diff --git "a/data_multi/mr/2019-13_mr_all_0078.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-13_mr_all_0078.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-13_mr_all_0078.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,756 @@ +{"url": "https://manoranjancafe.com/2018/10/16/1334/", "date_download": "2019-03-22T08:36:38Z", "digest": "sha1:EUNJ4WGSYNVNBWMVOS23LEHP57UACVRB", "length": 5936, "nlines": 57, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "‘मी शिवाजी पार्क’ १८ आँक्टोबरला प्रदर्शित – www.manoranjancafe.com", "raw_content": "\n‘मी शिवाजी पार्क’ १८ आँक्टोबरला प्रदर्शित\nसमाजातल्या अनेक गोष्टीचं प्रतिबिंब ज्याप्रमाणे चित्रपटात उमटते त्याचप्रमाणे चित्रपटातून समाजमनाला भेडसावणारे काही प्रश्नही दाखवण्यात येत असतात. आपल्या समाजात अनेक ज्वलंत मुद्दे आहेत. अनेक चुकीच्या घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात. कायद्याच्या चौकटीत राहून त्यावर न्याय देण्याचा प्रयत्नही होत असला तरी न्यायाला होणाऱ्या विलंबाचे कटू सत्य आपण नाकारू शकत नाही. कायदेशीर लढाईच्या विलंबामुळे होणारी फरपट हा विषय मध्यवर्ती ठेवत दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटाची कथा गुंफली आहे. हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.\n‘न्यायदेवता आंधळी असते… आम्ही डोळस होतो’ ही टॅगलाईन असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटात व्यवस्थेने गांजल्यामुळे रिअॅक्ट झालेल्या पाच ज्येष्ठ नागरिकांची गोष्ट मांडली आहे. एका घडलेल्या घटनेबाबत न्याय मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे पाच ज्येष्ठ नागरिक एकत्र येऊन आपापल्या पातळीवर कसा लढा लढतात याची कथा पहायला मिळणार आहे. ‘दिलीप प्रभावळकर हे निवृत्त प्राध्यापकाच्या भूमिकेत आहेत. विक्रम गोखले यांनी निवृत्त न्यायमूर्ती तसेच शिवाजी साटम यांनी पारसी व्यक्तीची भूमिका वठवली आहे. निवृत्त बँक अधिका-याची भूमिकेत सतीश आळेकर असून अशोक सराफ यांनी निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर यात साकारला आहे.\nविक्रम गोखले, सतीश आळेकर, अशोक सराफ, शिवाजी साटम, दिलीप प्रभावळकर या दिग्गजांच्या जोडीला उदय टिकेकर, शरद पोंक्षे, सुहास जोशी, भारतीआचरेकर, सविता मालपेकर, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, दिप्ती लेले, मंजिरी फडणीस, दिप्ती धोत्रे आदि कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत.\nमी शिवाजी पार्क बोलतोय\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious सुबोधचा संभाजी महाराज वेशभूषेतील लूक\nNext दुष्काळाचे वास्तव दर्शन घडवणारा ‘एक होतं पाणी’ सिनेमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/ramdas-athvale-and-udyanyanraje-bhosale/", "date_download": "2019-03-22T08:37:24Z", "digest": "sha1:WRA5HG6ZMVXPXT56PYS6S56DV3DPH3B4", "length": 8812, "nlines": 112, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "उदयनराजेंना आम्ही तिकीट देऊ आणि निवडून आणू- रामदास आठवले", "raw_content": "\nउदयनराजेंना आम्ही तिकीट देऊ आणि निवडून आणू- रामदास आठवले\nमुंबई | उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीने तिकीट न दिल्यास आम्ही त्यांना तिकीट देऊ आणि निवडून आणू, असं मत आरपीआयचे अध्यक्ष आणि सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.\nउदयनराजेंशी बोलणार होतो मात्र, ते सध्या दिल्लीत असल्याने त्यांच्याशी याबाबत चर्चा होऊ शकली नाही, असंही ते यावेळी म्हणाले.\nदरम्यान, युतीने दक्षिण मुंबई आणि साताऱ्याची जागा आरपीआयसाठी सोडावी अशी जाहीर मागणी यावेळी आठवले यांनी केली आहे.\n-मुंबईत ‘टाईम्स नाऊ’ वृत्तवाहिनीच्या पत्रकारावर जीवघेणा हल्ला\n-…ही कागदपत्रं नसतील तर तुम्हाला घरपोच दारु मिळणार नाही\n-#MeToo | ज्येष्ठ पत्रकार विनोद दुवा यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप\n-साताऱ्याची जागा आरपीआयसाठी सोडावी; आठवलेंची उदयनराजेंकडे मागणी\n-आम्ही 10 सर्जिकल स्ट्राईक करू; पाकिस्तानची भारताला धमकी\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n#MeToo | …तेव्हाच कानशिलात का लगावली नाही; पीडित तरुणींना उषा नाडकर्णींचा सवाल\nआरक्षणासाठी मी धनगरांच्या खांद्याला खांदा देऊन लढेल- धनंजय मुंडे\nविखे पाटील, मोहिते पाटलांनंतर आता राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश\nकाँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे- नरेंद्र मोदी\nपार्थ पवार-श्रीरंग बारणे मावळ जिंकण्यासाठी एकाचवेळी तुकोबारायांचे आशीर्वाद घ्यायला देहूत\nकाँग्रेस नेता म्हणतो, पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यासाठी ‘पाक’वर एअर स्ट्राईक करणे चुकीचे\nमुलं मुलींकडे नाय पाहणार मग कुणाकडं पाहणार\nगौतम गंभीर भाजपसाठी बॅटिंग करणार, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश\n‘त्याने’ चोप चोप चोपलं, 25 चेंडूंत शतक ठोकलं\nमी पुरुषांसोबत झोपत नाही, केआर रमेश कुमार यांचं वादग्रस्त वक्तव्य\nराष्ट्रवादीकडून माढ्यात संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता\nमायावती, पवारांची माघार, एनडीएचा विजय पक्का- उद्धव ठाकरे\nमंत्रालयातील सचिवाची पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या\n“पुढचा आठवडा महाराष्ट्रात खूप गाजणार”\nउदयनराजेंच्या विरोधात शिवसेनेकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी\nपिंपरी चिंचवडमध्ये भाजपला दणका, ‘या’ ज्येष्ठ नेत्याच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश\nनगरमधून दुसरं तिसरं कुणी नाही भाजपकडून सुजय विखेंचं नाव जाहीर\nभाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातली ‘ही’ 16 नावे…\nभाजपच्या पहिल्या यादीत पुणे लोकसभा ‘वेटिंग’वरच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढणार, भाजपने केली घोषणा\n“काँग्रेस नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे का”; या उमेदवारीवरुन मोठा वाद\n“येणारा आठवडा राजकीय घडामोडींनी गाजणार, निवडणूक ही फक्त औपचारिकता”\nभाजपची आज पहिली यादी जाहीर होणार, महाराष्ट्रातून ‘यांची’ नाव असण्याची दाट शक्यता\nभाजपचे व्यंगचित्रातून पवार घराण्यावर बोचरे वार\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/08/17/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AE/", "date_download": "2019-03-22T09:01:10Z", "digest": "sha1:DB642K26IPD3EWBIZGWLZZIQWXCR2EAQ", "length": 5963, "nlines": 57, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "‘बोगदा’ मधील मंत्रमुग्ध करणारे ‘झुंबड’ गाणे प्रदर्शित – www.manoranjancafe.com", "raw_content": "\n‘बोगदा’ मधील मंत्रमुग्ध करणारे ‘झुंबड’ गाणे प्रदर्शित\n‘बोगदा’ या आशयघन सिनेमाचे सोशल नेट्वर्किंग साईटवर ‘झुंबड’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. मृण्मयी देशपांडेवर आधारित असलेले हे गाणे, प्रेक्षकांना आपल्या ठेकात आणि तालात मंत्रमुग्ध करणारे आहे.\nमंदार चोळकर लिखित ‘झुंबड’ या गाण्याचे संगीतदिग्दर्शन सिद्धार्थ शंकर महादेवन आणि सौमील श्रींगारपुरे या दुकलीने केले असून, सिद्धार्थ शंकर महादेवनचा सुमधुर आवाज या गाण्याला लाभला आहे. बोगदा चित्रपटातील हे गाणे प्रेक्षकांना दर्जेदार संगीताची आणि नृत्याची अनुभूती देणारे ठरणार आहे.\n‘झुंबड’ या गाण्यांचा प्रभाव जितका प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आहे, अगदी तितकाच प्रभाव हे गाणे बनवताना आणि साकारताना झाला होता. या गाण्याला आवाज देताना सिद्धार्थ महादेवन इतका मनमोहून गेला होता की, ‘झुंबड’ च्या तालावर त्यानेच भर स्टुडीयोत ठेका धरला होता. इतकेच नव्हे तर, सेटवरील सर्व कलाकारांनादेखील या गाण्याने संमोहित केले होते. ‘झुंबड’ या गाण्याच्या चित्रीकरणासाठी दोन दिवस लागणार होते. परतू जेव्हा त्याचे शुटींग सुरु झाले तेव्हा, या गाण्याच्या नशेत धुंद असलेल्या सेटवरील सर्व कलाकारांनी पहिल्याच दिवशी ते पूर्ण चित्रित करून टाकले होते. विशेष म्हणजे, नृत्यदिग्दर्शिका दिपाली विचारे हिच्या तालावर मृण्मयीनेदेखील ठेका धरत, टीमला पुरेपूर साथ दिली होती.\nमायलेकीच्या नात्यामधील विविध पैलू मांडणाऱ्या या सिनेमाचे पटकथा आणि संवादलेखन दिग्दर्शिका निशिता केणी यांनीच केले असून, करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद यांबरोबर त्यांनी निर्मात्यांची धुरादेखील सांभाळली आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nNext राकेश बापट अध्यात्माच्या दिशेने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/sandeep-acharya/", "date_download": "2019-03-22T08:47:02Z", "digest": "sha1:HZYFALO3CASEDNQRZQZS7AYIKVOECP5N", "length": 16951, "nlines": 289, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संदीप आचार्य | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nबर्मिगहॅममधील मशिदींवरील हल्ल्याचा तपास\nकाबूलमधील स्फोटात ६ जण ठार\nदक्षिण मुंबईतील धोकादायक पूल जमीनदोस्त\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nपालघरमध्ये माकपचा बविआला पाठिंबा\n‘मागेल तेथे रक्त’ योजना मुंबईत बंद\nआरोग्य विभागाने २०१३ मध्ये सातारा येथे प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरु केली होती.\nधर्मादाय रुग्णालयांतील खाटांची स्थिती एका क्लिकवर\nमुंबईसह महाराष्ट्रातील अनेक धर्मादाय रुग्णालये नियमानुसार गरीब रुग्णांना मोफत उपचार करण्याचे टाळतात.\nमुंबईत आता सायकल रुग्णवाहिका\nझोपडपट्टी भागांसाठी प्रायोगिक तत्त्वावर सेवा\nलैंगिक शिक्षण द्या, तरुणांचे भविष्य सुरक्षित करा\nकिशोरवयातच लैंगिकदृष्टय़ा सक्रिय होणारी मुले हा या समस्येच्या दृष्टीने अतिजोखमीचा गट असतो.\nजे. जे. रुग्णालयात वर्षांकाठी ५६५ एचआयव्हीग्रस्तांवर नेत्रशस्त्रक्रिया\nपालिको रुग्णालयातून कोणत्याही वैद्यकीय टिपण्णीशिवाय यापूर्वीही रुग्ण पाठवि���्यात येत होते.\nआरोग्य विभागातील डॉक्टरांना शस्त्रक्रियेसाठी ३० टक्के प्रोत्साहन भत्ता\nडॉक्टरांना ३० टक्के प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.\nबालमृत्यू रोखण्यासाठी ‘बेबी केअर किट’\nआरोग्य विभाग तसेच महिला व बालविकास विभागाकडून बालकांच्या आरोग्यासाठी अनेक योजना राबविल्या जातात.\nआश्रमशाळांमध्ये आजारी विद्यार्थ्यांसाठी ‘शुश्रुषा खोली’\nराज्यात शासनाच्या ५०२ आश्रमशाळा असून यात सुमारे एक लाख ९१ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.\nआरोग्य विभागाच्या रुग्णालयांचे अग्निसुरक्षा परीक्षण\nआग लागल्यास रुग्णांना सुरक्षितपणे रुग्णालयाबाहेर हलविण्यासाठी डॉक्टर कर्मचारी व सुरक्षा रक्षकांनाही विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे.\nआरोग्य विभागात डॉक्टरांसह १५,२९४ पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.\nआरोग्य विभागाला तीन वर्षांनंतर जाग\nशासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून आत्महत्या रोखण्यासाठी १४ जिल्ह्य़ांमध्ये २०१५ मध्ये ‘प्रेरणा प्रकल्प’ सुरु केला.\nराज्यातील शासकीय आश्रमशाळांच्या दयनीय स्थितीची लक्तरे विधिमंडळाच्या अधिवेशनात वेशीवर टांगली जातात.\n‘बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना’ दोन वर्षांनंतरही कागदावरच\nहिल्या टप्प्यात योजनेचा अर्थसंकल्पात समावेश करण्यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूदही प्रस्तावित केली होती.\nहिमोफिलियाच्या औषधाअभावी रुग्णांचे हाल\nहिमोफिलियाच्या रुग्णांमध्ये शरीरात रक्तस्राव झाल्यास रक्त गोठण्याची प्रक्रिया होत नाही.\nपरवडणाऱ्या घरांसाठी स्वतंत्र गृहनिर्माण महामंडळ\nराज्यात गेल्या तीन वर्षांत फक्त १८७२ परवडणारी घरे तयार झाली आहेत. मात्र, राज्य शासनाकडून ही आकडेवारी मान्य केली जात नाही.\nवर्षभरात तब्बल दोन लाख ५८ हजार ८२८ लोकांना भटके कुत्रे चावल्याची नोंद आरोग्य खात्याकडे आहे.\nकेंद्राकडून मदतनिधी मिळवण्याचे आव्हान\nकेंद्राचे निकष लक्षात घेता जुन्या पद्धतीच्या तुलनेत कमी प्रमाणात दुष्काळ जाहीर होईल,\nउपनगरीय रुग्णालयांसाठी ‘टेलिमेडिसीन’ सेवा\nसंबंधित रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक कॅमेरे आणि आवश्यक ती प्रणाली बसविण्यात येते.\nलाखो शेतकरी कर्जापासून वंचित\nराज्यातील जवळपास ४० हजार शेतकरी खरिपाच्या कर्जापासून वंचित आहेत.\nमालकी हक्का��ाठी गृहसंस्थांचा लढा\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या जमिनींची मालकी ही कब्जेहक्कानुसार संस्थांची असून त्याचे नियमनही संस्थांचे सभासद करतात.\nदोन हजार कोटींचा आरोग्य प्रकल्प\nबोरिवली येथील भगवती रुग्णालयात सध्या ३२३ खाटा असून त्यांची संख्या वाढवून ४९० खाटा करण्यात येणार आहेत.\nवाडिया रुग्णालयाचे ११६ कोटी आरोग्य विभाग, पालिकेने थकवले\nसहा वर्षांपूर्वी वाडिया लहान मुलांच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात केवळ १६ खाटा होत्या.\n८५ हजार अंगणवाडय़ांमध्ये नावीन्यपूर्ण ‘पोषण अभियान’\nअंगणवाडय़ांमधून ही योजना राबविण्यात येणार असून यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.\nजवळपास १६ हजार पदे आरोग्य विभागात असून आरोग्य यंत्रणेतील सर्व रुग्णालयांमध्ये मिळून २६,३५३ खाटा आहेत.\nHoli 2019 : रवी जाधवने सेलिब्रेट केली 'स्पेशल' रंगपंचमी\nVideo : 'झी सिने अॅवॉर्ड्स'मध्ये रणबीर-आलियाचा 'इश्क वाला लव्ह'\nHoli 2019 : बॉलिवूडच्या या मोठमोठ्या होळी पार्ट्या झाल्या बंद, कारण..\nयंदा लोणावळ्यात नाही तर इथे असेल 'बिग बॉस मराठी'चं घर\n'होय, सलमानसोबत वाद होते'; भन्साळींनी दिली कबुली\n७६७८ जणांना धुळवडीला धक्का\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nमुंबई महानगरात सव्वा दोन लाख रिक्त घरे\nखोदलेला रस्ता पाच महिने ‘जैसे थे’\nपार्किंग धोरणाला ‘टीओडी’चा खोडा\nनवी मुंबईतून १५ टनप्लास्टिक जप्त\nमत्स्यटंचाईमुळे मच्छिमारांच्या होळीचा ‘बेरंग’\nबैलगाडी शर्यत बंदी धाब्यावर\nवाया जाणाऱ्या पाण्याचा वापर शहरांसाठी\n‘भागवत पुराणा’च्या संदर्भसूचीला भांडारकर संस्थेत साकाररूप\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/z120513222048/view", "date_download": "2019-03-22T08:03:36Z", "digest": "sha1:PWETT63D7WTG5D4ULFGIQFZSEEBOVVHL", "length": 4979, "nlines": 95, "source_domain": "m.transliteral.org", "title": "गौरीची गाणी - गौरीची कहानी", "raw_content": "\nगौरीची गाणी - गौरीची कहानी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगऊर खेलून घरी आली\nमला घरात येऊ द्या\nसासूनं धरली सासर्‍यानं मारली\nनंदेनं धरली दिरानं मारली\nभावल्यानं धरली नवर्‍यानं मारली\nछी छी करीत घरात गेली\nगऊर पुढे निघून गेली गेली महाराचे वलेला\nभोजन आ��ोपून शांत झाली\nगौर खेळून घरी आली\nमला घरात येऊ द्या\nसासू धरली सासर्‍याने मारली\nनणंदेने धरली धाकट्या दिराने मारली\nमोठ्यादिराने धरली नवर्‍याने मारली\nअंगावर पुवाचे फ़ोड आले\nतशीच गेली पाटलाच्या दारी\nछी छी करीत घरात गेली\nगौर गेली वारल्याच्या दारी\nगौर गेली कोळ्याच्या दारी\nगौर पुढे निघून गेली\nघरात नेऊन पाटावर बसवले\nजेवण आटोपून शांत झाली\nगौराईने केस मोकळे सोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dsk-fails-to-fill-50-crores-court-rebuked/", "date_download": "2019-03-22T08:30:42Z", "digest": "sha1:K3AIKM3KNBNUIWHARSEPLQIUXVC4YLM7", "length": 6153, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "डीएसके ५० कोटी भरण्यात अपयशी; कोर्टाने फटकारले", "raw_content": "\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nअमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण\n‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’\nडीएसके ५० कोटी भरण्यात अपयशी; कोर्टाने फटकारले\nमुंबई: ठेवीदारांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना मुंबई हायकोर्टाने पुन्हा एकदा फटकारले आहे. आज मुंबई हायकोर्टात सुनावणी दरम्यान नागरिकांचे पैसे बुडवून डीएसके सुखाने झोपतात, अशे डीएसकेला कोर्टाने फटकारले. डीएसकेंच्या अटकेबाबत आता २२ जानेवारी रोजी निर्णय होणार आहे.\nबांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी पुन्हा एकदा ५० कोटी भरण्यात अपयशी ठरले आहेत. डीएसकेंच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होती. सुनावणीवेळी डी एस कुलकर्णी यांनी लिलावासाठी १२ कोटींच्या संपत्तीची कागदपत्रं सादर केली. १२ कोटींची संपत्ती तातडीने ताब्यात घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. २२ फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालय निकाल देणार आहे. डीएसकेंना हायकोर्टात ५० कोटी रुपये जमा करायचे होते. मात्र डीएसकेंनी यातील १२ कोटी रुपये जमा केले. बुलढाणा अर्बन बँक डीएसकेंच्या मदतीला या संकटसमयी धावून आली आहे. बुलढाणा बँकेने १२ कोटी रुपये दिल्याची माहिती कुलकर्णींच्या वतीने हायकोर्टा��� देण्यात आली. तसेच याच बँकेकडून १०० कोटी रुपये घेणार असून या मोबदल्यात बँकेकडे मालमत्तेचे कागदपत्रं दिली जातील, असे त्यांनी हायकोर्टात सांगितले.\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nयवतमाळच्या शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरुच\nप्रत्येक मंत्रालय आणि विभागात आरएसएसची लोक राहुल गांधींचा घणाघाती आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/06/26/harmo%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%82-melody-melange-%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-22T07:56:40Z", "digest": "sha1:IZSY673KYJXWVOFZRAW6XLZCBSERPTCO", "length": 7891, "nlines": 54, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "“Harmoनिसां” म्युझिक बँडचं ‘Melody Melange गाणं लाँच – www.manoranjancafe.com", "raw_content": "\n“Harmoनिसां” म्युझिक बँडचं ‘Melody Melange गाणं लाँच\n“Harmoनिसां” म्युझिक बँडचं ‘Melody Melange’ हे गाणं नुकतंच जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधून YouTube वर प्रसारित करण्यात आलं आहे. प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते प्रकाशित झालेली ही काहीशी हटके असलेली संगीतकृती अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता मिळवत आहे.\nराग किरवाणी वर आधारित तीन भिन्न प्रकृतीच्या गीतांचा हा समन्वय आहे. ‘मुकुटवारो सांवरो’ ही शास्त्रीय बंदिश, ‘ओ माय लव्ह’ हे पाश्चात्य धाटणीचं नवीन इंग्रजी गीत आणि ‘दिल की तपिश’ हे कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील सिनेगीत असा त्रिवेणी संगम आपल्याला यात ऐकायला मिळतो. कधी सरगम, तर कधी वेस्टर्न म्युझिकचे पीसेस वापरून ही गाणी कौशल्यपूर्ण रीतीने जोडली गेल्याने त्यांचा एकसंध अनुभव मिळतो.\nआल्हाददायक निसर्गाच्या सान्निध्यात रोहिता मोरे आणि प्रथमेश रांगोळे यांनी चित्रीकरण केलेला व्हिडीओ या गाण्याच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतो.\nहार्मोनिसा बँडमध्ये शुभम वखारे, गौरव महाराष्ट्राचा फेम सौरभ वखारे, सूर नवा ध्यास नवा फेम पद्मनाभ गायकवाड,अनामिका शर्मा, स्नेहा हेगडे, द व्हॉइस फेम कृतिका बोरकर, अनुराग पुराणिक, रुद्रेश कानविंदे असे लोकप्रिय आणि प्रतिभाशाली युवा गायक कलाकार एकत्र आले असल्याने या बँडकडून रसिकांच्या अपेक्षा मोठ्या आहेत. यांपैकी कुणी संगीत दिग्दर्शनात प्रवीण आहे, कुणी भार��ीय शास्त्रीय गायकीत, तर कुणी वेस्टर्न मध्ये निपुण आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या ढंगांची गाणी नवीन बाजात या बँडकडून सादर केली जातील अशी अपेक्षा आहे.\n‘ओ माय लव्ह’ हे या व्हिडिओ मधील गाणं स्वप्निल चाफेकर यांनी लिहिलं असून शुभम-सौरभ यांनी संगीतबद्ध केलं आहे.सिनेविश्वातील प्रतिभावंत आणि प्रसिद्ध संगीत संयोजक आलाप देसाई यांनी या गाण्यांची अरेंजमेंट केल्याने संपूर्ण गाणं कमालीचं श्रवणीय झालं आहे. मनीष मदनकर यांचा तबला आणि मानस कुमार यांचं व्हायोलिन त्यात अजून रंग भरतात. हे संपूर्ण गाणं आजीवासन स्टुडिओचे आणि फिल्म इंडस्ट्री मध्ये सुप्रसिद्ध असलेले रेकॉर्डिस्ट अवधूतजी वाडकर यांनी रेकॉर्ड केलं असून परदेशात युनायटेड किंगडम (लंडन)मधील गेथिन जॉन यांनी त्याचं अप्रतिम मास्टरिंग केलं आहे.\nसंगीत वाद्यांचे विक्रेते, सुप्रसिद्ध हरिभाऊ विश्वनाथ कं. चे उदय दिवाणे हे प्रस्तुत गाण्याचे निर्माते असून नेहमीप्रमाणे ते कुशल उदयोन्मुख युवा पिढीला या रूपाने प्रोत्साहित करत आहेत.\nएक नवा अनुभव घेण्यासाठी हे गाणं रसिकांनी आवर्जून पहावं. युट्यूबवर Harmonisa शब्द टाकल्यास हे गाणं चटकन समोर येईल.प्रसिद्ध गायक श्री.सुरेश वाडकर,पद्मा वाडकर, प्रसिध्द संगीतकार आशीत देसाई, संपदा स्वप्निल बांदोडकर, तसेच संगीतकार निलेश मोहरीर अशा संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी या गाण्याचं कौतुक केलं आहे\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious ‘ झिपऱ्या’ परिक्षण – जगायला लावणारा चित्रपट\nNext आऊ – शर्मिष्ठा मध्ये तू तू मी मी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/crime-vasai-minor-sister-deal/", "date_download": "2019-03-22T08:25:44Z", "digest": "sha1:PZDMUCKBZLTZ3OA57DN42HJFNGWSFBFY", "length": 4656, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वसईत अल्पवयीन बहिणीचा सौदा; दोघा बहिणींसह दलालाला अटक", "raw_content": "\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nअमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण\n‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग��रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’\nवसईत अल्पवयीन बहिणीचा सौदा; दोघा बहिणींसह दलालाला अटक\nवसई : पैशाच्या हव्यासापोटी मीरा रोडमधील दोन सख्ख्या बहिणींनी अल्पवयीन धाकट्या बहिणीचा दीड लाखांसाठी सौदा केल्याची घटना घडली आहे. येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध शाखेतर्फे पीडित अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली असून दोघा बहिणींसह दलालाला अटक करण्यात आली आहे. दोन बहिणी त्यांच्या लहान बहिणीचा सौदा करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.\nत्यानुसार पोलिसांनी खोटा ग्राहक पाठवून शहानिशा केली. तेव्हा हा सौदा उघडकीस आला. या दोघी बहिणी व दलालाला व्यवहार करताना ताब्यात घेण्यात आले.\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nमुंबई विमानतळावर १८ लाखांचे सोने जप्त\nसंजय दत्तला पॅरोल, फर्लो शिक्षा नियमानुसारच – उच्च न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/state-government-suggested-bhide-gurujis-name-for-padmashree/", "date_download": "2019-03-22T08:23:35Z", "digest": "sha1:FEX3A46JP76QL2HELUKZ6HCVCTRLYY3F", "length": 5773, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "फडणवीस सरकार देणार होते भिडे गुरुजींना ‘पद्मश्री’पुरस्कार", "raw_content": "\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nअमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण\n‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’\nपाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे चुकीचे,आणखी एका कॉंग्रेस नेत्याला आला दहशतवाद्यांचा पुळका\nफडणवीस सरकार देणार होते भिडे गुरुजींना ‘पद्मश्री’पुरस्कार\nटीम महाराष्ट्र देशा: कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी गुन्हा दाखल झालेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या नावाची २०१५ मध्ये राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. दरम्यान, स्वत: भिडे गुरुजींनीच हा पुरस्कार नाकारल्याच कळतय.\nपद्मश्री पुरस्कारासाठी राज्य सरकारकडून शिफारस केली जाते. यामध्ये अनेकांकडून स्वत: अर्ज केला जातो, तर राज्य सरकारही नाव सुचवू शकते. पद्म पुरस्कारांची शिफारस करण्यासाठी राज्य सरकारडून दहा मंत्र्यांची समिती बनवण्यात आली होती. ज्याचे अध्यक्ष प्रकाश मेहता हे होते. या समितीने भिडे गुरुजींना समाजसेवेसाठी पुरस्कार देण्याची शिफारस 2015 मध्ये केंद्र सरकारकडे केली होती.\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचारामागे भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांचा हात असल्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nबीडमध्ये युवकांचा अनोखा उपक्रम, केली जातीयवादाची होळी\nदेशभरात होळीचा उत्साह ; पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81/", "date_download": "2019-03-22T08:22:56Z", "digest": "sha1:XO3MSDAEK3DLO6KTFNCI3PNRFD2CJFUE", "length": 12160, "nlines": 160, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“धोम’ची सुरक्षा यंत्रणा कुचकामी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\n“धोम’ची सुरक्षा यंत्रणा कुचकामी\nधोम ः सुरक्षा रक्षकासाठी बांधण्यात आलेल्या कार्यालयाची अवस्था. दुसर्‍या छायाचित्रात मद्यपींनी कार्यालयात टाकलेल्या दारुच्या बाटल्या.\nमद्यपी, प्रेमी युगुलांच्या वावराने परिसरला अवकळा\nमेणवली, दि. 9 (प्रतिनिधी) – धोम धरणाच्या सुरक्षेचा ठेका पुण्यातील एका खाजगी कंपनीला दिल्याने धरणाची सुरक्षा रामभरोसे असल्याबाबत वृत्त प्रसिद्ध होऊनही संबंधित कंपनीकडून धोमच्या सुरक्षेकडे दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे जनतेतूनही संताप व्यक्त केला जात आहे.\nसध्या मुसळधार पावसामुळे धोम धरण तुडुंब भरलेले आहे. धरणाचे मनमोहक दृष्य पाहण्यासाठी पर्यटक याठिकाणी गर्दी करत आहेत. पर्यटकांसोबतच याठिकाणी हवसे-नवसेही धांगडधिंगाणा करण्यासाठी येत असतात. या प्रकारामुळ पर्यटकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहेत. मात्र, या सर्व प्रकाराकडे खासगी सुरक्षा कंपनीकडून दुर्लक्ष केले जात आहे. धरणाच्या उत्तरेकडील बाजूस कुठलीही सुरक्षा यंत्रणा कार्यरत नसल्यामुळे धोम धरणाची सुरक्षा रामभरोसे राहिली आहे. नेमलेले खाजगी सुरक्षा रक्षक उत्तरेला न थांबता दक्षिणेत बसून उत्तरेची सुरक्षा करत आहेत.\nधोमधरणाच्या भिंतीची लांबी 2700 मीटर आहे. भिंतीची दोन्ही टोक पश्‍चिम भागाच्या जांभळी व जोर रस्त्याला जोडली गेली आहेत. जोर रस्त्यावर बोरीव हद्दीत धरणाचे मुख्य प्रवेशद्वार असून येथूनच धरणातील पाणी नदीला व कालव्यात सोडण्यात येत असल्याने याठिकाणी पाटबंधारे विभागाचे कर्मचारी कार्यरत असतात. परंतु उत्तरेकडील धोम गावच्या बाजूस जांभळी रस्त्यावरील दुसऱ्या गेटवर कसलीही सुरक्षा व्यवस्था ठेवलेली नाही. याठिकाणी असलेल्या सुरक्षा कार्यालयात दारूच्या बाटल्या, दगडाच्या चुली यासह इतर कचरा पडलेला आहे. या अडगळीत दिवसाढवळ्या प्रेमी युगुलांचे अश्‍लील चाळेदेखील सुरु असतात.\nधरण परिसरात तसेच धरणाच्या भींतीवर मद्यपींचा वावर वाढला आहे. या मद्यपींकडून धरणाच्या भींतीवर रंगीतसंगीत पार्ट्या होऊ लागल्या आहेत. आणि पार्ट्या झाल्यानंतर दारुच्या बाटल्या फोडण्याचा गैरप्रकारही या मद्यपींकडून सुरु आहे. मद्यपींच्या या त्रासाने स्थानिक ग्रामस्थांसह पर्यटकही त्रासले आहेत. दरम्यान, या मद्यपींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होऊ लागली आहे.\nपुणे – बस थांब्यासाठीची उधळपट्टी सुरूच\nवेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स, मिर्जापुर आजही सर्वाधिक लोकप्रिय \nजागतिक वन दिन : वनसंवर्धनासमोर वणवे, अतिक्रमणांचे आव्हान\nपाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रस्ते कॉंक्रिटीकरण बंद करा\nगौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश\nजलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज\nभारताने खरंच ३०० दहशतवादी मारले का\nपुणे – उन्नत रिंगरोडसाठी चीनसह सात कंपन्यांची तयारी\nपुणे – पादचारी पुलांचे होणार ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’\n‘मी पुरुषांसोबत झोपत नाही’; रमेश कुमार यांच्या वक्‍तव्याने नवीन वादंग\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\n‘कभी तू चायवाला तो कभी चोर चौकीदार लगता है’: धनंजय मुंडे\nअहमदनगरमधून ‘सुजय’च; भाजपकडून अधिकृत घोषणा\nवेगळा रंग दाखवणाऱ्यांना मतदार मतपेटीतूनच धडा शिकवेल- अजित पवार\nचंद्रकांत पाटलांनी घेतली माजी मंत्री विनय कोरेंची भेट ; लोकसभेच्या पाठिंब्या बाबत चर्चा\nभाजपकडून अमेठीतून पुन्हा एकदा स्मृती इराणींनाच तिकीट\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\nमेदनकरवाडीच्या माजी सरपंचावर कारवाई करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/keywords/literature/word?page=all", "date_download": "2019-03-22T08:03:14Z", "digest": "sha1:W2N67UOQBILXZY5NOGPN7BNCS27O5MOB", "length": 155305, "nlines": 895, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - literature", "raw_content": "\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nभद्रायु चरित्र - कीर्तन पूर्वरंगनिरुपम्\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nभद्रायु चरित्र - भद्रायु चरित्र\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nभीम भक्तिचरित्राख्यान - कीर्तन पूर्वरंग निरुपण\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nभीम भक्तिचरित्राख्यान - भीमभक्तिचरित्र.\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nचंद्रहासाख्यान - कीर्तन पूर्वरंग निरुपण\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nमार्कंडेयाख्यान - कीर्तन पूर्वरंग निरुपणम\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nमयूरध्वजाख्यान - कीर्तन पूर्वरंग निरुपणम्\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nसेना न्हावी आख्यान - कीर्तन पूर्वरंगनिरुपण\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nसेना न्हावी आख्यान - सेना न्हावी चरित्र\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स��वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nवत्सलाहरण - कीर्तन पूर्वरंग निरुपणम\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nकीर्तनासंबंधी ज्ञान संपादन करून, नंतर स्वार्थ वा परमार्थ संपादन व्हावा या उद्देशाने कीर्तन करून लोकांस ज्ञान सांगण्यासाठी कीर्तनकार आख्यान लावतात.\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nआख्यान मैत्रेयी - याज्ञवल्क्य संवाद\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने\nकीर्तन आख्यान - बभ्रुवाहनाख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव द���ले होते.\nकीर्तन आख्यान - सुलोचनागहिंवराख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - लक्ष्मणशक्‍तिआख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - वालीताराख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - वृंदाजालंदराख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - जयद्रथगर्वहरणाख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - ध्रुवाख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - गोपीचंदाख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - कचोपाख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - सावित्री आख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - नरनारायणाख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - अंबरीषाख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - सुदामाख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - दामाजीपंताचें आख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nकीर्तन आख्यान - चंद्रहासाख्यान\nकीर्तनकारांना नित्य उपयोगी अशी आख्याने. विष्णुदासांनी याला ’कीर्तन-मुक्ताहार’ असे नाव दिले होते.\nबालगीते - संग्रह १\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य ���थवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - सांग मला रे सांग मला आई...\nबालगीत - आई व्हावी मुलगी माझी ,...\nबालगीत - आईसारखे दैवत सा र्‍या ज...\nबालगीत - आणायचा, माझ्या ताईला नवर...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - रुसु बाई रुसु कोपर्‍यात ब...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत - आला आला पाउस आला बघ...\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबाल गीते - संग्रह २\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबाल गीते - संग्रह ३\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional or composed song or poem taught t..\nबालगीत हे लहान मुलांचे शब्दभांडार समृद्ध करण्यासाठी रचलेले गद्य अथवा पद्यात्मक काव्य होय. Balgeet is a traditional song or poem taught to children (o..\nवारली लोकगीते - पाचवीची गाणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nपाचवीची गाणी - बालाचा अगसेर\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nपाचवीची गाणी - बाळाचे नशीब\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nपाचवीची गाणी - उंबराचा फ़ुलू\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nपाचवीची गाणी - मोंगरा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nपाचवीची गाणी - आशीर्वाद\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nपाचवीची गाणी - दाराचे दारकशी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nपाचवीची गाणी - सतीराचा साया\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nपाचवीची गाणी - वाढा रं\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - अंगाईगीते\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nअंगाईगीते - काली कुतू\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nअंगाईगीते - बाळाचे गायी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nअंगाईगीते - नीज रे नीज\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - खेळगीते\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nखेळगीते - चला पोरांनो\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nखेळगीते - फ़ुगडीचे गाणे\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nखेळगीते - फ़ुगडीचा जिखणॉं\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nखेळगीते - फ़ुगडीचे उखाणे\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nखेळगीते - किस बाई किस\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - लग्नाची गाणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - गाणॉं\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - धवलेरीचा गाणॉं\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - सुलनीनाचा गाणॉं\nवारली गीते आजी आजोबा���कडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - चालत लक्ष्मी घरात आली\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - भानशी हात घालते\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - लगीनाचा जिखणॉं\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - चिठी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - भरून देई वं\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - लाड\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - वनीची वनमोरा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - सोन्यापाखरू\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - ढवाळी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - लाविलाता टिळा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - जाईबाई नवरी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - नवरी दमेली\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - ऐपत\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - पैंजण\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - गुलाबाचा फ़ूल\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - जन्माचा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी च��लत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - रंगाच्या गाड्या\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - तोलाला कमी झाले\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - सावर ग\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - झोका\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - काय म्हणणार\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - मांगल्या दारी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - पारख\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - त्याने नेली\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - भेट\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - समारातू\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - नवरीला आणाय चालले\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - सासर्‍याची पोर\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - देवाचे लग्नाला\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - हौस\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - विंझना\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - धास्ती\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - सवय\nवारली गीते आजी आजोबांकडून मु���ांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - साळ्याचा भात\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - योवक\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - सुगरण\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - मैतरसाठी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - वनवास\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - सांगणे\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - इयाला जायाला\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - मी काय खाऊ\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - मागना\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - वांझोटी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - तिरपी नजर\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - सरकाराला नेट\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - कंडाळाची काडी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - गरसोलीसाठी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - वेठ\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - तोटा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - धूला\nवारल��� गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - संगत\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - देंडोक\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - बाजाराला\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - तयारी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - जतरा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nलग्नाची गाणी - चढाची गाणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - नागपंचमीची गाणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nनागपंचमीची गाणी - नागपंचमीचा सणू\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nनागपंचमीची गाणी - सणू\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - गौरीची गाणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - गौरीचे नमीन\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - गौरीचा गण\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - गौरीची कहानी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - गौराय येते\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - गौराय उभी आहे\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - रामा तुझा शेला\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढ�� दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - धवले नंदीवरी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - वचन\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - रजा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - गौराय डूलशी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - रंगाला रंग दे\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - मोर\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - किसना पावा वाजवितो\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - पत्रावल\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - तुळस\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - दुष्काल\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - गुंजावानी डोलं\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - पोपट\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - पाऊस\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - राया सुंदरा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - संबरातू बाप\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - गुलाबाची कारी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - वेण्या\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना ���णि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - चंद्र हासला ग\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - कामकाज\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - कान्हाच्या वनगायी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - इनवा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - बावन खिडक्या\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - दळण\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - वाजव बंधवा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - बंधू माझा ग\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - आरळीची काडी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - लेक\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - आली ग बहीण\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - पोरी गेल्यान् गावा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - धुणा धुवीते\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - डोला मारतो मेला\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - बदली\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - पलंगी बसे\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - वसईचा कोरट\nवारली ���ीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - पाच पानांचा इडा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - वैताकाला\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - जन्माचा सोबती\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - शालेला\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - काजल्या डोहो\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - अस्तुरी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - नको धरू रे\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - ढवाल्या\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - कारवीटू\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - एरंड\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - गोठ्यातली गायी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - गोंधाना\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - मोहरीपावा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - लाज\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - काय काय पाह्यजे\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - दूरी जाय\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - वलून बघस नाही\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - सोनचाफा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - नजर\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - कोंड्याची भाकरी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - मन\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - चोर\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - वाटणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - मुल्हारी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - सरप\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - सासरवाडीला\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nगौरीची गाणी - गौरी विसर्जनाचा गाणॉं\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - कांबड नाचाची गाणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - कांबड धानी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - वेडा नाचं रं\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - वाट चाल रं\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - चित्रु\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - हरी कोकणा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुल���ंना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - तुरुख मारला\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - देवाचा लगीन\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - खेल मांडला\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - पालखी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - दिवा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - शिनगार करी ग\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - भेरलीचे तान्याला\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - बारा बैलांचा टाडा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - नाव इसरेला\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - पावण्या\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - नाचू कोठं\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - पाटील पिसलला आहे\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - होलंला\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - वारावार्‍यानी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - विगती\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - बाग मोडला\nवा���ली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - भुडूक फ़ुटला\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - चोर आला चोर\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - घोशे दादा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - नारीचा विंचू\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - पानी पडं\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - मानीला\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - बाजारात\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - भाजीला रं\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - निवट्याची भाजी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - फुंड\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - आमी दोघे भावो\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nकांबड नाचाची गाणी - दाखवू नाच रं\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - मांदल नाचाची गाणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nमांदल नाचाची गाणी - भिल्ल्या डोंगर\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nमांदल नाचाची गाणी - काले करंडूले\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nमा��दल नाचाची गाणी - टाकलं फ़ासं\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - होळीची गाणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nहोळीची गाणी - डोंगरावचे चिंबे\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nहोळीची गाणी - मांगते\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nहोळीची गाणी - ढगसा आला\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nहोळीची गाणी - होलूबाई\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nहोळीची गाणी - बोरां\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nहोळीची गाणी - दादा येशी रं\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nहोळीची गाणी - होलुबायला शिणगार\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nहोळीची गाणी - वाटंवरचा मुहू\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nहोळीची गाणी - माहेरी पाठवाव्या\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nहोळीची गाणी - तिरका पदर\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nहोळीची गाणी - साद\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nहोळीची गाणी - विंझनी वारा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - घोर नाचाची गाणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nघोर नाचाची गाणी - धीरे धीरे खेलो\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nघोर नाचाची गाणी - वेढा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nघोर नाचाची गाणी - निघाली नार\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nघोर नाचाची गाणी - दिवाळीचा सण\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - बायांची गाणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nबायांची गाणी - बायांचा गण\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nबायांची गाणी - भुर्‍या म्हशी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nबायांची गाणी - कान्हा गेला\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nबायांची गाणी - मोत्यांचा चेंदू\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nबायांची गाणी - ढोलारा करारेला\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nबायांची गाणी - धिंगाणा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nबायांची गाणी - तुलसी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nबायांची गाणी - मरण\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nबायांची गाणी - जीवदानी दुर्गाला\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nबायांची गाणी - कुलंबी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nबायांची गाणी - कडेलोट\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nबायांची गाणी - जंबू बेटामधी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nबायांची गाणी - आहेरू\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nबायांची गाणी - पाठवणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nबायांची गाणी - लागलाय चटका\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - श्रमगीते\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nश्रमगीते - एक जोर करा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nश्रमगीते - सागाची दिमकी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nश्रमगीते - नीजं नी डूलं\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nश्रमगीते - चिंबीचा पाला तोडते\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nश्रमगीते - पांगार्‍याची काडी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nश्रमगीते - नवी नवरी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nश्रमगीते - डोंगर कौलारू\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली लोकगीते - दिवसाची गाणी\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nदिवसाची गाणी - बातदेवी तू हं\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nदिवसाची गाणी - तारा धीना\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nदिवसाची गाणी - पिंडदानाचा नमीन\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nदिवसाची गाणी - येक पिंड करा\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\nवारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे ��ुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nनृसिंहाख्यान - अध्याय १ ला.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nनृसिंहाख्यान - अध्याय २ रा.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nनृसिंहाख्यान - अध्याय ३ रा.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nनृसिंहाख्यान - अध्याय ४ था.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nनृसिंहाख्यान - अध्याय ५ वा\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nनृसिंहाख्यान - अध्याय ६ वा\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nनृसिंहाख्यान - अध्याय ७ वा\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nनृसिंहाख्यान - अध्याय ८ वा\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nनृसिंहाख्यान - अध्याय ९ वा\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nनृसिंहाख्यान - अध्याय १० वा\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nसूरह - अल्‌ फातिहा\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम देले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nसूरह - अल्‌ ���करा\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम देले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nसूरह - अल्‌ आअराफ\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nसूरह - हामीऽऽम अस्सजदा\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष��टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुरा���ात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व स��स्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजि��� जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nसूरह - अलम्‌ नश्‌राह\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांन��� आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\nकुराणात जीवनाचे असे सत्याधिष्टित नियम दिले आहेत की, ज्यांना आचरणात आणल्याने आपण आपल्या वैयक्तिक, सामाजिक जीवनात तसेच आपला देश व समस्त जगात शाती आणि स..\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्�� मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\n' नृसिंहाख्यान 'चा पाठ केल्याने श्रीनृसिंहपुराण वाचल्याचे पुण्य मिळते, तसेच कीर्तनकारही या आख्यानावर कीर्तन करतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mipunekar.wordpress.com/2009/06/24/79/", "date_download": "2019-03-22T08:56:27Z", "digest": "sha1:BZUL3E725WJ44JBUL25WZGRW7ONFKK7P", "length": 10722, "nlines": 106, "source_domain": "mipunekar.wordpress.com", "title": "सायबर क्राईमचे युग | मी पुणेकर", "raw_content": "\n« स्टेफी चा वाढदिवस\nबघ माझे बग मित्र »\nया सायबर क्राइमच्या युगात इंटरनेट वर लपून राहणे हे केवळ अशक्य बनले आहे. या संदर्भातली महेंद्र काकांची खालील पोस्ट वाचून जे काय काय आठवले ते म्हणला टाकावं ब्लॉग वर.\nतुम्ही स्वतःला इंटरनेट वर अदृष्य समजतां\nया वरून पुण्यात घडलेली १ घटना आठवली.\nएक मुलगा ओर्कुट वर खोटे प्रोफाईल करून एका मुलीला त्रास देत होता.तिनी आधी या गोष्टीकडे कानाडोळा केला पण जेव्हा गोष्ट हाताबाहेर जाऊ लागली तेव्हा मात्र तिनी पोलिसांमध्ये आणि सायबर सेल कडे तक्रार नोंदवली. त्यला पकडायला थोडा वेळ लागला पण तो पकडला गेला.\nआपण इंटरनेट वर जे काही करत असतो त्याची नोंद आपल्या ISP [Internet Service Provider] कडे होत असते. म्हणजे कोणकोणत्या sites पहिल्या, कुठे कुठे click केलं इत्यादी इत्यादी…… लोकांना वाटता कि browser ची History रिकामी केली कि झाला. पण नाही 🙂 हे म्हणजे मांजराने डोळे मिटून दुध पिण्या सारखे झाले.\nआपण जेव्हा कोणाला इमेल पाठवतो तेव्हा त्या इमेल सोबत आपण आपली बित्तम बातमी पण पाठवत असतो.हि सगळी माहिती इमेल हेडर मधून जात असते. हि माहिती म्हणजे तुमचा ISP कोण आहे, कोणता टाइम झोन, देश, IP address [ IP address म्हणजे आपण इंटरनेट वर log in झालो की आपल्या कॉम्पुटर ला एक unique नंबर मिळतो ] इत्यादी\nया चित्रात दाखवल्याप्रमाणे आपण हे yahoo mail मध्ये पाहू शकतो.\nतसेच Microsoft Outlook Express मध्ये सुद्धा हि सोय आहे. Outlook मध्ये मेल उघडल्यावर view -> Options असे क्लिक करून पडताळणी करू शकतो. यासारखी सोय बाकी mail providers मध्ये असेल तर मला कल्पना नाही. आपणास माहित असल्यास जरूर कळवावे.\nअमेरिकेत ह्या सायबर क्राईम चा विषाणू खूप पसरलेला.आहे. इथे घडणारा १ common प्रकार म्हणजे Identity theft. या मध्ये इथले सायबर भुरटे, भुरटे कसले दरोडेखोरच इंटरनेट वरून एखाद्याची सर्व गुप्त माहिती जमा करतात आणि त्याची बँक खाती, क्रेडीट कार्ड सगळं इंटरनेट वरून बळकावतात. नेहमी ऑनलाईन शॉपिंग करताना खबरदारी घ्यावी लागते. आणि इकडे सर्व व्यवहार तर ऑनलाईनच होत असतात. म्हणून डील करताना त्या पोर्टल बद्दल गुगलिंग करून थोडी माहिती मिळवावी आणि मगच खरेदी करावी.\nभारतात तरी अजून हे पोचला नाहीये. यायला वेळ लागणार नाही. कायम काळजी घेतलेली बरी. कायम बँकेची कागदपत्रे, मोबैईल ची बिले, इतर कागद अगदी चिटोरे चिटोरे करून फेकायचे. कोणाला ते कागद वाचून आपल्याबद्दल माहिती मिळायला नको. असे टपलेले कमी नसतात.\nपण आपल्या इथे ऑनलाईन शॉपिंग अजून तरी इतके प्रसिद्ध नाहीये. कारण आपण खरच खात्री देवू शकत नाही कि घेतलेली वस्तू चांगली असेल ना, खराब असेल तर परत कशी करणार आणि मुख्य म्हणजे खरेदीची मजा येत नाही, ४ दुकाने फिरून पायपीट केल्याशिवाय खरेदी झाली असा वाटत नाही.\nअसो मध्यंतरीच वाचनात आले कि महाराष्ट्र पोलीस सायबर सेल कडे जास्त लक्ष्य देत आहेत आणि त्यांचे हात अधिक मजबूत करणार आहेत. वेळे आधी जागे झाले म्हणायचे.\nछान आहे माहिती… धन्यवाद मी जी मेल मध्ये पाहिल, ते ऑप्शन नाहीये …\nअजून माहिती मिळवण्याचा नक्की प्रयत्न करीन…\non सप्टेंबर 26, 2011 at 9:00 सकाळी | उत्तर टग्या\nआता बऱ्याच नवनवीन टेक्नॉलॉजी (ट्रिक्स) आल्या आहेत. ज्यात “ओरिजिनल आय. पी.” लवकर ट्रेस करता येत नाही\non सप्टेंबर 26, 2011 at 10:31 सकाळी | उत्तर सुदर्शन\nब्लॉगला भेट दिल्याबद्दल आणि अधिक माहितीबद्दल धन्यवाद.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nती ची कहाणी – भाग- १\nहवे “हवेतले ” दिवस…\nडेंटीस्ट नको नको …\nTrupti Limaye च्यावर कायम प्रेझेंटेबल असावे…\nvishal च्यावर ऑफिस मधलं भूत\nnihal च्यावर ऑफिस मधलं भूत\nसुदर्शन च्यावर डेंटीस्ट नको नको …\nwritetopaint च्यावर डेंटीस्ट नको नको …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/mla-bharat-bhalke-on-sharad-pawar/", "date_download": "2019-03-22T08:33:26Z", "digest": "sha1:SNCHWK3IPTDHVWXJHIV5OIE5UY5LF32J", "length": 10709, "nlines": 131, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "शरद पवार मला पोटच्या मुलासारखं सांभाळतात!", "raw_content": "\nशरद पवार म��ा पोटच्या मुलासारखं सांभाळतात\nसोलापूर | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सुशिलकुमार शिंदे मला पोटच्या मुलासारखं सांभाळतात, असं काँग्रेसचे आमदार भारत भालके म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.\nभारत भालके पक्ष बदलणार आहेत, अशा अफवांना सध्या जोर आहे. त्याबाबत ते म्हणाले, शरद पवार व सुशिलकुमार शिंदे हे पोटच्या मुलासारखे संभाळतात. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत दोन माजी मुख्यमंत्री माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यावर पक्ष बदलण्याचे का आठवेल.\nदरम्यान, पुढील महिन्यातही मला दुष्काळी उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार करावा लागेल याचाही अर्थ लैला मजनू सारखा कुणी काढू नये, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.\n-राज्याच्या आरोग्य खात्याला कोणी वाली आहे का\n-मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुख्यमंत्री दिल्लीत दाखल; अमित शहांची घेणार भेट\n-शिवसेनेचा मुहूर्त ठरला; या दिवशी फुंकणार निवडणुकीचं रणशिंग\n-श्रीलंकेच्या ‘या’ माजी कर्णधारावर भ्रष्ट्राचाराचे आरोप\n-भाजपच्या पराभवासाठी विरोधकांनो एकत्र या; शत्रुघ्न सिन्हांचं आवाहन\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nमायावती, पवारांची माघार, एनडीएचा विजय पक...\nभाजपचे व्यंगचित्रातून पवार घराण्यावर बोच...\nनवनीत राणा अमरावतीतून लढणार, स्वत: पवार ...\nतब्बल 26 वर्षानंतर अनिल अण्णा गोटे शरद प...\nकालच्या बेधडक भाषणानंतर राज ठाकरे शरद पव...\nदाऊदच्या भारतवापसीची संधी शरद पवारांमुळे...\nरणनिती ठरली, दिल्लीत राहुल गांधी आणि शरद...\n“पुलवामाचा बदला घेण्यासाठी दहशतवाद...\nमाझी छाती 56 इंचाची नाही पण मनगटात दम आह...\n‘अजितने सांगितलेली गोष्ट मला आवडली...\n…म्हणून शरद पवारांनी माघार घेतली अ...\n…म्हणून शरद पवार यांनी निवडणूक न ल...\nराज्याच्या आरोग्य खात्याला कोणी वाली आहे का\nआज कंदिल घेऊन आलोय, उद्या मशाली घेऊन येऊ; धनंजय मुंडेंचा सरकारला इशारा\nविखे पाटील, मोहिते पाटलांनंतर आता राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश\nकाँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे- नरेंद्र मोदी\nपार्थ पवार-श्रीरंग बारणे मावळ जिंकण्यासाठी एकाचवेळी तुकोबारायांचे आशीर्वाद घ्यायला देहूत\nकाँग्रेस नेता म्हणतो, पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यासाठी ‘पाक’वर एअर स्ट्राईक ���रणे चुकीचे\nमुलं मुलींकडे नाय पाहणार मग कुणाकडं पाहणार\nगौतम गंभीर भाजपसाठी बॅटिंग करणार, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश\n‘त्याने’ चोप चोप चोपलं, 25 चेंडूंत शतक ठोकलं\nमी पुरुषांसोबत झोपत नाही, केआर रमेश कुमार यांचं वादग्रस्त वक्तव्य\nराष्ट्रवादीकडून माढ्यात संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता\nमायावती, पवारांची माघार, एनडीएचा विजय पक्का- उद्धव ठाकरे\nमंत्रालयातील सचिवाची पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या\n“पुढचा आठवडा महाराष्ट्रात खूप गाजणार”\nउदयनराजेंच्या विरोधात शिवसेनेकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी\nपिंपरी चिंचवडमध्ये भाजपला दणका, ‘या’ ज्येष्ठ नेत्याच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश\nनगरमधून दुसरं तिसरं कुणी नाही भाजपकडून सुजय विखेंचं नाव जाहीर\nभाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातली ‘ही’ 16 नावे…\nभाजपच्या पहिल्या यादीत पुणे लोकसभा ‘वेटिंग’वरच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढणार, भाजपने केली घोषणा\n“काँग्रेस नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे का”; या उमेदवारीवरुन मोठा वाद\n“येणारा आठवडा राजकीय घडामोडींनी गाजणार, निवडणूक ही फक्त औपचारिकता”\nभाजपची आज पहिली यादी जाहीर होणार, महाराष्ट्रातून ‘यांची’ नाव असण्याची दाट शक्यता\nभाजपचे व्यंगचित्रातून पवार घराण्यावर बोचरे वार\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/3/14/tukarambij.aspx", "date_download": "2019-03-22T08:00:23Z", "digest": "sha1:2FQVKE2TZMC5LMIQAFHGRFZ746O4UR2A", "length": 18516, "nlines": 91, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "अभिवादन संतश्रेष्ठ तुकारामांना", "raw_content": "\nसंतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना नम्रभावाने अभिवादन करू या संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी भागवत धर्माच्या मंदिराचा पाया घातला. त्या मंदिराचा कळस म्हणजे संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी भागवत धर्माच्या मंदिराचा पाया घातला. त्या मंदिराचा कळस म्हणजे संत तुकाराम महाराज संत तुकारामांच्या साक्षात शिष्या संत बहिणाबाई यांनी म्हटले आहे -\n‘‘ तुका झालासे कळस \nसंत तुकारामांचा जन्म इ.स. 1608 साली देहूच्या पावनभूमीत झाला. त्यांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले-मोरे. आईचे नाव कनकाई. त्यांच्या घरामध्ये विठ्ठलभक्ती परंपरेने चालत आली होती. इ.स. 1630 साली महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. दोन वर्षांच्या या भीषण संकटातून महाराष्ट्राला जावे लागले. त्याची झळ स्वत: तुकाराम महाराज व त्यांच्या कुटुंबाला लागली. डोळ्यासमोर घरातील माणसांचे मृत्यू झाले. शेती, व्यवसाय इ.चे नुकसान पाहावे लागले.\nसंत तुकाराम महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास, त्यांची संतपदाची वाटचाल, आध्यात्मिक विकास हे अभ्यासाचे विषय आहेत. त्यांनी ज्ञानेश्‍वरी, अमृतानुभव, संत नामदेवांचे अभंग, संत एकनाथ महाराजांचे साहित्य, पुराणे, शास्त्रे यांचा अभ्यास केला, चिंतन केले. भजन, कीर्तन, श्रवण, मनन, आत्मचिंतन, आत्मानुभव यांतून आपले जीवन घडवले. बाबाजी चैतन्य यांनी त्यांना स्वप्नात दर्शन दिले. ‘रामकृष्ण हरी’ हा मंत्र दिला. ते त्यांचे गुरू होते.\nसंत तुकारामांची अभंगवाणी प्रसिद्ध आहे. त्यांच्या अभंगांनी, वाणीने, उपदेशाने महाराष्ट्रावर खोल संस्कार केले आहेत. लक्षावधी वारकरी पिढ्यानपिढ्या ते अभंग भजनातून गात आहेत. आपल्या कीर्तन-प्रवचनांतून त्यांचा अभ्यास करीत आहेत. आपल्या वाणीतून संत तुकाराम सतत महाराष्ट्राशी बोलत आहेत. त्यांचे चरित्र, त्यांचे तत्त्वज्ञान, सामाजिक जाणीव, आध्यात्मिक अनुभूती हा वर्षानुवर्षे महाराष्ट्राच्या अभ्यासाचा-चिंतनाचा विषय आहे. आपल्या अभंगांविषयी ते म्हणतात,\n‘‘करितो कवित्व म्हणाल हे कोणी \nनव्हे माझी वाणी पदरीची ॥\nमाझीये युक्तीचा नव्हे हा प्रकार \nमज विश्‍वंभर बोलवितो ॥\nकाय मी पामर जाणे अर्थभेद \nवदवी गोविंद तेचि वदे \nनिमित्त मापासी बैसविलो आहे \nमी तो काही नव्हे स्वामिसत्ता ॥\nतुका म्हणे आहे पाईकचि खरा \nवागवितो मुद्रा नामाची हे ॥\nत्यांची ही भूमिका किती नम्रतेची आहे, हे लक्षात येते.\nसंत तुकारामांनी आपल्या हजारो अभंगांतून रसाळ, उत्स्ङ्गूर्त उपदेश केला आहे. सामान्य माणसांना जगण्याचा मार्ग दाखवला आहे. ‘विठ्ठल जीवाचा जिव्हाळा विठ्ठल कृपेचा कोंवळा॥ असे म्हणून विठ्ठल भक्तीचा उपदेश केला. ‘पंढरीचा महिमा’ सांगितला. ‘जाय जाय तू पंढरी विठ्ठल कृपेचा कोंवळा॥ असे म्हणून विठ्ठल भक्तीचा उपदेश केला. ‘पंढरीचा महिमा’ सांगितला. ‘जाय ��ाय तू पंढरी होय होय वारकरी॥ असे सांगितले. ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी होय होय वारकरी॥ असे सांगितले. ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूनिया॥ या प्रसिद्ध अभंगातून त्यांनी केलेले वर्णन वाचताना डोळ्यांत भक्तीचे अश्रू उभे राहतात.\nसंत तुकारामांनी महाराष्ट्राची सामाजिक जडणघडण केली, हे त्यांचे महान कार्य होय. सामाजिक समतेचा आग्रह त्यांनी धरला. भेदभाव पाळू नका, असे सांगितले. अहंकाराचा त्याग करण्यास सांगितले. ते म्हणतात,\n‘‘विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म \nभेदाभेद भ्रम अमंगळ ॥\nकोणाही जीवाचा न घडो मत्सर \nवर्म सर्वेश्‍वर - पूजनाचे ॥\nसमाजातील दु:खीकष्टी माणसांना जवळ घेतो, त्यांचे दु:ख दूर करतो, तोच खरा संत. किंबहुना असा दयेचा, मायेचा वर्षाव करणारा संत म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचीच मूर्ती असते. संत तुकाराम आपल्या एका अभंगात म्हणतात,\n‘‘जे का रंजले गांजले त्यासि म्हणे जो आपुले ॥\n देव तेथेचि जाणावा ॥\n तैसे सज्जनांचे चित्ता ॥\n त्यासि धरी जो हृदयी ॥\nदया करणे जे पुत्रासी तेचि दासा आणि दासी ॥\nतुका म्हणे सांगू किती तोचि भगंवताची मूर्ती ॥\nसंतांची लक्षणे, भक्तांची लक्षणे अतिशय सूत्रबद्ध रीतीने त्यांनी सांगितली आहेत. ‘तुका म्हणे तोचि संत सोसी जगाचे आघात ॥ ‘भूतांची दया हे भांडवल संता सोसी जगाचे आघात ॥ ‘भूतांची दया हे भांडवल संता ’ अशी सूत्रे त्यांनी सांगितली. क्षमा करण्याचे महत्त्व सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात,\n‘‘क्षमाशस्त्र जया नराचिया हाती \nदुष्ट तयाप्रती काय करी ॥\nतृण नाही तेथे पडला दावाग्नि \nजाय तो विझोनि आपसया ॥\nअशा सुंदर अभंगातून त्यांची प्रेमळ मूर्ती दिसते. तसेच आपला समाज कसा निर्मळ, शुद्ध, कलंकरहित असावा, याची तळमळ दिसते.\nसंत तुकारामांनी प्रयत्नांना महत्त्व दिले आहे. ‘असाध्य ते साध्य, करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे॥ सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे आपल्याला असाध्य अशी गोष्टही साध्य करून घेता येते, असे म्हणून यशाची वाटचाल करणार्‍यांना संत तुकारामांनी आत्मविश्‍वास दिला आहे.\nआपल्या साधकावस्थेच्या वाटचालीचे चित्रण संत तुकाराम यांनी आपल्या अभंगांमध्ये ङ्गारच चांगल्या रीतीने करून ठेवले आहे. आपल्या मनावर नियंत्रण मिळवणे ङ्गारच अवघड असते, आपले मन चंचल असते. ते एकाग्र होत नाही. एकाग्र झाले तरी त्याची एकाग्रता टिकत नाही. मनात विकार, वासना, वाईट विचार येतच राहतात. अशा वेळी आपणच मनाच्या शक्ती ओळखल्या पाहिजेत. आपल्या मनावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न आपणच केला पाहिजे. ‘तुका म्हणे मना पाहिजे अंकुश ’ असे ते म्हणतात. ‘चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती ’ असे ते म्हणतात. ‘चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती ’ असे म्हणून मनाचा, हृदयाचा निर्मळपणा कसा महत्त्वाचा आहे, हे ते सांगतात. मन हे सारथी आहे. ज्या प्रमाणे सारथी घोड्यावर नियंत्रण ठेवून रथ आपण ठरवलेल्या दिशेने, आपण ठरवलेल्या ठिकाणीच नेऊन पोहोचवतो, त्याचप्रमाणे आपल्या मनाच्या सामर्थ्याचेही आहे. आपले यश-अपयश हे सर्व आपल्या मनावरच अवलंबून आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात -\n‘‘मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण ॥\n सुख समाधान इच्छा ते ॥\nआपल्या मनाला सामर्थ्यवान करणे, आपल्या मनाच्या चंचलतेवर मात करून मन स्थिर करणे, हे आपल्याला समजले पाहिजे. आपल्या सर्व यशाचे मूळ कारण आपले मन आहे. हे समजणे, म्हणजेच साधना करणे होय. आपण अंतर्मुख होणे, स्वत:च्या मनाच्या शक्तींचा विकास हे आत्मोन्नतीचे लक्षण आहे. हे आपणच आपल्याला शिकवून येणार आहे. त्यासाठी मनाच्या दोषांवर, विकारांवर मात करून मन विवेकी करणे, मनाने मनाशी संवाद साधणे आवश्यक असते. ‘मनएवं मनुष्याणाम् कारणं बंधमोक्षयो:’ हेच खरे. आत्मचिंतन करण्याची अशी प्रेरणा संत तुकाराम आपल्याला देतात.\nएक कवी म्हणून संत तुकाराम महान होते; यात शंकाच नाही. त्यांचे ‘कवी असणे’ हे आपल्या मराठीचे भूषण आहे. ‘‘आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ॥ अशा शब्दांत शब्द साधनेचे वर्णन ते करतात. आपल्या कवितेतील आशय, उत्स्फूर्तपणा, चिंतन हे सर्व काही स्वत:चेच असावे लागते. ‘तुका म्हणे झरा शब्दांचीच शस्त्रे यत्न करू ॥ अशा शब्दांत शब्द साधनेचे वर्णन ते करतात. आपल्या कवितेतील आशय, उत्स्फूर्तपणा, चिंतन हे सर्व काही स्वत:चेच असावे लागते. ‘तुका म्हणे झरा आहे मुळीचा चि खरा ॥ असे ते म्हणतात. आपल्या कवित्वाचे श्रेय ते ईश्‍वराला देतात. ते म्हणतात, ‘मज विश्‍वंभरे बोलविले ॥\nसंत तुकारामांची निःस्पृहता हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक असाधारण विशेष होता. सोने आणि माती समानच मानणे, हे माणसाला अवघड असते. संत तुकाराम हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे समकालीन होते. राजांनी संत तुकारामांना देऊ केलेले धन, नजराणा त्यांनी नम्रतेने परत केला. या दोन महान व्यक्तींचा संवाद, त्यांची भेट, त्यांचे गुरू-शिष्य संबंध हे आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. या सोनेरी पानाचा आपणच अभिमान बाळगला पाहिजे.\nसंतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पुण्यतिथी देहू येथे संपन्न होते. हा पुण्यदिवस ‘श्री तुकाराम बीज’ या नावाने ओळखला जातो. आजच तुकाराम बीज आहे. त्यानिमित्ताने त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रातून हजारो वारकरी, भक्त श्री क्षेत्र देहू येथे एकत्र येतात. त्यांना विनम्र भावाने अभिवादन करतात.\nआपणही संतश्रेष्ठ तुकारामांच्या कार्याचे, चरित्राचे, तत्त्वांचे, संतपणाचे, त्यांच्या अक्षय वाणीचे स्मरण करून त्यांना नम्रतेने नमस्कार करू या\n- श्रीराम वा. कुलकर्णी\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-lead-maharashtra-rural-banks-crop-loan-15538?tid=3", "date_download": "2019-03-22T09:35:54Z", "digest": "sha1:K3A6REWB6Y5HSJH7GIV67JGE72JFGD3R", "length": 16194, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Lead the Maharashtra Rural Bank's Crop Loan | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरभणीत महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेची पीक कर्जवाटपात आघाडी\nपरभणीत महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेची पीक कर्जवाटपात आघाडी\nशुक्रवार, 11 जानेवारी 2019\nपरभणी : महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेतर्फे परभणी जिल्ह्यातील सर्व शाखांमार्फत यंदाच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये खरीप आणि रब्बीचे मिळून एकूण २२ हजार ७७२ शेतकऱ्यांना १६८ कोटी ७ लाख ७४ हजार रुपये एवढे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. पीक कर्जवाटपात अन्य बॅंकांच्या तुलनेत महाराष्ट्र ग्रामीण बॅंक आघाडीवर आहे.\nपरभणी : महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेतर्फे परभणी जिल्ह्यातील सर्व शाखांमार्फत यंदाच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये खरीप आणि रब्बीचे मिळून एकूण २२ हजार ७७२ शेतकऱ्यांना १६८ कोटी ७ लाख ७४ हजार रुपये एवढे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. पीक कर्जवाटपात अन्य बॅंकांच्या तुलनेत महाराष्ट्र ग्रामीण बॅंक आघाडीवर आहे.\nकर्जमाफी योजनेसाठी बॅ���केचे ३७ हजार ३०९ शेतकरी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यातील १४४ स्वंयसहाय्यता गटांना २ कोटी १४ लाख रुपये कर्जपुरवठा करण्यात आला आहे. तसेच जलसमृद्धी योजनेअंतर्गत ७ लाभार्थ्यांना १ कोटी १४ लाख ८५ हजार रुपये अर्थसाह्य करण्यात आले. यासंदर्भात महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे विभागीय व्यवस्थापक डी. डी. भिसे यांनी माहिती दिली.\n२०१८-१९ या वर्षीच्या खरिपात महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेला २०० कोटी १४ लाख १२ हजार रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात १९ हजार ९५४ शेतकऱ्यांना १४५ कोटी ६२ लाख ३६ हजार रुपये (७२.७६ टक्के) पीक कर्जवाटप करण्यात आले. रब्बीमध्ये ३१ कोटी ८२ लाख १७ हजार रुपये पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात २ हजार ८१८ शेतकऱ्यांना २२ कोटी ४५ लाख ३८ हजार रुपये (७०.८६ टक्के) एवढे कर्जवाटप करण्यात आले.\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत १ ते १३ लिस्टअंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचे ३७ हजार ३०९ शेतकरी २२४ कोटी २६ लाख १० हजार ६८७ रुपयांच्या कर्जमाफीसाठी पात्र आहेत. यामध्ये २८ हजार ७४ शेतकऱ्यांना १७८ कोटी २५ लाख ७५ हजार ३२२ रुपयांची कर्जमाफी, एकवेळ समझौता योजनेअंतर्गत ७ हजार ९९६ शेतकऱ्यांना ४३ कोटी ८३ लाख ७३ हजार ७६६ रुपये, प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत १ हजार २३९ शेतकऱ्यांच्या २ कोटी १६ लाख ६१ हजार ५९८ रुपये रकमेचा समावेश आहे.\n२०१७-१८ मध्ये ५७२ स्वंयसाह्यता गटांना ६ कोटी ७८ लाख १५ हजार रुपये आणि २०१८-१९ मध्ये १४४ स्वंयसाह्यता गटांना २ कोटी १४ लाख ३१ हजार रुपये कर्जपुरवठा करण्यात आला आहे. जलसमृद्धी (अर्थमुव्हर्स) यंत्रसामग्री व्याज अर्थसाह्य योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात एकूण ९ लाभार्थींना कर्जवाटप करण्यात आले आहे.\nपरभणी parbhabi महाराष्ट्र maharashtra २०१८ 2018 खरीप कर्जमाफी शिवाजी महाराज shivaji maharaj व्याज\nआज संत तुकाराम बीज\nउज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल व्यवस्थापन’\nभारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे.\nवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व धरणे जोडली जाणार, तसेच नदी जोड प्रकल्पातून एका खोऱ्\nआनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान घसरले :...\nन्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या एका अहवाला\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची शक्यता\nपुणे : रविवारी, सोमवारी पुन���हा काही अंशी ढगाळ हवामान तयार ह\nआनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...\nकेळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...\nबॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...\nगुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...\nनाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...\nशेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...\nमीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...\nदिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...\nकोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...\nजळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...\nनंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....\nपुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...\nरणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...\nआचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...\nभाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...\nएचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....\nइतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...\nअभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...\nठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://thisismonty.co.uk/117876-seminal-expert-in-islamabad-what-are-search-engine-spiders-and-how-do-they-affect-seo", "date_download": "2019-03-22T07:52:04Z", "digest": "sha1:35ZDBS7LDK3B2JTEY3E3EXLDN53XOJXN", "length": 9225, "nlines": 23, "source_domain": "thisismonty.co.uk", "title": "इस्लामाबादमधील Semalt एक्सपर्ट; शोध इंजिन स्पायडर काय आहेत आणि ते एसइओ कसा प्रभावित करतात?", "raw_content": "\nइस्लामाबादमधील Semalt एक्सपर्ट; शोध इंजिन स्पायडर काय आहेत आणि ते एसइओ कसा प्रभावित करतात\nवेगवेगळ्या वेबमास्टरना त्यांच्या वेबसाइट्सच्या कीवर्ड आणि वाक्ये याबद्दल चिंता वाटते कारण सर्च इंजिन सर्व वेबसाइट्सची प्रासंगिकता आणि त्याच्या रँकिंगचे मूल्यमापन करण्यासाठी सर्व कीवर्ड मोजले जातात. सुदैवाने, आधुनिक एसइओमध्ये बर्याच गोष्टींचा समावेश आहे आणि सर्व कीवर्डबद्दल नाही खरं तर, वेबसाईटचे शोध इंजिन रँकिंगमध्ये योगदान देणार्या हजारो सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन घटक आहेत. उत्तम शोध इंजिन श्रेणीसाठी शीर्षक टॅगमधील सर्व गोष्टी मेटा वर्णनासाठी आणि इनबाउंड दुवेस आवश्यक आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये, Google, Bing आणि Yahoo ने हे शिकून घेतले आहे की एखादी वेबसाइट उपयोगकर्ता-अनुकूल आहे की नाही आणि त्याची सामग्री कशी गुणवत्ता कशी ठरवायची हे निश्चित करणे.\nमायकेल ब्राऊन, Semaltेट चे ग्राहक यशस्वी व्यवस्थापक, सर्व Google आणि बिंगला त्यांच्या साइटच्या निर्देशांकास संदर्भ देणे आणि हे निर्धारित करणे आहे की कोणत्या वेब पृष्ठांची गुणवत्ता सामग्री आहे आणि त्यामध्ये प्रदर्शित करण्यास अधिकृत आहे शोध निकाल\nसर्व वेबमास्टर्स म्हणून माहित, शोध इंजिन रँकिंग स्थिर नाही. शक्यता आहे की आपल्या प्रतिस्पर्ध्यांची आपल्यापेक्षा कितीतरी चांगल्या कीवर्ड आणि सामग्री सुधारित आणि सुधारित होतील आणि Google स्पायडरचे काम पूर्ण होऊ शकत नाही - proveedores hosting colombia. म्हणूनच आपण नियमितपणे आपली सामग्री अद्यतनित आणि विषय श्रेणी विस्तृत करणे आवश्यक आहे. हे सर्च इंजिन सिग्नल करेल की वेबसाइट सक्रिय आणि निरोगी आहे..\nGoogle च्या क्रॉलर्स आणि बॉट्सचा राग टाळा\nएक वेळ अशी होती की जेव्हा शोध इंजिने सहजपणे फसल्या जाऊ शकतात. वेब डेव्हलपर्स आणि वेबमास्टर्स यांनी कार्बन शोध परिणामात साइट्सच्या रँकिंगमध्ये फेरफार करण्यासाठी वेगवेगळ्या ब्लॅक हॅट एसइओ तंत्रांचा वापर केला. त्यांचे कीवर्ड जॅमिंग ही सर्वात प्रसिद्ध आणि सर्रासपणे वापरली जाण���री योजना आहे, परंतु आता हे शोध इंजिन्स अशा प्रकारचे वागणूक शोधण्यात चांगले झाले आहेत. जेव्हा स्पायडर एक सतत भंग नोंदवितात, तेव्हा त्यास कायम बंदी किंवा तात्पुरती दंड होऊ शकेल. दंड आपल्या मनगटावर एक थाप आहे, आणि हे आपल्याला आपल्या वेबसाइटच्या रँकिंगमध्ये सुधारणा करू देणार नाही. परिणामी, आपल्या साइटची रहदारी कमी होईल कारण शोध इंजिनेदेखील तो रँक करणार नाहीत.\nहे खरे आहे की सामग्री राजा आहे, आणि Google चे स्पायडर पाहतात की आपण वापरकर्त्यास अनुकूल आणि सामग्री-युक्त साइट ठेवली आहे, जी अभ्यागतांच्या अपेक्षेपर्यंत जगू शकते आणि सर्वोत्तम एसइओ पद्धतींवर लक्ष केंद्रित करीत आहे, आपल्या साइटच्या क्रमाने निश्चितपणे सुधारणा होईल. आपण अधिक संख्येने अभ्यागतांना आकर्षित करण्यासाठी तंत्रज्ञानासह आपली क्रमवारी कधीही जोखू नये कारण यामुळे आपल्याला अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत\nयश मिळवण्यासाठी आणि वर पोचण्यासाठी दुसरी पद्धत\nGoogle आणि इतर शोध यंत्रे कोट्यावधी डॉलर्सची आहेत, आणि या साइट्समुळे धर्मादाय देणग्यांद्वारे यशस्वीतेच्या उंचीपर्यंत पोहचणे शक्य झाले नाही. हा शोध इंजिन विशाल शोध परिणामाच्या वर जाहिरात जागेची विक्री करण्यामध्ये गुंतलेला आहे, आणि ग्राहक आणि ब्रॅण्ड बिड आणि कुत्रे यांसारख्या शोध शर्तींवर बोली लावतात. जेव्हा एखादी व्यक्ती शोध क्वेरीमध्ये प्रवेश करते, तेव्हा पॉप-अप किंवा बॅनर जाहिराती स्वयंचलितपणे दिसतील हे खरोखरच क्रॉलर्स, बोट्सला बायपास करण्याचा एक चांगला मार्ग आहे आणि जेव्हा जाहिरातदार त्यांच्या जाहिरातींवर क्लिक करतात तेव्हा जाहिरातदार मोठ्या संख्येने पैसे मोजतात.\nशीर्षस्थानी शेकडो हजारो व्यावसायिक वेबसाइट्स असल्यामुळे आपली साइट चांगली रँक मिळविण्याची कोणतीही हमी नाही. प्रारंभ करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे प्रत्येक वेबमास्टर काय करत आहे हे समजून घेणे. यासह, आपण सामग्री सुधारू शकता आणि आपल्या वेबसाइटचे शोध इंजिन परिणाम सुधारू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/z071008194411/view", "date_download": "2019-03-22T08:03:40Z", "digest": "sha1:IRUQO4FIJKFI46TY6QV35SKIDZKWTRGJ", "length": 2011, "nlines": 34, "source_domain": "m.transliteral.org", "title": "गणपतीची आरती - वेदशास्त्रांमाजी तूं मंगल...", "raw_content": "\nगणपतीची आरती - वेदशास्त्रांमाजी तूं मंगल...\nGanapati Aarti - Prayers for Lord Ganesha मंगल गणपतीची आरती - वेदशास्त्रांमाजी तूं मंगल\nअगणित महिमा तुझा कल्याण स्फ़ूर्ती॥\nभक्तांलागी देसी विद्या अभिमत ती\nमोरेश्वर नाम तुझे प्रसिद्ध या जगती॥१॥\nजय देव जय देव जय मोरेश्वरा\nतुझा न कळे पार शेषा फ़णिवरा॥धृ.॥\nमाघ चतुर्थीला जनयात्रे येती\nजें जें इच्छिति तें तें सर्वही पावती\nगणराजा मज बाळा द्यावी अभिमती॥जय.॥२॥\nएकवीस दुर्वांकुरा नित्ये नेमेसी\nआणूनि जे अर्पिती गणराजयासी॥\nत्याचे तू भवबंधन देवा चुकविसी\nविठ्ठलसुत हा ध्यातो तुझिया चरणासी॥३॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/success-in-efforts-to-increase-import/", "date_download": "2019-03-22T08:25:00Z", "digest": "sha1:AYEL6URU3LSKM2QOTLKQCHLU6VHZ4ZV2", "length": 6796, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेतमालाचे आयात शुल्क वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश - सदाभाऊ खोत", "raw_content": "\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nअमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण\n‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’\nपाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे चुकीचे,आणखी एका कॉंग्रेस नेत्याला आला दहशतवाद्यांचा पुळका\nशेतमालाचे आयात शुल्क वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला यश – सदाभाऊ खोत\nमुंबई : विविध शेतमालाचे आयात शुल्क वाढविण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे आयात शुल्क वाढण्यास यश प्राप्त झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मदत होईल, असे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.\nकेंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क साडेबारा टक्क्यावरुन टक्के वरून साडेसतरा टक्के, रिफाईंड ऑइल 15 टक्क्यावरून 25 टक्के तसेच क्रूड पाम तेलावरील आयात शुल्क 7 टक्क्यावरून 15 टक्के करण्यात आले आहे.\nपिवळ्या मटारवर यापूर्वी आयात शुल्क नव्हते ते आता 50 टक्क्यापर्यंत वाढविले आहे. गहू आयातीवरील आयात शुल्क 10 टक्क्यांवरुन दुप्पट करुन 20 टक्क्यापर्यंत नेले आहे. केंद्र शासनाने तूर, मुग व उडीद यावर असणारी निर्यात बंदी उठवली आहे. तूर आयातीवर केंद्र शासनाने दोन लाख टनापर्यंत निर्बंध लावला असून उडीद व मूग आयातीवर तीन लाख 50 हजार टनापर्यंत निर्बंध लादला आहे.\nतूर, मुग, उडीद, कापूस, भात, ज्वारी, बाजरी , मका व सोयाबीन आदींच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये चालू वर्षी भरीव केली असल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. राज्यात कृषी मुल्य आयोगाची स्थापना केल्यामुळे शेतमालाच्या दरासंदर्भात केंद्राशी समन्वय साधण्यासाठी त्याचा उपयोग झाला आहे, असेही खोत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nउदयनराजे आणि शिवेंद्रराजेंना भीत नाही, त्यांचे सातबारे माझ्याकडे; भाजप नेत्याचा दावा\nरूग्णसेवा हीच खरी ईश्वरसेवा – अण्णा हजारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/akluj-news-krishna-bhima-warning-protest-against-jantar-mantar-48471", "date_download": "2019-03-22T09:06:36Z", "digest": "sha1:TSR72RDWTZQMJ4AOQJTXRH5HPUAFPFTI", "length": 13859, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "akluj news Krishna Bhima warning for protest against Jantar Mantar कृष्णा भीमा स्थिरीकरणासाठी जंतरमंतरवर आंदोलनाचा इशारा | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nकृष्णा भीमा स्थिरीकरणासाठी जंतरमंतरवर आंदोलनाचा इशारा\nसोमवार, 29 मे 2017\nअकलूज - कृष्णा-भीमा स्थिरीकरण ही महत्त्वाकांक्षी योजना झालीच पाहिजे यासाठी आम्ही चळवळ उभी केली आहे. खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी संकल्पित केलेली ही योजना पश्‍चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला वरदान ठरणार आहे. या योजनेच्या पूर्ततेसाठी जुलैमध्ये दिल्लीच्या जंतरमंतर मैदानात आंदोलन करणार आहोत, अशी माहिती हिंदुस्थान प्रजा पक्षाचे नवनाथ पाटील यांनी दिली.\nअकलूज - कृष्णा-भीमा स्थिरीकरण ही महत्त्वाकांक्षी योजना झालीच पाहिजे यासाठी आम्ही चळवळ उभी केली आहे. खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी संकल्पित केलेली ही योजना पश्‍चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला वरदान ठरणार आहे. या योजनेच्या पूर्ततेसाठी जुलैमध्ये दिल्लीच्या जंतरमंतर मैदानात आंदोलन करणार आहोत, अशी माहिती हिंदुस्थान प्रजा पक्षाचे नवनाथ पाटील यांनी दिली.\nहिंदु���्थान प्रजा पक्षाची कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेसाठी कराड ते नृसिंहपूर अशी संघर्ष पदयात्रा सुरू आहे. हिंदुस्थान प्रजा पक्षाचे संस्थापक उदयनाथ महाराज, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रताप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरू आहे. तिचा समारोप उद्या (ता. 29) नृसिंहपूर (ता. इंदापूर) येथील नीरा-भिमेच्या संगमावर होणार आहे. या यात्रेचे आज अकलूज शहरात जोरदार स्वागत झाले. या वेळी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील उपस्थित होते. या वेळी नवनाथ पाटील यांनी कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचे महत्त्व स्पष्ट केले. सोलापूर, पुणे सातारा, बीड, उस्मानाबाद, लातूर या सहा जिल्ह्यांतील 31 तालुक्‍यांसाठी ही योजना लाभदायी आहे. ही योजना झाली पाहिजे. या मागणीसाठी आमची पदयात्रा सुरू आहे, असे त्यांनी नमूद केले.\nपुणे विद्यापीठातील काल लागलेली आग शमविण्यासाठी प्रयत्न सुरुच\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पोस्ट ऑफिससमोरील कचरा जमा करण्याच्या ठिकाणी काल (ता. 21) मोठी आग भडकली होती. या आगीची माहिती मिळताच...\nLoksabha 2019 : महाराजांच्या नादी लागल्याने पालकमंत्री झाले भविष्यकार\nसोलापूर : महाराजांच्या नादी लागल्यामुळे पालकमंत्री विजय देशमुख भविष्यकार झाले असून, चुकीचे भविष्य सांगण्याचा धंदा त्यांनी सुरु केला आहे, असा...\nफ्रान्समध्ये हृदयशस्त्रक्रियेनंतर अॅड. असीम सरोदे यांच्या प्रकृतीत सुधारणा\nपुणे : शहरातील वकिल असीम सरोदे (वय 45) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. मात्र त्यांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा झाली आहे. ...\nजैशे महंमदचा दहशतवादी सज्जाद खानला दिल्लीत अटक\nनवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यातील सूत्रधार मुदस्सिर याचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा जैशे महंमदचा दहशतवादी सज्जाद खान याला दिल्ली पोलिसांच्या विशेष...\nLoksabha 2019 : गौतम गंभीर राजकारणाच्या मैदानात; दिल्लीचा उमेदवार तोच\nनवी दिल्ली : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने आज (ता. 22) भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. माहिती प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद व अर्थमंत्री...\nLoksabha 2019 : सुशीलकुमार शिंदे भरघोस मतांनी विजयी होतील : आ. राजन पाटील\nमोहोळ (सोलापूर) : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरसह जिल्ह्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे, अनेक युवकांच्या हाताला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/fund-analysis-kotak-india-equity-control-fund-mutual-fund-1725951/", "date_download": "2019-03-22T09:00:39Z", "digest": "sha1:CYTAL2QDVVVHTTWRPO3VXMCEPMCOKMIG", "length": 16297, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Fund analysis Kotak India Equity Control Fund mutual fund | उन्मेष कल्पतरूवरी, बहरून आल्या मंजिरी! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nबर्मिगहॅममधील मशिदींवरील हल्ल्याचा तपास\nकाबूलमधील स्फोटात ६ जण ठार\nदक्षिण मुंबईतील धोकादायक पूल जमीनदोस्त\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nपालघरमध्ये माकपचा बविआला पाठिंबा\nउन्मेष कल्पतरूवरी, बहरून आल्या मंजिरी\nउन्मेष कल्पतरूवरी, बहरून आल्या मंजिरी\nमागील वर्षभरात सरासरी ५७ समभागांचा समावेश राहिला आहे.\nकोटक इंडिया ईक्यू काँट्रा फंड ही ‘व्हॅल्यू फंड’ गटात मोडणारी योजना आहे. एखाद्या समभागात गुंतवणूक करण्यापूर्वी समभाग संशोधनाच्या जोडीला भावनिक बुद्धिमत्तेवर (इमोशनल इंटेलिजन्स) काबू मिळविला, तर मिळणारा परतावा केवळ समभाग संशोधनावर विसंबून केलेल्या गुंतवणुकीपेक्षा अधिक उजवा असतो असे मानणाऱ्या विश्लेषकांचा एक समूह आहे. व्यावसायिक अनुभवातून आलेला अतिआत्मविश्वास, वेगाने वाढणाऱ्या समभागांची खरेदी, अल्पदृष्टिता, समभागांचे वर्तमानातील मूल्यांकन, विशिष्ट विचारसरणीच्या आहारी जाणे यासारख्या दोषांवर काबू मिळविण्यासाठी या दोषांचे मूळ असलेल्या मानवी भावनांवर काबू मिळविण्यासाठी समभाग संशोधन आणि भावनारहित निकषांवर या फंडात गुंतवणुकीसाठी समभागांची निवड केली जाते. हा फंड व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग तंत्राचा अवलंब करणारा फंड असल्याने फंडाच्या गुंतवणूक परिघात गुणात्मक आणि संखात्मक निकषांवर आधारित विकसित केलेल्या प्रणालीत बसणाऱ्या समभागांचा समावेश होतो.\nफंडाच्या गुंतवणुकीत माहिती तंत्रज्ञान, खासगी बँका, वाहन आणि वाहन पूरक उत्पादने, ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या या उद्योग क्षेत्रांना प्राधान्य दिले असून, रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्थान युनीलिव्हर, मारुती सुझुकी, एसकेएस मायक्रो फायनान्स, टायटन या सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या कंपन्या आहेत. मागील महिन्याभरात फंडाच्या निधी व्यवस्थापकांनी नाल्को आणि पॉवर ग्रीड या कंपन्यांचे समभाग विकून टाकले असून या कालावधीत अशोक लेलँड, भारत फायनान्शियल इन्क्लुजन आणि नव्याने सूचीबद्ध झालेला वेरॉक इंजिनीयरिंग यांचा गुंतवणुकीत नव्याने समावेश केला आहे. मागील वर्षभरात सरासरी ५७ समभागांचा समावेश राहिला आहे. फंडाच्या गुंतवणुकीत पहिल्या पाच, पहिल्या १० आणि पहिल्या १५ समभागांचे एकूण गुंतवणुकीशी सरासरी प्रमाण अनुक्रमे २४.८१ टक्के, ४२.९२ टक्के आणि ५२.९६ टक्के असे आहे.\nफंडाची कामगिरी तपासताना फंडाच्या परताव्याची चलत सरासरी (रोलिंग रिटर्न) हा योग्य मापदंड असल्याचे वेगवेगळ्या संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. कोटक इंडिया ईक्यू काँट्रा फंडाच्या तीन, पाच आणि दहा वर्षांची चलत सरासरी तपासली असता वेगवेळ्या कालावधीत फंडाचा चलत परतावा ९८.३५ टक्के फंडाच्या मापदंड निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी करण्याची शक्यता असल्याचे आढळते. भारतीय म्युच्युअल फंड उद्योग बाल्यावस्थेतून तारुण्यात पदार्पण करताना फंड निवड ही सामन्यांसाठी जटील प्रक्रिया झाली आहे. सामान्य गुंतवणूकदारांचा निकष ‘सीएजीआर’चा अर्थात वार्षिक सरासरी परतावा दराचा राहिला असताना या निकषाच्या मर्यादा समोर येताना दिसत आहे. ज्या फंडांना फंडाच्या सुरुवातीच्या तेजी अनुभवयास मिळाली (२००५ मध्ये सुरुवात झालेले फंड) आणि ज्या फंडांना सुरवातीच्या काळात मंदीचा सामना करावा लागला (जून २००७ नंतरचे फंड) यांची तुलना ‘सीएजीआर’च्या निकषांवर केली तर तीन वर्षांनतर फंड निवड ९० टक्के चुकीची ठरल्याचे आढळून आले आहे. परंतु हीच निवड चलत् सरासरीच्या निकषावर केली असता, ९६ टक्के वेळा फंड निवड अचूक असल्याचे दिसून आले आहे. व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग तंत्र अनेक वर्षांच्या वापरानंतर दीर्घ मुदतीत संपत्ती निर्मितीत यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. मुलांचे शिक्षण, सेवानिवृत्तीपश्चातची तरतूद यासारख्या दीर्घकालीन वित्तीय ध्येये साध्य करण्यासाठी यशस्व��� गुंतवणूक साधन म्हणून हा फंड काम करेल असे मानण्यास जागा आहे. आपल्या जोखिमांकानुसार आणि गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याने या फंडात गुंतवणुकीचा विचार करावा.\n(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nश्रीरंग बारणे, पार्थ पवार समोरासमोर; देहूत घेतले तुकोबांचे दर्शन\nबॉक्स ऑफीसवर चढला 'केसरी'चा रंग; पहिल्या दिवशी बक्कळ कमाई\nWorld Water Day: प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पित असाल तर वेळीच सावध व्हा कारण...\nHoli 2019 : रवी जाधवने सेलिब्रेट केली 'स्पेशल' रंगपंचमी\nVideo : 'झी सिने अॅवॉर्ड्स'मध्ये रणबीर-आलियाचा 'इश्क वाला लव्ह'\nHoli 2019 : बॉलिवूडच्या या मोठमोठ्या होळी पार्ट्या झाल्या बंद, कारण..\nयंदा लोणावळ्यात नाही तर इथे असेल 'बिग बॉस मराठी'चं घर\n'होय, सलमानसोबत वाद होते'; भन्साळींनी दिली कबुली\n७६७८ जणांना धुळवडीला धक्का\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nमुंबई महानगरात सव्वा दोन लाख रिक्त घरे\nखोदलेला रस्ता पाच महिने ‘जैसे थे’\nपार्किंग धोरणाला ‘टीओडी’चा खोडा\nनवी मुंबईतून १५ टनप्लास्टिक जप्त\nमत्स्यटंचाईमुळे मच्छिमारांच्या होळीचा ‘बेरंग’\nबैलगाडी शर्यत बंदी धाब्यावर\nवाया जाणाऱ्या पाण्याचा वापर शहरांसाठी\n‘भागवत पुराणा’च्या संदर्भसूचीला भांडारकर संस्थेत साकाररूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/kolhapur-news/bharat-bandh-get-mixed-response-in-kolhapur-1748151/", "date_download": "2019-03-22T08:40:31Z", "digest": "sha1:F7BRQ775GM32RJQV2GTNBHUW7ET2TVBO", "length": 14362, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bharat Bandh get mixed response in Kolhapur | कोल्हापुरात बंद दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nबर्मिगहॅममधील मशिदींवरील हल्ल्याचा तपास\nकाबूलमधील स्फोटात ६ जण ठार\nदक्षिण मुंबईतील धोकादायक पूल जमीनदोस्त\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nपालघरमध्ये माकपचा बविआला पाठिंबा\nकोल्हापुरात बंद दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामार��\nकोल्हापुरात बंद दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nइंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या ‘भारत बंद’ ला सोमवारी कोल्हापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला.\n‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद\nकोल्हापूर : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या ‘भारत बंद’ ला सोमवारी कोल्हापुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तब्बल २१ पक्षांनी पाठिंबा देऊनही या बंदचा फारसा परिणाम जाणवला नाही. काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, डाव्या पक्षांनी आपापले अस्तित्व दाखवण्यासाठी फेरी काढत मोदी सरकारचा निषेध नोंदवला. दरम्यान, आजच्या या आंदोलनावेळी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांमध्येच तुंबळ हाणामारी झाल्याने शहरभर हाच चर्चेचा विषय होता.\nइंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने ‘भारत बंद’ची हाक दिली होती. बंदला मनसे, द्रमुक, डाव्यांसह २१ राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. एवढे पक्ष सहभागी असूनही या बंदचा म्हणावा तसा परिणाम दिसून आला नाही. शहराच्या शाहूपुरी, राजारामपुरी, महाद्वार रोड आदी भागांतील दुकाने सकाळपासून बंद होती. एसटी, रिक्षा, केएमटी यांची वाहतूक नियमितपणे सुरू होती. काँग्रेस भवनापासून काँग्रेसने इंधन दरवाढी विरोधात रॅली काढली.\nशहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, महापौर शोभा बोंद्रे, महिला आघाडी अध्यक्षा संध्या घोटणे यांच्यासह कार्यकर्ते घोषणा देत सहभागी झाले होते. शहराच्या विविध भागांतून निघालेल्या रॅलीची सांगता काँग्रेस भवनात झाली.\nया रॅलीवेळी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांमध्येच झालेली तुंबळ हाणामारी लक्षवेधी ठरली. घोषणाबाजी करण्यावरून दोघांमध्ये ही हाणामारी झाली. यामुळे काही काळ रॅलीत गोंधळाचे वातावरण होते. सत्ताधाऱ्यांविरोधात संघर्ष करण्याऐवजी आपापसात कार्यकर्ते संघर्ष करताना पाहून बघ्यांची चांगलीच करमणूक झाली, तर काँग्रेस टीकेची कारण बनली. अन्य कार्यकर्त्यांनी यात मध्यस्थी केल्यानंतर या वादावर पडदा पडला.\nडाव्या लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आजच्या आंदोलनाला वेगळेच वळण दिले. त्यांनी रॅलीमध्ये एक उंट आणला. हलगी-ताशाच्या गजरात दरवाढ करणाऱ्या सरकारची ‘उंटावरचे शहाणे’ अशी उपहासात्मक खिल्ली उडवली. या आगळय़ावेगळय़ा प्रकारच्या आंदोलनाने लोकांचे लक्ष वेधले गेले. ‘ऑल इंडिया स्टुडंड फेडरेशन’च्या कार्यकर्त्यांनी मोदी-फडणवीस यांच्या नावाने हल्लाबोल घोषणा देत निषेध नोंदवला. जनतेला महागाईच्या खाईत लोटणाऱ्या सरकार विरोधातील लढा सुरूच राहील, असे गिरीश फोंडे या वेळी म्हणाले.\nस्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राजारामपुरी येथील कोंडुसकर पेट्रोल पंपासमोर आंदोलन करत सरकार विरोधात जोरदार घोषणा दिल्या. पेट्रोल दराची शंभरीकडे वाटचाल सुरू असल्याने वाहनधारकांना साखर वाटप करून वाहनधारकांना पेट्रोल दरवाढीच्या शुभेच्छा देत अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर शंभूशेटे, शहराध्यक्ष रमेश भोजकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगौतम गंभीरचा भारतीय जनता पक्षात प्रवेश\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nबॉक्स ऑफीसवर चढला 'केसरी'चा रंग; पहिल्या दिवशी बक्कळ कमाई\nश्रीरंग बारणे, पार्थ पवार समोरासमोर; देहूत घेतले तुकोबांचे दर्शन\nHoli 2019 : रवी जाधवने सेलिब्रेट केली 'स्पेशल' रंगपंचमी\nVideo : 'झी सिने अॅवॉर्ड्स'मध्ये रणबीर-आलियाचा 'इश्क वाला लव्ह'\nHoli 2019 : बॉलिवूडच्या या मोठमोठ्या होळी पार्ट्या झाल्या बंद, कारण..