच्छांना जन्म देणं, किंवा जगाच्या नव्या शक्यतेच्या इच्छेला जन्म देणं. हि व्याख्या हासुद्धा तत्त्वज्ञानाचा एक प्रश्न आहे. थोडक्यात तत्त्वज्ञानाच्या स्वरूपाचा प्रश्न हा तत्त्वज्ञानाचाच प्रश्न आहे. याचं कारण म्हणजे बाद्युच्या मते तत्त्वज्ञान वस्तुनिष्ठपणे प्रतिक्षिप्त असतं. जर तत्त्वज्ञानानं 'तत्त्वज्ञान म्हणजे काय' हा प्रश्न स्वतःमध्ये अंतर्भुत केला नाही तर तत्त्वज्ञान हे इतर ज्ञानशाखांप्रमाणे ज्ञान होईल किंवा 'विशिष्ट गोष्टीचं' ज्ञान होईल. जर तत्त्वज्ञानाचा उद्देश हा नव्या जगाच्या शक्यतेच्या इच्छा निर्माण करणं हा असेल तर 'तत्त्वज्ञान म्हणजे काय' हा प्रश्नच तत्त्वज्ञानात्मकच असावा लागेल आणि तेंव्हा तत्त्वज्ञान हे कोणत्याही पद्धतीच्या बंदिस्थ ज्ञानाबद्दल राहणार नाही.\nजर तत्त्वज्ञानाची सुरवात बंदिस्त प्रश्नापासुन झाली तर तत्त्वज्ञान त्या प्रश्नाचे बंदिस्त उत्तर देईल आणि म्हणून जर आपणाला काही मुक्त/खुलं निर्माण करायचं असेल, तर सर्व तत्त्वज्ञानसुध्दा खुलंच असलं पाहिजे. म्हणून बाद्यु म्हणतो की तत्त्वज्ञान हे 'मला तत्त्वज्ञान माहीत आहे' या धारणेनं सुरू होत नाही. तत्त्वज्ञान नेहमीच 'तत्त्वज्ञान म्हणजे काय' याच प्रश्नानं सुरू होतं. हा प्रश्नदेखील खुला असतो आणि आणि या प्रश्नाचं उत्तरदेखील खुलंच असतं व म्हणूनच तत्त्वज्ञानाच्या इतिहासात आपणाला हा प्रश्न सतत आढळतो, त्याचसोबत याच प्रश्नाची वेगवेगळी उत्तरं देखील आढळतात आणि म्हणूनच तत्त्वज्ञान हे मुक्त असतं.\nतत्त्वज्ञानानं मुक्त असणं ही तत्त्वज्ञानाची गरज असते, कारण तत्त्वज्ञानाची सर्वच पद्धतीची परिसमाप्ती (closure) ही तत्त्वज्ञानाचा अंत असते, जेंव्हा लोक/व्यक्ती नव्या शक्यतांनबद्दल विचार करण्यासाठी मुक्त असतात तेंव्हाच तत्त्वज्ञान जिवंत असतं.\n'तत्त्वज्ञान म्हणजे नवा विचार निर्माण करण्याची शक्यता' असं आपण मान्य केलं तर तत्त्वज्ञान हे अस्तित्वात असलेल्या जगाविरुध्दच असतं. कारण यापूर्वी उल्लेख केल्याप्रमाणे, अस्तित्वात असलेल्या जगाची प्रस्थापित धारणा ही स्थितीवादी (conservative) धारणा आहे आणि म्हणून तत्त्वज्ञानाची सुरुवात या धारणेपासून होऊ शकत नाही, कारण तत्त्वज्ञान हे अस्तित्वात असलेल्या जगापासून नेहमीच वेगळं असतं. तत्त्वज्ञानाच्या याच स्वरूपामुळं आपणाला तत्त्वज्ञानाच्या इतिहासात विभिन्न तत्त्ववेत्ते आढळतात, आणि तरीही या सर्वच तत्त्ववेत्त्यांमध्ये एकच समान दुवा असतो, तो म्हणजे त्यांच्या तत्त्वज्ञानासोबत 'तत्त्वज्ञान म्हणजे काय' हा प्रश्न देखील सातत्यानं बदलत असतो. आपण इतकंच म्हणू शकतो की तत्त्वज्ञानाचा प्रश्न चालूच राहतो. याच अनुषंगानं बाद्यु असं म्हणतात, की तत्त्वज्ञानाचा इतिहास हा सातत्याचा इतिहास नसून तो खंडत्वाचा इतिहास आहे (history of rupture) आणि प्रत्येक तत्त्ववेत्त्याची सुरवात ही त्याच्या पुर्वीच्या तत्त्ववेत्त्यापेक्षा नेहमीच वेगळी असते, जसं की मार्क्स ची सुरवात ही हेगेल पासून वेगळी आहे.\nजर तत्त्वज्ञानाचा इतिहास हा खंडत्वाचा इतिहास आहे असं ग्राह्य धरलं, तर तत्त्वज्ञान या धारणेनुसार क्रांतिकारकच असतं कारण या अर्थानं तत्त्वज्ञान हे संकल्पनात्मक पातळीवर प्रस्थापित विचारातील खंडनाची संकल्पना आहे, ही नव्या मार्गाची संकल्पना आहे. तत्त्वज्ञानाच्या या धारणेमुळं तत्त्वज्ञान अस्तित्वात असलेल्या जगाशी सुसंवादी नसतं, कारण प्रस्थापित जग हे 'जग जसं आहे, तसंच प्रवाहित ठेवण्याशिवाय पर्याय नाही, कारण आहे त्या जगाची पर्यायी शक्यता उपलब्ध नाही' असं प्रतिपादित करतं. त्याचसोबत असंही जाहीर करतं, की मानवतेचं अंतिम यश हे लोकशाही-भांडवली जग आहे. बाद्युसाठी तत्त्वज्ञानात जगाचं असं 'अंतिम' यश असणं शक्य नसतं, कारण तत्त्वज्ञान, तत्त्वज्ञान म्हणजे काय या प्रश्नाचं ठोस उत्तर कधीच देत नाही.\nआपण जरी वरची भुमीका मान्य केली, तरीही तत्त्वज्ञानात मात्र एक स्थितिवादी भुमिका अस्तिवात असते, जी तत्त्वज्ञानाला इतर ज्ञानशाखांप्रमाणे पाहते - ही धारणा असं प्रतिपादित करते की तत्त्वज्ञान हे इतर ज्ञानांप्रमाणे चांगल्या प्रश्नांची चांगली उत्तरं देऊ शकतं. तत्त्वज्ञानाच्या या धारणेला विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान (analytic philosophy) असं म्हणतात. विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान, तत्त्वज्ञान हे विवेकवादी असावं असा हट्ट धरतं आणि तत्त्वज्ञान हे सामुहिकरित्या गृहीत धरलेल्या प्रश्नांची परंपरा असतं, जी चांगली व वाईट उत्तरं देतं. थोडक्यात बाद्युच्या मते विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान हे गृहीत धरलेल्या प्रस्थापित प्रश्नांची उत्तरं देतं, म्हणजेच या धारणेनुसार तत्त्वज्ञान हे नव्या इच्छा, नवं जग, नवं भविष्य, इत्यादी प्रश्नांनबाबत नसतं. विश्लेषणात्मक तत्त्वज्ञानाच्या मते तत्त्वज्ञान हे तार्किक, व्याकरणीय व भाषाशास्त्रीय ज्ञानाशी जोडलेलं असतं व याचसोबत तत्त्वज्ञान हे स्पष्ट संकल्पनात्मक ज्ञान, स्पष्ट नियम, निहित नियम, ठाम भूमिका आणि स्पष्ट व निहित अवकाश या सगळ्याचं तंतोतंत ज्ञान असते. तत्त्वज्ञानाची ही धारणा तत्त्वज्ञानाला फक्त शैक्षणिक कसरती पुरतीच मर्यादित करते, या अर्थाने तत्त्वज्ञान फक्त विध्यापिठीय वर्तुळात मर्यादित राहतं आणि तत्त्वज्ञान संपुर्ण मानवतेला न भिडणारी ज्ञानशाखा बनतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विश्लेषणात्मक तत्त्वज्ञानाचं द्वंदात्मक स्वरूप नष्ट करतं. विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान जेंव्हा तत्त्वज्ञानाची उद्दिष्टं आणि नियम ठरवतं, तेव्हा ते तत्त्वज्ञानातील सर्जनशीलता संपुष्टात आणतं. म्हणून बाद्यु म्हणतात, 'की विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान तत्त्वज्ञानाचं द्वंदात्मक स्वरूप नष्ट करतं.\nजेंव्हा विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान तत्त्वज्ञानाच्या प्रश्नाला ठोस उत्तर देतं, तेंव्हा ते 'चांगलं जग म्हणजे काय' या प्रश्नाला उत्तर देत असतं आणि साहजिकच चांगलं जग म्हणजे आज जग जसं आहे ते. याअर्थानं विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान आजच्या जगातली प्रस्थापित धारणा आहे आणि म्हणून याच अर्थानं, ही धारणा तत्त्वज्ञानाची परिसमाप्ती आहे, तत्त्वज्ञानाचा अंत आहे. याद्वारे बाद्यु ��पल्यासमोर तत्त्वज्ञानातील जगाकडं अभिमुख होण्याचे दोन दृष्टीकोण मांडतो: १. द्वंदात्मक दृष्टीकोण २. विश्लेषणात्मक दृष्टीकोण. म्हणून बाद्यु म्हणतात की आजच्या जगातील प्रश्न हा विश्लेषणात्मक द्वंदात्मक दृष्टिकोणातील विरोधाभास आहे.\nजेंव्हा तत्त्वज्ञानातील हा विरोधाभास आपण सार्वत्रिक करतो तेंव्हा आपणाला तत्त्वज्ञानाची अजून एक व्याख्या मिळते: 'तत्त्वज्ञान हे लक्षण (symptom) म्हणजेच जगाचं लक्षण असतं, कारण तत्त्वज्ञानातील भेद हे जगातीलही भेद असतात.' आपण ग्राह्य धरलेला तत्त्वज्ञानातील भेद हा प्रत्यक्ष जगातील राजकीय परिस्थितीचं लक्षण मात्र आहे. आजचं युद्ध हे पश्चिमात्य जग विरुद्ध मागं राहिलेलं जग या दोन परीसमाप्तीमधील युध्द आहे. हे युद्ध, जग जसं आहे तसं चालू ठेवण्याची परिसमाप्ती आणि भुतकाळाकडं परत जाण्याची परिसमाप्ती, यांच्यातील युध्द आहे. परंतु जे आहे त्याचं सातत्य राखणं आणि भुतकाळाकडं परत जाणं. या दोन्ही भूमिकांमध्ये एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे या दोन्हीही भूमिका भविष्य नाकारतात, सत्याचा आधार असलेलं भविष्य नाकारतात, या भूमिका कोणतीही पर्यायी शक्यता नाकारतात आणि म्हणून हे युद्ध फक्त दोन पुराणमतवादी भुमिकांच्या मधील युद्ध नसून, हे दोन असत्य परिप्रेक्षांमधील युद्ध आहे आणि पर्यायानं दोन बंदिस्त अवकाश असणाऱ्या विश्लेषणात्मक भुमिकांच्यामधील युद्ध आहे.\nबाद्युच्या मते स्थितीवादी दृष्टिक्षेप प्रामुख्यानं सुरक्षिततेबद्दल आहे, तर याउलट द्वंदात्मक दृष्टीकोण हा विशिष्ट प्रकारची जोखिम पत्करण्या बद्दल आहे. या अर्थानं विश्लेषणात्मक तत्त्वज्ञान हे सुरक्षिततेबद्दलचं तत्त्वज्ञान आहे, तर द्वंदात्मक तत्त्वज्ञान हे सर्जनशीलतेबद्दलचं तत्त्वज्ञान आहे. हा वाद सुरक्षितता विरूद्ध सर्जनशीलता यामधील वाद आहे. आज विश्लेषणात्मक भूमिका हीच प्रस्थापित भूमिका आहे कारण संपुर्ण मानावजातच यामध्ये विभागली गेली आहे, आज बहुतांश मानवजातीला सुरक्षितता प्रिय आहे, आज म्हणून जग ही सुरक्षिततेची मागणी करत आहे. हे युद्ध आपल्या व्यक्तिनिष्ठतेमधील (subjectivity)युद्ध आहे.\nइतिहास साक्ष आहे की तरुणांना भ्रष्ट केल्याच्या आरोपावरून सॉक्रेटिस ला मृत्युदंडास सामोरं जावं लागलं होतं. पण तरुणांना भ्रष्ट करणं म्हणजे काय भ्रष्ट करणं म्हणजे त्यांना हे शिकवणं, कि सुरक्षितता/ स्थिरता ही माणसाची खरी इच्छा नाही, व याचसोबत त्यांना द्वंदात्मक दृष्टीकोण देणं गरजेचं आहे, हा दृष्टीकोण त्यांना ठराविक जोखिम पत्करणं शिकवेल, हा दृष्टीकोण अनिश्चितता शिकवेल आजी याच सोबत एकसारखेपणाच्या अट्टाहासाविरुद्ध भिन्नतेची ईच्छा देखील शिकवेल. तत्त्वज्ञानात्मक भ्रष्टीकरण हे त्यांना सध्यकालिन जगापासून तत्त्वज्ञान हे वेगळं आहे हा दृष्टीकोण बहाल करेल.\nथोडक्यात एक प्रकारचं तत्त्वज्ञान, 'जसं जग आहे त्याचं ज्ञान देईल, ते काही चांगल्या प्रश्नांची चांगली उत्तरं देईल. याउलट दुसऱ्या प्रकारचं तत्त्वज्ञान जोखिम पत्करायला शिकवेल, ही जोखिम परिवर्तनाबाबतची असेल, हे परिवर्तन नक्कीच लघु स्वरूपातिल असेल पण हा बदल आपल्या समुहाच्या व्यक्तिनिष्ठ भुमिकांसाठी दिशा बदलणारा आघातबिंदू असेल.\n(क्रमशः पुढील भाग बुधवार ७ ऑगस्टला प्रकाशित होईल.)\nवंचित बहुजन आघाडीनं राजकीय पर्यायाची पोकळी भरून काढली\nफलसफी: तत्त्वज्ञान आज उपयोगी आहे का\nफलसफी : मणी रत्नम\nफलसफी: जागतिक तत्वज्ञान दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/deputy-mayor-of-ahmednagar-booked-for-objectionable-remarks-against-chhatrapati-shivaji-maharaj/articleshow/62945849.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-05-29T21:16:28Z", "digest": "sha1:KRL7BMVVYEFO3F22DMEVPFVO367DU2L6", "length": 13569, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिवरायांबद्दल अपशब्द; उपमहापौरांविरुद्ध गुन्हा\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी नगरचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेतील एका कर्मचाऱ्यासोबत बोलताना छिंदम यांनी शिवरायांबद्दल अपशब्द वापरले. त्याची क्लिप व्हायरल होताच शहरात खळबळ उडाली.\nशिवरायांबद्दल अपशब्द; उपमहापौरांविरुद्ध गुन्हा\nअहमदनगर: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी नगरचे भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेतील एका कर्मचाऱ्यासोबत बोलताना छिंदम यांनी शिवरायांबद्दल अपशब्द वापरले. त्या���ी क्लिप व्हायरल होताच शहरात खळबळ उडाली. शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांसह विविध संघटना रस्त्यावर उतरल्या असून त्यांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली. शिवसेनेचे नगरसेवक दिलीप सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात छिंदम यांच्याविरुद्ध भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशुक्रवारी सकाळी छिंदम यांनी बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्याला कामासंबंधी फोन केला होता. फोनवर बोलताना त्या कर्मचाऱ्याने शिवजयंती होऊ द्या, मग तुमचे काम मार्गी, लावू असे सांगितले. याचा राग येऊन छिंदम यांनी शिवराय आणि शिवजयंतीबद्दल अपशब्द वापरले. याची माहिती मिळताच मनपा कर्मचाऱ्यांनी काम बंद करून मनपा गेटसमोर निदर्शने केली. संभाषणाची ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर शहरात संतापाची लाट पसरली. विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीगे ट येथे छिंदम यांच्या कार्यालयावर दगडफेक केली. त्यानंतर गांधी मैदानातील भाजप कार्यलायवरही मोर्चा वळविण्यात आला. तोपर्यंत पोलिसांनी शहरात बंदोबस्त वाढविला होता.\nशिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांनी छिंदम यांचा निषेध केला व राजीनाम्याची मागणी केली. नगरसेवक सातपुते कार्यकर्त्यांसह तोफखाना पोलिस ठाण्यात गेले. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शहर जिल्हा युवक काँगेसचे गौरव ढोणे, याशिवाय शिव प्रतिष्ठान. हिंदू राष्ट्र सेना, लोकशाही विचार मंच यांनीही पोलीस ठाण्यात येऊन निवेदन दिली.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. छिंदम हे खासदार दिलीप गांधी यांचे समर्थक आहेत. त्यामुळे गांधी यांचाही निषेध करण्यात आला. तसे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. सकल मराठा समाजाचे प्रदेश सदस्य यांनी भिंगार शहर बंदचे आवाहन केले आहे. शहरात सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nक्वारंटाइन असलेले लोक रात्री घरी झोपायला येतात: विखे-पा...\nविखेंच्या 'त्या' वक्तव्यामुळं राजकीय चर्चेला उधाण...\nलहान मुलांकडं दुर्लक्ष करायचं असतं; तनपुरेंचा निलेश राण...\nलॉकडाऊन असतानाही पाथर्डीत दोन बालविवाह, गुन्हा दाखल...\nजिल्ह्यात आणखी ५ नवे करोना रुग्ण सापडले...\nपथदिवे-उपायुक्तांवर गुन्हे दाखल करामहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/ankita-lokhande", "date_download": "2020-05-29T21:16:32Z", "digest": "sha1:UL53AO7ASYKJJ6ZM7YNH2OSLFTS6TRI2", "length": 5168, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमराठमोळे रितेश- अंकिता आले बागी- ३ साठी एकत्र\nकृती खरबंदा नंतर 'ही' अभिनेत्री दिसणार 'चेहरे'त\nअंकिता लोखंडे लवकरच बोहल्यावर\nअभिनेत्रींनी बदललंय बॉलिवूडचं चित्र\nAnkita Lokhande: यंदा कर्तव्य नाही... अंकिता लोखंडेचा खुलासा\nअभिनेत्री अंकिता लोखंडे करणार लग्न\nबर्थडे: अंकिता लोखंडे; छोट्या पडद्यावरील 'संस्कारी बहू'\n‘मणिकर्णिका’चा दमदार टीझर प्रदर्शित\nमानुषी छिल्लरचा कंगना रानावतला अभिमान\nदुबईच्या थीम पार्कमध्ये अंकिता लोखंडेचा कल्ला\n'मणिकर्णीका'मध्ये अंकिता लोखंडेचा रोमान्स\nअंकिता लोखंडे संजय दत्तसोबत दिसणार\nअंकिताची गॉड फादर कोण\nअंकिताचे ‘मणिकर्णिका’मधून बॉलिवूड पदार्पण\nअंकिता लोखंडेने केला लिंकअपचा खुलासा\nबिपाशाच्या सल्ल्यामुळे करणने नाकारली एकताची ऑफर\nसुशांत- किर्तीमध्ये अंकिता व्हिलन\nसुशांतने अंकिताच्या फोनला उत्तर देणे टाळले\nधोनीचा जीवनपट पाहील्या नंतर अंकिताचा सुशांतला कॉल.\nढोणीच्या चित्रपटात सुशांत सिंघ राजपूत\nयोग्य जोडीदार भेटल्यावर करणार लग्न : सुशांतसिंग राजपूत\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://parabsachin.blogspot.com/2017/06/", "date_download": "2020-05-29T20:50:45Z", "digest": "sha1:NQKI2J47HBP3MKKUL4PC4DDVOCSBGTUT", "length": 8705, "nlines": 93, "source_domain": "parabsachin.blogspot.com", "title": "माझं आभाळ: 01/06/17 - 01/07/17", "raw_content": "\nमी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची. त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.\nयावर्षीच्या कॅलेंडरवर ९ जून तारखेवर कबीर जयंती लिहिलेली आहे. आमचा कबीर. त्यांच्या ना जन्माचा पत्ता ना मृत्यूचा, ना धर्माचा जातीचा, ना कुळाचा ना वेळाचा. तो त्या सगळ्याच्या पलीकडचा. पलीकडे जाण्यासाठी बोट धरून रस्ता दाखवणारा. त्याच वाटेवर चालणारे पाच जण कबीराची गाणी गातात आजच्या सूरात. हर्षदा परबच्या आग्रहामुळे मी कबीर कॅफे प्रत्यक्षात ऐकले. मी त्यांच्यावर लेख लिहावा, हाही तिचाच आग्रह. लेखासाठी नाही, पण त्यांना यूट्यूबवर खूपच ऐकले. दिव्य मराठीच्या शेखर देशमुखांना सहज सांगितलं, त्यांच्याविषयी काहीतरी करायला पायजे. त्यांनी लेख करा म्हणून सांगितलं. कॅफेमधल्या रमणशी बोललो. ते लंडन आणि अमेरिकेला जायला बॅगा भरत होते. त्यांच्याशी मेल, व्हॉट्सअपवरून कॉण्टॅक्ट करत राहिलो.\nत्यांना भेटूनच हा लेख करायचा होता. पण नाही जमलं. इथे तिथे त्यांच्या मुलाखती होत्या. त्या वाचून हा लेख केलाय. दिव्य मराठ���च्या वर्धापनदिनाच्या रसिक पुरवणीत हा लेख आला होता. मन लागो मेरो यार फकिरी में, या शीर्षकाने. जबरा रिस्पॉन्स आला. बुलडाण्याहून एक वाचकमित्र फोन करून म्हणाला आता आम्ही जुने मित्र पुन्हा भेटणार, काहीतरी करून दाखवणार. रॉक ऑन. धुळ्याहून कबीर मठातल्या आजीचा फोन आला, त्यांना कबीर जयंतीला भजनाला बोलावयाचंय. मजा आली. कबीर कॅफेला भेटून लेख पुन्हा लिहायचाय सविस्तर. तोवर हाच गोड मानून घ्या.\nकाढताना रुद्र आणि मी\nसचिन तेंडुलकर आपल्याला आवडतो. मनापासून आवडतो. त्याच्यावर आपण फिदा आहे. त्याच्या खेळावर तर आहेच. पण त्याच्या वागण्यावरही आहे. तो आपला होता, आहे आणि राहील. त्याच्याविषयी चिकित्सा, टीका करता येणार नाही का नक्कीच करता येईल. करायलाच हवी आणि केलीयही. सचिन त्याच्या पलीकडे आहे. तो माझ्यासारख्या त्याच्या फॅनसाठी क्रिकेटच्याही पलीकडे आहे. सचिनवरचे दोनतीन तरी लेख मी वेळोवेळी भरभरून लिहिलेत. शिवाय विनोद कांबळीवरही लिहिलंय आणि धोनीवरही.\nदिव्य मराठीतल्या माझ्या कॉलममध्ये मी वेगवेगळ्या विषयांवर लिहिण्याचा प्रयत्न केलाय. त्यात हाही एक लेख. मला तो आवडला मनापासून. रुद्रसोबत सिनेमा बघताना जे डोक्यात येत होतं, ते या लेखात शेअर केलंय. चळवळील्या माझ्या अनेक मित्रांना सचिन भांडवलशाहीचा प्रतिनिधी वाटतो. त्यांना हा लेख आवडणार नाही. पण सचिन सचिन आहे. त्याच्यासाठी कायपण याच विषयावर दिव्य मराठीत लिहिलं आणि पाठोपाठ गोवन वार्ताच्या कॉलमसाठीही. दोन्ही लेखांतलं थोडं थोडं एकत्र केलंय, ते ब्लॉगसाठी.\nमी सचिन परब. I’m Sachin Parab. लिहिणं हाच आवडीचा छंद. खाज.वगैरे. Writing is my Passion and Profession. तोच पोटापाण्याचा धंदा. पत्रकार आहे. I’m a Journalist.\nगुढीपाडवा हे हिंदू नव वर्षं नाही\nकपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे\n प्रबोधनकार नेमकं काय सांगतात\nबहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही\nटिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण\nहे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/jalgaon-news/today-in-jalgoan-city-water-supply/articleshow/69434838.cms", "date_download": "2020-05-29T21:21:22Z", "digest": "sha1:NKJLINF5C7PCNGDUNBW4DPBBZUPKTFKU", "length": 9274, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशहरात आज होणार खंडित पाणीपुरवठा\nशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाकडून येणारी मुख्य जलवाहिनीवरील एमआयडीसी भागातील १५०० मिमी. व्यासाची पाइपलाइन सोमवारी (दि. २०) मध्यरात्री फुटल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला असून, मंगळवारी न झालेला पाणीपुरवठा आज (दि. २२) होणार असल्याची माहिती प्रभारी प्रमुख सुनील भोळे यांनी दिली आहे.\nजळगाव : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाकडून येणारी मुख्य जलवाहिनीवरील एमआयडीसी भागातील १५०० मिमी. व्यासाची पाइपलाइन सोमवारी (दि. २०) मध्यरात्री फुटल्यामुळे शहरातील पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला असून, मंगळवारी न झालेला पाणीपुरवठा आज (दि. २२) होणार असल्याची माहिती प्रभारी प्रमुख सुनील भोळे यांनी दिली आहे.\nअजिंठा रोडवरील मानराज मोटर्स व राहुल ट्रॅक्टरसमोरील नाल्यालगत असलेली पाइपलाइन मंगळवारी फुटल्यानंतर मनपाने संबंधित भागांतील पाणीपुरवठा रद्द केला. त्यानंतर सकाळी ११ वाजेपासून मनपाने दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली होती. या कामाला २० तासांहून अधिक कालावधी लागणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आज (दि. २२) गणेशवाडी, हेमू कलाणी उद्यान परिसर, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी, कासमवाडी, म्हाडा कॉलनी, गृहकुल हौसिंग सोसायटी, रायसोनी शाळा, अजिंठा हौसिंग सोसायटी, शांती निकेतन कॉलनी, जिल्हा रोड, तांबापूरा, किसनराव नगर, विवेकानंद नगर, अजिंठा सोसायटी, डिगंबर सोसायटी, यशवंत नगर, मारोती पार्क, गजानन नगर, हरिविठ्ठल नगर, गंगानगर, मुकूंद नगर, मिल्लत नगर, जोशीवाडा, शंकरराव नगर, खेडी गाव, योगेश्वर नगर, गेंदालाल मिल टाकी या परिसरात पाणीपुरवठा होईल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\n'शिवसेनेमुळेच राणे मोठे झाले आणि शिवसेनेमुळेच रस्त्यावर...\n ते देशातही राष्ट्रपती राजवटीची मागणी करती...\n'करोनाच्या संकटानतंर मैदानात या, सरकार पाडून दाखवा'...\nराष्ट्रपती राजवटीत भाजपला स्वारस्य नाही: गिरीश महाजन...\nखडसेंच्या हाती 'फडणवी�� हटाओ'चा फलक; फोटो व्हायरल...\n४० लाखांची रोकड रेल्वेतून हस्तगतमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahavoicenews.com/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9A/", "date_download": "2020-05-29T18:55:38Z", "digest": "sha1:YTZNKDT4GDKOEMKADHBAATBYSA5WIB7R", "length": 11359, "nlines": 120, "source_domain": "mahavoicenews.com", "title": "मोठी बातमी | केंद्र सरकार ची गोरगरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज...निर्मला सीतारामन यांची घोषणा | Mahavoicenews", "raw_content": "\nमोठी बातमी | केंद्र सरकार ची गोरगरीबांसाठी १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज…निर्मला सीतारामन यांची घोषणा\nकरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेला लॉकडाउनचा निर्णय घेतल्याने हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. त्यासाठी देशातील गोरगरीबांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत १ लाख ७० हजार कोटींचे पॅकेज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे.\nदेशात कोणीही उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही सरकार म्हणून घेत आहोत असंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं. आशा वर्कर, नर्सेस आणि आरोग्य विभागात काम करणाऱ्यांना ५० लाखांचं विमा संरक्षण देण्यात येणार असल्याचंही सीतारामन यांनी जाहीर केलं. देशभरातील २० लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.\nगरीबांना पाच किलो गहू किंवा तांदूळ १ किलो डाळ मोफत मिळणार. पुढील तीन महिन्यांसाठी ही योजना असणार आहे. अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली. एकही गरीब माणूस उपाशी झोपणार नाही याची काळजी आम्ही सराकर म्हणून घेणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. देशातील ८० कोटी लोकांना य�� योजनेचा लाभ घेता येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.\nअन्नदाता अर्थात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची तरतूद करण्यात येणार आहे. ८ कोटी ७० लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर दोन हजार रुपये जमा केले जाणार आहेत. एप्रिल महिन्यात हे पैसे खात्यांवर जमा केले जातील असंही अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. किसान सन्मान योजनेच्या अंतर्गत हे पैसे जमा केले जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं.\nशेतकरी, मनरेगा कर्मचारी, विधवा, दिव्यांग ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना आर्थिक मदत केली जाणार आहे. असंही आजच्या पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आलं.\nPrevious articleपुण्यस्मरण | विदर्भवीर कै.स्व.राजे विश्वेश्वरराव महाराज…\nNext articleकोरोना विषाणूच्या अनुषंगाने उद्भवनाऱ्या अडचणी व उपाययोजनाकरिता पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांची आढावा बैठक…\nहे महावाईस चे मुख्य संपादक आहेत, ते गेल्या 15 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असून महाराष्ट्राची आघाडीची वृत्तवाहिनी जय महाराष्ट्र साठी त्यांनी 5 वर्ष काम केले आहे तर गेल्या 2017 पासून महाव्हॉईस ची धुरा यशस्वीपणे सांभाळीत आहे.\nपोलीस-डॉक्टर्स आपल्यासाठी जीव धोक्यात घालून अहोरात्र उभे…त्यांचा सन्मान करा…सनदी लेखापाल सचिन सातपुते\nआणि बसस्थानकावर लागला भाजीबाजार…किराणा व भाजीबाजारासाठी सायं.४ ते ७ ची वेळ…\nमोठी बातमी | नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी ठेवणार…मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nचंद्रपुरातील मस्जिदमध्ये वास्तव्यास असलेल्या ११ रशियन नागरिकांना पोलिसांनी घेतले ताब्यात…\nवसुलीसाठी त्रास देणार्या बॅंक,फायनान्स कंपन्या आणी अधिकार्यांवर कारवाई करा…भुषण गायकवाड\nप्रतिनिधी - कोरोना महामारीमुळे सुरु असलेल्या लाॅकडाऊन कालावधीत सक्तीची वसुली करणार्या तसेच दंड आकारणार्या फायनान्स कंपन्या, पतसंस्था, व बॅंकावर कारवाई करण्यात यावी...\nBreaking | नागपूरात कोरोनाचा धमाका…पाचवे शतक पूर्ण…दिवसभरात नविन ४३ रुग्ण पॉझिटिव्ह…कोरोनाबाधित...\nगूगलने ८ दशलक्ष नकारात्मक पुनरावलोकने काढल्यानंतर प्ले स्टोरवर टिकटोकचे रेटिंग ४.४...\nगडचिरोली जिल्हयात पुन्हा १ चा अहवाल आला पाॅझिटीव्ह : कोरोना रुग्णांची...\nBig Breaking : खंडणीबहाद्दर चंद्रकांत श्रीकोंडवार याची पुण्यनगरीतून हकालपट्टी…… भंडारा कार्यालय...\nयवतमाळ जिल्ह्यात उद्या पासून जिल्ह्यातील भाजीपाला,किराणा दुकाने सकाळी ६ ते दुपारी...\nपत्रकार आणि डॉक्टर यांना कोणी रोखल्यास कारवाई केली जाईल…माहिती प्रसारणमंत्री प्रकाश...\nBREAKING | निजामुद्दीन तबलिगी जमात मध्ये यवतमाळ येथील १२ जणांचा सहभाग…प्रशासन...\nमहावॉईस ही महाराष्ट्राची पहिली आणि आघाडीची मराठीतील बातम्या पोहचविणारी वेबसाइट आहे, जी आपल्या महाराष्ट्रीयांना त्यांच्याच भाषेतील बातम्या पुरवते. यामधे पॉलिटिक्स, स्पोर्ट्स,एन्टरटेन्मेंट,विविध घडामोडी आपल्या पर्यंत पोहचविण्याचा प्रमाणिक प्रयत्न करीत आहे. भूमिका स्पष्ट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2020/04/21/", "date_download": "2020-05-29T20:38:00Z", "digest": "sha1:GJ4VZCD3PI5DU4W7TLVYMT3RJN2XANSP", "length": 47915, "nlines": 424, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "21 / 04 / 2020 | RayHaber | raillynews", "raw_content": "\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[26 / 05 / 2020] कोकिड -१ Test कसोटीसाठी एस्कीहिर ओएसबी सज्ज\t26 एस्किसीर\n[25 / 05 / 2020] परकीय चलन आणि सोन्याच्या व्यवहारात कर दर प्रति हजार 2 वरून 1 टक्क्यांपर्यंत वाढला $ 100 सह Tax 1 कर भरेल\tसामान्य\n[23 / 05 / 2020] सुट्टीवर महामार्ग व पूल विनामूल्य आहेत का\n[23 / 05 / 2020] मेजवानी दरम्यान महामार्गावर कठोर तपासणी लागू केली जाईल\tसामान्य\n[23 / 05 / 2020] मशिदी केव्हा उघडतील मशिदी व मशिदींमध्ये उपासना कधी सुरू होईल मशिदी व मशिदींमध्ये उपासना कधी सुरू होईल\nदिवसः 21 एप्रिल 2020\nटीसर-करागल-कंगाल लाइन निविदा निकालावर संप्रेषणासह ट्रान्समिशन सिस्टम स्थापना\nटीसर-करागल-कंगाल लाइन कम्युनिकेशन, सिग्नल, ऊर्जा आणि फायबर ऑप्टिक लेव्हिंग अँड ट्रान्समिशन सिस्टम इंस्टॉलेशन टेंडर निकाल [अधिक ...]\nतुर्की सशस्त्र सेना आणि सामान्य हेतू हेलिकॉप्टर (2)\nआम्ही “तुर्की सशस्त्र सेना आणि सामान्य हेतू हेलिकॉप्टर” या आमच्या लेख मालिकेच्या दुसर्‍या भागासह सुरू ठेवतो. पहिल्या भागासाठी आपण येथे क्लिक करू शकता. राष्ट्रीय संरक्षण मंत्रालयाद्वारे सामान्य हेतू हेलिकॉप्टर उत्पादन प्रकल्प 80 च्या सुरूवातीस [अधिक ...]\nसीजीटी रेल्वे कामगार युनियनने आमंत्रित केल्यानुसार बीटीएस नेन्सी कॉंग्रेसला हजेरी लावली\nआंतरराष्ट्रीय कर्मचारी कामगार महासंघाचे सदस्य आणि फ्रेंच जनरल बिझिनेस कन्फेडरेशन (सीजीटी) अंतर्गत कार्यरत असलेल्या रेल्वे एम्प्लॉईज युनियन (सीजीटी केमिंट्स) चे फ्रान्स नॅन्सी येथे 10 ते 13 मार्च 2020 दरम्यान आयोजन करण्यात आले. [अधिक ...]\nएअरलाईन पॅसेंजर तिकीट परताव्याची हमी\nपरिवहन व पायाभूत सुविधा मंत्री आदिल करैसमेलोआलु म्हणाले की, जागतिक व्यापारावर न्यू टाईप कोरोनोव्हायरसच्या प्रादुर्भावाचे परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना त्यांनी केल्या आहेत. घेतल्या गेलेल्या सावधगिरीबद्दल धन्यवाद, विषाणूंविरूद्धच्या लढ्यात हे महत्त्वपूर्ण अंतर घेते. [अधिक ...]\nमालत्या मधील कर्फ्यूमध्ये काम करण्यासाठी बस लाईन्स निश्चित\nमालत्या महानगरपालिका परिवहन आणि सार्वजनिक परिवहन सेवा मोटाए ए. गुरुवारी, २.23.04.2020.०26.04.2020.२०२० - २.XNUMX.०XNUMX.२०२० रविवारी कर्फ्यूवर काम करण्यास बांधील असलेल्या प्रवाश्यांसाठी आठवड्याच्या शेवटीच्या कामासाठी ठराविक रेषा [अधिक ...]\nमिटेक्सन डिफेन्सला मिसाईलच्या गंभीर घटकाला स्पर्श करा\nसंरक्षण उद्योगात, स्थानिक आणि स्थानिक पातळीवर प्लॅटफॉर्मची हाय-टेक क्रिटिकल सिस्टीम विकसित आणि ओळख करुन देणारी मेटेक्सन डिफेन्स आता ग्लोबल पोजिशनिंग या ऑपरेटिंग वातावरणाचा सर्वात महत्वाचा धोका आहे. [अधिक ...]\nइज्मीर राईज कन्सर्न्समधील सार्वजनिक वाहतूक वापरकर्त्यांची संख्या वाढ\nकोरोना विषाणूच्या साथीमुळे शनिवार व रविवार रोजी लागू केलेल्या कर्फ्यूनंतर सोमवारी (20 एप्रिल) इज्मीरमध्ये सार्वजनिक वाहतूक वापरणार्‍या लोकांच्या संख्येत वाढ झाल्याने चिंता वाढली. महानगर महापौर ट्यून सोयर, विशेषत: विद्यार्थी, [अधिक ...]\nबेयकोज नगरपालिका 50 पोलिस अधिका Pr्यांची खरेदी करेल\nबेकोझ नगरपालिकेने याबाबतची घोषणा प्रसिद्ध केली. प्रसिद्धीस दिलेल्या घोषणेनुसार, पुरुष आणि महिला उमेदवारांमध्ये 50 पोलिस अधिकारी भरती करण्यात येणार आहेत. बेकोझ नगरपालिकेत सिव्हिल सर्व्हिसेस क्रमांक 657 च्या कायद्याच्या अधीन [अधिक ...]\nहवाई आणि नेव्ही भूमध्य मध्ये संयुक्त मुक्त समुद्र प्रशिक्षण वितरित\nतुर्की मध्ये ऑपरेशन केंद्र आदेश अंतर एकसंधी अंमलबजावणी म्हणून प्रयत्न आणि \"च्या खुल्या समुद्रात घटक सहभाग एप्रिल 17, 2020 हवाई दल आणि नौदल ठेवली कार्यान्वित कार्ये सुधारण्यासाठी [अधिक ...]\nइलाझिगमधील सार्वजनिक वाहतूक वाहनांमध्ये स्वच्छता अभ्यास\nसार्वजनिक वाहतुकीचा वापर करणा citizens्या नागरिकांसाठी घेतलेल्या उपाययोजनांसह एलाजीग नगरपालिका सुरक्षित परिवहन सेवेसाठी प्रयत्न करीत आहे. कोलाना विषाणूच्या साथीच्या आजारापासून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी एलाझिग नगरपालिकेने आपल्या उपाययोजना सुरू ठेवल्या आहेत. [अधिक ...]\nअल्टिनॉर्डुमध्ये मूनलाइट पार्किंगचे नियोजन आहे\nभावी पिढ्यांसाठी हरित आणि राहण्यायोग्य शहर सोडण्याच्या उद्देशाने ओर्डू महानगरपालिकेतर्फे संपूर्ण प्रांतात वनीकरण आणि हरित गती वाढविली जात आहे. या संदर्भात, अल्टेनोर्डु जिल्ह्यातील आय पार्किंग लॉटमध्ये देखील पथके उपस्थित आहेत. [अधिक ...]\nबोजटेप ग्रीष्म asonतूची तयारी करीत आहे\nशहरातील आकर्षण बिंदूंपैकी एक असलेल्या बोझटेपमधील सेल्स युनिट्स बफे आणि लँडस्केप अरेंजमेंट कन्स्ट्रक्शन वर्कमध्ये ओर्डू मेट्रोपॉलिटन नगरपालिका संपुष्टात आली आहे. नागरिकांना एक अतृप्त जलपर्यटन देण्यासाठी रहदारीसाठी बंद केलेला हा रस्ता [अधिक ...]\nअंतल्यातील 4-दिवसाच्या कर्फ्यूमध्ये काम करण्यासाठी रेषा निर्धारित\nअंतल्या मेट्रोपॉलिटन नगरपालिकेने आरोग्य सेवा कर्मचारी, सार्वजनिक आणि इतर कर्मचार्‍यांना सार्वजनिक वाहतूक पुरविण्याची योजना आखली आहे, ज्यांना 22 एप्रिलच्या रात्रीपासून सुरू होणार्‍या 4 दिवसाच्या कर्फ्यूच्या कार्यक्षेत्रात काम करण्यास बांधील आहे. 4 दिवस [अधिक ...]\n2020 मध्ये सॅमसन मधील बिन 100 किलोमीटर रस्ता लक्ष्य करा\nसॅमसून येथे साथीचे रोग असूनही महानगरपालिकेने रस्त्यांची बांधकामे सुरू ठेवल्याने अप्पर अवदान - डेमरीसिली ग्रुपच्या रस्त्याला 'काँक्रीट रोड' बनविण्यात आले आहे. अध्यक्ष मुस्तफा डेमिर म्हणाले, \"सॅमसनमध्ये 2020 मध्ये 100 हजार किलोमीटर बनविले जातील.\" [अधिक ...]\nकोन्यामधील रहदारी दूर करण्यासाठी बंदोबस्त करण्यात आला आहे\nकोन्या महानगरपालिका कोरोनव्हायरसच्या उपाययोजनांच्या कक्षेत सतत निर्जंतुकीकरण उपक्रम सुरू ठेवत आहे, तर शहरातील रहदारी कमी करण्यासाठी काही जंक्शनवर व्यवस्था देखील करते. कोन्या मेट्रोपॉलिटनचे महापौर उबर इब्राहिम अल्ताये, वाहतुकीची ओघ वाढवित आहेत [अधिक ...]\nघर किंमती इस्तंबूल आणि तुर्की मध्ये वाढलेली\nइस्तंबूल महानगरपालिका इस्तंबूल सांख्यिकी कार्यालयाने एप्रिल 2020 मध्ये हाऊसिंग मार्केट इस्तंबूल इकॉनॉमी बुलेटिन प्रकाशित केले, जेथे इस्तंबूलच्या गृहनिर्माण बाजारपेठेचे मूल्यांकन केले जाते. दोन्ही घरांच्���ा किमती तुर्की मध्ये इस्तंबूल मध्ये गुलाब, एकूण परदेशी विक्री [अधिक ...]\nइजमीरमध्ये एकता वाढत आहे तर कोरोनाव्हायरसचा उद्रेक सुरू आहे\nकोरोनाव्हायरस साथीचा रोग सुरू असतानाच इझमीर महानगरपालिकेच्या नगराध्यक्ष ट्युने सोयर यांनी वी व्ही मोहिमेला पाठिंबा दर्शविला. ट्यून yer सोयर “आम्ही जितके हे ऐक्य वाढवतो तितक्या लवकर आपण बरे करूया तितके आपण बलवान आहोत” [अधिक ...]\nतुर्की Coronavirus केस मध्ये जागतिक रँकिंग सातव्या मूल्ये\nसातव्या जागतिक रँकिंग मूल्ये मध्ये तुर्की Coronavirus प्रकरणांची नोंद जगात कोरोना विषाणूमुळे होणा deaths्या मृत्यूची संख्या १ thousand० हून अधिक आहे, तर कोरोना विषाणूची साथीचा वेग वेगाने पसरत आहे. जागतिक स्तरावर प्रकरणांची एकूण संख्या 170 [अधिक ...]\nतुर्की मध्ये नियोजित व्यापार संघटना रोजी किंवा त्यानंतर 1 जुलै पुढे ढकलण्यात आली होती\nतुर्की मध्ये नियोजित व्यापार संघटना किंवा 1 जुलै नंतर पुढे ढकलण्यात आली होती; वाणिज्य मंत्रालय, तुर्की मध्ये होणार देशातील सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व्याप्ती आत कोरोना व्हायरस उपाययोजना 1 जुलै नंतर पर्यंत पुढे ढकलण्यात, अशी घोषणा केली आहे. वाणिज्य मंत्रालय 20.04.2020 [अधिक ...]\nकोविड -१ Pati रुग्णांसाठी पोर्टेबल ब्रीथिंग डिव्हाइस विकसित केले\nईएलएए टेक्नॉलॉजी आणि सबानसी युनिव्हर्सिटी इंटिग्रेटेड प्रोडक्शन रिसर्च अँड Applicationप्लिकेशन सेंटरच्या सहकार्याने, त्यांना कोविड -१ infection संक्रमण झालेल्या रूग्णांसाठी पोर्टेबल मेकॅनिकल श्वास घेण्याचे उपकरण विकसित केले जात आहे. पोर्टेबल व्हेंटिलेटर डिव्हाइससह रुग्णाची उपस्थिती [अधिक ...]\nदुसर्‍या कर्फ्यूमध्ये स्नॅक्स ही सर्वाधिक खरेदी केलेली उत्पादने होती\n10 एप्रिल रोजी संध्याकाळी 22.00:1.000 वाजता जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या कर्फ्यूमुळे ब्रेड, पाणी आणि दूध ही सर्वाधिक खरेदी केलेली उत्पादने होती. 17 एप्रिल रोजी इस्तंबूलमधील XNUMX पेक्षा जास्त ठिकाणांच्या ट्रेंडबॉक्सच्या डेटानुसार [अधिक ...]\nकोरोनाव्हायरस वर्क अपघात किंवा व्यावसायिक रोग\nकोरोना विषाणूमुळे, बर्‍याच लोकांनी घरापासून कामाच्या मॉडेलकडे स्विच केले. तथापि, अजूनही तेथे व्यावसायिक गट शेतात काम करीत आहेत आणि त्यांच्या नोकरीसाठी लोकांशी संपर्क साधत आहेत. जेव्हा या लोकांना संसर्ग होतो, [अधिक ...]\nम्यानमारम���्ये झालेल्या हल्ल्यात जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्मचा .्याचा मृत्यू\nजागतिक आरोग्य संघटनेच्या जवानांनी म्यानमारमध्ये झालेल्या हल्ल्यात चालक ठार झाल्याची घोषणा केली. कोरोना रूग्णांच्या चालकास वाहनासह चाचणी काठी घेऊन म्यानमारच्या राखिन भागात थांबविण्यात आले होते, हल्ल्यात तो जखमी झाल्यानंतर, त्याला काढून टाकण्यात आलेल्या रुग्णालयात तो राहत होता. [अधिक ...]\nगारंटी बीबीव्हीएकडून सेकंड पार्टी 200 ब्रीदिंग उपकरणांचे समर्थन करते\nकोरोनाव्हायरस साथीच्या विरूद्ध लढ्यात एक मोठे पाऊल पुढे टाकत, गारांटी बीबीव्हीए अंदाजे 30 दशलक्ष टीएल किंमतीच्या 200 श्वसन यंत्रांसह राष्ट्रीय एकता मोहिमेचे समर्थन करते. गरंती बीबीव्हीए हे बीबीव्हीए समूहाचे सदस्य आहेत [अधिक ...]\nकाही वस्त्रोद्योग आणि औद्योगिक उत्पादनांच्या आयातीवर अतिरिक्त कस्टम ड्यूटी लावण्यात आली\nअध्यक्षांनी आयात नियम व्यतिरिक्त निर्णय निर्णय अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध केले आणि ते अंमलात आले. राष्ट्रपतींच्या निर्णय क्रमांक 21.04.2020 दि. 31106 रोजी, जे 20.04.2020 रोजी दिनांकित अधिकृत राजपत्र क्रमांक 2430 मध्ये प्रकाशित झाले; औद्योगिक उत्पादनांच्या व्यतिरिक्त [अधिक ...]\nएचईएस कोडसह ट्रेनची तिकिटे खरेदी करा\nआंतरराष्ट्रीय विमानन महासंघाची (एफएआय) पूर्ण सदस्यता\nआज इतिहासात: 27 मे 1944 दीयारबाकीर-मानविकी रेल्वे\nरिअल इस्टेट टॅक्समधील शेवटचा दिवस 1 जून\nखासगी सार्वजनिक बसेसना इंधन समर्थन\nबुर्सा सिटी हॉस्पिटल मेट्रो लाइन मधील निविदेच्या दिशेने\nहमी असलेल्या पुलांमधील सुट्यांकरिता किती किंमत आहे\nमेट्रोपॉलिटन ते इझमीर रहदारीकडे गोल्डन टच\nइस्तंबूलमध्ये सामाजिक अंतर रिंग सेट अप\nइज्मीरमध्ये प्रवासी आणि कार क्रूझ वाढते\nमेट्रो लाइन फिरणारी İmamoğlu\nइज्मीरमधील इकुय्युलर नारलडेरे मेट्रोसाठी 75 दशलक्ष युरो क्रेडिट\nराष्ट्रीय इलेक्ट्रिक ट्रेन 29 मे रोजी रेल्सवर खाली उतरणार आहे\nतुर्कीचे पहिले राष्ट्रीय विमान एनडी -36 आणि नुरी डेमिराए\nमंत्री करैसमेलोआलू आमस्या रिंग रोड बांधकाम साइटवर तपास करीत आहेत\nनिविदा घोषणे: रेल्वे वर्क्स\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: मुरातबाळ-पालू स्थानकांदरम्यान बोगदा क्रमांक 3 ची सुधारणा\nनिविद�� घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः वॅगन दुरुस्तीच्या कामांचे 1 वर्ष देखभाल व दुरुस्ती सेवा\nनिविदा घोषणाः अंकाराय प्लांट जर्नल बेड दुरुस्ती देखभाल सेवा खरेदी\nकॅलेंडरमध्ये जोडाः + आयकॅल | + गुगल कॅलेंडर\nअकाेरे स्टॉपवर जाण्यासाठी ओव्हरपाससाठी निविदा\nकोकाएली महानगरपालिका, जे इझमित जिल्हा केंद्रात नागरिकांच्या सेवेसाठी अकेराय ट्राम लाईन देऊन वाहतुकीची सोय करतात, ते सीकापार्क ट्राम स्टॉपच्या पुढील पादचारी ओव्हरपाससाठी तयार केले गेले आहे. [अधिक ...]\nअकराय ट्राम लाईनवरील ट्रान्सफॉर्मरचे विस्थापन निविदा समाप्त\nभूस्खलन क्षेत्राच्या निविदा निकालाची दिरबाकर कुर्तलन रेल्वे लाईन पुनर्प्राप्ती\nइस्तंबूल विमानतळ मेट्रो कार खरेदी निविदा निकाल\nटीसर-करागल-कंगाल लाइन निविदा निकालावर संप्रेषणासह ट्रान्समिशन सिस्टम स्थापना\nकेर्फेझ जिल्हा रस्ता देखभाल, दुरुस्ती व नूतनीकरण निविदा घेण्यात आली\nटीसीडीडी एर्यमान सर्व्हिस हाऊस वॉटर हीटर इंस्टॉलेशन टेंडर निकाल\nकायाभा स्टेशन स्थानकांदरम्यान रबर कोटिंग\nमनिसा-बँडर्मा रेल्वे मार्गावर कल्ट\nउलूकला बोझाकप्रि लाइन मध्ये ओव्हरपासचे बांधकाम\nआवडत्या निविदा आणि कार्यक्रम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषणे: रेल्वे वर्क्स\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषणा: मुरातबाळ-पालू स्थानकांदरम्यान बोगदा क्रमांक 3 ची सुधारणा\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\n15 कर्मचारी ट्यूबटॅक स्पेस टेक्नॉलॉजीज रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये भरती करणार आहेत\nवैज्ञानिक आणि तंत्रज्ञान संशोधन परिषद ऑफ टर्की (ट्यूबटाक) मध्ये 15 लोक काम करतील. अधिकृत राजपत्रातील घोषणेनुसार अंतराळ तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे कार्य (उझा) [अधिक ...]\nमेव्हलाना डेव्हलपमेंट एजन्सी 6 कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती करेल\nओजीएम किमान 122 हायस्कूल पदवीधरांची भरती करेल\n20 निरीक्षकांची खरेदी करण्यासाठी संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय\nटेकटाक 2 सतत कामगारांची नेमणूक करेल\nडीएचएमआय प्रशिक्षणार्थी एअर ट्रॅफिक कं��्रोलर खरेदी करेल\nकृषी व वनीकरण मंत्रालय 13 करारित आयटी तज्ञ खरेदी करेल\nटेकटाक 9 सतत कामगारांची नेमणूक करेल\nराष्ट्रीय शिक्षण मंत्रालय १ Cont 19910१ मध्ये करारबद्ध शिक्षकांची भरती करेल\nटेकटाक बिल्जम 10 कर्मचार्‍यांची भरती करेल\nऐतिहासिक मारस किल्ले बनवण्यासाठी केबलची कार\nऐतिहासिक मराठा किल्ले येथे प्रेस सदस्यांसमवेत बैठक बोलताना, काहरमनमारा महानगरपालिकेचे नगराध्यक्ष हॅरेटीन गंगर यांनी सांगितले की ऐतिहासिक मराठा किल्ल्यातील लोक, ज्यांचे लँडस्केपींग रमजान उत्सवानंतर पूर्ण झाले होते, [अधिक ...]\nएरकीइसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणखी एक हॉटेल चेन\nBeşikdüzü केबल कार सोयींबद्दल फ्लॅश दावा\nकस्तमोनू केबल कार प्रकल्पातील 80% पूर्ण झाले\nकेबल कार ऐतिहासिक मरास किल्ल्याकडे येते\nखासगी सार्वजनिक बसेसना इंधन समर्थन\nकोरोनव्हायरसमुळे त्यांची क्षमता 50 टक्के मिळविणार्‍या खासगी सार्वजनिक बसेसला सॅमसन महानगरपालिका इंधन आधार देईल. आंतरिक मंत्रालयाच्या नवीन प्रकारच्या कोरोनाव्हायरस (कोविड -१ ep) साथीच्या रोगाचा मुकाबला करणे [अधिक ...]\nमेट्रोपॉलिटन ते इझमीर रहदारीकडे गोल्डन टच\nइज्मीरमध्ये प्रवासी आणि कार क्रूझ वाढते\nतुर्कीचे पहिले राष्ट्रीय विमान एनडी -36 आणि नुरी डेमिराए\nमंत्री करैसमेलोआलू आमस्या रिंग रोड बांधकाम साइटवर तपास करीत आहेत\nएचईएस कोडसह ट्रेनची तिकिटे खरेदी करा\nराष्ट्रीय इलेक्ट्रिक ट्रेन 29 मे रोजी रेल्सवर खाली उतरणार आहे\nएचईएस कोडसह वायएचटी तिकिट मिळवा\nएचईएस कोडसह ट्रेनची तिकिटे कशी खरेदी करावी हेस कोड कसा मिळवावा हेस कोड कसा मिळवावा एचईएस कोड ट्रॅव्हल परमिट दस्तऐवजाची जागा घेत आहे\nAKINCI TİHA डॉक्युमेंटरी, बायरकटर आणि अभियंता सांगतात\nअटाकी iteकिटेली मेट्रो लाइन रेल वेल्डिंग सोहळा इस्तंबूलमध्ये आयोजित करण्यात आला होता\nमे 129 TUSAŞ कडून टी -19 एटीएके हेलिकॉप्टरसह उत्सव\nइनाक्कले 1915 ब्रिज 2022 मार्च रोजी सेवा होईल\nअली दुर्माज कोण आहे\nASELSAN च्या प्रेसिजन ऑप्टिकल फॅक्टरीत उत्पादन दुहेरी\nएटाकी İकिटेली मेट्रो 2021 मध्ये सेवेत रुजू होईल\nओपेरा कुंबुबेल ट्राम लाईनवरील वर्जित दिवसांमध्ये अभिमुखता प्रशिक्षण\nशहीद बेसिक बॉक्सवुड जहाज सैन्यावर समुद्रावर प्रेम करेल\nसायप्रस रेल्वे इतिहास आणि नकाशा\nमेकिडीयेकी महमूत्बे मेट्रो लाईन पुढे ढकलण्यात आली\nट्राबझोनच्या नवीन बस स्थानकासाठी निविदा\nचित्रकारांच्या रंगीबेरंगी स्पर्शासह राजधानीच्या ग्रे वॉल्स\nअ‍ॅनाटोलियाहून येणारी पहिली डोमेस्टिक कार्गो ट्रेन मरमेरे मार्गे गेली\nएमकेई गाझी फटाक्यांचा कारखाना येथे देशांतर्गत व राष्ट्रीय उत्पादन लाइन सुरू झाली\nएस्कीझिरच्या नवीन ट्राम लाईन्समध्ये चाचणी ड्राइव्हस प्रारंभ झाली\nएफ 35 कोणत्या प्रकारचे विमान आहे\nF35 सैनिक अलीकडे अजेंड्यावर आला आहे. आम्हाला अमेरिकेहून खरेदी करायचा एफ 35 सैनिक दोन देशांमधील संकटात रुपांतर झाला आहे. एस -400 चे कारण आहे, जे रशियाकडून खरेदी केले जाईल. [अधिक ...]\nबीएमसी 84 बिबट्या 2 ए 4 टाक्यांचे आधुनिकीकरण करणार आहे\nराष्ट्रीय संरक्षण मंत्री आकर आणि कमांडर यांनी मेहमेटिक यांच्याबरोबर बॉर्डर लाईनवर मेजवानी दिली\nशेवटच्या रीस क्लासची पाणबुडी माहिती वितरण प्रणाली पाणबुडी चाचणीच्या टप्प्यात येते\nकोविड -१ process प्रक्रिया आणि जागतिक व तुर्कीमधील संरक्षण उद्योगानंतर\nबीएमसीचा डोमेस्टिक आर्मर्ड पिकअप तुलगाचा अंतिम दृश्य प्रदर्शित झाला आहे\nबीएमसी बोर्डाचे सदस्य ताहा यासीन Öझटर्क यांनी दिलेल्या निवेदनात, बीएमसी तुळगाची अंतिम आवृत्ती प्रदर्शित केली गेली. ताहा यासीन üझटर्क म्हणाले, “या कठीण प्रक्रियेमध्ये आम्ही अंतर्गत सुरक्षा आहोत [अधिक ...]\nKarsan Bozankaya ऑटोमोटिव्हची इलेक्ट्रिक बस खरेदी करणे\nमंत्री वर्तक: 'सर्व ऑटोमोटिव्ह फॅक्टरीज कार्यरत आहेत'\nऑटो मूल्यांकन मध्ये कोविड -१ Again च्या विरुद्ध ऑनलाइन नियुक्ती कालावधी\nघरगुती कारसाठी वेल्थ फंड ऑपरेशन\nईजीओच्या 10 महिला ड्राइव्हर्स् वाहतुकीसाठी दिवस मोजतात\nअंकारा महानगरपालिका महिला रोजगार वाढविण्याच्या प्रयत्नातून इतर नगरपालिकांसाठी एक उदाहरण ठेवत आहे. महानगरपालिका महापौर मन्सूर यावासाच्या आदेशानुसार कार्यवाही करणारे ईजीओ जनरल [अधिक ...]\nटीसीडीडी जनरल मॅनेजर कोण आहे\nअध्यक्ष अलाकान यांनी महाव्यवस्थापक यझाकी यांची भेट घेतली\nअॅटॅटर्क, युवा आणि क्रीडा दिनानिमित्त 19 मे चे स्मारक म्हणून जनरल मॅनेजर याझाकीचा संदेश\nटीसीडीडी बोर्डाचे सदस्य आणि उपमहाव्यवस्थापक म्हणून मेटिन अकबा यांची नियुक्ती करण्यात आली आहे\nट्रेनची उड्डाणे कधी सुरू होतील\n2020 हाय स्पीड ट्रेनचे तिकीट किंमती वायएचटी अभियान तास मासिक सदस्यता शुल्क\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2019\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nपूर्व एक्सप्रेस तिकीट किंमती 2020\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nइस्तंबूलमध्ये 4-दिवसाच्या मेजवानी प्रतिबंधनात मेट्रो आणि मेट्रोबस सेवा\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nरिअल इस्टेट टॅक्समधील शेवटचा दिवस 1 जून\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nBayraklı / इझमिर - तुर्की\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/woman-suicide-after-hearing-rumours-of-being-excluded-in-nrc-list-assam/", "date_download": "2020-05-29T19:38:50Z", "digest": "sha1:HON6B4JKAOWV643EBMMAHUHZJ5MG7F4U", "length": 16477, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "NRC यादीत नाव नसल्याची 'अफवा', महिलेनं विहीरीत उडी मारून जीव दिल्यानंतर 'वास्तव' समोर - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपी. सिवा शंकर सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त\nआमदार अबू आझमींवर मुंबईत FIR\nपुणे शहरातील 323 जागांवरील सुमारे 103 KM चा अरुंद रस्ता होणार किमान 9 मीटर \nNRC यादीत नाव नसल्याची ‘अफवा’, महिलेनं विहीरीत उडी मारून जीव दिल्यानंतर ‘वास्तव’ समोर\nNRC यादीत नाव नसल्याची ‘अफवा’, महिलेनं विहीरीत उडी मारून जीव दिल्यानंतर ‘वास्तव’ समोर\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – आसाममध्ये एनआरसीची अंतिम यादी जाहीर केली गेली आहे. गृहमंत्रालयाने आज सकाळी नागरिकांची अंतिम यादी जाहीर केली. तब्बल १९,०६,६५७ लोकांना अंतिम यादीतून वगळण्यात आले आहे. बरेच लोक या यादीवर समाधानी नाहीत. दरम्यान, ६० वर्षांच्या महिलेने यादीत नाव नसल्याचे ऐकून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. नंतर चौकशी केली असता मात्र यादीत त्यांचे नाव समाविष्ट झाल्याचे समोर आले आहे.\nही घटना उत्तर आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील आहे. तेथे शनिवारी सकाळी ६० वर्षीय सयारा बेगम यांनी विहिरीत उडी मारली कारण कोणीतरी तिला सांगितले की तिचे नाव यादीत नाही. तिला तात्काळ विहिरीतून बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले, परंतु त्यांचा मृत्यू झाला. वास्तविक पाहता तोपर्यंत यादी पूर्णतः जाहीर झाली नव्हती त्यामुळे महिलेचे नाव होते की नाही याबाबत केवळ अनिश्चितता होती.\nमिळालेल्या वृत्तानुसार, महिलेचे पती शमशेर अली यांनी सांगितले की एनआरसीच्या अंतिम यादीमध्ये नाव असेल की नाही याबाबत कालपासून त्यांचे कुटुंब खूप खूप ताणतणाव आहे. याआधी ३० जुलै २०१८ रोजी प्रसिद्ध जाहीर झालेल्या एनआरसी यादीमध्ये महिलेच्या नवरा आणि तिची दोन मुले यांची नावे नव्हती, मात्र तिचे स्वतःचे नाव त्यात समाविष्ट होते.\nआज पुन्हा जाहीर होणाऱ्या अंतिम या यादीमध्ये तिचे नाव नसेल या भीतीने ती प्रचंड तणावाखाली होती आणि कोणीतरी नाव नसल्याचे सांगितल्यावर मात्र तिला तणाव सहन न झाल्याने तिने विहिरीत उडी मारल्याचे तिचा नवरा अली यांनी सांगितले. एनआरसीच्या अंतिम यादीमध्ये आपल्या आणि आपल्या मुलांची नावे समाविष्ट असल्याचे अलीने स्पष्ट केले, परंतु पत्नीने हे शोधण्यापूर्वीच आत्महत्या केली.\nदरम्यान, एनआरसीचे स्टेट कॉर्डिनेटर प्रतिक हजेला यांनी सांगितले की एनआरसीच्या अंतिम यादीमध्ये ३ कोटी ११ लाख २१ हजार लोकांना स्थान मिळाले आहे आणि १९,०६,६५७ लोकांना वगळण्यात आले आहे. तथापि, ज्यांना यादीवर आक्षेप आहे ते फॉरनर्स ट्रिब्यूनल समोर अपील दाखल करू शकतात.\nदरम्यान, लोकांचा असंतोष पाहून राज्यात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यासाठी ५१ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आसाम पोलिसांनी लोकांना अफवा पसरवू नये असे आवाहन केले आहे. याशिवाय ही यादी आल्यानंतर गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आसाममध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.\nदिवसभरात ‘या’ ७ चुकांमधून केली एक चुक, तर होऊ शकतो ‘डायबिटीज’\n …तर अंघोळीच्या पाण्यात मिसळा ‘हे’ ८ पदार्थ\nझोपण्याआधी चुकुनही करू नका ‘या’ गोष्टी, होऊ शकतात ‘हे’ ७ दुष्परिणाम\nगव्हाच्या दाण्याएवढा चुना वाढवतो उंची आणि स्पर्म काउंट, ‘हे’ आहेत ६ उपाय\nवयानुसार मुला-मुलींचे किती असावे वजन आवश्य जाणून घ्या योग्य प्रमाण\nरोज ठेवा फक्त ५ मिनिटे मौन, चुटकीसरशी गायब होईल मानसिक ताण\nदिनक्रमातील ‘या’ ३ चुका हृदयाला पो���चवू शकतात धोका \n‘हे’ ४ पदार्थ अजिबात खावू नका, गळू शकतात केस, वेळीच घ्या खबरदारी\nसौंदर्य वाढीसाठी ओटमीलचे खास ९ फेसमास्क, कोरडी त्वचा होते मॉइश्चराइज ; जाणून घ्या\n‘नो डिजिटल झोन’चा मुख्यमंत्र्यांसह अमित शहांना ‘फटका’ \n31व्या पुणे फेस्टिव्हलचे 6 सप्टेंबर रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन\n‘रिम्स’च्या ‘कोरोना’ वार्डात ड्यूटीवरील डॉक्टरवर बलात्काराचा…\nLockdown मध्ये 1.75 लाख रुपयाची लाच घेताना वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह महिला अधिकारी…\n‘न्यूड’ फोटो पाठवून ‘सेक्स चॅट’साठी दबाव टाकायचा मुलगा, वय…\nकोयत्याचा धाक दाखवून तरूणाला लुटलं\n7000 ची लाच मागणार्‍या तलाठ्यावर अखेर गुन्हा दाखल\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\nजेव्हा ‘बिग बी’ अमिताभ, ‘किंग’…\nवेंडल रॉड्रिक्स, ज्यानं दीपिका पादुकोणला मॉडेल आणि रातोरात…\n‘किंग खान’, ‘बिग बी’, कार्तिक आणि…\n‘जिंदगी कैसी ये पहेली’ गाणं लिहिणारे प्रसिद्ध…\nएकाच फ्रेममध्ये दिसले ‘रामायण’चे…\nपी. सिवा शंकर सोलापूर महापालिकेचे नवे आयुक्त\n, बाहेर नरमाईचे संकेत पण…\nजगात असे अनेक देश की ज्यांच्याकडे नाही कोणतही सेना,…\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना…\n होय, लॉकडाऊनमध्ये मद्यविक्रीमूळे राज्याच्या…\nWeather Update: ‘या’ राज्यात वादळी वाऱ्यासह…\nभुकंपाने दिल्ली, पंजाब, हरियाणा हादरले, 4.6 रेक्टर स्केलचा…\n5 जून रोजी ‘चंद्रग्रहण’, जाणून घ्या तुमच्या…\nमधुमेहींसाठी ‘कोरोना’ ठरतोय जीवघेणा, 10 पैकी…\n‘अनिष्ट’ समस्यांपासून मुक्त होण्याचं वर्ष, मोदी…\nमहाराष्ट्रातील लोकांना गोव्यात प्रवेश देऊ नका, भाजप नेत्याची…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nबिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये ‘चिल’ करताना दिसली TV ची…\n‘ब्रेडमेकर’च्या ‘त्या’ वादग्रस्त जाहिरातीपासून…\n‘कोरोना’मुळं नातीगोती तोडू नका \n होय, Google मध्ये ‘वर्क फ्रॉम होम’…\n ‘या’ मोठया विमान कंपनीनं 12000…\n होय, ‘त्या’ कुटुंबानं वेगळया पध्दतीनं मानले ‘आभार’ अन् बाळाचं नाव ठेवलं ‘सोनू…\n‘आषाढी वारी यंदा पायी नाही’ वारकरी सांप्रदाय आणि उपमुख्यमंत्��ी अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय\n‘किंग खान’, ‘बिग बी’, कार्तिक आणि नवाजुद्दीनसह ‘या’ सुपरस्टार्सचे स्ट्रगलचे किस्से…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://parabsachin.blogspot.com/2011/05/blog-post_18.html", "date_download": "2020-05-29T20:51:10Z", "digest": "sha1:YQ3HISAO22UEY2LHMUKYP2D6XK4XXR7G", "length": 47943, "nlines": 197, "source_domain": "parabsachin.blogspot.com", "title": "माझं आभाळ: तरुणांचा तुकाराम", "raw_content": "\nमी पत्रकार. स्वतःला क्रिएटिव म्हणवणारा. पण सगळी क्रिएटिविटी धावपळीची. त्यावर विचार करायला वेळ कुठे असतो म्हणून स्वतःच्याच लिहिण्याविषयी हे लिहिणं. थोडा विचार करता यावा म्हणून हा ब्ल़ॉगोटोप.\nया शनिवार रविवारी म्हणजे २१ आणि २२ तारखेला पुण्यात पहिलं ‘बहुजन संत साहित्य संमेलन’ होतंय. देशभरातून वक्ते त्यात बोलत आहेत. त्याच्या आयोजकांशी माझा तसा थेट परिचय नाही. तरीही त्यांनी मला बोलवलंय, याचा आनंद आहे. त्यात २२ तारखेला सकाळीच सकाळी ‘संतसाहित्य आणि प्रसारमाध्यमं’ असा एक परिसंवाद आहे. हरी नरके, बबन नाखले अशा जाणकार माणसांबरोबरच मीही त्यात बोलणार आहे. बोलायचा प्रयत्न करणाराय.\nआता बोलायचं म्हटल्यावर तयारी हवी म्हणून आता थोड्या वेळापूर्वीच मावलींची ज्ञानेश्वरी काढलीय, तुकाराम महाराजांची गाथा काढलीय. सदानंद मोरेंचं तुकाराम दर्शन तर मास्टरपीसच आहे. सोबतीला आ. ह. साळुंखेंचं विद्रोही तुकारामही आहे. सोबत नामदेव आणि चोखामेळ्यांवरचीही दोनदोन पुस्तकं काढलीत.\nपुस्तकं उघडण्याआधी थोडं आपल्याच दामन में झाकून बघणं गरजेचं वाटलं. कारण विषय थेट आपल्याशी जोडलेला आहे. मीडियात आहोत तर आपण संतसाहित्यावर काय काय काम केलंय ते तपासायला हव, असं वाटलं. फार काही हाताला लागलं नाही. आणखी करायला हवं होतं असं वाटलं. महाराष्ट्र टाइम्सने सांस्कृतिक विशेषांक काढले. त्याच्या पहिल्या अंकात बडव्यांवर लिहिल्याचं लगेच आठवतंय. त्याचं श्रेय जयंत पवारांना. त्यांनीच आषाढी विशेषांकांत वारीचं मॅनेजमेण्ट या विषयावर डब्बेवाल्यांशी बोलून लेख करायला लावला होता.\nपुढे मटा ऑनलाईनचा प्रमुख बनलो तेव्हा पहिल्यांदा वारीवर थोडं डोकं लावून काम केलं. ई सकाळ अनेक वर्षं वारीत चांगला मजकूर देत होतं. आम्हीही प्रयत्न करून बघितला. नीलेश बने माझ्यापेक्षाही वारीचा वेडा. दरवर्षी दोन दिवस का होईना वारीला जाणारा. आम्ही तेव्हा (२००७) वेगवेगळ्या अंगाने वारी ��ांडण्याचा प्रयत्न केला. मटामधले जुने लेख काढून नव्याने मांडले. ‘गांधीजींचा तुकाराम’ ही माझी लेखमाला त्यातलीच. त्यानंतर जागा मिळेल तिथे संत घुसवत आलो. तुकडोजी महाराजांची जन्मशताब्दीही साजरी केली. तेव्हा तुकडोजी महाराजांवर सविस्तर लिहायला सुरुवातही केली. पण आळसामुळे ग्रामगीता डॉट कॉम हे सदर आठ लेखांत सपलं.\nपुढच्या वर्षी (२००८) वारीत आम्ही बंडखोर विठोबा मांडला. ते करायला खूपच मजा आली. त्याची लिंक दिलीय. क्लिक करून बघा. चांगलं काम झालंय. बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन धर्माचा वारकरी परंपरेशी संबंध, स्त्री संत, कर्ममेळा आणि नामदेवांवरचे वेगळे लेख, मॉरिशस ते गिरणगावचा विठोबा असे निरनिराळे लेख आहेत. त्यात नीलेशचा विठोबाच्या आद्यमूर्तीवरचा चांगला लेखही आहे. त्या मुद्द्यावर आमचं तेव्हा कडाक्याचं भांडणही झालं होतं. शिवाय 'व्हॉट इज वारी' म्हणून एक इंग्रंजी लेखही टाकलाय. तो अन्यभाषकांपर्यंत वारी पोहचवण्याचा प्रयत्न होता. तेव्हाच एक महत्त्वाचं काम माझ्याकडून झालं ते म्हणजे प्रशांत जाधवला मटा ऑनलाइनकडून वारी कव्हर करायला पाठवलं. मटाचा एक प्रतिनिधी रोज वारी कव्हर करतोय आणि रोज त्याचे रिपोर्ट प्रिंट मटामधे छापून येताहेत, असं पूर्वी कधी घडलं नव्हतं. आणि दुर्दैवाने नंतरही कधी घडलं नाही.\nपण मी स्वतः कधी वारीला गेलेलो नाही. आज ना उद्या मावली बोलावणार, हे नक्की पण २००३ साली बोलावणं आलं होतं. मीच गेलो नाही. त्याचं असं झालं. मी तेव्हा ई टीवीत होतो. दर दोन महिन्यांनी प्रत्येक चॅनलची रामोजी रावांसोबत हैद्राबादला बैठक व्हायची. त्यात मी एकदाच गेलो होतो. सोबत मित्र संजय देशपांडे होता. तेव्हा नाशिकच्या कुंभमेळ्याची तयारी कशी जोरदार केली जातेय, हे डेस्कवाल्यांनी सांगितलं. तेव्हा मी नेहमीसारखा अगाऊपणा केला. कुंभमेळा एवढा दणक्यात करायचा तर त्यापेक्षा वारी दणक्यात करायला हवी. कारण महाराष्ट्राला कुंभमेळ्याचं काय पडलंय. त्याचा कुंभमेळा म्हणजे वारीच, असं सांगितल्याचं आठवतंय.\nखरं तर ईटीवी वारीचं कव्हरेज सुरुवातीपासूनच चांगलं करत होतं. पण सोबत ओबी घेऊन जाण्याची सुरुवात त्यावर्षीपासून झाली. तेव्हा ओबीसोबत मीच जाणार होतो. पण तोपर्यंत मी ईटीवीचा राजीनामा दिला होता आणि सहारा जॉइन करणार होतो. वारीबरोबर जात असशील, तर तुझा राजीनामा लगेच हेडऑफिसला पाठ���त नाही, असं साठे सरांनी विचारलंही. मावली बोलवत होती. पण मी नाही म्हटलं. आज त्याचं वाईट वाटतंय. आमचा मित्र दीपक भातुसेला ओबीबरोबर वारीला जाण्याचं भाग्य लाभलं. आता सगळे चॅनल वारीचं भरपूर कव्हरेज करतात. ते बघून बरं वाटतं. याचा पायंडा पाडण्यात आपलाही खारीचा वाटा होता, याचं अधिक बरं वाटतं. अर्थातच ते त्या वर्षी नाहीतर कधीना कधी होणारच होतं. मावलीन निमित्त बनवण्याची कृपा केली एवढंच.\nइंटरनेटमधून मटा प्रिंटमधे परतल्यावर पुढच्या वर्षीच्या वारीत काही करू शकलो नाही. कारण मुंबई टाइम्सची जबाबदारी होती. तिथे फारसा स्कोप नव्हता. त्यावर्षी वारीलाच इंटरनेटसाठी वारीचे अठरा दिवस चोखोबांवर लेख लिहणार होतो. तयारीही चांगली झाली होती. पण चार पाच लेखांवर माझा उत्साह मावळला. पण त्याचवर्षी एक चांगली गोष्ट केली होती. तुकोबारायांच्या चारशेव्या जयंतीनिमित्त शुक्रवारच्या मुंबई टाइम्सच्या पहिलं पानभर लिहिलं.