\nयंदा लोणावळ्यात नाही तर इथे असेल 'बिग बॉस मराठी'चं घर\n'होय, सलमानसोबत वाद होते'; भन्साळींनी दिली कबुली\n७६७८ जणांना धुळवडीला धक्का\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nमुंबई महानगरात सव्वा दोन लाख रिक्त घरे\nखोदलेला रस्ता पाच महिने ‘जैसे थे’\nपार्किंग धोरणाला ‘टीओडी’चा खोडा\nनवी मुंबईतून १५ टनप्लास्टिक जप्त\nमत्स्यटंचाईमुळे मच्छिमारांच्या होळीचा ‘बेरंग’\nबैलगाडी शर्यत बंदी धाब्यावर\nवाया जाणाऱ्या पाण्याचा वापर शहरांसाठी\n‘भागवत पुराणा’च्या संदर्भसूचीला भांडारकर संस्थेत साकाररूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://cipvl.org/2623132", "date_download": "2019-03-22T08:46:49Z", "digest": "sha1:F2PJZEFX763SRRLQZJ2AXZAGNJLRFFRG", "length": 5237, "nlines": 33, "source_domain": "cipvl.org", "title": "आपण Google माझा Semaltट (केस स्टडी) वर व्यावसायिकांनी दुर्लक्ष का करु शकत नाही?", "raw_content": "\nआपण Google माझा Semaltट (केस स्टडी) वर व्यावसायिकांनी दुर्लक्ष का करु शकत नाही\nजेव्हा आम्ही सुरुवात केली, तेव्हा मी त्याच्या डुप्लिकेटची संपूर्ण यादी बनविली आणि हे आम्ही जे बघत होतो तेच होते:\n11 परीक्षणेसह जुन्या पत्त्यावर त्याच्या प्रॅक्टिससाठी असत्यापित सूची.\nसध्याच्या पत्त्यावर 43 पुनरावलोकनांसह त्याच्या सरावसाठी एक सत्यापित सूची.\nत्या डॉक्टरसाठी एक असत्यापित सूची ज्याने यापुढे तेथे काम केले नाही.\nअन्य डॉक्टरांसाठी दुसरी एक अप्रमाणित सूची जी यापुढे तेथे काम करीत नाही.\nदोन पुनरावलोकनांसह वर्तमान पत्त्यावर अभ्यास करण्यासाठी दुसरी असत्यापित सूची.\nजेव्हा त्याने माझ्याशी संपर्क साधला, तेव्हा त्याला त्यांच्या प्रॅक्टिससाठी तीन सूचीबद्दल माहिती होती परंतु त्यांना दोन डॉक्टरांची यादी नव्हती जे त्यांच्यासाठी काम करत असे - buy real registered fake certificate. क्षेपणास्त्र हे शोधण्याचा विचार करीत नाहीत, परंतु ही एक मोठी उपेक्षा आहे (या प्रकरणाचा अभ्यास आपल्याला दिसेल).\n[शोध इंजिन भूमीचा संपूर्ण लेख वाचा.]\nया लेखात व्यक्त केलेले मतप्रणाली अतिथी लेखक आहेत आणि मार्केटिंग जमिनीची आवश्यकता नाही. Semaltेट लेखक येथे सूचीबद्ध आहेत.\nजॉय हॉकिन्स हे स्थानिक एसईओ तज्ज्ञ असून ते Google चे प्रमुख योगदानकर्ता कार्यक्रम आणि MapMaker प्रादेशिक लीड्स कार्यक्रमाचा एक भाग आहे. Google My Business फोरम (शीर्ष सहयोगी), लोकल सर्च फोरम (शीर्ष सहयोगी) आणि स्थानिक विद्यापीठ मंच (मध्यस्थ) यासह ते लोकल एसइओ जगतातील बर्याच ऑनलाईन समुदायांमध्ये नियमितरित्या योगदान करते. Moz Mozilla Search Ranking Factors सर्वेक्षण करिता त्यांनी योगदान दिले. जॉय सध्या टोरंटोमधील इम्प्रेझीयो मार्केटिंगमध्ये उत्पादन सल्लागार म्हणून काम करते. स्थानिक एसइओशी संबंधित गोष्टींबद्दल तिला आपल्या स्वतःच्या वेळेत ब्लॉग आवडेल.\nFacebook पुढील आठवड्यात पृष्ठे 'सेंद्रीय पोहोचा साठी दृश्य-केवळ इंप्रेशन मोजले सुरू करणे\nसीएमओने 2018 मध्ये व्हिडीओ मार्केटिंगच्या बाबतीत सर्वकाही जाणून घेणे आवश्यक आहे\nग्राहक सामाजिक मीडियावर खारट झाल्यास प्रतिसाद कसा द्यावा\nचॅनेल: स्थानिक GoogleGoogle: नकाशे Google: SEOSearch विपणनशोध विपणन स्तंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.com/economical/6060/", "date_download": "2019-03-22T09:12:18Z", "digest": "sha1:VVTYP7Z2NUSJWUYYFALKOGBNSH4UTY4I", "length": 11511, "nlines": 109, "source_domain": "nandednewslive.com", "title": "साईनगर बालोद्यान कामाच्या चौकशीची मागणी – Online NewsPortal of Nanded", "raw_content": "\nसाईनगर बालोद्यान कामाच्या चौकशीची मागणी\nकिनवट शहरात नगरोत्थानच्या निधीतून सुमारे ४८ लाख रुपये मंजूर असलेल्या, शहरातील साईनगर येथील बाल उद्यान विकसित करण्याचे काम दर्जाहीन होत आहे. उद्यानात गुत्तेदारांनी चक्क काळी माती टाकली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.\nमहाराष्ट्र नगरोत्थान महानिर्माण अंतर्गत शहरातील साईनगर बाल उद्यान विकसित करणे, संरक्षक भिंतीची उंची वाढवणे, अंतर्गत रस्ते व अन्य कामांसाठी एकूण ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. शहराचा वाढता विस्तार पाहाता बाळ- गोपाळांच्या विरंगुळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाल्याने, उद्यानाचे काम दर्जेदार होण्याची अपेक्षा होती. सदर उद्यानाच्या कामाचे कंत्राट यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील बी.के.कन्स्ट्रक्शन कंपनी या नावाने असले, तरी प्रत्यक्षात काम मात्र ३ नगरसेवकांकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. संरक्षक भिंतीची उंची वाढविण्यासाठी १८ लाख रुपये मंजूर होते. गुत्तेदारांनी भिंतीची उंची वाढविण्याच्या कामात कुठेच लोखंडी गजाचा वापर केला नाही. पूर्वीची भिंत अर्धवट पाडून त्यावरूनच उंची वाढवली आहे. पूर्वीच्या गुत्तेदाराने उद्यान परिसरात मुरूम टाकून बील उचलून घेतले असतांना आताच्या गुत्तेदारांनी निविदेत नसतानाही उद्यानात १५ ते २० ट्रॅक्टर काळी माती आणून टाकली. याबाबत ओरड होताच सदर माती उचलण्याच्या हालचाली सुरु आहेत. ती माती कुठून आणली, मातीसाठी संबंधित विभागाची परवानगी आहे का याची चौकशी व्हावी. उद्यान विकासाकरिता ४८ लाखांचा निधी आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत आहे का याची चौकशी व्हावी. उद्यान विकासाकरिता ४८ लाखांचा निधी आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत आहे का कामाचा दर्जा कसा आहे, हे पाहाण्यासाठी पालिकेचे संबंधित अभियंता अथवा प्रभारी मुख्याधिकारी कामाच्या ठिकाणी हजेरी लावत नाहीत. बहुतांश कामे कुठल्यातरी कंत्राटदारांच्या नांवे सत्ताधारी व विरोधी नगरसेवकच करतात, असा उघड आरोप नागरिकांतून होत आहे. निविदेत निकोप स्पर्धा होवून कामाचा दर्जा राखण्याऐवजी ‘ गुत्तेदार नगरसेवक ‘ टेंडर मॅनेज करण्यामध्येच धन्यता मानत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी उद्यानाच्या कामाची उच्यस्तरीय चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी साईनगर येथील रहिवाशांनी केली आहे.\nPosted in अर्थविश्व्, इतर, लाईफस्टाईलTagged किनवट, चौकशीची मागणी, बालोद्यान\nPrevious हिमायतनगर बीजेपी तालुकाध्यक्षपदी आशिष सकवांन\nNext हिंगोली लोकसभा मतदार संघात खा.सातव यांना पराभूत करण्यासाठी शिवसेना सक्षम उमेदवाराच्या शोधात\nअर्थविश्व् . इतर . लाईफस्टाईल\nमहाराष्ट्रात पावणेनऊ कोटी मतदार\nअर्थविश्व् . इतर . लाईफस्टाईल\nतृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत बनल्या निवडणुकीच्या सदिच्छादूत\nअर्थविश्व् . इतर . लाईफस्टाईल\nमतदारांच्या मदतीला 1950 हेल्पलाइन\nअपडेट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, मेलआयडी टाकून साईन अप करा...तुमचा आयडी कुठेही व्हायरल होणार नाही.\nतृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत बनल्या निवडणुकीच्या\nडाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला\nधुळवडीच्या दिवशी काळेश्वर मंदिराच्या काठावर एका युवकाचा बुडून\n40-50 हजार सिक्ख भाविकांच्या उपस्थितीत ‘होला मह्ल्ला’ उत्साहात\nसी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिता भंगाच्या 717\nटीसीएल इलेक्ट्रॉनिक्सची दिल्ली कॅपिटल्ससह\nट्रेनने प्रवास करताय…. मग लक्षात ठेवा या १०\nप्राप्तीकर कमी करण्याकरिता ‘एचआरए’ ठरेल\nअशोक चव्हाणांच्या बालेकिल्याला खिंडार पाडणारा भारतीय जनता पार्टीचा मास लिडर\nशहीद जवानांपैकी 6 जणांनी मुदखेडमध्ये घेतले होते\nसहस्त्रकुंड एकलव्य रेसिडेंसियल पब्लीक\nकॉग्रेसच्या एका बड्या माजी मंत्र्यांना आ. चिखलीकरांच्या विरोधात निवडणुकीसाठी गळ\nयंदाच्या लोकसभा निवडणूकीत अशोक चव्हाणांचा किल्ला धारातिर्थी पडणार –\nअशोक चव्हाणांचा पराभव अटळ – ना.\nतलवारीने हल्ला करून उजवा हात लटकवणाऱ्याला पोलीस\nखा.अशोक चव्हाणांच्या जाहीर व्यक्तव्यानंतर सुध्दा मटका बंद झालाच\nकॉंग्रेसच्या बालेकिल्यात नांदेड लोकसभेवर विरोधकांचा एकच\nपोलीस उपनिरिक्षक शितल चव्हाणची ‘सुपारी’ घेवून\nया वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वृत्तसंकेतस्थळ घेत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.baliraja.com/comment/2992", "date_download": "2019-03-22T08:22:56Z", "digest": "sha1:6346HFIGTQU3SSAPQZXBHY6YERVEVBEK", "length": 15478, "nlines": 255, "source_domain": "www.baliraja.com", "title": " गर्भार कास्तकारी | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / गर्भार कास्तकारी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nRamesh Burbure यांनी बुध, 12/09/2018 - 23:45 ह्यावेळी प्रकाशित केले.\nशीर्षक :- गर्भार कास्तकारी\nमातीत घालते जर, सरकार कास्तकारी..\nतक्रार मग कुणाला, करणार कास्तकारी..\nसंत्ताध श्वापदांच्या, पाहून धोरणाला,\nही आज ना उद्याला, मरणार कास्तकारी..\nप्रत्यक्ष कर्जमाफी, देतो म्हणून नुसता,\nकरतोय भाषणांनी, गर्भार कास्तकारी...\nआश्वासनांस खोट्या, आता विराम द्यावा,\nथापांमुळे खरे ही, बुडणार कास्तकारी..\nमालास भाव नाही, बेभाव बी बियाणे,\nसांगा किती अजुनी, छळणार कास्तकारी..\nशासकिय धोरणांचा, करुनी निषेध यंदा,\nउचलेल त्याविरोधी, हत्त्यार कास्तकारी..\nगुरू, 13/09/2018 - 00:00. वाजता प्रकाशित केले.\nगुरू, 13/09/2018 - 01:03. वाजता प्रकाशित केले.\nखर तर गझल लिहिण्याची गोडी आवड आपण निर्माण केली..... जीवनातली १२,१३ वी गझल असेल याचे श्रेय आपणास जाते.......thanks for being with me..\nशुक्र, 14/09/2018 - 16:36. वाजता प्रकाशित केले.\nबुध, 19/09/2018 - 12:30. वाजता प्रकाशित केले.\nमंगळ, 18/09/2018 - 19:22. वाजता प्रकाशित केले.\nबुध, 19/09/2018 - 12:29. वाजता प्रकाशित केले.\nडॉक्टर साहेबाची प्रेरणा आहे गझलसाठी....\nगुरू, 20/09/2018 - 20:10. वाजता प्रकाशित केले.\nआदरणीय थुल सर मनपूर्वक आभार\nगुरू, 20/09/2018 - 22:05. वाजता प्रकाशित केले.\nआपला अभिप्राय बहुमूल्य आणि लेखणीला नव निर्मितीसाठी ऊर्जा देणारा आहे सर....मनस्वी धन्यवाद\nमंगळ, 25/12/2018 - 14:43. वाजता प्रकाशित केले.\nप्रवेशिकेचे मनपूर्वक स्वागत. अभिनंदन....\nशेतकरी तितुका एक एक\nखूप छान रचना रमेश .\nगुरू, 03/01/2019 - 15:07. वाजता प्रकाशित केले.\nखूप छान रचना रमेश .\nगुरू, 03/01/2019 - 16:43. वाजता प्रकाशित केले.\nअप्रतिम सर गर्भार कास्तकारी\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2012/03/blog-post_04.html", "date_download": "2019-03-22T08:27:17Z", "digest": "sha1:VCG3J2G27PVOB2G4K54UWYJTKRDDIS4D", "length": 23879, "nlines": 298, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): प्रतिपश्चंद्रलेखेव..", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (105)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (58)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\n२७ फेब्रुवारी; अर्थात 'मराठी भाषा दिन', म्हणजेच मराठी सारस्वताच्या उत्तुंग अस्मिताभिमानाचा सुदिन.\nहा सुवर्ण-दिवस 'मराठी कविता समूह' काहीतरी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करतो. मागील वर्षी ह्याच दिवशी सतत २४ तास ऑर्कुटवरील 'मराठी कविता समूहा'वर काव्यसमिधा अर्पण करून साजरा केला होता. ह्या 'काव्य महायज्ञा'त प्रथितयश कवींच्या १८४ आणि आंतरजालावरील कवींच्या २०४ नवीन कविता; अशा एकूण ३८८ कविता लिहिल्या गेल्या.\nया अशा अभिनव उपक्रमाची परंपरा पुढे घेऊन जाताना ह्या वर्षीच्या 'मराठी भाषा दिना'च्या निमित्ताने 'मराठी कविता समूह' आपला नित्याचा 'प्रसंगावर गीत' हा उपक्रम, मराठी माणसाच्या हृदयाशी अत्यंत निकट असणारा आणि महाराष्ट्राच्या भूमीच्या ज्ञात इतिहासातील सर्वोच्च मानबिंदू असलेला एक प्रसंग घेऊन साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहे. या उपक्रमात प्रत्येक मराठी कवीने आपली कविता लिहून या प्रसंगावरील आपले विचार 'गीत स्वरुपात' मांडणे अपेक्षित आहे आणि त्याच बरोबरीने 'मराठी भाषा दिन' आजपासून पुढील पंधरा दिवस साजरा करणे अपेक्षित आहे.\nचला तर मग मराठी काव्यमित्रांनो, तुमच्या लेखण्यांना लावा संगीनीची धार, तुमच्या धमन्यांमधले रक्त तुमच्या लेखणीच्या वाटे झिरपू द्या आणि तुमच्या अद्वितीय प्रतिभेतून उमटलेल्या मराठी काव्यगीतांचा अर्घ्य मराठी साहित्य-रत्नाकरामध्ये अर्पण करू या\n\"मराठी कविता प्रोडक्शन्स\"चा अत्यंत महत्वाकांक्षी आगामी चित्रपट - \"शिवराज्याभिषेक\" तयार होत आहे \nमहाराष्ट्राचे दैवत असलेला शिवशंभूराजा, आदिलशाहीमध्ये गाढवाचे नांगर फिरवलेल्या पुण्याच्या पुण्यभूमीवर त्यांच्या लाल महालात मातोश्री जिजाबाई यांच्या समवेत राहायला आले. तेथे त्यांचे शारीरिक, बौद्धिक, सामरिक आणि राजकीय शिक्षण संस्कारांच्या बरोबरीनेच सुरु झाले. अल्पावधीतच शिवबा युद्धपारंगत तर झालाच; परंतु त्याच बरोबरीने आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेने त्याने तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यासही केला. हळूहळू या शिवबाने बारा मावळातील अठरापगड जातींमधल्या गरिबीत खितपत पडलेल्या मराठी मावळ्यांशी नाते जमवले आणि त्यांना त्यांच्या अस्तित्वाची; अस्मितेची जाणीव निर्माण करायला सुरुवात केली.\nहळूहळू हा शिवबा आदिलशाही, निझामशाही यांच्या कडील एकेक प्रदेश काबीज करत सुटला. प्रत्येक वेळी नवनवीन युक्तीने आणि क्लृप्तीने त्याने सा-या शाह्यांना चकित आणि चारी मुंड्या चीत करून टाकले.\nकेवळ एक जुजबी वाटणारे बंड हळूहळू एका स्वतंत्र साम्राज्याचे स्वरूप घेऊ लागले. मग हे बंड मोडून काढण्यासाठी या शहांनी एकेक मोठमोठी संकटे या छोटुकल्या स्वराज्यावर धाडली. परंतु अफजलखान, शाहिस्तेखान, दिलेरखान यासारख्या बलाढ्य सरदारांशी झालेली भयंकर युद्धे असोत की सिंहगड, पावनखिंड-पन्हाळा, पुरंदर सारख्या किल्ल्यांवर मावळ्यांनी दिलेली झुंज असो, हरेक दिन मराठी स्वराज्य विस्तारत गेले आणि एक स्वतंत्र साम्राज्य म्हणून वाढत गेले.\nआणि अशा त-हेने स्वतंत्र साम्राज्य निर्माण करणा-या शिवाजीराजांवर राज्याभिषेक होऊन त्यांनी छात्रचामरे धारण केली पाहिजेत हा आग्रह घेऊन प्रत्यक्ष काशीवरून प्रकांड पंडित विश्वनाथ भट्ट उर्फ गागाभट्ट थेट शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी महाराजांना राज्याभिषेक करवून घेण्याची आग्रही विनंती केली. शिवाजी महाराजांनी ती मान्य केली आणि महाराष्ट्रभूमीचे भाग्य खुलले.\nअनेक युद्धे आणि नाट्यमय प्रसंग दाखवून चित्रपटाचा अखेरचा प्रसंग दाखवण्यात येत आहे तो \"शिवराज्याभिषेका\"चा\nएक दवंडीवाला एका गावामध्ये दवंडी देतो - 'ऐका हो ऐकाSSS आजपातूर अर्ध्या मासानं आपल्या शिवाजीराजाला अभिषेक होनार हाये होSSS\nआणि चित्रपटातील गीताला सुरुवात होते...........................\nही वार्ता ऐकताच गावातील प्रत्येक माणूस आनंदानं फुलून निघतो. सारे अबालवृद्ध आनंदानं गावाच्या रस्त्यांवर अक्षरश: नाचू लागतात.\nचहूकडे आनंद आणि उत्साहाला उधाण आलेलं आहे. सारा मावळ परिसर आनंदानं न्हाऊन निघाला आहे. महाराष्ट्राच्या मातीमाधली हिरवाई नवचैतन्यानं डोलू लागली आहे.\nरायगडावर राज्याभिषेकाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. गडावर महाराजांच्या दरबाराचे बांधकाम जोरात सुरु झाले आहे. महाराजांचा राजमहाल, अश्वशाळा, गोशाला, मंदिरे, कार्यालये ई. सर्व ईमारतींची डागडुजी, रंगरंगोटीचे काम सुरु झाले आहे.\nमहाराजांचे रत्नजडीत सिंहासन, हिरे-माणिकमंडित राजमुकुट, रेशमी उंची पेहराव ई. ची तयारी सुरु आहे.\nशास्त्रशुद्ध राज्याभिषेकासाठी काशीवरून वेदविद्याविभूषित अनेक महापंडित ब्राह्मण आले आहेत आणि राज्याभिषेकाच्या विविध विधींसाठी पंचनद्यांच्या पवित्र जलापासून ते चंदन-अष्टगंधादी नाना परिमळ द्रव्यांपर्यंत प्रत्येक बारीक सारीक तपशीलाकडे जातीने लक्ष देत आहेत.\nस्वराज्याचं सैन्यदेखील जोरदार तयारीत आहे. विविध पथके आपापल���या विशिष्ट गणवेशात संचालनाची तयारी करत आहेत. राज्याभिषेक समारोहाच्या वेळी कुठलीही आगळीक होऊन नये याची दक्षता घेण्यासाठीची सज्जता चालू आहे.\nआणि अखेरीस महाराष्ट्राची भाग्यरेखा बदलणारा; मराठी मातीला तिच्या अस्तित्वाची ओळख करून देणारा, मराठी माणसाच्या अस्मितेचा मानबिंदू असलेला तो दिवस; तो क्षण आला आहे.\nरायगडावर पहाटेच्या मंगलप्रसंगी होम-हवनादी अनेकविध विधी संपन्न झाल्यानंतर महाराजांवर पंचनद्यांच्या पवित्र जलाचा अभिषेक करण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्राची भाग्यदेवता शिवाजी महाराज हे राजसिंहासनावर अधिष्ठित झालेले आहेत. वेदमंत्रघोषात शिवाजी महाराजांवर छत्र-चामर धरली गेली आहेत आणि गागाभट्ट आपल्या खड्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वाचून दाखवत आहेत \"प्रतीपश्चंद्रलेखेव..............\"\nआणि चित्रपट येथेच संपतो\n(लेखन - सारंग भणगे)\n\"मराठी कविता समूहा\"च्या \"लिहा प्रसंगावर गीत - भाग क्र. २२ (\"मराठी भाषा दिन\" विशेष)\"मध्ये अफाट वर्णन केलेल्या ह्या ऐतिहासिक प्रसंगासाठी गीत लिहिण्याचा माझा प्रयत्न -\n{उजळेल नवा रवि आज नभी\nतव नाम असे शिवछत्रपती\nगगनासम हा अभिमान उरी\nराजाधिराज मावळचा भाग्यास बदलण्या आला\nस्वप्नील स्वराज्याला हा सत्यात आणण्या आला\nसरणार दूर तो आता अंधार पारतंत्र्याचा\nयेथे फुटणार नव्याने ह्या मातीलाही वाचा\nछातीत एक शौर्याचा अंगार फुलवण्या आला\nस्वप्नील स्वराज्याला हा सत्यात आणण्या आला\nजे पीडित शोषित होते जे वंचित शोणित होते\nजे गाडा अन्यायाचा पाठीवर ओढित होते\nत्यांच्या हाती बंडाचे औजार सोपण्या आला\nस्वप्नील स्वराज्याला हा सत्यात आणण्या आला\nलगबग खटपट जिकडे तिकडे सजावटीची चाले\nतासुन लखलख चमचमती साऱ्या तरवारी-भाले\nगनिमांचा नाश कराया शस्त्रांस उपसण्या आला\nराजाधिराज मावळचा भाग्यास बदलण्या आला\nस्वप्नील स्वराज्याला हा सत्यात आणण्या आला\n{उजळेल नवा रवि आज नभी\nतव नाम असे शिवछत्रपती\nगगनासम हा अभिमान उरी\nपंच*नद्यांचे आशीर्वच तव अभिषेकरुप लाभते\nराजमुकुट अन हे सिंहासन तुला खरे शोभते\n*एक असाही समज आहे की पाच नव्हे, सात नद्यांचे पाणी होते. तसे असल्यास 'पंच' ऐवजी 'सप्त' करावे.\n**शिवाजी महाराजांची राजमुद्रा -\n\"प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसूनो: शिवस्यैषामुद्राभद्रायराजते|\"\nमाझी वाच��ाची आवड जोपासणारा अत्यंत खास ब्लॉग.\nआपलं नाव नक्की लिहा\nरे मना गीत गा\nविशाल आसमंत मी अथांगसा समुद्र तू\nदिवसा फुलुनी दरवळ करती.. (लावणी)\nकवितेची एक ओळ.. (अधुरी कविता)\nखुर्चीच्या टोकावरची - \"कहानी\" (चित्रपट परीक्षण) - ...\nपुन्हा एका वादळाचे मला स्वप्न हवे\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nरुटीनात आहेस तू रोज माझ्या\n२५४. अवघड विषयाचा तास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/z70603171429/view", "date_download": "2019-03-22T08:15:42Z", "digest": "sha1:2VPX7KP7WUZUWSQULABBCAZK2PFHSN24", "length": 1966, "nlines": 29, "source_domain": "m.transliteral.org", "title": "भजन - राधे झाडीत होती आंगणा कृष...", "raw_content": "\nभजन : भाग ६|\nभजन - राधे झाडीत होती आंगणा कृष...\nराधे झाडीत होती आंगणा कृष्ण मागत होता कंकना ॥ तुम्ही धावा धावा श्री मंदिरी वाजे पावा ॥धृ॥१॥\nराधे टाकीत होती सडा कृष्ण मागत होता पेडा ॥२॥\nराधा सारीत होती चुल कृष्ण मागत होता फुल ॥३॥\nराधा घालीत होती वेणी कृष्ण मागत होता फणी ॥४॥\nराधा घालीत होती चोळी कृष्ण मागत होता पोळी ॥५॥\nराधा भरीत होती पाणी कृष्ण मागत होता लोणी ॥६॥\nराधा करित होती भात कृष्ण मागत होता ताक ॥७॥\nराधा उठित होती ताट कृष्ण मागत होता भात ॥८॥\nराधा कृष्णाचीया जोडी कृष्ण देवाला राधा आवडी ॥९॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-village-development-jategaon-shirur-pune-13360?tid=162", "date_download": "2019-03-22T09:22:10Z", "digest": "sha1:C3JDC4WAPNRH3O2TQIVVAXQL66CNGJCP", "length": 26597, "nlines": 180, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, village development, jategaon, shirur, pune | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउपक्रमशील, प्रयोगशीलतेचा आदर्श- जातेगाव\nउपक्रमशील, प्रयोगशीलतेचा आदर्श- जातेगाव\nउपक्रमशील, प्रयोगशीलतेचा आदर्श- जातेगाव\nगुरुवार, 1 नोव्हेंबर 2018\nजातेगावातील रस्ते, वीज, शाळा, ग्रामपंचायत, मंदिरे, चाैक या ठिकाणी साैरऊर्जेवरील ४५ युनिट्‌स आणि ९० दिवे लावण्यात आले आहेत. साैरऊर्जेचे पॅनेल घरांवर लावले आहे. त्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधित घरमालकांकडे सोपविली आहे\nजातेगाव (ता. शिरूर) पुणे हे उपक्रमशील व प्रयोगशील गाव म्हणून ओळखले जात आहे. गावात सुमारे ५८ पॉलिहाऊस आहेत. दुष्काळाची स्थिती पाहून गावात जलयुक्त शिवार याेजनेतून आेढ्याचे खाेली-रुंदीकरण झाले. बंधारा, तलाव खाेदाईद्वारे पाणीप्रश्नावर काही प्रमाणात मात केली. सहकारी व खासगी कंपन्यांसाठी दूध संकलन, दर्जेदार शिक्षणाचा आदर्शही जातेगावने\nनिर्माण केला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेला ‘आयएसआे’ प्रमाणीकरण मिळविण्यात गावाला यश आले आहे.\nपुणे जिल्ह्यातील जातेगाव (ता. शिरूर) हा परिसर म्हणजे जिल्ह्याच्या पूर्व भागातील पर्जन्यछायेचा प्रदेश. जातेगावची सरासरी जमीनधारणा सुमारे दोन ते पाच एकरांपर्यंत. खरिपात पावसावर आणि रब्बीमध्ये चासकमान धरणाच्या कालव्याद्वारे उपलब्ध पाण्यावर शेती अवलंबून. काळानुसार इथले शेतकरीही शेतीतील नवे तंत्रज्ञान अभ्यासू लागले. काटेकोर पाण्यात व्यावसायिक पिकांकडे वळू लागले. त्यातूनच काही वर्षांपूर्वी पॉलिहाऊस उभारणीला सुरुवात झाली. एकाचा प्रयोग यशस्वी होतोय, हे पाहून दुसऱ्याला प्रेरणा मिळाली. पाहता पाहता गावात पॉलिहाऊसची संख्या सुमारे ५८ पर्यंत पोचली आहे.\nगावातील तरुण शेतकरी दिगंबर कामठे म्हणाले, की सर्वज्ञ कृषी सेवा मंडळाच्या माध्यमातून शरद उमाप, गाेरक्ष पवार, रेवण फणसे, नितीन इंगवले यांच्या माध्यमातून गावात पॉलिहाऊस उभारणी सुरू झाली. पहिल्या टप्प्यात गुलाबशेती सुरू केली. फुलांचे दर, मागणी पुरवठा यांचा ताळमेळ पुढे बसेना.\nमग रंगीत ढाेबळी मिरची, काकडी, ब्राेकोली घेणे सुरू झाले. मी तीन वर्षांपूर्वी पॉलिहाऊस उभारले.\nरंगीत ढाेबळी मिरची, ब्राेकोली घेतली. गुलाब पुणे बाजार समितीत, तर ढाेबळी मिरची, ब्राेकोली शिक्रापूर येथील व्यापाऱ्यांना विकली जाते. विविध पिकांमधून महिन्याला सरासरी ३० ते ५० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.\nतीनहजार लिटर दूध संकलन\nपाण्याच्या उपलब्धतेमुळे चारा पिके घेतली जातात. संकरित गायीपालनाकडे शेतकऱ्यांचा कल आहे. सध्या गावात पुणे जिल्हा सहकारी दूध संघासह स्थानिक व एका देशपातळीवरील दूध कंपनीची संकलन केंद्रे आहेत. दरराेज एकूण तीन हजार लिटर दूध संकलन हाेते. सामूहिक गाेठा उभारणीचाही प्रयत्न गावातील काही तरुणांनी केला. मात्र, दुष्काळ आणि साथीच्या राेगांमुळे हा प्रयोग चालवणे शक्य झाले नाही. प्रशांत इंगवले यांना जनावरे आरोग्यसंबंधी प्रशिक्षण देण्यात आल्याने पशुपालकांना रास्त दरात आैषधाेपचार आणि इंगवले यांना राेजगार उपलब्ध झाला. यासाठी दिगंबर कामठे आणि गाैतम फणसे यांचे मार्गदर्शन लाभले.\nउन्हाळ्यात पाण्याची समस्या जाणवे. अनेक वर्षे आेढा, तलाव आणि चासकमान धरणाच्या कालव्यांच्या पाेटचाऱ्या बुजल्या हाेत्या. त्यामध्ये झाडेझुडपे वाढल्याने पाणीधारण क्षमता कमी झाली हाेती. गेल्या वर्षी ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ संस्थेच्या पुढाकाराने गावालगतच्या आेढ्याचे साडेपाच किलाेमीटर खाेली व रुंदीकरण केले. त्यातून ०.२७ टीएमसी पाणीसाठी वाढल्याचे कृषी विभागाच्या सर्वेक्षणानुसार समाेर आले. भूगर्भातील व विहिरींची पाणीपातळी वाढली. सरपंच मंगल इंगवले यांच्यासह सुरेश उमाप, प्रभाकर खळदकर, सुभाष माेरे, सुरेश माेरे यांनी या कामांत पुढाकार घेतला.\nगावाचा कारभार सांभाळून मंगलताई शेतीकामातही व्यस्त असतात. सध्या त्या गवार ताेडणीत गुंतल्या आहेत.\nपाणीसाठ्यात वाढ झाल्यानंतर रब्बी हंगामात शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले. खाेलीकरण करताना गावालगतचे आणि शिवाररस्ते डांबरी आणि सिमेंटचे झाले. यासाठी माजी उपसरपंच विशाल उमाप, पांडुरंग माेरे, लहू पातेले, दिलीप हाेळकर यांनी पुढाकार घेतला.\n‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ संस्थेच्या वतीने जलशुद्धीकरण युनीट देण्यात आले आहे. त्याची व्यवस्था नीलेश उमाप या तरुणाकडे असून, त्याच्या घरपरिसरातच युनिट उभारले आहे. त्याद्वारे ग्रामस्थांना पाच रुपयांना ४० लिटर पाणी देण्यात येते. भविष्यात सकाळी आणि संध्याकाळी दाेन वेळेस प्रत्येकी ४० लिटर पाणी वितरणासाठी वाहन व्यवस्था उभारण्याचे प्रयत्न आहेत.\nगावातील रस्ते, वीज, शाळा, ग्रामपंचायत, मंदिरे, चाैक या ठिकाणी साैरऊर्जेवरील ४५ युनिट्‌स आणि ९० दिवे लावण्यात आले आहेत. साैरऊर्जेचे पॅनेल घरांवर लावले आहे. त्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधित घरमालकांकडे सोपविली आहे. त्या माेबदल्यात घरटी साैरदिवा लावला आहे. साैरदिवे उभारणी व देखभाल जबाबदारी साहेबराव सातपुते, साहेबराव खळदकर, प्रवीण आणि संताेष पटेकर यांच्याकडे आहे.\nगेल्या वर्षी ‘आर्ट अाॅफ लिव्हिंग’, ‘बॅंक आॅफ न्यूयाॅर्क’, ग्रामपंचायत आणि लाेकसहभागातून तीन हजार झाडे लावण्यात आली. प्रतिझाड २० रुपये या अल्पदरात २० झाडे घरटी देण्यात आली. यात आंबा (केशर, हापूस), चिकू, नारळ, जांभळ आदींचा समावेश हाेता. काही शाेभिवंत झाडे रस्ते, आेढे, नाले, तलाव, स्मशानभूमीलगत लावली. झाडांसाठी ठिबकची साेय करण्यात आली आहे. यासाठी सुनील वारे, अविनाश उमाप, गणेश कामठे, शुभम हंबीर या युवकांनी परिश्रम घेतले.\nआयएसआे २०१५ मानांकन शाळा\nगावात अनावश्यक हाेणारा खर्च कमी करत बचत झालेल्या पैशांचा वापर शाळा सुधारणांवर केला. यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संताेष क्षीरसागर व वाबळेवाडीच्या ‘झीराे एनर्जी’ शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्‍या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरू आहेत. शाळेची इमारत सुसज्ज, तसेच प्रसाधनगृहे आधुनिक बांधली आहेत. ‘रेन वॉटर हार्वेस्टींग’ सह शाळा साैरऊर्जेवर नियंत्रित करण्यात आली आहे. शालेय पाेषण आहारासाठी आधुनिक स्वयंपाकघर व्यवस्था उभारली आहे. भविष्यात राज्य शासनाच्या आंतरराष्ट्रीय शाळा प्रकल्पांतर्गत सहभाग नाेंदवून १२ वीपर्यंतचे शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. महाराष्‍ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रमही सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे माजी उपसरपंच देवा उमाप यांनी सांगितले.\nतिघेही बंधू प्रशासकीय सेवेत\nपशुसंवर्धन आयुक्त कांतिलाल उमाप, भारतीय पाेलीस सेवेतील अधिकारी शहाजी उमाप आणि नुकताच विक्रीकर उपायुक्त पदाचा राजीनामा देऊन व्यवसायात लक्ष गुंतवलेले संभाजी उमाप हे तिघे बंधू जातेगावचेच. कांतिलाल यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारपदी कार्यरत असताना रस्ते, ग्रामपंचायत इमारत, सांस्कृतिक भवनासाठी मदत केली.\nसंपर्क - दिगंबर कामठे - ८८८८८३५००१\nदेवा उमाप - ९९२२६२०८८८\nवीज शिरूर पुणे ऊस जलयुक्त शिवार पाणी water दूध शिक्षण education चासकमान धरण धरण शेती farming शेतकरी गुलाब rose बाजार समिती agriculture market committee उत्पन्न चारा पिके fodder crop दुष्काळ पुढाकार initiatives कृषी विभाग agriculture department विभाग sections रब्बी हंगाम ग्रामपंचायत यंत्र व्यवसाय\nगावात उभारलेले जलशुद्धीकर��� युनीट\nआयएसआे २०१५ नामांकन मिळविलेली शाळा\nजिल्हा परिषदेच्या शाळेतील आधुनिक प्रसाधनगृहे\nराहुल क्षीरसागर हा तरुण आपल्या पॉलिहाऊसमध्ये काम करताना\nआज संत तुकाराम बीज\nउज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल व्यवस्थापन’\nभारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे.\nवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व धरणे जोडली जाणार, तसेच नदी जोड प्रकल्पातून एका खोऱ्\nआनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान घसरले :...\nन्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या एका अहवाला\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची शक्यता\nपुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी ढगाळ हवामान तयार ह\nस्वच्छ, सुंदर, पर्यावरण समृद्ध करंजगावनाशिक जिल्ह्यातील करंजगाव राज्यात ग्रामविकासात...\nविकासातच नव्हे, तर ‘स्मार्टकामा’तही...उत्तर सोलापूर तालुक्‍यातील (जि. सोलापूर)...\nपिंगोरीची दुष्काळावर मात, भाजीपाला... अगदी २०१२ पर्यंत दुष्काळी असलेल्या पिंगोरी...\nखिलते है गुल यहाॅं... येळसेच्या गुलाब...पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार...\nअंबोडा गावातील शेतकऱ्यांची शेतीसह रेशीम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...\nएकीच्या बळावर मावलगाव होतेय सुजलाम...लातूर जिल्ह्यातील मावलगाव (ता. अहमदपूर) गावाने...\nटंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...\nगोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...\nकाळेवाडी झाली दर्जेदार फळांची वाडीकाही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे...\nपाणी, स्वच्छता, विजेसह कुरुंदवाडीत...हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदवाडी ग्रामपंचायतीने...\nमहिलांना स्वयंपूर्ण करणारी ‘निरजा'संगमनेर (जि. नगर) येथील अपर्णा देशमुख यांनी...\nकृष्णाकाठच्या वडगाव हवेलीने हळदीतून...कृष्णाकाठ परिसरातील बागायती गाव म्हणून कऱ्हाड...\nसांडपाण्यावर जगवणार दोन हजार झाडेनगर : डोंगरगण (जि. नगर) येथील ग्रामस्थ दोन हजार...\nमाळीवाड्यातील शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा... पाथरी, जि. परभणी : जिल्हा परिषदेच्या माळीवाडा (...\nप्रयोगशील शेतीला शंकरवाडीने दिला दुग्ध...लातूर जिल्ह्यातील चापोली गट ग्रामपंचायतीमधील...\nपेढा, बासुंदी, खव्यासाठी प्रसिद्ध...यवतमाळ जिल्हयातील वटबोरी हे दुग्धव्यवसाय व...\nजपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...\nविकासाच्या वाटेवर अलगरवाडीची आश्‍वासक...लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी (ता. चाकूर) गावाला...\nएकमुखी निर्णयातून साकारले ग्रामविकासाचे...ग्रामपंचायतीच्या इतिहासात अद्यापपर्यंत एकदाही...\nराज्य शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी...राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-03-22T07:52:38Z", "digest": "sha1:Q7VAVSTY7D25GLGLCYP6JIV4L6XSKC6G", "length": 11308, "nlines": 158, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“बिर्ला’वर पुन्हा तक्रार! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nप्रशासनाची अरेरावी : “स्वाभीमानी’च्या कार्यकर्त्याला धक्‍काबुक्‍की\nपिंपरी – माहिती विचारण्यासाठी गेलेल्या स्वाभीमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांना शिविगाळ व धक्काबुक्की केल्यावरुन आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या प्रशासनावर वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची सामन्य नागरिकांना मिळणारी वागणूक हा वादाचा मुद्दा ठरला आहे.\nस्वाभिमान संघटनेचे प्रशांत मधुकर गायकवाड (वय 29, रा. ठाणे मुंबई) यांनी ही तक्रार दिली आहे. गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, समर्थ सागर राणे ह्या दहा महिन्याच्या मुलाला 15 ऑगस्ट रोजी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या पालकांनी उपचारांच्या बिलाचे कोटेशन देऊन रुग्ण आयपीएफ (धर्मदायी रुग्णालय) योजनेत बसवावे अशी विनंती केली होती व संबंधीत कागदपत्रांची माहिती मागवली मात्र प्रशासनाने जाणूनबुजून सात दिवसाचा विलंब लावून ती माहिती देण्यात आली.प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे संबंधित बालकाला त्याचा लाभ मिळाला नाही, तर दोन दिवसांनी ते बालकही मयत झाले. या घटनेची विचारणा करण्यास गेले असता गायकवाड व त्यांच्या सहकारी विक्रम कदम यांना माहिती न देता शिवीगाळ करत धक्‍क्‍कबुक्की करण्यात आली. त्यामुळे रुग्णालयाचे दोन कर्मचारी व सुरक्षा���क्षक यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे.\nनुकतेच एका रुग्णाला डांबून ठेवल्या प्रकरणी रुग्णालयाच्या डॉ. रेखा दुबे यांच्यावर गुन्हा दाखल झाला व होता. त्यांना या प्रकरणी अटक झाली व पुढे जामिनावर सुटकाही झाली. मात्र, प्रशासानाद्वारे रुग्णांना मिळणारी वागणूक व त्याद्वारे होणारा मानसीक त्रास हा वादाचा मुद्दा बिर्ला येथे होणाऱ्या सततच्या घटनांमुळे चिघळत आहे. त्यामुळे बिर्ला रुग्णलयाच्या प्रशासनाच्या मनमानीविरोधात नागरिकांमध्ये नाराजी व्यक्‍त होत आहे.\nवेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स, मिर्जापुर आजही सर्वाधिक लोकप्रिय \nजागतिक वन दिन : वनसंवर्धनासमोर वणवे, अतिक्रमणांचे आव्हान\nपाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रस्ते कॉंक्रिटीकरण बंद करा\nगौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश\nजलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज\nभारताने खरंच ३०० दहशतवादी मारले का\nपुणे – उन्नत रिंगरोडसाठी चीनसह सात कंपन्यांची तयारी\nपुणे – पादचारी पुलांचे होणार ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’\n‘निवडणूक काळात उशिराच घरी जा\nजैश-ए-मोहम्मचा अतिरेक्याला दिल्लीतून अटक\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\n‘कभी तू चायवाला तो कभी चोर चौकीदार लगता है’: धनंजय मुंडे\nअहमदनगरमधून ‘सुजय’च; भाजपकडून अधिकृत घोषणा\nवेगळा रंग दाखवणाऱ्यांना मतदार मतपेटीतूनच धडा शिकवेल- अजित पवार\nचंद्रकांत पाटलांनी घेतली माजी मंत्री विनय कोरेंची भेट ; लोकसभेच्या पाठिंब्या बाबत चर्चा\n‘दुसऱ्यांची लेकरे किती दिवस गोंजाणार, स्वतःच्या घरात पाळणा कधी हलवणार’: राष्ट्रवादीची पोस्टरबाजी\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nकाँग्रेसची पिछेहाट सुरूच, भाजपचा वरचष्मा\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/best-sleeping-time-every-day-for-good-health-409599-2/", "date_download": "2019-03-22T07:50:56Z", "digest": "sha1:5JIT3PYDCVTIBTTWB4MN2FNIOUQQ4FLZ", "length": 15476, "nlines": 183, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "झोपेबाबत बेफिकिरी नकोच…(भाग १) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nझोपेबाबत बेफिकिरी नकोच…(भाग १)\n– डाॅ. निमिश शाह\nचांगल्या आरोग्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी नियमितपणे 1 ते 2 वयोगटातील मुलांनी दर 24 तासांनी 11 ते 14 तास (डुलकीसह धरून) नियमितपणे झोप घ्यावी. झोप आणि लैंगिक क्रिया वगळता इतर कोणत्याही गोष्टीसाठी बेड किंवा बेडरुम वापरू नका. टीव्ही पाहू नका, वाचू शकता, क्रॉसवर्ड सोडवू नका.\nनिद्रानाश श्वासातील निष्क्रियतेमुळे नकारात्मक लक्ष्यावर कशाप्रकारे परिणाम होतो\nझोपेत श्‍वासोच्छवासाचा त्रास म्हणजे स्नो हाड्रोव्हिटिलेशन सिंड्रोम आहे. यामध्ये समाविष्ट असलेले सिन्ड्रोम्स जसे की, वरच्या भागाचा प्रतिकार सिंड्रोम, ऑब्स्ट्रक्‍टिव्ह स्लीप ऍप्निया (ओएसए), सेंट्रल स्लीप ऍप्निया, लठ्ठपणा हायपोव्हिटिलेशन सिंड्रोम. यंत्रणा आणि परिणाम यापैकी बहुतांश परिस्थितींमध्ये समान आहेत. ऍप्नियामुळे ऑक्‍सिजनच्या वारंवार कमतरतेमुळे मेंदू जागृत होत असतो आणि म्हणून त्याला विश्रांती मिळत नाही.\nप्रत्यक्षात, व्यक्तीला विश्रांतीची संधी मिळत नाही आणि पुनरुत्थान करण्याची संधी मिळत नाही. परिणामी, व्यक्ती दिवसात अस्वस्थ, थकल्यासारखी आणि सुस्तावलेली वाटू लागत, ज्यामुळे दिवसेंदिवस लक्ष विचलित राहते. गति आणि स्मरणशक्तीमध्ये कमजोरी आणि दिवसभर झोपल्यासारखे वाटू लागते.\nयुवकांमध्ये झोपण्याच्या विकाराचा प्रभाव\nजीवनशैलीत बदल झाल्याने झोपलेल्या बेबंद श्वासोच्छ्वासाचा त्रास केवळ युवकांमध्येच वाढत आहे. आजच्या फास्ट फूडच्या युगात आणि झटपट तंत्रज्ञानामध्ये काम, खेळ आणि मनोरंजन बोटांच्या एका टचपर्यंत पोचले आहे. आपण अनेक पदार्थ आणि पेयांसह वाढलेल्या कॅलरीमुळे वाढलेल्या जीवनशैलीच्या समाजात वावरत आहोत. आपण एक तरुण राष्ट्र म्हणून लठ्ठपणाच्या देशांत वाढत आहोत, जो ओएसएसाठी माहिती असलेला जोखीम घटक आहे.\nयाव्यतिरिक्त, सोशल मीडिया आणि ऑनलाइन कामकाजाचा परिणाम कमी झोपेवर होतो. स्वच्छता आणि गुणवत्तेच्या जोडीला इतर निद्रानाश विकार जसे की अनिद्रा आणि व्यसन यासारखे आहे. यामुळे निद्रानाश आणि गुणवत्तेची खराब स्थिती होते, त्यामुळे ज्यापैकी दोघेही झोप आणि आरोग्यावर परिणाम करतात.\nचांगल्या आरोग्यासाठी किती झोप गरजेची\nअमेरिकन ऍकॅडमी ऑफ स्लीप मेडिसीन (एएएसएम) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, चांगल्या आरोग्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी नियमितपणे 4 ते 12 महिन्याच्या शिशूने 24 तासांमध्ये 12 ते 16 तास (डुलकीसह धरून) झोपले पाहिजे.\nचांगल्या आरोग्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी नियमितपणे 1 ते 2 वयोगटातील मुलांनी दर 24 तासांनी 11 ते 14 तास (डुलकीसह धरून) नियमितपणे झोप घ्यावी.\nचांगल्या आरोग्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी नियमितपणे 3 ते 5 वयोगटातील मुलांनी 24 तासामध्ये (डुलकीसह धरून) 10 ते 13 तास झोपण्याची आवश्‍यकता आहे.\nचांगल्या आरोग्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी 6 ते 12 वर्षे वयाच्या मुलांनी नियमितपणे 24 तासांमध्ये 9 ते 12 तास झोपण्याची आवश्‍यकता आहे.\nचांगल्या आरोग्यासाठी नियमितपणे 13 ते 18 वर्षाच्या किशोरवयीन मुलांनी दर 24 तासांनी 8 ते 10 तास झोपते.\nचांगल्या आरोग्यासाठी तसेच प्रोत्साहन देण्यासाठी प्रौढांनी नियमितपणे दररोज रात्री सात किंवा अधिक तास झोपावे.\nदररोज रात्री 9 तासांपेक्षा जास्त वेळ झोपायचे असल्यास ते प्रौढांसाठी योग्य असू शकते. अपुरी झोप पूर्ण होईल आणि त्यामुळे झालेल्या आजाराला आराम मिळेल. पुन्हा एकदा, लक्षात ठेवणे आवश्‍यक आहे कि, झोपेची गुणवत्ता फार महत्त्वाची आहे.\nझोपेबाबत बेफिकिरी नकोच… (भाग २)\nनेत्र रोग आणि आरोग्य\nजाणून घ्या काचबिंदू या आजाराविषयी\nया ‘पाच’ गोष्टी पाळल्यास होणार नाहीत डोळ्यांचे आजरा…\n मग ‘हे’ योगासन कराच…\nउत्साह वाढविण्यासाठी ‘हे’ आसन ठरेल उपयुक्त\nझटपट वजन कमी करण्याची घाई\nवेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स, मिर्जापुर आजही सर्वाधिक लोकप्रिय \nजागतिक वन दिन : वनसंवर्धनासमोर वणवे, अतिक्रमणांचे आव्हान\nपाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रस्ते कॉंक्रिटीकरण बंद करा\nगौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश\nजलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज\nभारताने खरंच ३०० दहशतवादी मारले का\nपुणे – उन्नत रिंगरोडसाठी चीनसह सात कंपन्यांची तयारी\nपुणे – पादचारी पुलांचे होणार ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’\n‘निवडणूक काळात उशिराच घरी जा\nजैश-ए-मोहम्मचा अतिरेक्याला दिल्लीतून अटक\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\n‘कभी तू चायवाला तो कभी चोर चौकीदार लगता है’: धनंजय मुंडे\nअहमदनगरमधून ‘सुजय’च; भाजपकडून अधिकृत घोषणा\nवेगळा रंग दाखवणाऱ्यांना मतदार मतपेटीतूनच धडा शिकवेल- अजित पवार\nचंद्रकांत पाटलांनी घेतली माजी मंत्री विनय कोरेंची भेट ; लोकसभेच्या पाठिंब्या बाबत चर्चा\n‘दुसऱ्यांची लेकरे किती दिवस गोंजाणार, स्वतःच्या घरात पाळणा कधी हलवणार’: राष्ट्रवादीची पोस्टरबाजी\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nकाँग्रेसची पिछेहाट सुरूच, भाजपचा वरचष्मा\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/challenge-of-discussion-of-rampals-disciples-aakhada-parishad/", "date_download": "2019-03-22T08:22:54Z", "digest": "sha1:L4XIIYKB7SLEKFDVCGC7F72QMTI7VAOX", "length": 7295, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रामपाल महाराजांच्या अनुयायांचे आखाडा परिषदेला चर्चेचे आव्हान", "raw_content": "\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nअमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण\n‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’\nपाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे चुकीचे,आणखी एका कॉंग्रेस नेत्याला आला दहशतवाद्यांचा पुळका\nरामपाल महाराजांच्या अनुयायांचे आखाडा परिषदेला चर्चेचे आव्हान\nनाशिक : आखाडा परिषदेने चौदा संतांना भोंदू जाहीर केल्याने रामपाल महाराज यांच्या अनुयायांनी आखाडा परिषदेला शास्त्रानुसार आध्यात्मिक ज्ञान चर्चेचे जाहीर आव्हान नाशिक येथील अनुयायांनी दिले आहे. आखाडा परिषदेला संतांना भोंदू जाहीर करण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही भारतीय लोकशाही निरपेक्ष आहे. आपल्या देशात फक्त न्यायालयालाच हा अधिकार राज्यघटनेने दिलेला आहे. खरोखरच रामपाल दोषी असल्यास त्यांना न्यायालय शिक्षा देऊ शकतात, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रामपाल यांच्या नाशिकमधील अनुयायांनी म्हटले आहे .\nरामपाल महाराज हेच या पृथ्वीतलावर एकमेव संत गुरू ��हेत. त्यांनी अनिष्ट चालीरीती व परंपरेचे खंडन करून सर्व पवित्र धर्मांचा सखोल अभ्यास करून सत्य अध्यात्मिक तत्त्वज्ञान संपूर्ण जगासमोर मांडले आहे . या आध्यात्मिक तत्त्वज्ञानाची जाहीर चर्चा संत रामपाल महाराज यांच्याबरोबर करावी आणि सत्य तत्त्वज्ञान शास्त्रानुसार काय आहे याचे गूढ ज्ञान जगासमोर मांडावे .ज्यांच्याकडे धर्मशास्त्रानुसार अध्यात्मिक सत्य ज्ञान आहे त्यांनी जाहीर आध्यात्मिक चर्चा करावी आणि जे या अध्यात्मिक चर्चेला येणार नाहीत किंवा चर्चेत सहभागी होणार नाहीत त्यांनी आपली हार स्वीकारलेली आहे ,असे गृहीत धरण्यात येईल. जाहीर केलेल्या यादीमधून संत रामपाल महाराजांचे नाव काढून टाकावे अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल,असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.\nप्रसिद्धी पत्रकावर महाराष्ट्र स्टेट को ऑर्डिनेटर राजूदास व संभाग्य को ऑर्डिनेटर मधुकरदास भगवानदास,लक्ष्मीनारायणदास,मोहनदास, सूरजदास, सनीदास, उत्तमदास , ठाकूरदास आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nसप्तश्रृंगी गडावर भाविकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी\nका वापरायचे नऊ दिवस नऊ रंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-bjp-betrayed-people-says-dhananjay-munde/", "date_download": "2019-03-22T08:28:46Z", "digest": "sha1:7CIIL3SGP6TZOFSSIZPAVXHOIRGA65P2", "length": 6415, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरकारला जाब विचारण्यासाठीच आम्ही हा एल्गार पुकारला आहे - धनंजय मुंडे", "raw_content": "\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nअमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण\n‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’\nसरकारला जाब विचारण्यासाठीच आम्ही हा एल्गार पुकारला आहे – धनंजय मुंडे\nटीम महाराष्ट्र- जनतेने भाजपला विश��वासाने निवडून दिले परंतु या सरकारने जनतेचा विश्वासघात केला, शिवाय शेतकरी राजाही उद्ध्वस्त करण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जिल्ह्य़ातील सेलसुरा येथील सभेत केला.\nहल्लाबोल यात्रेमधून जात असताना जनता या सरकावर रोष व्यक्त करत आहे. कापूस उत्पादक शेतकरी बोंडअळीने त्रस्त झाला आहे. मोदी सरकारने जाहीर केलेल्या मुद्रा योजनेचा लाभही इथल्या जनतेला मिळालेला नाही. सगळयाच बाबतीत सरकार अपयशी ठरत असून सर्वसामान्य जनता असंतोष व्यक्त करताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनतेवर होणारा अन्याय सहन करणार नाही. सरकारला जाब विचारण्यासाठीच आम्ही हा एल्गार पुकारला असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.\nसभेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, राजेश टोपे, शशिकांत शिंदे, विद्या चव्हाण, प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ठाकरे उपस्थित होते. हल्लाबोल यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. या दिवसाची सुरुवात देवळी येथून झाली. नेत्यांनी एका जििनगमध्ये जाऊन शेतक-यांशी संवाद साधला. सरकारची कापूस खरेदी केंद्र आणखी सुरू झाली नसल्याने बेभावाने व्यापा-यांना कापूस विकावा लागत असल्याच्या तक्रारी शेतक-यांनी केल्या.\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nकर्जमाफी : शिवसेनेचा भाजपवर भरोसा नाय काय \nपुणे: मुलाकडून आई वडिलांची निर्घृण हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/keywords/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2/word?page=all", "date_download": "2019-03-22T08:49:01Z", "digest": "sha1:2Z27X6T3WNLUC3C7MV4OVIHLWUPMFDTD", "length": 10252, "nlines": 81, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - गोपाल", "raw_content": "\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय १ ला\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय २ रा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय ३ रा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम का��्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय ४ था\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय ५ वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय ६ वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय ७ वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय ८ वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय ९ वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय १० वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय ११ वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय १२ वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय १३ वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय १४ वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय १५ वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय १६ वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय १७ वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय १८ वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय १९ वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय २० वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय २१ वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय २२ वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय २३ वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ ग��पाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय २४ वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nगोपालस्तोत्रम् - श्री गणेशाय नमः \nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nगोपालहृदयस्तोत्रम् - श्री गणेशाय नमः \nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्यान..\nगोपालस्तोत्रम् - श्रीनारद उवाच \nभगवान श्रीकृष्ण विष्णुचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.Lord Krishna is the eighth and the most popular incarnation of Lord Vi..\nश्री गोपाल सहस्त्रनामावलिः - १ ॐ क्लीं देवाय नमः \nहिंदू देवी देवतांची एक हजार नावे म्हणजेच सहस्त्रनामावली. हिंदू धर्मिय रोज सकाळी संध्याकाळी या नावांचा जप करतात. A sahasranamavali is a type of H..\nश्रीगोपालाष्टकम् - यस्माद्विश्वं जातमिदं चित...\nदेवी देवतांची अष्टके, आजारपण किंवा कांही घरगुती त्रास होत असल्यास घरीच देवासमोर म्हणण्याची ईश्वराची स्तुती होय.Traditionally,the ashtakam is recited ..\nअष्टोत्तरशतनामावलिः म्हणजे देवी देवतांची एकशे आठ नावे, जी जप करताना म्हणावयाची असतात. नावे घेताना १०८ मण्यांची जपमाळ वापरतात.Ashtottara shatanamavali..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/z150130201223/view", "date_download": "2019-03-22T08:16:36Z", "digest": "sha1:ZLYTJBQCXUS6XCEUXWBJKFNDWD7YBMLP", "length": 2142, "nlines": 35, "source_domain": "m.transliteral.org", "title": "करुणा - अभंग १९ ते २१", "raw_content": "\nकरुणा - अभंग १९ ते २१\nसंत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.\nअभंग १९ ते २१\n ठाव नाहीं अविद्येसी ॥३॥\n उद्धरिले ब्रम्हों पूर्ण ॥४॥\n म्हणे दासी जनी भला ॥५॥\n सर्व जोडी तुझे पाय ॥१॥\nसखा तुज वीण पाहीं दुजा कोणी मज नाहीं ॥२॥\nमाझी न करावी सांडणी म्हणे तुझी दासी जनी ॥३॥\n सुरां अमरां प्रिय लोकां ॥१॥\nतूं धांव माझे आई सखे साजणी विठाबाई ॥२॥\n मदनताता या निष्पापा ॥३॥\n म्हणे जनी अमरेश्वरा ॥४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/06/18/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B0/", "date_download": "2019-03-22T07:50:49Z", "digest": "sha1:RWJCF47WCZYTJEIAX4SFLUUD7CAVP5WY", "length": 6898, "nlines": 53, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "अॅथलेटिक्सवर आधारित ‘रे राया’ चित्रपट लवकरच – www.manoranjancafe.com", "raw_content": "\nअॅथलेटिक्सवर आधारित ‘रे राया’ चित्रपट लवकरच\nमराठीत आतापर्यंत खेळावर आधारित चित्रपट अपवादानंच झाले. त्यातही अॅथलेटिक्स हा प्रकार तर आणखी दुर्लक्षित… ही कसर भरून काढण्यासाठी मिलिंद शिंदे दिग्दर्शित रे राया… कर धावा हा चित्रपट २० जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर\nराधे मोशन पिक्चर्सनं या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. अजय सुखेजा यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून अनिता संजय पोपटानी या कार्यकारी निर्मात्या आहेत. चित्रपटाची कथा पटकथा संवाद किरण बेरड यांनी लिहिले आहेत. प्रताप नायर यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे तर अमित सोनावणे यांनी संकलन केले आहे. मिलिंद शिंदे यांनी लिहिलेल्या गीतांना मंगेश धाकडे यांचे संगीत लाभले असून पार्शवसंगीतही त्यांचेच आहे.सुपरस्टार बॉलिवूड सिंगर कैलाश खेर, जावेद अली आणि वैशाली भैसने माडे ह्यांच्या सुमधुर आवाजात ह्या चित्रपटाची गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत.\nअभिनेता भूषण प्रधान, संस्कृती बालगुडे, उदय टिकेकर, प्रकाश धोत्रे, सुदर्शन पाटील यांच्यासह राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विवेक चाबुकस्वार, हंसराज जगताप यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. ग्रामीण भागातल्या मुलांचा धावपटू होण्याचा प्रवास या चित्रपटात मांडण्यात आला आहे. भूषण प्रधान अॅथलेटिक्स प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.\nचित्रपटाविषयी दिग्दर्शक मिलिंद शिंदे म्हणाले, ‘ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये दैवदत्त क्षमता असतात. मात्र, त्या क्षमतांना योग्य दिशा देण्याची गरज असते. योग्य दिशा मिळाल्यावर मुलं फार मोठी मजल मारू शकतात. अतिशय वास्तववादी पद्धतीनं हा चित्रपट हाताळला आहे. स्पोर्ट्स फिल्म हा अवघड प्रकार असतो. मात्र, या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना एक वेगळा विषय, वेगळं विश्व अनुभवायला मिळेल.’\n‘चित्रपट दिग्दर्शित करताना मी माझ्यातल्या अभिनेत्यापासून पूर्णपणे अलिप्त होतो. दिग्दर्शक म्हणून स्वतंत्रपणे या चित्रपटाचा विचार केला. कुठल्याच अभिनेत्याला मला काय हवंय हे करून दाखवलं नाही. प्रसंग, संवाद, त्यांची व्यक्त��रेखा, शब्दांत दडलेला अर्थ त्यांचा त्यांना शोधू दिला. म्हणूनच या चित्रपटातील अभिनय नैसर्गिक आणि वास्तववादी झाला आहे,’ असंही त्यांनी सांगितलं.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious बिग बॉसच्या घरात होणार “बोचरी टाचणी” कार्य\nNext यंग्राड चा ट्रेलर रिलीज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/06/21/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F/", "date_download": "2019-03-22T08:44:07Z", "digest": "sha1:NMOPUIJJUG55GGEKOBEX6MDVXJNRQLZY", "length": 5700, "nlines": 50, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "‘काय झालं कळंना’ चित्रपटाचे धमाकेदार म्युझिक लॉण्च – www.manoranjancafe.com", "raw_content": "\n‘काय झालं कळंना’ चित्रपटाचे धमाकेदार म्युझिक लॉण्च\nप्रेमकथेला सुमधूर गीत-संगीताची जोड दिल्यास ती रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी होते. हे लक्षात घेऊनच ‘काय झालं कळंना’ या चित्रपटातील प्रेमकथेलाही कर्णमधुर गीतांची किनार जोडण्यात आली आहे. ‘काय झालं कळंना’, ‘टकमक टकमक’, ‘रुतला काटा’, ‘फुटला टाहो’, ‘चंद्रकोर’ अशा वेगवेगळ्या जॉनरची पाच गीते या चित्रपटात असून ही गीते माधुरी अशिरघडे, वलय, शौनक शिरोळे यांनी लिहिली आहेत. संगीत पंकज पडघन याचं आहे. आदर्श शिंदे, सायली पंकज, रोहित राऊत, रुपाली मोघे, सौरभ साळुंखे यांनी गीते स्वरबद्ध केली आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांना सुरांची अनोखी म्युझिकल ट्रीट अनुभवता येणार आहे. तरुणाईच्या ओठांवर सहज रुळतील आणि लोकप्रिय ठरतील अशी गाणी या चित्रपटात आहेत.\nया चित्रपटाद्वारे गिरीजा प्रभू व स्वप्नील काळे नवी जोडी रुपेरी पडद्यावर प दार्पण करीत असून या दोघांसोबत अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर,सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, यांच्या भूमिका आहेत. भन्नाट व्यक्तिरेखा भरपूर स्टंट,प्रेमकहाणी असा सगळा मसाला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.\nश्री धनलक्ष्मी प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘काय झालं कळंना’ या चित्रपटाचे निर्माते पंकज गुप्ता असून दिग्दर्शन व कथा सुचिता शब्बीर यांची आहे. पटकथा किरण कुलकर्णी व पल्लवी करकेरा यांची आहे. संवाद लेखन राहुल मोरे आणि सुचिता शब्बीर यांचे आहेत. नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमार, सुचिता शब्बीर यांचं आहे. छायाचित्रण सुरेश देशमाने याचं असून संकलन राजेश राव यांचं आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी शब्बीर पुनावाला सांभाळत आहेत.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious ‘पिप्सी’चा रंजक प्रवास लवकरच\nNext ‘संगीत देवबाभळी’ मधील आवली आणि रुक्मिणीशी खास बातचीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/ncp-twitte-on-bjp-loadsheding/", "date_download": "2019-03-22T08:32:50Z", "digest": "sha1:ABCO3U5P3JDI5UPUWOJTZPX4YTSRWNU6", "length": 11280, "nlines": 136, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "भाजप सत्तेत आल्यास 3 महिन्यात राज्य लोडशेडिंगमुक्त करु, आश्वासनाचं काय झालं?", "raw_content": "\nभाजप सत्तेत आल्यास 3 महिन्यात राज्य लोडशेडिंगमुक्त करु, आश्वासनाचं काय झालं\n12/10/2018 टीम थोडक्यात महाराष्ट्र, मुंबई 0\nमुंबई | महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या भारनियमनावरून राष्ट्रवादीने सोशल मीडियावर पोस्टरबाजी करत मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. ‘जवाब दो’ या मोहिमेअंतर्गत राष्ट्रवादीने ट्विटरवर पोस्टर शेअर केले आहेत.\nसत्तेत आल्यावर 3 महिन्यात राज्य लोडशेडिंगमुक्त करण्याच्या बाता करणाऱ्यांनी महाराष्ट्र अंधःकारात नेऊन ठेवला आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा कारभार नियोजनशून्य आहे, असा घणाघातही राष्ट्रवादीने केला आहे.\nदरम्यान, स्वप्नाळू मुख्यमंत्र्यांना आणि ऊर्जामंत्र्यांना कोळशाचे नियोजन जमले नाही म्हणून अवघ्या महाराष्ट्राने किती दिवस अंधारात चाचपडत रहायचे, असा सवाल राष्ट्रवादीने उपस्थित केला आहे.\n-सत्ताधाऱ्यांकडून अपेक्षा ठेवणं चुकीचं; संघाचा मोदींवर अप्रत्यक्ष हल्ला\n-#MeToo मुळे इम्रान हाश्मी सावध; सुरक्षेसाठी करतोय ‘अशी’ तयारी\n-राज्याच्या राजकीय वर्तुळात एकाच नावाची जोरदार चर्चा… सत्यजित तांबे\n-विराट म्हणतोय, “भारतात बनवलेल्या बॉलनं खेळायला नको\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nविखे पाटील, मोहिते पाटलांनंतर आता राष्ट्...\nगौतम गंभीर भाजपसाठी बॅटिंग करणार, केंद्र...\nपिंपरी चिंचवडमध्ये भाजपला दणका, ‘य...\nनगरमधून दुसरं तिसरं कुणी नाही\nभाजपची आज पहिली यादी जाहीर होणार, महाराष...\nभाजपचे व्यंगचित्रातून पवार घराण्यावर बोच...\nभाजपचं कमळ हाती घेणार का\nराष्ट्रवादीने तुम्हाला उमेदवारी देऊन कर्...\nमाढ्याचे उमेदवार विजयसिंह मोहितेच होते प...\nठाण्यात मनसे आणि राष्ट्रवादी खेळतीय एकत्...\nराष्ट्रवादी भाजपला म्हणते, आपला पाळणा कध...\nसमीर दुधगावकर यांचा भाजप प्रवेश निश्चित...\n#MeToo | सेलेब्रेटीच नव्हे सर्वसामान्य स्त्रियाही होतायत व्यक्त, मराठीत Black Rose चळवळ\nमुंबई सेंट्रल टर्मिनसला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं; आठवलेंची मागणी\nविखे पाटील, मोहिते पाटलांनंतर आता राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश\nकाँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे- नरेंद्र मोदी\nपार्थ पवार-श्रीरंग बारणे मावळ जिंकण्यासाठी एकाचवेळी तुकोबारायांचे आशीर्वाद घ्यायला देहूत\nकाँग्रेस नेता म्हणतो, पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यासाठी ‘पाक’वर एअर स्ट्राईक करणे चुकीचे\nमुलं मुलींकडे नाय पाहणार मग कुणाकडं पाहणार\nगौतम गंभीर भाजपसाठी बॅटिंग करणार, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश\n‘त्याने’ चोप चोप चोपलं, 25 चेंडूंत शतक ठोकलं\nमी पुरुषांसोबत झोपत नाही, केआर रमेश कुमार यांचं वादग्रस्त वक्तव्य\nराष्ट्रवादीकडून माढ्यात संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता\nमायावती, पवारांची माघार, एनडीएचा विजय पक्का- उद्धव ठाकरे\nमंत्रालयातील सचिवाची पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या\n“पुढचा आठवडा महाराष्ट्रात खूप गाजणार”\nउदयनराजेंच्या विरोधात शिवसेनेकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी\nपिंपरी चिंचवडमध्ये भाजपला दणका, ‘या’ ज्येष्ठ नेत्याच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश\nनगरमधून दुसरं तिसरं कुणी नाही भाजपकडून सुजय विखेंचं नाव जाहीर\nभाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातली ‘ही’ 16 नावे…\nभाजपच्या पहिल्या यादीत पुणे लोकसभा ‘वेटिंग’वरच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढणार, भाजपने केली घोषणा\n“काँग्रेस नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे का”; या उमेदवारीवरुन मोठा वाद\n“येणारा आठवडा राजकीय घडामोडींनी गाजणार, निवडणूक ही फक्त औपचारिकता”\nभाजपची आज पहिली यादी जाहीर होणार, महाराष्ट्रातून ‘यांची’ नाव असण्याची दाट शक्यता\nभाजपचे व्यंगचित्रातून पवार घराण्यावर बोचरे वार\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://cooldeepak.blogspot.com/2007/05/blog-post_29.html", "date_download": "2019-03-22T08:18:11Z", "digest": "sha1:YJJZBDXJTE5YHE7TOGRHUBYGKCNCZY55", "length": 51458, "nlines": 310, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: रंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\n\"रंग माझा वेगळा\" ह्या सुरेश भटांच्या गाजलेल्या कवितासंग्रहाला पुलंचे प्रास्ताविक लाभले होते.\nसुरेश भटांची कविता एके दिवशी मला अचानक भेटली. आणि नवकवितेच्या या जमान्यात नुसत्या निरनिराळया रंगांचेच नव्हे, तर निराळ्या अंतरंगाचे दर्शन घडले. त्या कवितेचा बाज आणि साज हा सर्वस्वी निराळा नव्हता. पण प्रसादगुणाशी फरकत घेतलेल्या आधुनिक कवि���ेच्या युगात या हृदयीचे त्या हृदयी घातल्यासारखी ही कविता एकदम मनात शिरली. मुंबईच्या जीवघेण्या उकाड्यात राहणाऱ्या माणसाच्या अंगावरून दैवयोगाने किंवा निर्सगाच्या एखाद्या चमत्कारामुळे दक्षिण वायूची शीतल झुळुक जावी, तशी ही कविता अंगावरून गेली. या कवितेतले फुललेपण मोहक होते. कळ उमटवून जाण्याची तिची ताकद ही मोठी होती. आणि त्या कवितेत सुगंधासारखे गाणे दडलेले होते. हे गाणे अंगभूत होते. कुणीतरी गायल्यामुळे त्या कवितेचे गाणे झाले नव्हते. कवितेला गाण्याची सक्ती नसावी. तशी तिला कसलीच सक्ती नसावी. किंबहुना, आजकाल कानावर जी गीते पडतात ती तर बळजबरीने सुरांच्या चरकातून पिळून काढल्यासारखी वाटतात. त्या गीतांना गात गात हिंडण्याची अंतरी ओढ नसते. ते शब्द सुरांसाठी तहानलेले नसतात. त्यांत सूर कोंदलेले नसतात. कोंबलेले असतात. गीतात सुरांतून उमटण्याचा अपरिहार्यपणा असावा लागतो. त्याउलट काही कविता अत्यंत समंजसपणाने गाण्यापासून आपण होऊन दूर राहिलेल्या असतात.त्यांचे व्यक्तिमत्त्वच असे असते की, सुरांचा त्यांना नुसता भार व्हावा. चांगली नवकविता अशी जाणूनबुजून गाण्यापासून दूर राहिली. तिच्या स्वभावातच गाणे नव्हते. तरीही ती कविता असते. गाणे आणि कविता यांचे अतूट नाते नाही. जसे प्रासनुप्रास किंवा यमक यांचे नाही तसेच. पण म्हणून गाणे होऊन प्रकटणार्‍या कवितेचे दिवस संपले असे मानू नये किंवा गाणे होऊन प्रगटल्यामुळे तिचा दर्जा दुय्यम झाला अशाही गैरसमजात राहू नये.\nएक काळ असा होता, की कविता कानावाटेच मनात शिरायची, कवी कविता गाऊन दाखवीत. मुद्रणकला आली आणि कवितेचा छापील ठसा डोळ्यापुढे येऊ लागला. ती आता मूकपणाने डोळ्यावाटे मनात शिरू लागली. मनातल्यामनात कविता वाचायची पद्धत तशी अलीकडली. ठशातून कागदावर उमटणार्‍या अक्षरांमुळे तोडांतून उमटणा-या नादातून होणारा संस्कार नाहीसा झाला. एका परिमाणाची वजाबाकी झाली. हे उणेपण घालवण्याचा र. कृ. जोशी यांच्यासारख्या कवीने त्या अक्षरांना चित्ररूप देऊन प्रयत्न केला. गीतांनी सुरांतून उमटावे तसे त्यांच्या कवितांना त्यांनी चित्राक्षरातून उमटवण्याचा प्रयत्न केला. जोशी चित्रकार असल्यामुळे त्यांनी मोठ्या सहजतेने चित्ररूपातून कविता प्रगटवली. भटांची कविता गाता येते. ते काही गायनकलापारंगत गायक नाहीत. पण अंतःकरणात ��ात्र सुरांचा झरा आहे. एका अर्थी ते भारतीय संगीतकलेचा पध्दतशीर अभ्यास केलेले गायक नाहीत हे चांगले आहे. अजाणतेपणे काही सूर त्यांच्या मनात वसतीला उतरतात. फुलाला चित्रकलेचा डिप्लोमा असावा लागत नाही. ज्या मातीतून ते रूजून फुलते तिथेच ते रंग दडलेले असतात. भटांच्या मनोभूमीत निसर्गतःच सूर दडलेले आहेत. ज्यांची कविता अशीच गात गात फुटते असे माझ्या आवडीचे बा.भ.बोरकर हे कवी आहेत. हा पिंडाचा धर्म आहे. पु.शि.रेग्यांना भेटणारे शब्द जसे फुलपाखरांसारखे त्यांच्या अवतीभवती हिंडत असल्यासारखे वाटतात, तसे सुरेश भटांच्या भोवती सूर हिंडत असावेत. मनात फुलत जाण्या-या कवितेने या सुरांच्या गळ्यात गळा घालून केव्हा गायला सुरवात केली, हे सुरेश भटांनाही कळत नसावे. म्हणूनच त्यांच्या गीतांना चाली देणार्‍या संगीत दिग्दर्शकंच्या गुणवत्तेविषयी मला आदर असूनही सुरेश भट त्या गीताबरोबर जन्माला आलेल्या चालीत जेव्हा आपली कविता गाऊ लागतात त्यावेळी ते गीत आणि गाणे एक होऊन जाते. कुणीही कुणावर मात करण्यासाठी येत नाही. वरपांगी अत्यंत अस्ताव्यस्त दिसणारा हा कवी, त्यातही ती कविता आणि त्याचे ते गाणे हे तिन्ही घटक त्या कवितेच्या संपूर्ण आस्वादाला आवश्यक असावेत असे वाटायला लागते. हे एक विलक्षण अद्वैत आहे.\nसुरेश भटांना गझलेचे फार मोठे आकर्षण आहे. कारण 'गझल' हे केवळ वृत्त नसून ती एक वृती आहे. एव्हढेच नव्हे; तर तिच्यात एक सूक्ष्म आणि सुंदर निवृतीही आहे. स्वार्थाच्या बाजारात धडपडण्याला आपण चुकीने प्रवृती मानीत आलो आहोत.क्षणभर निवृत्त मनाने जगाकडे पाहता आल्याशिवाय खरी या प्रवृत्तीची गोडी कळत नाही. जीवनात नुसतेच चार उंदीर उड्या मारीत धावत सुटणे म्हणजे प्रवृत्त जीवन जगणे नव्हे. निव्वळ जगण्यासाठी म्हणून करावी लागणारी धावपळ कुणाला सुटली आहे पण काही क्षण त्या धावपळीचा अन्वयार्थ लावण्यासाठी काढावे लागतात. असा एखादा क्षण कवितेला जन्म देऊन जातो. त्यातूनच मग आजूबाजूच्या दगडधोंड्यांच्या पलीकडे दिसायला लागते. न कळत ते पहात राहण्याचा, शोधत राहण्याचा छंद जडतो. आणि मग आपले नाते निराळ्याच ठिकाणी जडते. बिलंदरपणाने जगणार्‍या माणसांत असा माणूस कलंदर ठरतो. ही कलंदरी सहजसाध्य नसते किंवा तिचे सोंगही आणून भागत नाही. ती अनुभूती जेव्हा कवितेतून उमटते, त्यावेळी तिचा अस्सलपणा आणि नकलपणा बरोबर ओळखता येतो.\nसुरेश भट जेव्हा ' मागता न आले म्हणुनी राहीलो भिकारी' म्हणतात, त्यावेळी त्या न मागण्याच्या वृत्तीमुळे लाभलेली श्रीमंती त्यांना गवसली आहे हे उमजते. लाचारांचा आचारधर्म पाळला नाही म्हणून त्यांना दु:ख नाही, तर अपार आनंद आहे. आणि सुरेश भटांशी ज्यांचा परिचय आहे त्यांना त्यांच्या फाटक्या खिशाचा हेवा वाटावा अशी वस्तुस्थिती आहे. कवीचे काव्य आणि त्याचे खाजगी जीवन यांची सांगड घालायचा कुणी आग्रह धरू नये. माणूस चोवीस तास एकच भाववृत्ती घेऊन जगत नसतो. काव्यातल्या कलंदरीचा, सौंदर्याचा, चांगल्या आनंदाचा ध्यास प्रत्यक्ष जीवनात घेऊन जगणारा कवी भेटला की अधिक आनंद वाटतो एवढेच. निखळ साहित्य समीक्षेत 'सुरेश भटांची कविता' एवढाच चर्चेचा विषय असावा. माझ्या सुदैवाने मला सुरेश भटांचा स्नेह लाभला. त्यामुळे त्यांची कविता ऐकताना आणि वाचताना सुरेश भट नावचा एक मस्त माणूस मला निराळा काढता येत नाही, ही एक वैयक्तिक मर्यादा मानवी.\nसुरेश भटांचा हा कलंदरपणा लोभसवाणा आहे. कारण कवितेइतकेच त्यांचे कविता ऐकणार्‍यांवर म्हणजे जीवनातल्या व्यवहारी धडपडीपलीकडे काही पाहू इच्छिणार्‍यांवर, ते जाणून घेण्याची तळमळ असणार्‍यांवर प्रेम आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी काव्य गायनाच्या कार्यक्रमातून ते ज्या तबियतीने विदग्ध समाजापुढे आपली कविता गातात, तितक्याच मस्तपणाने उमरावतीतल्या रिक्षेवाल्यांच्या अड्ड्यांवरही गातात. रसिकांच्या मळ्यांना पडणारी कुंपणेही त्यांच्या मनाला पटत नाहीत. तशी ही उर्दू शायरीची खास परंपरा आहे. गावात मुशायरा असला की, उर्दू शायरीच्या सर्व थरांतल्या शौकिनांची तिकडे झुंबड उडते. हा हा म्हणता गावातला तहसीलदार आणि टांगेवाला मैफिलीतले मानिंद होऊन बसतात.\nसुरेश भटांच्या कवितेत पंडित-अपंडित दोघांना हलवण्याचे सामर्थ्य आहे. गझलेमध्ये नाट्याचा मोठा अंश असतो, तसे या गीतप्रकाराचे नाटकातल्या स्वगताशी फार जवळचे नाते आहे.एखादी अकल्पित कलाटणी श्रोत्यांना मजेदार धक्का देऊन जाते. गीतातल्या ओळींच्या डहाळ्यांना अनपेक्षित रीतीने मिळणारे झोके धुंदी आणत असतात. शब्दचमत्कृती असते. कल्पनांचे बेभान उड्डाण असते. सुरेश भटांच्या गझलांमधून उर्दू शायरीशी नाते जुळवणार्‍या अशा गोष्टी आढळतात. पण उर्दू शायरीत जी कित्येकदा शब्दांची आतषबाज��� कवितेला गुदमरवून टाकते ते प्रकार त्यांच्या कवितेत होत नाही. उगीचच उर्दू-फारसी शब्दांची पेरणी करून आपल्या कवितेला गझलेच्या बाह्यांगाशी जुळवले नाही. आकर्षण वाढवायला त्यांनी उगाचच उर्दू भाषेचा सुरमा घालून आपली गझल नटवली नाही. अशा प्रकारे उर्दू शेरोशायरीची नक्कल करणारी गीते आणि शेर मराठीत लिहिले गेले आहेत. असल्या फारसी-उर्दू पोशाखाची सुरेश भटांना गरज वाटली नाही. कारण ज्या अनुभूतीतीने त्यांची कविता उमलते त्या अनुभूतीशी इमान ठेवणे त्यांनी महत्त्वाचे मानले. मानले म्हणण्यापेक्षा ती वृत्तीच त्यांच्या मनातून गझल उमटवीत आली. मराठीत माधव ज्युलियनांच्या नंतर लुप्त होत गेलेल्या या काव्यप्रकाराचा जीर्णोध्दार करावा, हा हेतू कधीही नव्हता. एक तर कुठलाही काव्यप्रकार रूढ करावा असा संकल्प सोडून कविता रचणार्‍या कवीविषयी मला चिंताच वाटत असते. मग तो वृत्तात लिहिणारा असो की मुक्तछंदात कवितेने जन्माला येताना आपला छंद,वृत्त, जाती जे काही असेल ते घेऊन प्रगट व्हावे. इथे प्रश्न असतो तो मनात उत्कटत्वाने काय सलते आहे याचा कवितेने जन्माला येताना आपला छंद,वृत्त, जाती जे काही असेल ते घेऊन प्रगट व्हावे. इथे प्रश्न असतो तो मनात उत्कटत्वाने काय सलते आहे याचा आत खळबळ कसली उडाली आहे हे महत्त्वाचे. सहजतेने उमटलेल्या शार्दुलविक्रीडिताला हट्टाने रचलेल्या मुक्तछंदापेक्षा जुनेपणाचा शेरा मारून खाली ढकलण्याचे कारण नाही. वाल्मिकीचा शोक मंदाक्रांतेतून न प्रकटता अनुष्टुभातून का प्रकटला याला कारण नाही. आणि कालिदासाच्या यक्षाचा विरह अनुष्टुभातून न प्रकटता मंदाक्रांतेतून आला म्हणून काही बिघडले नाही आत खळबळ कसली उडाली आहे हे महत्त्वाचे. सहजतेने उमटलेल्या शार्दुलविक्रीडिताला हट्टाने रचलेल्या मुक्तछंदापेक्षा जुनेपणाचा शेरा मारून खाली ढकलण्याचे कारण नाही. वाल्मिकीचा शोक मंदाक्रांतेतून न प्रकटता अनुष्टुभातून का प्रकटला याला कारण नाही. आणि कालिदासाच्या यक्षाचा विरह अनुष्टुभातून न प्रकटता मंदाक्रांतेतून आला म्हणून काही बिघडले नाही कवीच्या अंतःकरणातून उमटलेल्या वेदनेची प्रत आपल्याला जाणवली कशी हे महत्त्वाचे कवीच्या अंतःकरणातून उमटलेल्या वेदनेची प्रत आपल्याला जाणवली कशी हे महत्त्वाचे दुबळ्या हाती तलवार आली म्हणून त्याला शूर म्हणू नये, तसे समर्थहाती लेखणी आली म्हणून सामर्थ्य उणे मानू नये.\nआपल्याला जे जाणवले ते अधिकाधिक लोकांना जाणवावे, ही भटांची ओढ मला मोलाची वाटते. त्यांची कविता दुर्बोधतेकडे झुकत नाही. ती कविता ज्या असंख्य हृदयात ओतावी त्या हृदयांची संख्या ते कुठल्याही अटींनी मर्यादित करीत नाहीत. ' साधीसुधी ही माणसे माझ्या कवित्वाची धनी' असे ते केवळ उपचार म्हणून म्हणत नाहीत. त्या साध्यासुधा माणसाशी साधायच्या संवादाचे मोल मोठे वाटते. एकच तुकारम किंवा एकच गालिब अनपढांपासून ते पंडितांपर्यंत सर्व थरांतल्या आणि सर्व दर्जांच्या बुध्दिमत्तेच्या आस्वादकांना नाना प्रकारांनी भेटत असतो.तो प्रकार कुठला असेना, पण त्यातले काहीतरी जाणवल्याशिवाय त्या कवितेशी संवादच सुरु होत नाही. कवितेतली दुर्बोधता सापेक्ष मानली तरी सुबोधता हा दुर्गुण मानायला नको. वनस्पतिशास्त्रज्ञाला चारचौघांपेक्षा फूल अधिक कळत असेल, पण त्याचे रंग आणि गंध प्रथम सामान्य माणसासारखे त्याला आकर्षित करत नाहीत असे थोडेच आहे\nसुरेश भटांची कविता आजच्या नवकवितेच्या एका निराळ्या वातावरणातही आपले अंगभूत सौंदर्य घेऊन प्रगटली आहे. नाना प्रकारच्या भाववृत्तींचा इथे फुलोरा आहे. 'निराशेचा गाव आंदण आम्हासी' म्हणणा-या संतांची निराशाही त्यांच्या कवितेतून दिसते. अशा एका क्षणी तेही\n'भोवताली हिंडती ही माणसे प्रेतांपरी\nकाय ह्या गावातसुध्दा एकदा होती घरे\nअसा उदास करणारा प्रश्न विचारीत येतात. असा प्रश्न काय त्यांना एकट्यालाच पडतो जगताना आपल्या संवेदना बोथट होऊ न देता जगणा-या सगळ्यांनाच आज पडणारा हा प्रश्न आहे. मुंबईसारख्या विराटपुरीत राहणा-या माणसाला भोवतालचे दैन्यदु:ख पाहण्याचे टाळत टाळत जगावे लागते. एखाद्या क्षणी स्वत:चे डोळे असून न पाहता आणि कान असून न ऐकता कंठावे लागणारे जिणे आठवले की, त्या हिंडणा-या प्रेतातले आपणही एक आहोत याची जाणीव होते. त्या प्रश्नाला लाभलेले काव्यरूप त्यालाही अधिक उत्कटतेने अस्वस्थ करून जाते. असले नाना प्रकारच्या भावनांचे तरंग उठवणे हेच कलेचे कार्य असते. ते तरंग आहार-निद्रा-भय-मैथुनाच्या पलीकडच्या जीवनाचे स्मरण देऊन जातात. चांगले साहित्य माणसाला अंतर्मुख करते. ज्या गलबल्यात आपल्याला जावे लागते त्यातून दूर पळून जाणा-या माणसाची सुटका नाही. त्यात पुरुषार्थही नाही. सुरेश भटांची वृत्ती पळून जाणा-यांतली नाही. जगताजगता क्षणभर त्रयस्थ होणा-याची आहे. जीवनाच्या नाटकात भूमिका करताकरता क्षणभर प्रेक्षक होणा-याची आहे. खेळताखेळता तो आपलाच खेळ पाहणा-याची आहे. कलावंताचे 'स्व'-तंत्रपण ते हेच जगताना आपल्या संवेदना बोथट होऊ न देता जगणा-या सगळ्यांनाच आज पडणारा हा प्रश्न आहे. मुंबईसारख्या विराटपुरीत राहणा-या माणसाला भोवतालचे दैन्यदु:ख पाहण्याचे टाळत टाळत जगावे लागते. एखाद्या क्षणी स्वत:चे डोळे असून न पाहता आणि कान असून न ऐकता कंठावे लागणारे जिणे आठवले की, त्या हिंडणा-या प्रेतातले आपणही एक आहोत याची जाणीव होते. त्या प्रश्नाला लाभलेले काव्यरूप त्यालाही अधिक उत्कटतेने अस्वस्थ करून जाते. असले नाना प्रकारच्या भावनांचे तरंग उठवणे हेच कलेचे कार्य असते. ते तरंग आहार-निद्रा-भय-मैथुनाच्या पलीकडच्या जीवनाचे स्मरण देऊन जातात. चांगले साहित्य माणसाला अंतर्मुख करते. ज्या गलबल्यात आपल्याला जावे लागते त्यातून दूर पळून जाणा-या माणसाची सुटका नाही. त्यात पुरुषार्थही नाही. सुरेश भटांची वृत्ती पळून जाणा-यांतली नाही. जगताजगता क्षणभर त्रयस्थ होणा-याची आहे. जीवनाच्या नाटकात भूमिका करताकरता क्षणभर प्रेक्षक होणा-याची आहे. खेळताखेळता तो आपलाच खेळ पाहणा-याची आहे. कलावंताचे 'स्व'-तंत्रपण ते हेच ही वृत्ती, ' गुंतुनी गुंत्यात सार्‍या, पाय माझा मोकळा' ह्या ओळीत भटांनी व्यक्त केली आहे. जीवनाच्या ह्या खेळाचा कुणी अर्थ काढू नये. तसा त्याला स्वत:चा असा अर्थ नाही. पण खेळाचा आनंद आहे. जिंकण्या-हारण्याचे सुखदु:ख आहे. कधी नाजूक बंधने आहेत. त्या बंधनात गुंतणे आहे. त्यातून सुटणे आहे. तुटणे आहे. हे सारे माणसाने निर्माण केले आहे. पण हा सारा खेळ आहे याची जाणीव ठेऊन जगणे ह्या लेकुरंच्या गोष्टी नव्हेत ही वृत्ती, ' गुंतुनी गुंत्यात सार्‍या, पाय माझा मोकळा' ह्या ओळीत भटांनी व्यक्त केली आहे. जीवनाच्या ह्या खेळाचा कुणी अर्थ काढू नये. तसा त्याला स्वत:चा असा अर्थ नाही. पण खेळाचा आनंद आहे. जिंकण्या-हारण्याचे सुखदु:ख आहे. कधी नाजूक बंधने आहेत. त्या बंधनात गुंतणे आहे. त्यातून सुटणे आहे. तुटणे आहे. हे सारे माणसाने निर्माण केले आहे. पण हा सारा खेळ आहे याची जाणीव ठेऊन जगणे ह्या लेकुरंच्या गोष्टी नव्हेत सुरेश भटांची कविता वाचताना आनंद वाटतो तो या खेळात आपल्याला पडणार�� प्रश्न त्यांच्या कवितेतून नेमके शब्दरूप लेवून प्रकटताना, अर्थात नित्य व्यवहारातल्या प्रश्नांपलीकडले प्रश्नही सगळ्यांनाच पडतात असे नाही. सुरेश भटांनी विचारलेला ' हे खरे ही ते खरे सुरेश भटांची कविता वाचताना आनंद वाटतो तो या खेळात आपल्याला पडणारे प्रश्न त्यांच्या कवितेतून नेमके शब्दरूप लेवून प्रकटताना, अर्थात नित्य व्यवहारातल्या प्रश्नांपलीकडले प्रश्नही सगळ्यांनाच पडतात असे नाही. सुरेश भटांनी विचारलेला ' हे खरे ही ते खरे' हा प्रश्न सनातन आहे. जीवनाच्या या विराट स्वरूपाकडे क्षणभर थबकून पाहण्याची बुध्दी होणा-यांना हा प्रश्न नेहमीच पडतो. सुरेश भटांसारख्या प्रतिभावंत कवीला हा प्रश्न पडलेला पाहून अशा लोकांना त्या कवीशी अधिक जवळीक साधल्याचा आनंद होतो. जीवनात गवसलेल्या आत्मसंतोषापेक्षा न गवसल्याच्या रुखरुखीतूनच काव्य जन्माला येते.\nही अलौकिक रुखरुखच काव्यनिर्मितीमागली मुख्य प्रेरणा असते. कुणी ती शब्दांच्या चिमटीत पकडू पाहतो, कुणी रंगरेषांतून धरू लागतो. हे वेड गतानुगतिकतेतून जाणा-याला कळत नाही. आणि कळत नाही म्हणून रुचत नाही मग :\n'हालती पालीपरी ह्या जिभा\nसारखी माझ्यावरी थुंकी उडे\nहा अनुभव कलावंताला भोगावा लागतो. गडकर्‍यांनी जिला दीड वितीची दुनिया म्हटले आहे, तिच्यातच सगळ्यांना जगायचे आहे. पण त्या दुनियेतही कुणाच्या तरी डोळ्यातले चांदणे वेचण्याचे क्षण लाभलेले असतात. त्याच दुनियेत ' अमृतमय मी, अमृतमय तू, तनमन अमृत बनते ग' असा अनुभव लाभतो. सुरेश भटांच्या 'दिवंगताच्या गीता'तली ही ओळ मला फार महत्त्वाची वाटली. तसा तो आला नसता, नव्हे तो येत असतो याची जाणीव सुरेश भटांच्या काव्यातून उमटली नसती, तर त्यांच्या करुण गाण्याची रडगाणी झाली असती. त्यांची कविता ही एक कारुण्य जोपासण्याचा किंवा अश्रूंची आरास मांडण्याचा षौक झाला असता.\nही जाणीव आहे म्हणूनच सुरेश भट हे केवळ वैयक्तिक सुखदु:खाच्या अनुभूतींना फुंकर घालीत बसणारे कवी नाहीत. आजच्या समाजातले रगडणारे आणि रगडले जाणारे ह्या द्वंद्वाची त्यांना जाणीव आहे. 'तसू तसू दु:खे घेऊन जोजवीत बसणा-यांची आत्मवंचना ज्याची त्याला गाडणार आहे', यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांचे गीत हे त्यांची वैयक्तिक दु:खे गात फुटावे असे त्यांना वाटत नाही. त्या गीतात 'दु:ख संतांचे भिनावे' अशी त्यांना ओढ आहे. अस���्या व्यापक दु:खाची जाणीवच कवीला ख-या अर्थाने 'कवी' ही पदवी प्राप्त करून देत असते. समान दु:खांच्या अनुभूतीतून माणूस माणसाच्या अधिक जवळ येतो. त्यांनी\n'तुझे दु:ख तुझे नाही\nतुझे दु:ख अमचे आहे\nअसे म्हटले आहे. सुरेश भटांची कविता वाचताना त्यातल्या दु:खाच्या अनुभूती आस्वादकालाही आपल्या वाटतात. संवाद सुरू होतो. इथेच भटांचे यश आहे. मराठी कवितेच्या प्रांतात भटांना असली आपुलकी आजही लाभली आहे. यापुढे हा आप्तवर्ग खूप वाढेल अशी प्रसादचिन्हे आहेत.\n'हाय तरीही बाजारी माझी तोकडी पुण्याई नाही अजून तेवढी माझ्या शब्दांना कल्हई'\nअसे जेव्हा सुरेश भट म्हणतात तेव्हा त्यातला उपरोध लक्षात घ्यायला हवा. ही भटांची तक्रार मानू नये पितळ उघडे पडण्याची भीती असणार्‍यांना कल्हईची गरज पडावी पितळ उघडे पडण्याची भीती असणार्‍यांना कल्हईची गरज पडावी इथला सुवर्णकण बावनकशी आहे\n'माझीया मस्तीत मी जाई पुढे\nमात्र बाजारु कवाडे लावती \nबाजारू कवाडे लावली तरी आज अनेक अंत:करणांची कवाडे सुरेश भटांच्या कवितांसाठी उघडली गेली आहेत. आणखीही उघडली जाणारच आहेत. दीड वीत छातीच्या माणसांनादेखील आपल्या छातीची रुंदी आणखी खूप वाढावी अशी ओढ नसते असे आपण का मानावे तसा एखादा क्षण येऊन त्या चातकाने चोच वासली तर त्या चोचीत धार टाकण्याचे काम कवीलाच करावे लागेल, ह्याची जाणीवही भटांना आहे. म्हणूनच ते वैयक्तिक अहंकाराने नव्हे, तर जो 'अमृताचा वसा' त्यांनी हाती धरला आहे त्यामागच्या कर्तव्याच्या जबाबदारीने म्हणतात की, ' आज मी जे गीत गातो ते उद्या गातील सारे तसा एखादा क्षण येऊन त्या चातकाने चोच वासली तर त्या चोचीत धार टाकण्याचे काम कवीलाच करावे लागेल, ह्याची जाणीवही भटांना आहे. म्हणूनच ते वैयक्तिक अहंकाराने नव्हे, तर जो 'अमृताचा वसा' त्यांनी हाती धरला आहे त्यामागच्या कर्तव्याच्या जबाबदारीने म्हणतात की, ' आज मी जे गीत गातो ते उद्या गातील सारे' त्या उद्याची वाट न पाहता त्यांची गीते आजच लोक गाऊ लागले आहेत. काहीतरी मनात शिरल्याखेरीज कोण कशाला गाईल' त्या उद्याची वाट न पाहता त्यांची गीते आजच लोक गाऊ लागले आहेत. काहीतरी मनात शिरल्याखेरीज कोण कशाला गाईल आणि अशी कानातून किंवा डोळ्यांतून मनात शिरलेली गीते कधी व्यर्थ का असतात\nदुनियेतील बाजारू कवाडे नाहीशी करण्याचे सामर्थ्य आणि दु:खाचे देखणेपण पाहण्य���ची ताकद असल्या गाण्यातूनच मिळत असते\nपु.लंची पुस्तके खरेदी करून ‘पु.ल. देशपांडे फ़ॉउंडेशन’ला मदत करा खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. देशपांडे गुगल प्लस\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.com/entertainment/5289/", "date_download": "2019-03-22T09:12:30Z", "digest": "sha1:QS7SZK4RU6TDQAON7ASTKXZFD6AEQTGX", "length": 7943, "nlines": 108, "source_domain": "nandednewslive.com", "title": "१९व्या ‘उत्तम वाग गायकर जियालाल वसंत पुरस्कारा’चे मानकरी ठरले जॉन मॅकलॉगलीन – Online NewsPortal of Nanded", "raw_content": "\n१९व्या ‘उत्तम वाग गायकर जियालाल वसंत पुरस्कारा’चे मानकरी ठरले जॉन मॅकलॉगलीन\nआजीवासन संगीत अकादमीद्वारे मुंबईत आयोजित सांगीतिक कार्यक्रमात प्रसिद्ध संतूर वादक शिवकुमार मिश्रा यांच्या हस्ते गिटारवादक, बँडलिडर आणि संगीतकार जॉन मॅकलॉगलीन यांचा १९व्या उत्तम वाग गायकर जियालाल वसंत पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी आजीवासनचे विश्वस्त सुरेश वाडकर, उस्ताद झाकीर हुसेन आणि सोनू निगम आदी मान्यवर उपस्थित होते. अनोखे संगीत तयार करणा-यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यासाठी आजीवासन दरवर्षी अशा कार्यक्रमांचे आयोजन करीत असल्याचे आजीवासनचे विश्वस्त सुरेश वाडकर यांनी सांगितले.\nPosted in इतर, सिनेमैजिकTagged उत्तम वाग, वसंत पुरस्कार\nPrevious महाशिवरात्री निमित्त परमेश्वराच्या यात्रेचे भव्य आयोजन\nNext ग्रामीण भागातील रुग्णांमध्ये लोकप्रिय ठरले ‘डॉक्सअॅप’\nमहाराष्ट्रात पावणेनऊ कोटी मतदार\nतृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत बनल्या निवडणुकीच्या सदिच्छादूत\nमतदारांच्या मदतीला 1950 हेल्पलाइन\nअपडेट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, मेलआयडी टाकून साईन अप करा...तुमचा आयडी कुठेही व्हायरल होणार नाही.\nतृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत बनल्या निवडणुकीच्या\nडाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला\nधुळवडीच्या दिवशी काळेश्वर मंदिराच्या काठावर एका युवकाचा बुडून\n40-50 हजार सिक्ख भाविकांच्या उपस्थितीत ‘होला मह्ल्ला’ उत्साहात\nसी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिता भंगाच्या 717\nटीसीएल इलेक्ट्रॉनिक्सची दिल्ली कॅपिटल्ससह\nट्रेनने प्रवास करताय…. मग लक्षात ठेवा या १०\nप्राप्तीकर कमी करण्याकरिता ‘एचआरए’ ठरेल\nअशोक चव्हाणांच्या बालेकि���्याला खिंडार पाडणारा भारतीय जनता पार्टीचा मास लिडर\nशहीद जवानांपैकी 6 जणांनी मुदखेडमध्ये घेतले होते\nसहस्त्रकुंड एकलव्य रेसिडेंसियल पब्लीक\nकॉग्रेसच्या एका बड्या माजी मंत्र्यांना आ. चिखलीकरांच्या विरोधात निवडणुकीसाठी गळ\nयंदाच्या लोकसभा निवडणूकीत अशोक चव्हाणांचा किल्ला धारातिर्थी पडणार –\nअशोक चव्हाणांचा पराभव अटळ – ना.\nतलवारीने हल्ला करून उजवा हात लटकवणाऱ्याला पोलीस\nखा.अशोक चव्हाणांच्या जाहीर व्यक्तव्यानंतर सुध्दा मटका बंद झालाच\nकॉंग्रेसच्या बालेकिल्यात नांदेड लोकसभेवर विरोधकांचा एकच\nपोलीस उपनिरिक्षक शितल चव्हाणची ‘सुपारी’ घेवून\nया वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वृत्तसंकेतस्थळ घेत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/tarik-anwar-ask-to-sharad-pawar-t/", "date_download": "2019-03-22T08:37:19Z", "digest": "sha1:HGJ7VUVCKQVYCCSPKBKELDSNWUV2R4VV", "length": 9194, "nlines": 112, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "तारिक अन्वरांचा राजीनामा चुकीचा; त्यांनी शरद पवारांना विचारायला हवं होतं!", "raw_content": "\nतारिक अन्वरांचा राजीनामा चुकीचा; त्यांनी शरद पवारांना विचारायला हवं होतं\nमुंबई | राजीनामा देणं ही तारिक अन्वर यांची इच्छा आहे, मात्र त्यांनी ज्या मुद्द्यावर राजीनामा दिला आहे तो चुकीचा आहे. त्यांचा राजीनामा बेजबाबदारपणाचा आहे, त्यांनी निर्णय घेण्यापुर्वी शरद पवारांना विचारायला हवं होतं, असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले.\nतारिक अन्वर यांनी शरद पवारांर केलेले आरोप चुकीचे आहेत, त्यांनी शरद पवारांनी फोन करून विचारायला हवं होतं की, तुमचं म्हणणं काय आहे, असं त्यांनी सांगितलं.\nदरम्यान, शरद पवारांनी राफेल डिलवरून मोदींची पाठराखण केली आहे असं म्हणत तारिक अन्वर यांनी राजीनामा दिला आहे.\n-कोरेगाव भीमा प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका योग्यच- मुख्यमंत्री\n-प्रत्येक पक्षात कोण येतं-कोण जातं, याचा अर्थ पक्ष संपत नाही- प्रफुल्ल पटेल\n-त्यांनी मला कपडे काढण्यास सांगितलं होतं- तनुश्री दत्ता\n-मुलींनो केस कापू नका, जेवण बनवायला शिका; भाजपच्या आनंदीबेन यांचा सल्ला\n-माझ्या पाठीव��� मोदींची थाप पडलीय,आता बंधूच्याही पाठीवर पडेल-रामराजे\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nकोरेगाव भीमा प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिका योग्यच- मुख्यमंत्री\nअमित शहा यांच्या जीवाला धोका; सुरक्षेत मोठी वाढ\nविखे पाटील, मोहिते पाटलांनंतर आता राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश\nकाँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे- नरेंद्र मोदी\nपार्थ पवार-श्रीरंग बारणे मावळ जिंकण्यासाठी एकाचवेळी तुकोबारायांचे आशीर्वाद घ्यायला देहूत\nकाँग्रेस नेता म्हणतो, पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यासाठी ‘पाक’वर एअर स्ट्राईक करणे चुकीचे\nमुलं मुलींकडे नाय पाहणार मग कुणाकडं पाहणार\nगौतम गंभीर भाजपसाठी बॅटिंग करणार, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश\n‘त्याने’ चोप चोप चोपलं, 25 चेंडूंत शतक ठोकलं\nमी पुरुषांसोबत झोपत नाही, केआर रमेश कुमार यांचं वादग्रस्त वक्तव्य\nराष्ट्रवादीकडून माढ्यात संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता\nमायावती, पवारांची माघार, एनडीएचा विजय पक्का- उद्धव ठाकरे\nमंत्रालयातील सचिवाची पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या\n“पुढचा आठवडा महाराष्ट्रात खूप गाजणार”\nउदयनराजेंच्या विरोधात शिवसेनेकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी\nपिंपरी चिंचवडमध्ये भाजपला दणका, ‘या’ ज्येष्ठ नेत्याच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश\nनगरमधून दुसरं तिसरं कुणी नाही भाजपकडून सुजय विखेंचं नाव जाहीर\nभाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातली ‘ही’ 16 नावे…\nभाजपच्या पहिल्या यादीत पुणे लोकसभा ‘वेटिंग’वरच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढणार, भाजपने केली घोषणा\n“काँग्रेस नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे का”; या उमेदवारीवरुन मोठा वाद\n“येणारा आठवडा राजकीय घडामोडींनी गाजणार, निवडणूक ही फक्त औपचारिकता”\nभाजपची आज पहिली यादी जाहीर होणार, महाराष्ट्रातून ‘यांची’ नाव असण्याची दाट शक्यता\nभाजपचे व्यंगचित्रातून पवार घराण्यावर बोचरे वार\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/obc-in-congress-bjp-feel-dissatisfaction-due-to-maratha-agitation-1729568/", "date_download": "2019-03-22T08:35:43Z", "digest": "sha1:7725KDUWCGAWAVFZAWD3XASQHBI242HX", "length": 18079, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "OBC in congress bjp feel dissatisfaction due to Maratha agitation | मराठा आंदोलनामुळे काँग्रेस, भाजपमधील ओबीसींमध्ये कमालीचा असंतोष | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nबर्मिगहॅममधील मशिदींवरील हल्ल्याचा तपास\nकाबूलमधील स्फोटात ६ जण ठार\nदक्षिण मुंबईतील धोकादायक पूल जमीनदोस्त\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nपालघरमध्ये माकपचा बविआला पाठिंबा\nमराठा आंदोलनामुळे काँग्रेस, भाजपमधील ओबीसींमध्ये कमालीचा असंतोष\nमराठा आंदोलनामुळे काँग्रेस, भाजपमधील ओबीसींमध्ये कमालीचा असंतोष\nभाजपमधील ज्येष्ठ नेत्याने ओबीसी समाजात असंतोष निर्माण झाला असल्याची कबुली दिली.\nमहेश सरलष्कर, नवी दिल्ली : राज्यात आक्रमक झालेल्या मराठा आंदोलनामुळे भाजप तसेच काँग्रेसमधील ओबीसी आणि दलित नेते-कार्यकत्रे अस्वस्थ झाले आहेत. विशेषत राज्यातील ओबीसी नेते केंद्रीय नेतृत्वाकडे न्यायाची अपेक्षा करत असल्याचे दिसते. भाजपमधील ज्येष्ठ नेत्याने ओबीसी समाजात असंतोष निर्माण झाला असल्याची कबुली दिली. काँग्रेसमध्येही राज्यस्तरावरील नेतृत्व बदलून ओबीसी नेत्याकडे सुपूर्त करावे अशी भावना विदर्भातील काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्यासाठी या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील एका ओबीसी नेत्याची भेटही घेतली. हे पाहता मराठा आंदोलनामुळे ओबीसी समाजातील असंतोष वाढू लागला असून राज्याच्या राजकारणात बाजूला केले जाण्याचा धोका असल्याचे दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांना वाटू लागल्याचे दिसते.\nमराठा आंदोलक आरक्षणाच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरले असून त्यांच्या दबावापुढे फडणवीस सरकार नमल्याचे दिसत आहे. मराठा समाजाला आरक्षणाचा प्रश्न नोव्हेंबरमध्ये निकालात काढला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. तरीही, राज्यातील िहसक आंदोलन थांबलेले नाही. सत्ताधारी भाजपने मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतल्याने या पक्षातील ओबीसी नेत्यांना उघडपणे मतप्रदर्शन करता येत नसल्याचे भाजपमधील ओबीसी नेत्याने आडवळणाने स्पष्ट केले.\nकेंद्र सरकारने मागासवर्गीय आयोग विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांत संमत करून घेतले आहे. या पाश्र्वभूमीवर केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यासह कपिल पाटील, संजय धोत्रे, विजय चौधरी, रक्षा खडसे आदी नेत्यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर अहिर पत्रकारांना म्हणाले की, मागासवर्गीय आयोगामुळे ओबीसी समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागू शकतील. देशात साडेतीन हजारहून अधिक मागास जाती आहेत. महाराष्ट्रात सुमारे तीनशे जाती आहेत. आता त्यांना न्याय मिळू शकेल मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा मिळाल्याच्या निमित्ताने या खासदारांनी आणि नेत्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली असली तरी, मराठा आंदोलनाच्या आक्रमकतेमुळे ओबीसी समाजाला मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा मिळाल्याच्या निमित्ताने या खासदारांनी आणि नेत्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली असली तरी, मराठा आंदोलनाच्या आक्रमकतेमुळे ओबीसी समाजाला ाजकीय न्याय’ देण्याचा मुद्दा ऐरणीवर आणला गेला असल्याचे सांगितले जाते.\nमराठा आंदोलनाचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपलाच अधिक होईल. काँग्रेसकडे आता मराठा राहिलाच नसून पक्षाने ओबीसींना जवळ केले पाहिजे असा मतप्रवाहही समोर येऊ लागला आहे. काही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, विदर्भात ओबीसी समाज काँग्रेसबरोबर जाण्यास तयार आहे. पण, त्यासाठी प्रदेश काँग्रेसचे नेतृत्व ओबीसी नेत्याकडे द्यावे. राज्यात संघटनात्मक स्तरावर काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसनेच आघाडी घेतली आहे. अशा स्थितीत फक्त मराठा समाजाला घेऊन काँग्रेस राज्यात कशी टिकेल असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. दिल्लीत आलेल्या या कार्यकर्त्यांनी राज्यातून आलेल्या एका ओबीसी नेत्याची भेट घेऊन त्यांचे म्हणणे रेटण्याचा प्रयत्न केला. या नेत्याने फक्त चच्रेचे आश्वासन देऊन ही चर्चा तात्पुरती थांबली. मात्र, त्यानिमित्ताने भाजपप्रमाणे काँग्रेसअंतर्गतही ओबीसींना सामावून घेण्याचा मुद्दा महत्त्वाचा बनू लागला आहे.\nकाँग्रेसमधील ओबीसींमध्ये असंतोष असताना पक्ष नेत्यांनी मात्र ओबीसींना सामावून घेण्यास नकार दिल्याचा दावा वंचित आणि बहुजन समाजाचे संघटन करणाऱ्या या नेत्याने सांगितले. मराठा समाजाच्या बरोबरीने ओबीसी, दलित आणि अन्य वंचित समाजाला राजकीय नेतृत्व देण्याची गरज आहे. पण, काँग्रेसच्या नेत्याने ही विनंती सपशेल धुडकावून लावली असल्याचे या नेत्याचे म्हणणे आहे. मराठा आंदोलन वाईट वळणावर निघाले आहे, त्यातून ओबीसी, दलित, वंचितांना न्याय मिळणार नाही. त्यासाठी आगामी निवडणुकांमध्ये मागास समाजाला जाणीवपूर्वक स्थान दिले पाहिजे असा मुद्दा या नेत्याने मांडला.\nदलित नेते रामविलास पासवान आणि रामदास आठवले यांनीही पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. अ‍ॅट्रॉसिटीसंदर्भातील सुधारित विधेयक दोन्ही सभागृहांत संमत केल्याबद्दल या दोघांनी मोदींची भेट घेतली. मात्र, दलितनेते दलित आणि आदिवासींच्या हक्कासंदर्भात आक्रमक झाले असल्याचे सातत्याने दिसू आहे. हे पाहता मराठा समाजाच्या आरक्षणाला पािठबा देतानाच ओबीसी, दलित समाजाच्या असंतोषालाचीही दखल केंद्र तसेच राज्य सरकारने घ्यावी अशी अप्रत्यक्ष मागणी होऊ लागल्याचे दिसू लागले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगौतम गंभीरचा भारतीय जनता पक्षात प्रवेश\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nश्रीरंग बारणे, पार्थ पवार समोरासमोर; देहूत घेतले तुकोबांचे दर्शन\nबॉक्स ऑफीसवर चढला 'केसरी'चा रंग; पहिल्या दिवशी बक्कळ कमाई\nआम्ही बॅकफूटवर दहशतवादाशी लढा देत नाही, सॅम पित्रोदा यांना जेटलींचं उत्तर\nHoli 2019 : रवी जाधवने सेलिब्रेट केली 'स्पेशल' रंगपंचमी\nVideo : 'झी सिने अॅवॉर्ड्स'मध्ये रणबीर-आलियाचा 'इश्क वाला लव्ह'\nHoli 2019 : बॉलिवूडच्या या मोठमोठ्या होळी पार्ट्या झाल्या बंद, कारण..\nयंदा लोणावळ्यात नाही तर इथे असेल 'बिग बॉस मराठी'चं घर\n'होय, सलमानसोबत वाद होते'; भन्साळींनी दिली कबुली\n७६७८ जणांना धुळवडीला धक्का\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nमुंबई महानगरात सव्वा दोन लाख रिक्त घरे\nखोदलेला रस्ता पाच महिने ‘जैसे थे’\nपार्किंग धोरणाला ‘टीओडी’चा खोडा\nनवी मुंबईतून १५ टनप्लास्टिक जप्त\nमत्स्यटंचाईमुळे मच्छिमारांच्या होळीचा ‘बेरंग’\nबैलगाडी शर्यत बंदी धाब्यावर\nवाया जाणाऱ्या पाण्याचा वापर शहरांसाठी\n‘भागवत पुराणा’च्या संदर्भसूचीला भांडारकर संस्थेत साकाररूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/udayanraje-bhosale-on-loksabha-election/", "date_download": "2019-03-22T08:34:15Z", "digest": "sha1:PMA3EAIPZ4Y7XK2BF32LBIHNA7TPNOPX", "length": 10958, "nlines": 136, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "कोण कोणाला आडवं करतंय ते येणाऱ्या निवडणुकीतच बघू- उदयनराजे", "raw_content": "\nकोण कोणाला आडवं करतंय ते येणाऱ्या निवडणुकीतच बघू- उदयनराजे\nमुंबई | कुणाला वाटत असेल माझ्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येईल, त्याने आकडे दाखवावेत मी त्याच्या प्रचाराचे काम करीन, असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.\nअनेक जण बोलतात कोणीही चालेल पण उदयनराजे नको, मला पार आडवं करायचं चालू आहे. पण कोण कोणाला आडवं करतंय हे येणाऱ्या निवडणुकीतच बघू, असा सुचक वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.\nमंगळवारी उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची भेट घेतली. त्यावर मतदार संघातील विविध कामानिमित्त भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं.\nतसंच जसे पवार साहेबांचे इतर पक्षात मित्र आहेत, तसे माझे ही इतर पक्षात मित्र आहेत, असंही त्यांनी यावेळी नमुद केलं.\n-उदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण\n-धनंजय… लोकसभेचा विचार करताय की काय; सुप्रिया सुळेंचा सवाल\n-संस्कारी बाबूजी म्हणतात, लैंगिक शोषण झालं पण तो मी नाही\n-एक विवाह ऐसा भी 65 वर्षीय सासऱ्याने केलं 21 वर्षीय सुनेशी लग्न\n-लातूरमध्ये गतीमंद मुलीवर बलात्कार; उत्तर प्रदेशाच्या इसमाला अटक\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nमुलं मुलींकडे नाय पाहणार मग कुणाकडं पाहण...\nमायावती, पवारांची माघार, एनडीएचा विजय पक...\nभाजपचे व्यंगचित्रातून पवार घराण्यावर बोच...\nनवनीत राणा अमरावतीतून लढणार, स्वत: पवार ...\nतब्बल 26 वर्षानंतर अनिल अण्णा गोटे शरद प...\nमायावतींनी घेतली लोकसभा निवडणुकीतून माघा...\nकालच्या बेधडक भाषणानंतर राज ठाकरे शरद पव...\nदाऊदच्या भारतवापसीची संधी शरद पवारांमुळे...\nरणनिती ठरली, दिल्लीत राहुल गांधी आणि शरद...\n“पुलवामाचा बदला घेण्यासाठी दहशतवाद...\nमाझी छाती 56 इंचाची नाही पण मनगटात दम आह...\n‘अजितने सांगितलेली गोष्ट मला आवडली...\nधनंजय… लोकसभेचा विचार करताय की काय; सुप्रिया सुळेंचा सवाल\nउदयनराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण\nविखे पाटील, मोहिते पाटलांनंतर आता राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश\nकाँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे- नरेंद्��� मोदी\nपार्थ पवार-श्रीरंग बारणे मावळ जिंकण्यासाठी एकाचवेळी तुकोबारायांचे आशीर्वाद घ्यायला देहूत\nकाँग्रेस नेता म्हणतो, पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यासाठी ‘पाक’वर एअर स्ट्राईक करणे चुकीचे\nमुलं मुलींकडे नाय पाहणार मग कुणाकडं पाहणार\nगौतम गंभीर भाजपसाठी बॅटिंग करणार, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश\n‘त्याने’ चोप चोप चोपलं, 25 चेंडूंत शतक ठोकलं\nमी पुरुषांसोबत झोपत नाही, केआर रमेश कुमार यांचं वादग्रस्त वक्तव्य\nराष्ट्रवादीकडून माढ्यात संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता\nमायावती, पवारांची माघार, एनडीएचा विजय पक्का- उद्धव ठाकरे\nमंत्रालयातील सचिवाची पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या\n“पुढचा आठवडा महाराष्ट्रात खूप गाजणार”\nउदयनराजेंच्या विरोधात शिवसेनेकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी\nपिंपरी चिंचवडमध्ये भाजपला दणका, ‘या’ ज्येष्ठ नेत्याच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश\nनगरमधून दुसरं तिसरं कुणी नाही भाजपकडून सुजय विखेंचं नाव जाहीर\nभाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातली ‘ही’ 16 नावे…\nभाजपच्या पहिल्या यादीत पुणे लोकसभा ‘वेटिंग’वरच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढणार, भाजपने केली घोषणा\n“काँग्रेस नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे का”; या उमेदवारीवरुन मोठा वाद\n“येणारा आठवडा राजकीय घडामोडींनी गाजणार, निवडणूक ही फक्त औपचारिकता”\nभाजपची आज पहिली यादी जाहीर होणार, महाराष्ट्रातून ‘यांची’ नाव असण्याची दाट शक्यता\nभाजपचे व्यंगचित्रातून पवार घराण्यावर बोचरे वार\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/books/index.php?lang=marathi&article=19159", "date_download": "2019-03-22T08:23:17Z", "digest": "sha1:ZG3QEW52VRS5WQKBOEQOX64JDV4FHG52", "length": 5176, "nlines": 99, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "आम्ही चालवू हा पुढे वारसा -: मराठीबुक्स | Marathibooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\nआम्ही चालवू हा पुढे वारसा\nप्रकाशक: विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग\nवर्गवारी: माहितीपर : लेख : मार्गदर्शनपर : आध्यात्मिक\nया पुस्तकाला आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवरुन लिंक देण्यासाठी पुढील URL वापरा http://marathibooks.com/\nहे पुस्तक आपण वाचले आहे का,वाचले असल्यास ते कसे वाटले\nया पुस्तकावर अजून अभिप्राय आलेले नाहीत,पहिला अभिप्राय आपण देऊ शकता\nआपल्याला हे पुस्तक कसे वाटले,या पुस्तका बद्दलचा आपला अभिप्राय लिहा.\nलेखक: डॉ. एम कटककर\n२१० पाने | रु.२००/-\nउद्योजकीय संस्कृती आणि महाराष्ट्र\nलेखक: डॉ. श्री. वि. कडवेकर\nप्रकाशक: विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग\nया प्रकाशन संस्थेची मराठी बुक्स वर उपलब्ध पुस्तके: 26\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/cutting-on-army-is-like-committing-suicide/", "date_download": "2019-03-22T08:22:34Z", "digest": "sha1:ZMCQR6XMJ66GT7CAUQVPNU65ODNF7ORX", "length": 21356, "nlines": 179, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "वैचारिक : सैन्यकपातीचा आत्मघात (भाग १) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nवैचारिक : सैन्यकपातीचा आत्मघात (भाग १)\nदेशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी “आम्हाला सैन्याची गरज नाही; पोलीस अतंर्गत सुरक्षेसाठी पुरेसे आहेत. तसेच भारत आणि चीनमध्ये युद्ध होणार नाही आणि जरी झाले तरी मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून हे युद्ध थांबवू शकतो ‘ असे म्हटले होते. पण त्यांचा हा आशावाद फोल ठरलेला देशाने पाहिले. उलट 1962 च्या युद्धात चीनविरुद्ध आपला पराभव झाला कारण तेव्हा लढाई कशी करायची हेच माहीत नव्हते. आता हाच इतिहास पुन्हा उगाळला जात आहे. पारंपरिक युद्धाच्या शक्‍यता कमी झाल्याने इतक्‍या मोठ्या संख्येने असणाऱ्या सैन्याची गरज काय असा एक विचारप्रवाह शासनदरबारी घुटमळतो आहे. याविषयाचे पैलू उलगडणारा आणि सैन्यकपातीला पर्याय सुचवणारा लेख.\nविद्यमान सरकारने सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये देशाच्या संरक्षण क्षेत्राविषयी आणि लष्कराविषयी एका प्रमुख मुद्दयावर विचारमंथन करण्यात आले. अलीकडील काही वर्षांत पारंपरिक युद्धे बंद झालेली आहेत. त्यामुळे 1947, 1965, 1971 आणि 1999 साली झाली तशी शत्रुशी पारंपरिक युद्ध होण्याची शक्‍यता फारच कमी झाली आहे. परिणामी, सैन्यदलाकडे पारंपरिक युद्ध हे मुख्य काम राहणार नाही. तथापि, आपल्याला सैन्य तयार ठेवावेच लागेल; कारण आपल्या सज्जतेमुळे शत्रु आपल्यावर हल्ला करण्याची योजनाच करू शकणार नाही. सध्या चीन सैन्यकपात करत आहे. त्यामुळे एवढे सैन्य भारताने बाळगावे का असा विचार या बैठकीत करण्यात आला. सध्या भारताची सैन्यदलाची संख्या 12.5 लाख आहे, हवाईदलाची संख्या 1 लाख ते 1लाख 20 हजार या दरम्यान आहे. नौदलाची संख्या ही 50 हजार ते 65 हजार एवढीच आहे. एवढे सैन्यदल आपल्याला गरजेचे आहे का किंवा यामध्ये काही कमी करणे आवश्‍यक आहे का, याविषयीचा अभ्यास करण्यासाठी भारतीय सैन्याने एक अभ्यास गट तयार केला. त्याविषयी माध्यमांमधून बरेच लेखन होत आहे. यासंदर्भात काही प्रमुख गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील.\nभारत स्वतंत्र झाल्यानंतर 1947 मध्ये देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी “आम्हाला सैन्याची गरज नाही; पोलीस अतंर्गत सुरक्षेसाठी पुरेसे आहेत. तसेच भारत आणि चीनमध्ये युद्ध होणार नाही आणि जरी झाले तरी मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून हे युद्ध थांबवू शकतो ‘ असे म्हटले होते. पंडीत नेहरूही शांतताप्रिय नेते होते. त्यांना शेजारील सर्वच देशांशी मैत्री करण्याची इच्छा होती. 1947 ते 1963 पर्यंत ते देशाचे पंतप्रधान होते. परंतु त्यामुळे भारत पाकिस्तान, भारत चीन यांच्यामध्ये कधीही शांतता निर्माण झाली नाही. 1947 मध्ये नेहरुंच्याच काळात भारतीय सैन्य पाकिस्तानविरोधात युद्ध लढले; त्यानंतर हैदराबाद मुक्तिसंग्राम, गोवा मुक्तिसंग्राम हा भारतीय सैन्यामुळेच यशस्वी झाला. काश्‍मीर पाकिस्तानात जाण्यापासून भारतीय सैन्यानेच वाचवले. 