\nआजवर मी मुंटाच्या पहिल्या पानावर आग्रहाने नागड्या उघड्या बाप्या बायांचेच फोटो छापत होतो. तिथे मी तितक्याच आग्रहाने संतशिरोमणी आणले होते. विषय होता ‘तरुणांचा तुकाराम’. लेखात 'भले तरी देऊ गांडीची लंगोटी’ हा अभंग मूळ रुपानेच कोट केला होता. ते कासेची लंगोटी असा नसून गांडीची आहे, हे आजही अनेकांना धक्कादायक वाटतं. आचार्य अत्रेंसारख्या फाटक्या माणसानेही ‘मराठा’चं ब्रीद म्हणून हे वाक्य मुळाबरहुकूम स्वीकारलं नव्हतंच. दुस-या दिवशी ऑफिसात या विषयाची चर्चाही होत होती. काही दिवसांनीच माझा निषेध करणारी दोन पत्रंही माझ्यापर्यंत आली. अशी पत्रं माझ्याकडे फार क्वचितच येत. आज मी मटामधलेच जुने लेख पुन्हा ब्लॉग फेसबुकवर टाकतो, तेव्हा त्यावर धो धो प्रतिक्रिया येतात. पण तेव्हा त्याच लेखांवरची पत्रं कधी मटात छापून आली नव्हती. तेव्हा वाटायचं, वाचक पत्रंच पाठवत नसतील. पण आता ते खरं वाटत नाही. मटा ऑनलाईनमधे या लेखावर आलेल्या दोन प्रतिक्रिया वाचून मला बरं वाटलं होतं.\nत्या दिवशी नेहमीप्रमाणे दुपारीच अंक छापायला गेला. पण अचानक नव्या संपादकांनी प्रिटिंग थांबवलं. लेखाचं हेडिंग ‘तरुणांचा तुकाराम’ होतं. ते ‘तरुणांचे तुकाराम’ असं करण्यात आलं. अर्ध्या अंकांमधे चे छापून आलं, अर्ध्यांमधे चा. माझ्याघरी आलेल्या अंकात चा होतं. मला बरं वाटलं. माझा तुकाराम माझ्याघरी माझा जवळचा एकेरी बनून आला होता. आक्षेप फक्त नावावरच नसावा, असं वाटत राहिलं. खरं खोटं मावली जाणे. लेख सोबत कटपेस्ट केलाय. बघा फार काही आक्षेपार्ह वाटतोय का\nलेखाचा इण्ट्रोः उद्या, शनिवारी (३१ जानेवारी २००९) संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची चारशेवी जयंती. संत, भक्ती, अध्यात्म म्हणजे तरुणांचा काय संबंध, असा प्रश्न येतो खरा. पण हा चारशे वर्ष जुना रोकडा संत वेगळा होता. त्याने करिअर आणि फॅमिली सांभाळत, आनंदाने जगण्याचा मार्ग सांगितला. त्याची बंडखोरी, त्याची भाषा तेव्हाही तरुण होती आणि आजही तेवढीच टवटवीत आहे. आजही वेगवेगळ्या स्पिरिच्युअल प्रोग्राम्समधे लाखोंच्या संख्येने जाणा-या तरुणांना खरा सुखाचा ठेवा देण्याची ताकद तुकोबांच्या फिलॉसॉफीत आहे.\n' माझा जन्म न्यू यॉर्कचा. वाढले मी जॅक्सनविलेत. आईने माझ्यावर भारतीय संस्कार केलेत. त्यामुळेच आज मी ब्रिटनी स्पिअर्सची साइट न पाहता तुमची वेबसाइट पाहते आहे. हे घडलंय ते फक्त तुकाराम महाराजांच्या अभंगांमुळे. मी पंढरपूर आणि विठ्ठलाच्या प्रेमात पडले आहे. याचं आश्चर्य वाटणं स्वाभाविकच आहे. पण तुकाराम महाराजांसारख्या महान संतांचे हे उपकारच आहेत.'\nहे पत्र आहे, गानाव्या अय्यर दोरायस्वामी या मियामीत राहणा-या पंधरा वर्षाच्या मुलीचं. 'तुकाराम डॉट कॉम' या वेबसाइटवर तिने आपलं हे मत लिहिलंय. ती अशी एकटीच नाही. अशी पत्रं लिहिणारे अनेक तरुण आहेत. एक ल्यूझी नावाची सिएटलची अमेरिकन मुलगी तर भलताच चमत्कार सांगते. तिला म्हणे तुकाराम हे शब्द स्वप्नात दिसले होते. तो शब्द आणि भाषा शोधत शोधत ती भारतातही आली होती.\nफक्त दूर अमेरिकेतच कशाला, तुकारामांच्या महाराष्ट्रातही अशा कितीतरी गानाव्या आहेत. त्यांना करिअर करायचंय, पण 'सुखी माणसाचा टी-शर्ट'ही शोधायचाय. मग ती धाव येते, तुकारामांपर्यंत. कारण तुकाराम हे तरुणांचे संत आहेत. हसत हसत जगण्याचं तत्त्वज्ञान मांडणारे. रोखठोक भाषा बोलणारे आणि बंडखोरी ज्यांच्यात खोलवर रुजली आहेत ते. तुकाराम म्हटले, की अनेकांसमोर सगळं सोडून निवृत्तीला लागलेला, नोकरीधंद्यात खोट खाऊन हतबल झालेला, बायकोच्या कटकटीने गांजलेला शामळू वाणी उभा राहतो. तो बहुतेक प्रभातच्या 'संत तुकाराम' सिनेमाचा प्रभाव असावा.\nअभंगांमधून भेटणारे खरे तुकाराम तसे नाहीत. राजा रवि वर्माने तुकारामांचं एक चित्र काढलं���. त्यात तुकारामांना शहीद भगतसिंगांसारख्या धारदार मिशा आहेत. ते पाहिल्यावर वाटतं तुकाराम असे असतील. 'भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा', म्हणण्याची हिंमत असणारे. सगळ्यांना पुरून उरणारे आकाशाएवढे तुकाराम.\nतुकाराम महाराजांनी त्यांच्या तरुणपणात सगळ्या जबाबदा-या व्यवस्थित पार पाडल्या होत्या. सगळा फॅमिली बिझनेस तर सांभाळलाच. पण संसारही नीट चालवला. त्यामुळे त्यांनी संसार सोडण्याचा निवृत्तीमार्गी उपदेश कधीच केला नाही. पण 'येऊनि संसारा काय हित केले, आयुष्य नासिले शिश्नोदरा' अशा नको तितक्या थेट शब्दांत फक्त करिअरमधेच गुंतण्याची अव्यवहार्यताही सांगितली.\nतुकारामांचे काही अभंग तरुणांसाठीही आहेत. एक अभंग 'तारुण्याच्या मदाने सांडासारख्या मुसमुसलेल्या तरुणा'साठी आहे. 'अठोनी वेठोनी बांधला मुंडासा' अशी फॅशन किती दिवस करणार देवाचा विचार हा फक्त म्हातारपणी करायचा नसतो. आताच तरुणपणी कामाला लागा, नाहीतर 'करिता टवाळी जन्म' जाईल, असा उपदेश ते करतात.\nआज गाजणा-या सेल्फ हेल्प पुस्तकांसारख्या टिप्स तर गाथेच्या पानापानांवर आहेत. 'निंदकाचे घर असावे शेजारी' आहेच पण 'कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा' असंही आहे. 'जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, उदास विचारे वेच करी', हा एथिकल इन्वेस्टमेण्टचा वेगळाच विचारही आहे. 'जे का रंजले गांजले', 'बोले तैसा चाले', 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी'सारखी सुविचार बनलेली वाक्यं शेकड्याने आहेत.\nतुकोबांची बंडखोरी ही सर्वात तरुण होती. त्यांनी त्यांच्या देवाशीच भांडण केलं, तर समाजातल्या पुंडांची काय त-हा तो त्यांचा अॅण्टिएस्टॅब्लिशमेण्टचा लढा होता. वेद हे 'गोब्राह्माणहिता होऊनि निराळे' असल्याचा भूकंप करणारा दावा त्यांनी केला. जातीवर्णव्यवस्थेला आव्हान दिलं. पण त्याच वेळेस परंपरेचं अधिष्ठान सोडलं नाही. जबाबदार बंडखोरीने सगळ्यांना सोबत नेलं आणि समाजात स्थित्यंतर घडवून आणलं. हा सर्वसमावेशक मार्ग क्रांती करू इच्छिणा-या तरुणांना आजही आदर्श आहे.\n' आमुचा स्वदेस भुवनत्रयामाजी वास' असा ग्लोबल विचार मांडणा-या तुकारामांची भाषा प्रचंड बोल्ड आहे. पुढे ती खूप सोवळी करून मांडण्याचा प्रयत्न केला. पण आता आधुनिक बोल्डपणाचं नातं सांगत ती भाषा पुन्हा एकदा समोर येतेय. उदाहरणार्थ भक्तीचा अयोग्य मार्ग अवलंबला, की कश�� फजिती सांगताना ते म्हणतात. 'एक ब्रह्माचारी गाढवा झोंबता हाणोनिया लाता पळाले ते हाणोनिया लाता पळाले ते गाढवही गेले ब्रह्माचर्य गेले गाढवही गेले ब्रह्माचर्य गेले तोंड काले जाले जगामाजी तोंड काले जाले जगामाजी' आपणही कट्ट्यावर असंच बोलत असतो ना\nआजही महाराष्ट्रातील तरुणांचं प्रेरणास्रोत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांनी केलेल्या क्रांतीमागे महाराष्ट्रात वारकरी संतपरंपरेने शेकडो वर्षं केलेली मशागत होती, हा सिद्धांत आता सर्वमान्य आहे. शिवाय तुकाराम महाराज तर शिवरायांचे समकालीन. ते एकमेकांना भेटले होते, त्याचा प्रसंग सर्वश्रुत आहे.\nतुकोबांच्या कार्याचा आणि जीवनाचा प्रभाव शिवरायांवर होता. शिवरायांचं संपूर्ण काम जिथे चाललं त्या मावळ खोऱ्यात आणि ग्रामीण समाजावर इतर कोणत्याही संतापेक्षा तुकारामांचा प्रभाव जास्त होता. तो आजही आहे.\n'रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग' म्हणणा-या तुकारामांनी पाईकांचे अभंग लिहिले आहेत. पाईक म्हणजे सैनिक. या अभंगांमधे गनिमी काव्यापासून स्वामीनिष्ठेपर्यंत अनेक गोष्टींचं मार्गदर्शन सैनिकांना केलं आहे.\nलोकमान्य टिळकांनी क्लास आणि मास यांचा समन्वय केला, त्यामागे तुकोबांचा आदर्श असावा. गीतारहस्यात सर्वाधिक वीस कोटेशन्स तुकाराम महाराजांचीच आहेत. या महान ग्रंथाची सुरुवातच 'संतांची उच्छिष्टे...' या तुकारामांच्या अभंगाने केली आहे.\nन्यायमूर्ती रानडेंनी महाराष्ट्रात आधुनिक विचारांचा पाया प्रार्थना समाजाच्या रूपाने घातला. त्यासाठी आधार म्हणून तुकारामांचंच तत्त्वज्ञान होतं. एवढंच नाही, तर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकरांपासून दादोबा पांडुरंग आणि महात्मा फुलेंपासून महर्षी विठ्ठल रामजी शिंदेंपर्यंत अनेक समाजसुधारकांवर तुकोबांचा थेट प्रभाव होता.\nगांधीजींवर तुकोबांचा प्रभाव होताच. त्यांनी येरवडा जेलमधे असताना तुकोबांच्या १६ अभंगांचं भाषांतर केलं होतं. त्यांची प्रसिद्ध तीन माकडं तुकारामांच्याच अभंगांवर बेतली आहेत. त्यांनीच गाथा हिंदीत आणण्यासाठी प्रयत्न केले. त्याला प्रस्तावनाही लिहिली.\nगांधीजींप्रमाणेच रवींद्रनाथ टागोरांनी तुकोबांच्या १२ अभंगांचा बंगालीत अनुवाद केलाय. त्यांचे थोरले बंधू सत्येंद्रनाथ तर तुकोबांचे मोठेच चाहते होते. त्यांनी ६० अभंग भाषांतरि��� केले आहेत. शिवाय चरित्रही लिहिलं आहे. ते तुकोबांवर प्रवचनंही देत. शांतिनिकेतनमधले ज्येष्ठ चित्रकार नंदलाल बोस यांनीही तुकारामांची चित्रं काढली होती.\nबंगाली संस्कृतीचा मराठीवर प्रभाव आहेच. पण तुकोबांसारख्या संतकवीचा बंगालवरही प्रभाव आहे. तो इतका, की विख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी तुकोबांचं सुंदर रेखाचित्र काढलंय. अश्विनीकुमार दत्त हे आताच्या बांगलादेशातल्या प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानींना स्वातंत्र्यावर कविता रचण्याची प्रेरणा मिळाली ती तुकाराम गाथेतून.\nप्रख्यात गायिका भारतरत्न एम. सुब्बलक्ष्मी यांच्या दिवाणखान्यात तुकारामांचा भव्य फोटो होता. प्रत्येक मैफलीत त्या तुकारामांचा एक तरी अभंग त्या गात असत. 'सुंदर ते ध्यान' आणि 'बा रे पांडुरंगा' हे त्यांचे आवडते अभंग. अगदी अमेरिकेतल्या त्यांच्या मैफलीतही तुकोबांच्या अभंगांनी हजेरी लावलीच. फक्त सुब्बलक्ष्मीच नाही तर तामिळनाडूतील सर्वच पारंपरिक भजनीमंडळं भजनाचा समारोप तुकारामांच्या दोन अभंगांनी करतात.\nज्येष्ठ ख्रिश्चन धर्मगुरू आणि 'सुवार्ता'चे संपादक बिशप डॉ. थॉमस डाबरे यांनी तुकारामांच्या वैकुंठगमन सोहळ्याविषयी व्हॅटिकन सिटीत पेपर वाचला होता. त्यांची डॉक्टरेटही तुकाराम याच विषयावर आहे\nसत्तरच्या दशकात जगाला आपल्या तालावर नाचायला लावणाऱ्या बीटल्स ग्रुपचा प्रसिद्ध ड्रमर जॉर्ज हॅरिसन हा तुकारामांचा प्रचंड चाहता होता. तो तुकारामांच्या तत्त्वाज्ञानाचा सतत अभ्यास करत असे.\nज्युडी रस्ट ही बेल्जियमची ऑपेरा सिंगर. तीही तुकारामांच्या आकंठ प्रेमात आहे. ती वारकरी पद्धतीने तुकारामांची भजनं गाते. भारतातही तिचे कार्यक्रम होत असतात. तिच्या भजनाचा आल्बमही निघाला आहे.\nसर अलेक्झांडर ग्रांट हे ऑक्सफर्ड युनिवसिर्टीचे विद्वान प्रोफेसर. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात भारतात आले. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजचे प्राचार्य होते. तुकारामांवर त्यांनी भरपूर लिहिलं. एवढंच नाही तर अभ्यासपूर्ण तुकाराम गाथा छापून मराठी माणसावर अनंत उपकार करून ठेवले.\nभारतीय विद्येचे प्रसिद्ध अभ्यासक जर्मनीतही लोथार लुत्से यांनी तुकारामांवर ग्रंथ लिहिला आहे. तुकारामांचं तत्त्वज्ञान आणि अध्यात्म असा त्याचा विषय आहे. त्यांना भारत सरकारने पद्मश्री किताब दिला आहे.\nजर्मन संशोधक गुंथर सोन्थायमर यांनी दामोदर कोसंबींपासून प्रेरणा घेऊन भारतीय लोकपरंपरांचा अभ्यास केला. महाराष्ट्रात आले आणि ते वारकरीच बनले. त्यांनी वारी केली. विठोबा आणि खंडोबा या विषयावर त्यांनी अनेक डॉक्युमेण्ट्री बनवल्या.\nप्रसिद्ध साहित्यिक 'उचल्या'कार लक्ष्मण गायकवाड फ्रान्समधे भरलेल्या साहित्य परिषदेला गेले होते. मराठी भाषेबद्दल बोलताना त्यांनी अनेक नव्या-जुन्या नामवंत साहित्यिकांचा संदर्भ दिला. पण कुणालाच काही माहीत नव्हतं. गायकवाड मागे मागे जाता संतसाहित्यापर्यंत गेले. त्यात तुकोबांचा उल्लेख होताक्षणीच सर्वांना मराठीची ओळख पटली. याचं कारण गी डलरी यांनी तुकोबांवर फ्रेंच भाषेत लिहिलेला ग्रंथ प्रसिद्ध आहे.\nडेना विल्किन्सन हा न्यू यॉर्कचा तरुण चित्रकार तुकोबांच्या अभंगांनी पार वेडावला आहे. तो आणि त्याचं कुटुंब गेली पंधरा वर्षं तुकोबाने भारावलंय. गाथेतले अनेक अभंग त्याला पाठ आहेत. तिथल्या मराठी कुटुंबांनाही तो हे अभंग ऐकवतो.\nअर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयर्स इथून ४५ मिनिटांच्या अंतरावर १९७८ मधे प्रो. आडा आल्ब्रेट यांनी 'तुकाराम पेडॉलॉजिकल सेंटर' म्हणजेच तुकाराम अध्यापन केंद्राची स्थापना केली आहे. त्याला त्यांनी 'इन मेमरी ऑॅफ ग्रेट पोएट ऑॅफ इंडिया' असं संबोधलं आहे. यात भारतीय आणि ग्रीक देवदेवतांची दहा मंदिरं आहेत.\nसर खूप मस्त आणि माहितीपूर्ण लेख झाला आहे. फक्त लेखच नाही तर ब्लॉगवर नव्याने लिहिलेला इंट्रोही तितकाच भारी आहे. 'तुकाराम तरुणांसाठीच रिलेवंट आहे, म्हाता-यांसाठी नाही' हे लेखातून आलेल्या संदर्भांमुळे पटतं. मात्र 'सुखी माणसाचा टी शर्ट' शोधणार्‍या आमच्या पिढीला 'संत तुकाराम' सिनेमात दिसलेला संसारात लक्ष नसलेला आणि बिज़्नेस मधे अपयश आलेला 'तुकाराम वाणी'च माहीत आहे. त्यामुळे 'तुकाराम महाराजांनी त्यांच्या तरुणपणात सगळ्या जबाबदा-या व्यवस्थित पार पाडल्या होत्या. सगळा फॅमिली बिझनेस तर सांभाळलाच. पण संसारही नीट चालवला. त्यामुळे त्यांनी संसार सोडण्याचा निवृत्तीमार्गी उपदेश कधीच केला नाही.' या तुमच्या मताला दुजोरा देणारे आणखी काही संदर्भ यात असायला हवे होते. बाकी 'इण्टरनॅशनल तुकोबा'चं दर्शन तुमच्या लेखामुळेच होऊ शकलं. तुमच्या लेखामुळे संतसाहित्य एकदा तरी वाचावे अशी उत्सुकता निर्माण होते. ते मी वाचे�� की नाही माहीत नाही पण किमान २२ तारखेला हरी नरके, बबन नाखले आणि तुमचा ‘संतसाहित्य आणि प्रसारमाध्यमं’ हा परिसंवाद ऐकण्यासाठी मी पुण्याला येणार हे नक्की.\nसचिन, खूपच छान लेख आहे. वाचल्यावर कळले कि रोजच्या धावपळीत आपले नेमके काय हरवले आहे. एकाच विनंती, तुकोबांच्या मूळ गाथा कुठे मिळतील ते सांग. धन्ववाद\nसचिन.. मी जळतो रे तुझ्यावर... तुझ्याउतकी मला कधी चांगलं लिहीता येईल काय माहिती..\n@योगेश. तुकोबांची मूळ गाथा tukaram.com वर पाहता येईल.\nतुकाराम असाच आहे... उठता लाथ आणि बसता बुक्की घालून अक्कल शिकवणारा... कोलमडून पडू पाहणा-याचा दंड खस्सदिशी ओढून त्याला आधार देणारा... जीवनभराचा सांगाती असल्यासारखा गळ्यात हात घालून चालणारा...\nधन्यवाद सचिनजी माझं आभाळ हे कितीही लिहिले तरी रितेच राहणार,,,पण आपण वैचारिक लेखन वेगळ्या खुबीने छान करीत आहात. तुकाराम महाराजांवर छान मांडले जे लिहिता ते सत्य यालाच सत्यशोधक म्हणायचे दुसरे काय..खरे बोलण्याचे धाडस वृत्तपतरात फार कमी लोकांच्यात आहे.त्यात तुम्ही आहात...नवीन शिकताय अन ते इतरांना देताय हे मह्त्वाचे....तुकारामांच्यावर छान भाष्य केलंय....काय बोलावे....\nसचिन साहेब आपण खूप छान लिहीताय. आम्हा वाचकांना विचार करायला लावताय. आपल्या ब्लॉग वर आल्यावर खूप दिवसांनी\nखूप सशक्त, चांगले काही वाचल्याचे समाधान मिळाले. साप्ताहिक 'साधना' तील आपले लेख आवडतात. दाभोलकर, पानसरे यांचा\nविवेक विसरायचा नाही, मात्र आक्रोश जिवंत ठेवायचा, धर्माची पताका विवेकवाद्यान्नी हाती घ्यायला हवी. या सारखी विचार\nआत्तापर्यंत मी तुकोबांविषयी वाचलेल्या ब्लॉग पैकी सर्वोत्तम ..\nसंस्थापक - फेसबुक दिंडी - A Virtual Dindi\nधन्य तुकोबा समर्थ | तेणे केला हा पुरूषार्थ||\nमी सचिन परब. I’m Sachin Parab. लिहिणं हाच आवडीचा छंद. खाज.वगैरे. Writing is my Passion and Profession. तोच पोटापाण्याचा धंदा. पत्रकार आहे. I’m a Journalist.\nगुढीपाडवा हे हिंदू नव वर्षं नाही\nकपड्यांची संस्कृती, संस्कृतीचे कपडे\n प्रबोधनकार नेमकं काय सांगतात\nबहुजनवाद म्हणजे ब्राम्हणांना शिव्या देणं नाही\nटिळकबाई, एनआरआय आणि आरक्षण\nहे लालबागच्या राजा, आवर तुझ्या भक्तांना\nशिवशक्ती भीमशक्तीः राजकारण की समाजकारण\nछोट्या शहरातला मोठा पोरगा\nमी शिवाजीराव गायकवाड बोलतोय\nमराठी बाण्याचा असाही इतिहास\nबर्लिनच्या भिंती पाडण्यासाठीच असतात\nही माती तुला कधीचीच विसरलीय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://aasantosh.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7/", "date_download": "2020-05-29T19:26:58Z", "digest": "sha1:3CJDNPIRRB3LSV5E7OHPFXV3GSERTO7J", "length": 2318, "nlines": 31, "source_domain": "aasantosh.com", "title": "महात्मा बुद्धअसंतोष काय आता करू धरोनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजवले ॥ - संत तुकाराम", "raw_content": "\nकाय आता करू धरोनिया भीड नि:शंक हे तोंड वाजवले ॥ – संत तुकाराम\nधम्मचक्र पवत्तन दिन विशेष : धर्माच्या नव्या भूमिकेचा शोध\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे भाग दुसरा\nनेमाडे-कसबे वाद आणि आपण वाचक - प्रा.हरी नरके\nराजा शिवछत्रपती: सामाजिक ऐक्याचा महामेरू\nमानसिक आरोग्य हा एक मूलभूत हक्क असायला हवा \nतयास मानव म्हणावे का – सावित्रीबाई फुले\n‘ईश्वर अस्तित्वात नाही’ हे बोलण्याचा अधिकार हा एकप्रकारे मूलभूत अधिकारचं \nजातीवादाच्या उलट्या बोंबा: वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने\nकश्मीर – राष्ट्रीय सुरक्षेच्या जबड्यात अडकलेले मानवी हक्क\nशांतीचे महत्त्व हे त्यांनाच कळलेले असते, जे भयंकर अशा हिंसेला सामोरे गेलेले असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/muslims-delegation-meet-cm-uddhav-thackeray-in-on-caa-and-nrc-issue/articleshow/72941248.cms", "date_download": "2020-05-29T21:32:46Z", "digest": "sha1:YHDDCPWHZJDJ2XTBF7Z7ZDH4KVLQOA5X", "length": 10189, "nlines": 94, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराज्यातील सर्व जाती-धर्माच्या नागरिकांचे हक्क सुरक्षित: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nसुधारीत नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रियेवरून देशभरात आंदोलनाचा आगडोंब उसळला आहे. सुधारीत नागरिकत्वाच्या मुद्यावरून मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयात भेट घेतली.\nमुंबई: राज्यातील कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला शासन धक्का लागू देणार नसल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाला दिले.\nसुधारीत नागरिकत्व कायदा व राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रियेवरून देशभरात आंदोलनाचा आगडोंब उसळला ��हे. सुधारीत नागरिकत्वाच्या मुद्यावरून मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे, आमदार अमीन पटेल, अब्दुल सत्तार, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबई संजय बर्वे आदींसह मुस्लिम समाजातील धर्मगुरू उपस्थित होते. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनात बाळगू नये. राज्यातील कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला शासन धक्का लागू देणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव यांनी शिष्टमंडळाला दिले. राज्यात शांततेचे वातावरण कायम ठेवण्याचे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.\nनागरिकत्व कायदा, NRC म्हणजे काय\nसुधारीत नागरिकत्व कायद्याच्या आधारे केंद्रातील भाजप सरकार धार्मिक फूट पाडत असल्याचा आरोप कायदाविरोधी आंदोलकांनी केला आहे. एनआरसी प्रक्रियेमुळे देशातील गरिबांना कागदपत्रांअभावी आपले नागरिकत्व सिद्ध करण्यात अडचणी निर्माण होणार असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे. सुधारीत नागरिकत्व कायदा हा धर्माच्या आधारे नागरिकत्व देणार असल्यामुळे संविधानाच्या मूल्यांची पायमल्ली होत असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, देशभरात सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरूच आहे. उत्तर प्रदेशमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nगोवंडी: सेप्टिक टॅंकमध्ये गुदमरून तीन मजुरांचा मृत्यूमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठाव��ार\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/pune-polls-news", "date_download": "2020-05-29T20:30:54Z", "digest": "sha1:4PKXNUHGMYWVL5GW5MLTHXYLWQEPVEYK", "length": 4848, "nlines": 88, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनिम्म्याहून अधिक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त\nपक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारा\nपक्षाच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारा\nपा‌लिकेची निवडणूक रद्द करा\n​ भाजपचे नगरसेवक मालामाल\nशिवसेना नगरसेवकांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट\nशिवसेना नगरसेवकांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट\n​ भाजपचे नगरसेवक मालामाल\nपा‌लिकेची निवडणूक रद्द करा\nनिम्म्याहून अधिक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त\nउमेदवार-मतदारांकडून सोशल मीडियाचा वापर\nनागरिकांकडून अॅपवर एकही तक्रार नाही\nउच्चभ्रू वस्तीत नावे गायब\nशेवटच्या तासात मतांना ‘भाव’\nशेवटच्या तासात मतांना ‘भाव’\nएकाच मतदाराचे तीन वेगळे फोटो\n३५० महिलांच्या हातावर मतदानाची ‘मेहंदी’\n३५० महिलांच्या हातावर मतदानाची ‘मेहंदी’\nएकाच मतदाराचे तीन वेगळे फोटो\nउच्चभ्रू वस्तीत नावे गायब\nनागरिकांकडून अॅपवर एकही तक्रार नाही\nउमेदवार-मतदारांकडून सोशल मीडियाचा वापर\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-strong-reactions-industry-sector-against-banning-27-pesticides-31709?page=1", "date_download": "2020-05-29T19:56:40Z", "digest": "sha1:337A4A3SBBY7HYU7XCAXO6OSRYA5VVEE", "length": 47007, "nlines": 206, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Strong reactions from Industry sector against banning 27 pesticides | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n��ीडनाशकांवर बंदीबाबत उद्योगातून तीव्र प्रतिक्रिया\nकीडनाशकांवर बंदीबाबत उद्योगातून तीव्र प्रतिक्रिया\nकीडनाशकांवर बंदीबाबत उद्योगातून तीव्र प्रतिक्रिया\nगुरुवार, 21 मे 2020\nकेंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २७ रासायनिक कीडनाशकांवर बंदी घालण्याचा प्रस्तावाबाबत कृषी उद्योग क्षेत्रातून तसेच तज्ञांच्या वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.\nपुणे : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २७ रासायनिक कीडनाशकांवर बंदी घालण्याचा प्रस्तावाबाबत कृषी उद्योग क्षेत्रातून तसेच तज्ञांच्या वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शेतकऱ्यांना या कीडनाशकांना कोणतेही स्वस्त पर्याय सध्या तरी नसल्याने असा तडकाफडकी निर्णय घेणे घातक असल्याचे रासायनिक कीडनाशक उद्योगाचे म्हणणे आहे. हा निर्णय बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या दबावाखाली घेतला जात असल्याचा आरोपही या क्षेत्रातून केला जात आहे.\nबंदीच्या प्रस्तावात असलेली कीडनाशके अनेक वर्षांपासून वापरात असून स्वस्त, परिणामकारक व बहुव्यापक आहेत. त्यांना सक्षम पर्याय आजमितीला तरी डोळ्यासमोर दिसत नसून सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे अशी प्रतिक्रिया रासायनिक उद्योगातील प्रतिनिधींकडून उमटली आहे. तर दुसऱ्या बाजूला जैविक उद्योगातील काही प्रतिनिधींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मानवी आरोग्य व पर्यावरण अनुकूल जैविक कीडनाशकांच्या निर्मितीला व वापराला चालना मिळणार असल्याचा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही व त्यांना सक्षम पर्याय उपलब्ध झाले पाहिजेत या भूमिकेवर एकमत असल्याचे यातून दिसले आहेत.\nसध्या बंदीच्या प्रस्तावात असलेली कीडनाशके ‘जेनेरीक’ प्रकारची आहेत. अनेक भारतीय कंपन्या त्यांचे उत्पादन घेतात. मात्र अलिकडील काळात काही परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपली नवी संशोधित उत्पादने बाजारात आणली आहेत. त्यांना बाजारपेठ हस्तगत करून आपल्या उत्पादनांची मक्तेदारी तयार करायची आहे का, असा प्रश्‍न या निमित्ताने उभा राहतो. सरकार त्यांच्या प्रभावाला बळी पडून असे निर्णय घेत असावे, अशा प्रतिक्रिया उद्योगातील काहींनी व्यक्त केल्या आहेत.\nकीडनाशकांवर बंदी घालण्याचा सरकारचा प्रस्��ाव अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. कारण या कीडनाशकांचा वापर विविध पिकांत किमान ४० ते ५० टक्के होत असावा. शिवाय ती स्वस्त व परिणामकारक म्हणूनही सिध्द झली आहेत. यातील काही मानवी आरोग्यासाठी सुरक्षितही आहेत. आपण जर भारतात तयार होणाऱ्या उत्पादनांना प्रतिबंध घातला तर आयात कराव्या लागणारी रसायने महागड्या किंमतीत घ्यावी लागतील. आणखी एक मोठा फटका कीडनाशकांच्या निर्यातीला बसणार आहे. भारतीय कीडनाशक उद्योगाची मागील वर्षीची उलाढाल निर्यातीसह ४२ हजार कोटी रूपयांची आहे. त्यातील २४ हजार कोटींचा आकडा केवळ निर्यातीचा होता. भारतातून अमेरिका, ऑस्र्टेलिया, ब्राझील आदी देशांना निर्यात होते. त्यावर मोठा परिणाम होणार आहे.\nभारतीय कीडनाशक उद्योगांची आमची देशातील सर्वात मोठी संघटना आहे. या बंदीच्या प्रस्तावाबाबत आम्ही सदस्यांनी एकत्रपणे चर्चाही केली आहे. घेतलेला हा निर्णय कसा चुकीचा आहे व त्यात बदल करण्याबाबत सरकारसोबत चर्चाही सुरू केली आहे. याबाबत निश्‍चित सकारात्मक घडेल अशी आशा आहे.\n- रज्जू श्रॉफ, अध्यक्ष,\nक्रॉप केअर फेडरेशन असोसिएशन, अध्यक्ष, युपीएल कंपनी.\nजैविक कीडनाशकांना प्रोत्साहन मिळेल\nकेंद्रीय कृषी मंत्रालयाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या आदेशानुसार प्रसिध्दी तारखेपासून ४५ दिवसांत २७ कीडनाशकांवर बंदी येऊ शकते. त्या मुदतीच्या आत याविषयीचे अभिप्राय केंद्र सरकारला देता येतील ज्यावर पुन्हा विचार केला जाऊ शकतो. एक गोष्ट मात्र नक्की की संपूण जगात मानवाला व प्राणिमात्राला हानीकारक गोष्टींवरील नियम अधिकाधिक काटेकोर होत आहेत. समजा बंदी आली तर पर्यायी कीडनाशकांचा विचार करावा लागेल. त्यादृष्टीने खालील मुद्दे महत्वाचे ठरू शकतात -\nजवळपास ५५ टक्के कीटकनाशके भात आणि कपाशी पिकांवर वापरली जातात. बंदी आल्यास मोठ्या प्रमाणात पर्यायी कीटकनाशकांची उपलब्धता करावी लागेल.\nमनुष्य आणि पर्यावरण अनुकूल जैविक कीटकनाशकांच्या वापरला जरूर चालना मिळेल. आत्तापर्यंत जवळपास पाच टक्के वाटा जैविक कीडनाशकांचा आहे. दरवर्षी तो १० ते १५ टक्क्याने वाढत आहे. एक मात्र नक्की की गुणवत्ता आणि प्रभावी उत्पादनांचा वापर यावर भर हवा. अधिक वापरामुळे आणि परिणामी मागणी वाढल्यामुळे बऱ्याच प्रमाणात या क्षेत्रात गुंतवणूक होईल.\nकाही मोठ्या रासायनिक कंपन्यासुद्धा या उद्योगाकडे वळतील.\nखासगी व सरकारी विद्यापीठातील संशोधनाला मोठ्या प्रमाणात गती येईल.\nया आधी केंद्रिय कीटकनाशक मंडळ आणि नोंदणीकरण समितीने जैविक कीडकनाशकांबाबतचे निकष थोडे सुलभ केले आहेत. लवकरात लवकर मोठ्या प्रमाणात या निविष्ठांचे उत्पादन खासगी शॆत्रात वाढू शकते.\nसरकारने या आधीही जैविक उत्पादनांच्या वाढीस प्रोत्साहन दिले आहे. प्राप्त परिस्थितीत बुरशीनाशकांमध्ये सुडोमोनास फ्लूरेसेन्स, बॅसिलस सबटिलिस, ट्रायकोडर्मा व्हिरीडी उपलब्ध आहेत. कीटकनाशकांमध्ये प्रामुख्याने नीम उत्पादने, बॅसिलस थुरिंजिएन्सिस, बिबव्हेरिया बॅसियाना, व्हर्टिसिलीयम लेकॅनी, मेटाऱ्हायझीयम ॲनिसोपली, किटक नियंत्रण करणारे सूत्रकृमी, एनपीव्ही विषाणू उपलब्ध आहेत. सूत्रकृमीनाशकात मध्ये ट्रायकोडर्मा हरजियानम व पॅसिलोमायसिस लिलासिनस उपलब्ध आहेत.\nएकात्मीक कीड व्यवस्थापनात त्यांचा वापर प्रभावीपणे करता येतो.\nबीजप्रक्रियेपासून ते कापणीपर्यंत जैविक कीटकनाशके वापरली जाऊ शकतात.\nबऱ्याच जैविक कीटकनाशकांमुळे पीक वाढीस चालना मिळते. तसेच ‘एमआरएल’ व पीएचआय यांचेही धोके कमी असतात. जैविक क्षेत्रात अजून बरेच नवे सक्रिय घटक बाजारात येऊ शकतात. भारत याबाबतीत जगाच्या बरोबरीने किंवा अधिक अग्रेसर होऊ शकतो.\nशेतमाल निर्यातीतही भारताकडे विश्वासू आणि जागरूक देश म्हणून बघितले जाईल.\nकोविड नंतर बऱ्याच प्रमाणात आरोग्याविषयी जागरूकता आली असून पर्यायी कमी विषारी किंवा \"ग्रीन केमिस्ट्री \" कडे कल वाढेल.\nएक गोष्ट मात्र महत्वाची म्हणजे बंदीमुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनावर परिणाम होता कामा नये.\n- संदीपा कानिटकर, अध्यक्ष,\nव्यवस्थापकीय संचालक, कॅन बायोसीस, पुणे\nनवा प्रस्ताव हितकारक की मारक\nस रकारने कीडनाशक बंदीबाबत जे निर्णय घेतले आहेत त्यावरून असे वाटते की खर्चिक वा पेटेंडेट कीडनाशक उत्पादनांना त्याद्वारे जागा निर्माण केली जात आहे. बंदी आलेली कीडनाशके वर्षानुवर्षे वापरात असून कमी\nखर्चातील आहेत. अशा निर्णयामुळे शेंतकऱ्यांना पर्यायी कीड व रोग नियंत्रण उपाययोजना अधिक किंवा दुप्पट किंमतीत कशी उपलब्ध होणार बॅनमध्ये समाविष्ट बहुतेक उत्पादने कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या सुधारित पीक लागवड तंत्रज्ञानात समाविष्ट आहेत. अशा वेळी आपण पर्यायी रासायनिक उत्पादनांस तयार आहोत का बॅनमध्ये समाविष्ट बहुतेक उत्पादने कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या सुधारित पीक लागवड तंत्रज्ञानात समाविष्ट आहेत. अशा वेळी आपण पर्यायी रासायनिक उत्पादनांस तयार आहोत का यातील बहुतेक उत्पादने ग्रीन ट्रॅंगल म्हणजे सुरक्षित म्हणून संबोधली जातात. तसेच ती विविध किडी वा रोगांचे नियंत्रण करण्यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना प्रत्येक किडीसाठी स्वतंत्रपणे कीडनाशक घेऊन जास्तीच्या फवारण्या अधिक खर्चात परवडणाऱ्या आहेत का यातील बहुतेक उत्पादने ग्रीन ट्रॅंगल म्हणजे सुरक्षित म्हणून संबोधली जातात. तसेच ती विविध किडी वा रोगांचे नियंत्रण करण्यासाठी सक्षम आहेत. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांना प्रत्येक किडीसाठी स्वतंत्रपणे कीडनाशक घेऊन जास्तीच्या फवारण्या अधिक खर्चात परवडणाऱ्या आहेत का यातील बहुतेक बुरशीनाशके (कॅप्टन, मॅंकोझेब) कमी जोखीमेची (Low risk) म्हणून ओळखली जातात. याचा अर्थ की संबंधित बुरशीत त्याविरूध्द जलद प्रतिकार होऊ शकत नाही.\nबहूतेक देशांत अशा निर्णयानंतर उपलब्ध असलेल्या उपाययोजना कमी पडल्याचे दिसले आहे. किडी-रोगांत अधिक प्रमाणात प्रतिकार क्षमता वाढल्याचे आढळले आहे. केंद्राने हरकती वा सूचनांसाठी ४५ दिवसांचा अवधी दिला आहे. शेतकरी, उत्पादन कंपन्या, शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे आदींसाठी आपल्या प्रतिक्रिया पाठवण्याची संधी उपलब्ध आहे.\n- कीडनाशक उद्योग प्रतिनिधी\nसक्षम पर्याय रास्त दरात असावा\nप र्यावरणाचा विचार केला तर लाल त्रिकोण असलेली व ज्यांचे अंश बरेच दिवस राहतात अशी कीडनाशके निश्‍चित बंद करावीत. मात्र तणनाशकांवर प्रतिबंध घातल्यास मजुरबळ समस्येत आणखी वाढ होणार आहे. त्यांना पर्याय उपलब्ध होणे गरजेचे आहे. सरकारने घेतलेला निर्णय पर्यावरणपूरक असल्याने त्याचे आम्ही स्वागत करतो. त्याचवेळी बंदी घातलेल्या कीडनाशकांना पर्यायांचा समावेश लवकरात लवकर करून घेण्याची जबाबदारी सरकारला देखील घ्यावी लागेल. भाजीपाला व फळपिकांत वापरण्यात येणारी रसायने व शेतकरी आणि विक्रेते यांमध्ये त्याबाबत जागरूकता ही सरकारी व खाजगी उद्योगांच्या पातळीवर आवश्यक आहे. पीएचआय, एमआरएल तसेच लेबल क्लेम संदर्भात अजूनही काही शेतकरी अन��िज्ञ असल्याने त्याबाबत जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. केवळ उत्पादने बंदी करून समस्या सुटणार नाही. कारण उत्पादनांचा वापर आदर्श पद्धतीने कसा करावा याबाबत जागरूकता शेतकऱ्यांत वेळोवेळी करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. सक्षम पर्याय किफायतशीर दरात असावा यासाठी कंपन्यांची बाजूही विचारात घेऊन योग्य निर्णय घ्यावा. सध्याच्या कोरोना संकटात कंपन्यांकडून ३० ते ४० टक्के उत्पादन कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशात अजून उत्पादने बंद झाली तर मोठा तुटवडा भासू शकतो याचा सरकारी यंत्रणेने काळजीपूर्वक विचार करावा.\n- महाराष्ट्र क्रॉप प्रोटेक्शन असोसिएशन, पुणे\nकडू गोळी पण गरजेची\nकृ षी मंत्रालयातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या गॅझेट नुसार (draft order) २७ रासायनिक कीडकनाशकांना प्रतिबंध करण्याचे योजिले आहे. यामुळे या उद्योगात मोठी खळबळ उडाली आहे. एकूण कृषी रसायनांपैकी एका अंदाजानुसार सुमारे ३५ टक्के उलाढाल या रसायनांची आहे.\nत्यांच्यावर प्रतिबंध आणण्याच्या कारणांमध्ये ती अतिविषारी किंवा विषारी आहेत. मानवी शरीरावर त्यांचा प्रतिकूल परिणाम होऊशकतो. सर्व पिकांच्या परागीकरणामध्ये महत्वाची भूमिका असणाऱ्या मधमाशींच्या प्रजातींवर दूरगामी व विनाशकारी परिणाम ती करू शकतात. त्यामुळे कृषी उत्पादनात मोठी घट होते. विषारी कीडनाशकांचा अंश जमिनीत मुरल्यानंतर त्याचा विनाशकारी परिणाम जलचर प्राण्यांवर दिसून येतो. त्यामुळे त्यांची अन्न साखळी नाश पावण्याचा धोका संभवतो. गांडूळ या महत्त्वाच्या प्राण्यावर अतिशय विपरीत परिणाम होऊन त्यांची संख्या खूपच कमी होत चालली आहे. कारण जमीन सुपीक ठेवण्याचे काम गांडूळेच करतात. सस्तन प्राण्यांच्या प्रजनन क्षमतेवर दूरगामी विपरीत परिणाम दिसून येतात. मनुष्याच्या बाबतीतही वेळेपूर्वी वयात येणे, नपुंसकत्व, कर्करोग यासारखे भीर आजार वाढत आहेत. बहुतेक सर्व प्रगत देशांमध्ये या रसायनांवर यापूर्वीच बंदी घालण्यात आलेली आहे. बंदी होऊ घातलेली रसायने तुलनेने स्वस्त असल्याने शेतकरी त्यांचा जास्त वापर करतात व त्याच्या दुष्परिणामांकडे दुर्लक्ष होऊ शकते. याबाबतीत सुरक्षित कीडकनाशकांवरील संशोधन भारतात कमी आहे त्यामुळे आधुनिक कीडकनाशकांसाठी आपल्याला अन्य देशांवर अवल���बून राहावे लागते. आता ते आणखी वाढेल. या बंदी होऊ घातलेल्या रासायनांना पर्यायी सुरक्षित रसायने (green chemistry) व जैविक उत्पादने उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने कडुनिंबाच्या अर्कापासून बनवलेली तसेच जैविक बुरशीनाशके यांचा वापर वाढवणे अनिवार्य आहे. त्यांच्या वापरातून भविष्यात भारतातील अन्नाला सुरक्षित म्हणून प्रगत देशांमध्ये मागणी वाढेल. त्यामुळे देशाच्या तिजोरीत परकीय चलनाची आणखी भर पडेल. जागतीक पातळीवर विचार करता जैवविविधता टिकवण्यासाठी व सुरक्षित अन्न निर्मितीसाठी केंद्र सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे.\nजैविक कीडनाशके उद्योग प्रतिनिधी व तज्ज्ञ\nसरकारच्या या निर्णयाचे संधीत रूपांतर करता येणे शक्य आहे. त्याद्वारे एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीला चालना मिळेल. ज्याचा फायदा भविष्यात सुरक्षित पर्यावरण तसेच विषमुक्त अन्न उपलब्ध होण्यासाठी होऊ शकतो. मित्रकीटकांची निसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ होईल. मधमाशांचे संवर्धन होऊन परागीकरणात वाढ होईल. जैविक कीडशकांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्याकरिता केंद्रिय कीटकनाशक मंडळाने जैविक घटकांच्या नोंदणीसाठी घातलेली बंधने शिथिल करावीत. मानव, प्राणी व पर्यावरण सुरक्षिततेच्या दृष्टीने काही शंका असल्यास त्यासंबंधीच्या चाचण्या करण्यासाठी लागणारा खर्च केंद्र व राज्य शासनाने करावा. यातून जैविक घटक उत्पादकांना चालना मिळून रोजगार निर्मिती होऊ शकते.\n- डॉ. अजित चंदेले, माजी विभाग प्रमुख, कीटक शास्त्र विभाग,\nमहात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nनवे सक्षम पर्याय मिळतील\nज्या कीडनाशकांवर बंदी घालण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे त्यातील बहुतांशी रसायने व्यापक क्षमतेची (ब्रॉड स्प्रेक्ट्रम) आहेत. अधिकाधिक पिकांवर रोग-किडींच्या नियंत्रणासाठी त्यांचा वापर होतो. ही कीडनाशके कमी खर्चाची म्हणजे सामान्य शेतकऱ्याला परवडणारी आहेत.आता बंदी आलीच तर पर्याय म्हणून वेगळ्या पध्दतीने कार्य करणाऱ्या किंवा जैविक कीडनाशकांचा वापर वाढवावा लागणार आहे. यासाठी गुणवत्तापूर्वक उत्पादने बाजारात कमी खर्चात उपलब्ध होणे आवश्यक आहेत. कीड-रोग नियंत्रणात प्रतिकारक्षमता व्यवस्थापनावर काम व्हायला पाहीजे. आज मॅंकोझेबसारख्या बुरशीनाशकाचा वापर द्राक्षात चांगल्या प्रकारे होताना दिसत आहेत. जमिनीतील हानिकारक बुरशींपासून बियाणे रोगमुक्त ठेवण्यास थायरम सारख्या बुरशीनाशकाचा फायदा होत आहे. कीडनाशक उद्योगातील कंपन्यांनी कीडनाशकाची जैविक क्षमता, विषारीपणाची तीव्रता, अवशेष, काढणी पूर्व प्रतिक्षा कालावधी आदींच्या तपशीलाची (डेटा) वेळेत पूर्तता केल्यास त्याचा फायदा समस्त शेतकऱ्यांना होईल. मात्र नवे सक्षम पर्याय उभे राहीपर्यंत या कीडनाशकांचा शेतकऱ्यांना आधार असेल.\n- तुषार उगले, सहाय्यक प्राध्यापक,कीटकशास्त्र विभाग, के.के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक\nद्राक्ष डाळिंब, भाजीपाला पिकांमध्ये रोग नियंत्रणातील पहिली पायरी म्हणून मॅंकोझेब, कॅप्टन, झायनेब, थायोफ़िनेट मिथाईल, कार्बेन्डाझिम या सारख्या बुरशीनाशकांचा वापर होतो. ही बुरशीनाशके २५ ते ३० वर्षांपासू वापरण्यात येत आहेत. द्राक्षात दोन पिढीच्या शेतकऱ्यांनी या बुरशीनाशकांचा वापर करुन रोग नियंत्रणाचे काम केले आहे. या बुरशीनाशकांविरूध्द अजून तरी प्रतिकारक शक्ती तयार होताना आढळली नाही. डाउनी, करपा सारख्या रोगनियंत्रणामध्ये स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा प्रभावी वापर आम्ही शेतकऱ्यांनी लोकप्रिय केला आहे. यातून खर्चात मोठी बचत केली आहे. त्यामुळे या बुरशीनाशकांचा वापर थांबविला तर शेतकऱ्यांना किडी- रोग नियंत्रणासाठी कसरत करावी लागणार आहे.\nप्रयोगशील द्राक्ष बागायतदार, नाशिक\nस्वस्त, प्रभावी कीडनाशकांना पर्याय कोठून शोधायचे\nरासायनिक कीडनाशकांना पीक उत्पादनात अनन्यासाधारण महत्व आहे. त्यांचा सुयोग्य व शिफारशी प्रमाणे वापर केल्यास प्रभावीपणे कीडनियंत्रण होऊन पर्यावरणावरील दुष्परिणाम टाळू शकतो. सद्यस्थितीत २७ कीडनाशकांवर प्रतिबंध घालण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. यातील काही कीटकनाशके ऑरगॅनोफॉस्फेट तर काही कार्बामेट वर्गातील आहेत. ही कीटकनाशके बहुव्यापक क्षमतेची असल्याने रसशोषक किडी, अळीवर्गीय, जमिनीतील किडी आदी विविध नियंत्रणासाठी उपयोगी आहेत. नव्या कीटकनाशकांच्या तुलनेत ती २ ते ४ पट स्वस्त आहेत. अनेक वर्षांपासून त्यांचा वापर होत असल्याने काही किडीमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. परंतु किडींच्या प्रादुर्भाव सुरू झाल्याबरोबर आर्थिक नुकसानीच्या संकेत पातळीवर व किडीच्या नाजूक अवस्थेत त्यांचा सुयोग्य वापर केल्यास त्यांचे प्रभावी नियंत्रण होते. कपाशी व भात पिकांवर शिफारस कीडनाशकांची संख्या अधिक आहे. मात्र विदर्भातील महत्वाच्या संत्रा पिकावर केवळ सात शिफारशीत कीडनाशके सध्या उपलब्ध आहेत. पै की तब्बल पाच आता प्रतिबंधीत होत आहेत. साहजिकच केवळ दोन कीडनाशकांचा पर्याय राहू शकतो. पर्याय म्हणून पीकसमूह निहाय कीडनाशकांच्या शिफारशी कराव्या लागतील.\n- डॉ. अनिल कोल्हे, प्राध्यापक व प्रमुख, कृषी कीटकशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, नागपूर\nपुणे मंत्रालय कृषी उद्योग agriculture business सरकार government आरोग्य health पर्यावरण environment भारत कीटकनाशक गुंतवणूक कृषी विद्यापीठ agriculture university महाराष्ट्र maharashtra कर्करोग जैवविविधता निसर्ग रोजगार कीड-रोग नियंत्रण integrated pest management ipm द्राक्ष डाळ डाळिंब विदर्भ vidarbha नागपूर nagpur\nथेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर \nपरभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व प्रशासकीय धोरणामुळे फळे, भाजीपाला मार्केट सतत चा\nपिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई; नगर...\nनगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या प्रस्तावास जिल्हा\n'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज...\nनगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.\nनगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी प्रतिपादन सभा;...\nनगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेऐवजी लेखी प्रतिपादन सभा\nशेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध; ‘वखार’ची...\nमुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक\nविदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...\nराजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...\nमॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...\nएसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...\nतंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...\nमॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...\nकापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...\nटोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...\nउन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...\nकेळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...\nआधी मोजमाप, मगच पाणीबचत\nदूध नासू नये म्हणून......\nअंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...\nराज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...\nमध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...\nमराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...\n'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...\nटोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...\nसव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...\nटोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2020/04/05/", "date_download": "2020-05-29T20:33:06Z", "digest": "sha1:BOM37V3FVZKJO3BUP7YAS7MC57URJKZI", "length": 40236, "nlines": 385, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "05 / 04 / 2020 | RayHaber | raillynews", "raw_content": "\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[29 / 05 / 2020] ट्रम्प: आम्ही जागतिक आरोग्य संघटनेशी आपले संबंध संपवतो\tcoronavirus\n[29 / 05 / 2020] मंत्री आकार यांची घोषणा 31 मे पासून डिस्चार्ज सुरू होते\tसामान्य\n[29 / 05 / 2020] राज्य संरक्षणाचा फायदा घेत असलेल्या तरुणांसाठी स्टाफची चांगली बातमी\n[28 / 05 / 2020] शेवटचा मिनिटः आठवड्याच्या शेवटी 15 शहरांमध्ये कर्फ्यू असतील\tcoronavirus\n[28 / 05 / 2020] शेवटचा मिनिट: काही कोरोनाव्हायरस उपाय काढले\tcoronavirus\nदिवसः 5 एप्रिल 2020\nईपीटीटीएव्हीएम विनामूल्य मास्क कसा आणि कोण मिळवू शकतो\nतुर्की च्या कोरोना व्हायरस साठी चळवळीचे दररोज नवीन उपाययोजना आहे. कर्फ्यू वाढविण्यात येत असताना सार्वजनिक वाहतुकीत आणि मुखवटाशिवाय बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्यास मनाई होती. आपण ईपीटीटी एव्हीएम वरून विनामूल्य मुखवटे खरेदी करू शकता. [अधिक ...]\n18-20 वर्षांच्या कर्फ्यूचा परिचय अपवाद\nकर्फ्यू ते 81 प्रांतीय गव्हर्नरशिप अंतर्गत 18 ते 20 वर्षे वयोगटातील तरुणांसाठी सराव एकता सुनिश्चित करण्यासाठी त्यांनी अपवाद वगळता गृह मंत्रालयाने अतिरिक्त परिपत्रक पाठविले. त्यानुसार, 18-20 [अधिक ...]\nशिवास जंक्शन येथे संपले\nओर्टुर्नडु जिल्ह्यातील वाहतुकीचे ओझे कमी करण्यासाठी चौकाच्या चौकात सुरू असलेले नूतनीकरण व नूतनीकरण चालू असलेल्या ओर्डु महानगरपालिका पालिका जंक्शननंतर उलुबे (सिव्हस जंक्शन) येथे आपली कामे पूर्ण करण्याची तयारी करत आहेत. सतत लँडस्केपींग नंतर [अधिक ...]\nमनिसा मध्ये सार्वजनिक वाहतूक वापरणार्‍या नागरिकांसाठी मुखवटा समर्थन\nकोरोनाव्हायरस विरूद्ध प्रतिबंधात्मक उपाय, जे संपूर्ण जगावर परिणाम करते आणि जागतिक स्तरावर मानवी आरोग्यास धोका आहे, हे सुरूच आहे. या कार्यक्षेत्रात घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सार्वजनिक वाहतुकीची वाहनेही संपूर्ण मनिसामध्ये उपलब्ध आहेत. [अधिक ...]\nस्थानिक श्वसन यंत्र रुग्णालयांमध्ये कधी वितरीत केले जाईल\nआरोग्य व मंत्रालय उद्योग व तंत्रज्ञान मंत्रालयाचे नेतृत्व केले. बायोसिसने विकसित केलेल्या श्वासोच्छवासाच्या उपकरणाचा पहिला नमुना एसेसन आणि बायकर यांच्या सहकार्याने तयार केला गेला आणि त्याची चाचणी घेण्यात आली. एरेलिक गॅरेजमध्ये विकसित केलेले डिव्हाइस आता आहे [अधिक ...]\nइस्तंबूलमध्ये फ्युनिक्युलर आणि नॉस्टॅल्जिक ट्रॅम सर्व्हिसेस थांबत आहेत\nकोरोनाव्हायरस उपायांच्या कार्यक्षेत्रात, आयएमएमने मेट्रो सेवांचे पुनर् नियोजन (साथीचा रोग) सर्वत्र (साथीचा रोग) मंडळासमोर सादर केला आणि प्रांतीय स्वच्छता मंडळाला याची माहिती दिली. घेतलेले निर्णय जाहीर करणारे अध्यक्ष एकरेम İमामोलू सोमवारी 21.00:XNUMX वाजता मेट्रो सेवा संपवतील, [अधिक ...]\nअमर जेलीफिश कोरानाव्हायरस उपचारासाठी पर्यायी असू शकते का\n'टुरिटोपिसिस न्यूट्रिक्युला' नावाची जेली फिलीपच्या 'पॉलीप' वर परत येते, जी जेली फिशमध्ये बदलण्यापूर्वी जेव्हा जीवनाच्या शेवटापर्यंत पोहोचते किंवा जिवंत राहू शकत नाही अशा परिस्थितीत तो परत येतो. जेव्हा वर्षांपूर्वी हे प्रथम ऐकले होते, [अधिक ...]\nतुर्की Coronavirus लॉग इन\nकम्युनिकेशन्सचे अध्यक्ष फारेटिन अल्टुन यांनी सांगितले की कोरोनाव्हायरससंदर्भात केलेल्या उपाययोज��ांचे नियंत्रण काटेकोरपणे पाळले जाते. कम्युनिकेशन्सचे प्रमुख फॅरेटिन आल्टन, एकीकडे, परदेशातील नागरिकांना यशस्वी समन्वयाने देशात आणले गेले, [अधिक ...]\nसामान्य प्रवाहात पीसीआर चाचणीसह व्यापार\nपीसीआर चाचणी, जी कोरोनाव्हायरसच्या निदानामध्ये वापरली जाते आणि १- rapid तासांत जलद परिणाम देते, ती आता कापुकुले कस्टम गेटमध्ये वापरली जाईल. व्यापाराचा प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी एजियन फ्रेश फ्रूट अ‍ॅण्ड वेजिटेबल प्रॉडक्ट्स युनियनचे अध्यक्ष हॅरेटिन प्लेन [अधिक ...]\nलास्ट स्टीम लोकोमोटिव्ह मशीनिन, मनीर नेव्हिन यांनी मेड अंतहीन प्रवास केला\n१ 1959 35 in मध्ये सेवानिवृत्त झालेल्या आणि १ 1994 XNUMX in मध्ये त्यांनी दाखल केलेल्या रेल्वेमार्गासाठी फायरमॅन ​​आणि मशीन म्हणून years XNUMX वर्षे सेवा दिल्यानंतर रेल्वे स्टेशनमध्ये शेवटची वर्षे घालवणारे मुनीर नेव्हिन अविरत प्रवासात गेले. [अधिक ...]\nआयएमएमने सार्वजनिक वाहतुकीत 100 हजार विनामूल्य मुखवटे वितरित केले\nसार्वजनिक ठिकाणी मुखवटा घालणे अनिवार्य झाल्यानंतर आयएमएमने बस, मेट्रो, मेट्रोबस आणि फेरीवर 100 हजार मुखवटे वाटप केले. अध्यक्ष इमामोग्लू म्हणाले, “कृपया या प्रक्रियेत आपण मुखवटा वापरुया.” coronavirus [अधिक ...]\nगझियानटेपमध्ये सार्वजनिक वाहतूक वाहने वापरणार्‍या नागरिकांना मुखवटा वितरित करण्यात आला\nकोरोना व्हायरस (सीओव्हीआयडी -१)) च्या लढाईच्या आवारात गझियान्टेप महानगरपालिकेने राखून ठेवलेल्या स्वच्छता मोहिमेचा विस्तार करण्यात आला आणि संपूर्ण शहरातील मुखवटा वितरणावर लक्ष केंद्रित करून सार्वजनिक वाहतूक सेवा प्राप्त नागरिकांना मुखवटा वितरण देण्यात आले. चीनच्या पीपल्स रिपब्लिक मध्ये 19 [अधिक ...]\nकोकालीमध्ये कर्मचारी वाहून नेणारी वाहने निर्जंतुकीकरण करतात\nकोकाएलीमध्ये कर्मचारी वाहून नेणारी वाहने निर्जंतुकीकरण करतात; कोकॅली मेट्रोपोलिटन नगरपालिकेने आठवड्यात इझमित इंटरटेक्स फेअर क्षेत्रात कोरोनाव्हायरस (कोविड -१)) साथीच्या रोगामुळे सार्वजनिक संस्था आणि संस्थांमध्ये काम करणार्‍या शटल वाहने [अधिक ...]\nइस्तंबूलमधील मेट्रो मोहिमेमध्ये कोरोना समायोजनः 21.00:XNUMX पर्यंत मोहीम राबविली जातील\nकोरोनाव्हायरस उपायांच्या कार्यक्षेत्रात, आयएमएमने मेट्रो सेवांचे पुनर् नियोजन (साथीचा रोग) सर्वत्र (साथीचा रोग) मंडळासमोर सादर केला आणि प्रांतीय स्वच्छता मंडळाला याची माहिती दिली. घेतलेले निर्णय जाहीर करणारे अध्यक्ष एकरेम İमामोलू सोमवारी 21.00:XNUMX वाजता मेट्रो सेवा संपवतील, [अधिक ...]\nइज्मीरमधील बस चालकांसाठी कॅब आणि संरक्षक हूड\nबस चालकांना साथीच्या आजारापासून वाचवण्यासाठी इझमीर महानगरपालिका ईशॉट व Uझुला जनरल संचालनालयाने आणखी दोन उपाय केले. वाहने नायलॉन चाफेर केबिनपासून बनविली गेली आणि कर्मचार्‍यांसाठी एक संरक्षक टोपी तयार केली गेली. इझमिर [अधिक ...]\nआज इतिहासात: 5 एप्रिल 2006 अंकारा-इस्तंबूल हाय स्पीड ट्रेन\nआजच्या इतिहासामध्ये, 5 एप्रिल, 1857 रोजी ब्रिटीश संसदीय लॅब्रोला रुमेली रेल्वे सवलतीच्या निर्णयाचा विस्तार केला जाणार नाही. April एप्रिल, १mir5 İझमीर ते आयडॉन पर्यंत, तुर्क रेल्वे कंपनीला वेळेवर पैसे दिले गेले नाहीत, जेणेकरून रोखीची कमतरता भासली [अधिक ...]\nट्रम्प: आम्ही जागतिक आरोग्य संघटनेशी आपले संबंध संपवतो\nइज्मीरमधील शनिवार व रविवार मध्ये सार्वजनिक वाहतूक कशी असेल\nआयईटीटी उड्डाणे आठवड्याच्या शेवटी कशा असतील\nअंकारामधील शनिवार व रविवार मध्ये सार्वजनिक वाहतूक कशी असेल अंकारा आणि मेट्रो काम करतात का\nसर्वोत्तम ऑनलाइन लोगो कंपनी शोधत आहात\nअध्यक्ष कॅपेली: वाढ चांगली आहे, लक्ष द्या\n शिवस कायसेरी स्थानकांवर फवारणी केली जाईल\nस्टीम लोकोमोटिव्ह म्हणजे काय\nइस्तंबूल मधील शनिवार व रविवारची वाहतूक कशी असेल मेट्रो, मेट्रोबस आणि स्टीमबोट्स चालेल का\nइस्तंबूल विमानतळ माहितीपट प्रेक्षकांना भेटण्याची तयारी करतो\nदमास्कस अलेप्पो दरम्यान दोन महिन्यांनंतर तयार केलेला पहिला ट्रेन प्रवास\nशुक्रवारच्या प्रार्थनेसह मशिदी पूजेसाठी खुल्या आहेत\nमार्मारे पास सह प्रथम घरगुती निर्यात ट्रेन टेकीर्डा येथे पोहोचली\nएसएमएसद्वारे एचईएस कोड कसा मिळवायचा एचईएस कोड कोठे आणि कसा मिळवावा एचईएस कोड कोठे आणि कसा मिळवावा एचईएस कोड किती दिवस वैध आहे\nसामान्यीकरण प्रक्रियेच्या कार्यक्षेत्रात घेतलेले निर्णय\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: मुरातबाळ-पालू स्थानकांदरम्यान बोगदा क्रमांक 3 ची सुधारणा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्���िकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः ड्रायव्हरसह कार भाड्याने\nनिविदा घोषितः वॅगन दुरुस्तीच्या कामांचे 1 वर्ष देखभाल व दुरुस्ती सेवा\nनिविदा घोषणाः अंकाराय प्लांट जर्नल बेड दुरुस्ती देखभाल सेवा खरेदी\nकॅलेंडरमध्ये जोडाः + आयकॅल | + गुगल कॅलेंडर\nअकाेरे स्टॉपवर जाण्यासाठी ओव्हरपाससाठी निविदा\nकोकाएली महानगरपालिका, जे इझमित जिल्हा केंद्रात नागरिकांच्या सेवेसाठी अकेराय ट्राम लाईन देऊन वाहतुकीची सोय करतात, ते सीकापार्क ट्राम स्टॉपच्या पुढील पादचारी ओव्हरपाससाठी तयार केले गेले आहे. [अधिक ...]\nअकराय ट्राम लाईनवरील ट्रान्सफॉर्मरचे विस्थापन निविदा समाप्त\nभूस्खलन क्षेत्राच्या निविदा निकालाची दिरबाकर कुर्तलन रेल्वे लाईन पुनर्प्राप्ती\nइस्तंबूल विमानतळ मेट्रो कार खरेदी निविदा निकाल\nटीसर-करागल-कंगाल लाइन निविदा निकालावर संप्रेषणासह ट्रान्समिशन सिस्टम स्थापना\nकेर्फेझ जिल्हा रस्ता देखभाल, दुरुस्ती व नूतनीकरण निविदा घेण्यात आली\nटीसीडीडी एर्यमान सर्व्हिस हाऊस वॉटर हीटर इंस्टॉलेशन टेंडर निकाल\nकायाभा स्टेशन स्थानकांदरम्यान रबर कोटिंग\nमनिसा-बँडर्मा रेल्वे मार्गावर कल्ट\nउलूकला बोझाकप्रि लाइन मध्ये ओव्हरपासचे बांधकाम\nआवडत्या निविदा आणि कार्यक्रम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nनिविदा घोषितः रेल्वेची कामे डायबकर कुर्तलान लाइन पूर्ण केली जातील\nएसजीके 20 सामाजिक सुरक्षा तज्ञांची भरती करेल\nसामाजिक सुरक्षा संस्था (एसजीके) सामान्य प्रशासन सेवा वर्गात प्रवेश परीक्षा आणि केंद्रीय कार्यालयातील कर्मचार्‍यांमध्ये नोकरीसाठी २० सामाजिक सुरक्षा सहाय्यक तज्ञ घेईल. लॉगिन [अधिक ...]\nटॅबॅक 60 प्रकल्प कर्मचारी भरती करण्यासाठी\n15 कर्मचारी ट्यूबटॅक स्पेस टेक्नॉलॉजीज रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये भरती करणार आहेत\nमेव्हलाना डेव्हलपमेंट एजन्सी 6 कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती करेल\nओजीएम किमान 122 हायस्कूल पदवीधरांची भरती करेल\n20 निरीक्षकांची खरेदी करण्यासाठी संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय\nटेकटाक 2 सतत कामगारांची नेमणूक करेल\nडीएचएमआय प्��शिक्षणार्थी एअर ट्रॅफिक कंट्रोलर खरेदी करेल\nकृषी व वनीकरण मंत्रालय 13 करारित आयटी तज्ञ खरेदी करेल\nटेकटाक 9 सतत कामगारांची नेमणूक करेल\nऐतिहासिक मारस किल्ले बनवण्यासाठी केबलची कार\nऐतिहासिक मराठा किल्ले येथे प्रेस सदस्यांसमवेत बैठक बोलताना, काहरमनमारा महानगरपालिकेचे नगराध्यक्ष हॅरेटीन गंगर यांनी सांगितले की ऐतिहासिक मराठा किल्ल्यातील लोक, ज्यांचे लँडस्केपींग रमजान उत्सवानंतर पूर्ण झाले होते, [अधिक ...]\nएरकीइसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणखी एक हॉटेल चेन\nBeşikdüzü केबल कार सोयींबद्दल फ्लॅश दावा\nकस्तमोनू केबल कार प्रकल्पातील 80% पूर्ण झाले\nकेबल कार ऐतिहासिक मरास किल्ल्याकडे येते\nआयईटीटी उड्डाणे आठवड्याच्या शेवटी कशा असतील\n-30०--31१ मे रोजी जेव्हा कर्फ्यू लागू होईल तेव्हा 498 22 or किंवा २२..858 flights उड्डाणे देखील आयोजित करण्यात येतील. 30 आणि 31 मे रोजी शनिवार व रविवार रोजी लागू केले जाणारे कर्फ्यू [अधिक ...]\nइस्तंबूल विमानतळ माहितीपट प्रेक्षकांना भेटण्याची तयारी करतो\nसाथीच्या कालावधीत कार वॉशची मागणी 85 टक्क्यांनी वाढली\nव्हीआयपी बस किंमतीला हस्तांतरण\nटीएव्ही विमानतळांवरील कोरोनरी ओतण्याविरूद्ध उपाय पूर्ण करते\nइस्तंबूल विमानतळ माहितीपट प्रेक्षकांना भेटण्याची तयारी करतो\nकाळ्या समुद्रामध्ये तेलासाठी शोधण्यासाठी फातिह साउंडिंग जहाज\nमेरसीनमधील टीआयआर ब्रिजमधून फ्रेट फेल\nएचईएस कोडसह ट्रेनची तिकिटे खरेदी करा\nराष्ट्रीय इलेक्ट्रिक ट्रेन 29 मे रोजी रेल्सवर खाली उतरणार आहे\nएचईएस कोडसह वायएचटी तिकिट मिळवा\nएचईएस कोडसह ट्रेनची तिकिटे कशी खरेदी करावी हेस कोड कसा मिळवावा हेस कोड कसा मिळवावा एचईएस कोड ट्रॅव्हल परमिट दस्तऐवजाची जागा घेत आहे\nAKINCI TİHA डॉक्युमेंटरी, बायरकटर आणि अभियंता सांगतात\nअटाकी iteकिटेली मेट्रो लाइन रेल वेल्डिंग सोहळा इस्तंबूलमध्ये आयोजित करण्यात आला होता\nमे 129 TUSAŞ कडून टी -19 एटीएके हेलिकॉप्टरसह उत्सव\nशुक्रवारच्या प्रार्थनेसह मशिदी पूजेसाठी खुल्या आहेत\nमार्मारे पास सह प्रथम घरगुती निर्यात ट्रेन टेकीर्डा येथे पोहोचली\nराज्यपाल आयहान: 'अंकारा शिव वायएचटी लाइन हा प्रजासत्ताकच्या इतिहासातील सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प आहे'\nएमएसबीः 'आमच्या सीमा एककांनी इराण, इराक आणि सीरिया सीमेवरील तस्करांवर डोळा उघडला नाही'.\nस्वयंपूर्ण जगातील पहिले स्मार्ट फॉरेस्ट सिटी\nएटाकी İकिटेली मेट्रो 2021 मध्ये सेवेत रुजू होईल\nओपेरा कुंबुबेल ट्राम लाईनवरील वर्जित दिवसांमध्ये अभिमुखता प्रशिक्षण\nशहीद बेसिक बॉक्सवुड जहाज सैन्यावर समुद्रावर प्रेम करेल\nसायप्रस रेल्वे इतिहास आणि नकाशा\nमेकिडीयेकी महमूत्बे मेट्रो लाईन पुढे ढकलण्यात आली\nब्लॉकमध्ये नॅशनल कॉम्बॅट एअरक्राफ्ट विकसित केले जाईल\nतुर्की राष्ट्रपती, संरक्षण उद्योग अध्यक्ष. डॉ. एसईटीए फाऊंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या ऑनलाइन पॅनेलमध्ये एसईएमएल डीईएमआरने गंभीर वक्तव्य केले. राष्ट्रीय लढाऊ विमान कार्यक्रम आणि तुर्की [अधिक ...]\nउपलब्ध इंजिनसह ALTAY टँक उत्पादन सुरू केले जाईल\nसमन्स आणि डिस्चार्ज कधी सुरू होतात\nइकेन यांनी बैरकटरला नॅशनल यूएव्ही डेमिराझ ओआयझेड येथे निर्मितीसाठी कॉल केले\nकोविड -१ SA एसएएचए इस्तंबूल नेटवर्क डिजिटल वर्ल्डमध्ये कार्य करते\nसाथीच्या कालावधीत कार वॉशची मागणी 85 टक्क्यांनी वाढली\nचीनमध्ये सुरू झालेल्या आणि संपूर्ण जगावर परिणाम करणारे कोरोनाव्हायरस साथीचे आजार विशेषत: स्वच्छतेच्या दृष्टीकोनात प्रभावी होते. संपर्क दूषित होण्याच्या जोखमीमुळे बंद असलेल्या ठिकाणी निर्जंतुकीकरण ऑपरेशन [अधिक ...]\nबीटीएसओच्या यूआर-जीई प्रोजेक्टसह यूएस मार्केटमध्ये उघडले\nउद्रेक दरम्यान हालचाली नसलेल्या टायर्सची काळजी घ्या\nरेनॉल्टने 5.000 लोकांना बाहेर ठेवले\nअंकारा शिव वायएचटी प्रकल्प बद्दल सर्व काही\nअंकारा शिव वायएचटी प्रकल्पाबद्दल सर्व काही: अंकारा (काया) Kırıkkale योझगड शिवास हाय स्पीड ट्रेन लाइन एकूण 393 किमी लांबीची आहे. [अधिक ...]\nआयईटीटी ड्रायव्हरकडून संस्थेकडे निष्ठा\nटीसीडीडी तक्रार दळणवळण लाइन\nईजीओच्या 10 महिला ड्राइव्हर्स् वाहतुकीसाठी दिवस मोजतात\nटीसीडीडी जनरल मॅनेजर कोण आहे\n2020 हाय स्पीड ट्रेनचे तिकीट किंमती वायएचटी अभियान तास मासिक सदस्यता शुल्क\nइस्तंबूल मेट्रोबस स्टेशन आणि मेट्रोबसचा नकाशा\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2020\nअंकारा इस्तंबूल हाय स्पीड लाइन मार्ग नकाशा\nगिब्झ Halkalı मर्मरे स्टॉप आणि शटल तास\nअडाना मेर्सिन ट्रेनचे तास आणि तिकीट सौदे\nपूर्व एक्सप्रेस तिकीट किंमती 2020\nट्रेनची उड्डाणे कधी सुरू होतील\nईस्टर्न एक्सप्रेस मोहीम कधी सुरू होईल\nएक्सएनयूएमएक्स वर्���मान हाय स्पीड तिकिट किंमती वायएचटी टाइम टेबल आणि टाइम्स (एक्सएनयूएमएक्स. डिसेंम्बर. एक्सएनयूएमएक्स)\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nBayraklı / इझमिर - तुर्की\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© कॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-buy-kharif-season-maize-nashik-rabbi-31828?page=1", "date_download": "2020-05-29T19:52:30Z", "digest": "sha1:7ZNQ6EQXAOAZ2ZI4A74QPFMK6OS22IYG", "length": 16108, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Buy kharif season maize in Nashik with Rabbi | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरब्बीसोबत नाशिकमधील खरीप हंगामातील मका खरेदी करा\nरब्बीसोबत नाशिकमधील खरीप हंगामातील मका खरेदी करा\nशनिवार, 23 मे 2020\nफक्त रब्बी हंगामातील मका खरेदीचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्याकडे ९० टक्के मका मागील खरीप हंगामातील आहे. रबी हंगामात अत्यल्प मका आहे. तो अद्याप काढलेला नाही. त्यामुळे खरीब, रब्बी असा भेदभाव न करता सरसकट खरेदी करून मका उत्तपादकांना न्याय द्यावा.