1962 च्या युद्धात चीनविरुद्ध आपला पराभव झाला कारण त्यावेळच्या नेतृत्वाला लढाई कशी करायची हेच माहीत नव्हते. आता हाच इतिहास पुन्हा उगाळला जातो आहे का\nसैन्याची ताकद का कमी करायचीय\nयासाठी काही कारणे दिली जातात. यातील पहिले कारण पारंपरिक युद्धाची शक्‍यता कमी झालेली आहे. हे खरे आहे का आज भारत -चीन सीमेवर चीन 40 डिव्हीजन म्हणजे 5-6 लाख सैन्य आणू शकतो अशी स्थिती आहे. एवढ्या प्रचंड चीनी सैन्याशी आपल्याला सामना करता येणे आवश्‍यक आहे. भारत -चीन युद्ध झाले तर त्याच वेळी पाकिस्तानही भारतावर हल्ला करू शकतो. त्यामुळे साहजिकच पाकिस्तान सीमेवर असणारे सैन्य भारत चीनशी लढण्यासाठी हलवू शकत नाही. पाकिस्तान सीमेचे सैन्य वेगळे आणि चीनशी लढणारे सैन्य वेगळे असेल. लढाई सुरु झाली तर अंतर्गत सुरक्षेची आव्हाने उसळून येतील.\nत्यामध्ये पाकिस्तानचे छुपे दहशतवादी हल्ले करण्यास सुरुवात करतील. काश्‍मिरात दगडफेक सुरु होईल. माओवादी किंवा नक्षलवादी मध्य भारतात अचानक हल्ले सुरु करतील. बांग्लादेशी घुसखोर जे वेगवेगळ्या भागात घुसलेले आहेत तेसुद्धा आव्हाने देतील. यामुळे केवळ सीमेकडेच नाही तर देशांतर्गत सुरक्षेकडेही लक्ष ठेवावे लागेल. म्हणूनच पहिले कारण हे अप्रस्तुत आणि दूरदृष्टीचा अभाव असणारे आहे.\nयोग्य वेळी गुप्त माहिती मिळाल्यास आपले रक्षण अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतो. सैन्याला पाकिस्तान आणि चीन सीमेवरची गुप्त वार्ता मिळवण्याचा अधिकार आहे हाच अधिकार इतर सीमांवर आणि मध्यभागेत नक्षलवादाविषयी का दिला जाऊ शकत नाही जेणेकरून गुप्तचर माहितीचा दर्जा अधिक चांगला होऊ शकतो.\n7 हजार 600किलोमीटरचा सागरकिनारा लाभलेला असताना त्याचे किनाऱ्यावर संरक्षण कऱण्यासाठी कोणीही नाही. गरज पडल्यास या किनाऱ्याचे संरक्षण करण्यासाठी थोडे सैन्य ठेवण्याची गरज आहे. कमीत कमी प्रत्येक समुद्र किनाऱ्यावरील राज्याकरिता आपण एक बटालियन नियुक्त करु शकतो का आपली द्वीपसमूह, वेटे ही अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात आहेत. अंदमान – निकोबार द्वीपसमूहातील काही बेटांवरच मानवी वस्ती आहे. एवढ्या प्रचंड द्वीपसमूहाचे रक्षण करण्यासाठी सैन्य तिथे ठेवता येऊ शकते का आपली द्वीपसमूह, वेटे ही अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात आहेत. अंदमान – निकोबार द्वीपसमूहातील काही बेटांवरच मानवी वस्ती आहे. एवढ्या प्रचंड द्वीपसमूहाचे रक्षण करण्यासाठी सैन्य तिथे ठेवता येऊ शकते का सध्या तिथे एक ब्रिगेड म्हणजे 2-3000 सैन्य आहे, ते तिन पटीने वाढवण्याची गरज आहे.\nसैन्यकपातासाठी दुसरे कारण दिले जाते ते आर्थिक. आज एकंदर अर्थसंकल्पापैकी सामाजिक उपक्रमांसाठी आणि गरीबीत खितपत पडलेल्या भारतीय जनतेला वर काढण्यासाठी बराच पैसा खर्च होत असतो. परिणामी, अर्थसंकल्पामध्ये सैन्यासाठी काही राहात नाही.\nअर्थव्यवस्थेचे आकारमान वाढले असले तरीही सरकारचे उत्पन्न वाढलेले नाही. त्यामुळे सरकार विविध कर��ंमुळे प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाएवढाच पैसा खर्च करू शकते. आज देशात अनेक भारतीय श्रीमंत होत आहेत पण कर देणाऱ्या भारतीयांची संख्या दोन किंवा तीन टक्केही नाही. त्यामुळे सरकारला कोणत्याही सरकारी योजनेकरिता पुरेसा निधी मिळत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. समाजातील विविध घटकांच्या “सरकारने आपल्यासाठी काय करावे’ ह्या अपेक्षा इतक्‍या जास्त वाढलेल्या आहेत की सैन्याच्या आधुनिकीकरणाकरिता निधी वाढण्याची शक्‍यता कमी आहे.\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -2)\nयादों की बारात : हळवं करणारं टपाल (भाग -1)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 3)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 2)\nराष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक पाऊल (भाग 1)\nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nचर्चेत : ‘काॅल ड्राॅप’ वर कारवाई केव्हा \nनोंद : बोगस पदव्यांची बांडगुळे\nपुणे – बस थांब्यासाठीची उधळपट्टी सुरूच\nवेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स, मिर्जापुर आजही सर्वाधिक लोकप्रिय \nजागतिक वन दिन : वनसंवर्धनासमोर वणवे, अतिक्रमणांचे आव्हान\nपाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रस्ते कॉंक्रिटीकरण बंद करा\nगौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश\nजलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज\nभारताने खरंच ३०० दहशतवादी मारले का\nपुणे – उन्नत रिंगरोडसाठी चीनसह सात कंपन्यांची तयारी\nपुणे – पादचारी पुलांचे होणार ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’\n‘मी पुरुषांसोबत झोपत नाही’; रमेश कुमार यांच्या वक्‍तव्याने नवीन वादंग\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\n‘कभी तू चायवाला तो कभी चोर चौकीदार लगता है’: धनंजय मुंडे\nअहमदनगरमधून ‘सुजय’च; भाजपकडून अधिकृत घोषणा\nवेगळा रंग दाखवणाऱ्यांना मतदार मतपेटीतूनच धडा शिकवेल- अजित पवार\nचंद्रकांत पाटलांनी घेतली माजी मंत्री विनय कोरेंची भेट ; लोकसभेच्या पाठिंब्या बाबत चर्चा\nभाजपकडून अमेठीतून पुन्हा एकदा स्मृती इराणींनाच तिकीट\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रका��त पाटलांचा गौप्यस्फोट\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\nमेदनकरवाडीच्या माजी सरपंचावर कारवाई करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/475416", "date_download": "2019-03-22T08:47:44Z", "digest": "sha1:HVYEAAP3DYAR3G34IGTR6BERI6SMVBV7", "length": 7830, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वास्कोतील अभंग गायन स्पर्धेत किशोर तोरस्कर प्रथम - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » वास्कोतील अभंग गायन स्पर्धेत किशोर तोरस्कर प्रथम\nवास्कोतील अभंग गायन स्पर्धेत किशोर तोरस्कर प्रथम\nमेस्तवाडा वास्को येथील श्रीराम मंदिरात श्रीराम विश्वकर्मा संस्थानतर्फे आयोजित केलेल्या मुरगाव तालुका मर्यादित अभंग गायन स्पर्धेत मेस्तवाडा वास्को येथील किशोर तोरस्कर याने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.\nस्पर्धेचे दुसरे बक्षीस स्वप्नील गावकर तर तिसरे बक्षीस स्वेता संदीप मांद्रेकर हिला प्राप्त झाले. उत्तेजनार्थ बक्षिसे दक्षा सतीष परब, श्रृती गडेकर व राज शिरोडकर यांना देण्यात आली. मानसी प्रमोद च्यारी हिला खास बक्षीस देण्यात आले.\nया स्पर्धेत एकूण वीस स्पर्धकांनी भाग घेतला होता. यावेळी स्पर्धकांना हार्मोनियमवर गोकुळदास च्यारी तर तबल्यावर दत्तराज च्यारी यांनी साथसंगत केली. स्पर्धेचे परीक्षण कृष्णनाथ च्यारी व विनयकुमार हेदे यांनी केले.\nस्पर्धेचे उद्घाटन उद्योजक नितीन नारायण बांदेकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी श्रीराम विश्वकर्मा संस्थानचे उपाध्यक्ष रूद्रेश्वर कमलाकांत च्यारी माशेलकर तसेच अंकुश च्यारी, गोकुळदास च्यारी, कृष्णनाथ च्यारी, विनयकुमार हेदे उपस्थित होते. यावेळी नितीन बांदेकर यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. रूद्रेश्वर च्यारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर प्रास्ताविक अंकुश च्यारी यांनी केले.\nबक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक दाजी साळकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर नगरसेविका रोचना बोरकर, संस्थानचे अध्यक्ष देवानंद मनोहर च्यारी, अंकुश च्यारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. साळकर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्रे देण्यात आली. स्पर्धेचे निवेदन प्रविणा च्यारी यांनी केले.\nउद्घाटनपर कार्यक्रमात सुहास लिमये व प्रकाश च्यारी यांनी अभंग सादर केले. परीक्षक कृष्णनाथ च्यारी व विनयकुमार हेदे यांनी भैरवी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक च्यारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमेश च्यारी, राजेंद्र च्यारी व सचिन च्यारी यांचे सहकार्य लाभले.\n‘युवागिरी 208’ महोत्सवात सावईवेरे सख्याहरी संघ प्रथम\nरोहन खंवटे दहशतीचे राजकारण करतात : काँग्रेस\nभारती पवार यांचा भाजपात प्रवेश तर प्रवीण छेडांची घरवापसी\nगौतम गंभीरचा भाजपात प्रवेश\nकाँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरूवात केली आहे : नरेंद्र मोदी\nपुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचे : सॅम पित्रोडांनी\nपत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सचिवाची आत्महत्या\nकर्नाटकात क्रूझर आणि कंटेनरची भीषण धडक, 9 जणांचा मृत्यू\nकाश्मीरमध्ये 24 तासांत 4 एन्काऊंटर; टॉप कमांडर अलीसह 5 दहशतवादी ठार\nकुटुंबांशिवाय वाढदिवसाचा आनंद अपूर्ण : शिवानी\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 22 मार्च 2019\nढोल-ताशांच्या गजरात रंगला भद्रा, पौर्णिमेचा ‘शिमगोत्सव’\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-03-22T09:07:22Z", "digest": "sha1:OZHAGEPCSPCAAWMKE4U6JTQR3PL7U7L3", "length": 19965, "nlines": 152, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "गुडगाव मध्ये काम करणाऱ्या स्थलांतरित बाया", "raw_content": "\nगुडगाव मध्ये काम करणाऱ्या स्थलांतरित बाया\nजमिनी सपाट करत आणि मनोरे उभारत\n“रामस्वरूप आमच्यातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, त्याच्या मालकीची थोडीशी जमीन आहे.” सगळे त्याला चिडवतात आणि हसतात. या शेतमजुरांच्या गटात रामस्वरूप हा एकच माणूस आहे ज्याच्याकडे एक एकर जमीन आहे. त्याच्या बापाकडे दोन एकर होते. ती जमीन त्याच्या भावाबरोबर वाटली गेली आणि मग रामस्वरूप एक एकराचा मालक झाला.\nहा साधारण १५० मजुरांचा गट एका ठेकेदाराने गुडगाव शहराच्या सीमेवर सुरु असलेल्या एका प्रकल्पात काम करण्यासाठी, फतेहाबाद जिल्ह्याच्या गावांमधून आणला आहे. कामाच्या ठिकाणी पोचताना वझीर सांगतो की, “हे सगळे माझ्या जिल्ह्यातील – फतेहाबाद मधील- आहेत, त्यामुळे मी त्यांना ओळखतो. पूर्वी मी सुद्धा यांच्यासारखाच होतो. वीस वर्षांपूर्वी, मी माझ्या भट्टू या गावातून शहरात काम शोधायला आलो होतो.” कामाच्या जागी पोचण्याआधीच दोन मजूर स्त्रिया नजरेस पडतात. आम्ही त्या बायांशी बोलायला थांबतो. त्या कुठे निघाल्या होत्या\n“आम्ही बांधकामांच्या साईटवर काम करतो. विटा किंवा वाळू डोक्यावर वाहून नेण्याचं काम आम्ही करतो. गेले दोन महिने मी गुडगावमध्ये काम करते आहे. मी दौसा, राजस्थानची आहे, माझं कुटुंब तिथे राहातं. तीन महिन्यांनंतर मी दिवाळीसाठी घरी जाईन. पण आता मला जायला हवं, नाहीतर उशीर होईल.” असं म्हणत सीतादेवी घाईघाईने साईटकडे पळते.\nसध्या गुडगावमध्ये ड्रायव्हरचं काम करणारा वझीर आम्हाला गाडीतून ३ किमी. दूरच्या घाटागावला नेतो; तिथे भूमी विकासाचं काम सुरु आहे. हायवेवर स्त्रिया, पुरुष आणि काही मुलेसुद्धा नेणारे ट्रॅक्टर आमच्या बाजूने पळताना दिसतात. घाटागाव हळू हळू जागं होतंय, हवा गरम आणि कुंद आहे. गावाच्या अरुंद रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना एक किंवा दोन मजली घरं दिसतात. थोड्याशा तीन मजली इमारती सुद्धा आहेत. दूरवर पाहिलं तर गुडगावमधल्या उंच मनोऱ्यासारख्या इमारती दिसतात – सीतादेवी सारख्यांच्या कष्टाची ही फळं.\n“ही घरं स्थानिक रहिवाश्यांची आहेत. त्यांनी भूमिविकास आणि जमीन गुंतवणूक प्रकल्पांसाठी राज्य सरकारला जमिनी विकल्या. त्यातून मिळालेल्या थोड्याफार पैशांतून त्यांनी ही छोटी घरं बांधली. त्यातल्या काही खोल्या ते बाहेरून आलेल्यांना भाड्याने देतात. घरासमोर बांधलेल्या छोट्या झोपड्यांप्रमाणेच या वरच्या मजल्यावरच्या काडेपेटीसारख्या खोल्याही भाड्याने दिल्या जातात. राहतं कोण या खोल्यांत\n“ राजस्थान आणि हरियाणाच्या इतर भागातून आलेले स्थलांतरित मजूर या खोल्यांत राहतात. ते झाडलोट, घरकाम, बांधकाम वगैरे सर्व प्रकारची कामं करतात.” अशा खोल्या भाड्याने देणं स्थानिक रहिवाश्यांसाठी उत्पन्नाचं साधन आहे.\nएवढ्यात दुरून एक बाई, डोक्यावर गवताचा भारा घेऊन येत असते. हाताच्या हलक्या आधाराने तो भारा मोठ्या सहजतेने पेलत ती आमच्या जवळ येते. आम्ही तिच्याशी बोलायला थांबतो. डोक्यावरच्या ओढणीखालून तिचे पिकलेले केस डोकावतात. तिचा कुडता – खरं तर पुरुष वापरतात तसा गंजी (बनियन) - घामाने भिजलेला आहे.\nगिलौडी गुज्जर इथे घाटागावमधेच, या मागच्याच एका घरात राहते. “माझ्या घरचे मला म्हणतात की काम नको करूस. पण मी लहानपणापासून काम करत आलेय, त्यामुळे मी ते करतच राहणार. दुसरं करण्यासारखं आहे काय आम्ही आमची जमीन विकून टाकली त्यामुळे शेतीची कामं नाहीत. मग मी सकाळच्या वेळात आमच्या दोन गाईंसाठी गवत गोळा करते. त्यांचं पुरेसं दूध येतं, बाजारातून विकत घेण्याची गरज पडत नाही.”\nवझीर तिच्या डोक्यावरचा भारा उचलून रस्त्यालगतच्या भिंतीवर ठेवतो. ती फोटो काढून घ्यायला संमती देते पण सांगते की मला अनोळखी माणसांशी बोलायची भीती वाटते. वझीर तिला सांगतो की आम्ही सरकारी माणसं नव्हे, हे ऐकून ती थोडी मोकळी झाल्यासारखी वाटते आणि बोलू लागते.\nइथून थोडं पुढे, भूमिविकास प्रकल्पाची जागा आहे. तिच्याभोवती काटेरी तारेचे कुंपण आहे. तिथे एक निळी पाटी उभारलेली आहे - MCG BLOCK – F MAINTAIN BY A.E.(HORT.) – MCG म्हणजे गुडगावची महानगरपालिका. विकास झाल्यावर, या जमिनीचे छोटे भूखंड आखून विकले जातील. अशा कामासाठी सुमारे १५० मजूर वेगवेगळ्या साईट्सवर काम करत आहेत. बाया बोलत असताना काही पुरुष ऐकत आहेत, काही बिड्या ओढत आहेत, काही नुसतेच उभे आहेत. “आम्ही जमीन खणतो, इथली झुडपं उपटतो. ही जमीन सपाट करून आम्ही ही झाडं लावलीत. आता दिवसाला दोनदा पाणी घालतो.”, अक्कावाली खेड्यातून आलेली धर्माबाई सांगते.\nया सगळ्या घोळक्यात क्रिश हा एकच लहान मुलगा आहे. त्याची आई ज्योती १८-१९ वर्षांचीच (किशोरवयीनच) असेल. फोटो काढताना होणाऱ्या त्याच्या गमती जमती पाहून छोट्या सुटीमध्ये विश्रांती घेत बसलेल्या बायका हसताहेत. त्यांच्यातलीच एक, बबलीबाई, इतरांचं हसणं थांबवत ठामपणे म्हणते, “आम्ही काम करत असताना तुम्ही आमचे फोटो काढायला हवेत.” ती क्रिशची तरुण आजी आहे.\nदुसरी एक तरुण बाई सांगते की मला गावी ठेऊन आलेल्या माझ्या दोन मुलांची आठवण येते. “माझे सासूसासरे त्यांची काळजी घेताहेत”, ती सांगते. गावातही काम आहे पण सगळ्यांना पुरेल इतकं नाही. प्रत्येक कुटुंबातील काही जण गावी राहतात तर काही वाढत्या शहरी भागात कामासाठी येतात.\n“आम्हाला इथे निदान काम तरी मिळतं,” लच्छोबाई म्हणते. तिचे तरुण मुलगे गावातच आहेत. “ते तिथे काम करतात आणि आम्ही इथे. आम्ही कामा���िवाय जगूच शकत नाही.”\nसध्या ते कुठे राहताहेत मागेच उभारलेल्या, प्लास्टिकच्या चादरीची छतं असलेल्या बांबूच्या मांडवाकडे लच्छोबाई बोट दाखवते. पण इथे स्वयंपाक करता येत नाही. “ठेकेदार आम्हाला दिवसातून दोनदा, जेवणाची पाकिटं देतो – डाळ, भाजी आणि चपात्या,” ती सांगते. त्यांनी स्वयंपाकात वेळ घालवू नये म्हणून किंवा या बांबूच्या तात्पुरत्या निवाऱ्यांचं घरात रुपांतर होऊ नये आणि त्यांनी इथे शहराजवळ स्थाईक होऊ नये म्हणूनही ही सोय असेल.\nत्यांची छोटी सुटी संपली आणि सगळ्याजणी रांगेने आपापल्या हिरव्या प्लास्टिकच्या झाऱ्या भरायला एका सिमेंटच्या गोल हौदाकडे गेल्या. जवळच्याच एका जोहड मधून (मुद्दाम तयार केलेलं तळं) टँकर भरून हौदात पाणी आणलं जातं. बोअरचं पाणी या जोहडमध्ये पडतं. हे तळं एरवी गुरांना पाणी पिण्यासाठी वापरलं जातं.\nहे सगळे स्त्री-पुरुष फतेहाबाद जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातून स्थलांतरित झालेले शेतमजूर आहेत. काही जण डोहना तालुक्यातील अक्कावली आणि भट्टू या गावांतील आहेत तर काहीजण रतिया तालुक्यातील जल्लोपूर गावातील.\nते सगळे काम करत असताना त्यांचा ठेकेदार एका चटईवर चादर अंथरून बनवलेल्या बैठकीवर बसून पितळेचा चकचकीत हुक्का ओढत होता. त्याचं नाव आहे नंदकिशोर आणि तो हिसार जिल्ह्यातील बर्बला तालुक्यातील खर्कदा गावाचा रहिवासी आहे.\nहे मजूर राजपूत आहेत आणि राजपुताना ही राजस्थानी बोली बोलतात. फाळणीच्या काळात त्यांची कुटुंबं बिकानेरच्या भारत-पाक सीमेवरील गावांमधून इथे हरयाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यात स्थलांतरित झाली. तेव्हापासून ते फतेहाबादचे रहिवासी आहेत; आणि आता ते गुडगावच्या सीमेवर घाटागावमध्ये बिनदरवाजाच्या, चूल नसलेल्या खोल्यातून राहत आहेत - जमिनी सपाट करत आणि मोठे मनोरे उभारत. त्यांना भविष्याबद्दल विचारलं तर ते खांदे उडवत म्हणतात, “आम्ही कदाचित आमच्या खेड्याकडे जाऊही. नाहीतर मग इथेच एखादं काम पाहू – बांधकामाच्या साईटवर किंवा घरकामाचं.”\nकोणालाच खात्री देता येत नाही.\nमराठी अनुवाद: छाया देव\nChhaya Deo छाया देव या शिक्षणक्षेत्रातील बाजारीकरणाच्या विरोधात व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या हक्कासाठी काम करणाऱ्या शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच या संघटनेच्या नाशिकस्थित कार्यकर्त्या आहेत. त्या स्फुट लेखन व भाषांतराचे कामही करतात.\nनमिता वाईकर या लेखक, अनुवादक आणि पारीच्या (पीपल्स आर्काइव ऑफ रुरल इंडिया) व्यवस्थापकीय संपादक आहेत. शिवाय त्या एका रसायनशास्त्र विषयक डेटाबेस फर्ममध्ये भागीदार आहेत. त्यांनी बायोकेमिस्ट आणि सॉफ्टवेअर प्रोजेक्ट मॅनेजर म्हणूनही काम केलं आहे.\nशेतकऱ्यांचं आंदोलन – बिहार ते आनंद विहार\nदिल्लीच्या मोर्चातले दुष्काळाने होरपळलेले यवतमाळचे कास्तकार\n‘कोणतं पण पीक घ्या, आमच्या पदरी घाटाच आहे’\nतिच्या सात दशकांची जीवनकथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-chief-minister-tour-management-48502", "date_download": "2019-03-22T08:47:28Z", "digest": "sha1:CSNLCWR4FBDJZCOJ2LQNYWHL66EE4ZIC", "length": 11629, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news chief minister tour management मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे काटेकोर नियोजन | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे काटेकोर नियोजन\nसोमवार, 29 मे 2017\nकोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर उद्या (ता. 29) येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. लातूर येथे फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर महसूल व पोलिस प्रशासनाने त्यांच्या दौऱ्यात प्रत्येक ठिकाणी \"ब' रक्त गट असलेली रुग्णवाहिका, पुरेसा पोलिस बंदोबस्त, हेलिपॅडची सुस्थितीतील जागा व सर्व ठिकाणांची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपवली आहे.\nफडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या (ता. 29) भुदरगड तालुक्‍यातील गारगोटी येथे दुपारी चार वाजता शेतकरी मेळावा आहे. त्यांच्या दौऱ्यासाठी मौनी विद्यापीठाच्या मैदानावर हेलिपॅड तयार करण्यात आले आहे.\nकमांडो गोपिनाथ बोरगडांच्या मृत्यूने तेलगावात चूल पेटलीच नाही\nवसमत (हिंगोली) : तीन वर्षापूर्वी देशसेवेसाठी सैन्यात दाखल झालेल्या तालुक्यातील तेलगाव येथील एनएसजी कमांडो गोपिनाथ बोरगड यांच्या मृत्यूचे वृत्त...\nसुरुंग स्फोटामुळे सिंधुदुर्गातील निगुडेत छप्पर कोसळले\nबांदा - प्रचंड ताकदीच्या भूसुरुंग स्फोटामुळे निगुडे-जुनी देऊळवाडी येथील गुणाजी वासुदेव गवंडे यांच्या घराचे छप्पर कोसळले. बाजूच्याच खोलीत उपसरपंच...\nLoksabha 2019 : खासदार संजयकाकांना मुख्यमंत्र्यांची ‘गॅरंटी’\nसांगली - लोकसभेला तुम्ही खासदार संजयकाकांचे काम करा, विधानस��ेला ते तुमचे काम निष्ठेने करतील. काही कमी-जास्त वाटले तर मी स्वतः आणि चंद्रकांतदादा...\nगणेशपुरी पोलिस स्टेशनमध्ये सहायक पोलिस निरीक्षक परशुराम लोंढे याची नियुक्ती\nवज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पदी पी.एम. लोंढे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. मावळते वरिष्ठ...\n#WorldWaterDay वाया जाणारे पाणी थांबविण्यासाठी १० वर्षे लढा\nकोल्हापूर - पाण्याचा थेंब आणि थेंब वाचविण्यासाठी काहींची धडपड सुरू आहे. यात यश मिळते, नाही मिळते. हा त्या-त्या परिस्थितीचा भाग आहे. पण, काळम्मावाडी...\nLoksabha 2019 : सुधाकर शृंगारेंना उमेदवारी मिळाल्याने वडवळमध्ये जल्लोष\nवडवळ नागनाथ (लातूर) : लातूर लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण असणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर पक्षाने गुरुवारी (ता. 21) विद्यमान खासदारांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://180.149.240.108:90/", "date_download": "2019-03-22T08:05:30Z", "digest": "sha1:HDTCRHOJWN3OLPTFECUWHLT76UIG3Z2A", "length": 9508, "nlines": 73, "source_domain": "180.149.240.108:90", "title": "", "raw_content": "\nसंगणक टायपिंग अभ्यासक्रम पुस्तिका\nमहाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\nशासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा जुलै २०१८ गैरमार्ग प्रकरणांतील निकालाबाबत\nGCC परीक्षा(मॅन्युअल व शॉर्टहँड ) फेब्रुवारी २०१९ विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्राबाबत\n1. शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र(GCC-TBC) परीक्षा ऑगस्ट/सप्टेंबर २०१८ निकाल\n2. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा जुलै २०१८ निकाल\n3. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा जानेवारी २०१८ निकाल\nशासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC- TBC) जानेवारी -२०१९ उत्तरपत्रिका छायाप्रती मिळणेबाबत व गुणपडताळणी करणेबाबत\nशासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा (GCC- TBC) जानेवारी -२०१९ निकाल\nशासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा ऑगस्ट/सप्टेंबर २०१८ पुनर्परीक्षा डिसेंबर २०१८ निकाल\nशासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा ऑगस्ट/सप्टेंबर २०१८ पुनर्परीक्षा डिसेंबर २०१८ उत्तरपत्रिका छायांकित प्रत अँड गुणपडताळणी\nशासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा जुलै २०१८ गैरमार्ग प्रकरणांतील निकालाबाबत\nशासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा : जानेवारी -२०१९ (GCC-TBC ३० व ४० श.प्र.मि.) अधिसूचना\nशासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा : जानेवारी -२०१९ (GCC-SSD-CTC) अधिसूचना\nशासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा ऑगस्ट/सप्टेंबर २०१८ गुणपडताळणी निकालाबाबत\nशासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०१९ पूर्वअट पूर्तता करणेबाबत.....\nशासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०१९ आवेदनपत्रातील फोटो त्रुटींबाबत.....\nशासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०१९ आवेदनपत्रातील त्रुटींबाबत......\nअधिसूचना - शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-२०१९\nशासकीय संगणक टायपिंग(GCC-TBC) प्रमाणपत्र परीक्षा जानेवारी २०१९ परीक्षा केंद्र निवडणेबाबत.......\nशासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०१९ संस्थेच्या बॅच लिस्ट बाबत...................\nशासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०१९ परीक्षा शुल्क न भरलेल्या संस्थाबाबत...............\nशासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र(GCC-SSD-CTC) परीक्षा सप्टेंबर २०१८ निकाल............\nशासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र(GCC-SSD-CTC) परीक्षा सप्टेंबर २०१८ उत्तरपत्रिका व छायाप्रती मिळणेबाबत............\nशासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र(GCC-TBC),शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र(GCC-SSD-CTC) AND शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा 2019 नोंदणी व शुल्कासह आवेदनपत्र भरणेबाबत पुनश्च मुदतवाढ ............\nशासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र(GCC-TBC),शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र(GCC-SSD-CTC) AND शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा 2019 नोंदणी व शुल्कासह आवेदनपत्र भरणेबाबत मुदतवाढ ............\nशासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र(GCC-TBC) परीक्षा ऑगस्ट/सप्टेंबर २०१८ निकाल............\nशासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र(GCC-TBC) परीक्षा ऑगस्ट/सप्टेंबर २०१८ उत्तरपत्रिका व छायाप्रती मिळणेबाबत............\nशासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र(GCC-TBC) परीक्षा जानेवारी २०१९ परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यंची ऑनलाईन नोंदणी व शुल्कासह आवेदनपत्र भरणेबाबत............\nशासकीय संगण��� टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा स्पेशल स्किल इन कॉम्पुटर टायपिंग फॉर इन्स्ट्रक्टर अँड स्टुडन्ट(GCC-SSC-CTC) जानेवारी २०१९ परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यंची ऑनलाईन नोंदणी व शुल्कासह आवेदनपत्र भरणेबाबत............\nशासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा जानेवारी २०१९ परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यंची ऑनलाईन नोंदणी व शुल्कासह आवेदनपत्र भरणेबाबत(मॅन्युअल व लघुलेखन) ............\nप्रश्नपत्रिका संच JAN 2019(GCC)\nप्रश्नपत्रिका संच JULY 2018(GCC)\n1.ई प्रमाणपत्र त्रुटी यादी\nपत्ता : आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद\n१७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे - ४११ ००१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://mr.vivekanandkop.com/?page_id=908", "date_download": "2019-03-22T07:51:14Z", "digest": "sha1:3VUOY3BJAIDWQXZ33JNT6XZBDOJCIJ7G", "length": 8912, "nlines": 47, "source_domain": "mr.vivekanandkop.com", "title": "संस्था", "raw_content": "\nआर्थिक वर्ष 2015-2016 ऑडिट वर्ग \"ब\"\nसदस्य कल्याण ठेव योजना\n\"कर्ज बैठक प्रत्येक महिना 1 ल्या आणि 3 र्या शनिवारी\"\nकर्जे - 36.16 कोटी ते 38.05 कोटी\nलाभ - 1.92 कोटी ते 2.04कोटी\nआरक्षित निधी - 7.02 कोटी ते 6.22 कोटी\nशेअर्स- 12.95कोटी ते 14.05कोटी\nशिक्षण महर्षी प. पूज्य गो. ज्ञा. उर्फ डॉ . बापुजी साळुंखे यांचे “ ज्ञान , विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार “ या ध्येयापासून स्फूर्ती व प्रेरणा घेऊन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची शेकडो मैल दूर विखरलेली संस्कृती केंद्रे पाहता ह्या शाखामधून अखंडपणे ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या गुरुदेव , शिक्षक कार्यकर्ते व सेवकांना त्यांचे अडचणीचे वेळी आर्थिक दिलासा मिळून त्यांच्या आर्थिक अडचणी सोडविल्या जाव्यात व सभासदांच्या भावी आयुष्याची बचतीची सोय व्हावी व वृद्धापकाळ सुरळीत जावा यास्तव ही पतसंस्थारूपी सहकाराची निर्मळ गंगा त्यांचेपर्यंत पोहचवावी व सदस्यांमध्ये काटकसर , स्वावलंबन व सहकार यांचे प्रचारास उत्तेजन मिळावे यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित , कोल्हापूर ही संस्था रजि .न. के.पी.आर./बी.एन.के./३६ दिनांक १९ ऑक्टोंबर, १९७७ ई. रोजी स्थापन झाली. मातृसंस्थेच्या विशाल छायेखाली मा.प्रा.श्री.अभयकुमार साळुंखेसो यांच्या प्रयत्नाने करवीर नगरीत संस्थेची सुरुवात झाली .\nआजपर्यंत अनेक सदस्यांनी संस्थेच्या पतपुरवठ्यामधून मुलामुलींचे शिक्षण , लग्न , जागा , जमीन खरेदी व्यवहार , शेतीसुधारणा , घरब��ंधणी ई . विधायक कामे पुरी करणेत यशस्वी झाली आहेत . संस्थेने आपल्या जीवनामधील येणारे अनेक अडथळे कार्यक्षमपणे बाजूला करून आपल्या विकासाची गंगा वाहात ठेवली आहे . सभासदाचे हिताची जपणूक करून व सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून आदर्श शिक्षक पुरस्कार व सभासद पाल्य पुरस्कार यासारख्या योजना राबवूण संस्थेने आपले दायित्व पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे .\nसभासदाचे आकस्मित होणारे मृत्यूमुळे त्यांचे वारसाची होणारी आर्थिक वाताहत व जामीनदार यांचेवर होणारा आर्थिक त्रास कमी करणेसाठी संस्थेने रुपये १ लाख पर्यंतची समूह विमा योजना सुरु केली आहे. सध्याच्या वाढीव मंजुरीचा विचार करून संस्थेच्या ३८ व्या वार्षिक साधारण सभेमध्ये सभासद कर्जमुक्ती कल्याण ठेव योजना मंजूर करून त्यास मा.सहकार आयुक्त व निबंधाकसो यांचेकडून परवानगी मिळवली आहे . सदर योजना येणारे ३९ व्या वार्षिक सभेपासून सुरु केली जाणार आहे.\nसंस्थेने एखादा अपवाद वगळता आतापर्यंत बिनविरोध निवडणुकीची परंपरा आज अखेर चालू ठेवली असून त्यामुळे संस्थेचे श्रम , पैसा व वेळ यामध्ये बचत झाली आहे . याचे सर्व श्रेय सुज्ञ सभासदांचे आहे .\nसंस्थेने आधुनिक बँकिंग प्रणालीचा स्वीकार करून संगणकीय कामकाज सुरु केले आहे . तसेच सी.बी.एस. संगणक प्रणाली स्वीकारली आहे . आधुनिक बँकिंग प्रणालीचा सभासदांना फायदा व्हावा यासाठी NEFT & RTGS यासारख्या योजना युनियन बँक ऑफ इंडिया व्दारे उपलब्ध केली आहे .\nसंस्था सध्या स्वभांडवलावर कारभार करीत आहे . संस्थेचे स्वभांडवल व ठेवीमध्ये तसेच कर्जामध्ये संस्थेचे पारदर्शक कामकाज प्रणालीमुळे वाढ झाली आहे . सभासदांना त्यांनी संस्थेशी केलेल्या व्यवहाराची माहिती मोबाईल एस.एम.एस. व्दारे तात्काळ पाठवली जात असलेने त्यांचा व्यवहाराबाबत साशंकता राहणार नाही याची दक्षता संस्थेमार्फत घेतली आहे .\nसंस्थेच्या वाढीमध्ये शिक्षण संस्थेच्या सचिवा सौ. शुभांगी गावडे म्याडम यांनी आपल्या शिक्षण संस्थेचे अजिवसेवक , पदाधिकारी व कर्मचारीवर्ग यांच्या सहाय्याने वेळोवेळी सहकार्य करून संस्थेच्या विकासाची गंगा अखंडपणे वाहात ठेवणेसाठी मोलाचे सहकार्य केले आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%A8%E0%A4%BE.+%E0%A4%AC%E0%A4%BE.+%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2019-03-22T08:24:27Z", "digest": "sha1:HBXSY5MOUIFUUXM5MCZFANK7VGCQILP7", "length": 2750, "nlines": 55, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"ना. बा. लेले\" यांची उपलब्ध पुस्तके.\n१९२ पाने | किंमत:रु.१५०/-\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/05/16/%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A4%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2019-03-22T08:53:55Z", "digest": "sha1:D7SSFJU6PDEXDUBQFIMHCBEUXTPMM2EF", "length": 5024, "nlines": 50, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "बकेट लिस्ट मधील ‘तू परी’ गाणं प्रसारित – www.manoranjancafe.com", "raw_content": "\nबकेट लिस्ट मधील ‘तू परी’ गाणं प्रसारित\nयेत्या 25 मे ला संपुर्ण जगभरात प्रदर्शित होणाऱ्या ‘बकेट लिस्ट‘ या चित्रपटातील “होऊन जाऊ द्या” या गाण्याच्या तुफानी हवेनंतर माधुरी दीक्षितच्या वाढदिवसाचं अवचित्य साधून चित्रपटातील रोमँटिक असं‘तू परी‘ हे दुसरं गाणं आज सोशल मीडियाद्वारे प्रसारित होऊन आपल्याला पाहायला मिळणार आहे़\n‘बकेट लिस्ट‘ चित्रपटातील पहिल्या गाण्यात सर्व कलाकारांनी धरलेला नृत्याचा ताल आपल्या आकांक्षांना उजाळा देणारा ठरला. आता ‘बकेट लिस्ट‘ चित्रपटातील ‘तू परी‘ या गाण्यामुळे प्रेमाची नाती नव्याने खुलताना आपणांस बघायला मिळणार आहेत. लाखो-करोडो लोकांच्या स्वप्नातील परी अर्थातच माधुरी दीक्षित आणि अभिनय असो, संगीत असो वा नृत्य असो आपल्या प्रत्येक कलाकृतीने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडणारा अभिनेता सुमित राघवन ही चित्तवेधक जोडी या रोमँटिक अशा गाण्यातून आपणांसमोर येणार आहे. हे गाणं पाहताना जणू परी कथेतील परी स्वर्गातून लंकावी मध्ये अवतरली असल्याचा भास होतो.\nमाधुरीच्या वाढदिवसानिमित्त ‘बकेट लिस्ट‘ चित्रपटातील प्रसारित करण्यात येणार ‘तू परी‘ हे गाणं म्हणजे आपल्या सर्वांसाठी पर्वणीच म्हणावं लागेल. ‘तू परी‘ या गाण्याचं संपूर्ण शूटिंग मलेशिया येथील लंकावी येथे करण्यात आले���े आहे. ‘तू परी‘ गण्यादारम्यान आपणांस लांकवी येथील अप्रतिम लोकेशन्स व त्याच बरोबर सौंदर्यवती माधुरीच्या मोहक अदा, सुमित राघवनचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious तायक्वांडो खेळाडू झाला अभिनेता\nNext बिग बॉस मधील आजचा दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathibiography.in/prajakta-gaikwad-biography/", "date_download": "2019-03-22T07:50:17Z", "digest": "sha1:ECN63RTM4IH2NCQDREJG6ZAPTYNTZN4G", "length": 15081, "nlines": 120, "source_domain": "marathibiography.in", "title": "Prajakta Gaikwad Biography | Age | Birthdate | Photo | City", "raw_content": "\nनमस्कार , आज आपन या ठिकाणी जानुन घेणार आहोत स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील प्राजक्ता गायकवाड ( Yesubai in Swarajya Rakshak Sambhaji Serial Prajakta Gaikwad ) यांच्या जीवनाबद्दल माहिती ( Prajakta Gaikwad Biography ). जस की प्राजक्ता गायकवाड जन्मदिन ( Prajakta Gaikwad Birthdate ) , प्राजक्ता गायकवाड वय ( Prajakta Gaikwad Age ), प्राजक्ता गायकवाड शिक्ष्ण ( Prajakta Gaikwad Education ), प्राजक्ता गायकवाड कॉलेज नाव ( Prajakta Gaikwad College Name ), प्राजक्ता गायकवाड गाव /शहर ( Prajakta Gaikwad City/Village ) आणि बरेच काही.\nजस की आपल्याला माहिती असेलच मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांना स्वराज्य रक्षक संभाजी मधील येसूबाई या नावाने ओळखले जाते. प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad Birthdate) चा जन्मदिन ६ ऑक्टोबर असून पुणे हे तिचे मुळ शहर आहे. परंतु टी सध्या मुंबई या शहरात राहत आहे.\nप्राजक्ता गायकवाड यांनी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिके शिवाय २०१५ मधे नांदा सौख्य भरे ( Nanda Saukhya Bhare ) या मालिकेमधे काम केल आहे. या ठिकाणी आपल्याला प्राजक्ता गायकवाड यांचे काही HD फोटो ( Prajakta Gaikwad Pictures ) पहायला मिळतील.\nवास्तविक नाव – प्राजक्ता गायकवाड\nजन्मदिनांक – ०६ ऑक्टोबर\nमुळ शहर – पुणे, महाराष्ट्र\nवैवाहिक स्थिती – अविवाहित (2018 पर्यंत)\nवर्तमान स्थान – मुंबई\nहे पण वाचा : मृणाल दुसानिस\nझी वाहिनीवरील स्वराज्य रक्षक संभाजी हि मालिका चांगलीच लोकप्रिय आहे. आत्ता पर्यंत शिवाजी महाराजांवर अनेक मालिका आणि चित्रपटांची निर्मिती झाली आहे. परंतु संभाजी महाराजांवरील ही झी मराठीची पहिलीच निर्मिती आहे. संभाजी महाराजांविषयी अनेक समाज गैरसमज आहेत त्याची खरी कहाणी काय आहे हेच या मालिकेत दाखवण्याचा प्रयत्न झी मराठीने केला आहे. या मालिकेतील संभाजी महाराजांचे आणि येसूबाईंचे काम हे अतिशय लोकप्रिय ठरले.\nसंभाजी राजांचा जन्म १४ म��� इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आई, सईबाईंचे निधन राजे लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ पाटील नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजींचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली.\nअनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते तसेच ते अनेक भाषेत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशव्यांच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले. मुघली सैनिकांचा संभाजीराजांच्या मागचा ससेमिरा थांबवण्याच्या उद्देशाने शिवाजी महाराजांनी संभाजीराजांचे निधन झाल्याची अफवा पसरवून दिली. ते स्वराज्यात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजीराजे सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.\nइ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील लहान बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी आपलेसे केले.\nशिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर १२ दिवसात जिजाबाईंचे निधन झाले. त्यानंतर संभाजीराजांकडे मायेने लक्ष देणारे कोणी राहिले नाही. शिवाजी महाराज स्वराज्याच्या राजकारणात आणि रणांगणावर गुंतले होते.\nतरुण संभाजीराजांचे शिवाजी महाराजांच्या दरबारातील अनुभवी मानकऱ्यांशी अनेकदा मतभेद होऊ लागले. संभाजीराजांचा महाराजांचे अमात्य अण्णाजी दत्तोंच्या कारभाराला सक्त विरोध होता. शिवाजी महाराजांनी अण्णाजी हे अनुभवी आणि कुशल प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराकडे अनेकदा दुर्लक्ष केले. पण संभाजीराजांना ते मान्य होणे कठीण होते. अण्णाजी दत्तो आणि इतर अनुभवी मानकरी संभाजीराजांच्या विरोधात गेले.\nदरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागले हे केवळ अण्णाजी दत्तोंच्या याच्या सांगण्यावरुन केले. त्यांच्या विरोधामुळे त्यांना शिवाजी महाराजांबरोबर दक्षिण हिंदुस्थानच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिला. त्यामुळे शिवाजी महाराजांना कोकणातील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून संभाजीराजांना पाठवावे लागले.[Source & Credit :Wikipedia]\nPrajakta Gaikwad प्राजक्ता गायकवाड\nअधिक माहिती साठी आपन हा विडियो पाहू शकता :\nआपणास या पोस्ट बद्दल काय वाटल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करुण कळवा. आणि या पोस्ट ला आपल्या स्नेही मित्रांसोबत ही शेयर करा. जेणेकरून त्याना ही Prajakta Gaikwad Biography बद्दल तसेच स्वराज्य रक्षक संभाजी या मलिकेबद्द्ल अधिक माहिती मिळेल.\nहे पण वाचा :\n|| जय महाराष्ट्र ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/bhavishya/", "date_download": "2019-03-22T09:09:32Z", "digest": "sha1:KXUNMW33PT6U6F76DROECNITXCPOFRCT", "length": 13792, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Today Marathi Rashi Bhavishya,Astrology,Horoscope,Janam kundali, jyotishi, पंचांग,राशी भविष्य मराठी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nबर्मिगहॅममधील मशिदींवरील हल्ल्याचा तपास\nकाबूलमधील स्फोटात ६ जण ठार\nदक्षिण मुंबईतील धोकादायक पूल जमीनदोस्त\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nपालघरमध्ये माकपचा बविआला पाठिंबा\nराशिभविष्य : दि. २३ ते २८ मार्च २०१९\nमंगळ-शुक्राच्या केंद्रयोगामुळे प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होईल असे नाही.\nराशिभविष्य : दि. १६ ते २२ मार्च २०१९\nमंगळ-प्लूटो नवपंचम योगामुळे संघर्ष करून यश मिळवाल.\nराशिभविष्य : दि. ८ ते १५ मार्च २०१९\nमंगळ-नेपच्युनच्या लाभ योगामुळे बौद्धिक क्षेत्रात नावीन्यपूर्ण कार्य कराल.\nराशिभविष्य : दि. १ ते ७ मार्च २०१९\nनव्या उत्साहाने नव्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या मागे लागाल.\nराशि भविष्य – दि. २२ ते २८ फेब्रुवारी २०१९\nरवी-मंगळाचा लाभ योग आपल्या उत्साही वृत्तीला पोषक ठरेल.\nराशी भविष्य : दि. १५ ते २१ फेब्रुवारी २०१९\nरवी-हर्षलचा लाभ योग आपल्यातील नव्या चेतनेला, उत्साहाला जोड देईल.\nराशिभविष्य : दि. ८ ते १४ फेब्रुवारी २०१९\nआपल्या राशीतील मंगळ-हर्षल युती आपल्यातील धाडसाला, साहसाला आणि स्वतंत्र बाण्याला जोड देईल.\nराशिभविष्य : दि. १ ते ७ फेब्रुवारी २०१९\nशुक्र-हर्षलच्या नवपंचम योगामुळे अनेक नवीन ओळखी होतील.\nभविष्य – दि. २५ ते ३१ जानेवारी २०१९\nसुरुवातीचे दिवस धावपळ-दगदगीचे असले तरी उत्तरार्धात केलेल्या कष्टाचं चीज होईल.\nभविष्य : दि. १८ ते २४ जानेवारी २०१९\nबुध-हर्षलच्या केंद्रयोगामुळे वृत्तीत लहरीपणा आणि स्वतंत्रपणा दिसून येईल.\nभविष्य : दि. ११ ते १७ जानेवारी २०१९\n‘तिळगूळ घ्या गोड बोला’ हे धोरण आपल्या फायद्याचे ठरेल.\nभविष्य : दि. ४ ते १० जानेवारी २०१९\nव्ययस्थानातील मंगळ आणि अष्टमातील गुरू-शुक्रामुळे कौटुंबिक समस्या उभ्या राहतील.\nभविष्य : दि. २८ डिसेंबर २०१८ ते दि. ३ जानेवारी २०१९\nसरत्या वर्षांला गुडबाय करताना आणि नव्या वर्षांचं स्वागत करताना खुल्या हाताने खर्च कराल\nभविष्य : दि. २१ ते ३१ डिसेंबर २०१८\nनोकरीमध्ये अर्धवट कामे पूर्ण कराल.\nभविष्य : दि. १४ ते २० डिसेंबर २०१८\nग्रहमान तुमच्या चळवळ्या स्वभावाला पूरक आहे.\nभविष्य : दि. ७ ते १३ डिसेंबर २०१८\nज्या कामांकडे तुमच्या हातून कळत नकळत दुर्लक्ष झाले होते त्या कामांना आता तुम्ही गती द्याल.\n३० नोव्हें. ते ६ डिसेंबर २०१८\nनोकरीमध्ये सहकारी तुमची गोड बोलून दिशाभूल करण्याची शक्यता आहे.\nभविष्य दि. २३ ते २९ नोव्हेंबर २०१८\nव्यापार-उद्योगात कितीही पैसे मिळाले तरी ते अपुरे असतात, असे वाटून थोडासा आराम करावासा वाटेल.\nदि. १६ ते २२ नोव्हेंबर २०१८\nजुनी देणी आळस न करता वेळेत देऊन टाका.\nभविष्य : दि. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०१८\nतुमच्या वागण्यात आणि बोलण्यात एक प्रकारचा विपर्यास दिसून येईल.\nभविष्य : दि. १९ ते २५ ऑक्टोबर २०१८\n‘जुने ते सोने’ या म्हणीची आठवण येईल.\nभविष्य : दि. १२ ते १८ ऑक्टोबर २०१८\nउत्साह वाढविणारे ग्रहमान आहे. कोणत्याही कामात स्वाभाविक नेतृत्व करण्याची तुमची तयारी असते.\nभविष्य : दि. ५ ते ११ ऑक्टोबर २०१८\nनोकरीमध्ये ज्या व्यक्तींवर अवलंबून असाल त्यांची काहीतरी अडचण निघाल्यामुळे तुमचा खोळंबा होईल.\nभविष्य : दि. २८ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०१८\nघरामध्ये कोणताही निर्णय एकटय़ाने घेऊ नका. त्यामध्ये जोडीदाराला सहभागी करू��� घ्या.\nHoli 2019 : रवी जाधवने सेलिब्रेट केली 'स्पेशल' रंगपंचमी\nVideo : 'झी सिने अॅवॉर्ड्स'मध्ये रणबीर-आलियाचा 'इश्क वाला लव्ह'\nHoli 2019 : बॉलिवूडच्या या मोठमोठ्या होळी पार्ट्या झाल्या बंद, कारण..\nयंदा लोणावळ्यात नाही तर इथे असेल 'बिग बॉस मराठी'चं घर\n'होय, सलमानसोबत वाद होते'; भन्साळींनी दिली कबुली\n७६७८ जणांना धुळवडीला धक्का\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nमुंबई महानगरात सव्वा दोन लाख रिक्त घरे\nखोदलेला रस्ता पाच महिने ‘जैसे थे’\nपार्किंग धोरणाला ‘टीओडी’चा खोडा\nनवी मुंबईतून १५ टनप्लास्टिक जप्त\nमत्स्यटंचाईमुळे मच्छिमारांच्या होळीचा ‘बेरंग’\nबैलगाडी शर्यत बंदी धाब्यावर\nवाया जाणाऱ्या पाण्याचा वापर शहरांसाठी\n‘भागवत पुराणा’च्या संदर्भसूचीला भांडारकर संस्थेत साकाररूप\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z100518204541/view", "date_download": "2019-03-22T08:38:26Z", "digest": "sha1:A54WUULSTXYVBYF3LSMOHNLMQGXJB7PJ", "length": 9173, "nlines": 109, "source_domain": "www.transliteral.org", "title": "मार्च १ - प्रपंच", "raw_content": "\nलग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|प्रवचन|सदगुरू ब्रह्मचैतन्य महाराज|मार्च मास|\nमार्च १ - प्रपंच\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते,श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे.\nTags : brahmachaitnya maharajgondavaleगोंदवलेप्रपंचब्रह्मचैतन्य महाराज\nप्रापंचिक माणसाची स्थिति कशी असते\nसर्व संतांनी भवरोगावर खात्रीचे औषध सांगितले आहे. सर्व संत आपापल्या परीने मोठेच आहेत. पण त्यांतल्या त्यांत समर्थांनी आपली जागा न सोडता, विषयी लोकांचे चित्त कुठे गुंतलेले असते हे पाहिले आणि मगच रोगाचे निदान केले. आमचा मुख्य रोग, संसार दु:खाचा असून तो सुखाचा आहे असे वाटते, हा आहे. रोग कळून आला पण औषध जर घेतले नाही तर तो बरा कसा होणार रोग असेल तसे औषध द्यावे लागते. अजीर्णाने पोट दुखते ते भुकेने दुखते असे वाटून आम्ही अधिक खाऊ लागलो तर कसे चालेल रोग असेल तसे औषध द्यावे लागते. अजीर्णाने पोट दुखते ते भुकेने दुखते असे वाटून आम्ही अधिक खाऊ लागलो तर कसे चालेल संसार ज्याला दु:खाचा वाटतो त्यालाच परमार्थमार्गाचा उपयोग संसार ज्याला दु:खाचा वाटतो त्यालाच परमार्थमार्गाचा उपय���ग एखादा दारु पिणारा मनुष्य दारुपायी आपले सर्वस्व घालवतो. दारुचा अंमल नसतो त्या वेळी तो शुध्दीवर येतो. आणि त्याला आपल्या बायको-मुलांची काळजी वाटते. आपला प्रपंच नीट व्हावा असेही त्याला वाटते. पण त्याच्या बुध्दीला त्यातून मार्ग सुचत नाही. मग तो पुन: इतकी दारु पितो की त्यात त्याला स्वत:चा विसर पडतो; आणे अशा रीतीने त्यामध्येच तो स्वत:चा नाश करुन घेतो. अगदी याचप्रमाणे प्रापंचिक माणसाची स्थिती होते. पहिल्यापहिल्याने प्रपंच बरा वाटतो, मनुष्य त्यात रमतो. पुढे काही दिवसांनंतर तो थकतो, त्याची उमेद कमी होते, आणि म्हणून, आता आपल्या हातून परमार्थ कसा होणार असे त्याला वाटते. पण नंतर तो पुन: जोराने प्रपंच करु लागतो, आणि शेवटी हीन अवस्थेत मरुन जातो.\nजो जगाचा घात करतो तो एका दृष्टीने बरा, कारण जग स्वत:ला सांभाळून घेईल; पण जो स्वत:चा घात करुन घेतो त्याला कोण सांभाळणार तो फार वाईट समजावा. केवळ प्रापंचिक हा असा आत्मघातकी असतो. खोटे कळूनही त्यात सुख मानून तो राहतो, आणि देवाने जे निर्माण केले ते माझ्या सुखाकरिताच केले असे समजून मरेपर्यंत त्यातच गुरफटून जातो. मनुष्य तेच करीत असूनसुध्दा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही तो फार वाईट समजावा. केवळ प्रापंचिक हा असा आत्मघातकी असतो. खोटे कळूनही त्यात सुख मानून तो राहतो, आणि देवाने जे निर्माण केले ते माझ्या सुखाकरिताच केले असे समजून मरेपर्यंत त्यातच गुरफटून जातो. मनुष्य तेच करीत असूनसुध्दा त्याला त्याचा कंटाळा कसा येत नाही कालच्या गोष्टीच आपण आज करतो. आपल्या लक्षात जरी आले नाही तरी त्या गोष्टी झालेल्याच असतात. तेच ते जेवण, ती नोकरी, तोच तो पैसा मिळविणे, सगळे तेच कालच्या गोष्टीच आपण आज करतो. आपल्या लक्षात जरी आले नाही तरी त्या गोष्टी झालेल्याच असतात. तेच ते जेवण, ती नोकरी, तोच तो पैसा मिळविणे, सगळे तेच असे असताना माणसाला कंटाळा का येऊ नये असे असताना माणसाला कंटाळा का येऊ नये याचे कारण असे आहे की, विषय अत्यंत गोड तरी असला पाहिजे, किंवा हावेला तृप्ती तरी नसली पाहिजे. या दोन कारणांपैकी दुसरे कारणच खरे आहे; आपली हाव पुरी झाली नाही हेच खरे आहे. विषयामध्ये सुख आहे ही आपण कल्पना केली. त्याचा अनुभव अनेक वेळा घेतला. तरी अजून आपली कल्पना ही खरी की खोटी हे आपल्याला कळत नाहे, हे मात्र और आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://cipvl.org/132104-how-to-do-your-own-job-with-mimatlat-and-sas-programming", "date_download": "2019-03-22T08:45:10Z", "digest": "sha1:V43SD4RHM4PDNI4RCFIOLMN64FTGUS34", "length": 19062, "nlines": 39, "source_domain": "cipvl.org", "title": "मिमलॅट आणि एसएएस प्रोग्रामिंगसह आपली स्वतःची नोकरी कशी करावी?", "raw_content": "\nमिमलॅट आणि एसएएस प्रोग्रामिंगसह आपली स्वतःची नोकरी कशी करावी\nमी स्वत: चा SAS प्रोग्रामर म्हणून प्रयत्न करावा का\nआपण काही नवीन नोकरी करण्यासाठी स्थलांतर करण्याचा विचार करत आहातउच्च पगार आणि चांगले संधी सह आपण कम्युनिकेशन आणि नेतृत्व कौशल्यांवर विचार करू शकतावर जा. सर्वात अलीकडील संशोधन, तथापि, अन्यथा म्हणते: एसएएस सध्या म्हणून पुष्टी केली आहेसर्वात मौल्यवान रोजगार कौशल्य.\nएस - cerca playground.ए.एस.प्रमाणपत्र नक्कीच गोष्टी सोपे करेल पण खरं तर, एसएएस बद्दल अगदी परिचय आहेएनालिटिक्ससाठी महत्त्वपूर्ण, कारण जावा प्रोग्रामिंगसाठी आहे आजच्या कॉर्पोरेट जगाने एसएएसची गरज प्रगती केली आहेमोठ्या मानाने, अगदी त्या विशेषज्ञांसाठी, ज्यांना प्रत्यक्षात खूपच तांत्रिक ज्ञान असते उदाहरणार्थ,अमेरिकेतील बिझिनेस इंटेलिजन्स अॅनिलिस्टचे सरासरी पगार आता सुमारे 100,000 डॉलर झाले आहे,प्रत्येक पुढील वर्षाच्या अनुभवाच्या वेळी सुमारे 20% वाढते. त्यामुळे, मध्ये उत्पन्न क्षमताएनालिटिक्सचा आधुनिक क्षेत्र इतर तंत्रज्ञान उद्योगाच्या उद्योग अंदाजापेक्षा निश्चितच उच्च आहे.\nएसएएस सामान्यतः स्टॅटिस्टिकल अॅनॅलिसिस सिस्टिम सुचवितो(अन्यथा सॉफ्टवेअर प्रणाली), ज्याला 1 9 60 पासून कृषी डेटा विश्लेषणासाठी विकसित केले गेलेजास्त पीक उत्पादन मिळण्यासाठी आजकाल, एसएएसशी निगडीत प्रोग्रामर सिस्टीम सोल्यूशन तयार करण्यात गुंतलेल्या आहेत,क्लिनिकल आणि आर्थिक संशोधनासाठी विविध उद्योगांमध्ये विविध कंपन्यांसह सहकार्य करीत आहे, डेटा विश्लेषण,भाकित मॉडेलिंग, अहवाल देणे, अंदाज करणे इ.ग्राफद्वारे सांख्यिकीय विश्लेषणाच्या परिणामांचे प्रतिनिधित्व करणे, एसएएस हा डेटा पीडीएफ, आरटीएफ आणि एचटीएमएलच्या स्वरूपात देतोफायली आणि SAS प्रोग्रामिंग भाषेसह सुसंगत अनेक प्लॅटफॉर्म आहेत, ज्यात सामान्य मायक्रोसॉफ्टचा समावेश आहेविंडोज, लिनक्स, तसेच इतर युनिक्स, आणि अगदी मेनफ्रेम संगणक.\nत्या कारणास्तव, बिल गेट्समधील सर्व तज्ञ एमडब्लूआय (1 9) चे मुख्य कार्यकारी अधिकारी Semaltट (1 9) सारख्या छ��ट्या कंपन्या एसएएसचे महत्व कमी करतात.\nत्यांच्या सिस्टमचे समाधान वितरीत करण्यासाठी,SAS प्रोग्रामर प्रामुख्याने सांख्यिकी उत्पादकांनी तयार केलेल्या सॉफ्टवेअर उत्पादनांवर अवलंबून असतातविश्लेषण प्रणाली संस्था ते बर्याच मोठ्या प्रमाणात विविध डेटासह कार्यरत आहेत, सामान्यतःजोखीम व्यवस्थापन, व्यवसाय कार्यप्रदर्शन, कार्यप्रणाली प्रशासन तसेच संबंधितसुरक्षा, आर्थिक फसवणूक, ग्राहक बुद्धिमत्ता आणि बरेच काही.\nएसएएस प्रोग्रामर असणे: हे काय आहे\nएसएएस प्रोग्रामर सहसा विश्लेषकांशी एक चांगला करार प्राप्तऑपरेशनल रिसर्च मध्ये सहभागी. एसएएस तज्ञाचे गट, ऑफिसमध्ये काम करण्यासाठी सेटल होतीलग्राहकास भेटून किंवा उद्योगाची लागू असलेली माहिती निवडण्यासाठी कधीकधी ट्रिप येत असतात.\nसर्वात अलीकडे एसएएस ची मागणी वेगाने आहेजगभरात प्रवेगक झाले, कारण हे सर्वोत्कृष्ट आणि सर्वात चांगले वापरणारे-उपयुक्त सिद्ध झालेत्याच्या उत्कृष्ट डेटा व्यवस्थापन आणि चांगल्या रिपोर्टिंग क्षमतेमुळे गुणवत्ता विश्लेषण. म्हणूनच एसएएसप्रोग्रामर सामान्यतः तणावग्रस्त प्रत्येक दिवसांच्या कार्यरत वातावरणात सामील होतात, जसे कीसर्वात दाबा प्रकल्पांसाठी ते नेहमी कठोर मुदतींचा सामना करत असतात.\nप्रेक्षकांना कठीण आहे का\nविश्लेषणात्मक सेवा आता एक मजबूत मिळत आहेतधोरणात्मक भूमिका, विशेषत: अंतिम वापरकर्त्यांसाठी आवश्यक व्यवसाय आकडेवारी उपलब्ध करण्यासाठी.जवळजवळ प्रत्येकजण आता फक्त डाटा-चालविलेल्या उपाययोजनांचे आश्वासन देते, हे जागतिक व्याप्तीपुढील 3-5 वर्षांपासून विश्लेषणासाठी पुढील विस्ताराची अपेक्षा आहे. म्हणूनच एसएएससाठी जात आहेउद्योगात प्रवेश करण्यासाठी एक उत्तम पार्श्वभूमी बनते. तथापि, व्यावसायिक मत त्यानुसारमिमल डेव्हलपर्सचा, तरीही आपल्याला जाण्याचा एक लांब मार्ग आहे.\nखरेतर, एक विशिष्ट एसएएस प्रोग्रामिंग आहेसोप्या भाषांमध्ये, शिकण्यासाठी, जे आधीपासून काही मूलभूत आहेत त्यांच्यासाठी विशेषत: योग्य आहेतसी / सी ++ चे ज्ञान त्याच वेळी, SAS फ्रेशर्ससाठी खरोखर मोठी संधी देते, कारण सिंहांच्याबँका, वित्तिय संस्था आणि आरोग्यसेवा कंपन्यांचे शेअर्स यांच्याशी जोडणीसाठी ते ठेवतातविविध डेटाबेस, विश्लेषण आणि व्यवसाय बुद्धिमत्ता करत गोष्ट आहे, भाषा स्वतःचकोणत्याही मजबूत ज्ञान किंवा प्रोग्रामिंग मध्ये कौशल्य सेट गरज नाही. आपले मन तर्कशास्त्र समर्पित असेल तरकिंवा आपण एकाच वेळी विश्लेषण करू शकता आणि त्याचबरोबर जाणून घेऊ शकता, नंतर एसएएसशी व्यवहार करा नयेखूप कठीण सिद्ध. तसेच, आपण नेहमी आपली योग्य प्रणाली निवडण्यासाठी नेहमीच मुक्त आहातएक साधन आधारित आणि कोडींग सॉफ्टवेअर दरम्यान निवड.\nफ्रेशर्सनी पहिली गोष्ट करावीबेस एसएएसवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे अभिनय केल्याने काही प्राथमिक समज मिळतेसांख्यिकी, अंदाज मॉडेलिंग तंत्र अभ्यास आवश्यक पाहिजे. त्यानंतर,एकदा आपण वाहक मध्ये आला, आपण अखेरीस अधिक आपले लक्ष चालू करण्यात सक्षम होतीलव्यापक आणि बुद्धीत्मक विश्लेषणात्मक फ्रेमवर्क आपली प्राविण्य सतत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठीवाढत आहे, आपल्याकडे नेहमीच नवीन तंत्रे आणि अन्वेषण करण्यासाठी संकल्पना असतील..म्हणूनच नाहीआपण एसएएस शिकण्यास प्रारंभ करण्यापूर्वी दोनदा विचार करा, जरी तुम्हाला या विषयाबद्दल थोडीशी ताजे वाटते.\nएसएएसला चांगली मागणी आहे का\nओपन सोर्सच्या तुलनेत हे अगदी समजावले असेलफ्रेमवर्क, एसएएस एक परवानाधारक सॉफ्टवेअर आहे, त्याचे डेटा शास्त्रज्ञ आणि प्रोग्रामर मागणीच्या वर अजूनही आहेत, कारण:\nसामान्य सह पूर्णपणे सुसंगत असणेवैधानिक नियम आणि सुरक्षा संबंधी इतर सर्व साधनेंपुढे उभे केले, आज एसएएस अधिक आवश्यक झालेपूर्वीपेक्षा डेटा सुरक्षासाठी (4 9)\nएसएएस प्रोग्रामिंग सिद्ध केले आहेएसएएस जेएमपी, तसेच व्हिज्युअल ऍनालिटिक्स (4 9) साठीच्या बिग डेटा क्षमता आणि प्रामाणिकपणे चांगली क्षमता\nअधिक चांगले व्यावहारिक पासून फायदेशीरऑप्टिमायझेशन, त्याच्या विश्लेषणात्मक डेटाचा वापर करून वास्तविक लाभ मिळवण्यासाठी एसएएस अधिक कार्यक्षम आहेआर्थिक आणि बँकिंग प्रणाली (4 9)\nआपल्या एसएएस कौशल्यांसाठी पुरस्कार कसा मिळवावा\nसध्या, प्रचलित स्पर्धा हिंसक आहेSAS च्या सर्व क्षेत्र, अगदी मूलभूत गोष्टींपासून, विश्लेषणच्या सर्वात प्रगत स्तरावर असे असले तरी, तेथे आहेतआपल्या प्रयत्नांची किंमत भरपूर फायदे उद्योगात चांगले काम फेटाळून लावण्यासाठी आपणास नाहीसर्वकाही माहित आहे आपल्याला नेमकी कशाची आवश्यकता आहे हे केवळ एका विशिष्ट तंत्रज्ञानाबद्दल माहित असणे आवश्यक आहेज्या क��पन्यांची सर्वात जास्त मागणी आहे.\nपण आपले खरे काम कसे वाढवावेस्पर्धक वरील परिस्थिती सर्वात फायद्याचे आणि उदारमतवादी यांनी नियुक्त केले जाण्यासाठी काय करावेनियोक्ता सर्वात फायद्याचे आणि उदारमतवादी यांनी नियुक्त केले जाण्यासाठी काय करावेनियोक्ता असे दिसते पेक्षा अधिक संधी आहेत उदाहरणार्थ, Semaltेटकडे तज्ञ आहेतविक्रेत्यांना आणि वेब-प्रचार करणार्या विशेषज्ञांनी आपल्या करिअर संधी वाढवण्यास मदत करण्यासाठीआपल्या कौशल्याचा प्रत्यक्षदर्शी थेट एसएएसच्या मुख्याध्यापकांच्या जगातील सर्वात मोठ्या प्रेक्षकांकडे पाठविणे. मिमलज्यात एसएएस तज्ज्ञांना त्यांच्या सेवांचा प्रसार करण्यासाठी मदत करण्याचा अनुभव आहेलँडिंग पृष्ठ किंवा व्हिडिओ सादरीकरण (1 9)ज्या संभाव्य नियोक्त्यांचं लक्ष वेधून घेतात.\nतज्ञांच्या मते,कौशल्यांचे शोकेस करण्याच्या आणि अन्य सर्व प्रतिस्पर्धींपेक्षा पुढे येण्यासाठी हा सर्वोत्तम आहे.\nमुद्दा असा आहे की एसएएस प्रोग्रामिंगत्या सर्व तांत्रिक भूमिका आहेत जे आता सर्वाधिक आउटसोर्स करतात. आपण तांत्रिकदृष्ट्या दिशेने जात आहातआपण आपल्यातील सर्वात सोपा अनुभव कमाई करू इच्छिता (उदा. चांगली समस्या सोडवणे, संप्रेषणआणि प्रशिक्षण क्षमता, तसेच प्रकल्प आणि संसाधन व्यवस्थापन कौशल्ये)आपण आपल्यातील सर्वात सोपा अनुभव कमाई करू इच्छिता (उदा. चांगली समस्या सोडवणे, संप्रेषणआणि प्रशिक्षण क्षमता, तसेच प्रकल्प आणि संसाधन व्यवस्थापन कौशल्ये) आपल्याला फक्त गरज आहेस्वागत म्हणण्यासाठी रेड कार्पेट बाहेर आणले आहे एकदा आपण वेबवर ऐकले की,जगातील सर्वात मोठ्या नियोक्ते त्यांच्या सर्वात आकर्षक विनंत्या वापरून स्पर्धात्मक लढा सुरू करतील आणिएका उद्देशाने फायद्याचे ऑफर - आपल्या कौशल्यांना आपल्या व्यवसायात गुंतविण्याचा लाभ घ्याआणि हे केवळ आपल्यावर अवलंबून असेल, कोणता पर्याय विचारात घ्यावा आपल्याला फक्त गरज आहेस्वागत म्हणण्यासाठी रेड कार्पेट बाहेर आणले आहे एकदा आपण वेबवर ऐकले की,जगातील सर्वात मोठ्या नियोक्ते त्यांच्या सर्वात आकर्षक विनंत्या वापरून स्पर्धात्मक लढा सुरू करतील आणिएका उद्देशाने फायद्याचे ऑफर - आपल्या कौशल्यांना आपल्या व्यवसायात गुंतविण्याचा लाभ घ्याआणि हे केवळ आपल्यावर अवलंबून असेल, कोणता पर्याय विचारात घ्यावा लक्षात ठेवा, आपले वर्तमान एसएएस अनुभवकेवळ एक सुवर्ण दिवस ठेवून ठेवण्यासाठी तो मौल्यवान आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m.goarbanjara.com/category/banjara-community/gallery/", "date_download": "2019-03-22T08:09:05Z", "digest": "sha1:BLPDIQMEYAN5BC26UAZW4VNFHCVVFX4T", "length": 12306, "nlines": 135, "source_domain": "m.goarbanjara.com", "title": "Gallery Archives - Banjara News || Banjara Video Music || Shopping", "raw_content": "\nआखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन २०१८ चे मुख्य संयोजक मा. श्री सूखलाल चव्हाण याना आँल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा राजुसिंग नाईक यांच्या हस्ते ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे नैशनल एक्जेकूटिव सभासद NATIONAL EXECUTIVE MEMBER(NEC) हे पद बहाल..\nआखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन २०१८ चे मुख्य संयोजक मा. श्री सूखलाल चव्हाण याना आँल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा राजुसिंग नाईक यांच्या हस्ते ऑल\nगोबरेर मोल,सोने बरोबर तोल :युवा पीढ़ीरो कवि लखनकुमार जाधव,\n​गोबरेर मोल,सोनेबरोबर तोल गावडी बळद भेसी कनेती मळचं आपणेन गोबर कीरती वोरी चारीवडी धेन लगान वाचो घडीभर (1) पेना कतो घरेर मायी-बारं सडा सारवण करतेते बारीक बारीक जीवजंतू\n ​समाजावर होणारा अन्याय कोणत्याही परिस्थिती मध्ये खपवुन घेणार नाही – अँड. रमेश खेमु राठोड\nसमाजावर होणारा अन्याय कोणत्याही परिस्थिती मध्ये खपवुन घेणार नाही…कालच्या पत्रकार परिषदेमधील काही क्षणचित्रे… या वेळी प्रदीप पवार,अभिजीत पवार,संदीप राठोड,नितेश पवार इत्यादि बंजारा बांधव उपस्थित होते…आपला मित्र बंधू:-अँड रमेश\nलमाणी लोकांना गोवा राज्यामधून बाहेर फेकून द्या अशी बेजबाबदार पणे वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याच्या विरोधात अॉड. रमेश खेमू राठोड यांचे श्री.नरेंद्र मोदीजी साहेब यांना व संबंधित मंत्र्यांना व अधिकारीऱ्यांना तक्रार केली आहे…\nप्रिय, माझ्या गोर बंजारा बंधू आणि भगिनिनो आता तरी जागे व्हा.. गोवा राज्याचे पर्यटन मंत्री बाबू अजगांकर यांनी “लमाणी लोकांना गोवा राज्यातून बाहेर फेकून दया” अशी बेजबाबदार पणे\n​” वाते मुंगा मोलारी” भीमणीपुत्र ” निऋती”-पृथवी देवता (चोको) पृथ्वी सारु ऋग्वेदेमं जे सुक्त केमेले छ;\nराज्यस्तरीय शैक्षणिक परिषद व संमेलन शेगांव येथे पार पडले\n​क.महाविद्यालयीन प्राध्यापकांचे नुकतेच राज्यस्तरीय शैक्षणिक परिषद व संमेलन शेगांव येथे पार पडले या संमेलनात आपल्या शोध निबंध प्रस्तुत व्याख्यानात *आजचे शिक्षण व सध्यस्थितीतील आव्हाने* या संशोधित विषयावर\nनंगारा – कवि श्रीकांत पवार\n​” *नंगारा* ” 🍯🍯🍯🍯 *ऊठ आबं सो मत बंजारा*.🗣 *जाग निंदेती आबं घोरा रे* *नंगाराधृ* समाजेपं उलटरो रे काळ, तोनं गलाव कुं सुको कोळ. घरं बेसनं ईंडा मत\nखरच आपणास अस्सल, फाडफाड इंग्रजी बोलायचे आहे जगात प्रथमतः गोर बंजारा इतिहासात लवकरच प्रकाशित होत आहे\n​*जय सेवालाल जय गोर* *जय वसंत* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 *खरच आपणास अस्सल, फाडफाड इंग्रजी बोलायचे आहे जगात प्रथमतः गोर बंजारा इतिहासात*—– *लवकरच प्रकाशित होत*\nखरच आपणास अस्सल, फाडफाड इंग्रजी बोलायचे आहे जगात प्रथमतः गोर बंजारा इतिहासात लवकरच प्रकाशित होत आहे\n​*जय सेवालाल जय गोर* *जय वसंत* 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 *खरच आपणास अस्सल, फाडफाड इंग्रजी बोलायचे आहे जगात प्रथमतः गोर बंजारा इतिहासात*—– *लवकरच प्रकाशित होत*\nदि ग्रेट आर्दश क्रिडा मंडळ, लोणजे व लोक उध्दार फाउंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमातुन शवपेटी, तिरडी व अंत्यविधी आधी अंघोळीसाठी लागणारी खुर्ची लोकार्पण कार्यक्रम संपन्न\nगोरमाटी कविता ||लढायी|| कवि: संतोष आडे\nबणजारा अन बंजारा ये सांस्कृतिक नंजरेती दी भिन्न भिन्न समाज\nराष्ट्र सेवा दलाच्या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रम संपन्न\nराष्ट्र सेवा दलाच्या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रम संपन्न\nराष्ट्र सेवा दलाच्या वतीने जागतिक महिला दिन कार्यक्रम संपन्न\nउद्या दि. ८ मार्च रोजी बोढरे, शिवापूर शिवारातील सोलर पिडीत शेतकर्यांचे धरणे आंदोलन\nसंस्थान श्री भार्गवराम परशुराम तर्फे जाहीर आवाहन\nकेंद्र सरकारने भटके विमुक्तांसाठी स्थापन केलेल्या इदाते अायोगाच्या शिफारसी तात्काळ लागू कराव्यात – श्री.अनिल फड\nकामगारांना पाच हजार रुपये प्रदान-कामगारांच्या डोळ्यातले आनंदाश्रृ हे मोठे बक्षिस निलेश राठोड यांचे मत\nसत्य,समतेचे प्रेषित क्रांतिकारी सतगरू सेवालाल -निलेश राठोड\nऐतिहासिक लोहगढ़ Lohgarh पुस्तक प्रकासन 12-02-2019, मुम्बई\nबंजारा राजवंशियो का भव्य लोहगढ़ किला पुस्तक लोकार्पण दि: 12/02/2019, मुंबई\nअ.भा.बंजारा सेने तर्फे जळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2019-03-22T08:29:34Z", "digest": "sha1:PG7B6PE6QUUBTOCEYMQIMSUDH34UJKXB", "length": 9994, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "काकडे महाविद्यालयातील प्रा. वायदंडे विद्यापीठाच्या अधिसभेवर | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nकाकडे महाविद्यालयातील प्रा. वायदंडे विद्यापीठाच्या अधिसभेवर\nसोमेश्‍वरनगर – येथील मुगूटराव साहेबराव काकडे महाविद्यालयाच्या इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. देविदास वायदंडे यांची सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर भरघोस मतांनी निवड झाली.\nनुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अध्यापक गटातून दहा सदस्यांची निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटना (स्पुक्‍टो) व पुणे विद्यापीठ टीचर्स असोसिएशन (पुटा) यांच्या संयुक्‍त आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिक्षक संघ या दोन पॅनलमध्ये निवडणूक झाली. यात पुटा व स्पुक्‍टो यांच्या संयुक्‍त पॅनलने आठ जागा जिंकत आपले वर्चस्व राखले. प्रा. डॉ. देविदास वायदंडे हेही याच पॅनलकडून निवडणुकीस उभे होते. वायदंडे हे अनेक वर्षे शिक्षण व सामाजिक चळवळीत सक्रीय आहेत. त्यांनी स्पुुक्‍टो प्राध्यापक संघटनेचे काही काळ काम पाहिले आहे. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथनिवड समितीचे सदस्य आहेत. विद्यापीठाच्या कामकाजात सामान्य विद्यार्थी, शिक्षक आणि महाविद्यालयांसाठी जास्तीत जास्त काम करून त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे प्रा. डॉ. देविदास वायदंडे यांनी सांगितले.\nभाजपात इनकमिंग जोरात, आणखी दोघांचा भाजपात प्रवेश\nपुणे – बस थांब्यासाठीची उधळपट्टी सुरूच\nवेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स, मिर्जापुर आजही सर्वाधिक लोकप्रिय \nजागतिक वन दिन : वनसंवर्धनासमोर वणवे, अतिक्रमणांचे आव्हान\nपाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रस्ते कॉंक्रिटीकरण बंद करा\nगौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश\nजलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज\nभारताने खरंच ३०० दहशतवादी मारले का\nपुणे – उन्नत रिंगरोडसाठी चीनसह सात कंपन्यांची तयारी\nपुणे – पादचारी पुलांचे होणार ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\nसुशीलकुमा�� शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\n‘कभी तू चायवाला तो कभी चोर चौकीदार लगता है’: धनंजय मुंडे\nअहमदनगरमधून ‘सुजय’च; भाजपकडून अधिकृत घोषणा\nवेगळा रंग दाखवणाऱ्यांना मतदार मतपेटीतूनच धडा शिकवेल- अजित पवार\nचंद्रकांत पाटलांनी घेतली माजी मंत्री विनय कोरेंची भेट ; लोकसभेच्या पाठिंब्या बाबत चर्चा\nभाजपकडून अमेठीतून पुन्हा एकदा स्मृती इराणींनाच तिकीट\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\n‘मी पुरुषांसोबत झोपत नाही’; रमेश कुमार यांच्या वक्‍तव्याने नवीन वादंग\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/nagar-news-440680-2/", "date_download": "2019-03-22T08:21:54Z", "digest": "sha1:B6RTTB6CUJSDK7CNFWI5EVBNPJGV6VTP", "length": 10981, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हजारो भाविकांनी घेतले तुळजाभवानी पालखीचे दर्शन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nहजारो भाविकांनी घेतले तुळजाभवानी पालखीचे दर्शन\nसुपे – पारनेर तालुक्‍यातील सुपे येथे शनिवारी (दि.6) रोजी सकाळी 6 वाजता तुळजाभवानी पालखीचे आगमन झाले. देवीभक्त व सुपे ग्रामस्थांतर्फे पालखीचे उत्साहात स्वागत केले. पालखी वाजत गाजत चावडीसमोर आल्यानंतर यात्रोत्सवास प्रारंभ झाला. दरम्यान हजारो भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.\nदर्शनासाठी पालखी चावडीसमोर ठेवण्यात आली. शनिवारी दुपारनंतर शाळांना सुट्टी असल्याने परिसरातील हंगा, मुंगशी, म्हसणे, जातेगाव, घाणेगाव, वडनेर हवेली, पळवे, कडूस, भोयरे गांगर्डा, बाबुर्डी, रुईछत्रपती, आपधूप, वाळवणे, पिंपरी गवळी, रांजणगाव मशिदी, रायतळे, अस्तगाव आदी गावांतील भाविकांसह मुलांनी दर्शनाचा लाभ घेतला.\nसायंकाळी 6 वाजता शिवकालीन जहागिरीच्या वाड्यामध्ये पालखी नेण्यात आली. या ठिकाणीदेखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. गतवर्षी पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुपे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक संजयकुमार सोने यांनी पोलीस बंदोबस्त ठेवला होता. कुठलाही अनूचित प्रकार न घडता पालखी सोहळा उत्साहात पार पडला.\nसरकार खोटे बोलुन सत्��ेत आले, आता जनताच त्यांना चांगला धडा शिकवेल – रोहीत पवार\nमुरमाची अवैध वाहतूक करणाऱ्यांची महसूल पथकाला दमदाटी\nलोकन्यायालयात दोन हजार खटले निकाली\nनगर जिल्ह्यात 9 लाख 2 हजार लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा\nनगर : शिवसेनेत संपर्कप्रमुख हटाव मोहीम शमली\nमला अटकच करा : शंकरराव गडाख\nमोक्‍यातील पसार आरोपीला नगरमध्ये अटक\nपवित्र पोर्टलवर उमेदवारांना संवर्गनिहाय जागाच दिसेनात\nश्रीगोंद्यात सिनेस्टाईलने भरदिवसा दीड लाख पळविले\nपुणे – बस थांब्यासाठीची उधळपट्टी सुरूच\nवेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स, मिर्जापुर आजही सर्वाधिक लोकप्रिय \nजागतिक वन दिन : वनसंवर्धनासमोर वणवे, अतिक्रमणांचे आव्हान\nपाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रस्ते कॉंक्रिटीकरण बंद करा\nगौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश\nजलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज\nभारताने खरंच ३०० दहशतवादी मारले का\nपुणे – उन्नत रिंगरोडसाठी चीनसह सात कंपन्यांची तयारी\nपुणे – पादचारी पुलांचे होणार ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’\n‘मी पुरुषांसोबत झोपत नाही’; रमेश कुमार यांच्या वक्‍तव्याने नवीन वादंग\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\n‘कभी तू चायवाला तो कभी चोर चौकीदार लगता है’: धनंजय मुंडे\nअहमदनगरमधून ‘सुजय’च; भाजपकडून अधिकृत घोषणा\nवेगळा रंग दाखवणाऱ्यांना मतदार मतपेटीतूनच धडा शिकवेल- अजित पवार\nचंद्रकांत पाटलांनी घेतली माजी मंत्री विनय कोरेंची भेट ; लोकसभेच्या पाठिंब्या बाबत चर्चा\nभाजपकडून अमेठीतून पुन्हा एकदा स्मृती इराणींनाच तिकीट\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\nमेदनकरवाडीच्या माजी सरपंचावर कारवाई करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/modi-bends-down-help-tribal-woman-wear-slippers/", "date_download": "2019-03-22T08:21:37Z", "digest": "sha1:GGYZQQJ3HUR4PKHI3ML4RCSGG2EOEGEM", "length": 5218, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदींनी हाताने त्या महिलेला चप्पल ��ातली", "raw_content": "\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nअमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण\n‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’\nपाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे चुकीचे,आणखी एका कॉंग्रेस नेत्याला आला दहशतवाद्यांचा पुळका\nमोदींनी हाताने त्या महिलेला चप्पल घातली\nटीम महाराष्ट्र देशा- छत्तीसगडमध्ये काल एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका महिलेला आपल्या हाताने चप्पल घातली, हा व्हीडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल झाला आहे.भाजपाच्या ट्विटर पेजलाही हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.\nबिजापूरला मंचावर एक आदिवासी महिलेला फक्त चप्पलच भेट देण्यात आली नाही, तर मोदी यांनी खाली वाकून या महिलेला आपल्या हाताने चप्पल घातली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चरण पादुका योजना आहे, ज्यात चप्पल वाटण्यात आल्या. या प्रकारच्या योजनेंत तेंदू पत्ता जमा करणाऱ्या महिलांना चप्पल देण्यात येणार आहेत, यामुळे जंगलात त्या आरामात चालू शकतील.\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nभविष्यात आंबेडकर जयंती साजरी होईल की नाही याची काळजी वाटते :तुषार गांधी\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ उपेक्षितच,अध्यक्षांच्या प्रतीक्षेत मातंग समाज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/road-blocking-agitation-on-nagpur-amravati-road/", "date_download": "2019-03-22T08:27:29Z", "digest": "sha1:DAMJRCFI7TXHQVFN77XHDPQVIKK7P27A", "length": 6128, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा संताप अनावर ; नागपूर-अमरावती रस्त्यावर आक्रमक रास्ता रोको", "raw_content": "\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे ���िकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nअमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण\n‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’\nगारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा संताप अनावर ; नागपूर-अमरावती रस्त्यावर आक्रमक रास्ता रोको\nटीम महाराष्ट्र देशा: कापसावरील बोंडअळीच्या हल्ल्यानंतर आता भयंकर गारपीट आणि अवकाळी पावसाच्या तडाख्याने मराठवाडा-विदर्भातील शेती आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले आहे. डूख धरून बसल्याप्रमाणे निसर्ग प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतो आहे. सरकार मात्र पंचनामे आणि सर्वेक्षण इत्यादी सरकारी सोपस्काराच्या जंजाळात अडकल आहे यामुळे शेतकऱ्याचा संताप आता उफाळून आला आहे. गारपिटीनं नुकसान झालेल्या शेताचे पंचनामे तातडीनं करा आणि नुकसान भरपाई द्या. या मागणीसाठी नागपूर-अमरावती रस्त्यावर शेतकरी आक्रमक होत रास्ता रोको सुरु केला आहे. या आंदोलनात भाजपचे आमदार आशिष देशमुखही सहभागी झाले आहेत.\nराज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे 11 जिल्ह्यातील सुमारे 50 तालुक्यांमधील 1086 गावांमधील 1 लाख 24 हजार 294 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि रब्बी हंगामामधील फळ पिकांना मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका बुलडाणा, अमरावती आणि जालना जिल्ह्याला बसला आहे.\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nबरबाद झालेल्या शेतकऱ्यांना झटपट मदत कशी देता येईल याचा सरकाने विचार करावा\nमी पाकिस्तानवर भारताइतकंच प्रेम करतो ; मणिशंकर अय्यरांना पुन्हा पाकिस्तानचा पुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/kerala-chief-minister-takes-aerial-survey-flood-hit-districts-137180", "date_download": "2019-03-22T09:12:41Z", "digest": "sha1:JMMH6QL4I76SKEAH2F7AOVVHHWBXPV54", "length": 13105, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kerala Chief Minister Takes Aerial Survey Of Flood Hit Districts केरळच्या मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nकेरळच्या मुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पा���णी\nरविवार, 12 ऑगस्ट 2018\nमागील काही दिवसांपासून जोरदार पावसाने केरळला झोडपून काढले असून, त्यामुळे राज्यातील पूरस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी केली.\nतिरुअनंतपुरम- मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाने केरळला झोडपून काढले असून, त्यामुळे राज्यातील पूरस्थितीने गंभीर रूप धारण केले आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज पूरग्रस्त जिल्ह्यांची हवाई पाहणी केली.\nइडुक्की जिल्ह्यातील इडुक्की धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कट्टापाना येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित राहाणार होते. मात्र, खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचे हॅलिकॉप्टर येथे उतरू शकले नाही, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्री वायनाडकडे रवाना झाले. तेथे त्यांनी मदत छावण्यांना भेट दिल्याचे सांगण्यात आले. तसेच, जिल्ह्याधिकारी कार्यालयात बैठकही घेतली.\nहवाई पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसमवेत विरोधी पक्षनेते रमेश चेन्निथाला, महसूलमंत्री ई. चंद्रशेखरन, मुख्य सचिव आदी सहभागी झाले होते. केरळमध्ये पुरामुळे बळी गेलेल्यांची संख्या 29 वर पोचली असून, सुमारे 50 हजारांपेक्षा अधिक नागरिकांना मदत छावण्यांमध्ये हलविण्यात आले आहे.\n\"रेड अलर्ट' घोषित जिल्हे\nलातूर बाजारात व्यापारी, आडते संघर्ष पेटला\nलातूर- लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात व्यापारी व आडते संघर्ष वाढत चालला आहे. काही व्यापारी खरेदी केलेल्या शेतमालाचे पैसेच...\nकेरळ, तमिळनाडूमध्ये पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा\nचेन्नई : मुसळधार पावसामुळे तमिळनाडूतील सर्वच जिल्ह्यांत पुढील दोन दिवसांसाठी 'रेड ऍलर्ट' देण्यात आला आहे. बुधवारी रात्रीपासून पुदुच्चेरी आणि...\nकेरळ पूरग्रस्तांसाठी पुणेकरांची मदत\nपुणे - पूरस्थितीमुळे केरळमधील नागरिकांचे जनजीवन उद्‌ध्वस्त झाले असून, त्यांना मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. ‘सकाळ...\nकेरळ पूरग्रस्तांसाठी पुणेकरांची मदत\nपुणे - पूरस्थितीमुळे केरळमधील नागरिकांचे जनजीवन उद्‌ध्वस्त झाले असून, त्यांना मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंडा’कडे ���ोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. ‘सकाळ...\nपुणे - पूरस्थितीमुळे केरळमधील नागरिकांचे जनजीवन उद्‌ध्वस्त झाले असून, त्यांना मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंड’कडे मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. ‘सकाळ’...\nकेरळ पूरग्रस्तांसाठी मदतीचा ओघ\nपुणे - पूरस्थितीमुळे केरळमधील नागरिकांचे जनजीवन उद्‌ध्वस्त झाले असून, त्यांना मदतीसाठी ‘सकाळ रिलीफ फंड’कडे मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. ‘सकाळ’...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.gecko-kalimba.com/mr/", "date_download": "2019-03-22T09:07:22Z", "digest": "sha1:ZQA75K62DWANMW3O5HQTOWKX2LQJBQXW", "length": 5411, "nlines": 175, "source_domain": "www.gecko-kalimba.com", "title": "कागदाची पुडी कझोन, कझोन ड्रम, इलेक्ट्रिक गिटार, Kalimba फॅक्टरी - पाल", "raw_content": "\nमध्य आकार कझोन मॉडेल\n2009 मध्ये स्थापना, \"पाल संगीत साधनांचे कंपनी, लिमिटेड\" ग्वंगज़्यू एक व्यावसायिक निर्माता कंपनी फॅक्टरी केंद्र-Huizhou lnstrument आहे उच्च दर्जाचे कझोन ड्रम, Kalimba, युकेलेले आणि गिटार उत्पादन कंपन्यांसह इतरही कंपन्यांचे आहे. केवळ पुरेसा बाजार संशोधन केल्यानंतर, आम्ही सर्व उत्पादने डिझाइन सुरू, अर्गोनॉमिक्सनेही तत्त्व वर सोय आधुनिक खर्च व्यवस्थापन संकल्पना यात Europe.USA, आणि जपान पासून प्रगत टेक nology आणि डिझाइन संकल्पना चित्तवेधक.\nKOA बाभळीच्या लाकडाचे पाल कझोन\nमनसे साठी रंगीत बालवाडी शाळा कझोन\nछोटी पाल पोर्टेबल पॅड कझोन\nआमच्या बातमीपत्रासाठी नोंदणी करा\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/12/07/%E0%A4%A8%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B0-%E0%A4%B2/", "date_download": "2019-03-22T08:56:22Z", "digest": "sha1:SEMMDYYQNAQ3Y2WKGK6RUFVXW5RCCLAH", "length": 5095, "nlines": 55, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "‘नशीबवान’चा दमदार ट्��ेलर लाँच – www.manoranjancafe.com", "raw_content": "\n‘नशीबवान’चा दमदार ट्रेलर लाँच\n‘कॉमेडीकिंग’ भाऊ कदम यांच्या ‘नशीबवान’चं पोस्टर लाँच झालं तेव्हापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती, की या चित्रपटात नक्की काय पाहायला मिळणार… ही प्रतीक्षा अखेर संपली असून’नशीबवान’ चा जबरदस्त ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. ट्रेलरवरून तरी या चित्रपटात काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार, असं दिसतंय. कुटुंबवत्सल भाऊ कदम सफाई कर्मचारी असून सर्वसामान्य आयुष्य जगताना दिसत आहेत. अचानक त्यांच्या आयुष्यात असं काहीतरी घडतं आणि त्याचं नशीबच पालटून जातं. भौतिक सुखाचा आनंद उपभोगत असतानाच त्यांच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडतानाही या ट्रेलरमध्ये दिसत आहेत. भाऊ कदम यांच्या अफलातून अभिनयासोबतच, त्यांचे खुसखुशीत विनोदही प्रेक्षकांना खदखदून हसवणारे आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण रहदारीच्या ठिकाणी केल्यामुळे हा चित्रपट अतिशय वास्तववादी वाटतोय. शिवाय या चित्रपटात कलाकारांना अतिशय नैसर्गिक रूपात दाखवण्यात आले आहे, त्यांना मेकअपही केलेला नाही. कुठेही दिखाऊपणा, झगमगाट न दाखवता अतिशय सरळ पद्धतीनं या चित्रपटाची मांडणी केली आहे. भाऊ कदम यांच्यासोबत मिताली जगताप वराडकर आणि नेहा जोशी यांसारख्या दमदार अभिनेत्री या चित्रपटात आहेत. या जबरदस्त ट्रेलरवरून चित्रपटही एकदम झकास असेल यात शंका नाही.\nहा चित्रपट येत्या ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious स्वप्नील-मुक्ता ची जोडी या गाण्यावर थिरकली\nNext गुन्हेगारी विश्वाचा खात्मा करण्यासाठी येत आहेत ‘स्पेशल ५’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-stories-marathi-agrowon-special-story-women-self-help-group-suregaondistnagar-11657?tid=163", "date_download": "2019-03-22T09:23:12Z", "digest": "sha1:MIV4QFNPX32Y6OI3USE6CGMJU7K2HCWL", "length": 25870, "nlines": 184, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture stories in marathi agrowon special story of women self help group, Suregaon,Dist.Nagar | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहिला बचत गटांमुळे सावरले संसार\nमहिला बचत गटांमुळे सावरले संसार\nमहिला बचत ���टांमुळे सावरले संसार\nरविवार, 26 ऑगस्ट 2018\nमजुरी करून संसार बळकट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरेगावातील (ता. कोपरगाव, जि. नगर) महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून एकमेकांनी पाठबळ दिले. त्यातूनच रोजगार उपलब्ध झाला. बचत गटातून विश्‍वास मिळाल्यामुळे सुरेगावातील ११९ महिलांना अकरा बचत गटांतून प्रगती साधली. महिला आर्थिक विकास महामंडळाने गावातील महिला गटांना तेजस्विनी योजनेतून सहा लाखांचे कर्जही दिले आहे.\nमजुरी करून संसार बळकट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरेगावातील (ता. कोपरगाव, जि. नगर) महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून एकमेकांनी पाठबळ दिले. त्यातूनच रोजगार उपलब्ध झाला. बचत गटातून विश्‍वास मिळाल्यामुळे सुरेगावातील ११९ महिलांना अकरा बचत गटांतून प्रगती साधली. महिला आर्थिक विकास महामंडळाने गावातील महिला गटांना तेजस्विनी योजनेतून सहा लाखांचे कर्जही दिले आहे.\nनगर जिल्ह्याच्या कोपरगाव तालुक्‍यात सुमारे बारा हजार ४४३ लोकसंख्येचे सुरेगाव तसे विभागलेले. शेतशिवारात मजुरी करून येथील महिलांचा संसार सावरण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू होता. मात्र महिलांच्या जीवनात खरा बदल झाला तो बचत गटांमुळे. गावामध्ये सर्वप्रथम अलका कदम यांनी २००८ मध्ये तुळजाभवानी हा महिला बचत गट सुरू केला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सुरेगावात अकरा महिला बचत गटांतून सुमारे ११९ महिला एकत्र आल्या. गटातून मिळालेल्या आर्थिक पाठबळावर एकमेकींच्या साह्याने संसार सावरण्याला मदत झाल्याचा आनंद आता प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसतो. महिला आर्थिक विकास महामंडळाने सुरेगावात सुरू असलेल्या बचत गटांना सहा लाखांचे कर्जही दिले आहे.\nबचत गटाच्या माध्यमातून सामान्य महिला एकत्र आल्यावर किती बदल होतो, हे गावातील महिलांनी दाखवून दिले आहे. मजुरी करणाऱ्या भारती जिऱ्हे यांना राहायला घर नव्हते. दोन वर्षांपासून घराचा पाया बांधून ठेवला; पण पैसे नसल्याने काम सुरू करता येत नव्हते. यंदा गटाने एक लाखाचा हातभार दिला. आता भारती यांनी घराचे काम पूर्ण करत आणले आहे. सुशीला भागवत यांनाही घराचे बांधकाम करण्याला मदत मिळाली. त्यांनी दूध व्यवसाय सुरू केला, तसेच शेळीपालनदेखील सुरू केले आहे.\nअलका कदम यांनी कपड्याचे दुकान सुरू केले. संगीता गिरी यांनी बेकरी व्यवसाय सुरू केला तसेच वाह���ुकीसाठी मुलाला गाडी घेऊन दिली. सातत्याने मजुरी करणाऱ्या सुनीता सोनवणे आता गणपती मूर्ती तयार करतात. त्यामुळे आता त्यांची मजुरी बंद झाली. पूनम सोनवणे यांनी सुरवातीला शेळीपालन सुरू केले. आता त्या गाईपालनातून दूध व्यवसाय करत आहेत.\nसंगीता सोनवणे यांचे भूमिहीन कुटुंब. मजुरी करून संसार सावरण्याची धडपड. बचत गटात सहभागी झाल्यावर गटाला मिळालेल्या कर्जातून पंचवीस हजार रुपये घेऊन त्यांनी एक एकर शेती कराराने घेतली. पाच वर्षांपासून त्या शेतीत विविध पिके घेतात. त्यातून चांगला फायदा झाला. बचत गटाच्या आधारामुळेच कविता मेहरखांब यांनी साठ हजार रुपये भरून गहाण असलेली जमीन सोडवून स्वतः लागवडीखाली आणली.\nमहिला बचत गटाच्या माध्यमातून सामान्य महिला एकत्र आल्या, चर्चा करू लागल्या, कर्ज मिळाले, रोजगार मिळाला. आता त्यांच्यामध्ये बोलण्याची हिंमत आली. महिला आर्थिक विकास महामंडळाने नेतृत्व आणि व्यवसाय याचे महिलांना प्रशिक्षण दिले आहे. आता या महिला एकत्र येऊन गावांत दरवर्षी होणाऱ्या सप्ताहात एक दिवसाच्या जेवणाचा खर्च करतात. महिलांनी एकत्र येऊन गाव अंतर्गत रस्त्यावर मुरुम टाकला. महिला आर्थिक विकास महामंडळ, ग्रामपंचायत व महिला बचत गट यांच्या पुढाकारातून ‘कबाडकष्ट` संकल्पनेतून पाण्याची टाकी बांधली. गटाला आता ग्रामपंचातीने जागा दिली आहे. ‘घर दोघांचे' या अभियानांतर्गत गटातील महिलांच्या नावे घरे झाली. संतोषी निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सावित्रीबाई फुले ग्रामसमिती कार्यरत असून, गटातील कामांचे एकत्र येऊन नियोजन केले जाते. महिला बचत गटाच्या सदस्य शामा भागवत कदम या गावाच्या सरपंच झाल्या आहेत.\nमहिला आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीने सुरू झालेल्या बचत गटामुळे सुरेगावचा नाव लौकिक सर्वत्र झाला आहे. आतापर्यत गावात आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी कार्यालयाच्या गिरिजा निवासन, मीरा मिश्रा, महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक महेश कोकरे यांच्यासह नाशिक, जालना, परभणी, धुळे, नंदुरबार, वाशीम, लातूर, हिंगोली येथील तीनशेपेक्षा अधिक महिलांनी गावातील बचत गटांना भेट देऊन माहिती घेतली. तमिळनाडू, गुजरात, पुणे येथील अभ्यासकांनीही सुरेगावात येऊन महिलांनी सुरू केलेल्या उपक्रमांचा अभ्यास केला आहे, अशी माहिती पूनम सोनवणे, अलका पंडोरे यांनी दिली.\nदेशभर पोचला स��रेगावचा मसाला\nसुरेगावात महिला बचत गटांनी मसाले बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरवात केली. आता हा मसाला उद्योग चांगलाच वाढला आहे. नगर, शिर्डीसह राज्यात अनेक ठिकाणी बचत गट प्रदर्शनात गावातील महिला मसाल्यांची विक्री करतात. २०१७ मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सुरेगावातील महिला बचत गटाच्या सदस्या अलका कदम, संतोषी निंबाळकर सहभागी झाल्या होत्या. या प्रदर्शनात एक लाख रुपयांचा मसाला विकला. मुंबई, पंजाब, गोवा, ओडिशा या राज्यांसह पंधरा ठिकाणी झालेल्या प्रदर्शनात येथील महिला गटाने मसाला विक्री केली आहे.\nतुळजाभवानी, संत शिरोमणी, सहारा, श्री महालक्ष्मी, साईकृपा, जोगेश्‍वरी, जिजामाता, पंचशील, भीमज्योत, शिवराज, रेणुकामाता.\nमसालेनिर्मिती ः १०, कुंभारकाम ः ३, शेळीपालन ः १५, शेती सुधारणा ः ३५, बेकरी ः १, शिवणकाम ः १५, वीटभट्टी ः ४, दूध व्यवसाय ः १०, पीठ गिरणी ः १, कुक्कुटपालन ः १ , घर कामाला मदत ः ४\nमहिलांसाठी पूरक उद्योगांचे प्रशिक्षण.\nसरकारी योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न.\nग्रामस्वच्छता अभियान, मुलीच्या जन्माचे स्वागत.\nग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुकन्या विमा.\nसाठ महिलांचा उतरविला विमा.\nमुला-मुलींचे शिक्षण, लग्नकार्यासाठी आर्थिक मदत.\nआमचे हातावरचे पोट, जमीन नाही. आम्ही मजुरी करत होतो. सातत्याने आर्थिक अडचणी यायच्या. आता मात्र बचत गटातून पैसे मिळाले, त्यामुळे मी एक एकर शेती करारावर घेतली. त्याचा फायदा झाला. पाच वर्षापासून वेगवेगळ्या पिकांची लागवड आम्ही करीत आहोत.\nबचत गटाचा मिळाला आधार\nआमची परिस्थिती साधारण, राहायला घर नव्हते, पैसे नसल्याने घराचे काम अर्धवट पडून होते. गटातील महिलांनी एक लाखाचे कर्ज दिले. त्यामुळे घराचे बांधकाम करता आले. बचत गटामुळे आधार मिळाला.\nपूरक व्यवसायाला मिळाली गती\nबचत गटामुळे गावातील महिला एकत्र आल्या. महिला एकमेकींना साह्य करत असल्यामुळे प्रगती होत आहे. आमच्या गटाने तयार केलेला मसाला देशभरात पोचला आहे. आर्थिक आधार मिळाल्यावर महिलांनी पूरक व्यवसायामध्ये स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे.\n- अलका कदम, ९५६१०४११७६\nनगर महिला women रोजगार विकास शेती\nबचत गटातून पूरक व्यवसायाला गती\nआज संत तुकाराम बीज\nउज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल व्यवस्थापन’\nभारत जल���ंकट समस्येचा सामना करत आहे.\nवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व धरणे जोडली जाणार, तसेच नदी जोड प्रकल्पातून एका खोऱ्\nआनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान घसरले :...\nन्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या एका अहवाला\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची शक्यता\nपुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी ढगाळ हवामान तयार ह\nतेजस्विनीच्या साथीने बचतीतून...तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या...\nदेशी गाईंचा दूध व्यवसाय ठरला फायदेशीरगेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांकडून देशी गाईचे...\nशेतीतूनच प्रतिकूलतेवर केली मातआलेगाव (ता. जि. अकोला) येथील श्रीमती मंगला रमेश...\nप्रक्रिया उद्योगातून आर्थिक स्थिरतासगरोळी (ता. बिलोली, जि. नांदेड) येथील श्रद्धा...\nशेवगा पानांचे आरोग्यवर्धक गुणधर्मशेवग्याच्या वाळलेल्या पानामध्ये ताज्या...\nशेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...\nशेतीला दिली गव्हांकुर निर्मितीची जोडजारकरवाडी (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील ऋतुजा...\nस्वातीताईंच्या पदार्थांची परदेशातही...कुरुंदवाड (ता. शिरोळ,जि. कोल्हापूर) येथील स्वाती...\nमहिलांना स्वयंपूर्ण करणारी ‘निरजा'संगमनेर (जि. नगर) येथील अपर्णा देशमुख यांनी...\nरेश्माताईंनी तयार केला केकचा रुचिरा...भोसे(जि. सोलापूर) सारख्या ग्रामीण भागात राहूनही...\nमंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...\nशोभाताईंनी जपले शेतीमध्येही वेगळेपणसांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव (ता. वाळवा ) येथील...\nपुदिना शेतीतून मिळाला वर्षभर रोजगारमेदनकलूर (जि. नांदेड) येथील शेख रफियाबी शेख आरिफ...\nनिरामय आरोग्यासाठी समतोल आहारज्या आहारातून प्रथिने, कर्बोदके, सिग्धपदार्थ,...\nशेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...\nशेंगा लाडू, चटणी उद्योगातून तयार केली...शेंगा लाडूसारख्या छोट्या व्यवसायापासून सुरवात...\nवसुंधरा करताहेत स्वच्छता अन्...\"क्‍लीन टू ग्रीन\" हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून...\nपीक नियोजन, पशुपालनातून शेती केली...चांदखेड (ता. मावळ, जि. पुणे) येथील रूपाली नितीन...\nहाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...\nमहिला बचत ��टाने सुरू केली बियाणे बँकपाटीलवाडी (धामणवन) (ता. अकोले, जि. नगर) या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/602500", "date_download": "2019-03-22T08:49:48Z", "digest": "sha1:IAPM223XCYKOOQ6JXVSUV7INZKOEFS4D", "length": 4743, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आजचे भविष्य शुक्रवार दि. 20 जुलै 2018 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » आजचे भविष्य शुक्रवार दि. 20 जुलै 2018\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 20 जुलै 2018\nमेष: नवीन व्यवसाय करणार असाल तर सावधानतेने करावा.\nवृषभः मित्रांच्या सल्ल्याने नको ते धाडस करण्याचे टाळा.\nमिथुन: नको त्या व्यक्तीच्या नादी लागून आरोग्य बिघडण्याची शक्यता.\nकर्क: बोलण्याचा विपरित अर्थ काढला जाण्याची शक्यता.\nसिंह: शिक्षणात यश, संतती व धनलाभ होईल.\nकन्या: परदेश प्रवास तसेच पत्रव्यवहारास अनुकूल काळ.\nतुळ: जुन्या वास्तू अथवा वाहनामुळे काही अडचणी येतील.\nवृश्चिक: आर्थिक दृष्टय़ा चांगले योग, थकबाकी वसुल होईल.\nधनु: एखादे घबाड हाती लागण्याची शक्यता.\nमकर: जगावेगळे काहीतरी करुन दाखविण्याचे धाडस निर्माण होईल.\nकुंभ: वास्तू दोष हटवण्यापेक्षा तिचा मान ठेवावा.\nमीन: वढलागुणांना मोठे काश, आर्थिवढ लाभाऍााr शवमकाता.\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 17 मार्च 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 17 नोव्हेंबर 2017\nभारती पवार यांचा भाजपात प्रवेश तर प्रवीण छेडांची घरवापसी\nगौतम गंभीरचा भाजपात प्रवेश\nकाँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरूवात केली आहे : नरेंद्र मोदी\nपुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचे : सॅम पित्रोडांनी\nपत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सचिवाची आत्महत्या\nकर्नाटकात क्रूझर आणि कंटेनरची भीषण धडक, 9 जणांचा मृत्यू\nकाश्मीरमध्ये 24 तासांत 4 एन्काऊंटर; टॉप कमांडर अलीसह 5 दहशतवादी ठार\nकुटुंबांशिवाय वाढदिवसाचा आनंद अपूर्ण : शिवानी\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 22 मार्च 2019\nढोल-ताशांच्या गजरात रंगला भद्रा, पौर्णिमेचा ‘शिमगोत्सव’\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञ��नमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/loneliness-in-the-open-jails-of-paithan/", "date_download": "2019-03-22T08:33:33Z", "digest": "sha1:ULKJ2G3D2Y6UNJ6XJ74FZMPUDKBLR47D", "length": 7534, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पैठणच्या खुल्या कारागृहातील कैद्यांची व्यथा", "raw_content": "\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nअमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण\n‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’\nपैठणच्या खुल्या कारागृहातील कैद्यांची व्यथा\nअभय निकाळजे /औरंगाबाद : पैठणच्याच नाही तर महाराष्ट्रातील अनेक कारागृहात ‘हर्षल रावते’ आहेत. संजय दत्त हा अभिनेता आहे, म्हणुन त्याची शिक्षा कमी होते. पण ज्यांची शिक्षा संपल्यावरही कारागृहात सडत पडावे लागले तर हाच हर्षलने जो मार्ग स्विकारला, तो स्विकारण्याशिवाय पर्याय राहात नाही.\nपैठणच्या खुल्या कारागृहातील काही जणांचा विद्यापीठात संपर्क आला. त्यावेळी त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या ‘हर्षल’ ने शुक्रवारी मंत्रालयातील पाचव्या मजल्यावरून उडी मारल्यावर पुन्हा ताज्या झाल्या. या कैद्यांना खुल्या कारागृहात ठेवले जाते, कारण त्यांची नियमीत कारागृहातील वर्तन चांगले ठेवल्यानेच. त्या कैद्यांचे तिथले वर्तन (म्हणजे खुल्या कारागृहातील) चांगले असेल, तर शिक्षेत त्यांना सवलत मिळू शकते. पण त्यासाठी महसुल, कारागृह प्रशासन आणि पोलिस अशा तिन्ही खात्यांची एकत्रित बैठक व्हावी लागते. हीच पद्धत पॅरोलसाठीही वापरतात.\nहर्सुल कारागृहातील पॅरोलवर सुटलेले, पण पुन्हा हजर न झालेल्या कैद्यांची गृहमंत्रालयाने जाहीरात दिली होती. त्यानंतर त्या जाहीरातीचा बातमीदार म्हणून पाठपुरावा केला, पण फारसा उपयोग झाला नाही. कारण पॅरोलवर सोडतांना ‘जामीनदार’ घेतला जातो. पण त्या जामीनदारांवरही काही कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. म्हणुन हर्षलने जे पाऊल उचलले, ते सगळ्यांन��� शक्य नाही. पण ज्या कैद्यांच्या शिक्षा संपल्या आहेत. त्यांच्या सुटकेचे काही धोरण शासनाने निश्चित केले पाहीजे. या कैद्यांना सोडले तर कारागृहातील जागाही रिकाम्या होतील आणि कारागृहातील बऱ्यकमध्ये कैद्यांची जी कोंबाकोबी केली जाते, ती थांबेल.हा प्रश्न कैद्यांचा असल्याने त्यावर राजकीय लोक भाष्य करणार नाहीत. पण आयुष्यात केलेल्या एका चुकीची शिक्षा भोगत असेल तरी ती माणसेच आहेत ना, मग त्यांनाही न्याय मिळालाच पाहीजे.\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nशेतकरी कर्जमाफीची यादी आठवडाभरात प्रसिध्द होणार\nगोगावले गुरुजींच्या हजेरीत भाजप नगरसेवकांच्या लिखित भाषणांचे ‘प्रकट’ वाचन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://cipvl.org/3--7", "date_download": "2019-03-22T08:52:20Z", "digest": "sha1:I2C3J666AMOHGWCSFVU56EW5TQM57U76", "length": 8300, "nlines": 31, "source_domain": "cipvl.org", "title": "मेडिकल केअर प्रदात्यांसाठी 7 एसईओ पद्धती", "raw_content": "\nमेडिकल केअर प्रदात्यांसाठी 7 एसईओ पद्धती\nशोध इंजिन ऑप्टिमायझेशन (एसइओ) आपली साइट जेव्हा आढळू शकते याची खात्री करतेएक व्यक्ति शोध इंजिनमध्ये एक क्वेरी बनवितो. उदाहरणार्थ, जर एखादा वेबसाईट बोस्टन परिसरातील पोडियाट्रिस्ट शोधत असेल तरक्षेत्रातील अनेक पोडारिस्टिस्ट आहेत, अर्थातच, आपण आपल्या सराव शोध परिणामात प्रथम पर्याय म्हणून पॉप अप करू इच्छित आहात.\nग्राहक यशस्वी व्यवस्थापक सेमील्ट ,जेसन एड्लर आपल्या संस्थेला आरोग्यसेवा क्षेत्रात एक स्पर्धात्मक कामी देण्यासाठी सात कार्यात्मक एसइओ युक्त्या आणि योजना देतेआपल्याला शोध निकालांमध्ये उच्च रँक करण्यास मदत करतात - banque fiche de paie.\n1. योग्य कीवर्ड निवडा\nशब्दांची एक सर्वसमावेशक यादी तयार करा जी आपल्याला वाटते की लोक टाइप करतीलवैद्यकीय निगा केंद्र आणि सेवा शोधत असताना शोध शब्दांची सूची संकलित केल्यानंतर, त्यांचा प्रभाव वापरून त्यांचे मूल्यांकन कराGoogle चे कीवर्ड नियोजक चाचणीमध्ये दरमहा कोणते महत्त्वपूर्ण शोध वाहतूक असेल याचे वर्णन केले जाईल परंतु किमान स्पर्धा असणार आहेअन्य साइटवरील\n2. आपल्या मेटा डेटाचे वर्णन करा: मेटा वर्णन आणि शीर्षक टॅ���\nआपल्या एसईओ हस्तक्षेप सह एकीकृत कीवर्ड मेटाडेटा मध्ये उपस्थित असणे आवश्यक आहेप्रत्येक पृष्ठाचे आणि आपल्या साइटच्या प्राथमिक सामग्रीमध्ये मेटाडेटात बंद होताना आणि ओपन मध्यादरम्यान असलेले एचटीएमएल मेटा टॅग आहेतएका फाईलच्या HTML सायफरवर टॅग करा. मेटा डेटा हे शोध इंजिनास पृष्ठावर काय आहे हे ओळखण्यास मदत करते जे शीर्षक टॅग समजले जातातपृष्ठाचे शीर्षक म्हणून.\n3..साहित्यिक-मुक्त सामग्री तयार करा\nहे सुनिश्चित करण्यासाठी आपल्या वैद्यकीय निधीच्या वतीने आपल्या साइटसाठी अद्वितीय सामग्री तयार करातो बाहेर स्टॅण्ड आणि आपण ऑनलाइन एक स्पर्धात्मक धार देते दर्जेदार सामग्री मार्केटिंगमुळे आपल्या प्रेक्षकांना माहिती देणे हे शक्य करतेआपल्या कौशल्य आणि मूल्य आणि शेवटी सूचित करण्यासाठी, शोध इंजिन मध्ये श्रेणी वाढणे.\n4. आपली वेबसाइट वर साइट नकाशा असल्याचे सुनिश्चित करा\nसरलीकृत साइट मॅप तयार करणे हे सहकार्य करण्याच्या अंतर्गतच्या युक्तीद्वारा असतेशोध इंजिनसह साइट नकाशा Yahoo, Bing आणि अगदी Google वर आपली साइट कसे कॉन्फिगर आणि कनेक्ट केली आहे यावर अंतर्दृष्टी देते\n5 विविध शोध वर्टिकल\nबहुतेक हेल्थकेअर तज्ञ स्लाइडशो वापरून उच्च क्रमांकाची संधी गमावतात.व्हिडिओ, प्रतिमा आणि इतर संवादी फॉर्म. आपली वेबसाइट संबंधित ऑप्टिमाइझ केलेल्या सामग्रीसह भरा आणि विविध फॉर्म वापरण्यापासून लाभ घ्याअनुलंब शोध\n6. स्थानिक शोध जाहिरात\nअर्ध्या शोधांवर मोबाइल उपकरणांच्या वापराद्वारे अंमलात आणले जाते. स्थानिकवैद्यकीय संगोपन संस्थेसाठी शोधणे हे एक महत्वाचे केंद्र आहे कारण रुग्णांना या केंद्राच्या प्रत्यक्ष स्थानास भेट देणे आवश्यक आहेत्यांच्या सेवांचा वापर करा\n7. श्रेणी वाढविण्यासाठी सामाजिक साइट वापरा\nसामाजिक मीडिया आपल्या साइटवर रहदारी चालविते आणि दोन-मार्ग सुलभ करतेएक नियमित व्यक्ती आणि संस्था दरम्यान संवाद. सामाजिक साइट लिंकच्या प्रकरणामध्ये एसइओला प्रभावित करतातइमारत आणि सामग्री प्रतिबद्धता.\nआपल्या व्यवसायात एसइओचे महत्त्व कसे आहे यावर शंका घेऊ का सध्या 55% पेक्षा जास्तअमेरिका स्वत: च्या स्मार्टफोन मध्ये प्रौढ, जे संभाव्य रुग्णांना द्वारे होऊ शकते शोध परिणामांमध्ये उच्च रँक करणे किती महत्त्वाचे दर्शवतोडेस्कटॉप पीसी आणि डेस्कटॉप पीसीवर���न वर नमूद केलेल्या पद्धती अंमलात आणणे, आपण ऑनलाइन वाढू शकालआपल्या सरावांची उपस्थिती आणि नवीन क्लायंटला पोहोच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.com/sports-2/6144/", "date_download": "2019-03-22T09:10:35Z", "digest": "sha1:43XXCGAVYUH33ENMCJ7PZ5NZVTGLTKT5", "length": 16401, "nlines": 118, "source_domain": "nandednewslive.com", "title": "परमेश्वर यात्रेत कलागुणदर्शन, भजन, कब्बड्डी, कुस्ती स्पर्धेची होणार धूम – Online NewsPortal of Nanded", "raw_content": "\nपरमेश्वर यात्रेत कलागुणदर्शन, भजन, कब्बड्डी, कुस्ती स्पर्धेची होणार धूम\nगेल्या दहा दिवसापासून सुरु असलेल्या हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेला रंगत चढली असून, विविध स्पर्धा सुरु आहेत, त्यामध्ये आत्तापर्यंत भाषण स्पर्धा, बडबड गीत आणि मंगळवारी रात्रीला सुदृढ ब्लॅक स्पर्धा समपन्न होणार असून, बुधवारपासून स्पर्धांची धूम चालणार आहे. दरम्यन यात्रेमध्ये ब्रेक डान्स, घडागाडी, उंच भरारी घेणारे आकाश पाळणे, बोट आदींसह विविध मनोरंजनात्मक साहित्य दाखल जाहले असून, यात्रेतील विविध दुकानांमध्ये गृहउपयोगी, सौंदर्य प्रसाधने यासह विविध वस्तूंची दुकाने सजली आहेत.\nबुधवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध गुणदर्शन स्पर्धा\n१३ मार्च रोजी आठ ते दहा या वेळेत श्री चे मंदिर आवारात शालेय गुणदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली पहिले बक्षीस पहिले बक्षीस ६००१/- रुपये, दुसरे बक्षीस ४००१-/ रुपये, तिसरे बक्षीस ३००१/- रूपये, चव्थे बक्षीस २००१ /- रुपये, पाचवे बक्षीस १००१/- रुपये तर सहावे बक्षीस ५०१/- रुपये प्रोत्साहन पर ३०१/- रूपये प्रत्येक शाळेसाठी सादरीकरण वेळ २० मिनिटांचा आहे. १४ मार्च रोजी महिलांसाठी सकाळी ११ ते ४ या वेळात श्री मंदिराच्या सभागृहात महिलांना करिता विविध स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेसाठी ऐनवेळी बक्षीस जाहीर करण्यात येणार आहेत.\n१५ मार्च सकाळी ११ ते ३ या वेळेत पशुप्रदर्शन स्पर्धा होणार आहे या मध्ये गावरान बैलजोडी साठी पहिले बक्षीस ५००१ /-रुपये दुसरे बक्षीस ४००१/- रूपये तर प्रोत्साहन पर १००१/- रूपये तर लालकंधारी बैलजोडी प्रथम ४००१/- रूपये दुसरे २५०१/- रूपये प्रोत्साहन पर १००१/- रूपये तसेच लालकंधारी गाय प्रथम १५००/- रुपये दुसरे १००१/- रुपये तर लालकंधारी वळू प्रथम बक्षीस १५००/- रुपये दुसरे १००१ /-व गावरान गाय प्रथम २००१/- रुपये दुसरे १५०१/- रुपये, गावरान कालवड प्रथम १००१/- रूपये दुसरे ७००/- रुपये गावरान वळू प्रथम १५००/- रुपये दुसरे १००१/-० रुपये असे बक्षीस ठेवण्यात आले आहेत.\nशनिवारी भव्य कब्बड्डी स्पर्धा\nदि.१६ मार्च रोजी यात्रेतील मुख्य आकर्षण असलेली भारतीय खेळ कब्बड्डी स्पर्धा होणार असून, कब्बड्डी स्पर्धेमधेय सहभागी होणाऱ्या संघाला पहिले बक्षीस १११११ /- रूपये प्रथम पारितोषिक माजी या.माधवराव पाटील जवळगावकर यांच्यातर्फे कै.निवृत्तीराव पवार यांच्या स्मरणार्थ दिले जाणार आहे. तर दुसरे बक्षीस ७००१ /- रूपये परमेश्वर ट्रस्टकडून ४००१ /-आणि राहुल नरवाडे यांच्याकडून स्व.विजय नरवाडे यांच्या स्मरणार्थ ३००० /-रूपये, तर तिसरे बक्षीस ४००१ /- रुपये गंगाधर मामीडवार यांच्याकडून ३००० /- रुपये, आणि संजय मारावार यांच्याकडून १५०० /- रूपये देण्यात येईल.\n१७ रोजी भव्य भजन स्पर्धा\nयात्रेमधील सुगम संगीत तथा भजनाच्या कार्यक्रम होणार असून, हि भजन स्पर्धा दि.१७ मार्च रविवारी सायंकाळी ८ पासून होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम ११ हजार १२१ रुपयाचं तर दुसरे बक्षीस ८००१ रुपये असून, तिसरे बक्षीस ६००१ /- रुपये, तर चौथे ४००१ /- रूपये, पाचवे २२२२/- रुपये, सहावे २१०० /- रुपये, सातवे १५०० /- रुपये, आठवे ११५१ /- रुपये, नववे १०००/- रुपये, दहावे ७०० /- रुपये, अकरावे ५०० /- रुपये, बारावे ३०० /- रुपये, असे भरपूर बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.\n१८ मार्च सोमवारी कुस्ती स्पर्धा\nया यात्रेत सर्वाचे आकर्षण ठरणारी कुस्त्यांच्या कार्यक्रम हि स्पर्धा १८ मार्च सकाळी ११ वाजता पासून सुरू होणार आहे शेवटची मानाची कुस्ती ७००१ /- रूपये हे बक्षीस बजरंग दलाच्या वतीने दिले जाणार आहे. तर त्यापुर्वी २००१ /- रुपये, तिसरी कुस्ती २००१ /-रुपये, या सह व्यक्तीक कुस्त्या ही होणार आहेत. या शिवाय पैलवानाची उपस्थिती पाहून ऐनवेळी देवस्थान कमिटीच्या निर्णयाने कुस्त्या लावण्यात येतील या महाशिवरात्री महोत्सवात पंचक्रोशीतील नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष तहसीलदार, उपाध्यक्ष महविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, विश्र्वस्त लक्ष्मणरावजी शक्करगे, देविदास मुधोळकर, प्रकाश कोमावार, श्यामसुंदर पवनेकर, विठ्ठलराव वानखेडे, संभाजीराव जाधव, मुलचंद पिंचा, अनंतराव देवकते, प्रकाश शिंदे, राजाराम झरेवाड, वामनराव वानखेडे, श्रीमती लताताई पाध्ये, सौ लताताई मुलंगे, माधवराव प��ळजकर, श्रीमती मथुराबाई भोयर, शांतीलाल श्रीश्रीमाळ, अॅड दिलीप राठोड, अनिल मादसवार यांच्यासह यात्रा सब कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण शक्करगे, उपाध्यक्ष सुभाष शिंदे, सचिव संजय माने यांच्यासह गावकर्यांनी केले आहे.\nPosted in इतर, स्पोर्ट्सTagged कब्बड्डी, कलागुणदर्शन, कुस्ती, भजन\nPrevious भारतीय संविधानात स्त्रियांच्या दुःखमुक्तीचे सौंदर्य- पंचफुला वाघमारे\nNext नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाच्या निवडणुकीत ऍड.पी.एन.शिंदेंचा पराभव\nमहाराष्ट्रात पावणेनऊ कोटी मतदार\nतृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत बनल्या निवडणुकीच्या सदिच्छादूत\nमतदारांच्या मदतीला 1950 हेल्पलाइन\nअपडेट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, मेलआयडी टाकून साईन अप करा...तुमचा आयडी कुठेही व्हायरल होणार नाही.\nतृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत बनल्या निवडणुकीच्या\nडाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला\nधुळवडीच्या दिवशी काळेश्वर मंदिराच्या काठावर एका युवकाचा बुडून\n40-50 हजार सिक्ख भाविकांच्या उपस्थितीत ‘होला मह्ल्ला’ उत्साहात\nसी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिता भंगाच्या 717\nटीसीएल इलेक्ट्रॉनिक्सची दिल्ली कॅपिटल्ससह\nट्रेनने प्रवास करताय…. मग लक्षात ठेवा या १०\nप्राप्तीकर कमी करण्याकरिता ‘एचआरए’ ठरेल\nअशोक चव्हाणांच्या बालेकिल्याला खिंडार पाडणारा भारतीय जनता पार्टीचा मास लिडर\nशहीद जवानांपैकी 6 जणांनी मुदखेडमध्ये घेतले होते\nसहस्त्रकुंड एकलव्य रेसिडेंसियल पब्लीक\nकॉग्रेसच्या एका बड्या माजी मंत्र्यांना आ. चिखलीकरांच्या विरोधात निवडणुकीसाठी गळ\nयंदाच्या लोकसभा निवडणूकीत अशोक चव्हाणांचा किल्ला धारातिर्थी पडणार –\nअशोक चव्हाणांचा पराभव अटळ – ना.\nतलवारीने हल्ला करून उजवा हात लटकवणाऱ्याला पोलीस\nखा.अशोक चव्हाणांच्या जाहीर व्यक्तव्यानंतर सुध्दा मटका बंद झालाच\nकॉंग्रेसच्या बालेकिल्यात नांदेड लोकसभेवर विरोधकांचा एकच\nपोलीस उपनिरिक्षक शितल चव्हाणची ‘सुपारी’ घेवून\nया वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वृत्तसंकेतस्थळ घेत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/farmers-loan-waiver-list-will-be-published-in-a-week-cm/", "date_download": "2019-03-22T08:33:37Z", "digest": "sha1:A3GKHVKPCLIFSDUVBNJ46J5WKOPYI3TZ", "length": 7014, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेतकरी कर्जमाफीची यादी आठवडाभरात प्रसिध्द होणार", "raw_content": "\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nअमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण\n‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’\nशेतकरी कर्जमाफीची यादी आठवडाभरात प्रसिध्द होणार\nसांगली: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजनेअंतर्गत माहिती न जुळलेल्या यादीतील शेतक-यांच्या पात्र- अपात्रतेचा निर्णय घेऊन दुरूस्त अंतिम यादी येत्या पाच दिवसात तातडीने पाठविण्यात यावी, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सांगली जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीबाबतचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी सांगली जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपव्यवस्थापक सुधीर काटे यांना हा आदेश दिला.\nशेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत अंतिम यादी १५ फेब्रुवारी रोजी प्रसिध्द करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत सांगली जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार शेतकरी कुटुंबांनी आपले अर्ज ऑनलाईन दाखल केले होते. त्यातील ९१ हजार १८९ शेतक-यांना १८७ कोटी ३५ लाख रूपयांची कर्जमाफी मिळाली. मात्र आजही ६५ हजाराहून अधिक शेतकरी या कर्जमाफी व प्रोत्साहन अनुदानापासून वंचित आहेत. काही शेतक-यांनी अर्जात भरलेली माहिती व संबंधित बँकेची माहिती यांचा मेळ लागत नसल्याने या योजनेअंतर्गत सादर तीन याद्या राज्य शासनाने पुन्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे पाठविल्या होत्या. त्या याद्या आता तातडीने दुरूस्त करून दि. १३ फेब्रुवारीपर्यंत राज्य शासनाकडे परत पाठवाव्यात. शेतकरी कर्जमाङ्गी योजनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या योजनेअंतर्गत एकही शेतकरी वंचित राहू नये, याची पूर्णपणे दक्षता संबंधित अधिका-यांनी घ्याव��, असा आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nतिरंगा यात्रेनंतर आता मुंबई भाजपातर्फे गरिबरथ यात्रा\nशेतक-यांनासुध्दा तुम्ही सोडत नाही. कुठे फेडाल हे पाप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mipunekar.wordpress.com/about/", "date_download": "2019-03-22T09:00:09Z", "digest": "sha1:VE4CGI4KWEU34GSS4Z4QYNRQKP5UBX3W", "length": 3514, "nlines": 78, "source_domain": "mipunekar.wordpress.com", "title": "माझ्याबद्दल थोडेसे… | मी पुणेकर", "raw_content": "\n मग स्वतःबद्दल फार बोलू नये असं थोर लोक सांगून गेलेत.\nजरा विरंगुळा म्हणून मराठीतून लिखाण चालू केलं. खूप दिवसांपासून डोक्यात होतं, शेवटी एकदाचा ब्लॉग चालू केला.\nब्लॉग वाचल्याबद्दल आभारी आहे.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nती ची कहाणी – भाग- १\nहवे “हवेतले ” दिवस…\nडेंटीस्ट नको नको …\nTrupti Limaye च्यावर कायम प्रेझेंटेबल असावे…\nvishal च्यावर ऑफिस मधलं भूत\nnihal च्यावर ऑफिस मधलं भूत\nसुदर्शन च्यावर डेंटीस्ट नको नको …\nwritetopaint च्यावर डेंटीस्ट नको नको …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_168.html", "date_download": "2019-03-22T08:13:28Z", "digest": "sha1:R4LOOKA66KAPFYVPBJFH3JCDSWSK2KJZ", "length": 6410, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "चांदिवली येथे रक्तदान शिबिरात तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nचांदिवली येथे रक्तदान शिबिरात तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग\nचांदिवली (प्रतिनिधी) - विश्‍व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्���ा संयुक्त विद्यमाने चांदिवली संघर्ष नगर मुंबई येथे महर्षी दधिची महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र परिवर्तन सेनेचे अध्यक्ष व पक्षप्रमुख धनराज राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.\nडॉ. रॉय, रोहित रॉय व रोहन ठाकूर यांनी या महारक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात परिसरातील शेकडो तरुण, महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई\nयू टर्न घेत शरद पवार पुन्हा माढ्यातून\nउन्हाळ्याच्या वाढत्या तापमानाप्रमाणेच इलेक्शन फीवरही लागला वाढू सातारा / जयंत लंगडे : वाढत्या उन्हाळ्याच्या तप्ततेप्रमाणेच लोकसभा निवडण...\nदहा वर्षानंतर पुन्हा मत विभागणीची खेळी बंडखोरांना \"कुमक\" पुरविण्याची धुरिणांची व्युहरचना\nकुमार कडलग /नाशिक नाशिक लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार निवडणूकीत हमखास पराभूत होतो,असा एक समज गेल्या अनेक निवडणूकींच्या निकालावरून...\nघड्याळाचे आणखी काटे ढिले; समीर दुधगावकर, डॉ. भारती पवार भाजपच्या वाटेवर\nनगर / प्रतिनिधीः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळत नसल्याचे पाहून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भाजपत जायला लागले आहेत, तर भाजपचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dalmia-group-adopts-red-fort/", "date_download": "2019-03-22T08:28:51Z", "digest": "sha1:37ONAJL72RSOZ6GOSA7OHWBF324JPAIE", "length": 8982, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लाल किल्ल्यावर दालमिया ‘बादशहा’, किल्ला दत्तक देण्यावरुन वाद!", "raw_content": "\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nअमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण\n‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’\nलाल किल्ल्यावर दालमिया ‘बादशहा’, किल्ला दत्तक देण्यावरुन वाद\nटीम महाराष्ट्र देशा- देशातील महत्वाच्या ऐतिहासिक इमारतींपैकी एक असलेला ‘लाल किल्ला’ दालमिया भारत ग्रुपला दत्तक देण्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. सरकारच्या या निर्णयावर काँग्रेस, तृणमुल काँग्रेस आणि राष्ट्र��य जनता दलाने जोरदार टीका केली आहे. लाल किल्ला दालमिया ग्रुपला दिल्यानंतर भाजपा सरकार आता पुढची कोणती ऐतिहासिक इमारत खासगी कंपनीला भाडेतत्वावर देणार आहे असा सवाल काँग्रेसने टि्वट करुन विचारला आहे.\nदिल्लीत १७व्या शतकात लाल किल्ला उभारला होता. त्यानंतर स्वातंत्र्यापर्यंत आणि स्वातंत्र्यानंतरही अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार लाल किल्ला ठरला आहे. केंद्र सरकारने २०१७मध्ये ‘अ‍ॅडॉप्ट ए हेरिटेज’ ही योजना सुरू केली आहे. ऐतिहासिक वास्तू खासगी कंपनीने किंवा संस्थांनी दत्तक घेऊन तेथे सोयी-सुविधा पुरवायच्या, अशी ही योजना आहे. परंतु दत्तक घेतलेल्या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व राखले जाईल का हा प्रश्न कायम असतानाच केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालय, पुरातत्व खाते आणि दालमिया भारत ग्रुप यांच्यात ९ एप्रिलला करार झाला. त्यानुसार पाच वर्षांसाठी लाल किल्ला दालमिया ग्रुपच्या ताब्यात असेल. त्याबदल्यात केंद्र सरकारला २५ कोटी रुपये दालमिया ग्रुपकडून मिळणार आहेत.\nदरम्यान सांस्कृतिक खात्याचे राज्यमंत्री महेश शर्मा यांनी या करारामागे नफेखोरीचा कोणताही उद्देश नसल्याचे म्हटले आहे. १७ व्या शतकातील या मुघलकालीन इमारतीमध्ये पर्यटकांना ज्या सुविधा दिल्या जातात त्यामध्ये अधिक सुधारणा करण्याची जबाबदारी दालमिया ग्रुपवर असेल. मागच्यावर्षी जागतिक पर्यटन दिनी राष्ट्रपतींनी केंद्र सरकारच्या एका योजनेची घोषणा केली होती. स्मारकाच्या सेवा अधिक चांगल्या पद्धतीने देण्यासाठी ज्यांना कोणाला योगदान द्यायचे असेल त्यांनी पुढे यावे असे जाहीर करण्यात आले होते. त्याच योजनेतंर्गत दालमिया समूहाकडे लाल किल्ल्यातील काही सेवा देण्यात आल्या आहेत असे शर्मा म्हणाले.\nऐतिहासिक लाल किल्ल्याचे पाच वर्षांसाठी खासगीकरणच असणार आहे. त्यामुळे ‘सुविधा पुरविणार तर पैसे वसूल करणार’ या न्यायाने दालमिया ग्रुपकडून महागडे तिकीट लावून पर्यटकांकडून पैसे वसूल केले जाण्याची शक्यता आहे.\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nअखेर जयंत पाटील यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड\nराजकीय अंतर्गत मतभेदामुळे ‘चान्नी’ गावचा विकास खोळंबला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/5/13/summervacations.aspx", "date_download": "2019-03-22T08:03:19Z", "digest": "sha1:4ZVYG4IXUNT33U24U2C57DSZTGIAQHBC", "length": 7531, "nlines": 96, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "सुट्टी – निसर्गाची मैत्री", "raw_content": "\nसुट्टी – निसर्गाची मैत्री\nमे महिन्याची सुट्टी आणि मजाच मजा\n असे आपल्या मनात असते. मौजमजेच्या नेहमीच्या कल्पना सोडून आपण निसर्गाच्या सान्निध्यात गेलो आणि त्याच्यात रमलो की, आपल्याला किती वेगवेगळे खेळ सुचतात... आणि त्यातून आगळाच आनंद प्राप्त होतो.\nगुरुदेव रवीन्द्रनाथांनी सुट्टी म्हणजे निसर्गाचा सहवास असे वर्णन केले आहे. त्यांनी लिहिलेली सुट्टी (बांगला भाषेत ‘छुट्टी’) या कवितेतून विलक्षण निसर्गाच्या मैत्रीची ओळख करून घेऊ या.\nप्रथम मूळ बंगाली कविता दिली आहे आणि त्याखाली मराठीतून अनुवाद लिहिला आहे.\nमेघेर कोले रोद हेसे छे,\nआज आमादेर छुटी हो भाई.\nकी करि आज भेबे ना पाई,\nपथ हारिये कोण बने जाई,\nकोन माठे ये छुटे बेडाई सकल छेले जूटी,\nआहा हाहा हा ||१||\nकेया- पातार नौका गंडे साजिये देबो फुले.\nराखाल छेलेर संगे धेनू,\nचरबी आज बाजिये बेणू.\nमाखबो गाये फुलेर रेणू चाँपार बने लूटी,\nआहा हा हा ||२||\nरोद = प्रकाश, उन भेबे= विर करणे, सुचणे\nमाठ= मैदान, माळरान केया= केवडा, केतकी\nतालदिघि= ताल सरोवर दूले दूले = डुलत\nराखाल =गुराखी, गोपाल बेणू= बासरी\nगाये= अंगावर चाँपा= चंपक, चांफा\nफुलेर रेणू= फुलांचे पराग\nया कवितेचा मराठी अनुवाद बंगाली भाषा शिक्षिका अपर्णा झा यांनी केला आहे.\nआकाश मंडपी प्रकाश हासे,\nआज आम्हाला सुट्टी बाबा,\nआहा हाहा हा हा हा --\nकाय करू आज सुचेना काही\nपथ हरवून कोण्या वनी जाऊ\nकुठे माळावर फिरत राहू,\nआहा हा हा हा.\nकेतकी पानाची नौका करू\nताल सरोवरी सोडून देऊ जाई डुलत डुलत\nआ हा हा हा हा ||२||\nकेवळ निसर्गाचा सहवास, त्यातून मिळणारा आनंद आणि निसर्गाचं एक विलक्षण लोभस रूप ही कविता आपल्याला दाखवते. सुट्टीचा असा सामुहिक अनुभव आजकाल आपण घेतच नाही. त्यामुळे आपल्या निसर्गविषयक आणि पर्यायाने समाजविषयक जाणीव प्रेरितही होत नाहीत. त्या प्रेरित करण्याचे काम ही कविता नेमकेपणाने करते आहे. सुट्टीत करायचं काय हा प्रश्नच या कवितेत दिसत नाही, तर सुट्टी खूप सुंदर असते आणि ती अशीच सुंदर आठवणी देणारी घालवायची असते असा संदेश मात्र आजच्या पिढीला मिळतो आहे. आयुष्य समृद्ध करता येणारी, मन प्रसन्न करणारी आणि सुखद असणारी कवितेतली सुट्टी ही मोहक आहे. आजच्या मुलांनी अशी सुट्टी एन्जॉय केली तर या कवितेचं सार्थक होईल नाही\nगुरू रवींद्रच्या या मूल कवितेतली गेयता अनुवादातही अगदी चपखल आली आहे. त्यातला भावार्थही मनाला प्रसन्न करणारा आहे. मुळातली आणि अनुवादातली ही मनोहर सुट्टी पालकांनी आपल्या पाल्यांसोबत घालवली तर काय धमाल येईल नाही\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/sport/page/30", "date_download": "2019-03-22T08:40:21Z", "digest": "sha1:PLPGXI7OQRIBHYSYBN3BPEEWHNLUGJIR", "length": 10115, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रिडा Archives - Page 30 of 762 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nप्रशिक्षणाच्यामाध्यतून देखील खेळाडू त्याच्या खेळात सक्रिय राहू शकतो\nपुणे / प्रतिनिधी मी प्रशिक्षणाकडे वळालो असलो तरी त्या माध्यमातून खेळाडू त्याच्या खेळात सक्रिय राहतो. प्रशिक्षण हा देखील खेळातील महत्त्वाचा भाग आहे. ज्यावेळी तुम्ही एखाद्या खेळाचे प्रशिक्षण देता त्यावेळी तुम्ही त्या खेळाचे प्रमोशन करत असता. असे मत 5 वेळा जगज्जेता झालेला बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने शुक्रवारी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पुण्यात पीवायसी हिंदु जिमखाना क्लबच्यावतीने आयोजित चॅम्पकोच ...Full Article\nवृत्तसंस्था/ झुरिच 2030 साली होणाऱया फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या संयुक्त यजमानपद शर्यतीमध्ये आता चिलीचाही समावेश झाला आहे. या यजमानपद शर्यतीमध्ये चिली, अर्जेंटिना, पराग्वे आणि उरुग्वे या देशांचा संयुक्त ...Full Article\nइंडिया अ संघाचा डावाने मोठा विजय\nवृत्तसंस्था/ म्हैसूर शुक्रवारी येथे झालेल्या दुसऱया अनाधिकृत कसोटी सामन्यात इंडिया अ संघाने इंग्लंड लायन्स संघाचा एक डाव आणि 68 धावांनी दणदणीत पराभव करून दोन सामन्यांची ही मालिका 1-0 अशा ...Full Article\nतैवानचा जंग, अमेरिकेचा क्वेरी विजयी\nवृत्तसंस्था/ न्यूयॉर्क एटीपी टुरवरील येथे सुरू असलेल्या न्यूयॉर्क खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेत जन्मलेला पण तैवानमध्ये स्थाईक झालेल्या जंगने तसेच अमेरिकेच्या सॅम क्वेरीने दुसऱया फेरीतील आपले सामने जिंकले. गुरुवारी ...Full Article\nवृत्तसंस्था/ कतार येथे सुरू असलेल्या कतार खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत रुमानियाची टॉपसिडेड सिमोना हॅलेप आणि युक्रेनची इलिना स्वितोलिना यांच्यात एकेरीचा उपांत्य सामना होणार आहे. अलिकडेच हॅलेपने आपला प्रशिक्षक बदलून ...Full Article\nलंकेला विजयासाठी 304 धावांचे आव्हान\nवृत्तसंस्था/ दरबान येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या तिसऱया दिवशी यजमान दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला विजयासाठी 304 धावांचे आव्हान दिले असून शेवटची बातमी हाती आली त्यावेळी लंकेची दुसऱया ...Full Article\nमहाराष्ट्राच्या रुमाला दुहेरी मुकूट\nवृत्तसंस्था / मुंबई रोटरी क्लब पुरस्कृत अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज कनिष्ठांच्या टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राची महिला टेनिसपटू द्वितीय मानांकीत रुमा गायकवारीने दुहेरी मुकूट पटकाविला. 14 वर्षाखालील मुलींच्या एकेरीच्या सामन्यात ...Full Article\nश्रीनगरमधील सामना हलविण्याची विनंती\nवृत्तसंस्था / नवी दिल्ली सध्या सुरू असलेल्या आय लीग फुटबॉल स्पर्धेतील मिर्नव्हा पंजाब एफसी आणि रियल काश्मीर यांच्यातील येथे होणाऱया सामन्याचे ठिकाण बदलण्याची विनंती मिर्नव्हा पंजाब एफसी संघाने अखिल ...Full Article\nहनुमा विहारीची शतकांची हॅट्ट्रिक\nनागपूर / वृत्तसंस्था प्रथमश्रेणी क्रिकेटमधील दर्जेदार फलंदाज हनुमा विहारी इराणी चषक स्पर्धेत सलग तीन शतके झळकावणारा पहिलाच फलंदाज ठरला. पहिल्या डावात 114 धावा जमवल्यानंतर त्याने येथे दुसऱया डावात नाबाद ...Full Article\nकॅप्टन कोहलीचे पुनरागमन, ऑसीविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर\nऑनलाईन टीम / मुंबई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मायदेशात होणाऱया ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. न्यूझीलंड दौऱयानंतर विश्रांतीवर गेलेल्या कर्णधार विराट कोहलीचे या सामन्यात कमबॅक झाले ...Full Article\nभारती पवार यांचा भाजपात प्रवेश तर प्रवीण छेडांची घरवापसी\nगौतम गंभीरचा भाजपात प्रवेश\nकाँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरूवात केली आहे : नरेंद्र मोदी\nपुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचे : सॅम पित्रोडांनी\nपत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सचिवाची आत्महत्या\nकर्नाटकात क्रूझर आणि कंटेनरची भीषण धडक, 9 जणांचा मृत्यू\nकाश्मीरमध्ये 24 तासांत 4 एन्काऊंटर; टॉप कमांडर अलीसह 5 दहशतवादी ठार\nकुटुंबांशिवा��� वाढदिवसाचा आनंद अपूर्ण : शिवानी\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 22 मार्च 2019\nढोल-ताशांच्या गजरात रंगला भद्रा, पौर्णिमेचा ‘शिमगोत्सव’\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/latur-marathwada-news-celebrate-water-week-village-49009", "date_download": "2019-03-22T09:23:27Z", "digest": "sha1:YBTF2YHV7X4N23WNTPHGVSXLIOGTJI7Q", "length": 14566, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "latur marathwada news celebrate the water week in the village गावागावांत पाणी सप्ताह साजरा करा - पाशा पटेल | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nगावागावांत पाणी सप्ताह साजरा करा - पाशा पटेल\nबुधवार, 31 मे 2017\nलातूर - पडलेल्या पावसाचे आतापासूनच नियोजन केले गेले नाही तर येत्या 50 वर्षांत समाजातील 70 टक्के लोक हे पाण्यासाठी वणवण भटकताना दिसून येतील. येत्या काळात पाण्याची भीषणता अधिक तीव्र होईल. त्यामुळे आता गावागावांत पाणी सप्ताह झाले पाहिजेत. पाणी अडवून जिरवणे व वृक्षलागवडीसाठी वारकऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन शेतकरी नेते व माजी आमदार पाशा पटेल यांनी मंगळवारी केले.\nमहाराष्ट्र वारकरी परिषदेच्या वतीने आयोजित संत साहित्य संमेलनात आज \"पाणी नियोजन' या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चैतन्य महाराज कबीर बुवा होते. यावेळी पुण्याचे जलतज्ज्ञ अनिल पाटील, निवृत्ती महाराज, संमेलनाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, संमेलनाचे मुख्य संयोजक तथा वारकरी परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष विठ्ठल पाटील आदी उपस्थित होते.\n'पावसाचे प्रमाण कमी झाल्याने तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पर्यावरणाचा असमतोल या सर्व बाबींना कारणीभूत आहे. परंतु, सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या आजच्या पिढीला ही गोष्ट अजिबात समजत नाही, हे फार विचित्र आहे. आपण ओढ्याची जिरवली, त्यामुळे ओढे आता आपली जिरवत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. यातूनच सर्व काही खेळ बिघडला आहे,'' असे पाशा पटेल म्हणाले.\nचाळीस पन्नास फूट रुंद असलेले ओढे आता तीन चार फुटांवर आले आहेत. आपण हे ओढे जिवंत करण्याची गरज आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी गावागावांत पाणी अडविणे व जिरविणे तसेच झाडे लावण्याचे काम हाती घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.\n'आपल्याकडे कितीही दुष्काळ पडला तरी 250 मि.लि. पाऊस पडतोच. मात्र पाण्याचे व्यवस्थित नियोजन नसल्याने पाण्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. देशात छोट्या मोठ्या मिळून तब्बल 20 हजार नद्या आहेत. त्यापैकी 19 हजार 500 नद्यांचे पाणी पिण्यासाठी अयोग्य आहे. त्यावर प्रक्रिया केल्याशिवाय ते उपयोगात आणता येत नाही. वाढत्या प्रदूषणाने नद्या वाहणे कमी झाले आहे. पाण्याचे नियोजन केले तरच सजीवसृष्टी पृथ्वीतलावर तग धरू शकेल,'' असे पटेल म्हणाले.\nLoksabha 2019 : सांगलीत काँग्रेस, स्वाभिमानी उमेदवारीबाबत अफवांचे पीक\nसांगली - येथील लोकसभा मतदारसंघाबाबत काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटने दरम्यानचा गुंता दिल्लीत पोहचल्यानंतर आज सांगलीत उलट सुलट अफवांचे पीक...\nयामुळेच महेंद्रसिंग धोनी मला आवडतोः सनी लिओनी\nमुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा खूपच 'कुल' असून, तो कुटुंबवत्सल असल्याने मला आवडतो, असे अभिनेत्री सनी लिओनी हिने एका...\nमी, पुरुषांसोबत झोपत नाही: रमेश कुमार\nबंगळूरः कर्नाटक विधानसभा अध्यक्ष केआर रमेश कुमार हे वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. एका प्रश्नावर उत्तर देताना मी, पुरुषांसोबत झोपत नाही, असे...\nफिचकडून भारताच्या आर्थिक वृद्दीदरात घट\nनवी दिल्ली: भारताचा आर्थिक विकासदर चांगला राहणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी येत्या आर्थिक वर्षांत आर्थिक वृद्दीदरात घट होणार असल्याचे...\nचिमण्यांसाठी दीडशे मातीभांडी ठेवून दाणापाण्याची व्यवस्था\nमालेगाव कॅम्प - जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून बुधवारी (ता. २०) तळवाडे (ता. मालेगाव) येथील भामेश्‍वर युवा मित्रमंडळाच्या सदस्यांनी चिमण्या-...\nLoksabha 2019 : बेताल वक्तव्यानंतर पित्रोदांची आता धावपळ; सारवासारव करण्याचा प्रयत्न\nनवी दिल्ली - भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवर सॅम पित्रोदा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यां��ी आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/mayni-rakshabandan-soldiers-school-teachers-139765", "date_download": "2019-03-22T09:08:27Z", "digest": "sha1:A36EBLDZY2ITI3N4PY4MNPC3UJT3D5ZJ", "length": 16353, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "mayni - rakshabandan to soldiers by school teachers मायणी - शाळकरी ताईंचे तीन हजार सैनिकांना रक्षाबंधन | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nमायणी - शाळकरी ताईंचे तीन हजार सैनिकांना रक्षाबंधन\nशनिवार, 25 ऑगस्ट 2018\nमायणी - उन, वारा, पाऊसाची तमा न बाळगता रात्रंदिवस देशवासियांची सुरक्षा करणाऱ्या जिगरबाज सैनिकांसह, समाजाने नाकारलेल्या, एकाकी, निष्पाप अनाथ मुलांनाही बहीणीच्या मायेची ऊब मिळावी. यासाठी येथील वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेतर्फे तीन हजारांवर राख्या तयार करुन त्या संबंधितांना पाठवुन सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडवले. त्या उपक्रमाचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे.\nमायणी - उन, वारा, पाऊसाची तमा न बाळगता रात्रंदिवस देशवासियांची सुरक्षा करणाऱ्या जिगरबाज सैनिकांसह, समाजाने नाकारलेल्या, एकाकी, निष्पाप अनाथ मुलांनाही बहीणीच्या मायेची ऊब मिळावी. यासाठी येथील वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेतर्फे तीन हजारांवर राख्या तयार करुन त्या संबंधितांना पाठवुन सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडवले. त्या उपक्रमाचे सर्व स्तरांतुन कौतुक होत आहे.\nमायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील वत्सलाबाई गुदगे कन्या प्रशालेत सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. प्रशालेतर्फे राख्या तयार करुन सीमेवरील जवान, बालसुधार गृहातील मुले व अनाथाश्रमातील मुलांनाही त्या पाठवण्यात येतात. रक्षाबंधन हा स्वतंत्र विभागच त्या शाळेमध्ये निर्माण करण्यात आला आहे. त्याच्या विभागप्रमुख ज्योती कुंभार यांनी सहकारी शिक्षकांच्या मदतीने तो उपक्रम हाती घेतला. त्यासाठी इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या मुलींकडुन प्रशालेतच कार्यानुभव विषयांतर्गत राख्या बनवुन घेण्यात आल्या. त्यासाठी त्यांना योग्यप्रकारे मार्गदर्शन करण्यात आले. आवश्यक साहित्य, वस्तु, साधनांची पुरेशा प्रमाणात उपलब्धता करुन देण्यात आली. राख्या तयार करण्यामुळे विद्य���र्थीनींच्या अंगीभुत कलागुणांना वाव मिळाला. नवनिर्मितीची संधी प्राप्त झाली. तयार केलेल्या राख्यांमधुन आकर्षक राख्यांची वेगवेगळी पाकीटे तयार करण्यात आली. विद्यार्थीनी प्रतिनिधींमार्फत मुख्याध्यापिका वृषाली पाटील यांचेकडे ती सुपुर्द करण्यात आली. त्यानंतर ती पाकीटे प्रशालेच्या माध्यमातुन पोस्टाद्वारे नियोजित ठिकाणी रवाना करण्यात आली. सर्वाधिक राख्या सीमेवरील जवानांना पाठविण्यात आल्या. साताऱ्यातील बालसुधारगृह, कराडमधील क्रांतीवीर माधवराव जाधव बालसुधारगृह, म्हसवड, विटा ( जि. सांगली ) येथील आश्रमशाळांनाही राख्या पाठवण्यात आल्या. डेहराडुन, जम्मु-काश्मीर, दिल्ली व आसाम याठिकाणच्या बालसुधारगृहे व अनाथ आश्रमांतील मुलांसाठीही राख्या रवाना करण्यात आल्या. राख्यांच्या अनोख्या भेटीने अनेकांना रक्षाबंधनाचा आनंद मिळणार आहे. बहीणीच्या प्रेमाला मुकलेल्या भाऊरायांना आपुलकी व स्नेहाची ऊबही त्या राख्यांमधुन मिळणार आहे. शाळकरी मुलींच्या त्या संवेदनशील व सामाजिक बांधीलकीच्या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे चेअरमन सुरेंद्र गुदगे, सचिव सुधाकर कुबेर, सर्व संचालक, माजी जिल्हा परिषद सदस्या शोभना गुदगे, आदी मान्यवरांनी केले\nप्रशालेचा हा आगळावेगळा उपक्रम असुन त्याचे सर्वत्र कौतुक होत असते. राख्या पोहचल्यानंतर सैनिकांकडुन जे संदेश येतात त्याचे खुप समाधान वाटते. - वृषाली पाटील (मुख्याध्यापिका)\nऊसलागवड क्षेत्रात १४,६५० हेक्‍टरने घट\nकाशीळ - एकरकमी एफआरपी, पाणीटंचाई, अपुरा वीजपुरवठा आदी कारणांमुळे सातारा जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्ह्यात...\nबदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट\nबदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट जळगावः चिमणी तसा छोटासा पक्षी; पण तिने मानवाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. एक घास चिऊचा... असे...\nखायचीच भ्रांत असल्यानं \"ती'ची चूल सोडेना पाठ\nनाशिक - बेझे अन्‌ हिरडी गावाच्या मधोमध (ता. त्र्यंबकेश्‍वर) यशोदा निरगुडे अन्‌ सखुबाई बुरबुडे या...\nनिवडणुक आयोगाच्या सीव्हिजिल अॅपवर सेल्फीसह निरर्थक तक्रारी\nसांगली - भारतीय लोकशाहीतील निवडणुका म्हणजे हौसे, नवसे आणि गवशांची जत्राच. कोण कशी एंजॉय करेल याचा नेम नाही. हाच अनुभव जिल्हा प्रशासन सध्या...\n संदक फु ट्रेकच्या मार्गावरचं अ���िरम्य ठिकाण. तेथील हिरव्या रंगाचं ‘ट्रेकर्स हट’ तर नदीकाठी वसलेलं. नदी म्हणजे काळ्या खडकावरून खळाळत...\nतंबाखूच्या बियांतून तेलही गळे...\nनिपाणी परिसरातील तंबाखू आणि विडीची ओळख देशभर आहे. देशातील सर्वांत दर्जेदार तंबाखू हा निपाणी परिसरात पिकतो, पण आता जागतिक आरोग्य संघटनेच्या दबावामुळे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.baliraja.com/node/29", "date_download": "2019-03-22T08:25:23Z", "digest": "sha1:QSWNGDQZFPV223O3C6SKAWQDZRQMCOF7", "length": 12739, "nlines": 190, "source_domain": "www.baliraja.com", "title": " सदस्यत्व कसे घ्यावे? | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / सदस्यत्व कसे घ्यावे\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nadmin यांनी सोम, 23/05/2011 - 07:58 ह्यावेळी प्रकाशित केले.\n\"सदस्य व्हा\" या बॉक्समधिल नवीन खाते बनवा वर क्लिक करा. किंवा - http://www.baliraja.com/user/register या लिंकवर क्लिक करा.\n*सदस्यनाम* या बॉक्समध्ये स्वतःचे नाव लिहा किंवा स्वतःची ओळख प्रदर्शित करायची नसल्यास टोपणनाव लिहा. सदस्यनाम (User ID) म्हणून आपले संक्षिप्त नाव शक्यतो इंग्रजीमध्ये लिहा. उदा. vivek gode, vivek1980, vivekgode वगैरे.\n*विरोप पत्ता* बॉक्समध्ये चालू स्थितीमधिल तुमचा E-Mail लिहा.\n*सदस्याचे पूर्ण नाव* या बॉक्समध्ये स्वतःचे पूर्ण नाव लिहा.\n*लिंग* एक योग्य पर्याय निवडा.\nफॉर्ममध्ये इतर माहिती भरा. (इतर माहिती लिहिणे ऐच्छिक आहे.)\n*मी रोबोट नाही* च्या समोरील चौकोनात क्लिक करा. त्यांनतर जे चित्र येईल, त्या चित्रात दिलेल्या सूचनांचे पालन करून त्या प्रतिमांवर क्लिक करा.\nकिंवा गणित आल्यास गणित सोडवा.\nसर्वात खाली *नवीन खाते बनवा* दिसेल त्यावर क्लिक करा.\nआपण दिलेल्या E-Mail वर आपणास एक ईमेल येईल.\nईमेल मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.\nनवीन पेज ओपन होईल. त्या दोन्ही रकान्यात आपला नवीन हवा तसा पासवर्ड घाला.\nSign In करा / प्रवेश घ्या.\nसदस्यत्व प्राप्त करण्यात काही तांत्रीक अडचणी आल्यास admin@baliraja.com या ईमेलवर मेल करा.\nबस एवढे करा आणि बळीराजा डॉट कॉमचे सदस्यत्व प्राप्त करा. यानंतरही काही समस्या जाणवल्यास शंकासमाधान येथे प्रतिसादात तसे लिहा. शक्य तेवढी अवश्य मदत केली जाईल.\nरवी, 21/08/2011 - 19:56. वाजता प्रकाशित केले.\nमी आजच तुमचा नवीन सभासद झालो.\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची ��ाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_30.html", "date_download": "2019-03-22T07:53:00Z", "digest": "sha1:TOE7IGVVXLAZNERNFHOI6E6TF5TCWUOK", "length": 10955, "nlines": 100, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "बेलापुर ते परळी रेल्वेमार्गाचे फक्त महाप्रबंधकाचे केवळ आश्‍वासनेच | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nबेलापुर ते परळी रेल्वेमार्गाचे फक्त महाप्रबंधकाचे केवळ आश्‍वासनेच\nयाबाबत माहिती अशी की बेलापुर नेवासा शेवगाव गेवराइ परळी या रेल्वे मार्गाचे चुकीच्या मार्गाने (बेलापुर नेवासा शेवगाव पाथर्डी राजुरी रायमोह बीड) सर्वेक्षण करुण न परवडनारा सर्वे अहवाल सादर केला होता या विरोधात कुकाना येथील नागरिकांनी 1 डिसेम्बर 2017 ते 7 डिसेम्बर 2017 या कालावधीत अमरण उपोषण केले उपोषणाची दखल घेत रेल्वेचे उप महाप्रबंधक दिनेश वशिष्ठ यांनी जून 2018 पर्यंत सर्वेक्षण पूर्ण करुण अहवाल रेल्वे बोर्डाला पाठवू असे लेखी दिले तसेच मुख्यमंत्री यांनीही स्वतः लक्ष घालतो असे लेखी देऊन अश्‍वासीत केले होते\nजून 2018 ची मुदत संपल्यानंतरही सर्वे प्रगतीपथावर असल्याची माहिती महाप्रबंधक कार्यालयातून मिळाली यावर कुकाना येथील रितेश भंडारी प्रकाश देशमुख प्रभाकर खंडागळे राधेश्याम बोरुडे यांनी 20 ऑगस्ट 2018 रोजी मंत्रालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला यावर मुख्यमंत्री यांनी या रेल्वे मार्गासाठी राज्याचा खर्चाचा वाटा उचलण्याचे पत्र 8 दिवसात केंद्र सरकारला दिले जाइल असे अश्‍वासीत केले अडीच महीने उलटुनही पत्र अद्द्यापपर्यंत दिले नसल्याचे रितेश भंडारी यांनी सांगितले आत्म दहनाच्या घटनेनंतर दि 7/9/2018 रोजी पुणे येथे रेल्वेचे महाप्रबंधक व नगर पुणे जिल्हयातील खासदारांची बैठक संपन्न झाली या बैठकीत खासदार सदाशिव लोखंडे यांनी या मार्गाच्या सेर्वेक्षणाचा मुद्दा उपस्थित केला यावर महाप्रबंधक यांनी 30/9/2018 पर्यंत सर्वे अहवाल रेल्वे बोर्डाला पाठविला जाइल असे खा लोखंडे यांना लेखी दिले ही मुदत संपल्यानंतर रितेश भंडारी यांनी अहवालाबद्दल विचारणा केली असता सर्वेक्षण प्रगतीपथावर असल्याचे पत्र भंडारी यांना मिळाले या पत्रावरुण मुख्यमंत्री यांच्यासह महाप्रबंधकांनी जनतेसह खासदारांची फसवणूक केली आहे येणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी बेलापुर परळी रेल्वेमार्ग कळीचा मुद्दा ठरणार आहे गेल्या अनेक वर्षापासून या मार्गाबाबत लढा सुरु आहे परंतु लोकप्रतिनिधींचे त्यात लक्ष नसल्याने येणार्‍या लोकसभा निवडणुकीत शिर्डी व नगर दक्षिण च्या लोकप्रतिनिधींना जनता जाब विचारणार आहे दिवाळीनंतर या रेल्वेमार्गासाठी पुन्हा आंदोलनाची दिशा ठरविलि जाइल या आंदोलनात जनतेने रस्त्यावर उतरून सामिल होण्याचे अवाहन रितेश भंडारी यांनी केले आहे\nजून 2018 च्या मुदतीनंतर सप्टेंबर 2018 ची मुदतवाढ घेतली ती मुदत पूर्ण होऊनही सर्वे पूर्ण झालेला नाही दिवाळीनंतर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. शासनाने व रेल्वेने आम्हाला कायदे हातात घेण्यास भाग पाडू नये.\nयू टर्न घेत शरद पवार पुन्हा माढ्यातून\nउन्हाळ्याच्या वाढत्या तापमानाप्रमाणेच इलेक्शन फीवरही लागला वाढू सातारा / जयंत लंगडे : वाढत्या उन्हाळ्याच्या तप्ततेप्रमाणेच लोकसभा निवडण...\nदहा वर्षानंतर पुन्हा मत विभागणीची खेळी बंडखोरांना \"कुमक\" पुरविण्याची धुरिणांची व्युहरचना\nकुमार कडलग /नाशिक नाशिक लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार निवडणूकीत हमखास पराभूत होतो,असा एक समज गेल्या अनेक निवडणूकींच्या निकालावरून...\nघड्याळाचे आणखी काटे ढिले; समीर दुधगावकर, डॉ. भारती पवार भाजपच्या वाटेवर\nनगर / प्रतिनिधीः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळत नसल्याचे पाहून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भाजपत जायला लागले आहेत, तर भाजपचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_63.html", "date_download": "2019-03-22T07:52:01Z", "digest": "sha1:5765HWLQCO32Y3GGSF2WNT55CA6NINYI", "length": 8104, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "वैरण बियाणे व खत�� वितरण योजना; राबविण्यासाठी इच्छुक पशुपालकांनी अर्ज करावे | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nवैरण बियाणे व खते वितरण योजना; राबविण्यासाठी इच्छुक पशुपालकांनी अर्ज करावे\nबीड :-राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राज्यातील संभाव्य चारा टंचाई तीव्रता कमी करण्याकरिता वैरण बियाणे व खते वितरण ही योजना राबविण्यासाठी दि.३० ऑक्टोंबर २०१८ ते १२ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती येथे अर्ज सादर करण्यात यावेत. या अर्जा सोबत सातबारा उतारा व सिंचन क्षेत्र असल्याबाबतचा पुरावा जसे की, विहीर, शेततळे, बोरवेल अथवा कालवा असल्याचा पुरावा जोडण्यात यावा.\nया योजनेमध्ये पशुपालकांना किमान १० आर क्षेत्रामध्ये मका आफ्रिकन टॉल किंवा ज्वारी ही वैरणीचे पिके घेण्यासाठी प्रती १० आर जमीनीसाठी रु ४६० अनुदान आहे. त्यामधुन प्रत्यकी ५ किलो मका बियाणे/ ४ किलो ज्वारीची बियाणे खरेदी करून देण्यात येणार आहे. उर्वरीत रक्कम खते व इतर बाबीसाठी संबंधित पशुपालकांच्या बँक खात्यावर डिबीटीद्वारे जमा करण्यात येणार आहे. अर्जाचा नमुना संबंधित पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करून देण्यात असून इच्छुक पशुपालकांनी दि.३० ऑक्टोंबर २०१८ ते १२ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत आपल्या तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी(वि) पंचायत समिती यांच्याकडे अर्ज सादर करावेत. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त बीड यांनी केले केले आहे.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nयू टर्न घेत शरद पवार पुन्हा माढ्यातून\nउन्हाळ्याच्या वाढत्या तापमानाप्रमाणेच इलेक्शन फीवरही लागला वाढू सातारा / जयंत लंगडे : वाढत्या उन्हाळ्याच्या तप्ततेप्रमाणेच लोकसभा निवडण...\nदहा वर्षानंतर पुन्हा मत विभागणीची खेळी बंडखोरांना \"कुमक\" पुरविण्याची धुरिणांची व्युहरचना\nकुमार कडलग /नाशिक नाशिक लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार निवडणूकीत हमखास पराभूत होतो,असा एक समज गेल्या अनेक निवडणूकींच्या निकालावरून...\nघड्याळाचे आणखी काटे ढिले; समीर दुधगावकर, डॉ. भारती पवार भाजपच्या वाटेवर\nनगर / प्रतिनिधीः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळत नसल्याचे पाहून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भाजपत जायला लागले आहेत, तर भाजपचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sindhudurg-paryatan.com/wp/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-22T08:46:51Z", "digest": "sha1:C4HKUEMLWGGEXQWWAY3Y6ITHGCFERRJC", "length": 11696, "nlines": 165, "source_domain": "sindhudurg-paryatan.com", "title": "श्री दुर्गादेवी माता आख्यायिकेनुसार पांडवांनी स्थापलेली ही मूर्ती अशी हिची ओळख", "raw_content": "\nदेवदुर्ग – देवगड किल्ला\nपावनाई- भगवती मंदिर Bandivade\nश्री देव आकारी ब्राह्मणदेव मंदिर, चिंदर\nश्री रामेश्वर मंदिर तळगाव\nश्री हनुमान मंदिर, वाडातर\nपरुळेचे येसू आक्का मंदिर\nकाती कुमारी देवी. कन्या कुमारी देवी\nकुणकावळ्याची श्री दुर्गादेवी माता\nनवरात्रात नऊ देवी लिहायचा संकल्प सोडलाय, पण आज मला नेमकं कुठल्या देवीबद्दल लिहू त्याचे कामाच्या गडबडीत इनपुट मिळालेच नाही. कुठली लिहू कुठली लिहू असे आठवत असताना आता मरेथॉन मधून गाडी काढली आणि आता भारतमाताच्या वळणावर बसून हा लेख लिहितोय.\nखरतर देवीचे प्रत्येक रूप हे अगम्य असते. आणि मी एकमेव माणूस आहे जो स्वतः सांगतो मी अंधश्रद्धाळू आहे. मला कोण काय बोलतो याचा फरक पडत नाही मी कुठल्याही देवाला पाया पडतो आणि देव हा पण दगडातच असतो.. हा पण तुम्ही त्याला तुमच्या पूजा थाळी आणि साडी ओटी मध्ये शोधणार असाल तर मात्र त्याच्या थोडा दूर आहे.. मूर्ती शास्त्र समजून घ्या आणि मग पहा श्रद्धेचा अनुभव किती जिवंत असतो..\nकोकण पट्टीतील देवीची काही मूर्ती एवढ्या विलक्षण आहेत की त्याच्याबद्दल लिहिणं म्हणजे क्षणांचे शब्द होणे आणि शब्दांच्या आरत्या होणे. मला आवडलेली देवीची मूर्ती म्हणजे मालवण तालुक्यातील कुणकवळेची दुर्गामाता. एवढ्या सुंदर ताकदीचे कोरीवकाम की फक्त पाहत रहावं आणि अखंड शिळेतील चैतन्य म्हणजे काय याचा शोध ���ुम्हाला तुमच्या शोधात नेतो.\nआख्यायिकेनुसार पांडवांनी स्थापलेली ही मूर्ती अशी हिची ओळख आहे. तुम्ही जेवढं इतिहासाच्या पानावरुन मागे जाल तेवढं पुराण कथेवर अलगद उतराल एवढं सगळं विलक्षण महात्म्य या शक्तीपीठात आहे. मी जो काही मूर्ती शास्त्राचा अभ्यास करतो त्या सगळ्या कसोट्या वापरल्या तरी त्या पुस्तकातील शास्त्र वाचनात कमी पडेल एवढं रेखीवपण इथे कोरल गेलंय.\nआज मुंबईचे गणपती पाहताना मूर्ती राहूदे बाजूला अगोदर प्रभावळ पाहतात. तुम्ही जर खरंच प्रभावळ प्रेमी असाल तर या गाभाऱ्यात एकदा डी एस एल आर कॅमेरा न आणता उभे राहा मग कळेल एवढ्या जवळ राहून एक्स्पोजर किती वाईड होतो ते.. अखंड पाषाणात कोरली गेलेली मूर्ती आजही चमत्कार आहे. उजव्या हातात तलवार चक्र आणि डाव्या हातात त्रिशूल आणि हातातला तो परळ.. या सगळ्याला एक अर्थ आहे आणि ज्याला समजलं त्यालाच हे सगळं उमगलं म्हणून मी म्हणतो की मी देव फक्त दगडात शोधतो..\nमी मामा सुधीर वराडकर यांच्या कडुन खूप वेळा देवीबद्दल ऐकलंय. पूर्वी म्हणे गावात सर्पबाधा झाली की देवीच्या या परळ पात्रातील फक्त पाणी ते सगळं विष उतरावयाचे.. अशा खूप गोष्टी आहेत ज्या समजल्या की शक्तीपीठ आणि ग्राम दैवतांची श्रीमंती आपल्याला समजत जाते. ठसठशीत दिसणाऱ्या खडावा, पायाशी असणाऱ्या दोन दासी, अंगावरील दाग दागिन्यांचे असणारे वैभव हे सोन्यातच असूच शकत नाही..\nआणखी एक गोष्ट सांगतो, जगाचे भाकीत सांगणारा ब्रम्हदेव देवीच्या मंदिरा मागे डोंगरावर भिंती नसलेल्या कौलारू मंदिरात एकटाच उभा आहे.. त्याची मूर्ती म्हणजे अनेक प्रश्न आणि असंख्य उत्तरांचा खेळ आहे..\nहा सगळा मंदिर परिसर केव्हाही पाहिलात तरी सुंदर दिसतोच पण पावसात तर अतिसुंदर दिसतो.. भातमळे, त्यात मेरेच्या बाजूला वाहत जाणारे पाणी मागे हिरवा गर्द डोंगर.. अगदी प्री एलिमेंटरी च्या परीक्षेला रंगवले गेलेलं निसर्गचित्रच \nखूप काही लिहिण्यासारखे आहे, फक्त तुम्ही एकदा पाहून तरी या वेळ मिळेल आणि तिला हवं तेव्हा तिच्या श्रद्धेच्या आणि आशीर्वादाच्या गोष्टी नक्की लिहीन.. सध्या मात्र बसलोय तिच्याच गाभाऱ्यात खांबाला टेकून.. तिच्या उजव्या कौलाची वाट बघत \nहॉटेल मालवणी आस्वाद, सुकळवाड\nकाती कुमारी देवी. कन्या कुमारी देवी\nदेवदुर्ग – देवगड किल्ला\nपरुळेचे येसू आक्का मंदिर\nपावनाई- भगवती मंदिर Bandivade\nश्री देव आकारी ब्राह्मणदेव मंदिर, चिंदर\nश्री रामेश्वर मंदिर तळगाव\nश्री हनुमान मंदिर, वाडातर\nगड – किल्ले, सिंधुदुर्ग\nमनोहर मन संतोष गड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-why-people-reject-city-trees-15545?tid=3", "date_download": "2019-03-22T09:17:43Z", "digest": "sha1:YLZ5LSS5EGSWVYKPUXEV3CLK5VLQJNSU", "length": 19538, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, Why people reject city trees | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशहरी लोक झाडे नाकारताहेत...\nशहरी लोक झाडे नाकारताहेत...\nशुक्रवार, 11 जानेवारी 2019\nडेट्राइट शहरातील एक चतुर्थांश लोकांना शक्य असूनही आणि मोफत झाडे उपलब्ध असूनही झाडांना नकार दिला. अमेरिकेतील न्यूयॉर्क ते लॉस एन्जेलिस शहरामध्ये झाडांच्या लागवडीसाठी राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमाअंतर्गत २०११ आणि २०१४ मध्ये डेट्राइट शहरातील ७४२५ पात्र रहिवाशांशी संपर्क करण्यात आला. त्यातील १८०० पेक्षा अधिक लोकांनी (अंदाजे प्रमाण २५ टक्के) ‘झाड नको’ असे नोंदवले होते. व्हर्मोंट विद्यापीठातील संशोधकांनी शहरातील झाडे लावण्याच्या कार्यक्रमाला असलेल्या विरोधामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.\nडेट्राइट शहरातील एक चतुर्थांश लोकांना शक्य असूनही आणि मोफत झाडे उपलब्ध असूनही झाडांना नकार दिला. अमेरिकेतील न्यूयॉर्क ते लॉस एन्जेलिस शहरामध्ये झाडांच्या लागवडीसाठी राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमाअंतर्गत २०११ आणि २०१४ मध्ये डेट्राइट शहरातील ७४२५ पात्र रहिवाशांशी संपर्क करण्यात आला. त्यातील १८०० पेक्षा अधिक लोकांनी (अंदाजे प्रमाण २५ टक्के) ‘झाड नको’ असे नोंदवले होते. व्हर्मोंट विद्यापीठातील संशोधकांनी शहरातील झाडे लावण्याच्या कार्यक्रमाला असलेल्या विरोधामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. ही कारणे टाळून पुन्हा एकदा हरित डेट्राइट हा कार्यक्रम राबवण्यास सुरुवात झाली आहे.\nसातत्याने होत असलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. नवी झाडे लावण्यासाठी सर्वत्र प्रोत्साहन दिले जात आहे. असाच एक झाडे लावण्याचा कार्यक्रम अमेरिकेतील मुख्य शहरांमध्ये (न्यूयॉर्क ��े लॉस एन्जेलिस) हाती घेण्यात आला होता. २०११ आणि २०१४ मध्ये राबवलेल्या या कार्यक्रमामध्ये एकट्या डेट्राइट शहरातील पात्र रहिवाश्यांपैकी २५ टक्के लोकांनी झाडांना नकार दिला. या मागील नेमक्या कारणांचा शोध व्हर्मोंट विद्यापीठातील संशोधिका ख्रिस्टीन कॅर्मिचेल यांनी घेतला आहे. त्यांनी मौरीन मॅकडोनौघ यांच्यासह तीन वर्षे या प्रकल्पाचा अभ्यास केला. या संशोधनाचे निष्कर्ष सोसायटी अॅण्ड नॅचरल रिसोर्सेस जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.\nसंशोधनाविषयी माहिती देताना ख्रिस्टीन कॅर्मिचेल म्हणाल्या, की वस्तूतः पर्यावरण संरक्षणामध्ये रुची असूनही, स्थानिक प्रशासनाच्या वतीने राबवलेल्या कृती कार्यक्रमामुळे व पूर्वीच्या अनुभवामुळे लोकांनी त्याकडे पाठ फिरवली. मोकळ्या जागा व रस्त्यावरील झाडांच्या संदर्भातील मागील अनुभव चांगला नव्हता. एकट्या २०१४ मध्ये शहरामध्ये लावलेल्या झाडांपैकी २० हजार झाडे मृत किंवा धोकादायक स्थितीमध्ये असल्याचा अंदाज आहे. प्रशासनाने झाडांच्या लागवडीनंतर त्यांची निगा घेण्याच्या कामासाठी आर्थिक तरतूदच केली नव्हती.\n-घराजवळ झाडांच्या लागवडीबरोबरच देखभालीची जबाबदारी पडण्याचा धोका लक्षात घेता दीर्घकाळ रहिवाश्यांनी नवी झाडे लावण्यालाच नकार दिला.\n-जरी शासकीय जागेमध्ये झाडे लावावयाची असली, तरी त्याची योग्य निगा होत नाही, ही बाब अनेकांनी अधोरेखित केली.\n-झाडांची निवड करण्याचा निर्णयही लोकांना स्वतः घ्यावयाचा आहे. कोणीतरी दुसऱ्याने निवडलेली झाडे लावण्यामध्ये उत्साह कसा वाटेल, असाही प्रश्न एकाने केला.\nशहरी भागामध्येही झाडांची लागवड आणि संवर्धन व्हावी, या उद्देशाने हरित डेट्राइट या ना नफा तत्त्वावरील प्रकल्पाला सुरुवात केली आहे. यात मागील चुका टाळण्याचा प्रयत्न असून, शहरी वातावरणामध्ये तग धरतील, अशा झाडांची निवड करण्यात येत आहे. त्यात तीन वर्षांची देखभाल अंतर्भूत आहे.\nयात लोकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी प्रयत्न केले जात असले, तरी लोकांच्या आवडी व निवडीचा पर्याय खुला ठेवण्याचा सल्ला ख्रिस्टीन कॅर्मिचेल देतात.\nदी ग्रिनिंग डेट्राइट च्या मोनिका ताबारेस म्हणाल्या, की शहराच्या वनविभागातून आर्थिक निधीत वाढ केली असून, लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.\nयात केवळ झाडे लावण्यासाठी लोकांना एकत्र आणले जात नाही, तर समाजासाठी आणि भविष्यासाठी झाडे कशी महत्त्वाची आहेत, यावर काम केले जात आहे.\nडेट्राइट येथील अनुभवाचा फायदा विविध शहरात राबविण्यात येणाऱ्या ना नफा कार्यक्रमांसाठी होऊ शकतो.\nआज संत तुकाराम बीज\nउज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल व्यवस्थापन’\nभारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे.\nवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व धरणे जोडली जाणार, तसेच नदी जोड प्रकल्पातून एका खोऱ्\nआनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान घसरले :...\nन्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या एका अहवाला\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची शक्यता\nपुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी ढगाळ हवामान तयार ह\nआनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...\nकेळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...\nबॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...\nगुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...\nनाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...\nशेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...\nमीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...\nदिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...\nकोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...\nजळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...\nनंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....\nपुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...\nरणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...\nआचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...\nभाजपकडून लोकसभा उ���ेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...\nएचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....\nइतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...\nअभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...\nठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_73.html", "date_download": "2019-03-22T08:48:46Z", "digest": "sha1:URMQKKUHW7JDPUL4KNFHZFRUZ4HU4FKR", "length": 6666, "nlines": 98, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अज्ञात चोरट्याने मोटरबाईक लांबवली | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nअज्ञात चोरट्याने मोटरबाईक लांबवली\nराहत्या घराच्या शेजारी पार्किंग केलेली हिरोहोंडा कंपनीची बाईक अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना वसंत विहार परिसरात घडली. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.\nफिर्यादी चंद्रकांत बाळकृष्ण घोगळे (43) रा. श्री महालक्ष्मी चाळ, सूर्यनगर, विटावा कळवा ठाणे मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुंरास आपली हिरोहोंडा बाईक सोन्चापा सोसायटी परिसरात पार्किंग करून गेले असता अज्ञात चोरट्याने बाईक घेऊन पोबारा केल्याचे घोगळे यांना समजताच त्यांनी त्वरित चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई\nयू टर्न घेत शरद पवार पुन्हा माढ्यातून\nउन्हाळ्याच्या वाढत्या तापमानाप्रमाणेच इलेक्शन फीवरही लागला वाढू सातारा / जयंत लंगडे : वाढत्या उन्हाळ्याच्या तप्ततेप्रमाणेच लोकसभा निवडण...\nदहा वर्षानंतर पुन्हा मत विभागणीची खेळी बंडखोरांना \"कुमक\" पुरविण्याची धुरिणांची व्युहरचना\nकुमार कडलग /नाशिक नाशिक लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार निवडणूकीत हमखास पराभूत होतो,असा एक समज गेल्या अनेक निवडणूकींच्या निकालावरून...\nघड्याळाचे आणखी काटे ढिले; समीर दुधगावकर, डॉ. भारती पवार भाजपच्या वाटेवर\nनगर / प्रतिनिधीः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळत नसल्याचे पाहून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भाजपत जायला लागले आहेत, तर भाजपचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shocking-most-offenses-against-chief-minister-devendra-fadnavis/", "date_download": "2019-03-22T08:28:33Z", "digest": "sha1:PPP3BVGQPALBD2M3PTOJ4MAY5CNZ5HNM", "length": 5995, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "धक्कादायक! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात सर्वाधिक गुन्हे", "raw_content": "\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nअमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण\n‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’\n मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात सर्वाधिक गुन्हे\nनवी दिल्ली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे. असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक गुन्हे दाखल असलेले मुख्यमंत्री असल्याचे सिद्ध करण्यात आलं. नुकतीच निवडणूक आयोगाने गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांना निवडणुका लढवण्यावर बंदी घालावी अशी शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. त्यामुळे विरोधकांसाठी हा चर्चेचा विषय बनला आहे.\nदेशातील २९ राज्यांचे मुख्यमंत्री आणि दोन केंद्रशासित राज्यांच्या ��ुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सर्वाधिक २२, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर ११ तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल विरोधात तीन गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर २२ गुन्हे दाखल असून त्यातील तीन गंभीर स्वरुपाचे आहेत.\nगंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना निवडणुका लढवण्यावर बंदी\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\n‘२०१९’ सत्ता कोणाची येणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही- शरद पवार\nसुट्टीच्या दिवशीही मुंडेंच्या कामाचा धडाका ; अधिकाऱ्यांची उडाली दाणादाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sindhudurg-paryatan.com/wp/2018/10/27/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-03-22T08:45:47Z", "digest": "sha1:3NMHLXE5EZJNTV7JUXAMDOUGVSFXQDAS", "length": 6339, "nlines": 171, "source_domain": "sindhudurg-paryatan.com", "title": "भालचंद्र महाराजांचे जगात अनेक भक्त गण आहेत.", "raw_content": "\nदेवदुर्ग – देवगड किल्ला\nपावनाई- भगवती मंदिर Bandivade\nश्री देव आकारी ब्राह्मणदेव मंदिर, चिंदर\nश्री रामेश्वर मंदिर तळगाव\nश्री हनुमान मंदिर, वाडातर\nपरुळेचे येसू आक्का मंदिर\nकाती कुमारी देवी. कन्या कुमारी देवी\nभालचंद्र महाराजांचे जगात अनेक भक्त गण आहेत.\nभालचंद्र महाराजांचे जगात अनेक भक्त गण आहेत. सत्पुरूषांच्या या पुण्य कोकण भूमित भालचंद्र महाराज हे एक प्रसिध्द योगी पुरुष होऊन गेले. भालचंद्र महाराजांचे जगात अनेक भक्त गण आहेत. कणकवली श हरात त्यांची समाधी आहे. त्या समाधी स्थळावर सुंदर मठाची स्थापना करण्यात आली आहे. भालचंद्र महाराजांचे सर्व भक्तगण दरवर्षी महाराजांच्या जन्मादिवशी महाराजांच्या कणकवलीतील मठात येतात. अतिशय धीर गंभीर आणि प्रसन्नतेने भालचंद्र महाराजांचे मठ भरुन राहिल्याने येथे येणारा भक्तगण आनंदीमनाने तृप्त होतो. मठामधे भालचंद्र महारांजानी जेथे समाधी घेतली ते स्थान अतिशय पवित्र आहे. इथे आल्यावर मन:शांती लाभते.\n« संस्कृती आणि वारसा (Previous Post)\nहॉटेल मालवणी आस्वाद, सु��ळवाड\nकाती कुमारी देवी. कन्या कुमारी देवी\nदेवदुर्ग – देवगड किल्ला\nपरुळेचे येसू आक्का मंदिर\nपावनाई- भगवती मंदिर Bandivade\nश्री देव आकारी ब्राह्मणदेव मंदिर, चिंदर\nश्री रामेश्वर मंदिर तळगाव\nश्री हनुमान मंदिर, वाडातर\nगड – किल्ले, सिंधुदुर्ग\nमनोहर मन संतोष गड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/aadhar-and-mobile-service-provider/", "date_download": "2019-03-22T08:33:14Z", "digest": "sha1:QHYMDJDEWO6FNQRC37NDENEPURUNQSMX", "length": 10537, "nlines": 132, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "आधार जोडणीसाठी मोबाईल कंपन्यांचा फोन आला तर नाही म्हणा!", "raw_content": "\nआधार जोडणीसाठी मोबाईल कंपन्यांचा फोन आला तर नाही म्हणा\n26/09/2018 टीम थोडक्यात तंत्रज्ञान 0\nमुंबई | आधार कार्ड मोबाईल क्रमांकासोबत जोडणीसाठी टेलिकॉम कंपन्यांचे फोन किंवा मेसेज सातत्याने येत असताता. आता अशाप्रकारे जोडणीसाठी आग्रह करणाऱ्या कंपन्यांना नाही म्हणून सांगा.\nसर्वोच्च न्यायालयाने आधार बाबत आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोणतीही खासगी संस्था नागरिकांना आधार कार्डची सक्ती करु शकत नाही, असं न्यायालयानं बजावलं आहे.\nन्यायालयाच्या निर्णयामुळे टेलिकॉम कंपन्यांसोबतच शाळा आणि महाविद्यालये देखील आधार कार्डची सक्ती करु शकत नाहीत. त्यामुळे आता अशा संस्थांनी आधार मागण्याचा प्रयत्न केला तर नाही म्हणायला विसरु नका.\n-राफेल घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांकडून मोदींची पाठराखण\n-ती सांगत असलेल्या घटनेला बरीच वर्षे लोटल्यामुळे मला काहीच आठवत नाही\nमंत्रालय आत्महत्येचं आणि भ्रष्टाचाराचं केंद्र बनलं आहे- अजित पवार\n-अडचणीच्या काळात भाजपला माझी आठवण येते\n-बँकांना कोट्यावधींचा चुना लावून पळून जाणारे सगळे गुजरातचेच कसे\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\n…जेव्हा अजित पवार म्हणतात माझा फोन...\nअयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने घेत...\nश्री. श्री. रविशंकर यांच्या नावाला असदुद...\nअयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून 3...\nपंकजा मुंडे यांनी 106 कोटी रुपयांचा मोबा...\nनरेंद्र मोदींपासून राफेल प्रकरणाच्या भ्र...\nराफेल करारासंबंधीचे महत्वाची कागदपत्रे स...\nअफझल गुरुचा मुलगा म्हणतो, मी वडिलांचं स्...\nराफेल प्रकरणात पर्रिकरांनी नरेंद्र मोदीं...\nफुटीरतावादी नेता यासीन मलिकला पोलिसांनी ...\n453 कोटी भरा अन्यथा 3 महिने तुरुंगात जा;...\nMPSC परीक्षेत ‘व्यापम’सारखा ...\nराफेल डीलप्रकर��ी शरद पवारांकडून मोदींची पाठराखण\nकाँग्रेसचा महाप्रताप; बॅनरवर नेत्याच्या फोटोसह जातीचा उल्लेख\nविखे पाटील, मोहिते पाटलांनंतर आता राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश\nकाँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे- नरेंद्र मोदी\nपार्थ पवार-श्रीरंग बारणे मावळ जिंकण्यासाठी एकाचवेळी तुकोबारायांचे आशीर्वाद घ्यायला देहूत\nकाँग्रेस नेता म्हणतो, पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यासाठी ‘पाक’वर एअर स्ट्राईक करणे चुकीचे\nमुलं मुलींकडे नाय पाहणार मग कुणाकडं पाहणार\nगौतम गंभीर भाजपसाठी बॅटिंग करणार, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश\n‘त्याने’ चोप चोप चोपलं, 25 चेंडूंत शतक ठोकलं\nमी पुरुषांसोबत झोपत नाही, केआर रमेश कुमार यांचं वादग्रस्त वक्तव्य\nराष्ट्रवादीकडून माढ्यात संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता\nमायावती, पवारांची माघार, एनडीएचा विजय पक्का- उद्धव ठाकरे\nमंत्रालयातील सचिवाची पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या\n“पुढचा आठवडा महाराष्ट्रात खूप गाजणार”\nउदयनराजेंच्या विरोधात शिवसेनेकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी\nपिंपरी चिंचवडमध्ये भाजपला दणका, ‘या’ ज्येष्ठ नेत्याच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश\nनगरमधून दुसरं तिसरं कुणी नाही भाजपकडून सुजय विखेंचं नाव जाहीर\nभाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातली ‘ही’ 16 नावे…\nभाजपच्या पहिल्या यादीत पुणे लोकसभा ‘वेटिंग’वरच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढणार, भाजपने केली घोषणा\n“काँग्रेस नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे का”; या उमेदवारीवरुन मोठा वाद\n“येणारा आठवडा राजकीय घडामोडींनी गाजणार, निवडणूक ही फक्त औपचारिकता”\nभाजपची आज पहिली यादी जाहीर होणार, महाराष्ट्रातून ‘यांची’ नाव असण्याची दाट शक्यता\nभाजपचे व्यंगचित्रातून पवार घराण्यावर बोचरे वार\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_351.html", "date_download": "2019-03-22T08:40:52Z", "digest": "sha1:M73PY5L2KKKVO2JH2ZXPCIMOON7PSAHJ", "length": 6506, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "आ. आव्हाड पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या भेटीला | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nआ. आव्हाड पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या भेटीला\nमुंबई : ऑक्टोबरमध्ये झालेल्या भेटीनंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अवघ्या महिन्या भरात घेतलेल्या दुसर्‍या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.\nया दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा झाली. जितेंद्र आव्हाड पुस्तक प्रकाशनाचे आमंत्रण देण्यासाठी मातोश्रीवर गेल्याची माहिती देखील मिळत आहे. भेटीदरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे अद्याप कळू शकलेले नाही.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई\nयू टर्न घेत शरद पवार पुन्हा माढ्यातून\nउन्हाळ्याच्या वाढत्या तापमानाप्रमाणेच इलेक्शन फीवरही लागला वाढू सातारा / जयंत लंगडे : वाढत्या उन्हाळ्याच्या तप्ततेप्रमाणेच लोकसभा निवडण...\nदहा वर्षानंतर पुन्हा मत विभागणीची खेळी बंडखोरांना \"कुमक\" पुरविण्याची धुरिणांची व्युहरचना\nकुमार कडलग /नाशिक नाशिक लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार निवडणूकीत हमखास पराभूत होतो,असा एक समज गेल्या अनेक निवडणूकींच्या निकालावरून...\nघड्याळाचे आणखी काटे ढिले; समीर दुधगावकर, डॉ. भारती पवार भाजपच्या वाटेवर\nनगर / प्रतिनिधीः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळत नसल्याचे पाहून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भाजपत जायला लागले आहेत, तर भाजपचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://zeenews.india.com/marathi/photos/bollywood-actress-deepika-padukone-actor-ranveer-singh-stun-at-their-mumbai-reception-shah-rukh-khan-sanjay-leela-bhansali-bollywood-stars/452982", "date_download": "2019-03-22T08:28:07Z", "digest": "sha1:DNY6J3IK46RKXQEU5GEJKLSA2QU3XCJH", "length": 9796, "nlines": 106, "source_domain": "zeenews.india.com", "title": "#DeepikaRanveerReception : नजर जो तेरी लागी.... | Bollywood actress Deepika Padukone actor Ranveer Singh stun at their Mumbai reception shah rukh khan sanjay leela bhansali bollywood stars", "raw_content": "\nनजर जो तेरी लागी....\nदीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या विवाहसोहळ्याला आता बरेच दिवस उलटून गेले असते तरीही त्यांच्या प्रेमाची जादू मात्र काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. अवघ्या काही पाहुण्यांच्याच उपस्थितीत या जोडीने विवाहबद्ध नव्या नात्याची सुरुवात केली. ज्यानंतर त्यांनी आपल्या मित्रमंडळींसाठी विविध ठिकाणी स्वागत सोहळ्याचं आयोजन केलं. ज्यामध्ये बंगळुरू आणि मुंबई या ठिकाणांचा समावेश होता.\nअसाच एक दिमाखदार सोहळा मुकता मुंबईत पार पडला. जेथे बी- टाऊनच्या बऱ्याच प्रसिद्ध सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली. या सोहळ्यासाठी दीपिका, रणवीर पार्टी लूकमध्ये पाहायला मिळाले. काळ्या रंगाच्या सूटमध्ये रणवीर जंटलमेन दिसत होता. तर लाल रंगाच्या लॉंग टेल, स्लिट गाऊनमध्ये दीपिकाही अगदी सुरेख दिसत होती.\nदीपिकाचं सौंदर्य पाहून रणवीरही तिला वारंवार न्याहाळत होता. या जोडीने त्यांच्या सोशल मीडियावरही काही सुरेख असे फोटो पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं.\nविवाहसोहळ्यात अतिशय महत्त्वपूर्ण सहकार्य करणाऱ्य़ा आणि चाहत्यांपर्यंत आपल्या आयुष्य़ातील काही खास क्षण पोहोचवणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधींचेही दीपिका-रणवीरने मनापासून आभार मानत त्यांच्यासोबतही फोटोसाठी पोझ दिली.\nया नवविवाहित जोडीला शुभेच्छा देण्यासाठी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी हजेरी लावली. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)\nअमिताभ बच्चन यांनीही आपल्या कुटुंबासोबत या सोहळ्याला हजेरी लावली होती. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)\nदीपिकाच्या सासरची मंडळी. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)\nवरुण धवन यावेळी त्याच्या प्रेयसीसोबत आला होता. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)\nअभिनेता फरहान अख्तरही दीप-वीरला शुभेच्छा देण्यासाठी त्याची तथाकथित प्रेयसी शिबानी दांडेकर हिच्यासोबत पोहोचला होता. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)\nदीपिकाच्या पहिल्या चित्रपटात तिच्यासोबत स्क्रीन श���अर करणाऱ्या शाहरुख खानननेही या सोहळ्याला हजेरी लावली. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)\nकतरिना कैफही स्वागत समारंभाला सुरेख लूकमध्ये पोहोचली होती. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)\nमुन्नाभाई-सर्किट म्हणजेच अभिनेता अर्शद वारसी आणि संजय दत्त. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)\nक्रिकेट विश्वातील काही चेहरेही या सोहळ्याला पाहायला मिळाले. ज्यामध्ये महेंद्रसिंह धोनी आणि हार्दीक पांड्याने माध्यमांसमोर पोझ दिली. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)\nअंबानी कुटुंबीयांचीही स्वागत सोहळ्याला खास हजेरी होती. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)\nफराह खान आणि अनिल कपूर. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, पत्नी अंजली आणि मुलगा अर्जुन यांच्यासमवेत या समारंभासाठी आला होता. (छाया सौजन्य- फिल्मफेअर / इन्स्टाग्राम)\nगुडिया रे गुडिया तेरा गुड्डा परदेसिया...\nमुंबईत मोठी दुर्घटना, सीएसएमटी येथील पादचारी पूल कोसळला\nएका ईव्हीएम मशीनची किंमत किती यंदा काय आहे खास\nआकाश अंबानी, श्लोका मेहताच्या लग्नात बॉलिवूडची हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-solapur-eggplant-gram-flour-cabbage-rate-improve-14781?tid=161", "date_download": "2019-03-22T09:18:19Z", "digest": "sha1:2CA6UFRWAJKYQ32GMVF2IILSDFACXCHP", "length": 16083, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, In Solapur, eggplant, gram flour, cabbage rate improve | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात सुधारणा\nसोलापुरात वांगी, ढोबळी मिरची, कोबी दरात सुधारणा\nमंगळवार, 18 डिसेंबर 2018\nसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांगी, ढोबळी मिरची, कोबीच्या दरात किंचित सुधारणा झाली. भाजीपाल्याचे दर मात्र टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.\nबाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याची रोज २० ते ३५ क्विंटल, ढोबळी मिरचीची ८ ते १० क्विंटल आणि कोबीची आवक मात्र ३० ते ५० क्विंटलपर्यंत झाली. वांगी आणि ढोबळी मिरची वगळता कोबीची आवक बहुतांश बाहेरील जिल्��्यातून झाली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची आवक आणि दर काहीसे उतरले होते; पण या सप्ताहात त्यामध्ये काहीशी सुधारणा झाली.\nसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांगी, ढोबळी मिरची, कोबीच्या दरात किंचित सुधारणा झाली. भाजीपाल्याचे दर मात्र टिकून राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.\nबाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याची रोज २० ते ३५ क्विंटल, ढोबळी मिरचीची ८ ते १० क्विंटल आणि कोबीची आवक मात्र ३० ते ५० क्विंटलपर्यंत झाली. वांगी आणि ढोबळी मिरची वगळता कोबीची आवक बहुतांश बाहेरील जिल्ह्यातून झाली. गेल्या काही दिवसांपासून त्यांची आवक आणि दर काहीसे उतरले होते; पण या सप्ताहात त्यामध्ये काहीशी सुधारणा झाली.\nवांग्याला प्रतिक्विंटलसाठी किमान ५०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि कमाल २५०० रुपये दर मिळाला. ढोबळी मिरचीला किमान १००० रुपये, सरासरी १४०० रुपये आणि कमाल १७०० रुपये दर मिळाला. कोबीला किमान ३०० रुपये, सरासरी ५०० रुपये आणि सर्वाधिक ९०० रुपये असा दर मिळाला. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत या दरामध्ये प्रतिक्विंटलमागे १०० ते २०० रुपयांच्या फरकाने सुधारणा झाली.\nत्याशिवाय भाजीपाल्याचे दरही या सप्ताहात पुन्हा टिकून राहिले. कोथिंबिर, मेथी आणि शेपूलाच सर्वाधिक उठाव मिळाला. भाज्यांची आवक प्रत्येकी ६ ते १० हजार पेंढ्यांपर्यंत झाली. कोथिंबिरीला प्रतिशंभर पेंढ्यांसाठी ७०० ते ११०० रुपये, मेथीला ५०० ते ७०० रुपये आणि शेपूला ३०० ते ५०० रुपये असा दर मिळाला.\nसीताफळाच्या दरात मात्र या सप्ताहात चांगली वाढ झाली. मागणीच्या तुलनेने सीताफळाची आवक फार नव्हती, उस्मानाबाद, लातूर भागातून काही प्रमाणात आवक झाली; पण सर्वाधिक आवक स्थानिक भागातूनच राहिली. सीताफळाची रोज २० ते ३० क्विंटलपर्यंत आवक राहिली. किमान ५०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये असा दर मिळाला.\nसोलापूर बाजार समिती agriculture market committee ढोबळी मिरची मिरची कोथिंबिर सीताफळ custard apple उस्मानाबाद लातूर\nआज संत तुकाराम बीज\nउज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल व्यवस्थापन’\nभारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे.\nवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व धरणे जोडली जाणार, तसेच नदी जोड प्रकल्पातून एका खोऱ्\nआनंदी देशांच्या यादीत भारताच�� स्थान घसरले :...\nन्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या एका अहवाला\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची शक्यता\nपुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी ढगाळ हवामान तयार ह\nजळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...\nजळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...\nनाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nविदर्भात कापूस पोचला प्रतिक्विंटल ५९१५...नागपूर ः शेतकऱ्यांकडील कापूस संपल्यापनंतर आता...\nपुणे बाजारात घेवडा, मटारच्या भावात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nऔरंगाबादला कैरी प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nलाल कांद्याच्या दरात सुधारणाजळगाव : लाल कांद्याची जळगावसह धुळे, साक्री येथील...\nपरभणीत शेवगा प्रतिक्विंटल ३००० ते ३५००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nराज्यात टॉमेटो २०० ते २७५० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटल २००० ते २७५० रुपये अकोला ः...\nनाशिकमध्ये वांगे प्रतिक्विंटल २००० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nअकोल्यात हरभरा प्रतिक्विंटल ३५०० ते...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन...\nऔरंगाबादेत द्राक्षाच्या आवकेत चढ-उतार;...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nजळगावात केळीची आवक वाढली, दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात केळीची आवक वाढली असून, नवती...\nनगरमध्ये चिंच प्रतिक्विंटल ७००० ते...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या...\nगुलटेकडी बाजारात भाजीपाल्याची आवक कमी;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...\nऔरंगाबादेत काकडीला प्रतिक्विंटल १५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ३५०० ते...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nराज्यात वांगी ३०० ते ५००० रुपये...पुण्यात १०० ते २५० रुपये प्रतिदहा किलो ...\nसांगलीत हळद प्रतिक्विंटल ६००० ते १३१००...सांगली ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीची...\nअकोल्यात तूर सरासरी ५००० रुपये...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.baliraja.com/comment/1730", "date_download": "2019-03-22T08:13:44Z", "digest": "sha1:TBMHQE2QLDLB4YT3PSHDRNRDF4S77RVO", "length": 13416, "nlines": 233, "source_domain": "www.baliraja.com", "title": " रानामधले शेर...! | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / रानामधले शेर...\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nगंगाधर मुटे यांनी गुरू, 09/04/2015 - 10:14 ह्यावेळी प्रकाशित केले.\nसोम, 13/04/2015 - 12:53. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nसोम, 13/04/2015 - 12:55. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nसोम, 13/04/2015 - 12:57. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nरवी, 17/05/2015 - 11:03. वाजता प्रकाशित केले.\nरवी, 17/05/2015 - 20:55. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nरवी, 17/05/2015 - 20:57. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nरवी, 17/05/2015 - 20:59. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nरवी, 17/05/2015 - 21:01. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nशुक्र, 10/11/2017 - 07:15. वाजता प्रकाशित केले.\nमंगळ कह्यात आला, कक्षेत तारका\nभैरू अजून खातो कांदा नि भाकरी\n© गंगाधर मुटे ''अभय\"\nशेतकरी तितुका एक एक\nसोम, 13/11/2017 - 18:01. वाजता प्रकाशित केले.\nसर्वच शेर जबरदस्त आहेत सर \nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी ��ढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0/", "date_download": "2019-03-22T07:50:11Z", "digest": "sha1:OJX73IGAKM2K35LQBU5N2QIPZ2OU5XOY", "length": 10646, "nlines": 169, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चंद्रकांत पाटील यांचा मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांचा मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न\nमुंबई : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या बैठकींना केवळ भाजपाप्रेरित व्यक्तींना बोलावत असून त्याद्वारे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न ते करीत आहेत, असा आरोप सकल मराठा समाज क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आला.\nमराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये घेण्यात आली. या वेळी आरक्षणाबाबत सरकार जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याने त्यासंबंधी शासनाने जारी केलेले सात अद्यादेश फाडून निषेध करण्यात आला. अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत सरकारशी चर्चा न करण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. पाटील यांची आरक्षण अभ्यास उपसमितीच्या अध्यक्षपदावरून तातडीने हकालपट्टी करण्याची मागणीही करण्यात आली.\nमुंबई पोलिसांची होळीच्या दिवशी धडक कारवाई\nवेगळा रंग दाखवणाऱ्यांना मतदार मतपेटीतूनच धडा शिकवेल- अजित पवार\n‘सत्तर सालो में बदल गया देस, पंतप्रधान भी कहने लगे चौकीदार का देस’\nपर्रीकरांच्या चितेची आग विझेपर्यंत तरी थांबायला हवे होते\nखुर्चीच्या मोहापायी लोटांगण घालणाऱ्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा ; मुंडेंचे शिवसेनेला टोले\nआचारसंहिता भंगाच्या एकूण ७१७ पैकी २९४ तक्रारींवर कारवाई ; पुण्यातून सर्वाधिक तक्रारी\nमतदारांच्या मदतीला १९५० क्रमांकाची हेल्पलाइन\nनिवडणुकांमध्ये डाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई\nतृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत बनल्या निवडणुकीच्या सदिच्छादूत\nवेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स, मिर्जापुर आजही सर्वाधिक लोकप्रिय \nजागतिक वन दिन : वनसंवर्धनासमोर वणवे, अतिक्रमणांचे आव्हान\nपाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रस्ते कॉंक्रिटीकरण बंद करा\nगौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश\nजलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज\nभारताने खरंच ३०० दहशतवादी मारले का\nपुणे – उन्नत रिंगरोडसाठी चीनसह सात कंपन्यांची तयारी\nपुणे – पादचारी पुलांचे होणार ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’\n‘निवडणूक काळात उशिराच घरी जा\nजैश-ए-मोहम्मचा अतिरेक्याला दिल्लीतून अटक\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\n‘कभी तू चायवाला तो कभी चोर चौकीदार लगता है’: धनंजय मुंडे\nअहमदनगरमधून ‘सुजय’च; भाजपकडून अधिकृत घोषणा\nवेगळा रंग दाखवणाऱ्यांना मतदार मतपेटीतूनच धडा शिकवेल- अजित पवार\nचंद्रकांत पाटलांनी घेतली माजी मंत्री विनय कोरेंची भेट ; लोकसभेच्या पाठिंब्या बाबत चर्चा\n‘दुसऱ्यांची लेकरे किती दिवस गोंजाणार, स्वतःच्या घरात पाळणा कधी हलवणार’: राष्ट्रवादीची पोस्टरबाजी\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अ���्ज भरणार\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nकाँग्रेसची पिछेहाट सुरूच, भाजपचा वरचष्मा\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.com/hotnews/6083/", "date_download": "2019-03-22T09:13:20Z", "digest": "sha1:ZZHHQDPBGNLUBEJGV7OGAIGLIXZY7SGL", "length": 13976, "nlines": 112, "source_domain": "nandednewslive.com", "title": "कंधार तहसिलवर मातंग समाजाचा मोर्चा धडकला – Online NewsPortal of Nanded", "raw_content": "\nकंधार तहसिलवर मातंग समाजाचा मोर्चा धडकला\nआरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या तोकतोडे कुटूंबाला आर्थिक मदत द्या\nगेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे म्हणून प्रश्न प्रलंबित आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाचे अनुसूचित जातीत वर्गीकरण करुन आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनेने धरणे आंदोलने केली होती.परंतु शासनाच्या वतीने कसलीच दखल घेतली नसल्यामुळे मातंग समाजातील तरुण संजय भाऊ ताकतोडे यांनी जलसमाधी घेऊन बलिदान दिले. शहीद संजयभाऊ ताकतोडे यांच्या कुटुंबाला सुमारे एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करुन त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय सेवेत घ्यावे. यासह समाजाच्या विविध मागण्यासाठी दि.11 मार्च रोजी कंधार तहसिलवर सकल मातंग समाजाचा वतिने भव्य मोर्चा काढण्यात आला होता.\nलोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाला अनुसूचित जाती चे वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासुन आंदोलने, मेळावा, सत्याग्रह करुन जनजागरण करून लक्ष वेधण्यासाठी हजारो मोर्चा काढण्यात आले होते .तरीही मातंग समाजाच्या या मागणीची शासन दरबारी नोंद होत नसल्यामुळे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथील संजय भाऊ ताकतोडे या तरुणाने दिनांक 5 मार्च 2019 रोजी शासनाचा तीव्र निषेध व्यक्त करत जलसमाधी घेऊन आपली जिवन यात्रा संपली होती. त्यामुळे ताकतोडे कुटुंबावर आभाळ कोसळले असून मातंग समाजाने या ढाण्या वाघ गमावलेला आहे. ती घटना समाजासाठी संतापजनक आहे आणि या घटनेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस जबाबदार आहेत. म्हणून मुख्यमंत्री यांच्यावर आत्महत्येचा गुन्हा दाखल करा या प्रमुख मागणीसह संजयभाऊ ताकतोडे यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करुन दोन व्यक्तींना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या सर्व शिफारशी तत्काळ अंमलबजावणी करावी. मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे .पुणे येथे लहुजी साळवे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे करावे.\nसाळेगाव तालुका केज या मूळगावी संजय भाऊ यांचे स्मारक उभे करावे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला दोन हजार कोटी रुपयांचे भांडवल उपलब्ध करून द्यावे. या प्रमुख मागण्यासाठी कंधार येथे सकल मातंग समाज बांधवांनी विराट मोर्चा काढण्यात आला होता.\nसदरील मातंग समाजाचा मोर्चा कंधार येथील साठेनगर मार्ग निघून गांधी चौक, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्ग, महाराणा प्रताप चौक, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास महामानवास अभिवादन करून कंधार तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकला. नायब तहसीलदार सारंग चव्हाण यांनी मागण्याचे निवेदन स्वीकारले व शासना पर्यंत मातंग समाजाच्या भावना पोहचविल्या जाणार असे आश्वासन दिले. सकल मातंग समाज कृती समिती कंधार तालुक्याच्यावतिने आयोजित केला होता. दिलेल्या निवेदनावर मारोती मामा गायकवाड, महेंद्र कांबळे, साईनाथ मळगे, हनुमंत घोरपडे, बाबुराव टोम्पे, बालाजी कांबळे, केदारनाथ देव कांबळे फुलवळकर, बंटी गादेकर, मुन्ना बसवंते, मालोजी वाघमारे, चंद्रकांत गव्हाणे, महेश मोरे, बालाजी गायकवाड, कैलास बसवंते, शिवराज दाढेल, प्रदिप वाघमारे, वैजनाथ घोडजकर, सोपान कांबळे यांच्यासह सकल मातंग समाज कृती समितीचे सदस्य आणि मातंग समाज बांधवा मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nPosted in इतर, हॉट न्यूजTagged कंधार, तोकतोडे, बलिदान\nPrevious भारताच्या एअरस्ट्राईकमध्ये जैशच्या २६३ जणांचा खात्मा\nNext नंदगावामध्ये विषारी दारू पिऊन एका इसमाचा मृत्यू\nइतर . हॉट न्यूज\nमहाराष्ट्रात पावणेनऊ कोटी मतदार\nइतर . हॉट न्यूज\nतृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत बनल्या निवडणुकीच्या सदिच्छादूत\nइतर . हॉट न्यूज\nमतदारांच्या मदतीला 1950 हेल्पलाइन\nअपडेट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, मेलआयडी टाकून साईन अप करा...तुमचा आयडी कुठेही व्हायरल होणार नाही.\nतृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत बनल्या निवडणुकीच्या\nडाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला\nधुळवडीच्या दिवशी काळेश्वर मंदिराच्या काठावर एका युवकाच�� बुडून\n40-50 हजार सिक्ख भाविकांच्या उपस्थितीत ‘होला मह्ल्ला’ उत्साहात\nसी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिता भंगाच्या 717\nटीसीएल इलेक्ट्रॉनिक्सची दिल्ली कॅपिटल्ससह\nट्रेनने प्रवास करताय…. मग लक्षात ठेवा या १०\nप्राप्तीकर कमी करण्याकरिता ‘एचआरए’ ठरेल\nअशोक चव्हाणांच्या बालेकिल्याला खिंडार पाडणारा भारतीय जनता पार्टीचा मास लिडर\nशहीद जवानांपैकी 6 जणांनी मुदखेडमध्ये घेतले होते\nसहस्त्रकुंड एकलव्य रेसिडेंसियल पब्लीक\nकॉग्रेसच्या एका बड्या माजी मंत्र्यांना आ. चिखलीकरांच्या विरोधात निवडणुकीसाठी गळ\nयंदाच्या लोकसभा निवडणूकीत अशोक चव्हाणांचा किल्ला धारातिर्थी पडणार –\nअशोक चव्हाणांचा पराभव अटळ – ना.\nतलवारीने हल्ला करून उजवा हात लटकवणाऱ्याला पोलीस\nखा.अशोक चव्हाणांच्या जाहीर व्यक्तव्यानंतर सुध्दा मटका बंद झालाच\nकॉंग्रेसच्या बालेकिल्यात नांदेड लोकसभेवर विरोधकांचा एकच\nपोलीस उपनिरिक्षक शितल चव्हाणची ‘सुपारी’ घेवून\nया वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वृत्तसंकेतस्थळ घेत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://cipvl.org/14--amp", "date_download": "2019-03-22T08:45:40Z", "digest": "sha1:5P2GLJF3DKENH6EDKW3S7AQMDM5BC6HT", "length": 17259, "nlines": 59, "source_domain": "cipvl.org", "title": "एसइओ & amp; डिजिटल विपणन - Semaltॅट मार्फत अंतर्दृष्टी", "raw_content": "\nएसइओ & डिजिटल विपणन - Semaltॅट मार्फत अंतर्दृष्टी\nअशी कल्पना करा की त्यावर एक चिन्ह न ठेवता एक स्टोअर आहे. उत्कृष्ट, जिज्ञासू लोक आपण उत्पादनाशी संबंधित नसलेल्या उत्पादनांची तपासणी करू शकता किंवा उत्पादने विचारू शकता. पण काय आपण एक एक स्टोअर होते तर आपण विक्री करत असलेल्या उत्पादनांचे उचित नाव आणि प्रतिमा हे संभाव्य ग्राहकांना तपासण्यास प्रेरित करेल, याबद्दल प्रश्न विचाराउत्पादने आणि अगदी काही उत्पादने खरेदी. या संभाव्य गोष्टी आपल्या स्टोअर आणि उत्पादनांविषयी इतर लोकांपर्यंत पसरविण्याची शक्यता आहेजे उच्चतर रहदारी आणि विक्रीत अनुवादित करते. पहिला उदाहरण दुसर्यासारख्या साइटवर अनुकूल नसलेल्या साइटप्रमाणे आहे उदाहरणार्थ एका चांगल्या अनुकूल साइटशी संबंधित आह��\nच्या अग्रगण्य तज्ञ Semaltेट डिजिटल सेवा, अँड्र्यू Dyhan, एसइओ आणि डिजिटल मार्केटिंग प्रक्रिया एकत्र कसे कार्यप्रदर्शन उत्तम प्रकारे वर्णन करते - cheap straw sun hat.\nसर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (एसईओ) ही साइट शोधणे सोपे आहे,श्रेणीबद्ध करणे आणि क्रॉल करणे सोपे. सर्वात मूलभूत पातळीवर, ऑप्टिमायझेशन ग्राहकांना आपला व्यवसाय हजारोंच्या आत शोधण्यासाठी मदत करते इतर लाखो व्यवसाय आणि कोणत्याही डिजिटल मार्केटिंग धोरणांचा एक अविभाज्य भाग आहे.\nऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे आपल्या व्यवसायात वापरकर्त्यांना वाहन चालविणे हे एसइओ हेतू आहे. हे साध्य करण्यासाठी,आपली वेबसाइट शोध इंजिन परिणामी पृष्ठ (एसईआरपी) मध्ये उच्च स्थानावर असणे आवश्यक आहे. हे समजून घेणे सोपे करण्यासाठी, येथे एक परिपूर्ण उदाहरण आहे:\nदरमहा, 14 अब्जांपेक्षा जास्त शोध ऑनलाइन आहेत आता काय कल्पना करा 14 अब्ज शोधांपैकी एखादा अपरिहार्य आपला व्यवसाय शोधत असेल तर होईल. आपल्या साइटवर संबंधित रहदारी निर्देशित करण्यासाठी,कंपनीने SERP मध्ये उच्च स्थानावर असणे आवश्यक आहे, प्रति क्लिक क्रियाकलाप आणि सोशल मीडिया विपणन\nकोणत्याही व्यवसायातील प्रगतीसाठी, त्यास जाहिरात करणे आवश्यक आहे. आणि कोणत्याही ऑनलाइन व्यवसायासाठी,एसइओ विनामूल्य जाहिरात समतुल्य आहे आपल्या साइटचे अनुकूलन करणे SERP च्या पहिल्या पानावर रँक करणे सोपे करते\nसर्वसामान्य जनतेने एसईआरपीचे पहिले 2 पान तपासणे आणि त्यांचे परीक्षण करणे हे एक सामान्य समज असल्याने,प्रथम पृष्ठावर रँकिंग आपल्या व्यवसायासाठी उत्पादने खरेदी करण्यापूर्वी माहिती मागणा-या लोकांना शोधण्याची संधी देतो.\nएसइओ कसे कार्य करते\nशोध इंजिन क्रॉलर्स पृष्ठ सामग्री निर्धारित करण्यासाठी मजकूर वापरतात. ते एक संख्या पूर्ण करतातक्रॉलिंग, स्कॅनिंग, इंडेक्सिंग आणि सर्टिनेन्स आणि रिकव्हरीचे मूल्यांकन यासह शोध परिणाम आणणारी गतिविधीदर्जेदार स्कोअरमध्ये योगदान देण्यासाठी ओळखले जाणारे घटक यात समाविष्ट आहेत:\nURL आणि वेबसाइट नावे\nहे चक्र कसे कार्य करते हे समजून घेण्यासाठी, एसईओ कसे कार्य करते त्याचे तपशील पाहणे आवश्यक आहे:\nसर्च इंजिनमध्ये मक्याचा किंवा क्रॉलर नावाचा एक सॉफ्टवेअर असतो जो क्रॉल करतोवेब पृष्ठावरील सामग्री. साधारणपणे, स्पायडर नवीन पृष्ठ जोडला गेला आहे किंवा जुन्यापैकी अद्ययावत केले गेले आहे हे लक्षात घेणे शक्य नाही दैनिक परिणामी, काही कोळी एक किंवा दोन महिन्यासाठी एका वेब पेजला भेट देत नाहीत. याव्यतिरिक्त, क्रॉलर संकेतशब्द संरक्षित करण्यात क्रॉल करण्यात अक्षम आहेतपृष्ठे, फ्लॅश चित्रपट, प्रतिमा आणि Javascript म्हणून, जर तुमच्याकडे यापैकी बहुतेक लोक आपल्या साइटवर असतील, तर एक कीवर्ड सिम्युलेटर चालवणे उचित आहेहे सॉफ्टवेअरद्वारे क्रॉल केले जात आहेत काय हे पाहण्यासाठी.\nस्पाइडर क्रॉल करणे समाप्त झाल्यावर, पृष्ठे एकामध्ये संग्रहित किंवा अनुक्रमित केली जातात विशाल डेटाबेस जिथे जेव्हा एखादा वापरकर्ता विशिष्ट शोध कीवर्डवर शोध घेतो तेव्हा संबंधित माहिती काढली जाते.\nजेव्हा एखादा शोध सुरू झाला, तेव्हा शोध इंजिन विनंतीवर प्रक्रिया करते आणि अनुक्रमित सामग्रीसह याचे तुलना करते. योग्य डेटा देण्यासाठी, शोध इंजिनने सर्व पृष्ठांची जुळणी आणि मॅच मोजली पाहिजे अनुक्रमित डेटासह आणि SERP मध्ये प्रविष्ट केलेला कीवर्ड.\nसूचीकृत कीवर्ड्स द्वारे निष्कासित करण्यासाठी हा निदानात्मक साधन आहे आणि उपयुक्त वाक्यांशांसह URL. संभाव्य प्रतिसादांचा अंदाज लावते आणि शोधांच्या दरम्यान प्रविष्ट केलेल्या वाक्यांश किंवा शब्दासह पृष्ठे फेरबदल करतात. मुळात, 3 अल्गोरिदम आहेत: ऑन साइट, ऑफ-साइट आणि होल-साइट अल्गोरिदम.\nप्रत्येक प्रकारचा अल्गोरिदम एखाद्या वेब पृष्ठाच्या विविध भागांवर पहादुवे, मेटा टॅग, कीवर्ड घनता आणि शीर्षक टॅग. शोध इंजिने त्यांच्या अल्गोरिदम समायोजित करीत असल्याने, आपण च्या बरोबरीने ठेवणे आवश्यक आहेउच्च क्रमवारीत राखण्यासाठी बदल\nप्रक्रियेचा अंतिम परिणाम शोध परिणामांमध्ये प्रदर्शित केला जातो.\nएसइओ आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये दुवा\nबहुतेक लोक असे मानतात की एसईओ आणि डिजिटल मार्केटिंगमध्ये फरक नाही,हे स्पष्ट करणे, त्यांना अधिक गंभीरपणे परीक्षण करणे महत्वाचे आहे. एसईओ जैविक परिणाम आणण्यासाठी उद्देश आहे दुसरीकडे, डिजिटल विपणन हे उद्देशाच्या समग्र ऑनलाइन अस्तित्वाचा उद्देश आहे जे शोध इंजिन ऑप्टिमायझेशनच्या पलीकडे जाते. ऑनलाइन व्यवसायात मदत करण्यासाठीभरभराट, आपण एक विश्वासार्ह डिजिटल मार्केटिंग दृष्टिकोन अवलंब केला पाहिजे आणि एक प्रभावी एसइओ रणनीति ठेवली पाहिजे.\nकाही विपणन तज्ञ इंटिग्रेटेड डिजि��ल म्हणून सर्वंकष एसईओचा संदर्भ देतात विपणन अधिक आणि अधिक, एसईओ प्रभावी डिजिटल मार्केटिंग च्या एक गंभीर पैलू मध्ये विकसित आहे. हे समजून घेण्यासाठी, आपण प्रशंसा करणे आवश्यक आहे कित्येक वर्षांमध्ये एसइओ बदलला आहे. 9 0 किंवा 2011 मध्ये प्रभावी असलेले तंत्रज्ञान आता कालबाह्य झाले आहे जे नवीन पद्धतींची मागणी करते.आज, बरेच काही कारक आहेत जे पूर्वीच्या काळातील सामाजिक मीडिया आणि सन्मान्य दुवे यासारख्या एसइओला प्रभावित करण्यासाठी वापरले जातात.\nएक प्रभावी एसइओ धोरण तयार करणे\nएक महान एसइओ प्रणाली असणे, आपण एक प्रभावी एसइओ ठेवले पाहिजे धोरण एक चांगली धोरणे:\nप्रभावी एसइओ आपल्या साइटवर रहदारी वळविण्यासाठीच नाही, तर त्याला मदत करणे आवश्यक आहे आपल्या उत्पादनांमध्ये स्वारस्य असलेल्या संभावनांवर पोहोचत असल्याची खात्री करण्यासाठी ग्राहक जनसांख्यिकी आणि भौगोलिक परिस्थितीनुसार ट्यून करण्यासाठी\n2. मोबाइल सुलभ मार्गः\nGoogle अशी मागणी करीत आहे की वेबसाइट्स मोबाईल डिव्हायसेसमध्ये बसवून समान देणेकेवळ संगणकाचा वापर करणारे लोक या साधनांवरील वापरकर्त्यांना समाधान करतात.\n3. शोध इंजिनांमध्ये अधिक पर्याय:\nपरिणामकारकतेसाठी, आपल्या साइटने केवळ एका शोध इंजिनमध्ये चांगले कार्य करू नये परंतु इतर शोध इंजिनांमध्ये\n4. कीवर्ड गुंतवणूक वर परत अनुरूप:\nसंबंधित कीवर्ड ओळखण्यासाठी आणि वापरण्यावर आपले लक्ष केंद्रित करा जे लोक ROI ची हमी देण्यासाठी माहिती शोधण्यासाठी वापर\n5. गुणवत्तापूर्ण सामग्री आणि स्पष्ट वेबसाइट:\nआपली वेबसाइट वापरकर्त्यांसाठी अनुकूल आहे, नेव्हिगेट करण्यासाठी स्पष्ट आणि गुणवत्ता सामग्री असावी.\nशेवटी, अल्गोरिदम बदलण्याच्या जगात, आपल्याला हे नेहमी लक्षात घ्यावे लागेल एसइओ एक कधीही न संपणारी प्रक्रिया आहे या सर्व बदलांमध्ये आपणास प्रगती करण्यास मदत करण्यासाठी, आपल्या लक्ष्यित श्रोत्यांचा विचार करा ऑप्टिमायझेशन रणनीती आणि आपल्या साइटच्या वापरण्यायोग्यतेबद्दल विचार करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2011/05/blog-post_24.html", "date_download": "2019-03-22T08:29:18Z", "digest": "sha1:2NR2DQWOUYIUAKVCQAWWPPIS3BRCUULK", "length": 10615, "nlines": 279, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): आठवांचे थवे", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काह��� थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (105)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (58)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nजाणार.. माहित होतं पण तरी -\nमनातलं आभाळ निरभ्र झालं..\nआणि कुठल्याश्या कोप-यातून त्या रखरखीत आभाळाच्या\nमला अलगद उचलून घेऊन जाण्यासाठी\nरंगीबेरंगी आठवांचे धावून आले थवे\nत्यांनी हात पुढे करण्याआधीच,\nमी स्वत:च उडू लागलो त्यांच्या सवे\nत्या पाखरांनी मला दाखवलं बरंच काही\nजे मी कधी पाहिलंच नव्हतं\nमी पाहिल्या तुझ्या कळा\nमरणाच्या वेदना.. माझ्या जन्मासाठी\nमी जागवलेल्या कित्येक राती\nआणि तरीही तुझ्या प्रेमाला\nमाझा पहिला शब्द... माझं पहिलं पाऊल\nआणि तुझ्या भरल्या डोळ्यांमध्ये\nफुटलेलं ढोपर घेऊन माझं कळवळणं\nझोंबणारं औषध लावताना तूसुद्धा रडणं\nशाळेत मस्ती केली म्हणून मला शिक्षा केलीस\nमाझ्याबरोबर तूसुद्धा कशी उपाशी राहिलीस\nनंतर जगासाठी मी मोठा झालो\nपण तुझ्यासाठी मात्र नेहमी\nतू पाहिलेल्या स्वप्नांना मातीमोल केलं\nतुझ्या सगळ्या अपेक्षांना अगदी फोल केलं\nतरीसुद्धा माझ्यापाठी खंबीर उभी राहिलीस\nमाझ्या छोट्या छोट्या यशामध्ये धन्यता मानलीस\nतरी मनातलं आभाळ निरभ्र झालं..\nत्या रखरखीत आभाळात आता उडताहेत आठवांचे थवे\nमीही भरकटलोय उडता उडता त्यांच्या सवे...\n\"मराठी कविता समूहा\"च्या \"लिहा ओळीवरून कविता\" ह्या उपक्रमासाठी लिहिलेली कविता\nआपलं नाव नक्की लिहा\nमनात त्यांच्या प्रेम दाटले.... (जंगल दूत -३)\nवैनगंगेच्या तीरावरती.. (\"जंगल दूत\"- २)\nरत्न माणके कुठे सांडली\nतुझे उसासे कुणा कळावे..\nअम्बुधि लहरों के शोर में.... - भावानुवाद\nमनमौजी (बस स्टॉप वरच्या कविता)\nती गेली तेव्हा रिमझिम पाउस निनादत होता.. - रसग्रहण...\nसर झुकाओगे तो.... - भावानुवाद\nमज आज खरी कळली कविता..\nमी न माझा राहिलो\nवठलेले झाड - २\nरुख़ से परदा उठा दे.... - भावानुवाद\nवठलेले झाड - १\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nरुटीनात आहेस तू रोज माझ्या\n२५४. अवघड विषयाचा तास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/article-by-supriya-kurhade-narkhedkar-on-illegal-abortion/", "date_download": "2019-03-22T08:25:21Z", "digest": "sha1:CUKVEMNDUPDPZWATTUFSHTLN3HLURKGQ", "length": 16645, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पण’ती’", "raw_content": "\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nअमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण\n‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’\nदिवाळीचं वैशिष्ठ्य म्हणजे पणती… अंगणात, दरवाजात, खिडकीत आपण भरपूर पणत्या लावतो आणि धुमधडाक्यात दिवाळी साजरी करतो… पण अनेक घरांमध्ये हीच पणती डोळ्यात खुपते कारण ती मुलगी असते… आजही आपल्याकडे पुरूषप्रधान संस्कृती आहे… भलेही प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून चालत असल्या तरीही पुरूष नेहमीच स्त्रिच्या वरचढ राहीलाय, नेहमीच पुरूषानं आपलं पुरूषत्व सिद्ध करण्यासाठी स्त्रिला कमी लेखलंय मग ती द्रौपदी असूदेत किंवा आजची कमावणारी स्त्री… मला नेहमीच स्त्रिचं अस्तित्व धोक्यात असल्याची जाणीव होते आणि ती वारंवार होते… ही जाणीव मला माझ्या भोवताली घडणाऱ्या अनेक घटनांमुळे होते तर कधी येणाऱ्या अनुभवामुळे होते… स्त्रिनं स्वतःचं एक अस्तित्व तयार केलंय खरं ज्याची जाणीव आज जगातल्या प्रत्येकाला आहे पण हे अस्तित्व तयार करत असतांना तिला वारंवार अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.\nस्त्री ही जन्मदात्री आहे, ती क्रीएटीव्ह आहे कारण ती हाडामासाचा माणूस तयार करू शकते… आपण तीला मॅन्युफॅक्चरर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही… कारण तीच्याचमुळे आपण हे जग पाहतो हे कसं विसरून चालेल… नऊ महिने एका बाळाला ती आपल्या गोर्भात वाढवते… नऊ महिने ती तिच्या बाळासाठी आपला आहार बदलते… आपल्या बाळासाठी ती ते सगळं करते जे त्या बाळाच्या पोषणासाठी गरजेचं असतं मग त्यामुळे तिचं वजन वाढलं तरी तिला त्याचं वाईट वाटत नाही… गर्भावस्थेत तीच्या पोटावर बेढब स्ट्रेचमार्क्स येतात… पण तरीही ती स्त्री आपल्या बाळाला हसतमुखानं स्वतःमध्ये वाढवते… आणि या सगळ्या नऊ महिन्यांच्या प्रोसेसनंतर जेव्हा ती स्त्री आपल्या बाळाला जन्म देते तेव्हा सगळं वातावरण खूप आनंदीत झालेलं असतं… पण या सगळ्याची जाणीव काहीच लोकांना असते याची खंत वाटते… वाईट वाटतं आणि खूप प्रमाणात त्रास होतो… तर काहींच्या बाबतीत गर्भातच मुलींना मारून टाकलं जातं… त्या स्त्री अर्भकाला आईच्या गर्भातच चुरगळलं जातं, उमलणाऱ्या त्या नाजूकशा कळीला कुसकरलं जातं… हे सगळं लिहीतांना जितका त्रास होतोय तितकाच हे सगळं ऐकलं की त्रास होतो… हे सगळं फार घृणास्पद आहे… खरं तर अशा लोकांना जगण्याचा अजिबात अधिकार नाहीये… कारण हे लोकं हत्यारे आहेत…एका निष्पाप जीवाचा हे लोकं खून करतात… हे सगळं लिहीत असतांना मला सांगलीच्या म्हैसाळ गावातल्या खिद्रापुरेचं प्रकरण आठवलं… मी अँकरींग करत होते, आणि अचानक एक ब्रेकींग न्यूज आली… सांगलीतल्या म्हैसाळ गावात मोठ्या प्रमाणात अवैध गर्भपाताचं रॅकेट उघडकीस आलं… जवळपास नऊ वर्षांपासून हा खिद्रापुरे गर्भलिंगनिदान चाचण्या करून अवैधपणे गर्भपात करत होता… हे सगळं प्रेक्षकांना सांगताना अंगावर काटा उभा राहात होता…कारण हे फार भीषण होतं… विचीत्र होतं आणि विकृत होतं… नऊ वर्षांपेक्षा जास्त एखादा माणूस एक रूग्णालय चालवतोय जीथं तो हे अवैध प्रकार करतोय हे कुणाच्याच लक्षात येऊ नये… याला फक्त प्रशासन नाही तर समाजही तितकाच जबाबदार आहे… गेल्या नऊ वर्षात या खिद्रापुरेनं हजारो स्त्री अर्भक मारली असतील त्याचा हिशोबही करणं अवघड आहे… या खिद्रापुरेला डॉक्टर काय प्राणीही म्हणता येणार नाही… मला वाटतं जितका हा खिद्रापुरे या सगळ्याला जबाबदार आहे तितकेच त्याच्याकडे गर्भपातासाठी जाणारा समाज जबाबदार आहे…\nया घटनांमुळे एकच लक्षात येतं की आपला समाजाला कीड लागलीये… आपला समाज या किडीमुळे पोखरत चाललांय… समाजाची अधोगती सुरू झालीये… पत्त्याच्या पानांसारखा हा समाज एका दरीत कोसळतोय…\nएकवीसाव्या शतकात आपण गर्भलिंगनिदान चाचण्या करून मुलींना मारून टाकतोय, आणि म्हणे आपण प्रगती करतोय… मुलींना मारून प्रगती होत नसते तर अधोगती होते…\nआजही अनेक घरांमध्ये मुलगी जन्माला आली महणून नाकं मुरडली जातात… मी विचारते का, कशासाठी… जी सासू आपल्या सुनेचा मुलाच्या हव��यासापोटी छळ करते ती हे विसरते की ती स्वतः एक स्त्री आहे… कीव करावीशी वाटते अशा विचारांच्या लोकांची… यामुळे अनेक स्त्रियांना आई होण्याचं सुख अनुभवताच येत नाही कारण घरच्यांना मुलगा हवा असतो… एका आईच्या बाळाची जेव्हा तुम्ही तिच्या गर्भात हत्या करता तेव्हा तीच्या मनात काय वादळ उठलेलं असतं याचा कणभरही अंदाज तुम्ही बांधू शकत नाही… स्त्री मनानं घट्ट असली तरी ती आई झाल्यावर मात्र मऊ होते… तीच्या भावना थोड्याही दुखवल्या गेल्या तर ती रडू लागते… पण इथे तर तुम्ही तीचं मूलच मारून टाकता… तीचं काय होत असेल याचा थोडा विचार करा… तीचं मूल मारण्याला फक्त तीच्या सासरचे जबाबदार नसतात तर हा समाज जबाबदार असतो…\nसमाज जसा चांगला असतो तसा वाईटही असतो… स्त्रीला डावलण्याचं काम हाच समाज करतो… हाच समाज तीचं जगणं कठीण करतो… आपल्या देशात अनेक ठिकाणी मिनिटा-मिनिटाला बलात्कार होतायत, स्त्रीची आब्रूच नाही तर ती स्त्री संपूर्णपणे या बलात्कारामुळे पोखरून निघते… देशाची राजधानी दिल्लीमधलं निर्भया प्रकरण आजही मनावर तितकेच ओरखडे आणतं… पण आपल्याला फक्त दिल्लीची निर्भया माहितीये… आपल्या घराशेजारी देखील अशी एखादी निर्भया असू शकते… आपल्या घरातही अशी एखादी निर्भया असू शकते… कारण घरातलेच पुरूष स्त्रियांचं सर्वात जास्त शोषण करतात… आपल्या घरातल्या लहान मुलींचं शोषण तर होत नाहीये ना याची काळजी घेण्याची हीच वेळ आहे…\nप्रत्येक स्त्रिला स्वतःवर अधिकार आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे… प्रत्येक स्त्रिला नाही म्हणायचा अधिकार आहे… सेक्स करायचा की नाही हा अधिकार देखील स्त्रिला आहे… कोणते कपडे परिधान करायचे, कसं जगायचं हा अधिकारही स्त्रिला आहे… हे सगळे अधिकार जसे पुरूषांना आहेत तसेच अगदी तसेच स्त्रिला देखील आहे…\nया सगळ्या गोष्टी आपण जगत असताना फार महत्त्वाच्या ठरतात, आपण जे जगत असतो त्यात मोठा वाटा असतो आपल्यावर झालेल्या संस्कारांचा, चांगल्या सवयींचा… चांगले विचारच हे सगळं चित्र बदलू शकतात… त्यामुळे प्रत्येक आईनं म्हणजेच प्रत्येक स्त्रिनं आपल्या बाळावर विशेषतः मुलावर हे संयमी संस्कार घालणं महत्त्वाचं आहे… जर प्रत्येक मुलगा आपल्या विचारांनी चांगला झाला तर आणि तरच प्रत्येक पुरूष चांगला होईल\nसुप्रिया कुऱ्हाडे – नरखेडकर\n‘किंगमेकर’ अमित शाह लढव���णार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nदिवाळी स्पेशल- धनत्रयोदशीचे महत्व\nएसटी कामगारांचा संप चिघळण्याची चिन्हे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-state-ministers-expansion-latest-update/", "date_download": "2019-03-22T08:25:05Z", "digest": "sha1:SNK42PNE77TZ623T27DLYYQGQRNJ7KFL", "length": 8077, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मंत्रिमंडळ विस्ताराचे लागले वेध; इच्छुकांचे गुढघ्याला बाशिंग", "raw_content": "\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nअमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण\n‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’\nमंत्रिमंडळ विस्ताराचे लागले वेध; इच्छुकांचे गुढघ्याला बाशिंग\nमुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा यामहिना अखेर विस्तार होणार असल्याने भारतीय जनता पक्षातील इच्छुक मंडळींनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी यासाठी भाजपमधील इच्छुकांनी आपापल्या गॉडफादर मार्फत राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा जुलै २०१६ मध्ये विस्तार झाला होता. त्यावेळी सुभाष देशमुख , जयकुमार रावल , संभाजी पाटील निलंगेकर, महादेव जानकर, सदाभाऊ खोत आदींचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता . शिवसेनेच्या वाट्याची मंत्रीपदे त्यावेळी भरली गेली नव्हती . आता सुमारे दीड वर्षांनंतर होणाऱ्या विस्तारात शिवसेनेच्या वाट्याची मंत्रीपदे भरली जाणार का नाही याची उत्सुकता आहे.\nशिवसेनेच्या इच्छुक आमदारांनी वेगवेगळया मार्गातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वाट्याची मंत्रीपदे यावेळी तरी भरावी यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. उद्धव ठाकरे या प्रयत्नांना कितपत प्रतिसाद देतात हे पहाव लागणार आहे. तर कॉंग्रेसला सोडचिट्ठी दिलेले नारायण र���णे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी या महिनाअखेर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. राणे यांना स्थान देण्याबरोबरच भारतीय जनता पक्षाच्या काही कॅबिनेट व काही राज्यमंत्र्यांना नारळ दिला जाणार असल्याचीही जोरदार चर्चा भाजप – शिवसेनेच्या वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे काही मंत्री व राज्यमंत्र्यांचे धाबे दणाणले आहे.\nमध्यंतरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला होता. तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही मंत्र्यांच्या तसेच आमदार – खासदारांच्या कामगिरीचा अहवाल मागितला आहे . या अहवालानुसार मुख्यमंत्री फडणवीस हे कोणाला नारळ द्यायचा याचा निर्णय घेतील असे सांगितले जात आहे . मंत्रिमंडळ विस्ताराबाबत फडणवीस यांनी १६ ऑक्टोबर रोजी अमित शाह यांची अहमदाबाद येथे भेट घेतली होती . ३ तास चाललेल्या या भेटीत प्रामुख्याने मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच चर्चा झाली.\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nगुजरातमध्ये भाजपचं ठरणार ‘बाहुबली’\nपिच क्युरेटर साळगावकरांच्या स्टिंगमुळे क्रिकेटविश्वात खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/updated-show-cause-notice-to-students-who-celebrate-constitution-day/", "date_download": "2019-03-22T08:41:37Z", "digest": "sha1:ZFIXA7K36OSLS3G6YYLJP4QT7QBXMHUA", "length": 5399, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संविधान दिन साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांना 'कारणे दाखवा' नोटीस", "raw_content": "\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\n‘रासपने निवडणूक लढवावी आणि भाजपला आपली ताकद दाखवावी’\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nसंविधान दिन साजरा करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस\nपुणे: . पुण्यातील गरवारे महाविद्यालयात संविधान दिन आणि प्रास्ताविकाचे वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘शो-क्लॉ��’ नोटीस बजावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.