\n- कुबेर जाधव, समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक\nअतिवृष्टीमुळे खरिपातील मका सोंगणीला उशीर झाला. त्यामुळे आता मळणी करून मका तयार आहे. मात्र, शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे खरेदी केंद्रावर विक्री करता येईना. सरकारने तातडीने खरीप मका खरेदीचा निर्णय घेऊन खरिपाच्या तोंडावर दिलासा द्यावा.\n- किरण लभडे, मका उत्पादक शेतकरी, निमगाव मढ, ता. येवला\nनाशिक : २०१९-२० च्या रब्बी हंगामात किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत ज्वारी व मका खरेदीसाठी जिल्ह्यात ९ खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या कामी जिल्ह्यातील खरेदी विक्री संघ काम पाहतील. ही खरेदी ११ मे ते ३० जून दरम्यान होणार असल्याची घोषणाही झाली. मात्र, गेल���या दोन दिवसांपूर्वीच ऑनलाइन पद्धतीने पोर्टलवरून नोंदणीला सुरुवात झाली. जिल्हा विपणन अधिकारी संध्या पांडव यांनी दिलेल्या माहितीनुसार अवघ्या ९० शेतकऱ्यांनी विक्रीसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे प्रतिसाद अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे.\nशासन निर्णयानुसार एफ.ए.क्यू दर्जाच्या खरेदी होणाऱ्या मक्याला प्रतिक्विंटल १७६० रुपये दर जाहीर करण्यात आले. मात्र, यात रब्बी हंगामातील मका खरेदी होणार आहे. खरिपातील पडलेल्या मक्याचे काय करावे, हा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. प्रामुख्याने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खरीप हंगामातील मका शिल्लक आहे. तो खरेदी करण्याची प्रमुख मागणी आहे. मात्र, निर्णय फक्त रब्बी हंगामातील मका खरेदीचा असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.\nखरीप हंगामातील शिल्लक मका नोंदणीसाठी शेतकरी केंद्रावर येत आहेत. ही टक्केवरी ९० टक्के, तर रब्बीत नोंदणी करण्यासाठी येणाऱ्यांची टक्केवारी अवघी १० टक्के आहे. याबाबत येवला खरेदी विक्री संघाकडे चौकशी केली असता ५० टक्के खरीप मका विक्रीविना असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शासनाने मका उत्पादक शेतकऱ्यांची मागणी विचारत घ्यावी, असे शेतकऱ्यांनी सांगितले.\nरब्बी हंगाम खरीप अतिवृष्टी\nथेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर \nपरभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व प्रशासकीय धोरणामुळे फळे, भाजीपाला मार्केट सतत चा\nपिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई; नगर...\nनगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या प्रस्तावास जिल्हा\n'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज...\nनगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.\nनगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी प्रतिपादन सभा;...\nनगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेऐवजी लेखी प्रतिपादन सभा\nशेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध; ‘वखार’ची...\nमुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक\nबारामतीत हमीभाव हरभरा खरेदी केंद्र सुरूपुणे ः शेतकऱ्यांच्या उत्पादित हरभऱ्यांला हमीभाव...\nसेंद्रिय शेतीचे शेतकरी गटांना शेतातच...पुणे ः कृषी विभाग, आत्मा आणि बारामती कृषी विज्ञान...\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी दक्ष��ा घ्या ः...वाशीम ः कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा...\nउजनी धरणातील पाणी पातळी उणे ११...सोलापूर ः सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनी...\nलातूरमध्ये १ लाख १४ हजार क्विंटलवर...लातूर : जिल्ह्यातील ३४ हजार ९४८ हरभरा उत्पादकांनी...\nमका खरेदीसाठी संदेश पाठवूनही खरेदी...औरंगाबाद : जिल्ह्यात सुरू झालेल्या ८ हमी...\nउच्चदाब वीजग्राहकांना दीडपट ते दहापट...इचलकरंजी, जि. कोल्हापूर : महाराष्ट्र विद्युत...\nअकोल्यात कोरोनाचा कहर कायम विदर्भात...अकोला ः जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग...\nनिर्यातदारांनी निर्यातीच्या द्राक्षांचे...नाशिक : जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम सुरू...\nनांदेडमध्ये ८६२ शेतकरी गटांतर्फे थेट...नांदेड : जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८६२ शेतकरी...\nपरभणीत दोन महिन्यात १३०० टन फळे,...परभणी : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा...\nनाशिक : अफवेमुळे दरावर परिणाम; टोमॅटो...नाशिक : कसमादे पट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांनी...\nलातूरमध्ये टाळेबंदीत शेतकऱ्यांच्या...लातूरः टाळेबंदीच्या काळात लातूर बाजार समितीचा अडत...\nअन्य जिल्ह्यातून परभणीत येण्यास कृषी...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...\nबहुभक्षीय उपद्रवी कीड ः वाळवंटी टोळवाळवंटी टोळ किंवा नाकतोडा ही कीड मोठ्या प्रमाणात...\nउन्हाळ्यातील केळी बागेचे व्यवस्थापनउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...\nनियोजन संत्रा बाग लागवडीचे..हलक्‍या जमिनीत निचरा चांगला होतो. मात्र या...\nप्रत्येकी १० गुंठ्यात पिकवा विविध...भविष्यात किंवा येत्या खरीपापासून त्यासाठी...\nसमजाऊन घ्या ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प ‘आमचं गाव-आमचा विकास' या लेखमालेमध्ये आपण शाश्वत...\nअसे करा द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशिअम...खोडकिडीचे प्रौढ भुंगेरे साधारणतः मान्सूनपूर्व,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/district-hospital-ahmednagar-recruitment-2019/", "date_download": "2020-05-29T20:20:33Z", "digest": "sha1:424HX2L35E3T3KEUNFJHVUSRMR6LXFB7", "length": 5681, "nlines": 101, "source_domain": "mahabharti.in", "title": "District Hospital Ahmednagar Recruitment 2019 - नवीन जाहिरात", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nजिल्हा रुग्णालय ���हमदनगर भरती २०२०\nजिल्हा रुग्णालय अहमदनगर भरती २०२०\nDistrict Hospital Ahmednagar Recruitment 2020 : जिल्हा शासकीय रुग्णालय अहमदनगर येथे वैद्यकीय अधिकारी व प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.\nपदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी व प्रयोगशाळा सहाय्यक\nपद संख्या – ४ जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)\nअर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)\nनोकरी ठिकाण – अहमदनगर\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/health-news/fruits-which-have-lots-of-vitamin-c-in-marathi/articleshow/75893505.cms", "date_download": "2020-05-29T20:17:53Z", "digest": "sha1:PGQP6YRSGC7BKSGJHYQWSVCGUFIHLNAP", "length": 15587, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "benefits of vitamin c: Vitamin-C For Immunity: संत्र्यांपेक्षा या फळांमध्ये असते जीवनसत्त्व ‘क’ चे प्रमाण जास्त\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nVitamin-C For Immunity: संत्र्यांपेक्षा या फळांमध्ये असते जीवनसत्त्व ‘क’ चे प्रमाण जास्त\nआपण सर्वचजण फळे, फळांचा ज्यूस, फ्रुट सलाड, फ्रुट मिल्क शेक हे सारं अगदी चवीने खातो. पण त्याच फळांविषयी जास्त माहिती घेऊन कोणत्या ऋतुत ��ोणते फळ आरोग्यासाठी चांगले हे पाहिलं तर आपल्या शरीरास त्याच्या सेवनाचा अधिक फायदा होऊ शकतो. तर जाणून घेऊयात मोठ्या प्रमाणात 'क' जीवनसत्व असणा-या फळांची माहिती\nहिवाळा सुरु झाला की थंडीच्या दिवसांत आपण आपल्या शरीराला उर्जा देण्यासाठी, आपलं आरोग्य निरोगी राखण्यासाठी, विषाणू आणि संक्रमणांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी हर्ब्सचे सेवन करतो. कारण हर्ब्स हे मुळातच उष्ण असतात आणि त्यामुळे आपल्या शरीराला उर्जा मिळते आणि शरीर स्वस्थ सुद्धा राहते. यामुळे आपले पचन कार्य सुधारते, रक्त प्रवाहात सकारात्मक बदल होतो, रोगप्रतिकार शक्ती वाढते. परंतु जस जसा उन्हाळा सुरु होतो तसे आपण या हर्ब्सचे सेवन करू शकत नाही. कारण हे हर्ब्स गरम असतात आणि उन्हाळ्यात शरीराला उष्ण नाही तर थंड पदार्थांची गरज असते. म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा फळांबद्दल ज्यातून तुम्हाला उन्हाळ्यात आवश्यक असलेले जीवनसत्व 'क' मोठ्या प्रमाणात मिळेल. चला तर जाणून घेऊया या फळांविषयी अधिक माहिती\nउन्हाळ्यात कोणत्या फळांतून मिळते जीवनसत्व 'क'\nआता प्रश्न हा निर्माण होतो की नक्की कोणते पदार्थ खावेत जेणेकरून उन्हाळ्यातील गरमीचा प्रभाव सुद्धा आपल्या शरीरावर होणार नाही आणि ताप, सर्दी यांसाख्या संक्रमणांपासून सुद्धा आपला बचाव होईल. तर मंडळी, याचं उत्तर आहे सायट्रस फ्रुट. या सायट्रस फळांमध्ये सर्वात वरची नावं आहेत मोसंबी आणि संत्री, जी मुख्यत: हिवाळ्यातील फळे आहेत. त्यामुळे जरी उन्हाळ्यात तुम्हाला हि फळे मिळाली तरी त्याचे सेवन न करणे उत्तम कारण उन्हाळ्यात यांचे सेवन करून आपण आपल्याच शरीराला धोका निर्माण करू. तर मग या फळांना कोणते पर्याय आहेत का कारण उन्हाळ्यात यांचे सेवन करून आपण आपल्याच शरीराला धोका निर्माण करू. तर मग या फळांना कोणते पर्याय आहेत का जी फळे उन्हाळ्यात खाल्ल्याने जीवनसत्व 'क' सुद्धा मिळेले आणि शरीराला धोकाही उत्पन्न होणार नाही जी फळे उन्हाळ्यात खाल्ल्याने जीवनसत्व 'क' सुद्धा मिळेले आणि शरीराला धोकाही उत्पन्न होणार नाही हो आहेत ना, चला आता त्यांच्याबद्दल माहिती घेऊ.\n(वाचा :- सूर्यफुलांच्या बियांनी कॅन्सर देखील होऊ शकतो बरा, जाणून घ्या अजून अनेक फायदे\nकिवी हे फळ आता सगळ्यांनाच माहित झाले आहे. आता हे फळ बाजारात सहज उपलब्ध सुद्धा होते आणि फळ नसले तर बाराही महिने किवीच्या फळाचा रस सुद्धा उपलब्ध असतो. हे फळ आपल्या शरीराची जीवनसत्व 'क' ची गरज मोठ्या प्रमाणावर भरून काढते. दरोरोज एक किवीचे फळ खाल्ल्याने शरीराला आवश्यक असलेले जीवनसत्व 'क' मिळते. सोबतच ताप, डेंग्यू सारख्या संक्रमण होणाऱ्या आजारांपासून सुद्धा आपला बचाव होतो. हे यामुळे होते कारण हे फळ आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवते.\n(वाचा :- जीभेला आलेत फोड मग करा ‘हे’ घरगुती रामबाण उपाय मग करा ‘हे’ घरगुती रामबाण उपाय\nतुम्ही हि गोष्ट बऱ्याच जणांकडून ऐकली असेल की उन्हाळ्याच्या ऋतूत टोमॅटो हे शिजवून खाणे किंवा त्याची भाजी करून खाणे शरीराला घातक ठरू शकते. पण हाच टोमॅटो जर तुम्ही सलाड मध्ये खाल्लात किंवा फक्त कापून खाल्लात तर त्यातून तुम्हाला मोठ्या प्रमाणावर जीवनसत्व 'क' आणि लाईकोपीन मिळेल. उन्हाळ्याच्या काळात टोमॅटोचा ज्यूस पिणे देखील फायदेशीर ठरू शकते. हिवाळ्याच्या काळात याच्या उलट टोमॅटोचे सूप पिणे लाभदायक ठरते.\n(वाचा :- Drinks For Summer: या स्वादिष्ट सरबतांच्या सेवनाने वाढते रोगप्रतिकारक शक्ती\nउन्हाळ्यातील सर्वांंचे आवडते फळ म्हणजे फळांचा राजा आंबा तुम्हाला माहित असेलच की आंबे अनेक प्रकारचे असतात. त्यांचा केवळ आकार वेगळा नसतो तर चव सुद्धा वेगवेगळी असते. मे महिन्यापर्यंत विविध प्रकारचे हे आंबे आपल्या जिभेची चव भागवण्यासाठी आणि शरीराला थंडावा देण्यासाठी बाजारात उपलब्ध झालेले असतात. आंबा पिकलेला असो की कच्चा त्याचे सेवन नियमित रूपाने आणि योग्य प्रमाणात केले तर अनेक आजार तुमच्या आसपास सुद्धा भटकणार नाहीत. जर तुम्हाला उन्हाळ्यात जीवनसत्व 'क' मोठ्या प्रमाणात आपली शरीराला द्यायचे असेल तर आवर्जून तुम्ही आंब्याचे सेवन करा.\n(वाचा :- Hand Sanitizer and Coronavirus : हँड सॅनिटायझर लावल्यानंतर चुकूनही करु नका 'या' गोष्टी\nअननस हे एक उन्हाळ्यातील प्रसिद्ध फळ आहे. उन्हाळ्यात आपले शरीर आणि मेंदू थंड ठेवण्यासाठी अननसाचा खूप फायदा होतो. हे फळ खाताच किंवा याचा ज्यूस पिताच आपले मन सुद्धा फ्रेश होते. अननसामध्ये जीवनसत्व 'क' चे प्रमाण खूप असते. म्हणून दररोज दुपारच्या वेळेस या फळाचे सेवन आवर्जून करावे. तुम्ही तुमच्या सोयीसाठी वर सांगितल्या फळांचे रोज एक या प्रमाणे ठरवून सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला प्रत्येक फळांतील पोषक घटक मिळत जातील.\n(वाचा :- Curd And Roasted Cumin Seed : भ���जलेले जिरे दह्यात टाकून सेवन केल्यास होतात ‘हे’ चमत्कारी फायदे\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nआघाडीचे कामगार आणि घरासाठी 'डोमेक्स'ची सुरक्षा...\n'मी तंदुरुस्त आहे का' स्वतःलाच विचारा लाखमोलाचे हे ५ प...\n१२-१३तास एकाच ठिकाणी बसून ऑफिसचं काम करताय\nWeight Loss Drink: दिवसातून तीन वेळा प्या ‘हे’ पाणी, मह...\nकरोना: 'ही' आहेत करोनाची लक्षणे......\nMenstrual Hygiene: मासिक पाळीमध्ये पॅड बदलण्याची योग्य वेळ आणि पद्धत माहीत आहे\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/hu/31/", "date_download": "2020-05-29T21:10:01Z", "digest": "sha1:JO5OK4LN7IGWOA7GIMKTOC2Y4S2AN3PZ", "length": 16420, "nlines": 338, "source_domain": "www.50languages.com", "title": "उपाहारगृहात ३@upāhāragr̥hāta 3 - मराठी / हंगेरियन", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग ��डणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » हंगेरियन उपाहारगृहात ३\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nआपल्याला न्याहारीसाठी काय पाहिजे Mi- k----- r--------\nजॅम आणि मधासोबत रोल Zs----- l-------- é- m-----\nसॉसेज आणि चीजसोबत टोस्ट Pi------ k--------- é- s------\n« 30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४ »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + हंगेरियन (1-100)\nयशस्वीपणे बोलणे शिकले जाऊ शकते \nबोलणे हे तुलनेने सोपे असते. दुसर्‍या बाजूला, यशस्वीपणे बोलणे जास्त कठीण आहे. काहीतरी सांगताना ते काय आहे यापेक्षा ते कसे सांगितले जाते हे जास्त महत्वाचे आहे. विविध अभ्यासांनी हेच दर्शविले आहे. श्रोत्यांनी जाणीवपूर्वक बोलणार्‍या वक्त्याच्या वैशिष्ट्याकडे लक्ष द्यावे. त्यामुळे आपण ते भाषण त्यांच्यापर्यंत पोहचले नसले तरी प्रभाव टाकू शकतो. आपण नेहमी लक्ष द्यायला हवे की, कसे बोलायला हवे. हे तसेच आपल्या देहबोलीसाठीही लागू होते. ते खरे असले पाहिजे आणि आपल्या व्यक्तिमत्त्वास उचित असले पाहिजे. आवाज देखील भूमिका बजावतो कारण तो नेहमी त्याची योग्यता पारखतो. पुरुषांसोबत उदाहरणार्थ, सखोल आवाज फायदेयुक्त असतो. बोलणार्‍या व्यक्तीस आत्मविश्वासू आणि कार्यक्षम बनविते. दुसरीकडे, आवाजाच्या चढ-उतारांनी परिणाम होत नाही.\nतथापि, विशेषतः बोलत असताना गती महत्वाची असते. संभाषणातील यश हे काही प्रयोगांद्वारे परीक्षण करण्यात आले. यशस्वीपणे बोलणे म्हणजेच इतरांचे मन वळविणे असा त्याचा अर्थ आहे. ज्याला इतरांची खात्री पटवायची आहे त्याने खूप भरभर बोलू नये. अन्यथा तो प्रामाणिक नाही असा प्रभाव पडतो. पण खूपच हळू बोलणेदेखील प्रतिकूल आहे. जे लोक अतिशय मंद गतीने बोलतात ते बुद्धिमत्तेचा अभाव असल्यासारखे दिसतात. त्यामुळे सरासरी वेग बोलण्��ासाठी उत्तम आहे. प्रति सेकंद 3.5 शब्द उत्कृष्ट आहेत. बोलताना थांबणे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे आपले भाषण अधिक नैसर्गिक आणि ज्याबद्दल विश्वास ठेवता येईल असे होते. यामुळे, श्रोते आपल्यावर विश्वास ठेवतील. प्रति मिनिट 4 किंवा 5 वेळा थांबणे चांगले आहे. फक्त आपले उच्चार चांगल्याप्रकारे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा तेव्हा चला आता पुढील मुलाखतीत येऊ...\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/photo-gallery/yoga-on-ins-virat-ship/101257/", "date_download": "2020-05-29T18:56:08Z", "digest": "sha1:OXLHGPNCWP7CNTVBDMPGI5DVGALAL2VV", "length": 5059, "nlines": 90, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Yoga on INS virat ship", "raw_content": "\nघर फोटोगॅलरी INS विराटवर योगाभ्यास\nआंतरराष्ट्रीय योगदानानिमित्त भारतीय नौदल जहाज वीराटवर योगाभ्यास करणारे नौदल कर्मचारी व त्यांचे कुटुंब.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nलालबागचा राजाचे पाद्यपूजा करताना आदित्य ठाकरे\nवडाळ्यात भीषण आग; १६ जणांचा श्वास गुदमरला\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nलोकमान्य टिळक टर्मिनसवर मजूर ताटकळत उभे\nPhoto: रोहित-कुंती पवार Anniversary\nPhoto: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूट\nमहालक्ष्मी रेस कोर्स येथे नवं क्वारंटाइन सेंटर\nमजुरांची घरी जाण्याची ओढ काही थांबेना\nPhoto: सुंदर अभिनेत्री ओठांची सर्जरी करून पस्तावली\nखासगी हॉस्पिटल्सचा मनमानी कारभार सुरूच\nकलिंगड खाण्याचे काही फायदे काही तोटे\nViral: वॉर्डरॉबमधील कपड्यांना आलायं कंटाळा\nमनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र\nलोकमान्य टिळक टर्मिनसवर मजूर ताटकळत उभे\nPhoto: रोहित-कुंती पवार Anniversary\nPhoto: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूट\nमहालक्ष्मी रेस कोर्स येथे नवं क्वारंटाइन सेंटर\nमजु���ांची घरी जाण्याची ओढ काही थांबेना\nPhoto: सुंदर अभिनेत्री ओठांची सर्जरी करून पस्तावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.timenewsline.in/2020/05/blog-post_12.html", "date_download": "2020-05-29T19:58:42Z", "digest": "sha1:LW4MTUTPMYEHCPBKVYRTKA7TRDCAGFVI", "length": 11190, "nlines": 97, "source_domain": "www.timenewsline.in", "title": "देहू,आळंदी पालखी सोहळयाचे स्वरूप कसे असेल याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय- जिल्हाधिकारी नवल किशोर राम | Time News Line | Marathi , Hindi , English and Gujrati News At One Place", "raw_content": "\nदेहू,आळंदी पालखी सोहळयाचे स्वरूप कसे असेल याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय- जिल्हाधिकारी नवल किशोर राम\n- देहू आळंदी पालखी सोहळयाचे नियोजन, स्वरूप कसे असेल याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज सांगितले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राम यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, देहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त ॲड विकास ढगे पाटील,योगेश देसाई, अभय टिळक, विशाल मोरे, संतोष मोरे, माणिक मोरे,संजय मोरे आदी उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी राम म्हणाले, वारकरी संप्रदायाची परंपरा असणा-या ऐतिहासिक अशा श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला विशेष महत्त्व आहे. कोरोनाच्या संसर्गाचे संभाव्य परिणाम लक्षात घेता आळंदी ते पंढरपूर पालखी प्रस्थान स्वरूप कसे असावे याबाबत आळंदी व देहू या दोन्ही संस्थान प्रमुखांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला असून कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यानुसार टाळेबंदीचे स्वरूप पाहता आळंदी ते पंढरपूर असा श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराजांची पायी वारी व पालखीसोहळयाच्या स्वरूपाबाबत निर्णय घेतला जाणार आहे.\nसोशल डिस्टसिंग’ बाबत शासनाची नियमावली, टाळेबंदीची परिस्थिती व येत्या काळातील संभाव्य चित्र, सार्वजनिक आरोग्याचे रक्षण, दिंडी सोहळयाचे स्वरूप नेमके कसे असावे व त्याचे नियोजन कशा प्रकारे करावे या बाबत शासन देत असलेल्या निर्णयानुसारच नियोजन करण्यात येईल, शासनाने दिलेल्या सूचनांचे अत्यंत काटेकोर पालन करून आम्ही कमी संख्येत पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवणार असल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त विकास ढग��-पाटील यांनी सांगितले.\nदेहू देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मधूकर महाराज मोरे म्हणाले, आषाढी वारीची परंपरा अबाधित रहावी यासाठी तसेच या सोहळयासाठी गरजेच्या आवश्यक त्याच सुविधा शासनाकडून अपेक्षित आहेत, आम्ही समाजाची काळजी घेत तसेच शासनाचा नियमावलीचे पालन करून या पालखी सोहळयाची परंपरा कायम ठेवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nया बैठकीमध्ये पालखी सोहळयाचे स्वरूप, सहभागी वारकरी, सोशल डिस्टसिंग,प्रशासकीय यंत्रणेबाबतच नियोजन, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत कमी संख्या तसेच विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली. तसेच संस्थानच्या\nप्रमुख पदाधिका-यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली.\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\nतिनही विद्यमान आमदाराना महायुतीकडून उमेदवारी: मावळच्या उमेदवाराचे नाव गॅसवर\nपिंपरी (टाईम न्युजलाईन नेटवर्क):पिंपरी चिंचवड शहरातील तिनही विधानसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली चिंचवडमधून लक्ष्मण जगताप,भोसरीतून महेश...\nमावळमध्ये राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर\nपिंपरी (टाईमन्युजलाईन नेटवर्क): मावळ विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉग्रेसने भाजपाच्या इच्छूक उमेदवाराला गळाशी लावून खेळी केली.या खेळ...\nमावळमधून भाजपचे नगरसेवक सुनील शेळके यांची राष्ट्रवादी कडून उमेदवारी :अजित पवार यांची शिष्टाई कामी\nवडगाव मावळ (टाईम न्युजलाईन नेटवर्क): राज्याचे मंत्री बाळा भेगडे यांची उमेदवारी भाजपने जाहीर केल्यानंतर लगेचच भाजपचे नगरसेवक सुनील शेळके...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2020-05-29T20:53:44Z", "digest": "sha1:DGMKGEALZHPUXW5YP2M2NCBAJC2YKU2L", "length": 6266, "nlines": 73, "source_domain": "pclive7.com", "title": "पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफांसह मुलगी आणि जावयाच्या शिक्षेला स्थगिती | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nयंदाच्या वर्षी पालखी सोहळा पायी होणार नाही; बैठकीत ठरले हे तीन पर्याय..\nपिंपरी चिंचवडकरांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा; आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा\nआमदार अण्णा बनसोडे तुमच्या कार्याला सलाम.. शहरातील भटक्या कुत्र्यांसह जनावरांना एका महिन्याचे खाद्य पुरविले..\nशिवसेना शाखा यमुनाननगर आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमहापालिका आयुक्तांची बदली करू नये; माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nथेरगाव, डांगे चौक परिसरात मास्क न वापरणाऱ्यांवर महापालिकेची कडक कारवाई; २०० जणांकडून १ लाखाचा दंड वसूल..\nउपमहापौर नाही, जनतेचा सेवकच; तुषार हिंगे नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध..\nशहरातील अनिकेत चौधरी आणि अविनाश धनवे टोळीवर पोलीसांची मोक्का अंतर्गत कारवाई\nमोशी येथील मेडीकलच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला..\nशहरातील बंद असलेले नागरी सुविधा केंद्र सुरू करावेत; नगरसेवक संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी\nHome ताज्या घडामोडी पाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफांसह मुलगी आणि जावयाच्या शिक्षेला स्थगिती\nपाकचे माजी पंतप्रधान नवाज शरीफांसह मुलगी आणि जावयाच्या शिक्षेला स्थगिती\nइस्लामाबाद (Pclive7.com):- तुरुंगवास भोगत असलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ, त्यांची मुलगी मरियम नवाज, जावई निवृत्त कॅप्टन मोहम्मद सफदर यांना दिलासा मिळाला आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांच्या कारावासाला स्थगिती दिली आहे.\n६ जुलैला अकांउटेबिलिटी कोर्टाने नवाज शरीफ, त्यांची मुलगी आणि जावई यांना अनुक्रमे १०, ७ आणि १ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यांना पनामा पेपर स्कॅममध्ये दोषी ठरविण्यात आले होते.\nभाजपा युवती आघाडी प्रमुखपदी तेजस्विनी कदम यांची नियुक्ती\nमनुष्याचा संकल्प हा सर्वात शक्तिशाली – पुलकसागर महाराज\nLockdown 4.0 : महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉकडाउन कायम, सरकारचा निर्णय\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल..\nराष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना मोफत डाळ वाटप केली जाणार – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/rangoli-chandel-makes-fun-of-kareena-kapoor-karan-johar-and-alia-bhatt/articleshow/71579874.cms", "date_download": "2020-05-29T19:18:26Z", "digest": "sha1:UHONJRSLL3C6RGGY7653R4R5IAJMDBLH", "length": 12199, "nlines": 113, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकंगनाच्या बहिणीच्या रडारवर आता करण, करिना आणि आलिया\nसोशल मीडियावर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना लक्ष्य करण्यासाठी कंगना रणौत आणि बहिण रंगोली चांडेल प्रसिद्ध आहेत. कंगनाच्या बहिणीनं आता करण जोहर, आलिया भट्ट आणि करिना कपूरवर तोफ डागली आहे.\nमुंबई: सोशल मीडियावर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना लक्ष्य करण्यासाठी कंगना रणौत आणि बहिण रंगोली चांडेल प्रसिद्ध आहेत. कंगनाच्या बहिणीनं आता करण जोहर, आलिया भट्ट आणि करिना कपूरवर तोफ डागली आहे.\nमुंबईत रंगलेल्या 'जिओ मामि मुव्ही मेला वथ स्टार्स २०१९' च्या मंचावर दिग्दर्शक- निर्माता करण जोहर यानं आलिया-रणबीरच्या लग्नाचा विषय काढला. 'करिना, जर आलिया तुझी वहिनी बनली तर तुला कसं वाटेल' असा प्रश्न करणनं करिनाला विचारला. करिनानंसुद्धा ' जर आलिया माझी वहिनी झाली, तर मी या जगातली सगळ्यात आनंदी मुलगी असेन'....करिनाचं हे उत्तर ऐकून आलियाला काय बोलावं ते सुचेना... 'खरं सांगते मी अद्याप या विषयी काहीच विचार केला नाही आणि मला इतक्यात लग्नाचा विचारही करायचा नाहीए' असं म्हणत तिनं लग्नाचा विषय टाळला. या तिन्ही कलाकारांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे आणि हाच व्हिडिओ पाहून रंगोलीनं या तिघांना लक्ष्य केलंय.\nवाचा: कंगनाच्या बहिणीनं सांगितला अॅसिड हल्ल्याचा 'तो' प्रसंग\n'या तिघांनी आधी वेगवेगळ्या पुरस्कार सोहळ्यांना आणि आता फिल्म फेस्टिव्हललासुद्धा यांच्या गॉसिपने 'किटी पार्टी' बनवलं आहे. मामि फिल्म फेस्टिव्हलच्या कार्यक्रमाला जाऊन ही मंडळी आलिया आणि रणबीरच्या लग्नाबद्दल, आलिया करिनाची वहिनी कशी होणारेय आणि त्यांच्या लग्नात करण आरतीची थाळी घेऊन कसा येणार आहे यावर चर्चा करत होते. फिल्म फेस्टिव्हलला येऊन कलेविषयी बोलण्यापेक्षा या मंडळीच्या अशा चर्चा काही मला लक्षात आल्या नाहीत....असो, अडाणी माणसांना कलेच्या गप्पा काय समजणार' असं म्हणत तिनं करण, आलिया आणि करिना तिघांवरही टीका केली आहे.\nवाचा: ६०० ₹ ची साडी, लाखोंची बॅग, कंगना झाली ट्रोल\nरंगोलीच्या या टीकेला मात्र अद्याप या तिन्ही कलाकारांपैकी एकानेही प्रतिक्रिया दिलेली नाही.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nघरी होमिओपॅथीच्या गोळ्या बनवून केलं मोफत वाटप; अभिनेताच...\nएक देश एक आवाज: एशियन पेंटची पीएम केअर फंडाला मदत...\nअभिनेते विक्रम गोखलेंनी अडीच कोटीचा भूखंड केला दान...\nविराट कोहलीने अनुष्काला घटस्फोट द्यावा, आमदार नंदकिशोर ...\n'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहताने केली आत...\nमोदींना एकटं का सोडलं प्रकाश राज यांचा खोचक सवालमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरण जोहरच्या गाण्याने मुलांची वाढली डोकेदुखी\nसोनाक्षीने आईसाठी घेतली मेहनत; दिलं स्पेशल गिफ्ट\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभजन सिंग\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त पाच व-हाडी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसं���ादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-05-29T21:28:26Z", "digest": "sha1:LWN65SS3XIN5WWC64M53UUZBPLJ67WTQ", "length": 6016, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हदगाव विधानसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९\nमाधवराव निवरूत्तीराव पवार काँग्रेस ९६५८४\n^ \"भारत परिसीमन आयोग यांची अधिसू्चना\" (PDF). Archived from the original (PDF) on ३० जुलैै २०१४. 8 October 2009 रोजी पाहिले. |विदा दिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n\"भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर हदगाव विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण\" (इंग्रजी भाषेत). २२ जुलै, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nनांदेड जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/senior-citizens-and-live-in-relationship/articleshow/64083908.cms", "date_download": "2020-05-29T21:29:01Z", "digest": "sha1:YGR64HO7U27PJOC4WKPLHQED4E456MCY", "length": 12761, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nज्येष्ठ नागरिकांना 'लिव्ह इन'चा आधार\nसहजीवन हे प्रत्येकाला आयुष्यातील विविध टप्पे पार करण्याचे बळ देते. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर ही साथ सुटते आणि मग एकटेपणाची जाणीव अस्वस्थ करते. उर्वरित आयुष्यातही सुख-दु:ख वाटण्यासाठी एक समविचारी साथ हवी, या जाणिवेतून आता काही ज्येष्ठ नागरिक पुन्हा लग्न करण्याचा किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेऊ लागले आहेत.\nमुंबई: सहजीवन हे प्रत्येकाला आयुष्यातील विविध टप्पे पार करण्याचे बळ देते. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर ही साथ सुटते आणि मग एकटेपणाची जाणीव अस्वस्थ करते. उर्वरित आयुष्यातही सुख-दु:ख वाटण्यासाठी एक समविचारी साथ हवी, या जाणिवेतून आता काही ज्येष्ठ नागरिक पुन्हा लग्न करण्याचा किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेऊ लागले आहेत.\nमुंबईच्या सरला शिंदे या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात. त्यांचे वय ६८ आहे. त्यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांना एकटेपणा जाणवू लागला. अखेर त्यांनी जीवनसाथी शोधण्याचा निश्चय केला. मुलांनी प्रचंड विरोध केला. पण सरलाताई आपल्या मतावर ठाम होत्या. त्यांनी ७२ वर्षांच्या जोडीदारासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. 'अजूनही मुलांचा विरोध मावळलेला नाही. पण ही माझी भावनिक गरज आहे. मला माझ्या परीने आयुष्य जगण्याचा पूर्ण अधिकार आहे', असे त्यांनी सांगितले. 'मात्र एका बाईने हा निर्णय घेताना तिच्या नावावर घर असावे आणि काही तरी मिळकत असावी', असेही त्या सांगतात.\nनगरच्या ६४वर्षीय सुभाष लिमकर यांना मात्र हा निर्णय घेताना कुटुंबीयांनी खूपच छान साथ दिली. सुभाष यांच्या पत्नीचे निधन झाल्यावर त्यांनी २२ वर्षे मुलांना एकट्याने वाढवले. मुलांची लग्न लावल्यानंतर ती आपापल्या आयुष्यात मार्गी लागल्यावर त्यांनी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. जीवनसाथी मेळाव्यात शोभा लिमकर यांच्याकडे त्यांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला आणि त्यांनीही होकार दिला. शोभा यांच्याही पतीचे लग्नानंतर काही दिवसांतच निधन झाले होते. शोभा यांच्याशी संपर्क केला असता आजुबाजूला लहान मुलांचा प्रचंड कल्ला सुरू होता. 'नातवंडांसोबत खेळत आहे', असे अत्यंत समाधानाने त्यांनी सांगितले.\nगुजरातमधील नटुभाई पटेल यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी विनामूल्य अमूल्य सेवा हे वधू-वर सूचक मंडळ सुरू केले आहे. गेली १५ वर्षे ते यासाठी काम करत असून, ज्येष्ठांसाठी मेळावेही आयोजित करतात. नुकताच त्यांचा ५०वा ���ेळावा गोव्यात पार पडला. या मेळाव्यांच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत १४१ जोडप्यांना एकत्र आणले आहे. यातील १२ जोडपी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असून उर्वरित जोडप्यांनी लग्न केले आहे.\nमुंबईत काम करणाऱ्या शैलेश मिश्रा यांच्या सिल्व्हर इनिंग संस्थेनेही जीवनसाथी मेळावा आयोजित केला होता. याला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद मिळाला. पुन्हा हा कार्यक्रम आयोजित करण्याचे त्यांनी ठरवले. मात्र त्यावेळी १२५ अर्जांपैकी २५ अर्ज महिलांकडून आले होते. त्यामुळे हा कार्यक्रम बारगळला. पटेल यांच्याकडेही देशभरातून ११ हजार बायोडेटा आले आहेत. यामध्ये १२०० बायोडेटा महिलांचे आहेत.\nज्येष्ठ नागरिकांच्या लग्नामुळे मालमत्तेचे वाद होण्याची भीती हा या संकल्पनेला ठरणारा मोठा अडसर आहे. वडिलांनी दुसरे लग्न केले आणि सावत्र आईलाही मुले असतील तर त्यांना आपल्या मालमत्तेचा वाटा द्यावा लागेल, अशी साशंकता मुलांच्या मनात असते. म्हणूनच ही अशी प्रकरणे समजून मिटवावी लागतात. त्यासाठी वकिलाचा सल्ला घ्यावा, असेही या क्षेत्रात काम करणारी मंडळी सांगतात.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसरसकट लॉकडाउन उठवणार नाही; मुख्यमंत्री ठाम...\nमुंबईतील 'हॉटेल फॉर्च्युन'मध्ये आग; २५ डॉक्टर सुदैवाने ...\nमहाराष्ट्राची फजिती करण्याचा केंद्राचा डाव; अनिल देशमुख...\n; राज ठाकरेंचं राज्यपालांना पत्र...\nठाकरे-पवारांची 'मातोश्री'वर गुप्त बैठक, तर्कवितर्कांना ...\nगावित यांना भाजपकडून पालघरची उमेदवारी\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nपुण्यात २४ तासांत करोनाने ११ जणांचा मृत्यू\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%95", "date_download": "2020-05-29T21:18:01Z", "digest": "sha1:Q5ICCA7WITGRAKJONJVXOEGTZW6SQB3O", "length": 28307, "nlines": 315, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "टिकटॉक: Latest टिकटॉक News & Updates,टिकटॉक Photos & Images, टिकटॉक Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्य...\nवरावरा राव यांची तब्येत बिघडली; तळोजा जेलम...\nमोठी बातमी: राज्यात आज विक्रमी ८३८१ रुग्ण ...\nश्रमिक ट्रेनचा प्रवास 'या' व्यक्तींसाठी धो...\nमुंबईत कोविड आयसीयू बेड्सची क्षमता संपली; ...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव हो...\nपुलवामातील स्फोटकांनी भरलेली कार हिजबुलच्य...\nमोदी सरकार २.० : या निर्णयांनी गाजवलं पहिल...\n करोनाचे संकट नष्ट करण्यासाठी मंदिरा...\nया १३ शहरांनी संपूर्ण देशाची चिंता वाढवली\nनिर्बंधाचा अमेरिकेनेही विचार करावा; हाँगकाँग सरकार...\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटला ट्विटरचा पु...\nनेपाळचे पंतप्रधान स्वतःच्याच देशात तोंडघशी...\nसीमा प्रश्नात तिसऱ्याची गरज नाही; चीनने अम...\nचीनसोबतचा वाद चिघळणार; अमेरिका घेणार 'हा' ...\nपोलिसांवर कृष्णवर्णीयाच्या हत्येचा आरोप; अ...\nतीन दिवसात सेन्सेक्सची १५०० अंकांची कमाई ; गुंतवणू...\nGDP वृद्धीला ब्रेक; 'करोना'पाठोपाठ अर्थव्य...\nकरोनामुळे अर्थव्यवस्थेचे मुख्य चाक चिखलात;...\nकरोनाचा धक्का; काल १२ तर आज १५ हजार जणांना...\nआता येणार खरे संकट; लॉकडाऊनमुळे निर्माण झा...\nसोने ७०५ रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा ...\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणा...\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, ज...\nचीनने करोना पसरवून काय साधले, सांगतोय हरभज...\nविश्वचषकाच्या अंतिम फेरीत धोनीने दुसऱ्यांद...\n...तर डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला न...\n... म्हणून अमिताभ आणि जया यांच्या लग्नात होते फक्त...\nगीतकार योगेश गौर यांचं वयाच्या ७७ व्या वर्...\nचार वर्षात तयार झाला 'हा' चित्रपट; ५ जूनला...\nजेव्हा सुश्मिता तिच्या प्रियकराची मुलाखत घ...\nअभिनेता सांगतोय लॉकडाउनमध्ये कसं रहायचं फि...\nविद्या बालननं केली 'नटखट' या शॉर्ट फिल्मची...\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अ...\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डा...\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्...\nसीए : जुलै परीक्षांच्या केंद्रात बदल करता ...\nअंतिम सत्र परीक्षा: मुख्यमंत्री करणार कुलग...\nSEBI Internship: सेबीत इंटर्नशीपची संधी\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nमास्क, जरा हट के\nकरा कार्यक्षमता वाढवणारे व्यायाम\nवर्क फ्रॉम होम आणि स्वयंपाक\nव��्क फ्रॉम होमचा परिणाम\nएक आजोबा दवाखान्यात जातात\nवऱ्हाडी करोनाग्रस्त; नवं जोडपं लग..\nगावी जाण्यासाठी धारावीत श्रमिकांच..\nरेशन मिळत नसल्यानं महिलांचा ठिय्या\nकोविड सेंटर उभारलंय, पण वैद्यकिय ..\n५० दिवसांची मेहनत लॉकडाऊन ४.०मुळं..\nऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती; ..\nघर गाठण्यासाठी मजुरांची रेल्वे स्..\nआ. लोढा यांच्या याचिकेवर आज सुनावणीची शक्यता\nकरोनाविषयी तसेच अन्य विषयांवर अपप्रचार व चुकीचा संदेश पोचवणारे अनेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने त्याला चाप लावण्याच्या उद्देशाने ...\nपोलिसांच्या आदेशाला न्यायालयात आव्हान\nआ लोढा यांच्या याचिकेवर आज सुनावणीची शक्यताम टा...\nमैत्रिणीनं पोलिसाचा पोशाख घालून केला TikTok व्हिडीओ\nमिरा रोड पोलिस ठाण्यात नाईक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याचा सरकारी पोशाख त्याच्या मैत्रिणीने परिधान करून टिक टॉकवर व्हिडीओ केल्याप्रकरणी मिरा रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nTikTok ला टक्कर देण्यासाठी इंडियन अॅप Mitron, ५० लाखांहून अधिक डाऊनलोड\nचीनच्या टिकटॉकला रोखण्यासाठी आता मित्रों हे इंडियन अॅप मार्केटमध्ये आले आहे. या अॅपने अल्पावधीत जबरदस्त प्रसिद्धी मिळवली आहे. एका विद्यार्थ्याने बनवलेले हे अॅप टिकटॉकपुढे किती तग धरु शकेल, हे लवकरच स्पष्ट होईल. परंतु, अवघ्या महिन्याभरात ५० लाखांहून अधिक वेळा हे डाऊनलोड करण्यात आले आहे.\nविलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेशनं शेअर केला भावुक व्हिडिओ\nकाँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची आज जयंती. त्यांच्या जयंती निमित्तानं बाभळगाव येथील त्यांच्या समाधीस्थळावर प्रार्थना सभा आयोजित करण्यात येते. परंतू सध्या लॉकडाऊन असल्यानं ते शक्य नाही. त्यामुळं त्याच्या कुटुंबियांनी आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्दांजली वाहिली आहे.\nटिक-टॉक हा चायनीज व्हायरस: मुकेश खन्ना\nबॉलिवूड अभिनेते मुकेश खन्ना याआधी युट्यूबर कॅरी मिनाटीचं समर्थन केलं होतं. तसंच, कॅरीचा व्हिडिओ डिलीट करण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. आता ही टिक-टॉकवर बंदी आणण्याची मागणी त्यांनी केली आहे.\nमहिलांवरील अत्याचाराला उत्तेजन देणाऱ्या पोस्ट खपवून घेणार नाही: देशमुख\nसोशल मीडियावरून महिला अत्याचारांना उत्तेजन देणारे व्हिडिओ किंवा पोस्ट व्ह���यरल करणे खपवून घेणार नाही. अशाप्रकारचे व्हिडिओ किंवा पोस्ट टाकणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देतानाच सायबर क्राइम विभाग सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.\nमुलांच्या आभासी जगातातील वावरावर पालकांचं लक्ष असणं गरजेचं आहे...\nनायकचा खलनायक झाला रितेश देशमुख\nलॉकडाऊनमध्ये शिवसेना नेत्याची अज्ञातांकडून गोळ्या घालून हत्या\nदेशभरात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असताना उत्तर प्रदेशात मात्र गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसतंय. रामपूरमध्ये आता एका शिवसेना नेत्याची हत्या करण्यात आलीय. दोन दिवसांपूर्वी एका सपा नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचंही समोर आलं होतं.\nआक्षेपार्ह पोस्ट, अफवांना पेव\nराज्यात ३९५ गुन्हे; सर्वाधिक बीड जिल्ह्यात म टा...\nटिक-टॉक, व्हॉट्सअॅपवरील आक्षेपार्ह पोस्ट; गृहमंत्र्यांचा गर्भित इशारा\nसायबर गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून स्त्रीद्वेष कोणत्याही स्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिला. आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईचा तपशीलही गृहमंत्र्यांनी दिला.\nतो आवाज भूकंपाचा नव्हता मग कशाचा\nबंगळुरूमध्ये आज दुपारी अचानक नागरिकांच्या कानावर जोरदार आवाज येऊन आदळला. अगोदर अनेकांना भूकंपाचा भास झाला. मात्र जमिनीतून कोणत्याही प्रकारचे कंपन जाणवलं नसल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. त्यामुळे या आवाजाचं गूढ वाढलंय.\nगुजरातहून चालतच उत्तर प्रदेशला पोहचली ८ महिन्यांची गर्भवती\nउत्तर प्रदेशात एकिकडे बसचं राजकारण जोरदार रंगलंय. दुसरीकडे मात्र, एक आठ महिन्यांची गर्भवती महिला १० दिवसांची पायपीट करत सूरतहून उत्तर प्रदेशच्या भरतपूर सीमेवर दाखल झालीय. समोर बस उभ्या आहेत मात्र तिला घरी पोहचण्यासाठी मात्र या बसची मदत होताना दिसत नाही.\n ठाकरे सरकारविरोधात भाजपचं शुक्रवारी निषेध आंदोलन\nकरोनाचं संकट रोखण्यात राज्यातील ठाकरे सरकारला अपयश आल्याचं सांगत भाजपने आता राज्य सरकारविरोधात दंड थोपाटले आहेत. येत्या २२ तारखेला ठाकरे सरकारविरोधात घराच्या अंगणात उभं राहून काळ्या फिती, रिबन लावून, काळे झेंडे उंचावून अथवा काळे फलक हातात घेऊन ठाकरे सरकारचा निषेध नोंदवा, असं आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.\nबेरोजगारी, कर्ज आणि टिकटॉक व्यसन... आणि कुटुंब उद्ध्वस्त\nआंध्रप्रदेशच्या विजयवाडामध्ये ३५ वर्षीय महिलेला पतीनं टिकटॉक व्हिडिओ बनवण्यास भाग पाडलं. कौटुंबिक समस्येनं आधीच त्रस्त असलेल्या या महिलेनं व्हिडिओ बनवल्यानंतर आत्महत्या करत जीवन संपवलं. त्यानंतर तिच्या अल्पवयीन मुलानंही आत्महत्या केली.\nटिक-टॉकबाबतच्या वादात परेश रावल यांची उडी; ट्विट करून म्हणाले...\nगेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर टिक-टॉकर्स विरुद्ध युट्यूबर्स यांचे युद्ध रंगले होते. यूट्यूबर कॅरी मिनाटीचा टिक टॉकवरील व्हिडिओ युट्यूबनं डिलीट केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी कॅरी मिनाटीच्या बाजुनं आवाज उठवला व टिक-टॉक बॅन करण्याची मागणी केली होती.\n येरवडा जेलमधून सुटलेल्या कैद्याच्या स्वागताला गर्दी\nखुनाच्या गुन्ह्यात येरवडा तुरुंगात असलेला कैदी जामिनावर सुटल्यानंतर त्याच्या स्वागतासाठी गर्दी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी ११ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.\nआक्षेपार्ह पोस्ट, अफवांना पेव; राज्यात ३९५ सायबर गुन्ह्यांची नोंद\nलॉकडाउनच्या कालावधीत समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट आणि अफवांचे पेव सुरूच आहे. महाराष्ट्र सायबर सेलने याप्रकरणी राज्यभरात ३९५ गुन्हे दाखल केले असून, समाजकटकांकडून यासाठी व्हॉट्सअॅप, फेसबुकचा सर्वाधिक वापर झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.\nआक्षेपार्ह पोस्टचेबीडमध्ये सर्वाधिक गुन्हे\nम टा खास प्रतिनिधी, मुंबई लॉकडाउनच्या कालावधीत समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट आणि अफवांचे पेव सुरूच आहे...\nमला जगू द्या, त्रास दिल्यास जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nराज्यात आज विक्रमी ८३८१ रुग्ण करोनामुक्त; ११६ जण दगावले\nरत्नागिरीतील गावात थरार; मानवी साखळी करून बिबट्याला पकडले\nवरावरा राव यांची तब्येत बिघडली; तळोजा जेलमधून 'जेजे'त हलवले\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास शिक्षा ठोठावणार\nपुण्यात २४ तासांत करोनाने ११ जणांचा मृत्यू\nऔरंगाबादः ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\n���रोनाचं मुंबई, ठाणे, पुणे कनेक्शन; नगरमध्ये रुग्ण वाढले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A4%A6_%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87", "date_download": "2020-05-29T21:34:32Z", "digest": "sha1:6WMUOPW57K6OELPTGENVUSYXNQ7VR2TI", "length": 2651, "nlines": 54, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:शरद उपाध्ये - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१० रोजी १९:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%B8_%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B9%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2020-05-29T21:08:22Z", "digest": "sha1:G4DKJHHWDK6CV72VWMT2KKUOURQPC4WV", "length": 7656, "nlines": 220, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टॉम हँक्स - विकिपीडिया", "raw_content": "\n(थॉमस जेफ्री हँक्स या पानावरून पुनर्निर्देशित)\nसमंथा लुईस (मृत) (१९७८-१९८७)\nउत्कृष्ट दिग्दर्शन - लघुमालिका/चित्रपट/नाट्यविशेष\n२००२ बॅंड ऑफ ब्रदर्स\n२००२ बॅंड ऑफ ब्रदर्स\nसर्वोत्कृष्ट अभिनेता - चलचित्र - नाटक\nसर्वोत्कृष्ट अभिनेता - चलचित्र संगीत / विनोदी\nस्क्रीन ऍक्टर्स गिल्ड पुरस्कार\nसर्वोत्कृष्ट अभिनेता - चित्रपट\nसॅटर्न अवॉर्ड - सर्वोत्कृष्ट अभिनेता (चित्रपट)\nबर्लिन सिल्वर बिअर - सर्वोत्कृष्ट अभिनेता\nएनवायएफसीसी अवॉर्ड - सर्वोत्कृष्ट अभिनेता\nएएफआय लाईफ अचिव्हमेन्ट अवॉर्ड\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९५६ मधील जन्म\nऑस्कर पुरस्कार विजेते अभिनेते\nप्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम विजेते\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.aarogya.com/marathi/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-11-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%B0.html", "date_download": "2020-05-29T19:39:27Z", "digest": "sha1:JH7EQZ4HR6O6K4F7IUNIDNMU7S75MPL3", "length": 10941, "nlines": 120, "source_domain": "www.aarogya.com", "title": "ग्रामीण आरोग्य योजनेसाठी 11 कोटींचा निधी मंजूर - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nग्रामीण आरोग्य योजनेसाठी 11 कोटींचा निधी मंजूर\nग्रामीण आरोग्य योजनेसाठी 11 कोटींचा निधी मंजूर\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजनेसाठी यंदा शासनाने 34 कोटी रुपये मंजूर केले असून, त्यातील 11 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. गतवर्षी निधी उशिरा आल्याने 25 कोटीपैकी केवळ 21 कोटी रुपये आरोग्य खाते खर्च करू शकले होते.\nराष्ट्रीय ग्रामीण योजनेच्या निधीचा आढावा जिल्हाधिकारी पी. वेलरासू यांनी घेतला. त्यात वरील बाब समोर आली. निधी उशिरा आल्याने इमारती बांधणे, नवीन पदावर नियुक्ती देणे ही कामे होऊ शकली नाही. \"आशा' कर्मचाऱ्यांवर 67 लाख रुपये खर्च केले. 63 टक्‍के रक्कम पगारावर खर्च झाली. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय येथे दिलेल्या निधीपैकी 90 टक्के निधी खर्च झाला. नर्सिंग स्कूलसाठी 25 लाख रुपये खर्च केले. आदिवासी भागातील सिकलसेल आजारावर 65 लाख रुपये खर्च झाले आहेत.\nयंदाच्या 34 कोटीपैकी 11 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. त्यातील चार कोटी जिल्हा रुग्णालयास, तर सात कोटी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयाने अडीच कोटी रुपयांच्या सीटी स्कॅन खरेदीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. यापुढे आदिवासी दुर्गम भागात काम करणाऱ्या डॉक्‍टर व परिचारिकांना विशेष भत्ता दिला जाणार आहे. \"एनआरएचएम'चा निधी बऱ्यापैकी खर्च करणाऱ्या राज्यातील जिल्ह्यांत नाशिक \"टॉप टेन'मध्ये असल्याचे जिल्हाधिकारी वेलरासू यांनी सांगितले.\nयंदा आलेल्या निधीतून चांगले काम करून ग्रामीण भागातील किमान सहा आरोग्य केंद्रे तरी \"आयएसओ' दर्जाची करा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. त्या सूचनेचे पालन करून आपण \"आयएसओ'साठी निश्‍चित प्रयत्न करू, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.\nआरोग्य म्हणज��� सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.healforceglobal.com/mr/products/medical-equipment/perinatal-care/infant-warmers/", "date_download": "2020-05-29T18:45:32Z", "digest": "sha1:5YKPTXN4G7QTMGS6WSVGDX5XY47JTPBC", "length": 10639, "nlines": 248, "source_domain": "www.healforceglobal.com", "title": "अर्भक Warmers फॅक्टरी, पुरवठादार | चीन अर्भक Warmers उत्पादक", "raw_content": "\nइन्टेन्सिव्ह केअर & जीवन समर्थन\nकमाल मर्यादा पुरवठा युनिट\nजन्मकाळाच्या आसपासच्या काळाशी संबंधित केअर\nअर्भक Phototherapy उबवणी उपकरणाला\nवर्ग II प्रकार A2\nवर्ग II प्रकार B2\nसह 2/ तिरंगी गॅस उबवणी उपकरणाला\nएअर jacketed CO 2इनक्यूबेटर\nपाणी jacketed CO 2इनक्यूबेटर\nASTM प्रकार मी अल्ट्रा शुद्ध पाणी\nASTM प्रकार दुसरा अल्ट्रा शुद्ध पाणी\nASTM प्रकार तिसरा अल्ट्रा शुद्ध पाणी\nकॅप / CLSI प्रकार मी उच्च शुद्ध पाणी\nआरोग्य अनुप्रयोग शुद्ध पाणी\nप्राणी पाणी पिण्याची शुद्ध पाणी\nप्रयोगशाळेत प्रजनन झालेल्या थर्मल Cyclers\nकेंद्र आणि तांत्रीक कागदपत्रे या डाउनलोड करा\nझांबिया वैद्यकीय अधिकारी 'भेट द्या आरोग्य मंत्रालयाच्या 3 प्रमुख रुग्णालयात प्रकल्प सक्ती बरे करण्यासाठी\nआमच्या गुणवत्ता Biosafety कॅबिनेट वर कसोटी पुन्हा सिद्ध केले\nइन्टेन्सिव्ह केअर & जीवन समर्थन\nकमाल मर्यादा पुरवठा युनिट\nजन्मकाळाच्या आसपासच्या काळाशी संबंधित केअर\nअर्भक Phototherapy उबवणी उपकरणाला\nवर्ग II प्रकार A2\nवर्ग II प्रकार B2\nCO2, / तिरंगी गॅस उबवणी उपकरणाला\nहवाई jacketed CO2, इनक्यूबेटर\nपाणी jacketed CO2, इनक्यूबेटर\nप्रयोगशाळेत प्रजनन झालेल्या थर्मल Cyclers\nआमचा कार्यसंघ संपर्क साधा\nबरे फोर्स जैव-meditech होल्डिंग्ज लिमिटेड\nजोडा: 6788 Songze अव्हेन्यू, Qingpu जिल्हा, शांघाय 201706, चीन\nसंपर्क व्यक्ती: श्री. बिल Shum\nघर» उत्पादने » वैद्यकीय उपकरणे » जन्मकाळाच्या आसपासच्या काळाशी संबंधित केअर » अर्भक Warmers\nआपण अवलंबून करू शकता अष्टपैलू उघडा काळजी प्रणाली अर्पण उपाय म्हणून, FXQ4A तो आपल्या कार्यपद्धती आरामदायक ठेवत असताना सोपे आपले काम करते. या थेरपी व्यासपीठ आपण resuscitation थेरपी दरम्यान आपण thermoregulation आणि श्वसन समर्थन आवश्यक सर्वकाही एकात्मिक पासून वेगाने आपल्या उच्च-धोका रुग्णाला प्रतिसाद करण्यास परवानगी देते. याव्यतिरिक्त, प्रणाली रचना अनुभव आमच्या वर्षे काढला जातो सक्तीने आपल्या असुरक्षित रुग्णांना उत्तम काळजी देत ​​संकल्पना अनुसरण करा.\nFXQ4B युनिट अकाली आणि पूर्ण दीर्घकालीन नवजात एक अद्वितीय थर्मल वातावरण अर्भक तेजस्वी तीव्र आमच्या मध्यम रचना आहे. शिवाय, resuscitation सहयोगी आणीबाणी परिस्थितीत युनिट पर्यायी असू शकते.\nबाळ रुग्णांना चांगली निगा पुरविण्यासाठी करण्याची आमची क्षमता, आणि आणीबाणी अटी किंवा NICU मध्ये दबाव कमी.\nआमच्या FXQ4 युनिट ते खुल्या काळजी प्रणाली मध्ये आणीबाणी किंवा चिकित्सा कावीळ असताना नवजात रुग्णांना चांगल्या thermoregulation सर्वोत्तम काळजी देते.\nकॉपीराइट © 2017 फोर्स बरे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://aasantosh.com/2018/09/25/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-05-29T19:18:58Z", "digest": "sha1:HRP3LAGDFKXSOFIEG27QMKGWCKB34TMW", "length": 9290, "nlines": 55, "source_domain": "aasantosh.com", "title": "असंतोष काय आता करू धरोनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजवले ॥ - संत तुकारामजगभरातील लेखकांची संघटना असलेल्या ‘पेन इंटरनॅशनल’ चे अधिवेशन पुण्यात आजपासून सुरुकाय आता करू धरोनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजवले ॥ - संत तुकाराम", "raw_content": "\nकाय आता करू धरोनिया भीड नि:शंक हे तोंड वाजव���े ॥ – संत तुकाराम\nजगभरातील लेखकांची संघटना असलेल्या ‘पेन इंटरनॅशनल’ चे अधिवेशन पुण्यात आजपासून सुरु\nजगभरातील कवी, कथा-कादंबरीकार व अन्य लेखकांची संघटना असलेल्या ‘पेन इंटरनॅशनल’ या संस्थेचे अधिवेशन आजपासून पुण्यात प्रारंभ होत आहे.हे अधिवेशन २५ ते २९ सप्टेंबर २०१८ या कालावधीत पार पडणार आहे. पेन इंटरनॅशनल हि ९८ वर्षे सातत्याने कार्यरत असणारी वैश्विक पातळीवरची अशी एकमेव आणि जगविख्यात संस्था आहे.लेखकांचे हक्क सुरक्षित ठेवणे, साहित्यिक, प्रकाशक, पत्रकार यांचे खून होत असतील, त्यांचा छळ होत असेल तर ते रोखण्यासाठी आघाडी खोलणे, ग्लोबलसाऊथ मधल्या देशातील साहित्यिकांना व्हिझिबिलिटी मिळवून देणे, भाषांतर संस्कृती वाढवणे, नागरिकांचे भाषाअधिकार जोपासणे, त्यांचे रक्षण करणे, इत्यादी अवघड कामे-जी केवळ साहित्य संमेलने अथवा साहित्य मेळे भरवतात अश्या संस्था करू शकत नाहीत अशी कामे पेन इंटरनॅशनल संस्था अशी कामे करत अली आहे.\nगुरुदेव रवींद्रनाथ टागोर, मुन्शी प्रेमचंद, पंडित जवाहरलाल नेहरू, निस्सीम इझिकेल, सलमान रश्दी हे सन्मानित सदस्य राहिले आहेत.. रवींद्रनाथांची पेन काँग्रेसचे अधिवेशन भारतात भरवण्याची इच्छा होती, पण त्या वेळच्या युद्ध परिस्थिमुळे ते शक्य झाले नाही.\nपेनच्या संपूर्ण इतिहासात, पेन काँग्रेसचे एकही अधिवेशन भारतात साजरे झाले नाही. या वर्षी ते होत आहे हि आपल्या देशातील सगळ्या साहित्यिकांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे.\nआंतरराष्ट्रीय भाषातज्ञ डॉ.गणेश देवी व दक्षिणायन ह्या चळवळीच्या पुढाकाराने हे अधिवेशन पुण्यात पार पडत आहे. हे अधिवेशन युनोच्या बैठकीसारखे असते व ते फक्त प्रतिनिधीकरीता असते. या अधिवेशनाच्या निमित्ताने काही खुल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\n१. दिनांक २४ सप्टेंबर, संध्याकाळी ६.०० वाजता, बालगंधर्व रंगमंदिर चित्र-गॅलरी मध्ये ‘भारतीय लिप्या आणि हस्तकला ‘ विषयीचे प्रदर्शन — उदघाटन\n२. दिनांक २५ सप्टेंबर, सकाळी ९.३० वाजता, महात्मा फुले स्मारकाला भेट आणि वंदना. यात पेनचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित असतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असेल.\n३. दिनांक २५ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर, कला गजर प्रदर्शन राजा रविवर्मा कला दालन घोले रोड, पुणे२६ सप्टेंबर सायंकाळी ६ वाजता, पंडित जवाहरलाल नेहरू सांकृतिक भवन प्रसिद्ध चित्रकार गुलाम शेख ह्यांचे व्याख्यान,\n४ . दिनांक २८ सप्टेंबर,सायंकाळी ५.३० वाजता एन्गुगी वा थियोंगो,आंतरराष्ट्रीय लेखक व कार्यकर्ते याचे व्याख्यान . स्थळ: बालगंधर्व रंगमंदिर,पुणे\n५. दिनांक २९ सप्टेंबर, सकाळी १० ते दुपारी २ बहुभाषिक कवी संमेलन, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन,घोले रोड,पुणे\nPrevious पत्रकारांच्या होणाऱ्या शोषणाविरोधात देशव्यापी लोकमत निर्माण करण्याचा संकल्प: कमेटी अगेन्स्ट असॉल्ट ऑन जर्नलिज़्म (CAAJ)च्या अधिवेशनाचा दिल्लीत समारोप\nNext सत्याचा पाठपुरावा आणि जागतिक शांतता प्रस्थापित करणे अधिक आव्हानात्मक आणि गरजेचे आहे -पेन काँग्रेसला पुण्यात सुरुवात\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे भाग दुसरा\nनेमाडे-कसबे वाद आणि आपण वाचक - प्रा.हरी नरके\nराजा शिवछत्रपती: सामाजिक ऐक्याचा महामेरू\nमानसिक आरोग्य हा एक मूलभूत हक्क असायला हवा \nतयास मानव म्हणावे का – सावित्रीबाई फुले\n‘ईश्वर अस्तित्वात नाही’ हे बोलण्याचा अधिकार हा एकप्रकारे मूलभूत अधिकारचं \nजातीवादाच्या उलट्या बोंबा: वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने\nकश्मीर – राष्ट्रीय सुरक्षेच्या जबड्यात अडकलेले मानवी हक्क\nशांतीचे महत्त्व हे त्यांनाच कळलेले असते, जे भयंकर अशा हिंसेला सामोरे गेलेले असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pankaja-munde-on-suresh-dhas/", "date_download": "2020-05-29T20:56:21Z", "digest": "sha1:FPJOCJJZIJ4MOQWWMZISAHOPPKOWX3R3", "length": 5221, "nlines": 64, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'... मंचावर उपस्थित भावी आमदार सुरेश धस'", "raw_content": "\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nचक्क ड्रोनच्या माध्यमातून टोळधाडीवर किटकनाशकांची फवारणी करण्याचा प्रयोग\n‘राज्यात मे महिन्यात आता पर्यंत ३० लाख ५८ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप’\nप्रतिबंधित क्षेत्र नागरिकांच्या सुरक्षेसाठी; भूलथापांना बळी पडू नका : तुकाराम मुंढे\n‘… मंचावर उपस्थित भावी आमदार सुरेश धस’\nटीम महाराष्ट्र देशा- आज गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. याव���ळी पंकजा मुंडे या भाषणाला सुरुवात करताना उपस्थितांचे स्वागत केले. त्यांनी सुरेश धस याचं स्वागत करताना भावी आमदार सुरेश धस असं म्हणत स्वागत केलं. पंकजा मुंडे यांनी केलेल्या या आगळ्यावेगळ्या स्वागतानंतर धस यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले. प्रेक्षकांनी देखील धस यांच्या या उल्लेखला भरभरून दाद दिली.\nलोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या ४ थ्या स्मृतिदिनानिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खासदार उदयनराजे भोसले,खासदार संभाजीराजे भोसले,सहकारमंत्री सुभाष देशमुख,सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, यांच्यासह अनेक आमदार खासदार उपस्थित होते.\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\nपुतण्याची आणखी एक मागणी मुख्यमंत्री काकांनी ऐकली…\nपाच दिवसांच्या आत जेलमध्ये हजर रहा, ‘डॅडी’ला कोर्टाचे आदेश\nतुकाराम मुंडेंचा रुद्रावतार, नियम तोडल्यास ‘इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन’ करण्याचा इशारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/arjun-kapoor-and-malaika-arora-meet-rishi-and-neetu-kapoor-in-new-york-city/articleshow/70084289.cms", "date_download": "2020-05-29T21:07:04Z", "digest": "sha1:6RCVFAEFSWEMVAFDHHONXAYHSIZNRHMI", "length": 6914, "nlines": 89, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअर्जुन-मलायकाने घेतली ऋषी कपूर यांची भेट\nअभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. वेळात वेळ काढून त्यांनी ऋषी आणि नीतू कपूर यांची भेट घेतली. नीतू, ऋषी आणि मलायका या तिघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक ग्रुप फोटो शेअर केला आहे.\nअभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. वेळात वेळ काढून त्यांनी ऋषी आणि नीतू कपूर यांची भेट घेतली. नीतू, ऋषी आणि मलायका या तिघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक ग्रुप फोटो शेअर केला आहे.\nमलायकानं शेअर केलेल्या फोटोत ती आणि अर्जुन ऋषी कपूर यांच्या बाजूला बसले असून, त्या दोघांचे हात ऋषी यांनी घट्ट पकडले आहेत. तर मलायकाच्या मागे नीतू कपूर उभ्या आहेत. हा फोटो शेअर करत मलायकानं कॅप्शनमध्ये ऋषीकपूर आणि नीतू कपूर यांचे आभार मानले आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअभिनेते विक्रम गोखलेंनी अडीच कोटीचा भूखंड केला दान...\nविराट कोहलीने अनुष्काला घटस्फोट द्यावा, आमदार नंदकिशोर ...\nएक देश एक आवाज: एशियन पेंटची पीएम केअर फंडाला मदत...\n'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहताने केली आत...\nघरी होमिओपॅथीच्या गोळ्या बनवून केलं मोफत वाटप; अभिनेताच...\nपरदेशातील एका चाहत्याला मदतमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरण जोहरच्या गाण्याने मुलांची वाढली डोकेदुखी\nसोनाक्षीने आईसाठी घेतली मेहनत; दिलं स्पेशल गिफ्ट\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/the-work-of-empowering-the-marathi-theater-will-be-done-in-the-balatya-camp/articleshow/69102849.cms", "date_download": "2020-05-29T20:42:03Z", "digest": "sha1:JBFGGLLO4VLIZTIOCHRBRABHM6SIMP5I", "length": 9724, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमराठी रंगभूमी सशक्त करण्याचे काम बालनाट्य शिबिरातून\nबीडमध्ये सोळाव्या बालनाट्य शिबिराचा समारोपम टा...\nबीडमध्ये सोळाव्या बालनाट्य शिबिराचा समारोप\nम. टा. प्रतिनिधी, बीड\nमराठी रंगभूमीला सशक्त करण्यासाठी लहान वयापासूनच रंगभूमीची माहिती व आकर्षण निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी अशा बालनाट्य शिबिराची आवश्यकता असते. यातून कलावंत, तंत्रज्ञ आणि रसिक निर्माण होण्याचे कार्य घडत असते. खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीला सशक्त करण्याचे काम राज्यभरात होणाऱ्या अशा बालनाट्य शिबिरातून होत असते, असे प्रतिपादन डॉ. दीपा क्षीरसागर यांनी केले.\nबीड येथे अखिल भारतीय मराठी नाट��य परिषदेच्या सोळाव्या उन्हाळी बालनाट्य शिबिराचा समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी बालकलावंताच्या उत्स्फूर्त नाट्य व मुकाभिनयाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी रंगभूमी परिनिक्षण मंडळाचे सदस्य पी. डी. कुलकर्णी , भरत लोळगे, डॉ. संजय पाटील-देवळाणकर, प्रा. दुष्यंता रामटेके, प्रा. मिलींद शिवणीकर यांची उपस्थिती होती.\nबीड नाट्यपरिषदेचा सोळाव्या बालनाट्य शिबिराची सांगता झाली. या शिबिरात निवडक ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या विद्यार्थ्यांनी पाच उत्स्फूर्त नाट्य, मुकाभिनय आणि वैयक्तीक अभिनय सादर करत उपस्थितीतांचे मने जिंकली. अत्मजा पांगरीकर हिने भाजीवाली, तर सिद्धी लोळगे हिने मोबाइलचे दुष्परिणाम यावर नाटक सादर केले. सेल्फी, डोंबारी, पोलिस स्टेशन, वाढदिवस या सारखे बालकांच्या आवडीचे विषय घेऊन उत्स्फूर्त नाटके सादर केली.\nशिबिरार्थींनी व पालकांनी मनोगत व्यक्त केले. सर्व सहभागी कलावंताना प्रमाणपत्राचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरासाठी मिलींद शिवणीकर, लक्ष्मण दोडके, अक्षय फुलझळके, पल्लवी कुलकर्णी, देशपांडे, अमोल गायकवाड, ज्ञानेश्वरी देशपांडे, नहार पोखर्णा, काजल कोकाटे, वैष्णवी पवार, रंगनाथ आडागळे, संतोष पैठणे, रोहित पुराणीक, सागर वैद्य आदिनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसामूहिक नमाज; आमदारासह अन्य १२५ जणांवर गुन्हे...\nपुण्यासह राज्यातील काही भागांत शनिवारी, रविवारी पावसाची...\nपुणे: लॉकडाउनचा 'तो' व्हायरल मेसेज बोगस...\nकरोना: पुण्यात २४ तासांत ११ मृत्यू; १६३ नवे रुग्ण, १८४ ...\n'परीक्षांबाबत घेणार विद्यार्थीहिताचा निर्णय'...\nजर्मन बेकरी बॉम्बस्फोटः यासीन भटकळवर आरोप निश्चितमहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nलडाखमध्ये आतपर्यंत घुसण्याचा चिनी सैनिकांचा डाव होता", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B0_(%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3)", "date_download": "2020-05-29T21:04:46Z", "digest": "sha1:FX2BMU4OHFF7NN25Y4MB56TFW6UTK2CB", "length": 19546, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:तेर (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ) - विकिपीडिया", "raw_content": "चर्चा:तेर (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)\nसंतोषजींचे,पुरातत्त्वीय उत्खनन स्थळांविषयी योगदान छानच होत आहे आणि तेर लेखातही चांगली माहिती आहे.जिथे संदर्भ अद्याप नमुद नाहीत ती माहितीही संदर्भ स्रोतातून असणार या बाबत शंका नाही.पण [[महाराष्ट्रातील स्थलनामे |स्थलनांमाच्या]] अभ्यासात मला रूची असल्यामुळे १)चालुक्यांच्या एका अभिलेखात २)राष्ट्रकूट नृपती नन्नराज याच्या इ.स. ६९३च्या सांगळूद ताम्रपटात चे मुळ दस्तएवजांचा शोध घेता यावा म्हणून संदर्भ सहज उपलब्ध असल्यास स्वागत असेल.\nअधिक अभ्यासाच्या इच्छेच कारण सेंसस इंडीयात तगर स्थल नामाचा शोध घेतल्या नंतर बीड जिल्ह्यात ३ तगर आणि पश्चिम बंगाल मध्ये ३-४ तगर नावाची गावे दिसतात.\nमाहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला.. ) (चर्चा) ०८:४८, १५ नोव्हेंबर २०१३ (IST)\n२ इतरत्र सापडलेला मजकूर\n४ उत्कृष्ट मंदिर शिल्प\n'पेरीप्लस ऑफ द एरिथ्रीयन सी' या इ.स. ५० ते इ.स. १३० या काळात एका ग्रीक प्रवाशाने लिहिलेल्या ग्रंथाच्या ५१व्या प्रकरणामध्ये तेरचा तगर असा उल्लेख आलेला आहे. या पेरीप्लस... ग्रंथाव्यतिरीक्त तेरचा प्राचीन उल्लेख प्टॉलेमीने इ.स.च्या दुसर्या शतकात लिहिलेल्या प्रवासवर्णनातही केलेला आहे. त्याने तगर ही नगरी समुद्रकिनार्यापासून आत असून अरियके प्रदेशात आहे असे सांगितले आहे. तगर नगरीची दिशा सांगताना ही नगरी, सिरी टॉलेमाओस (सातवाहन घराण्यातील श्रीपुळुमावी) या राजाची राजधानी वैथन (पैठण) च्या ईशान्येस आहे अशीही माहिती त्याने दिलेली आहे. प्टॉलेमी हा भूगोलतज्ञ होता आणि त्याने दिलेली माहिती बहुतांशी सध्याच्या लेबेनॉनमधील टिअर येथील मॅरीनस याने जमविलेल्या माहितीवर आधारीत होती. प्राच���न स्थळांचे वर्णन करण्यापेक्षा त्यांचे अक्षांश-रेखांश देऊन त्यांचा ठावठिकाणा निश्चित करण्यावर प्टॉलेमीने जास्त भर दिला. मात्र भारताच्या आकाराबद्दलची त्याची माहिती बरोबर नसल्याने भारतातील अनेक स्थळांची निश्चित जागा चुकीची ठरलेली आहे. असे असले तरी त्याच्या पुस्तकातील भूगोलविषयक माहिती महत्वाची आहे.\nतगरचे गूढ स्पष्ट करण्याचा प्रयत्न अनेक विद्वानांनी केला. परंतु आता पेरीप्लसमध्ये उल्लेखिलेले तगर म्हणजेच सध्याचे तेर यात वाद राहिलेला नाही. याबाबतीत घोटाळा होण्याचे कारण असे होते की, तगर या नगराची पैठणच्या संदर्भात दिलेली दिशा चुकीची होती. वर उल्लेखिलेल्या पेरीप्लसच्या माहितीनुसार पैठणच्या पूर्वेस दहा दिवसांच्या प्रवासानंतर तगर येथे पोहोचता येत होते. याउलट इसवी सनाच्या दुसर्या शतकामध्ये प्टॉलेमी याने लिहिलेल्या पुस्तकात तगर हे पैठणच्या ईशान्येस असल्याचा उल्लेख केलेला आहे. वस्तुत: तेर हे पैठणच्या आग्नेयेस, पण काहिसे पूर्वेस ९४ मैल (१५१ किमी)वर आहे. या घोटाळ्यामुळे तगर हे स्थळ कोणते व ते कुठे असावे याबद्दल अनेक विद्वानांनी निरनिराळी मते दिलेली होती. विलफोर्ड, व्हिन्सेन्ट, मॅनर्ट आणि रिटेर यांनी तगर म्हणजे दौलताबादजवळील देवगड असे मत मांडले; तर भगवानलाल इंद्र यांनी तगरचा मेळ जुन्नरशी घातला. तगर हे नाव 'त्रिगिरी' (तीन टेकड्या) यापासून आलेले असावे आणि जुन्नरजवळ अशा तीन टेकड्या (अनेक बौद्ध लेण्यांसहित) असल्याने तगर म्हणजेच जुन्नर असे मत त्यांनी मांडले. यूल याने तगर म्हणजे कर्नाटकातील गुलबर्गा, तर ग्रॅंट डफ याने तगर हे मराठवाड्यातील बीडजवळ असावे असा कयास मांडला. राजवाडे यांनी तगर म्हणजे कनकगिरीपासून उत्तरेस सहा कोसांवर असलेले तवरगिरी हेच तगर असावे असे मत मांडले. याउलट फ्लीटने तगरची सांगड कोल्हापूरशी घातली. आणि भांडारकरांनी पैठणच्या आग्नेयेस ७० मैल (११० किमी)वर असणार्या धारुरचा मेळ तगरशी घातला.\nसध्याच्या तेरशी प्राचीन तगरची सांगड घालण्याचे काम फ्लीट आणि कझिन्स यांनी केले. फ्लीट यांनी सुरुवातीला बॉम्बे गॅझेटियरमध्ये तगर म्हणजे कोल्हापूर किंवा करवीर असे नवीनच मत मांडले होते परंतू त्यांनी नंतर हे मत बदलून तगरचा तेरशी संबंध जोडला. इ.स. १९०१च्या नोव्हेंबरमध्ये कझिन्स यांनी तेरला भेट दिली आणि तेथील निरनिराळ्य�� प्राचीन वास्तूंची माहिती भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या १९०२-१९०३ या वर्षाच्या वृत्तांतामध्ये प्रसिद्ध केली. आता प्राचीन तगर म्हणजे सध्याचे तेर यात संशय राहिलेला नाही.\nनंतरच्या काळामध्ये खुद्द तेरला जे पुराभिलेख सापडले त्यामुळे तगर आणि तेर यांचा मेळ घालता आला. इ.स. ६१२ या काळातील पश्चिमी चालुक्यांच्या एका अभिलेखात ज्या ज्येष्ठशर्मन याला दान दिले तो तगरनिवासी (तगर येथे राहणारा) होता असा उल्लेख आहे. पुराभिलेखात तगरचा यानंतरचा उल्लेख सांगळूद ताम्रपटात येतो. हा ताम्रपठ अकोला जिल्ह्यात मिळालेला असून तो राष्ट्रकूट नृपती नन्नराज याच्या अमदानीतील आहे. उम्बरीकाग्राम आणि वटपूरग्राम या दोन खेड्यातील जमीन तगरनिवासी हरगण द्विवेदी याला दान दिली हे नमूद करण्यासाठी हा ताम्रपट दिलेला आहे. यात उल्लेखिलेली काही गावे अकोला जिल्ह्यातील आहेत हे लक्षात घेता मराठवाड्यातील तेर आणि वर्हाडातील अकोला यांचा सातव्या शतकात संपर्क येत होता हे स्पष्ट होते कारण हा लेख शके ६१५ म्हणजे इ.स. ६९३ या वर्षातील आहे.\nप्रत्यक्ष तेरशी संबंध नसला तरी राष्ट्रकुटांचे आणखी तीन ताम्रपट तेरजवळील धाराशिव या गावाचा उल्लेख करतात. राष्ट्रकूट नृपती गोविंद तृतीय याच्या काळात इ.स. ८०७, ८१० आणि ८१२ या वर्षात हे ताम्रपट दिले गेले. हे उल्लेखिलेले धाराशिव गाव म्हणजे तेरच्या नैॠत्येस असलेले सध्याचे उस्मानाबाद. इ.स. १९०४मध्ये तत्कालिन निजाम शासनाने धाराशिव हे नाव बदलून त्याचे उस्मानाबाद हे नाव प्रचलित केले. धाराशिव आणि तेर यांचे सानिध्य लक्षात घेता राष्ट्रकूट शासनाचा प्रभाव तेरवरही पडला असावा. मात्र लोहारा ताम्रपटातील धाराशिव या गावाची सांगड वा.वि. मिराशी विदर्भातील अकोटजवळील धारुर या गावाशी घालतात.\nधाराशिवजवळ जैन लेणी आहेत आणि ती फर्ग्यूसन आणि बर्जेस यांच्या मते इ.स.च्या सातव्या शतकातील असावीत. इ.स.च्या दहाव्या शतकात हरिषेणाने लिहिलेल्या बृहत्कथाकोष या ग्रंथात धाराशिव येथील जिनमंदिरातील मूर्तींचा उल्लेख केलेला आहे. तेरापूर या गावाच्या दक्षिणेस धाराशिवच्या जंगलात या मूर्ती सापडल्याची माहिती या ग्रंथात दिलेली आहे. यावरुनही धाराशिव आणि तेर यांचा संबंध स्पष्ट होतो. अकराव्या शतकात लिहिल्या गेलेल्या करकंडचरिउ या ग्रंथातही अशीच माहिती आढळते.\n--सं��ोष दहिवळ (चर्चा) १३:२५, १५ नोव्हेंबर २०१३ (IST)\nअभ्यासपूर्ण प्रतिसादा बद्दल खूप खूप धन्यवाद.\nमाहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला.. ) (चर्चा) २०:५२, १५ नोव्हेंबर २०१३ (IST)\nइतरत्र सापडलेला मजकूर ये लेखात समाविष्ट करावा.\nअभय नातू (चर्चा) ०७:५५, २६ मे २०१७ (IST)\nतगर हे महाराष्ट्रातील अतिप्राचीन नगर होय.धाराशिव म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील सध्याचे तेर म्हणजे प्राचीन तगर होय.\nयेथल्या गढ्या नि टेकड्यांच्या आसपास प्राचीन विटांचे नि खापरांचे हजारो तुकडे सापडले.प्राचीन मणी आणि नाणीही येथे सापडतात.येथील जुनी घरे पाहिली की प्राचीनत्वाची कल्पना येते. सुमारे दोन सहस्र वर्षांपूर्वी तगर हे व्यापारी केंद्र म्हणून गाजते आहे.सातवाहनकाल हा महाराष्ट्राच्या नि हिंदुस्थानच्या इतिहासातीलही महत्वपूर्ण काल होय.अनेक अभ्यासकांनी या वैभवशाली काळाचे वर्णन केले आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे एक नवाश्मयुगीन दगडी कु-हाड सापडलेली आहे.\nतेर येथे मंदिर शिल्पाचे काही उत्कृष्ट नमुने आढळतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०१७ रोजी ०७:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://vidyarthimitra.org/news/Company-secretary-exams-postponed", "date_download": "2020-05-29T19:39:31Z", "digest": "sha1:WR6T7NZQTZGK6EMEZU3C64LDHZ32JD27", "length": 7603, "nlines": 144, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "कंपनी सेक्रेटरी पदाची परीक्षा लांबणीवर", "raw_content": "\nकंपनी सेक्रेटरी पदाची परीक्षा लांबणीवर\nकंपनी सेक्रेटरी पदाच्या जूनमध्ये नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १ जून ते १० जून दरम्यान या परीक्षा होणार होत्या.\nकंपनी सेक्रेटरी (सीएस) पदाची जूनमध्ये घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाने (आयसीएसआय) गुरुवारी स्पष्ट केले. या परीक्षेला देशभरातून सुमारे एक लाख विद्यार्थी बसले आहेत.\nकरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सुरू असलेले लॉकडाउन सुरू राहणार की संपणार याबाबतही निश्‍चिती नाही. त्यामुळे अनेक परीक्षा पुढे ढकलण्याची वेळ विविध शैक्षणिक प्राधिकरणांवर आली आहे. त्यात कंपनी सेक्रेटरी पदाच्या जूनमध्ये नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होणाऱ्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. १ जून ते १० जून दरम्यान या परीक्षा होणार होत्या. लॉकडाउन असतानाही विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरले होते. कंपनी सेक्रेटरी पदाच्या परीक्षा तीन टप्प्यांत घेण्यात येतात. यामध्ये फाऊंडेशन, एग्झिक्युटिव्ह आणि प्रोफेशनलचा समावेश आहे. आयसीएसआय मे-जून परीक्षेचे वेळापत्रक काही विद्यार्थ्यांना दिले होते. मात्र, परिस्थितीचा विचार करत या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नव्या वेळापत्रकाप्रमाणे ही परीक्षा आता ६ जुलैपासून घेण्यात येतील, असे सूत्रांनी सांगितले. तर परीक्षेचे नवीन वेळापत्रक ललवकरच जाहीर करण्यात येईल असे इन्स्टिट्यूटचे सचिव अशोक कुमार दीक्षित यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.\nमेडिकल पीजी अभ्यासक्रम प्रवेशांसाठी पुढील वर्षीपासून कॉमन ऑनलाइन काउन्सेलिंग\nइग्नूतर्फे जून टीईई २०२० परीक्षा अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदत वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/ravish-kumar", "date_download": "2020-05-29T20:21:12Z", "digest": "sha1:AYSGEPGS34YTLS3T2P6PDJKXVZCBRZSA", "length": 4960, "nlines": 65, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Ravish Kumar Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nभारतीय राजकारण आणि समाजकारण, समाजमनाचे वास्तवापासून खंडित झालेले भान, भयाने दबलेले आवाज, आणि अगदी सूक्ष्मातिसूक्ष्म पातळीवर छोट्या छोट्या वंचित समूहां ...\nरविश कुमार यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला, त्यावेळी पुरस्कार समितीने प्रसिध्द केलेले सन्मान पत्र. ...\n“आवाज नसलेल्यांना आवाज देण्यासाठी पत्रकारितेचा वापर केला” असा गौरवास्पद उल्लेख करत ‘एनडीटीव्ही इंडिया’ या वृत्तवाहिनीचे पत्रकार रवीश कुमार यांना शुक्र ...\nपत्रकार रवीश कुमार यांना २०१९ चा रेमन मॅगसेसे पुरस्कार\n“आवाज नसलेल्यांना आवाज देण्यासाठी पत्रकारितेचा वापर केल्याबद्दल” रवीश कुमार यांना हा सन्मान देण्यात आला आहे. ...\nलोकशाही म्हणजे स्वगत नव्हे\nमनष फिराक भट्टाचा���्य 0 May 18, 2019 8:00 am\nमोदींच्या पूर्वनियोजित आणि अ-राजकीय गप्पांच्या अगदी विरुद्ध असा राहुल गांधींनी एनडीटीव्हीच्या रविश कुमारांशी साधलेला संवाद विनम्र आणि प्रामाणिक होता अ ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2020-05-29T21:23:24Z", "digest": "sha1:QY6JXBJSPN2AZN57AACBPRDRUSG3YHQG", "length": 5202, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्रान्समधील शहरांची यादी - विकिपीडिया", "raw_content": "\nफ्रान्स देशामधील शहरांची यादी:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १९:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:Pages_with_URL_errors", "date_download": "2020-05-29T21:10:42Z", "digest": "sha1:DZLCTFA2KBTTECLSGPW5XV5GJGQIHEB3", "length": 12927, "nlines": 299, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:Pages with URL errors - विकिपीडिया", "raw_content": "\nहा वर्ग, वर्ग:यूआरएल त्रुट्या असणारी पाने येथे स्थित आहे.\nनोंद: हा वर्ग रिकामा हवा.\nअधिक माहितीसाठी निर्देश बघा.\nप्रशासक / प्रचालक: जर हे वर्गनाव नविन पानांवर टाकल्या जाण्याची शक्यता नसेल, व सर्व अंतर्दाय दुवे हे साफ केल्या गेले असतील तर, ते वर्गनाव वगळण्यास येथे टिचका.\nएकूण २५३ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\nऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१७-१८\nकन्हान जंक्शन रेल्वे स्थानक\nक्वीन आलिया आंतरराष्ट्रीय विमानतळ\nविकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश��न/जुनी चर्चा १\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार\nनरेंद्र मोदीचा शपथ ग्रहण समारंभ\nनागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघ\nनागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ\nनागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघ\nनागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघ\nनागपूर मध्य विधानसभा मतदारसंघ\nनागपूर मेट्रो टप्पा २\nनेरला उपसा सिंचन योजना\nनैर्ऋत्य नागपूर विधानसभा मतदारसंघ\nप्रधानमंत्री आवास योजना (शहरी)\nप्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना\nचर्चा:भदंत नागार्जुन आर्य सुरेई ससाई\nभारतातील बोलीभाषांची राज्यनिहाय यादी\nभारतीय निवडणुकांतील उमेदवाराचे अ व ब प्रपत्र\nभारतीय निवडणूक आयोगाची आदर्श आचारसंहिता\nमहाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड\nमहाराष्ट्रातील जागतिक वारसा स्थळे\nमास्टर ऑफ बिझिनेस ऍडमिनीस्ट्रेशन\nमुळा नदी (पुणे जिल्हा)\nमुस्लिम मराठी साहित्य संमेलन\nराजयोगी भगवानबाबा (मराठी चित्रपट)\nराष्ट्रीय संस्कृत संस्थान, भोपाळ\nवसंतराव नाईक शासकीय कला व समाजविज्ञान संस्था, नागपूर\nविमानतळ अपघाती अग्निशमन वाहन\n(मागील पान) (पुढील पान)\nविकिपीडिया रिकामे-नसलेले अलगद पुनर्निर्देशित वर्ग\nविकिपीडिया अलगद पुनर्निर्देशित वर्ग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ सप्टेंबर २०१८ रोजी १२:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://manmarziyaan.in/be-like-rain/", "date_download": "2020-05-29T19:15:21Z", "digest": "sha1:UUZX2FL7R5WNVWRMXGCX2PVBTUDM3LKH", "length": 5577, "nlines": 79, "source_domain": "manmarziyaan.in", "title": "‘पाऊस’ व्हावं!", "raw_content": "\nपानगळ होऊ लागली आहे. काळोखाचा रंग गडद होत चालला आहे. पिवळी धूप काळोखाच्या अदृश्य मिठीत गुडूप झाली आहे. नवजात पक्ष्यांची चिवचिवाट ढगांच्या आवाजाशी सलगी करत आहे. रस्त्यावर पावसाच्या थेंबांची गर्दी झाली आहे.\nथोडी विचारांतून विश्रांती घेताना खिडकीतून हात बाहेर काढून हातांच्या बोटांशी चाळे करत मी डोळ्यांनी भरभर पाहण्यापेक्षा डोळे मिटून बंदिस्त चार भिंतीत का असेना निसर्गाचा सहवास शरिरापर्यंत सुखरूप पोहोचवत होते…\nजुन्या चित्रपटांनी डोकं खिडकी बाहेर काढून जगजीत सिंग यांची होठोंसे छु लो तुम, गझल लावून हात बाहेर काढून मनातल्या सगळ्या टोकाच्या भावनांना मोकळं व्हायला शिकवलं. पण डोळ्या, नाका, मानेवरून फिरणारा गार वारा आता इतका सुखावह नव्हता. टोकाच्या भावना म्हटलं की माणूस रौद्र होऊन जातो. त्यात रमायला आवडत नसलं तरी तिथून बाहेर निघणं आपल्या माणूस असण्याला शक्य नसतं…\n मरगळ आली दोन मिनिटांत…\n हा प्रश्न त्या नट्यांना पाहून पडायचा, त्यांच्या पावसातल्या जगण्याकडे पाहून.\nपण हिरॉईन सौंदर्यासाठी नाही, तिच्यासारखं जगता यायला हवं. क्षणभंगुर टोकाच्या भावनांनी क्षणभंगुर असावं. चित्रपटांची मरगळ ही अस्थिर असते. माणसाला ती आवडते. अवस्ताविक असते.\nत्यामुळे तो प्रश्न नसतो, जगताना मरगळ नको यायला. मातीचा सुगंध यायला हवा. तितकं स्वच्छ आयुष्य देऊनही समाजात वावरताना दूषित माणसांचा प्रवाह वाट्याला नको यावा. आला तरी तुम्ही त्याचा भाग न व्हावा, तुम्हाला पाऊस होण्याचं वरदान मिळावं. कुठलाही भेद न ठेवता जगावं स्वैर, सुखाने, स्वतंत्र पण सगळ्यांसाठी.\nजाहिरातीतल्या निळ्या रक्ताची गोष्ट\nपुरुषही बोलतात मासिक पाळीबद्दल… \nSagar Kulkarni on समाजात अडकलेली मासिक पाळी\nKiran on पुरुषही बोलतात मासिक पाळीबद्दल… \nPrathamesh Patne on हे सत्य तुम्हाला पचेल का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2020-05-29T19:56:09Z", "digest": "sha1:JKOKDUVBYLQUNSXALBW3I7CL4KQJAZ6F", "length": 7395, "nlines": 57, "source_domain": "www.navprabha.com", "title": "जायकाची जलवाहिनी फुटल्याने दक्षिण गोव्याचा पाणीपुरवठा ठप्प | Navprabha", "raw_content": "\nजायकाची जलवाहिनी फुटल्याने दक्षिण गोव्याचा पाणीपुरवठा ठप्प\nशेळपे, सांगे येथे संपूर्ण दक्षिण गोव्याला पाणीपुरवठा करणारी जायका जलशुद्धीकरण प्रकल्पाची १०० एमएलडी व्यासाची जलवाहिनी काल सकाळी ८.१५ च्या दरम्यान शेळपे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या मुख्य गेटजवळ केवळ दहा मीटरच्या अंतरावर फुटल्याने भर पावसात काल दिवसभर दक्षिण गोव्याचा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला. रात्री उशिरा दुरुस्तीचे काम पूर्ण झाले होते. मात्र, रात्री उशिरा पाणी सोडण्यात येणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.\nकाल सकाळपासू��� रात्री उशिरापर्यंत वास्को, शिरोडा, बोरी, फोंडा व सासष्टी तालुक्यातील काही भागात पाणीपुरवठा बंद झाल्याने लोकांचे हाल झाले. मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली जायकाची जलवाहिनी दोन वर्षांच्या कालावधीत सलग चौथ्या वेळा शेळपे येथे ङ्गुटण्याचा प्रकार काल घडला.\nशेळपे जलशुद्धीकरण प्रकल्पाजवळ काल सकाळी जलवाहिनी फुटण्यापूर्वी प्रकल्पाची वीज खंडित झाली होती. वीज आल्यानंतर अचानक पाणी सोडण्यात आल्याने पाण्याच्या दाबामुळे शेळपे येथे उतरणीवर जलवाहिनीच्या मेनहोलचे वेल्डिंग सुटले आणि सुमारे दहा मीटर उंच पाण्याचा फवारा उडाला. यानंतर पाणीपुरवठा बंद करण्यासाठी धावपळ उडाली. या दरम्यान सुमारे वीस मिनिटे गेल्याने सुमारे पाच एमएलडी पाण्याची नासाडी झाली.\nजलवाहिनी फुटून पाण्याचा लोट मुख्य रस्त्यावरून वाट मिळेल त्या दिशेने गेल्याने मुख्य रस्त्यावर चिखल साचला होता. सखल परिसरात वसाहतीभोवती कुंपण असल्याने निवासी गाळे सुरक्षित राहिले. गेल्या चार दिवसांपासून जलवाहिनीच्या तोंडावर पाण्याची गळती सुरू होती. त्याच जागी वेल्डिंग सुटल्याने जलवाहिनी फुटली आहे. दरम्यान, जायकाची जलवाहिनी पुन्हा पुन्हा ङ्गुटत असल्याने कामाची चौकशी केली जावी अशी मागणी होत आहे.\nPrevious: बाबुश समर्थक नगरसेवकांमुळे टोंका कचरा प्रकल्प अधांतरी\nNext: रायबंदरला गँगवॉर; चारजण जखमी\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%AB%E0%A5%81_%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2020-05-29T21:01:17Z", "digest": "sha1:TTTD3SQEXVY3PJY7MII25LDF3BXAXOIN", "length": 9122, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तोशिकी कैफू - विकिपीडिया", "raw_content": "\n(कैफु तोशिकी या पानावरून पुनर्निर्देशित)\nजानेवारी २, इ.स. १९३१\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nफक्त चित्र असलेली पाने\nइ.स. १९३१ मधील जन्म\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मे २०२० रोजी १८:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B0_%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A8", "date_download": "2020-05-29T20:41:32Z", "digest": "sha1:4D645WQTESDHQNOYQ5T3XGAW5VG4IPCG", "length": 6914, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मॅक्समुल्लर भवन - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nजर्मन भाषा आणि संस्कृतीच्या प्रसाराकरिता जर्मन सरकारने गटे नावाची संस्था स्थापन केली होती. त्या संस्थेच्या भारतातील सर्व शाखा त्या त्या शहरातील 'मॅक्समुल्लर भवन' नावाच्या इमारतींत आहेत. भारतामध्ये दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, बंगळूरू आणि चेन्नई या शहरांमध्ये मॅक्समुल्लर भवने असून तेथे जर्मन भाषा प्रशिक्षणाचे वर्ग आणि भाषेच्या देशी-आंतरराष्ट्रीय परीक्षा घेतल्या जातात.\nमॅक्समुल्लर भवनात सांस्कृतिक देवाणघेवाण होण्याच्या उद्देशाने ग्रिप्स नाट्य चळवळी सारखे विविध कार्यक्रमही राबवण्यात येतात. भारतीयांना जर��मनीमधील उच्चशिक्षणाच्या संधी, जर्मन साहित्य, आधुनिक तंत्रज्ञान वगैरेंची ओळख होण्यासाठी निरनिराळे उपक्रम आयोजित केले जातात. जर्मन भाषेतील साहित्याची ओळख व्हावी यासाठी प्रत्येक मॅक्समुल्लर भवनात एक सुसज्ज ग्रंथालय असते..\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ फेब्रुवारी २०२० रोजी २३:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%A6%E0%A5%AB", "date_download": "2020-05-29T21:09:12Z", "digest": "sha1:UECEQTQ4PEEI2EKD2WXH227NHGBNZBZJ", "length": 3889, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७०५ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. ७०५ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इ.स. ७०५ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nजानेवारी ११ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ७०३ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ७०२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ७०७ ‎ (← दुवे | संपादन)\nपोप जॉन सातवा ‎ (← दुवे | संपादन)\nपोप जॉन सहावा ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.चे ७०० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ७०४ ‎ (← दुवे | संपादन)\nई.स. ७०५ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ७०६ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ७०८ ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:उदयोन्मुख लेख/२०१७०५०६ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sanchitache-kawadse-news/great-social-reformer-and-rural-developer-baba-amte-1424511/", "date_download": "2020-05-29T19:00:39Z", "digest": "sha1:UTDDOUI65OJEAC3LBHLY3HF3LRGSAJTB", "length": 28370, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "great social reformer and rural developer Baba Amte | साक्षात्काराचा क्षण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nया काळात वरोरा नगर परिषदेचे उपाध्यक्ष असलेले बाबा सफाई कामगारांच्या युनियनचे अध्यक्षही होते.\nश्रमाश्रमाच्या प्रयोगाचं मूल्यमापन करताना बाबा आमटे म्हणत, ‘‘साहसाशी यशापयशाचे समीकरण जोडणे हे व्यस्त गणित आहे. साहस करायचे म्हटल्यावर यशापयशाची तमा काय काही पडतील, काही चढतील. हे पडलेले छोटे छोटे प्रयत्न म्हणजे मोठय़ा प्रयत्नांची प्रक्षेपके काही पडतील, काही चढतील. हे पडलेले छोटे छोटे प्रयत्न म्हणजे मोठय़ा प्रयत्नांची प्रक्षेपके प्रत्येक पराभूत परिस्थितीत विजयाचा गर्भ कोठेतरी असतो. असे अपयश म्हणजे सावजावर झडप घेण्यापूर्वी चित्त्याने घेतलेली बारा पावलांची माघारही ठरू शकते.’’\nया काळात वरोरा नगर परिषदेचे उपाध्यक्ष असलेले बाबा सफाई कामगारांच्या युनियनचे अध्यक्षही होते. एकदा या कामगारांनी आपल्या मागण्या पुढे ठेवत संप पुकारला. वरोरा गावची आबादी वाढली तशी संडासांची संख्या वाढली. काम वाढल्यामुळे वेतनवाढ व्हावी आणि संडास साफ करण्याच्या, मैला डोक्यावरून वाहून नेण्याच्या अत्यंत किळसवाण्या पद्धतीत बदल व्हावा, अशा त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. बाबांनी त्यांच्याशी बोलणी सुरू केली. चर्चेच्या ओघात संपकरी बाबांना म्हणाले, ‘‘तुम्हाला कसे कळणार आमचे प्रश्न आम्हाला दररोज जे घाणेरडं, हीन दर्जाचं काम करावं लागतं, ते तुम्ही करू शकाल आम्हाला दररोज जे घाणेरडं, हीन दर्जाचं काम करावं लागतं, ते तुम्ही करू शकाल पाऊस पडत असताना डोक्यावरून मैला वाहून नेल्यावरच तुम्हाला आमच्या यातना कळू शकतील.’’ पण मागे हटतील ते बाबा कसले पाऊस पडत असताना डोक्यावरून मैला वाहून नेल्यावरच तुम्हाला आमच्या यातना कळू शकतील.’’ पण मागे हटतील ते बाबा कसले ते म्हणाले, ‘‘उद्यापासून मी तुमच्याबरोबर संडास सफाईला निघतो. दिवसभरात तुमच्या कामाच्या वेळात किती संडास स्वच्छ होतात हे मी पाहीन. तुमचं म्हणणं वाजवी असेल तर मग मीच तुमच्या बाजूने लढे��. पण तुमचं म्हणणं गैरवाजवी निघालं तर मी तुमच्या लढय़ात राहणार नाही. संप म्हणजे सत्याग्रह. आग्रह धरायचा तो सत्याचा. असत्य गोष्टीचा नव्हे. मी दिवसाचे चाळीस संडास साफ करून दाखवतो.’’ बाबांच्या या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद देत कामगारांनी आपला संप बिनशर्त मागे घेतला. पुढचे तब्बल नऊ महिने बाबांनी पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळात रोज चाळीस संडास साफ करत डोक्यावरून मैला वाहून नेण्याचं काम केलं आणि सफाई कामगारांना सुयोग्य वेतनवाढही मिळवून दिली.\nअसेच एके दिवशी मैला वाहून नेण्याच्या कामावरून बाबा घरी परतत होते. मुसळधार पाऊस सुरू होता. खूप अंधारून आलं होतं. रस्त्याच्या कडेला गटारात पडलेल्या एका कापडाच्या ढिगाकडे अचानक बाबांचं लक्ष वेधलं गेलं. त्यात थोडीशी हालचाल जाणवल्यानं बाबांनी जवळ जाऊन पाहिलं आणि ते प्रचंड हादरले तो ढीग नव्हता; तो एक माणूस होता.. जिवंत तो ढीग नव्हता; तो एक माणूस होता.. जिवंत तो थंडीने आणि वेदनेनं थरथरत होता. या प्रसंगाबद्दल बाबा सांगतात, ‘ When I looked closer in the failing light, I saw that it was a man in the ultimate stages of Leprosy.’ हातापायाची सर्व बोटं झडलेली.. नाकाच्या जागी नुसती भोकं.. कान गळून पडलेले.. अंगभर जखमांमधून अळ्या बाहेर पडत होत्या. तो माणूसच होता; पण माणसाचे अवयव शिल्लक नव्हते. तो गोळा होता हाडामांसाचा तो थंडीने आणि वेदनेनं थरथरत होता. या प्रसंगाबद्दल बाबा सांगतात, ‘ When I looked closer in the failing light, I saw that it was a man in the ultimate stages of Leprosy.’ हातापायाची सर्व बोटं झडलेली.. नाकाच्या जागी नुसती भोकं.. कान गळून पडलेले.. अंगभर जखमांमधून अळ्या बाहेर पडत होत्या. तो माणूसच होता; पण माणसाचे अवयव शिल्लक नव्हते. तो गोळा होता हाडामांसाचा’’ बाबा दचकले. झटकन् दूर झाले. त्यांना दरदरून घाम सुटला. काय करावं सुचेना. मग स्वत:च्या अंगावरचं तरट त्या मरणासन्न महारोग्यावर झाकून बाबा तिथून अक्षरश: पळून गेले.\nबाबा घरी आले तरी त्यांचं अंग थरथरतच होतं. बाबांच्या मनात एक प्रचंड मोठं वादळ थैमान घालू लागलं.. ‘‘मन सारखं डिवचत होतं. डोक्यात प्रश्नांची झुंज चालू होती. डोक्यावर मैल्याची घमेली वाहताना घृणा वाटली नाही, ती महारोग्याला पाहून वाटली. का स्वत:ला तो रोग होईल म्हणून स्वत:ला तो रोग होईल म्हणून म्हणजे भीतीलाच भ्यालास तू म्हणजे भीतीलाच भ्यालास तू स्वत:ला मारे ‘अभयसाधक’ म्हणवून मिरवतोस स्वत:ला मारे ‘अभयसाधक’ म्हणवून मिरवतो��� चाकू, सुरे, बंदुका, हिंस्र पशू, भुतंखेतं यांची भीती वाटली नाही कधी. तू त्यांच्याशी सामना केलास. एकादश व्रताच्या लंब्याचौडय़ा बाता मारतोस अन् गटारात खितपत पडलेल्या, घायाळ, निरुपद्रवी, देहाची लक्तरं झालेल्या एका रोग्याला तू भ्यालास चाकू, सुरे, बंदुका, हिंस्र पशू, भुतंखेतं यांची भीती वाटली नाही कधी. तू त्यांच्याशी सामना केलास. एकादश व्रताच्या लंब्याचौडय़ा बाता मारतोस अन् गटारात खितपत पडलेल्या, घायाळ, निरुपद्रवी, देहाची लक्तरं झालेल्या एका रोग्याला तू भ्यालास त्याला हात लावायचीही हिंमत झाली नाही तुला त्याला हात लावायचीही हिंमत झाली नाही तुला’’ बाबांची अवस्था बघून इंदू त्यांच्याकडे बावरलेल्या नजरेने पाहत होती. बाबा म्हणाले, ‘‘आज माझा पराभव झाला गं इंदू. माझं मन मला धिक्कारतं आहे. गांधींनी महारोग्यांची स्वत: सेवा केली. मी त्यांचा अनुयायी म्हणवतो’’ बाबांची अवस्था बघून इंदू त्यांच्याकडे बावरलेल्या नजरेने पाहत होती. बाबा म्हणाले, ‘‘आज माझा पराभव झाला गं इंदू. माझं मन मला धिक्कारतं आहे. गांधींनी महारोग्यांची स्वत: सेवा केली. मी त्यांचा अनुयायी म्हणवतो आणि ही कायरता हे सारं पाखंड होतं त्याच्या अंगावर तरट टाकणं हीसुद्धा माझी फसवी दया होती का त्याच्या अंगावर तरट टाकणं हीसुद्धा माझी फसवी दया होती का’’ यावर इंदू त्यांना म्हणाली, ‘‘उलट, मला वाटतं, तरट टाकलं त्या क्षणापासून तुमची ‘अभयसाधना’ सुरू झाली.’’\nबाबा रात्रभर तळमळत होते. तो हाडामांसाचा गोळा आठवून सारखं दचकून उठत होते. सकाळी इंदू म्हणाली, ‘‘जा पाहून या- काय झालं त्याचं.’’ बाबा डॉक्टर नव्हते. त्यामुळे ज्ञात असलेली जखमांवरील उपचाराची साधनं, अन्न-पाणी आणि चटई घेऊन ते पुन्हा त्या ठिकाणी गेले. झाकलेलं तरट बाजूला करत त्यांनी त्या महारोग्याला उचलून चटईवर ठेवलं. त्याला खाऊ घातलं. आणि त्याच्या जखमा साफ करण्याचा प्रयत्न केला. त्याचं नाव.. तुळशीराम. मात्र, रोगाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या तुळशीरामनं बाबांच्या हातांवर विसावत देह ठेवला.\nतुळशीराम गेला; पण प्रश्नरूपाने तो कितीतरी दिवस बाबांचा पाठलाग करत मनात थैमान घालत राहिला. ‘‘समजा, माझ्या जीवलग इंदूला किंवा आमच्या मुलांना महारोग झाला तर मी भीतीने पळून जाईन का किंवा मला महारोग झाला तर माझी इंदू मला सोडून जाईल का किंवा मला महारोग झाला तर माझी इंदू मला सोडून जाईल का’’ पुढे कित्येक दिवस, कित्येक महिने बाबा या यक्षप्रश्नाशी झुंजत होते. अनाकलनीय भीतीनं त्यांना ग्रासून टाकलं होतं. या भीतीवर विजय मिळवण्यासाठी बाबांनी इंदूच्या साक्षीनं स्वत:चं आयुष्य कुष्ठकार्याला वाहून घेण्याचा संकल्प सोडला. बाबा या प्रसंगाबद्दल एकदा म्हणाले होते, ‘‘आकाशात मळभ दाटून आलेलं असतं. ढग गडगडत असतात. प्रचंड विजा चमकत असतात. कधी विजेचा नुसताच कडकडाट ऐकू येतो, तर कधी एखादी वीज शांतपणे नुसतीच चमकून जाते. पण एखादी वीज अशी असते- जी एका क्षणासाठी स्वत:च्या अस्तित्वाने सारा आसमंत लख्ख उजळवून टाकते आणि कानठळ्या बसवणारा कडकडाट करून नाहीशी होते. माझ्या आयुष्यात तुळशीरामच्या रूपाने तो अत्युच्च पराभवाचा क्षण या क्षणिक विजेसारखाच आला. तो एक प्रकाशाचा क्षण पकडण्यासाठी मी माझं पाऊल पुढे टाकलं आणि माझं सारं आयुष्य ॠं’५ंल्ल्र९ी होऊन लख्ख उजळून निघालं. सारं मळभ दूर होऊन एक प्रकाशवाट दिसू लागली.’’\nबाबांचं वाचन अफाट असलं तरी ‘कुष्ठरोग’ या विषयाशी त्यांचा दुरान्वयेही संपर्क आला नव्हता. आणि त्यासाठी आवश्यक कोणतं औपचारिक वैद्यकीय ज्ञानही बाबांजवळ नव्हतं. त्यामुळे बाबांनी कुष्ठरोगाविषयी, कुष्ठकार्य करणाऱ्या व्यक्तींविषयी जे जे मिळेल ते वाचायला सुरुवात केली. फादर डेमियनचं चरित्र ते घेऊन आले आणि ते वाचून बाबा झपाटून गेले.\nमानवाधिकाराचे गोडवे गाणारे पाश्चिमात्य देश कुष्ठरोग्यांना शतकानुशतकं त्यांच्या समाजापासून, घरापासून, माणसांपासून तोडून, जहाजांमध्ये कोंबून मोलोकाई या निर्मनुष्य मध्य हवाई बेटावर नेऊन सोडून देत असत. अशा तऱ्हेने या देशांनी ‘कुष्ठरोगी’ही संपवला आणि ‘कुष्ठरोग’सुद्धा हवाई द्वीपसमूहांवर धर्मप्रसाराचे कार्य करण्यासाठी गेलेल्या फादर डेमियन यांच्या हे लक्षात आलं. तो अतिशय निष्ठुर आणि अमानवी प्रकार पाहून त्यांचं हृदय द्रवलं आणि मोलोकाई बेटावर तेथील कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी जाण्याचं त्यांनी मनाशी पक्कं केलं. तिरस्कृत आणि बहिष्कृत कुष्ठरोगी मरणाची वाट पाहत तिथे जीवन कंठत होते. आयुष्यात कसलीच आशा न उरलेले ते अभागी कुष्ठरोगी नैतिकदृष्टय़ा हीन पातळीवर पोहोचलेले होते. सतत नरकयातना भोगणाऱ्या त्या कुष्ठरोग्यांना असे वाटे की, एवीतेवी मरायचेच आहे, तर मग नैतिक बंधनं तरी का बाळगावी हवाई द्वीपसमूहांवर धर्मप्रसाराचे कार्य करण्यासाठी गेलेल्या फादर डेमियन यांच्या हे लक्षात आलं. तो अतिशय निष्ठुर आणि अमानवी प्रकार पाहून त्यांचं हृदय द्रवलं आणि मोलोकाई बेटावर तेथील कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी जाण्याचं त्यांनी मनाशी पक्कं केलं. तिरस्कृत आणि बहिष्कृत कुष्ठरोगी मरणाची वाट पाहत तिथे जीवन कंठत होते. आयुष्यात कसलीच आशा न उरलेले ते अभागी कुष्ठरोगी नैतिकदृष्टय़ा हीन पातळीवर पोहोचलेले होते. सतत नरकयातना भोगणाऱ्या त्या कुष्ठरोग्यांना असे वाटे की, एवीतेवी मरायचेच आहे, तर मग नैतिक बंधनं तरी का बाळगावी त्यामुळे व्यसनाधीनता, अनीती, स्वैराचार यांना कसलंच बंधन उरलं नव्हतं. मोलोकाई बेटावरील ही माणसं जिवंतपणी नरकयातना भोगत आणि मेल्यावर त्यांची प्रेतं तशीच उघडय़ावर सडत पडलेली असत.\nअशा ठिकाणी वयाच्या ३३ व्या वर्षी फादर डेमियन यांनी पाय ठेवला. तेथील कुष्ठरोग्यांच्या सर्वागीण विकासासाठी पावलं टाकायला सुरुवात केली. धीरोदात्तपणे आपलं कार्य चालू ठेवत त्यांनी कुष्ठरोग्यांच्या जीवनात आशा, प्रकाश, उत्साह आणि सामुदायिक जीवनाबद्दल कळकळ निर्माण केली. कुष्ठसेवा करत असताना त्यांना स्वत:ला कुष्ठरोगाची बाधा झाली. मात्र, हाही त्यांनी ईश्वरी प्रसाद मानला आणि आपले सेवाकार्य अधिक जोमानं सुरू ठेवलं. अखेरीस वयाच्या ४९ व्या वर्षी ते ख्रिस्तवासी झाले. नि:स्वार्थ आणि निरपेक्ष मानवसेवेचा आणि त्यातून ईशसेवेचा आदर्श त्यांनी निर्माण केला. कुष्ठरोग्यांकडे बघण्याची जुनी निष्ठुर, अमानवी दृष्टी बदलून त्यांनी कुष्ठकार्याला एक नवा आयाम प्राप्त करून दिला.\nहे सारं वाचून बाबांच्या पोटात दडलेली भीतीची गाठ सैल झाली. त्यांना साक्षात्कार झाल्यासारखं वाटलं. मनातलं प्रश्नचिन्ह सुटलं, उत्तर सापडलं. नवी दिशा मिळाली. कुष्ठसेवेची.. तुळशीराम गेला, पण एक बोट दाखवून गेला. आजवरची ग्रामस्वच्छता, संघटना, हरिजन कार्य.. बाबांना सगळंच दुय्यम, अपुरं वाटू लागलं. तुळशीराम एक नवं आलंबन त्यांच्या जीवनाला देऊन गेला.\nतुळशीरामला ज्या क्षणी बाबांनी कवेत घेतलं त्याक्षणी त्यांना जो केवळ मृत्युंजयालाच होतो तो साक्षात्कार झाला. आणि त्या सार्थ आत्मविश्वासातून त्यांचा कलाम उमटला..\n‘वाहणाऱ्या प्रवाहात मी आपले बिंदूत्व\nआता मला कापरे भरत नाही\nकारण माझ्य��तला सागर सतत\nभरती आणि ओहोटी यांनी तो विचलित होत नाही\nकारण भरती ही जर माझी कृती आहे,\nतर ओहोटी ही विकृती कशी म्हणता येईल\nभरतीच्या लाटांनी मी जीवनाला आलिंगन देतो\nआणि ओहोटीच्या हातांनी त्याचा पदस्पर्श करतो\nआणि निबिडातल्या एकांत साधनेत\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nबदलापूरची जांभळं पिकली झाडावरती..\nटाळेबंदीत बंदोबस्तासह गुन्हेगारीस आळा घालण्याचे आव्हान\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nसांस्कृतिक नगरांमधल्या कट्टय़ांचा ऑनलाइन आविष्कर\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nमासळी लिलाव बाजार बंद\nसुविधाच नसताना ऑनलाइन शिक्षणाचा घाट\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2020-05-29T21:24:44Z", "digest": "sha1:CPS3O2N4OTAK2BT4OW7YPI4ZA2QSK24M", "length": 19745, "nlines": 62, "source_domain": "www.navprabha.com", "title": "ब्रिक्स परिषदेतून काय साधले? | Navprabha", "raw_content": "\nब्रिक्स परिषदेतून काय साधले\nरशिया, चीन, आणि भारत या तीन देशांना दहशतवादाचा मुख्य प्रश्‍न भेडसावत असला तरीही त्यामध्ये ङ्गरक आहेच. रशियातील चेचेन्यात दहशतवादाचे आव्हान आहे, शिन शिआंग प्रांतातील दहशतवाद हा चीनचा अंतर्गत प्रश्‍न आहे. भारतात इतर देशांतून प्रशिक्षित झालेले दहशतवादी हल्ला करतात. तसा प्रकार चीनमध्ये नाही. त्यामुळे दहशतवादाचा मुद्दा जरी सामायिक असला तरीही तो निर्मूलनासाठी जी बांधिलकी लागते त्याबाबतीत ब्रिक्सच्या व्यासपीठावरून ठोस काही हाती लागणार नाही.\nब्राझिलची राजधानी ब्रासिलिया येथे ११ वी ब्रिक्स परिषद अलीकडेच पार पडली. ही परिषद अनेक दृष्ट��कोनातून महत्त्वाची होती. एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर ही परिषद घेण्यात आली होती. सर्वच ब्रिक्स देशांसाठी ही पार्श्‍वभूमी अत्यंत महत्त्वाची होती. एकीकडे चीन आणि अमेरिका यांच्यातील व्यापार युद्ध काही शमण्याचे नाव घेत नाही. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था मंदीच्या प्रवाहातून जात आहेत. या जागतिक मंदीचा ङ्गटका सर्वच ब्रिक्स देशांनाही बसलेला आहे. आज चीन, रशिया, भारत या सगळ्याच देशांच्या अर्थव्यवस्था मंदीच्या भीतीने ग्रस्त आहेत. प्रत्येक देशाचा विकासदर हा घटलेला आहे. दुसरीकडे, भारताने रिजनल कॉम्प्रेहेन्सिव्ह इकोनॉमिक पार्टनरशिप म्हणजे आरसेपमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चीनला गृहित धरूनच घेतलेला आहे. कारण चीनबरोबर भारताची व्यापारी तूट ही खूप मोठी म्हणजे तब्बल ४० अब्ज डॉलरपेक्षाही जास्त आहे.\nआरसेप करारामध्ये सहभाग घेतला असता तर भारताची बाजारपेठ जी खुल्या आर्थिक व्यवस्थेच्या, जागतिकीकरणाच्या स्वीकारानंतर परदेशांसाठी काही प्रमाणात खुली झाली आहे, ती चीनसाठी अधिक खुली झाली असती आणि भारताची व्यापारतूट ही१०० अब्ज पर्यंत पोहोचली असती. सध्या भारतात ४० टक्के बाजारपेठ ही चीनी वस्तूंनी व्यापलेली आहे, ती १०० टक्क्यांपर्यंत खुली होण्यास वेळ लागला नसता. ह्याच जाणीवेतून आरसेपमधून भारताने बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता. भारताच्या या निर्णयाचा परिणाम ब्रिक्स परिषदेवरही पडणार होताच. कारण पंतप्रधान मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शिन जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय करार याच परिषदेदरम्यान करणार होते. तिथे आरसेपचा हा मुद्दा निघणार होताच. या तीन मुद्‌द्यांच्या पार्श्‍वभुमीवर ब्रिक्सची ही परिषद अत्यंत महत्त्वाची होती.\nब्रिक्स परिषदेत नेमके काय झाले हे समजून घेण्याआधी ब्रिक्स संघटनेच्या बाबतीत काही गोष्टी जरूर लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्यात एक महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यावा लागेल की ब्रिक्स हा कोणताही व्यापार संघ नाही किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार करारातून ब्रिक्स संघटनेची निर्मिती झालेली नाही. ब्रिक्स ही अशा देशांची संघटना आहे की ज्या देशांचे प्रश्‍न कमी अधिक प्रमाणात समान आहेत. अशा पाच अर्थव्यवस्थांनी आपल्या सामाईक प्रश्‍नावर सल्लामसलत आणि सामाईक चर्च���, सहकार्य करण्यासाठी एक व्यासपीठ तयार केले. हे व्यासपीठ सल्लामसलत, चर्चा करण्याचे, सहकार्य करण्याचा हा मंच आहे. या मंचावरून आर्थिक मुद्दे, विज्ञान-तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, शिक्षण यांसारख्या मुद्‌द्यांवर परस्पर सल्लामसलत, चर्चा कऱणे, सहमती साधणे या दृष्टीकोनातून ही संघटना स्थापन करण्यात आली. जागतिक लोकसंख्येपैकी ५० टक्के लोकसंख्या ही या पाच देशांची आहे. जागतिक विकासदरामध्ये २३ टक्के विकासदर या देशांचा आहे. ब्रिक्स ची निर्मिती झाली तेव्हा जागतिक विकास दरापैकी ८ टक्के विकासदर या देशांचा होता. हा विकासदर वाढून आता २३ टक्क्यांवर आला आहे.\nजागतिक व्यापाराचा विचार केला तर १७ टक्के व्यापाराचा शेअर या देशांचा आहे, मात्र जर संघटनेतील पाच देशांचा परस्परांशी असणारा जीडीपी पाहिला तर तो केवळ १५ टक्के व्यापार आहे. हा व्यापार वृद्धींगत कऱण्याची गरज आहे. ब्रिक्सने घेतलेले निर्णय संघटनेतील कोणत्याही देशांवर बंधनकारक नसतात. या संघटनेचे संस्थाकरण झालेले नाही. त्यांचे कोणतेही ऑङ्गिस नाही. असे असूनही २००९ ते २०१९ या दहा वर्षांमध्ये ब्रिक्स संघटनेचा यशाचा आलेख किंवा संघटनेच्या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्याचा जो दर आहे तो ७० टक्के आहे. याचे संस्थाकरण झाले नसले तरीही ७० टक्के निर्णय हे प्रत्यक्षात अंमलात येतात, ही खूप महत्त्वाची बाब आहे. त्यामुळेच भारतासाठी ही संघटना अत्यंत महत्त्वाची आहे.\nब्रिक्सची आता झालेली ११वी परिषद पूर्णपणे दहशतवादाच्या प्रश्‍नावर केंद्रीत होती. हा दहशतवादाचा प्रश्‍न नव्यानेच ब्रिक्समध्ये चर्चेला येऊ लागला आहे. त्याची सुरूवात झाली ती २०१६ मध्ये पणजी, गोवा इथे झालेल्या परिषदेपासून. तेव्हापासून ब्रिक्समधील सहभागी देशांनी दहशतवादाचा प्रश्‍न गांभीर्याने घ्यायला सुरूवात केली. त्यानंतर २०१७ मध्ये चीनमधील शियामीन परिषद असो किंवा ९वी, १० आणि ११ वी आताची परिषद यामध्ये सातत्याने हा दहशतवादाचा मुद्दा चर्चिला गेला. किंबहुना, या परिषदांचा मुख्य गाभा हा दहशतवादाचा प्रश्‍न हाच होता. यंदाच्या परिषदेत याविषयी पहिल्यांदाच महत्त्वाचा निर्णय घेतला गेला. दहशतवादाच्या प्रश्‍नावर पाच उपगट तयार केले गेले. पहिला गट आहे तो दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखणारा आणि त्याचा सामना करणारा, दुसरा गट म्हणजे वाढत्या मूलतत���ववादाचा सामना करणारा आणि कमी करण्यासाठीचा प्रश्‍न. तिसरा गट होता तो, ङ्गिदायिन म्हणजे परदेशी प्रशिक्षण घेऊन दुसर्‍या देशात दहशतवाद पसरवणार्‍या दहशतवाद्यांचा सामना करणे, चौथा गट या सगळ्या देशांमध्ये दहशतवादाचा सामना करण्यासाठी क्षमतावृद्धी कशी करणार याविषयीची आखणी करणारा आणि पाचवा गट डिजिटल टेररिझम म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून जो दहशतावाद पसरवला जातो, वाढवला जातो त्याचा सामना कसा करायचा याची रणनीती ठरवणारा. असे पाच उपगट तयार करण्यात आले आहेत. त्यातील डिजीटल टेररिझमचा सामना करणार्‍या गटाचे नेतृत्व भारताकडे दिले गेले आहे. कारण भारत त्यामध्ये तज्ज्ञ आहे.\nयंदाच्या ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण खूप महत्त्वाचे आहे. त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की, दहशतवादाच्या प्रश्‍नामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे एक ट्रिलियन डॉलरने नुकसान झालं आहे. हा ङ्गार महत्त्वाचा मुद्दा पंतप्रधानांनी मांडला. आज जागतिक विकासाचा दर हा दहशतवादाच्या समस्येमुळे जवळपास १.५ टक्क्यांनी घटला आहे. दहशतवादाची समस्या किती गंभीर आहे, हे त्यातून स्पष्ट होते आणि म्हणूनच हे उपगट नेमले गेले आहेत. दहशतवादाच्या प्रश्‍नावर ब्रिक्समध्ये सातत्याने चर्चा होत असली तरीही दहशतवाद संपवण्यासाठी जी बांधिलकी आवश्यक आहे त्याबाबत प्रश्‍नचिन्हच निर्माण होते. कारण या पाचही देशांचे दहशतवादाच्या मुद्‌द्यावरही वेगळे प्रश्‍न आहेत. ब्राझीलचा विचार केला तर तिथे दहशतवाद ङ्गारसा नाही, दक्षिण अङ्ग्रिकेतही दहशतवाद नाही.\nरशिया, चीन, आणि भारत या तीन देशांना दहशतवादाचा मुख्य प्रश्‍न भेडसावत असला तरीही त्यामध्ये ङ्गरक आहेच. रशियातील चेचेन्यात दहशतवादाचे आव्हान आहे, शिन शिआंग प्रांतातील दहशतवाद हा चीनचा अंतर्गत प्रश्‍न आहे. भारतात इतर देशांतून प्रशिक्षित झालेले दहशतवादी हल्ला करतात. तसा प्रकार चीनमध्ये नाही. त्यामुळे दहशतवादाचा मुद्दा जरी सामायिक असला तरीही तो निर्मूलनासाठी जी बांधिलकी, इच्छाशक्ती लागते त्याबाबतीत ब्रिक्सच्या व्यासपीठावरून ठोस काही हाती लागणार नाही. दहशतवादावर कारवाईचा भारताचा आग्रह असला तरीही इतर देशांच्या बांधिलिकीविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होते.\nPrevious: ३०० कोटींच्या विकासकामांना १५ दिवसांत मान्यता\nकोरो��ा संकटाचा पुढील टप्पा घातक\nकोविड-१९ ला अटकाव करायचा कसा\nचीन संकटात, भारताला संधी\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B7%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2020-05-29T19:29:29Z", "digest": "sha1:O6B4UEAV3D6WLSCEHSGCRAKWGMAOKDTB", "length": 7486, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "षष्ठी - विकिपीडिया", "raw_content": "\nषष्ठी ही हिंदू कालमापनातील एक तिथी आहे. ही अमावास्येनंतर आणि पौर्णिमेनंतर सहाव्या दिवशी येते. अमावास्येनंतर येणारी षष्ठी ही शुक्ल (शुद्ध) षष्ठी, तर पौर्णिमेनंतर येणारी कृ्ष्ण (वद्य) षष्ठी असते.\nएकनाथ षष्ठी (नाथ षष्ठी) : फाल्गुन कृष्ण षष्ठी\nअरण्यषष्ठी : ज्येष्ठ शुद्ध षष्ठी\nचंदनषष्ठी : भाद्रपद कृष्ण षष्ठी\nचंपाषष्ठी : मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी. हिलाच स्कंदषष्ठी म्हणतात.\nछठपूजा : कार्तिक शुद्ध षष्ठी\nश्रियाळ (किंवा नीलांबिका) षष्ठी : श्रावण शुद्ध षष्ठी\nसूर्यषष्ठी : भाद्रपद शुक्ल षष्ठी (किंवा चैत्र/कार्तिक शुक्ल षष्ठी अथवा कोणत्याही महिन्याची वद्य षष्ठी)\nस्कंदषष्ठी : आषाढ किंवा मार्गशीर्ष शुक्ल षष्ठी\nहलषष्ठी : श्रावण वद्य षष्ठी\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nतृसरेणु • त्रुटि • वेध • लावा • निमिष • क्षण • काष्ठा • लघु • दण्ड • मुहूर्त • याम • प्रहर • दिवस • अहोरात्र •\nसप्ताह • पक्ष • मास • ऋतु • अयन • वर्ष\nदिव्य वर्ष • युग • महायुग • चतुर्युगी • मन्वन्तर • कल्प • ब्रह्म आयु\nसत्य • कृत • त्रेता • द्वापार • कलि •\nसोम • मंगळ • बुध • गुरु • शुक्र • शनि • रवि •\nप्रतिपदा • द्वितीया • तृतीया • चतुर्थी • पंचमी • षष्ठी • सप्तमी • अष्टमी • नवमी • दशमी • एकादशी • द्वादशी • त्रयोदशी • चतुर्दशी • पौर्णिमा • अमावस्या •\nचैत्र • वैशाख • ज्येष्ठ • आषाढ • श्रावण • भाद्रपद • आश्विन • कार्तिक • मार्गशीर्ष • पौष • माघ • फाल्गुन •\nवसंत • ग्रीष्म • वर्षा • शरद • हेमंत • ���िशिर\nउन्हाळा • पावसाळा • हिवाळा\nकलियुग संवत ३१०२ इसपूर्व • सप्तर्षि संवत ३०७६ इसपूर्व • विक्रमी संवत ५७ इसपूर्व • • शक संवत ७८ इसपूर्व •\nयुधिष्ठिर शक • शालिवाहन शक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑगस्ट २०१९ रोजी १८:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.aarogya.com/marathi/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A5%80/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0.html", "date_download": "2020-05-29T18:41:43Z", "digest": "sha1:6HTJSRNUHSFRMS223C4GX5JFQS7K72HI", "length": 13036, "nlines": 157, "source_domain": "www.aarogya.com", "title": "होमिओपॅथीचे उपचार - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\nपोषक पदार्थ आणि अन्न\nकोड - पांढरे डाग\nसाधारण दुखण्यांवर होमीओपॅथीचे उपचार\nप्रतिबंध करणे, आणि निवारण करणे अशा दोन्ही प्रकारचे उपाय होमिओपॅथीद्वारे करता येतात. त्यामध्ये नुसते लक्षण बघुन नव्हे तर त्याचे कारण ओळखून त्यावर उपाय केले जातात. आणि अनेक व्याधीमध्ये त्याचे उत्तम परिणाम आढळून आलेले आहेत. तसेच ही औषधे कोणत्याही वयाच्या लोकांना देता येतात. पण गंभीर आजारामध्ये होमिओपॅथी चिकीत्सकाचा सल्ला घेणे केव्हांही चांगले.\nसाधे आजार आणि त्यावरील उपचारांची यादी खालीलप्रमाणे.\nदात येताना होणारा त्रास वेदना\nआर्निका: सर्वसाधारण वेदनेसाठी वापरतात. व्रण, मुका मार लंगडण्यासारखे वाटणे.\nअपिस मेल: मधमाशा चावणे, डास चावणे, आणि इतर कीटक चावण्यावर अत्यंत उपयोगी सुजणे, एखादी जागा तेवढीच मोठी होणे आणि तो भाग मऊ मऊ वाटणे (त्वचा ताणली गेल्यामुळे)\nसिम्फीटम: जखम भरुन येण्यासाठी वापरतात. बाहेरुन व्रण अथवा जखमांना हे वापरुन मलमपट्टी केली जाते.\nहॅमेमेलिस: गरोदरपणाच्या काळात सुजलेली आणि आग आग करणारी मूळव्याध असेल तर त्यावर वापरतात. नीला सुजुन मोठ्या होऊन वेड्यावाकड्या होतात (वासरांमध्ये) तेव्हा वापरले जाते.\nअर्टिका युरेन्स: प्रथमोपचराचे मुख्य औषध. कापणे, खरचटणे, लहान मुलांना त्याच्या कपडयामुळे त्या जागी आले���े चट्टे, ओठ सुकणे आणि त्याला भेगा पडणे तसेच हाताला भेगा पडणे. वायाचा त्रास होऊन अथवा थंडीमध्ये कातडी सुकणे अथवा त्यास जखमा होणे यांवर उपयोगी.\nहायपेरिकम मलम: ज्यामध्ये मज्जातंतुची टोके असल्यामुळे वेदना होतात अशा जखमा (दरामध्ये बोट सापडणे) पसरलेली जखम सुकलेली कातडी, इसब, गरोदर काळात नीला मोठया होऊन वेडयावाकडया होणे यांना मऊ पडण्यासाठी.\nहुजा: चामखीळ, बुरशी (कान, पाय, नखे) क्रीडापटुंना पायाला होणारा त्रास यांवर उपयोगी\nअसुलस: गरोदरपणात अत्यंत वेदना देणाऱ्या मुळव्याधीवर उत्तम.\nग्रॅफाईटस: कातडी सुकण्याचे अनेक प्रकार, त्वचा दुभंगणे, त्यातून रक्त येणे, स्तनाग्रांवरील जखमेमध्ये मेण घालून केलेल्या मिश्रणाचा बाहेरुन लावण्यासाठी वापर करतात.\nहस टॉक्स: सांधेदुखी, कंबरेपासून खालचा भाग दुखणे (सायटिका) संधिवातामधील वेदणा. काही वेळा चालताना वेदना होन नाहीत पण बसल्यावर वेदना होतात अशा प्रकारावर हे वापरतात.\nकेस गळणे व टक्कल पडणे : होमिओपॅथिक दृष्टिकोन\nऔषधाची कार्यक्षमता सिध्द करणे\nरेकी: तुम्हांला माहीत आहे का\nरेकीच्या रोज सरावाने शरीर, मन, भावना, अध्यात्मिक पातळीवर चांगला परीणाम होतो. पुढे वाचा…\nआरोग्य म्हणजे सुदृढता असणे किंवा सुरळीतता असणे. सुदृढता, सुरळीतता आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी मार्गदर्शन करणे हा या वेबसाईटचा प्रयत्न आहे. आरोग्य.कॉम ही भारतातील आरोग्य विषयक माहिती पुरवण्यात सर्वात अग्रेसर असणा-या वेबसाईट्सपैकी एक आहे. या आरोग्यविषयक माहिती पुरवणा-या साईट्स म्हणजे डॉक्टर नव्हेत. पण आरोग्याविषयी पुरक माहिती व उपचारांचे वेगवेगळे माध्यम उपलब्ध करुन देणारी प्रगत यंत्रणा आहे. या साईटच्या गुणधर्मांमुळे इंटरनेटचा वापर करणा-यांमधे आरोग्य.\n» आमच्या सर्व समर्थन गट पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nआमच्या बातमीपत्राचे सदस्यत्व घ्या\nआरोग्य संबंधित नवीन माहिती मिळवा.\nआरोग्य.कॉम ही भारतातील एक आरोग्याविषयीची आघाडीची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवर तुम्हाला आरोग्याविषयी जवळ जवळ सर्व वैद्यकीय आणि सर्वसामान्य माहिती मिळण्यास मदत होईल असे विभाग आहेत.\nहे आपले संकेतस्थळ आहे, यात सुधारण्याकरिता आपले काही प्रस्ताव किंवा प्रतिक्रीया असतील तर आम्हाला जरुर कळवा, आम्ही आमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करू\n“माझे नाव पुंडलिक बोरसे आहे, मला आपल्या साइट मुळे फार उपयुक्त माहिती मिळाली म्हाणून आपले आभार व्यक्त करण्यासाठी ईमेल पाठवीत आहे.\nकॉपीराईट © २०१६ आरोग्य.कॉम सर्व हक्क सुरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/jalgaon-news", "date_download": "2020-05-29T21:13:47Z", "digest": "sha1:SY64IESXFB7J62H6ZOY3EAH5U6KVJHPH", "length": 3495, "nlines": 69, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजळगावच्या माहेरवाशिणीची PSI पतीने गोळ्या झाडून केली हत्या\nजळगावात करोनाचा तिसरा रुग्ण; अमळनेरच्या महिलेला लागण\nजळगावकरांना मोठा दिलासा; एकमेव रुग्ण करोनामुक्त\nएरंडोलजवळ भीषण अपघात;चालकासह सहा प्रवाशी ठार\nसुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून सुटली गोळी; चार जखमी\nही यात्रा कोणत्याही पदासाठी नाही: आदित्य ठाकरे\nक्रिकेट खेळायला जाताना रिक्षा उलटली; २ ठार\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.dnalive24.com/2019/11/Fadanvis-shivsainik.html", "date_download": "2020-05-29T20:17:02Z", "digest": "sha1:DK4HVV4QYLZNJZ5OSZRKVIHSGNXUYHBG", "length": 5076, "nlines": 41, "source_domain": "mr.dnalive24.com", "title": "फडणवीस हे शिवसैनिकच; त्यांच्या रूपाने शिवसेनेचाच मुख्यमंत्री", "raw_content": "\nफडणवीस हे शिवसैनिकच; त्यांच्या रूपाने शिवसेनेचाच मुख्यमंत्री\nवेब टीम : मुंबई\nसत्तास्थापनेसाठी भाजप सेनेतील संघर्ष अधिकच वाढलं आहे.\nसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा पुनरुच्चार केला तर भाजप नेते व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘देवेंद्र फडणवीस हे शिवसैनिकच आहेत, खुद्द उद्धव ठाकरे यांनीच त्यांना शिवसैनिक म्हणले आहे.\nतेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने राज्याचा मुख्यमंत्री शिवसैनिकच होणार आहे’ असे वक्तव्य केले.\nआम्ही राज्याला स्थिर सरकार देण्याच्या प्रयत्नात असून राज्यपाल कोश्यारी यांच्याशी सत्ता स्थापनेबाबतच्या घटनात्मक तरतुदींबाबत चर्चा करू.\nत्यानंतरच सरकार स्थापनेबाबत निर्णय घेऊ. काहीह��� झाले तरी नवे सरकार हे शिवसेनेला सोबत घेऊनच स्थापन केले जाईल. त्याच साठी आम्ही इतके दिवस थांबलो आहोत.\nराज्यपालांसोबत चर्चा झाल्यानंतर कोंडी फुटण्यास मदत होईल. आम्ही अल्पमतातील सरकार स्थापन करणार नाही, स्थिर सरकार स्थापनेसाठीच आम्ही शिवसेनेची वाट बघत आहोत.\nशिवसेना सोडून इतर पर्यायांचा आम्ही विचारही करत नाही,’ अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://vidyarthimitra.org/news/Internship-Work-From-Home-Offer-Companies-For-Students", "date_download": "2020-05-29T20:04:10Z", "digest": "sha1:ZEOLYRVDP566LJB4PG2EZK2VV43346YC", "length": 7801, "nlines": 176, "source_domain": "vidyarthimitra.org", "title": "विद्यार्थ्यांना इंटर्नशीपसाठी वर्क फ्रॉम होमचा पर्याय", "raw_content": "\nविद्यार्थ्यांना इंटर्नशीपसाठी वर्क फ्रॉम होमचा पर्याय\nलॉकडाऊनमुळे देशात शाळा, कॉलेज, विद्यापीठे, कॉर्पोरेट कंपन्या, बाजार सर्वच बंद आहे. कंपन्यांमध्ये नवी भरती होणे थांबले आहे. कोणत्या आहेत या कंपन्या, अर्ज करण्याची अंतिम मुदत वगैरे माहितीसाठी वाचा\nमुद्रासर्कलद्वारे मोबाइल अॅप डेव्हलपमेंट प्रोफाइलसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत..\nस्टायपेंड - ३ ते ५ हजार रुपये महिना\nकौशल्य - जावा आणि अँड्रॉइड\nअर्ज करण्याची अंतिम मुदत - २७ मे\nयूआय / यूएक्स डिझाइन\nसाइनॅप्टो टेक्नॉलॉजीज् तर्फे यूआय / यूएक्स डिझाइन प्रोफाइलसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत\nस्टायपेंड - ५ हजार रुपये महिना\nकौशल्य - अॅडॉब फोटोशॉप, अॅडॉब इलस्ट्रेटर, स्केच आणि अॅडॉब एक्सडी\nअर्ज करण्याची अंतिम मुदत - २६ मे\nनवस्थल इनोव्हेशन्सद्वारे प्रोडक्शन इंजिनीअरिंग प्रोफाइलसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.\nस्टायपेंड - ९ ते १२ हजार रुपये महिना\nकौशल्य - सॉलिड वर्क्स\nअर्ज करण्याची अंतिम तारीख - २६ मे\nग्रीनटेक मोटर्स अँड सर्व्हिसेसद्वारा ह्युमन रिसोर्सेस प्रोफाइलसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.\nस्टायपेंड - महिना १५ हजार रुपये\nअर्ज करण्याची अखेरची तारीख - २६ मे\nटेलटेक सोल्युशन्स कंपनीतर्फे ह्युमन रिसोर्सेस प्रोफाइलसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.\nस्टायपेंड - महिना १० ते १२ हजार रुपये\nकौशल्ये - भरती, क्लायंट रिलेशनशिप, इंग्रजीवर प्रभुत्व\nअर्ज करण्याची अखेरची तारीख - २६ मे\nपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात प्रशिक्षणार्थी पदांच्या ११४ जागा\nसेव्हन हिल्स रुग्णालय मुंबई भरती २०२०\nपिंपरी-चिंचवड महापालिकेत ��शा वर्कर्सची मेगाभरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2020-05-29T19:33:10Z", "digest": "sha1:ZPQGIRVQRQTOXVYLJRC7WUXJRBP63P4C", "length": 15150, "nlines": 77, "source_domain": "www.navprabha.com", "title": "फ्रान्स-स्वित्झर्लंडच्या ‘पार्टिकल्स’ला सुवर्ण मयुर | Navprabha", "raw_content": "\nफ्रान्स-स्वित्झर्लंडच्या ‘पार्टिकल्स’ला सुवर्ण मयुर\n>> ‘जल्लीकडू’ला रौप्य मयुर, सुवर्ण महोत्सवी इफ्फीचा शानदार समारोप\nपुढील वर्ष हे जागतिक कीर्तीचे भारतीय चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यामुळे २०२० सालचा इफ्फी हा त्यांना समर्पित करण्यात येणार असल्याची माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी काल इफ्फीच्या समारोप सोहळ्यात सांगितले. सत्यजीत रे हे एक महान चित्रपट दिग्दर्शक होते असे सांगून ५१ वा इफ्फी हा त्यांना समर्पित करतानाच त्यांच्या चित्रपटांना या महोत्सवात स्थान देण्यात येणार असल्याचे खरे यांनी यावेळी स्पष्ट केले.\nदरम्यान, इफ्फीतील उत्कृष्ट चित्रपटासाठी असलेला सुवर्ण मयुर पुरस्कार ‘पार्टिकल्स’ (फ्रान्स, स्वित्झर्लंड) या ब्लेझ हेरिसन दिग्दर्शित ९८ मिनिटांच्या चित्रपटाला प्राप्त झाला. सुवर्ण मयुर व ४० लाख रु. असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रोख रक्कम निर्माता एस्टेल फियालोन व दिग्दर्शक ब्लेझ हेरिसन यांना प्रत्येकी २० लाख रु. अशी विभागून देण्यात येणार आहे.\nउत्कृष्ट दिग्दर्शकासाठी असलेला रौप्य मयुर व रोख १५ लाख रु. या पुरस्कार ‘जल्लीकट्टू’ या लिजो ज्योस पेल्लीसरी दिग्दर्शित ९१ मिनिटांच्या मल्याळम चित्रपटाला मिळाला.\nदरम्यान, खरे पुढे म्हणाले, की यंदाचा इफ्फी हा सुवर्ण महोत्सवी असल्याने यंदा प्रतिनिधींचा आकडाही १२ हजारांवर होता. यंदा सुवर्ण महोत्सवी इफ्फीनिमित्त चित्रपटांसाठीचे नवे विभागही सुरू करण्यात आले होते, ५१ वा इफ्फी यापेक्षाही थाटात साजरा करण्याचे आश्‍वासन देतानाच जगभरातून इफ्फीसाठी आलेल्या प्रतिनिधींचे व चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे खरे यांनी आभार मानले.\nमुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना इफ्फीसाठीच्या साधनसुविधांत वाढ करण्यात येणार असल्याचे सांगितले. माजी मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर यांचे गोवा हे चित्रपट निर्मितीसाठीचे एक महत्त्वाचे केंद्र करण्याचे स्वप्न होते व त्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nकेंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांनी, इफ्फी हे चित्रपटसृष्टीतील कलाकारांसाठीचे एक मोठे व्यासपीठ असल्याचे सांगितले. गोवा हे इफ्फीचे कायम स्थळ तर आहेच. शिवाय ते इफ्फीसाठीचे योग्य असेच स्थळ असल्याचा निर्वाळाही त्यांनी यावेळी दिला. यंदाच्या इफ्फीत जगभरातील ५० महिला दिग्दर्शकांना त्यांची कला दाखवण्याची संधी मिळाल्याचेही ते म्हणाले.\nगोवा मनोरंजन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सतिजा म्हणाले की, इफ्फीतील चित्रपट पाहण्यासाठी तब्बल ९३ हजार एवढी तिकिटे काढण्यात आली. इफ्फीसाठी विविध ४० देशांतून प्रतिनिधी आले होते असेही त्यांनी सांगितले. इफ्फीतील प्रतिनिधींचा सर्वांत जास्त आकडा गोव्यातील लोकांचा व त्यापाठोपाठ केरळमधील लोकांचा असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nकार्यक्रमात भारतीय चित्रपट सृष्टीसाठी अमूल्य असे योगदान देणारे दाक्षिणात्य संगीत दिग्दर्शक इल्लीया राजा, खलनायक प्रेम चोप्रा, दिग्दर्शिका मंजू बोरा, अभिनेता स्वामी व हनुबम पवनकुमार यांचा सन्मान करण्यात आला.\nमुख्यमंत्री डॉ. सावंत, केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो व गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलीक हे समारोप सोहळ्याचे प्रमुख अतिथी होते. सूत्रसंचालन मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व अभिनेता कुणाल कपूर यांनी केले.\nराज्यपाल सत्यपाल मलीक यांनी समारोप सोहळ्यात बोलताना आपण काश्मीरचे राज्यपाल म्हणून काम करीत असतानाचे अनुभव सांगितले. काश्मीरमधील ३६० कलम रद्द करून टाकण्यापूर्वी तेथील स्थिती स्फोटक होती. मात्र, ३६० कलम रद्द केल्यापासून तेथे एकही हत्या झाली नसल्याचा दावा केला. भारतातील गर्भश्रीमंताचा त्यांनी यावेळी बोलताना कुजलेले बटाटे असा उल्लेख केला. हे गर्भश्रीमंत लोक करोडो रु. च्या बहुमजली घरात राहतात. त्यांच्या कुत्र्यांसाठीही घरात वेगळा व खास असा मजला असतो. मात्र, धर्मादाय संस्था अथवा समाजसेवेसाठी हे गर्भश्रीमंत कुणाला एक पैसा देत नसल्याचे ते म्हणाले. सीमेवर शहीद होणार्‍या सैनिकांच्या कुटुंबियांना तसेच शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मदतीची गरज आहे. पण हे गर्भश्रीमंत कुणाला एक रुपयाही देत नसल्याचे पोटतिडकीने बोलताना राज्यपाल मलिक यांनी सांगितले.\nउत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण मयुर पुरस्कार – पार्टिकल्स (दिग्दर्शक ब्लेझ हेरिसन). शिवाय ४० लाख रु. रोख रक्कम.\nउत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा रौप्य मयुर पुरस्कार – जल्लीकट्टू (मल्याळम) – दिग्दर्शक लिजो ज्योस पेल्लीसरी. रौप्य मयुर व १५ लाख रु.\nउत्कृष्ट अभिनेता (पुरुष) – स्यू जोर्ज (चित्रपट मॅरिगेला) – १० लाख रु. रोख व रौप्य मयुर.\nउत्कृष्ट अभिनेत्री – उषा जाधव – रौप्य मयुर व १० लाख रु.\nउल्लेखनीय चित्रपट पुरस्कार – चित्रपट हेल्लारो (गुजराती) दिग्दर्शक अभिषेक शाह. रौप्य मयुर व रोख १५ लाख रु.\nपदार्पणातील उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार – चित्रपट मोन्सटर्स, दिग्दर्शक – मारियस ऑलटेन्यू. रौप्य मयूर व १० लाख रु. रोख.\nविशेष ज्युरी पुरस्कार – चित्रपट बलून. रौप्य मयुर व १५ लाख रु.\nआयसीएफटी युनेस्को गांधी शांती पदक पुरस्कार – चित्रपट रवांडा (इटली).\nआयसीएफटी युनेस्को – उल्लेखनीय चित्रपट ‘बहत्तर हूँ रे’.\nPrevious: म्हादईप्रश्‍नी गोवा फॉरवर्डने घेतली राज्यपालांची भेट\nNext: ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते’ चा तपोभूमीवर उद्घोष\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमाशेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://aasantosh.com/2018/12/31/%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2020-05-29T18:55:43Z", "digest": "sha1:5YZ6HSGZJNWPYLLKJRZBP5VVDSQ5OJ64", "length": 40542, "nlines": 83, "source_domain": "aasantosh.com", "title": "असंतोष काय आता करू धरोनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजवले ॥ - संत तुकारामभिमा कोरेगाव कुणी घडविले ? इतिहासातले व वर्तमानातलेही … खरा मुद्दा इतिहास भान रुजविण्याचा आहे !काय आता करू धरोनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजवले ॥ - संत तुकाराम", "raw_content": "\nकाय आता करू धरोनिया भीड नि:शंक हे तोंड वाजवले ॥ – संत तुकाराम\nभिमा कोरेगाव कुणी घडविले इतिहासातले व वर्तमानातलेही … खरा मुद्दा इतिहास भान रुजविण्याचा आहे \n३१ डिसेंबर २०१७ वर्षाचा शेवटचा दिवस. या दिवसाची पहाटही माझ्यासाठी इतर अनेक दिवसांप्रमाणेच होती. फक्त त्यात एकाच भावना नवीन होती ती म्हणजे, ‘जी मजा वर्षभर करू शकलो नाही ती आज करू’ आणि आनंदात दिवस घालवू. विचार केल्याप्रमाणे हा शेवटचा दिवस मनापासून जगलो. हे सगळ करत असतांना या वर्षी केलेल्या कोणत्याच चुकीच्या गोष्टी पुढच्या वर्षी करणार नाही हा एकच नेहमीचा संकल्प घेऊन मी २०१८ वर्षात पदार्पण केलं .\nनवीन वर्षाच स्वागत मुक्त मनान करावं, नवनवीन संकल्पांचा विचार करून त्या संकल्पांना वर्षभर उराशी जपावं, रागद्वेष यांना त्याच वर्षात सोडून प्रेमभावानं नवीन वर्ष सुरु करावं या सगळ्या गोष्टी माहित होत्या. पण तरीही वर्षाची शेवटची रात्र साजरी करण्यात नव्या वर्षाच्या पहाटे उठायला जरा उशीरच झाला आणि मागच्या वर्षाचे पडसाद पुन्हा नव्या वर्षावर पहिल्याच दिवशी पडले.\nनवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी संध्याकाळी मोबाईल वरून, बातम्यांमधून आणि मित्रांमध्ये होणाऱ्या गप्पांमधून भीमा-कोरेगावमध्ये दोन वेगवेगळ्या धर्माच्या गटांमध्ये काहीतरी भांडण झाल्याचे समजले. या भांडणाची कारण आमच्यापैकी कुणालाच माहित नव्हती. फक्त काहीतरी जातीवाचक बोलण्यामधून दोन स्वतंत्रपणे चालणाऱ्या आंदोलकांनी मारहाण केल्याचे आम्हाला समजले होते. आमच्या चर्चेलाही काहीच महत्व नव्हतं, कारण आमच्यापैकी कुणालाच मुलास घटना काय घडली व काय घडली याबद्दल काहीच माहिती नव्हती. फक्त सगळ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जे ऐकले तेच तो सांगत होता. त्यामुळे या घडलेल्या घटनेचे निदान त्यादिवशी तरी आमच्यापैकी कुणालाच काही गांभीर्य वाटल नाही. अनेक अनेक ठिकाणी अनेकदा होणाऱ्या जाती-धर्मातील भांडणाप्रमाणे हे ही आज एक नवीन घडल एवढेच त्यात महत्व उरले.\nदुसऱ्या दिवशी मात्र वर्तमानपत्रांतून आणि प्रसारमाध्यमांतून झालेल्या घटनेची गंभीरता लक्षात आली. प्रत्यक्ष घटनेमध्ये हजारोंच्या संख्येचा लोकसमुदाय, तोही दोन वेगवेगळ्या धर्माचा, त्यामध्ये जातीवाचक आणि धर्माधारित लोकांच्या ज्वलंत मनाला कोणत्यातरी कारणावरून मिळालेली ठिणगी, त्यामधून उभ्दावलेली मारहाण, जाळपोळ आणि विध्वंस. हे सगळाच किती भयानक घडल होते हे हळूहळू लक्षात यायला लागल. माध्यमांच���या आधारे हे सगळ माझ्यापर्यंत पोहचले असले तरी त्याबद्दल मनात फार कळवळा निर्माण झाला होता अस नाही. मानवी स्वभावाप्रमाणे जोपर्यंत अशा प्रकारच्या विध्वंसक घटनेत आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत नाही. तोपर्यंत आपण अगदी सहज बेफिकीरपणे त्या घटनेकडे दुर्लक्ष करतो आणि काही वेळात ते विसरूनही जातो. मीही त्याला अपवाद नव्हतो. घडलेल्या घटनेचे बाह्य स्वरूप लक्षात येऊनही मी त्याकडे फारस लक्ष दिले नाही आणि पुन्हा दररोज जगण्याप्राने सगळे व्यवस्थित आहे, असे समजून पुढे सरकलो.\nवर्षाचा तिसरा दिवस उजाडला तेव्हा महाराष्ट्रावर ‘महाराष्ट्र बंद’ चे ढग गरजत होते.\nघडलेल्या घटनेला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले होते. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि इतर अनेक सार्वजनिक सुविधा बंद ठेवण्यात आल्या होत्या. कोरेगाव-भीमा येथे येथे पडलेल्या ठीणग्यांच्या ज्वाला महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळीकडेच पसरल्या. महाराष्ट्राबाहेरही दलित बांधवांमध्ये निषेधात्माक भाव निर्माण झाले होते. त्यामुळे या सगळ्यांचा एकूणच परिणाम कमी-अधिक प्रमाणात भारतात सर्वत्र झाला. कोरेगाव-भीमा पुण्यापासून जवळच असल्याने पुण्यामध्ये अनेक ठिकाणी तोडफोड, आंदोलन यासारखे उद्योग चालूच होते. पुणे शहरातील सर्व महत्त्वाच्या जागा बंद करण्यात आल्या होते. काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता.\nविद्यार्थी म्हणून पुण्यात शिक्षण घेत असताना या सगळ्याच गोष्टीचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या माझ्याही दैनंदिनी जीवनावर पडला. घराबाहेर पडण्याची भीती निर्माण झाली. महाविद्यालय बंद ठेवण्यात आली होती. सर्व दुकाने, उपहारगृहे हे सुद्धा बंद होती. एकूणच दररोजच्या जीवनात ज्या मुक्त मनाने मी सगळ्या गोष्टी करू शकतो त्या करण्यात आता भीतीचे भाव निर्माण झाले. या सगळ्यामधून मी आता झालेल्या, चाललेल्या आणि होणाऱ्या प्रकाराकडे अधिक लक्ष देऊ लागलो. कारण आता माझ्या आयुष्यात या घटनांनी अडचणी निर्माण केल्या होत्या. त्यामुळे विशेष काहीही न करताही माझे लक्ष त्याकडे आणि त्यासंदर्भातील घटनांकडे लागून राहिले.\nइतिहासाचा विद्यार्थी म्हणून कोरेगाव-भीमा व तेथील विजयस्तंभाचे स्थान याबाबतील एक दिवस महाविद्यालयातील सरांनी आमच्या सोबत चर्चा केली. अर्थातच यामागे कोरेगाव-भीमा येथे जी दंगल घडून आली. त्या ज्वलंत विषयाचा संदर्भ होता. तोपर्यंत मला त्याविषयी विशेष काहीही माहिती नव्हती.\nयासंदर्भातील चर्चेत सांगताना सर म्हणाले होते कि, “ब्रिटीश आणि मराठा यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या युध्दामध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांवर जो विजय मिळवला. त्या विजयाप्रित्यर्थ कोरेगाव-भीमा येथे विजयस्तंभ बांधण्यात आला होता. त्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षीच्या १ जानेवारीला दलित समुदाय मोठ्या संख्येने तिथ उपस्थित राहतो. कारण या युद्धात महार सैनिकांनी ब्रिटीशांच्या बाजूने मोठा पराक्रम गाजविला होता आणि त्यांच्या पराक्रमाचे प्रतिक म्हणजेच तो विजयस्तंभ होय’ ही सगळीच चर्चा आणि माहिती माझ्या दृष्टीने नवीनच होती. परंतु खरेतर या चर्चेने मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण केले. या सगळ्या प्रशांपैकी माझी जिज्ञासा जागृत करणारे दोन सर्वाधिक महत्वाचे प्रश्न म्हणजे माझ्या देशातील महार बांधव ब्रिटिशांच्या बाजूने का लढले आणि त्यांच्या सन्मानासाठी ब्रिटिशांनी विजयस्तंभ का बांधला असावा आणि त्यांच्या सन्मानासाठी ब्रिटिशांनी विजयस्तंभ का बांधला असावा या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी मी सरांकडे गेलो. त्यावेळी त्यांनी आम्हा सगळ्याच विद्यार्थ्यांना या इतिहासावर आणि १ जानेवारीला घडलेल्या घटनेवर अभ्यास करायला सांगितले. खरेतर त्याचवेळी आम्हाला मूळ इतिहास सांगून आणि आमच्या प्रश्नांची उत्तर देऊन आमच्या सर्व शंकांचे निराकरण सर करू शकत होते. तरीही प्रत्येकाच्या मनातले विचारचक्र सुरु राहावे, जिज्ञासा जागृत राहावी, अनुभव मिळावेत आणि स्वत: त्यातून प्रवास करून नवीन गोष्टी त्यांनी शिकाव्यात अशा प्रकारचे शिक्षण देण्याचा सरांचा विश्वास अधिक होता.\nसरांनी सांगितल्या प्रमाणे मी अभ्यासाला सुरुवात केली. तोपर्यंत मलाही त्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अभ्यासाच्या पहिल्या टप्प्यात मूळ इतिहास काय आहे हे समजावून घेण्याचा मी प्रयत्न केला. माझेच काही मित्र मूळ दंगल कुठून सुरु झाली हे समजावून घेण्याचा मी प्रयत्न केला. माझेच काही मित्र मूळ दंगल कुठून सुरु झाली प्रत्यक्षात काय घडल आणि ती इतर लोकांमध्ये कशी पसरली याचा अभ्यास करत होते. अर्थात अभ्यासाच्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही एकमेकांशी चर्चा करत होतो. यामधून संभाजी महाराज���ंचा मृत्यू, त्या मृत्यु संदर्भातील तुळजापूर व वढू-बुद्रुक गावातील वाद, वढू-बुद्रुक गावामधील लोकांमध्ये संभाजी महाराजांच्या समाधीविषयी वाद, आणि त्या वादाचा मराठा आणि दलित समुदायाशी असणारा व प्रत्यक्ष घटनेशी असणारा संबंध हे नवीन मुद्दे अभ्यासासाठी समोर येत गेले. या सगळ्या मुद्द्यांच्या अभ्यासामधून मी हळूहळू उलगडत गेलो आणि नवीन माहिती आमच्यासमोर येत गेली.\nमहाराष्ट्राच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्व असलेल्या संभाजी महाराजांच्या समाधीवरून वढू-बुद्रुक या गावामध्ये दोन गटात जुना वाद आहे. यापैकी मराठा समाजाचा एक गट समाधीबाबत म्हणतो कि, ‘वा. सी. बेंद्रे यांनी निवडुंगाच्या अरण्यात शोधून काढलेली संभाजी महाराजांची समाधी हि पूर्वीपासूनच तेथे होती. नंतर संभाजीपुत्र शाहू महाराज जेव्हा समाधी दर्शनासाठी आले. त्यावेळी त्यांनी समाधीची देखभाल करण्याची जबाबदारी गोपाळ गायकवाड या महार माणसाकडे दिली. मराठा समुदायाचे ऐतिहासिक समर्थन डॉ. शिवाडे यांच्या संभाजी चरित्रात पाहावयास मिळते. त्यामध्ये गोपाळ गायकवाड याव्यतिरिक्त गोसावी आणि धर्माधिकारी या दोघांचाही उल्लेख करण्यात आला आहे. गावातील दलित समुदायाच्या मतानुसार, ‘गोपाळ गायकवाड या महार व्यक्तीने औरंगाजेबने निर्दयीपणे संभाजी महाराजांच्या मृत शरीराचे केलले तुकडे एकत्र करून त्यांना आपल्या स्वत:च्या जागेत सन्मानपूर्वक पुरले व महाराजांची समाधी बांधली. या त्यांच्या साहसाबद्दल दलित समुदायाने गोपाळ गायकवाड यांचीही समाधी संभाजी महाराजांच्या समाधीच्या बाहेर बांधली आहे. कोरेगाव-भीमा येथे प्रत्येक वर्षी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी आलेले लोक वढू-बुद्रुक येथे गोपाळ गायकवाड यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठीही येतात. यावेळी गावातील मराठा आणि दलित समुदायाच्या लोकांमध्ये भांडण निर्माण होतात. हा कलह दरवर्षी १ जानेवारीच्या सुमारास होतो. त्यामुळे गावातील ग्रामपंचायतीकडून शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये समाधीच्या संरक्षणासाठी पत्रही पाठवले जाते.\n१ जानेवारी २०१७ ला घडलेल्या दंगलीच्या काही दिवस आधी वढू-बुद्रुक येथे दलित समाजाने गोपाळ गायकवाड यांच्या समाधीचा फलक लावला होता. या फलकावरून पुन्हा गावातील मराठा आणि दलित समुदायायात वाद पेटला. दलित समुदायाकडून अनेक जणांवर अट्रोसिटी दाखल करण्यात आली होती. परंतु नंतर पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला होता. यानंतर ३१ डिसेंबरला ‘संभाजी महाराजांची समाधी धोक्यात आहे’ अशी अफवा गावामध्ये पसरली. समाधीच्या रक्षणासाठी मराठा समुदाय १ जानेवारीला मोठ्या संख्येने तेथे उपस्थित होता. चिडलेला आणि रागामध्ये असलेल्या मराठा समुदायाने आपला मोर्चा तसाच कोरेगाव-भिमाकडे वळवला. प्रत्यक्ष कोरेगाव-भिमामध्ये १ जानेवारी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने दलित समाजाचे लोक उपस्थित होते. नव्याने आलेला मराठा आंदोलक आणि दलित समाजामधील चकमकीतून ही दंगल सुरु झाली. या दंगलीने कोरेगाव-भीमा व आसपासच्या गावामध्येही हिंसक स्वरूप धारण केले.\nकोरेगाव-भीमा येथील ग्रामपंचायतीने १ जानेवारीला गाव बंदचा आदेश काढला होता. यामागे सहा महिन्यांपूर्वी झालेली एक घटना कारण म्हणून सांगण्यात येते. सहा महिन्यांपूर्वी स्त्री-सरपंच भालेराव यांना भ्रष्ट्राचाराच्या आरोपावरून सरपंच पदावरून काढण्यात आले होते. त्यांच्या जागी चांभार समाजातील स्त्रीला सरपंच म्हणून निवडण्यात आले होते. या वादाचा गंभीर परिणाम १ जानेवारीला होऊ नये म्हणून गाव बंद ठेवण्यात आले. याशिवाय गावामध्ये आधीच दोन गटांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाल्याचही सांगता येत. अशा सगळ्या कारणांच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारीला कोरेगाव-भीमा येथे प्रचंड मोठी दंगल उद्भवली. त्याचा प्रसार महाराष्ट्रभर झाला. कोणतीही घटना अचानक घडत नसते. तर त्यामागे अनेक दिवसांच्या घटनांची पूर्वतयारी असते. आपल्याला त्या घटनेचा ‘कार्यकारणभाव समजून घ्यावा लागतो. हाच कार्यकारणभाव आता आम्हाला समजला होता.\nहा सगळा अभ्यास चालू असतानाच कोरेगाव-भीमा मधील आत्ताची मूळ स्थिती काय आहे हे पाहण्यासाठी आणि आमच्याच अभ्यासाचा एक भाग म्हणून आम्ही गावामध्ये जाण्याचे ठरविले. मूळ घटनेनंतर ८ ते १० दिवसांनी आम्ही तिथे जात होतो तरी मनात एक भीती होतीच. जातांना आम्ही महाविद्यालयाचे पत्र आणि ओळखपत्र सोबत घेऊन गेलो. गावात जाण्याआधी विजयस्तंभाजवळ गेलो. तिथे पोलिसांचा पहारा होता. बाहेरूनच त्याची पाहणी केली आणि गावात गेलो. मूळ घटना कशी व का घटली याबद्दल आम्ही गावकऱ्याना विचारलं तेव्हा कोणताच व्यक्ती आमच्याबरोबर बोलायला तयार नव्हता. झालेल्या जाळपोळीच, तोडफोडीच विध्वंसक रूप समोर होतेच, लोकांच्या मनात भीती होती, गावामध्ये चार-पाच ठिकाणी पोलिसांचे तळ होते, अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते, एवढ्या दिवसांनंतरही संशयित लोकांना उचलून तुरुंगात टाकण्याचा उद्योग पोलिसांनी चालूच ठेवला होता. गावातील काही वृध्दाच्या बोलण्यानुसार,’गावातील मूळ लोकांचा दंगलीमध्ये काहीच सहभाग नव्हता’. पण जेव्हा आम्ही त्यांना काही दिवसांआधी गावातील दोन गटांमध्ये झालेल्या तणावाविषयी आणि ‘गाव बंद’ विषयी विचारले तेव्हा ते काहीच बोलले नाही. या काही वृद्धांशिवाय गावातील तंग वातावरणाने आणि भयाण शांततेने आम्हाला बऱ्याच गोष्टी समजावल्या. तेथील लोकांच्या व्यवहारावर, स्वातंत्र्यावर आणि दैनंदिन जीवनावर या दंगलीचा किती वाईट परिणाम झाला होता. याची अनुभूतीच आम्ही त्यावेळी घेत होतो. गावातील परिस्थिती तेथील मूळ लोकांसाठी आणीबाणी सदृशच वाटत होती. या घटनेने त्यांच्या जीवनावर, त्यांच्या मनावर जे घाव घातले, ते वेळ जाईल तसे भरून निघालेतही. पण त्या खुणा मात्र पुन्हा-पुन्हा इतिहासाला घटनेची साक्ष देत राहतील. असा विचार माझ्या मनात त्यावेळी येऊन गेला.\nप्रत्यक्ष गावाला भेट दिल्यानंतरही मी पुढे बरेच दिवस यासंर्भात अभ्यास करत होतो, यादरम्यान मी अनेक इतिहासतज्ञ, राजकीय विश्लेषक आणि पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो, वृत्तपत्रांचे अनेक लेख पहिले, अनेक संस्था व संघटनांच्या प्रसिध्द झालेल्या अहवालांचाही अभ्यास केला, यामध्ये प्रत्येकाने घडलेल्या घटनेला आपापल्या पध्दतीने पाहिले. अनेक नवे विचारही मला या सगळ्यांमधून मिळत गेले.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या इतिहास विभागाच्या प्राध्यापकांच्या मते, ‘हे सगळ लोकांपर्यंत मूळ इतिहास पोहचला नाही म्हणून घडल होत.’ तो इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आपणच कमी पडलो अशी प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली. दलित चळवळीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सत्यशोधक समाजाच्या अहवालानुसार या सगळ्यामध्ये मराठा समाजाची चूक दाखविण्यात आली तर धर्मवीर संभाजी स्मृती सामितिनुसार दलितांना मुळ घटनेचं दोषी मानण्यात आले. FINS (FORUM FOR INTERGRATED NATIONAL SECURITY) च्या अहवालामध्ये स्मिता गायकवाड यांनी दंगलीचा संबंध थेट नक्षलवाद्यांशी लावला. या सगळ्या बाबींचे पार्श्वभूमीवर कोणत्या विशिष्ट कारणां��ुळे हे सगळ घडल हे सांगण अवघड आहे. बहुदा तस सांगितले तरी वरील अनेक कारणांपैकी माझ एक नवीन कारण होईल एवढेच. तरीही या दंगलीच्या केंद्रस्थानी असणारी गोष्ट सांगायची झाली तर ती म्हणजे ‘लोकांपर्यंत चुकीचा पोहचवला गेलेला इतिहास’ आणि अजूनही स्वजाती-धर्माबद्दल लोकांच्या मनात असलेला ज्वलंत अभिमान. आमच्या मनाला ही गोष्ट इतकी चिटकून राहिली आहे कि, कोणत्याच महापुरुषाचे कोणतेच विचार आमच्या मस्तकात शिरत नाही. मस्तकात जातात ते फक्त या महापुरुषांच्या नावाने साजरे होणारे उत्सव आणि तेही या महापुरुषांची जाती धर्म संप्रदाय यांच्यामध्ये विभागणी करूनच….\nया सगळ्या प्रवासात मी प्रत्येकवेळी उलगडत गेलो, भावनिक होत गेलो. आणि म्हणूनच काही गोष्टींच्या बाबतीत अधिकाधिक समजदार होत गेलो. या सगळ्या गोष्टी घडण्याच्या आधी किंवा घडताना प्रत्येकवेळी अज्ञनाने घेरलेल्या समाजाला नाव ठेवण्यात आणि शिव्या देण्यात माझा वेळ गेला. पण आता मी वैयक्तिक किती सुधारलो, माझ्या किती जबाबदाऱ्या व कर्तव्य पूर्ण झाले या गोष्टींचा विचार करण्याची मला अधिक गरज वाटते. यामध्ये मी इतिहासाचा विद्यार्थी होतो म्हणून इतिहास समजावून घेतला, गरज होती म्हणून वर्तमानातल्या घडामोडी समजावून घेतल्या पण यानंतरही एक प्रश्न उरतोच आणि तो म्हणजे मी माणूस होतो तर मग मी माणूस किती समजावून घेतला कारण झालेल्या दंगलीमध्ये फक्त दुकान, घर किंवा वाहनच जवळ नव्हती तर जळत होता तो मानवी एकतेचा विचार, जी तोडफोड झाली त्या अनेक गोष्टींमध्ये मानवी मुल्यांवरही अनेक आघात झाले. झालेला संघर्ष फक्त दोन जाती धर्मातला संघर्ष नव्हता तर तो होता मानवाचा मानवाशी झालेला संघर्ष कारण झालेल्या दंगलीमध्ये फक्त दुकान, घर किंवा वाहनच जवळ नव्हती तर जळत होता तो मानवी एकतेचा विचार, जी तोडफोड झाली त्या अनेक गोष्टींमध्ये मानवी मुल्यांवरही अनेक आघात झाले. झालेला संघर्ष फक्त दोन जाती धर्मातला संघर्ष नव्हता तर तो होता मानवाचा मानवाशी झालेला संघर्ष यामधून आम्ही ज्या इतिहासाने आमच्यावर संस्कार केले त्याचं इतिहासाच्या विचारांचे मुडदे पाडले. बहुदा आम्ही माणूस म्हणून ज्यांना मारहाण करत होतो तोही माणूसच आहे हे आम्ही विसरलोच यामधून आम्ही ज्या इतिहासाने आमच्यावर संस्कार केले त्याचं इतिहासाच्या विचारांचे मुडदे पाडले. बहुदा आम्ही माणूस म्हणून ज्यांना मारहाण करत होतो तोही माणूसच आहे हे आम्ही विसरलोच आमचा आवेश, आमचा संकुचित अभिमान आमच्याच प्रगतीच्या मार्गात अडथळा होत आहे. याचाही आम्हाला भान उरल नाही. यामध्ये माझ्या धर्माचा, जातीचा विजय झाला असेलही पण माणूस म्हणून मी हरतोच आहे. आणि जोपर्यंत हा संकुचित विचार अभिमानाच्या रूपाने आमच्या मनात जागृत राहणार तोपर्यंत आम्ही हरतच राहणार.\nआता पुन्हा वर्षाचा शेवट समोर दिसतो आहे. पण आतापासूनच मनात भीती निर्माण झाली आहे. या भीतीच कारण म्हणजे पुन्हा एखाद्या राहुल फटांगडे चा मृत्यू होऊ नये किंवा एखादा विशाल जाधव गंभीर जखमी होऊ नये. या सगळ्याच भीतीमुळे कदाचित माझा ३१ डिसेंबर वर्षाचा शेवट म्हणून धम्माल करू असा नक्कीच होणार नाही. नवीन वर्षाची १ जानेवारी उशिरा उठूनही होणार नाही. आता आयुष्याच्या सगळ्या १ जानेवारीच्या दिवशी माझ लक्ष कोरेगाव-भीमा मधेच असणार आणि तिथ सगळ आनंदात होऊ दे अशी प्रार्थना मी सर्व धर्माचा एकच असलेल्या अशा ईश्वराजवळ करणार \n(लेखातील सर्व फोटो समाजमाध्यमातून साभार)\nलेखक इतिहास विभाग,एस पी कॉलेज, पुणे येथील विद्यार्थी आहेत..\nPrevious एक अपारंपरिक, फेमिनिस्ट मित्र राजीव कालेलकर – डॉ. कुंदा प्रमिला नीळकंठ\nNext जोतिबांना पगडीत आणि सावित्रीबाईंना कुंकवाच्या चिरीत नका अडकवू\nReblogged this on गोष्टी सुरस आणि मनोरंजक व बरच काही and commented:\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे भाग दुसरा\nनेमाडे-कसबे वाद आणि आपण वाचक - प्रा.हरी नरके\nराजा शिवछत्रपती: सामाजिक ऐक्याचा महामेरू\nमानसिक आरोग्य हा एक मूलभूत हक्क असायला हवा \nतयास मानव म्हणावे का – सावित्रीबाई फुले\n‘ईश्वर अस्तित्वात नाही’ हे बोलण्याचा अधिकार हा एकप्रकारे मूलभूत अधिकारचं \nजातीवादाच्या उलट्या बोंबा: वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने\nकश्मीर – राष्ट्रीय सुरक्षेच्या जबड्यात अडकलेले मानवी हक्क\nशांतीचे महत्त्व हे त्यांनाच कळलेले असते, जे भयंकर अशा हिंसेला सामोरे गेलेले असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.navprabha.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2020-05-29T19:18:21Z", "digest": "sha1:63MS4UMKC2QQE6EBU6RUBZFWLHHIYQIW", "length": 7235, "nlines": 57, "source_domain": "www.navprabha.com", "title": "विधानसभांच्या कामकाजासाठी समान नियम प्रक्रियेला सुरुवात | Navprabha", "raw_content": "\nविधानसभांच्या कामकाजासाठी समान नियम प्रक्रियेला सुरुवात\n>> ओम बिर्ला यांची माहिती\nदेशातील विधानसभां, विधान परिषदांच्या सुनियोजित कामकाजासाठी एकसमान नियम तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. नवीन एकसमान नियमावली तयार करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांचा समावेश असलेल्या तीन समित्यांची नियुक्ती करण्यात आली असून नोव्हेंबर २०१९ अखेरपर्यत या समित्यांकडून अहवाल अपेक्षित आहे, अशी माहिती लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी पत्रकारांशी बोलताना पर्वरी येथे काल दिली.\nलोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी पर्वरी येथील विधानसभा भवनाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. देशातील काही विधानसभांचे वार्षिक कामकाज निर्धारित केलेले दिवस पूर्ण करीत नाहीत, हा चिंतेचा विषय आहे. विधानसभांचे कामकाज वार्षिक किमान ६० दिवस झाले पाहिजे, असेही सभापती बिर्ला यांनी सांगितले.\nएकसमान नियमावली तयार करण्यासाठी नियुक्त समित्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्व विधानसभा, विधान परिषदांच्या अध्यक्षांची बैठक घेऊन अहवालावर चर्चा केली जाणार आहे. विधानसभांच्या कामकाजात माहिती तंत्रज्ञान, नियम प्रक्रिया यांच्यावर जास्त भर दिला जाणार आहे. सर्व विधानसभा अध्यक्षांची एकसमान नियमावलीला मान्यता मिळाल्यानंतर त्याला लोकसभेकडून मंजुरी घेतली जाणार आहे, असेही बिर्ला यांनी सांगितले. दरम्यान, बिर्ला यांनी विधानसभा भवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यातील आमदार, माजी आमदारांना एका कार्यक्रमात मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सभापती राजेश पाटणेकर, उपसभापती इजिदोर फर्नांडीस, उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, मनोहर आजगांवकर, दिगंबर कामत उपस्थिती होते.\nPrevious: शिवसेनेचा मुख्यमंत्री आणण्यासाठी फडणवीस, शहांची गरज नाही\nNext: अयोध्याप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालय आज निवाडा जाहीर करणार\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\nगोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर\nमा��ेल महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीवर सहा महिने निर्बंध\nमडगावहून श्रमिक ट्रेन्समधून २५०० स्थलांतरित रवाना\nराज्यातील कोरोना रुग्णसंख्या जैसे थे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://pclive7.com/tag/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1/", "date_download": "2020-05-29T20:29:58Z", "digest": "sha1:BEJ67PJCPRGJXXF7B5MM4CGDBYLANZTK", "length": 12073, "nlines": 107, "source_domain": "pclive7.com", "title": "चिंचवड | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nयंदाच्या वर्षी पालखी सोहळा पायी होणार नाही; बैठकीत ठरले हे तीन पर्याय..\nपिंपरी चिंचवडकरांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा; आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा\nआमदार अण्णा बनसोडे तुमच्या कार्याला सलाम.. शहरातील भटक्या कुत्र्यांसह जनावरांना एका महिन्याचे खाद्य पुरविले..\nशिवसेना शाखा यमुनाननगर आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमहापालिका आयुक्तांची बदली करू नये; माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nथेरगाव, डांगे चौक परिसरात मास्क न वापरणाऱ्यांवर महापालिकेची कडक कारवाई; २०० जणांकडून १ लाखाचा दंड वसूल..\nउपमहापौर नाही, जनतेचा सेवकच; तुषार हिंगे नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध..\nशहरातील अनिकेत चौधरी आणि अविनाश धनवे टोळीवर पोलीसांची मोक्का अंतर्गत कारवाई\nमोशी येथील मेडीकलच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला..\nशहरातील बंद असलेले नागरी सुविधा केंद्र सुरू करावेत; नगरसेवक संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी\nअजितदादांच्या प्रयत्नामुळे पिंपरी चिंचवड हद्दीतील उद्योग ‘रेडझोन’मधून बाहेर – संजोग वाघेरे पाटील\nपिंपरी (Pclive7.com):- राज्य सरकारच्या वन महसूल आपत्ती व्यवस्थापन पुनर्वसन विभागातर्फे व मुख्य सचिव यांच्या आदेशान्वये 19 मे 2020 रोजी रिवाईज गाईडलाईन देऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र...\tRead more\nपिंपरी चिंचवड शहरातील कलाकारांना महापालिकेने मदतीचा हात द्यावा – अमित गोरखे\nपिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन वाढवलायं. सर्वत्र उद्योग-धंदे, व्यवसाय बंद आहेत. कलाकारांचे व्यवसायही याला अपवाद ठरले नाहीत. शहरातील कलाकार, नृत्य कलाकार...\tRead more\nनागरिकांचे २०० युनिटपर्यंतचे वीजबिल माफ करा; स्वीकृत नगरसेवक कुणाल लांडगे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी (Pclive7.com):- संपूर्ण देशावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. गेल��या एक महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. उद्योगधंदे, रोजगार बंद आहेत. त्यामुळे कामगार वर्गासह सर्वसामान्य नागरिकांवर मोठे आर्थ...\tRead more\nरुपीनगरमध्ये आणखी ३ जणांचे रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’; आजपर्यंत परिसरात १६ बाधित रूग्ण आढळले\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रूपीनगर परिसरातील आणखी तिघेजण कोरोनाबाधित असल्याचा रिपोर्ट आज (दि.२७) प्राप्त झाला. रुपीनगर पर...\tRead more\nपिंपरी महापालिकेच्या प्रवेशव्दारावर राष्ट्रवादीच्या नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर यांनी स्वखर्चाने ‘सॅनिटायझर टनेल’ बसविले\nपिंपरी (Pclive7.com):- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसदस्या सुलक्षणा शिलवंत-धर यांनी आज स्वखर्चाने पिंपरी चिंचवड मुख्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांच्या सुरक्षितेसाठी प्रवे...\tRead more\nशिवराज काटे स्पोर्टस् फाऊंडेशनच्या वतीने पोलीसांना ‘व्हिटॅमिन-सी’च्या ३ हजार गोळ्या..\nपिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचं संकट राज्यासह संपूर्ण देशावर आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये देखील पोलीस बांधव स्वत:चा जीव धोक्या...\tRead more\nपिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे नगरसेवकांचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला; उपमुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्त\nपिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारकडून सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारला मदतीचा हात पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी...\tRead more\nकोरोनाचे आणखी ४ रूग्ण वाढले, पिंपरी चिंचवडमध्ये आजपर्यंतच्या ‘पॉझिटिव्ह’ रूग्णांचा आकडा ५२ वर पोहचला\nपिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आज दि.१७ सकाळी ११.३० वाजता दिलेल्या अहवालानुसार ४ जणांचे रिपोर्ट...\tRead more\nपिंपरी चिंचवड शहरातील चिकन, मटणाची दुकाने आठवड्यातून ३ दिवसच खुली राहणार..\nपिंपरी (Pclive7.com):- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांच्या संख्येत वाढ ह...\tRead more\nपिंपरी चिंचवडमधील १० हजार गरजू कुटुंबांना आता आमदा�� महेश लांडगेंचा ‘आधार’; ‘एक हात मदतीचा’ उपक्रमांतर्गत शहरवासियांना आवाहन\nपिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण देशात दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरात केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीने लॉकडाउन सुरू केले आहे. परिणामी, हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबांना दै...\tRead more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pudhari.news/news/National/bus-collapsed-into-the-river-24-killed/", "date_download": "2020-05-29T20:03:14Z", "digest": "sha1:OXX4GXK2D4ZKNLHL4YI6TLQDGN6573AD", "length": 3088, "nlines": 28, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बस नदीत कोसळली; २४ ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › बस नदीत कोसळली; २४ ठार\nबस नदीत कोसळली; २४ ठार\nराजस्थानमधील बुंदी जिल्ह्यात लग्‍नाचे वर्‍हाड घेऊन निघालेली एक बस नदीत कोसळून 24 जण ठार झाले आहेत. चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना झाल्याचे बोलले जात आहे. बस कोटाहून सवाई माधोपूर येथे जात होती. वाटेत लखेरी येथील पापडी गावात एका पुलावरून सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही बस मेज नदीत कोसळली.\nमृतांंच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती बुंदीचे जिल्हाधिकारी अनंत सिंह यांनी दिली. दुर्घटनेत 13 लोकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कुमार यांनी दिली. उर्वरितांचा मृत्यू उपचारादरम्यान झाला. मृतांमध्ये 10 महिला आणि 3 मुले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दुर्घटनेवर शोक व्यक्‍त केला आहे.\nमुंबईकरांना लोकल प्रवासाची धास्ती\nमुंबईत दोन डॉक्टरांचा मृत्यू\nएसटी प्रमाणे बेस्टमध्येही स्थलांतरित मजुरांना मोफत प्रवास\nकोरोनामुळे वाजंत्रीवाल्यांच्या आयुष्याचे बँड वाजले\nअत्यावश्यक सेवेसाठी लोकल सुरू करण्याचा पुन्हा आग्रह", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://jaymaharashtra.com/ya-rashichya-loknana-honar-achank-dhanlab/", "date_download": "2020-05-29T18:57:09Z", "digest": "sha1:2WN45Q5WW4R4TVUKUDYYWB7JNQFBWGNH", "length": 22049, "nlines": 154, "source_domain": "jaymaharashtra.com", "title": "राशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ – जय महाराष्ट्र", "raw_content": "\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\nराशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ\nगणपती बाप्पाच्या कृपेने या पाच राशींची होणार भरभराट, मोजून थकाल एवढा बक्कळ धनलाभ होईल\nबॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध खलनायकाला ओळखणंही झालं होतं कठीण, मृत्यूआधी उरला होता फक्त शरीराचा सापळा\nअसा होता कंगना राणावतच्या पहिल्या चुंबनाचा अनुभव… एका जागून हलू पण शकली नव्हती, स्वतःच केला खुलासा\n‘मेकअपशिवाय’ ही अतिशय सुंदर दिसते ‘ही’ अभिनेत्री, नाकारली 2 कोटींची फेअरनेस क्रीमची जाहीरात\nमराठी चित्रपट सृष्टीमध्ये येण्यापूर्वी अशोक सराफ करायचे हे काम.. अनेकदा मारायचे दांड्या.. सहकारी यायचे शोधत..\nएखाद्या अभिनेत्री इतकीच सुंदर आहे अभिनेता प्रसाद ओकची पत्नी, तुम्ही पाहिलात का तिचे फोटो \nया मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे वयाने २७ वर्षाने लहान असलेली एक सुंदर अभिनेत्री \n…म्हणून ‘हा’ परप्रांतीय तरुण छत्रपती शिवरायांचा फोटो घेऊन यूपीला रवाना झाला\nHome/राशीफल/राशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ\nराशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ\nमेष : धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामकाजात मेहनत जास्त लागेल पण गती येईल. कोणालातरी मोठी मदत कराल. तुमच्या मनात खूप चांगले विचारही येऊ शकतात. जुन्या आठवणी आठवून तुम्ही आनंदी व्हाल. जमीनीच्या विक्रीतून फायदा होण्याचा योग आहे. नशिबाची साथ मिळेल. पैशांशी संबंधित अर्धवट राहिलेली कामे पूर्ण होतील.\nवृषभ : जवळची माणसे तुमच्या मदतीसाठी तयार असतील. तुमच्या बोलण्याचा प्रभाव साऱ्यांवर पडेल. पैशांची कमतरता जाणवेल. सामाजिक क्षेत्रात असलेल्यांना बदल जाणवतील. नव्या माणसांच्या भेटीगाठी होतील. तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. मोठ्या योजना आखण्यापेक्षा केवळ कामावर लक्ष द्या. महत्त्वाच्या प्रकरणावर विचार होऊ शकतो. व्यवसायात फायदा मिळण्याची शक्यता आहे.\nमिथुन : पैशांच्या स्थितीत सुधारणा होईल. पगार वाढवण्याच्या अनेक संधी येतील. यामुळे तुम्ही देखील आश्चर्यचकीत व्हाल. हल्ली काही नवीन मित्र भेटतील. तुम्ही तुमच्या आवडीचे किंवा मनाला वाटेल ते काम कराल. सध्या ज्या स्थितीचा तुम्ही सामना करताय. त्यामुळे तुम्हाला फायदा पोहोचेल. जर विचार सकारात्मक असतील कर कामाच्या पद्धतीत देखील बदल जाणवतील. सर्व काही ठिक होईल.\nकर्क : तुमच्या काम करण्याची उर्जा वाढत आहे. याचा उपयोग विचारपूर्वकच करा. करियरमध्ये प्रगती करण्याची संधी आहे. ऑफिसमध्ये तुम्ही येणाऱ्��ा दिवसांच्या प्लानिंगमध्ये असाल. प्रयत्न कराल तर सर्वकाही सुरळीत पार पडेल. घरपरिवारातील प्रकरणात तुमचे मन सांगेल तेच कराल. आपल्या जबाबदाऱ्यांकडे तुम्हाला लक्ष द्यायला हवे. जी तुम्हाला समस्या वाटतेय तीच गोष्ट काही दिवसांनी सकारात्मक होईल.\nसिंह : खूप दिवसांपासून अडकलेले काम मार्गी लागेल. कामकाजात लक्ष लागल्याने नोकरी किंवा व्यवसायात पुढे जाण्याची शक्यता आहे. आजुबाजूचे काही लोक तुमच्यावर विश्वास दाखवतील. काही खास काम पूर्ण करण्यासाठी वेळ कमी पडेल. आराम करण्याची संधी आज तुम्हाला मिळेल. वरिष्ठांकडून आज तुम्हाला मदत मिळेल.\nकन्या : महत्त्वाची कामे लवकर पूर्ण कराल. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक देखील वाढेल. योजना यशस्वी होऊ शकतील. नोकरी किंवा व्यवसायातील टार्गेट पूर्ण होतील. विदेश किंवा दूर कुठूनही आनंदाची बातमी मिळेल. नोकरीमध्ये प्रमोशन मिळेल. मित्रांना तुमच्या मदतीची गरज लागेल. काही खास नाती आणखी मजबूत होतील. आज तुम्ही काही चांगल्या योजना आखण्यात यशस्वी व्हाल.\nतुळ : कोणतेही चांगले काम करण्याआधी एकदा पुन्हा विचार करा. रोमॅंटीक विचारात गुंग राहाल. परिवारातील सदस्यांची मदत मिळेल. जवळची नाती तुमच्यासाठी खूप खास राहतील. जवळच्या लोकांच्या मनात काय चालले आहे याचा अंदाज तुम्हाला येईल. कोणत्या जुन्या मित्राला भेटण्याचा योग आहे. तुमचे आकर्षण वाढेल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. कनिष्ठ वर्गातील कर्मचारी तुमच्यावर खुश असतील. त्यांची मदत मिळेल.\nवृश्चिक : पद, पगार वाढण्याची शक्यता आहे. कोणत्या तरी मित्राची भेट खूप काही शिकवून जाईल. नोकरी किंवा व्यवसायत कोणी असा सल्ला देईल की वेळच बदलून जाईल. अनेक प्रकरणे सहज सुटतील. कोणत्या तरी मोठ्या किंवा महत्त्वाच्या व्यक्तींशी भेट होईल. विचारपूर्वक काम करावे लागेल. वैवाहीक जीवनात सुधार होईल. वडीलांच्या मदतीने मोठी कामं पूर्ण होतील.\nधनु : व्यवसायात तुम्हाला फायदा होण्याची शक्यता आहे. विचार केलेली कामे पूर्ण होतील. काही प्रकरणांची खोली समजण्याच्या राहाल. नवी नोकरीही मिळू शकते. सध्याच्या नोकरीत प्रमोशनही मिळू शकते. तुम्हाला तुमच्या व्यवसाय, नोकरीत फायदा मिळू शकतो. कोणाचा सल्ला घ्याल तर समस्या सुटण्यास सोपी जाईल. आज तुम्ही काही प्रकरणात यशस्वी व्हाल.\nमकर : जुन्या प्रकरणाचा निक��ल तुमच्या बाजूने लागेल. नवीन काम सुरू करण्याचा विचार कराल. अनेक प्रकरणांत तुम्ही समजुतदारी दाखवाल. जुन्या मित्रांच्या भेटी होतील. कोणतेही काम करण्यापूर्वी मित्र किंवा अनुभवी लोकांच्या भेटी घ्या. व्यवसायात काही नवे करण्याची इच्छा होईल. नोकरदार वर्गाला जुन्या त्रासापासून मुक्ती मिळेल.\nकुंभ : भाऊ किंवा जोडीदाराच्या यशामुळे आनंद मिळेल. नशीबाची साथ मिळाल्याचा फायदा होईल. लोकांच्या नजरेत तुमच्याबद्दल आदर वाढेल. नोकरी बदलायचा विचार डोक्यातून काढून टाका. नोकरदार वर्गाला नव्या आणि चांगल्या संधी मिळू शकतील. तुम्हाला जे काही करायचे आहे त्यामध्ये नवे मित्र तुम्हाला मदत करतील. प्रवास फायदेशीर ठरेल.\nमीन : करियरमध्ये नवी संधी मिळण्याचे योग आहेत. राहिलेली कामे पूर्ण करण्यावर लक्ष द्या. कोणतेही प्रकरण सकारात्मक राहून पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. दिवस ठिकठाक जाईल. कोणता तरी सकारात्मक विचार तुम्हाला मदत करेल. विचार केलेली कामे किंवा योजनेत तुम्ही स्वत:च बदल कराल.\nगणपती बाप्पाच्या कृपेने या पाच राशींची होणार भरभराट, मोजून थकाल एवढा बक्कळ धनलाभ होईल\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी 'एवढे' रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\nगणपती बाप्पाच्या कृपेने या पाच राशींची होणार भरभराट, मोजून थकाल एवढा बक्कळ धनलाभ होईल\nराशीभविष्य: लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने या 5 राशीला होणार मोठा धन लाभ…\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nमराठी चित्रपट श्रुष्टीतील ‘या’ भावा-बहिणींच्या जोड्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\nलई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\nराशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ\nगणपती बाप्पाच्या कृपेने या पाच राशींची होणार भरभराट, मोजून थकाल एवढा बक्कळ धनलाभ होईल\nबॉलिवूडच्या ‘या’ ��्रसिद्ध खलनायकाला ओळखणंही झालं होतं कठीण, मृत्यूआधी उरला होता फक्त शरीराचा सापळा\nअसा होता कंगना राणावतच्या पहिल्या चुंबनाचा अनुभव… एका जागून हलू पण शकली नव्हती, स्वतःच केला खुलासा\nराशीभविष्य : ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ\nगणपती बाप्पाच्या कृपेने या पाच राशींची होणार भरभराट, मोजून थकाल एवढा बक्कळ धनलाभ होईल\nबॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध खलनायकाला ओळखणंही झालं होतं कठीण, मृत्यूआधी उरला होता फक्त शरीराचा सापळा\nअसा होता कंगना राणावतच्या पहिल्या चुंबनाचा अनुभव… एका जागून हलू पण शकली नव्हती, स्वतःच केला खुलासा\nनितेश चव्हाण म्हणजेच आज्याची ‘खरी’ गर्लफ्रेंड आहे शितलीपेक्षा भारी, फोटो पाहून चकित व्हाल\n‘चहा प्यायलाही पैसे’ नव्हते, चित्रपटांत पदार्पण केले, आता आहे ‘अब्जावधींची’ मालकिन….\nअक्षय कुमारला या 50 वर्षांच्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर लग्न करायचं होतं, पण…….\nमराठी चित्रपट श्रुष्टीतील ‘या’ भावा-बहिणींच्या जोड्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का\nलई भारी चित्रपटातली ही अभिनेत्री आहे मराठी सृष्टीतील या प्रसिद्ध अभिनेत्रीची मुलगी\nऔरंगाबादची कन्या असलेली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री आहे गुगल इंडियाची हेड\nभाऊ कदम घेतात एका एपिसोडसाठी ‘एवढे’ रुपये.. कुशल बद्रिकेचा आहे एवढा रेट..चला हवा येऊ द्या मधील कलाकारांना मिळते एवढे मानधन\n‘अंडरवर्ल्ड’शी नाव जोडल्यामुळे या अभिनेत्रीची संपूर्ण कारकीर्द झाली होती नष्ट, आता करत आहे हे काम…\nसंघर्ष: आपल्या करिअर च्या सुरुवातीला हार्दिक जोशी म्हणजेच “रानादा” या बॉलीवुड अभिनेत्या च्या मागे डांस केला होता\nमूळशी पॅटर्न’ येणार हिंदी मध्ये ‘बॉलीवूडचा’ हा सुपरस्टार साकारनार मुख्य भूमिका\nत्या एका फोटो मुळे ‘ममता कुलकर्णी’ रातोरात बनली सुपरस्टार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mpsc-bharti-sarav-paper-42/", "date_download": "2020-05-29T19:04:35Z", "digest": "sha1:Z6O4CTBMS2JJ7FQRV24YBWIZ2PIR2M5X", "length": 16509, "nlines": 449, "source_domain": "mahabharti.in", "title": "MPSC Bharti Sarav Paper 42 - महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ४२", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ४२\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ४२\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ४२\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर ४२\nविविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२० ला अनुसर���न महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nमहाराष्ट्र परिषदचे दुसरे अधिवेशन कुठे झाले\n२१ नोव्हेंबर १९९५ मध्ये गोळी लागून ठार झालेला संयुक्त महाराष्ट्र चाळवळीतील पहिला हुतात्मा कोण ठरले होते\nखालीलपैकी कोणते वृतपत्र पुणे येथून सुरु झाले होते\nकोणत्या क्षेत्रात FDI गुंतवणूक मर्यादा १००% पर्यंत आहे\nसिंगल ब्रॅन्ड रिटल व्यापार सेवा\nखालीलपैकी योग्य विधान कोणते आहे ते निवडा.\nशुक नदीच्या मुखावर विजयदुर्गची खाडी आहे\nरत्नागिरीतील दापोलीतालुक्यात हर्ण बंदरावर रत्नदुर्ग हा प्रसिद्ध जलदुर्ग आहे\nखालील अचूक विधान ओळखा.\nस्टेप्स हा गवताळ प्रदेश प्रेअर या गवताळ प्रदेशाच्या पश्रि्चमेला आहे\nपंपास हा गवताळ प्रदेश द. अमेरिका खंडात उत्तरेकडे पसरेकडे आहे\nडाऊन्स हा गवताळ प्रदेश क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असणाऱ्या खंडात आहे\nA, B आणि C एक काम १० दिवसात पूर्ण करतात तिघांनीही एकत्र काम चालू केले आहे. ४ दिवसानंतर A काम सोडून देतो त्यानंतर तेच काम पूर्ण करण्यास B आणि C ला १० दिवस जास्त लागतात तर A एकता तेच काम किती दिवसात पूर्ण करेल\nपृथ्वी – २ बद्दल खालील विधानांचा विचार करा.\na) याची उंची ८.९ मी. आहे\nb) हे जमिनीवर हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र\na) व b) अयोग्य\na) व b) योग्य\nसहकारी तत्वावर विपणनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघ मर्यादित ची स्थापना केवा झाली\nगरुड शक्ती ४ हा युद्ध सराव कोणाकोणात पार पाडण्यात आला\nमहारष्ट्रातील पहिली डिजीटल व्हिलेज हरीसाल निर्माण करण्यात महारष्ट्र सरकार सोबत कोणाचे योगदान आहे\nखालीलपैकी नुकतीच कोणी मलेशियाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली \nहरित अर्थसंकल्प अशा प्रकारचा अर्थसंकल्प सादर करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे\nभारताचे पहिले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र खालीलपैकी कोणते आहे\nमुंबई विद्यापीठाच्या सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे\nखालीलपैकी कोणती व्यक्ती ‘ कुस्ती ‘ या क्रिडा प्रकाराशी संबंधित नाही\nजागतिक ग्राहक हक्क दिन कधी साजरा करण्यात येतो\nराजकारणासाठी डॉ. श्याम���प्रसाद मुखर्जी पुरस्कार २०२० कोणाला प्रदान करण्यात आला \nभारताने कोणत्या वर्षी निर्याती चा 300 अब्ज डॉलरचा टप्पा पार केला आहे\n२०१९ ची नाटो शिखर परिषद कोठे पार पडली\nतसनीम मिर आणि मानसी सिंग या कोणत्या खेळाशी संबंधित आहे\n११ वी राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र परिषद २०२० कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली\nसुपोषित माॅ॑ अभियान खालीलपैकी कोणत्या राज्याने सुरू केले \nसंरक्षणासाठी सर्वाधिक खर्च करण्याचा देशाचा उतरता क्रमक लावा (२०१४)\na) रशिया b) चीन c) जपान d) अमेरिका\nभारताचे राष्ट्रीय अभिलेखागार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nA, B आणि C एक काम १० दिवसात पूर्ण करतात तिघांनीही एकत्र काम चालू केले आहे. ४ दिवसानंतर A काम सोडून देतो त्यानंतर तेच काम पूर्ण करण्यास B आणि C ला १० दिवस जास्त लागतात तर A एकता तेच काम किती दिवसात पूर्ण करेल\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/author/ajoy-ashirwad-mahaprashasta", "date_download": "2020-05-29T20:27:01Z", "digest": "sha1:BTG75FC7XYOMUXAU46HLXCRGEK5BGXI3", "length": 4964, "nlines": 60, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अजय आशिर्वाद महाप्रशस्त, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nAuthor: अजय आशिर्वाद महाप्रशस्त\nधर्मांधतेवर स्थानिक मुद्द्यांनी मिळवलेला विजय\nअजय आशिर्वाद महाप्रशस्त 0 December 25, 2019 12:47 am\nझारखंड मुक्ति मोर्चाचे हेमंत सोरेन मुख्यमंत्री होतील अशी चिन्हे आहेत. मात्र, विजयी आघाडीपुढे राज्याला कायमस्वरूपी गर्तेतून बाहेर काढण्याचे आव्हान आहे. ...\n२००२ मधील गुजरात दंगलींचा निवडणुकांशी संबंध\nअजय आशिर्वाद महाप्रशस्त 0 December 17, 2019 1:07 am\nजिथे भाजप निश्चित हरणार होते किंवा जिंकणार होते, तिथे हिंसाचाराचे प्रमाण खूपच कमी होते, मात्र इतर मतदारसंघांमध्ये जिथे तीव्र हिंसाचार झाला, तिथे भाजपच ...\nप. बंगालमध्ये भाजपची मुसंडी, तृणमूल बचावात्मक\nअजय आशिर्वाद महाप्रशस्त 0 June 13, 2019 12:00 pm\nभाजपने प. बंगालमध्ये जोरदार मुसंडी मारलेली आहे व ते आता तृणमूलची ताकद कमी करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहेत. तर तृणमूलला भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा कस ...\nमोदींची जमीन मालकी संशयाच्या भोवऱ्यात\nअजय आशिर्वाद महाप्रशस्त 0 May 4, 2019 8:13 am\nमोदींनी स्वतःसाठी सरकारी जमीन मिळवण्याकरिता गुजरातच्या जमीन वाटप धोरणाचा गैरफायदा घेतला का कृष्णमूर्ती यांचा २५ सप्टेंबर २००७ रोजी मृत्यू झाला. भाजपन ...\nसीमावादावरून चीनवर मोदी नाराज – ट्रम्प यांचा दावा\nएकाच दिवशी राज्यात ८,३८१ कोरोना रुग्ण बरे\nतिमाहीतील जीडीपी ३.१ टक्क्यांपर्यंत घसरला\nभारतातील लॉकडाउन पूर्णपणे अपयशी\nकेरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन\nसर्वोच्च न्यायालयाचे काम ‘फ’ श्रेणीचे\nकोरोनाच्या भीतीने मुंबईत ८२ नर्सना घर सोडायला सांगितले\nहाँग काँग चीनचाच भाग : अमेरिकेची भूमिका\nभारत-चीन वादात मध्यस्थीस तयार : डोनाल्ड ट्रम्प\n‘श्रमिक’मध्ये महिलेचा मृत्यू, रेल्वेचे माणूसकीशून्य वर्तन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://pclive7.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A5%A9/", "date_download": "2020-05-29T20:03:00Z", "digest": "sha1:GR3GNEGGBJNLZKLDN76IITXVMU6JPHOU", "length": 9290, "nlines": 74, "source_domain": "pclive7.com", "title": "पुणे-मुंबई महामार्गावर ३६ लाखाचा गांजा पकडला; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई | PCLIVE7.com – Pimpri Chinchwad News, Pune News Live.", "raw_content": "\nयंदाच्या वर्षी पालखी सोहळा पायी होणार नाही; बैठकीत ठरले हे तीन पर्याय..\nपिंपरी चिंचवडकरांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा; आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा\nआमदार अण्णा बनसोडे तुमच्या कार्याला सलाम.. शहरातील भटक्या कुत्र्यांसह जनावरांना एका महिन्याचे खाद्य पुरविले..\nशिवसेना शाखा यमुनाननगर आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद\nमहापालिका आयुक्तांची बदली करू नये; माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nथेरगाव, डांगे चौक पर��सरात मास्क न वापरणाऱ्यांवर महापालिकेची कडक कारवाई; २०० जणांकडून १ लाखाचा दंड वसूल..\nउपमहापौर नाही, जनतेचा सेवकच; तुषार हिंगे नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध..\nशहरातील अनिकेत चौधरी आणि अविनाश धनवे टोळीवर पोलीसांची मोक्का अंतर्गत कारवाई\nमोशी येथील मेडीकलच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला..\nशहरातील बंद असलेले नागरी सुविधा केंद्र सुरू करावेत; नगरसेवक संदीप वाघेरे यांची आयुक्तांकडे मागणी\nHome पिंपरी-चिंचवड पुणे-मुंबई महामार्गावर ३६ लाखाचा गांजा पकडला; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई\nपुणे-मुंबई महामार्गावर ३६ लाखाचा गांजा पकडला; अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई\nपिंपरी (Pclive7.com):- पुणे-मुंबई महामार्गावर बाणेर येथे हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ३५ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा दीडशे किलो गांजा पकडला. हा गांजा विक्रीसाठी घेऊन जात असताना अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना सापळा रचून अटक केली. योगेश दत्तात्रय जोध (वय २८ वर्षे, रा.