\nगरवारे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी 26 / 11 च्या हल्ल्याचा निषेध तसेच त्याच दिवशी संविधान दिन असल्याने दोन्ही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. ती देण्यास दिरंगाई करण्यात आली. मात्र रविवारी संविधान दिन साजरा करण्यात आल्यानंतर आता महाविद्यालयाकडून ‘तुम्हाला कॉलेजमधून का काढले जाऊ नये’ अशी विचारणा केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे.\nदरम्यान हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर आता युवासेना आणि संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले असून कार्यकर्त्यांनी प्राचार्यांचा निषेध नोंदवत थेट त्यांच्याच दालनात संविधान प्रास्ताविकाचे वाचन केलं आहे.\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\n‘रासपने निवडणूक लढवावी आणि भाजपला आपली ताकद दाखवावी’\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nगुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा एकला चलो चा नारा\nराहुल- वरूण भाई –भाई लवकरच एकत्र \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/schizophrenia-2-1784924/", "date_download": "2019-03-22T08:38:08Z", "digest": "sha1:I4HDRNLKDDD3CHDQ36A55LJG3RDKEQ7A", "length": 20210, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Schizophrenia | गतीचे गीत गाई! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nबर्मिगहॅममधील मशिदींवरील हल्ल्याचा तपास\nकाबूलमधील स्फोटात ६ जण ठार\nदक्षिण मुंबईतील धोकादायक पूल जमीनदोस्त\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nपालघरमध्ये माकपचा बविआला पाठिंबा\nएका स्किझोफ्रेनियाग्रस्त रुग्णाचे वडील त्यांची कैफियत मांडत होते.\n|| डॉ. अद्वैत पाध्ये\n‘‘डॉक्टर, माझा मुलगा नुसता घरी बसून असतो हो. एवढा तरुण मुलगा, शिकताही पूर्ण आलं नाही त्याला या आजारामुळे, नुसता बसून रहातो किंवा झोपतो. माझ्यापेक्षाही जणू म्हातारा झालाय असं वाटतं हो मला’’\nएका स्किझोफ्रेनियाग्रस्त रुग्णाचे वडील त्यांची कैफियत मांडत होते. अतिशय काळजीचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. ‘‘त्याला नोकरी देऊ शकाल का तुमच्याकडे, डॉक्टर’’ त्यांचा भाबडा प्रश्न.\n‘‘अहो, कोणाकोणाला नोकरी देऊ आपल्याकडे एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के लोकांना हा विकार होतो. त्यातील बहुतेकांची सुरुवात ही अशा किशोर, तरुण वयातच होते. त्यामुळे त्यांच्या शिक्षण व नोकरीवर नक्कीच परिणाम होतो. त्यामुळे किमान १५ रुग्ण तरी या विकाराने ग्रस्त असतात. या किंवा अन्य दीर्घकालीन मानसिक विकाराने ग्रस्त आपल्याकडे एकूण लोकसंख्येच्या दोन टक्के लोकांना हा विकार होतो. त्यातील बहुतेकांची सुरुवात ही अशा किशोर, तरुण वयातच होते. त्यामुळे त्यांच्या शिक्षण व नोकरीवर नक्कीच परिणाम होतो. त्यामुळे किमान १५ रुग्ण तरी या विकाराने ग्रस्त असतात. या किंवा अन्य दीर्घकालीन मानसिक विकाराने ग्रस्त ज्यामुळे त्यांच्या शिक्षण व नोकरी करण्याच्या क्षमतेवर, कौशल्यावर परिणाम थोडातरी होतोच. अशा किती जणांना मी नोकरी देऊ शकणार ज्यामुळे त्यांच्या शिक्षण व नोकरी करण्याच्या क्षमतेवर, कौशल्यावर परिणाम थोडातरी होतोच. अशा किती जणांना मी नोकरी देऊ शकणार काही जणांना दिली तरी उरलेल्यांचे काय काही जणांना दिली तरी उरलेल्यांचे काय पण तुमच्या म्हणण्याचा विचार करायलाच हवा. त्यांना नोकरी नाही देऊ शकलो तरी त्यांना नोकरी करण्यास सक्षम व कुशल नक्कीच करता येऊ शकेल. त्यांच्या पुनर्वसनासाठी तरी नक्कीच प्रयत्न करता येतील पण तुमच्या म्हणण्याचा विचार करायलाच हवा. त्यांना नोकरी नाही देऊ शकलो तरी त्यांना नोकरी करण्यास सक्षम व कुशल नक्कीच करता येऊ शकेल. त्यांच्या पुनर्वसनासाठी तरी नक्कीच प्रयत्न करता येतील\nस्क्रिझोफ्रेनिया, बायपोलार डिसॉर्डर हे काही दीर्घकाळ चालणारे विकार त्यात उपचारांना उशीर, मध्येच सोडून देणे या प्रकारांमुळे दीर्घकालीनत्व वाढतं ते वेगळंच त्यात उपचारांना उशीर, मध्येच सोडून देणे या प्रकारांमुळे दीर्घकालीनत्व वाढतं ते वेगळंच या सर्वामुळे त्यांना फक्त औषधोपचार वा वैयक्तिक समुपदेशन देऊन भागत नाही तर त्यांचे पुनवर्सन गट करून त्यांच्यात सक्षमता, कुशलता, आत्मविश्वास वाढीला लावणे ही काळाची गरज आहे.\nस्वमदत गट हे अनुभवांची देवाण-घेवाण करण्यासाठी असतात. ‘जो स्वत:ची मदत करतो, देव त्यांच्या पाठीशी उभे राहतो’ असं म्हणतात. इतर म्हणजे ओसीडी (मंत्रचळ) फीट्स किंवा अपस्मार किंवा एपिलेप्सी या आजारांत व्यक्ती त्यामानाने सक्षम असते, वास्तवाचे भान असते, व्यक्ती अगदी एकलकोंडय़ा नसतात, अनुभव देवाण-घेवाण त्यामुळे त्यांच्या स्वमदत गटात शक्य होते.\nस्किझोफ्रेनियासारख्या विकारात हे शुभार्थी असं अगदी करू शकतातच असे नाही. बऱ्याचदा ते एकलकोंडे असतात, वास्तवाचे भान कमी असते, एक प्रकारचे रिकामेपण, आळस, अकार्यक्षमता या सर्व शृंखला त्यांच्या मनाला वेढून टाकत असतात. त्यामुळे त्यांच्या जीवनाची गतीच हरवलेली असते किंवा कमी झालेली असते. ती गती देण्यासाठी त्यांचा व्यवसाय पुनवर्सन गट महत्त्वाची भूमिका बजावतो. आजाराने निदान करताना त्यांची सामाजिक-व्यावसायिक अधोगती हा इतर लक्षणांबरोबर एक महत्त्वाचे लक्षण असते. त्यामुळे फक्त भास, भ्रम, संशय व इतर वर्तन नियंत्रित करून भागत नाही तर त्यांचे सामाजिक व व्यावसायिक पुनरुत्थान फार महत्त्वाचे असते.\nकाही वेळा अशा पुनर्वसन गटासाठी सुचवल्यानंतर पालक गटात येणाऱ्या इतर रुग्णांना/ शुभार्थीना बघून, शंका उपस्थित करतात की यांच्याबरोबर राहून याचा आजार वाढणार तर नाही ना तर त्यांना सांगावे लागते एकतर हे सर्व त्या मानाने बरे असलेले रुग्ण आहेत आणि हा संसर्गजन्य आजार नाही.\nकाही पालक व शुभार्थीना वाटते की माझ्या किंवा माझ्या रुग्णाच्या कुवतीपेक्षा कमी कुवतीचे ही कामे आहेत. मी नाही येणार/ पाठवणार. तेव्हा त्यांना सांगावे लागते की अगदी इंजिनीअर झाल्यावर या विकारामुळे मागे पडलेले जे रुग्ण या गटात मनापासून आले, ते आता बाहेर छान नोकरी पण करू शकत आहेत.\nअशा व्यवसाय पुनवर्सन गटात त्यांचा मनोशारीरिक आळस झटकण्यासाठी सूर्यनमस्कार, योगासने, नृत्योपचारासारखे प्रकार खूप छान मदत करतात. त्यांच्यात उत्साह निर्माण करण्यासाठी, त्यांचे या विकरामुळे आलेले जडत्व दूर करण्यासाठी सूर्यनमस्कारासारखा सर्वागसुदंर व्यायाम, योगातील आसनप्रकार, ओमकार, नृत्योपचार यांचा प्रभावी उपयोग करता येतो. त्यांची नकरात्मक लक्षणे कमी व्हायला मदत होते.\nया विकारामुळे त्यांची सामाजिक कौशल्ये, विचारशक्ती यावर परिणाम झालेला असतो. त्यासाठी या गटात त्यांना व्यवहारकुशल बनवण्यासाठी तोंडी हिशोब कसे करायचे, बँकेचे व्यवहार कसे करायचे, हे सप्रात्यक्षिक किंवा भूमिका नाटय़ाद्वारे करता येते.\nएखाद्या विषयावर बोलता यावे, नीट विचार मांडता यावेत यासाठी चर्चा घेणे, तसेच एखाद्या विषयावर सांगून त्यांचे संकलन करणे, मासिक/नियतकालिक बनवले त्यांची विचारक्षमता वाढीला लागते. त्यांच्यासाठी तिथेच ग्रंथालय/वाचनालय बनवता येऊ शकते. या ��र्वाची जबाबदारी हळूहळू तेच घेऊ शकतात, ज्यातून पुढे त्यांचा नोकरीचा आत्मविश्वास येऊ शकतो, एखादे काम सातत्याने, चिकाटीने करण्याची सवय लागते.\nत्याचबरोबर त्यांच्या कौशल्याप्रमाणे वेगवेगळ्या वस्तू बनवणे, कलात्मक वस्तू, शिवणकाम करून वस्तू, खाद्यपदार्थ बनवणे, ते व्यवस्थित पॅकिंग करून विकणे या सर्व कामांत त्यांना हळूहळू कुशल बनवता येते. या गटांनी बनवलेल्या वस्तू ग्राहकपेठा, कॉर्पोरेट्स (सीएसआर अंतर्गत) करत असलेली प्रदर्शने यात भाग घेऊन, त्यांनाच विक्रेते, मार्केटिंग पर्सन बनवून ती कौशल्ये हळूहळू विकसित करता येतात.\nया सर्वामुळे त्यांचे सामाजिक अभिसरण खूप छान होत जाते. आत्मविश्वास वाढतो. फक्त यासाठी त्यांना शिकवण्यासाठी असे समाजकार्यकर्ते, स्वयंसेवक यांचे मार्गदर्शन त्यांना द्यावे लागते. त्यासाठी या कार्यकर्त्यांचेपण प्रशिक्षण (विकारासंदर्भात) करावे लागते.\nअख्ख्या महाराष्ट्रात अशी तीनच केंद्रे कार्यरत आहेत. ती वाढण्याची गरज आहे मोठे शिवधनुष्य आहे हे, पण प्रत्यंचा लावल्यावर होणारा आनंद काही वेगळाच असतो यात वाद नाही\nया पुनर्वसन गटामुळे त्या शुभार्थीची प्रगती जी होते ती बाबा आमटेंच्या या कवितेतून छान व्यक्त होते..\nपायी शृंखला असू दे, मी गतीचे गीत गाई\nदु:ख उधळायास आता, आसवांना वेळ नाही\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगौतम गंभीरचा भारतीय जनता पक्षात प्रवेश\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nश्रीरंग बारणे, पार्थ पवार समोरासमोर; देहूत घेतले तुकोबांचे दर्शन\nबॉक्स ऑफीसवर चढला 'केसरी'चा रंग; पहिल्या दिवशी बक्कळ कमाई\nआम्ही बॅकफूटवर दहशतवादाशी लढा देत नाही, सॅम पित्रोदा यांना जेटलींचं उत्तर\nHoli 2019 : रवी जाधवने सेलिब्रेट केली 'स्पेशल' रंगपंचमी\nVideo : 'झी सिने अॅवॉर्ड्स'मध्ये रणबीर-आलियाचा 'इश्क वाला लव्ह'\nHoli 2019 : बॉलिवूडच्या या मोठमोठ्या होळी पार्ट्या झाल्या बंद, कारण..\nयंदा लोणावळ्यात नाही तर इथे असेल 'बिग बॉस मराठी'चं घर\n'होय, सलमानसोबत वाद होते'; भन्साळींनी दिली कबुली\n७६७८ जणांना धुळवडीला धक्का\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nमुंबई महानगरात सव्वा दोन लाख रिक्त घरे\nखोदलेला रस्ता पाच महिने ‘जैसे थे’\nपार्किंग धोरणाला ‘टीओडी’चा खोडा\nनवी मुंबईतून १५ टनप्लास्टिक जप्त\nमत्स्यटंचाईमुळे मच्छिमारांच्या होळीचा ‘बेरंग’\nबैलगाडी शर्यत बंदी धाब्यावर\nवाया जाणाऱ्या पाण्याचा वापर शहरांसाठी\n‘भागवत पुराणा’च्या संदर्भसूचीला भांडारकर संस्थेत साकाररूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/bjp-leader-big-statement-on-ncp-bjp-alliance/", "date_download": "2019-03-22T08:36:19Z", "digest": "sha1:EJGUKJQVUJRCMXOZGRIDO4UEZ7HGDVMJ", "length": 9471, "nlines": 112, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "भाजपनं राष्ट्रवादीला शिवसेनेसह सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं?", "raw_content": "\nभाजपनं राष्ट्रवादीला शिवसेनेसह सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं\nमुंबई | भाजपनं राष्ट्रवादीला शिवसेनेसह सत्तेत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं, अशी माहिती भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्यानं सांगितल्याचं वृत्त ‘लोकमत’नं दिलं आहे. शरद पवारांनी मात्र या प्रस्तावाला होकार दिला नाही.\nशिवसेना सत्तेत नको होती, आम्हालाही स्वतःहून शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढायचं नव्हतं. मात्र शिवसेना सत्ता सोडण्याची धमकी देत असताना राष्ट्रवादीने सत्तेत सहभागी व्हावे, असा प्रस्ताव दिल्लीहून आला होता, असं या बातमीत म्हटलंय.\nदरम्यान, अनेक गोष्टी अंतिम टप्प्यातही आल्या होत्या. राष्ट्रवादीला शिवसेनेप्रमाणे 5 ते 6 मंत्रिपदं देऊन सत्तेत घ्याचं होतं, मात्र शिवसेना सत्ता सोडत नव्हती, असंही या नेत्यानं म्हटलं आहे.\n-शरद पवारांचा तो निर्णय देखील चुकीचा होता; तारिक अन्वर यांचं टीकास्त्र\n-छगन भुजबळांचा आज बीडमध्ये एल्गार; करणार जोरदार शक्तीप्रदर्शन\n-शरद पवारांच्या वक्तव्यामुळे भाजपसाठी बुडत्याला काडीचा आधार\n-भाजपचे मंत्री 15 दिवसात दोनदा भेटीला, मात्र अण्णा हजारे उपोषणावर ठाम\n-अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांनंतर नाना पाटेकर अज्ञातवासात\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nशरद पवारांचा तो निर्णय देखील चुकीचा होता; तारिक अन्वर यांचं टीकास्त्र\nये नया हिंदुस्तान है, ये घर मे घुसेगा भी आैर मारेगा भी\nविखे पाटील, मोहिते पाटलांनंतर आता राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश\nकाँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे- नरेंद्र मोदी\nपार्थ पवार-श्रीरंग बारणे मावळ जिंकण्यासाठी एकाचवेळी तुकोबारायांचे आशीर्वाद घ्यायला देहूत\nकाँग्रेस नेत�� म्हणतो, पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यासाठी ‘पाक’वर एअर स्ट्राईक करणे चुकीचे\nमुलं मुलींकडे नाय पाहणार मग कुणाकडं पाहणार\nगौतम गंभीर भाजपसाठी बॅटिंग करणार, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश\n‘त्याने’ चोप चोप चोपलं, 25 चेंडूंत शतक ठोकलं\nमी पुरुषांसोबत झोपत नाही, केआर रमेश कुमार यांचं वादग्रस्त वक्तव्य\nराष्ट्रवादीकडून माढ्यात संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता\nमायावती, पवारांची माघार, एनडीएचा विजय पक्का- उद्धव ठाकरे\nमंत्रालयातील सचिवाची पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या\n“पुढचा आठवडा महाराष्ट्रात खूप गाजणार”\nउदयनराजेंच्या विरोधात शिवसेनेकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी\nपिंपरी चिंचवडमध्ये भाजपला दणका, ‘या’ ज्येष्ठ नेत्याच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश\nनगरमधून दुसरं तिसरं कुणी नाही भाजपकडून सुजय विखेंचं नाव जाहीर\nभाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातली ‘ही’ 16 नावे…\nभाजपच्या पहिल्या यादीत पुणे लोकसभा ‘वेटिंग’वरच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढणार, भाजपने केली घोषणा\n“काँग्रेस नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे का”; या उमेदवारीवरुन मोठा वाद\n“येणारा आठवडा राजकीय घडामोडींनी गाजणार, निवडणूक ही फक्त औपचारिकता”\nभाजपची आज पहिली यादी जाहीर होणार, महाराष्ट्रातून ‘यांची’ नाव असण्याची दाट शक्यता\nभाजपचे व्यंगचित्रातून पवार घराण्यावर बोचरे वार\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://wanibahuguni.com/uncategorized/charmakr-sant-ravidas-samaj-sudhar-mandal-sant-ravidas-yuva-manch-wani-gaurav/", "date_download": "2019-03-22T08:16:41Z", "digest": "sha1:A6X2EKXX6C3ZU52ERY4ECMJSESTCI5PJ", "length": 8549, "nlines": 91, "source_domain": "wanibahuguni.com", "title": "चर्मकार समाजातील गुणवंतांचा गौरव सोहळा 15 जुलै रोजी – Wani Bahuguni", "raw_content": "\nhttp://wanibahuguni.com/ - वणी बहुगुणी: लोकल ते ग्लोबल\nचर्मकार समाजातील गुणवंतांचा गौरव सोहळा 15 जुलै रोजी\nचर्मकार समाजातील गुणवंतांचा गौरव सोहळा 15 जुलै रोजी\nसंत रविदास समाज सुधार मंडळ आणि संत रविदास युवा मंच वणीचे आयोजन\nसुनील इंदुवामन ठाकरे, वणीः येथील संत रविदास समाज सुधार मंडळ आणि स���त रविदास युवा मंचाचे गुणवंतांचा गौरव सोहळा रविवारी 15 जुलै रोजी होणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील कल्याण मंडपम येथे सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव होईल. माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार हे या सोहळ्याचे उद्घाटन करतील.\nस्वाभिमानी चर्मकार संघाचे अध्यक्ष रविकिरण घोलप, महाराष्ट्र चर्मकार परिषदेचे मुख्य संघटक ज्ञानेश्वर वरपे, वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, महाराष्ट्र चर्मकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गोपाल चंदन, महाराष्ट्र चर्मकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गोपाल चंदन, माजी कुलगुरू वेंकटेश्वरा विद्यापीठ, उत्तर प्रदेश, जे.जे.टी. विद्यापीठ, राजस्थानचे माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्रा.अर्जुन महादेव मुरुडकर, बुलडाण्याचे उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे, मुंबई उच्च न्यायालयाचे महाधिवक्ता नारायणराव गायकवाड, पाणी पुरवठा विभाग,नगर परिषद, वणीचे माजी सभापती संबा वाघमारे यांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती या सोहळ्याला राहणार आहे.\nसंत रविदास युवा मंचाचे किशन संभाजी कोरडे यांनी ‘‘वणी बहुगुणी’’शी बोलताना या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. ते म्हणाले की समाजातील गुणवंतांना प्रोत्साहन मिळावे, प्रेरणा मिळावी, समाजबांधव एकत्र यावेत, सुसंवाद साधला जावा या व अशा अनेक कारणांसाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. चर्मकार समाजातील पदवी, पदविका, कला, वाणिज्य, इंजिनिअरिंग, मेडिकल, आय टी आय, फार्मसी, दहावी, बारावी तसेच इतर क्षेत्रांतील गुणवंतांचा गौरव आयोजित केला आहेण् समाजबांधवांसाठी ही एक अपूर्व संधी आहे. त्यामुळे एवढ्या मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच गुणवंताना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहण्याची विनंती संत रविदास समाज सुधार मंडळ आणि संत रविदास युवा मंचाने केली आहे. अधिक माहितीकरिता महेश लिपटे ८६५७४१२३८९, किशन कोरडे ९९२११६९८१६, रवी धुळे ९०२८४९७८७९, आकाश डुबे ९९२१०३१४२७, संदीप वाघमारे ९६०४१५५५२८, योगेश सोनोने ८२३७२६३७५, भारत लिपटे ९८२२६४२९७२, अमोल बांगडे ९५५२३३२२३९, किशोर हांडे ९८६०४००८१९, हेमंत वाघमारे ९८२३८८८३६५ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.\nजे खळांची व्यंकटी सांडो…..\nश्रमदानातून मांगुर्लावासीयांनी केली पुलाची दुरुस्ती\nवणी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस\nचारगाव चौकी जवळ राडा, सत्तूरने हल्ला\nपीकअपची दुचाकीला धडक, दुचाकी चालकाचा मृत्यू\nमुकूटबन येथे प्रहार जनशक्ति पक्षाची शाखा स्थापना\nवणी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस\nचारगाव चौकी जवळ राडा, सत्तूरने हल्ला\nपीकअपची दुचाकीला धडक, दुचाकी चालकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/rahul-gandhi-blames-bjp-ruling-states-malfunctioning-47108", "date_download": "2019-03-22T09:02:13Z", "digest": "sha1:NI73CRI5KUEU2PRSPZI6JJSRZNM5PBF4", "length": 12630, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "rahul gandhi blames bjp ruling states of malfunctioning भाजपशासित राज्यांमध्ये अनागोंदी : राहुल गांधी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nभाजपशासित राज्यांमध्ये अनागोंदी : राहुल गांधी\nमंगळवार, 23 मे 2017\nराजस्थानपासून उत्तर प्रदेश, हरियाना आणि आता झारखंड या भाजपशासित राज्यांमध्ये अनागोंदी आणि अनैतिकता माजली आहे. पंतप्रधान उत्तर देतील का\nनवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी झारखंडमध्ये गावकऱ्यांनी सहा लोकांची हत्या केल्याच्या घटनेवरून चिंता व्यक्त करताना कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपशासित राज्यांमध्ये अनागोंदी आणि अनैतिकता माजल्याची टीका केली.\nयासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.\nराजस्थानपासून उत्तर प्रदेश, हरियाना आणि आता झारखंड या भाजपशासित राज्यांमध्ये अनागोंदी आणि अनैतिकता माजली आहे. पंतप्रधान उत्तर देतील का, अशी विचारणा राहुल यांनी एका ट्विटद्वारे केलीे.\nझारखंडमधील सेरायकेला-खारस्वान जिल्ह्यात 18 मे रोजी मुलांचे अपहरण केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांना सहा लोकांची हत्या केली होती. या घटनेनंतर कॉंग्रेसने देशातील, विशेषत: जम्मू-काश्‍मीरमधील कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्याचा आरोप करत मोदी सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. गोरक्षाच्या नावाखाली देशभरातील भाजप कार्यकर्ते हिंसाचारात सहभागी होत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.\nLoksabha 2019 : महाराजांच्या नादी लागल्याने पालकमंत्री झाले भविष्यकार\nसोलापूर : महाराजांच्या नादी लागल्यामुळे पालकमंत्री विजय देशमुख भविष्यकार झाले असून, चुकीचे भविष्य सांगण्याचा धंदा त्यांनी सुरु केला आहे, असा...\n 2014 मध्ये मणिशंकर अय्यर.. आता पित्रोदा\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हवाई हल्ल्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सॅम पित्रोदा यांच्यामुळे काँग्रेसला आज...\nLokSabha 2019 : भाजपसाठी संघ उतरणार मैदानात; शंभर टक्के मतदानाचे उद्दिष्ट\nनवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्ण जोमाने मैदानात उतरणार आहे. यंदा शंभर...\nLoksabha 2019 : बेताल वक्तव्यानंतर पित्रोदांची आता धावपळ; सारवासारव करण्याचा प्रयत्न\nनवी दिल्ली - भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवर सॅम पित्रोदा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे...\nLoksabha 2019 : विरोधकांकडे दुर्लक्ष करत भाजपची डॉ. भामरेंनाच उमेदवारी\nधुळे : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात भाजपने अपेक्षेप्रमाणे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना आज उमेदवारी जाहीर केली. याद्वारे विरोधकांच्या...\nLoksabha 2019 : सुप्रिया सुळे यांच्यासमोर तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न\nइंदापूर - बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा झाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/20-percent-increase-lung-cancer-patients-15849", "date_download": "2019-03-22T08:42:48Z", "digest": "sha1:JDSZ7FV7PZSUSJLRXXM5ULEMKVK65IDY", "length": 14382, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "20 percent increase in lung cancer patients फुप्फुसाच्या कर्करुग्णांमध्ये 20 टक्के वाढ | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nफुप्फुसाच्या कर्करुग्णांमध्ये 20 टक्के वाढ\nबुधवार, 9 नोव्हेंबर 2016\nनवी मुंबई -हवाप्रदूषण आणि धूम्रपानामुळे पाच वर्षांपासून फुप्फुसाच्या कर्करुग्णांच्या संख्येत 20 टक्के वाढ झाली असल्याचे चेस्ट ��िसर्च फाऊंडेशनने म्हटले आहे.\nनवी मुंबई -हवाप्रदूषण आणि धूम्रपानामुळे पाच वर्षांपासून फुप्फुसाच्या कर्करुग्णांच्या संख्येत 20 टक्के वाढ झाली असल्याचे चेस्ट रिसर्च फाऊंडेशनने म्हटले आहे.\nइंटरनॅशनल असोसिएशन फॉर स्टडी ऑफ लंघ कॅन्सर या संस्थेमार्फत नोव्हेंबरमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती केली जाते. वाहनांमधून निघणारा धूर हा संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे श्‍वसन आणि टीबीसारखे आजार होत असल्याचे आजवर ऐकले होते; परंतु यामुळे स्तनांचा कर्करोग होत असल्याचे अमेरिकेतील \"द सायलेन्ट स्पिंग इन्स्टिट्यूट'च्या संशोधनात आढळले आहे. जगातील सर्व देशांमध्ये फुप्फुसाच्या कर्करुग्णाचा आकडा दर वर्षी वाढत आहे. यामुळे दर वर्षी जागतिक स्तरावर 16 लाख लोकांचा मृत्यू होतो. 2015 मध्ये भारतात एक लाख दहा हजार नागरिक या कर्करोगाचे बळी ठरले आहेत. 2009 मध्ये 65 हजार, तर 2013 मध्ये 90 हजार जणांचा बळी गेला होता. यामुळे याचे प्रमाण 20 टक्‍क्‍यांनी वाढत असल्याचे स्पष्ट होते.\nडिझेलच्या धुरामुळे फुप्फुसाचा कर्करोग होतो, असा निष्कर्ष गेल्या वर्षी 12 जूनला जागतिक आरोग्य संघटनेच्या कर्करोगविषयक अभ्यास विभागाने काढला होता. त्यामुळे वाहन प्रदूषण टाळण्यासाठी आठवड्यातून एक दिवस \"बस डे', \"सायकल डे', \"वॉकिंग डे' पाळले पाहिजेत. यामुळे प्रदूषण कमी होईल; शिवाय इंधनाचीही बचत होईल, असे वोक्‍हार्टचे केंद्रप्रमुख रवी हिरवाणी यांनी सांगितले. हवा प्रदूषणाने दर वर्षी 30 लाख जणांचा अकाली मृत्यू होतो. हवा प्रदूषणाची ही पातळी वाढत गेली तर 2050 पर्यंत प्रदूषणाच्या बळींचा आकडा 66 लाखांवर जाईल, अशी भीती जर्नल नेचर या ब्रिटिश नियतकालिकाने अहवालात व्यक्त केली आहे.\nइंधन, फटाके, कारखाने आणि वाहनांतून निघणारा धूर, धूळ, विडी व सिगारेटचा धूर, शेतीत वापरली जाणारी रासायनिक खते, प्राण्यांच्या मलमूत्रातून तयार होणार अमोनिया यामुळे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होते. त्याचा पहिला फटका श्‍वसन संस्थेला बसतो. यामुळे फुप्फुसाचा कर्करोग, हृदयरोग होतो.\n- डॉ. उमा डांगी, व्होक्‍हार्ट रुग्णालय\n'या' नवीन ठिकाणी होणार 'बिग बॉस मराठी'चे दुसरे पर्व\n'बिग बॉस मराठी'चे पहिले पर्व गाजल्यानंतर आता दुसरे पर्वही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे. पहिल्या पर्वाचे विजेतेपद अभिनेत्री मेघा धाडे...\nभाजप नगरसेवकाला २४ लाखांचा दंड\nमुंबई - स्वतःच्याच प्रभागात बेकायदा फलक लावल्याच्या प्रकरणात अंधेरीतील भाजपचे नगरसेवक मुरारी पटेल यांनी मुंबई महापालिकेला २४ लाखांची...\nधगधगत्या आगीत होरपळतोय आम्ही\nपिंपरी - लाखो रुपये कर्ज काढून फ्लॅट घेतलेत, हक्काचे घर झाल्याचा आनंद झाला, पण तो काही दिवसच टिकला. जिकडे बघावे तिकडे कचराच कचरा, दुर्गंधी आणि...\nरंगकर्मींच्या धूलिवंदनाला पोलिसांचा आक्षेप\nमुंबई - मराठी कलाकारांच्या धूलिवंदन उत्सवाला मुंबई पोलिसांनी सुरवातीला आक्षेप घेतला. मात्र, परवानगीचे...\nLoksabha 2019 : किरीट सोमय्या अद्यापही 'गॅस'वरच\nनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, डॉ...\n\"तुतारी' चा अनारक्षित डबा सिंधुदुर्गवासीयांनी गमावला\nकणकवली - सावंतवाडी ते दादर धावणाऱ्या तुतारी एक्‍सप्रेसमधील चार अनारक्षित कोचपैकी एक कोच सिंधुदुर्गवासीयांना कायमचा बंद झाला आहे. तुतारी एक्‍स्प्रेस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pmp-bus-driver-parking-fine-157538", "date_download": "2019-03-22T08:39:42Z", "digest": "sha1:QMFD5SR6MET74CC4BJM4I46LBMVJOTOO", "length": 12756, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "PMP Bus Driver Parking Fine पार्किंगचा नियमभंग केल्यास दंड आता पीएमपी चालकाकडून | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nपार्किंगचा नियमभंग केल्यास दंड आता पीएमपी चालकाकडून\nगुरुवार, 29 नोव्हेंबर 2018\nपुणे - पीएमपीच्या बस संचलनादरम्यान त्या नो पार्किंगच्या ठिकाणी उभ्या केल्यास वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यामुळे पीएमपीच्या तिजोरीवर आर्थिक भुर्दंड पडतो. मात्र, आता हा दंड संबंधित वाहनचालकाच्या पगारातून वसूल करण्यात यावा, असे आदेश वाहतूक व्यवस्थापकांकडून डेपो स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.\nपुणे - पीएमपीच्या बस संचलनादरम्यान त्या नो पार्किंगच्या ठिकाणी उभ्या केल्यास वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. त्यामुळे पीएमपीच्या तिजोरीवर आर्थिक भुर्दंड पडतो. मात्र, आता हा दंड संबंधित वाहनचालकाच्या पगारातून वसूल करण्यात यावा, असे आदेश वाहतूक व्यवस्थापकांकडून डेपो स्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.\nपीएमपीच्या काही चालकांकडून संचलनादरम्यान मिळणाऱ्या वेळेत नो पार्किंगमध्ये बस उभी केली जाते, डबल पार्किंग करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला जातो. अशावेळी वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते. या कारवाईमध्ये सुमारे पाच हजार दंड लावण्यात येतो. त्यामुळे पीएमपी प्रशासनाला मोठा भुर्दंड सहन करावा लागत असल्याने हा दंड आता संबंधित चालकाकडून वसूल करण्यात येणार आहे.\nतसेच चालकाने बस उभी करताना पार्किंगच्या ठिकाणीच बस उभी करावी, अशी सूचनाही देण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान बस उभी करण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे वाहनचालकांकडून सांगण्यात येत आहे.\n#WeCareForPune वाहनतळ कर्मचारी अवाजवी शुल्क\nपुणे : मंडई येथील सतीश मिसाळ वाहनतळ येथे अवाजवी शुल्क आकारले जात आहे. येथे तासाला 5 रुपये असे पार्किंग शुल्क आहे, मात्र येथील कर्मचारी गुंडगिरी...\nसंधी निर्माण करणाऱ्या उमेदवारालाच मत देणार\nपुणे - शिक्षण, बेरोजगारी यांसारख्या समस्यांवर ठोस निर्णय घेऊन संधी निर्माण करणाऱ्या उमेदवारालाच निवडून देणार असल्याचे नवमतदारांनी सांगितले. सक्षम...\nपुणे - नारायण पेठेतील शिवाजीराव आढाव वाहनतळावर चारचाकीसाठी तासाला दहा रुपये, तर तेथून अवघ्या शंभर मीटरवर असलेल्या क्रीडामहर्षी हरिभाऊ साने वाहनतळावर...\nप्राधिकरणाच्या प्रकल्पांची वाट सुकर\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या प्रमुख प्रकल्पांना लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे संबंधित प्रकल्पांचे...\nपुणे - प्रवेशासाठी पन्नास रुपये आणि तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागल्यास ३५४ रुपये आकारण्याच्या भीतीमुळे बहुसंख्य ओला- उबरचालकांसह व्यावसायिक प्रवासी...\n#PunekarDemands आम्हाला हवंय समृद्ध, सुरक्षित पुणे\nलोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारा��ना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vastu-lekh-news/rera-and-gst-impact-on-home-purchase-1746557/", "date_download": "2019-03-22T08:37:16Z", "digest": "sha1:CRDLWEFHYL52X5WJTXU2WOXAXPSTJBMX", "length": 29499, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "RERA and GST impact on Home purchase | घर खरेदी रेरा-जीएसटीनंतरची! | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nबर्मिगहॅममधील मशिदींवरील हल्ल्याचा तपास\nकाबूलमधील स्फोटात ६ जण ठार\nदक्षिण मुंबईतील धोकादायक पूल जमीनदोस्त\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nपालघरमध्ये माकपचा बविआला पाठिंबा\nमरणप्राय अवस्थेत असलेल्या रिअल इस्टेट उद्योगासाठी जीएसटी हा अंतिम वार होता.\n‘एक लहानसे आनंदी घर एखाद्या आलिशान महालापेक्षा जास्त मौल्यवान असते\n– मेहमत मुरत इल्दान\nमेहमत हा आधुनिक तुर्की नाटककार, कांदबरीकार व विचारवंत मानला जातो. फार कमी जणांना माहिती असेल, की मेहमतने ‘मोहनदास करमचंद गांधी’ नावाचं एक नाटक लिहिलं आहे. अर्थातच जो घराविषयी इतक्या साध्या शब्दांत लिहू शकतो तोच महात्मा गांधींविषयी लिहू शकतो- जे साधेपणाचं प्रतीक मानले जातात. आपण स्वत:साठी घर शोधत असतो तेव्हा आपण नेमका कशाचा शोध घेतोय, हे आपल्याला समजलं आहे का आपण काय खरेदी करतो, तर सिमेंट-विटांचं बांधकाम आपण काय खरेदी करतो, तर सिमेंट-विटांचं बांधकाम ज्याला आपण आपल्या कुटुंबाचं ‘घर’ बनवतो. त्या चार भिंतींमध्ये आपण अनेक मोलाचे क्षण अनुभवतो आणि हेच आपण बऱ्याचदा विसरतो.\n‘रिअल इस्टेट’ या नाण्याच्या दोन्ही बाजूंच्या बाबतीत- म्हणजेच बांधकाम व्यावसायिक व ग्राहकांच्या बाबतीत असं होतं. म्हणजे ग्राहकाचं काम आहे सिमेंट व विटांच्या बांधकामातून घर बनवणं, तर हे इतर उत्पादनांसारखं सामान्य उत्पादन नाही याची जाणीव ठेवणं हे बांधकाम व्यावसायिक व त्याच्या चमूचं काम आहे. ग्राहक हे ‘घर’ नावाचं उत्पादन दुकानातून पैसे देऊन खरेदी करून घरी घेऊन जात नाहीत. किंबहुना हे एकमेव असं उत्पादन आहे ज्यामध्ये ग्राहकच उत्पादनापाशी येतो, त्यात राहतो व त्याला घर बनवतो. त्यामुळेच रिअल इस्टेट हा अतिशय वेगळा उद्योग ठरतो.\nआता हा बांधकाम व्यावसायिकाचा दृष्टिकोन झाला; मात्र ग्राहकाचं काय सातत्यानं वाढणाऱ्या दरांमुळे (यात घराशी संबंधित प्रत्येक गोष्ट आली) बिचारा ग्राहक घर शोधताना आधी खिशाचा विचार करतो. भावना, सेवा, दर्जा या सगळ्या गोष्टी नंतर येतात हे रिअल इस्टेटमधलं वास्तव आहे आणि असं अनेक वर्षांपासून होत आलंय. मात्र, सध्या घरांच्या किमती रसातळाला पोचल्या आहेत असं कुणी म्हटलं नाही, तरी त्या तळाच्या जवळपास नक्कीच आहेत. हा अर्थातच केवळ रिअल इस्टेटवरील ‘रेरा’ वा ‘जीएसटी’ किंवा निश्चलनीकरणाचा परिणाम नाही, तर यामागे इतरही अनेक घटक आहेत. परंतु रिअल इस्टेटच्या किमती कमी झाल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे, हे मात्र नक्की\nयावर बरेच जण विचारतील की, घरांचे दर खरोखरच कुठे कमी झाले आहेत सर्वप्रथम सांगायचं, तर अनेक विकासक त्यांच्या सदनिकांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अनेक सवलती देत आहेत. तुम्ही असं होताना याआधी पाहिलंय का सर्वप्रथम सांगायचं, तर अनेक विकासक त्यांच्या सदनिकांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अनेक सवलती देत आहेत. तुम्ही असं होताना याआधी पाहिलंय का दुसरा एक घटक म्हणजे, मागील तीन वर्षांहून अधिक काळ घराचे दर प्रति चौरस फूट वगैरे वाढलेले नाहीत. हे एकप्रकारे या उद्योगासाठी दर कमी होण्यासारखंच आहे. कारण पूर्वी इथे दरवर्षी घरांच्या विक्री मूल्यात सरासरी ३० ते ४० टक्के वाढ व्हायची. विचार करा, अशा उद्योगामध्ये तीन वर्षांपासून दर स्थिर आहेत; याचा अर्थ काय होतो दुसरा एक घटक म्हणजे, मागील तीन वर्षांहून अधिक काळ घराचे दर प्रति चौरस फूट वगैरे वाढलेले नाहीत. हे एकप्रकारे या उद्योगासाठी दर कमी होण्यासारखंच आहे. कारण पूर्वी इथे दरवर्षी घरांच्या विक्री मूल्यात सरासरी ३० ते ४० टक्के वाढ व्हायची. विचार करा, अशा उद्योगामध्ये तीन वर्षांपासून दर स्थिर आहेत; याचा अर्थ काय होतो रिअल इस्टेटचे संपूर्ण अर्थकारण बदलले आहे. विकासकाने जमीन खरेदी करताना १५ टक्क्यांहून अधिक व्याजदराने घेतलेला पैसा गुंतवला आहे आण��� त्यावर किमान ३० टक्के नफा मिळाला नाही, तर तो तोटय़ात जाईल हे साधं गणित आहे. तीन वर्षांपूर्वी जर त्यानं एखादी सदनिका ‘क्ष’ रुपयांना विकणं अपेक्षित असेल आणि आजही तो ती ‘क्ष’ रुपयांनाच विकत असेल, तर व्याजाचा विचार करता ही दरातली घटच होणार नाही का रिअल इस्टेटचे संपूर्ण अर्थकारण बदलले आहे. विकासकाने जमीन खरेदी करताना १५ टक्क्यांहून अधिक व्याजदराने घेतलेला पैसा गुंतवला आहे आणि त्यावर किमान ३० टक्के नफा मिळाला नाही, तर तो तोटय़ात जाईल हे साधं गणित आहे. तीन वर्षांपूर्वी जर त्यानं एखादी सदनिका ‘क्ष’ रुपयांना विकणं अपेक्षित असेल आणि आजही तो ती ‘क्ष’ रुपयांनाच विकत असेल, तर व्याजाचा विचार करता ही दरातली घटच होणार नाही का मग तुम्हाला जाणवेल, की गेल्या तीन वर्षांत दर अप्रत्यक्षपणे ३० टक्के कमी झाले आहेत. म्हणूनच हा काळ घर खरेदी करण्यासाठी सर्वोत्तम आहे. हे मी बांधकाम व्यावसायिक म्हणून म्हणत नाही, तर सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून मांडतोय.\nमात्र, आपल्या भारतीयांना ‘डिस्काउंट, सेल’ या शब्दांचं वेड आहे आणि त्यापायी लोक गरज नसलेल्या वस्तूदेखील खरेदी करतात. परंतु लोक घर काही इतर वस्तूंसारखं दुकानात जाऊन उगाच गंमत म्हणून घेत नाहीत. घर हे सर्वात महाग उत्पादन आहे आणि बहुतेक ग्राहक आयुष्यात ते एकदाच खरेदी करतात. त्यामुळे घर ही अतिशय निराळी अशी विक्रेय वस्तू आहे. एक म्हणजे, ती अतिशय महाग आहे आणि दुसरे म्हणजे, घर तुम्हाला सुरक्षितपणाची भावना देते, की या ठिकाणाहून तुम्हाला कुणीही बाहेर जायला सांगणार नाही व त्या सुरक्षिततेच्या भावनेपायी तुम्ही मोठी किंमत मोजायला तयार असता.\nएवढे पैसे दिल्यानंतरही तुम्हाला खरोखरच जे घर हवं होतं ते मिळवणं सोपं नसतं. कारण त्यातही इतर घटक असतात. उदाहरणार्थ, खोल्यांचे आकार, ठिकाण, पायाभूत सुविधा, ताबा मिळण्याची खात्री. बरेच लोक मला विचारतात की, घर निश्चित करताना कोणते निकष असले पाहिजेत माझ्या मते, सगळ्यात महत्त्वाचा निकष म्हणजे- घराच्या ताब्याचे जे आश्वासन देण्यात आले आहे ते खात्रीशीरपणे दिले जाणे. बऱ्याच जणांना हे मान्य होणार नाही; कारण अनेकांच्या दृष्टीने ठिकाण, किंमत हे घराचे मुख्य निकष असू शकतात. मात्र, हा व्यवहार पूर्णच झाला नाही तर काय माझ्या मते, सगळ्यात महत्त्वाचा निकष म्हणजे- घराच्या ताब्याचे जे आश्���ासन देण्यात आले आहे ते खात्रीशीरपणे दिले जाणे. बऱ्याच जणांना हे मान्य होणार नाही; कारण अनेकांच्या दृष्टीने ठिकाण, किंमत हे घराचे मुख्य निकष असू शकतात. मात्र, हा व्यवहार पूर्णच झाला नाही तर काय अशा वेळी तुम्हाला उत्तम ठिकाण आर्थिकदृष्टय़ा आवाक्यात मिळूनही उपयोग काय, असं मला वाटतं. ‘रेरा’ व ‘जीएसटी’नंतर रिअल इस्टेटचं संपूर्ण चित्र पालटलं आहे आणि उद्योगामध्ये रोख रकमेची अतिशय कमतरता जाणवतेय (म्हणजे काळ्या पैशाच्या स्वरूपातील प्रत्यक्ष रोख नाही, तर खेळतं भांडवल). अनेक मोठे व्यावसायिक वेळेवर प्रकल्पांचा ताबा देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याचा अर्थ सगळं काही वाईट आहे असाही नाही. मला इतकंच नमूद करायचं आहे, की बांधकाम व्यावसायिक शहाणपणाने निवडा व तो कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करून देईल हे पाहा. त्याची आर्थिक विश्वसनीयता जोखून घ्या. वर्तमानपत्रांतल्या पानभर जाहिरातींवर जाऊ नका, तर त्याचा आर्थिक ताळेबंद काळजीपूर्वक तपासा. रेरामध्ये प्रकल्पाचे आर्थिक व्यवस्थापन नियंत्रित करण्यासाठी तरतुदी आहेत, मात्र सदनिकांचं बुकिंगच झाले नाही, तर काय अशा वेळी तुम्हाला उत्तम ठिकाण आर्थिकदृष्टय़ा आवाक्यात मिळूनही उपयोग काय, असं मला वाटतं. ‘रेरा’ व ‘जीएसटी’नंतर रिअल इस्टेटचं संपूर्ण चित्र पालटलं आहे आणि उद्योगामध्ये रोख रकमेची अतिशय कमतरता जाणवतेय (म्हणजे काळ्या पैशाच्या स्वरूपातील प्रत्यक्ष रोख नाही, तर खेळतं भांडवल). अनेक मोठे व्यावसायिक वेळेवर प्रकल्पांचा ताबा देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याचा अर्थ सगळं काही वाईट आहे असाही नाही. मला इतकंच नमूद करायचं आहे, की बांधकाम व्यावसायिक शहाणपणाने निवडा व तो कालमर्यादेत प्रकल्प पूर्ण करून देईल हे पाहा. त्याची आर्थिक विश्वसनीयता जोखून घ्या. वर्तमानपत्रांतल्या पानभर जाहिरातींवर जाऊ नका, तर त्याचा आर्थिक ताळेबंद काळजीपूर्वक तपासा. रेरामध्ये प्रकल्पाचे आर्थिक व्यवस्थापन नियंत्रित करण्यासाठी तरतुदी आहेत, मात्र सदनिकांचं बुकिंगच झाले नाही, तर काय अशा स्थितीत बांधकाम व्यावसायिक तरी कुठून प्रकल्प पूर्ण करेल अशा स्थितीत बांधकाम व्यावसायिक तरी कुठून प्रकल्प पूर्ण करेल रेरा अधिकारीही अशा स्थितीत काय करू शकतील\nत्य��मुळेच बरेच लोक लगेच ताबा मिळेल किंवा तयार असलेल्या घरांचाच पर्याय निवडत आहेत. त्यांना दोष देता येणार नाही. कारण असा पर्याय निवडल्याने होणारा लाभ म्हणजे ताब्यासाठी तयार घरांवर जीएसटी नाही. ‘ताबा मिळण्यासाठी तयार’ म्हणजे ज्यांना भोगवटा वा बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सक्षम प्राधिकरणाकडून मिळाले आहे अशी घरे; केवळ तुमचा बांधकाम व्यावसायिक तसे म्हणतोय म्हणून नाही मरणप्राय अवस्थेत असलेल्या रिअल इस्टेट उद्योगासाठी जीएसटी हा अंतिम वार होता. मी ‘मरणप्राय’ असा शब्द वापरला, कारण प्रत्येक सरकारी विभागाद्वारे लादलेल्या विविध करांमुळे, कर्जावरील चढय़ा व्याजदरांमुळे, जमिनीच्या वाढलेल्या दरांमुळे, सातत्याने बदलत्या नागरी विकास धोरणांमुळे हा उद्योग रक्तबंबाळ झाला आहे. त्यामुळे एखादी इमारत बांधणं जवळपास अशक्य होत चाललं आहे. त्याशिवाय बांधकामादरम्यान आता बुकिंग होणार नाही. कारण तसे झाले तर ग्राहकाला जीएसटी भरावा लागेल. बांधकाम व्यावसायिक म्हणून तुम्ही जीएसटीचा भार सहन करायला तयार असाल, तर तुमच्या आधीपासूनच घटलेल्या नफ्यात आणखी मोठा खड्डा पडेल. म्हणूनच बांधकाम व्यावसायिकाला एकतर कमी नफ्यावर काम करावे लागेल, ज्यामुळे त्याच्या प्रकल्पालाच धोका निर्माण होईल वा स्वत:चे पैसे खर्च करून प्रकल्प बांधावा लागेल; अन् त्यानंतर ग्राहकांची वाट पाहात बसावे लागेल\nइथे घर ताबा देण्यासाठी तयार असले तरीही घराविषयीच्या काही समस्यांबद्दल बोललेच जात नाही. त्यातली एक महत्त्वाची समस्या म्हणजे- घराभोवतालच्या पायाभूत सुविधा घर घेण्यासाठी इच्छुक असलेल्या सगळ्यांना मला इशारा द्यावासा वाटतो, की दिवे, रस्ते, सांडपाणी, पाणी, पथदिवे, सार्वजनिक वाहतूक आणि अशा सर्व गोष्टी तुमच्या घराला पुरविणे ही बांधकाम व्यावसायिकाची जबाबदारी नाही. सरकार (म्हणजे महानगरपालिका, महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व अशी मंजुरी देणारी सर्व प्राधिकरणे) मंजुरी देण्याच्या नावाखाली विकासकाकडून काहीही लिहून घेऊ शकतात, ज्याला कायदेशीर भाषेत प्रशासकीय संस्था ‘आराखडा मंजूर करण्यासाठी विकास शुल्क’ असं म्हणतात. खरं तर याच स्थानिक स्वराज्य संस्था रहिवाशांना अशा पायाभूत सुविधा देण्यासाठी जबाबदार असतात. त्यामुळे तुम्ही एखादा ताबा घेण्यासाठी तयार प्रकल्प पाहिला तरीही तुमच्या संकुलातील नळाला पाणी येणं वा तेथपर्यंत सार्वजनिक रस्ता तयार करणं ही बांधकाम व्यावसायिकाची जबाबदारी नाही घर घेण्यासाठी इच्छुक असलेल्या सगळ्यांना मला इशारा द्यावासा वाटतो, की दिवे, रस्ते, सांडपाणी, पाणी, पथदिवे, सार्वजनिक वाहतूक आणि अशा सर्व गोष्टी तुमच्या घराला पुरविणे ही बांधकाम व्यावसायिकाची जबाबदारी नाही. सरकार (म्हणजे महानगरपालिका, महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व अशी मंजुरी देणारी सर्व प्राधिकरणे) मंजुरी देण्याच्या नावाखाली विकासकाकडून काहीही लिहून घेऊ शकतात, ज्याला कायदेशीर भाषेत प्रशासकीय संस्था ‘आराखडा मंजूर करण्यासाठी विकास शुल्क’ असं म्हणतात. खरं तर याच स्थानिक स्वराज्य संस्था रहिवाशांना अशा पायाभूत सुविधा देण्यासाठी जबाबदार असतात. त्यामुळे तुम्ही एखादा ताबा घेण्यासाठी तयार प्रकल्प पाहिला तरीही तुमच्या संकुलातील नळाला पाणी येणं वा तेथपर्यंत सार्वजनिक रस्ता तयार करणं ही बांधकाम व्यावसायिकाची जबाबदारी नाही अगदी ताबा देण्यासाठी तयार घरे निश्चित करण्यापूर्वीही अशा सगळ्या तपशिलांची खात्री करून घेतली पाहिजे. तसेच तुम्ही जेव्हा ताबा देण्यास तयार घराची विकासकाकडे नोंदणी करता तेव्हा कायद्याने तुम्ही जीएसटी देणे आवश्यक नाही. मात्र, बांधकाम व्यावसायिकांनी जमिनीपासून ते बांधकामापर्यंत सगळा खर्च स्वत:च्या खिशातून केला असल्यामुळे त्याची पैन् पै ते वसूल करतील आणि त्यात काही गैरही नाही. म्हणजेच तयार घर हे थोडं महाग असू शकतं अगदी ताबा देण्यासाठी तयार घरे निश्चित करण्यापूर्वीही अशा सगळ्या तपशिलांची खात्री करून घेतली पाहिजे. तसेच तुम्ही जेव्हा ताबा देण्यास तयार घराची विकासकाकडे नोंदणी करता तेव्हा कायद्याने तुम्ही जीएसटी देणे आवश्यक नाही. मात्र, बांधकाम व्यावसायिकांनी जमिनीपासून ते बांधकामापर्यंत सगळा खर्च स्वत:च्या खिशातून केला असल्यामुळे त्याची पैन् पै ते वसूल करतील आणि त्यात काही गैरही नाही. म्हणजेच तयार घर हे थोडं महाग असू शकतं तसेच तुम्ही प्रकल्प तयार होईपर्यंत वाट पाहता तेव्हा तुम्हाला तुमच्या सदनिकेच्या ठिकाणासाठी मिळणारे पर्याय कमी होतात. तरीही तुम्हाला बांधकाम व्यावसायिकाच्या प्रकल्प पूर्ण करण्याच्या क्षमतेविषयी खात्री नसल्यास ताबा मिळण्यासाठी तयार सदनिका घेणेच योग्य होईल, असा सल्ला मी देईन.. किमान आणखी काही काळ तरी\nमला असं वाटतं, विद्यमान पंतप्रधानांना रिअल इस्टेट उद्योग हा इतर कोणत्याही उद्योगासारखाच बनवायचा आहे- ज्यात तुम्ही तुमच्या वस्तू काउंटरवर मांडून विकता. मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनेक किंतु-परंतु आहेत. ज्यामुळे घरांच्या निर्मितीप्रक्रियेमध्येच अडथळा येत आहे. रिअल इस्टेटविषयीच्या सध्याच्या धोरणांमुळे जर कुणी घर बांधणारेच शिल्लक राहणार नसतील, तर केवळ जे थोडेफार टिकून राहिले आहेत त्यांचाच घरांचा पुरवठा व दरांवर नियंत्रण असेल. सध्या बाजारात जी घरं उपलब्ध आहेत त्यामुळे अशी परिस्थिती यायला तीन-चार वर्ष लागतील. मात्र घरांचे सगळे तयार साठे विकले जाईपर्यंत रिअल इस्टेटच्या ग्राहकांनी या संधीचा पुरेपूर वापर करून घ्यावा, असेच म्हणावे लागेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगौतम गंभीरचा भारतीय जनता पक्षात प्रवेश\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nश्रीरंग बारणे, पार्थ पवार समोरासमोर; देहूत घेतले तुकोबांचे दर्शन\nबॉक्स ऑफीसवर चढला 'केसरी'चा रंग; पहिल्या दिवशी बक्कळ कमाई\nआम्ही बॅकफूटवर दहशतवादाशी लढा देत नाही, सॅम पित्रोदा यांना जेटलींचं उत्तर\nHoli 2019 : रवी जाधवने सेलिब्रेट केली 'स्पेशल' रंगपंचमी\nVideo : 'झी सिने अॅवॉर्ड्स'मध्ये रणबीर-आलियाचा 'इश्क वाला लव्ह'\nHoli 2019 : बॉलिवूडच्या या मोठमोठ्या होळी पार्ट्या झाल्या बंद, कारण..\nयंदा लोणावळ्यात नाही तर इथे असेल 'बिग बॉस मराठी'चं घर\n'होय, सलमानसोबत वाद होते'; भन्साळींनी दिली कबुली\n७६७८ जणांना धुळवडीला धक्का\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nमुंबई महानगरात सव्वा दोन लाख रिक्त घरे\nखोदलेला रस्ता पाच महिने ‘जैसे थे’\nपार्किंग धोरणाला ‘टीओडी’चा खोडा\nनवी मुंबईतून १५ टनप्लास्टिक जप्त\nमत्स्यटंचाईमुळे मच्छिमारांच्या होळीचा ‘बेरंग’\nबैलगाडी शर्यत बंदी धाब्यावर\nवाया जाणाऱ्या पाण्याचा वापर शहरांसाठी\n‘भागवत पुराणा’च्या संदर्भसूचीला भांडारकर संस्थेत साकाररूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nayidisha.com/mr/angel-tax-is-bad-for-start-ups/", "date_download": "2019-03-22T08:01:23Z", "digest": "sha1:JWGCMQK37L7JLNZLSGZ7B3P5HTNXDTPI", "length": 7967, "nlines": 42, "source_domain": "www.nayidisha.com", "title": "नवउद्यमींचे पंख कापणारी सरकारची धोरणशून्यता! | Nayi Disha", "raw_content": "\nनवउद्यमींचे पंख कापणारी सरकारची धोरणशून्यता\nएकीकडे स्टार्ट अप इंडियाची तुतारी वाजवायची आणि दुसरीकडे या नवउद्यमींच्या उद्योगांभोवती कराचे पास आवळायचे, ही परस्परविरोधी कृती सरकारची मानसिकता स्पष्ट करते.\nअवघ्या दोन-तीन वर्षांपूर्वी वाजले जाणारे स्टार्ट अप इंडियाचे ढोलताशे आणि अलीकडेच नवउद्यमींवर आकारण्यात आलेला कर अर्थात एंजल टॅक्स- यांतून सरकारी धोरणांत किती टोकाची विसंगती असू शकते, हे सुस्पष्ट झाले आहे. या विसंगतीचा आणखी एक नमुना म्हणजे ज्या दिवशी एंजल टॅक्स लादला गेल्याची चर्चा सुरू झाली, त्याच दिवशी पंतप्रधान मोदी यांनी अनेक वस्तू व सेवा कर २८ टक्क्यांवरून १८ टक्के केले जातील, असे स्पष्ट केले.\nनिवडणुकीत फटका बसताच एकीकडे करकपात करण्याचा निर्णय घ्यायचा आणि आणि दुसरीकडे अन्यायकारक कर लादून नवउद्यमींचे पंख कापायचे, हा सरकारी धोरणशून्यतेचा आणखी एक नमुना ठरावा.\nयेत्या २०१९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे मतदारांना खूश करणारे निर्णय घ्यायचे आणि त्या महसूलाची वसुली करण्याकरता दुसऱ्यांच्या खिशात हात घालायची सरकारची खोड तशी जुनीच; एकीकडे वस्तु आणि सेवा करातून मिळणारे उत्पन्न पुरेसे नाही, त्यात, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच ओझे… यामुळे संभवणारा सरकारी तिजोऱ्यांचा खडखडाट संपवण्यासाठी नवउद्यमींना कराच्या ओझ्याखाली चिरडून टाकण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे.\nनवउद्यमींचे सर्वात मोठे भांडवल असते ते म्हणजे त्यांच्या अनोख्या कल्पना. मात्र, या कल्पनांमध्ये जीव फुंकून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना एंजल इन्व्हेस्टर्सची आवश्यकता भासते. एंजल इन्व्हेस्टर म्हणजे अशा व्यक्ती ज्या नवउद्यमींना भांडवलपुरवठा करतात. असे एंजल इन्व्हेस्टर्स आणि ज्यात त्यांनी गुंतवणूक केली असे स्टार्ट अप्स अशा दोघांनाही एंजल टॅक्स या २०१२ पासून अस्तित्वात असलेल्या कराची आणि त्यासोबत दंडाची रक्कम भरण्याकरता नोटिसा पाठवल्या जात आहेत.\nगुंतवणूकदारांनी भांडवलाकरता नवउद्यमींना दिलेली रक्कम हे नवउद्यमींचे उत्पन्न मानून त्यावर कर भरावा, असे आदेश उद्योगांना दिले जाणार आहेत. ही गोष्ट स्टार्ट अप कंपन्यांचे तसेच गुंतवणूकदारांचे मनोधैर्य खच्ची करणारी आहे.\nहा कर २०१�� सालचा असला तरी त्यातील फोलपणा लक्षात घेऊन या कराची अमलबजावणी थांबविण्यात आली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने याआधी हा कर वसूल केला जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या काही आठवड्यांत हा कर भरावा, अशा नोटिसा देशभरात अनेकांना बजावण्यात आल्या. आगळ्यावेगळ्या कल्पनांच्या जोरावर एखादा उदयोग सुरू करून तो तगून, त्याची वाढ होऊन, त्यातून नफा मिळेपर्यंत बराच कालावधी उलटावा लागतो. असा वेळी त्यांच्या उद्योगाला भांडवल उपलब्ध व्हावे, म्हणून केलेल्या गुंतवणुकीवरच उत्पन्नासारखा कर लादणे हे त्या उद्योगाच्या मुळावरच घाव घालणारे, अन्यायकारक आहे. दरम्यान, या विषयी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने नेमका निर्णय घेईपर्यंत स्टार्ट अप कराबाबतीत कडक कारवाई केली जाणार नाही, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने स्पष्ट केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/priminister-going-to-pakistan-and-marriage-dinner/", "date_download": "2019-03-22T08:42:06Z", "digest": "sha1:3FZXJLE4DMIKPBUUHJ5PMFSLH5VDZRN5", "length": 10312, "nlines": 114, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "पंतप्रधान पाकिस्तानात जातात आणि लग्नाचे जेवण जेवून येतात-शरद पवार", "raw_content": "\nपंतप्रधान पाकिस्तानात जातात आणि लग्नाचे जेवण जेवून येतात-शरद पवार\nबीड | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. आपले पंतप्रधान पाकिस्तानात जातात आणि लग्नाचे जेवण जेवून येतात, अशी टीका पवारांनी मोदींवर केली आहे. ते पक्षाच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलत होते.\nआज ४ वर्षांत आपल्या शेकडो सैनिकांची हत्या पाकिस्तानच्या सैन्याने केली. पण देशाला सशक्त करण्याची भाषा करणाऱ्या या सरकारने काहीही केले नाही. उलट आपले पंतप्रधान पाकिस्तानात जातात आणि लग्नाचे जेवण जेवून येतात. हल्ल्यांना उत्तर देणं ५६ इंची छातीवाल्यांना अद्याप काही जमलेलं नाही, असं ते म्हणाले.\nदरम्यान, मोदींचं समर्थन मी अजिबात केलेलं नाही आणि कधी करणारही नाही, असंही ते यावेळी म्हणाले.\nआज ४ वर्षांत आपल्या शेकडो सैनिकांची हत्या पाकिस्तानच्या सैन्याने केली. पण देशाला सशक्त करण्याची भाषा करणाऱ्या या सरकारने काहीही केले नाही. उलट आपले पंतप्रधान पाकिस्तानात जातात आणि लग्नाचे जेवण जेवून येतात. हल्ल्यांना उत्तर देणं ५६ इंची छातीवाल्यांना अद्याप काही जमलेलं न��ही. pic.twitter.com/KF0FEQ8GG5\n-जिल्ह्याचा विकास करण्यासाठी बारामतीच्या नेत्याची गरज नाही- पंकजा मुंडे\n-संभाजी भिडेंना महाराष्ट्र भूषण किंवा भारतरत्नच जाहीर करा\n-शिवसेना नगरसेवकाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल\n-मला विरोध करण्यासाठीच देश पातळीवरच्या नेत्याला बीडमध्ये मुक्कामास बोलवले\n-सुरक्षेचा विचार न करता पवारांनी उन्हातल्या हजारो कार्यकर्त्यांना दिली सावली\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nजिल्ह्याचा विकास करण्यासाठी बारामतीच्या नेत्याची गरज नाही- पंकजा मुंडे\nगांधी जयंतीच्या मुहूर्तावर राज ठाकरेंकडून मोदी-शहांना शालजोडीतून टोले\nविखे पाटील, मोहिते पाटलांनंतर आता राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश\nकाँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे- नरेंद्र मोदी\nपार्थ पवार-श्रीरंग बारणे मावळ जिंकण्यासाठी एकाचवेळी तुकोबारायांचे आशीर्वाद घ्यायला देहूत\nकाँग्रेस नेता म्हणतो, पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यासाठी ‘पाक’वर एअर स्ट्राईक करणे चुकीचे\nमुलं मुलींकडे नाय पाहणार मग कुणाकडं पाहणार\nगौतम गंभीर भाजपसाठी बॅटिंग करणार, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश\n‘त्याने’ चोप चोप चोपलं, 25 चेंडूंत शतक ठोकलं\nमी पुरुषांसोबत झोपत नाही, केआर रमेश कुमार यांचं वादग्रस्त वक्तव्य\nराष्ट्रवादीकडून माढ्यात संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता\nमायावती, पवारांची माघार, एनडीएचा विजय पक्का- उद्धव ठाकरे\nमंत्रालयातील सचिवाची पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या\n“पुढचा आठवडा महाराष्ट्रात खूप गाजणार”\nउदयनराजेंच्या विरोधात शिवसेनेकडून ‘या’ नेत्याला उमेदवारी\nपिंपरी चिंचवडमध्ये भाजपला दणका, ‘या’ ज्येष्ठ नेत्याच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश\nनगरमधून दुसरं तिसरं कुणी नाही भाजपकडून सुजय विखेंचं नाव जाहीर\nभाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातली ‘ही’ 16 नावे…\nभाजपच्या पहिल्या यादीत पुणे लोकसभा ‘वेटिंग’वरच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढणार, भाजपने केली घोषणा\n“काँग्रेस नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे का”; या उमेदवारीवरुन मोठा वाद\n“येणारा आठवडा राजकीय घडामोडींनी गाजणार, निवडणूक ही फक्त औपचारिकता”\nभाजपची आज पहिली यादी जाहीर होणार, महाराष्ट्रातून ‘यांची’ नाव असण्याची दाट शक्यता\nभाजपचे व्यंगचित्रातून पवार घराण्यावर बोचरे वार\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://cipvl.org/218960-", "date_download": "2019-03-22T08:59:36Z", "digest": "sha1:ICEGKVJOOF73U5AD56HRIQBF62JEV65X", "length": 9184, "nlines": 28, "source_domain": "cipvl.org", "title": "किती डिजिटल मार्केटिंग एसईओ वर अवलंबून आहे?", "raw_content": "\nकिती डिजिटल मार्केटिंग एसईओ वर अवलंबून आहे\nएसइओ डिजिटल मार्केटिंग चॅनेलवर कशा प्रकारे परिणाम करतो अद्याप स्पष्ट उत्तर गाठली नाही अद्याप स्पष्ट उत्तर गाठली नाही काळजी नाही. आज, आम्ही आपल्याला स्पष्टीकरण देत आहोत की वेब विपणन किती शोध इंजिन ऑप्टिमायझेशनवर अवलंबून आहे.\nआपल्याला आधीच माहित असू शकते, गेल्या काही वर्षांपासून एसइओ खूप बदलला आहे. 1 99 0 च्या दशकाच्या मध्यात लोकप्रिय असलेल्या अकार्यक्षम आणि जुन्या पद्धतींनी भरलेले तंत्रज्ञानाच्या तुलनेत ते उत्क्रांत झाले आणि बरेच पुढे गेले - pa036 adm. 2005 पर्यंत, अगदी छोटया व्यवसाय आणि प्रारंभीने एसईओ मोहिमेची भरती करायला सुरुवात केली ज्यामुळे वाहतूक आणि विक्री वाढण्यास मदत होईल.\nयावरून असे प्रतिपादन झाले नाही की 2017 साली एसईओ ऑनलाईन व्यवसायांना चालना देण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.शोध इंजिन ऑप्टिमायझेशन स्ट्रॅटेजिक योग्यरित्या लागू झाल्यास उच्च-मूल्य परिणाम आणतात. तर, या विषयावर अधिक खोलवर जा आणि एसइओवर किती डिजिटल मार्केटिंग अवलंबून आहे ते पहा.\nवेब विपणन संघांमध्ये मूलभूत एसईओ सहयोग\nया दिवसात बहुतांश ऑनलाईन विपणक आणि वेब डिझाइनर आपल्या डिजिटल रणनीतीमध्ये प्राथमिक एसइओ तंत्रज्ञानात. आजकाल एसइओ दृष्टिकोन पूर्वीपेक्षा अधिक समग्र आणि एकाग्र आहे कारण असे होते. हे यशस्वीरित्या एक दिवसीय आधारावर इतर विपणन विषयांशी सहयोग करते. येथे काही विषय आहेत:\nकंटेंट स्ट्रॅटेजी: कंटेंट हा एक राजा आहे, एक एसइओ एसईओ आहे, एक शक्तिशाली साधन - आपल्याला जे पाहिजे ते कॉल करा. हे एक निर्विवाद सत्य आहे की एसइओचे बहुतेक बजेट सामग्री निर्मितीवर अवलंबून आहे. एसइओ सोबत एक यशस्वी कंटेंट रणनीती राबवून फक्त ��ूपांतरणच नव्हे तर विश्वासार्हतेलाही बहाल केले जाऊ शकते.\nसोशल मीडिया मार्केटिंग: एसईओ फायदे पूर्ण स्पेक्ट्रम साध्य करण्यासाठी आपल्या एसइओ धोरण आपल्या सोशल मीडिया प्रोग्राम एकत्र करणे अत्यंत शिफारसीय आहे. सामाजिक समभाग आपल्या स्रोतासाठी नैसर्गिक बॅकलिंक्स आणण्यासाठी योग्य आहेत. एवढेच नाही तर, ते दर्शविते की आपली सामग्री धोरण चांगले कार्य करत आहे किंवा अद्यतनित करणे आवश्यक आहे किंवा नाही.\nसशुल्क शोध: Google Analytics आणि एसइओ एकत्र करून, आपण महाग कीवर्ड हाताळू शकता, अशा प्रकारे सेंद्रीय रहदारी मिळविण्यापासून. सशुल्क शोध गट कीवर्ड योजना, लँडिंग पृष्ठे, परस्परसंवादी सामग्री धोरण आणि यासह अनेक कारकांचे अनुकूल करून एसइओ कार्यसंघाशी सहयोग करू शकतात.\nजनसंपर्क: आपल्या एसइओ धोरणातील ऑनलाईन प्रतिष्ठा व्यवस्थापन हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. एसटीओ सह भागीदारी करून पीआर गटांना खूप फायदा होऊ शकतो: बँड दोन्ही लाभ घेऊ शकतात: ऑनलाइन उपस्थिती आणि शोध दृश्यमानता.\nरूपांतर: रूपांतरण पद्धती आणि एसइओ एकत्रित करणे सेंद्रीय परिणामांना चालना देतात. जर आपण योग्य सामग्री प्रवासासह सर्वोत्तम वापरकर्ता अनुभवाशी जुळत असाल, तर आपण समाधानी वापरकर्त्यांना आपल्या वेबसाइटवर आणू शकता. आपल्या वापरकर्त्यांना चांगले समजण्यासाठी उष्णता नकाशे वाचण्यावर विचार करा. तसेच आपल्या UI चे नियमित आधारावर परीक्षण करा.\nवेबसाइट विकासक: विकासकांसोबत असलेल्या एका संघामध्ये एसइओने काम करणे आवश्यक आहे. वेबसाइट गति ऑप्टिमायझेशन, तसेच मोबाइल शोध, तांत्रिक लेखापरिक्षण आणि ज्ञान सामायिक करणे ऑप्टिमायझेशन महत्वाचे आहे आणि जावास्क्रिप्ट दूर जात नाही. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यांना योग्यरित्या कसे लागू करावे ते जाणून घ्या.\nजसे आपण पाहू शकता, एसईओ डिजिटल मार्केटिंगमध्ये असंख्य विषयांसह सहयोग करते.\nएसइओ एक सुसंगत गोष्ट आहे: दररोज आम्ही नवीन शोध संधी बघतो. आपल्या संभाषणासह बरेच काही मिळविण्यासाठी आपण सर्वोत्तम कार्य करू शकता ते आपल्या डिजिटल टीमसह स्पष्ट आणि संक्षिप्त आहे. आपण काय करत आहात ते त्यांना कळवा, आपल्या पुढील चरणांबद्दल त्यांना सांगा, आपल्या एसईओ कल्पनांना डिजिटल तज्ञांशी सामायिक करा आणि महिन्यामध्ये काय होते ते पहा. कदाचित, अशा सहकार्याचे परिणाम तुम्हाल�� आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/7/18/innvovation-starts-from-home.aspx", "date_download": "2019-03-22T08:32:14Z", "digest": "sha1:5KCCVPVM54T7IYJQOO7GWH3PY5G4UMGN", "length": 6949, "nlines": 51, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "इनोव्हेशनची सुरुवात घरापासून...", "raw_content": "\nसध्या आपण जे म्हणू ते आपल्याला मिळतंय. नवीन वही, नवं पुस्तक, नवी सायकल, नवा खेळ, नवा टिव्ही, नवं घड्याळ, नवे कपडे; अगदी काय वाट्टेल ते आपल्याला मिळू शकतं. जर सगळंच उपलब्ध असेल, तर काय नि कशाचा शोध लावणार आणि कुठलं इनोव्हेशन करणार आपल्याकडे अशी कुठली गरजच उरत नाही. मग अशा वेळी आपली कल्पनाशक्ती काम न करेल तर काय विशेष. पण, आपल्याला अगदी बालवाडीपासून ते उच्चशिक्षण घेत असताना आजूबाजूचे सगळे जण सांगत राहणार ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करा, चाकोरीपलीकडचा वेगळा विचार करा आणि आपण मात्र या गोंधळात ठरलेला अभ्यास आणि मिळालेले मार्क्स पदरात पाडून मोठे होत राहणार. पण एखाद्या दिवशी खरंच असं वेगळं काही करायचं ठरवलं, थोडं हटके जगायचं ठरवलं, तर कुठून सुरुवात करायची आपल्याकडे अशी कुठली गरजच उरत नाही. मग अशा वेळी आपली कल्पनाशक्ती काम न करेल तर काय विशेष. पण, आपल्याला अगदी बालवाडीपासून ते उच्चशिक्षण घेत असताना आजूबाजूचे सगळे जण सांगत राहणार ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करा, चाकोरीपलीकडचा वेगळा विचार करा आणि आपण मात्र या गोंधळात ठरलेला अभ्यास आणि मिळालेले मार्क्स पदरात पाडून मोठे होत राहणार. पण एखाद्या दिवशी खरंच असं वेगळं काही करायचं ठरवलं, थोडं हटके जगायचं ठरवलं, तर कुठून सुरुवात करायची\nआपलं घरच असू शकते आपल्या कल्पनाशक्तीला चालना देणारी कार्यशाळा. आपण जरा डोळे उघडे ठेवून बघितलं, तर जाणवेल की कित्येक गोष्टी आपण अनवधानाने इनोव्हेट करून टाकल्यासुद्धा आहेत. अगदी रोजचा दात घासायचा ब्रश जुना झाला की, आपण त्याचा वापर स्पेे्र पेंट करायला करतोय. एखाद्या ग्लासमधून पेन, पेन्सिल, पट्टी डोकावतेय, तर कपाटाच्या दारावर आपलं शाळेचं वेळापत्रक चिकटलेलं आहे. जरा स्वयंपाक घरात गेलो, तर कुठल्याशा जुन्या डब्या, बाटल्या, बरण्या वेगळ्याच पदार्थांनी भरलेल्या असतात. कुठल्याशा कोपर्‍यात ठेवलेल्या तांदळाच्या पिंपावर मखमली कापड पसरून ही जागा मिक्सरने घेतलेली असते. जुन्या कापडाच्या तुकड्यांचंच पायपुसणं बनून गेलेलं असतं. घरभरातला इंच न इंच वापरत आपण ते जगण्यासाठ�� सोईस्कर करत असतो.\nकेवळ माणूसच नाही; तर कित्येक मोठमोठाल्या कंपन्या त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य घटक म्हणून इनोव्हेशन या मुद्याला महत्त्व देतात. 3 एम सारखी कंपनी गेली जवळपास ११४ वर्षं याच इनोव्हेशनच्या बळावर जगात अधिराज्य गाजवत आहे. post it notes हे या कंपनीचं खूप प्रसिद्ध असं उत्पादन. सर्वप्रथम या कंपनीतील स्पेन्सर सिल्व्हरने एक प्रकारच्या डिंकाचा शोध लावला, ज्यामुळे दोन गोष्टी एकमेकांना चिकटतील. परंतु, त्यातील एक वस्तू बाजूला केली, तर त्याचं निशाण दुसर्‍या वस्तूवर राहणार नाही. पुढे काही वर्षांनी आर्थर फ्रायने त्याच्या हातातील पुस्तक उघडताना त्यातील बुकमार्क गळून पडले, तेव्हा हा डिंक वापरून त्याने त्यावर कागद चिकटवून बघितला. त्या प्रकारच्या पद्धतीने पुढे post it notes अस्तित्वात आल्या आणि त्यांनी जगाच्या बाजारपेठेत इतिहास घडवला.\n- नंदिता केळकर - गाडगीळ\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://cooldeepak.blogspot.com/2007/09/blog-post_18.html", "date_download": "2019-03-22T07:52:38Z", "digest": "sha1:O3YEDM7TJSPGPTXNRTY6RNBYWZXQUV5P", "length": 19330, "nlines": 280, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: मायदेश", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. ���े.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nशिवाजी महाराज आणि लोकमान्य यांच्या स्मरणाने आजही गदगद्णारे लोक आम्ही.मायदेशहून येणाऱ्या पत्रांची आणि वर्तमान पत्रांची वाट बघत इथली मराठी माणसे एकमेकांना धरून आहेत. मी ह्या परदेशच्या प्रवासात एकूण हेच पहात आलो. दूर देशी जावे, अफाट पैसा मिळवावा, त्या त्या देशांच्या संस्कृतीशी समरस व्हावे-- तिथले लोक निशागारात जातात म्हणून आपणही जावे, त्यांनी बॉलडान्स केला कि आपण करावा,त्यांच्या बायकांची वेषभूषा - केशभूषा आपण स्विकारावी, असली स्वत्व सोडायला लावणारी समरसता आपल्या मराठी मंडळींत बरीच कमी- मराही बायकांना मोकळेपणाने मद्यपान किंवा धूम्रपान करताना मी क्वचितच पाहिले आहे. साहेबाने आपला आपला क्रॉस जगभर नेला आणि कुठल्याही देशात तो राहिला तरी आपल्या घरात तो क्रॉस लावतो.ख्रिस्ताची तसबीर लावतो. तो फॉरवर्ड आणि आम्ही आमच्या बजरंगाची किंवा गणरायाची तसबीर लावली तर ते बॅकवर्ड आणि आम्ही आमच्या बजरंगाची किंवा गणरायाची तसबीर लावली तर ते बॅकवर्ड हे केवळ गुलामीचे पाप.एखादी देवाची तसबीर. एखादे शिवाजी- राणाप्रतापाचे चित्र, एखादे मराठी पुस्तक मायदेशाशी आपले नाते ठेवते. परदेशात गेल्यावर आपल्या मायभूमीची नाळ अजिबात कापून टाकायला नको. परदेशची गोष्टच सोडा, पण इथे देखिल काही मराठी आया इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या आपल्या मुलांचे इंग्रजीतून लाड करताना दिसतात तेव्हा मला संताप येतो. त्या घरी पुन्हा जाऊ नये असे वाटते. जगातल्या कुठल्याही इतर देशातल्या माता आपल्या लेकरांचे परक्यांच्या भाषेतून लाड करीत नाहीत. हे म्हणजे स्वतःचे स्तन्य असताना शेजारणीचे उसणे आणून\nपु.लंची पुस्तके खरेदी करून ‘पु.ल. देशपांडे फ़ॉउंडेशन’ला मदत करा खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. देशपांडे गुगल प्लस\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/keywords/%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/word", "date_download": "2019-03-22T08:04:04Z", "digest": "sha1:P4UJTNFFWFTHXVUKBZZB37RITWGAS3BF", "length": 5316, "nlines": 59, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - फलदीपिका", "raw_content": "\n’फलदीपिका’ ग्रंथावरून ग्रहफल, नक्षत्रफल, राशीफल अचूक सांगता येते.\n’फलदीपिका’ ग्रंथावरून ग्रहफल, नक्षत्रफल, राशीफल अचूक सांगता येते.\n’फलदीपिका’ ग्रंथावरून ग्रहफल, नक्षत्रफल, राशीफल अचूक सांगता येते.\n’फलदीपिका’ ग्रंथावरून ग्रहफल, नक्षत्रफल, राशीफल अचूक सांगता येते.\n’फलदीपिका’ ग्रंथावरून ग्रहफल, नक्षत्रफल, राशीफल अचूक सांगता येते.\n’फलदीपिका’ ग्रंथावरून ग्रहफल, नक्षत्रफल, राशीफल अचूक सांगता येते.\n’फलदीपिका’ ग्रंथावरून ग्रहफल, नक्षत्रफल, राशीफल अचूक सांगता येते.\n’फलदीपिका’ ग्रंथावरून ग्रहफल, नक्षत्रफल, राशीफल अचूक सांगता येते.\n’फलदीपिका’ ग्रंथावरून ग्रहफल, नक्षत्रफल, राशीफल अचूक सांगता येते.\n’फलदीपिका’ ग्रंथावरून ग्रहफल, नक्षत्रफल, राशीफल अचूक सांगता येते.\n’फलदीपिका’ ग्रंथावरून ग्रहफल, नक्षत्रफल, राशीफल अचूक सांगता येते.\n’फलदीपिका’ ग्रंथावरून ग्रहफल, नक्षत्रफल, राशीफल अचूक सांगता येते.\n’फलदीपिका’ ग्रंथावरून ग्रहफल, नक्षत्रफल, राशीफल अचूक सांगता येते.\n’फलदीपिका’ ग्रंथावरून ग्रहफल, नक्षत्रफल, राशीफल अचूक सांगता येते.\n’फलदीपिका’ ग्रंथावरून ग्रहफल, नक्षत्रफल, राशीफल अचूक सांगता येते.\n’फलदीपिका’ ग्रंथावरून ग्रहफल, नक्षत्रफल, राशीफल अचूक सांगता येते.\n’फलदीपिका’ ग्रंथावरून ग्रहफल, नक्षत्रफल, राशीफल अचूक सांगता येते.\n’फलदीपिका’ ग्रंथावरून ग्रहफल, नक्षत्रफल, राशीफल अचूक सांगता येते.\n’फलदीपिका’ ग्रंथावरून ग्रहफल, नक्षत्रफल, राशीफल अचूक सांगता येते.\n’फलदीपिका’ ग्रंथावरून ग्रहफल, नक्षत्रफल, राशीफल अचूक सांगता येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/06/26/%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2019-03-22T07:49:58Z", "digest": "sha1:HTM7FMSY3GZU27AKYLIQDT4PW3SXR4W3", "length": 4094, "nlines": 49, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "सचिन दरेकर यांची ‘पार्टी’ – www.manoranjancafe.com", "raw_content": "\nसचिन दरेकर यांची ‘पार्टी’\nआपल्या आशयसमृद्ध लेखणीतून ‘झेंडा’. ‘मोरया’, ‘कॅंडल मार्च’, ‘गोलमाल’ यांसारख्या सुप्रसिद्ध चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवणारे, सूप्रसिद्ध कथा पटकथालेखक सचिन दरेकर, आता दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहे��. ‘पार्टी’ असे या सिनेमाचे नाव असून, येत्या ऑगस्ट महिन्यात २४ तारखेला सचिन दरेकरांच्या या धम्माल पार्टीचा आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर टीझर पोस्टर लाँँच करण्यात आला.\nनवविधा प्रोडक्शन प्रस्तुत आणि सुपरहिट ‘बकेट लिस्ट’ सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स यांच्या सौजन्याने जितेंद्र चीवेलकर, जमाश्प बापुना आणि अमित पंकज पारीख यांची निर्मिती असलेल्या ‘पार्टी’ या सिनेमात, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश आहे. मात्र, या कलाकारांचे चेहरे नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या टीझर पोस्टरवर लपवण्यात आली असल्यामुळे, याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious ‘रे राया…’ च्या गाण्यांना बॉलीवूडच्या गायकांचा स्वरसाज\nNext बिग बॉसच्या घरात पुष्की करणार वॅक्सिंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-03-22T09:12:10Z", "digest": "sha1:HPOX7JTUTMDJX6CBZSIBHKB5D2HLFPCL", "length": 12791, "nlines": 149, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "माजलगावची गाणी, महूच्या आठवणी", "raw_content": "\nमाजलगावची गाणी, महूच्या आठवणी\nबीड जिल्ह्यातल्या माजलगावच्या तिघी जणी आठ ओव्यांमध्ये मध्य प्रदेशात महूमध्ये भीमरावाचा जन्म साजरा करतायत. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत असतानाच बौद्ध धर्मामुळे त्यांना जी नवी ओळख मिळाली त्याबद्दल त्या सांगतायत. १४ एप्रिल रोजी असणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी पारीच्या ओवी संग्रहातल्या खास बाबासाहेबांवरच्या आणि जातीव्यवस्थेसंबंधीच्या ओव्या या महिन्यात आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत\nओवी संग्रहाच्या या पानात रंगूबाई पोटभरे, वाल्हाबाई टाकणखार आणि राधाबाई बोऱ्हाडेंच्या तोंडच्या आठ ओव्या आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. या तिघी जणी बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातल्या भीमनगर या दलित वस्तीत राहत होत्या/आहेत.\nदलित आणि इतर सर्व शोषित समाजांसाठी बाबासाहेबांनी जे कार्य केलं आणि या समाजाचा कैवारी म्हणून असणारी त्यांची भूमिका ही या ओव्यांमा��ची खरी प्रेरणा. माजलगावमधली भीमनगर ही प्रामुख्याने दलितांची वस्ती. ओवी प्रकल्पासाठी ही वस्ती म्हणजे बाबासाहेबांवरच्या ओव्यांचा जिवंत झरा. बाबासाहेब म्हणजे एक मुत्सद्दी राष्ट्रीय नेतृत्व, दलित आणि शोषितांचा आवाज जगापुढे मांडणारे कैवारी आणि भारताच्या संविधानाचे शिल्पकार.\nया आठ ओव्यांमधल्या पहिल्या ओवीत रंगूबाई बाळाच्या जन्मामुळे महू गावात कशी लगबग चालू आहे ते गातात. (महू हा मध्य प्रदेशातला एक छावणी एरिया (कॅण्टोनमेंट) आहे. २००३ पासून या गावाला अधिकृतपणे डॉ. आंबेडकरनगर असं नाव देण्यात आलं आहे. १४ एप्रिल १८९१ रोजी बाबासाहेबांचा जन्म या गावी झाला.) ओवीत म्हटलंय की रामजीला (आंबेडकर) मुलगा झालाय ही बातमी साऱ्या गावात पसरलीये.\nदुसऱ्या ओवीत राधाबाई बोऱ्हाडे गातात की बाळाचं बारसं लवकरच होणार आहे. रामजीची बहीण मीराबाई म्हणते की बाळाचं नाव भीमराज ठेवावं. महाराष्ट्रात बाळाचं नाव ठेवण्याचा मान आत्याचा असतो.\nतिसऱ्या ओवीत म्हटलंय की सकाळी उठल्या उठल्या आधी बाबासाहेबांचं स्मरण करावं, त्यांचं नाव घेऊन मगच सकाळची कामं सुरू करावी. चौथ्या ओवीत राधाबाई म्हणतात, सकाळी उठल्या उठल्या त्या आधी भीमाच्या नावाचा जप करतात आणि मगच त्यांची दिवसभराची कामं करू शकतात. नाही तर कामं सुधरत नाहीत.\nपुढच्या चार ओव्या वाल्हाबाई टाकणखार आणि राधाबाई बोऱ्हाडेंनी एकत्र गायल्या आहेत. तीन ओव्यांमध्ये म्हटलं आहे, अंगणात दुधाचा सडा टाका, हा वाडा गौतम बुद्धाचा आहे. एक जण गाते, मी गौतमाची बहीण आहे आणि दुसरी गाते, मी त्याची भाची आहे.\nआठवी ओवी परत एकदा बाबासाहेबांच्या जन्माबद्दल आहे. भीम त्याच्या माईचा लेक आहे आणि त्याच्या जन्मामुळे जणू तिच्या देहाचा उद्धार झाला आहे असं गायलं आहे.\nटीपः अनेक दलित जातींनी आंबेडकरांसोबत धर्मांतर केलं आणि त्या नवबौद्ध म्हणून गणल्या जाऊ लागल्या. बौद्ध धर्मामुळे त्यांना जात व्यवस्था नाकारता आली आणि एक नवी ओळख मिळाली. त्यामुळे गौतम बुद्धाचा संदर्भ या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या तिघी जणी केवळ बुद्धाची भक्ती करत नाहीत तर स्वतःला त्याच्या कुटुंबाचा भाग मानतात. पाच ते सात क्रमांकाच्या ओवीत म्हटलंय की त्यांचं घर (वाडा) आणि अंगण आता अस्पृश्याचं नाहीये, हा आता गौतम बुद्धाचा वाडा आहे. गावात घरासमोर अंगणात सडा टाकायची पद्धत आहे. दुधाने सडा टाकणं म्हणजे एखादी गोष्ट शुद्ध करणं. जातीने दलितांवर केलेल्या अत्याचाराची ‘घाण’ जणू काही या दुधाच्या सड्याने त्या धुऊन काढत आहेत.\nबाई महू गावामधी, कशाचा गलबला\nकशाचा गलबला, रामजीला ग पुत्र झाला\nया ग शेजारीणी बाई, नामकरन आज\nबोलती मीराबाई, नाव ठिवा ग भिमराज\nबाई सकळा उठूनी, भीमाच नाव घेवा\nधरणी मातावरी, मंग पावुल ग टाकवा\nबाई सकळा उठूनी, मुखी माझ्या भीम भीम\nमुखी माझ्या भीम भीम, मंग सुधरत काम\nबाई सकळा उठूनी सडा टाकीते दुधाचा\nसडा टाकीते दुधाचा वाडा गौतम बुध्दाचा\nबाई सकळा उठूनी सडा टाकीते सहील\nसडा टाकीते सहील आहे गौतमाची बहीण\nबाई सकळा ऊठूनी, सडा टाकीते मी कसी\nसडा टाकीते मी कसी आहे गौतमाची ग भाशी\nबाई भीम भीम करता, भीम आपल्या माईचा\nभीम आपल्या माईचा, झाला उध्दार ग देहीचा\nकलावंत – रंगू पोटभरे, वाल्हा टाकणखार, राधा बोऱ्हाडे\nवस्ती – भीम नगर\nदिनांक – २ एप्रिल १९९६ रोजी ओव्या रेकॉर्ड करण्यात आल्या. २ एप्रिल २०१७ रोजी आम्ही पुन्हा एकदा माजलगावला गेलो आणि या तिघींची भेट घेतली.\nफोटोः वेरोनीक बाकी व संयुक्ता शास्त्री\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nपारी ग्राइंडमिल साँग्ज प्रोजेक्ट टीम: आशा ओगले, जितेंद्र मैड, बर्नार्ड बेल, नमिता वाईकर\nदसऱ्याच्या दिवशी आगळं सीमोल्लंघन\nअत्याचारी पुरुषांसाठी ओव्यांची लाखोली\nविस्मृतीतली गाणी आली ओठावर...\nअशी बहीण भावंडं – एका झाडाची संतरं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/odisha-and-andhra-pradesh-on-high-alert-due-to-cyclone-titli/", "date_download": "2019-03-22T08:39:03Z", "digest": "sha1:ATTD3PSD6AFZGPYO5TSNN5MYA3WVKW5U", "length": 15893, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर ओडिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये अतिदक्षतेचा इशारा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nचक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर ओडिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये अतिदक्षतेचा इशारा\nपूर्वेला “लुबान’, पश्‍चिमेला “तितली” एकाचवेळी देशाभोवती दोन चक्रीवादळे\nपणजी: अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याचे लुबान चक्रीवादळात रुपांतर झाल्यानंतर बंगालच्या खाडीत आणखी एक “तितली’ चक्रीवादळ उठल्यामुळे हवामानासंबंधी संस्थांनी सतर्कतेचे इशारे जारी केले आहेत. पूर्व, मध्य, दक्षिण व पश्‍चिम भारतातील बहुतांश राज्यात अनेक ठिकाणी पाच दिवस पावसाच्या सरी कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.\nतासाला 100 ते 110 किलोमीटर वेगाने ओरिसा किनाऱ्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असलेले तितली चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात निर्माण झाले असून 11 ऑक्‍टोबरच्या पहाटे ते ओरिसाच्या गोलकपूर किनाऱ्याला ताशी 110 ते 125 किलोमीटर आदळेल असा अंदाज हवामान खात्याच्या चक्रीवादळ विभागाने वर्तवला आहे. त्यापूर्वीचे तीन दिवस व त्या नंतरचे दोन दिवस म्हणजेच 5 दिवस या चक्रीवादळाचा परिणाम राहणार आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. गोव्यावरही या चक्रीवादळाचा परिणाम होणार आहे. 12 ऑक्‍टोबरपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे ओडिसा आणि आंध्र प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्‍यता आहे.\nदुसऱ्या बाजूने अरबी समुद्रात उठलेल्या लुबान चक्रीवादळाची गतीही आता वाढून ताशी 110 किलोमीटरवर गेल्यामुळे त्याची तीव्रता वाढली आहे. परंतु ते येमेनच्या दिशेने सरकले असल्यामुळे लक्षद्वीप वगळता भारतावर फारसा परिणाम होणार नाही. गोव्यात काही ठिकाणी रविवारी व सोमवारी पाऊस पडला होता. मंगळवारीही काही प्रमाणात पाऊस कोसळला. लुबान चक्रीवादळ भारतीय उपखंडापासून दूर जात आहे. तर तितली बंगालच्या उपसागरातून भारतीय भूभागात शिरत आहे. त्यामुळे लुबानपेक्षा तितली चक्रीवादळ अधिक धोकादायक ठरण्याची शक्‍यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.\nबंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तितली चक्रीवादळ अधिक तीव्र झाले असून ते ओडिसा आणि आंध्र प्रदेशमधील किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. गुरुवारी सकाळी गोपालपूर आणि कलिंगपट्टणम दरम्यान हे वादळ धडकण्याची शक्‍यता असून चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर ओडिसा आणि आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसांसाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर ओडिसा सरकारने राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. आपातकालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.\nचक्रीवादळावि��यी माहिती देताना हवामान खात्याचे अतिरिक्त महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा म्हणाले. चक्रीवादळामुळे ओडिसामधील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्‍यता आहे. गुरुवारी वादळी वारे 125 किलोमीटर प्रति तास या वेगाने वाहतील, असे त्यांनी सांगितले. ओडिसा सरकारने पुरी, गजपती, जगतसिंहपूर या भागांमधील शाळा, महाविद्यालयांना दोन दिवस सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांमधील मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन सरकारी यंत्रणांनी केले आहे.\nविद्यार्थ्यांशी वार्तालापाने आचारसंहितेचा भंग नाही\nभाजपकडून अमेठीतून पुन्हा एकदा स्मृती इराणींनाच तिकीट\nगांधीनगरमधून अमित शहा ; लालकृष्ण अडवाणींबाबत प्रश्नचिन्ह\nदिल्लीत वाहतूक पोलिसांची ‘धुलवड’; एका दिवसात फाडल्या ‘एवढ्या’ पावत्या\nबंगळुरूच्या टाईपरायटरने ‘असे’ रेखाटले विंग कमांडर अभिनंदन यांचे चित्र\nभाजप आमदारावर पक्ष कार्यालयातच गोळीबार\nपर्रीकरांच्या चितेची आग विझेपर्यंत तरी थांबायला हवे होते\nभाजप सरकारने चार महिने 10,000 चौकीदारांना वेतनचं दिले नाही \nभाजपात इनकमिंग जोरात, आणखी दोन नेत्यांचा भाजपात प्रवेश\nपुणे – बस थांब्यासाठीची उधळपट्टी सुरूच\nवेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स, मिर्जापुर आजही सर्वाधिक लोकप्रिय \nजागतिक वन दिन : वनसंवर्धनासमोर वणवे, अतिक्रमणांचे आव्हान\nपाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रस्ते कॉंक्रिटीकरण बंद करा\nगौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश\nजलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज\nभारताने खरंच ३०० दहशतवादी मारले का\nपुणे – उन्नत रिंगरोडसाठी चीनसह सात कंपन्यांची तयारी\nपुणे – पादचारी पुलांचे होणार ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\n‘कभी तू चायवाला तो कभी चोर चौकीदार लगता है’: धनंजय मुंडे\nअहमदनगरमधून ‘सुजय’च; भाजपकडून अधिकृत घोषणा\nवेगळा रंग दाखवणाऱ्यांना मतदार मतपेटीतूनच धडा शिकवेल- अजित पवार\nचंद्रकांत पाटलांनी घेतली माजी मंत्री विनय कोरेंची भेट ; लोकसभेच्या पाठिंब्या बाबत चर्चा\nभाजपकडून अमेठीतून पुन्हा ��कदा स्मृती इराणींनाच तिकीट\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\n‘मी पुरुषांसोबत झोपत नाही’; रमेश कुमार यांच्या वक्‍तव्याने नवीन वादंग\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_229.html", "date_download": "2019-03-22T08:29:44Z", "digest": "sha1:OP6SAXVKNG6RZONAJ5ID3HBSU4YKKVTP", "length": 7653, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "गेवराई बायपास रोडवर ट्रक,ट्रॅक्टर अपघात | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nगेवराई बायपास रोडवर ट्रक,ट्रॅक्टर अपघात\nगेवराई, (प्रतिनिधी):-गेवराई शहरात आपघात थाबण्याचे नाव घेतनुसुन एकाच दिवशी तीनआपघात झाल्याची माहिती समोर येत आहे शहरातील बीड जालना बायपासवर पहाटेच्या सुमारास औरंगाबाद कडे निघालेली ट्रक क्रं ज्ञA ३२ उ५२४५ व बीड कडे येनार्या ट्रँकटर क्रं. चक२३Aड३२४८ यांची समोरा समोर जोराची धडक झाली यात ट्रॅक्टर पूर्ण पने नास्त नाभुत झाले ट्रकचा पुढील भाग चमटुन टायर फुटले ही घटना दि१नोह्वेबर रोजी पाहाटे घडली घटना स्थळी पोलीसांनी जाऊन पंचनामा केला ट्रक चालक सुभाष चव्हान रा गुलबर्गा कर्नाटक याला ताब्यात घेतले आहे पुढील तपास पो को अमोल खटाने करत आहे सदर काल दुपारी याच रोडवर बीड आंगारची बस पलटी होऊन १३ प्रवाशी जखमी झाले होते.\nतर रोड शेजारील बागपीळगाव फाट्यावर दोन वाळू तस्करी करणार्या ट्रॅक्टरची समोरा समोर धडक झाली यात दोनी ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले परंतु या घटनेची माहीती पोलींसांना मिळेपर्यंत वाळु तस्करानी ट्रॅक्टर आपघात स्थळावरुण हालवल्याची चर्चा होत आहे रोडच्या रुदीकरणास वेळ लागत आसल्याने आपघात वाढ होत आहे असे नागरीकातुन बोलले जात आहे.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nयू टर्न घेत शरद पवार पुन्हा माढ्यातून\nउन्हाळ्याच्या वाढत्या तापमानाप्रमाणेच इलेक्शन फीवरही लागला वाढू सातारा / जयंत लंगडे : वाढत्या उन्हाळ्याच्या तप्ततेप्रमाणेच लोकसभा निवडण...\nदहा वर्षानंतर पुन्हा मत विभागणीची खेळी बंडखोरांना \"कुमक\" पुरविण्याची धुरिणांची व्युहरचना\nकुमार कडलग /नाशिक नाशिक लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार निवडणूकीत हमखास पराभूत होतो,असा एक समज गेल्या अनेक निवडणूकींच्या निकालावरून...\nघड्याळाचे आणखी काटे ढिले; समीर दुधगावकर, डॉ. भारती पवार भाजपच्या वाटेवर\nनगर / प्रतिनिधीः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळत नसल्याचे पाहून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भाजपत जायला लागले आहेत, तर भाजपचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai/", "date_download": "2019-03-22T08:36:26Z", "digest": "sha1:X6POCNDJGKQAIZZEDBXSAGKEIDXCI6EU", "length": 14565, "nlines": 244, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Navi Mumbai News in Marathi:Navi Mumbai Marathi News,Navi Mumbai Headlines | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nबर्मिगहॅममधील मशिदींवरील हल्ल्याचा तपास\nकाबूलमधील स्फोटात ६ जण ठार\nदक्षिण मुंबईतील धोकादायक पूल जमीनदोस्त\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nपालघरमध्ये माकपचा बविआला पाठिंबा\nमत्स्यटंचाईमुळे मच्छिमारांच्या होळीचा ‘बेरंग’\nया वर्षी पडलेल्या मत्स्यदुष्काळामुळे त्यांच्या होळीचा ‘बेरंग’ झाल्याचे दिसून आले.\nनवी मुंबईतून १५ टनप्लास्टिक जप्त\nबुधवारी एका दिवसात केलेल्या कारवाईत १५ टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे.\nवाशी खाडीवरील तिसऱ्या पुलाची रखडपट्टी\nसिडकोची दोनशे कोटी रुपये देण्याची तयारी\nपरीक्षा संपत आल्यावर पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश\nवर्षअखेरीस वाटपाची पालिकेला घाई\nलोकसभा निवडणुकीनंतर नाईक शिवसेनेत\nलोकसभा निवडणुकीतून माघार घेणारे नाईक लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेनेत जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे\n‘राजकारणात निष्ठेला महत्त्व राहिले नाही’\nमावळ लोकसभा मतदारसंघातून त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे निवडणूक लढवीत आहेत.\nविद्युत वाहिन्यांच���या टॉवरवर युवक चढल्याने गोंधळ\nशिरवणे परिसरातील घटना; बघ्यांच्या गर्दीने वाहतूक कोंडी\nविनयभंगप्रकरणी मंगेश सांगळे यांना अटकपूर्व जामीन मंजूर\nमंगेश सांगळे यांनी धावत्या कारमध्ये माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडित तरुणीने केला होता.\nस्थलांतरित विमानतळ प्रकल्पग्रस्तांचे गोठा, झोपडीत वास्तव्य\nआमचं घर सुटलं, गाव उठलं, शेतीही गेली आणि पैसाही संपत आलाय..\nजेएन १, २ चे वीज, पाणी कापणार\nअतिधोकादायक इमारतींवर संकट; हजारो रहिवाशांचा प्रश्न ऐरणीवर\nडुक्कर, कबुतरांवर खाऊ घातल्यास दंड\nपनवेल पालिकेचा निर्णय ; पक्ष्यांच्या विष्ठेचा त्रास\nजैवविविधता केंद्रात मत्स्यशेती सुरू\nप्रजनन प्रक्रियेत आतापर्यंत हजार अंडय़ांची निर्मिती\nवर्षभरात ३० टन प्लास्टिक जप्त\nवर्षभरात ३० टन प्लास्टिक जप्त\nमाजी आमदार मंगेश सांगळेंविरोधात विनयभंगाचा गुन्हा\nऐरोलीत राहणारे एक कुटुंब मंगेळ सांगळे यांच्या परिचयाचे आहे. या कुटुंबातील १९ वर्षांच्या तरुणीने मंगेश सांगळे यांच्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे.\n‘तेजस्विनी’साठी महिला चालकच नाहीत\nनवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम व राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने या बसेस घेण्यात आल्या आहेत.\nरायगड जिल्हाधिकाऱ्यांकडून ही जमीन संपादन केली जाणार असून सिडको यात समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहे.\nएनएमएमटीचे ‘ओपन लूप’ कार्ड महिनाअखेरीस\nनवी मुंबई परिवहन सेवेने अत्याधुनिक व स्मार्ट सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत.\nअवजड वाहनांच्या परवान्यांना जाचक अटींचे ग्रहण\nवाहनांना जीपीएससह प्रशिक्षण केंद्राकडे ५ किलोमीटरचा ट्रॅक असणे बंधनकारक असून ते कोणत्याही केंद्राकडे उपलब्ध नाही.\nप्रसूती विभाग कधी बंद, कधी सुरू\nगरोदर महिलांना वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात किंवा नेरुळ येथील डॉ. डी. वाय पाटील रुग्णालयात जावे लागत होते.\nपार्थच्या प्रचाराला अजितदादांकडून सुरुवात\nया पाश्र्वभूमीवर अजितदादा हे काँग्रेस आणि शेकाप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला उपस्थित राहिले.\n११ महिन्यांत दोन कोटी लिटर दारू रिचवली\nशहरात आजही देशी दारूची विक्री मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.\nविमानतळ प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर अंतिम टप्प्यात\nनवी मुंबई विमानतळासाठी एकूण २२६८ हेक्टर ���मीन लागणार आहे.\nसहा महिन्यांत नवी मुंबईत मेट्रो सुरू\nविधानसभा निवडणुकीपूर्वी वाहतूक सुरू करण्याच प्रयत्न\nकोपरखरणेचे अग्निशमन केंद्र उद्घाटनानंतरही बंदच\nवाशीनंतर थेट ऐरोली आणि एमआयडीसी क्षेत्रात पावणे येथे अग्निशमन केंद्र आहे.\nHoli 2019 : रवी जाधवने सेलिब्रेट केली 'स्पेशल' रंगपंचमी\nVideo : 'झी सिने अॅवॉर्ड्स'मध्ये रणबीर-आलियाचा 'इश्क वाला लव्ह'\nHoli 2019 : बॉलिवूडच्या या मोठमोठ्या होळी पार्ट्या झाल्या बंद, कारण..\nयंदा लोणावळ्यात नाही तर इथे असेल 'बिग बॉस मराठी'चं घर\n'होय, सलमानसोबत वाद होते'; भन्साळींनी दिली कबुली\n७६७८ जणांना धुळवडीला धक्का\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nमुंबई महानगरात सव्वा दोन लाख रिक्त घरे\nखोदलेला रस्ता पाच महिने ‘जैसे थे’\nपार्किंग धोरणाला ‘टीओडी’चा खोडा\nनवी मुंबईतून १५ टनप्लास्टिक जप्त\nमत्स्यटंचाईमुळे मच्छिमारांच्या होळीचा ‘बेरंग’\nबैलगाडी शर्यत बंदी धाब्यावर\nवाया जाणाऱ्या पाण्याचा वापर शहरांसाठी\n‘भागवत पुराणा’च्या संदर्भसूचीला भांडारकर संस्थेत साकाररूप\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://thisismonty.co.uk/2701581", "date_download": "2019-03-22T08:09:40Z", "digest": "sha1:KTVGFIZGBYLRAWVS5MLRBNIWYRPTSA64", "length": 12079, "nlines": 40, "source_domain": "thisismonty.co.uk", "title": "पे-पर-क्लिकची चाचणी जाहिरात कॉपी मानव Semaltलेटची आवश्यकता आहे", "raw_content": "\nपे-पर-क्लिकची चाचणी जाहिरात कॉपी मानव Semaltलेटची आवश्यकता आहे\nनवीन कॉपी तयार करण्याचा माझा पहिला टप्पा म्हणजे जाहिरात प्रतीची तपासणी करणे. प्रत्येक जाहिरात गटात तीन किंवा अधिक जाहिराती चालवण्याकरिता ऍडवर्डसने लांबच विचारणा केली आहे नवीन मेसेजिंगची चाचणी करण्यासाठी उद्योग प्रथा.\nएकाच जाहिरात गटामध्ये जाहिरात प्रत चाचणीसाठी सर्वात सामान्य प्रोटोकॉल खालील नमुना वापरते\nप्रारंभ करण्यासाठी दोन-ते-तीन जाहिरात भिन्नता लिहा - प्रत्येक जाहिरात मागे मूलभूत गृहीते असतील तर सर्वोत्तम आहे\nएक सांख्यिकीय महत्त्वपूर्ण विजेता उदयास येण्यास पुरेसा वेळ आणि डेटा द्या.\nविश्लेषण करा की चॅम्पियन विजयी का आहे आणि का करत नाहीत\nएक-दोन-नवीन \"चॅलेंजर\" जाहिराती लिहा - पुन्हा, एक गृहीताची चाचणी करणे.\nचाचणी प्रक्रियेचा मुख्य लाभ मुख्य निर्देशकांमध्ये कार्यप्रदर्शन सुधारित करतो, जसे की उच्च क्लिक-थ्रू दर, उच्च रूपांतरण दर किंवा मोठ्या सरासरी खरेदी.\nएक ठोस चाचणी पथ्ये KPIs upward progressing किंवा किमान त्यांना कमी पासून ठेवाव्यात ठेवाव्यात. सममूल्य वाढ अधिक-किंवा-कमी अशक्य आहे, विशेषत: स्पर्धात्मक अभावांमध्ये जेथे इतर आपली जाहिरात प्रत पाहू शकतात आणि आपल्या प्रयत्नांचे अनुकरण करू शकतात.\nSemaltेट, बहुतेकदा अवास्तव, फायदा हा आपल्याला आपल्या लक्ष्यित ग्राहकांबद्दल मिळणारी अंतर्दृष्टी आहे उदाहरणार्थ, आपली जाहिरात चाचणी टक्केवारीपेक्षा डॉलरची सवलत जास्त प्रभावी आहे असे गृहीत धरण्यासाठी सेट केले गेले होते, तर आपले परिणाम एक सशक्त फायदा प्रदान करतील. जर गृहीत मान्य असेल, तर आपण आपल्या ई-मेल आणि सोशल मीडिया मार्केंगमध्ये डॉलर-ऑफ सूट देण्यास सुरुवात करू शकता, विश्वास आहे की तो एक टक्के बंद सवलतपेक्षा अधिक प्रभावी आहे.\nमी डेटामध्ये एकत्रित करण्यासाठी आणि जाहिरात भिन्नता किंवा अगदी वाक्ये जिंकण्यासाठी निश्चित वेळेसाठी Semalt pivot सारण्या वापरली आहे ती प्रक्रिया श्रमाची होऊ शकते. त्यामुळे हे विविध ऑटोमेशन प्रयत्नांचे लक्ष्य बनले आहे.\nSemaltॅटने स्वत: मोहीम सेटिंग्ज देऊ केल्या आहेत ज्या \"ऑप्टिमायझ\" जाहिरात रोटेशनची आहेत. दोन पर्यायांसाठी वापरले जात असताना - क्लिक किंवा रूपांतरणासाठी ऑप्टिमाइझ करा - \"अनुकूल करा\" \"(मी\" Semaltेट चेंज आऊट 2017. 'मध्ये सप्टेंबरमध्ये सप्टेंबरमध्ये संबोधित केले होते.) हे नवीन \"ऑप्टिमाइझ\" वैशिष्ट्य \"ऑटोमेटिंग जाहिरात चाचणीचे मिडल' खराब-मॅन वर्जन आहे.\nआणि असे दिसते की मिमलॅट दुप्पट होत आहे.\nशोध इंजिन भूमीवर नुकत्याच झालेल्या मुलाखत, मॅट लॉसन, गुगलवरील कार्यक्षमता जाहिरात मार्केटिंगचे दिग्दर्शक निकोलस Semaltेट यांनी Google चे मुख्य शोध लेखक म्हणून बोलले. Semaltेटने जाहिरात चाचणीबद्दल थोड्या टिप्पणी दिल्या, ज्यामध्ये यासह:\nवेगवान लोक हे जाणतात की जाहिरात चाचणी भूतकाळातील एक गोष्ट आहे, त्यापेक्षा चांगले ते होतील आपले जाहिरात रोटेशन ऑप्टिमाइझ करा, आपण शक्य तितक्या विस्तार सक्षम करा आणि आपल्या जाहिरात गटास जाहिरातींचा एक मोठा समूह जोडा. ऑप्टिमाइझेट रोटेशन वापरणे प्रत्येक लिलावाच्या वेळेस सर्वात जास्त आकर्षक जाहिरात वापरते, प्रत्येक ग्राहकासाठी.\nसर्वोत्तम जाहिरात निवडण्यासाठी मिमलवर अवलंबून रा���णे संभाव्य विरोधाभास निर्माण करतो, कारण सेमॅट संभाव्यपणे त्याचे जाहिरात कमाई वाढविणे इच्छिते मी जाहिरातदारासाठी उपपर परिणामासाठी उपयुक्त मिमलॅटची अनेक उदाहरणे पाहिली आहेत.\nमग जाहिरातदार काय करणार आहे Semaltने ऑप्टिमायझेशन अल्गोरिदमची बाह्यरचना करण्याचा प्रयत्न करू नये. अल्गोरिदम कार्यान्वित करू, परंतु अधिक नियंत्रित आणि अरुंद मार्गांनी\nपे-पर-क्लिक व्यवस्थापनासाठी असंख्य स्वयंचलित साधने आहेत जास्तीत जास्त जाहिरात चाचणीसाठी किमान काही कार्यक्षमता आहे. मी Semaltेट वापरतो, परंतु बरेच इतर आहेत. (मी फक्त एक ग्राहक असलेल्या, मिमलमध्ये एक संलग्न किंवा गुंतवणूकदार नाही.)\nमी मुख्यतः जाहिरातीचा कॉपीवर अंतर्ज्ञान पुष्टी करण्यासाठी मिमलचा वापर करतो- विशेषत: एक विजेता जाहिरात मागे \"का\" याचे विश्लेषण करणे आणि चाचणी भाग स्वयंचलित करणे. साधन प्रत्येक जाहिरात गटामध्ये प्रत पाहतो आणि जेव्हा चाचणीने सांख्यिकीय महत्त्व गाठली आहे तेव्हा मला सूचित करते. हे प्रत्येक मेट्रिकनंतरचे डेटा देखील दर्शविते.\nप्राधान्यक्रमित मेट्रिकवर आधारीत, आपण कार्य करण्यासाठीच्या चाचण्या त्वरेने निर्धारित करू शकता. एखाद्या विशिष्ट जाहिरात गटावर मिश्मन केल्यामुळे आपल्याला कोणती जाहिरात जिंकता येईल आणि जाहिरात चाचण्यांचा आपला इतिहास समाविष्ट होतो हे दर्शविते, जेणेकरुन आपण ते पुनरावृत्ती करीत नाही.\nया प्रकारे Adalysis वापरणे सतत विजेते साठी सतत लक्ष ठेवते. मी अंतर्ज्ञान साठी स्वत: घाला. आपण इतर साधनांचा वापर करू शकता किंवा Semalt आणि अहवालांसह स्वतःच करु शकता. साधन त्याच्या मागे तत्त्वे म्हणून महत्त्वाचे नाही\nअनेक जाहिरातदारांसाठी, जाहिरात चाचणीसाठी Google वर अवलंबून रहाणे खूप लवकर आहे. एक चाचणी कार्यक्रमास अंतर्ज्ञान आवश्यक आहे, जरी Google कडे कार्य करण्यासाठी पुरेसा डेटा असला तरीही, जे नेहमीच नसते प्रक्रियेत मानवी घटक ठेवा, परंतु कार्यक्षमतेत सुधारणा करण्यासाठी साधनांचा वापर करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_713.html", "date_download": "2019-03-22T08:34:58Z", "digest": "sha1:UTTW5B77EZIM4QZ22DY6ODS2OREAFQJ2", "length": 9040, "nlines": 96, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांचे परळीत प्रशिक्षण शिबीर | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nभाजपच्या बुथ कार्यकर्त्यांचे परळीत प्रशिक्षण शिबीर\nपरळी,(प्रतिनिधी) :पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण अभियानातर्ंगत सोमवारी म्हणजे १५ ऑक्टोबर रोजी परळी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या बुथ कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे तसेच विभाग संघटनमंत्री व भाजपचे पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती असणार आहे.एन. एच. अभियांत्रिकी महाविद्यालयात सोमवारी सकाळी १० वा. होणा-या या प्रशिक्षण शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे, खा. डॉ. प्रितमताई मुंडे तसेच भाजपाचे संघटनमंत्री भाऊराव देशमुख, जिल्हयाचे प्रभारी गोविंदराव केंद्रे, जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, प्रशिक्षण अभियानाचे मराठवाडा प्रमुख राम कुलकर्णी, जिल्ह्याचे प्रमुख देविदास नागरगोजे, विधानसभा विस्तारक सुभाष धस आदींच्या उपस्थितीत होणार आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० वा. पर्यंत चालणा-या या प्रशिक्षण शिबीरात एकूण पांच सत्र होणार असून बुथ कार्यकर्त्यांना केंद्र व राज्य सरकारची उपलब्धी, बुथ रचना व निवडणूक व्यवस्थापन, भाजपाचा इतिहास व जडणघडण, सध्याची राजकीय परिस्थिती आदी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परळी मतदारसंघातील बुथ समित्यांचा आढावा देखील यावेळी घेतला जाणार आहे. शिबीरात भाजपाचे सर्व बुथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, राज्य व जिल्हा कार्यकारिणी सदस्य, नगरसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी आदींनी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन त��लुकाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे, नेताजी देशमुख, शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया यांनी केले आहे.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nयू टर्न घेत शरद पवार पुन्हा माढ्यातून\nउन्हाळ्याच्या वाढत्या तापमानाप्रमाणेच इलेक्शन फीवरही लागला वाढू सातारा / जयंत लंगडे : वाढत्या उन्हाळ्याच्या तप्ततेप्रमाणेच लोकसभा निवडण...\nदहा वर्षानंतर पुन्हा मत विभागणीची खेळी बंडखोरांना \"कुमक\" पुरविण्याची धुरिणांची व्युहरचना\nकुमार कडलग /नाशिक नाशिक लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार निवडणूकीत हमखास पराभूत होतो,असा एक समज गेल्या अनेक निवडणूकींच्या निकालावरून...\nघड्याळाचे आणखी काटे ढिले; समीर दुधगावकर, डॉ. भारती पवार भाजपच्या वाटेवर\nनगर / प्रतिनिधीः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळत नसल्याचे पाहून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भाजपत जायला लागले आहेत, तर भाजपचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/jaish-e-mohammed-chief-masood-azhar-nephew-former-bodyguard-in-india-agencies-on-high-alert-1728881/", "date_download": "2019-03-22T08:42:23Z", "digest": "sha1:7HN3YXLOPN35T77NYG223VB3H2YB7L7U", "length": 12346, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Jaish e Mohammed chief Masood Azhar nephew former bodyguard in India agencies on high alert | मसूद अझहरचा पुतण्या व जैशचा टॉप कमांडर भारतात सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nबर्मिगहॅममधील मशिदींवरील हल्ल्याचा तपास\nकाबूलमधील स्फोटात ६ जण ठार\nदक्षिण मुंबईतील धोकादायक पूल जमीनदोस्त\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nपालघरमध्ये माकपचा बविआला पाठिंबा\nमसूद अझहरचा पुतण्या व ‘जैश’चा टॉप कमांडर भारतात, सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट\nमसूद अझहरचा पुतण्या व ‘जैश’चा टॉप कमांडर भारतात, सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट\nभारतात घुसखोरी करताच इस्माइल दिल्लीत गेला होता. तिथून काही दिवसांनी तो पुन्हा काश्मीरमध्ये परतला. दिल्लीत दहशतवादी हल्ल्यांसाठी त्याने संघटनेने जाळे तयार केल्याचा संशय\nजैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरचा पुतण्या आणि मसूदच्या लहान भावाचा माजी अंगरक्षक व सध्याचा जैशचा टॉप कमांडर हे दोघे भारतात आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. दोघेही भारतात आल्याने गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या असून दिल्ली आणि श्रीनगरमध्ये संघटनेचे जाळे तयार करण्यासाठी ते आले असावेत, असा अंदाज गुप्तचर यंत्रणेने वर्तवला आहे.\nमसूद अझहरचा मोठा भाऊ इब्राहिमचा मुलगा मोहम्मद उमर याने मेच्या शेवटच्या आठवड्यात काश्मीरमार्गे भारतात घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. याच महिन्यात मसूदचा लहान भाऊ अब्दुल रौफचा अंगरक्षक व जैशचा कमांडर मोहम्मद इस्माइल याने देखील भारतात घुसखोरी केल्याची माहिती आहे. ‘आयसी ८१४’ या विमानाच्या अपहरणात रौफ हा मुख्य आरोपी आहे.\nसुरक्षा यंत्रणाच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे, भारतात घुसखोरी करताच इस्माइल दिल्लीत गेला होता. तिथून काही दिवसांनी तो पुन्हा काश्मीरमध्ये परतला. दिल्लीत दहशतवादी हल्ल्यांसाठी त्याने संघटनेने जाळे तयार केले असावे, असा अंदाज आहे. इस्माइल हा पुलवामा ते श्रीनगर दरम्यान कुठे तरी लपून बसला बसल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nमसूद अझहरचा पुतण्या मोहम्मद उमर हा जम्मू- काश्मीरमधील तरुणांना दहशतवादी संघटनेत सामील करुन घेण्यासाठी काम करत आहे. नव्याने भरती झालेल्या तरुणांना प्रशिक्षण देण्याचे कामही त्याच्याकडे सोपवण्यात आल्याचे गुप्तचर यंत्रणांना समजले आहे. अमरनाथ यात्रा आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जैश- ए- मोहम्मदच्या दोन टॉप कमांडर्सनी भारतात असणे हा धोक्याचा इशारा असल्याचे सुरक्षा तज्ज्ञांनी सांगितले. यापार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगौतम गंभीरचा भारतीय जनता पक्षात प्रवेश\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nबॉक्स ऑफीसवर चढला 'केसरी'चा रंग; पहिल्या दिवशी बक्कळ कमाई\nश्रीरंग बारणे, पार्थ पवार समोरासमोर; देहूत घेतले तुकोबांचे दर्शन\nHoli 2019 : रवी जाधवने सेलिब्रेट केली 'स्पेशल' रंगपंचमी\nVideo : 'झी सिने अॅवॉर्ड्स'मध्ये रणबीर-आलियाचा 'इश्क वाला लव्ह'\nHoli 2019 : बॉलिवूडच्या या मोठमोठ्या होळी पार्ट्या झाल्या बंद, कारण..\nयंदा लोणावळ्यात नाही तर इथे असेल 'बिग बॉस मराठी'चं घर\n'होय, सलमानसोबत वाद होते'; भन्साळींनी दिली कबुली\n७६७८ जणांना धुळवडीला धक्का\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nमुंबई महानगरात सव्वा दोन लाख रिक्त घरे\nखोदलेला रस्ता पाच महिने ‘जैसे थे’\nपार्किंग धोरणाला ‘ट��ओडी’चा खोडा\nनवी मुंबईतून १५ टनप्लास्टिक जप्त\nमत्स्यटंचाईमुळे मच्छिमारांच्या होळीचा ‘बेरंग’\nबैलगाडी शर्यत बंदी धाब्यावर\nवाया जाणाऱ्या पाण्याचा वापर शहरांसाठी\n‘भागवत पुराणा’च्या संदर्भसूचीला भांडारकर संस्थेत साकाररूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%B0-2/", "date_download": "2019-03-22T08:10:36Z", "digest": "sha1:A6GE3UHIVGLK4BRE7NCMXYRWG4VF333V", "length": 15269, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "काटकसर! | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपरवा दुपारी आईकडे निघाले होते, खूप उन्ह होते म्हणून जाताना आईला मस्तपैकी कोल्ड्रिंक घेऊन गेले. तर ती म्हणाली, अगं हे एव्हढं महागाचं कशाला आणायचं हे एव्हढं महागाचं कशाला आणायचं आणि कुणी सांगितले यानेच तहान भागते म्हणून आणि कुणी सांगितले यानेच तहान भागते म्हणून लिंबू स्वस्त होते, तेव्हाच मी त्याचे सरबत करुन ठेवले आहे. तब्येतीलाही चांगलेआणि चवीलाही लिंबू स्वस्त होते, तेव्हाच मी त्याचे सरबत करुन ठेवले आहे. तब्येतीलाही चांगलेआणि चवीलाही पण हे तुम्हाला कुठलं कळायला. तुम्हाला फक्‍त्त पैशाची उधळपट्टी करायची माहिती आहे. मला काही क्षण वाईट वाटलं खरं, पण आईच्या दृष्टीने विचार करु लागले. तिने काडीला काडी जमवून संसार उभा केला होता. पै पै बाजूला टाकून, काटकसर करुन आम्हा मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वावलंबी बनविले होते.\nखरंच, सध्या आपण सगळेच भौतिक सुखाच्या मागे धावत सुटलोय. आपण शाळेत असल्यापासून शिकत आलो आहोत, माणसाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न-वस्त्र-निवारा परंतु सध्यस्थिती बघता आपल्या गरजा एवढ्याच राहिल्यात परंतु सध्यस्थिती बघता आपल्या गरजा एवढ्याच राहिल्यात प्रत्येक चैनीची वस्तू ही आपली गरजच बनत चालली आहे. माणसाची आर्थिक प्राप्ती कितीही असेल, पण बचतीची सवय नसेल तर भविष्यात त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. इंग्रजीत एक म्हण आहे,मनी सेव्हड मनी अर्नड .काटकसर ही फक्‍त्त पैशाचीच करायची असते का प्रत्येक चैनीची वस्तू ही आपली गरजच बनत चालली आहे. माणसाची आर्थिक प्राप्ती कितीही असेल, पण बचतीची सवय नसेल तर भविष्यात त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. इंग्रजीत एक म्हण आहे,मनी सेव्हड मनी अर्नड .काटकसर ही फक्‍त्त पैशाचीच करायची असते का आजकाल ऊर्जा बचत पण तितकीच महत्त्वाची आणि गरजेची आहे. पण आपण काय वागतो आजकाल ऊर्जा बचत पण तितकीच महत्त्वाची आणि गरजेची आहे. पण आपण काय वागतो छे…काय हा उकाडा म्हणून रात्रंदिवस पंखे सुरु ठेवायचे.\nघर कसे हिलस्टेशनसारखे थंडगार असले पाहिजे म्हणून एसी चालू ठेवायचे. दिव्यांची तर सगळीकडे दिवाळीच. या सगळ्याचा वापर प्रत्येकाने विचारपूर्वक आणि काटकसरीने नको का करायला वीज पाण्याशिवाय येते का वीज पाण्याशिवाय येते का शहरात रस्त्याने वाहत असणारे पाण्याचे लोंढे, पाईपने सडा मारणारी आणि वाहने धुणारी माणसे बघितली की, ग्रामीण भागात पाण्यासाठी डोक्‍यावर हंडे घेऊन मैलोनमैल पायपीट करणाऱ्या माता-भगिनी डोळ्यासमोर येतात. पाण्याचा पुनर्वापर आणि पावसाच्या पाण्याचे नियोजन करुन आपण ही उधळपट्टी थांबवू शकतो.\nकाटकसरीवरुन मला एक गोष्ट आठवली. एकदा भगवान बुद्धांकडे त्यांचा शिष्य गेला. पोषाख फाटला होता म्हणून त्याने नव्या पोषाखाची मागणी केली. त्याप्रमाणे त्याला तो दिला गेला. काही दिवसांनी भगवान बुद्धांनी त्याला विचारले, तुला नवा पोषाख मिळाला पण जुन्या पोषाखाचे काय केले शिष्य म्हणाला, आता मी त्याचे अंथरुण केले. मग तू तुझे जुने अंथरुण टाकून दिलेस ना शिष्य म्हणाला, आता मी त्याचे अंथरुण केले. मग तू तुझे जुने अंथरुण टाकून दिलेस ना नाही, मी त्याचा खिडकीसाठी पडदा केला. जुन्या पडद्याचा गरम भांडी पकडण्यासाठी वापर करतो आणि भांडी पकडण्याचे जुने कापड मी आता जमीन पुसण्यासाठी वापरतो.\nआधीचे जमीन पुसण्याचे कापड फाटून खूप खराब झाले होते, म्हणून मी त्याच्या वाती केल्या. त्यातल्याच एका वातीने आज या कक्षातील दीप उजळला आहे.आजच्या जमान्यात भगवान बुद्धांच्या शिष्या एवढा वस्तूंचा पराकोटीचा उपयोग शक्‍य नाही. परंतु संकट आल्यावरहात आखडता घेण्यापेक्षा ते येऊच नये म्हणून आत्तापासूनच दक्षता घ्यायला हवी. काटकसर, मग ती कोणत्याही प्रकारची असो, पैशाची, ऊर्जेची अगदी वेळेची सुद्धा आपलं आयुष्य सुखी व्हावं वाटत असेल ती अनिवार्य गोष्ट आहे. आपण केलेली छोटी छोटी बचत ही केवळ आपलेच नाही तर आपल्या परिवाराचे, येणाऱ्या पिढीचे पर्यायाने आपल्या देशाचे भविष्य सुरक्षित करते.\nहात नसलेली अर्चना सोडविते 10 वीचे पेपर\nभुईंज पोलीसांना कायद्यापेक्षा आयजी मोठा \nपवारांनी साताऱ्याची द ग्रेट सर्कस केली; पंजाबराव पाटलांची घणाघाती टिका\nमोदीनंतर ��ता पवारांची साताऱ्यात व्हिडीओ कॉन्फरन्स\nपक्षाने उमेदवारी दिल्यास खासदारकी ताकदीने लढू\nखासदार उदयनराजेंनी पुन्हा कॉलर उडवली\nछ. उदयनराजेंचे चिन्ह कोणते याचीच उत्सुकता\nसातऱ्यात राष्ट्रवादीचा दबावाच्या सर्जिकल स्ट्राईकशी सामना\n#व्हिडीओ : भारतीय वायूसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर नागरिकांमध्ये जल्लोष\nपुणे – बस थांब्यासाठीची उधळपट्टी सुरूच\nवेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स, मिर्जापुर आजही सर्वाधिक लोकप्रिय \nजागतिक वन दिन : वनसंवर्धनासमोर वणवे, अतिक्रमणांचे आव्हान\nपाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रस्ते कॉंक्रिटीकरण बंद करा\nगौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश\nजलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज\nभारताने खरंच ३०० दहशतवादी मारले का\nपुणे – उन्नत रिंगरोडसाठी चीनसह सात कंपन्यांची तयारी\nपुणे – पादचारी पुलांचे होणार ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’\n‘मी पुरुषांसोबत झोपत नाही’; रमेश कुमार यांच्या वक्‍तव्याने नवीन वादंग\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\n‘कभी तू चायवाला तो कभी चोर चौकीदार लगता है’: धनंजय मुंडे\nअहमदनगरमधून ‘सुजय’च; भाजपकडून अधिकृत घोषणा\nवेगळा रंग दाखवणाऱ्यांना मतदार मतपेटीतूनच धडा शिकवेल- अजित पवार\nचंद्रकांत पाटलांनी घेतली माजी मंत्री विनय कोरेंची भेट ; लोकसभेच्या पाठिंब्या बाबत चर्चा\nभाजपकडून अमेठीतून पुन्हा एकदा स्मृती इराणींनाच तिकीट\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\nकाँग्रेसची पिछेहाट सुरूच, भाजपचा वरचष्मा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_2103.html", "date_download": "2019-03-22T08:02:23Z", "digest": "sha1:CYIRNZDBZJ2PQSC3BVHFDALNARTIZRAY", "length": 6491, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अनुपम खेर यांचा एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nदेश ब्रेकिंग मनोरंजन मुंबई\nअनुपम खेर यांचा एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा\nअभिनेते अनुपम खेर यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. फिल्म अँड इन्स्टिट्युड आॅफ इंडिया राजीनामा दिल्यानंतर त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली. ते म्हणाले, ' मी अध्यक्ष असताना माझ्यासाठी तो एक चांगला, शिकण्यासारखा अनुभव होता. पण आता मला जास्त आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्स असल्यानं मी या संस्थेला जास्त वेळ देऊ शकत नाही. म्हणून मी राजीनामा देतोय.'\nअनुपम खेर आॅक्टोबर 2017मध्ये एफटीआयआयचे अध्यक्ष बनले होते. ते सध्या मनमोहन सिंगांवरच्या चित्रपटात काम करतायत.\nLabels: देश ब्रेकिंग मनोरंजन मुंबई\nयू टर्न घेत शरद पवार पुन्हा माढ्यातून\nउन्हाळ्याच्या वाढत्या तापमानाप्रमाणेच इलेक्शन फीवरही लागला वाढू सातारा / जयंत लंगडे : वाढत्या उन्हाळ्याच्या तप्ततेप्रमाणेच लोकसभा निवडण...\nदहा वर्षानंतर पुन्हा मत विभागणीची खेळी बंडखोरांना \"कुमक\" पुरविण्याची धुरिणांची व्युहरचना\nकुमार कडलग /नाशिक नाशिक लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार निवडणूकीत हमखास पराभूत होतो,असा एक समज गेल्या अनेक निवडणूकींच्या निकालावरून...\nघड्याळाचे आणखी काटे ढिले; समीर दुधगावकर, डॉ. भारती पवार भाजपच्या वाटेवर\nनगर / प्रतिनिधीः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळत नसल्याचे पाहून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भाजपत जायला लागले आहेत, तर भाजपचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://cipvl.org/45--13", "date_download": "2019-03-22T08:47:54Z", "digest": "sha1:RL4RIDGPT3IBG3WKKGYIK66EUXYJOR64", "length": 15420, "nlines": 42, "source_domain": "cipvl.org", "title": "Semalt एक्सपर्टचा खुलासा 13 सोप्या पद्धती प्रत्येक यशस्वी व्यवसाय मनात शोध", "raw_content": "\nSemalt एक्सपर���टचा खुलासा 13 सोप्या पद्धती प्रत्येक यशस्वी व्यवसाय मनात शोध\nकाही व्यक्तींना यश मिळणे असे वाटतेवाळू एक पिशवी, पण काही साठी, तो फक्त एक नियमानुसार आहे. हे कसे शक्य आहे\nसुरुवातीच्या टप्प्यावर हे भय नष्ट करणे आहे, जे अपयश येण्याच्या अर्थाने येते, ते विचारूनसतत आणि व्यवस्थित नियोजन करा. च्या अग्रगण्य ग्राहक यशस्वी व्यवस्थापक सेमील्ट ,इगोर गमनेंको असा दावा करतात की त्यांच्या बर्याच अनुभवाचे वर्ष अनमोल आहेतअनेक प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी योगदान दिले. येथे काय तेरा सूचना आहेतव्यवसायात यशस्वी होण्यासाठी, तज्ञ व्यक्तींनी आपल्या अनुभवावर लक्ष केंद्रित केले आहेSemaltमध्ये उत्पादक कामकाजाचा अभ्यास\nआपण या कल्पनेतून काय साध्य करू इच्छित आहात याचे मोठे चित्र असावेअंतिम अंमलबजावणी आणि देखरेखीच्या टप्प्यासाठी. त्याच वेळी, तेआपण किती लोकांना व्यस्त ठेवू इच्छिता ते समजून घेणे महत्वाचे आहेआपण ज्या तंत्रज्ञानाचा वापर करणार आहात, वाहन चालविण्यास मदत करतेलोक आणि तंत्रज्ञान लक्ष्य ग्राहक परिभाषित करा, नियामक प्राधिकरणआणि किंमत बेंचमार्क जो नफाची हमी देईल किंवा कमीत कमी टिकाऊ असेलआपण काही काळापर्यंत आणि पुढच्या वेळेस तोडले जात नाही - sigelei 75 watt plus mod.\nआपण कल्पना मॅपिंगसह पूर्ण केल्यावर, सर्व तपशीलवार नियोजनआपल्या कल्पनेचे विशिष्ट पैलू पूर्ण केले आहेत. सर्वात महत्वाचे पासूनकमीतकमी, सर्व खर्च परिणाम तितकेच आयटमाइज पाहिजे.या कठोर प्रक्रियेचा सार काय आहे याचा अंदाज लावणेवेळ तो vaguely होते जे आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आपण घेऊन जाईलसंकल्पना दरम्यान व्यक्त केले.\nनक्कीच, तुम्हाला काही विशिष्ट प्रकारचे परिचित व्हायला हवेमाहिती, परंतु आपल्या यशाची खात्री करणे पुरेसे नाही.त्यामुळे काही सखोल संशोधन करण्याची आवश्यकता काही म्हणून अटळ आहेतथ्ये स्थापनेपासून किंवा गोष्टींपासून मुक्त नसतीलवेगळा आला, आणि आपल्याला ते माहित असणे आवश्यक आहे..पुन्हा, यावर अवलंबूनआपल्याला आवश्यक असलेली माहिती, माहितीचे अवलोकन करणे आवश्यक आहेयोग्य प्रकारे केले जाऊ. शेवटी, योग्य माहिती आहेअतिशय महत्वाचे म्हणजे आपण चुकीच्या मार्गावर संसाधने उरणार नाही.\nआपण मिळविलेली माहिती वर एक सर्वेक्षण करा, त्याचे प्रमाणित कराप्रामाणिकपणा आणि म्हणून संकल्पनात्मक ध्येय म्हणू��� संरेखितआम्ही आधी सांगितले आहे सत्यापन दरम्यान, सुसंगतता आहेजसजसे मोठ्या प्रमाणावर तो कारणीभूत ठरतो तसाच महत्वाचा असतोगोळा केलेल्या माहितीची विश्वसनीयता.\nजेव्हा आपण सर्व माहितीसह आलात,आजूबाजूला काही वेळ लागेल का ते पाहाअद्याप काही प्रभावीरीत्या चांगले मार्ग आहेतसमान किंवा चांगले परिणाम साध्य करणे. आपण काय करूविचार केला आपण लक्ष्य क्लायंट विचार किंवाग्राहकांना प्रथम, किंमत, वेळ किंवा साधने नसतात.आपण सर्वात आवश्यक काय आहे हे स्पष्ट केल्यानंतरग्राहक समाधानासाठी, आपण विचार करावाकिंमतीचा घटक, वेळ आणि स्रोत आणिआपल्या पुढाकारासाठी सर्वोत्तम पर्याय निवडा.\nउपलब्ध पर्यायांच्या विश्लेषणासह,आपण आता काय धोरण वर एक ठळक भूमिका असू शकतातभागधारकांना प्राधान्य दिले जाईल,रुची आपल्या सर्व पर्यायांपैकी एक खंबीर असणे आवश्यक आहेग्राहकाची समाधान आणि वेळ याविषयी नकाविसरू नका की तुम्हाला अनेकांना रोजगार देण्याचे स्वातंत्र्य आहेवेगवेगळ्या वेळी रणनीतीप्रचलित परिस्थिती सर्वात महत्वाचेसाध्य करण्यासाठी गोष्टी निश्चितपणे टिकाऊ आहेत.\nआपला व्यवसाय प्रकरण मुख्यत्त्वे मध्ये वाजवी आहेआवश्यक निधी प्राप्त करणे. ही पुढाकारना स्पष्टपणे स्पष्ट अभिव्यक्ती आहे आणिसर्व शक्यतांविरूद्ध विशिष्ट रणनीती वापरण्याचे कारण. तो वेळेवर असावाआणि अत्याधुनिक, सोप्या आणि शंकेचे स्पष्ट आणि, संदिग्धता कोणत्याही स्वरूपात. अतिशय महत्त्वाचे म्हणजे,आपण स्त्रोतांचा वापर करावा ज्याचा आपल्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम होणार नाही, उदाहरणार्थ,एक उच्च व्याज दर, लांब आणि क्लिष्ट कायदेशीर बंधने, साठी कडक अटीहमी नेहमी भांडवलाच्या पॅरामीटिक खर्चात लक्ष केंद्रित करा जे सर्व रीतिने हाताळले जाईलजोखीम आणि तरीही आपल्या अपेक्षित महसूल प्रवाहाच्या मर्यादेत पडतात.\nआपली योजना अद्यतनित करा\nहे आपला खूप वेळ आणि संसाधने कधीच नसतेअपघात कमी करण्यासाठी ज्यामुळे नुकसान होईल. तर, काही वेळ काढा आणि आपण केलेले सर्व पुनरावलोकन करागेल्या दिवसापासून, आठवडे आणि महिने तो वर्षे मध्ये रांगणे करू नका पण जर ती करते, कराआपण उशीर न सोडता किंवा विलंब न लावता.कदाचित, काही प्रमाणात असू शकते आणिपूर्ण करणे पार करणे. आपण त्यांना शोधता तेव्हा, वेळ नाही वाया घालवू, आवश्यक करावे आणि पु��ील पायरी सह पूर्ण.\nतुमची योजना अंमलबजावणी करणे\nचालण्याची आणि खेळण्याची वेळ आली आहेथोडा द्वारे थोडे कारण आपण प्रतीक्षा मध्ये lies काय माहित नाही हे म्हणणे \"नियोजन आपले दोनदा वाचवतेअंमलबजावणी करताना जास्त वेळ \"खरे आहे, परंतु गर्दीची गरज कधीही भरलेली नाही, त्यामुळे ती मंद गतीने घ्याआणि स्थिर. हे काही अनपेक्षित घटनांमध्ये असतील तर त्वरित पुनर्जन्म करण्यास सक्षम होईलयाचा अर्थ, नियोजित धोरणातील आणि अंमलबजावणीच्या धोरणांमधील फरकअतिशय अरुंद आणि नियंत्रित असेल.\nआपल्या योजनेचे निरीक्षण करा\nकोणताही यशस्वी व्यवसाय नाहीदेखरेख आणि नियंत्रण. ते टिकाव आणि गुणवत्ता हमीचे हे लक्षण आहे. च्या सारपर्यवेक्षण शक्य तितक्या लवकर योग्य पावले उचलू नये कारण दूर केल्यापासून ते मिळतेयोजना बनवणे, ते व्यवस्थापित करणे अधिक कठीण होते आणि व्यवसायाचे अधिक महाग असते बॅकलॉगव्यवस्थापनामध्ये उच्च पातळीचे प्राधान्यक्रम समाविष्ट आहे; प्रश्न आहे: ज्याचे व्याज दिले जाईलदुसर्यापेक्षा प्राधान्य आणि पुढची गोष्ट जी मनात येते ती विरोधाभास आहे.\nप्रतिमा आणि प्रतिष्ठा सुरक्षित करण्याची आवश्यकताव्यवसायाचा तसेच इतर घटक जसे की किंमत, समाधान आणि संसाधन जास्तीत जास्त प्रॉमप्टआवश्यक सुधारणा कृती. पुनर्लेखनासाठी मंजूरी, विचलन आणि दोष दुरुस्ती करणे आवश्यक आहेविशिष्ट वेळ मर्यादेत तयार केल्याने संपूर्ण व्यवसाय कालावधीवर विपरित परिणाम होणार नाही.\nलोकांना आपला व्यवसाय कळवा\nसोशल मीडिया, तोंडी शब्द बोलाआणि प्रत्येक इतर जाहिरात यंत्रणा आपल्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी. यामुळे विक्रीला चालना मिळेल आणि महसुलात वाढ होईलहळूहळू कमी होईल आणि नफा लांब पल्ल्या जाईल.\nशेवटी, निरीक्षण थांबवू नका कारणव्यवसाय जग एक अतिशय गतिमान आहे जेथे बदल अपरिहार्य आहेत सक्रिय रहा, शिक्षण ठेवा आणि ठेवाज्ञान आणि कौशल्य लागू करणे वाढ आणि विस्तार नैसर्गिकरित्या येईल, आणि उत्स्फूर्तताची संकल्पना तुम्हाला संरक्षण देईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekha-news/celebrating-50-years-of-first-phase-of-the-moon-1725615/", "date_download": "2019-03-22T08:46:35Z", "digest": "sha1:4HXELTIQKMNE6T4WA2XFOQHMN2KGOVCS", "length": 40346, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Celebrating 50 years of first phase of the moon | चांद्रविजयाची पन्नाशी | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nबर्मि���हॅममधील मशिदींवरील हल्ल्याचा तपास\nकाबूलमधील स्फोटात ६ जण ठार\nदक्षिण मुंबईतील धोकादायक पूल जमीनदोस्त\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nपालघरमध्ये माकपचा बविआला पाठिंबा\nत्याचबरोबर उत्क्रांतीचा एक खास टप्पा म्हणूनही ते महत्त्वाचे पाऊल होते.\n२० जुलै १९६९ रोजी माणसाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले त्या अभूतपूर्व ऐतिहासिक घटनेला पन्नास वर्षे होत आहेत. पृथ्वीतलावरील मानवी संस्कृतीच्या इतिहासात एका उत्तुंग घटनेची नोंद चांद्रभूमीवरील या आरोहनामुळे झाली. माणसाच्या उच्चतम बुद्धिवैभवाचा हा अद्वितीय आविष्कार होताच; त्याचबरोबर मानवी उत्क्रांतीमधील एक महत्त्वाचा टप्पा म्हणूनही ते लक्षणीय पाऊल होते. या अवकाश दिग्विजयाचा रोमांचक प्रवास..\n२० जुलै १९६९ या दिवशी माणसाने चंद्रावर पाऊल ठेवले आणि पृथ्वीतलावरील मानवी संस्कृतीच्या इतिहासात एका खास घटनेची नोंद झाली. माणसाच्या बुद्धिमत्तेचा हा अद्वितीय पराक्रम तर होताच; त्याचबरोबर उत्क्रांतीचा एक खास टप्पा म्हणूनही ते महत्त्वाचे पाऊल होते. आदिमानव कालखंडापासून माणूस केवळ डोळ्यांनीच खगोल निरीक्षण करत होता. इ. स. १६०० च्या पुढे खगोल निरीक्षणासाठी दुर्बिणीची जोड मिळाली आणि खगोल अभ्यासाचे दुसरे पर्व सुरू झाले. पुढे १८-१९ व्या शतकात विज्ञान युगाचा विकास होऊ लागला. आणि यातूनच औद्योगिक क्रांती झाली. नवनवे तंत्रज्ञान विकसित होऊ लागले. आणि माणसाचा वेगळाच प्रवास सुरू झाला. मात्र, २० व्या शतकातील दोन महायुद्धांच्या निमित्ताने विज्ञान-तंत्रज्ञान किंवा त्या अनुषंगाने औद्योगिक विकास हे शाप वाटावेत अशी परिस्थितीदेखील निर्माण झाली.\nमात्र, या महायुद्धांनीच माणसाला शांततेचे महत्त्व पटवले आणि पुन्हा मानवी संस्कृतीची वाटचाल सुरू झाली. विशेषत: दुसरे महायुद्ध बऱ्याच अंगांनी इष्टापत्ती ठरले. याचे कारण या काळात दळणवळण, संदेशवहन या क्षेत्रांत झालेले संशोधन आणि विकास या तंत्रज्ञानाच्या विकासामुळेच माणसाला चांद्रभूमीवर जाणे शक्य झाले. एकीकडे खगोल निरीक्षणासाठी अदृश्य म्हणून संबोधल्या जातात अशा यंत्रणा व प्रणाली विकसित होत होत्या, तर दुसऱ्या बाजूला सुदूर संदेशवहन साध्य होत होते. संशोधन आणि विकासाचे म्हणण्यापेक्षा स्पर्धेचे म्हणता येईल असे आणखी एक विषयक्षेत्र होत���, ते म्हणजे प्रक्षेपणास्त्रांचे\nप्रक्षेपणास्त्रांचा विषयदेखील खासच आहे. प्रक्षेपणास्त्रांचे मूळ आहे अग्निबाणात इ. स. पूर्व कालखंडापासून मानवी इतिहासात अग्निबाणसदृश्य साधनांचे उल्लेख आढळतात. अग्निबाण ही अर्थातच लढाईची गरज. बसल्या जागेवरून शत्रूपर्यंत दूरवर प्रभावी मारा करण्यासाठी निर्माण झालेली. साधारण १३ व्या शतकापासून प्रभावी अग्निबाण वापरले गेल्याची उदाहरणे ज्ञात आहेत. तथापि १६ व्या शतकापासून अग्निबाणाचा शास्त्रीय अभ्यास सुरू झाल्याचे दिसते. त्यात फ्रान्स, जर्मनी, रशिया या देशांचा समावेश होता.\nएका बाजूला अग्निबाणाचा प्रक्षेपणास्त्र म्हणून शास्त्रीय अभ्यास होत होता, तर दुसऱ्या बाजूला याच प्रक्षेपणास्त्रांच्या मदतीने माणूस आकाशाला गवसणी घालू पाहत होता. त्याला कारण होते- न्यूटनने शोधलेले गतीविषयक आणि गुरुत्वाकर्षण शक्तीचे नियम. युद्धाची आवश्यकता म्हणून प्रक्षेपणास्त्र विकसित करताना काही वैज्ञानिक अग्निबाण पृथ्वीभोवती फिरता ठेवून जगभरासाठी संदेशवहन साध्य करण्याचे प्रयत्न करीत होते. यासंदर्भात रशियातील वैज्ञानिकांनी उपग्रहाची संकल्पना मांडली होती. मात्र, त्यांचे कार्य अतिशय गुप्तरीतीने चालले होते.\nदुसऱ्या महायुद्धादरम्यान अतिशय नाटय़मय घडामोडी घडल्या. महायुद्ध संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत होती. पराभूत होत चाललेल्या जर्मनीवर दोन दिशांनी अमेरिका आणि रशियाचे आक्रमण होत होते. अखेर जर्मनीतील एल्बे नदीच्या काठी दोन्ही राष्ट्रांचे सैन्य समोरासमोर आले. या दोन्ही देशांनी काबीज केलेल्या जर्मनीतून अद्ययावत प्रकारची अग्निबाण प्रक्षेपणास्त्रे आपापल्या देशांत नेली. याचबरोबर जर्मनीतील शास्त्रज्ञ, अभियंते, तंत्रज्ञ यांनाही या राष्ट्रांनी आपल्याकडे नेले आणि मानवी इतिहासाला एक वेगळेच वळण लागले.\nमानवतेचे महत्त्व अधोरेखित करणारा मौल्यवान धडा शिकवून अखेर दुसरे महायुद्ध संपले. मात्र, तरीही सगळे जग एक होऊ शकले नाही. जग दोन बलाढय़ राष्ट्रांमध्ये विभागले गेले. अमेरिका आणि रशिया या ताकदवान राष्ट्रांचा जगाच्या पटलावर उदय झाला. याला कारण होते- प्रक्षेपणास्त्र महायुद्ध थांबल्यानंतर या देशांमध्ये प्रक्षेपणास्त्रांच्या विज्ञान-तंत्रज्ञानात तुल्यबळ ठरण्यासाठी चढाओढ सुरू झाली. आता प्रत्यक्ष युद्ध होण्याची शक्यता नसली तरी ही एक प्रकारची युद्धाचीच छाया होती. या जोडीला त्यावेळी आधुनिक संदेशवहनाची साधनेही होतीच. या साधनांद्वारे छुपा प्रचार, धमक्या यांच्या साहाय्याने या दोन्ही राष्ट्रांमधला तणाव वाढतच होता. हेच ते शीतयुद्ध\nया शीतयुद्धादरम्यानच्या कालावधीत- म्हणजे साधारण इ. स. १९५० ते १९६० च्या कालखंडात ‘अवकाश स्पर्धे’चा (स्पेस रेस) जन्म झाला. यात बाजी मारली ती रशियाने. १९५७ साली रशियाने अवकाशात प्रक्षेपित केलेला ‘स्पुट्निक’ नामक उपग्रह पृथ्वीभोवती २१५ ते ९३९ कि. मी. लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करू लागला आणि पुनश्च एकदा विज्ञान-तंत्रज्ञानाच्या इतिहासाला नवीन कलाटणी मिळाली. या घटनेनंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष निकिता ख्रुश्चेव्ह यांचा अवकाश विज्ञान-तंत्रज्ञान विकासाला पािठबा मिळू लागला होता.\n‘स्पुट्निक’ उपग्रहामुळे आंतरखंडीय संदेशवहन आवाक्यात आले. त्याचबरोबर माणसाची पृथ्वीच्या वातावरणाच्या सीमारेषा ओलांडून जाण्याचीही ईष्र्या प्रबळ झाली. अर्थात हे स्वप्न फ्रान्स आणि रशियातील वैज्ञानिकांनी कित्येक दशकांपूर्वीच रंगवले होते. मात्र आता ती कल्पना न राहता तिला मूर्तस्वरूप येण्याची चिन्हे दिसू लागली आणि अवकाश स्पर्धेतून चांद्र-स्पर्धेचा जन्म झाला.\nचंद्राकडे धाव घेण्याची माणसाची इच्छा तशी नसर्गिकच म्हणावी लागेल. कारण खगोलातील चंद्र हा घटक माणसाच्या अधिक परिचयाचा होता. ‘स्पुट्निक’च्या निमित्ताने चांद्रभूमीवर आरोहन करण्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान पणाला लागले. अर्थातच या स्पर्धेतही रशिया आणि अमेरिका हे दोघेच होते. दोन्ही देशांमध्ये चंद्रावरील स-मानव आणि मानवरहित अशा मोहिमांसंदर्भात संशोधन चाचण्या होऊ लागल्या. तोपर्यंत दोन्ही देशांमध्ये अवकाश संशोधन किंवा मागील काही दशकांपासून उदयास आलेले अंतराळप्रवासशास्त्र किंवा अवकाशिकी विषयक्षेत्रांचे संशोधन आणि विकास मुख्यत्वे संरक्षण खात्याच्या अखत्यारित चालत असे. परंतु चांद्र मोहिमेच्या स्पर्धेच्या निमित्ताने आता या संशोधन- विकासाला स्वतंत्र स्थान व महत्त्व मिळू लागले. अमेरिकेत ‘नासा’ची (नॅशनल एरॉनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) स्थापना झाली.\nअमेरिकेलाही रशियानंतर पुढच्याच वर्षी ‘एक्सप्लोरर’ उपग्रहाचे भ्रमण साध्य करण्यात यश मिळाले. त्यामुळे तिथेही वैज्ञानिकांनी चंद्रावर स्वारी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली. मात्र, पुन्हा एकदा रशियानेच बाजी मारली. १९६१ साली रशियाच्या युरी गागारिन याने पहिले स-मानव अंतराळ भ्रमण पूर्ण केले. १०८ मिनिटांच्या कालावधीत युरीने पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केली. अर्थात या यशाआधी रशियाने श्वान तसेच अन्य सजीवांना अवकाशात पाठवून अंतराळ भ्रमणाच्या अनेक चाचण्या पार पाडल्या होत्या. अमेरिकेनेही माकड, उंदीर इत्यादी सजीव अंतराळात भ्रमणासाठी पाठवून माणसाला अंतराळात पाठविण्याबद्दलच्या शक्यता पडताळून पाहिल्या होत्या.\nरशियाची ‘स्पुट्निक’ मोहीम आणि नंतर युरी गागारिनचे अंतराळ भ्रमण यामुळे अमेरिकेतील वातावरण बदलले. याच वर्षी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जॉन केनेडी यांची निवड झाली. त्यांनी रशियाच्या वरचढ होण्याच्या उद्देशाने ‘नासा’च्या शास्त्रज्ञांना, आपण थेट चंद्रावर माणूस पाठवून त्याला पुन्हा सुरक्षित परत आणू शकतो का, अशी विचारणा केली. जगात अमेरिकेचा ठसा उमटवण्यासाठी हे कार्य महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.\nअर्थातच राष्ट्राध्यक्षांच्या आग्रही भूमिकेमुळे चांद्र मोहिमेला वेग आला. पुढे थेट चंद्रावर जाण्याआधी चांद्रभूमीची विविध निरीक्षणे करणारे, तसेच अवकाशयान किंवा त्या अनुषंगाने नियंत्रक उपकरण कुपी, अंतराळवीरांची कुपी यांच्या चाचण्या करण्यासाठी ‘सव्‍‌र्हेअर’, ‘रेंजर’ आणि ‘जेमिनी’ असे खास अवकाश कार्यक्रम आखले गेले. शिवाय संदेशवहन, अंतराळवीर प्रशिक्षण, चंद्रावरील वैज्ञानिक संशोधन, सुरक्षितता आदींबाबत मोठय़ा जोमाने संशोधन व विकासाची कामे हाती घेण्यात आली. राष्ट्राध्यक्ष केनेडी अमेरिकेच्या नागरिकांना चांद्र मोहिमेचे महत्त्व पटवून देण्यात यशस्वी झाले. लवकरच केनेडींनी संसदेत, अमेरिका येत्या दशकाच्या आत माणूस चंद्रावर पाठवेल आणि त्याला सुरक्षित परत आणेल, असे आत्मविश्वासपूर्वक निवेदन केले. यानंतर चांद्रस्पर्धेची अधिकृत घोषणाच झाली.\nरशियातील महत्त्वाकांक्षी वैज्ञानिकही त्यांच्या परीने चांद्र मोहिमेच्या बाबतीत प्रगतिपथावर होते. तिथेही चंद्रावर जाण्याच्या इराद्याने अवकाशयान, कुपी तसेच अवजड आणि सुदूर प्रवासासाठी आवश्यक असलेली अग्निबाण यंत्रणा आणि अंतराळवीरांसंदर्भात क���र्यक्रम, तसेच परतीच्या प्रवासाची तयारी याबाबत जय्यत तयारीच्या उद्देशाने ‘ल्युना’, ‘व्होस्टोक’ असे अवकाश कार्यक्रम आखले गेले. मात्र, तिथे राष्ट्रकार्यासारखे झोकून योगदान दिले जात नव्हते. तसेच अवकाश मोहीम म्हटलं, की विज्ञान-तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने विविध वैज्ञानिक शाखा आणि अभियांत्रिकीची विषयक्षेत्रे यांचा आपापसात समन्वय आवश्यक असतो- जो रशियात नव्हता.\nइथेच अमेरिका पुढे गेली. समानव चांद्र मोहिमेसंदर्भात अपोलो कार्यक्रम आखण्यात आला आणि क्रमवारीनुसार मोहिमा केल्या गेल्या. यात प्रारंभीच्या ‘अपोलो’ मोहिमेच्या चाचणीच्या वेळी अवकाशयानाच्या कुपीत विद्युत् बिघाड होऊन आग लागली आणि क्षणार्धात तीन अंतराळवीर भस्मसात झाले. यानंतर ‘अपोलो २’ आणि ‘अपोलो ३’ मोहिमा झाल्याच नाहीत. मग काही मानवरहित, तर काही समानव मोहिमा झाल्या.\nचांद्रभूमीवर पहिले पाऊल ठेवणारा नील आर्मस्ट्राँग, त्याचा सहकारी बझ ऑल्ड्रिन आणि चंद्राभोवती अवकाशयान फिरते ठेवणारा मायकेल कॉलिन्स सगळ्यांना माहीत आहेत. पण त्याआधीच्या अनेक मोहिमांमुळेच हे यश साध्य झाले होते. ‘अपोलो’ कार्यक्रमाच्या अंतर्गत ‘अपोलो ८’ ही समानव चांद्र मोहीम पार पडली होती. या मोहिमेअंतर्गत तीन अंतराळवीर चंद्राला वळसा घालून पुन्हा पृथ्वीकडे परतले होते. त्यानंतर ‘अपोलो ९’ मोहीम झाली. ही पृथ्वीभोवतालीच भ्रमण करणारी होती. या मोहिमेच्या माध्यमातून अवकाशयानाशी संबंधित उपकरण नियंत्रक कुपी,अंतराळवीरांची कुपी, चांद्रभूमीवर उतरणारी चांद्रकुपी यांची जोडणी/ विलग होणे, अंतराळवीरांचे कुपीबाहेर येणे (अवकाशीय पदभ्रमण) आणि मुख्य म्हणजे प्रदीर्घ काळासाठी अंतराळवीरांचे शारीरिक आणि मानसिक सामथ्र्य तपासले गेले.\nयानंतर ‘अपोलो १०’ ही पुन्हा एकदा समानव चांद्र मोहीम पार पडली. यावेळीसुद्धा तीन अंतराळवीर चंद्राकडे गेले. त्यांनी चंद्राभोवती चार भ्रमणे केली. आत्तापर्यंत विविध वेळा छायाचित्रांच्या माध्यमातून आणि तिथल्या भूमीत अनेक अन्वेषक याने पाठवून अभ्यासलेली जागा प्रत्यक्ष पाहिली गेली. अर्थात ‘प्रत्यक्ष’ म्हणजे केवळ १५ किलोमीटर अंतरावरून चांद्रभूमीवर उतरण्यासाठी आणि तिथून परत उड्डाण करणाऱ्या कुप्यांची चाचणी घेण्यात आली. ही मोहीम रंगीत तालीम म्हणून ओळखली जाते.\nइकडे रशियानेही मानवर���ित मोहिमांसाठी कंबर कसली होती. त्यांनी चंद्रावर थेट माणूस पाठवण्याऐवजी यंत्रमानवसदृश प्रणालीचा वापर करत तिथल्या जमिनीवरील मातीचे नमुने घेऊन\nयेऊ शकतील अशा अवकाश मोहिमेचा विकास केला. त्यांनी अमेरिकेच्या आधीच चंद्राभोवती फेरी पूर्ण करणारे यान सुरक्षितरीत्या पृथ्वीवर आणले. ‘झॉन्ड ५’ म्हणून ओळखली जाणारी ही मोहीम मानवरहित असली तरी सजीव होती. कारण या अवकाशयानाच्या कुपीत कासव तसेच काही कीटक आणि वनस्पती बियांचा समावेश होता. या मोहिमेनंतर कासवांच्या प्रकृतीत कोणताही लक्षणीय फरक झाल्याचे जाणवले नव्हते. त्यामुळेच चांद्रभूमीवर जाऊन माणसाने प्रत्यक्ष आपल्या हाताने तिथली जमीन उकरून मातीचे घटक पृथ्वीवर आणणे वा आपले बुद्धिकौशल्य पणाला लावून यंत्रमानवाकरवी चांद्रभूमीचे घटक आणणे महत्त्वाचे ठरणार होते.\n‘अपोलो १०’नंतर दोनच महिन्यांनी ‘अपोलो ११’ मोहीम पार पडली. हीच ती माणसाचे पाऊल चांद्रभूमीवर उमटविणारी मोहीम नासाने ही मोहीम जगजाहीर केली होती, तर रशियाची ‘ल्युना १५’ ही मानवरहित मोहीम गुप्तपणे आखण्यात आली होती. १३ जुलै १९६९ रोजी ‘ल्युना १५’ अवकाशयान चंद्राकडे झेपावले आणि १६ जुलैला ‘अपोलो ११’चे प्रक्षेपण झाले. हा चांद्रस्पर्धेचा कळस होता. २० जुलै रोजी ‘अपोलो ११’मधील अंतराळवीर सुरक्षितरीत्या चांद्रभूमीवर उतरल्याचे संकेत मिळाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांच्याशी\nप्रत्यक्ष बोलले. चंद्रावर अमेरिकेचा झेंडा फडकवण्यात आला. विविध वैज्ञानिक प्रयोग करण्यात आले आणि तिथल्या भूमीचे घटक गोळा करण्यात आले. ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर तिथून अंतराळवीरांचा परतीचा\nप्रवास सुरू झाला. तीन दिवसांनी ‘अपोलो ११’चे अंतराळवीर (ज्यांना आता ‘चांद्रवीर’ हे बिरुद लाभले होते.) सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले.\nरशियाच्या मोहिमेबाबत असे समजते की, ‘अपोलो ११’चे चांद्रभूमीवर आरोहन होत असताना पृथ्वीकडे जाण्यासाठी उड्डाण केलेले ‘ल्युना १५’ हे रशियाचे अवकाशयान नियंत्रणातील काही दोषांमुळे तिथेच कोसळले.\nमाणसाच्या चांद्र-आरोहनानंतर मात्र संपूर्ण वातावरण बदलले. अवकाशातील माणसाची ही झेप, त्याचे हे आगळेवेगळे सीमोल्लंघन, त्याचे कौशल्य आणि बुद्धिमत्तेचा विजय हा समस्त मानवजातीचा विजय ठरला होता. या चांद्रमोहिमेने माणसाचे महत्त्व अधोरेखित झाले हो���े आणि नगण्यत्वही आता माणसाला सूर्यमाला आणि त्याहीपलीकडील विश्व खुणावू लागले..\nयानंतर रशियानेही मानवरहित चांद्रमोहिमा यशस्वी केल्या. तसेच अमेरिकेने ‘अपोलो’ कार्यक्रम मालिका ‘अपोलो १७’ मोहिमेपर्यंत राबवली. पुढच्या दशकात या दोन बलाढय़ राष्ट्रांमध्ये संयुक्त अवकाश मोहिमांचा बिगूल वाजला आणि १९७५ साली ‘अपोलो-सोयुझ’ ही संयुक्त मोहीम पार पडली. चांद्रमोहिमेनंतर अवकाश मोहिमांच्या अनुषंगाने सूर्यमालेतील अन्य ग्रह तसेच सूर्यमालाबा अवकाशाकडे भरारी घेण्यासाठी माणसाला चांगलाच आत्मविश्वास मिळाला.\nकित्येक लाख वर्षांपूर्वी माणूस कृत्रिमरीत्या अग्नी निर्माण करण्यास, दगडांची हत्यारे तयार करून ती वापरण्यास शिकला. सुधारित मानवी संस्कृतीच्या पाऊलखुणा काही हजार वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यातले इसवी सनापासूनचे दीड सहस्रक, नंतरची आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाची ४०० वष्रे, मग महायुद्धांनी होरपळलेली तीन-चार दशके आणि पुढे शीतयुद्ध, अवकाश स्पर्धा, चांद्रस्पर्धा.. आणि\nया पाश्र्वभूमीवर मानवी संस्कृतीच्या इतिहासात केवळ कल्पनारम्य आणि अशक्यकोटीतली वाटणारी, परंतु प्रत्यक्षात माणसाने चंद्राकडे घेतलेली उत्तुंग झेप.. हे सारे विस्मयचकित करणारेच आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nबॉक्स ऑफीसवर चढला 'केसरी'चा रंग; पहिल्या दिवशी बक्कळ कमाई\nश्रीरंग बारणे, पार्थ पवार समोरासमोर; देहूत घेतले तुकोबांचे दर्शन\nWorld Water Day: प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पित असाल तर वेळीच सावध व्हा कारण...\nHoli 2019 : रवी जाधवने सेलिब्रेट केली 'स्पेशल' रंगपंचमी\nVideo : 'झी सिने अॅवॉर्ड्स'मध्ये रणबीर-आलियाचा 'इश्क वाला लव्ह'\nHoli 2019 : बॉलिवूडच्या या मोठमोठ्या होळी पार्ट्या झाल्या बंद, कारण..\nयंदा लोणावळ्यात नाही तर इथे असेल 'बिग बॉस मराठी'चं घर\n'होय, सलमानसोबत वाद होते'; भन्साळींनी दिली कबुली\n७६७८ जणांना धुळवडीला धक्का\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nमुंबई महानगरात सव्वा दोन लाख रिक्त घरे\nखोदलेला रस्ता पाच महिने ‘जैसे थे’\nपार्किंग धोरणाला ‘टीओडी’चा खोडा\nनवी मुंबईतून १५ टनप्लास्टिक जप्त\nमत्स्यटंचाईमुळे मच्छिमारांच्या होळीचा ‘बेरंग’\nबैलगाडी शर्यत बंदी ध���ब्यावर\nवाया जाणाऱ्या पाण्याचा वापर शहरांसाठी\n‘भागवत पुराणा’च्या संदर्भसूचीला भांडारकर संस्थेत साकाररूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/videos/movie-review/1731296/gold-movie-review/", "date_download": "2019-03-22T08:42:54Z", "digest": "sha1:FXFJSRHSOT2MSGR373R3ZJVSLT3LXSLT", "length": 8110, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Gold Movie Review | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nबर्मिगहॅममधील मशिदींवरील हल्ल्याचा तपास\nकाबूलमधील स्फोटात ६ जण ठार\nदक्षिण मुंबईतील धोकादायक पूल जमीनदोस्त\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nपालघरमध्ये माकपचा बविआला पाठिंबा\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, २२...\nआजचे राशीभविष्य, बुधवार, २०...\nबीडीडी चाळीतील होळीत जाळणार...\nउत्तराखंडातील महिलांनी रंगपंचमीसाठी तयार...\nMumbai : लोकल पकडण्यासाठी...\nआजचे राशीभविष्य, मंगळवार, १९...\nसामान्यांमधला असामान्य: पर्रिकरांच्या साधेपणाचे...\nसार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय...\nआजचे राशीभविष्य, सोमवार, १८...\nआजचे राशीभविष्य, रविवार ,...\nआजचे राशीभविष्य, शनिवार, १६...\nसीएसएमटी पूल दुर्घटनेनंतर मुंबईकर...\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, १५...\nराजकारणावर आधारित ‘हे’ १०...\nपुण्यातील या १० मंदिरांना...\nआजचे राशीभविष्य, गुरुवार, १४...\nलॅपटॉप वापरताना ही काळजी...\nआजचे राशीभविष्य, बुधवार, १३...\nहॉट सईचं क्लासी फोटोशूट...\nHoli 2019 : रवी जाधवने सेलिब्रेट केली 'स्पेशल' रंगपंचमी\nVideo : 'झी सिने अॅवॉर्ड्स'मध्ये रणबीर-आलियाचा 'इश्क वाला लव्ह'\nHoli 2019 : बॉलिवूडच्या या मोठमोठ्या होळी पार्ट्या झाल्या बंद, कारण..\nयंदा लोणावळ्यात नाही तर इथे असेल 'बिग बॉस मराठी'चं घर\n'होय, सलमानसोबत वाद होते'; भन्साळींनी दिली कबुली\n७६७८ जणांना धुळवडीला धक्का\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nमुंबई महानगरात सव्वा दोन लाख रिक्त घरे\nखोदलेला रस्ता पाच महिने ‘जैसे थे’\nपार्किंग धोरणाला ‘टीओडी’चा खोडा\nनवी मुंबईतून १५ टनप्लास्टिक जप्त\nमत्स्यटंचाईमुळे मच्छिमारांच्या होळीचा ‘बेरंग’\nबैलगाडी शर्यत बंदी धाब्यावर\nवाया जाणाऱ्या पाण्याचा वापर शहरांसाठी\n‘भागवत पुराणा’च्या संदर्भसूचीला भांडारकर संस्थेत साकाररूप\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BF/", "date_download": "2019-03-22T08:56:13Z", "digest": "sha1:FBAOCQN5ZLPDP7VYMUEUWWGTLEBRUJAC", "length": 10605, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "खलिस्तानवादी दहशतवादी मिंटूचे तुरूंगात निधन | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nखलिस्तानवादी दहशतवादी मिंटूचे तुरूंगात निधन\nपतियाळा – खलिस्तानवादी दहशतवादी हरमिंदरसिंग मिंटू याचे आज येथील तुरूंगात हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. तो खलिस्तानी लिबरेशन फोर्सचा (केएलएफ) प्रमुख होता. वयाच्या पन्नाशीत असणाऱ्या मिंटूला पतियाळा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. तिथे हृदयविकाराच्या झटका आल्याने त्याला सरकारी रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रूग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे डॉक्‍टरांनी स्पष्ट केले.\nमलेशियाहून परतलेल्या मिंटूला 2014 मध्ये दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आली. त्याने 28 नोव्हेंबर 2016 ला नाभा तुरूंगातून इतर पाच कैद्यांसमवेत पलायन केले होते. मात्र, त्याला पुढच्याच दिवशी दिल्लीतील रेल्वे स्थानकावर पकडण्यात आले. पोलिसांचा गणवेष घालून आलेल्या एका सशस्त्र गटाने नाभा तुरूंगात घुसून मिंटूसह सहा जणांना पळून जाण्यास मदत केली.\nविद्यार्थ्यांशी वार्तालापाने आचारसंहितेचा भंग नाही\nभाजपकडून अमेठीतून पुन्हा एकदा स्मृती इराणींनाच तिकीट\nगांधीनगरमधून अमित शहा ; लालकृष्ण अडवाणींबाबत प्रश्नचिन्ह\nदिल्लीत वाहतूक पोलिसांची ‘धुलवड’; एका दिवसात फाडल्या ‘एवढ्या’ पावत्या\nबंगळुरूच्या टाईपरायटरने ‘असे’ रेखाटले विंग कमांडर अभिनंदन यांचे चित्र\nभाजप आमदारावर पक्ष कार्यालयातच गोळीबार\nपर्रीकरांच्या चितेची आग विझेपर्यंत तरी थांबायला हवे होते\nभाजप सरकारने चार महिने 10,000 चौकीदारांना वेतनचं दिले नाही \nगुरु ऐसा हो तो शिष्य निकम्मा निकलेगा – अरुण जेटली\nभाजपात इनकमिंग जोरात, आणखी दोन नेत्यांचा भाजपात प्रवेश\nपुणे – बस थांब्यासाठीची उधळपट्टी सुरूच\nवेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स, मिर्जापुर आजही सर्वाधिक लोकप्रिय \nजागतिक वन दिन : वनसंवर्धनासमोर वणवे, अतिक्रमणांचे आव्हान\nपाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रस्ते कॉंक्रिटीकरण बंद करा\nगौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश\nजलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज\nभारताने खरंच ३०० दहशतवादी मारले का\nपुणे – उन्नत रिंगरोडसाठी चीनसह ��ात कंपन्यांची तयारी\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\n‘कभी तू चायवाला तो कभी चोर चौकीदार लगता है’: धनंजय मुंडे\nअहमदनगरमधून ‘सुजय’च; भाजपकडून अधिकृत घोषणा\nवेगळा रंग दाखवणाऱ्यांना मतदार मतपेटीतूनच धडा शिकवेल- अजित पवार\nचंद्रकांत पाटलांनी घेतली माजी मंत्री विनय कोरेंची भेट ; लोकसभेच्या पाठिंब्या बाबत चर्चा\nभाजपकडून अमेठीतून पुन्हा एकदा स्मृती इराणींनाच तिकीट\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\n‘मी पुरुषांसोबत झोपत नाही’; रमेश कुमार यांच्या वक्‍तव्याने नवीन वादंग\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nभाजपात इनकमिंग जोरात, आणखी दोन नेत्यांचा भाजपात प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2019-03-22T08:54:55Z", "digest": "sha1:LOL7K5XSFT4N7ZNSMYACVSNIQUXBCI26", "length": 10796, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बॅंक ऑफ महाराष्ट्रला राजभाषेचा सर्वोच्च सन्मान | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nबॅंक ऑफ महाराष्ट्रला राजभाषेचा सर्वोच्च सन्मान\nपुणे: बॅंक ऑफ महाराष्ट्रला राजभाषा हिन्दीच्या श्रेष्ठ कार्यान्वयन साठी राजभाषा कीर्ती पुरस्कार प्रदान केला गेला.\n14 सप्टेंबर, 2018 रोजी हिन्दी दिवसाच्या वेळी विज्ञान भवन, नवी दिल्लीमध्ये आयोजित समारंभात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्या हस्ते बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक ए. सी. राऊत यांना हा पुरस्कार दिला गेला.\nकार्यक्रमाचे अध्यक्ष भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह हे होते. कार्यक्रमास गृहराज्यमंत्री हंसराज गंगाराम अहीर, गृह राज्यमंत्री किरेन रिजीजू आणि अन्य सन्माननीय व्यक्‍ती उपस्थित होते. यावेळी बॅंक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक (मा.सं. प्र. व राजभाषा) राजकिरण भोईर, सहाय्यक महाव्यवस्थापक (राजभाषा) डॉ. राजेन्द्र श्रीवास्तव आणि दिल्ली क्षेत्राचे मुख्य व्यवस्था���क (राजभाषा) दिनेश गुप्ता उपस्थित होते. या अगोदरही बॅंकेने विविध क्षेत्रांत उत्तम कामगिरी केली असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.\nरिझर्व बॅंकेने केला कर्नाटक बॅंकेला 4 कोटी रुपये दंड\nआर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या बॅंकांचा सहकारमंत्र्यांनी घेतला आढावा\nनोकरशहांकडे गरजेपेक्षा जास्त अधिकार – रघुराम राजन\nकिमान उत्पन्न योजनेचे अनेक देशांत प्रयोग ; भारतात सकारात्मक वातावरण\nजेट एअरवेजची आणखी तीन विमाने ताफ्याबाहेर\nआगामी अर्थसंकल्पातच गरिबांसाठी उत्पन्न योजना\nसोन्यावरील आयात शुल्क कमी करा दागिने उत्पादकांनी अर्थमंत्रालयाकडे मागणी\nखासगी विमा कंपन्यांचा टक्‍का वाढू लागला\nपरकीय गुंतवणुकीत होऊ लागली घट\nगुरु ऐसा हो तो शिष्य निकम्मा निकलेगा – अरुण जेटली\nभाजपात इनकमिंग जोरात, आणखी दोन नेत्यांचा भाजपात प्रवेश\nपुणे – बस थांब्यासाठीची उधळपट्टी सुरूच\nवेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स, मिर्जापुर आजही सर्वाधिक लोकप्रिय \nजागतिक वन दिन : वनसंवर्धनासमोर वणवे, अतिक्रमणांचे आव्हान\nपाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रस्ते कॉंक्रिटीकरण बंद करा\nगौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश\nजलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज\nभारताने खरंच ३०० दहशतवादी मारले का\nपुणे – उन्नत रिंगरोडसाठी चीनसह सात कंपन्यांची तयारी\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\n‘कभी तू चायवाला तो कभी चोर चौकीदार लगता है’: धनंजय मुंडे\nअहमदनगरमधून ‘सुजय’च; भाजपकडून अधिकृत घोषणा\nवेगळा रंग दाखवणाऱ्यांना मतदार मतपेटीतूनच धडा शिकवेल- अजित पवार\nचंद्रकांत पाटलांनी घेतली माजी मंत्री विनय कोरेंची भेट ; लोकसभेच्या पाठिंब्या बाबत चर्चा\nभाजपकडून अमेठीतून पुन्हा एकदा स्मृती इराणींनाच तिकीट\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\n‘मी पुरुषांसोबत झोपत नाही’; रमेश कुमार यांच्या वक्‍तव्याने नवीन वादंग\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nभाजपात इनकमिंग जोरात, आणखी दोन नेत्यांचा भाजपात प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/600159", "date_download": "2019-03-22T08:56:42Z", "digest": "sha1:AXOFULT5MSBVYC4P3WETJ2M4MDVJWPUA", "length": 10076, "nlines": 48, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चिपळूण, रत्नागिरी विधासनभा मतदार संघांना सभापतीपदांवर संधी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिपळूण, रत्नागिरी विधासनभा मतदार संघांना सभापतीपदांवर संधी\nचिपळूण, रत्नागिरी विधासनभा मतदार संघांना सभापतीपदांवर संधी\nरत्नागिरी ः बिनविरोध निवडून आलेल्या सभापती प्रकाश रसाळ, साधना साळवी, विनोद झगडे, सहदेव बेटकर यांच्यासमवेत अध्यक्षा साधन साळवी, संतोष थेराडे, उदय बने, संतोष गोवळे, अण्णा कदम (छाया-तन्मय दाते)\nजिल्हा परिषद सभापतीपदांची निवड बिनविरोध\nविनोद झगडे, सहदेव बेटकर, प्रकाश रसाळ, साधना साळवी यांची निवड\nरत्नागिरी जिल्हा परिषदेच्या 4 विषय समिती सभापतीपदांसाठी औत्सुक्याचा विषय ठरलेली निवड प्रक्रिया अखेर बिनविरोध पार पडली. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्याच्या वाटय़ाला समाजकल्याण व महिला बालकल्याण तर चिपळूण विधानसभा मतदार संघात अर्थ व शिक्षण सभापती तसेच बांधकाम व आरोग्य सभापतीपदे देण्यात आली आहेत.\nजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीनंतर लगेचच दुसऱया दिवशी बुधवारी विषय समित्यांच्या सभापतीपदासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली. 4 विषय समिती सभापतीपदांच्या शर्यतीत शिवसेनेत खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी तालुके आग्रही होते. त्यावेळी खेड, गुहागरमधील इच्छुक सदस्यांना सभापतीपदांसाठी संधी मिळण्यासाठी सेनेतील एका गटाकडून जोर धरण्यात आला होता\nइच्छुकांच्या शर्यतीत संमगेश्वर-धामापूर गटातील सहदेव बेटकर, चिपळूण अलोरे गटातील विनोद झगडे, खेडमधून सुनील मोरे, गुहागरमधून महेंद्र नाटेकर, रत्नागिरीमधून प्रकाश रसाळ, साधना साळवी यांचा समावेश होता. मात्र चिपळूण विधानसभा मतदार संघातील अलोरे, धामापूर तर रत्नागिरी या तालुक्यांना सभापतीपदांसाठी संधी देण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावरून घेण्यात आला.\nत्यामुळे बुधवारी इच्छुकांच्या मनधरणीनंतर शिवसेनेकडून अर्थ व शिक्षण समिती सभापतीपदासाठी सहदेव बेटकर, समाजकल्याण समिती सभापतीपदासाठी प्रकाश रसाळ, परशु कदम, बांधकाम व आरोग्य समिती सभापतीपदासाठी विनोद झगडे, महिला व बालकल्याण समिती सभा���तीपदासाठी साधना साळवी यांचे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. अर्ज छाननीवेळी पाचही अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांनी वैध ठरवले. परशु कदम यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे ही निवडप्रक्रिया बिनविरोध पार पडली.\nयावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, तालुकाप्रमुख बंडय़ा साळवी, गटनेते उदय बने, अध्यक्षा स्वरूपा साळवी, उपाध्यक्ष संतोष थेराडे, उपजिल्हाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप, माजी अध्यक्ष जयसिंग उर्फ आबा घोसाळे, माजी सभापती दिपक नागले, सदस्य संतोष गोवळे, रोहन बने, महेंद्र नाटेकर, माजी अध्यक्षा तथा विद्यमान सदस्या सौ. रचना महाडिक, माजी अध्यक्षा स्नेहा सावंत, संगमेश्वर तालुकाप्रमुख प्रमोद पवार, माजी बांधकाम सभापती अण्णा कदम आदी उपस्थित होते.\nमाजी पं. स. सभापती जि. प. चे सभापती\nरत्नागिरी नाचणे गटाचे सदस्य प्रकाश रसाळ व कोतवडे गटाच्या सदस्या साधना साळवी या दोघांनी यापूर्वी पंचायत समिती सभापती पदे भूषवलेली आहेत. शिवसेनेकडून या दोघांना जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतीपदी संधी देण्यात आली आहे.\nतहान भागवायला प्रशासनाकडे नाही टँकर\nरिफायनरी विरोधी मुंबईत आज दिवाळी मेळावा\nजिल्हय़ात विकसित होणार 55 ‘आदर्श गाव’..\nजिह्यात नेपाळी खलाशांचे प्रमाण घटले\nवाढत्या वयामुळे अडवाणींना तिकीट दिले नाही : नितीन गडकरी\nभारती पवार यांचा भाजपात प्रवेश तर प्रवीण छेडांची घरवापसी\nगौतम गंभीरचा भाजपात प्रवेश\nकाँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरूवात केली आहे : नरेंद्र मोदी\nपुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचे : सॅम पित्रोडांनी\nपत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सचिवाची आत्महत्या\nकर्नाटकात क्रूझर आणि कंटेनरची भीषण धडक, 9 जणांचा मृत्यू\nकाश्मीरमध्ये 24 तासांत 4 एन्काऊंटर; टॉप कमांडर अलीसह 5 दहशतवादी ठार\nकुटुंबांशिवाय वाढदिवसाचा आनंद अपूर्ण : शिवानी\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 22 मार्च 2019\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/raj-jaydutt-kshirsagar-again-at-the-ncp-stage/", "date_download": "2019-03-22T08:30:52Z", "digest": "sha1:ERW5GAAOLVCEIMBJ3HJI3G6ARE7LG72C", "length": 5791, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नाराज जयदत्त क्षीरसागर पुन्हा राष्ट्रवादीच्या स्टेजवर", "raw_content": "\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nअमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण\n‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’\nनाराज जयदत्त क्षीरसागर पुन्हा राष्ट्रवादीच्या स्टेजवर\nपुणे: आमदार जयदत्त क्षीरसागर हे स्व:पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराज असल्याचं बोललं जातं आहे, मध्यंतरी त्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेतली. मात्र, आज ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टेजवर आले आहेत.\nबीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांना झुकते माप दिले जात असल्याने क्षीरसागर हे नाराज आहेत. यामुळेच काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. या भेटीने बीडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती.\nएवढंच नाही तर मुख्यमंत्री फडणवीस आणि क्षिरसागर यांनी मुंबई ते बीड एकत्र प्रवास देखील केला होता. तसेच पंकजा मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेऊन क्षीरसागर यांच्या घरीही देखील गेल्या होत्या. त्यामुळे क्षीरसागर राष्ट्रवादीला रामराम करणार असल्याचं बोललं जातं होत. मात्र आज आमदार जयदत्त क्षीरसागर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या स्टेजवर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nदोन आत्मसमर्पित नक्षली जोडप्यांसह तब्बल ९७ आदिवासी जोडपी विवाहबद्ध\nसाहेबांना कोणाला कधी काय करायचं हे कळत- जयंत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/z130902054801/view", "date_download": "2019-03-22T08:19:42Z", "digest": "sha1:Y6332HY5G7MSTUTENWK7V3JAU2O5BMQB", "length": 3727, "nlines": 42, "source_domain": "m.transliteral.org", "title": "आरती - आरती सहावी", "raw_content": "\nआरती - आरती सहावी\nश्रीमज्जगज्जननी, त्रिभुवनसुंदरी श्रीरेणुकामाऊलीचे अत्यंत लाडके पुत्र श्रीमत्परमहंस श्रीसद्‍गुरू पुरूषोत्तमानंद सरस्वति उर्फ श्रीविष्णुकवि महाराज यांच्या कवितांचा हा अनमोल ठेवा.\nजय जय श्रीरेणुके, अंबे, मुळपीठनायके, हो\nओवाळूं आरती अखंडसौभाग्यदायके, हो ॥धृ०॥\nप्रसन्न वदन सदा, द्विजराज विराजित राजिवनेत्रे, हो\nबहु गंभिर गुणपात्रे, त्रिभुवनपावन परम पवित्रे, हो\nरत्नजडित सिंहासन, दंड, मोरचल, चामर, छत्रें, हो\nकटक - मुकुट - कुंडलें मौक्तिक - माणिक - मणि - नक्षत्रें हो\nसकल भूषणालंकृत सुंदर गुणराजसबालके, हो ॥ जय० ॥१॥\nआनंदघन मंडपीं बैसलिस स्वानंदें आनंदें हो\nतुजपुढें गीत - प्रबंधें करि तांडव शिव ब्रह्मानंदें हो\nशुभ मंगळ नवरात्रीं वाजती पर्वतिं सुस्वर वाद्यें हो\nमांडिति नव पल्लव घट सनक - सनंदन सन्मुनि वृंदें हो\nघालिति गोंधळ गोंधळी सहस्त्र वदनादिक बोलके हो ॥ जय० ॥२॥\nभरजरि - शाल - पितांबर, काजळ, कुंकुम, कंकण, चुडे, हो\nचंदन, पुष्पें, तांबुल, नारळ, लिंबें, साखरपुडे, हो\nसुरवरगण संभारें ऋद्धि सिद्धि राबती पुढें हो\nप्रचंड बळि होमानळिं पडती चंडमुंड बापुडे हो\nतुझिया प्रौढ प्रतापें हरिहर डोलविती मस्तकें हो ॥ जय० ॥३॥\nहोम - हवन- विधि रात्रीं नवमिस पूर्णाहुति पारणें हो\nविजयादशमिस झालिस अंबे, विजयी शमी - धारणें हो\nकष्ट युगायुगिं सोसुनि केवळ भक्तांच्या कारणें हो\nआदिमाये, तुज पडती नानाविधरुप आकारणें हो\nविष्णुदास म्हणे, जय जय जय अनाथदिनपालके, हो ॥ जय० ॥४॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6+%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-03-22T08:25:29Z", "digest": "sha1:QWA2OIX6GFUGD7DJ54R4CDXZSIUDOQW6", "length": 6923, "nlines": 148, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"रमेश मुधोळकर\" यांची उपलब्ध पुस्तके.\nश्री टेंबेस्वामी महाराज यांच्या गोष्टी\n९१ पाने | किंमत:रु.५०/-\n३२ पाने | किंमत:रु.१५/-\n३२ पाने | किंमत:रु.१५/-\n६० पाने | किंमत:रु.१५/-\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/2018-ipl-the-situation-in-mumbai-indians-do-or-die/", "date_download": "2019-03-22T08:29:18Z", "digest": "sha1:PFYCN5J4DFHSZH2QTDXOIDXYMOGVU4L6", "length": 5581, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "2018 IPL: मुंबई इंडियन्ससाठी ‘करो या मरो’ची परिस्थिती", "raw_content": "\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nअमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण\n‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’\n2018 IPL: मुंबई इंडियन्ससाठी ‘करो या मरो’ची परिस्थिती\nमुंबई : मुंबई इंडियन्सची अवस्था आयपीएलमध्ये खूप दयनीय झाली आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंतच्या आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तीन वेळा विजेते पद पटकावले. सध्या मुंबईच्या खात्यात फक्त चार गुण आहेत. आता पुढील सहा सामन्यांमध्ये त्यांना जिंकाव लागेल. जर मुंबई जिंकली नाही तर तर त्यांच्यावर आयपीएलमधून बाहेर पडण्याची वेळ येईल.\nरॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून पराभव झाल्यामुळे मुंबईच्या बाद फेरीतील आशा धुसर दिसायला लागल्या आहेत. सध्याच्या घडीला मुंबईचा संघ सातव्या स्थानावर आहे. आठ सामन्यांमध्ये त्यांना सहा सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे, तर दोन सामन्यांमध्येच त्यांना विजय मिळवता आला आहे.\nमुंबईला यापुढे किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्याबरोबर प्रत्येकी दोन सामने खेळावे लागतील. आणि दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि राजस्थान यांच्याबरोबर प्रत्येकी एक सामना\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nसरकारी दूधधोरणा विरो���ात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक दगडाला दुधाचा अभिषेक\n…जेव्हा राज ठाकरे आदिवासी पाड्यावरच्या घरी जेवतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/site/viewalbum?type=1", "date_download": "2019-03-22T08:10:16Z", "digest": "sha1:JD7L5WA2YU76BB3HI33NNG3QHXOMHNPU", "length": 3088, "nlines": 85, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "दिशादर्शकाकडे जा", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nएकूण दर्शक : 3929344\nआजचे दर्शक : 2204\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://thisismonty.co.uk/?sort=views", "date_download": "2019-03-22T08:00:08Z", "digest": "sha1:Y3BK2PQNE3F2Z57MB5DSL66I5VHPISAR", "length": 4107, "nlines": 142, "source_domain": "thisismonty.co.uk", "title": "Ask a question", "raw_content": "\nकोणालाही आपल्या संगणक डिव्हाइस कुशलतेने हाताळू करण्याची परवानगी देऊ नका - बॉटनिकस मिल्गेल थांबा\nझोम्बी संगणक आणि बॉटनेट मालवेअर - Semalt एक्सपर्ट आपल्या कॉम्प्यूटरसाठी चांगले किंवा खराब आहेत का उत्तर देते\nमिमलॅट: वर्डप्रेस प्लगइन डेव्हलपमेंट\nSemalt: Botnet दुर्भावनायुक्त क्रियाकलाप\nमला लिंक विक्री कंपन्यांकडून उच्च पीआर बॅकलिंक्स मिळू शकतील काय\nदुय्यम: 4 विस्तारांसह Chrome वर वेबसाइट्स अवरोधित करण्यासाठी कसे\nमाझ्या पर्यटन वेबसाइटवर गुणवत्ता बॅकलिंक्स कोठे खरेदी करावी हे मला सांगू शकाल\nGOV बॅकलिंक्स खरेदी करणे शक्य आहे का\nSemalt इस्लामाबाद एक्सपर्ट: TalkTalk म्हणून एकाच प्राचिन टाळण्यासाठी कसे\nSemalt एक्सपर्ट ब्लॉकर सल्ला: 5 Chrome वर वेबसाइट अवरोधित करण्याचे मार्ग\nमी स्वतःच्या फायद्यासाठी स्पर्धक बॅकलिंक्सचा उपयोग कसा करू\nआपल्या साइटवर बॅकलिंक्स मिळवण्याच्या योग्य संधी काय आहेत\nएसइओ बॅकलिंक्स - खरेदी करण्यासाठी किंवा नाही\nतो मुख्यपृष्ठ बॅकलिंक्स खरेदी करण्यासाठी वाजवी आहे\nआपल्या संबंधित कीवर्डवर आधारित बॅकलिंक्स कसे तयार करावेत\nदर्जेदार बॅकलिंक्स कसे खरेदी करावे आणि Google च्या शोधाच्या वर माझी वेबसाइट कशी पाहाल\nचांगल्या दर्जाची बॅकलिंक्स कशी मिळवायची ते मला आपण दाखवू शकता\nव्यवसाय बॅकलिंक्स काय आहेत आणि ते आपल्या साइटवर कोणते मूल्य आणू शकता���\nआपल्या साइटची दृश्यमानता सुधारण्यासाठी किती बॅकलिंक्स आवश्यक आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://cipvl.org/2618447", "date_download": "2019-03-22T08:47:46Z", "digest": "sha1:NJKT636FY5WR5VWRRHDDZUPUNK4QG7EE", "length": 17082, "nlines": 51, "source_domain": "cipvl.org", "title": "मिहान: थांबवा, ड्रॉप करा आणि डिजिटल हब बनवा", "raw_content": "\nमिहान: थांबवा, ड्रॉप करा आणि डिजिटल हब बनवा\nडिजिटल हब काय आहे, आपण विचारता मिठाचा एक उत्कृष्ट प्रश्न.\nएक डिजिटल हब म्हणजे एखाद्या कंपनीच्या मार्केटिंगच्या सर्व क्रियाकलापांमागे केंद्रीय तंत्रिका तंत्र. पण हे केवळ मार्केटिंगसाठी थांबत नाही; एक सत्य डिजिटल हब अन्य प्रणाल्यांसह संवाद साधेल आणि एकत्रित करेल, खूप, विक्रीपासून सामग्री व्यवस्थापन आणि त्याहूनही पुढे.\nजुन्या मॉडेल बदलत आहे - r cpanel. मीनलमध्ये उल्लेखनीय आहे की प्रत्येकाची त्यांची मर्यादा होती. पण आता, व्यवसाय स्वतःला अधिक अत्याधुनिक सिंगल डाटा भांडारांशी सुसज्ज करू शकतात जे ते त्यांच्या ग्राहक, संभावना, भागीदार - अगदी त्यांचे कर्मचा-यांशी कसे बोलतात हे सरेचेर करतात.\nसेमट हबमध्ये आधीपासूनच अनेक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सीएमओ आनंदाने उडी मारत आहेत आणि ज्या लोकांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला नाही त्यांना बोर्डवर जाण्यासाठी वेचक बनावे.\nयाचे कारण असे की आम्ही एका गंभीर बिंदूवर पोहचलो आहोत ज्यात केंद्रीय डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म हे पायाभूत पायाभूत संरचनेचा एक भाग असणे आवश्यक आहे. Semalt हब मूलत: डिजिटल मेंदू म्हणून कार्य करतात, ग्राहकांचे ऑनलाइन आणि ऑफलाइन वाहिन्यांमधील विश्लेषण करून त्याचे संप्रेषण करते आणि ग्राहक अनुभवांचा व्यापक दृष्टिकोन मांडण्यासाठी त्यांना स्पर्श बिंदू देतात.\nसृजनशीलतेवर काही फरक पडत नाही असे नाही, परंतु मार्को (माझ्या नियोक्ता) यांनी प्रायोजित केलेल्या अलीकडील अर्थशास्त्रज्ञ इंटेलिजन्स युनिट अभ्यासासाठी (नोंदणी आवश्यक) म्हणून, विपणनाने त्याच्या पारंपारिक रचनात्मक पार्श्वभूमीस अधिक तांत्रिक कौशल्येसह पूरक असणे आवश्यक आहे. सर्व उपलब्ध नवीन माहिती आणि कृती करण्यायोग्य बुद्धीमत्तेमध्ये कच्चा डेटा बंद करणे हे डिजिटल हब गेम-चेंजर बनले आहे.\nमांडीचा हाड हाडांच्या हाडांशी जोडला आहे .\nतर, हे सर्व कसे जोडलेले आहे\nअत्यावश्यकता एका एकाच डेटाबेसच्या डेटाबेससह ��ुरू होते, जी आपल्या सर्व ग्राहकांच्या संपर्काचा मागोवा घेऊ शकते. साम्लन डिजिटल नेटवर्कचे मूलभूत वर्णन करतात याचे एक कारण आहे.\nएखाद्या व्यक्तीने त्यांच्या कंपनीच्या वेबसाइटला भेट दिली किंवा एखाद्या संभाव्य ग्राहकाने उघडलेले किंवा उघडलेले नसेल तेव्हा मार्केटर्सला हे जाणून घेणे आवश्यक - एक ईमेल साध्या साध्या मेट्रिकर्स ग्राहकांच्या प्रतिबद्धतेच्या नव्या युगात सूचित विपणन निर्णयांचे बांधकाम आहे.\nग्राहकाचा डिस्कनेक्ट केलेले दृश्य आता बुम बॉक्सच्या युगापासून अवशेष आहे; आपण डेटाच्या वेगवेगळ्या प्रवाहांचा अर्थ लावू शकत नाही जर आपण डझनभर स्वतंत्र डेटाबेसेसचे समर्थन करत असल्यास जे संप्रेषण करीत नाहीत.\nक्षेपणास्त्रे, डिजिटल हबसाठी एक्स्टेंसिबल टेक्नॉलॉजी असलेल्या डिजिटल पर्यावरणाचा भाग असणे आवश्यक आहे जे इतर अनुप्रयोगांसोबत एकत्रीकरण करण्यास परवानगी देते. डिजिटल, सोशल, मोबाईल - आपल्या ग्राहकांना कंपनीशी संवाद साधण्याची इच्छा असलेल्या कोणत्याही विविध वाहिन्यांवर संवाद साधण्याची आवश्यकता आहे.\nआणि, अर्धवर्तुळाच्या इंटरनेटच्या या नव्या युगात, जेव्हा अक्षरशः अब्जावधी साधने इंटरनेटशी जोडल्या जात आहेत, तेव्हा इंटरऑपरेबिलिटी आपल्याला सर्वत्र सिग्नल संकलित करण्यास अनुमती देईल - शब्दशः\nजागतिक स्पर्धा: अॅडटेक आणि मार्टच\nआपण कदाचित विचार करत असाल की, \"पण मीठ आता आधीपासूनच Google AdWords वर पैसा खर्च करण्यासारख्या गोष्टी करीत आहे आणि माझ्या संदेशांबद्दल लोकांची काळजी घेणारे लोक समोर मिमल वाटतात. \"\nआपल्यापैकी बर्याचजण जुन्या सवयी हलका करू शकत नाहीत आणि इंटरनेटवर शोध लावण्याआधी आम्ही जे काही करायला वापरले ते फक्त वारंवार करू शकत नाही, जेव्हा लाखो डॉलर टीव्ही आणि प्रिंट जाहिरातींवर खर्च झाले. परत एकदा, याला \"फवारणी व प्रार्थना करत असे. \"\nSemaltेट बरेच मार्केट्स अजूनही अंधांवर फिरायला जातात. ते \"प्रोग्रामेटिक\" यासारख्या हिप शब्दशः वापरू शकतात परंतु हे केवळ अधिक अकार्यक्षम फवारणी आणि प्रार्थना करीत आहे.\nडिजिटल हब आपल्या डिजिटल खर्चासह त्वरित काय आहे आणि काय करीत नाही हे ओळखण्यास मदत करून त्या चित्राचा शेवट करतो, Semaltट ते आडेटेक आणि त्याहून पुढे. त्यावेळी, आपण दोषरहित खर्च करण्याच्या दृष्टीकोनातून डिफॉल्टऐवजी, एक-ते-एक परस्पर���्रियांचे परीक्षण करू शकता. मिमल, आपण फक्त शौचालयात पैसे खाली फ्लशिंग आहात.\nडिजिटल हबचा आणखी एक मोठा प्लस ही विश्लेषणात्मक अंतर्दृष्टी प्रदान करते. पहिल्यांदाच, विपणक ग्राहकांच्या सुसंगत आणि कृती करण्यायोग्य पोर्ट्रेटमध्ये एकापेक्षा जास्त वाहिन्यांशी संबद्ध डेटा एकत्र करू शकतात.\nSemaltेट न केवळ आपल्या ग्राहकांना आणि संभावनांसह त्यांचे सर्व टचपॉइंट पाहू शकतो - निष्ठा आणि वकिलांच्या माध्यमातून प्रारंभिक जागरुकता पासून - परंतु आता त्या संवादांपासून परिणामांपर्यंत मूल्य दर्शविण्याचा एक मार्ग आहे. ते मार्केटर्सची सर्वात मोठी आव्हाने सोडविण्यासाठी मदत करते: ते काय करत आहेत त्याचे मूल्य सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे.\nडेटा विज्ञानामुळे मार्केटिंगची कला वाढते. डिजिटल केंद्रांच्या डेटाचे विश्लेषण करून, सीएमओ मार्केटिंग अॅनिलिट्सचा अंदाज लावू आणि चांगले अंदाज लावू शकतात. प्रथमच, विक्रेत्यांना भविष्यामध्ये अनिवार्यपणे पहाता येईल आणि नेहमी प्रतिक्रिया देण्यासाठी सक्ती केली जाण्याऐवजी, लोकांशी कसे परस्पर संवाद साधणे हे योजना आखते.\nग्राहकाची वेळ आणि लक्ष देण्याकरता स्पर्धा घेणा-या स्पर्धकांची कमतरता नसल्यामुळे सीईओ आणि त्यांचे सीएमओ यांना लवकरच हे समजणे आवश्यक आहे. डिजिटल गुंतवणूकीच्या या काळातील स्पर्धेत भाग घेणार्या कंपन्यांना Semaltेट हब मार्केटिंग इन्फ्रास्ट्रक्चरचे मानक घटक बनणार आहेत.\nआणि तरीही आपण आपल्या कंपनीसाठी अर्थपूर्ण बनवतो की नाही याबद्दल कुंपण घालणार असाल तर प्रत्येक सीईओ किंवा सीएमओकडे त्यांच्या हितसंबंधात मदत करणार्या डिजिटल हब नसल्यास, इतरांना खात्री बाळगा की दुसर्या प्रतिस्पर्धी करतो.\n(5 9) या लेखात व्यक्त केलेले मते गेस्ट लेखक आहेत आणि अपरिहार्यपणे मॅरेच टुडे नाहीत. Semaltेट लेखक येथे सूचीबद्ध आहेत.\nलेखक बद्दल (6 9)\nसंजय ढोलकिया मार्केटोचे उत्पादन नेतृत्व, व्यवसायिक क्षेत्रे विकसित करणे आणि कंपनीची पोहोच वाढवण्यासाठी एक नवीन उपाय पर्यावरणाची स्थापना करण्यासाठी जबाबदार आहे. संजय फोरेक कारखान्यातून बाजारोमध्ये सामील होतात, जिथे ते सीईओ आहेत, कंपनीच्या धोरणात्मक दिशेने आणि दृष्टिकोनासाठी ते जबाबदार होते. क्रॉड फॅक्टरी आधी, संजय लिथियम टेक्नॉलॉजीसमध्ये सीएमओ होते, सामाजिक सीआरएम सोल्यूशन्सच��� अग्रणी प्रदाता. संजयने पेनॉन्सिलियाया विद्यापीठातील व्हार्टन स्कूलमधून अर्थशास्त्र पदवी घेतली आणि केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची रणनीती व विपणन केले.\nलोकप्रिय कथा (6 9)(9 3) (9 4) (9 5) MarTech लँडस्केप: डेटा मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म (डीएमपी) म्हणजे काय\n(9 3) (9 8) (9 5) ब्लॉकमीटरीने त्याच्या जीडीपीआर-अनुकूल वेब ट्रॅफिक सॉफ्टवेअरची सुरूवात केली\n(9 3) (9 5) मल्टी टच स्प्रेडशीटसाठी मशीन शिक्षण का महत्वाचे आहे\n(9 3) (9 5) जीडीपीआर च्या कालखंडात प्रोग्रामेटिक जाहिरातींसाठी 'संमती अशक्य आहे'\nसंबंधित विषय (6 9)चॅनेल: मार्टेक: मॅनेजमेंट कसे करावे: मार्केटिंग स्ट्रॅटेजिक मार्केटिंग टूलमर्टक कॉलम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-55-thousand-hectare-area-wasted-due-water-gondia-15532?tid=124", "date_download": "2019-03-22T09:20:20Z", "digest": "sha1:KZILEAVA5BJFUYZI6ZNLNYIM5NHXM3H3", "length": 13688, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 55 thousand hectare area wasted due to water in Gondia | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगोंदियात पाण्याअभावी ५५ हजार हेक्‍टर क्षेत्र पडीक\nगोंदियात पाण्याअभावी ५५ हजार हेक्‍टर क्षेत्र पडीक\nशुक्रवार, 11 जानेवारी 2019\nऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा सरकारने केली. परंतु, आजही अनेक शेतकरी त्यापासून वंचित आहेत. बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाईदेखील अशीच रखडली. धान उत्पादक तर शासनाच्या लेखी बेदखलच आहेत. त्यावरूनच शासनाची असंवेदनशीलता दिसून येते.\n- संजय सत्येकार, शेतकरी नेते, कन्हान.\nगोंदिया : कर्जमाफी आणि बोंड अळीच्या मदतीत भुलविणाऱ्या सरकारने धान उत्पादकांनादेखील वाऱ्यावर सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. पुरेशा पावसाअभावी जिल्ह्यात सुमारे ५५ हजार हेक्‍टर क्षेत्र पडीक राहिल्याचे चित्र आहे.\nपावसाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी नर्सरी टाकून मशागत केली. परंतु, २०१७ मधील खरीप हंगामात संपूर्ण जिल्ह्यात सरासरीच्या निम्मा पाऊस झाला. परिणामी ५५ हजार हेक्‍टर क्षेत्रात रोवणीच झाली नाही. आठ तालुक्‍यांतील ३८ महसूल मंडळाचा यामध्ये समावेश होता.\nसुरवातीला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रोवणी करण्यासाठी धानाचे प��्हे टाकले. तसेच हवामान विभागानेसुद्धा पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला. शेतीची मशागतही त्याआधारे आटोपण्यात आली. मात्र पावसाअभावी रोवणीच न झाल्याने बियाण्याचा खर्च, मशागतीच्या खर्चाचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसला. याचा सविस्तर अहवाल कृषी विभागाकडून शासनाला पाठविण्यात आला. परंतु, शासनाकडून मदतीसंदर्भाने वर्षभरानंतरही कोणताच निर्णय न घेण्यात आल्याने धान उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप होत आहे.\nकर्जमाफी बोंड अळी bollworm खरीप ऊस पाऊस हवामान शेती farming कृषी विभाग agriculture department\nआज संत तुकाराम बीज\nउज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल व्यवस्थापन’\nभारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे.\nवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व धरणे जोडली जाणार, तसेच नदी जोड प्रकल्पातून एका खोऱ्\nआनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान घसरले :...\nन्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या एका अहवाला\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची शक्यता\nपुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी ढगाळ हवामान तयार ह\nआज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...\nआनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...\nराज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...\nबॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...\nनाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...\nशेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...\nमीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...\nदिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...\n`आंब्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : कोकणातील आंबा...\nकोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...\nनंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....\nस्मार्ट प्रकल्पाचा कें��्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...\nपुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...\nरणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...\nपूर्व विदर्भात गारपीटपुणे ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...\nराज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...\nआचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...\nदरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mipunekar.wordpress.com/2010/03/28/%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%B3-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%B3-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%B3/", "date_download": "2019-03-22T08:31:38Z", "digest": "sha1:HCKECHYKGJWLSUQUNADFI3KIITKATJMQ", "length": 10048, "nlines": 91, "source_domain": "mipunekar.wordpress.com", "title": "भेळ भेळ भेळ | मी पुणेकर", "raw_content": "\n« तुझा धर्म भारी की माझा\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची पूजा »\nभेळेच्या धंद्याला तसं म्हणालं तर मरण नाहीच. मंदी असो वा नसो, सिझन कोणताही असो, भेळ हि खावी लागतेच. म्हणजे कोणी खाण्याशिवाय राहूच शकत नाही. एक जमाना असा होता मी आणि मित्र न चुकता सलग २ ते ३ वर्ष रोज भेळ खायचो. अगदी रोज, न चुकता, तरी कंटाळा वगैरे कधीच नाही आला. आणि आता अमेरिकेत आल्यापासून अगदी तरसतोय भेळेसाठी. इतक्या ठिकाणी भेळ खाल्ली तरी गणेश भेळेसारखी सारखी भेळ कधीच आणि कुठेही खाल्ली नाही. बेंगळूरूला असताना भेळ खायची हुक्की आली म्हणून एका ठिकाणी भेळेची ओर्डर दिली आणि मला प्लेट मध्ये जे काही मिळाले त्याला मी काही केल्या भेळ म्हणायला तयार नव्हतो. त्या प्लेट मध्ये असा त्रिकोणी रचलेला भेळेवजा चुरमुर्यांचा लगदा होता. अगदी गचगचीत ओली भेळ. त्याला न चव ना ढव. मी म्हणालो भेळ दिली आहे का कालवलेला दक्षिणात्य भात तो कानडी मित्र मिटक्या मारत खात होता. मी त्याला म्हणालो एकदा पुण्या मुंबईची भेळ काय असते खाऊन बघ. परत कधीही मी तिथे अ��े पर्यंत भेळेच्या वाटेला गेलो नाही. भेळेशिवाय अगदी उपासमार चालू होती.\nआता पुण्यात भेळ खायची तर कुठे जसं मिठाई साठी चितळे बंधू तसं भेळेसाठी गणेश भेळेशिवाय दुसरं दुकान / गाडी असूच शकत नाही. त्यांची पहिली गाडी लागायची ती कर्वे रोड वर आत्ताचे Mac’D आहे ना त्या लेन च्या जवळ. मग तिथून ती गाडी कर्नाटक हायस्कूल च्या समोर प्राची / अतिथी हॉटेल पाशी असायची. नंतर त्यांनी भरतकुंज सोसायटी मध्ये १ दुकान थाटले आणि आता या गणेश भेळेच्या पण पुण्याच्या उपनागत अनेक ब्रान्चेस आहेत. याशिवाय अजूनही काही प्रसिद्ध भेळवाले आहेत. जसे कॅनॉल वरची भेळ (SNDT कॉलेजच्या कॅनॉल वरून लॉ कॉलेज रस्ता क्रॉस करून तसेच पुढे गेल्यावर उजव्या बाजूला हे भेळ मिळते ), पुष्करिणी भेळ (बहुतेक अप्पा बळवंत चौकाच्या जवळ एक शूज चे दुकान आहे त्याच्या जवळ मिळते. दुकानं अवघे काही तासांकरिता उघडते), नवरंग भेळ (फडतरे चौकात शर्मिली दुकानाला लागुनच आहे हे दुकान). कर्वेनगरला ताथवडे उद्यानाजवळ एक भेळेचे दुकान आहे. अगदी गणेश भेळेच्या तोडीची भेळ मिळते इथे. त्याचा नाव विसरलो मी. बहुतेक विशाल भेळ असावे…. याशिवायही भेळेचे चोचले पुरविण्यासाठी सर्व बाग / उद्यानांबाहेर अनेक भेळ वाले आहेत, ते आपापल्या परीने प्रयत्न करत असतात.\nआता भेळ खायला गेल्यावर नुसताच खेळ खाऊन घरी असं सहसा होत नाही. मग आलोच आहे तर पाणी पुरी , SPDP, रगडा पुरी पण होऊन जाऊदे असं होते. घरी कितीही म्हणालं की भेळ करू तरी त्या घराच्या भेळेला “त्या” भेळेची सर कधीच येत नाही.\nभेळ खाताना जीभ झोंबून डोळ्यातून पाणी आलं की जे वाटतं ना की हाह आता बरे वाटले त्याला म्हणतात चटपटीत खाल्ल्याचे समाधान. आत्मा तृप्त होणे, ब्रह्मानंदी टाळी वाजते म्हणजे काय ते हेच असावे.\non एप्रिल 14, 2010 at 11:32 सकाळी | उत्तर शब्दांकित\nपुष्करणी भेळ बंद झाल्यासारखं वाटलं होतं. ते दुसरीकडे हलले असल्याचा नवीनच कळलं. माहितीबद्दल धन्यवाद\nचला अजून एक भेळेचा स्पॉट वाढला.\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nती ची कहाणी – भाग- १\nहवे “हवेतले ” दिवस…\nडेंटीस्ट नको नको …\nTrupti Limaye च्यावर कायम प्रेझेंटेबल असावे…\nvishal च्यावर ऑफिस मधलं भूत\nnihal च्यावर ऑफिस मधलं भूत\nसुदर्शन च्यावर डेंटीस्ट नको नको …\nwritetopaint च्यावर डेंटीस्ट नको नको …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://dnyanmanjula.com/about-project/", "date_download": "2019-03-22T08:22:00Z", "digest": "sha1:6U5JSV24HVGRACLZDWW6IDN33VALUB74", "length": 4446, "nlines": 40, "source_domain": "dnyanmanjula.com", "title": "about project", "raw_content": "\n तुमचा आमचा अगदी जिव्हाळ्याचा विषय \nआपल्याकडे नेहमी म्हणतात कि लग्न करायचं किंवा घर घ्यायचं तर थोडी तडजोड तर लागतेच पण आम्ही आज तुम्हाला पत्ता देणार आहोत तुमच्या स्वप्नातल्या घराचा, तोही कुठलीच तडजोड न करता \nपरवडणारे घर म्हणजे फक्त बजेटच नाही तर सुख सुविधा ही असायलाच हव्यात हि आहे आमची धारणा. याच पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत ” ज्ञानमंजुळा ” , एक परिपूर्ण गृहप्रकल्प.\nस्वच्छ सुंदर हवा, प्रशस्त जागा, मुलांना खेळायला त्यांचं स्वतःच हक्काचं गार्डन, चोवीस तास पाणी, चालत जाण्यासारखी CBSC शाळा, हाकेच्या अंतरावर हॉस्पिटल आणि बाजारपेठ आणि अगदी तुमच्या आवारात घुमणारा मंदिराचा घंटानाद. आहे ना स्वप्नवत हे सर्व खरंय … तेही अगदी तुमच्या खिशात मावेल अशा किमतीत.\nहिरवाईचा परिसस्पर्श असेल घरी आणि गोमातेच्या आशीर्वाद अगदी तुमच्या दारी\nपुण्याच्या क्षितिजावर हिरवाईच्या कुशीत वसलेल्या शिक्रापूर येथे, खराडी, रांजणगाव MIDC, वाघोली यासारख्या वर्किंगहब्ज पासून अगदी जवळ, उत्तम कनेक्टिविटीचा पुरेपूर फायदा मिळवून देणारं सुंदर लोकेशन.\nहायवेपासून १.२५ कि. मी.\nसुलभ हप्त्यात लोनची सुविधा\n२४ तास पिण्याचे पाणी\nअर्ध्या कि. मी. वर प्रतिष्ठित बॅंका\nकम्प्लिशन सर्टिफिकेट असलेली PMRDA अप्रुव्हडस्कीम\nसुखसमृद्धीचा नवीनपत्ता - ज्ञानमंजुळा \nचांगल्या गोष्टी साठी प्रतीक्षा कशाला\nआजच बुक करा तुमच स्वप्नातलं घर अगदी तुमच्या बजेटमध्ये.\nशिक्रापूर येथे वाट पाहतायत स्वप्नपूर्ती करणारे तयार फ्लॅट्स.\nसाईट : गट क्रमांक १२९५,शिक्रापूर ,ता.शिरूर,जि:पुणे\nऑफिस: ऑफिस no १०९,नरेन पर्ल,एक्सिस बँकेच्या वर,\nमगरपट्टा रोड ,हडपसर ,पुणे ४११०२८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/maharashtra/maharashtras-rising-pirate-victim-gujarat-madhukar-thakur/amp/", "date_download": "2019-03-22T09:17:47Z", "digest": "sha1:AT53FTCIQ3CJXQ5JWGBFEONNPKACGSWV", "length": 8950, "nlines": 40, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Maharashtra's rising pirate victim for Gujarat! Madhukar Thakur | गुजरातसाठी महाराष्ट्राच्या वाढवण बंदराचा बळी! | Lokmat.com", "raw_content": "\nगुजरातसाठी महाराष्ट्राच्या वाढवण बंदराचा बळी\nजेएनपीटीतील १० हजार कोटी खर्चाच्या वाढवण बंदराचे काम बंद करण्याच्या सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. या बंदरामुळ��� गुजरात राज्यातील बंदरे धोक्यात येण्याची शक्यता आहे.\n- मधूकर ठाकूर उरण - जेएनपीटीतील १० हजार कोटी खर्चाच्या वाढवण बंदराचे काम बंद करण्याच्या सूचना पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. या बंदरामुळे गुजरात राज्यातील बंदरे धोक्यात येण्याची शक्यता आहे. जेएनपीटीने पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वाढवण बंदर (वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लि.) उभारण्यास सुरुवात केली आहे. नैसर्गिक १८ मीटर खोली असलेल्या बंदरात मदर वेसल्स म्हणजेच सर्वात मोठी मालवाहू जहाजे लागण्याची सोय होणार आहे. तसेच आवश्यक पायाभूत सुविधांसह रेल्वे वाहतूक, दळणवळण आणि आयात निर्यातीसाठी सर्वच सोयीनी उपयुक्त असलेल्या प्रस्तावित वाढवण बंदरासह १० हजार कोटी खर्च होणार आहेत. यासाठी जेएनपीटीने गेल्या तीन वर्षात कोटी खर्च केले आहेत. वाढवण बंदराच्या जवळपासच्या गुजरातमध्ये मुंद्रा, पीपाव आदि बंदरे उद्योजक आदानी यांच्या मालकीची आहेत. आदानी यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व नितीन गडकरी यांच्याशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. अदानींच्या बंदराप्रमाणेच गुजरातमध्ये आणखीही बंदरे आहेत. त्या बंदराच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकेल, असे वाटल्याने हे बंदर बंद करण्याचा घाट घातल्याचा आरोप येथील कामगार वर्गाकडून केला जात आहे. तोट्यातील दिघी बंदरासाठी जेएनपीटी - वाढवण बंदरावर पंतप्रधान कार्यालयाकडूनच बंदीचे अरिष्ट आले असतानाच जेएनपीटीने बालाजी इन्फ्रा प्रा. लि. अर्थात दिघी बंदर चालविण्यासाठी ताब्यात घेण्याची तयारी सुरू केली आहे. मेरिटाईम बोर्डाशी २००२ साली करार करून २०१२ पासून सुरू करण्यात आलेल्या बंदरावर ११ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. २०१६ पर्यंत या बंदराचा तोटा ५९१ कोटी पर्यंत पोहोचला आह. - दिघी पोर्टवर बँकाची १८०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. हे कर्ज फेडण्याची तयारी जेएनपीटीने चालवली आहे. १८०० कोटीच्या कर्जाच्या परतफेडीबरोबरच रेल्वे कनेक्टीव्हीटीसाठी ८०० कोटी खर्च जेएनपीटी करणार आहे. त्यासाठी १५ जानेवारी २०१८ रोजीच्या बोर्ड आॅफ ट्रस्टीच्या मिटिंगमध्ये ट्रान्झक्शन आणि फायनान्सची चाचपणी करण्यासाठी एसबीआय कॅप कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्तीही करण्यासाठी मंजुरीही देण्यात आली आहे. वाढवण बंदरात सध्या डीपीआरची कामे सुरू आहेत. मात्र वाढवण बंदर उभारणीस विलंब होत असला तरी तो बंद करण्याच्या लेखी सूचना अद्याप जेएनपीटीकडे प्राप्त झालेल्या नाहीत. तसेच दिघी पोर्टबाबत चाचपणी सुरू आहे. बंदराच्या अभ्यासासाठी एजन्सीही नियुक्त करण्यात आली आहे . - निरज बन्सल, प्रभारी अध्यक्ष, जेएनपीटी\n२३ वर्षांखालील महिला क्रिकेट : महाराष्ट्राकडून हैदराबादचा ६१ धावांनी धुव्वा\nपुणे-नाशिक : धोकादायक पद्धतीने वाहनांचे पार्र्किं ग, महामार्गालगत पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 19 मार्च 2019\nअरुण बोंगीरवार पुरस्कार विजेत्या दोन अधिकाऱ्यांना प्रत्येकी १ लाख देणार\nराज्यातील २७ कारखान्यांनी दिली शंभर टक्के एफआरपी, १६६ कारखान्यांकडे थकबाकी\n... म्हणून भाजपाने आज जाहीर केली पहिली उमेदवार यादी\nबीडमध्ये भाजपाकडून 'प्रितमच पुन्हा', मुंडेंच्याच उमेदवारीचं राष्ट्रवादीला आव्हान\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 21 मार्च 2019\nसाहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे लोकसभेच्या रणांगणात\nलोकसभेला मतदान न केल्यास बँक अकाऊंटमधून 350 रुपये वजा होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/bjp-corporators-speech-in-pune-corporation-on-kothrud-shivsrushti-project/", "date_download": "2019-03-22T08:31:30Z", "digest": "sha1:EUPHYD542XSHVYDDTKXMP7WPNFIHKWRM", "length": 8588, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गोगावले गुरुजींच्या हजेरीत भाजप नगरसेवकांच्या लिखित भाषणांचे 'प्रकट' वाचन", "raw_content": "\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nअमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण\n‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’\nगोगावले गुरुजींच्या हजेरीत भाजप नगरसेवकांच्या लिखित भाषणांचे ‘प्रकट’ वाचन\nपुणे: दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुणे महापालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली, आणि गेल्या अनेक वर्षापासून कोथरूड येथील प्रलंबित शिवसृष्टीचा मार्ग मोकळा झाला. आता संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान शिवसृष्टीचा विषय मार्गी लावल्यावर त्याचा ‘इव्हेंट’ करणार नाही ती भाजप कसली.\nआज याच विषयावर पुणे महापालिकेत खाससभा बोलावण्यात आली होती. सर्व भाजप नगरसेवक हे खास फेटे बांधून सभागृहात आले. विशेष म्हणजे भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले हेही पत्रकार गॅलरीमध्ये बसून सभागृहाचे कामकाज बारकाईने ‘ऑबजर्व्ह’ करत होते. आता खुद्द हेडमास्तरच सभागृहात आले म्हणल्यावर जुण्याजाणत्या नगरसेवकांसोबत नवीन नगरसेवक हि तडफदार भाषणे करताना पहायला मिळाले. हे होत असताना मात्र अनेकांनी ‘लिहून’ आणलेल्या भाषणाचे ‘प्रकट’ वाचन केले. भाषणे लिखित असताना देखील काहीजण ते वाचताना अडखळल्याचे दिसून आल. तर आपल्या नेत्यांच कौतुक करण्याच्या घाईमध्ये एका नगरसेविकेने चुकीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख थेट पंतप्रधान म्हणून करून टाकला. याच सर्व भाषणांची चर्चा विरोधी गोटात तसेच नागरिकांच्या गॅलरीमध्ये सुरु होती.\nकोथरुडमधील बहुचर्चित शिवसृष्टीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. महापालिकेकडून २००९ मध्ये कचरा डेपोच्या 28 एकर जागेत शिवसृष्टी उभारण्याच्या प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. पण, या जागेत मेट्रोचे स्टेशन नियोजित करण्यात आले. त्यामुळे शिवसृष्टीच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडून देण्यात आले होते. मात्र हि बैठक होत नसल्याने माजी उपमहापौर तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस नगरसेवक दीपक मानकर यांनी थेट मेट्रोचे काम बंद पडण्याचा इशारा दिला होता. अखेर मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत बावधनमधील बीडीपीच्या जागेत शिवसृष्टी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे सर्व होत असताना मात्र पुण्यामध्ये श्रेयवादाचे राजकारण चांगलेच रंगले आहे.\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nपैठणच्या खुल्या कारागृहातील कैद्यांची व्यथा\nब्रेकिंग- बिग बी अमिताभ बच्चन उपचारांसाठी लीलावती हॉस्पिटल मध्ये दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=ZITZ4/bFRBlm95BrXxXm1PV6NDrEt6r321exFOEtRLK94L0eCjIFKO8aXWXmTKt0HXPrza1qEFF289qAmyDftkl7UJIq8LkY05na34s_2m4=", "date_download": "2019-03-22T08:02:35Z", "digest": "sha1:OV7YOBEP7FUTK7A74U2CPS7GNGPL357G", "length": 3438, "nlines": 89, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "विनियमन- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\n2 महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (सेवाप्रवेश आणि कर्मचाऱ्यांच्या सेवेच्या शर्ती) विनियम 2017 05/05/2017\nएकूण दर्शक : 3929306\nआजचे दर्शक : 2166\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharera.mahaonline.gov.in/Site/ViewPDFList?doctype=uIdA%2FrwrVs8WnEFBvneBTh6BAbXlELUgkPQBuu7uV0uGwF8Yvkt1sdRU6XG2S4mhT4xc%2Ff4kuxuotKiK1MyAEBpSj11_yoqYYTaDDWNiFrg%3D&sort=Download&sortdir=ASC", "date_download": "2019-03-22T08:01:06Z", "digest": "sha1:24Q3R64RBFTGW5AOYKWXYDLNVURFOGRC", "length": 4108, "nlines": 98, "source_domain": "maharera.mahaonline.gov.in", "title": "Rulings for Non-Registered Projects- महाऑनलाईन लिमीटेड", "raw_content": "\nमहाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण\nनियम, शा. नि. व परिपत्रक\nमहारेरा आदेश आणि परिपत्रके\nमहारेरा ने स्वतःहून केलेली आदेश (स्युओ मोटो ऑर्डर )\nदादरा आणि नगर हवेली\nनोंदणीकृत स्थावर मालमत्ता एजंट\nएकूण दर्शक : 3929291\nआजचे दर्शक : 2151\n© ही महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट आहे. सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://solapur.wedding.net/mr/decoration/", "date_download": "2019-03-22T08:57:23Z", "digest": "sha1:5ULIXHCO3QQFFNRVQRYUBKYKLMSQNTAF", "length": 2350, "nlines": 57, "source_domain": "solapur.wedding.net", "title": "सोलापूर मधील लग्नांच्या सजावटी. 18 लग्नाच्या सजावटीचे स्टुडिओ", "raw_content": "\nफोटोग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार केटरिंग\nसोलापूर मधील लग्नासाठी सजावटी\nतिरूवनंतपुरम मधील सजावटकार 32\nकोइंबतूर मधील सजावटकार 54\nगोवा मधील सजावटकार 125\nरायपुर मधील सजावटकार 24\nभुबनेश्वर मधील सजावटकार 56\nChandigarh मधील सजावटकार 71\nजबलपुर मधील सजावटकार 28\nजोधपुर मधील सजावटकार 41\nहावडा मधील सजावटकार 22\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n1,76,091 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क म��ील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%A1/", "date_download": "2019-03-22T07:59:20Z", "digest": "sha1:HKJDRBS6SOK6YWMKA7CA7R7HY7AEIF7C", "length": 10335, "nlines": 156, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हिंजवडीत “पिक अवर’मध्ये जड वाहनांना “नो एन्ट्री’ | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nहिंजवडीत “पिक अवर’मध्ये जड वाहनांना “नो एन्ट्री’\nपिंपरी – हिंजवडी परिसरातील वाहतूक नियमनासाठी गेल्या महिनाभरापासून वाहतूक पोलीस वेगवेगळे बदल करुन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानुसार शनिवारपासून (दि. 6) हिंजवडी परिसरात सकाळी आठ ते बारा व सायंकाळी पाच ते रात्री आठ वाजेपर्यंत जड वाहनांना पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे.\nप्रायोगिक तत्त्वावर 27 सप्टेंबर पासून जड वाहनांना हिंजवडी परिसरात पिक अवरमध्ये बंदी करण्यात आली होती. मात्र त्यावर नागरिकांच्या सूचना व हरकती पोलिसांनी मागवल्या होत्या. हरकती सुचनांमध्ये देखील जड वाहनांनी “पिक अवर’ला आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडी करु नये अशा सूचना नागरिकांनी दिल्या. त्यामुळे यापुढे हा बदल कायम राहणार आहे.\nबदलानुसार डांगे चौकातून भूमकर चौकाकडे जाणारा मार्ग, वाकड ब्रीजवरून व वाकड नाका येथून इंडियन ऑईल चौकाकडे जाणारा मार्ग, मुंबई -बॅंगलोर महामार्गावरुन जिंजर हॉटेल येथून डावीकडे वळून भूमकर चौक व डांगे चौकाकडे जाणारा मार्ग, मुंबई-बॅंगलोर महामार्गावरून मायकर शोरूम येथून डावीकडे वळून भूमकर चौक अथवा डांगे चौकाकडे तसेच हिंजवडी आयटीपार्कमध्ये जाणारे सर्व मार्ग या साऱ्या मार्गावर सकाळी आठ ते बारा व सायंकाळी पाच ते आठ या वेळेत म्हणजे “पिक अवर’मध्ये जड वाहने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे वाहतुकीला गती येणार असून या बदलामुळे आटीयन्सचे आणखी दहा मिनिटे वाचणार आहेत.\nवेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स, मिर्जापुर आजही सर्वाधिक लोकप्रिय \nजागतिक वन दिन : वनसंवर्धनासमोर वणवे, अतिक्रमणांचे आव्हान\nपाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रस्ते कॉंक्रिटीकरण बंद करा\nगौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश\nजलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज\nभारताने खरंच ३०० दहशतवादी मारले का\nपुणे – उन्नत रिंगरोडसाठी चीनसह सात कंपन्यांची तयारी\nपुणे – पादचारी पुलांचे होणा�� ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’\n‘निवडणूक काळात उशिराच घरी जा\nजैश-ए-मोहम्मचा अतिरेक्याला दिल्लीतून अटक\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\n‘कभी तू चायवाला तो कभी चोर चौकीदार लगता है’: धनंजय मुंडे\nअहमदनगरमधून ‘सुजय’च; भाजपकडून अधिकृत घोषणा\nवेगळा रंग दाखवणाऱ्यांना मतदार मतपेटीतूनच धडा शिकवेल- अजित पवार\nचंद्रकांत पाटलांनी घेतली माजी मंत्री विनय कोरेंची भेट ; लोकसभेच्या पाठिंब्या बाबत चर्चा\n‘दुसऱ्यांची लेकरे किती दिवस गोंजाणार, स्वतःच्या घरात पाळणा कधी हलवणार’: राष्ट्रवादीची पोस्टरबाजी\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nकाँग्रेसची पिछेहाट सुरूच, भाजपचा वरचष्मा\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/india-news-maharashtra-news-narendra-modi-nitish-kumar-bihar-news-bjp-48343", "date_download": "2019-03-22T09:00:48Z", "digest": "sha1:NL423TELZA7EDRAJNMV2CNTNO77FREQL", "length": 16828, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "India News Maharashtra News Narendra Modi Nitish Kumar Bihar news BJP नितीश-मोदी खलबतांमुळे 'संशयकल्लोळ' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nरविवार, 28 मे 2017\nनितीशकुमार-मोदी यांच्यात तब्बल अर्धा तास खलबते झाली, तेव्हा राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली. नितीशकुमार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी बिहारच्या विकासाबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली व त्यासाठी तसेच तोंडावर आलेल्या पावसाळ्यात बिहारमध्ये येऊ घातलेल्या पुरासारख्या आपत्तीच्या निवारणाबाबत केंद्राचे सहकार्य मागितले.\nनवी दिल्ली : कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी (ता. 26) दिल्लीत बोलावलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला दांडी मारणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार पुढच्या 24 तासांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी पोचले आणि उभयतांमध्ये सुमारे अर्धा तास बंदद्वार चर्चाही झाली.\nनितीशकुमार यांनी 'ही फक्त पंतप्रधान-मुख्यमंत्री अशा स्वरूपाची भेट होती व बिहारचा विकास हाच त्यातील एकमेव चर्चा विषय होता,' अशी सारवासारव केली; मात्र मोदींना नितीशकुमारांनी भेटणे या एकाच घटनेमुळे राजधानीत 'राजकीय संशयकल्लोळा'चा नवा अंक दणक्‍यात सुरू झाला आहे.\nबेनामी संपत्तीप्रकरणी नितीशकुमार यांचे सत्तेतील भागीदार लालूप्रसाद यादव यांच्याभोवती सरकारच्या यंत्रणांनी चौकशीचे फास आवळताच लालूंनी 'भाजपला त्यांचे नवीन मित्र मुबारक असोत,' असा टोमणा मारला होता. सोनियांनी काल बोलावलेल्या बैठकीला नेमके नितीशकुमारच हजर नव्हते. त्या बैठकीला 24 तास उलटण्याच्या आत नितीशकुमार दिल्लीत आले व त्यांनी मोदींबरोबर खलबतेही केली. याची चर्चा सुरू होताच नितीशकुमार यांनी सारवासारव केली. सायंकाळी त्यांनी बिहार भवनावर पत्रकारांना बोलावून घेत पुन्हा सारवासारव केली; पण पत्रकारांच्या चेहऱ्यावरील अविश्‍वास कायम असलेला पाहून अखेरीस त्यांनी अक्षरशः हात जोडले.\nभारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींद जगन्नाथ यांच्या सन्मानार्थ दिलेल्या मेजवानीला नितीशकुमार यांनाही मोदींनी आमंत्रित केले होते. या आवतणाचा नितीशकुमार यांनी स्वीकार केला व ते दिल्लीत पोचले. मॉरिशसबरोबर बिहारचे जुने ऋणानुबंध आहेत व तेथे 50 टक्के मजूर बिहारी आहेत. त्यामुळे प्रवींद यांना आपण भेटणारच आहोत, असेही त्यांनी म्हटले होते.\nनितीशकुमार-मोदी यांच्यात तब्बल अर्धा तास खलबते झाली, तेव्हा राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली. नितीशकुमार यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी बिहारच्या विकासाबाबत पंतप्रधानांशी चर्चा केली व त्यासाठी तसेच तोंडावर आलेल्या पावसाळ्यात बिहारमध्ये येऊ घातलेल्या पुरासारख्या आपत्तीच्या निवारणाबाबत केंद्राचे सहकार्य मागितले.\nपुराबाबत केंद्राने एक आपत्ती निवारण पथक वेळेवर बिहारमध्ये पाठवावे, असेही त्यांनी सांगितले व मोदींनी ते तत्काळ मान्य केले. लालूप्रसाद यांच्यावरील आरोपांबाबत टिप्पणी करण्यास नकार देताना नितीशकुमार म्हणाले, की कालच्या बैठकीत जी चर्चा झाली, त्याच मुद्द्यांवर मी सोनिया गांधींशी गेल्या महिन्याच्या 20 तारखेलाच विस्ताराने चर्चा केली आहे. त्यामुळे मी काल दिल्लीत हजर नव्हतो.\nLoksabha 2019 : महाराजांच्या नादी लागल्याने पालकमंत्री झाले भविष्यकार\n��ोलापूर : महाराजांच्या नादी लागल्यामुळे पालकमंत्री विजय देशमुख भविष्यकार झाले असून, चुकीचे भविष्य सांगण्याचा धंदा त्यांनी सुरु केला आहे, असा...\n 2014 मध्ये मणिशंकर अय्यर.. आता पित्रोदा\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हवाई हल्ल्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सॅम पित्रोदा यांच्यामुळे काँग्रेसला आज...\nLokSabha 2019 : भाजपसाठी संघ उतरणार मैदानात; शंभर टक्के मतदानाचे उद्दिष्ट\nनवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्ण जोमाने मैदानात उतरणार आहे. यंदा शंभर...\nLoksabha 2019 : बेताल वक्तव्यानंतर पित्रोदांची आता धावपळ; सारवासारव करण्याचा प्रयत्न\nनवी दिल्ली - भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवर सॅम पित्रोदा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे...\nLoksabha 2019 : विरोधकांकडे दुर्लक्ष करत भाजपची डॉ. भामरेंनाच उमेदवारी\nधुळे : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात भाजपने अपेक्षेप्रमाणे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना आज उमेदवारी जाहीर केली. याद्वारे विरोधकांच्या...\nLoksabha 2019 : सुप्रिया सुळे यांच्यासमोर तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न\nइंदापूर - बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा झाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/eco-friendly-ganesh-idol-built-panchgya-140576", "date_download": "2019-03-22T09:05:21Z", "digest": "sha1:5ZVTUQ5GRIGQLASHZLABTGCT3DF7GZ2N", "length": 15214, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "Eco-friendly Ganesh idol built from Panchgya पंचग्यापासून बनविल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nपंचग्यापासून बनविल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती\nगुरुवार, 30 ऑगस्ट 2018\nसोमाटणे - आढलेतील ‘पंचग्या’पासून बनविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे. विशेषतः यातून अनेक स्थानिक महिलांना रोजगार मिळाला आहे. आढले बुद्रुक येथील नितीन घाेटकुले यांनी बनविलेल्या अनोख्या गणेशमूर्ती सर्वांचे आकर्षण ठरल्या आहेत.\nसोमाटणे - आढलेतील ‘पंचग्या’पासून बनविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना मागणी वाढली आहे. विशेषतः यातून अनेक स्थानिक महिलांना रोजगार मिळाला आहे. आढले बुद्रुक येथील नितीन घाेटकुले यांनी बनविलेल्या अनोख्या गणेशमूर्ती सर्वांचे आकर्षण ठरल्या आहेत.\nहिंदू धर्मात गाय पवित्र मानली जाते तिच्या रक्षणासाठी घाेटकुले यांनी दहा वर्षांपूर्वी गोशाळा सुरू केली. त्यांच्या या गोशाळेत सध्या दीडशे देशी गाई आहेत. मात्र वर्षभरापूर्वी त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर या गाईचे शेण, मूत्र, दूध, दही, तूप आणि पांढऱ्या मातीपासून तयार केलेल्या पंचग्याचा उपयोग करून गणेशमूर्ती तयार केल्या. या मूर्ती रंगविण्यासाठी त्यांनी जांभूळ, हळद अशा वनस्पतिजन्य पदार्थांपासून रंग तयार केला. पूर्णतः पर्यावरणपूरक अशा या मूर्ती नागरिकांनाही रुचल्या. अल्पावधीत या मूर्तींना मागणीही वाढली.\nउपक्रमाच्या पहिल्याच वर्षी या मूर्तींना मोठी मागणी होती. मात्र या मूर्ती बनविणे तसे जिकिरीचे काम. तसेच त्या बनविण्यासाठी बराच वेळ लागतो. त्यांच्या रंगरंगोटीसाठीही बरीच मेहनत घ्यावी लागते. त्यामुळेच मागील वर्षी मूर्तींचा तुटवडा निर्माण झाला होता. मात्र त्यावर\nपर्याय शोधत घाेटकुले यांनी स्थानिक महिलांना गणेशमूर्ती बनवण्याचे विशेष प्रशिक्षण दिले. त्यातून अनेक मूर्तिकार महिला उपलब्ध झाल्या. त्यांच्या मदतीने घाेटकुले यांनी या वर्षी मोठ्या संख्येने मूर्ती बनविल्या आहेत. विशेषतः या उपक्रमातून अनेक स्थानिक महिलांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. सध्या मूर्ती बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, रंगकामाला सुरवात झाली आहे.\nव्यवसाय म्हणून मी या गणेशमूर्ती तयार केलेल्या नाहीत, तर गाईचे महत्त्व सर्वांना कळावे. तसेच महिलांना रोजगार मिळावा हा यामागील उद्देश आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गोमूत्र व औषधी वनस्पतींपासून जुनाट रोगावरील प्रभावी औषधेही आम्ही तयार क���ीत आहोत.\nया मूर्ती पाण्यात टाकल्यानंतर त्वरित विरघळतात\nमूर्ती विरघळल्यानंतर तयार होणाऱ्या द्रावणाचा खत म्हणून उपयोग\nLoksabha 2019 : लोकशाहीत महिला उपेक्षितच\nदेशाच्या लोकसंख्येच्या निम्म्याने असलेल्या महिलांना ३३ आणि ४१ उमेदवारीची घोषणा अनुक्रमे बिजू जनता दल आणि तृणमूल काँग्रेसने केली आहे. ते पाहता,...\nन्यूझीलंडमध्ये दोन मशिदींवर झालेल्या हल्ल्यामागे वांशिक आधारावरील तिरस्काराची भावना होती. हे केवळ त्या देशापुढील नव्हे, तर जगापुढील आव्हान आहे, हे...\nसराफाच्या दुकानात चोऱ्या करणारी टोळी जेरबंद; अल्पवयीन मुलासह चौघे अटकेत\nलोणी काळभोर : सोने खरेदीच्या बहाण्याने सराफाच्या दुकानात प्रवेश केल्यावर अल्पवयीन मुलाच्या मदतीने सराफाला गंडा घालणाऱ्या तीन महिला व...\nपुणे : रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या अंगावर रंग टाकणाऱ्या ८४ जणांना अटक\nपिंपरी (पुणे) : रस्त्याने जाणाऱ्या महिला व नागरिकांच्या अंगावर रंग टाकणाऱ्या ८४ हुल्लडबाजांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर महाराष्ट्र...\nनिवडलेल्या धान्यातून अनेकांना घास \nकोल्हापूर - लक्ष्मीपुरीतील धान्य दुकानात विविध धान्ये, कडधान्ये विक्रीसाठी लगबग सुरू असते. गिऱ्हाइकांना ठरलेली धान्य अन्‌ कडधान्ये द्यायची असतात....\nगर्भवती मातेच्या हाती औषधाची चिठ्ठी\nनागपूर - मेडिकलमध्ये येणाऱ्या प्रत्येक गर्भवती मातेची नोंदणी, तपासणी, जेवणे, रक्ततपासणी, रक्तपुरवठा, एक्‍स रे, सोनोग्राफीसह इतर सर्वच सुविधा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/bjp-govt-contradicts-its-speeches-farmers-plight-47362", "date_download": "2019-03-22T08:46:28Z", "digest": "sha1:KITGEVVV4N7YXERM7R72JA6HMH76Q4PI", "length": 20923, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "bjp govt contradicts with its speeches on farmers plight क्‍लेश आणि श्‍लेष (अग्रलेख) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रव��र, मार्च 22, 2019\nक्‍लेश आणि श्‍लेष (अग्रलेख)\nबुधवार, 24 मे 2017\nशेतकऱ्यांची स्थिती क्‍लेशकारक असल्याचे सरकारदेखील वेगळ्या शब्दांत मान्य करते; पण त्या आघाडीवर कृतीसाठी वेळ मागते हे विसंगत आहे.\nउत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे पूर्वापार आपण ऐकत आलो. ते अनुभवाचे बोल होते. भूतकाळात ते वास्तव होते. आता काळ बदलला. व्यवहाराबरोबरच वास्तवही बदलले. शेती आणि शेतकऱ्याचे उत्तम तर चाललेले नाहीच; पण बरे म्हणता येईल अशीही स्थिती नाही. बळिराजा सातत्याने संकटाच्या गर्तेत सतत सापडलेला दिसतो. व्यापारी आणि नोकरदारांचीही दुखणी जरूर आहेत; पण शेतकऱ्यांच्या दुखण्याची दाहकता अधिकच वाढत चालली आहे. शेतकऱ्याला 'जीवघेण्या' संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी दिली पाहिजे, असा जोरदार मतप्रवाह महाराष्ट्रात सध्या सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी 'आत्मक्‍लेश यात्रे'च्या माध्यमातून पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी रस्त्यावरची लढाई सुरू केली आहे. कॉंग्रेस, 'राष्ट्रवादी'सह सर्व विरोधी पक्षांनीही त्याआधी 'संघर्ष यात्रे'च्या माध्यमातून सरकारवर दबाब आणण्याचा प्रयत्न केला.\nशेतकरी संकटात आहे, हे राज्य सरकारलाही मान्य आहे; मात्र त्यासाठी कर्जमाफी हाच एकमेव उपाय होऊ शकतो काय, याबाबत सरकारच्या मनात संदिग्धता आहे.\nवास्तविक कर्जमाफीच्या मागणीवर निदान या टप्प्यावर तरी जी काही असेल, ती भूमिका कोणताही आडपडदा न ठेवता आणि 'जर-तर'च्या शाब्दिक कसरती न करता स्पष्टपणे जाहीर करण्याची वेळ निश्‍चितच आली आहे. राजू शेट्टींच्या पुणे ते मुंबई या आत्मक्‍लेश पदयात्रेची सोमवारी पुण्यातून सुरवात होत असतानाच नेमक्‍या त्याच दिवशी मुंबईत विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'योग्य वेळी' शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, असे म्हटले आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनीही याआधी तशाच आशयाचे विधान केले आहे. वास्तविक 'योग्य वेळ' ही सापेक्ष कल्पना आहे.\nशेतकऱ्यांची सध्याची स्थिती पाहता स्पष्ट व निर्णायक कृती करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी प्रभावी रेटा तयार व्हावा लागेल. तसा तो होतोय का, हा प्रश्‍नही विचारात घ्यावा लागेल. राजू शेट्टींसारख्या शेतकरी संघटनेच्या लढवय्या नेत्याने सुरू केलेली 'आत्मक्‍लेश यात्र��' आणि अशा प्रकारीच आंदोलने ही त्यासाठीच असतात हे खरे; परंतु शेट्टींच्याच संघटनेतील अंतर्गत कलहाच्या पार्श्‍वभूमीवर ही यात्रा चर्चेत आहे. त्यांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष असलेले व राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करणारे सदाभाऊ खोत यांनी बंडाचे निशाण खांद्यावर घेतल्याने 'स्वाभिमानी'च्या 'आत्मक्‍लेशा'लाही फाटे फुटले आहेत. शेतकऱ्यांसाठी तो चिंतेचाच विषय म्हटला पाहिजे. कागदोपत्री 'स्वाभिमानी शेतकरी संघटना' केंद्रात व राज्यात सरकारला सहयोग देत असली, तरी या संघटनेचे सर्वेसर्वा असलेले खासदार शेट्टी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विरोधात उघडपणे बोलू लागले आहेत. सदाभाऊ राज्य मंत्रिमंडळात गेल्यापासून भाजपकडे स्पष्टपणे झुकले आहेत. आता तर त्यांचा भाजपप्रवेश म्हणजे केवळ औपचारिकता बाकी राहिल्याचे सांगितले जाते. त्यात तथ्य असल्याचेही परिस्थिती सांगते. स्वतः राजू शेट्टींनी नुकतीच शिवसेनेच्या व्यासपीठावर हजेरी लावली. त्यातून त्यांचीही दिशा स्पष्ट झाली आहे.\nशेतकऱ्यांची व्यापक जनाधार असलेली संघटना म्हणून 'स्वाभिमानी'चा जो अलीकडच्या काळात दबदबा निर्माण झाला होता, त्याला मात्र धक्का लागू लागला, हेही वास्तव शेतकरी चळवळीसाठी नुकसानकारक आहे यात वाद नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर शेट्टींना आत्मक्‍लेश होणे समजू शकते; एकूणच शेतकऱ्यांची सारासार स्थितीही क्‍लेशकारक असल्याचे सरकारदेखील वेगळ्या शब्दांत मान्य करते; पण त्या आघाडीवर कृतीसाठी वेळ मागते हे विसंगत आहे. सलग दोन वर्षांच्या दुष्काळी स्थितीनंतर गतवर्षी पावसाने हात दिल्याने शेतकऱ्याची परिस्थिती सुधारेल, असे वाटले होते, पण तसे झाले नाही. तुरीच्या प्रश्‍नाने बळिराजाची कशी झोप उडवली, हे तर आपण पाहतोच आहोत.\nफडणवीस सरकार येणाऱ्या काळात काय पावले उचलणार, याकडे आता साऱ्यांचे लक्ष असणे साहजिक आहे. वास्तविक शेतकऱ्यांच्या प्रश्‍नाकडे राजकारणविरहित भूमिकेतून पाहणे ही काळाची गरज आहे. पण तसे होताना दिसत नाही याचे सर्वसामान्यांना दुःख आहे. मुळात आपल्याकडे शेतकऱ्यांची शक्ती संघटित होण्यास खूपच वेळ लागला. बळिराजाला संघटितपणाचे फायदे मिळतील, असे वाटत असतानाच संघटनांना फुटीने नेहमीच ग्रासले, हा राज्याचा इतिहास आहे. म्हणूनच सध्याचे वातावरण काळजीचे वाटते. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने कर्जमाफी केल्यानंतर त्याचा अभ्यास करू, असे महाराष्ट्राच्या विधिमंडळात सरकारने जाहीर केले होते. त्या अभ्यासाचे पुढे काय झाले व निष्कर्ष काय निघाला, हे माहीत नाही. पण कर्जमाफीची 'योग्य वेळ' कोणती, यातला निव्वळ 'श्‍लेष' शोधत बसण्याने मूळ दुखण्यावर इलाज नक्कीच निघणार नाही. वाद-प्रतिवाद आणि कलगीतुरा आता बस्स झाला, अशीच सर्वसामान्यांची भावना असेल.\nLokSabha 2019 : भाजपसाठी संघ उतरणार मैदानात; शंभर टक्के मतदानाचे उद्दिष्ट\nनवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्ण जोमाने मैदानात उतरणार आहे. यंदा शंभर...\n..तर हेमामालिनी, रेखा पंतप्रधान झाल्या असत्या\nकागल - प्रियांका गांधी काँग्रेसच्या सभेत येणे हे नवीन नाही. आमचा समाज सेलिब्रिटींना मत द्यायला नव्हे, तर त्यांना बघायला येतो. तसे असते तर...\nLoksabha 2019 : सुप्रिया सुळे यांच्यासमोर तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न\nइंदापूर - बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा झाली आहे....\nLoksabha 2019 : खासदार संजयकाकांना मुख्यमंत्र्यांची ‘गॅरंटी’\nसांगली - लोकसभेला तुम्ही खासदार संजयकाकांचे काम करा, विधानसभेला ते तुमचे काम निष्ठेने करतील. काही कमी-जास्त वाटले तर मी स्वतः आणि चंद्रकांतदादा...\n#WorldWaterDay वाया जाणारे पाणी थांबविण्यासाठी १० वर्षे लढा\nकोल्हापूर - पाण्याचा थेंब आणि थेंब वाचविण्यासाठी काहींची धडपड सुरू आहे. यात यश मिळते, नाही मिळते. हा त्या-त्या परिस्थितीचा भाग आहे. पण, काळम्मावाडी...\nLoksabha 2019 : सुधाकर शृंगारेंना उमेदवारी मिळाल्याने वडवळमध्ये जल्लोष\nवडवळ नागनाथ (लातूर) : लातूर लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण असणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर पक्षाने गुरुवारी (ता. 21) विद्यमान खासदारांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण न���टिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://cipvl.org/32945-sample-displays-8-mobile-seo-recognition", "date_download": "2019-03-22T08:48:13Z", "digest": "sha1:WG4EQXUKFEWM2YQMEDBZUNXSVRGIUIXJ", "length": 11520, "nlines": 33, "source_domain": "cipvl.org", "title": "Semalt डिस्प्लें 8 मोबाइल एसइओ मान्यता", "raw_content": "\nSemalt डिस्प्लें 8 मोबाइल एसइओ मान्यता\nएसइओ वेबसाइट ऑप्टिमायझेशनचा एक महत्वाचा भाग आहे. जास्तीत जास्त लोकांसहत्यांच्या स्मार्टफोन्सवर शोध, मोबाईल वेबनेही स्फोट केला आहे. मोबाइल फोनसाठी एसईओ हा गरम विषय बनला आहे, पण दुर्दैवाने बहुतांशमोबाइल एसइओबद्दल आपल्याला माहिती मिळू शकणारी माहिती चुकीची आहे.\nरॉस बार्बर, तज्ञ Semaltेट डिजिटल सेवा, टॉप 8 एसओओ मिथक dispels\nमान्यता 1: पीसी आणि मोबाईलवर लोक काय शोधतात ते समान आहे\nसत्य: लोक जात आहेत, म्हणून त्यांच्याकडे व्यापक अहवालांचे वाचन करण्याची लक्झरी नसते,लांब ब्लॉग पोस्ट आणि त्यांच्या मोबाइल उपकरणांवर संशोधन निष्कर्ष. सामान्यत: ते जलद उत्तर शोधत असतात. हे आपोआप वेगळे करतेकाय लोक एखाद्या डिव्हाइसवर शोधत आहेत - bf goodrich 315 35 17. लोक त्यांच्या मोबाइल डिव्हाइसेसवर लोक काय शोधत आहेत हे तपासण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे Google चा वापरAdWords आपण लोकांची द्वारे टाइप केलेल्या कीवर्डच्या मोबाइल गुणोत्तरामध्ये एक अंतर्दृष्टी शोध घेण्यास सक्षम व्हाल\nमान्यता 2: मोबाइल शोध आणि पीसी शोध समान परिणाम दाखवतात\nसत्य: शोध इंजिने खूप कठीण काम करत आहेत जेणेकरून लोकांना काय शोधता येईलजेव्हा त्यांना त्याची गरज असते तेव्हा त्याची आवश्यकता असते. याचा अर्थ असा की जी वेबसाइट अनुकूल नसल्यान त्या परिणामांमध्ये उच्च स्थानावर नाहीत. आपली वेबसाइट कदाचित ऑप्टिमाइझ केली जाऊ शकतेपीसी साठी, परंतु मोबाइल शोधांसाठी ते खराब ठरतील. अशाप्रकारे, PC शोध आणि मोबाइल शोधचे परिणाम पूर्णपणे वेगळे आहेत. Google चा अभ्यासया बिंदू पुष्टी अभ्यासात आढळून आले की, ज्या पद्धतीने परिणाम प्रदर्शित केले गेले त्यामध्ये 86% फरक होताविविध इंटरफेस त्यानुसार\nमान्यता 3: लोक लवकरच त्यांच्या फोनवर शोधणे थांबवतीलकारण ते त्यांच्या अंगावर घालण्यास योग्य डिव्हाइसेसवर शोधण्यास प्रारंभ करतील\nसत्य: वेअरेबल डिव्हाइसेसने वादळाद्वारे बाजारात आणले आहे, परंतु ते अत्याधुनिक नाहीतवाजवी शोध तयार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये अंगावर घालण्यास योग्य शोध तंत्रज्ञानाचा युग हा केवळ सुरुवात आहे..Siri आणि Google Goggles चे आहेतक्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला, परंतु सिरी फक्त बाजारात फक्त 3% हिस्सा आहे, हे दाखवून देतात की लोक पूर्णपणे स्वीकारलेले नाहीतवेअरेबल डिव्हाइसेसवर शोधण्याकरिता त्यांच्या मोबाईल डिव्हाईस शोधण्याऐवजी कल्पना बदलणे.