७७ चंदननगर जुळे सोलापूर, डी-मार्ट जवळ जि. सोलापूर) व सागर दिगंबर कदम (वय २८ वर्षे, वामननगर, जुळे सोलापूर, जि.सोलापूर) असे या अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.\nअंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीत बाणेर येथे पुणे-मुंबई सर्व्हिस रोडवर दोघेजण गांजा विक्री करिता आल्याची माहिती पोलीस हवालदार राजन महाडिक यांना मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांनी त्यांच्या स्टाफसह त्याठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी विक्रीसाठी आणलेला ३५ लाख ८८ हजार रुपये किंमतीचा दीडशे किलो वजनाचा गांजा त्यांच्याकडून जप्त करण्यात आला.\nसदरची कारवाई पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत महाले, पोलीस हवालदार राजन महाडिक, राजेंद्र बांबळे, प्रदीप शेलार, पोलीस नाईक, दिनकर भुजबळ, संतोष दिघे, पोलीस शिपाई दादा धस, प्रसाद जंगीलवाडी, अशोक गारगोटे, शैलेश मगर, प्रदीप गुट्टे व महिला पोलीस शिपाई अनिता यादव यांनी केली. याप्रकरणी पुढील तपास अमली पदार्थ वि��ोधी पथक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक वसंत मुळे हे करत आहेत.\nTags: PCLIVE7.COMPcmc newsअंमली पदार्थआयुक्तालयगांजाचिंचवडपिंपरीपोलीस\nदेशाच्या विकासात कामगारांचे मोठे योगदान – संजोग वाघेरे पाटील\nअखेर पिंपरी चिंचवडमध्ये पाणी कपात; ६ मे पासून एक दिवसआड पाणी पुरवठा\nयंदाच्या वर्षी पालखी सोहळा पायी होणार नाही; बैठकीत ठरले हे तीन पर्याय..\nपिंपरी चिंचवडकरांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा; आमदार महेश लांडगे यांचा यशस्वी पाठपुरावा\nआमदार अण्णा बनसोडे तुमच्या कार्याला सलाम.. शहरातील भटक्या कुत्र्यांसह जनावरांना एका महिन्याचे खाद्य पुरविले..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/a-sanctuary-in-the-city/articleshow/71428265.cms", "date_download": "2020-05-29T21:26:47Z", "digest": "sha1:GUPOWWQP4LODDZWZ2GR2VTKOAMADXKIG", "length": 10725, "nlines": 94, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजॉगिंग करीत गोळा केले प्लास्टिक; अधिकाऱ्यांचाही सहभागम टा...\nजॉगिंग करीत गोळा केले प्लास्टिक; अधिकाऱ्यांचाही सहभाग\nम. टा. प्रतिनिधी, नगर\nराष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीदिनी बुधवारी नगरमध्ये 'स्वच्छता जागर' झाला. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भल्या सकाळी रस्त्यावरून जॉगिंग करीत रस्त्यांच्या कडेला पडलेले प्लास्टिक गोळा केले. शहरातील आठही रस्त्यांवर ही मोहीम राबवण्यात आली. या निमित्ताने काही संस्थांनी प्लास्टिक मुक्तीवर पथनाट्येही सादर केली. विविध शाळांच्या विद्यार्थ्यांच्या स्वच्छता जनजागृती रॅलीही निघाल्या होत्या.\nमहापालिका प्रशासनाद्वारे बुधवारी (२ ऑक्टोबर) शहरातील आठ रस्त्यांच्या कडेला पडलेले प्लास्टिक संकलित केले गेले. यासाठी 'फ्लॉग रन' मोहीम हाती घेण्यात आली होती. व्यायामानिमित्त पळताना वा व्यायाम करताना रस्त्याच्या कडेला पडलेले प्लास्टिक नागरिकांनीही संकलित करून मनपा कर्मचाऱ्यांकडे देण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यालाही प्रतिसाद मिळाला. सकाळी आठ वाजता वाडिया पार्क क्रीडा संकुलाजवळील महात्मा गांधीजींच्या व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमां���ा पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर फ्लॉग रन सुरू करण्यात आली. येथून जुनी महापालिका, पंचपीर चावडी, माळीवाडा, टिळक रस्ता या मार्गाने फ्लॉग रन झाली. आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्यासह उपायुक्त सुनील पवार व डॉ. प्रदीप पठारे व मनपा अधिकारी-कर्मचारी यात सहभागी झाले होते. या मुख्य फ्लॉग रननंतर सावेडीतील भिस्तबाग चौक-पाइपलाइन रस्ता-एकवीरा चौक व टीव्ही सेंटर-कुष्ठधाम रस्ता-भिस्तबाग चौक या रस्त्यांवर, मध्य नगर शहरातील चौपाटी कारंजा-चितळे रस्ता-तेलीखुंट व माणिकचौक-कापड बाजार-तेलीखुंट, तसेच सिव्हील हॉस्पिटल-सर्जेपुरा-तेलीखुंट, रामचंद्र खुंट-तेलीखुंट-कापड बाजार, कोठी-महात्मा फुले चौक आणि केडगाव वेस ते देवी रोड या रस्त्यांवर ही प्लास्टिक संकलन मोहीम प्रभाग समित्यांद्वारे राबवण्यात आली. मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांद्वारे श्रमदानातून कचरा स्वच्छता मोहीमही झाली. फ्लॉग रन व श्रमदानातून स्वच्छता मोहिमेत संकलित झालेले प्लास्टिक मनपाच्या घंटागाड्यांतून सावेडी कचरा डेपोवर पाठवण्यात आले.\nमनपाच्या शाळा व खासगी शाळांतील विद्यार्थ्यांची स्वच्छता जनजागृती रॅली झाली. केडगाव, सावेडी, दिल्ली गेटसह विविध भागांत स्वच्छता संदेश लिहिलेले सेल्फी पॉइंट करण्यात आले होते. तेथे थांबून मोबाइलवर आपली छबी टिपण्यात तरुणाई दंग झाली होती. ठिकठिकाणी पथनाट्यांद्वारे स्वच्छता जागृती करण्यात आली. मनपाद्वारे नागरिकांना कापडी पिशव्यांचेही वितरण करण्यात आले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nक्वारंटाइन असलेले लोक रात्री घरी झोपायला येतात: विखे-पा...\nविखेंच्या 'त्या' वक्तव्यामुळं राजकीय चर्चेला उधाण...\nलहान मुलांकडं दुर्लक्ष करायचं असतं; तनपुरेंचा निलेश राण...\nलॉकडाऊन असतानाही पाथर्डीत दोन बालविवाह, गुन्हा दाखल...\nजिल्ह्यात आणखी ५ नवे करोना रुग्ण सापडले...\nरोहित पवारांकडे ५४ कोटींची संपत्ती, २८ लाखांची घड्याळेमहत्तवाचा लेख\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nपुण्यात २४ तासांत करोनाने ११ जणांचा मृत्यू\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nकरोनामु���े १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/telangana/article/biopesticide-to-control-fruit-borer-in-tomato-5d48025cf314461dad0ee3b7", "date_download": "2020-05-29T18:48:42Z", "digest": "sha1:36BWVCG76EGRKWFNJVSRZ6J6ABCIXRRE", "length": 5221, "nlines": 99, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - Biopesticide to Control Fruit Borer in Tomato - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nक्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nजाणून घेऊया, प्रो- ट्रे मध्ये रोपे कशी तयार करावीत\nआपण इतर पद्धतीने देखील रोपांची निर्मित करतोच परंतु प्रो- ट्रे चा वापर करून केलेले रोपे चांगली वाढ झालेली दिसतात. रोपवाटिकेच्या संरक्षित वातावरणामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा...\nउद्यानविद्या | बिहार कृषी विद्यापीठ सबोर\nपिकांसाठी वापरले जाणारे एकात्मिक खत व्यवस्थापन\n• कुठल्याही पिकामध्ये जास्तीत जास्त आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यासाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. • कोणत्याही पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nटोमॅटो पिकात बांधणी करणे आवश्यक\nटोमॅटो पिकात जास्तीत जास्त व दर्जेदार उत्पादनासाठी झाडांना आधार देणे गरजेचे असते. यासाठी टोमॅटो पिकात साधारणतः ४५ ते ५० दिवसांत सुपारीच्या आकाराची फळे लागताच पिकांना...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/bollywood-news/bollywood-priyanka-chopra-tinka-tinka-karam-film-alisha-chinai-latest-news/", "date_download": "2020-05-29T20:43:09Z", "digest": "sha1:PFBXML6HP7WZU53ZDAPCR4Q7YWNKN7PT", "length": 18374, "nlines": 203, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "१५ वर्षांपूर्वी 'हे' गाणे रिलीज झाल्यानंतर फॅन्सने प्रियांकालाच मानले होते गायिका.. पहा व्हिडीओ - Hello Maharashtra", "raw_content": "\n१५ वर्षांपूर्वी ‘हे’ गाणे रिलीज झाल्यानंतर फॅन्सने प्रियांकालाच मानले होते गायिका.. पहा व्हिडीओ\n१५ वर्षांपूर्वी ‘हे’ गाणे रिलीज झाल्यानंतर फॅन्सने प्रियांकालाच मानले होते गायिका.. पहा व्हिडीओ\n लॉकडाऊन दरम्यान अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह असते. अलीकडेच, तिने आपल्या एका जुन्या बॉलिवूड चित्रपटाचा एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. याबददल तिने सांगितले की,” त्यावेळी बहुतेक लोकांना असे वाटले की हे गाणे ति���े गायले आहे.” प्रियांकाने या गाण्या संदर्भातील एक मजेदार किस्सा शेअर केला आहे.\nहे पण वाचा -\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\n१९ वर्षांपूर्वी तो KBC चा विजेता होता, आज IPS बनलाय\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया व्हिडिओमध्ये प्रियांका ‘तिनका तिनका’ हे गाणे गात आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले, ‘तिनका तिनका’ हे गाणे माझ्या “करम” या चित्रपटातील आहे. हे २००५ साली रिलीज झाले होते. काही लोकांना हे माहित नाही की हिंदी चित्रपटांमध्ये बहुतेक गाणी हे प्लेबॅक सिंगर्स गातात. मी भाग्यवान आहे की काही चांगल्या गायकांनी कित्येक वर्षांपासून माझ्या चित्रपटांना आवाज दिला आहे. पण जेव्हा हे गाणे रिलीज झाले तेव्हा बहुतेकांना असे वाटले की ते गाणे मीच गायले आहे. पण खरं तर तो आवाज माझ्या अनेक आवडत्या गायकांपैकी एक असलेल्या अलीशा चिनॉयचा आवाज होता .. तिनेही माझ्या या गाण्यातील अभिनयाचे कौतुक केले आहे. धन्यवाद, अलीशा.’\nया गाण्याशी संबंधित आणखी एक किस्सा म्हणजे तिला सेटवर गाताना पाहून डायरेक्टर आणि को-स्टारने तिला ‘तिनका तिनका’ गाण्याचा सल्ला दिला, पण तिने अ‍ॅक्टिंगवर फोकस करायचे आहे असे म्हणून नकार दिला. मात्र, नंतर टीव्हीवरील ‘सा रे गा मा पा’ या कार्यक्रमात, जेव्हा तिने हेच गाणे लाइव्ह गायले होते, जे लोकांना खूपच आवडले. तिने ‘इन माय सिटी’ च्या सहाय्याने गायनाच्या क्षेत्रात देखील पॉल ठेवले. यानंतर प्रियांकाचे पुढचे गाणे ‘एक्सोटिक’ हे गाणे रिलीज झाले. त्यानंतर तिने ‘आय कॅंट मेक यू लव मी’ हे गाणे गायले.\nअभिनयाबरोबरच प्रियांका गाते सुद्धा\nबॉलिवूडविषयी बोलताना प्रियांकाने “मेरी कोम” या चित्रपटातील चाओरो गायले आहे. त्यानंतर फरहान अख्तरसोबत ‘दिल धड़कने दो’ या चित्रपटात देखील एक गाणे गायले. तसेच मराठी भाषेतही डेब्यू करत असताना बाबा हे गाणे गायले.\nप्रियांका जॉन अब्राहमसोबत दिसली होती\nअ‍ॅक्शन-थ्रीलर चित्रपट करम या सिनेमाचे दिग्दर्शन सिनेमॅटोग्राफर संजय एफ गुप्ता यांनी केले. हा त्याचा पहिला चित्रपट होता, ज्यात जॉन अब्राहम आणि भरत दाभोळकर यांच्याव्यतिरिक्त प्रियांकाने मुख्य भूमिका साकारली होती. जॉन हा एक प्रोफेशनल किलर आहे जो एका मिशन दरम्यान अनवधानाने एका निष्पाप कुटुंबाची हत्या कर��ो. जॉनला त्या घटनेची इतकी खंत वाटते की तो आपले हे कामच सोडतो. त्याच्या बॉसला हे आवडत नाही आणि त्याच्या बायकोचे अपहरण करून तिला ओलिस ठेवलतो. तिला सोडवण्यासाठी म्हणून जॉन आपले जुने काम करतो आणि शहरातील एका महत्वाच्या माणसाला ठार मारतो. मात्र वास्तविक लढाई यानंतरच सुरू होते.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.\nजॉन अब्राहमप्रियांका चोप्राभरत दाभोळकरसोशल मीडियाbharat dobholkarBollywoodbollywood actorBollywood actress\n राजस्थान सरकारनं पाठवलं यूपी सरकारला विद्यार्थ्यांना बसनं सोडण्याचं बिल\nनुकसान १ लाख कोटींचं मदत १ हजार कोटींची; मोदींच्या पॅकेजवर ममता संतापल्या\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी चिनी जनता गेली दारिद्र्य…\n१९ वर्षांपूर्वी तो KBC चा विजेता होता, आज IPS बनलाय\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nफायनल इयरचा झोल | विद्यार्थी बिनविरोध पुढे की परीक्षा होणारच\nPM-KISAN योजनेतून ६ हजार रुपये मिळवण्यासाठी ‘इथे’ चेक करा यादी; नाव नसेल…\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसंभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nजळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन; शनिवारी…\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार; अजित पवारांचे…\n..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत;…\nमजुरांचा ‘मसीहा’ सोनू सूद मुंबईत फक्त साडे पाच…\nराज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..\nअक्षय कुमार धावला ज्युनिअर आर्टिस्टच्या मदतीला; १५००…\nसाऊथ इंड���यन अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\n१९ वर्षांपूर्वी तो KBC चा विजेता होता, आज IPS बनलाय\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nनरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं…\nभाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown…\nकामगार कायद्यात बदल करणे ही कामगारांची चेष्टा\n‘बॉईज लॉकर रुम’ | मुलं घाणेरडी वागू नयेत म्हणून…\nकोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न…\n वैशाली हॉटेल झाले सुरु\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nतुमच्याकडे BSNL चं सिमकार्ड आहे फ्री मध्ये मिळतोय 5 GB डेटा\nस्थलांतरित कामगारांसाठी गीतकार गुलजार यांची भावनिक कविता\n‘दबंग’मधील व्हिलन ठरतोय रिअल लाईफमधील…\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mpsc-bharti-sarav-paper-26/", "date_download": "2020-05-29T18:48:54Z", "digest": "sha1:DLF37XBKGRCND3UKARPSA3I3K5BFP2TK", "length": 15757, "nlines": 442, "source_domain": "mahabharti.in", "title": "MPSC Bharti Sarav Paper 26 - महाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २६", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २६\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २६\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २६\nमहाभरती आणि MPSC सराव परीक्षा पेपर २६\nविविध विभागांची महाभरती आणि MPSC भरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत.लवकरच होणाऱ्या MPSC भरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nखलील कुठल्या सृष्टीचे वर्णन एकपेशीय, दृश्यकेंद्रीकी,पेशींभित्तिका नसलेल्या सजीव म्हणून करता येईल\nराष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा कधी अंमलात आला\nभारतीय अभियांञिकी सेवेची शिफारस कोणी केली ह���ती\nप्रथम केंद्रीय वेतन आयोगाने\nस्वातंञ्योत्तर मुंबईतून प्रथम प्रकाशित होणारे नवीन मराठी दैनिक कोणता होता\nसंसदेचे अधिकार व कार्य आहेत.\nसार्वजनिक निधीच्या खर्चावर देखरेख ठेवणे\nसरकार स्थापन किंवा शेवट करणे\nभारताच्या महालेखापालांना कोणाच्या इतके वेतन मिळते.\nभारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश\nअखिल भारतीय सेवांचे जनक कोण\nनागरिकत्व निवडणूका , तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतूदी केव्हा पासून लागू करण्यात आल्या\nप्रशासकीय कायद्याच्या मान्यतेनुसार कोणती बाब ही प्रशासकीय स्वेच्छेने राबविली जाते\nप्रशासनिक न्यायाधिकरण कशा नुसार अस्तित्वात येतात\nभारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधनी कुठे येथे स्थापन करण्यात आली\nखालीलपैकी भारतीय रिर्झव बँकेचे गव्हर्नर कोण नव्हते\nभारतीय चलन रूपयाचे हे प्रतीचिन्ह कोणी तयार केले\nपुण्यातील आयुका या संस्थेचे संस्थापक संचालक कोण\nमहाराष्ट्र राज्य तंञशिक्षण संचलनालय कुठे आहे\nखालीलपैकी कोणत्या एका राज्याने भारतात सर्वप्रथम सेझ विषयक धोरण रद्द केले\nखालीलपैकी कोण स्वतंत्र पक्षाचे नेते नव्हते\nमहाराष्ट्र विद्यापीठ कायद्यात बदल सुचविण्यासाठी शासनाने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती\nशिवसेनेला २००९ आणि २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत अनुक्रमे किती जागा जिंकता आल्या\nई व्ही एम च्या माध्यमातून जास्तीत जास्त किती उमेदवारांसाठी मतदान घेता येते\nपुढीलपैकी कोणता पक्ष केवळ एका धार्मिक समुदायाच्या आधारे उभा आहे\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाबरोबर पुढीलपैकी कोणती विद्यार्थी संघटना संलग्र आहे\nऑल इंडिया स्टूडेंट्स फेडरेशन\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषद\nयशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते\nभारतीय राज्यघटना कायदा आणि न्याय मंञालयाशी संबंधित कोणा कडून प्रकाशित केली जाते\nए के क्रायपाल विरूद्ध केंद्र (AIR 1970 S.C 150) च्या खटल्यामध्ये खालीलपैकी कोणता मुद्दा होता\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जा��िराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/nmu-jalgaon-vacancies-2019/", "date_download": "2020-05-29T18:42:46Z", "digest": "sha1:EBGJ65Z7OGKIDS2WEUYTQRLZW63ZLSDV", "length": 6250, "nlines": 93, "source_domain": "mahabharti.in", "title": "NMU Jalgaon Vacancies 2019 - Invited to Walk-in interview", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nNMU जळगाव भरती २०१९\nNMU जळगाव भरती २०१९\nकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे विविध पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ४, ५, ६, ७ नोव्हेंबर २०१९ आहे.\nपदाचे नाव – सहायक डायस, टेक्निकल ऑपरेटर, ग्रंथालय सहाय्यक / लायब्रेरी ट्रेनी, ट्रेनिंग अॅन्ड, प्लेसमेंट ऑफिसर, उद्यान अधीक्षक, हेल्थ सेंटर नर्स, लॅब टेक्निशियन, तांत्रिक सहाय्यक, एम. आय. एस. अधिकारी, संशोधन सहाय्यक / तंत्रज्ञ, केंद्र स्वयंसेवक, मदतनीस, प्रोग्रामर, कनिष्ठ लिपिक / टंकलेखक, सहाय्यक, समन्वयक, कार्यकुशल तज्ञ, प्रोबेशनरी ऑफिसर.\nनोकरी ठिकाण – जळगाव\nनिवड प्रक्रिया – मुलाखत\nमुलाखतीचा पत्ता – कक्ष क्रमांक ४०१, चौथा मजला, विद्यापीठ प्रशासकीय इमारत, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव\nअधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/rangnath-maharaj-krushi-mahavidyalaya-jalna-bharti-2020/", "date_download": "2020-05-29T19:27:50Z", "digest": "sha1:5FJ22F6O4H663LN6UOU3H52IBTCN74YO", "length": 5677, "nlines": 96, "source_domain": "mahabharti.in", "title": "Rangnath Maharaj Krushi Mahavidyalaya Jalna Bharti 2020", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nरंगनाथ महाराज कृषी महाविद्यालय जालना भरती २०२०\nरंगनाथ महाराज कृषी महाविद्यालय जालना भरती २०२०\nRangnath Maharaj Krushi Mahavidyalaya Jalna Bharti 2020 : रंगनाथ महाराज कृषी महाविद्यालय जालना येथे सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक ग्रंथपाल, कनिष्ठ लिपिक, अकाउंंटंंट, कृषी सहायक, प्रयोगशाळा, मदतनीस पदांंच्या एकूण २४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांंनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.\nपदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक ग्रंथपाल, कनिष्ठ लिपिक, अकाउंंटंंट, कृषी सहायक, प्रयोगशाळा, मदतनीस\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)\nअर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)\nनोकरी ठिकाण – जालना\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mahabharti.in/mahabharti-practice-paper-11/", "date_download": "2020-05-29T20:31:10Z", "digest": "sha1:BQDJ25KX5M6HFJ2D36FRXKUIBOMR4ARD", "length": 14191, "nlines": 434, "source_domain": "mahabharti.in", "title": "MahaBharti Practice Paper 11 - MahaBharti Practice Paper 11", "raw_content": "\nआज प्रकाशित झालेले अपडेट्स\nमहाभरती सराव पेपर ११\nमहाभरती सराव पेपर ११\nमहाभरती सराव पेपर ११ (Important Questions)\nLeaderboard: महाभरती सराव पेपर ११\nमहाभरती सराव पेपर ११\nमहाभरती सराव पेपर ११ (Important Questions)\nविविध विभागांची महाभरती २०२० ला अनुसरून महत्वाचे प्रश्नसंच देत आहोत. यात आम्ही २५ प्रश्न देत आहोत. लवकरच होणाऱ्या महाभरती २०२० आणि विविध विभागांची मेगाभरतीला अनुसरून खास आपल्या सरावा साठी MahaBharti.in टेस्ट सिरीस सुरु करत आहे. तेव्हा MahaBharti.in ला रोज भेट देत रहा..\nLeaderboard: महाभरती सराव पेपर ११\nमहाभरती सराव पेपर ११\n१३ फेब्रूवारी हा दिवस ………….. दिन म्हणून साजरा केला जातो.\nजागतिक सामाजिक न्याय दिन\nजागतिक मराठी भाषा दिन\nजागतिक टपाल दिवस कोणत्या दिवशी पाळला जातो\nशास्त्रज्ञ …………. यांनी आपला शोधनिबंध २८ फेब्रूवारी या दिवशी साजरा केला होता. त्या निमित्य हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो.\nडॉ. सी. व्ही. रमण\nसीआयएसएफची स्थापन कोणत्या साली करण्यात आली\nप्रिएम्टिव्ह अटॅक या तंत्राचा वापर पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहासाद्वादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी केला. असा वापर करणारा भारत जगात कितवा देश ठरला\nसीआरपीएफचे महासंचालक कोण आहेत\nएमआय-२६ हे हेलिकॉप्टर भारताने कोणत्या देशाकडून विकत घेतले आहेत\nसीहॉक ही सागरी हेलिकॉप्टर कोणत्या देशाचा बनावटीची आहे\nभारतीय बनावटीची पहिली तोफ कोणती\nभारतीय नौदलाचे प्रशिक्षण केंद्र म्हणून लोणावळा येथे ……….. साली आयएनएस शिवाजी या संस्थेची स्थापना करण्यात आली.\nभारताने २००२ साली आपला विदेशातील पहिला हवाईदल तळ कोणत्या देशात स्थापन केला\nआयएनएस विक्रमादित्य ही युद्धनौका भारताने कोणत्या देशाकडून विकत घेतली\nभारतात जहाजबांधणी करणारी सर्वात जुनी कंपनी कोणती\nउपग्रह विरोधी तंत्रज्ञान रशियाने कोणत्या साली विकसित केले\nभारताने आफ्रिका खंडातील १७ देशादरम्यान अॅफिंडेक्स हा संयुक्त लष्करी युद्धसराव कुठे करण्यात आला\nभारत व मंगोलिया या दोन देशादरम्यान नोमॅडीक एलिफंट लष्करी सराव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता\nगगनशक्ती हा युद्धसराव भारतीय हवाईदलाने कोणत्या साली केला\nअजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे\nसमझौता एक्सप्रेस बॉम्बस्फोट कोणत्या साली झाला\nजी-२० देशाच्या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली\nखालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे\nइराणी कप - क्रिकेट\nसंतोष ट्रॉफी - फुटबॉल\nडेव्हिड चषक - टेनिस\nअझलनशाह चषक- टेबल टेनिस\nभारताचे वाईन सिटी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते\nप्लास्टिक पिशव्या मुक्त दर्जा प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य कोणते\nझिरो बजेट नैसर्गिक शेतीचे जनक कोणाला म्हटले जाते\nभारताचा लोकपालाचे मुख्यालय कुठे आहे\n१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स\nपदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स\nबँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स\nअपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स\nखाजगी जाहिरात सरकारी जाहिराती\nवैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती\nई-मेल वर जॉब अपडेट मिळवा :\nआपला ईमेल चेक करून ऍक्टिव्हेशन लिंकवर क्लिक करा.\nखडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड भरती २०२०\nअकराशे पदांसाठी मुलाखतींना सुरुवात\nMRRDA मुंबई भरती २०२०\nNHM उस्मानाबाद भरती पात्र व अपात्रता यादी डाउनलोड\nIISER पुणे भरती २०२०\nPCMC महापालिकेत ८ वी पास आशा वर्कर्सची मेगाभरती\nकोकण रेल्वे भरती २०२०\nMMMOCL मुंबई भरती २०२०\nग्लोबल हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nसंचेती हॉस्पिटल पुणे भरती २०२०\nव्हाट्सअँप वर मिळवा जॉब अपडेट्स..\n© 2020 - महाभरती... सर्व हक्क सुरक्षित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/australia-pakistan-test-series-akp-94-2027139/", "date_download": "2020-05-29T19:51:25Z", "digest": "sha1:CCMWQ7CWO7U3665NBSNCSK5EYO5EWSO2", "length": 10933, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Australia Pakistan Test Series akp 94 | ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान कसोटी मालिका : ऑस्ट्रेलियाच्या विजयात लायनचा सिंहाचा वाटा | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nऑस्ट्रेलिया-पाकिस्तान कसोटी मालिका : ऑस्ट्रेलियाच्या विजयात लायनचा सिंहाचा वाटा\nऑस्ट्रेलिया-पाकिस्तान कसोटी मालिका : ऑस्ट्रेलियाच्या विजयात लायनचा सिंहाचा वाटा\nसोमवारी पाकिस्तानने ३ बाद ३९ ध��वांवरून दुसऱ्या डावाला प्रारंभ केला. फक्त २३९ धावांत आटोपला.\nपाकिस्तानविरुद्ध मालिकेत निर्भेळ यश\nअ‍ॅडलेड : फिरकी गोलंदाज नॅथन लायनने अर्धशतकवीर शान मसूद (६८) व असद शफिक (५७) यांच्यासह पाच फलंदाजांना तंबूत पाठवत पाकिस्तानचा दुसरा डाव गुंडाळण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि ४८ धावांनी विजय मिळवत मालिकेतही २-० असे निभ्रेळ यश मिळवले.\nऑस्ट्रेलियाने ३ बाद ५८९ धावांवर पहिला डाव घोषित केला. यात महत्त्वाचे योगदान देताना संस्मरणीय नाबाद ३३५ धावांची खेळी साकारणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. सोमवारी पाकिस्तानने ३ बाद ३९ धावांवरून दुसऱ्या डावाला प्रारंभ केला. फक्त २३९ धावांत आटोपला.\nऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ३ बाद ५८९ डाव घोषित\nपाकिस्तान (पहिला डाव) : ३०२\nपाकिस्तान (दुसरा डाव) : ८२ षटकांत सर्व बाद २३९ (शान मसूद ६८, असद शफिक ५७; नॅथन लायन ५/६९)\nसामनावीर आणि मालिकावीर : डेव्हिड वॉर्नर.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : ‘आयपीएल’ लिलावात ९७१ खेळाडू\n2 नियुक्ती प्रशिक���षकाची, पण जबाबदारी व्यवस्थापकाची\n3 मुंबईचे यशस्वी, अथर्व आणि दिव्यांश भारतीय संघात\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.wonlami.com/mr/ink-compatible-laminating-film/", "date_download": "2020-05-29T19:27:36Z", "digest": "sha1:SYBRYIMI4WFAKHUEAMKWOL2HBCMSCMUV", "length": 8943, "nlines": 180, "source_domain": "www.wonlami.com", "title": "शाई सुसंगत लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट निर्माते आणि पुरवठादार | चीन शाई सुसंगत लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट फॅक्टरी", "raw_content": "\nलॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट\nतकतकीत लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट\nमॅट लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या पाउचमध्ये\nविरोधी स्थिर लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट\nतीन-स्तर लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या Pouche\nस्टिकी-मागे लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या पाउचमध्ये\nविरोधी अतिनील लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट\nरेशीम स्पर्श लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट\nमागे पेपर-रिटन लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट\nFiexible लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट\nशाई सुसंगत लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट\nलॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट रोल\nउच्च तकाकी laminate रोल\nरूंदी 625mm लांबी 500 3 कोर आकार मॅट साफ करा laminate चित्रपट रोल\nकोर आकार 25mm 58mm 76mm विरोधी स्थिर लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या रोल चित्रपट\nस्वत: चिकटवता लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या पाउचमध्ये\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nलॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट\nशाई सुसंगत लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट\nलॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट\nतकतकीत लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट\nमॅट लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या पाउचमध्ये\nविरोधी स्थिर लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट\nतीन-स्तर लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या Pouche\nस्टिकी-मागे लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या पाउचमध्ये\nविरोधी अतिनील लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट\nरेशीम स्पर्श लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट\nमागे पेपर-रिटन लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट\nFiexible लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट\nशाई सुसंगत लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट\nलॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट रोल\nउच्च तकाकी laminate रोल\nरूंदी 625mm लांबी 500 3 कोर आकार मॅट साफ करा laminate चित्रपट रोल\nकोर आकार 25mm 58mm 76mm विरोधी स्थिर लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या रोल चित्रपट\nस्वत: चिकटवता लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या पाउचमध्ये\n220 × 307mm स्वत: ची लॅमिनेट पत्रके\n66 × 105mm स्वत: ची निष्ठा लॅमिनेट पत्रके\n66 × 98mm लाडका 238mic स्वत: चिकटवता लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या पत्रके\nशाई सुसंगत लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट\nपत्ता: औद्योगिक क्षेत्र, Guanlin टाउन, Yixing सिटी, Jiangsu प्रांत, चीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2019: सर्व हक्क राखीव. हॉट उत्पादने - साइटमॅप - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nMultilayer Packaging Film, चित्रपट संकुचित , ओरखडा-प्रतिरोधक लॅमिनेट करण्यासाठी वापरल्या जाणार्या चित्रपट , Thermal Conductive Pad, Laminate Film Glitter, Laminted Foil,\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://aasantosh.com/about/editorial-board/whatsapp-image-2018-07-29-at-11-56-39-am/", "date_download": "2020-05-29T20:15:26Z", "digest": "sha1:UIW3I7QWSXL627VJRS7WNEDXHPSLI33L", "length": 2173, "nlines": 37, "source_domain": "aasantosh.com", "title": "असंतोष Dr. Uday Mehataकाय आता करू धरोनिया भीड । नि:शंक हे तोंड वाजवले ॥ - संत तुकाराम", "raw_content": "\nकाय आता करू धरोनिया भीड नि:शंक हे तोंड वाजवले ॥ – संत तुकाराम\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे\n‘‘इतिहास‘आझाद हिंद’चा’’ - डाॅ. सोपान रा. शेंडे भाग दुसरा\nनेमाडे-कसबे वाद आणि आपण वाचक - प्रा.हरी नरके\nराजा शिवछत्रपती: सामाजिक ऐक्याचा महामेरू\nमानसिक आरोग्य हा एक मूलभूत हक्क असायला हवा \nतयास मानव म्हणावे का – सावित्रीबाई फुले\n‘ईश्वर अस्तित्वात नाही’ हे बोलण्याचा अधिकार हा एकप्रकारे मूलभूत अधिकारचं \nजातीवादाच्या उलट्या बोंबा: वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने\nकश्मीर – राष्ट्रीय सुरक्षेच्या जबड्यात अडकलेले मानवी हक्क\nशांतीचे महत्त्व हे त्यांनाच कळलेले असते, जे भयंकर अशा हिंसेला सामोरे गेलेले असतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/loan-for-marriage/articleshow/71932710.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2020-05-29T21:23:18Z", "digest": "sha1:ICYSEFUNMS5UDLNCTSLJXGX5DPMG2WVA", "length": 12349, "nlines": 92, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n​लग्नाचा बार दणक्यात उडवून द्यायचाय मग काय, घ्या कर्ज. तरुण मंडळी हाच विचार करून बिनधास्त कर्ज घेताना दिसताहेत. या वर्षात बँकांकडे कर्जासाठी आलेल्या अर्जांमध्ये विवाह सोहळ्यासाठी कर्ज घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे.\nलग्नाचा बार दणक्यात उडवून द्यायचाय मग काय, घ्या कर्ज. तरुण मंडळी हाच विचार करून बिनधास्त कर्ज घेताना दिसताहेत. या वर्षात बँकांकडे कर्जासाठी आलेल्या अर्जांमध्ये विवाह सोहळ्यासाठी कर्ज घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे.\n‘करायचं ते दणक्यात’ असं म्हणत लग्न सोहळ्यासाठी कर्ज घेणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. या आर्थिक वर्षात दाखल झालेल्या कर्जाच्या अर्जांपैकी सर्वाधिक अर्ज हे लग्नाच्या कारणास्तव करण्यात आले आहेत. साधारपणे २० ते ३० या वयोगटातील तरुण-तरुणी लग्नासाठी बिनधास्त कर्ज घेताना दिसताहेत. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात हे चित्र दिसून येतं.\nज्या कारणासाठी कर्जं घेण्यात आली ती कारणं वेगवेगळी आहेत. पण, त्यातही विवाहसोहळ्याचं कारण आघाडीवर आहे. १३ टक्के तरुणांनी आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घेतलं. तर २१ टक्के तरुणांनी पर्यटनासाठी, तर ८ टक्के तरुणांनी जीवनशैलीत बदल करण्यासाठी कर्ज घेण्यास इच्छुक आहेत. ‘अनेक बँका विवाहसोहळ्यासाठी कर्ज देत नाहीत. त्यामुळे ‘पर्सनल लोन’ घेऊन ती रक्कम लग्नासाठी खर्च केली जाते. पण, काही बँकांनी आता ‘वेडिंग लोन’ देणंही सुरू केलं आहे. कर्जाच्या परतफेडीचा कालावधी साधारण पाच ते सात वर्ष असतो’, अशी माहिती एका सहकारी बँकेच्या व्यवस्थापकांनी दिली.\nयापूर्वी तरुण मंडळींकडून पर्यटनासाठी अधिक कर्ज घेतलं जायचं. त्यातही परदेशी पर्यटनासाठी कर्ज घेण्याचं प्रमाण अधिक होतं. पण, आता विवाहसोहळ्यासाठीही कर्ज घेतलं जाऊ लागलंय. आणखी एका अहवालानुसार, ८५ टक्के भारतीय तरुण भटकंतीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतात. पर्यटनासाठी साधारणपणे ३० हजार ते २.५ लाख रुपये कर्ज घेतलं जातं. एका पर्यटन कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ ते ३५ वर्ष वयोगटातील तरुणांकडून, फिरण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या ट्रॅव्हल लोनच्या मागणीमध्ये ५० ते ६० टक्के वाढ झाली आहे. तर विवाहासाठी कर्ज घेऊ इच्छिणाऱ्यांच्या संख्येतही सुमारे ४५ टक्के वाढ झालीय. साधारणपणे ७५ टक्के तरुण विवाह सोहळ्यात होणारे खर्च भागवण्यासाठी कर्ज घेतात.\nतरुणांकडून कर्ज घेण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता या शहरांतील सुमारे साडेसात हजार तरुणांचं एक सर्वेक्षण करण्यात आलं. त्यात तरुणांनी त्यांना कोणत्या प्रकारची कर्जं आवश्यक वाटतात ते सांगितलं. त्यात विवाह, शिक्षण, पर्यटन, जीवनशैली, घराचं नूतनीकरण, अचानक येणारे खर्च आणि अन्य काही गोष्टी यासाठी कर्ज आवश्यक असल्याचं सांगितलं. मुंबईमध्ये सर्वाधिक, म्हणजे २२ टक्के तरुणांनी विवाहासाठी कर्ज घेतलं आहे. इतर शहरांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक आहे. त्यानंतर पर्यटनासाठी कर्ज घेणाऱ्यांचं प्रमाण २० टक्के आहे. दिल्लीमध्ये २० टक्के तरुणांनी विवाहासाठी कर्ज घेतलं आहे.\nतरुणांबरोबरच त्यांच्या पालकांनाही विवाहसोहळ्यातला बडेजाव हवाहवासा असतो. त्यामुळे विवाहासाठी कर्ज घेणं भाग पडतं. ‘पर्सनल लोन’ घेणाऱ्यांपैकी ३० टक्के लोक कर्जाची रक्कम विवाहसोहळ्यासाठी खर्च करतात. काही बँकांनी आता ‘वेडिंग लोन’ही सुरू केली आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बँकांकडून कर्ज योजनांना वेगवेगळी नावं दिली जातात.\nसुनील साठे, एमडी-सीईओ, टीजेएसबी\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअभिनेते विक्रम गोखलेंनी अडीच कोटीचा भूखंड केला दान...\nविराट कोहलीने अनुष्काला घटस्फोट द्यावा, आमदार नंदकिशोर ...\nएक देश एक आवाज: एशियन पेंटची पीएम केअर फंडाला मदत...\n'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्री प्रेक्षा मेहताने केली आत...\nघरी होमिओपॅथीच्या गोळ्या बनवून केलं मोफत वाटप; अभिनेताच...\nहोय, मी होईन ना मुख्यमंत्री\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकरण जोहरच्या गाण्याने मुलांची वाढली डोकेदुखी\nसोनाक्षीने आईसाठी घेतली मेहनत; दिलं स्पेशल ���िफ्ट\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/sangram-thopate-reaction-on-congress-party-workers-vandalized-congress-bhavan-office/articleshow/73057916.cms", "date_download": "2020-05-29T21:24:34Z", "digest": "sha1:7RA3VUZNCZO7IQ3WXLQBLUUZM7MLKGJR", "length": 10844, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकाँग्रेस कार्यालय फोडणारे माझे कार्यकर्ते नाहीत: थोपटे\nपुण्यातील काँग्रेस भवनची तोडफोड करण्यात आल्याची घटना दुर्देवी आहे. मात्र कार्यालयाची तोडफोड करणारे माझे कार्यकर्ते नाहीत. या घटनेशी माझा काहीही संबंध नाही, असं सांगत काँग्रेसचे नाराज आमदार संग्राम थोपटे यांनी हातवर केले आहेत. तर थोपटे यांची नाराजी दूर झाल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.\nपुणे: पुण्यातील काँग्रेस भवनची तोडफोड करण्यात आल्याची घटना दुर्देवी आहे. मात्र कार्यालयाची तोडफोड करणारे माझे कार्यकर्ते नाहीत. या घटनेशी माझा काहीही संबंध नाही, असं सांगत काँग्रेसचे नाराज आमदार संग्राम थोपटे यांनी हातवर केले आहेत. तर थोपटे यांची नाराजी दूर झाल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.\nमंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेस आमदार संग्राम थोपटे नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. त्यात कालच पुण्यातील काँग्रेस भवनची काही लोकांनी तोडफोड केल्यानंतर थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनीच ही तोडफोड केल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र आज बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा केल्यानंतर थोपटे यांनी ते कार्यकर्ते माझे नाहीत असा दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेस भवनवर हल्ला करणारे कोण होते असा प्रश्न चर्चेला जात आहे. काँग्रेस भवनची तोडफोड करणारे आमचेच कार्यकर्ते होते की नाही असा प्रश्न चर्चेला जात आहे. काँग्रेस भवनची तोडफोड करणारे आमचेच कार्यकर्ते होते की नाही हे स्पष्ट नाही. माझ्या कार्यकर्त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. तरीही या प्रकरणाची आम्ही गंभीर चौकशी करणार आहोत, असं थोपटे म्हणाले.\nकाँग्रेस पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल तो आम्ही अंतिम मानतो. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पक्षश्रेष्ठीने पक्षाला योग्य वाटेल असाच निर्णय घेतला आहे, असं सांगतानाच पुण्यातील काँग्रेस जीवंत ठेवण्यासाठी पुण्याला एखादं मंत्रिपद मिळायला हवं होतं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. काल पुण्यात जो प्रकार घडला तो दुर्देवी होता. पक्षाला शोभा देणारी ही घटना नाही. गुंडगिरी आणि चुकीच्या प्रकराला काँग्रेसमध्ये थारा नसल्याचंही त्यांनी स्पष्ट करत या घटनेचा निषेध नोंदवला. दरम्यान, थोपटे यांची नाराजी दूर झाली असून तोडफोड प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.\nवाचा: संजय राऊत यांच्या 'या' फेसबुक पोस्टमुळं नवा संभ्रमकोल्हापूर: 'हे' काँग्रेस आमदार राजीनामा देणार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nशिक्षकांना डिलिव्हरी बॉयचे काम, बीड जिल्ह्यातील प्रकार...\nपिंपरीत सलून सुरू; उद्यापासून बसेस धावणार\nसामूहिक नमाज; आमदारासह अन्य १२५ जणांवर गुन्हे...\nपुण्यासह राज्यातील काही भागांत शनिवारी, रविवारी पावसाची...\nपुण्यात चोवीस तासांत २५८ जणांना करोना; ७ जण दगावले...\nबेकायदा वास्तव्य;पाच नायजेरीयन ताब्यातमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nसार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास, धुम्रपान केल्यास दंडासह शिक्षा ठोठावणार\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4:_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2020-05-29T18:57:51Z", "digest": "sha1:RWUQNBDRDF3ZGWGWRXGGEHUOEBNZXWUB", "length": 3259, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:स्वत: प्रकाशित केलेले साहित्य - विकिपीडिया", "raw_content": "साचा:स्वत: प्रकाशित केलेले साहित्य\n[स्वत: प्रकाशित केलेले साहित्य\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ फेब्रुवारी २०१९ रोजी ०१:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z140606044749/view", "date_download": "2020-05-29T20:38:57Z", "digest": "sha1:H27GFI3CTWLQMTBKYXM6SLEHSGMCAN2A", "length": 18305, "nlines": 214, "source_domain": "www.transliteral.org", "title": "प्रार्थनापर पदें - पदे १९१ ते २००", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|कवी बांदरकर|\nपदे १९१ ते २००\nश्री मुकुंदराज बांदकरकृत पदें\nपदे १ ते १२\nपदे १३ ते २९\nपदे ३० ते ४०\nपदे ४१ ते ५०\nपदे ५१ ते ६०\nपदे ६१ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ९०\nपदे ९१ ते ९६\nपदे ९७ ते १०९\nपदे ११० ते १२०\nपदे १२१ ते १३३\nपदे १३४ ते १४०\nपदे १४१ ते १५०\nपदे १५१ ते १६२\nपदे १६३ ते १६४\nपदे १६५ ते १७०\nपदे १७१ ते १८०\nपदे १८१ ते १९०\nपदे १९१ ते २००\nपदे २०१ ते २१२\nपदे २१३ ते २२०\nपदे २२१ ते २२६\nपदे २२७ ते २३८\nपदे २३९ ते २५३\nपदे २५४ ते २६८\nपदे २६९ ते २८१\nपदे २८२ ते २८८\nपदे २८९ ते २९२\nपदे २९३ ते २९५\nपदे २९६ ते २९८\nपदे २९९ ते ३००\nपदे ३०१ ते ३०३\nपदे ३०८ ते ३०९\nपदे ३११ ते ३१६\nपदे ३१७ ते ३२१\nपदे ३२२ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३४४\nपदे ३४५ ते ३४९\nपदे ३५१ ते ३५३\nपदे ३५४ ते ३५५\nपदे ३५६ ते ३५७\nपदे ३६० ते ३६१\nपदे ३६२ ते ३६३\nपदे ३६४ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७४\nपदे ३७५ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१२\nश्री ‘सीताराम’ मंत्र श्लोक\nश्लोक १ ते १०\nश्लोक ११ ते २०\nश्लोक २१ ते ३०\nश्लोक ३१ ते ४०\nश्लोक ४१ ते ५०\nश्लोक ५१ ते ६०\nश्लोक ६१ ते ६९\nपदे १ ते ७\nप्रार्थनापर पदें - पदे १९१ ते २००\nश्रीकृष्ण बांदकर महाराजांचा जन्म शके १७६६ क्रोधीनाम संवत्सरात आषाढ शुद्ध ११ एकादशीच्या महापर्वणीस झाला.\nपदे १९१ ते २००\nयारे ग��ी यारे गडी अयोध्येसि जाऊं, शाम मनोहर सुंदर मूर्ति राम डोळां पाहुं ॥या०॥धृ०॥\nकीर्तनाच्या थाटें जातां वाटे पूण गाऊं, ब्रह्मानंदी मज्जन व्हाया सज्जन पदिं शिर वाहुं ॥या०॥१॥\nनेट याचा मोठा येथें नित्य राहुं, संत जनाची भेटी घेउनि चित्सुखीं विसाऊं ॥या०॥२॥\nविष्णु कृष्ण जगन्नाथ प्रेम पूर्ण लाहूं, हेतु मानसिंचा सद्‍गुरु कृपे सिद्धि पावूं ॥या०॥३॥\nआंगें संत संगें होय तो हा सीताराम, रत्न जडित सिंहासनिं शोभे मेघश्याम ॥धृ०॥\nपाहा सुहास्य वदन, महा सुखाचें सदन, भक्त योगि जन मन, मोहन विश्राम ॥आं०॥१॥\nएक पत्नि एक बाण, एक वचन प्रमाण, अनंत जिवांचें कल्याण, गुण धाम॥आं०॥२॥\nविष्णु कृष्ण जगन्नाथ, नांदे अखंडानंदात, ह्लदयिं यत्स्वरुप ध्यात, विपद विराम॥आं०॥३॥\nश्याम सुंदर नयनिं पाहुं राम एकदा ध्यानि आठवे सदा, गांठ होइल कदा ॥धृ०॥\nकाम पुरवुनि जो सकळ वारि आपदा नाम वदनिं वदा, वाम भागिं प्रमदा ॥श्या०॥१॥\nशोभे जानकिजीवन दृढ मारुती पदा हरि दैहिक मदा, देतो अमृत पदा ॥श्या०॥२॥\nविष्णु कृष्ण जगन्नाथ वश भजन नवविधा सुख स्फुरवि ह्लदा, नुरवूनि आपदा ॥श्या०॥३॥\nनाचा नाचा दिवस जाणोनी सोनियांचा आला जानकी जीवन होय उत्साह मनाचा ॥धृ०॥\nरावणादि राक्षसांचा, संहार करुनि साचा विजयि प्रतापी शोभे राम राजा त्रैलोक्याचा विजयि प्रतापी शोभे राम राजा त्रैलोक्याचा दिव्य आत्म सिंहासनिं जीवन जीवांचा ॥ना०॥१॥\nनाहींच अटक बंध, मुखें गाउनी प्रबंध नृत्य करिति मंद मंद, देव ऋषि जनवृंद नृत्य करिति मंद मंद, देव ऋषि जनवृंद अयोध्योमाजी आनंद, प्रेम राघवाचा नृत्य करिति मंद मंद, देव ऋषि जनवृंद अयोध्योमाजी आनंद, प्रेम राघवाचा नृत्य करिति मंद मंद, देव ऋषि जनवृंद अयोध्येमाजी आनंद, प्रेम राघवाचा ॥ ना०॥२॥\nन विसरतां नावेक, दृश्य देखतांचि देख करितो आत्म विवेक, कृष्ण जगन्नाथ लेंक करितो आत्म विवेक, कृष्ण जगन्नाथ लेंक सेवितो विष्णु राम एक, नित्य वैभवाचा ॥ना०॥३॥\nचला चला पाहुं राम राजा अयोध्येचा आजि सुदिन सोन्याचा, भाग्योदयचि आमुचा ॥धृ०॥\nदिव्य सिंहासनीं शोभे, भव्य दश वदनारी सव्य भागीम लक्ष्मण वामांकीं जानकी नारी सव्य भागीम लक्ष्मण वामांकीं जानकी नारी श्यामल सुदंर पूर्ण सागर दयेचा ॥पा०॥१॥\nरत्न जडित माथां, मुकुट कुंडलें कानीं गळां वैजयंती माळा, पितांबर परिधानी गळां वैजयंती माळा, पितांबर पर��धानी पूर्ण ब्रह्मानंद दाता विजय श्रीयेचा ॥पा०॥२॥\nविष्णु कृष्ण जगन्नाथ, नित्य आत्म भजनांत होउनि आनंदमय नाचे संत सज्जनांत होउनि आनंदमय नाचे संत सज्जनांत नाम संकीर्तनाविण वय हें न वेंचा पा०॥३॥\nन येसि कां रे अजून प्रभु जानकि जीवना जगदवना, सुख भवना ॥न०॥धृ०॥\nपाप जनित हे त्रिताप गांजिति, माझि मति पहा कशि जिकडुन्‍ तिकडून्‍ मज सोसवेना ॥न०॥१॥\nन सुचे कांहिं उपाय, हरिं हे अपाय, काय पाहसी गम्मत्‍ हटकुन्‍ पकडून्‍ करिं शत्रु हवना ॥न येसि०॥२॥\nविष्णु कृष्ण जगन्नाथ, दावि निज पाय मज माय बाप तूंचि तुज, हुडकून्‍ मांडिलें स्तवना ॥न येसि०॥४॥\nपुरवि मनाची तान, राम आनंद निधान नुरवि देह भान ज्याचें ध्यान छान छान ॥धृ०॥\nविश्रांतीचें स्थान दे मज सुख समाधान नाहीं ज्या समान, व्यापक आन मान मान ॥पुरवि०॥१॥\nविष्णु कृष्ण जगन्नाथ निजानुसंधान धरितां भगवान्‍, करवि अमृतपान्‍ पान्‍ ॥पुरवि०॥२॥\nतूं झहकरिं ये श्रीरामा रे तूं झडकरिम ये श्रीरामा रे श्रीरामा रे, श्रीरामा रे ॥तूं०॥धृ०॥\nविषय वासना संग करी मनोभंग, निजात्मा रामा रे नाम रुपात्मक देहभाव हरीं, भेट देउनि सुखधामा रे नाम रुपात्मक देहभाव हरीं, भेट देउनि सुखधामा रे सुखधामा रे \nत्रिविध ताप मज जाचवि हे मति, कांचचि मेघश्याम रे नाचविते अति चित्त निरंतर, कल्पुनि स्त्रीधन कामा रे नाचविते अति चित्त निरंतर, कल्पुनि स्त्रीधन कामा रे धन कामा रे धन कामा रे ॥तूं०॥२॥\nविष्णु कृष्ण जगन्नाथ शरण मी, दावी पद स्वयंधामा रे या मानव जन्मीं भजन रहित, जाऊं काल न रिकामा रे या मानव जन्मीं भजन रहित, जाऊं काल न रिकामा रे न रिकामा रे न रिकामा रे ॥ तूं झड ०॥३॥\nधरुनि आलों आपुल्या प्रेमा ॥ गा श्रीरामा ॥ मेघश्यामा ॥ करुणा दृष्टीं मजकडे पाहे ॥ गा श्रीरामा मेघश्यामा० ॥धृ०॥\n करितां श्रमलों हा संसार पुरे झाला जीव बेजार ॥ गा श्रीरामा मेघश्यामा०॥ध०॥१॥\nआपण अखंड सुख साचार नकळुनि किती भ्रमलों अनिवार नकळुनि किती भ्रमलों अनिवार माझा मज कळला अविचार ॥ गा श्रीरामा मेघश्यामा०ध०॥२॥\nनेणुनि नित्या नित्य विचार ॥ मी तव अन्यायी हा फार आत्मज्ञानें करिं उद्धार ॥ गा श्रीरामा मेघश्यामा०॥ध०॥३॥\nतुजसम त्रिजगीं नाहिं उदार आतां करिं इतका उपकार आतां करिं इतका उपकार शाश्वत चरणीं देईं थार शाश्वत चरणीं देईं थार \n विष्णु कृष्ण जगन्नाथाकार ॥ गा श्रीरामा ��ेघश्यामा०॥धरु०॥५॥\nयेईं रे येईं रे वेगीं येईं रे श्रीरामा कां रे अजुनी अंत पहासी, संत मनोविश्रामा ये०॥धृ०॥\nनिष्ठुर नव्हसी कधीं आयकों पुराणीं मक्त जनाची कळवळ ऐसी, गर्जे व्यास वाणी ॥येई०॥१॥\nतुजवीण माझें निज सुख बोलवेना भजन पुजन नित्य, नेम चालवेना ॥ येईं रे०॥२॥\nकिती आठवूं या खोटया जाणुनी प्रंपचा तोटा आयुष्याचा न सरे, मोठा कर्म संचा ॥येईं रे०॥३॥\nविष्णु कृष्ण जगन्नाथ स्मरे निज नामा या मानव जन्माचें साधन, आपण मुखधामा ॥येई रे०॥४॥\nवि. जुन्नर गांवासंबंधीं . म्ह० जुन्नरी हरहुन्नरी = जुन्नर शहरांतील लोकांची हुशारी व सोदेगिरी वर्णन करतांना वापरतात .\nजानवे म्हणजे नेमके काय \nश्रीसिद्धचरित्र - अध्याय चाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय एकोणचाळिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय अडतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय सदतिसावा\nश्रीसिद्धचरित्र - अध्याय छत्तिसावा\nश्रीसिद्धचरित्रातील आणखी कांहीं ठळक पैलू\nश्रीसिद्धचरित्रांतील कवित्व आणि रसिकत्व\nश्रीविश्वनाथ, गणेशनाथ आणि स्वरुपनाथ \nश्रीज्ञानोबा माउलींचा ` वंशविस्तार '\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/political-news/demand-ppe-kits-and-testing-kits-from-central-government-instead-of-doing-protest-says-congress-leader-balasaheb-thorat/", "date_download": "2020-05-29T21:06:37Z", "digest": "sha1:FEQKF6IO25GXVUF3PYODIOVC3VDMVVV2", "length": 17121, "nlines": 197, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "महाराष्ट्राला आंदोलनापेक्षा टेस्टिंग किटची गरज ते केंद्राकडून आणा'; काँग्रेसचा भाजपवर निशाणा - Hello Maharashtra", "raw_content": "\nमहाराष्ट्राला आंदोलनापेक्षा टेस्टिंग किटची गरज ते केंद्राकडून आणा’; काँग्रेसचा भाजपवर निशाणा\nमहाराष्ट्राला आंदोलनापेक्षा टेस्टिंग किटची गरज ते केंद्राकडून आणा’; काँग्रेसचा भाजपवर निशाणा\n कोरोना व्हायरसचा सामना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी राज्यभरात महाराष्ट्र बचाव आंदोलन केलं. भाजपच्या या आंदोलनावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे. भाजप नेत्यांनी आंदोलन करण्यापेक्षा केंद्र सरकारकडे पीपीई किट आणि टेस्टिंग किटची मागणी केली पाहिजे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.\nकोरोनाच्या काळात केंद्र सरकारकडून पीपीई किट्स, टेस्टिंग किट्स आणि औषधं यायला हवीत, पण मागणीच्या ३० टक्केही पुरवठा होत नाही. खरंतर आपल्या विरोधी पक्षनेत्यांनी केंद्रात गेलं पाहिजे आणि आम्हाला पीपीई किट्स, टेस्टिंग किट्स द्या, अशी मागणी केली पाहिजे. आमच्या हक्काचा जो पैसा आहे तो जीएसटीचा परतावा आणि वेगवेगळ्या योजनांचे पैसे आम्हाला द्या, यासाठी केंद्राकडे जाऊन भांडलं पाहिजे. त्याऐवजी राज्याच्या कामकाजात अडचण होईल, असा त्यांचा प्रयत्न असल्याचं बाळासाहेब थोरात म्हणाले.\nहे पण वाचा -\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\nभाजपचं आंदोलन फसलं आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. करोनाच्या संकटात राजकारण न करता सहकार्याची भूमिका घ्या, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी साथ दिली. पण मोदींच्या पक्षाचे राज्यातील नेतेच त्यांच्या आवाहनाला बगल देत महाराष्ट्रात राजकारण करण्यात आकंठ बुडालेले आहेत. सत्ता गेल्याने राज्यातील भाजपाचे नेते वैफल्यग्रस्त झाले असून, सत्तेसाठी त्यांची तडफड होतेय. विरोधी पक्षाने करोनाच्या संकटात सरकारला काही विधायक सूचना केल्या तर त्यांचे स्वागतच केले जाईल, परंतु त्यांना राजकारणच करायचे असल्याने रोज राजभवनाच्या फेऱ्या मारून आता त्यांनी घरच्या अंगणालाच रणांगण केले आहे, असे थोरात म्हणाले. चंद्रकांत पाटील यांचे खरे अंगण कोणते\nदेवेंद्र फडणवीस तरी त्यांच्या नागपूरला गेले का त्यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे कार्यकर्तेच मदत करत आहेत, अशी टीका त्यांनी केली. पाच वर्षे सत्तेत असताना महाराष्ट्राची फसवणूक करणाऱ्या भाजपच्या नेत्यांचा राज्य सरकारला बदनाम करण्याचा डाव पूर्णपणे फसला असून, या ‘मेरा आंगण मेरा रणांगण’ आंदोलनाचा बार फुसका ठरला आहे. या आंदोलनाला जनतेचा तर नाहीच, पण भाजप कार्यकर्त्यांचाही प्रतिसाद मिळाला नाही, अनेक ठिकाणी भाजप नेत्यांनी रखरखत्या उन्हात लहान मुलांना आंदोलनासाठी उभे करून वेठीस धरल्याचे पहायला मिळाले, असेही ते म्हणाले.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”\nरेल्वे तिकीट बुकिंगला प्रचंड प्रतिसाद; केवळ २४ तासांत २३० ट्रेनसाठी १३ लाख तिकीट बुक\n राज्यात दिवसभरात तब्बल २ हजार ९४० नवे कोरोनाग्रस���त; आजवरची सर्वात मोठी संख्या\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत तालुक्यात ही शिरकाव \nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा मृत्यू\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nफायनल इयरचा झोल | विद्यार्थी बिनविरोध पुढे की परीक्षा होणारच\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसंभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nजळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन; शनिवारी…\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार; अजित पवारांचे…\n..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत;…\nमजुरांचा ‘मसीहा’ सोनू सूद मुंबईत फक्त साडे पाच…\nराज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..\nअक्षय कुमार धावला ज्युनिअर आर्टिस्टच्या मदतीला; १५००…\nसाऊथ इंडियन अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nनरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं…\nभाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown…\nकामगार कायद्यात बदल करणे ही कामगारांची चेष्टा\n‘बॉईज लॉकर रुम’ | मुलं घाणेरडी वागू नयेत म्हणून…\nकोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न…\n वैशाली हॉटेल झाले सुरु\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्य���साठी..\nतुमच्याकडे BSNL चं सिमकार्ड आहे फ्री मध्ये मिळतोय 5 GB डेटा\nस्थलांतरित कामगारांसाठी गीतकार गुलजार यांची भावनिक कविता\n‘दबंग’मधील व्हिलन ठरतोय रिअल लाईफमधील…\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%A4", "date_download": "2020-05-29T21:17:18Z", "digest": "sha1:7ZEGLIW2JEBMNUIAV6QTQI27TNIYEUU3", "length": 9186, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बहामनी सल्तनतला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nबहामनी सल्तनतला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख बहामनी सल्तनत या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nगुलबर्गा ‎ (← दुवे | संपादन)\nहैद्राबाद ‎ (← दुवे | संपादन)\nपट्टागड ‎ (← दुवे | संपादन)\nऔसा ‎ (← दुवे | संपादन)\nतुघलक घराणे ‎ (← दुवे | संपादन)\nअल्ला‍उद्दीन हसन बहामनी ‎ (← दुवे | संपादन)\nरांगणा ‎ (← दुवे | संपादन)\nबहमनी सल्तनत (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १४८६ ‎ (← दुवे | संपादन)\nमहमुद गवान ‎ (← दुवे | संपादन)\nआदिलशाही ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:मासिक सदर/ऑक्टोबर २०१२ ‎ (← दुवे | संपादन)\nकुतुबशाही ‎ (← दुवे | संपादन)\nबहामनी (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसोलापूर ‎ (← दुवे | संपादन)\nसोलापूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनिजामशाही ‎ (← दुवे | संपादन)\nचालुक्य राजघराणे ‎ (← दुवे | संपादन)\nअजिंक्यतारा ‎ (← दुवे | संपा��न)\nवेरूळची लेणी ‎ (← दुवे | संपादन)\nदेवगिरीचे यादव ‎ (← दुवे | संपादन)\nराष्ट्रकूट राजघराणे ‎ (← दुवे | संपादन)\nआदिलशाही ‎ (← दुवे | संपादन)\nगुप्त साम्राज्य ‎ (← दुवे | संपादन)\nचोळ साम्राज्य ‎ (← दुवे | संपादन)\nमौर्य साम्राज्य ‎ (← दुवे | संपादन)\nसातवाहन साम्राज्य ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:भारतीय राजवंश ‎ (← दुवे | संपादन)\nकुषाण साम्राज्य ‎ (← दुवे | संपादन)\nवाकाटक ‎ (← दुवे | संपादन)\nशिलाहार वंश ‎ (← दुवे | संपादन)\nकाकतीय ‎ (← दुवे | संपादन)\nलोदी ‎ (← दुवे | संपादन)\nकलचुरी वंश ‎ (← दुवे | संपादन)\nपांड्य राजवंश ‎ (← दुवे | संपादन)\nचंदेल्ल घराणे ‎ (← दुवे | संपादन)\nनंद घराणे ‎ (← दुवे | संपादन)\nगुर्जर-प्रतिहार ‎ (← दुवे | संपादन)\nगहडवाल वंश ‎ (← दुवे | संपादन)\nशुंग साम्राज्य ‎ (← दुवे | संपादन)\nकण्व घराणे ‎ (← दुवे | संपादन)\nपाल घराणे ‎ (← दुवे | संपादन)\nपल्लव वंश ‎ (← दुवे | संपादन)\nगंग ‎ (← दुवे | संपादन)\nमौखरि वंश ‎ (← दुवे | संपादन)\nसूर ‎ (← दुवे | संपादन)\nवर्धन राजघराणे ‎ (← दुवे | संपादन)\nचौहाण ‎ (← दुवे | संपादन)\nहोयसळ ‎ (← दुवे | संपादन)\nमोगल ‎ (← दुवे | संपादन)\nसेन ‎ (← दुवे | संपादन)\nचेर ‎ (← दुवे | संपादन)\nकदम्ब ‎ (← दुवे | संपादन)\nशैलेन्द्र राजवंश ‎ (← दुवे | संपादन)\nपरमार ‎ (← दुवे | संपादन)\nतुलुव वंश ‎ (← दुवे | संपादन)\nभारशिव वंश ‎ (← दुवे | संपादन)\nकर्कोटक वंश ‎ (← दुवे | संपादन)\nउत्पल वंश ‎ (← दुवे | संपादन)\nलोहार वंश ‎ (← दुवे | संपादन)\nवर्मन राजघराणे ‎ (← दुवे | संपादन)\nहिन्दुशाही वंश ‎ (← दुवे | संपादन)\nसोलंकी वंश ‎ (← दुवे | संपादन)\nहर्यक वंश ‎ (← दुवे | संपादन)\nसैयद वंश ‎ (← दुवे | संपादन)\nपाण्ड्य राजवंश ‎ (← दुवे | संपादन)\nपुष्यभूति वंश ‎ (← दुवे | संपादन)\nसंगम वंश ‎ (← दुवे | संपादन)\nसालुव वंश ‎ (← दुवे | संपादन)\nअरविडु वंश ‎ (← दुवे | संपादन)\nखिलजी ‎ (← दुवे | संपादन)\nगुलाम वंश ‎ (← दुवे | संपादन)\nतुघलक ‎ (← दुवे | संपादन)\nमहामेघवाहन वंश ‎ (← दुवे | संपादन)\nपरंडा किल्ला ‎ (← दुवे | संपादन)\nऔसा किल्ला ‎ (← दुवे | संपादन)\nसाेलापूर ‎ (← दुवे | संपादन)\nदुर्गादेवीचा दुष्काळ ‎ (← दुवे | संपादन)\nमुंबईचा इतिहास ‎ (← दुवे | संपादन)\nमराठी भाषेत प्रक्षिप्त फारसी शब्द ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/crime-news/shocking9-migrant-labourers-bodies-found-in-a-well-in-telengana/", "date_download": "2020-05-29T21:10:19Z", "digest": "sha1:3IYFKUSXZHON2HYVNFTHB3LNVA2GHP3F", "length": 15425, "nlines": 196, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "धक्कादायक! एका विहिरीत सापडले ९ मजूरांचे मृतदेह - Hello Maharashtra", "raw_content": "\n एका विहिरीत सापडले ९ मजूरांचे मृतदेह\n एका विहिरीत सापडले ९ मजूरांचे मृतदेह\n तेलंगणाच्या वारंगल ग्रामीण जिल्ह्यात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका गावातील विहिरीतून तब्बल ९ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. यातील ६ मृतदेह हे एकाच कुटुंबातील असल्याचं समजत आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, ही घटना वारंगलच्या गोर्रेकुंटा गावात घडली आहे. गुरूवारी संध्याकाळी ४ मृतदेह सापडले तर शुक्रवारी सकाळी ५ मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. यापैकी कोणत्याही मृतदेहावर जखमेचे कोणतेही निशाण आढळून आले नाही. ही आत्महत्या असल्याचं पोलिसांनी नाकारलं आहे. जर ही आत्महत्या असतील तर एकाच कुटुंबातील आत्महत्या केली असती यामध्ये आणखी ३ लोकांचा समावेश नसता.\nमिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये राहणारे मकसूद आलम आणि त्यांची पत्नी गेल्या २० वर्षांपासून कामाच्या निमित्ताने वारंगल येथे काम होते. उपजिविकेसाठी जूटची बॅग बनवण्याच काम हे दोघे येथे करत होते. आलम हे ६ लोकांच्या कुटुंबासह करीमाबाद येथे भाड्याने राहत होते. मात्र लॉकडाऊननंतर त्यांनी जूट मालकाला गोदामात राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. त्यानंतर हे संपूर्ण कुटूंब गोदामातील तळमजल्यावर राहत होते तर बिहारचं श्रीराम आणि श्याम यांचं एक कुटूंब पहिल्या माळ्यावर राहत होतं.\nहे पण वाचा -\nप्रियकराला घरी बोलवत असे मुलगी, वडिलांनी विरोध केला तर उचलले…\nदोन तरुणांसोबत प्रेयसी बोलते हे लक्षात आल्यावर प्रियकराने ९…\n२० वर्षीय नवविवाहितेसोबत सासऱ्याने केली जबरदस्ती; सुनेनं…\nया घटनेची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा गोदाम मालकाला या कुटुंबासह ३ लोक हरवले असल्याच कळलं. त्यांनतर शोधाशोध सुरू झाल्यावर यांचे मृतदेह विहिरीत सापडले. त्यानंतर आलम, त्याची पत्नी, मुलगी, ३ वर्षांचा नातू, मुलगा सोहेल आणि शाबाद यांच्यासोबतच त्रिपुराचे शकील अहमद आणि बिहारचे श्रीराम आणि श्याम यांचे मृतदेह विहिरीतून काढण्यात आले. या तिघांनी आत्महत्या का केली असा प्रश्न उभा राहतो. लॉकडाऊनमध्य��� काम नसलं तरीही कालांतराने कारखाना सुरू करण्याचा मालकाचा विचार होता. यामुळे या आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”\n.. म्हणून पार वाकून संजय राऊतांनी केला राज्यपालांना नमस्कार\nइग्नूने (ignou) दिली विद्यार्थ्यांना असाइनमेंट सबमिट करण्यास मुदतवाढ\nमजुरांचा ‘मसीहा’ सोनू सूद मुंबईत फक्त साडे पाच हजार रुपये घेऊन आला होता\nअशाप्रकारे सेहवागने सुरु केले स्थलांतरित मजूरांसाठी ‘घर से सेवा’ अभियान\nफडणवीसांचा ‘तो’ दावा आव्हाडांनी ठरवला खोटा, म्हणाले ‘हा’ घ्या…\nराज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..\nमजुरांच्या जेवण्याचा आणि त्यांच्या तिकीटांचा खर्च राज्यांनी करावा; सुप्रीम कोर्टाचे…\nप्रियकराला घरी बोलवत असे मुलगी, वडिलांनी विरोध केला तर उचलले हे भयावह पाऊल\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसंभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\n परभणीत दिवसभरात सापडले ७ कोरोना पॉझिटिव्ह; मानवत…\nचिनी पंतप्रधानांचा खुलासा,म्हणाले,’कोरोनामुळे ६० कोटी…\nसातारा जिल्ह्यात दिवसभरात ३२ नवीन कोरोनाग्रस्त तर १ जणाचा…\nजुळ्यांना जन्म देणार्‍या कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू\nया १३ शहरांत आहेत देशातील ७०% कोरोना रुग्ण\nजळगावात कोरोनाचा कहर सुरूच; आज 24 रुग्णांची भर, आकडा 595 वर\nशाळा १ जुलै ला सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार\nछत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांचे निधन; शनिवारी…\nराज्य सरकार लवकरच आर्थिक पॅकेज जाहीर करणार; अजित पवारांचे…\n..तरीही काही महाराष्ट्रद्रोही मुंबईला बदनाम करतायेत;…\nमजुरांचा ‘मसीहा’ सोनू सूद मुंबईत फक्त साडे पाच…\nराज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..\nअक्षय कुमार धावला ज्युनिअर आर्टिस्टच्या मदतीला; १५००…\nसाऊथ इंडियन अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू\nमजुरांचा ‘मसीहा’ सोनू सूद मुंबईत फक्त साडे पाच…\nअशाप्रकारे सेहवागने सुरु केले स्थलांतरित मजूरांसाठी…\nफडणवीसांचा ‘तो’ दावा आव्हाडांनी ठरवला खोटा,…\nराज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nनरेंद्र मोदींची ‘महानता’ भारताचं…\nभाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown…\nकामगार कायद्यात बदल करणे ही कामगारांची चेष्टा\n‘बॉईज लॉकर रुम’ | मुलं घाणेरडी वागू नयेत म्हणून…\nकोरोना इम्पॅक्ट | लोकांच्या खात्यात पैशांआधी, पोटात अन्न…\n वैशाली हॉटेल झाले सुरु\n‘नथीचा नखरा’ समजून घेण्यासाठी..\nतुमच्याकडे BSNL चं सिमकार्ड आहे फ्री मध्ये मिळतोय 5 GB डेटा\nस्थलांतरित कामगारांसाठी गीतकार गुलजार यांची भावनिक कविता\n‘दबंग’मधील व्हिलन ठरतोय रिअल लाईफमधील…\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/i-was-punched-kicked-by-aap-mlas-inside-delhi-assembly-kapil-mishra/articleshow/58926674.cms", "date_download": "2020-05-29T21:13:01Z", "digest": "sha1:O3APHWXHYSMIL5PSY7IZA6UNPLMXCSVY", "length": 9549, "nlines": 79, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभर विधानसभेत 'आप'च्या आमदारांची हाणामारी\nदेशाच्या राजकारणात क्रांती घडवून आणण्याच्या घोषणा देत अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेला आम आदमी पक्ष 'क्रांती'च्या एका वेगळ्याच वाटेवर येऊन ठेपला आहे. आतापर्यंत आपसात केवळ शब्दयुद्ध खेळणाऱ्या 'आप'च्या आमदारांनी आज चक्क विधानसभेत हाणामारी करत दिल्लीकरांना लाजवले. 'आप'च्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात बोलणाऱ्या आपल्याच सहकाऱ्याला मारहाण करत त्याचा गळाही दाबण्याचा प्रयत्न केला.\nदेशाच्या राजकारणात क्रांती घडवून आणण्याच्या घोषणा देत अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेला आम आदमी पक्ष 'क्रांती'च्या एका वेगळ्याच वाटेवर येऊन ठेपला आहे. आतापर्यंत आपसात केवळ शब्दयुद्ध खेळणाऱ्या 'आप'च्या आमदारा��नी आज चक्क विधानसभेत हाणामारी करत दिल्लीकरांना लाजवले. 'आप'च्या आमदारांनी पक्षाच्या विरोधात बोलणाऱ्या आपल्याच सहकाऱ्याला मारहाण करत त्याचा गळाही दाबण्याचा प्रयत्न केला.\nवस्तू व सेवा कर विधेयकावर (जीएसटी) चर्चा करण्यासाठी आज दिल्ली विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे समर्थक असलेल्या आमदारांनी 'आप'चे बंडखोर आमदार कपिल मिश्रा यांच्यावर सामूहिक हल्ला चढवला. इतकंच नव्हे तर एका आमदारानं कपिल मिश्रा यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता हा वाद मिटण्याऐवजी अधिकच चिघळला. अखेर कपिल मिश्रा यांना मार्शलच्या मदतीनं सभागृहाबाहेर काढल्यानंतर गदारोळ थांबला.\n...तेव्हा केजरीवाल हसत होते\nसभागृहाबाहेर मीडियाशी बोलताना आमदार कपिल मिश्रा यांनी पुन्हा एकदा केजरीवालांवर हल्लाबोल केला. 'केजरीवालांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळंच मला लक्ष्य करण्यात येत आहे. केजरीवाल व सत्येंद्र जैन यांच्या घोटाळ्यावर चर्चा करण्यासाठी दिल्ली विधानसभेचं विशेष अधिवेशन रामलीला मैदानात बोलावण्यात यावं अशी मागणी मी आज केली. तेव्हा अचानक 'आप'चे आमदार आले आणि मला मारहाण सुरू केली. काही आमदारांनी मला लाथाही घातल्या. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या इशाऱ्यावरून मला मारण्यात आले आणि हे सर्व घडत असताना केजरीवाल हसत होते,' असा दावाही त्यांनी केला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nपुलवामा: मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, आयईडी भरले...\n अजित डोभालांनी मोदींना दिली बातमी...\n... असा उधळला दहशतवाद्यांचा कट, काश्मीर पोलिसांनी दिली ...\nकरोनाची लक्षणं आढळली, भाजप नेता रुग्णालयात दाखल...\n'मोफत जमिनी लाटणाऱ्या खासगी रुग्णालयांत मोफत इलाज का ना...\nएका मेसेजवर जोडा आधार आणि पॅन कार्डमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nकरोनाचं मुंबई, ठाणे, पुणे कनेक्शन; नगरमध्ये रुग्ण वाढले\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathibhau.com/atal-bihari-vajpayee-information-in-marathi/", "date_download": "2020-05-29T19:40:12Z", "digest": "sha1:GAK7RFXATX3OXDMOEJV5A45KKDPG43IH", "length": 20844, "nlines": 120, "source_domain": "marathibhau.com", "title": "अटलबिहारी वाजपेयी यांची संपूर्ण माहिती | Atal Bihari Vajpayee information", "raw_content": "\nअटलबिहारी वाजपेयी यांची संपूर्ण माहिती | Atal Bihari Vajpayee information\nAtal Bihari Vajpayee information in marathi || अटलबिहारी वाजपेयी मराठी माहिती :- अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे माजी पंतप्रधान होते. आयुष्यभर ते राजकारणात सक्रिय राहिले. लाल नेहरू यांच्यानंतर, अटलबिहारी बाजपेयी हे सलग तीन वेळा पंतप्रधानपदावर राहणारे एकमेव नेते आहे. ते भारतातील एक अत्यंत सन्मानीय आणि प्रेरणादायक राजकारणी होते. वाजपेयी यांनी अनेक वेगवेगळ्या परिषद व संघटनांचे सदस्य म्हणूनही काम केले. वाजपेयी एक प्रभावी कवी आणि धारदार वक्ते होते. एक नेता म्हणून, ते आपल्या स्वच्छ प्रतिमेसाठी, लोकशाहीवादी आणि उदारमतवादी विचारांमुळे संपूर्ण भारतात प्रशिध्द होते. 2015 मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आले.\nअटलबिहारी वाजपेयी यांची माहिती\nप्रारंभिक जीवन || Early Life\nभारताचे पंतप्रधान म्हणून || as a Prime Minister\nवैयक्तिक जीवन || Personal Life\nपुरस्कार व सन्मान || Awards\nअटलबिहारी वाजपेयी यांची माहिती\nनाव (Name) अटल बिहारी वाजपेयी\nजन्म (Birthday) 25 डिसेंबर 1924, ग्वालियर\nआई (Mother Name) कृष्णा देवी\nवडिल (Father Name) कृष्णा बिहारी वाजपेयी\nमृत्यु (Death) 16 ऑगस्ट 2018 वयाच्या 93 व्या वर्षी\nप्रारंभिक जीवन || Early Life\nअटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे झाला. ते आपले वडील कृष्णा बिहारी वाजपेयी आणि आई कृष्णा देवी यांच्या सात मुलांपैकी एक होते. त्यांचे वडील एक विद्वान आणि शालेय शिक्षक होते. सुरुवातीचे शिक्षण घेतल्यानंतर वाजपेयी पुढील अभ्यासासाठी कानपूरच्या लक्ष्मीबाई कॉलेज आणि डीएव्ही महाविद्यालयात गेले. येथून त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली. पुढील अभ्यासासाठी त्यांनी लखनौहून अर्ज भरला पण त्यांना आपला अभ्यास चालू ठेवता आला नाही. त्यांनी आरएसएस द्वारा प्रकाशित होणाऱ्या मासिकामध्ये एक संपादक म्हणून नोकरी केली. त्यांनी लग्न केले नसले तरी त्यांनी बीएन कौलच्या दोन मुली नमिता आणि नंदिताला दत्तक घेतले.\nवाजपेयींच��� राजकीय प्रवास स्वातंत्र्यसैनिक म्हणून सुरू झाला.194२ मध्ये ‘भारत छोडो चळवळ’ मध्ये भाग घेतल्याबद्दल इतर नेत्यांसह त्यांना अटक करण्यात आली. त्याच वेळी त्यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी यांची भेट घेतली, जे भारतीय जनसंघ म्हणजे बी.जे.एस. चे नेता होते वाजपेयी यांनी त्यांच्या राजकीय अजेंड्यास पाठिंबा दर्शविला. मुखर्जी यांचे लवकरच आरोग्यविषयक समस्यांमुळे निधन झाले आणि बी.जे.एस. चा वाजपेयी यांनी कार्यभार स्वीकारला आणि या संस्थेच्या विचारांना व अजेंड्याना समोर नेले.\n1954 मध्ये ते बलरामपूर जागेवरुन खासदार म्हणून निवडून गेले. तरुण वय असूनही वाजपेयींच्या दूर दृष्टी आणि ज्ञानामुळे त्यांना राजकीय जगात आदर आणि महत्वाचे स्थान मिळू शकले. 1977 मध्ये जेव्हा मोरारजी देसाई यांचे सरकार स्थापन झाले तेव्हा वाजपेयी यांना परराष्ट्रमंत्री केले गेले. दोन वर्षांनंतर त्यांनी चीनशी संबंधांवर चर्चा करण्यासाठी तेथे प्रवास केला.\n1971 च्या पाकिस्तान-भारत युद्धामुळे प्रभावित भारत-पाकिस्तान व्यापार संबंध सुधारण्यासाठी त्यांनी पाकिस्तानचा प्रवास करून नवीन पाऊल उचलले. जेव्हा जनता पक्षाने आर.एस.एस. वर हल्ला केला तेव्हा 1979 मध्ये त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला. 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची पायाभरणी करण्यात त्यांनी आणि बी.जे.एस. व आर.एस.एस. मधील लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंग शेखावत यांच्या सहकार्याने सुरू केला. स्थापनेनंतर पहिल्या पाच वर्षांमध्ये वाजपेयी या पक्षाचे अध्यक्ष होते.\nभारताचे पंतप्रधान म्हणून || as a Prime Minister\nसन 1996 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला सत्तेत येण्याची संधी मिळाली आणि अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान म्हणून निवडले गेले. परंतु बहुमताअभावी सरकार पडले आणि वाजपेयी यांना अवघ्या 13 दिवसानंतर पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला.\n1998 च्या निवडणुकीत, भाजप पुन्हा एकदा नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्सचे सरकार बनवण्यास यशस्वी झाली. या पक्षाने विविध पक्षांना पाठिंबा दर्शविला होता, परंतु यावेळी केवळ 13 महिने पक्ष सत्तेत राहू शकला, कारण अखिल भारतीय द्रविड मुनेत्र कझागम यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला.वाजपेयी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकारने 1998 मध्ये राजस्थानच्या पोखरण येथे अणुचाचणी केली.\n1999 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एन��ीए) सरकार स्थापन करण्यात यश मिळवले आणि अटलबिहारी वाजपेयी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. यावेळी सरकारने आपले पाच वर्षे पूर्ण केली आणि असे करणारे पहिले बिगर-कॉंग्रेस सरकार बनले. मित्रपक्षांच्या जोरदार पाठबळावर वाजपेयींनी आर्थिक सुधारणा आणि खासगी क्षेत्राच्या प्रगतीसाठी अनेक योजना सुरू केल्या.\n<—शिवाजी महाराज यांचा इतिहास–>\n<—राजकारणातील चाणक्य व्यक्तित्व शरद पवार–>\n<—इन्फोसिस संस्थापक नारायण मूर्ती–>\n<—अँपल कंपनीचे संस्थापक स्टिव्ह जॉब्स–>\nऔद्योगिक क्षेत्रात राज्यांचा हस्तक्षेप मर्यादित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वाजपेयी यांनी परकीय गुंतवणूकीच्या दिशेने आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात संशोधनास प्रोत्साहन दिले. त्यांच्या नवीन धोरण आणि कल्पनांच्या परिणामी भारतीय अर्थव्यवस्थेने वेगवान वाढ केली. त्यांच्या सरकारने पाकिस्तान आणि अमेरिकेबरोबर मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून द्विपक्षीय संबंधांना आणखी मजबूत केले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या परराष्ट्र धोरणांमध्ये फारसा बदल होऊ शकला नसला, तरीही या धोरणांचे खूप कौतुक झाले.\nएनडीएची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात 2005 च्या निवडणुकीत युती आत्मविश्वासाने उतरली होती, पण यावेळी कॉंग्रेसच्या नेतृत्वात यु.पी.ए. युतीने यश संपादन केले आणि सरकार स्थापन करण्यात यश मिळवले.\nडिसेंबर 2005 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांनी सक्रिय राजकारणामधून निवृत्तीची घोषणा केली.\nवैयक्तिक जीवन || Personal Life\nवाजपेयी आयुष्यभर अविवाहित राहिले. त्यांनी राजकुमारी कौल आणि बीएन कौल यांची कन्या नमिता भट्टाचार्य यांना दत्तक घेतले.\n2009 मध्ये त्यांना स्ट्रोक आला, त्यानंतर त्यांची प्रकृती खालावत गेली. 11 जून 2018 रोजी, त्यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये दाखल केले गेले, जेथे 16 ऑगस्ट 2018 रोजी त्यांचे निधन झाले. 17 ऑगस्ट रोजी त्यांची दत्तक मुलगी नमिता कौल भट्टाचार्य यांनी मुखाग्नि दिली. राजघाटाजवळ शांती व्हॅन येथील स्मृतीस्थळावर त्यांची समाधी स्थापन करण्यात आली आहे.\nपुरस्कार व सन्मान || Awards\n1993, डी. लिट. कानपूर विश्वविद्यालय\n1994, लोकमान्य टिळक पुरस्कार\n1994, उत्कृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार\nभारतरत्‍न- हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धिंगत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते.\n1924: अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म ग्वाल्हेर शहरात झाला.\n1942: भारत छोडो आंदोलनात भाग घेतला.\n1957: लोकसभेवर प्रथमच निवड झाली.\n1980: बी.जे.एस. व आर.एस.एस. यांच्या संगतीने भाजपाची स्थापना.\n1992: पद्मविभूषण पुरस्कार देशाच्या प्रगतीमध्ये त्यांच्या योगदानाबद्दल देण्यात आला.\n1996: प्रथमच देशाचे पंतप्रधान झाले.\n1998: दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले.\n1999: तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनले आणि दिल्ली आणि लाहोर दरम्यान बससेवा चालवून इतिहास रचला.\n2005: डिसेंबरमध्ये राजकारणातून निवृत्त झाले.\n2014: देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारत रत्न’ प्रदान.\nआम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आम्ही ते update करू धन्यवाद\nमित्रानो तुमच्याकडे जर Atal Bihari Vajpayee अटलबिहारी वाजपेयी मराठी माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Atal Bihari Vajpayee Information in Marathi या article मध्ये upadate करू\nमित्रांनो हि Atal Bihari Vajpayee Information in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद\n10+ स्टिव्ह जॉब्स यांचे सर्वोत्कृष्ठ विचार || Steve jobs Quotes in Marathi\nQuotes of Dr. Babasaheb Ambedkar || डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे थोर विचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%89%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2020-05-29T21:09:57Z", "digest": "sha1:M3ZIFDWSENR3C2RAGHC5W75IAHBJWYC5", "length": 5158, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आउगुस्त लॅन्दमेसार - विकिपीडिया", "raw_content": "\nआउगुस्त लॅन्दमेसार (जर्मन: August Landmesser) (जन्म: २४ मे १९१०; मृत्यू: १७ ऑक्टोबर १९४४) हा जर्मनीमधील हाम्बुर्ग शहरातील ब्लोह्म + वोस या जहाज कारखान्यातील एक कामगार होता. १३ जून १९३६ रोजी नौसेनेच्या होर्स्ट वेसल या जहाजाच्या उद्घाटन कार्यक्रमात त्याने नाझी सलामी देण्यास नकार दिल्याबद्दल तो प्रसिद्ध आहे. या घटनेचे छायाचित्र उपलब्ध आहे. इर्मा एक्लर नावाच्या एका यहुदी महिलेशी त्याच्या संबंधांमुळे त्याने नाझी पक्षाचा रोष ओढवून घेतला होता, कारण अशा संबंधांना बेकायदेशीर ठरवण्यात आले होते. पुढे त्याला कारावास झाला व नंतर लष्कर सेवेत भरती करण्यात आले. लष्कर कारवाईच्या वेळी त्याचा मृत्यू झाला. एक्लर हिला छळ छावणीत पाठवण्यात आले होते. तिथेच तिचा मृत्यू झाल्याचे मानले जाते.\nइ.स. १९१० मधील जन्म\nइ.स. १९४४ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑक्टोबर २०१६ रोजी ०७:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/health-centers-establish-plan-fall-in-controversy-1745174/", "date_download": "2020-05-29T20:58:19Z", "digest": "sha1:L2ATUI2NRTWKPIGJA2KERDYZDMPWU5RM", "length": 19560, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Health centers Establish plan fall in controversy | आरोग्यवर्धिनी केंद्र स्थापन करण्याआधीच योजना वादात | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nआरोग्यवर्धिनी केंद्र स्थापन करण्याआधीच योजना वादात\nआरोग्यवर्धिनी केंद्र स्थापन करण्याआधीच योजना वादात\nअभ्यासक्रमाद्वारे कौशल्य विकास आणि ज्ञान अद्ययावतीकरणाचा मानस आहे.\nबंधनकारक अभ्यासक्रमास आयुर्वेदतज्ज्ञांचा आक्षेप\nनाशिक : गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यासाठी राज्यात १२ हजार ४१५ आरोग्यवर्धिनी केंद्रे स्थापन करण्याच्या योजनेला प्रारंभीच वादाचे ग्रहण लागले आहे. या केंद्रात आयुर्वेदिक पदवीधारकांची नियुक्ती केली जाणार आहे. अपेक्षित सेवा देण्यासाठी त्यांना प्रथम महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा सहा महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक आहे. या प्रशिक्षणास आयुर्वेदतज्ज्ञांनी आक्षेप घेतला आहे. आयुर्वेद शास्त्राच्या शिक्षणात पदवीधर संपूर्ण ज्ञान घेतात. शिक्षण पूर्ण करून आरोग्य सेवा देणाऱ्यांना अभ्यासक्रम बंधनकारक करणे म्हणजे एकप्रकारे त्यांची अवनती करण्यासारखे असल्याची प्रतिक्रिया आयुर्वेद वर्तुळात उमटली आहे. दुसरीकडे, आरोग्य विद्यापीठाने कौशल्य विकास, ज्ञान अद्ययावतीकरणासाठी हा अभ्यासक्रम सुरू केल्याचे म्हटले आहे.\nप्राथ��िक आरोग्य सेवा देण्यासाठी केंद्र सरकारने देशभरातील दीड लाख प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांचे आरोग्यवर्धिनी केंद्रात रूपांतर करण्याचे निश्चित केले आहे. त्या अंतर्गत महाराष्ट्रात १२ हजार ४१५ आरोग्यवर्धिनी केंद्रे स्थापण्यात येणार आहेत. या केंद्रांमध्ये तसे बदल झाल्यानंतर सध्या अस्तित्वात असणाऱ्या कुटुंब कल्याण, माता-बाल आरोग्य सेवा, सांसर्गिक आजार उपचार सेवा तसेच असांसर्गिक आजार, कान-नाक-घशाचे आजार, दृष्टीसंबंधी आजार, अपघात आदी आरोग्य सेवा पुरविण्यात येतील. राज्यात ग्रामीण भागात आधीच डॉक्टरांची कमतरता आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातील बहुतांश पदे रिक्त असतात. ही बाब लक्षात घेऊन शासन आरोग्यवर्धिनी केंद्रात आयुर्वेदिक पदवीधारकांना सामावून घेणार आहे. यामुळे आयुर्वेद पदवीधरांना वेगळी संधी उपलब्ध झाली असली तरी त्यात प्रशिक्षणाची अट आहे.\nउपरोक्त सेवा देण्याचे प्रशिक्षण आरोग्य विद्यापीठाने निर्मिलेल्या ‘आधुनिक मध्यमस्तर सेवा प्रदाता’ प्रमाणपत्र अभ्यासक्रमाद्वारे दिले जाईल. सहा महिने कालावधीचा हा अभ्यासक्रम आरोग्य विभागाच्या अखत्यारीतील शासकीय रुग्णालयांमध्ये राबविण्यात येणार आहे. अभ्यासक्रमाचा पाठय़क्रम तयार करणे, शुल्क निश्चिती, अशी जबाबदारी विद्यापीठावर सोपविण्यात आली. या प्रशिक्षणानंतर आयुर्वेद पदवीधर राज्यातील आरोग्यवर्धिनी केंद्रात सेवा देण्यास पात्र ठरतील, असे शासनाने म्हटले आहे.\nआरोग्यवर्धिनी केंद्राच्या संकल्पनेचे स्वागत करणाऱ्या आयुर्वेदतज्ज्ञांनी प्रशिक्षण देण्यास आक्षेप घेतला आहे.\nवास्तविक आरोग्यवर्धिनी केंद्राची संकल्पना आजार होऊ नये म्हणून दक्षता घेण्यावर म्हणजे प्रतिबंधात्मक उपायांवर आधारित आहे. त्यास आयुर्वेदाशिवाय दुसरा कोणताही चांगला पर्याय नाही. आयुर्वेद शास्त्राच्या साडेपाच वर्षांच्या अभ्यासक्रमात ‘स्वस्थवृत्त’ या विषयांतर्गत त्याचे ज्ञान मिळते. आधुनिक वैद्यकशास्त्रातील अनेक विषयांचे शिक्षण मिळते. यामुळे आयुर्वेद पदवीधारकांची केंद्रात थेट नियुक्ती करावी. त्यांच्यावर अभ्यासक्रमाचा आर्थिक भार टाकला जाऊ नये. शासनाने ग्रामीण भागात आयुर्वेदाची जनजागृती करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. या माध्यमातून जनतेचे आरोग्य संवर्धन, प्रबोधन, संरक्���ण या गोष्टी साध्य करता येतील.\n– वैद्य विजय कुलकर्णी, संपादक, आरोग्य चिंतन\nआयुर्वेद शास्त्राची जाण नसलेल्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील व्यक्तीने प्रशिक्षण देण्यासंबंधी परिपत्रक काढले आहे. ते अयोग्य आहे. आयुष विभागाचे मतही विचारले गेले नाही. आयुर्वेद पदवीधारकांना हे प्रशिक्षण बंधनकारक करणे म्हणजे त्यांची अवनती करण्यासारखे आहे. या निर्णयात आरोग्य विद्यापीठाचा दोष नाही. शासकीय परिपत्रकानुसार विद्यापीठाने अभ्यासक्रमाची आखणी केली. अत्यावश्यक वाटत असल्यास आयुर्वेद पदवीधारकांना आधी सेवेत नियुक्त करावे आणि नंतर शासकीय खर्चाने प्रशिक्षण द्यावे. ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली जाईल.\n– वैद्य श्रीराम सावरीकर, आयुष सल्लागार – केंद्रीय आयुषमंत्री, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री\nशासन मान्यतेनुसार आरोग्यवर्धिनी योजनेंतर्गत अपेक्षित प्रशिक्षण देण्यासाठी सहा महिने कालावधीसाठी आधुनिक मध्यमस्तरीय सेवा प्रदाता अभ्यासक्रम सुरू केला जात आहे. त्यासाठी २०० आणि १०० खाटा असलेल्या शासकीय रुग्णालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. आतापर्यंत ५५ प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. विद्यापीठाने प्रारंभी प्रस्ताव अर्जासोबत दोन लाख ४० हजार रुपये शुल्काचा धनाकर्ष सादर करण्याची सूचना केली होती. परंतु, शासकीय योजना असल्याने शुल्क नसणारे प्रस्ताव स्वीकारण्यात आले. अभ्यासक्रमाद्वारे कौशल्य विकास आणि ज्ञान अद्ययावतीकरणाचा मानस आहे. त्यात आक्षेप घेण्यासारखे काही नाही. उलट १० हजारहून अधिक आयुर्वेद पदवीधरांना रोजगाराची संधी मिळणार आहे. यामुळे तो लवकर सुरू करण्याचा प्रयत्न आहे.\n– डॉ. कालिदास चव्हाण, कुलसचिव, आरोग्य विद्यापीठ\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलां��रितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 लष्कराचे हवाई प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्रातून हद्दपार\n2 मर्चंट्स बँकेच्या सभेत प्रचंड गदारोळ\n3 अंगणवाडी सेविकांचा ‘आक्रोश’\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/hong-kong-protest-china-government-abn-97-2026417/", "date_download": "2020-05-29T20:11:55Z", "digest": "sha1:ZLYLJM3YYTAXLXM2BF7EEK6YZH3T7Y6X", "length": 18679, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Hong Kong protest china government abn 97 | विश्वाचे वृत्तरंग : हाँगकाँगची हाक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nविश्वाचे वृत्तरंग : हाँगकाँगची हाक\nविश्वाचे वृत्तरंग : हाँगकाँगची हाक\nचीनच्या बहुतांश माध्यमांनी निवडणूक निकालाच्या बातम्या देताना हात आखडता घेतला\nगेल्या सहा महिन्यांपासून जनक्षोभाने धुमसत असलेले हाँगकाँग पुन्हा चर्चेत आले आहे ते तिथल्या निवडणुकांमुळे. हाँगकाँगमधील स्थानिक निवडणुकीत चीन सरकारसमर्थक उमेदवारांचा धुव्वा उडाला. आंदोलनास त्रासलेले बहुसंख्य लोक निवडणुकीत सरकारपुरस्कृत उमेदवारांना मतदान करतील, असा हाँगकाँग प्रशासनाचा होरा होता. मात्र, १८ पैकी १७ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवून लोकशाही समर्थक आंदोलकांनी वर्चस्व प्रस्थापित केले. या निकालाच्या वार्ताकनातून आंतरराष्ट्रीय माध्यमांचे विविध वृत्तरंग ठळकपणे दिसतात.\nचीनच्या बहुतांश माध्यमांनी निवडणूक निकालाच्या बातम्या देताना हात आखडता घेतला. निवडणुकीत लोकशाही समर्थकांनी मोठा विजय मिळवल्याचे मान्य करतानाच निकालास फार महत्त्व देण्याची गरज नसल्याचा सूर ‘ग्लोबल टाइम्स’ने आळवला. ‘चायना डेली’ने वार्ताकन करताना लोकशाही समर्थक आंदोलकांच्या विजयाचा स्पष्ट उल्लेख करणे टाळले आहे. निवडणुकीत लोकशाही समर्थक उमेदवारांना मतदान करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोप ‘चायना डेली’ने केला आहे. निवडणुकीत अमेरिकेने हस्तक्षेप केल्याचा आरोपही काही चिनी माध्यमांनी केला. हाँगकाँगमधून प्रकाशित होणाऱ्या ‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’ने मात्र हे निकाल चीन सरकारसाठी धोक्याची घंटा असल्याचे म्हटले आहे.\n‘बीबीसी’सह काही माध्यमांनी निवडणूक निकालाचे विश्लेषण करतानाच चिनी माध्यमांच्या वार्ताकनाकडे लक्ष वेधले आहे. हाँगकाँगच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरी लाम आणि पोलीस दलाच्या बहुमताच्या दाव्याचा फुगा निकालाने फुटला आहे, असे ‘बीबीसी’च्या संकेतस्थळावरील एका लेखात म्हटले आहे. चीन सरकारने वृत्तवाहिन्या, नभोवाणी आणि वृत्तपत्रांत निवडणूक निकालाच्या बातम्यांना फारसे स्थान मिळणार नाही, याची काळजी घेतली. अगदी समाजमाध्यमांद्वारेही या बातम्या लोकांपर्यंत पोहोचणार नाहीत, असे प्रयत्न चीनने केल्याचे त्यात म्हटले आहे.\n‘हाँगकाँग निवडणूक निकाल ही प्रशासनाला सणसणीत चपराक आहे,’ अशी टिप्पणी ‘द गार्डियन’च्या एका लेखात करण्यात आली आहे. या निकालातून सरकारबाबतचा अविश्वास व्यक्त झाला आहे. सरकारबाबत नाराजी व्यक्त करण्याची आणि आपल्या राजकीय मागण्या रेटण्याची संधी लोकशाही समर्थक आंदोलकांनी या निवडणुकीद्वारे साधली. नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याचे धोरण प्रशासनाने सुरूच ठेवल्यास लोकशाहीवाद्यांचे आंदोलन तीव्र होईल, असा अंदाज या लेखात वर्तविण्यात आला आहे.\n‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने निवडणूक निकालाचे सखोल विश्लेषण करताना त्याचे विविध अर्थ उलगडले आहेत. या निकालाने लोकशाहीवाद्यांना बळ मिळाले आहे. आंदोलकांच्या मागण्यांबाबत विचार करण्यासाठी निकालाने चिनी सरकारवर दबाव वाढवला आहे. मात्र, या मागण्यांबाबत तडजोड करण्यास चीन सरकार आणि हाँगकाँग प्रशासन तयार नसल्याने नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. हाँगकाँगवरील आपली पकड सैल होत असल्याची खात्री पटल्याने चीन आंदोलकांबाबत अधिक आक्रमक भूमिका घेऊ शकतो, याकडे या लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. स्थानिक संस्थांचे अधिकार कमी आहेत. त्यामुळे निवडून आलेल्या लोकशाहीवादी लोकप्रतिनिधींचा प्रभाव मर्यादित असू शकेल. मात्र, हाँगकाँगच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची २०२२ मध्ये निवड करण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या समितीत हे लोकप्रतिनिधी महत्त्वाची भूमिका बजावू शकतील, अशी अपेक्षा या लेखात व्यक्त केली आहे. निवडणुकीस चीन सरकार आणि तेथील माध्यमांच्या प्रतिसादाबाबत ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये स्वतंत्र लेख आहे. निवडणूक निकालाचा अंदाज बांधण्यास चीन सरकारला अपयश आले. हाँगकाँगमधील राजकीय वाऱ्याची दिशा ओळखण्यात चीन कमी पडले, असे निरीक्षण या लेखात नोंदवण्यात आले आहे.\nनिकालाचा अर्थ लावतानाच हाँगकाँगमधील आंदोलनास बळ देणाऱ्या अमेरिकेच्या दोन विधेयकांबाबतच्या सविस्तर बातम्या ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये आहेत. ट्रम्प यांनी या दोन विधेयकांवर स्वाक्षरी केली. त्यातील एक हाँगकाँगच्या स्वायत्ततेचा वार्षिक आढावा घेण्याबाबत असून, दुसरे हाँगकाँग पोलिसांना शस्त्रविक्री करण्यास मनाई करणारे आहे. या विधेयकांचे आंदोलकांनी जल्लोषात स्वागत केल्याची छायाचित्रेही ‘द वॉशिंग्टन पोस्ट’सह इतर माध्यमांत प्रसिद्ध झाली आहेत. या विधेयकाचे परिणाम आणि चीनने केलेला निषेध, याबाबतच्या बातम्या अमेरिकी व चिनी माध्यमांत ठळकपणे दिसतात.\nनिवडणूक निकालाने बळ मिळालेले हाँगकाँगमधील आंदोलक आता नव्या जोमाने रस्त्यावर उतरले आहेत. पाश्चात्त्य माध्यमांत त्यांची हाक प्रतिबिंबित होत असताना, ती आता तरी हाँगकाँग प्रशासन आणि चीन सरकापर्यंत पोहोचेल का, हा खरा प्रश्न आहे.\nसंकलन : सुनील कांबळी\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n���राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 मैदानातील माणसे.. : झुंजार सेनानायक\n2 नव्या आव्हानाच्या उंबरठय़ावर..\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/today-rashi-bhavishya-of-27-january-2020/articleshow/73659505.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2020-05-29T21:22:33Z", "digest": "sha1:FM5VUKNYAL7SF5YX6GWRZ5EODHIKACCN", "length": 11499, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआजचं राशी भविष्य: दि. २७ जानेवारी २०२०\nजाणून घ्या आजचे राशीभविष्य...\nजाणून घ्या आजचे राशीभविष्य...\nमेष : मोठी बहीण अथवा भाऊ यांचा सल्ला महत्त्वाचा वाटेल. स्वयंसेवक म्हणून काम कराल. आधुनिक जीवनशैली आत्मसात कराल.\nवृषभ : सकाळची सूर्यकिरणे मन प्रफुल्लीत करतील. वैवाहिक आयुष्यात सुखाचा झरा वाहील. घरातील वातावरण उत्साही असेल.\nमिथुन : हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. प्रसिद्धी लाभेल. जोडीदाराचे नवे रूप पाहायला मिळेल.\nकर्क : कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावर यश संपादन कराल. सामाजिक बांधिलकी जपा. दिवस अनेक आघाड्यांवर लाभ देणारा.\nसिंह : सहकाऱ्यांकडून काम करून घेण्याची हातोटी वाखाणण्याजोगी असेल. भावनिक गुंतागुंत त्रासदायक होईल. गरीबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत कराल.\nआजचे राशी भविष्य: दि. २७ जानेवारी २०२०\nकन्या : उतावीळपणे गुंतवणूक केल्यास तोटा होईल. भाऊबंदकीमधील वाद संपतील. वेळ हे प्रत्येक जखमेवर योग्य औषध म्हणून काम करते.\nतुळ : तुमचा शांत स्वभाव प्रत्येक अडचणीवर मात करेल. घरातील जादाची कामे कराल. ज्येष्ठ व्यक्तींना जुने मित्र भेटतील.\nवृश्चिक : जवळचे नातेवाइक आर्थिक मदत करतील. बराच काळ न केलेली कामे आज हातासरशी निपटून टाकाल. संध्याकाळी पा��्टीचे आयोजन कराल.\nधनु : आगंतुक पाहुण्यामुळे दिवसाचे वेळापत्रक कोलमडेल. कामांमधील त्रुटी योग्य प्रकारे मांडा. संध्याकाळी बागेमध्ये फेरफटका माराल.\nमकर : विविध कलागुणांना वाव मिळेल. अपेक्षित भेटीगाठी होतील. सहकर्मचाऱ्याचा सल्ला मोलाचा ठरेल.\nकुंभ : प्रकृतीमान खालावेल. कर्जाचे हप्ते वेळेतच भरा. संध्याकाळी आवडत्या कामात वेळ घालवाल.\nमीन: आयुष्यामध्ये प्रेमाचा भरभरून आनंद मिळेल. वेळेचा अपव्यय केल्यास प्रगती खुंटेल. कौटुंबिक समारंभ साजरे होतील.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nToday Rashi Bhavishya - 27 Jan 2020, मिथुन: हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हालमहत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nस्थानकांवर जमणाऱ्या श्रमिकांची व्यवस्था कशी\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/maza-adhyatma/spiritual-stories/adv-swanand-kulkarni/articleshow/69633569.cms", "date_download": "2020-05-29T19:54:49Z", "digest": "sha1:YDV3IDHJ4VVSICDO4Z44GAP4X6T36X3Q", "length": 15605, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदेखाव्याचे चित्र काढल्यानंतर चिमुकल्याने ते माझ्यापुढे धरले. त्या चित्रात विविध रंग भरले होते. तो म्हणाला, ‘सूर्य लाल आहे. बिंब गोल आहे, नदी निळी आहे. वाट काळी आहे. पान हिरवे आहे. खोड पारवे आहे. फूल जांभळे आहे. फळ पिवळे आहे. होडी गुलाबी आहे, त्याचे वल्हे नारिंगी आहे. या सर्वांना रंग आहेत;\nदेखाव्याचे चित्र काढल्यानंतर चिमुकल्याने ते माझ्यापुढे धरले. त्या चित्रात विविध रंग भरले होते. तो म्हणाला, ‘सूर्य लाल आहे. बिंब गोल आहे, नदी निळी आहे. वाट काळी आहे. पान हिरवे आहे. खोड पारवे आहे. फूल जांभळे आहे. फळ पिवळे आहे. होडी गुलाबी आहे, त्याचे वल्हे नारिंगी आहे. या सर्वांना रंग आहेत; पण होडीतील जो माणूस आहे त्याला कोणता रंग देऊ\nमुलांच्या चौकसबुद्धीला आणि विचारशक्तीला सामोरे जाणे काय सोपे असते कोणी काळा रंग रंगवावा तर अंतरी तो स्फटिकासारखा शुभ्र असतो. शुभ्र करावा तर आतून तो काळ्याकभिन्न पहाडासारखा असतो. तो थोडा श्याम आणि थोडा धवल करावा म्हटले तर हे कृष्णधवलचे प्रमाण नेहमीच चुकते. पुन्हा आज जे प्रमाण असते तेच त्या व्यक्तीचे उद्या राहील असेही नसते. काही वेळा समोर व्यक्ती कोण येते आणि परिस्थिती काय असते यावर आपापले रंग अवलंबून असतात. सरड्यासारखे रंग बदलणारी जमात तर वाढतच चालली आहे. ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा,’ असे म्हणू शकणारा वेगळाच कोणी काळा रंग रंगवावा तर अंतरी तो स्फटिकासारखा शुभ्र असतो. शुभ्र करावा तर आतून तो काळ्याकभिन्न पहाडासारखा असतो. तो थोडा श्याम आणि थोडा धवल करावा म्हटले तर हे कृष्णधवलचे प्रमाण नेहमीच चुकते. पुन्हा आज जे प्रमाण असते तेच त्या व्यक्तीचे उद्या राहील असेही नसते. काही वेळा समोर व्यक्ती कोण येते आणि परिस्थिती काय असते यावर आपापले रंग अवलंबून असतात. सरड्यासारखे रंग बदलणारी जमात तर वाढतच चालली आहे. ‘रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा,’ असे म्हणू शकणारा वेगळाच त्यामुळे रंग सांगावा कोणता, याचा मी विचार करू लागलो.\nमौजमजे���े गुलाबी आयुष्य जगणारा मदनलाल धिंग्रा स्वातंत्र्याच्या क्रांतियज्ञाच्या केशरी ज्वाळांमध्ये आपला रंग मिसळून टाकतो. आयसीएस परीक्षा उत्तीर्ण झालेले आयुष्याची पहाट सोनेरी करू शकणारे सुभाषचंद्र बोस यज्ञकुंडात अर्पण होण्यासाठी समीधेचा रंग घेतात. मार्टीन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला हे कृष्णवर्णीय शुभ्र हिमालयासारखे उत्तुंग काम उभे करतात. फॉरेन्स नाइटिंगेल किंवा मदर तेरेसा यांच्या सेवेचा रंग कोणता त्वचेचा रंगच काय, पण तो अवयव झडू लागला आहे अशा कुष्ठरोग्यांच्या जखमा बांधणाऱ्या बाबा आमटेंचा रंग कोणता त्वचेचा रंगच काय, पण तो अवयव झडू लागला आहे अशा कुष्ठरोग्यांच्या जखमा बांधणाऱ्या बाबा आमटेंचा रंग कोणता स्वतःच्या अंगात इंद्रधनुष्यी कर्तृत्व आणि गुणवत्ता असूनही, पाणी ज्यात मिसळावे तो त्याचा रंग होतो, त्याप्रमाणे समाजहितासाठी कोणत्याही रंगात मिसळणारे हे इंद्रधनुष्यी महात्मे यांचा रंग कोणता स्वतःच्या अंगात इंद्रधनुष्यी कर्तृत्व आणि गुणवत्ता असूनही, पाणी ज्यात मिसळावे तो त्याचा रंग होतो, त्याप्रमाणे समाजहितासाठी कोणत्याही रंगात मिसळणारे हे इंद्रधनुष्यी महात्मे यांचा रंग कोणता सत्तेचा माज आणि अवैध संपत्तीची मस्ती आलेल्या मंडळींची धुंदी कोणता रंग दाखविते आणि जे रंग उधळले जातात ते कोणते रंग असतात\nसाहित्याची, कलांची, शास्त्रांची निर्मिती माणसाचा रंग कोणता यांचा शोध घेण्यासाठी झाली असेल का\nव्ही. शांताराम यांच्या डोळ्याला दुखापत होऊन बरेच दिवस डोळे बंद राहिल्यानंतर त्यांना ‘नवरंग’चे दर्शन झाले. एक अजोड चित्रकृती साकारली गेली. सूर्य अस्ताला जाताना पसरलेले रंग पाहून रवींद्रनाथ टागोरांना आनंदाचे भरते आले. जीवनाच्या सौंदर्यनिष्ठ पूर्णतेचा आविष्कार करणे हेच आपले जीवनध्येय आहे याचा त्यांना साक्षात्कार झाला. आणि काव्य, संगीत, चित्रे यांचे सृजन सुरू झाले. रवींद्रनाथांनी त्यांच्या एका कवितेत चंद्राबद्दल लिहिले आहे, ‘चंद्र आपला धवल प्रकाश सर्व आकाशात पसरतो आणि स्वतःजवळ ठेवतो आपले काळे डाग’ आपल्या उणिवा स्वतःजवळ ठेवून गुणवत्तेचे रंग सर्वत्र बहाल करणारे आणि समाजजीवनाचे चित्र देखणे करणारे चित्रकार काय कमी आहेत गोकुळातील हरीचे रंग त्याच्या केसातल्या मोरपंखासारखेच सुंदर, भक्तीचा व प्रेमाचा दृष्टांत देणारे\n��ुलपाखरू किंवा कीटक यांचे रंग ते ज्या फुलांवर, रोपांवर बसले आहेत तसा त्यांचा रंग निसर्ग करीत असतो. त्याचप्रमाणे काळ्या मातीत तिफन चालविणारा शेतकरी, त्या मातीचा रंग अभिमानाने मिरवत असतो. जसा पिठाच्या गिरणीतला माणूस पीठ अंगभर झाल्याने ओळखून येत नाही. तसेच आपल्या अंगावर असणाऱ्या अहंमान्यतेच्या व गर्विष्ठपणाच्या पिठांमुळे आपला खरा रंग कोणता असतो, हेही ओळखून येत नाही.\nमी चिमुकल्याला सांगितले, ‘तुझ्या देखाव्यातल्या माणसाला तू या देखाव्यात छान दिसणाऱ्या रंगसंगतीप्रमाणे कोणताही रंग दे.’ कारण माणसाचा खरा रंग शोधण्याची प्रक्रिया चिरंतन चालणारी आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसर्गुण-निर्गुण व्ही. शांताराम रंग अॅड. स्वानंद कुलकर्णी Adv. Swanand Kulkarni\nस्थलांतरितांसाठी धावली ठाण्याहून रेल्वे\nमला जगू द्या, त्रास दिला तर जीव देईन; जावयाची रावसाहेब दानवेंना धमकी\nजिल्ह्यात ९३७ कोरोनामुक्त, ४५३ रुग्णांवर उपचार सुरू\nघरातच दोन मिनिटांत काढा Upper Lipचे केस, सोपे घरगुती उपाय\nमूग,मसूर आणि चण्याच्या डाळीचं फेस पॅक वापरा, सुरकुत्यांची समस्या होईल कमी\nशाळा १ जुलैला सुरू करण्याचा विचार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती\nCBSE: मार्क वाढवायच्या नावे फसवणूक; बोर्डाने केले सावध\nप्रसिद्ध ज्योतिषी बेजन दारूवाला यांचे निधन; करोनामुळे मृत्यू\n३ हजार रुपयांच्या डिस्काउंटवर मिळतोय हा जबरदस्त फोन, पाहा किंमत\nसकाळी रिकाम्या पोटी पाण्यासह कच्चे लसूण खा, या गंभीर आजारांचा धोका होईल कमी\nव्यावसायिक अभ्यासक्रम शुल्क: मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका\nभाईगिरीतून गुन्हेगाराची कोयत्याने वार करून हत्या\nदिल्ली-एनसीआरसह उत्तर भारत भूकंपाने हादरला\nकरोनामुळे १२४ वर्षांत पहिल्यांदाच रद्द करावी लागणार 'ही' स्पर्धा\nविश्वचषकात भारत ठरवून हरला होता का\nवकारने केले होते का 'त्या' क्लिपला लाईक, जाणून घ्या सत्य...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आ��ात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/supreme-court-of-pakistan-questions-legality-of-army-chief-extensions-zws-70-2025647/", "date_download": "2020-05-29T21:24:21Z", "digest": "sha1:EOFDSJTONE2RWLGI4FQXITUJXH6G4K6Y", "length": 24496, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Supreme Court of Pakistan questions legality of army chief extensions zws 70 | | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nन्यायमूर्ती हे अभिधान भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायदानप्रसंगी अनेकांनी, अनेकदा सार्थ ठरवले आहे\nपाकिस्तानच्या सरन्यायाधीशांनी तेथील लष्कराचीही भीड न बाळगता नियमांचा आग्रह धरला, हे भारतीय न्यायपालिकेचा अभिमान बाळगणाऱ्या भारतीयांनाही सुखावणारेच..\nमहाराष्ट्रातील सत्तापालट सर्वोच्च न्यायालयाच्या खणखणीत निकालानंतर होणे ही झाली ताजी घडामोड; पण याहीपेक्षा मोठे – इतिहास घडवण्याचे काम अनेकदा आपल्या सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी केले आहे. राज्यघटनेला अभिप्रेत असलेली, नागरिकांना समानता, न्याय आणि स्वातंत्र्याची हमी देणाऱ्या धर्मनिरपेक्ष गणराज्याची मूलभूत चौकट बदलली जाऊ शकणार नाही, असा दंडक घालून देणारे मिनव्‍‌र्हा मिल्स प्रकरण असो वा त्याआधी पोलिसांकरवी सत्ताधाऱ्यांच्या होणाऱ्या मनमानीला चाप लावणारे आणि हक्कांची हमी देणारे केशवानंद भारती, गोलकनाथ प्रकरणांतील निकाल असोत. न्यायमूर्ती हे अभिधान भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायदानप्रसंगी अनेकांनी, अनेकदा सार्थ ठरवले आहे. राज्यघटनेचा आधार भारतीय न्यायपालिकेस आहे हे खरेच. पण जेथे तो नाही त्या आपल्या शेजारील पाकिस्तानसारख्या देशांतही न्यायमूर्ती पदाची शान राखली जाते. तेथील सत्ताधाऱ्यांची अथवा ‘खरे सत्ताधारी’ असणाऱ्या लष्कराचीही भीड न बाळगता पाकिस्तानातील एखादे न्यायमूर्ती काम करतात, तेव्हा त्याची दखल घेणे आवश्यक ठरते; याचे कारण न्यायाची आणि त्यामागील निर्भीडपणाचीही उदाहरणे आपल्या शेजारी देशांत दुर्मीळ असतात. ती पाहताना आपण कोठे आहोत, याचे भान आपल्याला अधिक स्पष्टपणे येऊ शकते.\n‘याच न्यायपालिकेने एका पंतप्रधानाला शिक्षा ठोठावलेली आहे आणि एका पंतप्रधानाला अपात्र ठरवले आहे. ल��करच एका माजी लष्करप्रमुखाविरोधात खटला सुरू होत आहे. तेव्हा न्यायपालिका प्रस्थापितांना झुकते माप देते आणि गरिबांवर अन्याय करते वगैरे टोमणे मारणे बंद करावेत,’ असे पाकिस्तानचे विद्यमान सरन्यायाधीश न्या. आसिफ सईद खान खोसा यांनी अलीकडेच ठणकावले. पक्षपातीपणाची ओरड हा निर्भीडपणावरील पहिला हल्ला असतो. तो प्रयत्न पाकिस्तानी सरन्यायाधीशांनी थोपवून धरला. ज्या प्रकरणात त्यांनी हे विधान केले, ते अधिक महत्त्वाचे. पाकिस्तानचे विद्यमान लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना पंतप्रधान इम्रान खान यांनी अक्षरश: स्वसाक्षांकित पत्र जारी करून तीन वर्षांची मुदतवाढ दिली. जनरल बाजवा हे आज- शनिवारी, २९ नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार होते. म्हणजे त्यांचा निर्धारित कार्यकाळ संपत होता. त्यांना ऑगस्ट महिन्यात इम्रान खान यांनी – पाकिस्तानचे अध्यक्ष किंवा संसदेने नव्हे, तर पंतप्रधानांनी – मुदतवाढ दिली. तीदेखील कशी तर तीन ओळींचे पत्र जारी करून. काय होते त्या पत्रात तर तीन ओळींचे पत्र जारी करून. काय होते त्या पत्रात एका ओळीचा मजकूर – ‘टापूतील विद्यमान सुरक्षाविषयक स्थिती लक्षात घेऊन लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना मुदतवाढ देण्यात येत आहे.’ सरन्यायाधीश खोसा आणि त्यांचे दोन सहकारी न्यायाधीश न्या. सय्यद मन्सूर अली शाह आणि न्या. मझर आलम खान मियांखेल यांनी मंगळवारी या आदेशाच्या चिंधडय़ा उडवल्या. कोणत्या अधिकाराखाली हा आदेश आपण जारी केलात, अशी थेट विचारणा इम्रान खान यांना करण्यात आली. कारण पाकिस्तानच्या घटनेनुसार लष्करप्रमुखांना मुदतवाढ देण्याचा अधिकार केवळ तेथील अध्यक्षांना असतो. पंतप्रधान फार तर शिफारस करू शकतात. याबाबत आमची चूक झाली, अशी कबुली पाकिस्तान सरकारला न्यायालयात द्यावी लागली. मात्र सारवासारव करताना आम्ही हा आदेश केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूर करून घेतला, असा दावा करण्यात आला. हा निर्णय एखाद्या बैठकीत नव्हे, तर मंत्रिमंडळ सदस्यांना पत्राद्वारे कळवण्यात आला. इतक्या महत्त्वाच्या आणि दूरगामी निर्णयासाठी बैठक घ्यावीशी का वाटली नाही, अशा कडक शब्दांत न्यायालयाने पुन्हा ताशेरे ओढले. त्यातही २५ पैकी १४ मंत्र्यांनीच निर्णयाला मंजुरी दिली होती. पुन्हा ताशेरे. पाकिस्तानी सरकारच्या अ‍ॅटर्नी जनरलनी मग असा बचाव केला की, सुरक���षाविषयक स्थिती नाजूक असल्यामुळे हा निर्णय तातडीने घ्यावा लागला. ‘तातडीच्या स्थितीमध्ये देशाचे रक्षण करायला आपले लष्कर सक्षम आहे. अशा प्रसंगी एखाद्या व्यक्तीच्या भूमिकेला मर्यादा येतात एका ओळीचा मजकूर – ‘टापूतील विद्यमान सुरक्षाविषयक स्थिती लक्षात घेऊन लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना मुदतवाढ देण्यात येत आहे.’ सरन्यायाधीश खोसा आणि त्यांचे दोन सहकारी न्यायाधीश न्या. सय्यद मन्सूर अली शाह आणि न्या. मझर आलम खान मियांखेल यांनी मंगळवारी या आदेशाच्या चिंधडय़ा उडवल्या. कोणत्या अधिकाराखाली हा आदेश आपण जारी केलात, अशी थेट विचारणा इम्रान खान यांना करण्यात आली. कारण पाकिस्तानच्या घटनेनुसार लष्करप्रमुखांना मुदतवाढ देण्याचा अधिकार केवळ तेथील अध्यक्षांना असतो. पंतप्रधान फार तर शिफारस करू शकतात. याबाबत आमची चूक झाली, अशी कबुली पाकिस्तान सरकारला न्यायालयात द्यावी लागली. मात्र सारवासारव करताना आम्ही हा आदेश केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूर करून घेतला, असा दावा करण्यात आला. हा निर्णय एखाद्या बैठकीत नव्हे, तर मंत्रिमंडळ सदस्यांना पत्राद्वारे कळवण्यात आला. इतक्या महत्त्वाच्या आणि दूरगामी निर्णयासाठी बैठक घ्यावीशी का वाटली नाही, अशा कडक शब्दांत न्यायालयाने पुन्हा ताशेरे ओढले. त्यातही २५ पैकी १४ मंत्र्यांनीच निर्णयाला मंजुरी दिली होती. पुन्हा ताशेरे. पाकिस्तानी सरकारच्या अ‍ॅटर्नी जनरलनी मग असा बचाव केला की, सुरक्षाविषयक स्थिती नाजूक असल्यामुळे हा निर्णय तातडीने घ्यावा लागला. ‘तातडीच्या स्थितीमध्ये देशाचे रक्षण करायला आपले लष्कर सक्षम आहे. अशा प्रसंगी एखाद्या व्यक्तीच्या भूमिकेला मर्यादा येतात तेवढय़ा एका कारणासाठी लष्करप्रमुखांना मुदतवाढ द्यायची असल्यास, बाकीचे सैनिक आणि अधिकारीदेखील मुदतवाढीस पात्र ठरतील,’ असे परखड मत न्या. खोसा यांनी नोंदवले. त्याचबरोबर लष्करप्रमुख बाजवा यांच्या मुदतवाढीस न्यायालयाने मंगळवारी स्थगिती दिली. अखेर गुरुवारी सशर्त आणि सहा महिन्यांची मुदतवाढ बाजवा यांना देण्यात आली. मात्र सहा महिन्यांत लष्करप्रमुखांच्या कार्यकाळाविषयी कायदा करण्याची जबाबदारी पाकिस्तानी संसदेवर सोपवण्यात आली आहे.\nन्या. खोसा आणि पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालयाने प्रत्यक्षरीत्या पाकिस्तानी लोकनियुक्त सरकार आणि अप्रत्यक्षरीत्या पाकिस्तानी लष्करासंबंधी घेतलेली ही भूमिका अभूतपूर्व असली तरी न्या. खोसा यांची पाश्र्वभूमी पाहता फारशी आश्चर्यकारक नाही. याच न्या. खोसा यांनी २००७ मध्ये तत्कालीन अध्यक्ष आणि माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांचा आदेश मानण्यास स्पष्ट नकार दिला होता. काय होता तो आदेश ३ नोव्हेंबर २००७ रोजी मुशर्रफ यांनी आणीबाणी जाहीर करताना, पाकिस्तानी संविधानच स्थगित केले होते. इतकेच नव्हे, तर पाकिस्तानातील न्यायाधीश आणि उच्चपदस्थ न्यायाधीशांनी नव्याने शपथ घ्यावी, असे फर्मान निघाले होते. अशी शपथ घेण्यास न्या. खोसा यांनी नकार दिला आणि त्यांची हकालपट्टी झाली. पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात न्या. खोसा यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. कारण अशा असंख्य न्यायाधीशांना पुन्हा सामावून घ्यावे यासाठी तेथे देशभर आंदोलने झाली होती ३ नोव्हेंबर २००७ रोजी मुशर्रफ यांनी आणीबाणी जाहीर करताना, पाकिस्तानी संविधानच स्थगित केले होते. इतकेच नव्हे, तर पाकिस्तानातील न्यायाधीश आणि उच्चपदस्थ न्यायाधीशांनी नव्याने शपथ घ्यावी, असे फर्मान निघाले होते. अशी शपथ घेण्यास न्या. खोसा यांनी नकार दिला आणि त्यांची हकालपट्टी झाली. पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात न्या. खोसा यांना पुन्हा सेवेत घेण्यात आले. कारण अशा असंख्य न्यायाधीशांना पुन्हा सामावून घ्यावे यासाठी तेथे देशभर आंदोलने झाली होती मुशर्रफ यांच्या त्या आदेशाबद्दलच त्यांच्याविरोधात इस्लामाबाद उच्च न्यायालयात राजद्रोहाचा खटला सध्या सुरू आहे. एखाद्या माजी लष्करप्रमुखाच्या विरोधात असा खटला चालवला जाणे हेही अभूतपूर्वच. न्या. खोसा यांनी याच वर्षी जानेवारीत पाकिस्तानचे २६ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. अतिशय कर्तव्यकठोर आणि ताठ कण्याचे न्यायाधीश असा त्यांचा लौकिक आहे. राजकारणी किंवा लष्कर यांच्याविरोधात न्यायनिष्ठुर होण्याची हिंमत ते नेहमीच दाखवत असतात. इतकेच नव्हे, तर खटल्यांचा त्वरित निपटारा करण्यातही त्यांचा हातखंडा आहे.\nभारत असो किंवा मालदीव (अब्दुल गयुम यांना नुकतीच झालेली शिक्षा उदाहरणार्थ), पाकिस्तान असो वा ब्रिटन, या देशांमध्ये न्यायपालिकेने योग्य वेळी कणखर भूमिका घेऊन नैतिक अध:पतन टाळलेले दिसून येते. भारत किंवा ब्रिटन या देशांमध्ये लोकशाही रुजलेली आहे. भारतात तर लेखी राज्यघटनाही आहे. पाकिस्तान किंवा मालदीव या देशांमध्ये अजून लोकशाहीच विकासावस्थेत आहे. परंतु न्यायपालिकेची भूमिका किंवा तिचे महत्त्व तेथेही बदललेले नाही. किंबहुना, मालदीव किंवा पाकिस्तानसारख्या देशांमध्ये ते अधोरेखितच होते. याच्या पूर्ण विपरीत चीनमध्ये अशी न्यायव्यवस्थाच पुरेशी विकसित न झाल्यामुळे हाँगकाँगवासीयांना त्या देशाबद्दल वाटणारा संशय रास्त मानावा लागतो.\nभारतात न्यायपालिका विकसित टप्प्यावर असल्याचा रास्त अभिमान आपण बाळगण्यात काही गैर नाही. मात्र निर्भीडपणा हा न्यायाचा पाया असतो आणि समोरचे सत्तास्थान कोणते, त्यावरील व्यक्ती कोण हे पाहण्यापेक्षा नियम, औचित्य आणि सत्य यांचा पक्ष महत्त्वाचा मानणे हे न्यायपालिकेच्या नैतिकतेवरील विश्वास वाढवणारे असते, याचे भान उपखंडात वाढताना दिसल्यास, त्याचेही स्वागत करायला हवे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 ताई आणि दादा\n2 सरकार आले, पुढे\n3 आत्ममग्न पक्षाची लक्षणे\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/trending/whatsapp-adds-a-new-setting-allowing-only-admins-to-send-group-messages/142325/", "date_download": "2020-05-29T19:38:11Z", "digest": "sha1:3BSJ7BXURUTFYA4PFB4WP56RZT7TNNMA", "length": 11288, "nlines": 101, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "WhatsApp Adds A New Setting Allowing Only Admins To Send Group Messages", "raw_content": "\nघर टेक-वेक Ayodhya Verdict : व्हॉट्सअॅप ग्रुप झाले सतर्क आणि केली ‘ही’ गोष्ट\nAyodhya Verdict : व्हॉट्सअॅप ग्रुप झाले सतर्क आणि केली ‘ही’ गोष्ट\nअयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला नसून या निकालावर व्हॉट्सअॅप ग्रुपच्या अॅडमिने सतर्कता पाळली आहे.\nअसं करा आणि व्हॉट्सAPP चॅटिंगमध्ये 'टाइपरायटर फॉन्ट'ची मज्जा घ्या\nअयोध्या प्रकरणाचा ऐतिहासिक निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निकालानंतर देशभरातून अनेक मान्यवरांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. अनेक ठिकाणी या निकाल्याच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे अनेकदा कोणतीही गोष्ट घडली की, ती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरते. परंतु, अयोध्ये निकाला नंतर सोशल मीडिया थंड असल्याचे दिसून येत आहे.\n…यामुळे सोशल मीडिया थंड\nअयोध्ये निकालाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची अफवा पसरु नये. तसेच कोणतेही एसएमएस, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होऊ नये याकरता पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. अनेक ठिकाणी पोलिसांकडून याची जाहीर नोटीस देखील काढण्यात आली आहे. तसेच एखाद्या ग्रुपवर जर कोणी राम मंदिराबाबत पोस्ट टाकल्यास त्या ग्रुपमधील सदस्याचे नाव तात्काळ पोलीस स्थानकात कळवावे, असे देखील त्या नोटीसद्वारे सांगण्यात आले आहे. याची दक्षता घेत बऱ्याच ग्रुप अॅडमिनने ग्रुपमधील इतर सदस्यांना लॉक करुन फक्त स्वत: संदेश पाठवू शकतील अशी सेटिंग केली आहे. त्यामुळे एखाद्या ग्रुपमध्ये तशी सेटिंग केल्यामुळे अफवा पाठवण्यास आळा बसला आहे.\nप्रक्षोभक संदेश पसरवू नका\nज्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर प्रक्षोभक संदेश पसरविले जातील, त्या ग्रुपच्या अ‍ॅडमिनवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे संदेश पसरवू नका, असे शहर सायबर शाखेचे पोलीस अधीक्षक देवराज बोरसे यांनी सांगितले.\nग्रामीण सायबर शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष अन्मुलवार यांनी असे सांगितले की, ‘जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ग्रामीण सायबर शाखा फेसबुक, हॉट्सअ‍ॅपवर करडी नजर ठेवून आहे. प्रक्षोभक संदेश, चित्र अपलोड केल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ संबंधितावर कारवाई केली जाण���र आहे.’\nचोख शहर पोलीस बंदोबस्त\nपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपायुक्त चार, सहायक आयुक्त आठ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक १५, पोलीस कर्मचारी दोन हजार, होमगार्ड, शीघ्र कृतीदल, दंगानियंत्रण पथक, राज्य राखीव पोलीस दल. जिल्हा पोलीस बंदोबस्त – पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक दोन, पोलीस उपअधीक्षक आठ, पोलीस निरीक्षक ३०, पोलीस उपनिरीक्षक ८०, पोलीस कर्मचारी २ हजार ५००, होमगार्ड ४००.\nहेही वाचा – प्रक्षोभक संदेश पाठवणार्‍या व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिनवर होणार कारवाई\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nया निर्णयामुळे भाजपच्या राजकारणाला आवर – रणदीप सुरजेवाला\n‘सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर अयोध्या वादावर आता पडदा पडलाय’\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nMoto G8 Power Lite स्मार्टफोनची आजपासून विक्री, किंमत ८,९९९ रुपये\nशाहिद आफ्रिदीचा तंबाखू खातानाचा व्हिडिओ TikTok वर व्हायरल\nकुत्र्याने ३ महिने बघितली हॉस्पिटलच्या बाहेर मालकाची वाट पण…\nVideo: जीव वाचवण्यासाठी म्हशीने मारली सिंहांच्या अंगावरून उडी\nआलं आलं कोरोना स्पेशल वेडिंग पॅकेज आलं….\nVideo : जवानांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला; पुलवामाची पुनरावृत्ती टळली\nखासगी हॉस्पिटल्सचा मनमानी कारभार सुरूच\nकलिंगड खाण्याचे काही फायदे काही तोटे\nViral: वॉर्डरॉबमधील कपड्यांना आलायं कंटाळा\nमनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र\nलोकमान्य टिळक टर्मिनसवर मजूर ताटकळत उभे\nPhoto: रोहित-कुंती पवार Anniversary\nPhoto: मराठीतील चॉकलेट बॉयने शेअर केले पहिले फोटोशूट\nमहालक्ष्मी रेस कोर्स येथे नवं क्वारंटाइन सेंटर\nमजुरांची घरी जाण्याची ओढ काही थांबेना\nPhoto: सुंदर अभिनेत्री ओठांची सर्जरी करून पस्तावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.rayhaber.com/2020/05/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%87-28-%E0%A4%AE%E0%A5%87/", "date_download": "2020-05-29T21:11:26Z", "digest": "sha1:OUVQVCNMDUBSIEGADM5M6PK5MUGJT2CC", "length": 89213, "nlines": 457, "source_domain": "mr.rayhaber.com", "title": "मंत्री एरसॉय: काही चुकले नाही तर पर्यटन 28 मे सारख्या स्थानिक पर्यटन चळवळीप��सून सुरू होते RayHaber | raillynews", "raw_content": "\nलाइट रेल सिस्टम (एचआरएस)\n[23 / 05 / 2020] सुट्टीवर महामार्ग व पूल विनामूल्य आहेत का\n[23 / 05 / 2020] मेजवानी दरम्यान महामार्गावर कठोर तपासणी लागू केली जाईल\tसामान्य\n[23 / 05 / 2020] मशिदी केव्हा उघडतील मशिदी व मशिदींमध्ये उपासना कधी सुरू होईल मशिदी व मशिदींमध्ये उपासना कधी सुरू होईल\n[22 / 05 / 2020] दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्यात चीनला उघडली\t86 चीन\nघरसामान्यमंत्री एरसॉय: काहीही चुकीचे नसल्यास पर्यटन 28 मे सारख्या स्थानिक पर्यटन चळवळीपासून सुरू होते\nमंत्री एरसॉय: काहीही चुकीचे नसल्यास पर्यटन 28 मे सारख्या स्थानिक पर्यटन चळवळीपासून सुरू होते\n17 / 05 / 2020 सामान्य, मथळा, तुर्की\nमंत्री महोदय, काहीही चुकले नाही तर पर्यटनाची सुरुवात अंतर्गत मे पर्यटन चळवळीने होते\nसंस्कृती आणि पर्यटन मंत्री मेहमेत नुरी एरसॉय, \"जर काहीही चुकीचे नसेल तर पर्यटन २ start मेप्रमाणेच देशांतर्गत पर्यटन चळवळीपासून सुरू होईल.