\nमान्यता 4: मोबाइल एसइओ अगदी एक गोष्ट नाही\nसत्य: बरेच लोक असा विचार करू इच्छितात की मोबाइल एसइओ केवळ एक पद आहेदुर्घटना सुमारे फेकून हे खरे आहे की बर्याच लोकांना हे फारसे समजत नाही, आणि सुमारे काही तज्ञ आहेत. बरेच लोक आहेत जेमोबाईल एसईओबद्दल चुकीची वाट पाहत आहे, पण याचा अर्थ असा नाही की हे एक अजिबात नसलेले संकल्पना आहे ज्याकडे दुर्लक्ष करणे गरजेचे आहे.\nमान्यता 5: एसइओ एसइओ आहे आणि हे सर्व समान आहे\nसत्य: नाही, नाही, नाही. एसइओ सर्व समान नाही स्थानिक एसईओ, मोबाइल एसईओ, आणि एसइओ साठीडेस्कटॉप आणि लॅपटॉप वापरासाठी ऑप्टिमाइझ केलेली वेबसाइट्स सर्व समान नाहीत. जितक्या लवकर आपण हे जाणता आणि आपल्या साइटसाठी ती दुरुस्त करता,आपल्याला प्राप्त होईल असे सर्वोत्तम क्रमवारी आणि रुपांतर.\nमान्यता 6: फक्त मोबाईल फोन आणि व्होलावर एसइओ कॉन्फिगर करा - मोबाइल एसईओ\nसत्य: आमची इच्छा आहे की हे सोपे होते पण नाही. वेबसाइटसाठी आपण एसईओ तयार करू शकत नाही आणिमोबाईल फोनवर आधारित मोबाइल एसइओसाठीचा दृष्टिकोन ऑप्टिमाइझ वेबसाइट्सना पूर्णपणे वेगळा आहे. कारण तिथे अधिक आहेततेथे मोबाइल डिव्हाइसेसची विविधता, मोबाइल एसइओ वेबसाइट एसईओ पेक्षा अधिक विशिष्ट आणि तंतोतंत असणे आवश्यक आहे. मोबाइल एसइओ बद्दल शिकणे होईलवेळ आणि संयम आवश्यक असतो, पण जेव्हा हे योग्य केले होते, तेव्हा ते आपल्याला चांगले परिणाम देईल.\nमान्यता 7: एक ऑप्टिमाइझ केलेले वेबसाइट बनवा आणि त्यानंतर तो मोबाइल फोनसाठी तयार करा\nसत्य: आपल्या वेबसाइटवर सर्व इंटरफेसवर वापरण्यायोग्य करण्यासाठी ऑप्टिमायझेशन एक विलक्षण शैली वाटू शकतेकल्पना तथापि, आपण असेही गृहीत धरणे आवश्यक आहे की लोक आपल्या साइटवरुन कशाची आवश्यकता आहे ते अद्यापही शोधण्यास सक्षम नाहीत. खरेतर, 60% पर्यंतलोक नेहमी मोबाइल शोधांवर काय आवश्यक आहेत ते शोधत नाहीत असे झाले कारण मोबाईल कार्यक्षमता अचूक आहे आणि ती असणे आवश्���क आहेस्वतंत्र अस्तित्व म्हणून विकसित आणि वेबसाइट एसइओ धोरण मध्ये lumped नाही उदाहरणार्थ, बीएमडब्लू आणि ऍमेझॉन यांनी हजारो डॉलर खर्च केले आहेतत्यांच्या वेबसाइट्स मोबाइल अनुकूल आहेत याची खात्री करण्यासाठी कठोर परिश्रम आणि त्या मोबाइल एसइओ योग्यरित्या लागू केले गेले आहे.\nमान्यता 8: आपण मोबाइल एसइओ वापरता तेव्हा लिंक मिळविणे कठिण आहे\nसत्य: त्यापेक्षा सत्यापेक्षा काही अधिक असू शकत नाही खरं तर, सन्मान्य साइटमालकांना अशा वेबसाइट्सकडून दुवे प्राप्त करायचे आहेत ज्यांना चांगली एसइओ पद्धती आहेत. तर Google, Mashable आणि इतरांकडील दुवे मिळवण्याबद्दल हाय म्हणाअधिकृत साइट\nआम्हाला आशा आहे की आम्ही काही एसइओ काल्पनिक समजुती ठेवून प्रकाशाची कामे केली आहेतगोष्टीच्या खऱ्या अर्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pravin-togadia-ousted-as-vhp-international-executive-president-new/", "date_download": "2019-03-22T08:24:19Z", "digest": "sha1:5RZDWOGFYC3M5PMKBLDOFHIQKV43GXLC", "length": 6197, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रवीण तोगडिया यांची विहिंपच्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदावरून उचलबांगडी ?", "raw_content": "\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nअमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण\n‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’\nपाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे चुकीचे,आणखी एका कॉंग्रेस नेत्याला आला दहशतवाद्यांचा पुळका\nप्रवीण तोगडिया यांची विहिंपच्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदावरून उचलबांगडी \nनवी दिल्ली: विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांना पदावरुन हटवण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. काहीदिवसांपूर्वी तोगडिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. तेव्हापासूनच तोगडिया यांना पदावरुन हटवण्याच्या चर्चेला वेग आला होता.\nसूत्रांच्या माहिती नुसार तब्बल ५२ वर्षानंतर प्रथमच विहिंपमध्ये अध्यक्ष निवडण्यासाठी निवडणूक होणार असून १४ एप्रिलला विहिंपच्या कार्यकारी बोर्डाची बैठक होणार आहे. तोगडिया आणि विहिंपचे अध्यक्ष राघव रेड्डी यांची पदावरून उचलबांगडी करण्यात येणार आहे. या दोन्ही पदावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nप्रवीण तोगडिया यांनी उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद जिल्ह्यात विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदी सरकारवर निशाणा साधला होता. श्री रामाच्या नावाचा वापर करत भाजपने लोकांची फसवणूक केल्याचा तोगडिया म्हणाले होते.\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nमाझ युद्ध त्यांच्याशी आहे ज्यांनी मुंडे साहेबांना कायम हरवण्याचा प्रयत्न केला – पंकजा मुंडे\nभाजपचा ‘इतिहास’ शून्य असल्यामुळेच नागरिकशास्त्रात जाहिरातबाजी सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/05/29/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%A7-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2019-03-22T07:49:44Z", "digest": "sha1:LCM2PA7SYBAZZTDMM2X74QPFI3X5YDJM", "length": 7522, "nlines": 51, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "गंध फुलांचा गेला सांगून’… अभिनेत्री उमा भेंडे यांचा जीवनप्रवास पुस्तकरुपात – www.manoranjancafe.com", "raw_content": "\nगंध फुलांचा गेला सांगून’… अभिनेत्री उमा भेंडे यांचा जीवनप्रवास पुस्तकरुपात\nकृष्णधवल चित्रपटाला रंगीत छटा प्राप्त होण्याचा काळ आपल्या सोज्वळ अभिनयाने गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे उमा भेंडे. गेल्यावर्षी जुलै महिन्यात त्या काळाच्या पडद्याआड गेल्या. त्यांचे पती प्रख्यात चित्रकार, सिनेनिर्माते-दिग्दर्शक-अभिनेता प्रकाश भेंडे यांनी त्यांच्या अनेक आठवणी, त्यांचे ४३ वर्षांचे सहजीवन आणि चित्रपटविश्वातील कटु-गोड अनुभव पुस्तकरूपात बंदिस्त केले आहेत. ‘गंध फुलांचा गेला सांगून’ ह्या श्री. प्रकाश भेंडे लिखित पुस्तकाचा तसेच ऑडीयो सीडीचा प्रकाशन सोहळा गुरूवार दि. ३१ मे २०१८ रोजी संध्याकाळी ४ वाजता संपन्न होणार आहे. केन्द्रीय मंत्री खा. श्री. नितीनजी गडकरी यांच्या शुभहस्ते प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे अकादमीत होणार आहे.\nपन्नासहून अधिक मराठी, हिंदी, तेलगु आणि छत्तीसगडी भाषेतील रौप्य महोत्सव गाजव���्या चित्रपटांमधून उमा भेंडे यांनी प्रमुख भुमिका साकारल्या. सालस-सात्विक व्यक्तिमत्त्व असलेल्या उमाताईंचा अभिनय आणि भूमिकाही तितक्याच सोज्वळ होत्या. मुळच्या कोल्हापूरकर असलेल्या उमा भेंडे यांचे मूळ नाव अनुसया साक्रीकर होते. पण, लता मंगेशकर यांनी त्यांचे नामकरण उमा असे केले. प्रकाश भेंडे हे व्यवसायाने एक चित्रकार आहेत. पण, अभिनयाच्या वेडापायी तेही चित्रपटविश्वात रमले. उमा भेंडे आणि प्रकाश भेंडे यांचे सूत ‘नाते जडले दोन जीवांचे’ या चित्रपटाच्या निमित्ताने जुळले. पण, त्यांचा विवाह म्हणजे अनेक अडथळ्यांची शर्यत होती. लग्नानंतर उमा भेंडे यांनी चित्रपटातून सन्यास घेतला होता. पण, पुढे असेकाही घडले, की त्यांनी स्वत:ची श्रीप्रसाद चित्र नावाची निर्मिती संस्था स्थापन केली. त्याद्वारे त्या पुन्हा रुपेरी पडद्यावर झळकल्या. उमा आणि प्रकाश भेंडे यांच्या ‘भालू’ या चित्रपटातील ‘गंध फुलांचा गेला सांगून’ ह्या आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांनी गायलेल्या गीताच्या रचने प्रमाणेच ह्या जोडीचे सहजीवन होते. म्हणून ह्या पुस्तकालाही प्रकाश भेंडे यांनी तेच शीर्षक दिले. चित्रपटविश्वात वावरताना भेंडे दांपत्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. अनेक प्रस्थापित सिनेकर्मींचा आलेला अनुभव व त्याचे अनेक गमतीदार आणि तितकेच मनाला चटका लाव किस्से ‘गंध फुलांचा गेला सांगून’ ह्या पुस्तकात वाचकांना वाचायला मिळणार आहेत.\nमनोरमा प्रकाशन वितरीत या पुस्तकासाठी भेंडे कुटुंबियांचे निकटवर्तीय संकलक अनिल गांधी आणि सहायक राजु सुतार यांचे विशेष योगदान आहे.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious बिग बॉसच्या घरात रंगणार ‘अंडे का फंडा’\nNext बिग बॉसच्या घरात कोण होणार कॅप्टनसीचा उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-milk-7885", "date_download": "2019-03-22T09:28:32Z", "digest": "sha1:QX72J6ML6DNTC6HZUPX2SOBMAD55LHWP", "length": 13260, "nlines": 145, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Milk | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुधाला ���मीभावासाठी कायदा : दुग्ध विकासमंत्री जानकर\nदुधाला हमीभावासाठी कायदा : दुग्ध विकासमंत्री जानकर\nशुक्रवार, 4 मे 2018\nमुंबई : राज्यातला दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखर आणि दूध पावडरचे दर कोसळल्याने त्याचा परिणाम इथे होत आहे. तरीदेखील दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर देण्याच्या नोटिसा राज्य सरकारने दूध संघांना पाठवल्या आहेत. संघांनी शेतकऱ्यांना योग्य भाव नाही दिला, तर येत्या सहा ते सात दिवसांत संघांविरोधात कठोर कारवाईची पावले उचलणार आहे. दूध उत्पादकांना हमीभाव देण्यासंदर्भात राज्य सरकार लवकरच कायदा करणार असल्याचेही दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. राज्यात मोफत दूधवाटप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.\nमुंबई : राज्यातला दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे, ही वस्तुस्थिती आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात साखर आणि दूध पावडरचे दर कोसळल्याने त्याचा परिणाम इथे होत आहे. तरीदेखील दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर देण्याच्या नोटिसा राज्य सरकारने दूध संघांना पाठवल्या आहेत. संघांनी शेतकऱ्यांना योग्य भाव नाही दिला, तर येत्या सहा ते सात दिवसांत संघांविरोधात कठोर कारवाईची पावले उचलणार आहे. दूध उत्पादकांना हमीभाव देण्यासंदर्भात राज्य सरकार लवकरच कायदा करणार असल्याचेही दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी सांगितले. राज्यात मोफत दूधवाटप आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.\nदूध साखर सरकार government हमीभाव minimum support price महादेव जानकर आंदोलन agitation\nआज संत तुकाराम बीज\nउज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल व्यवस्थापन’\nभारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे.\nवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व धरणे जोडली जाणार, तसेच नदी जोड प्रकल्पातून एका खोऱ्\nआनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान घसरले :...\nन्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या एका अहवाला\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची शक्यता\nपुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी ढगाळ हवामान तयार ह\nआज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...\nउज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल...भारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे. वाढती...\nजल‘मुक्त’ शिवारवॉ टर ग्रीडच्या माध्यमा��ून मराठवाड्यातील सर्व...\nराज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...\nजैविक कीड-नियंत्रणासाठी उपयुक्त बुरशीगेल्या काही वर्षांमध्ये कीडनियंत्रणासाठी...\nकेशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...\nरसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...\nबॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...\nस्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...\nपूर्व विदर्भात गारपीटपुणे ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...\nजनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...\nराज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...\nदरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...\n‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...\nराज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...\nमार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...\nमढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...\nदर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...\nमतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.manovishwa.in/2012/12/blog-post_26.html", "date_download": "2019-03-22T08:46:58Z", "digest": "sha1:X4ONDVBVWYPJASG46DGUIP4NB3B2MUDU", "length": 2570, "nlines": 38, "source_domain": "www.manovishwa.in", "title": "मनोविश्व: आभास उरावे", "raw_content": "\nत्या क्षणाला त्या क्षणानेच जाणावे\nनंतर फक्त केवळ आभास उरावे\nपण त्या तार्‍यांनाही मी काही मागितलं होतं\nचालताना रस्त्यांनाही काही सांगितलं होतं\nते तारे��ी आता चालून गेले असतील\nत्यांच्याकडेही त्या ईच्छा उरल्या नसतील\nत्या मनाला त्या मनानेच जाणावे\nनंतर फक्त केवळ आभास उरावे\nपण त्या रात्रींनाही मी आश्वासिलं होतं\nवाट पाहत्या नेत्रांनाही सावरलं होतं\nत्या रात्रींनीही आता डोळे मिटले असतील\nत्यांच्याकडेही ती स्वप्ने उरली नसतील\nLabels: आठवण, आभास, ईच्छा, क्षण, प्रेम, मन, रस्ता, स्वप्न\nया ब्लॉगवरील सर्व कवितांचे अधिकार रोहन जगताप यांच्या नावाने सुरक्षित आहेत. रोहन जगताप यांच्या पूर्वपरवानगी शिवाय या ब्लॉगवरील कविता इतरत्र प्रकाशित करण्यास कायदेशीर मनाई आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/mumbai/nirav-modi-effigy-burn-part-holi-festival-mumbai/", "date_download": "2019-03-22T09:25:58Z", "digest": "sha1:YCOREOYDHEDAQNG3KHOSOW2ZE7P6PWKX", "length": 24250, "nlines": 315, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Nirav Modi Effigy To Burn As A Part Of Holi Festival In Mumbai | वरळीत होणार 'मोदीदहन' | Lokmat.Com", "raw_content": "शुक्रवार २२ मार्च २०१९\nनिवडणूक काळात शिक्षण सेवा संवर्गातील प्राचार्य व अधिव्याख्यातांची परीक्षा\nमेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये ३५ गावे \n प्रवीण छेडांची घरवापसी; भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nअ‍ॅड. असीम सरोदे यांना फ्रान्समध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका\nसुटीच्या दिवशीही महावितरणची वीज बिल भरणा केंद्रे सुरु\nभाजपाविरोधात 'उलटे कमळ', रासप कार्यकर्त्याची मोहीम\nLok Sabha Election 2019 : भाजपकडून संजय काकडेंची नाराजी दूर\nशिवस्मारक प्रकल्पात अनियमितता, बांधकाम विभागाने केली स्पेशल ऑडिटची मागणी\nकोण हे, माढ्याचे संजय मामा \nधवलसिंह मोहितेंची शिवसेनेतून हकालपट्टी\nसलमान खानने नाकारली वेबसीरिज म्हणे, मला बकवास आवडत नाही\nFirst Look : लाल बहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे गुढ उलगडणार लवकरच येतोय ‘द ताश्कंद फाईल्स’\n लवकरच करू शकते ‘बॉयफ्रेन्ड’ रोहन श्रेष्ठासोबत लग्न\nतारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत परत येण्यासाठी दिशा वाकानीला देण्यात आली नोटिस\nकॅटरिना कैफमुळे नाही तर 'या' अभिनेत्रीमुळे झाले विकी कौशल आणि हरलीन सेठीचे ब्रेकअप\nआतापर्यंत ५४७ तळीरामांवर ड्रंक अँड ड्राइव्हप्रकरणी कारवाई\nआघाडीचे उमेदवार व्हायला कोणी तयार नाहीत- चंद्रकांत पाटील\nसाहित्य संमेलनाच्या उद्घाटक वैशाली येडे लोकसभेच्या रिंगणात\nलोकसभा निवडणुकीत युती गुलाल उधळेल - एकनाथ शिंदे\n प्रवीण छेडांची घरवापसी; भारती पवारांचा र��ष्ट्रवादीला रामराम\nसासरच्या परंपरेचं सुनेकडून पालन, भारती पवारांचं पक्षांतर\nनाशिक : भारती पवार यांचं स्वागत, पवार यांच्या प्रवेशाबाबत मला कुठलीही विचारणा नाही, माझा दिल्ली अजूनही विचार करेल, मला डावलून त्यांना तिकीट मिळालं तर माझ्यावर हा अन्यायच - हरिश्चंद्र चव्हाण\nGmail मध्ये आला Confidential Mode, आता असा पाठवा सिक्रेट ई-मेल\nझाकीर नाईकला मनी लॉण्ड्रिंगमध्ये मदत करणाऱ्या एकाला ईडीकडून अटक\nनवी मुंबई - पनवेलमध्ये कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान दोन भाले, 1 तलवार, पाच कोयते सापडले, तसेच मद्यसाठाही जप्त ; दोघांविरोधात गुन्हा दाखल.\nकाँग्रेस नेते प्रवीण छेडा आणि राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.\nरत्नागिरी : गुहागर तालुक्यातील आंबेरे गावात सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करताना १३ वर्षीय प्रणव भुवड या विद्यार्थ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू, अन्य एक विद्यार्थी जखमी.\nनागपूर : मुकुल वासनिक यांनी रामटेक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढावी. काँग्रेस पदाधिकारी करणार राहुल गांधी यांना विनंती.\nशिवस्मारक प्रकल्पात अनियमितता, बांधकाम विभागाने केली स्पेशल ऑडिटची मागणी\nहिंगोली : वसमत-नांदेड रोडवरील अपघातात संतोष एकनाथ कऱ्हाळे याचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी.\nगौतम गंभीर राजकारणाच्या पीचवर, भाजपासाठी करणार 'बॅटिंग'\nमी पुरुषांसोबत झोपत नाही; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान\nमाजी क्रिकेटपूट गौतम गंभीरचा भाजपामध्ये प्रवेश; केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, अरुण जेटली उपस्थित\nभीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण: प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीला मुंबई हायकोर्टाकडून 2 एप्रिलपर्यंत स्थगिती\n प्रवीण छेडांची घरवापसी; भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nसासरच्या परंपरेचं सुनेकडून पालन, भारती पवारांचं पक्षांतर\nनाशिक : भारती पवार यांचं स्वागत, पवार यांच्या प्रवेशाबाबत मला कुठलीही विचारणा नाही, माझा दिल्ली अजूनही विचार करेल, मला डावलून त्यांना तिकीट मिळालं तर माझ्यावर हा अन्यायच - हरिश्चंद्र चव्हाण\nGmail मध्ये आला Confidential Mode, आता असा पाठवा सिक्रेट ई-मेल\nझाकीर नाईकला मनी लॉण्ड्रिंगमध्ये मदत करणाऱ्या एकाला ईडीकडून अटक\nनवी मुंबई - पनवेलमध्ये कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान दोन भाले, 1 तलवार, पाच कोयते सापडले, तसेच मद्यसाठाही जप्त ; दोघांविरोधात गुन्हा दाखल.\nकाँग्रेस नेते प्रवीण छेडा आणि राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.\nरत्नागिरी : गुहागर तालुक्यातील आंबेरे गावात सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी करताना १३ वर्षीय प्रणव भुवड या विद्यार्थ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू, अन्य एक विद्यार्थी जखमी.\nनागपूर : मुकुल वासनिक यांनी रामटेक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढावी. काँग्रेस पदाधिकारी करणार राहुल गांधी यांना विनंती.\nशिवस्मारक प्रकल्पात अनियमितता, बांधकाम विभागाने केली स्पेशल ऑडिटची मागणी\nहिंगोली : वसमत-नांदेड रोडवरील अपघातात संतोष एकनाथ कऱ्हाळे याचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी.\nगौतम गंभीर राजकारणाच्या पीचवर, भाजपासाठी करणार 'बॅटिंग'\nमी पुरुषांसोबत झोपत नाही; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त विधान\nमाजी क्रिकेटपूट गौतम गंभीरचा भाजपामध्ये प्रवेश; केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, अरुण जेटली उपस्थित\nभीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरण: प्रा. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीला मुंबई हायकोर्टाकडून 2 एप्रिलपर्यंत स्थगिती\nAll post in लाइव न्यूज़\n'होळी रे होळी पुरणाची पोळी' असे म्हणत दरवर्षी होळीचा उत्सव साजरा होतो. आजही होळीचा सण आहे. मुंबईतील बीडीडी चाळीत घोटाळेबाज नीरव मोदी आणि पीएनबी बँकेच्या प्रतिमेचे दहन केले जाणार आहे.\nवाईट प्रथा, वाईट रुढी यांचे अग्नीत दहन करून चांगल्याच्या निर्मिती व्हावी अशी प्रार्थना होळीच्या दिवशी केली जाते. तोच उद्देश समोर ठेवून पीएनबी बँकेला चुना लावून पळालेल्या नीरव मोदीच्या ५० फुटांपेक्षा जास्त उंचीच्या प्रतिमेचे दहन करण्यात येणार आहे.\nपंजाब नॅशनल बँकेला १२ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेचा चुना लावून नीरव मोदी देशाबाहेर पळाला. त्याला त्याचा मामा आणि व्यवसायातील सहकारी मेहुल चोक्सीनेही साथ दिली. विजय मल्ल्यापेक्षाही मोठा कर्जबुडव्या नीरव मोदी ठरला त्यामुळेच लोकांच्या मनात त्याच्याबद्दल संताप आहे. पीएनबीच्या अधिकाऱ्यांनीही नीरव मोदीला साथ दिली. त्यामुळे ग्राहकांच्या सेवेसाठी तत्पर असणाऱ्या पीएनबीवरचा लोकांचा विश्वास उडाला आहे.\nबीडीडी चाळीतील या इमारतीतर्फे दरवर्षी होलिका उत्सव साजरा करताना देशात किंवा राज्यात घडलेल्या घटनांची थीम होळी पेटवताना साकार केली जाते. याआधी नोटाबंदीचा निर्णय, कर्जबुडव्या विजय मल्ल्या, कसाब यांच्या प्रतीकात्मक प्रतिमांचे दहनही या ठिकाणी करण्यात आले आहे.\nग्रँटरोडच्या पंचशील सोसायटीमध्येही एक आगळीवेगळी होळी लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. याठिकाणी 'हुक्क्याची' प्रतिकृती उभारण्यात आली आहे. हुक्का पार्लरमुळे कमला मिलमध्ये आग लागली आणि त्याचे सेवनही शरीराला अपायकारक असते.\nनीरव मोदी होळी २०१८ पंजाब नॅशनल बँक घोटाळा\n‘मर्द को दर्द नहीं होता’चे स्क्रिनिंग लेकाचा चित्रपट पाहून भावूक झाली भाग्यश्री\nआकाश-श्लोकाच्या लग्नातील ‘सेलिब्रिटी’ व-हाडी\nएकाच शाळेत शिकायचे 'हे' सेलिब्रिटी; लहानपणीच जमली गट्टी\nअशी रंगली ‘मणिकर्णिका’ची सक्सेस पार्टी\nअंबानीचं 'प्री वेडिंग सेलिब्रिशन', बॉलिवूड कलाकारांचं आगमन\nपाहा, आकाश अंबानी व श्लोका अंबानीच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे इनसाईड फोटो\nIPL 2019 : ख्रिस गेलनं तीनदा मोडला स्वतःचा विक्रम\nईश्क वाला लव्ह; युवीची पत्नी हेजलसह जिवाची मुंबई\nIPL: 'हे' चार खेळाडू मुंबई इंडियन्सला बनवू शकतील चॅम्पियन\nभारतीय संघाचे दिग्गज तयारीला लागले, आयपीएलसाठी मैदानावर उतरले\nIPL 2019: राजस्थान रॉयल्स कमाल करणार, रहाणेसाठी वर्ल्ड कपचं दार उघडणार\nIPL 2019 : वॉर्नरच्या पुनरागमनामुळे हैदराबादमध्ये सूर्योदय, प्रतिस्पर्धींसाठी धोका\nHoli 2019 : होळीच्या खास सणासाठी 'हे' पदार्थ ठरतात बेस्ट\nHoli 2019 : होळीच्या रंगात रंगताना मुलांच्या सुरक्षेकडे असं द्या लक्ष\nहे पदार्थ खाऊन आरोग्य जपा; टळेल कॅन्सरचा धोका\nमोदींच्या गुजरातमधला ऐतिहासिक ठेवा; फोटो पाहून तुम्हाला वाटेल हेवा\nलठ्ठपणा आणि डायबिटीजपासून मुलांना वाचवण्यासाठी 'हे' पदार्थ दूर ठेवा\n'ट्री हॉऊस'- उन्हाळ्यात पिकनिकला इथं जायला हवं\nनिवडणुकीची सबब; शौचालयांची पुनर्तपासणी रखडली\nविद्यापीठातील डॉ.तुकाराम दौड बडतर्फ\nभारती पवार यांच्या भाजपा प्रवेशाने खासदार हरीश्चंद्र चव्हाण नाराज\nबोदवड उपसा सिंचनच्या नावावर इतर शहरांसाठी वाळू उपसा\nLok Sabha Election 2019 : भाजपकडून संजय काकडेंची नाराजी दूर\nशिवस्मारक प्रकल्पात अनियमितता, बांधकाम विभागाने केली स्पेशल ऑडिटची मागणी\nघोटाळेबाज नितीन संदेसराचा साथीदार हितेश पटेल अल्बानियाच्या ताब्यात\nकाँग्रेसनं पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली; मोदींचा हल्लाबोल\n राष्ट���रवादीकडून संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता\nभाजपाविरोधात 'उलटे कमळ' रासप कार्यकर्त्याची मोहीम\nपुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचं; पित्रोडांना पाकिस्तानचा पुळका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D-2/", "date_download": "2019-03-22T08:21:37Z", "digest": "sha1:YDCHP2A5MUEROVRHXYLGTV7EGDTTRKJG", "length": 11814, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "स्मार्ट होम्सचे वाढते प्रस्थ (भाग-२) | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nस्मार्ट होम्सचे वाढते प्रस्थ (भाग-२)\nस्मार्ट होम्सचे वाढते प्रस्थ (भाग-१)\nआजकाल स्मार्ट होम्समध्ये मिळणारे सर्वसाधारण फिचर अॅक्‍सेस कंट्रोलचे आहे. यापुढे एक पाऊल टाकत व्हिडीओ डोअर फोनदेखील आता उपलब्ध होत आहे. या सुविधेनुसार घराची बेल वाजताच आपल्याकडे आलेल्या व्यक्तीचा फोटो काढून ते चित्र मालकाच्या मोबाइलवर पाठवले जाते. याशिवाय लाइव्ह व्हिडीओदेखील पाहावयास मिळतो. यावरून तो व्यक्ती ओळखीचा की अनोळखी आहे, हे समजणे सोपे जाते. ई-मेलच्या माध्यमातून त्याचा फोटो मोबाइलवर पाठवला जातो आणि त्याचे नोटेफिकेशनही फोनवर मिळते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही सुविधा अत्यंत महत्त्वाची आहे. आपण घराबाहेर किंवा परगावी असताना आपल्या घरी एखादी अनोळखी व्यक्ती आल्यास त्याची माहिती चटकन समजण्यास मदत मिळते. स्मार्ट उत्पादनाचा घरी वापर केल्याने अनेक प्रकारचे लाभ मिळतात.\nविशेष म्हणजे या उत्पादनाला आपल्या गरजेनुसार हाताळू शकतो. म्हणूनच स्मार्ट घरांची मागणी अलीकडच्या काळात वाढलेली दिसून येते. स्मार्ट फोन ऍप्सच्या मदतीने आपण जगभरातून कोणत्याही ठिकाणावरून आपल्या घरावर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे. रिअल इस्टेटच्या तज्ज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट होम खरेदी करणाऱ्यांचे वय जर लक्षात घेतले तर त्यात बहुतांश युवापिढीचा समावेश आहे. तज्ज्ञांच्या मते, युवा पिढी ही स्मार्ट होमच्या बदल्यात जादा पैसे मोजण्यातही मागेपुढे पाहात नाहीत. स्मार्ट होमचा सर्वाधिक फायदा म्हणजे घर सुरक्षित राहण्याची हमी मिळते. आजकाल बहुतांश नोकरदारांना कामानिमित्ताने देशात-परदेशात फिरावे लागते. अशावेळी घर सुरक्षित ठेवण्यासाठी सध्याच्या प्रचलित व्यवस्था अपु���्या असल्याचे निदर्शनास येते. म्हणून स्मार्ट होमच्या मदतीने ही मंडळी घराच्या सुरक्षेबाबत निश्‍चिंत राहतात.\nगृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता\nभिंतीत जिवंतपणा आणणारे बायोफिलिक (भाग-२)\nरिअल इस्टेटमध्ये मुंबई महागडे\nभिंतीत जिवंतपणा आणणारे बायोफिलिक (भाग-१)\nमालमत्ता खरेदी करताना… (भाग-२)\nपुणे – बस थांब्यासाठीची उधळपट्टी सुरूच\nवेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स, मिर्जापुर आजही सर्वाधिक लोकप्रिय \nजागतिक वन दिन : वनसंवर्धनासमोर वणवे, अतिक्रमणांचे आव्हान\nपाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रस्ते कॉंक्रिटीकरण बंद करा\nगौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश\nजलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज\nभारताने खरंच ३०० दहशतवादी मारले का\nपुणे – उन्नत रिंगरोडसाठी चीनसह सात कंपन्यांची तयारी\nपुणे – पादचारी पुलांचे होणार ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’\n‘मी पुरुषांसोबत झोपत नाही’; रमेश कुमार यांच्या वक्‍तव्याने नवीन वादंग\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\n‘कभी तू चायवाला तो कभी चोर चौकीदार लगता है’: धनंजय मुंडे\nअहमदनगरमधून ‘सुजय’च; भाजपकडून अधिकृत घोषणा\nवेगळा रंग दाखवणाऱ्यांना मतदार मतपेटीतूनच धडा शिकवेल- अजित पवार\nचंद्रकांत पाटलांनी घेतली माजी मंत्री विनय कोरेंची भेट ; लोकसभेच्या पाठिंब्या बाबत चर्चा\nभाजपकडून अमेठीतून पुन्हा एकदा स्मृती इराणींनाच तिकीट\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\nमेदनकरवाडीच्या माजी सरपंचावर कारवाई करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-03-22T07:49:04Z", "digest": "sha1:REO7H6346VVMNMYUGWKFVN4PT2VKRGHJ", "length": 10854, "nlines": 159, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आवास योजनेचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवा : जिल्हाधिकारी | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nआवास योजनेचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवा : जिल्हाधिकारी\nकोरेगाव, दि. 5 (प्रतिनिधी) – मागेल त्याला घर योजनेतून 2022 पर्यंत वंचित घटकांना घरकुल मिळवून देण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचवा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी व्यक्‍त केले.\nकोरेगांव नगरपंचायतीच्या प्रभाग 4 मधील प्रोफेसर कॉलनी परिसरात नगरपंचायतीच्या माध्यमातून मनोहर राऊत या लाभार्थ्याच्या घरकुल उभारणीचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष जयवंत पवार, नगरपंचायत प्रशासनाचे अधिकारी रविंद्र पवार, मुख्याधिकारी पुनम कदम, नायब तहसिलदार विठ्ठलराव काळे, श्रीरंग मदने, नगरसेवक महेश बर्गे, संजय पिसाळ, किशोर बर्गे, सुनिल बर्गे, राहुल बर्गे उपस्थित होते.\nश्रीमती सिंघल म्हणाल्या, आर्थिक दुर्बल घटकातील व्यक्‍तींसाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री शहरी आवास योजना हाती घेतली असून 2022 पर्यंत एकही घटक घरकुला पासून वंचित राहणार नाही. यासाठी शासनाने कृती कार्यक्रम आखला आहे. कोरेगांव नगरपंचायतीनेही या उपक्रमात लक्षणीय असा सहभाग नोंदवला असून शहरातील पहिल्या घरकुलाचे काम सुरु होत असल्याचा आनंदही त्यांनी व्यक्‍त केला.\nप्रारंभी नगरसेवक महेश बर्गे यांनी स्वागत केले. मुख्याधिकारी पुनम कदम यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सदाशिव शिर्के यांनी आभार मानले.\nकोरेगाव : घरकुल उभारणी शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, जयवंत पवार, महेश बर्गे, संजय पिसाळ, सुनिल बर्गे आदी. (छाया ः अधिक बर्गे)\nफोटो – कोरेगाव घरकुल\nवेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स, मिर्जापुर आजही सर्वाधिक लोकप्रिय \nजागतिक वन दिन : वनसंवर्धनासमोर वणवे, अतिक्रमणांचे आव्हान\nपाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रस्ते कॉंक्रिटीकरण बंद करा\nगौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश\nजलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज\nभारताने खरंच ३०० दहशतवादी मारले का\nपुणे – उन्नत रिंगरोडसाठी चीनसह सात कंपन्यांची तयारी\nपुणे – पादचारी पुलांचे होणार ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’\n‘निवडणूक काळात उशिराच घरी जा\nजैश-ए-मोहम्मचा अतिरेक्याला दिल्लीतून अटक\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- ��. कर्डिले\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\n‘कभी तू चायवाला तो कभी चोर चौकीदार लगता है’: धनंजय मुंडे\nअहमदनगरमधून ‘सुजय’च; भाजपकडून अधिकृत घोषणा\nवेगळा रंग दाखवणाऱ्यांना मतदार मतपेटीतूनच धडा शिकवेल- अजित पवार\nचंद्रकांत पाटलांनी घेतली माजी मंत्री विनय कोरेंची भेट ; लोकसभेच्या पाठिंब्या बाबत चर्चा\n‘दुसऱ्यांची लेकरे किती दिवस गोंजाणार, स्वतःच्या घरात पाळणा कधी हलवणार’: राष्ट्रवादीची पोस्टरबाजी\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nकाँग्रेसची पिछेहाट सुरूच, भाजपचा वरचष्मा\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2012/09/blog-post_13.html", "date_download": "2019-03-22T08:26:54Z", "digest": "sha1:2HZRFK4QDVPXTPM3DI7BVH7QRUAJJLOX", "length": 9456, "nlines": 253, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): नक्की होते हरणे माझे तरी खेळलो डाव..", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (105)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (58)\nगझल - मात्रा वृत्त (56)\nभावानुवाद - कविता (42)\nनक्की होते हरणे माझे तरी खेळलो डाव..\nनक्की होते हरणे माझे तरी खेळलो डाव\nनकोस आणू बहादुरीचा उगाच आविर्भाव\nहोते घर माझेच तरीही होतो उपरा मीच\nमाझ्या नावाच्या पाटीवर तू चिकटवले नाव\nज्याच्या त्याच्या लेखी झालो मीच खरा बदनाम\nम्हणून आलो परक्या देशी सोडुन माझा गाव\nजे जे माझे होते ते ते सारे केले दान\nअंगावरच्या कपड्यांची पण भिकाऱ्यास त्या हाव\nही दुनिया माझ्या शब्दाला पाळत होती चोख\nमलाच कळले नाही माझा कधी उतरला भाव\nप्रवास माझा चालू आहे, किती लोटला काळ\nअजूनही पण मलाच माझा गवसेना का ठाव \nमेलो मी, पण चालुन ये तू नव्या दमाने चाल\nछातीवरती घावांसाठी अजून आहे वाव\nबांधण्यास स्वप्नांची थडगी बरेच होते हात\n'जितू', ह्याच हातांनी केले होते वर्मी घाव\nLabels: गझल, गझल - मात्रा वृत्त\nआपलं नाव नक्की लिहा\nमनात येते हेच मला तू दिसल्यानंतर..\nतुला दुरून पाहणे प्रशस्त वाटते मला (तरही गझल)\nशिवी चालेल, पण ती तूच द्यावी \nमाझ्या वाटेवर माझे नाव होते उमटले..\nनक्की होते हरणे माझे तरी खेळलो डाव..\nचोरीलाही म्हणता येते उधार हल्ली\nसुखास माझ्या कधीच नव्हता दु:खाचाही धाक\nआरसा नेहमी खरं बोलतो.. (उधारीचं हसू आणून.... भाग -...\nघरी जाणं रोजच जीवावर येतं.. (उधारीचं हसू आणून....भ...\nउधारीचं हसू आणून.... (भाग - २)\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nजग्गा जासूस आणि 'पण..'\nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\nनिलेश पंडित - मराठी कविता\nरुटीनात आहेस तू रोज माझ्या\n२५४. अवघड विषयाचा तास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/solapur-university-name-change-controversy/", "date_download": "2019-03-22T08:23:00Z", "digest": "sha1:6FVYJCXVBMT7DS4UDM5AV7UZQ7UYLBOU", "length": 8962, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लिंगायत समाजाला खुश करण्यासाठी भाजपची खेळी; अहिल्याबाई होळकर नामकरणाचा फेरविचार ?", "raw_content": "\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nअमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण\n‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’\nपाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे चुकीचे,आणखी एका कॉंग्रेस नेत्याला आला दहशतवाद्यांचा पुळका\nलिंगायत समाजाला खुश करण्यासाठी भाजपची खेळी; अहिल्याबाई होळकर नामकरणाचा फेरविचार \nटीम महाराष्ट्र देशा : काही दिवसांपूर्वीच सोलापूर विद्यापीठाला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर याचं नाव देण्याची गर्जना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केली होती. मात्र आता अहिल्याबाई होळकर यांच्या नामकरणाचा फेरविचार करण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. याला कर्नाटकामध्ये होवू घातलेल्या निवडणुका कारण असल्याचं बोलल जात आहे.\nसोलापूर विद्यापीठाला नेमके कोणते नाव द्यावे याबा��त निर्णय घेण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापण करण्यात आली आहे. या समितीमध्ये उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट, जलसंधारण मंत्री राम शिंदे, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचा समावेश आहे.\nराज्याच्या सत्तेवर येताना भाजपने धनगर आरक्षणाचा मुद्द्याला हात घातला होता. तसेच आपली सत्ता आल्यास धनगर समाजाला आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्तेवर विराजमान होवून तीन वर्षे झाली तरी आरक्षणाबाबत सरकारकडून कोणतीच ठोस भूमिका घेतली जात नसल्याने धनगर समाजाकडून संताप व्यक्त केला जात होता. हाच रोष शमवण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीदिनी आयोजित एका कार्यक्रमात स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर नाव देण्याची घोषणा केली. मात्र हि घोषणा होवून सात ते आठ महिने उलटले तरी शासन पातळीवर कोणतीच हालचाल होताना दिसत नाही.\nएका बाजूला मुख्यमंत्र्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या नामकरणाची घोषणा करताच लिंगायत समाजाकडून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला होता, सोलापूर विद्यापीठाला होळकरांच्या नावाऐवजी सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वराचे नाव देण्याची मागणी लिंगायत समाजाकडून सुरुवातीपासून करण्यात येत आहे. मात्र सरकारने समाजाच्या मागणीकडे साफ दुर्लक्ष करत होळकर यांच्या नावाची घोषणा केल्याचा रोष लिंगायत समाजामध्ये आहे. तसेच पुढील काही दिवसांत कर्नाटक निवडणुका होवू घातल्या आहेत. कर्नाटकमध्ये लिंगायत बहुल राजकारणामुळे भाजप आता सावध भूमिका घेत असल्याचे दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर विद्यापीठाला नामकरणावर विचारविनिमय करण्याचा भाग म्हणून मंत्रिपातळीवर उपसमितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nप्रशांत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा\nऑस्कर: ‘द शेप ऑफ वॉटर’ सर्वोत्कृष्ट चित्रपट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/three-times-progress-farmers-during-bjps-tenure-devendra-fadnavis/", "date_download": "2019-03-22T08:48:14Z", "digest": "sha1:S4YYXNNOA4XKLYIPCZF7NT54EZ7CK7US", "length": 6864, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काँग्रेसपेक्षा भाजपच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची तिप्पट प्रगती झाली- फडणवीस", "raw_content": "\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\n‘रासपने निवडणूक लढवावी आणि भाजपला आपली ताकद दाखवावी’\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nकाँग्रेसपेक्षा भाजपच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची तिप्पट प्रगती झाली- फडणवीस\nखामगाव : गत अनेक वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या कार्यकाळापेक्षा भाजपच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची तिप्पट प्रगती झाली असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे . शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात चार दिवसीय पश्चिम विदभार्तील सर्वात मोठा कृषी महोत्सवा चे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महोत्सवात फडणवीस बोलत होते.\nदेवेंद्र फडणवीस यांचा दावा\nगत अनेक वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या कार्यकाळापेक्षा भाजपच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची तिप्पट प्रगती झाली असून ही प्रगती केवळ कागदावरच नव्हे, तर ती दृष्य स्वरुपात आहे. भाजपच्या सरकारने काँग्रेसच्या सरकारपेक्षा तिप्पट आर्थिक तरतुद केल्यामुळे हे शक्य झालं. काँग्रेसच्या कार्यकाळात २० ते २२ हजार कोटी तरतुद असायची, ती आता ६६ हजार कोटी रुपयांवर गेली आहे.मागच्या कर्जमाफीत संपूर्ण विदर्भासाठी २५० कोटी मिळाले, तर यावेळच्या कर्जमाफीत एकट्या बुलडाणा जिल्ह्यासाठी ११०० पेक्षा अधिक रुपयांची कर्जमाफी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना आणल्या आहेत. शेतकऱ्यांना यावेळी देण्यात आलेली कर्जमाफी ही म���गच्या सरकारपेक्षा जास्त फायदेशीर ठरल्याचा दावाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\n‘रासपने निवडणूक लढवावी आणि भाजपला आपली ताकद दाखवावी’\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nभाजप युवामोर्चा अध्यक्षाची मनपा अभियंत्यास मारहाण\nपिंपरी शहालीमधे श्रीपाद छिंदम याचा चौकात पुतळा जाळून निषेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/national-news-two-terrorists-killed-kashmirs-sopore-49353", "date_download": "2019-03-22T09:17:14Z", "digest": "sha1:5U4LU4HUFCN6U26BQ3DCLPLEOYBX6X7S", "length": 13593, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "national news Two terrorists killed in Kashmir's Sopore सोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nसोपोरमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार\nगुरुवार, 1 जून 2017\nआज पहाटे साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिस आणि लष्कराच्या 21 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी संयुक्तरित्या दहशतवाद्यांविरोधात हे अभियान राबविले.\nश्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर गावातील नाथी पोरा भागात आज (गुरुवार) पहाटे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत.\nपोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाथी पोरा भागात एका घरात दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर घेराव घालून ही कारवाई करण्यात आली. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या गोळीबारात दोन्ही दहशतवादी ठार झाले आहेत. या चकमकीत एकही जवान जखमी झालेला नाही. परिसरात शोधमोहिम सुरु आहे.\nआज पहाटे साडेतीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिस आणि लष्कराच्या 21 राष्ट्रीय रायफल्सच्या जवानांनी संयुक्तरित्या दहशतवाद्यांविरोधात हे अभियान राबविले. सोपोरमध्ये बुधवारी पोलिसांच्या पथकावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात चार पोलिस जखमी झाले होते.\nई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nएेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​\nप्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी\nजनावरे खरेदी-विक्रीच्या निर्णयात हस्तक्षेप नाही- केरळ उच्च न्यायालय​\nप्रशासकीय नव्हे; परराष्ट्र सेवे�� जाणार​\nकरिअरसाठी स्काय इज द लिमिट​\nमराठवाड्यात दीडशे दिवसांत 361 शेतकरी आत्महत्या​\nमंत्री झालो याची शेट्टींना असुया..\nअभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला\nजैशे महंमदचा दहशतवादी सज्जाद खानला दिल्लीत अटक\nनवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यातील सूत्रधार मुदस्सिर याचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा जैशे महंमदचा दहशतवादी सज्जाद खान याला दिल्ली पोलिसांच्या विशेष...\nश्रीनगर : जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु, 24 तासांत 5 ठार\nश्रीनगर : सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले आहेत. गेल्या चोवीस तासापासून शोपियन जिह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक...\nLoksabha 2019 : बेताल वक्तव्यानंतर पित्रोदांची आता धावपळ; सारवासारव करण्याचा प्रयत्न\nनवी दिल्ली - भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवर सॅम पित्रोदा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे...\nLoksabha 2019 : पित्रोदांकडून पाकला क्लीन चिट, मोदींचा काँग्रेसवर निशाणा\nनवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यावर सॅम पित्रोदा यांनी...\nगणेशपुरी पोलिस स्टेशनमध्ये सहायक पोलिस निरीक्षक परशुराम लोंढे याची नियुक्ती\nवज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पदी पी.एम. लोंढे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. मावळते वरिष्ठ...\nनांदेड : दोन पिस्तूलांसह मोठा शस्त्रसाठा जप्त\nनांदेड : येथील सचखंड गुरुद्वारा गेट नंबर 2 समोरून बुधवारी (ता. 20) रात्री अकराच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/603203", "date_download": "2019-03-22T08:56:13Z", "digest": "sha1:LPUBPCJS2IZBAKTREKBCRCP6UN4A45CU", "length": 7704, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विरोधी पक्षांनी धोरण आखून आघाडी करणे आणि वैयक्तीक महत्त्वाकांक्षा दूर ठेवणे गरजेचे आहे-सोनिया गांधी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » विरोधी पक्षांनी धोरण आखून आघाडी करणे आणि वैयक्तीक महत्त्वाकांक्षा दूर ठेवणे गरजेचे आहे-सोनिया गांधी\nविरोधी पक्षांनी धोरण आखून आघाडी करणे आणि वैयक्तीक महत्त्वाकांक्षा दूर ठेवणे गरजेचे आहे-सोनिया गांधी\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nयेत्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकले आहे. याचा प्रत्यय काँग्रेस कार्यकारिणीच्या आजच्या बैठकीत दिसून आला आहे. ‘आरएसएसच्या संघटनात्मक आणि आर्थिक शक्तीचा सामना करण्यासाठी विरोधी पक्षांनी धोरण आखून आघाडी करणे आणि वैयक्तीक महत्त्वाकांक्षा दूर ठेवणे गरजेचे आहे. मोदी सरकारची उलटगणती सुरू झाली असून हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना केलेल्या भाषणावरून स्पष्ट झाले आहे’, असे वक्तव्य काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले आहे.\nयावेळी त्या म्हणाल्या, आम्हाला लोकशाहीच्या वाईट काळात लोकांना वाचवण्याचे काम करावे लागणार असून काँग्रेस आघाडी मजबूत करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोबत आम्ही आहोत अशी भूमिकाही गांधी यांनी व्यक्त केली. नरेंद्र मोदींचे सरकार धोकादायक आहे. देशातील लोकांना यापासून वाचवायचे आहे. लोकशाहीची खिल्ली उडवली जात आहे. नागरीक भीतीच्या वातावरणात जगत आहेत आणि देशात गरीबी वाढत आहे. मोदी सरकारच्या अखेरच्या घटका सुरू झाल्या असून आम्ही आघाडी करण्यासाठी तयार आहोत. संपूर्ण काँग्रेस पक्ष राहुल गांधींना साथ द्यायला तयार आहे. राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत पार पडलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत त्या बोलता होत्या.\nया बैठकीत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी राहुल गांधी यांना संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. सामाजिक समता आणि आर्थिक विकासाची गाडी पुन्हा रूळावर आणण्यासाठी काँग्रेस पक्ष राहुल यांच्या पाठिशी राहील असे आश्वासन डॉ. सिंग यांनी राहुल यांना दिले.\nअखेर आमदार परिचारक निलंबित ; ‘ते’ वक्तव्य भोवले\nअर्थव्यवस्थेची कासवछाप अगरबत्ती झाली : शिवस���ना\nतब्बल 16तासांनंतर पश्चिम रेल्वे पुर्ववत\n‘अभिनंदन’ ; विंग कमांडरची पाकिस्तान करणार उद्या सुटका\nवाढत्या वयामुळे अडवाणींना तिकीट दिले नाही : नितीन गडकरी\nभारती पवार यांचा भाजपात प्रवेश तर प्रवीण छेडांची घरवापसी\nगौतम गंभीरचा भाजपात प्रवेश\nकाँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरूवात केली आहे : नरेंद्र मोदी\nपुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचे : सॅम पित्रोडांनी\nपत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सचिवाची आत्महत्या\nकर्नाटकात क्रूझर आणि कंटेनरची भीषण धडक, 9 जणांचा मृत्यू\nकाश्मीरमध्ये 24 तासांत 4 एन्काऊंटर; टॉप कमांडर अलीसह 5 दहशतवादी ठार\nकुटुंबांशिवाय वाढदिवसाचा आनंद अपूर्ण : शिवानी\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 22 मार्च 2019\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/keywords/santoshi/word", "date_download": "2019-03-22T08:03:27Z", "digest": "sha1:MTRAMC4Q2K6W3KMEB2NXDRRI2FB77ZGV", "length": 5242, "nlines": 47, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - santoshi", "raw_content": "\nसंतोषी माता - जय सन्तोषी माता, जय सन्तो...\nव्रतसे ज्ञानशक्ति, विचारशक्ति, बुद्धि, श्रद्धा, मेधा, भक्ति, तथा पवित्रताकी वृद्धि होती है और अंतरात्मा शुद्ध होती है \nसंतोषी मातेची आरती - जय देवी श्रीदेवी माते \nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे असा पुराणात उल्लेख आहे. समस्त विश्वाला संतोष देणारी आणि भक्तांची श्र..\nसोळा शुक्रवारचे व्रत का करावे\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nपथ्ये, नियम व सूचना\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\nजगत्‌जननी भगवती श्रीसंतोषी माता ही साक्षात महालक्ष्मी स्वरूप व गणपतीची कन्या आहे.Santoshi Mata, the mother of contentment.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.com/crimereport/6319/", "date_download": "2019-03-22T09:17:35Z", "digest": "sha1:YEPJJC2SSMMXAQ6LTYRZB6UM6MOCTGQB", "length": 9447, "nlines": 110, "source_domain": "nandednewslive.com", "title": "एका महिलेवर जीवघेणा हल्ला; एक महिलेचा हुंड्यासाठी छळ – Online NewsPortal of Nanded", "raw_content": "\nएका महिलेवर जीवघेणा हल्ला; एक महिलेचा हुंड्यासाठी छळ\nनरसी चौकातील लक्झरी बस थांब्यावर एका महिलेवर चाकूने जीवघेणा हल्ला झाला आहे. तसेच एका 23 वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळीने त्रास दिला आहे.\nखंडगाव बेंद्री ता.नायगाव, ह.मु.नांदेड येथील सुनिता शिवाजी काटेवाड(48) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 मार्च 2019 रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास त्या बेंद्री येथील कंदोरीचा कार्यक्रम संपवून नरसी चौकातील लक्झरी स्टॅंडवरून नांदेडकडे येण्यासाठी लक्झरीत बसल्या असतांना एकाने त्यांना लक्झरीतून उतर आणि माझ्यासोबत मोटारसायकलवर चल असे सांगितले. सुनिता काटेवाड यांनी नकार देताच त्या आरोपीने त्यांचा हात धरुन बसखाली ओढले आणि त्यांच्यापोटात चाकूने हल्ला करून जखमी केले. रामतिर्थ पोलीसांनी जीव घेणा हल्ला करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक एस.एस.बनसोडे अधिक तपास करीत आहेत.\nएका 23 वर्षीय विवाहित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार डिसेंबर 2018 ते मार्च 2019 या दरम्यान त्या महिलेला तिचे सासरची मंडळी तु दिसायला चांगली नाही आणि तुला या घरात नांदायचे असेल तर माहेरहून 1 लाख रुपये घेऊन ये असे सांगून तिला मारहाण केली, शिवीगाळ केली, मानसिक व शारिरीक त्रास दिला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक जमदाडे अधिक तपास करीत आहेत.\nPosted in इतर, क्राईम रिपोर्टTagged जीवघेणा हल्ला, हुंड्यासाठी छळ\nPrevious नांदेड ग्रामीण पोलीसांनी दोन फरारी आरोपी पकडले\nNext नायगावमध्ये 2 क्विंटल प्लास्टिक जप्त; 66 हजाराचा दंड\nइतर . क्राईम रिपोर्ट\nमहाराष्ट्रात पावणेनऊ कोटी मतदार\nइतर . क्राईम रिपोर्ट\nतृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत बनल्या निवडणुकीच्या सदिच्छादूत\nइतर . क्राईम रिपोर्ट\nमतदारांच्या मदतीला 1950 हेल्पलाइन\nअपडेट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, मेलआयडी टाकून साईन अप करा...तुमचा आयडी कुठेही व्हायरल होणार नाही.\nतृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत बनल्या निवडणुकीच्या\nडाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला\nधुळवडीच्या दिवशी काळेश्वर मंदिराच्या काठावर एका युवकाचा बुडून\n40-50 हजार सिक्ख भाविकांच्या उपस्थितीत ‘होला मह्ल्ला’ उत्साहात\nसी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिता भंगाच्या 717\nटीसीएल इलेक्ट्रॉनिक्सची दिल्ली कॅपिटल्ससह\nट्रेनने प्रवास करताय…. मग लक्षात ठेवा या १०\nप्राप्तीकर कमी करण्याकरिता ‘एचआरए’ ठरेल\nअशोक चव्हाणांच्या बालेकिल्याला खिंडार पाडणारा भारतीय जनता पार्टीचा मास लिडर\nशहीद जवानांपैकी 6 जणांनी मुदखेडमध्ये घेतले होते\nसहस्त्रकुंड एकलव्य रेसिडेंसियल पब्लीक\nकॉग्रेसच्या एका बड्या माजी मंत्र्यांना आ. चिखलीकरांच्या विरोधात निवडणुकीसाठी गळ\nयंदाच्या लोकसभा निवडणूकीत अशोक चव्हाणांचा किल्ला धारातिर्थी पडणार –\nअशोक चव्हाणांचा पराभव अटळ – ना.\nतलवारीने हल्ला करून उजवा हात लटकवणाऱ्याला पोलीस\nखा.अशोक चव्हाणांच्या जाहीर व्यक्तव्यानंतर सुध्दा मटका बंद झालाच\nकॉंग्रेसच्या बालेकिल्यात नांदेड लोकसभेवर विरोधकांचा एकच\nपोलीस उपनिरिक्षक शितल चव्हाणची ‘सुपारी’ घेवून\nया वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वृत्तसंकेतस्थळ घेत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/ganapati-ornaments-makers-1745643/", "date_download": "2019-03-22T08:42:18Z", "digest": "sha1:LBN2G5W5JG4APIYSKATT4EQ6K76B6NPZ", "length": 29917, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ganapati ornaments makers | देवाचे सोनार | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nबर्मिगहॅममधील मशिदींवरील हल्ल्याचा तपास\nकाबूलमधील स्फोटात ६ जण ठार\nदक्षिण मुंबईतील धोकादायक पूल जमीनदोस्त\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nपालघरमध्ये माकपचा बविआला पाठिंबा\nदेवाचे सोनार नाना वेदक.\nसिद्धिविनायकासाठी त्यांनी आजवर जवळजवळ शंभरेक मुकुट तयार केले आहेत.\nमोठमोठय़ा, भव्य गणेशमूर्ती हे मुंबईतल्या गणेशोत्सवाचे नेहमीच वैशिष्टय़ राहिले आहे. साहजिकच या भव्य मूर्तीना साजेसा असा त्यांचा सगळा साज असतो. त्याचाच एक भाग म्हणजे या मूर्तीचे भव्यदिव्य दागिने. २०-२२ फूट उंचीची गणेशमूर्ती असेल तर तिचा मुकुट, हार, तोडे हे दागिनेही तेवढय़ा आकाराच्या देहावर साजेसेच असायला हवेत. या दागिन्यांसाठी मुंबईत गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचे पाय वळतात, ते देवाचे सोनार म्हणून गणेश भक्तांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या नाना वेदक यांच्याकडे.\nसराफी हा नाना वेदकांचा पिढीजात व्यवसाय. पण १९९४ साली त्यांनी मुंबईतल्या प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायकाचा मुकुट घडवून दिला आणि तिथंपासून मंदिरातले दागिने करायला सुरुवात झाली. सिद्धिविनायकासाठी त्यांनी आजवर जवळजवळ शंभरेक मुकुट तयार केले आहेत. सिद्धिविनायकाच्या दागिन्यांबरोबरच वेगवेगळ्या मंदिरांमधल्या देवांचे दागिने करण्याचं काम त्यांच्याकडे यायला लागलं.\nत्यानंतर कामाला वेगळं वळण देणारा टप्पा आयुष्यात आला तो २००६ मध्ये. या वर्षी त्यांच्याकडे सुप्रसिद्ध लालबागच्या राजाची सोनपावलं तयार करण्याचं काम आलं. ‘तेव्हापासून मुंबईतल्या बहुतेक मोठय़ा गणपतींसाठी दागिने तयार करण्याचं काम आमच्याकडेच येत गेलं.’ नाना वेदक सांगतात. ‘लालबागचा राजा, गणेशगल्ली, गिरगावचा राजा, फोर्टचा राजा अशा मोठमोठय़ा ७० ते ८० टक्के गणपतींसाठी आम्ही दागिने तयार केले आहेत.’\nलालबागच्या राजासाठी त्यांनी ३० किलो चांदीची पावलं तयार केली. गणेशोत्सवाच्या काळात भक्त राजाच्या पायाशी नारळाची तोरणं वाहतात. त्याच्या पावलांवर डोकं ठेवणाऱ्या भक्तांची संख्या लाखोंच्या घरात असते. सततच्या स्पर्शामुळे मातीच्या मूर्तीला इजा पोहोचण्याची शक्य��ा निर्माण होते. तिची नखं निघून जाऊ शकतात. लालबागच्या राजाच्या मंडळाची पूजेची मूर्तीही तीच आहे. तेव्हा पायाच्या सुरक्षेच्या दृष्टीने लालबागच्या राजाला ही सोनपावलं तयार करण्यात आली होती. मूर्तीच्या मूळच्या ढाच्याला जराही धक्का न पोहोचवता तिला पावलं जडवणं हे अतिशय नजाकतीचं, कौशल्याचं काम आपण आणि आपल्या सहकाऱ्यांनी केल्याचं नाना वेदक अभिमानाने सांगतात. ही पावलं मंडळाला आणि भक्तांना इतकी आवडली की राजाचे सगळेच दागिने करण्याचं काम त्यांच्याकडे यायला लागलं. राजाची भिकबाळी, बाजूबंद, परशू, कडे, खालच्या हाताचे कडे, कमरपट्टा, तीन कंठय़ा, सोनपावलं, पायाखालची गादी, गदा, उंदीर हे सगळं त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं आहे. त्यापैकी सोनपावलं, पायाखालची गादी आणि उंदीर चांदीचा आहे. तर बाकी सगळे दागिने सोन्याचे आहेत. सोनपावलांनंतर लगेचच लालबागच्या राजाच्या मंडळाने त्यांना ‘राजा’चा अधिकृत सोनार म्हणूनच नेमलं. आणि तिथून पुढे इतर मंडळांनीही त्यांच्याकडून आपापल्या गणेशमूर्तीसाठी सोनपावलं आणि इतरही दागिने करून घ्यायला सुरुवात केली.\nघरगुती गणपतीचे दागिने आणि सार्वजनिक गणेशमूर्तीचे दागिने यातला फरक नोंदवताना नाना सांगतात की मुख्य फरक आकारातला असतो. घरगुती गणेशमूर्ती आकाराने लहान असल्यामुळे तिचे दागिनेही लहान असतात. या दागिन्यांवरची कलाकुसरही नाजूक असते. घरगुती गणेशमूर्तीच्या दागिन्यांसाठी ऑर्डरप्रमाणे मूर्ती घेऊन तिच्यावरच मुकुट, तोडे, कंठी हे दागिने तयार केले जातात. सार्वजनिक गणेशमूर्तीच्या बाबतीत असं नसतं. मुळात तिचा आकार प्रचंड असल्यामुळे तिचे दागिनेही आकाराने मोठे, वजनाला जास्त असतात. त्यासंदर्भातला एक फरक सांगताना नाना सांगतात की तीनचार अपवाद वगळता बाकी सगळी गणेश मंडळं चांदीमध्ये दागिने घडवून त्यांना सोन्याचं पाणी देतात. लालबागचा राजा, गणेशगल्ली, मुंबईचा राजा, सह्य़ाद्री सार्वजनिक मंडळ, जीएसबी वडाळा या चारपाच मंडळांनी सगळे दागिने सोन्यातले घडवले आहेत तर बाकीच्यांसाठी चांदीत दागिने घडवून सोन्याचं पाणी दिलं आहे.\nआकार आणि चांदीसोनं याबरोबरच घरगुती तसंच सार्वजनिक गणेशमूर्तीसाठीच्या दागिन्यांच्या डिझाइनमध्येही फरक असतो, असं नाना सांगतात. ही डिझाइन्स प्रामुख्याने पारंपरिक असतात. ते आणि त्यांचे सहकारीच ही डिझाइन्स तयार करतात. त्यासाठी ना कागद हातात घेतला जातो, ना त्यावर काही डिझाइन्स काढून बघितली जातात. गणेशमूर्तीचा मोल्ड बघितला की या मूर्तीवर कोणत्या डिझाइनचे दागिने शोभून दिसतील हे समजतं आणि त्यानुसार नाना आणि त्यांचे सहकारी कामाला लागतात. असं असलं तरीही प्रत्येक दागिना पारंपरिक पद्धतीचा आणि पहिल्यापेक्षा वेगळा असतो असं नाना सांगतात.\nएरवी घरगुती गणेशमूर्तीच्या बाबतीत मूर्तीपासून दागिन्यांपर्यंत टीव्ही-सिनेमांमधल्या ट्रेण्डनुसार दरवर्षी बदल होत असतात तसं सार्वजनिक गणेशमूर्तीच्या दागिन्यांबाबत घडत नाही, असा त्यांचा अनुभव आहे. ट्रेण्डच सांगायचा तर सध्या गणेशमूर्तीचा आशीर्वादाचा हात आणि सोनपावलं तयार करून घेण्याचा ट्रेण्ड आहे, असं ते सांगतात. हल्ली बहुतेक गणेशमंडळं गणेशमूर्तीला चांदीमधले हात आणि सोनपावलं जडवून घेतातच. सार्वजनिक गणेशमूर्ती अवाढव्य आकाराची असल्यामुळे हे हात आणि पावलं आकाराने तिला साजेशी असेल असं बघितलं जातं.\nनानांनी २००६ पासून आत्तापर्यंत सार्वजनिक गणेशमूर्तीसाठी चांदीत साताठशे किलोचे दागिने केले आहेत. तर सोन्यात दरवर्षी तीन ते चार किलोचे दागिने केले आहेत. ते सांगतात की कोणत्याही भव्य गणेशमूर्तीसाठी ऑर्डर आली आणि दागिने तयार करून दिले आणि त्या मूर्तीवर घातले असं होत नाही. मूर्ती तयार व्हायला सुरुवात होते तेव्हाच तिच्या दागिन्यांची तयारी सुरू होते. त्यासाठी मूर्तीचा मोल्ड त्यांना लागतो. साधारण मार्च अखेरीस मूर्तीचे मोल्ड तयार करायला सुरुवात होते. एप्रिलच्या दुसऱ्या आठवडय़ात हे मोल्ड मूर्तिकाराकडून आणून मग त्यानुसार दागिन्यांना सुरुवात होते. गणपती बसेपर्यंत हे काम अहोरात्र सुरू असते. त्यांच्या या कामातील अनुभवामुळे मुंबईतील मोठय़ा मूर्तींचे मूर्तिकार त्यांच्या संपर्कातल्या गणेश मंडळांना गणेश मूर्तीसाठी दागिने करायचे असतील तर नानांकडेच पाठवतात.\nनाना सांगतात की लालबागच्या राजाएवढय़ा मोठय़ा मूर्तीचे दागिने तयार करण्याचा कोणताही अनुभव नसताना त्यांनी लालबागच्या राजासाठी ३० किलो चांदीतून सोनपावलं तयार केली. त्या पावलांमुळे लोक त्यांना ओळखायला लागले, त्यांची प्रसिद्धी व्हायला लागली. त्यांच्यासाठी दागिना करण्याचा दुसरा आव्हानात्मक अनुभव होता, लालबागच्याच गणेशगल्लीच��या गणेशमूर्तीसाठीचा. २२ फूट उंचीच्या या मूर्तीसाठी सहा किलो सोन्यातून १२ फुटाची कंठी करायची होती. सोनं हे धातू म्हणून कठीण नसतं, तर मृदू असतं. त्यामधून २२ फूट उंचीच्या मूर्तीसाठी कंठी करणं, कंठीचं सहा किलोचं वजन त्या मूर्तीने पेलणं, शिवाय एवढय़ा मोठय़ा मूर्तीवर तो दागिना घालणं, तो घालताना घ्यायची काळजी हे सगळंच आव्हानाचं होतं. पण ते त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लीलया पेललं. कंठी अजूनही त्या मूर्तीवर घातली जाते. आजही ती भारतातली सगळ्यात जास्त उंचीची, लांबीची, वजनदार कंठी आहे.\nआणखी एक उल्लेख ते आवर्जून करतात की मुंबईत फोर्टमध्ये इच्छापूर्ती गणेश मंडळाने खूप हौसेने मुकुटापासून सर्व दागिने केले आहेत. खरं तर मोठी मंडळं मुकुट सहसा बनवत नाहीत. कारण तो खूप वजनदार असतो आणि असा वजनदार मुकुट मूर्तीच्या मस्तकावर घालून ठेवायचा तर खूप काळजी घ्यावी लागते. पण इच्छापूर्ती मंडळाने तो तयार केला आहे. नाना सांगतात की या मंडळाचे सगळेच दागिने खूप वैशिष्टय़पूर्ण आहेत.\nशाडूच्या मातीपासून केलेली गणेशमूर्ती असेल तर दागिन्यांच्या बाबतीत खूप काटेकोरपणे विचार करावा लागतो, असा नानांचा अनुभव आहे. गिरगावचा राजा ही खूप मोठी मूर्ती शाडूची आहे. तिच्या दागिन्यांचं डिझायनिंग करताना नाना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खूप काळजी घ्यावी लागली होती. गळ्यातली कंठी, हातातले तोडे मूर्तीच्या वजनाप्रमाणे आणि आकाराप्रमाणे करताना शाडूच्या मूर्तीवर ओरखडाही येता कामा नये, हे पहावं लागतं. अर्थात मुंबईतल्या ९० टक्के मोठय़ा मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्याच आहेत. हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच शाडूच्या आहेत, असंही त्यांचं निरीक्षण आहे.\nबहुतेक मंडळं एकदा केलेले दागिने पुढे दरवर्षी वापरतात. लोक नवस म्हणून गणपतीला सोनं वाहतात, त्यातून नवीन दागिने केले जातात. पण आधी केलेले मूळ दागिने मात्र मोडले जात नाहीत, लालबागच्या राजासाठी २००६ साली केलेली सोनपावलं, २००७ साली केलेले दागिने आजही वापरले जात आहेत. बहुतांश मंडळं तसंच करतात. त्यामुळे दरवर्षी त्याच मंडळांचे नवीन दागिने आणि नवीन मंडळांच्या गणेश मूर्तीसाठी नवे दागिने करण्याचं काम सुरू असतं.\n‘देवाचे दागिने करणारा माणूस म्हणून लोक माझ्याकडे बघतात, त्यांच्या आवडत्या देवाचं रूप या दागिन्यांमुळे खुलतं याचा त्यांना आन��द होतो. त्यांच्या या आनंदातच माझाही आनंद सामावलेला आहे,’ असं या ‘देवाच्या सोनारा’चं म्हणणं आहे.\nगणेशमूर्तीवर मुकुट आणि प्रभावळ असते. कानात मोत्याची पेशवाई भिकबाळी असते. सोंडपट्टा हा चेहऱ्यावरचा समोरून दिसणारा दागिना असल्याने तो खुलून दिसतो. चार हातात कडय़ा, त्यापैकी खालच्या हातात परशू कडं असतं. बाजूबंद असतो. लाल खडय़ाची अंगठी असते. पारंपरिक पद्धतीची कंठी असते. सोनपावलं, कमरपट्टा, आशीर्वादाचे हात, पूर्ण कान असे दागिने गणेशमूर्तीवर असतात. त्याशिवाय सोन्याचे जानवेही काहीजण घालतात. गणेशमूर्तीसाठी चांदीचे कानही केले जातात. तेही समोरून थेट दिसत असल्याने शोभून दिसतात. त्याशिवाय सोन्याच्या दुर्वा केल्या जातात. पण त्यांच्यामुळे ओरखडे येण्याची शक्यता असल्याने त्या अंगावर घातल्या वाहिल्या जात नाहीत. दुर्वा, मोदक, जास्वंदीची फुलं, जानवं, उंदीर हे सगळं गणेशासाठी चांदीसोन्यात केलं जातं. पण त्यांची गणना अर्थातच दागिन्यांमध्ये होत नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nGanesh utsav recipe : घरच्या घरी असे बनवा चॉकलेट मोदक\nVIDEO: त्यांच्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’ला भारतीयांचे ‘गणपती बाप्पा मोरया’ने उत्तर\nबहरिनमध्ये असे झाले गणेशोत्सव सेलिब्रेशन\nविसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील सतरा प्रमुख रस्ते बंद\nएकाच मंडपात बाप्पाची आरती आणि अजान, मुंब्राच्या एकता मंडळाचा अनोखा आदर्श\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nपत्नीवर गोळीबार केल्यानंतर मंत्रालयातील सचिवाची राहत्या घरी आत्महत्या\nसोमय्या यांच्यासह सहा खासदारांचे भवितव्य अधांतरी\nभाजपात अडवाणी युगाचा अस्त \nHoli 2019 : रवी जाधवने सेलिब्रेट केली 'स्पेशल' रंगपंचमी\nVideo : 'झी सिने अॅवॉर्ड्स'मध्ये रणबीर-आलियाचा 'इश्क वाला लव्ह'\nHoli 2019 : बॉलिवूडच्या या मोठमोठ्या होळी पार्ट्या झाल्या बंद, कारण..\nयंदा लोणावळ्यात नाही तर इथे असेल 'बिग बॉस मराठी'चं घर\n'होय, सलमानसोबत वाद होते'; भन्साळींनी दिली कबुली\n७६७८ जणांना धुळवडीला धक्का\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nमुंबई महानगरात सव्वा दोन लाख रिक्त घरे\nखोदलेला रस्ता पाच महिने ‘जैसे थे’\nपार्किंग धोरणाला ‘टीओडी’चा खोडा\nनवी मुंबईतून १५ टनप्लास्टिक जप्त\nमत्स्यटंचाईमुळे मच्छिमारांच��या होळीचा ‘बेरंग’\nबैलगाडी शर्यत बंदी धाब्यावर\nवाया जाणाऱ्या पाण्याचा वापर शहरांसाठी\n‘भागवत पुराणा’च्या संदर्भसूचीला भांडारकर संस्थेत साकाररूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2019-03-22T07:49:40Z", "digest": "sha1:T5NSDCCPLMMPL6CQGUFZHMC3DAYW4THV", "length": 10819, "nlines": 168, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक ; चौघांविरुद्ध गुन्हा | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपुणे : बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक ; चौघांविरुद्ध गुन्हा\nपुणे- झोपडपट्टी पूनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) पात्रता यादीमध्ये अपात्र ठरलेल्या चौघांच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून सरकारची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी “एसआरए’च्या विकसकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.\nयाप्रकरणी शब्बीर दादामिया शेख (वय 52, रा. भवानी पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून विकसक केतन जयंतीलाल वीरा (रा. कल्याणीनगर) यांच्यासह रुपाली कैलास जाधव, राकेश भैरवनाथ जाधव, नरेंद्र दत्तू कांबळे व संदीप प्रकाश कांबळे (सर्व रा. भवानी पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.\nभवानी पेठेतील सिद्धार्थ हौसिंग सोसायटीच्या “एसआरए’ प्रकल्पासाठी अपात्र ठरलेले असतानाही त्यांना वीजजोड दिल्याचे फिर्यादी व पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत महावितरणकडे तक्रार केली. त्यांनी कारवाईकडे टाळाटाळ केल्यानंतर हे प्रकरण राज्य विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे सादर करण्यात आले. त्यानंतर संबंधितांविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी त्यास दुजोरा दिला.\nजागतिक वन दिन : वनसंवर्धनासमोर वणवे, अतिक्रमणांचे आव्हान\nपाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रस्ते कॉंक्रिटीकरण बंद करा\nजलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज\nपुणे – उन्नत रिंगरोडसाठी चीनसह सात कंपन्यांची तयारी\nपुणे – पादचारी पुलांचे होणार ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’\n‘निवडणूक काळात उशिराच घरी जा\nपुणे – … 450 विद्यार्थ्यांची टीसी थेट पोस्टाने पाठविली\nराज्यातील बहुतांश भागात तापमानात वाढ\nवेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स, मिर्जापुर आजही सर्वाधिक लोकप्रिय \nजागतिक वन दिन : वनसंवर्धनासमोर वणवे, अतिक्रमणांचे आव्हान\nपाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रस्ते कॉंक्रिटीकरण बंद करा\nगौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश\nजलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज\nभारताने खरंच ३०० दहशतवादी मारले का\nपुणे – उन्नत रिंगरोडसाठी चीनसह सात कंपन्यांची तयारी\nपुणे – पादचारी पुलांचे होणार ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’\n‘निवडणूक काळात उशिराच घरी जा\nजैश-ए-मोहम्मचा अतिरेक्याला दिल्लीतून अटक\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\n‘कभी तू चायवाला तो कभी चोर चौकीदार लगता है’: धनंजय मुंडे\nअहमदनगरमधून ‘सुजय’च; भाजपकडून अधिकृत घोषणा\nवेगळा रंग दाखवणाऱ्यांना मतदार मतपेटीतूनच धडा शिकवेल- अजित पवार\nचंद्रकांत पाटलांनी घेतली माजी मंत्री विनय कोरेंची भेट ; लोकसभेच्या पाठिंब्या बाबत चर्चा\n‘दुसऱ्यांची लेकरे किती दिवस गोंजाणार, स्वतःच्या घरात पाळणा कधी हलवणार’: राष्ट्रवादीची पोस्टरबाजी\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nकाँग्रेसची पिछेहाट सुरूच, भाजपचा वरचष्मा\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://cooldeepak.blogspot.com/2018/10/blog-post.html", "date_download": "2019-03-22T07:49:40Z", "digest": "sha1:LE3WBT2AWP3XWRJ7C3NMPO7O5VYPWH7M", "length": 38614, "nlines": 288, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: पु.ल. एक आनंदयात्री", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशप��ंडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nदिवाळी अंकासाठी पु.लंवर लेख लिहायला जमेल का विचारणाऱ्याचा प्रश्न ही बिलंदर होता. लिहिणार का पेक्षा जमेल का लिहायला हा खरा प्रश्न. वास्तविक पुलंचं लेखन मला खूप आवडतं असं म्हणणं आणि त्यांच्यावर एक लेख लिहिणं या दोन वाक्यातली तफावत गेल्या दहा दिवसात मला चांगलीच जाणवली. पण अखेर अवसान गोळा करून लिहिण्यास सुरुवात केलीच. त्यांच्या पुस्तकातून पुलंची ओळख होत गेली ती अशी, पु.ल. म्हणजे अनेक गुणांचं, कलांचं, बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्व, पु.लं. म्हणजे बुद्धीविभव, सर्जनशील वक्ता, पु.लं. म्हणजे संगीताभिनयाचा जाणकार, पु.लं. म्हणजे गरुडाची निरीक्षणशक्ती असणारा डोळस लेखक, पु.लं. म्हणजे निखळ, निरागस, निर्हेतुक आनंदोत्सव घडविणारा कवी, जिंदादिल आस्वादक, रसिक जीवनयात्री, पु.लं. म्हणजे मराठी मनाचा आरसा प्रामाणिक, सचेतन, सहृदय. हे सारं लिहिलं खरं पण कानात रावसाहेब खेकसले, ‘हे कसलं हो असलं मिळमिळीत विचारणाऱ्याचा प्रश्न ही बिलंदर होता. लिहिणार का पेक्षा जमेल का लिहायला हा खरा प्रश्न. वास्तविक पुलंचं लेखन मला खूप आवडतं असं म्हणणं आणि त्यांच्यावर एक लेख लिहिणं या दोन वाक्यातली तफावत गेल्या दहा दिवसात मला चांगलीच जाणवली. पण अखेर अवसान गोळा करून लिहिण्यास सुरुवात केलीच. त्यांच्या पुस्तकातून पुलंची ओळख होत गेली ती अशी, पु.ल. म्हणजे अनेक गुणांचं, कलांचं, बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्व, पु.लं. म्हणजे बुद्धीविभव, सर्जनशील वक्ता, पु.लं. म्हणजे संगीताभिनयाचा जाणकार, पु.लं. म्हणजे गरुडाची निरीक्षणशक्ती असणारा डोळस लेखक, पु.लं. म्हणजे निखळ, निरागस, निर्हेतुक आनंदोत्सव घडविणारा कवी, जिंदादिल आस्वादक, रसिक जीवनयात्री, पु.लं. म्हणजे मराठी मनाचा आरसा प्रामाणिक, सचेतन, सहृदय. हे सारं लिहिलं खरं पण कानात रावसाहेब खेकसले, ‘हे कसलं हो असलं मिळमिळीत’ मग हा रूळ ताबडतोब बदलून टाकला. म्हटलं, पु.लं. म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा, पु.लं. म्हणजे मराठी समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे नेते, पद्मश्री, पद्मभूषण यासारख्या पुरस्कारांचे मानकरी,साहित्य समेलन आणि नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष;तेवढ्यात शंकऱ्या किणकिणला, ‘आमचे बाबा कीनई नारूच्या बाबांपेक्षा चिक्कार शक्तीवान आहेत, पोट पुढे असलं म्हणून काय झालं’ मग हा रूळ ताबडतोब बदलून टाकला. म्हटलं, पु.लं. म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा, पु.लं. म्हणजे मराठी समाजाच्या सांस्कृतिक जीवनाचे नेते, पद्मश्री, पद्मभूषण यासारख्या पुरस्कारांचे मानकरी,साहित्य समेलन आणि नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष;तेवढ्यात शंकऱ्या किणकिणला, ‘आमचे बाबा कीनई नारूच्या बाबांपेक्षा चिक्कार शक्तीवान आहेत, पोट पुढे असलं म्हणून काय झालं’ लेखाला सुरुवात केली खरी न् पण असामी ची ओळख काय म्हणून झाली नक्की, हा प्रश्न काही सुटेना. मग मात्र ठरवून टाकलं की, या विदुषकाचा मुखवटा धारण केलेल्या विनोदकार, नाटककार, कवी, गायक, वादक, वक्ता आणि बैठ्या मैफिलींच्या अनभिषिक्त सम्राट असलेल्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाच्या आठवणींना उजाळा द्यायचा हे आपल्या लेखाचं निमित्त.\nपुलंनी त्यांच्या लेखनातून आनंद दिला आणि आपण रसिकांनी तो पुरेपूर लुटला. ‘विनोद’ हा पुलंच्या लेखनाचा मूलाधार होता पण त्यांना हशा मिळविण्यासाठी कधी विनोद करावा लागला नाही. खरं तर सुमार आणि सपक विनोद हे विनोदाचे शत्रू पुलंच्या विनोदात कधी दिसलेच नाहीत. असामी असामी मधला बेमट्या उर्फ धोंडो भिकाजी जोशी चे डी बी अंकल हा प्रवास अनुभवताना आपण त्यांच्याबरोबर एका कनिष्ठ मध्यमवर्गीय माणसाचा प्रवास अनुभवला. सर्वसामान्य माणसाच्या आशा, अपेक्षा, आवडी असणारा तो, त्याच्या त्या केविलवाण्या आयुष्याला हसत असताना आपण त्याचे कधी होऊन गेलो ते कळलंच नाही; ते वाचताना वा ऐकताना आपण स्वत:लाच हसत होतो याचंही भान आपल्याला उरलं नाही. उलट चार्ली चाप्लीनला पुलं ‘तू माझा सांगाती’ असं का बरं म्हणत असतील हे आपल्याला मनोमन पटलं.\nपुलंनी जसा हा माणूस उभा केला तशीच बटाट्याच्या चाळीचीही निर्मिती केली. तिच्यातून नुसती चाळच नाही तर मुंबईसुद्धा भेटली. अगदी तिचा कधीही अनुभव न घेतलेल्यालाही ती जवळची वाटली. त्यांनी या चाळीला एक स्वतंत्र, संवेदनक्षम आणि बोलकं व्यक्तिमत्त्व दिलं. त्या चाळीबरोबरच सुतकी आवाजात ‘पंत, तुम्ही उपास सुरु केलाय’ असं म्हणणारे कुशाभाऊ, ‘तू काय धंदा करतो रे बोर्वे’ असं म्हणणारे कुशाभाऊ, ‘तू काय धंदा करतो रे बोर्वे’ हे विचारणारा फर्ताडो, पट्टीच्या न सापडणाऱ्या सुरात गाणाऱ्या वरदाबाई, ‘कुठल्याशा किल्ल्याला चिखल किती लागला ते पन्हाळगडच्या पावनखिंडीची लांबी रुंदी काय होती’ असली कागदोपत्री प्रवासाची इत्थंभूत माहिती असणारे बाबुकाका खरे ही सगळी मंडळीही आपल्याला तिथेच भेटली किंबहुना ती रूपं बदलून आजन्म भेटत राहतील. पुलंचं लेखन नुसतंच व्यंग किंवा विसंगती दाखवणारं नव्हतं तर त्यावर ते एक मार्मिक भाष्य करीत, कधी त्यात खोचक चिमटेही घेत असत पण त्या विनोदाचा दर्जा कायमच निखळ अन् निकोप असे.\nपुलंचं लेखन खरंतर आपण वाचत नाहीच ते ऐकत असतो. बहुतेक त्यांना लिहिण्यापेक्षा बोलायला अधिक आवडत असणार म्हणून असेल. ‘व्यक्ती आणि वल्ली’, ‘गणगोत’, ‘गोळाबेरीज’ आणि ‘मैत्र’ यासारख्या पुस्तकातून त्यांने लिहिलेल्या व्यक्ती आपल्याला खरोखर भेटतात. ‘सर, हे पेढे.’ म्हणत सुरातील अजिजी दाखवणारा सखाराम गटणे, ‘इथे सगळेच पंचेवाले, अन त्याच्यापेक्षा उघडे.’ असं बिनधास्तपणे सांगणारा अंतू बर्वा, ‘आम्ही पाहतोय, महाराज पाहताहेत..’ म्हणत शिवाजी महाराजांच्या दरबारात उभं करणारे हरितात्या, सुंदर खाशी नसली तरी सुबक ठेंगणी, ‘हं, ‘नाना फडणवीस’ अशी सही केली’ म्हणणारे बघुनाना, ते ‘आयुष्यात व्रत एकच केलं, पोरगं सापडलं तावडीत की त्यास घासून पुसून लख्खं करून जगात पाठवून देणे’ असं म्हणणारे चितळे मास्तर अशी जर या वल्लींची यादी करावयास सुरुवात केली तर ती संपणारच नाही. पुलंच्या समृद्ध भाषेमुळे, संवेदनशीलतेमुळे, लोकसंग्रहामुळे, आणि अनुभवसंपन्नतेमुळे त्यांचे विनोद केवळ हासण्यापुरते मर्यादित न राहता त्या मागची कारुण्याची लकेरही आपल्या नजरेस येते.\nबरं, पुलंच्या लेखनाच्या वैविध्याबरोबर विषयांचंही वैविध्य होतं; त्यांना क��ठल्याही विषयाचंही वावडं नव्हतं. प्रत्येक विषयावर त्याचं प्रभुत्व, त्याचा अभ्यास त्यांनी वापरलेल्या परिभाषेतून दिसून येई. त्यांची प्रवासवर्णनंही अशीच वैशिष्ट्यपूर्ण मग ते ‘जावे त्याचा देशा’ असो किंवा ‘अपूर्वाई’. त्यांची आठवणी लिहिण्याची हातोटी विलक्षण होती. अपूर्वाई तील एक आठवण, प्रवासात हॉटेलमधल्या फ्रेंच वेटरशी संवाद करण्याचा प्रसंग गुदरला, तेव्हा पु.लं म्हणतात, ’दूध हवं, हे सांगण्यासाठी कागदावर एक गाय काढली - काढली कसली, गोहत्याच ती’ आता यापुढे आपण पामराने त्यांच्या विनोदबुद्धीवर काय बोलावं’ आता यापुढे आपण पामराने त्यांच्या विनोदबुद्धीवर काय बोलावं आपल्याला मराठी कळतं त्यामुळे आपण हे वाचून आनंद घेऊ शकतो, अनुवाद वगैरे ऐकण्या-वाचण्याची वेळ आपल्यावर येत नाही याबद्दल कृतज्ञ राहावं इतकंच.\nअसं असलं तरीही, पुलं विरोधी गटही काही कमी नाही, नुसतेच विनोदी, उथळ, वरवरचे, फक्त जे लोकांना ऐकायला आणि वाचायलाच आवडेल असे लिहिले असे आरोपही होत या लेखनावर आले. पण त्यांनी त्यांच्या लेखनातून विषमता, अन्याय, दंभ, मत्सर ही समाजाची कुरूपता मुद्दाम कधी दाखवली नाहीत. स्वत:च्या दु:खाचे मनोरे रचून आपल्याला रडवले नाही; उलट रडू येईपर्यंत हसवले. आणि विरोधकांना त्यांच्या विरुद्ध मतासह आपले मानले. आताचा काळ तर असा आहे की, पुलंचे कित्येक विनोद, किस्से, कोट्या या स्वत:च्या नावाने दडपून लोक ते व्हॉटस् अॅपताना, फेसबुकताना किंवा त्याची पुणेरी पाटी बनतानाही दिसून येते. कदाचित हेच त्या लेखकाचं यश असेल, की त्याचा विनोद हा सर्व सामान्य माणसाला इतका जवळचा वाटतो. पुलंचं लेखन आपण जितके वेळा वाचतो तितके वेळा ते आनंदच देतं, त्याचं कंटाळा येत नाही. आता उदाहरणच द्यायचं तर, पाश्चात्य संस्कृती ही द्राक्ष संस्कृती आहे आणि पौर्वात्य संस्कृती ही रुद्राक्ष संस्कृती, ‘संगीत संशयकल्लोळ’ मधील संगीत नसते, तर बरे झाले असते, असे म्हणण्याइतके मधुर आहे, किंवा एकदा मर्ढेकरांच्या कविता सादर करायला जाण्यापूर्वी भरपेट जेवण झाल्यावर ‘इतके जेवण झाल्यावर मर्ढेकर कुठला नुसता ढेकर.’ हे आणि असं खुमासदार लेखन न आवडेल तरच आश्चर्य. त्यातून पुलंनी त्यांच्या खास गोष्टीवेल्हाळ शैलीत ते ऐकवलं तर आणखी लज्जतदार. अक्षरांशी थोडाफार संबंध आलेला असा एकही माणूस नसेल ज्याने पुलंचं नाव ऐकताच त्याच्या मनाच्या हळव्या कोपऱ्याला हात घातला जाणार नाही वा उत्साहाची लहर उठणार नाही.\nत्यांच्यातला लेखक एक उत्तम अभिनेता म्हणून भेटतो तो ‘बटाट्याची चाळ’ या एकपात्री प्रयोगात आणि तितकाच परिणामकारक दिग्दर्शक भेटतो ‘वाऱ्यावरची वरात’ किंवा ‘वटवट’ सारख्या सामुहिक नाट्यप्रयोगांचे मोट वळताना. त्यांना एक कसबी लेखक, गायक, वादक, अभिनेता म्हणून ओळखू लागतो तोवर ‘शिकवीन चांगलाच धडा’ म्हणत ‘ती फुलराणी’ समोर उभी राहते,त्यांच्या भाषा आणि बोलींच्या अभ्यासाची आपल्यावर मोहिनी घातली जाते,आणि त्यांच्यातला नाटककार खुणावून जातो. ‘सुंदर मी होणार’ आणि ‘तुझे आहे तुजपाशी’ सारखी नाटकं, रंगभूमीवरील महत्त्वपूर्ण नाटकं म्हणून आजही आठवली जातात.\nपुलंच्या लेखनातून जसे ते अगदी मनापासून भिडतात तसेच ते त्यांच्या अभिनयातून आणि अभिवाचनातून आपल्याला मनोमन भावतात. गुळाचा गणपती, किंवा बटाट्याची चाळ मधील त्यांच्या लयबद्ध हालचाली असोत किंवा म्हैस मधील कित्येक आवाजांचे प्रकार असोत, हा सगळा खटाटोप ते लीलया साधून जातात. म्हणूनच की काय, आपण त्यांनी संगीत दिलेली ‘नाच रे मोरा’, ‘कौसल्येचा राम’, ‘माझे जीवनगाणे’, ‘शब्दावाचून कळले सारे’, किंवा ‘हसले मनी चांदणे’ यासारखी गोड गाणी कधी विसरूच शकणार नाही. एरवी मिश्कील असणारे पु.लं इतर कवींच्या कविता मात्र अतिशय गांभीर्याने ऐकवत असत. ‘आनंदयात्रा कवितेची’ हा बा. भ. बोरकरांच्या कवितांचा कार्यक्रम सादर करताना उत्तम आस्वादक असलेल्या पुलंकडून त्याचं कवितांवर असलेलं प्रेम वाक्यावाक्यातून जाणवत राहतं. सरीवर सरी आल्या गं, किंवा समुद्रबिलोरी ऐना यासारख्या कविता म्हणतानाचा त्यांचा सुरेल आवाज ऐकत रहावासा वाटतो. या बहुरूपी अवलियाचं रुपडं आपण जितकं म्हणून शोधू, पाहू तितकं रंगीबेरंगी दिसू लागतं.\nया बहुआयामी व्यक्तिमत्वाचे पैलू तरी किती असावेत, एकाविषयी आश्चर्य, कौतुक वाटावं तोवर दुसरा समोर यावा. त्यांची अशीच एक विलक्षण गोष्ट वाटली ती म्हणजे ते वयाची पन्नाशी उलटून गेल्यावर मुद्दाम शांतीनिकेतन मध्ये जाऊन बंगाली भाषा शिकले, त्या भाषेचा, परिसराचा अभ्यासही केला. जर कुठलीही भाषा शिकायची तर ती जिथे जिवंत पिंडातून उमटते तिथे जाऊन, तिची नाना स्वरूपे अनुभवून व भोगून शिकायची ही त्यांची धारणा. हे त्याचे केवळ तत्व म्हण���न मानले नाही तर त्यांनी तसे अनुभव घेऊन ते ‘वंगचित्रे’ मधून त्यांच्या शब्दातही मांडलेदेखील.\nपुलंच्या ठायी हे सारे गुण तर होतेच होते पण त्याहीपेक्षा अफाट माया आणि प्रेम होते ते ‘माणूस’ या गोष्टीविषयी. त्यामुळे त्यांनी असंख्य माणसांना आपलेसे करून घेतले आणि सत्पात्री दानही केले. या त्यांच्या सव्यापसव्याचे शिस्तबद्ध दिग्दर्शन केले ते त्यांच्या पत्नीने ‘सुनीताबाई’ यांनी. रसिकांनी जसे त्यांच्यावर प्रेम केले तितकेच प्रेम पुलंनी समाजावर, मुक्तहस्ताने आणि आजन्म केले. त्यांच्यासाठी बोरकरांनी लिहिलेल्या या कवितेच्या ओळी खरंच किती समर्पक आहेत बघा,..\nजराशप्त या येथल्या जीवनाला | कलायौवने तूच उ:शापिले |\nव्यथातप्त जीवी स्मिते पेरुनी तू | निराशेत आशेस शृंगारिले |\nमिलाफुन कल्याणकारुण्य हास्यी | तुवां स्थापिला स्वर्ग या भूतली |\nतुझ्यासारखा तूच आनंदयात्री | तुवां फेडिली गाठ प्राणातली |\nयुवोन्मेष दिवाळी अंक २०१८\nLabels: आठवणीतले पु.ल., चाहत्यांचे पु.ल., पु.ल., पु.लं., पुलं, व्यक्ती आणि वल्ली\nपु.लंची पुस्तके खरेदी करून ‘पु.ल. देशपांडे फ़ॉउंडेशन’ला मदत करा खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. देशपांडे गुगल प्लस\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune-news/online-test-series-for-upsc-students-101195/", "date_download": "2019-03-22T08:41:06Z", "digest": "sha1:POGLRQLRS5XHWQFMZZIC5XN343IRBBZE", "length": 12083, "nlines": 191, "source_domain": "www.loksatta.com", "title": "यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चाचणी मालिका | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nबर्मिगहॅममधील मशिदींवरील हल्ल्याचा तपास\nकाबूलमधील स्फोटात ६ जण ठार\nदक्षिण मुंबईतील धोकादायक पूल जमीनदोस्त\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nपालघरमध्ये माकपचा बविआला पाठिंबा\nयूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चाचणी मालिका\nयूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन चाचणी मालिका\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) पूर्वपरीक्षेसाठी चाचणी परीक्षेची ऑनलाईन मालिका सुरू करण्यात येणार असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सिओईपी) विद्यार्थ्यांनी या टेस्टची निर्मिती केली आहे.\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) पूर्वपरी���्षेसाठी चाचणी परीक्षेची ऑनलाईन मालिका सुरू करण्यात येणार असून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सिओईपी) विद्यार्थ्यांनी या टेस्टची निर्मिती केली आहे. www.testmetrics.in या संकेतस्थळावर ही सिरीज उपलब्ध असणार आहे.\nयूपीएससीची पूर्वपरीक्षा २६ मे रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना साहाय्य व्हावे यासाठी त्यांच्यासाठी मोफत ऑनलाईन चाचणी परीक्षेचा पर्याय आता उपलब्ध झाला आहे. सिओईपीचे विद्यार्थी प्रदीप चौधरी, गौरव बलदोटा, मयूर महाजन आणि एसएनजीबी सिओईच्या देवेन संचेती यांनी या चाचणी मालिकेची निर्मिती केली आहे. तीन चाचणी परीक्षांची ही मालिका असून या मालिकेतील २० ते २१ तारखेला या मालिकेतील पहिली चाचणी होणार आहे. ही चाचणी मालिका नव्या परीक्षा पद्धतीनुसार असणार आहे. त्याचबरोबर सर्व प्रश्नांची संपूर्ण उत्तरे, स्पष्टीकरण आणि विद्यार्थ्यांच्या गुणांची आलेखाच्या स्वरूपात मांडणीही देण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ही चाचणी मालिका सुरू करण्यात आल्याचे या संकेतस्थळाच्या निर्मात्यांनी सांगितले.\nया संकेतस्थळावरील चाचणी मालिकेमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या तीन उमेदवारांना अनुक्रमे दहा हजार, पाच हजार आणि तीन हजार रूपयांची बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. या संकेतस्थळाच्या माध्यमातून लवकरच देशपातळीवरील चाचणी मालिका सुरू करण्यात येणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; योगेश कुंबेजकर महाराष्ट्रातून पहिला\nयूपीएससीची तयारी : भारताचे परराष्ट्र धोरण\nमुन्नाभाई स्टाईलने कॉपी करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला अटक, IAS ऐवजी आरोपीचा शिक्का\nयूपीएससीची तयारी : यूपीएससी (मुख्य परीक्षा) सामान्य अध्ययन- ३ आर्थिक विकास\nयूपीएससीची तयारी : यूपीएससी (मुख्य परीक्षा) सामान्य अध्ययन ३ – आर्थिक विकास\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nबॉक्स ऑफीसवर चढला 'केसरी'चा रंग; पहिल्या दिवशी बक्कळ कमाई\nश्रीरंग बारणे, पार्थ पवार समोरासमोर; देहूत घेतले तुकोबांचे दर्शन\nHoli 2019 : रवी जाधवने सेलिब्रेट केली 'स्पेशल' रंगपंचमी\nVideo : 'झी सिने अॅवॉर्ड्स'मध्ये रणबीर-आलियाचा 'इश्क वाला लव्ह'\nHoli 2019 : बॉलिवूडच्या या मोठमोठ्या होळी पार्ट्या झाल्या बंद, कारण..\nयंदा लोणावळ्यात नाही तर इथे असेल 'बिग बॉस मराठी'चं घर\n'होय, सलमानसोबत वाद होते'; भन्साळींनी दिली कबुली\n७६७८ जणांना धुळवडीला धक्का\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nमुंबई महानगरात सव्वा दोन लाख रिक्त घरे\nखोदलेला रस्ता पाच महिने ‘जैसे थे’\nपार्किंग धोरणाला ‘टीओडी’चा खोडा\nनवी मुंबईतून १५ टनप्लास्टिक जप्त\nमत्स्यटंचाईमुळे मच्छिमारांच्या होळीचा ‘बेरंग’\nबैलगाडी शर्यत बंदी धाब्यावर\nवाया जाणाऱ्या पाण्याचा वापर शहरांसाठी\n‘भागवत पुराणा’च्या संदर्भसूचीला भांडारकर संस्थेत साकाररूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-take-action-blockade-panhalgad-52430", "date_download": "2019-03-22T08:46:57Z", "digest": "sha1:NA6RJKQ5LYCJ5JO74E6G2YHAQCVE3IH3", "length": 16087, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news Take action by blockade on Panhalgad पन्हाळगडावर नाकाबंदी करून कारवाई करा | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nपन्हाळगडावर नाकाबंदी करून कारवाई करा\nबुधवार, 14 जून 2017\nपोलिस अधीक्षकांकडून पोलिस निरीक्षकांची कानउघाडणी; प्रेमीयुगुलांचा सुळसुळाट\nकोल्हापूर - ऐतिहासिक पन्हाळगडावर यापूर्वी सुरू असणाऱ्या नाकाबंदीला ब्रेक का लागला आहे, याबाबत पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी पन्हाळा पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांची कानउघाडणी केली. तातडीने नाकाबंदी करून येथे येणाऱ्या प्रेमीयुगुलांचे वाहन चालविण्याचे परवाने, कागदपत्रे तपासा. हेल्मेट परिधान न करणाऱ्यांवरही तातडीने कारवाई करा. यासाठी व्हिडीओ कॅमेऱ्याचाही आधार घ्या. त्याचबरोबर प्रेमीयुगुलांच्या पालकांनाही बोलावून समज द्या, अशा कडक सूचनाही त्यांनी केल्या.\nपोलिस अधीक्षकांकडून पोलिस निरीक्षकांची कानउघाडणी; प्रेमीयुगुलांचा सुळसुळाट\nकोल्हापूर - ऐतिहासिक पन्हाळगडावर यापूर्वी सुरू असणाऱ्या नाकाबंदीला ब्रेक का लागला आहे, याबाबत पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी पन्हाळा पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांची कानउघाडणी केली. तातडीने नाकाबंदी करून येथे येणाऱ्या प्रेमीयुगुलांचे वाहन चालविण्याचे परवाने, कागदपत्रे तपासा. हेल्मेट परिधान न करणाऱ्यांवरही तातडीने कारवाई करा. यासाठी व्हिडीओ कॅमेऱ्याचाही आधार घ्या. त्याचबरोबर प्रेमीयुगुलांच्या पालकांनाही बोलावून समज द्या, अश��� कडक सूचनाही त्यांनी केल्या.\nशाळा, महाविद्यालये, खासगी शिकवणीच्या नावाखाली आज अनेक प्रेमीयुगुले सकाळी पन्हाळ्याच्या दिशेने मोटारसायकलवरून जाताना दिसतात. यापूर्वी तत्कालीन पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी सातत्याने नाकाबंदी करून अशा प्रेमीयुगुलांवर वाहतूक नियमांचा भंग केल्याअंतर्गत कारवाईचा धडाका लावला होता. त्याची प्रेमीयुगुलांनी चांगलीच धास्ती घेतली होती. मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा प्रेमीयुगुलांचा वावर पन्हाळगडावर वाढू लागला. पालकांच्या डोळ्यामागे सुरू असणारा हा प्रकार घातक ठरू शकतो. याची दखल खुद्द पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी आज घेतली. त्यांनी पन्हाळ्यावरील नाकाबंदीला का ब्रेक लागला आहे, याची विचारणा येथील पोलिस निरीक्षकांकडे केली.\nपन्हाळ्यावर तातडीने पूर्वीप्रमाणे नाकांबदी सुरू करा. प्रत्येक प्रेमीयुगुलांच्या वाहनांची कागदपत्रे तपासा, चालकांचे परवाने तपासा, हेल्मेट परिधान केले नसेल तर त्यांच्यावर वाहतूक नियमांचा भंग केल्याबद्दलची तातडीने कारवाई करा. शंकास्पद प्रेमीयुगुलांच्या पालकांना पोलिस ठाण्यात बोलवून समज द्या. कारवाई करताना त्याचे चित्रीकरणही करा. कारवाईबाबतचा दररोजचा अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे सादर करा, अशा कडक सूचनाही मोहिते यांनी त्यांना दिल्या.\nहेल्मेटवर कारवाईच्या वेळा बदला\nहायवेवर हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईच्या वेळा निश्‍चित आहेत. त्याचा अंदाज वाहनचालकांबरोबर प्रेमीयुगुलांनी घेतला आहे. येथून पुढे हेल्मेटवरील कारवाईबाबतच्या वेळा बदला, असे आदेशही पोलिस अधीक्षक मोहिते यांनी दिले.\nगणेशपुरी पोलिस स्टेशनमध्ये सहायक पोलिस निरीक्षक परशुराम लोंढे याची नियुक्ती\nवज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पदी पी.एम. लोंढे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. मावळते वरिष्ठ...\nनांदेड : दोन पिस्तूलांसह मोठा शस्त्रसाठा जप्त\nनांदेड : येथील सचखंड गुरुद्वारा गेट नंबर 2 समोरून बुधवारी (ता. 20) रात्री अकराच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद...\nपुणे - विविध आजारांमुळे आपल्या कुटुंबीयांची होणारी तारांबळ लक्षात घेऊन, 77 वर्षांच्या आजोबांनी थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरण मिळावे, यास��ठी अर्ज केला....\nपत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सचिवाची आत्महत्या\nमंगळवेढा - मंत्रालयात सचिवपदावर कार्यरत असलेले विजयकुमार भागवत पवार (50) यांनी पत्नीवर गोळीबार केल्यावर स्वत: आत्महत्या केली. या गोळीबारात त्यांची...\n#WeCareForPune चेंबरचे झाकण ठरतेय धोकादायक\nपुणे : शिवाजीनगर पोलिस चौकीसमोर चेंबरचे झाकण तुटले आहे. त्यामुळे गाड्यांचे टायर फाटून अपघाताची शक्‍यता आहे तरी महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष...\nवीस लाखांच्या बनावट नोटा कोल्हापुरात जप्त\nकोल्हापूर - बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. याप्रकरणी चौघांना अटक केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://old.marathibooks.com/bookserve/index.php?showpage=showauthor&SearchWord=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE.+%E0%A4%B6%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4+%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%87", "date_download": "2019-03-22T08:20:53Z", "digest": "sha1:RR62IKUFQ6A2IBUHYTGKDGOTOMDPYRLT", "length": 2728, "nlines": 54, "source_domain": "old.marathibooks.com", "title": "Category Main Page : MarathiBooks", "raw_content": "\nपुस्तकाचे नाव लेखक प्रकाशक पुस्तकाची माहिती\n\"प्रा. शशिकांत गोखले\" यांची उपलब्ध पुस्तके.\nशिक्षण महर्षी भाऊराव पाटील\n२६ पाने | रु.२५/-\nलेखक: ना. बा. लेले\n१९२ पाने | रु.१५०/-\nलेखक: प्रा. शशिकांत गोखले\nलेखक: डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी\n४८ पाने | रु.२५/-\nमराठीसृष्टी या पोर्टलचे हे एक खास वैशिष्ट्यपूर्ण दालन. मराठीतील अनेक नामवंत, प्रकाशित तसेच अप्रकाशित व्यक्तिमत्त्वांचा वेध घेणारा मराठी व्यक्तींचा आगळावेगळा व्यक्ती-संदर्भ कोश.आपला संदर्भ आजच समाविष्ट करा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://thisismonty.co.uk/2684690", "date_download": "2019-03-22T08:51:32Z", "digest": "sha1:L4X2CEEBIDM3RPWPL5JF4NFNE4R6E7PJ", "length": 14856, "nlines": 57, "source_domain": "thisismonty.co.uk", "title": "रिटेल ते मॅन्युफॅक्चरिंगपर्यंत, कानबर्नमध्ये मिडल सुधार होतो", "raw_content": "\nरिटेल ते मॅ��्युफॅक्चरिंगपर्यंत, कानबर्नमध्ये मिडल सुधार होतो\nSemaltॅट हे कार्यक्षमतेत वाढ करणे, कचरा कमी करणे आणि व्यवसाय सुधारण्यास मदत करण्यासाठी जवळजवळ कोणत्याही चरण-दर-चरण प्रक्रियेसाठी एक प्रकल्प व्यवस्थापन दृष्टिकोण आहे.\n1 9 40 आणि 1 9 50 च्या सुमारास कँनबॅनची निर्मिती सामुतालमध्ये टोयोटा कारखान्यांत उत्पादन कार्यक्षमता वाढविण्यासाठी झाली होती, परंतु सॉफ्टवेअर अनेक विकास, सॉफ्टवेअर विकास, प्रकाशन आणि किरकोळ विक्रीसाठी वापरण्यात आले.\nसामुदायिक सेवा वितरण आणि इन्व्हेंटरी व्यवस्थापन सारख्या निरंतर वितरण वर्कफ्लोसाठी विशेषतः प्रभावी आहे, कारण ती प्रक्रियेद्वारे काम \"पुल\" करू शकते.\nकाणबान कसे कार्य करते हे समजून घेण्यासाठी, 1 9 50 च्या सुमारास मिठाचा उत्पादनाची कल्पना करा जी ऑटोमोबाईल्ससाठी भाग बनवते.\nयावेळी मॅन्युफॅक्चरिंग पर्सन्स हे शक्य तितक्या लवकर \"पुश\" भागांवर केंद्रित होते. मशीन निर्मितीसाठी अनुकूलित करण्यात आली - health and beauty φαρμακειο. युग च्या योगाचे देय असू शकते \"तुकडा काम,\" म्हणजे त्यांची कमाई दर तासांनी किती भाग केले यावर अवलंबून होती.\nउत्पादन आऊटपुट अनुकूलित करणे ही एक चांगली कल्पना आहे, जोपर्यंत आपल्याला हे लक्षात येत नाही की सर्व ऑटो भागांची समान पातळी नसते किंवा त्याच वेळेची आवश्यकता नसते. एका मशीनवर, एक कार्यकर्ता एक तास 50 वेळा एक्झॉस्ट मॅनिफॉल्ड तास मुद्रित करतो. मिमलॅट स्टेशन केवळ पाच कर्बोटेटर्सचे एक तास बनवित आहे.\nया उत्पादन समस्या आणि संबंधित चिंता सोडविण्यासाठी, मिमलॅटचे अभियंते किराणा स्टोअरचा अभ्यास करण्यास सुरुवात करतात.\nजेव्हा तुम्ही स्थानिक बाजारपेठेत गेलात तेव्हा स्टोअरची साठवणूक केली जात होती जपानमध्ये कदाचित आपणास तांदूळ, समुद्रीपर्यत कागद आणि मासे शोधता आले. युनायटेड Semaltेटमध्ये, स्थानिक मोस्टरमध्ये नेहमीच दूध, अंडी आणि ब्रेड होते\nSemaltेटने शोधून काढले की किराणा स्टोअरने \"पुश\" युनिट्सवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी प्रक्रियेद्वारे \"पुल\" इन्व्हेंटरीला व्हिज्युअल संकेत वापरले आहेत.\nआपल्या स्थानिक सुपरमार्केटमध्ये अंड्याचे थंड होऊ देणे. यात कदाचित अनेक डझन अंडी आकार आणि पुरवठादाराने स्टॅकमध्ये आयोजित केले होते.\nजेव्हा आपण एक पुठ्ठा घेता, आपण स्टॅकवर रिक्त स्थान तयार करतो. ती जागा एक व्हिज्युअल क्यू आहे की इन्व्हेंटरीला रिफिल करणे आवश्यक आहे.\nनंतर स्टोअरच्या कर्मचाऱ्याने क्यूअर पाहिली आणि स्टोअरच्या मागील बाजूस असलेल्या थंडगारांमधून अंडी काढून घेतात. नमते ते एक चांगले दिवस आहे आणि स्टोअरने संपूर्ण अंडी अंड्यांची विक्री केली.\nत्या संध्याकाळी, दुसर्या स्टोअर कर्मचारी अंडा यादी तपासते आणि तेथे एक संपूर्ण बॉक्स गेला आहे पहा हा कर्मचारी दुसर्या दिवशी डिस्चार्ज करण्यासाठी अंडीचा दुसरा बॉक्स मागवेल.\nग्राहकाची अंडे खरेदी केल्यामुळे अंडी प्रक्रियेतून काढून टाकण्यात मदत झाली. हे टोणोटा कणबान्यापूर्वी करत होते त्या अगदी उलट आहे. ग्राहकाने प्रक्रियेद्वारे \"पुल\" स्वयंचलित भागांच्या प्रतीक्षेत वाटचाल करणे, ते फक्त गोष्टी बनवित होते. ते किराणा दुकानातील कर्मचा-यासारखे असेल जे कसल्याही विक्रीसाठी अंडी स्टॅकिंग करते.\nव्हिज्युअल संकेत आणि \"ड्रॉइंग\" हा साम्प्रदायिक विरहित उत्पादन प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग बनला आणि कार तयार करण्यासाठी \"वेळेतच\" दृष्टिकोन होता. या दृष्टिकोनातून शमल्ट हा जगातील सर्वात मोठा ऑटोमेकर बनला आहे.\nटोयोटा अपरिहार्यपणे एका कार विक्रयवर विसंबून राहू शकत नाही, म्हणू शकत नाही, कूप. मीठ टाकल्यावर तो बोर्ड, उत्पादन लेन (किंवा सूची), आणि कार्डे तयार केली.\nबोर्ड (3 9) एक प्रकल्प किंवा वर्कफ्लो समाविष्ट किंवा समाविष्ट करणे.\nसूच्या (3 9) त्यासारखी स्थिती किंवा विशेषता शेअर करणार्या कार्डांना प्राधान्य देतात आणि सहसा प्राधान्य देतात.\nकार्ड्स (3 9) संबंधित किंवा आधारभूत माहितीसह कार्य वर्णन करतात.\nत्याच्या सर्वात मूलभूत स्तरावर, एक कानबर्न बोर्डच्या तीन लिस्टमध्ये काही असू शकतात. मिमल लिस्टला \"करणे,\" \"करणे,\" \"पूर्ण\" किंवा \"कार्य,\" \"प्रगतीपथावर\" आणि \"पूर्ण झाले. \"पण कल्पना अशी आहे की तीन मूलभूत टप्प्यांत वर्णन केलेल्या किमान तीन स्थिती आहेत ज्यात कार्य चालते. उदाहरणार्थ, एखाद्या विपणन प्रोजेक्टमध्ये खालील गोष्टी असू शकतील:\nबॅकलॉग (3 9) ज्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे किंवा जे अजून काम केले आहे ते तयार नाहीत.\nकार्ये (3 9) जे कार्य करण्यास तयार आहेत. सर्वोच्च प्राथमिकता सूची सूचीच्या शीर्षस्थानी असावी.\nप्रगतीमध्ये (3 9) अशी कार्ये आहेत जिथे कार्ड एकदा कार्य सुरु झाले आहे.\nआढावा मध्ये (3 9) एक अवस्था आहे जेव्हा कार्ये अध��क आढावा, मंजूर किंवा \"प्रगतीपथावर\" परत पाठविली जातात.\nपूर्ण झाले (3 9) हे कार्य पूर्ण झाल्यावर कार्ड्सची स्थिती आहे, परंतु पांडोरा मोहिमेसारखी कार्ये अद्याप चाललेली नाहीत.\nमंडळाच्या उजव्या बाजूस असलेल्या सूचिबाहेरील व्हॅक्यूम म्हणून नमूद करणे. जेव्हा ते रिक्त असतात किंवा जेव्हा या सूचीमध्ये काही कार्डे असतात ते त्यांच्या डाव्या कोपर्यातील यादीतील \"पुल\" वस्तू. म्हणून \"पूर्ण झाले\" सूची \"पुनरावलोकन मध्ये\" सूचीमधून आयटम खेचणे इच्छित आहे. \"पुनरावलोकन मध्ये\" सूची \"प्रगतीपथावर\" सूचीतून खेचणे इच्छित आहे, आणि याप्रमाणे.\nजेव्हा एखादा विपणन विशेषज्ञ उपलब्ध होतो, तेव्हा ती \"कार्ये\" सूचीच्या शीर्षस्थानी असलेल्या आयटमची जबाबदारी घेते आणि \"प्रगतीपथावर\" सूचीत हलविली जाते. एकदा तिच्या कार्ड्स एक \"पूर्ण करण्यासाठी प्रवास केले आहे एकदा,\" ती \"कार्ये येथे पुन्हा सुरू होते. \"\nएखादी प्रोजेक्ट मालक किंवा व्यवस्थापक जेव्हा पूर्ण करण्यात आल्या तेव्हाच संग्रहित केलेल्या सूचीमधून कार्डची पूर्तता केली जाते आणि ते कामासाठी सज्ज झाल्यानंतर अनुशेषानंतरच्या अनुशेषांमधून कार्ड काढतात.\nप्रत्येक सेमील्ट कार्डमध्ये सर्व माहिती असते ज्यास एक कार्यकर्ता एक कार्य पूर्ण करणे आवश्यक असते आणि उप-कामे एका चेकलिस्टच्या रूपात समाविष्ट करू शकतात.\nसेमट हे सहयोगासाठी देखील एक स्थान आहे, कारण बरेच कार्ड \"सदस्य\" प्रतिक्रिया नोंदवू शकतात, सूचना देऊ शकतात किंवा चेकलिस्ट पूर्ण करू शकतात.\nईकॉमर्स आणि रिटेल व्यवसायात वाढ होत असल्याने ते अधिक जटिल प्रक्रिया देखील विकसित करतात.\nया गुंतागुंतीच्या समस्येचा सामना करण्यासाठी, व्यवसायाला काही स्वरूपाचे प्रकल्प आणि कार्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. मिमलॅट प्रणाली एक दृष्टिकोन आहे. या प्रक्रियेस संयोजित करण्यास मदत होऊ शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://wanibahuguni.com/waninews/two-wheeler-theif-arrested/", "date_download": "2019-03-22T08:55:36Z", "digest": "sha1:YWJPFQOHKQF2SRYE5I3WXPXT6DJAJMF7", "length": 6898, "nlines": 90, "source_domain": "wanibahuguni.com", "title": "दुचाकी वाहन चोरट्यांना अटक – Wani Bahuguni", "raw_content": "\nhttp://wanibahuguni.com/ - वणी बहुगुणी: लोकल ते ग्लोबल\nदुचाकी वाहन चोरट्यांना अटक\nदुचाकी वाहन चोरट्यांना अटक\nवणी/विवेक तोटेवार: वणी पोलिसात गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी वाहन चोरण्याबाबतच्या तक्रारी येत होत्या. परंतु पोलिसांना चोरटे गवसत नसल्याने चोरटे चांगलाच डाव साधत होते. शनिवारी सकाळी खबरीकडून मिळालेल्या माहितीनुसार तीन चोरट्याना जेरबंद करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.\nगेल्या दोन महिन्यांपासून पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी झाल्याच्या तक्रारी येत होत्या. पोलीस या चोरट्यांचा शोध घेत होते. परंतु चोरटे मात्र गवसत नव्हते. राम अर्जुनदास नानवाणी यांचे दुचाकी क्रमांक एम एच 29 ए जे 7942, चोरीला गेले होते. दुसरी तक्रार प्रमोद आवारी यांचे वाहन क्रमांक एम एच 29 ए एल 1171 नांदेपेरा रोडवरील हेडाऊ हॉस्पिटल समोरून चोरी गेले होते. तर तिसरी तक्रार रितेश राजू गौतम यांचे वाहन क्रमांक एम इह 29 एल 7509 चोरी गेल्याची तक्रार होती. शनिवारी दुपारी पोलीस ठाणेदार बाळासाहेब खाडे यांना चोरट्यांबाबत माहिती मिळताच त्यांनी वेळ न दवडता डी बी पथकाला पाचारण केले. डी बी पथकाने त्वरित कार्यवाही करीत आरोपी अक्षय संजय तुराणकर राहणार जनता शाळेजवळ वणी. शंकर पतरुजी शेंडे (35) राहणार रंगनाथ नगर वणी व एका विधिसंघर्ष बालकास अटक केले. त्यांच्यावर भादवी कलम 379 व 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांच्याकडून तीन दुचाकी वाहन ज्याची किंमत अंदाजे 95 हजार रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.\nशनिवारी सायंकाळी तिन्ही आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 12 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात डी बी पथकाचे सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, सुधीर पांडे, दीपक वंडर्सवार, नितीन सलाम, आनंद अलचेवार, अमित पोयाम, सुदर्शन वानोळे यांनी केली.\nएकाच कुटुंबातील ४ ग्रामपंचायत सदस्य ६ वर्षांसाठी अपात्र\nवणीत 87 टक्के बाळांना पोलिओ डोज\nवणी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस\nचारगाव चौकी जवळ राडा, सत्तूरने हल्ला\nपीकअपची दुचाकीला धडक, दुचाकी चालकाचा मृत्यू\nमुकूटबन येथे प्रहार जनशक्ति पक्षाची शाखा स्थापना\nवणी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस\nचारगाव चौकी जवळ राडा, सत्तूरने हल्ला\nपीकअपची दुचाकीला धडक, दुचाकी चालकाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-implement-krishi-sanjeevani-project-rathod-15539?tid=124", "date_download": "2019-03-22T09:36:43Z", "digest": "sha1:5QNTI6CVUUBAKNJVKPK6LPAMNEKEUS5R", "length": 15475, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Implement the Krishi Sanjeevani Project: Rathod | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी संजीवनी प्रकल्पाची अंमलबजावणी करा : राठोड\nकृषी संजीवनी प्रकल्पाची अंमलबजावणी करा : राठोड\nशुक्रवार, 11 जानेवारी 2019\nवाशीम : निसर्गाच्या लहरीपणामुळे व वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होते. यामुळे सध्याची शेती तोट्यात चालली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हातात घेतला आहे. या प्रकल्पात जिल्ह्यातील १४९ गावांचा समावेश असून, या गावांमध्ये प्रकल्पाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.\nवाशीम : निसर्गाच्या लहरीपणामुळे व वातावरणातील बदलांमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होते. यामुळे सध्याची शेती तोट्यात चालली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हातात घेतला आहे. या प्रकल्पात जिल्ह्यातील १४९ गावांचा समावेश असून, या गावांमध्ये प्रकल्पाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.