\" म्हणाले.\nमंत्री ईरसॉय यांनी मुल्लाच्या बोड्रम जिल्ह्यात एनटीव्ही थेट प्रक्षेपणात कोरोनाव्हायरसच्या नवीन प्रकाराच्या कोविडॉरिस (कोविड -१)) च्या प्रकोप आणि त्याच्या अपेक्षांविषयी विधान केले.\nकोविड -१ indic असे सूचित करते की जगाचा उद्रेक, जसे की तुर्कीचे प्रतिकूल परिणाम मंत्री एर्सॉय म्हणाले की तुर्कीमधील प्रत्येक संकटाचे धडे.\nब countries्याच देशात सुधारणा झाल्या यावर भर देऊन मंत्री एरसॉय म्हणालेः\n“काहीही चुकले नाही, तर मला आशा आहे की २ May मे सारख्या स्थानिक पर्यटन चळवळीने पर्यटन सुरू होईल. आम्हाला वाटते की जूनच्या मध्यानंतर काही देशांमध्ये परदेशी पर्यटन सुरू होईल. (कोविड -१ process प्रक्रिया) आम्ही हॉटेल्स बंद केली नाहीत, हवाई आणि भूगर्भीय वाहतूक थांबविल्यामुळे सुविधांना स्वत: ला बंद करावे लागले. आम्ही परिपत्रके आणि निकषांवर आवश्यक ती पावले उचलली. सुरक्षित समज पूर्णपणे सुनिश्चित करणे आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही सविस्तर प्रमाणपत्र कार्यक्रम सुरू केला. जगातील हे पहिले स्थान होते आणि युरोपियन युनियननेही असाच अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. ”\nमंत्री एरसॉय म्हणाले: “माझा असा विश्वास आहे की जर देशांतर्गत उड्डाणे, माझी भविष्यवाणी, जर समाजातील शिस्तीत काही शिथिलता न राहिल्यास आणि आकडेवारीत घट होत राहिली तर मे महिन्याचा शेवट सुरू होईल. मला वाटते की जून���ध्ये अनेक ठिकाणी आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू होतात. आशियाई रहदारी खुली दिसत आहे. चीन आणि दक्षिण कोरिया सारख्या बर्‍याच देशांमध्ये सुधारणा जलद आहेत. जणू ते प्रथम उघडले गेले असेल. युरोपियन देशांमध्ये गंभीर सुधारणा होत आहेत. ”\nकोविड -१ To मुळे बोड्रम किल्ले 19-महिन्यांच्या विलंबाच्या सेवेत असतील\nबोड्रम कॅसलशी संबंधित जीर्णोद्धार कामांची माहिती देताना मंत्री एरसॉय म्हणाले की जीर्णोद्धार काम २०१ 2017 मध्ये सुरू करण्यात आले होते आणि जेव्हा त्यांनी आपले काम सुरू केले तेव्हा त्यांनी कामांना वेग दिला.\nसंस्कृती व पर्यटन मंत्री मेहमेत नुरी एरसॉय यांनी सांगितले की, त्यांनी हंगाम टाळण्यासाठी गेल्या वर्षी १ May मे रोजी किल्ल्याचा पहिला टप्पा सेवेमध्ये घातला आणि यावर्षी दुसरे टप्पा १ to मे पर्यंत वाढवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे, परंतु कोरोनाव्हायरसमुळे त्यांच्या कामात काही विलंब होत आहे.\nजूनच्या अखेरीस जीर्णोद्धाराचे काम पूर्ण झाल्याचे लक्षात घेऊन मंत्री एरसॉय म्हणाले की, किल्ले ए पासून झेड पर्यंत पुनर्संचयित केले गेले.\nगेल्या वर्षी स्टेजची व्यवस्था उघडण्यात आली होती आणि यावर्षी जुलै महिन्यात हा टप्पा रंगेल, असे सांगून मंत्री एरसॉय म्हणाले, “सर्वात मोठे जहाजांचे किल्ले वाड्यात आहेत. सर्व भाग जिथे काचेच्या संग्रहालये आणि wrecks च्या कृत्रिमता दर्शविल्या गेल्या त्या पूर्णपणे दुरुस्त केल्या गेल्या आहेत. किल्ल्याच्या भिंती आणि भिंतीवरील नवीन ठिकाणे देखील सापडली आणि आमची जीर्णोद्धारही झाली. लाइटिंगपासून ते सेवा क्षेत्रापर्यंत ते सर्व ओव्हरहाऊल्ड होते. आशा आहे की आम्ही जूनच्या अखेरीस जीर्णोद्धार पूर्ण केली आहे, आम्ही ते पर्यटकांसाठी उघडू. ” तो बोलला.\nहा किल्ला बोड्रमचे प्रतीक असल्याचे सांगणार्‍या मंत्री एरसॉय यांनी सांगितले की त्यांनी हे ठिकाण लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि कोविड -१ toमुळे ते 19 महिन्यांच्या विलंबाने उघडले जातील.\nदाट पर्यटक रहदारी प्रदान करणार्‍या देशांमध्ये व्हायरसचा विकास आम्ही पहात आहोत\nनवीन प्रकारचे कोरोनाव्हायरसच्या प्रभावाखाली असलेले जागतिक क्षेत्र मंत्री वेनवर बोलणार्‍या तुर्कीवर नकारात्मक परिणाम करते, परंतु प्रत्येक संकटापासून त्याने काहीतरी शिकले, असे सांगितले की धडे काढून टाकले ���ावेत.\nसंस्कृती आणि पर्यटन मंत्री मेहमेत नुरी एरसॉय, २०१ in मध्ये आलेल्या अडचणींनंतर बराच काळ चर्चा झाली आहे आणि त्यांना तुर्की टूरिझम प्रमोशन अँड डेव्हलपमेंट एजन्सीमध्ये वाढवले ​​जाऊ शकत नाही कारण त्यांना गेल्या वर्षी मिळालेल्या शब्दांची आठवण करुन देत राहिल्या:\n“सुरुवातीला ही काही विभागांकडून प्रतिक्रियांची गाठ पडली, पण उद्योगातील मोठ्या भागाने यावर विश्वास ठेवला. आपण जेव्हा 2019 पहाल आणि तुर्कीला आलेल्या विक्रमी पर्यटकांनी विक्रमी उत्पन्नाची कमाई केली. २०२० मध्येही आमच्याकडे विकासाचे गंभीर लक्ष्य होते. आमच्याकडे 2020 58 दशलक्ष आणि billion० अब्ज डॉलर्सचे उत्पन्न आहे. प्रारंभिक डेटा दर्शवितो की लवकरात लवकर बुकिंग आमच्या लक्ष्यांपेक्षा जास्त होते. येथे, बर्‍याच काळापासून चालविल्या गेलेल्या आणि एकाच स्रोताद्वारे चालणार्‍या प्रचारात्मक क्रियाकलापांचे बरेच फायदे आहेत. आम्ही केलेल्या जाहिराती, व्यावसायिक जाहिराती व्हायरसच्या संकटाच्या बाहेर पडताना प्रक्रियेस गती देतील आणि आमच्या जुन्या नफ्यावर परत येण्यास वेगवान करील. ”\nजगातील विषाणूचे सर्वाधिक परिणाम वाहतुकीवर होत आहेत यावर भर देऊन मंत्री एरसॉय यांनी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक थांबवावी लागली आणि देशांचे सीमेचे दरवाजे बंद करावे लागले.\nया उद्घाटना नियंत्रित पद्धतीने व्हाव्यात याकडे लक्ष वेधत मंत्री एर्सॉय म्हणालेः\n“तुम्ही आधी आपल्याच देशातली समस्या सोडवावी लागेल. आपणास प्रथम असे करणे आवश्यक आहे जसे की व्हायरसचा प्रसार रोखणे, शक्य असल्यास प्रकरणांची संख्या शून्य करणे. मग, पर्यटकांना पुरवठा करणार्‍या देशांचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. आम्ही आता असे करत आहोत. आम्हाला त्या देशांमध्ये विषाणूच्या विकासावर देखरेख ठेवते जी आम्हाला पर्यटकांना तीव्र रहदारी प्रदान करते. बर्‍याच जणांमध्ये सुधारणा लवकर सुरू झाल्या. विशेषत: युरोपियन देशांमध्ये. आता आपण दुसरा टप्पा पार करू शकतो, हळूहळू त्यांच्यासह रहदारी सुरू करावी लागेल. घरगुती उपायांच्या बाबतीत आमच्या आरोग्य मंत्रालयाने घेतलेले महत्त्वपूर्ण अभ्यास आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने उदाहरणे म्हणून घेतलेली उपाययोजना केली गेली. नॉर्मलायझेशन प्रक्रियेचे देखील दर आठवड्यात मंत्रिमंडळात मूल्यमापन केले जाते आणि वैज्ञानिक समितीची मते घेऊन आठवड्यातून त्यांची घोषणा केली जाते. कारण त्या घडामोडी पाहून, सामान्यीकरण धीमे चरणांनी सुरू झाले पाहिजे. ”\nपर्यटन मध्ये प्रमाणन कालावधी\nसांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालय आणि मंत्रालयाच्या समन्वयाने एक युनिट तयार करून प्रमाणपत्र प्रमाणपत्र तयार केले होते, असे स्पष्टीकरण देताना मंत्री एरसॉय म्हणाले की त्यांना या क्षेत्रातील प्रतिनिधी देखील प्राप्त झाले.\nवैज्ञानिक समितीकडूनही नावे असल्याचे व्यक्त करून मंत्री एर्सॉय म्हणाले:\n“सायंटिफिक बोर्डाचे मत मिळाल्यानंतर आम्ही सर्व मूल्यमापनाच्या परिणामी आम्ही तयार केलेले निकष प्रकाशित करण्यास सुरवात केली. यात सहसा आयटम असतात ज्यांचे अनुसरण करणे आवश्यक आहे. त्यात अत्यावश्यक वस्तू असतात. पण प्रमाणपत्र ऐच्छिक आहे. प्रमाणन मध्ये आंतरराष्ट्रीय अधिकृत संस्थांद्वारे नियमितपणे आपल्या नियमित अंकेक्षण समाविष्ट केले जातात. चार गटात निकष निश्चित केले गेले. पहिला गट म्हणजे एअरलाइन्स आणि विमानतळ. दुसरा गट म्हणजे पर्यटन वाहतूक. तिसरा गट, निवास सुविधा, रेस्टॉरंट्स. चौथा गट अभ्यागत आहे. या संदर्भात, प्रत्येकामध्ये स्वतंत्र परिपत्रके आणि स्वतंत्र प्रमाणपत्रे आहेत, परंतु छतावर फक्त एकच प्रमाणपत्र प्रणाली आहे. थोडक्यात, सामाजिक अंतराचे नियम, विषाणूनंतर विकसित झालेल्या दोन स्वच्छताविषयक नियम आणि स्वच्छता नियमांमध्ये प्रमाणन निकष असतात ज्यामध्ये तीन कर्मचार्‍यांचे नियमित आणि नियतकालिक प्रशिक्षण असते. ”\nत्यांनी प्रमाणन प्रणालीसंदर्भात निवास क्षेत्राबद्दल अतिशय सखोल अभ्यास केल्याचे व्यक्त करताना मंत्री इरसॉय म्हणाले की सर्वोच्च प्रमाणपत्र देणा will्या कंपन्यांशी वाटाघाटी पूर्ण झाली आहेत आणि त्यांना पर्याय म्हणून घोषित केले जाईल.\nमान्यता मिळाल्यापासून निकष पूर्ण केलेल्या कंपन्या प्रमाणपत्रासाठी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ करतील असे सांगून मंत्री एरसॉय म्हणाले, “आमचा अंदाज आहे की मे महिन्यात राहण्याची सोय आणि रेस्टॉरंट्स प्रोटोकॉल पूर्ण केले पाहिजेत आणि ज्या व्यवसायांनी जूनपर्यंत आपली जबाबदा .्या पूर्ण केली आहेत त्यांना त्यांचे प्रमाणपत्र मिळणे सुरू होईल.” म्हणाले.\nज्यांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत त्यांना काम सुरू करण्याची गरज नाही असे व्यक्त करत एरसॉय म्हणाले की प्रमाणपत्र घेणे ही ऐच्छिक आहे, परंतु व्यवसायांना परिपत्रकाचे पालन करावे लागेल.\nटूरिझम टुरिझम डेव्हलपमेंट एजन्सी मंत्री म्हणून संस्कृती आणि त्यांच्या स्वत: च्या वेबसाइटवर असे स्पष्ट झाले की ते प्रमाणपत्र देतील फील्ड सुविधा सुविधा साइट इरसॉय, “या व्यतिरिक्त, टूर ऑपरेटर तुर्की प्रदान करणारे सर्व प्रवाश्यांनी प्रमाणन प्रणालीस माहिती दिली आहे. आम्ही आमच्या साइटवर त्यांचा सक्रियपणे अनुसरण करू. देशांतर्गत पर्यटनामध्ये जाणा from्या पर्यटन वाहतुकीमध्ये तसेच परदेशातून पर्यटकांच्या वाहतुकीमध्येही प्रमाणित सुविधांना हे प्राधान्य देईल. ” तो बोलला.\nत्यांनी पारदर्शक प्रमाणन प्रणाली विकसित केली असून हॉटेलची दृश्यमान ठिकाणी प्रमाणपत्रांची कागदपत्रे ठेवली आहेत हे लक्षात घेऊन मंत्री एरसॉय म्हणाले की तपासणी अहवाल कागदपत्रातील कोडसह पाहता येतो आणि पूर्वीच्या सर्व अहवालांवर प्रवेश केला जाऊ शकतो.\nमंत्री इरसॉय म्हणाले की सुविधेसंबंधी कोणतीही सकारात्मक आणि नकारात्मक घडामोडी या प्रमाणपत्र प्रणालीमध्ये पाहिली जातील आणि बहुतेक अतिथींना हे प्रमाणपत्र पहावेसे वाटेल.\n“प्रथम पत्र पाठविले, नंतर टेलिफोन मुत्सद्दी सुरू”\nसंस्कृती व पर्यटन मंत्रालय म्हणून दाट प्रवासी पाठविणार्‍या देशांना त्यांनी पत्र लिहिले याची आठवण करून देताना मंत्री एरसॉय म्हणाले की त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने हे काम केले.\nगेल्या आठवड्यात मंत्री एर्सॉय, तुर्कीमधील आरोग्य क्षमतेचे वर्णन करणारे पत्र, रूग्णालय, अतिदक्षता बेड, रुग्णवाहिका हेलिकॉप्टरची संख्या दर्शविणारी रुग्णवाहिका आणि विमाने त्यांनी पाठविलेल्या दोन फाईल्सच्या प्रमाणपत्राच्या निकषासह तपशीलवार फाइल लिहिली.\nत्यांनी पत्रानंतर टेलिफोन मुत्सद्दी सुरू केल्याचे स्पष्टीकरण देताना मंत्री एर्सॉय म्हणाले, “त्यांच्याकडे अतिरिक्त विनंत्या असतील तर आम्ही त्यांना तयार करून पाठवितो. आम्हाला वाटते की काही आठवड्यांत हे स्पष्ट होईल. दुसरा पक्षही सावध आहे. विशिष्ट कालावधीत, विमानांमध्ये काही विशिष्ट ठिकाणी उघडण्यास सुरुवात झाली. आम्ही घडामोडी एकत्र पाहू. तुर्की तयार आहे, पायाभूत सुविधा तसेच आवश्यक प्रमाणन प्रणालींचे पर्यवेक्षण करते. मला आशा आहे की आम्ही जमीन���चे रहदारी आणि हवाई वाहतूक या दोन्ही रूपात आपले दरवाजे उघडत आहोत. तो बोलला.\nविमानतळांवर चाचणी केंद्रांची स्थापना केली जाईल\n\"मंत्री मंत्रालय एरसॉय\" च्या दिशानिर्देशात आमंत्रित अतिथींची तुर्कीत कशी चाचणी होईल या प्रश्नावर \"आरोग्य मंत्रालयाने केलेल्या अभ्यासानुसार, विमानतळ चाचणी केंद्रे तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला, जेणेकरून पर्यटकांना सखोल रहदारी मिळू शकेल.\" असे पर्यटक आहेत जे त्यांच्याच देशात चाचणी घेतात. आम्ही त्यांना बंदी घालू शकत नाही, आमच्या देशात तुमची परीक्षा होणार नाही. ” तो बोलला.\nआरोग्य मंत्रालयाच्या निकषांच्या कक्षेत आवश्यक चाचण्या घेतल्या जातील आणि hours२ तासाचा निकष असेल, असे सांगून एरसॉय म्हणाले की ते या विषयावर वैज्ञानिक समितीशी चर्चा करतील आणि लवकरच त्यावर निर्णय घेतील.\n“ज्यांनी स्वत: च्या देशात चाचणी केली आहे त्यांना सहजपणे येता येईल. तथापि, ज्यांना चाचणी घेण्यास वेळ मिळाला नाही व मिळाला नाही त्यांना आरोग्य मंत्रालय या क्षेत्रातील चाचणी सेवा प्रदान करेल. त्यासाठी चाचणी केंद्रे तयार करण्याचे काम त्यांनी सुरू केले. ” मंत्री एरसॉय म्हणाले की, जूनच्या सुरूवातीस ही दाट पर्यटकांना आणणारी विमानतळांवर ही चाचणी केंद्रे सुरू होतील.\nया चाचण्या केवळ पर्यटकांसाठीच नव्हे तर परदेशातून येणा all्या सर्व पाहुण्यांसाठीदेखील लागू केल्या जातील, असे व्यक्त करताना मंत्री एरसॉय म्हणाले की येथे व्यावहारिक चाचण्या असून एका तासापेक्षा जास्त काळ नसतो.\nप्रयोगशाळेच्या घनतेनुसार काही वेळा तो 3-4-. तास शोधू शकतो, असे व्यक्त करताना मंत्री एरसॉय म्हणाले, “आम्हाला विमानतळावर थांबण्याची गरज नाही. आपल्याला चाचणी मिळेल, आपण आपल्या हॉटेलवर येईपर्यंत निकाल मिळेल. चाचणी निकषांबाबत वेगवान सुधारणा आणि सुधारणा आहेत. तथापि, सर्व घडामोडी सकारात्मक आहेत. आमचे आरोग्य मंत्रालय नवीन किट जाहीर करत आहे. लोकल किटवरही काम केले जात आहे, अशी माहिती आमच्या उद्योगमंत्र्यांनी दिली. आम्ही आमच्या चाचणी केंद्रांवर हे प्रतिबिंबित करू. चाचणी केंद्राने या आठवड्यात साफ आणि निराकरण केले आहे. ” म्हणाले.\nसंस्कृती व पर्यटन मंत्री मेहमेत नुरी एरसॉय यांनी नमूद केले की निवास सुविधा बंद करण्याचा त्यांचा कोणताही निर्णय नाही, परंतु मालकांना सुविधा बंद कराव्या लागल्या कारण हवाई आणि प्रवासी वाहतूक बंद होती.\n“आम्हाला खात्री आहे की उच्च उत्पन्न गट पर्यटक प्रदेशात येतील”\nत्यांनी “एजियन टुरिझम सेंटर -इमेज फेज” आणि “एजियन टुरिझम सेंटर दिदीम फेज” असे दोन प्रकल्प तयार केल्याचा उल्लेख करून मंत्री एरसॉय म्हणाले की त्यांनी काल इलेममधील प्रकल्पाच्या तपशिलावर चर्चा केली.\nहा जगातील एक अनुकरणीय प्रकल्प असेल, अशी भावना व्यक्त करताना मंत्री एरसॉय म्हणाले की ते सर्व संकल्पनेवर काम करत आहेत आणि त्यांनी एक कमिशन तयार केली असून त्यात महानगरपालिका आणि şeşme नगरपालिका दोन्ही समाविष्ट आहेत.\nत्यांनी काही चेंबर्स आणि विद्यापीठांसह एक कमिशन तयार केल्याची आठवण करून देताना मंत्री एरसॉय म्हणाले की, काल आयोगाने आपली पहिली बैठक काल मोठ्या संख्येने सहभाग घेऊन घेतली आणि ते नियमितपणे घेतील.\nकमिशनच्या निकषांवर चर्चा करणारे आणि आर्किटेक्चरल ग्रुप किंवा कन्सोर्टियम प्रथम तयार करण्यात येतील आणि मान्य केलेल्या संकल्पना मैदानावर आणतील असे घोषित करणारे मंत्री एरसॉय म्हणाले, “बहुमताच्या मान्यतेनंतर या योजना आखल्या जातील. मग, तो वाटप आणि गुंतवणूकीचा टप्पा सुरू करेल. आम्ही असा रस्ता नकाशा तयार केला आहे. ” म्हणाले.\nएकूण पर्यटन क्षमतेपैकी percent० टक्के भूमध्य प्रदेश मिळतो असे निदर्शनास आणून मंत्री एर्सॉय म्हणालेः\n“मारमार प्रदेश देखील त्यातील 40 टक्के हिस्सा घेते. एजियन प्रदेशाला 10 टक्के आणि इतर भागांमध्ये उर्वरित 10 टक्के हिस्सा मिळतो. खरं तर, एजियन प्रदेशाला त्याच्या पात्रतेच्या स्थानापेक्षा जास्त क्षमता असणे आवश्यक आहे. काय अडचण आहे हंगामाची कमतरता. Regioneşme प्रदेश 60, 90 दिवसांसाठी फिट आहे. खरं तर, केवळ एक प्रकारच्या पर्यटकांना आवाहन करणारा एक पर्यटन दृष्टीकोन बनविला गेला आहे, जो फक्त देशी पर्यटकांसाठी आहे, आणि तो मुख्यतः व्हिला पर्यटनासाठी आहे. सामान्य पर्यटन अर्थव्यवस्थेपेक्षा वेगळी रचना विकसित झाली आहे. या संदर्भात, आम्ही परिसराचा विकास करीत असताना, पर्यटन केंद्राच्या मंचावर आम्ही कार्य केले, विशेषतः टिकाऊ पर्यटनाचा आधार असलेल्या 12-महिन्यांच्या पर्यटन उपक्रम काय असाव्यात. उच्च उत्पन्न गट असलेले पर्यटक या प्रदेशात येतील याची आम्ही खात्री देऊ. ”\nसंस्कृती आणि पर्यटन मंत्री मेहमेत नुरी एरसॉय म्हणाले की हा एक प्रकल्प आहे जो क्षैतिज आर्किटेक्चरवर आधारित आहे, तीव्रता कमी आहे, निसर्ग आणि वातावरणाला प्राधान्य दिले गेले आहे, सर्व प्रकारचे पर्यावरण प्रमाणन नियोजित आहे, विशेषतः किनारपट्टीच्या क्षेत्राच्या सामान्य वापरासाठी.\nइरसॉय मंत्री म्हणाले की, हा प्रकल्प टर्कीमध्ये आणला जाईल तेव्हा प्रकल्प संपेल, भविष्यातील पर्यटन गुंतवणूकीत नमुने घेतले जातील, असेही ते म्हणाले की ते गंभीर रोजगार निर्माण करतील.\nकामगार आणि अर्थव्यवस्था, दर रात्री प्रति व्यक्ती तुर्कीच्या पर्यटन महसूल हा एक खूप मोठा प्रकल्प होता इरसॉय मंत्री, तसेच दीदीम प्रकल्पाच्या सार्वजनिक जमिनीपैकी percent percent टक्के सार्वजनिक जागेवरील प्रकाशझोत.\n2022 मध्ये नवीन क्रूझ पोर्टची आवश्यकता असेल\nनवीन विमानतळानंतर हवाई वाहतुकीच्या दृष्टीने इस्तंबूल जगातील काही ओळींपैकी एक आहे याची आठवण करून देताना मंत्री इरसॉय यांनी असेही सांगितले की ते जलमार्ग, गंतव्यस्थान, प्रस्थान आणि प्रारंभिक बिंदू म्हणून क्रूझ जहाजांसाठी महत्त्वाचे लाइन सेंटर बनले आहे.\nहे महत्त्वपूर्ण क्रूझ टूरिझम एरसॉय असल्याचे मंत्र्यांनी ठळकपणे सांगितले, \"तुर्कीत 4 किंवा 5 सर्वात मोठे जलपर्यटन ऑपरेटर आहेत. ते भूमध्य पात्रात जहाजातील 80० टक्के आणि percent ० टक्के काम करतात. विषाणूचा प्रभाव संपेपर्यंत आणि वातावरण स्पष्ट होईपर्यंत त्यांनी त्यांचे ऑपरेशन थांबवले. ते मासिक पुढे ढकलतात. हे कधी सुरू होते आम्ही जुलै आणि ऑगस्टचा विचार करतो की जणू आम्हाला क्रूझ ऑपरेशन्स सापडतात. आम्ही त्यांच्याशी नियमितपणे भेटतो आणि परिस्थिती सुधारण्याबरोबरच त्यांना कामकाज सुरू करायचे आहे. ” तो बोलला.\n2020 पर्यंत जहाजाच्या मार्गावर दरवर्षी त्यांची भविष्यवाणी वाढेल असे सांगून मंत्री एर्सॉय म्हणाले की 2022 पर्यंत नवीन क्रूझ पोर्टची आवश्यकता असेल.\n2021 पासून गॅलाटापोर्ट गरजा पूर्ण करण्यास अक्षम होईल असे स्पष्ट करताना मंत्री एरसॉय म्हणाले की त्यांना 2022 पर्यंत नवीन बंदर उघडण्याची आवश्यकता असू शकेल.\nBeyoğlu संस्कृती रोड प्रकल्प\nबिय्योउलु कल्चर रोड प्रकल्प हा गॅलाटापोर्टपासून सुरू झालेला प्रकल्प असल्याचे निदर्शनास आणून मंत्री एरसॉय म्हणालेः\n“आमच्या किना on्यावर गॅलॅटापोर्ट प्रकल्प आहे. हा प्रकल्प जगातील उदाहरण असलेल्या पोर्ट ऑपरेटर-ऑपरेश��� सेंटरांपैकी एक आहे. हे ठिकाण केवळ पर्यटकांनाच आवाहन करत नाही तर स्थानिक लोकांना देखील आवाहन करते. हे इस्तंबूलमधील नवीन आकर्षण बिंदूंपैकी एक होत आहे. आम्ही अ‍ॅटॅटर्क सांस्कृतिक केंद्राचे बांधकाम सुरू केले. तकसिमच्या शेवटच्या ठिकाणी हे आणखी एक आकर्षण आहे. आम्ही गॅलाटापोर्ट ते अ‍ॅटॅटर्क सांस्कृतिक केंद्रापर्यंत सुरू होणारा कल्चर रोड बनवण्याची योजना केली. आम्ही संस्कृती रोडच्या अंतर्गत एक योजना तयार केली आहे ज्यामध्ये आमच्या संस्था आणि मंत्रालयाच्या मालकीच्या इमारतींशी संबंधित सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश आहे. \"\nमंत्री एरसॉय, ज्यांनी असे सांगितले होते की तेथे Atटलस पॅसेज इमारत आहे ज्याची त्यांनी मागील वर्षी या कार्यक्रमाच्या व्याप्तीमध्ये वेग वाढविला होता आणि ते सप्टेंबरमध्ये सेवेसाठी खाली सुरू करतील:\n“इस्तंबूल तुर्की चित्रपट संग्रहालय म्हणून पहिले सिनेमा संग्रहालय म्हणून कार्यान्वित होणार आहे. आम्ही ए ते झेड पर्यंत lasटलस सिनेमा पुनर्संचयित करत आहोत. आम्ही तेथे 470 लोकांसाठी एक अतिशय आधुनिक आणि सुंदर हॉल बांधत आहोत. आमची इमारत खूप ऐतिहासिक इमारत आहे. सप्टेंबर पर्यंत, आम्ही आता नियमितपणे lasटलस पॅसेजमध्ये तुर्की चित्रपटांचा उत्सव आयोजित करणार आहोत. आम्ही बेयोआलूला रेड कार्पेट उघडू. आमच्या आत बहुउद्देशीय हॉल आहेत. जेव्हा आपण तिथून निघता तेव्हा आम्ही आपल्याला गॅलाटा टॉवरशी जोडतो. गॅलटा टॉवरच्या आत रेस्टॉरंट, स्वयंपाकघर आणि अतिरिक्त कार्यालये असलेले एक कॅफेटेरिया होते. आम्ही गुणोत्तरांचे कार्य स्पष्टपणे बदलू. आम्ही त्याला अन्न आणि पेय घटक बनवितो. आम्ही या जागेला अतिशय सुंदर संग्रहालयात रूपांतर करतो. तुर्कीची सांस्कृतिक मूल्ये तुम्ही जेव्हा गलता टॉवरवरून पाहता तेव्हा. आपण वरील वरुन त्याचे निरीक्षण कराल, ज्यामध्ये आपण पहात असलेल्या सांस्कृतिक मूल्यांचा समावेश असलेले संग्रहालय आहे आणि खाली जाताना आपल्याला या सर्व सांस्कृतिक मूल्ये आणि संरचनांबद्दल एक छान सादरीकरण आढळेल. हे आता आकर्षणाचे केंद्र ठरले आहे, परंतु ते इस्तंबूलमधील सर्वात मौल्यवान आकर्षणांचे आकर्षण केंद्र देखील असेल. ”\nमंत्री एरसॉय म्हणाले की जो कोणी गॅलाटापोर्ट सोडला तो गलता टॉवर व येथून ब्योओलु पर्यंत जाईल.\nमंत्री एरसॉय यांनी सांगितले ��ी ते June जून रोजी तारक जाफर टूना सांस्कृतिक केंद्र सेवेत रुजू होतील आणि सांस्कृतिक केंद्रातील गॅलरीच्या सेवेसाठी एक थिएटर, पॉकेट सिनेमा आणि बहुउद्देशीय हॉल असेल असे त्यांनी नमूद केले.\nत्यांनी अ‍ॅटॅटार्क कल्चरल सेंटरमधील बांधकामाला गती दिली असून ते येथे एक सांस्कृतिक पथ तयार करतील, याकडे लक्ष वेधत एरसॉय यांनी सांगितले की त्यांनी गॅलाटापोर्टपासून सुरू होऊन गॅलाटा टॉवर येथे सुरू ठेवलेला सांस्कृतिक रस्ता प्रकल्प पूर्ण केला असता.\nगॅलाटा टॉवर हा जेनोसी टॉवर आहे याची आठवण करून देत मंत्री एर्सॉय यांनी या गुणोत्तरांची कहाणी सांगितली आणि ते म्हणाले:\n“फातिह सुल्तान मेहमेटने इस्तंबूल जिंकल्यानंतर गलाटा टॉवरने फतिह सुलतान मेहमेट फाउंडेशनची स्थापना केली. 1821 नंतर, 1936 पर्यंत, तंत्रज्ञानाचा विकास आणि तारांच्या शोधासह, नवीन सेवा संस्था तयार होऊ लागल्या आहेत. हे तुर्कीमध्ये होऊ लागले आहे. पालिकेसारख्या नवीन संकल्पना विकसित होऊ लागल्या आहेत. या सेवादेखील पालिकांनी पुरविल्या आहेत. थोड्या वेळाने, पायाभूत सुविधा पुरविल्या जाणार्‍या सेवा आणि नगरपालिकांच्या सेवांमधील समन्वय सुनिश्चित करण्यासाठी सेवा फाउंडेशनची मालमत्ता पालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. खालील तारखांमध्ये असे दिसून आले आहे की पायाभूत मालकीची या मालमत्तांकडे पालिका दुर्लक्ष करीत आहेत. हेतूसाठी ते योग्यरित्या वापरले जात नाही, संरचनांचा र्‍हास सुरू होतो. १ 1969. In मध्ये लागू करण्यात आलेल्या कायद्यानुसार, सांस्कृतिक मालमत्ता परत मिळण्याची व्यवस्था केली जाते, ज्यांचे मूळ पाया आहे, पाया, जेथे ते मूळ येथे नोंदणीकृत आहेत. ही व्यवस्था काही प्रकरणांमध्ये थोडीशी उणीव असल्याने, इच्छिततेनुसार ती लागू केली जाऊ शकत नाही. तथापि, २०० of पर्यंत, या कमतरता पुन्हा कायदेशीर नियमनाद्वारे दूर केल्या गेल्या आणि २०० since पासून अशा वास्तविक वसाहती, विशेषत: सांस्कृतिक मालमत्ता, ज्यांचा पाया आहे, त्या संस्थेत ते नोंदणीकृत असलेल्या संस्थेत परत जात आहेत.\nया प्रक्रियेत, तुर्की परत एक हजार पाया जवळ आहे माल मूळ येथे नोंदणीकृत आहे मंत्री इरसॉय म्हणाले की, इस्तंबूलमध्ये रिअल इस्टेटमध्ये त्यापैकी 585 होते.\nत्यापैकी अंदाजे 101 नगरपालिकांचे असून त्यातील 65 महानगरपालिकेचे असून त��यातील 36 हे जिल्हा नगरपालिकांचे आहेत. अशाप्रकारे, आम्ही जनरल डायरेक्टरेट ऑफ फाउंडेशनच्या मालकांचे बारकाईने अनुसरण करतो आणि हे सुनिश्चित करतो की ते सर्व ज्या संस्थांनी नोंदणीकृत आहेत त्या संस्थांकडे परत जातात. ” म्हणाले.\n“मी किनारपट्टी व जमीन यावर कडक पाठपुरावा सुरू केला”\nया कामांना केवळ पायाभरणीची चिंता नव्हती यावर जोर देऊन मंत्री एरसॉय पुढे म्हणाले:\n“मी कार्यभार स्वीकारताच मी कडक पाठपुरावा सुरू केला, विशेषत: माझ्या मंत्रालयाच्या किनारी व भूभागांवर. एक प्रकारे मी स्क्वाटर व्यापलेल्या जागा रिकामे करण्याचे आणि मंत्रालयाला दिलेल्या मूल्यांच्या अगदी खाली वापरलेल्या जमिनींचे पुनर्प्रक्रिया करण्याचे काम केले आहे. खरं तर, व्यापलेल्या राज्याची मालमत्ता त्याच्या राज्यात परत आणण्याची ही एक ऑपरेशन आहे. सर्व सामान्यतः तुर्की आम्ही हे काटेकोरपणे करत आहोत. आम्ही ताब्यात घेतलेल्या जागा रिकामी करण्याबाबत आणि, आवश्यक असल्यास, जमीन पुन्हा राज्यात परत मिळवून आणि ती जनतेसाठी उपलब्ध करुन देण्याबद्दल सर्वसमावेशक अभ्यास सुरू केला आहे. आपण आतापासून हे काम अनेक मार्गांनी ऐकू शकाल. दुर्दैवाने, कधीकधी आमची गती रोखण्यासाठी आणि कमी करण्यासाठी सोशल मीडियावर भिन्न धारणा ऑपरेशन केले जातात. पण शेवटी आपण काय करण्याचा प्रयत्न करीत आहोत हे सर्वांनाच कळते. ”\nसादरकर्ता मेरीह अक च्या \"आम्ही पोहणे कधी सुरू करू\" मंत्री एरसॉय यांनी प्रश्नाचे पुढील उत्तर दिलेः\n“मंत्रालय म्हणून आम्ही याविषयी निर्णय घेऊ शकत नाही. मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात येतो. मंत्रिमंडळात निर्णय घेताना वैज्ञानिक मंडळाचीही मते घेण्यात आली. पण काही निकष आहेत. आमच्याकडे अपरिहार्य स्वच्छता नियम आणि सामाजिक अंतर नियम आहेत. ही सुधारणा अत्यंत चांगल्या प्रकारे घडत असलेल्या घटनांच्या संख्येत सुधारणा. माझा ठाम विश्वास आहे की सामान्यीकरण मे महिन्याच्या शेवटी आणि जूनच्या सुरूवातीस लवकर होईल. आम्ही आठवड्यातून या आठवड्यात पाहू. \"\nफेसबुक वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nट्विटर वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nPinterest वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nदुवा साधलेल्या दुव्यावर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन वि���डोमध्ये उघडते)\nTumblr वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nपॉकेटवर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडेल)\nटेलीग्राम वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nव्हाट्सएप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nस्काईप वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nआपल्या मित्रासह ई-मेल मार्गे शेअर करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nमुद्रित करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडोमध्ये उघडते)\nतत्सम रेल्वे रोड आणि केबल कारच्या बातम्याः\nमंत्री एरसॉय: 'इहलारा व्हॅलीमध्ये केबल कारबद्दल अभ्यास आहे'\nएरोसीच्या रेल्वे मार्गाचे पर्यटन मंत्री\nइस्टर्न एक्सप्रेससह कल्चर अँड टूरिझम मिनिस्टर इरोसी ट्रॅव्हड\nगमाटा टॉवरचे संस्कृती आणि पर्यटन मंत्री इर्सॉय यांना इमामोग्लूचे पत्र\nमंत्री अर्सलन, 1915 आम्ही कॅनककेले ब्रिज पाहिला\nबीटीएस हार्डने मंत्र्यांच्या वक्तव्यांना प्रत्युत्तर दिले की \"सिग्नलिंग असणे आवश्यक नाही\nपूर्वी एक्सप्रेस ईस्टोय उगुरलाडीचे पर्यटन प्रथम एक्सप्रेस\nमंत्री एरसॉय यांनी हेजाझ रेल्वेला भेट दिली\nईस्टर्न एक्स्प्रेसने मंत्री एरसॉय सारमकमी येथे पोचले\nमंत्री Yıldırım: 3 विमानतळ फुलासारख्या व्यवसायासारखे आहे\nYHT अभ्यासांच्या संदर्भात, पातळी क्रॉसिंग आज ट्रॅफिकवर बंद होईल\nबाँडिंग गेट 1 ऑक्टोबरपासून तीन महिन्यांसाठी बंद राहील\nएस्कीहिर मधील बालार पास, अंकारा-इस्तंबूल हाय स्पीड ट्रेन प्रोजेक्ट October ऑक्टोबर\nएस्कीसेहिर मधील बागलर रेल्वे क्रॉसिंगवर पर्यायी पादचारी क्रॉसिंग\nएस्कीहिरमध्ये, रेल्वेमार्ग भूमिगत क्षेत्राच्या हद्दीतच बंद केला गेला…\nBeyoğlu संस्कृती रोड प्रकल्प\nपर्यटन मध्ये प्रमाणन कालावधी\n0-6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी बाल मैत्री पुस्तकाची यादी प्रकाशित केली गेली आहे\nProjecteşme प्रकल्प मूल्यांकन बैठक आयोजित केली होती\nटिप्पणी करणारे प्रथम व्हा\n1925, तुर्की एयरोनॉटिकल असोसिएशन (तुर्की एअरप्लेन सोसायटी) स्थापना केली\nआजचा इतिहास: 25 मे 1954 तुर्की रुमेली\nवाईएचटी अभियानाची सुरुवात 28 मे रोजी होईल तर वायएचटी तिकिट कसे खरेदी केले जाईल\nउन्हाळ्यामध्ये कोरोनव्हायरस उपायांसह बांधकाम साइट कार्य करेल\nजनरल मॅनेजर यझाकी यांचा रमजान उत्सवाचा उत्स��� संदेश\nबॅल्पिकलापासून गेसी जंक्शनपर्यंत स्केलपेल\nबिली हेस कोण आहे\nबुर्सा मधील रस्त्यावर मेजवानी आगमन\nयावर्षी कोकालीच्या समुद्र किना On्यावर 6 निळे झेंडे फडकावले जातील\nधान्य खरेदी किंमत आनंद उत्पादक\nराष्ट्रीय संरक्षण मंत्री आकर आणि कमांडर यांनी मेहमेटिक यांच्याबरोबर बॉर्डर लाईनवर मेजवानी दिली\nजप्त केलेल्या ट्रक लाखोंच्या संख्येने तुर्कीला पोहचलेले मकरॉन आणि सिगारेट फिल्टर होते\nऐतिहासिक मारस किल्ले बनवण्यासाठी केबलची कार\nअध्यक्ष सोयर ते कॉर्डन पर्यंत नॉस्टॅल्जिक ट्रॅम तह\nनिविदा घोषणे: रेल्वे वर्क्स\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: मुरातबाळ-पालू स्थानकांदरम्यान बोगदा क्रमांक 3 ची सुधारणा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषितः वॅगन दुरुस्तीच्या कामांचे 1 वर्ष देखभाल व दुरुस्ती सेवा\nनिविदा घोषणाः अंकाराय प्लांट जर्नल बेड दुरुस्ती देखभाल सेवा खरेदी\nअकाेरे स्टॉपवर जाण्यासाठी ओव्हरपाससाठी निविदा\nकोकाएली महानगरपालिका, जे इझमित जिल्हा केंद्रात नागरिकांच्या सेवेसाठी अकेराय ट्राम लाईन देऊन वाहतुकीची सोय करतात, ते सीकापार्क ट्राम स्टॉपच्या पुढील पादचारी ओव्हरपाससाठी तयार केले गेले आहे. [अधिक ...]\nअकराय ट्राम लाईनवरील ट्रान्सफॉर्मरचे विस्थापन निविदा समाप्त\nभूस्खलन क्षेत्राच्या निविदा निकालाची दिरबाकर कुर्तलन रेल्वे लाईन पुनर्प्राप्ती\nइस्तंबूल विमानतळ मेट्रो कार खरेदी निविदा निकाल\nटीसर-करागल-कंगाल लाइन निविदा निकालावर संप्रेषणासह ट्रान्समिशन सिस्टम स्थापना\nकेर्फेझ जिल्हा रस्ता देखभाल, दुरुस्ती व नूतनीकरण निविदा घेण्यात आली\nटीसीडीडी एर्यमान सर्व्हिस हाऊस वॉटर हीटर इंस्टॉलेशन टेंडर निकाल\nकायाभा स्टेशन स्थानकांदरम्यान रबर कोटिंग\nमनिसा-बँडर्मा रेल्वे मार्गावर कल्ट\nउलूकला बोझाकप्रि लाइन मध्ये ओव्हरपासचे बांधकाम\nआवडत्या निविदा आणि कार्यक्रम\nखरेदी नोटिस: कंक्रीट ट्रॅव्हर्स खरेदी करा\nनिविदा घोषणा: वायएचटी संच दुरुस्त केले जातील\nनिविदा घोषणे: रेल्वे वर्क्स\nनिविदा घोषितः एनएम लाईन लँडस्लाइड क्षेत्रात सुधार काम\nनिविदा घोषणा: मुरातबाळ-पालू स्थानकांदरम्यान बोगदा क्रमांक 3 ची सुधारणा\nनिविदा घोषितः अंकारा विस्तार विस्तार अभियांत्रिकी सल्लागार सेवा घेतली जाईल\nनिविदा घोषणाः अंकाराय प्लांट जर्नल बेड दुरुस्ती देखभाल सेवा खरेदी\nनिविदा घोषितः वॅगन दुरुस्तीच्या कामांचे 1 वर्ष देखभाल व दुरुस्ती सेवा\n15 कर्मचारी ट्यूबटॅक स्पेस टेक्नॉलॉजीज रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये भरती करणार आहेत\nवैज्ञानिक आणि तंत्रज्ञान संशोधन परिषद ऑफ टर्की (ट्यूबटाक) मध्ये 15 लोक काम करतील. अधिकृत राजपत्रातील घोषणेनुसार अंतराळ तंत्रज्ञान संशोधन संस्थेचे कार्य (उझा) [अधिक ...]\nमेव्हलाना डेव्हलपमेंट एजन्सी 6 कंत्राटी कर्मचार्‍यांची भरती करेल\nओजीएम किमान 122 हायस्कूल पदवीधरांची भरती करेल\n20 निरीक्षकांची खरेदी करण्यासाठी संस्कृती आणि पर्यटन मंत्रालय\nटेकटाक 2 सतत कामगारांची नेमणूक करेल\nडीएचएमआय प्रशिक्षणार्थी एअर ट्रॅफिक कंट्रोलर खरेदी करेल\nकृषी व वनीकरण मंत्रालय 13 करारित आयटी तज्ञ खरेदी करेल\nटेकटाक 9 सतत कामगारांची नेमणूक करेल\nराष्ट्रीय शिक्षण मंत्रालय १ Cont 19910१ मध्ये करारबद्ध शिक्षकांची भरती करेल\nटेकटाक बिल्जम 10 कर्मचार्‍यांची भरती करेल\nऐतिहासिक मारस किल्ले बनवण्यासाठी केबलची कार\nऐतिहासिक मराठा किल्ले येथे प्रेस सदस्यांसमवेत बैठक बोलताना, काहरमनमारा महानगरपालिकेचे नगराध्यक्ष हॅरेटीन गंगर यांनी सांगितले की ऐतिहासिक मराठा किल्ल्यातील लोक, ज्यांचे लँडस्केपींग रमजान उत्सवानंतर पूर्ण झाले होते, [अधिक ...]\nएरकीइसमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आणखी एक हॉटेल चेन\nBeşikdüzü केबल कार सोयींबद्दल फ्लॅश दावा\nकस्तमोनू केबल कार प्रकल्पातील 80% पूर्ण झाले\nकेबल कार ऐतिहासिक मरास किल्ल्याकडे येते\nबुर्सा मधील रस्त्यावर मेजवानी आगमन\nबुर्साच्या अति वाहतुकीमुळे वर्षानुवर्षे देखभाल न केलेले रस्ते कर्फ्यूमुळे आरामदायक झाले आहेत, तर हव्वा आणि बायराम, गकडरे या दिवसांवर अखंडपणे आपले काम सुरू ठेवणारे संघ - [अधिक ...]\nअंकारामध्ये अस्फ्लाट मोबिलायझेशन सुरू आहे\nसुट्टीवर महामार्ग व पूल विनामूल्य आहेत का\nमेजवानी दरम्यान महामार्गावर कठोर तपासणी लागू केली जाईल\nएरदक मशिदी जंक्शन येथे काम सुरू आहे\nAKINCI TİHA डॉक्युमेंटरी, बायरकटर आणि अभियंता सांगतात\nअटाकी iteकिटेली मेट्रो लाइन रेल वेल्डिं��� सोहळा इस्तंबूलमध्ये आयोजित करण्यात आला होता\nमे 129 TUSAŞ कडून टी -19 एटीएके हेलिकॉप्टरसह उत्सव\nइनाक्कले 1915 ब्रिज 2022 मार्च रोजी सेवा होईल\nअली दुर्माज कोण आहे\nASELSAN च्या प्रेसिजन ऑप्टिकल फॅक्टरीत उत्पादन दुहेरी\nपीकेके दारुगोळा झुकुर्का आणि हफ्तानिन येथे पकडला\nचालू 2020 गिब्झ Halkalı मारमारे फ्लाइट अँडर्स शेड्यूल अँड स्टॉप्स\nनॅशनल टॅक्टिकल यूएव्ही सिस्टम वेस्टल करायल\nरोबोट मदतनीस मेहमेटिशी येत आहेत\nएटाकी İकिटेली मेट्रो 2021 मध्ये सेवेत रुजू होईल\nओपेरा कुंबुबेल ट्राम लाईनवरील वर्जित दिवसांमध्ये अभिमुखता प्रशिक्षण\nशहीद बेसिक बॉक्सवुड जहाज सैन्यावर समुद्रावर प्रेम करेल\nसायप्रस रेल्वे इतिहास आणि नकाशा\nमेकिडीयेकी महमूत्बे मेट्रो लाईन पुढे ढकलण्यात आली\nट्राबझोनच्या नवीन बस स्थानकासाठी निविदा\nचित्रकारांच्या रंगीबेरंगी स्पर्शासह राजधानीच्या ग्रे वॉल्स\nअ‍ॅनाटोलियाहून येणारी पहिली डोमेस्टिक कार्गो ट्रेन मरमेरे मार्गे गेली\nएमकेई गाझी फटाक्यांचा कारखाना येथे देशांतर्गत व राष्ट्रीय उत्पादन लाइन सुरू झाली\nएस्कीझिरच्या नवीन ट्राम लाईन्समध्ये चाचणी ड्राइव्हस प्रारंभ झाली\nराष्ट्रीय संरक्षण मंत्री आकर आणि कमांडर यांनी मेहमेटिक यांच्याबरोबर बॉर्डर लाईनवर मेजवानी दिली\nनॅशनल डिफेन्स मिनिस्टर हूलुसी आकर हे सरदार जनरल स्टाफ जनरल यासर गॉलर, लष्करी दलाचे कमांडर जनरल Üमित डेंदर, हवाई दलाचे कमांडर, जनरल हसन काकाक्यझ आणि डेनिज यांच्यासमवेत होते. [अधिक ...]\nशेवटच्या रीस क्लासची पाणबुडी माहिती वितरण प्रणाली पाणबुडी चाचणीच्या टप्प्यात येते\nकोविड -१ process प्रक्रिया आणि जागतिक व तुर्कीमधील संरक्षण उद्योगानंतर\nएक्यूएनसीआय आणि आसुंगूरसाठी केयू-बान्ट एअर उपग्रह कम्युनिकेशन सिस्टम सज्ज आहेत\nएम 4 के आंशिक संरक्षण बचावकर्ता एम XNUMX के वितरण सुरू आहे\nबीएमसीचा डोमेस्टिक आर्मर्ड पिकअप तुलगाचा अंतिम दृश्य प्रदर्शित झाला आहे\nबीएमसी बोर्डाचे सदस्य ताहा यासीन Öझटर्क यांनी दिलेल्या निवेदनात, बीएमसी तुळगाची अंतिम आवृत्ती प्रदर्शित केली गेली. ताहा यासीन üझटर्क म्हणाले, “या कठीण प्रक्रियेमध्ये आम्ही अंतर्गत सुरक्षा आहोत [अधिक ...]\nKarsan Bozankaya ऑटोमोटिव्हची इलेक्ट्रिक बस खरेदी करणे\nमंत्री वर्तक: 'सर्व ऑटोमोटिव्ह फॅक्टरीज कार्यरत आहेत'\nऑटो मूल्यांकन म���्ये कोविड -१ Again च्या विरुद्ध ऑनलाइन नियुक्ती कालावधी\nघरगुती कारसाठी वेल्थ फंड ऑपरेशन\nटीसीडीडी जनरल मॅनेजर कोण आहे\nटीसीडीडी जनरल मॅनेजमेन्टची स्थापना झाल्यानंतर कोणी केले १ -1923 २1960 ते १ 3.578 between० दरम्यान बांधलेल्या 3.208 1940 किलोमीटरच्या रेल्वेमार्गापैकी XNUMX,२०XNUMX किमी हे १ XNUMX until० पर्यंत पूर्ण झाले आहेत. या काळात संस्था [अधिक ...]\nअध्यक्ष अलाकान यांनी महाव्यवस्थापक यझाकी यांची भेट घेतली\nअॅटॅटर्क, युवा आणि क्रीडा दिनानिमित्त 19 मे चे स्मारक म्हणून जनरल मॅनेजर याझाकीचा संदेश\nटीसीडीडी बोर्डाचे सदस्य आणि उपमहाव्यवस्थापक म्हणून मेटिन अकबा यांची नियुक्ती करण्यात आली आहे\nईजीओने अंकारकार्ट अनुप्रयोग ऑनलाईन आणले\nबीटीएस हार्डने मंत्र्यांच्या वक्तव्यांना प्रत्युत्तर दिले की \"सिग्नलिंग असणे आवश्यक नाही\nएस्कीहिरमध्ये, रेल्वेमार्ग भूमिगत क्षेत्राच्या हद्दीतच बंद केला गेला…\nबाँडिंग गेट 1 ऑक्टोबरपासून तीन महिन्यांसाठी बंद राहील\nएस्कीहिरमधील भूमिगत रेषेच्या हद्दीत बंद झालेली द्राक्षमळे…\nबागलर नगरपालिकेने डामर काम सुरू केले\nरेल्वे एक आवश्यक आहे\nबागलार जिल्हा हा मार्ग पडायचा आहे\nअध्यक्ष डेमिर 'रहदारीमधील प्रत्येक नियम आम्हाला आयुष्याशी जोडतो'\nबागलर मधील पादचारी क्रॉसिंग पार करण्यास टीसीडीडीला परवानगी नव्हती रस्ता ओलांडणे\nटर्कोसेल, व्होडाफोन आणि टर्क टेलिकॉम येथून रमजान उत्सव दरम्यान 1 जीबी इंटरनेट\nट्रेनची उड्डाणे कधी सुरू होतील\nइस्तंबूलमध्ये 4 दिवस सार्वजनिक वाहतूक कशी असेल मेट्रो मेट्रोबस आणि फेरीचे काम\nटीसीडीडी रेल्वे मार्ग आणि वाईएचटी लाईन्स नकाशा 2019\nपूर्व एक्सप्रेस तिकीट किंमती 2020\n2020 हाय स्पीड ट्रेनचे तिकीट किंमती वायएचटी अभियान तास मासिक सदस्यता शुल्क\nमेजवानीमध्ये झिजबॅन मोहिमेचे तास कसे असतील\nइस्तंबूल रेल्वे सिस्टम्समध्ये फीस्ट टाइमटेबल्स\nवाईएचटी अभियानाची सुरुवात 28 मे रोजी होईल तर वायएचटी तिकिट कसे खरेदी केले जाईल\nपत्ताः अडालेत मह अनडोलू कॅड\nमेगापोल टॉवर 41 / 81\nBayraklı / इझमिर - तुर्की\nगोपनीयता आणि कुकीज: ही साइट कुकीज वापरते. ही वेबसाइट वापरणे सुरू ठेवून आपण त्यांच्या वापरास सहमती देता.\nकुकीजची तपासणी कशी करायची याबद्दल अधिक माहितीसाठी येथे पहा: कुकी धोरण\nÖzenRay Media द्वारे प्रकाशित बातम्या आणि फोटोंचे सर्व हक्क.\n© ���ॉपीराइट साइटच्या परवानगीशिवाय साइटवर प्रकाशित कोणत्याही लेख प्रकाशित केले जाऊ शकत नाहीत.\nलेव्हेंट Öझेन | डिझाइन केलेले कॉपीराइट © Rayhaber | 2011-2020\nईमेल पत्त्यावर पाठवा आपले नाव आपला ईमेल पत्ता रद्द करा\nमजकूर पाठविण्यात अयशस्वी - आपले ई-मेल पत्ते तपासा\nईमेल तपासणी अयशस्वी झाली, कृपया पुन्हा प्रयत्न करा.\nक्षमस्व, आपला ब्लॉग ईमेलद्वारे पोस्ट सामायिक करू शकत नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A8", "date_download": "2020-05-29T21:20:57Z", "digest": "sha1:35Q377MF3ZNFBT3XRKSDZWSQYMWCVWLT", "length": 3401, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:प्रजननला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:प्रजनन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nदालन:लैंगिक आरोग्य ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:लैंगिक आरोग्य ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:महिला स्वास्थ्यविषयक लेख संपादन अभियान २०१८ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-amphan-cyclone-weakens-after-landfall-31734?page=1", "date_download": "2020-05-29T21:00:42Z", "digest": "sha1:AEO3EPQ6V7GRJPSEFA7V3L2IHFPJNS7O", "length": 14865, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Amphan cyclone weakens after landfall | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘अम्फान’ चक्रीवादळ निवळले; पश्‍चिम बंगालमध्ये कमी दाब क्षेत्र\n‘अम्फान’ चक्रीवादळ निवळले; पश्‍चिम बंगालमध्ये कमी दाब क्षेत्र\nगुरुवार, 21 मे 2020\nबंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘अम्फान’ तीव्र चक्रीवादळ जमिनीवर येताच त्याची तीव्रता कमी होत गेली. गुरूवारी (ता.२१) दुपारी या वादळ निवळून तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले होते.\nपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले ‘अम्फान’ तीव्र चक्रीवादळाने बुधवारी (ता.२०) सायंकाळी पूर्व किनारपट्टीवरील सुंदरबनजवळ असलेल्या पश्‍चिम बंगालच्या दिघा आणि बांग्लादेशाच्या हातीयाजवळ धडकले. जमिनीवर येताच वादळाची तीव्रता कमी होत गेली. गुरूवारी (ता.२१) दुपारी या वादळ निवळून तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले होते. या प्रणालीच्या प्रभावामुळे आसाम मेघालयसह ईशान्य भारतातील राज्यात पाऊस पडत आहे.\nबंगालच्या उपसागरात शनिवारी (ता.१६) रात्री उशिरा ‘अम्फान’ चक्रीवादळाची निर्मिती झाली. त्यानंतर उत्तरेकडे सरकणाऱ्या ही प्रणाली आणखी तीव्र होत सोमवारी (ता.१८) या प्रणालीचे महाचक्रीवादळात रूपांतर झाले. ताशी २२५ ते २६५ किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणारे हे वादळ वेगाने जमिनीकडे झेपावण्यास सुरुवात झाली. बुधवारी सायंकाळी हे वादळ १६५ ते १८५ किलोमीटर चक्राकार वाऱ्यासह किनाऱ्याला धडकले. यामुळे पूर्व किनारपट्टीवरील ओडीशा आणि पश्‍चिम बंगाल राज्यांना तडाखा बसला.\nजमिनीवर येताच वादळाची तीव्रता वेगाने कमी होऊ लागली. गुरूवारी सकाळी ८ वाजता वादळाचे केंद्र कोलकात्यापासून उत्तरेकडे २७० किलोमीटर अंतरावर होते. साडे ११ वाजण्याच्या सुमारास त्याचे कमी तीव्रतेच्या वादळात (डीप डिप्रेशन) तर त्यानंतर तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर होत गेले. वादळ निवळताच पूर्व आणि ईशान्य भारतातील ढगांचे आच्छादन हळूहळू विरळ होत गेले. पश्‍चिम बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय राज्यात गुरूवारी (ता.२१) दिवसभर हलक्या ते जोरदार पाऊस सुरू राहणार आहे. .\nपुणे किनारपट्टी पश्‍चिम बंगाल आसाम मेघालय ईशान्य भारत भारत ऊस पाऊस सकाळ सिक्कीम\nथेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर \nपरभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व प्रशासकीय धोरणामुळे फळे, भाजीपाला मार्केट सतत चा\nपिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई; नगर...\nनगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या प्रस्तावास जिल्हा\n'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज...\nनगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.\nनगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी प्रतिपादन सभा;...\nनगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेऐवजी लेखी प्रतिपादन सभा\nशेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध; ‘वखार’ची...\nमुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये मालाची साठवणूक\nविदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...\nराजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...\nमॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...\nएसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...\nतंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...\nमॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...\nकापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...\nटोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...\nउन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...\nकेळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...\nआधी मोजमाप, मगच पाणीबचत\nदूध नासू नये म्हणून......\nअंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...\nराज्यात कापूस बियाणे विक्रीला प्रारंभ अकोला ः आगामी हंगामासाठी कापूस बियाणे...\nमध्यम धाग्याच्या कापूस खरेदीची ...नागपूर ः एफएक्‍यु ग्रेडमधीलच तिसऱ्या दर्जाच्या...\nमराठवाडा पाणी परिषदेचे शनिवारी ऑनलाइन...औरंगाबाद: लॉकडाउनमुळे मराठवाडा पाणी परिषदेची...\n'ग्रामपंचायतीचा अखर्चित निधी शासनाला...अकोला ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरु...\nटोळधाडीचा अमरावती, वर्ध्यात शिरकावअमरावती ः लॉकडाउनमुळे आधीच अडचणीत असलेल्या...\nसव्वा एकरांत सेंद्रिय भाज्यांचा `जगदाळे...कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी (ता.शिरोळ) येथील...\nटोळधाडीचा आठ राज्यांमध्ये धुडगूसपुणेः देशात एरव्ही जून आणि जुलैमध्ये येणाऱ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यव���ार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sanchitache-kawadse-news/article-on-baba-amte-baba-amte-life-anandwan-village-1476949/", "date_download": "2020-05-29T21:27:41Z", "digest": "sha1:QIK2CZHPLXQKG6NV32VZQIKDSMJHGA7V", "length": 29722, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "article on baba amte Baba Amte Life Anandwan village | बालपणीच्या अंतरंगात.. | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ हजार चाकरमानी दाखल\nमाथेरानमधील घोडय़ांसाठी अनंत अंबानींकडून खुराक\nरिक्षातूनही आता करोना रुग्णांची वाहतूक\nधुळ्यात पोलिसाला करोनाची लागण\nभाडय़ाची दुकाने रिकामी होण्यास सुरुवात\nआनंदवनात येणाऱ्या पाहुण्यांची आम्ही ‘आवडते’ आणि ‘नावडते’ अशी विभागणी केली होती.\nबाबा, इंदू, विकास, प्रकाश आणि रेणुका.\nआनंदवनात स्वयंसेवक म्हणून आलेली देशोदेशीची माणसं, त्यांनी केलेलं पहिल्या पक्क्या इमारतींचं बांधकाम या आनंदवनाच्या सुरुवातीच्या दिवसांतील घटना. या घटनेनंतर एकटय़ांनी एकत्र येत सुरू झालेल्या आनंदवनाच्या ध्येयवादी प्रवासात सहप्रवासी म्हणून बाहेरील जग, धीम्या गतीने का होईना, संमीलित होऊ लागलं. त्यावेळी माझं वय असेल साडेसहा-सात. आमच्या बालपणीच्या काळातील काही घटना ठळकपणे आठवतात, तर काही प्रसंग धूसरपणे डोळ्यापुढे उभे राहतात. त्यातल्या काही घटना, काही प्रसंग सांगावेसे वाटतात. काही गमतीजमती आहेत, तर काही जीवावर बेतलेले प्रसंगही आहेत.\nइंदू काय किंवा बाबा काय, आनंदवनातील सर्वच जण दिवस-रात्र कार्यमग्न असत. त्यांचे अविरत कष्ट पाहण्यातच आमचं बालपण पार पडलं. बाबांनी कधी जांभई दिल्याचं, टेबल-खुर्ची मांडून ऑफिस थाटल्याचं माझ्याच काय, कुणाच्याच स्मरणात नाही. जमेल तशी कामं करत मी आणि प्रकाश इतरांचा कामाचा भार हलका करण्याचा प्रयत्न करत असायचो. आम्ही लहान असतानाच्या आठवणींतलं आनंदवन एका विस्तारत चाललेल्या कुटुंबासारखं होतं. त्यात होती कष्टाचे ढीग उपसणारी माणसं.. सतत काहीतरी नवं करून बघण्याच्या आकांक्षेने भारलेली, एकमेकांना आधार देत वाटचाल करणारी, नव्याने आलेल्या प्रत्येकास आत्मीयतेने सामील करून घेत सांभाळणारी..\nआम्ही दोघं भाऊ अगदी जंगलातल्या प्राण्यांसारखे होतो. रानटीच म्हणा ना इंदूने आमच्यासाठी खायला-प्यायला क���ही ‘स्पेशल’ केलं, आमचे लाड पुरवले असं काहीच मला आठवत नाही. आम्ही कधी दुकानंच पाहिली नव्हती. त्यामुळे बाहेर पडल्यावर प्रत्येक गोष्ट हवीशी वाटायची. याविषयी इंदू तिच्या ‘समिधा’ या आत्मचरित्रात लिहिते, ‘‘माझ्या मुलांचं बालपण निघून गेलं. म्हणजे असंच गेलं. मुलांना कधी बिस्किटाचा पुडा मिळाला नाही. सहा आण्यांचा पुडा नाही घेऊ शकलो. स्वेटर्स नव्हते कधी. माझे ब्लाऊज घालून पोरं निजायची थंडी वाजते म्हणून. म्हणजे इथपर्यंत सोसलं. पण मला कधी वाईटही वाटलं नाही. मी नागपूरला गेले होते. तिथं मुलांनी दुकान पाहिलं. ते तुटून पडले. हे उघडा, ते बघा, पेपरमिंटच्या बरण्या उघडून बघा. लाज वाटली मला. हे काय आता इंदूने आमच्यासाठी खायला-प्यायला काही ‘स्पेशल’ केलं, आमचे लाड पुरवले असं काहीच मला आठवत नाही. आम्ही कधी दुकानंच पाहिली नव्हती. त्यामुळे बाहेर पडल्यावर प्रत्येक गोष्ट हवीशी वाटायची. याविषयी इंदू तिच्या ‘समिधा’ या आत्मचरित्रात लिहिते, ‘‘माझ्या मुलांचं बालपण निघून गेलं. म्हणजे असंच गेलं. मुलांना कधी बिस्किटाचा पुडा मिळाला नाही. सहा आण्यांचा पुडा नाही घेऊ शकलो. स्वेटर्स नव्हते कधी. माझे ब्लाऊज घालून पोरं निजायची थंडी वाजते म्हणून. म्हणजे इथपर्यंत सोसलं. पण मला कधी वाईटही वाटलं नाही. मी नागपूरला गेले होते. तिथं मुलांनी दुकान पाहिलं. ते तुटून पडले. हे उघडा, ते बघा, पेपरमिंटच्या बरण्या उघडून बघा. लाज वाटली मला. हे काय आता ‘हे घेऊन दे’, ‘ते घेऊन दे’ असा हट्ट करायला लागली. तोपर्यंत दुकानच पाहिलं नव्हतं कधी मोठं.’’ एकदा ‘तपोवन’चे सर्वेसर्वा शिवाजीराव पटवर्धन यांच्या अमरावतीच्या घरी बाबा आम्हाला घेऊन गेले. त्यांच्या घरातील खाऊ भरलेले डबे पाहिले आणि ‘हे विश्वचि माझे घर’ या तत्त्वाचे पालन करणाऱ्या आम्हा दोघा भावांनी फडताळावर चढून सगळे डबे साफ करून टाकले ‘हे घेऊन दे’, ‘ते घेऊन दे’ असा हट्ट करायला लागली. तोपर्यंत दुकानच पाहिलं नव्हतं कधी मोठं.’’ एकदा ‘तपोवन’चे सर्वेसर्वा शिवाजीराव पटवर्धन यांच्या अमरावतीच्या घरी बाबा आम्हाला घेऊन गेले. त्यांच्या घरातील खाऊ भरलेले डबे पाहिले आणि ‘हे विश्वचि माझे घर’ या तत्त्वाचे पालन करणाऱ्या आम्हा दोघा भावांनी फडताळावर चढून सगळे डबे साफ करून टाकले बाबांना फार शरमल्यासारखं झालं.\nलहानपणी मला आणि प्रकाशला खेळायला मित्रच नव्हते. कारण आनंदवनात कुष्ठरुग्णांसमवेत राहणाऱ्या मुलांशी मैत्री करायला कुणाचे आई-बाप परवानगी देणार आम्ही बाबांकडे हट्ट करायचो- ‘‘बाबा, आम्हाला मित्र विकत आणून द्या.’’ मग बाबा म्हणायचे, ‘‘आपल्याकडे पैसे नाहीत. कुठून विकत आणू मित्र आम्ही बाबांकडे हट्ट करायचो- ‘‘बाबा, आम्हाला मित्र विकत आणून द्या.’’ मग बाबा म्हणायचे, ‘‘आपल्याकडे पैसे नाहीत. कुठून विकत आणू मित्र’’ त्यावर आम्ही म्हणायचो, ‘‘नागपूर रोड किंवा चंद्रपूर रोड विकून टाका आणि त्या पैशातून मित्र विकत घेऊन या’’ त्यावर आम्ही म्हणायचो, ‘‘नागपूर रोड किंवा चंद्रपूर रोड विकून टाका आणि त्या पैशातून मित्र विकत घेऊन या’’ आम्ही दोघं वरोऱ्याच्या नेताजी विद्यालयात जाऊ लागलो तशी नारायण हक्के या आमच्या वर्गातील मुलाशी आमची चांगलीच गट्टी जमली. आनंदवनाशेजारच्या चिनोरा गावचा नारायण आमच्याच वयाचा; पण प्रतिकूल परिस्थितीमुळे अशक्त आणि खुरटलेला होता. चिनोऱ्यात नारायणच्या वडिलांची थोडीफार कोरडवाहू शेतजमीन होती. घरची गुरं तो आनंदवनात चारायला आणत असे. आणि फावल्या वेळात आमचं खेळणं, मारामाऱ्या वगैरे उद्योग चालत. एक दिवस आम्ही नारायणला इंदूकडे घेऊन गेलो आणि ‘हा आमचा मित्र’ अशी त्याची ओळख करून दिली. आम्हाला दोघांना अखेर कोणीतरी मित्र मिळाला याने इंदू आणि बाबांना हायसं वाटलं. नारायणच्या घरची परिस्थिती बेताचीच होती. इंदूला नारायणविषयी खूपच कणव वाटे. त्याला आनंदवनात घरी कायमचं ठेवून घ्यावंसं तिला वाटू लागलं. एके दिवशी मनाचा हिय्या करत इंदूने बाबांकडे हा विषय काढला. नारायणच्या आई-वडिलांची हरकत नसेल तर नारायणला आमच्या सोबतीने राहू द्यायला बाबांचीही हरकत नव्हती. इंदूने नारायणच्या आईला आनंदवनात बोलावून घेत तिच्यापुढे हा विषय मांडला आणि लवकरच आमच्या मोठय़ा बंधूराजांच्या रूपात नारायणचं आमच्या घरी आगमन झालं. खेळताना नारायणचं आणि माझं सख्य फार काळ टिकत नसे. आमची गुद्दागुद्दी झाली की तो मला सारखी घरी निघून जायची धमकी देत असे. असं झालं की मी त्याची बॅग आणि कपडे कोठीघरात लपवून ठेवत असे.\nआनंदवनात येणाऱ्या पाहुण्यांची आम्ही ‘आवडते’ आणि ‘नावडते’ अशी विभागणी केली होती. कुणी ‘नावडते’ पाहुणे आले की त्यांच्यासमोरच आम्ही निर्लज्जपणे बाबांना विचारायचो, ‘‘बाबा, हे केव्हा जाणार आहेत’’ आणि जे ��ाहुणे आवडायचे- म्हणजे जे आमच्याबरोबर धुडगूस घालण्यात सामील व्हायचे, त्यांनी जाऊ नये म्हणून त्यांच्या चपला आम्ही लपवून ठेवत असू.\n‘प्रसादा’ची परंपरा तर आमच्या पाचवीला पुजलेली होती. विनोबाजींनी दिलेल्या पैशातून बाबांनी एक गाय घेतली होती. तिचं नाव- नर्मदा. इंदूला आधी गाईचं दूध काढायची सवय नव्हती म्हणून एका कुष्ठमुक्त सहकाऱ्याच्या मदतीने गाईचे मागचे दोन पाय बांधले आणि मला ती म्हणाली की, तू तिच्या गळ्याखाली थोडं खाजवत उभा राहा; तोपर्यंत मी दूध काढते. मी तसं करायला सुरुवात केली रे केली आणि गाईने मला थेट शिंगावर घेऊन लांब भिरकावून दिलं. मला चांगलाच ‘प्रसाद’ मिळाला. पण पुढे हीच नर्मदा आमच्या सर्वाच्या इतकी सवयीची झाली, की इंदूने हाक मारल्या मारल्या शेपूट वर करून कुठूनही धावत येत असे. साप, विंचू, इंगळ्या यांचा प्रसादही आम्हाला सुरुवातीच्या दिवसांत अनेकदा मिळाला होता. घराच्या जोत्यात, डाळीच्या पिंपात, कपडय़ांत- अगदी म्हणाल तिथे विंचू-इंगळ्यांचे वास्तव्य असे. एका रात्री प्रकाशला मोठ्ठा काळा विंचू चावला आणि लगेचच दुसऱ्या रात्री मला. दोघंही तुडुंब सुजलो होतो. काही औषधही हाताशी नव्हतं. अशा किती काळरात्री इंदूने कशा जागून काढल्या, हे तिचं तिलाच माहीत. हेच काय कमी होतं म्हणून त्याच आठवडय़ात तिलाही दोन वेळा विंचवांचा प्रसाद मिळाला. बाबांनाही दोन वेळा साप चावला होता आणि शर्टात लपून बसलेल्या विंचवांचा प्रसाद मिळाला होता. एकदा तर माकडाने त्यांना नखशिखांत फोडून काढलं. पण बाबांनी इंजेक्शन घेण्यास नकार दिला. सुदैवाने काही झालं नाही. अर्थात हे झालं प्राण्यांकडून मिळणाऱ्या प्रसादाचं. माझ्या उपद्व्यापी स्वभावामुळे मला बाबांकडून हातांचा आणि कधी कधी काठय़ांचा प्रसाद मिळत असे, तो वेगळाच\nउन्हाळ्यात तापमान ४५-४६ अंश सेल्सिअसपुढे गेलं की आनंदवनात प्रचंड वादळं होत. असाच एक दिवस. त्या दिवशी बाबा काही कामानिमित्त नागपूरला गेले होते. दुपारी तीन-चारच्या सुमारास इंदू नेहमीप्रमाणे गाईचं दूध काढण्यासाठी गेली. अध्र्या-पाऊण तासात प्रचंड अंधारून आलं आणि भयानक वादळाला सुरुवात झाली. मी आणि प्रकाश आमच्या झोपडीत होतो. वाऱ्याच्या प्रचंड झोताने गाईंसाठी केलेल्या तात्पुरत्या शेडचे पत्रे उचलले गेले व फर्लागभर दूर शेतात जाऊन पडले. वाऱ्याचा जोर वाढतच चाल��ा होता. इंदूने काढलेल्या दुधाच्या बादल्या जमिनीवर आडव्या होऊन दूध मातीत मिसळलं होतं. इंदूला आमची दोघांची खूप काळजी वाटत होती. पण वादळात झोपडीकडे चालत जाणंही अशक्य होऊन बसलं होतं. झाडांच्या फांद्या, झोपडय़ांची कौलं, पत्रे- जे वाटेत आडवं येईल त्याला भिरकावून देत निसर्गाचं तांडवनृत्य सुरू होतं. देवाचा धावा करत ती बसून राहिली. इकडे वादळामुळे जशा घराच्या कुडाच्या भिंती गदागदा हलू लागल्या तसा लिंपलेल्या भिंतीचा चुना खाली पडू लागला आणि कौलं टपाटपा खाली पडू लागली. प्रसंगावधान राखत आम्ही दोघं लगेच नेवारीच्या खाटेखाली जाऊन लपलो आणि वादळ शांत होईपर्यंत तसंच बसून राहिलो. वादळ शमताक्षणी इंदूने झोपडीकडे धाव घेतली. तिला दिसली ती नेवारीची बाज- जिच्यावर झोपडीची कौलं आणि भिंतीचा चुनाच नव्हे, तर भिंतीचा काही भागही पडून त्याचा ढीग झाला होता. आपली पोरं भिंत पडून खाली दबली, या विचाराने तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. पण हळूच बाजेखालून रांगत आम्ही दोघं बाहेर पडलो तसा तिचा जीव भांडय़ात पडला. आम्हाला दोघांना जवळ घेऊन कितीतरी वेळ ती सुन्न होऊन तशीच बसून होती.\nबाबांचं मात्र काहीतरी वेगळंच असायचं. अशी वादळं यायची तेव्हा बाबा इंदूला म्हणत, ‘‘हं चल, फिरायला चल.’’ विजांचा गडगडाट. सुनसान रस्ता. लोक घराची दारं बंद करून बसायची. आणि आम्हा दोघांना घरात ठेवून बाबा इंदूला त्या वादळात फिरायला घेऊन जायचे. याबद्दल इंदू पुढे एका मुलाखतीत म्हणाली होती, ‘‘मग काय करायचं ही सवयच होऊन गेली मला. वादळाबरोबर जगायची ही सवयच होऊन गेली मला. वादळाबरोबर जगायची\n१९५५ साली रेणुकाच्या जन्माने आम्हाला हक्काची लहान बहीण मिळाली आणि इंदूच्या मते- आम्ही दोघं भाऊ जरा माणसाळलो. कधी बाबा, तर कधी इंदू तिला न्हाऊमाखू घालत तेव्हा आम्ही जमेल तशी मदत त्यांना करत असू. लहानपणापासूनच रेणुका अत्यंत शिस्तीची आणि प्रचंड कामसू आहे. रेणुका मला ‘दादा’ म्हणते. तिचं माझ्यावर निरतिशय प्रेम. अडचणीच्या अनेक प्रसंगांत तिने मला कधी प्रेमाने बोलून, तर कधी फटकारत सावरून घेतलं. मी नेहमीच म्हणतो की, माझ्या तोंडाचं ‘सॉफ्टवेअर’ खराब आहे, मला फार कमी वेळा सुसंगतपणे बोलता येतं. त्यामुळे बहुतांश वेळा माझ्या बोलण्यामुळे गैरसमजच होतात. माझं अंतरंग जाणणारी फार थोडी माणसं आहेत; रेणुका त्यांच्यातली एक. अर्थात ती आजह�� मला स्पष्ट म्हणते, ‘‘दादा, तुझं सगळं चांगलं आहे; पण बोलणं रानटी ते रानटीच’’ आणि आता माझं वय पण सत्तर झालंय. तेव्हा एक्स्पायरी डेट झाल्यामुळे बोलणं सुधारण्याची शक्यताही नाहीच\nबघा, मला सुसंगतपणे बोलता येत नाही तसं सुसंगतपणे लिहिता पण येत नाही याची तुम्हाला एव्हाना खात्री पटली असणारच १९५५ वरून मी थेट २०१७ वर हनुमान उडी मारली. अर्थात, कामाबद्दलचं लिहिण्याच्या रगाडय़ात असा एखादा ब्रेक आनंददायी पण ठरू शकतो म्हणा\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nगर्लफ्रेण्डला भेटायला बिहारला जायचंय; बॉयफ्रेण्डच्या विनंतीवर सोनू सूद म्हणतो...\nअपेक्षा सोडली; अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज चौहान'चं भव्य सेट पाडणार\nविराटने अनुष्काला घटस्फोट द्यावा, भाजपा आमदाराची 'त्या' वादावरुन मागणी\n'तुमची नेहमी आठवण येते'; विलासरावांच्या जयंतीनिमित्त रितेश भावूक, पाहा व्हिडिओ\nफक्त एक काॅल करा; सोनू सूदचं स्थलांतरितांना मदतीचं आश्वासन\nटाळेबंदीच्या काळात नागपूरकरांना मेट्रोची आठवण\n‘राशीनमध्ये स्थानिक प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच करोनाचा रुग्ण’\nपोलिसांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या\nकरोनाबाधित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६५ टक्कय़ांवर\nकरोनाच्या धोक्यातही मिरजेत आठवडय़ाला दहा हृदय शस्त्रक्रिया\nसातारा जिल्हा रुग्णालयात आता करोनाच्या चाचण्या\nबारामतीत करोना चाचणी सुरू\nअंतिम वर्ष वगळता निकालाची प्रक्रिया सुरू\nघरी आल्यानंतर चार तासांत पोलिसाचा मृत्यू\n1 सामाजिक बदलाची नांदी\nVIDEO: गिरीश कुबेरांनी वाङ्‌मयचौर्य केले का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-24/segments/1590347406365.40/wet/CC-MAIN-20200529183529-20200529213529-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}