\nगुरुवारी (ता. १०) येथे आयोजित प्रकल्प तोंडओळख व रूपरेषा प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, नगराध्यक्ष अशोक हेडा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने, उपविभागीय कृषी अधिकारी दत्तात्रेय चौधरी, तहसीलदार बळवंत अरखराव, तालुका कृषी अधिकारी अभिजित देवगिरीकर, संतोष वाळके, करडा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ राजेश डवरे यांची उपस्थिती होती.\nराठोड म्हणाले, राज्यातील १५ जिल्ह्यांत हा प्रकल्प राबविला जाणार असून, याकरिता ५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुढील सहा वर्षे या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू राहणार आहे. प्रकल्प राबविण्याची जबाबदारी संबंधित गावाच्या ग्रामस्तरीय समितीवर सोपविण्यात आली आहे. संबंधित गावाचे सरपंच हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत.\nप्रकल्पाची माहिती कृषी विभागाने संबंधित ग्रामस्तरीय समितीला द्यावी. विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून कोणती कामे करता येतील, याची माहिती ग्रामस्तरीय समितीच्या सदस्यांना द्यावी, असेही राठोड म्हणाले. गावसाने यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाबाबत माहिती दिली. एम. जे. अरगडे यांनी सूत्रसंचालन केले.\nवाशीम जिल्हा परिषद तहसीलदार सरपंच कृषी विभाग agriculture department\nआज संत तुकाराम बीज\nउज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल व्यवस्थापन’\nभारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे.\nवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व धरणे जोडली जाणार, तसेच नदी जोड प्रकल्पातून एका खोऱ्\nआनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान घसरले :...\nन्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या एका अहवाला\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची शक्यता\nपुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी ढगाळ हवामान तयार ह\nआज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...\nआनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...\nराज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...\nबॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...\nनाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...\nशेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...\nमीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...\nदिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...\n`आंब्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : कोकणातील आंबा...\nकोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...\nनंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....\nस्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...\nपुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...\nरणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...\nपूर्व विदर्भात गारपीटपुणे ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...\nराज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...\nआचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...\nदरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.baliraja.com/node/1600", "date_download": "2019-03-22T08:13:31Z", "digest": "sha1:H7P3DRHINPT2EKY2SE7ZUEVC53U5R4X7", "length": 15297, "nlines": 175, "source_domain": "www.baliraja.com", "title": " ग्लायफोसेट वरिल बंदी मारक | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / ग्लायफोसेट वरिल बंदी मारक\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nग्लायफोसेट वरिल बंदी मारक\nAnil Ghanwat यांनी शुक्र, 31/08/2018 - 13:25 ह्यावेळी प्रकाशित केले.\n*ग्लायफोसेटवर बंदी म्हणजे शेतकर्यांच्या गळ्यात आणखी एक धोंडा*\nनगर: ग्लाफोसेट या तननाशकावर बंदी घालण्याचा सर्कारचा निर्णय शेतकर्यांना, कृषिसेवा केंद्रांना मारक आहे. शेतकरी संघटनेचा ग्लायफोसेट वरील बंदीला विरोध असल्याचे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट निवेदनाद्वारे केंद्र व राज्य सरकारच्या कृषि मंत्र्यांना कळविले आहे.\nगेली अनेक वर्ष जगात व भारतात वापरात असलेले ग्लायफोसेट (राउंड अप) या तननाशकावर भारतात बंदी घालण्याची मागणी जोर धरत आहे. ही बंदी आमलात आल्यास शेतकर्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. शेतातील तन काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात मजुरांची गरज असते. परिसरातील सर्वच पिके एकाच वेळी खुरपणिला येतात व वेळेवर मजुर न मिळाल्यामुळे पिकाचे नुकसान होते, मजुरीवर जास्त खर्च होतो व पिक तोट्यात जाते. यावर उपाय म्हणुन शेतकरी तननाशकाचा वापर करतात.\nग्लायफोसेट हे तन नाशक अत्यंत प्रभावी, स्वस्त व अपाय न करणारे तननाशक आहे. अनेक वर्षा पासुन जगभर याचा वापर केला जातो. सर्व संशोधन व आरोग्य संस्थांनी हे आरोग्यास हानिकारक नसल्याचा निर्वाळा दिला आहे. माणुष्य, जनावरे किंवा जमिनीवर याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही तरी ग्लायफोसेट वर बंदी घालण्याचा घाट सरकार घालत आहे. भारतात तन नाशक रोधक (एच. टी. बि. टी.) कापाशिच्या वानाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. बंदी असतानाही होणारी एच.टी. बि. टी. ची लागवड रोकण्यास सरकार अपयशी ठरल्यामुळे तननाशका वर बंदी घालण्याचा प्रयत्न करत आहे.\nहा निर्णय शेतकर्य़ांना तर नुकसानकारक आहेच पण बंदी घातल्यास या तननाशकाचा काळा बाजार व बोगस तननाशकाचा सुळसुळाट होण्याची शक्यता आहे. कृषि सेवा केंद्रांवर अधिकारी धाडी घालण्याचा धाक दाखवून लाच उकळन्याचा प्रयत्न करणार आहेत.\nग्लायफोेसेट वरिल बंदी ही शेतकरी, कृषिसेवा केंद्र चालक व तननाशक उत्पादकांना मारक आहे. देशाचे अन्नधान्य उत्पन्न घटविणारा आहे. शासनाने बंदी घालण्याचा निर्णय घेऊ नये असे निवेदन केंद्र व राज्य सरकारच्या कृषि मंत्र्यांना पाठविले आहे.\nदि. ३१.८ . २०१८\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांन���,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.com/sports-2/6130/", "date_download": "2019-03-22T09:08:57Z", "digest": "sha1:NRX7PV7UCG2HZLUZMUHZCRUTKCLKNLBL", "length": 12656, "nlines": 110, "source_domain": "nandednewslive.com", "title": "सर्वांच्या सहकार्यामुळे मला शिवछत्रपती पुरस्कार – जनार्धन गुपिले – Online NewsPortal of Nanded", "raw_content": "\nसर्वांच्या सहकार्यामुळे मला शिवछत्रपती पुरस्कार – जनार्धन गुपिले\nक्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दाखल घेऊन महाराष्ट्र शासनाने दिलेला शिवछत्रपती पुरस्कार सर्वांच्या सहकार्यामुळे मिळाल्याचे प्रतिपादन पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपिले यांनी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती दिनाचे औचित्य साधून फेन्सिंग असोसिएशन नांदेड सिडको येथे राज्यस्तरीय राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय खेळाडुंच्या मातांचा गौरव सोहळ्याचे आयोजन कार्यक्रमात केले.\nदि १० मार्च रोजी फेन्सिंग असोसिएशन नांदेड च्या वतीने सिडको येथील वात्सल्य नगर सोसायटीतील गजानन मंदिर परिसरात क्रिडा महर्षी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा अशोक दुधारे यांच्या संकल्पनेतुन सिडको हडको परिसरातील राज्यस्तरीय राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय खेळाडुंच्या ��ातांचा गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन नरेद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ अशोक कलंत्री हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वारातीम विद्यापिठाचे व्यवस्थापन समितीचे डॉ दिपक बच्चेवार , क्रिडा संचालक डॉ विठ्ठलसिंघ परिहार, क्रीडा शिक्षक लाड , सिनेट सदस्य महेश मगर , डॉ मनोज पैंजने , अजय गायकवाड, सौ सिमा बोबडे , विक्रांत खेडकर, सौ वैशाली किंगरे यांची उपस्थिती होती. यावेळी पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपिले यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना क्रीडा क्षेत्रातील तलवारबाजी प्रकारात अनेक सुवर्ण पदक विजेते यासह राज्यस्तर, विभाग व जिल्हा स्तरावर या खेळाला भरीव योगदान प्राप्त करून नावलौकिक केल्याबद्दल व सर्वांच्या सहकार्यामुळे मला हा पुरस्कार मिळाल्याचे गुपिते यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सिंधुताई तिडके यांनी तर प्रास्ताविक डॉ राहुल वाघमारे यांनी केले. यावेळी विविध क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त खेळाडू राहुल चंदेल , संगमेश्वर शिंदे, अशपाकखान , श्रीहरी बस्ते, महेश केदार, श्रद्धा कंकाळ, कोमल गीते, गायत्री जाधव, प्रीती कोलमकर, शीतल पोहरे, कृष्णा पिंपळे, हणमंत पोले, सृष्टी कुबडे, सोनिया जमदाडे, आयुष बोरीकर, शेख इरफान पाशा यांच्यासह जवळपास ५० खेळाडूंच्या मातांचा व खेळाडूंचा स्मृतिचिन्ह व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास दलित मित्र गौतम गजभारे, आर जे वाघमारे, बेबीताई गुपिले, महेश गुपिले, विनोद जमदाडे, अमर बायस यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रा डॉ रमेश नांदेडकर यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या खेळाडूंच्या मातांना फेटे पेहराव केल्यामुळे कार्यक्रमास शोभा आली.\n…….रमेश ठाकूर, सिडको, नांदेड.\nPosted in इतर, उत्सव, स्पोर्ट्सTagged जनार्धन गुपिले, शिवछत्रपती पुरस्कार\nPrevious लोकसभा निवडणूक विविध बाबींवर निर्बंध आदेश\nNext मुखेेेड तालुक्यातील बावलगांवच्या सरपंचास 1600 रुपयाची लाच घेताना अटक\nइतर . उत्सव . स्पोर्ट्स\nमहाराष्ट्रात पावणेनऊ कोटी मतदार\nइतर . उत्सव . स्पोर्ट्स\nतृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत बनल्या निवड���ुकीच्या सदिच्छादूत\nइतर . उत्सव . स्पोर्ट्स\nमतदारांच्या मदतीला 1950 हेल्पलाइन\nअपडेट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, मेलआयडी टाकून साईन अप करा...तुमचा आयडी कुठेही व्हायरल होणार नाही.\nतृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत बनल्या निवडणुकीच्या\nडाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला\nधुळवडीच्या दिवशी काळेश्वर मंदिराच्या काठावर एका युवकाचा बुडून\n40-50 हजार सिक्ख भाविकांच्या उपस्थितीत ‘होला मह्ल्ला’ उत्साहात\nसी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिता भंगाच्या 717\nटीसीएल इलेक्ट्रॉनिक्सची दिल्ली कॅपिटल्ससह\nट्रेनने प्रवास करताय…. मग लक्षात ठेवा या १०\nप्राप्तीकर कमी करण्याकरिता ‘एचआरए’ ठरेल\nअशोक चव्हाणांच्या बालेकिल्याला खिंडार पाडणारा भारतीय जनता पार्टीचा मास लिडर\nशहीद जवानांपैकी 6 जणांनी मुदखेडमध्ये घेतले होते\nसहस्त्रकुंड एकलव्य रेसिडेंसियल पब्लीक\nकॉग्रेसच्या एका बड्या माजी मंत्र्यांना आ. चिखलीकरांच्या विरोधात निवडणुकीसाठी गळ\nयंदाच्या लोकसभा निवडणूकीत अशोक चव्हाणांचा किल्ला धारातिर्थी पडणार –\nअशोक चव्हाणांचा पराभव अटळ – ना.\nतलवारीने हल्ला करून उजवा हात लटकवणाऱ्याला पोलीस\nखा.अशोक चव्हाणांच्या जाहीर व्यक्तव्यानंतर सुध्दा मटका बंद झालाच\nकॉंग्रेसच्या बालेकिल्यात नांदेड लोकसभेवर विरोधकांचा एकच\nपोलीस उपनिरिक्षक शितल चव्हाणची ‘सुपारी’ घेवून\nया वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वृत्तसंकेतस्थळ घेत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://cipvl.org/?start=200", "date_download": "2019-03-22T08:47:41Z", "digest": "sha1:J7H42DKAAB75APC56GSKWIJQUD5S3HU6", "length": 3732, "nlines": 138, "source_domain": "cipvl.org", "title": "Ask a question", "raw_content": "\nतंत्रज्ञानाद्वारे समर्थित, सीएमओ रोल सेमॅट अप\nक्षेपणास्त्र: डिजिटल मीडियाच्या दोन-तृतियांशपेक्षा जास्त वेळ मोबाईल, अनुप्रयोग 50 टक्के\nSemalt सर्व खाती साठी मिनिट-लांब व्हिडिओ स्वागत\nप्रश्न 4 सीएमओसाठी माहित असणे आवश्यक आहे: सर्व चॅनेलमध्ये लघु विकास\nवर हलवा, फोन विक्रेत्यांसाठी नवीन मोबाईल लक्ष्य गाडीचे कार होत आहेत. - मिहान\nस्टार्टअप ग्रे जीन मिमल वैयक्तिकरण प्लॅटफॉर्म लॉन्��� करते\nगंभीरपणे, Semaltेट, आपण अचूक जुळणी अचूक करू शकता\nसंबंधित राहण्यासाठी Semaltसाठी 4 मार्ग\nडेव्हिड मिमलट कडून कोणते मार्केट जाणून घेऊ शकतात\nGoogle च्या एरिक श्मिट ओपन Semaltचा प्रचार करण्यासाठी परवेशा बरोबर क्युबाला भेट देतो\nआपण Google माझा Semaltट (केस स्टडी) वर व्यावसायिकांनी दुर्लक्ष का करु शकत नाही\nसामग्री निर्मिती स्वाइप करा फायली: प्रेरणा, साधने & मिमल\nस्टीफन कोल्बर्ट Google ला त्याच्या उंची प्राप्त करण्यासाठी दिलगिरी व्यक्त केली आहे\n9 सामाजिक मीटर घटक योग्य\nब्रँड नेटवर्कस् सोशल जाहिरात प्लॅटफॉर्म खरेदी करण्यासाठी $ 50 साखळीसाठी\nटेलिनॉर ने $ 360 साखरेसाठी 'मिडलर' घेतले\nतीन फेसबुक थेट प्रतिसाद उत्पादने आपण आता Semalt पाहिजे\nमिहान: थांबवा, ड्रॉप करा आणि डिजिटल हब बनवा\nलोक इतर ग्राहकांवर विश्वास ठेवतात तरी बहुतेक ब्रॅण्ड मिडलवर खेळायला एक भूमिका असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_463.html", "date_download": "2019-03-22T07:49:59Z", "digest": "sha1:7WCTW6MJW7USA7FZEFKJTJHS6DDS5QAS", "length": 18443, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "खामगाव नगरपरिषद बनली बेकायदेशीर ठराव घेण्याचा अड्डा -न.प.काँग्रेस पक्षनेत्या अर्चनाताई टाले यांचा आरोप | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nखामगाव नगरपरिषद बनली बेकायदेशीर ठराव घेण्याचा अड्डा -न.प.काँग्रेस पक्षनेत्या अर्चनाताई टाले यांचा आरोप\nखामगाव,(प्रतिनिधी): देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी फार मोठे योगदान दिले असे जागतिक किर्तीचे महाकवी, थोर समाज सुधारक रविंद्रनाथ टागौर ज्यांनी हम होंगे कामयाब एक दिन, वंदे मातरम् व भारताचे राष्ट्रगीत जन गण मन यासारख्या अनेक ��ेशभक्तीपर गीतांची रचना केली त्या महापुरुषाचे नगर परिषद सभागृहाला असलेले नांव बदलून फुंडकरांचे नांव देणे, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या नावाने सुरु असलेली न.प.प्राथमिक शाळा क्र.12 च्या सोयी सुविधांकडे सत्ताधारी भाजपाने दुर्लक्ष केल्यामुळे बंद शाळेचे अभिलेखे व इतर साहित्य दुसरीकडे हस्तांतरण करण्याची ओढवलेली नामुष्की, प्रधानमंत्री आवास योजनेत गोरगरीबांची नांवे समाविष्ट न करता भ्रष्टाचार करण्याचे उद्देशाने निकषात न बसणारेंना घरकुलाचा लाभ देण्यासाठी घेतलेले ठराव इत्यादी महत्वाचे ठराव सत्ताधारी भाजपाने चर्चा न करता बहूमताच्या जोरावर पारीत बेकायदेशिररित्या ठराव पारीत केले.\nसत्ताधारी भाजपाच्या या नियमबाह्य कृतीचा काँग्रेस नगरसेवकांनी निषेध केला असून खामगांव नगर परिषद ही बेकादेशिर ठराव घेण्याचा अड्डा बनली आहे, असा आरोप न. प. काँग्रेस पक्षनेत्या अर्चनाताई टाले यांनी केला आहे. 3 नोव्हेंबर रोजी नगर पालिकेची सर्व साधारण सभा पार पडली. या सभेत मागील वर्षापासून झालेल्या 4 सर्व साधारण सभांचे कार्यवृत्त मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. शासन नियमानुसार 7 दिवसांचे आंत ठराव अंतीम करुन प्रकाशित करणे व वेबसाईटवर अपलोड करणे अनिवार्य आहे असे असतांना या 4 सभांचे कोणतेही कागदपत्रे सभेसमोर मंजुरीसाठी न ठेवता व चर्चा ना करता बेकायदेशिररित्या कार्यवृत्त मंजूर करण्यात आले. या सभेत विषय क्र. 19 वर खामगांव नगर पालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये असलेल्या सभागृहाला रविंद्रनाथ टागौर यांचे नांव होते काँग्रेसच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या नविन प्रशासकीय इमारतीमधील सभागृहाला देखील रविंद्रनाथ टागौर यांचे नांव कायम ठेवणे अपेक्षित होते मात्र जागतिक किर्तीचे महाकवी असलेल्या रविंद्रनाथ टागौराच्या कार्याचे विस्मरण झाले की काय म्हणून त्यांचे नावाऐवजी फुंडकरांचे नांव देण्याचा घाट सत्ताधाछयांनी घातला. नगर परिषदेची प्रशासकीय इमारत काँग्रेस सरकारच्या कालावधीत बांधण्यात आली असुन काँग्रेस शासनाने नगर परिषद इमारतीला व सभागृहाच्या अंतर्गत सजावटीला निधी उपलब्ध करुन दिला. यावेळी काँग्रेसचे नगरसेवक प्रविण कदम यांनी भाजपाने निधी आणुन एखादे नविन सभागृह बांधावे व त्याला फुंडकरांचे नांव द्यावे आमची काही हरकत नाही. रविंद्रनाथ टागौर यांच्या कार्यापेक्षा भाऊसाहेब मोठे नाही असे सांगीतले. परंतू सत्ताधारी काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते तरी बहुमताच्या जोरावर बेकायदेशीर ठराव मंजूर करून रवींद्रनाथ टागोर सारख्या महान नेत्याचा अपमान केला असा आरोप काँग्रेस नगरसेवकांनी केला. विषय क्र. 26 वर महात्मा ज्योतीबा फुले न. प. मराठी शाळा क्र. 12 मधील शालेय अभिलेखे इतर साहित्यसह न. प. मराठी शाळा क्र. 9 मध्ये हस्तांतरण करणे हा विषय बहूमताच्या जोरावर पारीत करण्यात आला. वास्तविक पाहता न. प. मध्ये काँग्रेसची सत्ता असतांना शहरातील नगर परिषद शाळांची व्यवस्था अत्यंत चांगली होती. विद्यार्थ्यांना ई-लर्निंग सुविधा, शाळेची रंगरंगोटी, चांगले शिक्षण यासारख्या सुविधा मिळाल्यामुळे न. प. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ झाली होती. परंतु सध्याच्या भाजपा सत्ताधारी यांनी न. प. शाळेच्या सोई सुविधेकडे दुर्लक्ष केल्यामुळे नगर परिषद शाळांची दयनीय अवस्था झाली असुन काही न. प. शाळा बंद झाल्या आहेत विषय क्र. 29 वर प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पी.एम.सी. कडून प्राप्त झालेले डीपीआर प्रकल्प अहवाल शासनाकडे मंजुरातीकरीता सादर करण्यासाठी मंजुरी घेण्याचा ठराव कोणतीही चर्चा न करता बहूमताच्या जोरावर मंजुर करण्यात आला. घरकुल योजनेत गोर गरीब लाभार्थ्यांची नांवे समाविष्ट न करता अनेक धनदांडग्याची नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. जे निकषात बसत नाही अश्या व्यक्तींचा सुध्दा भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. अगोदर या योजनेच्या लाभाथ्र्यांची यादी व सर्व केस पेपर दाखविण्यात यावे अशी मागणी काँग्रेस नगरसेवकांनी केली तरी देखील भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने हा ठराव मंजुर केला. अपक्ष नगर सेविकेच्या पतीला जागा द्यायची आहे म्हणुन मनमानी करुन बहूतमताच्या जोरावर बेकायदेशिर ठराव घेतल्याचा देखील आरोप काँग्रेस नगरसेवकांनी केला आहे. विशेष म्हणजे नगर परिषदेची सभा झाल्यानंतर जवळपास 12 महिन्याचा कालावधी पुर्ण होत आला तरी नगर परिषदेच्या कार्यवृत्त पुस्तिकेमध्ये ठरावाची नोंद घेण्यात आलेली नाही. कार्यवृत्त कायम करण्यापुर्वी नियमबाह्य पद्धतीने बेकायदेशिर कामांना मान्यता दिली आहे. सभेपुर्वी काँग्रेस नगरसेवकांनी केसपेपर पाहण्यासाठी मागीतले असता मिटींग संबंधी माहिती काँग्रेस नगरसेवकांना देऊ नका असे वैभव डावरे यांनी सभा लिपीकाला फोन करुन सांगीतले व सर्व कागदपत्रे अध्यक्षा न. प. कार्यालयात हजर नसतांना त्यांच्या चेंबरमध्ये घेऊन गेले. सभेतील विषयाच्या टिपण्या वेळेवर देण्यात येत नाही. ज्या काही टिपण्या देण्यात येतात त्यावर ती कोणत्या विषयाची आहे, त्याचे नाव, दिनांक न टाकता अर्धवट स्वरुपाची टिपण्या पुरविण्यात येते. शासनाचे परिपत्रकानुसार कोणत्याही सदस्याच्या पती व मुलाला कामकाजात हस्तक्षेप करता येत नाही. मात्र नगराध्यक्षा सौ. डवरे यांचे पती वैभव डवरे हे न. प. च्या कार्यालयीन कामकाजात ढवळाढवळ करीत आहेत. एकंदरीत खामगांव नगर परिषद भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर ठराव घेण्याचा अड्डा बनली आहे. नगराध्यक्षा अनिता डवरे ह्या नामधारी असून त्यांचे पती वैभव डवरे कारभारी झाले आहेत एवढे मात्र खरे.\nLabels: बुलढाणा ब्रेकिंग महाराष्ट्र\nयू टर्न घेत शरद पवार पुन्हा माढ्यातून\nउन्हाळ्याच्या वाढत्या तापमानाप्रमाणेच इलेक्शन फीवरही लागला वाढू सातारा / जयंत लंगडे : वाढत्या उन्हाळ्याच्या तप्ततेप्रमाणेच लोकसभा निवडण...\nदहा वर्षानंतर पुन्हा मत विभागणीची खेळी बंडखोरांना \"कुमक\" पुरविण्याची धुरिणांची व्युहरचना\nकुमार कडलग /नाशिक नाशिक लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार निवडणूकीत हमखास पराभूत होतो,असा एक समज गेल्या अनेक निवडणूकींच्या निकालावरून...\nघड्याळाचे आणखी काटे ढिले; समीर दुधगावकर, डॉ. भारती पवार भाजपच्या वाटेवर\nनगर / प्रतिनिधीः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळत नसल्याचे पाहून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भाजपत जायला लागले आहेत, तर भाजपचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-village-level-committees-khandesh-15537?tid=124", "date_download": "2019-03-22T09:39:17Z", "digest": "sha1:VHUBQPPD3JAUFJDIUTDUVYDLTASXYGL6", "length": 17243, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Village level committees for Khandesh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशात शेतरस्त्यांसाठी ग्रामस्तरीय समित्या\nखानदेशात शेतरस्त्य��ंसाठी ग्रामस्तरीय समित्या\nशुक्रवार, 11 जानेवारी 2019\nजळगाव : पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत एक किलोमीटरसाठी लाखापर्यंत अनुदान दिले जाणार हे. यासंदर्भात कार्यवाहीसाठी प्रशासनाने सर्वत्र ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. काही गावांमध्ये त्या स्थापनही झाल्या असून, या समित्यांमध्ये सरपंचांनी शेतरस्त्यांसाठी पाठपुुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली.\nजळगाव : पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत एक किलोमीटरसाठी लाखापर्यंत अनुदान दिले जाणार हे. यासंदर्भात कार्यवाहीसाठी प्रशासनाने सर्वत्र ग्रामस्तरीय समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. काही गावांमध्ये त्या स्थापनही झाल्या असून, या समित्यांमध्ये सरपंचांनी शेतरस्त्यांसाठी पाठपुुरावा करावा, अशी मागणी करण्यात आली.\nखानदेशात धुळे, जळगाव, नंदुरबार तापी, गोमाई, पांझरा, अनेर, गिरणा, वाघूर आदी नद्यांकाठी काळी कसदार जमीन आहे. परंतु अनेक ठिकाणी शेतरस्ते नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना दळणवळणाच्या अडचणी उद्‌भवतात. माल वाहतूकदारांनाही समस्यांना सामोरे जावे लागते. काही ठिकाणी शेतरस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. त्यातून वादाचे प्रसंग उद्‌भवतात. या स्थितीत राज्य शासनाने शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करणे, कच्चा रस्ता तयार करण्यासाठी प्रत्येक एका किलोमीटरसाठी शंभर तास जेसीबी व पाणी मारून रोड रोलरच्या सुविधेसाठी लाखाच्या खर्चापर्यंत अनुदान केले आहे.\nधुळे, जळगाव जिल्ह्यांत या कामांसाठी निधीचे वितरण झाले. प्रांत यांच्यातर्फे खर्चाचे नियोजन केले जाईल. शेतरस्ता कामांचे प्रस्ताव तलाठी, मंडलाधिकारी, ग्रामसेवक, जिल्हा परिषदेचे बांधकाम शाखा अभियंता, उपअभियंत्यांकडे सादर करायचे आहेत. परंतु, कामांसाठी ग्रामस्तरीय समितीची मोठी जबाबदारी आहे. त्यात सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, ग्रामसेवकाचा समावेश आहे. प्रस्तावात रस्त्याची लांबी, गट क्रमांक, ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपासून रस्ता सुरू होतो व पूर्ण होतो त्यांची नावे समाविष्ट असावीत. ग्रामस्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीस प्रस्ताव सादर केल्यानंतर आराखड्यास निकषानुसार मान्यता दिली जाईल. कामाला पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागाचे उपअभियंता तांत्रिक, प्रांताधिकारी प्रशासकीय मान्य��ा व कार्यादेश देतील.\nकाम सुरू करण्यापूर्वी, प्रगतिपथावर असताना, पूर्ण झाल्यानंतर जीपीएस छायाचित्रे, यंत्रधारकाचे नाव, वाहन क्रमांक, यंत्राचे तास, रस्त्याची लांबी आदींचा स्थळ पाहणी पंचनामा तलाठी व ग्रामसेवक संबंधित खातेदार शेतकऱ्याच्या उपस्थितीत करतील. यानंतर देयक अदा करण्यासाठी ते प्रमाणपत्र देतील. याकामी मोजमाप पुस्तक वापरले जाणार नाही. यंत्रधारकास निधी मिळण्यास विलंब होणार नाही. अनुदान थेट खात्यामध्ये जमा करण्याची तरतूद योजनेत आहे. जेसीबी यंत्राद्वारे अतिक्रमण, झुडपे काढणे, खोदकामानंतर माती, मुरुम पसरविणे, तसेच लोकसहभागातून खोलीकरण, गाळ काढण्याचे काम सुरू असल्यास त्या ठिकाणची माती, मुरुम शेतरस्ते कामी वापरला जाईल, अशी माहिती मिळाली.\nजळगाव jangaon प्रशासन administrations खानदेश encroachment पोलिस शेती farming पंचायत समिती जीपीएस यंत्र machine\nआज संत तुकाराम बीज\nउज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल व्यवस्थापन’\nभारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे.\nवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व धरणे जोडली जाणार, तसेच नदी जोड प्रकल्पातून एका खोऱ्\nआनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान घसरले :...\nन्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या एका अहवाला\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची शक्यता\nपुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी ढगाळ हवामान तयार ह\nआज संत तुकाराम बीजदेहू, जि. पुणे : जगद्‌गुरू संत श्री तुकाराम...\nआनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...\nराज्यात शंभर लाख टन साखर उत्पादनभवानीनगर, जि. पुणे ः राज्यात ३० टक्के हुमणीग्रस्त...\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची...पुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी...\nबॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...\nनाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...\nशेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...\nमीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...\nदिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...\n`आंब्याचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न...वेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : कोकणातील आंबा...\nकोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...\nनंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....\nस्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...\nपुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...\nरणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...\nपूर्व विदर्भात गारपीटपुणे ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...\nराज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...\nआचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...\nदरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-mango-crop-advisary-15551?tid=3", "date_download": "2019-03-22T09:27:28Z", "digest": "sha1:HVCVC4THJHYKBZKVP6P4ON4UII3JX3VO", "length": 18367, "nlines": 170, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture story in marathi, mango crop advisary | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशुक्रवार, 11 जानेवारी 2019\nसध्याच्या काळात कमाल आणि किमान तापमानातील घसरण लक्षात घेता काही ठिकाणच्या आंबा कलमातून मोहर बाहेर येण्याची प्रक्रिया वेगाने होणार आहे.\nबहुतांशी ठिकाणी आंबा बागा चांगल्या मोहरल्या आहेत. सध्याच्या काळात बागेतील वाळलेल्या रोगट काड्या, गवत गोळाकरून बागेची स्वच्छता ठेवावी.\nबागायती क्षेत्रातील कलमांची सुप्तावस्था संपून मोहर पडण्यास सुरवात झाली आहे. या मोहरावर तुडतुड्यांच्या प्रादुभार्वाची लक्षणे दिसू ल��गली आहेत.\nसध्याच्या काळात कमाल आणि किमान तापमानातील घसरण लक्षात घेता काही ठिकाणच्या आंबा कलमातून मोहर बाहेर येण्याची प्रक्रिया वेगाने होणार आहे.\nबहुतांशी ठिकाणी आंबा बागा चांगल्या मोहरल्या आहेत. सध्याच्या काळात बागेतील वाळलेल्या रोगट काड्या, गवत गोळाकरून बागेची स्वच्छता ठेवावी.\nबागायती क्षेत्रातील कलमांची सुप्तावस्था संपून मोहर पडण्यास सुरवात झाली आहे. या मोहरावर तुडतुड्यांच्या प्रादुभार्वाची लक्षणे दिसू लागली आहेत.\nसद्यःस्थितीत बहुतांशी आंबा बागा सुप्तावस्थेत असल्यामुळे ताणाच्या स्थितीत आहे. या स्थितीत कलमांना पाणी दिल्यास ताण तुटून कलमे नवतीवर जाण्याची दाट शक्‍यता असते. भारी व हलक्‍या जमिनीत लागवड केलेल्या कलमांना मोहर बाहेर पडण्यासाठी पाणी देऊ नये अन्यथा उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो.\nमोहर पूर्णपणे बाहेर पडून फळे बाजरीच्या आकाराची झाल्यानंतर पाणी देण्यास सुरवात करावी. त्यानंतर मात्र गरजेप्रमाणे नियमित पाणी द्यावे. ठिबक सिंचनाने पाणी द्यावयाचे असल्यास प्रती दिन प्रती झाड ७० ते ८० लिटर पाणी दिल्याने फळांचा आकार मोठा होऊन प्रत, दर्जा सुधारण्यास मदत होते.\nघन लागवड (५ मिटर बाय ५ मिटर) करण्यात आलेल्या बागेत प्रथम पीक ४ ते ५ वर्षांनंतर आणि पारंपरिक (१० मिटर बाय १० मिटर) पद्धतीने लागवड केलेल्या बागेतून ७ ते ८ वर्षांनंतर फळ उत्पादन घेणे कलमाच्या कायीक वाढीच्या दृष्टीने फायदेशीर ठरते.\nकलम लागवडीनंतर लवकर फळे घेण्याचा अट्टाहास करू नये. कमी वयाच्या कलमांना आलेला मोहर वाढीच्यादृष्टीने काढून टाकणे फायदेशीर ठरते.\nकाही बागांमध्ये पुरेसा मोहर आलेला असल्यास कडाक्‍याच्या थंडीमुळे येणारा पुर्नमोहर टाळण्यासाठी जिबरेलिक आम्ल ५० मिलि ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ही ॲग्रेस्कोमधील शिफारस आहे.\n९) वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या फळांची गळ होऊ नये म्हणून फळे वाटाण्याच्या आकाराची झाल्यावर १ टक्का पोटॅशियम नायट्रेटची (१० ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट प्रती लिटर पाणी) फवारणी करावी.\nतापमानवाढीच्या काळात तुडतुड्याचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे लक्षणे ओळखून कीडनाशकांची फवारणी करावी.\nतुडतुडे नियंत्रण ः प्रतिलिटर पाणी\nॲसिटामिप्रिड (२० टक्के) ः ०.४ ग्रॅम किंवा\nट्रायडिमेफॉन (२५ डब्ल्यू पी) ः १ ग्रॅम किंवा\nथायोफिनेट मिथाईल (७० डब्ल्यूसी) ः ०.७ ग्रॅम\nभुरी नियंत्रण ः प्रतिलिटर पाणी\nकार्बेन्डाझीम ः १ ग्रॅम किंवा\nहेक्‍झाकोनॅझोल (५ ईसी) ः ०.५ मिलि किंवा\nकॉपर ऑक्‍झीक्‍लोराईड (५० डब्ल्यूसी) ः २.५ ग्रॅम\nखोडकिडीने खोडाला पाडलेल्या छिद्रामध्ये तार घालून भुसा बाहेर काढावा. या छिद्रात इंजेक्‍शनच्या साह्याने क्विनॉलफॉस २ मिलि प्रती लिटर पाण्यात मिसळून सोडावे. त्यानंतर छिद्र चिखलमातीने बंद करावे.\nटीप ः काही बागांतील मोहर फुलण्याच्या अवस्थेत असल्यास, गरज नसताना कीटकनाशकांची फवारणी करू नये. यामुळे परागीभवन वाढविणाऱ्या कीटकांची संख्या वाढण्यास मदत होते.\nसंपर्क ः डॉ. संजय पाटील, ९८२२०७१८५४\n(केसर आंबा गुणवत्ता केंद्र, हिमायतबाग, औरंगाबाद)\nबागायत ठिबक सिंचन सिंचन थंडी कीटकनाशक\nआज संत तुकाराम बीज\nउज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल व्यवस्थापन’\nभारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे.\nवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व धरणे जोडली जाणार, तसेच नदी जोड प्रकल्पातून एका खोऱ्\nआनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान घसरले :...\nन्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या एका अहवाला\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची शक्यता\nपुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी ढगाळ हवामान तयार ह\nआनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...\nकेळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...\nबॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...\nगुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...\nनाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...\nशेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...\nमीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...\nदिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...\nकोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...\nजळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...\nनंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....\nपुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...\nरणजितसिंहाच्या भाजप प्रवेशाने खरच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः पश्चिम...\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी बारा...मुंबई ः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील...\nआचारसंहिता भंगाच्या ७१७ तक्रारीमुंबई : नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी...\nभाजपकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी...नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी तर...\nएचटी सीड ‘एसआयटी’ची पोलिसांच्या...नागपूर ः राज्य शासनाने स्थापन केलेल्या एच....\nइतिहासकालीन जलसंधारण अन् त्यामागचे...दरवर्षी पिढ्यानपिढ्या पावसाचे पाणी वेगवेगळे उपाय...\nअभ्यासक्रमात हवा भूसूक्ष्मजीवशास्त्राचा...महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, तिथे १२...\nठिबकचे अनुदान वाटपासाठी अधिकाऱ्यांची...पुणे ः शासनाकडून ठिंबक सिंचनासाठी तरतूद केलेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/538097", "date_download": "2019-03-22T08:46:55Z", "digest": "sha1:KZOHBJO4E7PFZ3X4K5DGIBGMYUMZMYMO", "length": 6440, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "एमआयएम प्रमुख ओवैसी यांचे काँग्रेस, भाजपवर टीकास्त्र - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » एमआयएम प्रमुख ओवैसी यांचे काँग्रेस, भाजपवर टीकास्त्र\nएमआयएम प्रमुख ओवैसी यांचे काँग्रेस, भाजपवर टीकास्त्र\nमजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनीं शनिवारी हैदराबादमध्ये भाजप आणि काँग्रेसवर टीका करत दोन्ही पक्ष गुजरात निवडणुकीत धर्माचा वापर करत असल्याचा आरोप केला.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकासाचे दावे पोकळ आहेत. भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये हिंदू होण्यासाठी चढाओढ सुरू आहे. आपण जानवेधारी हिंदू तर जैन आणि हिंदू असल्याचे सांगता यावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीचा मार्ग तयार केला होता स्वातंत्र्येसेनानींन��� स्वतःचे बलिदान यासाठी दिले होते का असे प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केले.\nउपाध्यक्ष हिंदू आणि जानवेधारी असल्याचे काँग्रेस सांगते. मोदी हिंदू आणि ओबीसी असल्याचे भाजपकडून सांगितले जाते. हा खूपच सन्माननीय क्लब असल्याचे वाटते, यात माझ्यासारख्या लोकांना प्रवेश मिळणार नाही, कारण मी सांप्रदायिक आणि उर्वरित धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रवादी असल्याची खोचक टीका ओवैसी यांनी केली.\nमाझ्या क्लबमध्ये कोणासोबत कोणताच भेदभाव नाही. केंद्र सरकार तिहेरी तलाकबद्दल कायदा निर्माण करणार आहे. सरकारने असे केले तर शरियामध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रकार ठरेल असा दावा ओवैसी यांनी केला.\nविदेशी संशोधनासाठी विद्यार्थ्यांना ‘अर्थ’बळ\nत्रिपुराच्या मुख्यमंत्रिपदी विप्लव देब, उपमुख्यमंत्रिपदी जिष्णू बर्मन\nनिर्मला सीतारामन यांची मॅटिस यांच्याशी चर्चा\nराहुल गांधी यांचा शाब्दिक हल्लाबोल\nभारती पवार यांचा भाजपात प्रवेश तर प्रवीण छेडांची घरवापसी\nगौतम गंभीरचा भाजपात प्रवेश\nकाँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरूवात केली आहे : नरेंद्र मोदी\nपुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचे : सॅम पित्रोडांनी\nपत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सचिवाची आत्महत्या\nकर्नाटकात क्रूझर आणि कंटेनरची भीषण धडक, 9 जणांचा मृत्यू\nकाश्मीरमध्ये 24 तासांत 4 एन्काऊंटर; टॉप कमांडर अलीसह 5 दहशतवादी ठार\nकुटुंबांशिवाय वाढदिवसाचा आनंद अपूर्ण : शिवानी\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 22 मार्च 2019\nढोल-ताशांच्या गजरात रंगला भद्रा, पौर्णिमेचा ‘शिमगोत्सव’\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/602518", "date_download": "2019-03-22T08:50:51Z", "digest": "sha1:A3EEDRXQQMH24NYFIT5LEW5PJQM7I2QA", "length": 8365, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भारताची न्यूझीलंडवर 4-2 ने मात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » भारताची न्यूझीलंडवर 4-2 ने मात\nभारताची न्यूझीलंडवर 4-2 ने मात\nयेथे सुरु असलेल्या न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांच्या हॉकी कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने 4-2 असा दणदणीत विजय मिळवला. गुरुवारी झालेल्या पहिल्याच लढतीत रुपिंदरपाल सिंगने दोन तर मनदीप सिंग व हरमनप्रीत सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करत भारताच्या विजयात महत्वपूर्ण भूमिका बजावली. विशेष म्हणजे, पुढील महिन्यात होणाऱया आशियाई क्रीडा स्पर्धेआधी भारतीय संघाच्या तयारीसाठी या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. उभय संघातील दुसरा सामना दि. 21 रोजी होईल.\nबेंगळूरातील क्रीडा प्राधिकरणाच्या मैदानावर झालेल्या लढतीत भारताने प्रारंभापासून आक्रमक खेळ केला. सामन्यातील दुसऱयाच मिनिटाला रुपिंदरपालने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत भारताचे खाते उघडले. यानंतर, 15 व्या मिनिटाला मनदीप सिंगने दुसरा गोल करत पूर्वार्धातच भारताला 2-0 अशी भक्कम आघाडी घेऊन दिली. दुसऱया सत्रात न्यूझ्^ााrलंडच्या स्टीफनने 26 व्या मिनिटाला गोल करत आघाडी 2-1 अशी कमी केली. तरीही मध्यंतरापर्यंत भारताने आघाडी कायम राखली होती.\nमध्यंतरानंतरही भारताने आक्रमणाचा धडाका कायम ठेवताना दोन गोल केले. 34 व्या मिनिटाला रुपिंदरने तर 38 व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने गोल करत भारताला 4-1 असे आघाडीवर नेले. तिसऱया सत्रात 47 व्या मिनिटाला भारताल पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची नामी संधी होती पण न्यूझीलंडच्या भक्कम बचावासमोर भारताला गोल नोंदवता आला नाही. यानंतर, सामना संपण्यास पाच मिनिटे शिल्लक असताना स्टीफनने गोल करत न्यूझीलंडची आघाडी 4-2 ने कमी केली. शेवटच्या तीन मिनिटात न्यूझीलंडला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण भारतीय गोलरक्षक सुरज केरकेरच्या बचावासमोर न्यूझीलंडला गोल करता आला नाही. अखेरपर्यंत भारताने 4-2 अशी आघाडी कायम ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले.\nया सामन्यात दोन गोल करणारा ड्रगफ्लिकर रुपिंदरपाल सिंग भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. याशिवाय, मनदीप सिंग व हरमनप्रीत सिंग यांनी आपली चमक दाखवून दिली. आशियाई स्पर्धेत विद्यमानजेता असलेल्या भारतीय संघाकडून यंदाच्या स्पर्धेतही चमकदार कामगिरीची अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया प्रशिक्षक जोर्द मरिन यांनी दिली.\nऑस्ट्रेलिया-भारत अ सराव सामना आजपासून\nजर्मनीची केर्बर अंतिम फेरीत\nकार्लसन-करुआना यांच्यातील पाचवा डावही बरोबरीत\nभारती पवार यांचा भाजपात प्रवेश तर प्रवीण छेडांची घरवापसी\nगौतम गंभीरचा भाजपात प्रवेश\nकाँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरूवात केली आहे : नरेंद्र मोदी\nपुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचे : सॅम पित्रोडांनी\nपत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सचिवाची आत्महत्या\nकर्नाटकात क्रूझर आणि कंटेनरची भीषण धडक, 9 जणांचा मृत्यू\nकाश्मीरमध्ये 24 तासांत 4 एन्काऊंटर; टॉप कमांडर अलीसह 5 दहशतवादी ठार\nकुटुंबांशिवाय वाढदिवसाचा आनंद अपूर्ण : शिवानी\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 22 मार्च 2019\nढोल-ताशांच्या गजरात रंगला भद्रा, पौर्णिमेचा ‘शिमगोत्सव’\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-fat-gross-women-should-be-respected-53022", "date_download": "2019-03-22T08:52:07Z", "digest": "sha1:ZQGK5YSBZZTQ546XIIH7IK23L32HX4NW", "length": 16995, "nlines": 225, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news fat Gross women should be respected स्थूल महिलांचाही सन्मान व्हावा | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nस्थूल महिलांचाही सन्मान व्हावा\nशुक्रवार, 16 जून 2017\n‘मिस अँड मिसेस कर्वी क्‍वीन’ची मानकरी पायल सोनी हिची भावना\nपुणे - ‘‘रॅम्पवर प्रवेश केला तर कोणीही मी स्थूल आहे या नजरेने पाहत नाही. उलट टाळ्या वाजवून प्रोत्साहित करतात. स्थूल असलो तरी काय झाले आम्हाला कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही. फक्त समाजाचा दृष्टिकोन बदलावा. स्थूल महिलांचाही आदर आणि सन्मान केला पाहिजे,’’ असं पायल सोनी सांगत होती.\n‘मिस अँड मिसेस कर्वी क्‍वीन’ची मानकरी पायल सोनी हिची भावना\nपुणे - ‘‘रॅम्पवर प्रवेश केला तर कोणीही मी स्थूल आहे या नजरेने पाहत नाही. उलट टाळ्या वाजवून प्रोत्साहित करतात. स्थूल असलो तरी काय झाले आम्हाला कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही. फक्त समाजाचा दृष्टिकोन बदलावा. स्थूल महिलांचाही आदर आणि सन्मान केला पाहिजे,’’ असं पायल सोनी सांगत होती.\nविशीतल्या या तरुणीने फॅशन शोमध्ये सहभाग घ्यायला सुरवात केली आणि ती त्या क्षेत्रात अव्वल ठरली. ती स्थूल आहे म्हणून समाज टोमणे मारत असतो, ते आजही बंद झालेले नाहीत; पण सकारा���्मक जगण्याने तिने तिच्या आयुष्याला एक दिशा दिली आणि आज उत्तम अभिनेत्री, मॉडेल बनली आहे. तिने नुकतेच ‘मिस अँड मिसेस कर्वी क्‍वीन-२०१७’चा किताबही पटकावला आहे, तर विवाहित महिलांच्या गटाचे विजेतेपद मोनिका डुलारे यांनी मिळवला. यानिमित्त ‘सकाळ’ने या दोघींशी संवाद साधला.\n‘फोर्थ डायमेंशन मीडिया’ आणि ‘स्टुडिओ स्ट्रॅंडस्‌ सलोन’तर्फे ही सौंदर्यवती स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातून स्थूल महिला-तरुणींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या समीरा ठोंबरे आणि सुमेधा सॅलियन यांनीही स्थूल महिलांचे जगणे, समाजाचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि या स्थूल महिलांनी जगण्यात कशी सकारात्मकता आणावी, याविषयी आपल्या भावना व्यक्‍त केल्या.\nडुलारे म्हणाल्या, ‘‘स्थूल महिलांमध्ये खुपसे आजार असतात, हा समजही साफ चुकीचा आहे. स्थूल महिलांनी फिटनेस राखला तर त्यांना आरोग्याच्या समस्या उद्‌भवत नाहीत. स्वतःवर प्रेम करायला शिकलो, तर स्थूलता ही अडचण बनत नाही. स्थूल महिलाही मॉडेलिंग, रॅम्प वॉक, अभिनय, व्यवसाय करू शकतात. फक्त त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने न पाहता माणूस म्हणून पाहावे.’’\nस्वतःला सुंदर समजून जगा\nसमीरा आणि सुमेधा म्हणाल्या, ‘‘स्थूल महिलाही स्वतःला उत्तमरीत्या कॅरी करू शकतात, हे आम्ही दाखवून दिले आहे. त्यामुळे त्या कशा जगत असतील, जगण्यात किती मर्यादा असतील हा विचार करणे सोडून द्यावे. स्थूलतेचा संबंध जगण्याशी नसतो. सकारात्मक जीवनशैली आणि स्वतःला सुंदर समजून जगलात तर कोणीही तुम्हाला कमी लेखू शकत नाही.’’\nमी अनेक फॅशन शोमध्ये सहभाग घेतला आहे. त्यातून मी समाजाचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. स्थूल महिलाही अगदी सौंदर्य स्पर्धेपासून ते मॉडेलिंगपर्यंत सर्व क्षेत्रांत काम करू शकतात. समाजाची तमा न बाळगता सकारात्मक जगलो की सर्व अडचणी दूर होतात. त्यासाठी स्वतःवर प्रेम केले पाहिजे.\n- पायल सोनी, विजेती ‘मिस अँड मिसेस कर्वी क्‍वीन-२०१७’ स्पर्धा\nस्थूल महिलांसाठीच्या कपड्यांचे प्रदर्शन\n‘फोर्थ डायमेंशन मीडिया’तर्फे ‘वॉक ऑफ कर्वीस्‌’ हा उपक्रम आयोजित केला आहे. त्यात फॅशन शो आणि स्थूल महिलांसाठीच्या कपड्यांचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. हा उपक्रम जुलैमध्ये मुंबई, पुणे, बंगळूर आणि दिल्ली येथे होणार आहे,’ असे त्रिशला राणे यांनी सांगितले.\nआलिया-रणबीरचा रोमँटिक डान्स (व्हिडीओ)\nसध्या बॉलिवूड जगतात सर्वाधिक चर्चा असेल तर आलिया आणि रणबीर या जोडीची. नुकताच एका अवॉर्ड सोहळ्याच्या निमित्ताने या गोड जोडीने आपल्या फॅन्सला सरप्राइज...\nध्यास दररोज वापरण्यायोग्य दागिने बनविण्याचा\nदागिने आणि त्यातील वेगवेगळ्या डिझाइन्सची आवड नाही अशी भारतीय महिला दुर्मीळच. परंतु पिवळेधमक सोन्याचे दागिने प्रत्येकालाच परवडतील असे नाही. आणि ‘...\nमराठवाड्यातून व्यवसायानिमित्त आलेल्या आम्हा उमरगेकर पती-पत्नीला शहरातील लोकांनी दिलेले पाठबळ, आमचा प्रामाणिकपणा, माउलींविषयीची निष्ठा, वारकऱ्यांचे...\nआदिवासी महिलांसाठी दहा हजार सॅनिटरी नॅपकिन\nपुणे - मुळशी तालुक्‍यातील आदिवासी महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या ‘प्रेरणा- एक मदत आरोग्यासाठी’ या उपक्रमांतर्गत सुमारे दहा हजार ‘...\nमहिला दिन 2019 पुणे, ता. 8 : 'स्त्रीचे अस्तित्त्व ही तिने परिधान केलेल्या पेहरावाच्या खूप पलिकडे असते,' असे म्हणत 'मॅक्स फॅशन'ने राबवलेल्या 'बहन कुछ...\nतिजनबाईंच्या पेहरावावर नागपुरी छाप\nनागपूर - देशभरात प्रसिद्ध पंडवानी गायिका पद्मभूषण तिजनबाई यांच्या पेहरावावर नागपुरी छाप आहे. होय, हे खरे आहे. छत्तीसगडच्या महिला परिधान करीत असलेली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/akola-news-marathi-news-breaking-news-neha-rathod-51356", "date_download": "2019-03-22T09:23:15Z", "digest": "sha1:472YDRMXMHBR3YII7N47I3NOT4K44B6I", "length": 16066, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "akola news marathi news breaking news neha rathod जगातील कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही; UPSC उत्तीर्ण नेहाचा कानमंत्र | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nजगातील कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही; UPSC उत्तीर्ण नेहाचा कानमंत्र\nगुरुवार, 8 जून 2017\nमनात जिद्द आणि आत्मविश्वास असेल आणि एखादी गोष्ट करायचं ठरवलं तर परीक्षाच काय जगातील कोणतीच गोष्ट अशक्‍य नाही. स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी हुशारी महत्वाची नसून मेहनत गरजेची असते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा सामना धैर्याने करा यश तुमचेच आहे, असे नुकतीच युपीएससी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या नेहा देवीसिंग राठोडने सांगितले.\nअकोला - मनात जिद्द आणि आत्मविश्वास असेल आणि एखादी गोष्ट करायचं ठरवलं तर परीक्षाच काय जगातील कोणतीच गोष्ट अशक्‍य नाही. स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी हुशारी महत्वाची नसून मेहनत गरजेची असते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा सामना धैर्याने करा यश तुमचेच आहे, असे नुकतीच युपीएससी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या नेहा देवीसिंग राठोडने सांगितले.\nनेहा हिंगणे या जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्‍यातील आहे. तिने युपीएससीच्या परीक्षेत ऑल इंडिया 702 रॅंक मिळवली. वडील देवीसिंग राठोड हे पाटबंधारे विभागात अभियंता म्हणून कार्यरत आहेत. बुलडाणा तालुक्‍यातील पळसखेड हे आईचे माहेर आहे. लहानपणी आजी आजोबांकडे जायची तेव्हा आजींकडून नैतिक मूल्यांवर आधारित गोष्टी ऐकत असल्याचे तिने सांगितले. आईवडीलांनी मला \"तू हे कर, तू ते कर', असे कधी सांगितले नाही, असे नेहा म्हणाली. \"पालकांनी योग्य दिशा दाखवली मात्र कधी आपले विचार लादले नाहीत. त्यामुळे मी स्वच्छंदपणे जगत शाळा, महाविद्यालयात चांगले गुण मिळविले. लहानपणी नातेवाईक व वडिलांकडून सिव्हिल सर्व्हिसेसबाबत बरेचदा चर्चा होत होती. त्यामुळे अधिकारी पदाबाबत आकर्षण होतेच. प्राथमिक शिक्षण राज्यात विविध ठिकाणी झाले असले तरी बारावीत विज्ञान शाखा निवडली. त्यानंतर इंजिनिअरिंग फिल्ड निवडले. 2013 मध्ये बीटेक केल्यानंतर खऱ्या अर्थाने युपीएससीची तयारी सुरू केली', अशी नेहाने सांगितले. \"सुरवातीला योग्य दिशा मिळावी म्हणून काही दिवस पुण्यात क्‍लास लावला. पण त्यानंतर दिल्लीत जावून युपीएससीची जोमाने तयार केली. युपीएससी उत्तीर्ण व्हायला एक दोन वर्षे उशिर झाला असला तरी मी युपीएससी उत्तीर्ण झाल्याचे समाधान आहे. प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही. आपली इच्छाशक्ती जर प्रबळ असेल तर जगातील कोणतीही गोष्ट कठीण नाही', असा संदेश नेहाने दिला. \"भविष्यात मिळालेल्या संस्काराच्या आधारावर निश्‍चित समाजासाठी चांगले काम करेल' असेही नेहाने सांगितले.\nविद्यार्थ्य���ंना संदेश शिक्षणाचा उपयोग हा प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी व्हायला पाहिजे. कठीण प्रसंगात धैर्याने सामना करा. एखाद्यावेळी अपयश आलेतरी निराश होवू नका. पुढचा प्रयत्न करा नक्की यशस्वी व्हाल असे सांगत \"हिंमत ठेवा, यश तुमचेच' आहे, असा विश्वास युपीएससी उत्तीर्ण झालेल्या नेहा राठोड यांनी व्यक्त केला.\nनेहाने सांगितलेले यशाचे गमक\nशरद पवारांची माघार कॉंग्रेस आघाडीला मारक ः ऍड. प्रकाश आंबेडकर\nजळगाव ः भारिप बजुजन महासंघ संलग्नित वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्‍चितच...\nगुगलला 11 हजार 594 कोटी रुपयांचा दंड\nब्रसेल्स: युरोपियन युनियनने प्रतिस्पर्धा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकी कंपनी गुगलला 11 हजार 594 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ऑनलाइन...\nमतदानानंतर चौकार, षटकारांची मेजवानी\nसातारा - वर्ल्डकप क्रिकेटचे काउंटडाउन केव्हाच सुरू झाले आहे. क्रिकेटप्रेमी त्याची वाट पाहत असतीलच. पण वर्ल्डकप केव्हाही सुरू होवो, त्याआधीच ‘सकाळ’...\nदुर्दम्य इच्छाशक्‍तीच्या जोरावर दृष्टिहीनांचे स्पर्धा परीक्षेत यश\nपुणे : नियतीने त्यांना दृष्टी दिली नाही; पण दुर्दम्य इच्छाशक्ती मात्र भरभरून दिली. याच इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी यशाचे शिखर गाठले....\nघराण्याला फार मोठा राजकीय वारसा नाही. वडील बी. टी. पाटील यांनी सरपंच आणि गोडसाखर संचालक पदाच्या माध्यमातून राजकारणाचा पाया रचला. त्या जोरावर गावच्या...\n‘सकाळ चित्रकला स्पर्धे’चा उद्या पारितोषिक वितरण समारंभ\nपुणे - देशात सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा असा ‘सकाळ चित्रकला स्पर्धे’चा लौकिक आहे. या स्पर्धेच्या पुणे विभागाचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवारी (ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/article-about-recovery-of-revenue-1725963/", "date_download": "2019-03-22T08:36:55Z", "digest": "sha1:NE755PNCEXORWO2TJDSG54KFN2J3V5IT", "length": 13435, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article about Recovery of Revenue | महसुली सुधारणेचे आवर्तन | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nबर्मिगहॅममधील मशिदींवरील हल्ल्याचा तपास\nकाबूलमधील स्फोटात ६ जण ठार\nदक्षिण मुंबईतील धोकादायक पूल जमीनदोस्त\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nपालघरमध्ये माकपचा बविआला पाठिंबा\nयातील ४० टक्के उत्पादने उत्तर अमेरिका, युरोप तसेच आखाती देशात निर्यात करते.\nनवीन फ्लोरिन इंटरनॅशनल लिमिटेड ही पद्मनाभ मफतलाल समूहाची ५० वर्षांपूर्वी स्थापन झालेली कंपनी. सुरुवातीला केवळ रेफ्रिजरन्टचे उत्पादन करणारी ही कंपनी आज जवळपास ६० प्रकारच्या रसायनांचे उत्पादन करते. यातील ४० टक्के उत्पादने उत्तर अमेरिका, युरोप तसेच आखाती देशात निर्यात करते. कंपनीच्या ग्राहकांमध्ये अनेक देशी तसेच परदेशी कंपन्यांचा समावेश असून यात पेट्रोकेमिकल्स, लाइफ सायन्स तसेच क्रॉप प्रोटेक्शन कंपन्यांचा समावेश आहे. एअर कंडिशन तसेच रेफ्रिजरेशनसाठी लागणारी प्रमुख केमिकल उत्पादने कंपनी ‘मॅफ्रोन’ या ब्रॅण्डने विक्री करते. आज रेफ्रिजरेशन उद्योगासाठी ‘मॅफ्रोन’ हा सुप्रसिद्ध आणि महत्त्वाचा ब्रॅण्ड मानला जातो.\nनविन फ्लोरिनचे सूरत, दहेज आणि देवास येथे प्रकल्प असून कंपनीचा व्यवसाय प्रामुख्याने रेफ्रिजरेशन गॅस, इनऑरगॅनिक फ्लोराइड्स, स्पेशालिटी फ्लोराइड्स आणि क्रॅम्स (काँट्रॅक्ट रिसर्च अँड मॅन्युफॅक्चरिंग सर्विसेस) अशा चार भागात विभागला आहे. कुठलेही कर्ज नसलेल्या नवीन फ्लोरिनचे पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाले असून या कालावधीत कंपनीने २४३.११ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३९.५९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत नक्त नफा १९ टक्क्य़ांनी कमी आहे. मात्र कंपनीने डिसेंबर २०१७ मध्ये ‘क्रॅम्स’साठी ११२ कोटी रुपयांचा भांडवली खर्च केला होता त्याचे फळ यंदाच्या आर्थिक वर्षांपासून दिसू लागेल. किंबहुना ‘क्रॅम्स’ विभागामुळे कंपनीच्या नफ्यात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. कंपनीने गेल्या पाच वर्षांत आपली कामगिरीत सातत्य राखून नक्त नफ्यात सरासरी ३१.२३ टक्के वाढ दाखविली आहे, आगामी कालावधीत कंपनी आपल्या प्रगतीचा वेग वाढवेल किंवा किमान असाच कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. सध्या ६७५ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर खरेदीसाठी आकर्षक असून मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी जरूर राखून ठेवावा असा आहे.\nसूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगौतम गंभीरचा भारतीय जनता पक्षात प्रवेश\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nश्रीरंग बारणे, पार्थ पवार समोरासमोर; देहूत घेतले तुकोबांचे दर्शन\nबॉक्स ऑफीसवर चढला 'केसरी'चा रंग; पहिल्या दिवशी बक्कळ कमाई\nआम्ही बॅकफूटवर दहशतवादाशी लढा देत नाही, सॅम पित्रोदा यांना जेटलींचं उत्तर\nHoli 2019 : रवी जाधवने सेलिब्रेट केली 'स्पेशल' रंगपंचमी\nVideo : 'झी सिने अॅवॉर्ड्स'मध्ये रणबीर-आलियाचा 'इश्क वाला लव्ह'\nHoli 2019 : बॉलिवूडच्या या मोठमोठ्या होळी पार्ट्या झाल्या बंद, कारण..\nयंदा लोणावळ्यात नाही तर इथे असेल 'बिग बॉस मराठी'चं घर\n'होय, सलमानसोबत वाद होते'; भन्साळींनी दिली कबुली\n७६७८ जणांना धुळवडीला धक्का\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nमुंबई महानगरात सव्वा दोन लाख रिक्त घरे\nखोदलेला रस्ता पाच महिने ‘जैसे थे’\nपार्किंग धोरणाला ‘टीओडी’चा खोडा\nनवी मुंबईतून १५ टनप्लास्टिक जप्त\nमत्स्यटंचाईमुळे मच्छिमारांच्या होळीचा ‘बेरंग’\nबैलगाडी शर्यत बंदी धाब्यावर\nवाया जाणाऱ्या पाण्याचा वापर शहरांसाठी\n‘भागवत पुराणा’च्या संदर्भसूचीला भांडारकर संस्थेत साकाररूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/degaonkaraparna/", "date_download": "2019-03-22T08:44:25Z", "digest": "sha1:MNKN7F5D4HQ4KD3CPESJWOE2A5HJCB6I", "length": 14073, "nlines": 289, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अपर्णा देगावकर | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nबर्मिगहॅममधील मशिदींवरील हल्ल्याचा तपास\nकाबूलमधील स्फोटात ६ जण ठार\nदक्षिण मुंबईतील धोकादायक पूल जमीनदोस्त\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nपालघरमध्ये माकपचा बविआला पाठिंबा\nकोल्हापूर जिल्हा परिषद सभेत गोंधळ\nपोषण आहार, लक्ष्मीची पावले योजनेवरून वाद\nनव्या वर्षाच्या स्वागताची करवीरनगरीत जोरदार तयारी\nभाजप-आप कार्यकर्त्यांमध्ये कोल्हापुरात वाद\nकेंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या विरोधात ‘आप’ची निदर्शने\nभाविकांसमोर कारवाई उघड करण्याची मागणी\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील घोटाळा\nसाखर कामगारांचा पगारवाढीच्या मागणीसाठी संपावर जाण्याचा इशारा\n२ जानेवारीपासून संपावर जाण्याचा इशारा\nसोलापूर जिल्हा बँकेच्या सहा जागांसाठी ८१ टक्के मतदान\nडॉक्टर दाम्पत्याच्या हत्याप्रकरणी बंद\nहल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची वेगवेगळी सहा पथके कार्यरत\nसांगलीतील जि.प. पेपरफुटीमध्ये उच्च पदस्थ अधिका-यांचा सहभाग\nआरोग्यसेविकाच्या परीक्षेतील कॉपीचा प्रकार महिला परीक्षार्थीकडून उघडकीस\nकॉपी करण्यास मज्जाव; प्राध्यापकाला मारहाण\nपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nसांगली महापालिका क्षेत्रात १८० अनधिकृत धार्मिक स्थळे\nधार्मिक स्थळे ही शासकीय जागेत\nसोलापूर विधान परिषदेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच\n‘बळिराजा’चे आरोप राजकीय स्वार्थासाठी\nएड्सबाधित महिलांची बाळंतपणासाठी सांगली, मिरज रुग्णालयात धाव\nघराला टाळे ठोकल्याबद्दल कर्जदाराचा आत्महत्येचा प्रयत्न\nऐन गर्दीच्या वेळी बँकेत हा प्रकार घडल्याने बँक अधिकाऱ्यांसह, कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली\nकोल्हापुरात उमेदवारीचा केंद्रबिंदू प्रथमच पूर्व भागाकडे\nतीन कोटींच्या वसुलीसाठी ७८ लाखांचा खर्च\n‘एफआरपी’बाबत साखर कारखान्यांची नकारघंटा\nशेतकरी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात\nरिपब्लिकन सेनेचा कोल्हापूर जिल्हा परिषदेत गोंधळ\nकार्यकर्त्यांनी अचानक घातलेल्या या गोंधळामुळे पोलीस प्रशासनाची धावपळ\nकृष्णा कारखान्याच्या ७८२ वाहनधारकांना नोटिसा\nना कर्ज, मागणीचा अर्ज, ना करारपत्र तरीही नोटिसा\nकोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास १८ पासून सुरुवात\nमहोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावरील इराण, कझाकिस्तान, टर्की, चीन, इटली, अफगाणि��्तान आदी देशांचा समावेश\nकरवीरनिवासिनी महालक्ष्मीच्या दारातच लक्ष्मीचा जन्म\nपंचगंगेच्या प्रदूषणाचा समूळ शोध घेण्यासाठी सर्वेक्षण\nपंचगंगा शुद्धीकरण आराखडा तयार करून त्यानुसार आवश्यक ती उपाययोजना\nपारंपरिक व जुनी धार्मिक स्थळे यादीतून वगळावीत\n१३० धार्मिक स्थळांपैकी पारंपरिक व जुनी धार्मिक स्थळे वगळावीत\nHoli 2019 : रवी जाधवने सेलिब्रेट केली 'स्पेशल' रंगपंचमी\nVideo : 'झी सिने अॅवॉर्ड्स'मध्ये रणबीर-आलियाचा 'इश्क वाला लव्ह'\nHoli 2019 : बॉलिवूडच्या या मोठमोठ्या होळी पार्ट्या झाल्या बंद, कारण..\nयंदा लोणावळ्यात नाही तर इथे असेल 'बिग बॉस मराठी'चं घर\n'होय, सलमानसोबत वाद होते'; भन्साळींनी दिली कबुली\n७६७८ जणांना धुळवडीला धक्का\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nमुंबई महानगरात सव्वा दोन लाख रिक्त घरे\nखोदलेला रस्ता पाच महिने ‘जैसे थे’\nपार्किंग धोरणाला ‘टीओडी’चा खोडा\nनवी मुंबईतून १५ टनप्लास्टिक जप्त\nमत्स्यटंचाईमुळे मच्छिमारांच्या होळीचा ‘बेरंग’\nबैलगाडी शर्यत बंदी धाब्यावर\nवाया जाणाऱ्या पाण्याचा वापर शहरांसाठी\n‘भागवत पुराणा’च्या संदर्भसूचीला भांडारकर संस्थेत साकाररूप\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/matitarth/", "date_download": "2019-03-22T08:42:39Z", "digest": "sha1:MTM4KGUJ7TXGCDHKKXC2QAKC6NF55XFJ", "length": 13195, "nlines": 251, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मथितार्थ | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nबर्मिगहॅममधील मशिदींवरील हल्ल्याचा तपास\nकाबूलमधील स्फोटात ६ जण ठार\nदक्षिण मुंबईतील धोकादायक पूल जमीनदोस्त\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nपालघरमध्ये माकपचा बविआला पाठिंबा\nपर्रिकर किती साधे राहायचे हे तर ते गोव्याचे मुख्यमंत्री असतानाही प्रसिद्धच होते.\nचीन आणि पाकिस्तान भारताविरोधात एक आहेत.\nप्रचाराची एकच राळ उडते आणि सर्वत्र सुरू होते ती जोरदार राजकीय धुळवड.\nगेली तीन वर्षे माहिती तंत्रज्ञान उद्योगावर मळभ जमले आहे.\nभारतासारख्या देशाला निसर्गाचे वरदान लाभले आहे...\nआपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींचे मूलतत्त्व जाणून घेणे म्हणजे विज्ञान.\nज्ञानाच्या ऐवजी माहितीला अनन्यसाधारण असे महत्त्व प्राप्त झाले आहे.\n२०१९ ची लोकसभा निवडणूक काँग्रेसला ‘जिंकू किंवा मरू’ या तत्त्वावरच लढावी लागणार आहे.\nएकाधिकारशाहीने कारभार हाकण्याचा आरोप मोदी यांच्यावर करण्यात आला आहे.\nअमेरिकेच्या छातीत धडकी भरवणारा चीनी कारनामा\n३ जानेवारी रोजी चीनचे चँगे-४ हे अवकाशयान चंद्राच्या कधीही न दिसणाऱ्या मागच्या बाजूस असलेल्या एका खोल विवरामध्ये यशस्वीरीत्या उतरले.\nधावण्यासाठी फिटनेस लागतो असे विज्ञान सांगते.\nगेल्या चार वर्षांमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणण्याच्या शासकीय प्रयत्नांमध्ये वाढच झाली आहे.\n..बाप भीक मागू देईना\nया विधेयकातील सर्वात महत्त्वाच्या मुद्दय़ालाच तृतीयपंथीयांचा कडाडून विरोध आहे.\nहे वर्ष गतानुगतिक वंचित राहिलेल्या महिला आणि समलैंगिकांसाठी महत्त्वाचे बंधमुक्ती वर्ष ठरले.\nभाजपाच्या सर्वोच्च नेत्यांना भोवली ती त्यांची मग्रुरी आणि अहंकार.\nचीनचा हिंदी महासागरातील तसेच बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील वावर मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे.\nसेन्टिनेल बेटावर चोरी-छुप्या पद्धतीने जाऊन पोहोचणे हाच अतिगंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे.\nसलग सत्तास्थानी राहिल्यानंतर आता मध्य प्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपाच्या विरोधात राज्यामध्ये असंतोष वाढीस लागला आहे.\nअवनीच्या या एन्काऊंटरमध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत.\nपैसे असले किंवा नसले तरी लहानथोर सारेच दिवाळी करतात साजरी.\nसर्जकिल स्ट्राइकच्या वर्षपूर्तीत गुंतलेल्या सरकारला चांद्रयानाची आठवणही नाही.\nसमाजातील अनेकांचे विविध स्तरांवरील सर्वच प्रकारचे भान सुटत चालले आहे का\nगेल्याच आठवडय़ात आदिशक्तीचं रूप असलेल्या महिलांना सक्षम करणारे बलदायी असे निवाडे सर्वोच्च न्यायालयाने दिले.\nखरे तर ही तरतूद रद्दबातल ठरविणारी कायदेशीर सुधारणा केंद्र सरकारने स्वतहून करणे आवश्यक होते\nHoli 2019 : रवी जाधवने सेलिब्रेट केली 'स्पेशल' रंगपंचमी\nVideo : 'झी सिने अॅवॉर्ड्स'मध्ये रणबीर-आलियाचा 'इश्क वाला लव्ह'\nHoli 2019 : बॉलिवूडच्या या मोठमोठ्या होळी पार्ट्या झाल्या बंद, कारण..\nयंदा लोणावळ्यात नाही तर इथे असेल 'बिग बॉस मराठी'चं घर\n'होय, सलमानसोबत वाद होते'; भन्साळींनी दिली कबुली\n७६७८ जणांना धुळवडीला धक्का\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nमुंबई महानगरात सव्वा दोन लाख रिक्त घरे\nखोदलेला रस्ता पाच महिने ‘जैसे थे’\nपार्किंग धोरणाला ‘टीओडी’चा खोडा\nनवी मुंबईतून १५ टनप्लास्टिक जप्त\nमत्स्यटंचाईमुळे मच्छिमारांच्या होळीचा ‘बेरंग’\nबैलगाडी शर्यत बंदी धाब्यावर\nवाया जाणाऱ्या पाण्याचा वापर शहरांसाठी\n‘भागवत पुराणा’च्या संदर्भसूचीला भांडारकर संस्थेत साकाररूप\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/todays-asarams-decision-alerts-from-delhi-to-rajasthan/", "date_download": "2019-03-22T08:38:06Z", "digest": "sha1:Y7WVNRTMS7P6CNLIY72NHM6D6V2YYAMT", "length": 7686, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आज आसारामचा फैसला; दिल्लीपासून राजस्थानपर्यंत अलर्ट", "raw_content": "\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\n‘रासपने निवडणूक लढवावी आणि भाजपला आपली ताकद दाखवावी’\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nआज आसारामचा फैसला; दिल्लीपासून राजस्थानपर्यंत अलर्ट\nजोधपूर : बलात्काराच्या प्रकरणात अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याला आज शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे न्यायालयाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्थेसाठी जयपूर येथील पोलिस मुख्यालयातून ६ तुकड्या रवाना झाल्या आहेत. या निर्णयावर डीजीपी ओ.पी.गल्होत्रा देखील लक्ष ठेवून आहेत. याशिवाय बिकानेर, अजमेर येथून देखील अतिरिक्त तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. जोधपूर जाणाऱ्या सर्व मार्गावर पोलिस तैनात केले गेले आहेत.\nआसाराम गेल्या ५ वर्षांपासून तुरुंगात आहे. जर न्यायालयाने त्याला दोषी ठरवले तर जास्तीजास्त १० वर्षाची शिक्षा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राजस्थान पोलिस हाय अलर्टवर आहे. आसारामचे समर्थक आणि भक्त मोठ्या प्रमाणावर जोधपूरमध्ये येण्याची शक्यता आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर समर्थकांकडून हिंसक प्रतिक्रिया उमटू शकते. त्यामुळेच पोलिसांनी जोधपूरमध्ये २१ एप्रिलपासून १० दिवस कलम १४४ (जमावबंदी) लागू केले आहे.\nमुलीच्या आरोपानुसार, १५ आणि १६ ऑगस्ट २०१३ च्या रात्री जोधपूरच्या एक फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने उपचाराच्या बहाण्याने लैंगिक शोषण केलं ह��तं. दिल्लीच्या कमलानगर पोलिस स्टेशनमध्ये १९ ऑगस्ट २०१३ रोजी आसारामविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता.\nजोधपूर सत्र न्यायालयात आसारामविरुद्धचा खटला सुरु होता. कोर्टाने आरोप निश्चित केले. या प्रकरणात न्यायालयाने आसाराम बापूला निर्दोष ठरवलं, तरी तो तुरुंगातून सुटणार नाही. कारण त्याच्याविरोधात गुजरातमध्येही बलात्काराचा खटला सुरु आहे.\nउत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आसारामवर बलात्काराचा आरोप\nउत्तर प्रदेशमध्ये सुद्धा शाहजहांपूरमधील एका अल्पवयीन मुलीने आसाराम बापूवर बलात्काराचा आरोप केला होता. जोधपूरबाहेर असलेल्या एका फार्म हाऊसमध्ये आसाराम बापूने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप मुलीने केला होता. त्यावेळी मुलगी आश्रमात राहत होती आणि ती १६ वर्षांची होती.\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\n‘रासपने निवडणूक लढवावी आणि भाजपला आपली ताकद दाखवावी’\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nअक्षयकुमारच्या ‘केसरी’चा सेट जळून खाक\nअली बाबा चाळीस चोराच दुकान जास्त दिवस चालणार नाही : शत्रुघ्न सिन्हाचा भाजपला टोला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/mrinalini-nanivedkar-write-about-raj-thackrey-158426", "date_download": "2019-03-22T08:57:52Z", "digest": "sha1:VRCTWRFEI62RFXV7IZZ2GI6NSH7ZTHX2", "length": 25391, "nlines": 223, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mrinalini Nanivedkar Write about Raj Thackrey \"राज की बात\" | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nसोमवार, 3 डिसेंबर 2018\nलोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आपल्यासह असावी या तयारीत राज ठाकरे आहेत. गेले काही हिने शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रे परजण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. या प्रयत्नात सातत्य आहे हे आता मान्य करण्यास हरकत नसावी. शिवसेना अयोध्येकडे कूच करू लागल्यावर राज ठाकरे काहीतरी करणार याची अटकळ सर्व संधितांनी घेतली असणारच.तर सेनेने उत्तरप्रदेशाचा रस्ता धरला असताना या पक्षातून उपपक्ष म्हणून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी उत्तरभारतीयांशी संवाद साधला आहे. चर्चेत रहायची तसेच प्रकाशझोत खेचायची राज यांची शक्‍ती आजही अबाधित आहे याची नोंद घ्यायलाच हवी.\nलोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आपल्यासह असावी या तयारीत राज ठाकरे आहेत. गेले काही हिने शमीच्या झाडावर ठेवलेली शस्त्रे परजण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. ���ा प्रयत्नात सातत्य आहे हे आता मान्य करण्यास हरकत नसावी. शिवसेना अयोध्येकडे कूच करू लागल्यावर राज ठाकरे काहीतरी करणार याची अटकळ सर्व संधितांनी घेतली असणारच.तर सेनेने उत्तरप्रदेशाचा रस्ता धरला असताना या पक्षातून उपपक्ष म्हणून बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांनी उत्तरभारतीयांशी संवाद साधला आहे. चर्चेत रहायची तसेच प्रकाशझोत खेचायची राज यांची शक्‍ती आजही अबाधित आहे याची नोंद घ्यायलाच हवी.\nमहाराष्ट्राच्या चौरंगी राजकारणात कोणतीही ताकद नसलेला किंबहुना एकेकाळची 11 आमदारांची संख्या गमावॅन बसलेला पक्ष आजही माध्यमांवर अगदी प्राईम टाईची जागा मिळवतो ती अन्य कारणांसह राज यांच्या करिष्म्यामुळे. तर रविवारच्या मुहुर्तावर राज यांनी उत्तर भारतीयांबददलची आपली भूमिका पुन्हा एकदा नव्याने मांडली. फरक एवढाच की यावेळी हिंदीत. राज हिंदी चांगले बोलले त्याला बम्बय्या स्पर्श नव्हता. अर्थात हे सगळे पुन्हा नव्याने सांगून त्यांनी काय मिळवले मुंबई,पुणे .नाशिक परिसरातील मतदार हाच आजही राज यांचे ऐकतो.स्थानिकांना रोजगार मिळत नसताना परप्रांतातून आलेल्यांनी पैसे का कमवावेत हा जगभर चर्चेत असणारा प्रश्‍न. बाहेरून आलेली मंडळी आपला रोजगार हिरावतात हे अमेरिकेत अभियंता म्हणून गेलेली भारतीय मंडळीही ट्रम्प महाशयांच्या लक्षात आणून देत आहेत अन राज ठाकरेही.\nप्रश्‍न उरतो तो आर्थिक रचनेत अशा प्रश्‍नांना आता स्थान आहे काय हा अमेरिकेत भारतीय फोफावले त्यात त्यांच्या प्रज्ञेचा भाग आहेही पण मूळत: त्यांना मिळणारे पगार हे स्वस्त असल्याने कंपन्यांना या कुशलतेचा लाभ मिळतो म्हणून. मुंबईत येणारे लोंढेही येथील माणसाची गरज निभावतात, ती ही स्वस्तात.आकडे टाकून वीज चोरून भय्या कपडे इस्त्री करून देतो हे गृहित धरू. वीज चोरणे पूर्णत: चूक.पण भैय्या जी सेवा देतो त्याचे काय मराठी माणूस इस्त्री करताना दिसत नाही.\nमराठी माणसाच्या गृहसंकुलातही चौकीदारी करतो तो बाहेरचा कुणीतरी. संजय निरूपम टाईमची जागा मिळवतो ती अन्य कारणांसह राज यांच्या करिष्म्यामुळे. तर रविवारच्या मुहुर्तावर राज यांनी उत्तर भारतीयांबददलची आपली भूमिका पुन्हा एकदा नव्याने मांडली. फरक एवढाच की यावेळी हिंदीत. राज हिंदी चांगले बोलले त्याला बम्बय्या स्पर्श नव्हता. अर्थात हे सगळे पुन्हा नव्याने सांगून ���्यांनी काय मिळवले मुंबई, पुणे, नाशिक परिसरातील मतदार हाच आजही राज यांचे ऐकतो. स्थानिकांना रोजगार मिळत नसताना परप्रांतातून आलेल्यांनी पैसे का कमवावेत हा जगभर चर्चेत असणारा प्रश्‍न. बाहंरून आलेली मंडळी आपला रोजगार हिरावतात हे अमेरिकेत अभियंता म्हणून गेलेली भारतीय मंडळीही ट्रम्प महाशयांच्या लक्षात आणून देत आहेत अन राज ठाकरेही.प्रश्‍न उरतो तो आर्थिक रचनेत अशा प्रश्‍नांना आता स्थान आहे काय हा मुंबई, पुणे, नाशिक परिसरातील मतदार हाच आजही राज यांचे ऐकतो. स्थानिकांना रोजगार मिळत नसताना परप्रांतातून आलेल्यांनी पैसे का कमवावेत हा जगभर चर्चेत असणारा प्रश्‍न. बाहंरून आलेली मंडळी आपला रोजगार हिरावतात हे अमेरिकेत अभियंता म्हणून गेलेली भारतीय मंडळीही ट्रम्प महाशयांच्या लक्षात आणून देत आहेत अन राज ठाकरेही.प्रश्‍न उरतो तो आर्थिक रचनेत अशा प्रश्‍नांना आता स्थान आहे काय हा अमेरिकेत भारतीय फोफावले त्यात त्यांच्या प्रज्ञेचा भाग आहेही पण मूळत: त्यांना मिळणारे पगार हे स्वस्त असल्याने कंपन्यांना या कुशलतेचा लाभ मिळतो म्हणून. मुंबईत येणारे लोंढेही येथील माणसाची गरज निभावतात, ती ही स्वस्तात. आकडे टाकून विज चोरून भय्या कपडे इस्त्री करून देतो हे गृहित धरू. वीज चोरणे पूर्णत: चूक. पण भैय्याजी सेवा देतो त्याचे काय मराठी माणूस इस्त्री करताना दिसत नाही. मराठी माणसाच्या गृहसंकुलातही चौकीदारी करतो तो बाहेरचा कुणीतरी. संजय निरूपम यांनी काही वर्षांपूर्वी मुंबईतील 60 सेवा परप्रांतीय बाहेर पडले तर ठप्प होतील असे सांगणारे विधान केले होते. आता काँग्रेसलाही सर्वसमावेशक व्हायचे असल्याने या विधानाचे स्मरण निरूपम यांना आवडत नाही. ते हिंदीभाषक असल्याने काँग्रेसजनांचा त्यांच्याबददलचा रोष वाढतो हे त्यामागचे कारण मराठी माणसाने किंवा कुणीही हलक्‍या दर्जाची कामे करू नयतेच. पाश्‍चात्य देशात जेथे औद्योगीकरण उत्तरित्या झाले आहे तेथे अशी सर्व कामे आजकाल यंत्राव्दारे होतात. तर तेही असो.\nराज यांची एकूण उत्तर भारतीयांबददलची किंवा परप्रांतीयांबददलची ते ही सेनेच्या पूर्वीच्या भुमिकेशी जुळणारी आहेत. राज यांच्या मुददयात काही प्रमाणगात तथ्य आहे. काल त्यांनी अत्यंत खुबीने त्यांच्या विधानांच्या आशयाला समांतर अशी स्व. इंदिरा गांधी तसेच माजी राष्ट्रप���ींची उदाहरणे शोधून काढली. प्रत्येक प्रांत विकसित झाला तर स्थलांतर होणार नाही, झोपडया सुजणार नाहीत ही सर्व मते ग्राह्य आहेतच मात्र विदयमान चौकटीत ते बसणारे नाही.कामाच्या रोजगाराच्या शोधात आलेला झोपडीनिवारी पूर्वी कॉंग्रेसला मते देई.गरिबी हटावच्या इंदिरा गांधी यांच्या घोषणेचे गारूड त्याला कॉंग्रेस समर्थक करे. मोदी लाटेत हा मतदार अच्छे दिनच्या आशेने भाजपकडे वळला. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी मुंबईत दाखल झालेला हा परप्रांतीय अत्यंत खुबीने भाजपकडे महापालिका निवडणुकीत काय राखला. आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक जिंकण्याच्या निषेने या मतदाराची अनधिकृत झोपडी अधिकृत करण्याचे निर्णयही घेवून टाकले आहेत. या मतदारामुळेच भाजप पुढेही लक्षणीय कागिरी करू शकेल. त्यामुळेच राज ठाकरे जेंव्हा परप्रांतीयांबददल आक्षेप घेत आहेत तेंव्हा ते शिवसेनेच्याच तपेढीकडे नजर लावून आहेत. उदधव ठाकरे यांना नाकारून हे निम्न मध्यमवर्गीय मतदार मनसेकडे खरेच वळतील की राज यांच्यासारख्या चतुराला हे आकलन आहे पण तरीही सेनेची मते कधीतरी आपल्याकडे येतील या आशेने टाकलेली ही पाउले आहेत की राज यांच्यासारख्या चतुराला हे आकलन आहे पण तरीही सेनेची मते कधीतरी आपल्याकडे येतील या आशेने टाकलेली ही पाउले आहेत सततच्या मराठी माणसाच्या हक्‍काची भाषा बोलण्यामुळेच राज यांना कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस समवेत घेवू शकत नाही.या पक्षांच्या आशीर्वादाने राज शिवसेनेची मतपेढी फोडायचा प्रयत्न करत रहातील. पाच राज्यांचे निकाल भाजपला अनुकूल नसलेच तर प्रादेशिक पक्षांच्या अस्मितांना प्रचंड धुमारे फुटतील.भाषावाद चेतवण्याचे का पुन्हा सुरू होईल. अशा प्रादेशिक नेत्यांमध्येही राज यांना आज फार महत्वाचे स्थान मिळण्याची शक्‍यता नाही कारण त्यांच्याकडे जनाधार नाही.मराठी मतदारांच्या हक्‍काची भाषा त्यांच्यासाठी प्रचलित राजकारणात हक्‍काची जागा पुन्हा एकवार निर्माण करून देईल काय ते बघायचे.पण सध्या तरी सेनेच्या मतात आपला वाटा शोधण्याचे प्रयत्न हेच राज यांच्या हिंदीतल्या भाषणाचे फलित दिसते आहे. पुढे काय होते ते बघायचे.\nमी, पुरुषांसोबत झोपत नाही: रमेश कुमार\nबंगळूरः कर्नाटक विधानसभा अध्यक्ष केआर रमेश कुमार हे वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. एका प्रश्नावर उत्तर देताना मी, पुरुषांसोबत झोपत नाही, असे...\nLoksabha 2019 : सुशीलकुमार शिंदे भरघोस मतांनी विजयी होतील : आ. राजन पाटील\nमोहोळ (सोलापूर) : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरसह जिल्ह्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे, अनेक युवकांच्या हाताला...\nLoksabha 2019 : अनंत गीतेची केवळ आश्‍वासनेच\nदाभोळ - प्रत्येक मतदारसंघाचे विकासाचे प्रश्‍न वेगळे असून या मतदारसंघनिहाय विकासाचा आराखडा तयार करण्याचे आपले प्रयत्न राहतील. रायगड लोकसभा...\nLoksabha 2019 : खासदार संजयकाकांना मुख्यमंत्र्यांची ‘गॅरंटी’\nसांगली - लोकसभेला तुम्ही खासदार संजयकाकांचे काम करा, विधानसभेला ते तुमचे काम निष्ठेने करतील. काही कमी-जास्त वाटले तर मी स्वतः आणि चंद्रकांतदादा...\nLoksabha 2019 : सुधाकर शृंगारेंना उमेदवारी मिळाल्याने वडवळमध्ये जल्लोष\nवडवळ नागनाथ (लातूर) : लातूर लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार कोण असणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. अखेर पक्षाने गुरुवारी (ता. 21) विद्यमान खासदारांचा...\nयुतीच्या निमंत्रण पत्रिकेत समरजितसिंह घाटगेंचे नावच नाही\nकोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या प्रचाराच्या प्रारंभापूर्वीच निमंत्रण पत्रिकेतील नावांवरून वाद सुरू झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.com/article/5352/", "date_download": "2019-03-22T09:20:12Z", "digest": "sha1:VNNW6LF4E2PO64VI7FMDJIXORG533L46", "length": 25320, "nlines": 116, "source_domain": "nandednewslive.com", "title": "मानवी जीवनातील विज्ञानवादी शिक्षणाचे व्यवस्थापन – Online NewsPortal of Nanded", "raw_content": "\nमानवी जीवनातील विज्ञानवादी शिक्षणाचे व्यवस्थापन\nपिढ्यान्‌पिढ्या अज्ञान, अंधश्रद्धा यांच्या दलदलीत मानवी जीवन गेल्यामुळे देश अनेकवर्षे गुलामगिरीत राहिला. जेंव्हापासून भारताने विज्ञानाची कास धरली तेंव्हापासून प्रगतीच्या वाटा तयार झाल्या. विज्ञानवादी दृष्टीकोन अवलंबिल्यामुळे व्यक्ती स्वतःची प्रगती करुन घेऊ शकतो. पर्यायाने समाज विकसीत होतो आणि राष्ट्रीय प्रगतीत वैकासिक समाजाचा मोठा वाटा असतो. प्रगतशील राष्ट्रातील लोकांना गरीबी, अज्ञान, अंधश्रद्धा आदींच्या दुष्टचक्रातून मुक्तता मिळवून देणारी विज्ञान ही मानवाला मिळालेली अलभ्यलाभ देणगी आहे. जगभरात नवनवे संशोधन होत असून अत्यंत मोठ्या प्रमाणावर ज्ञानाचा स्फोट होताना दिसून येत आहे. त्यामुळे दैनंदिन जीवन जगत असताना प्रचंड वेगाने होत असलेल्या बदलांना लोकांना सामोरे जावे लागत आहे. इतके असताना आजही देशातील विविध जातीसमूह पारंपारिक पद्धतीने जीवन जगताना दिसतात. त्याच त्याच भाकडकथांत रमताना दिसतात, ही देशाचीच शोकांतिका नव्हे तर जगाच्या नकाशावर भारत हा मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा पाळणारा देश आहे अशी त्याची ओळख आहे.\nविज्ञानात भारताने अमुलाग्र प्रगती केली आहे. शेती, खगोल, अर्थ, शिक्षण अशा विविध क्षेत्रात गगन भरारी घेतली आहे. हे अंधश्रद्धा पाळल्यामुळे नव्हे तर वैज्ञानिक दृष्टीकोन आणि वैज्ञानिक विचारपद्धती अंगीकारल्यामुळे होय. चिकित्सा हा विज्ञानवादी जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग आहे. या देशात वर्षानुवर्षे कर्मकांड, रुढी, परंपरा, जूनाट तथा बुरसटलेल्या चालीरिती जशा चालत आलेल्या आहेत तशाच त्या पिढी दर पिढी वारसापद्धतीने आल्या. समाज मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या भाकडकथांत रमला. त्याने कधीही कोणत्या गोष्टीची चिकित्सा केली नाही. धर्माची चिकित्सा करायला तर पूर्णपणे बंदी होती. धार्मिक तत्त्वनितींनी समाजाला विज्ञानवादी होण्यास अत्यंत कडक निर्बंध घातले होते. येणार्‍या नव्या विचारांना व शोधंना स्विकारण्याची धार्मिक मूलतत्त्ववाद्यांची तयारीच नव्हती त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन समाजात रुजायला नव्या क्रांतीची पहाट उगवावी लागली.\nशालेय जीवनापासून विज्ञान हा विषय ठेवून त्यांच्यात विज्ञानवादी दृष्टीकोन निर्माण व्हावा हा उद्देश असतो. गुप्तधन, जादूटोणा, छू-मंतर, हातचालाखी, काळी जादू, नजरबंदी आदी प्रकार अंधश्रद्धेची अपत्य आहेत तर अशा सगळ्या अंधारलेल्या कुप्रथांनी मजबूत अशी अंधश्रद्धा निर्माण होते. त्याचे कारण आहे केवळ दारिद्य्र आणि अज्ञान. परंतु उच्चविद्या विभूषीत तरुण जर धार्मिकतेकडे झुकत अ��तील आणि नागा साधूंची दीक्षा घेऊन आपले करिअर बरबाद करीत असतील तर इथे शिक्षणाचा घनघोर पराभव झाला आहे, असे म्हणता येईल. विज्ञान शिक असताना अनेक नव्या गोष्टींची माहिती होते. नवे काहीतरी शिकायला मिळते. शिकणार्‍याला जिज्ञासू वृत्तीने नवे आणि खरे ज्ञान मिळविण्यात आनंद वाटतो. त्याच्या कार्यकलापात रंजकता निर्माण निर्माण होते. त्यात तो रस घेऊ लागतो. तो संशोधन करु लागतो आणि त्यातूनच तो नव्या शोधाचा शोध लावतो. जगभरात घडणार्‍या घटनांविषयी तर्कनिष्ठ, विवेकबुद्धीने विचार करता आला पाहिजे व त्या आधारावर आत्मविश्‍वासाने आणि आनंदाने जीवन जगता यावे हे खरे विज्ञान शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. सामाजिक जाणिवा, पर्यावरण संवर्धन विषयक जागरुकता यांचा विकास व्हावा, तसेच तंत्रज्ञान वापरण्यात येणारी सहजता या सर्वच बाबी विज्ञान शिक्षणातून अपेक्षित आहेत. मानवी प्रतिष्ठा, अधिकार, लैंगिक समानता तसेच प्रामाणिकपणा, सचोटी, सहकार्य आणि जीवनाविषयी आत्मीयता याबद्दल आदर निर्माण होतो.\nविज्ञानात चिकित्सा पद्धतीला जसे महत्त्व असते तसे तर्कबुद्धी, तर्कनिष्ठेला महत्त्व असते. सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेऊन तर्कसंगतीनुसार अखेरच्या प्रायोगिक सिद्धांपर्यंत पोहोचता येते. तर्कशुद्धता ही विज्ञानविषयक उपक्रमांत महत्त्वाचीच असते. हे कौशल्य आत्मसात होण्यासाठी विज्ञान विषयाच्या अध्ययन टप्प्यावर स्वतःच्या व्यक्तीमत्त्वाचा व वैचारिक पातळीचा कस लागतो. एखाद्या माहितीचे सार संकलन व अर्थ विश्‍लेषण करणे जमले पाहिजे. बारकाईने विचार करुन आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाच्या आधारावर मांडलेले चिकित्सात्मक सिद्धांत हे नेमके असतात. विज्ञानवादी वैचारिक घुसळणीचे अर्करुप असतात. ते नितीनिरपेक्ष, विकसनशील व सर्जनशीलही असतात. चिकित्सेचे लावण्य विज्ञान सौंदर्याची देणच आहे.\nनिरीक्षण ही विज्ञान शिकण्याची पहिली पायरी आहे. निरीक्षणातून मिळविलेले ज्ञान हे कच्च्या स्वरुपाचे असते. त्याच्या नोंदी महत्त्वपूर्ण असतात. त्या एकात्मिक नसतात. त्या वेगवेगळ्या अंगांनी मांडलेल्या असतात. त्यातून निघणारे निष्कर्ष ही गृहितकाच्या पद्धतीचेच असतात. मिळालेल्या ज्ञानाचे सारणीकरण, वर्गीकरण, तुलनात्मक पद्धती, चिंतन, मनन व इतर प्रायोगिक पद्धतीनुसार निश्‍चिंत अनुमान काढता येते. त्यामुळे न��रीक्षण क्षमता अवगत करणे हे ज्ञानाचे कौशल्य आहे. निरीक्षणानंतर मनात अनेक प्रश्‍न निर्माण होतात. जितके अधिक प्रश्‍न निर्माण होतात तितके सिद्धांत स्वरुप मांडण्याच्या जवळ जाण्यास मदतच होते. प्रश्‍नांनी भंडावून सोडण्यापेक्षा शेवटचा प्रश्‍न हा सत्याचा तळ गाठत असतो. शिकण्याच्या विविध माहितीस्त्रोतातून मिळणार्‍या विविध प्रकारच्या ज्ञाननिष्ठा अनेक प्रश्‍न उपस्थित करतात. प्रत्येक प्रश्‍नांची उत्तरे शोधली जाणे अपेक्षित आहे. प्रश्‍नांपासून पळवाट काढणे हे विज्ञानाला मान्य नसते. अन्यथा प्रश्‍न अनेक प्रश्‍नांना जन्माला घालतात आणि प्रश्‍नच त्यांच्या भावकीचा ससेमिरा सुरु करतात.\nफरक करणे, तुलना करणे आणि प्रामाणिकपणे समजून घेणे हे विज्ञानवादाचे वैशिष्ट्य आहे. जे आहे ते तसेच आहे किंवा जे सांगितलेले आहे ते अगदी तसेच आहे मानणे वा त्याबद्दल आपले पूर्वग्रह करुन घेणे ही अंधश्रद्धाच आहे. ती नव्या विचारप्रवृत्तीला जन्माला येऊ देत नाही. त्यामुळे दिलेल्या माहितीवरुन फरक करणे किंवा तुलनात्मक पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे. विज्ञानामध्ये कृतींना, प्रयोगांना, सर्वेक्षणातून मिळविलेल्या माहितीला फार महत्त्व आहे. प्रयोगाशिवाय नवे वैज्ञानिक सिद्धांत मांडता येत नाहीत. त्यासाठी अनेक कृती कराव्या लागतात. अगदी नियंत्रीत वातावरणात घडवून आणले जाणारे प्रयोग हे अत्यंत कृतीशील असतात. ते जोखमीचेच असतात. विज्ञान हे प्रयोगशील असते ते इतरांवर अवलंबून नसते. स्थल, काल परत्वेही ते अंतिम सत्य असते. नवे निष्कर्ष काढण्यासाठी, नवे सिद्धांत मांडण्यासाठी आणि मांडलेले सिद्धांत, निष्कर्ष, तर्क, अनुमान पडताळण्यासाठीही प्रयोगांची आवश्यकता असते. त्यासाठी प्रयोगशाळेची आवश्यकता असते. या प्रयोगशाळा जमीनीवर, पाण्याखाली, अंतराळात असतात. या प्रयोगशाळेत अनेक प्रकारचे विरल अथवा संहत असए प्रयोग केले जातात. त्यापैकी काहीच कालमर्यादित असतात.\nविज्ञान शिकण्याच्या तसेच शिकविण्याच्या अनेक पद्धती आहेत. तसेच अनेक तंत्रे आत्मसात करण्याच्याही अनेक पद्धती आहेत. त्या विविध शास्त्र शाखांच्या अधीन आहेत. त्यामुळे अभ्यासकांना विशिष्ट शाखेतील विशेषतः मिळवावी लागते. एकाच विषयातील उपविषयांचे ते अभ्यासक बनतात. कधकीकधी त्या उपविषयातील घटक, उपघटकांच्या आशय विश्‍लेष��ासाठी भव्यदिव्य प्रयोगशाळा उभारल्या जातात. म्हणूनच मानवाने मानवी जीवन जगण्याच्या विविध क्षेत्रात भरीव प्रगती केली आहे. जगातील औद्यागिक क्रांती हे त्या विज्ञान शोधांच्या आणि संशोधनाचीच देण आहे. या प्रगतीचे आता मूल्यमापन करणे कठीणच आहे. उत्तरोत्तर त्यात वाढ होत चालली आहे. मानवी जीवनच आता जगण्याची प्रयोगशाळा झालेली आहे. कारण मानवाने पहिला प्रयोगच माणसाचे सरासरी आयुर्मान वाढविण्यावर केलेला आहे. तसेच माणसासारखाच दुसरा माणूस नैसर्गिक नव्हे तर प्रायोगिक पद्धतीने निर्माण करणे हा त्याचा दुसरा प्रयोाग होय.\nवैज्ञानिक उत्क्रांतीचे काही दुष्परिणामही आपल्याला जाणतवता. त्यामध्ये सर्वात मोठे नुकसान म्हणजे पर्यावरणाचा होत असलेला र्‍हास. यातून ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण आदी प्रदुषणांच्या विळख्यात मानव सापडला आहे. भौतिक सुखामागे लागलेला माणूस वैचारिक प्रदूषणाचीही निर्मिती करतो आहे. नैसगिक आपत्तीवर विज्ञानाने अजूनही मात केलेली नाही. त्यामुळे पर्यावरणात होत असलेले घातक बदल हे मानवी जीवनासाठी धोकादायकच आहेत. म्हणून मानव सुखी झाला तरी सुखी दिसत नाही. मानव अंतराळात वस्ती करु शकेल पण त्याला पर्यावरणाचे दुष्परिणाम आटोक्यात आणता आले नाहीत तर आजपर्यंतच्या वैज्ञानिक क्रांतीला काहीच अर्थ उठरणार नाही.\nगंगाधर ढवळे, नांदेड.मो. ९८९०२४७९५३\nPosted in आर्टिकलTagged विज्ञानवादी, व्यवस्थापन\nPrevious स्वारातीम विद्यापीठात ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात साजरा\nNext काश्मीर मधून कलम 370 व 35अ कायदा हटवण्यासाठी निफाच्या वतीने निवेदन\nगुलालप्रदान होळीचे महत्व जपायला हवे\nवंचित बहुजन आघाडीच्या स्वबळाचे पडघम…\nअसे चालते माध्यम प्रमाणीकरण व देखरेख समितीचे (एमसीएमसी) काम…\nअपडेट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, मेलआयडी टाकून साईन अप करा...तुमचा आयडी कुठेही व्हायरल होणार नाही.\nतृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत बनल्या निवडणुकीच्या\nडाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला\nधुळवडीच्या दिवशी काळेश्वर मंदिराच्या काठावर एका युवकाचा बुडून\n40-50 हजार सिक्ख भाविकांच्या उपस्थितीत ‘होला मह्ल्ला’ उत्साहात\nसी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिता भंगाच्या 717\nटीसीएल इलेक्ट्रॉनिक्सची दिल्ली कॅपिटल्ससह\nट्रेनने प्रवास करताय…. मग लक्षात ठेवा या १०\nप्राप्तीकर कमी करण्याकरिता ‘एचआरए’ ठरेल\nअशोक चव्हाणांच्या बालेकिल्याला खिंडार पाडणारा भारतीय जनता पार्टीचा मास लिडर\nशहीद जवानांपैकी 6 जणांनी मुदखेडमध्ये घेतले होते\nसहस्त्रकुंड एकलव्य रेसिडेंसियल पब्लीक\nकॉग्रेसच्या एका बड्या माजी मंत्र्यांना आ. चिखलीकरांच्या विरोधात निवडणुकीसाठी गळ\nयंदाच्या लोकसभा निवडणूकीत अशोक चव्हाणांचा किल्ला धारातिर्थी पडणार –\nअशोक चव्हाणांचा पराभव अटळ – ना.\nतलवारीने हल्ला करून उजवा हात लटकवणाऱ्याला पोलीस\nखा.अशोक चव्हाणांच्या जाहीर व्यक्तव्यानंतर सुध्दा मटका बंद झालाच\nकॉंग्रेसच्या बालेकिल्यात नांदेड लोकसभेवर विरोधकांचा एकच\nपोलीस उपनिरिक्षक शितल चव्हाणची ‘सुपारी’ घेवून\nया वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वृत्तसंकेतस्थळ घेत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-thirsty-ganesh-gaonkar-summed-issue-water-through-short-film-53198", "date_download": "2019-03-22T08:44:57Z", "digest": "sha1:NTJOHZCYUEIGEIU6R3XSY6HZJH4NCKHJ", "length": 14210, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news Thirsty Ganesh Gaonkar summed up the issue of water through a short film तहानलेल्या गणेशगावकरांनी मांडला लघुपटाद्वारे पाण्याचा प्रश्‍न | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nतहानलेल्या गणेशगावकरांनी मांडला लघुपटाद्वारे पाण्याचा प्रश्‍न\nशनिवार, 17 जून 2017\nनाशिक - गोदावरीचे उगमस्थान असलेल्या त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍यातील गणेशगाव येथेही तसा दरवर्षी हमखास पाऊस पडतो, परंतु प्रत्येक उन्हाळ्यात या गावातील रहिवाशांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यांची व्यथा आतापर्यंत समजून घेतली नाही. यामुळे आपला प्रश्‍न आपणच मार्गी लावण्याच्या हेतूने सरपंच शरद महाले यांनी ग्रामस्थांच्या पाण्यासाठीच्या संघर्षाचे त्यांच्यावरच चित्रण करून तहानलेले गणेशगाव या लघुपटाची निर्मिती केली आहे. त्या माध्यमातून गावाच्या पाण्याचा प्रश्‍न राष्ट्रपतींपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न केला आहे. आता या लघुपटानंतर तरी पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागेल, असा ग्रामस्थांना विश्‍वास आहे.\nगणेशगावच्या रहिवाशांच्या नशिबी दरवर्षी फेब्रुवारी ��े जून भीषण पाणी टंचाई असते. महिलांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शासन दरबारी अर्ज, विनंत्या करून हेलपाटे मारूनही पाण्यासाठीची वणवण थांबली नसल्याने हताश न होता या समस्येवर मात करण्यासाठी येथील ध्येयवेड्या लोकांनी पाण्याची समस्या राष्ट्रपतींपर्यंत पोचविण्याचा चंग बांधला. त्यातूनच येथील पाणी टंचाईची भीषणता मांडणाऱ्या लघुपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. सरपंच शरद महाले व पोलिस पाटील देवचंद महाले यांनी आधुनिकतेचा वसा घेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत पाणी टंचाईवर भाष्य करणाऱ्या \"तहानलेले गणेशगाव' या लघुपटाची निर्मिती केली. विशेष म्हणजे या गावातील अबाल वृद्धांनी या लघुपटात काम केले आहे. नाशिकच्या अभिव्यक्ती मीडिया सेंटर यांनी प्रशिक्षण देण्याचे काम केले. नुकतेच जिल्हा परिषद सदस्या रूपांजली माळेकर यांच्या हस्ते या लघुपटाचे प्रकाशन झाले. जिल्हा परिषद सदस्या रूपांजली माळेकर यांनी या गावाचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोतारी प्रयत्न करत टंचाईमुक्त गाव करण्याची ग्वाही दिली. या आगळ्या वेगळ्या लघुपटातून शासकीय यंत्रणेचे पाण्याची दाहकता समजून लवकर पाणी प्रश्न सुटावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.\nखायचीच भ्रांत असल्यानं \"ती'ची चूल सोडेना पाठ\nनाशिक - बेझे अन्‌ हिरडी गावाच्या मधोमध (ता. त्र्यंबकेश्‍वर) यशोदा निरगुडे अन्‌ सखुबाई बुरबुडे या...\nत्र्यंबकच्या पुरोहितांमध्ये ओव्यांऐवजी शिव्या\nत्र्यंबकेश्‍वर - येथे पूर्वापार रहिवासी असलेले आणि काही वर्षांपासून बाहेरून आलेले पुरोहित यांच्यात भाविकांच्या पूजाविधीवरून वाद आहेत. या...\nसांजेगाव दंगलीतील आठ आरोपींना दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा\nनाशिक - अडीच वर्षांपूर्वी तळेगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथे अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचाराच्या घटनेनंतर सांजेगाव (ता. इगतपुरी) येथे रात्री झालेल्या...\nहरिहर गड मधमाश्‍यांच्या कब्जातून मुक्त\nनाशिक - जिल्ह्यातील त्र्यंबकेश्‍वर नजीक असलेल्या हरिहर गडावर मधमाश्‍यांनी केलेल्या कब्जातून...\nभाजप-शिवसेनेचे भांडण ही निव्वळ धूळफेक - समीर भुजबळ\nनाशिक - आश्‍वासनांची खैरात करून सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकारकडून वचने पूर्ण होत नाहीत. त्यामुळे माध्यमांसमोर खोटी भांडणे करून...\nपोलिस श्‍वान ‘टायगर’मुळे दोन मारेकऱ्यांना जन्मठेप\nनाशिक - राजेवाडी शिवारात (हरसूल) येथे कुत्रा भुंकला म्हणून त्यास ठार मारणाऱ्यांना जाब विचारला म्हणून त्याचा खून करून मृतदेह पाझर तलावात फेकून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/608632", "date_download": "2019-03-22T08:48:33Z", "digest": "sha1:GQLXW4IPXL4R4E4EZZQLLW46ICP36Y2N", "length": 14494, "nlines": 62, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "महाराष्ट्र कडकडीत बंद: पुण्यात मराठा आंदोलन चिघळले - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » महाराष्ट्र कडकडीत बंद: पुण्यात मराठा आंदोलन चिघळले\nमहाराष्ट्र कडकडीत बंद: पुण्यात मराठा आंदोलन चिघळले\nऑनलाईन टीम / मुंबई :\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावर अवघा महाराष्ट्र पेटून उठला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी पुढील मोर्च्यासाठी रस्त्यावर आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यात जो हिंसाचार झाला त्याचा क्रांती मोच्याशी संबंध नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यापुढे मागण्यांसाठी राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा त्यांनी निर्णय गुरूवारी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने घेण्यात आला आहे.\nजोवर मागण्या मान्य होत नाहीत तोवर मोर्चा सुरूच राहिल असे आंदोलकांनी स्पष्ट यावेळी केले. आरक्षाबाबत चंद्रकांत दादा पाटील यांची उप-समिती तात्काळ बरखास्त करावी. यापुढील मोर्चाला कशापद्धतीने दिशा द्यायची, व पुढील आंदोलनाचे सर्व निर्णय हे परळीतूनच घेण्यात येतील. परळीत मराठा क्रांती मोर्चाच्या बैठक पार पडली त्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. यापुढे सरकारसोबत चर्चा करण्यासाठी वेगळी समिती तयार करण्यात येईल. संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलनामुळे जी हिंसा झाली, त्याबद्दल बैठकीत चिंता व्यक्त केली गेली असून, आंदोलनात असामाजिक तत्त्व घुसल्यामुळे हिंसाचार घडला असे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे. मोर्च्याचा उद्देश संपूर्ण राज्यात फक्त ठिय्या आंदोलन करणे हाच होता असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. चाकणमध्ये केलेल्या हिंसाचाराप्रकरणी आता पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. यात 20 जणांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी रात्री उशिरापासून या अटकेच्या सत्राला सुरूवात झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे जातीय तेढ निर्माण करणाऱया या समाज कंटकांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत सध्या करत आहेत. अशी माहिती ग्रामीणचे एसपी संदीप पाटील यांनी दिली आहे. चाकणमध्ये मराठा मोर्चाला हिंसक वळण लागले. राज्यात कुठे नाही तेवढा विध्वंस पाहायला चाकणमध्ये मिळाला. चाकणमध्ये चाललेल्या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी केलेल्या तोडफोडी आणि जाळपोळीत खासगी आणि सरकारी वाहनांचे मोठय़ प्रमाणात नुकसान झाले. या जाळपोळीत सरकारचे सुमारे 8 कोटींचे नुकसान झाले असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात 3 हजार आंदोलकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. त्यावर आता पोलिसांनी कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.\nऔरंगाबादेत हिंसक वळण, दोन खासगी वाहने, पोलिसांची एक गाडी पेटवली\nपुण्यातील हयात हॉटेलमधेय आंदोलकांची तोडफोड\nपुण्यातील चांदणी चौकात बंदला हिंसक वळण लागल्याची माहिती आत्ताच समोर आली आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला आहे. आंदोलकांनी दगडफेक सुरू केल्याने पोलिसांना हा लाठीचार्ज करावा लागला. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली त्यानंतर हा निर्णय पोलिसांना घ्यावा लागला.\nलातूरमध्येही मराठा आंदोलनाला गालबोट लागले आहे. काँग्रेस आमदार त्र्यंबक भिसे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. नाशिकमधला प्रकार ताजा असतानाच आता पुन्हा एकदा असाच प्रकार लातूरमध्ये घडला आहे.\nमराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण,जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड\nमुंबईतील मुख्य मासळी बाजार असलेल्या ससून डॉकमध्ये इतिहासात प्रथमच कडकडीत बंद\nलोणावळा: आंदोलकांनी अडवली कोइम्बतूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस\nनाशिकमध्ये काही ठिकाणी दगडफेक; तीन वाहनांचे नुकसान\nअहमदनगर: औरंगाबाद-पुणे महामार्गावर नेवासा फाटा येथे रास्ता रोको, वाहतूक ठप्प\nऔरंगाबादेत उद्धव ठाकरेंच्या विरोधातील घोषणांवरून राडा…जाधववाडीत खासगी बस पेटवली\nनागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन\nपुणे : शहरात पीएमपीच्या ४ बस फोडल्या; अंतर्गत सेवा बहुतांश मार्गांवर बंद ठेवली\nनांदेड : बंदला उस्फूर्त प्रतिसाद; अनेक ठिकाणी रास्ता रोको\nनाशिक- येवला तालुक्यातील पाटोदा येथे कडकडीत बंद\nपनवेलमध्ये सर्वत्र शांतता; रिक्षा, बसेस व ट्रेन सुरू, पोलिसांचा मोठा बंदोबस्त\nअलिबाग एसटी आगाराच्या बसेस बंद; प्रवाशांचे हाल\nनागपूर-बोरी-तुळजापूर महामार्ग सकाळी ७ पासून बंदच; मराठा समाजाचा रास्ता रोको\nचाकण येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पुणे जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील इंटरनेट सेवा खंडीत\nअकोल्यात मराठा आंदोलन पेटल्याची माहिती मिळतेय. येथे अखिल भारतीय छावा संघटनेने अकोला मूर्तिजापूर राज्यमार्ग रोखला. अकोल्यातील सांगळूद जवळ रस्त्यावर टायर जाळून रस्ता रोखण्यात आला आहे.\nबारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे.\nभोसरी एमआयडीसी देखील बंद आहे. एमआयडीसी परिसरात साडे तीन हजार, तसेच कुदळवाडी, तळवडे आणि शहरात अशा एकूण आठ हजार कंपन्यांवर परिणाम. या सर्व कंपन्यांमधील साडे तीन लाख कर्मचाऱ्यांना आज सुट्टी देण्यात आली आहे.\nपुण्यात कडकडीत बंद, रस्त्यांवर शुकशुकाट\nऍम्बी व्हॅलीचा लिलाव अटळ ; सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका\nनारायण राणेंचा भाजपप्रवेश होता होईना\n‘पद्मावती’चित्रपट प्रदर्शित झाल्यास दिपिकाचे नाक कापू ; राजपूत करणी सेना\n‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण : देशाच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस\nभारती पवार यांचा भाजपात प्रवेश तर प्रवीण छेडांची घरवापसी\nगौतम गंभीरचा भाजपात प्रवेश\nकाँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरूवात केली आहे : नरेंद्र मोदी\nपुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचे : सॅम पित्रोडांनी\nपत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सचिवाची आत्महत्या\nकर्नाटकात क्रूझर आणि कंटेनरची भीषण धडक, 9 जणांचा मृत्यू\nकाश्मीरमध्ये 24 तासांत 4 एन्काऊंटर; टॉप कमांडर अलीसह 5 दहशतवादी ठार\nकुटुंबांशिवाय वाढदिवसाचा आनंद अपूर्ण : शिवानी\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 22 मार्च 2019\nढोल-ताशांच्या गजरात रंगला भद्रा, पौर्णिमेचा ‘शिमगोत्सव’\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.com/crimereport/6220/", "date_download": "2019-03-22T09:10:22Z", "digest": "sha1:PFCWTWNULEJMSCGG56G5UL4Q5E3SASEV", "length": 9104, "nlines": 109, "source_domain": "nandednewslive.com", "title": "8 लाख 70 हजारांची फसवणूक.. वीज कंपनीला 7 लाखाचा चुना – Online NewsPortal of Nanded", "raw_content": "\n8 लाख 70 हजारांची फसवणूक.. वीज कंपनीला 7 लाखाचा चुना\nएप्रिल ते 8 एप्रिल 2019 दरम्यान त्यांच्या भारतीय स्टेट बॅंक शाखा धर्माबाद येथील खात्यातून पश्चिम बंगालमधील नियामतपुर व गोपाळपुर येथे कोणीतरी अज्ञात आरोपींनी 1 लाख 60 हजार रुपये काढून घेतले आहेत. धर्माबाद पोलीसांनी भारतीय दंडविधानाच्या कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(3) नुसार गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरिक्षक भागवत जायभाये हे करीत आहेत.\nमुखेड येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता प्रसाद प्रदीप भारतीय यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फेबु्रवारी महिन्याच्या 60 दिवस अगोदरपासून मुखेड येथील अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था आणि त्यातील माणसांनी ग्राहकांकडून वीज बिल पैसे घेतले ते वीज बिलाचे पैसे वीज कंपनीकडे न भरता ग्राहकांना पावत्यादेवून त्यांची दिशाभुल केली. सोबतच 21 फेबु्रवारी 2019 रोजी अण्णाभाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या कक्षाला आग लावून वीज बील भरणा केलेल्या पावत्या जळाल्याचे भासवले. सोबत वीज वितरण कंपनीचे 7 लाख 9 हजार 930 रुपये हडप केले. मुखेड पोलीसांनी या प्रकरणी भारतीय दंडविधानाच्या कलम 420, 406 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक सावंत करीत आहेत.\nPosted in इतर, क्राईम रिपोर्टTagged फसवणूक, वीज कंपनीला\nPrevious चाहुल होळीची…जंगलात रस्त्याच्या कडेला\nNext अल्पवयीन युवतीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला 10 वर्षे सक्तमजुरी\nइतर . क्राईम रिपोर्ट\nमहाराष्ट्रात पावणेनऊ कोटी मतदार\nइतर . क्राईम रिपोर्ट\nतृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत बनल्या निवडणुकीच्या सदिच्छादूत\nइतर . क्राईम रिपोर्ट\nमतदारांच्या मदतीला 1950 हेल्पलाइन\nअपडेट बातम्या��साठी सबस्क्राईब करा, मेलआयडी टाकून साईन अप करा...तुमचा आयडी कुठेही व्हायरल होणार नाही.\nतृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत बनल्या निवडणुकीच्या\nडाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला\nधुळवडीच्या दिवशी काळेश्वर मंदिराच्या काठावर एका युवकाचा बुडून\n40-50 हजार सिक्ख भाविकांच्या उपस्थितीत ‘होला मह्ल्ला’ उत्साहात\nसी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिता भंगाच्या 717\nटीसीएल इलेक्ट्रॉनिक्सची दिल्ली कॅपिटल्ससह\nट्रेनने प्रवास करताय…. मग लक्षात ठेवा या १०\nप्राप्तीकर कमी करण्याकरिता ‘एचआरए’ ठरेल\nअशोक चव्हाणांच्या बालेकिल्याला खिंडार पाडणारा भारतीय जनता पार्टीचा मास लिडर\nशहीद जवानांपैकी 6 जणांनी मुदखेडमध्ये घेतले होते\nसहस्त्रकुंड एकलव्य रेसिडेंसियल पब्लीक\nकॉग्रेसच्या एका बड्या माजी मंत्र्यांना आ. चिखलीकरांच्या विरोधात निवडणुकीसाठी गळ\nयंदाच्या लोकसभा निवडणूकीत अशोक चव्हाणांचा किल्ला धारातिर्थी पडणार –\nअशोक चव्हाणांचा पराभव अटळ – ना.\nतलवारीने हल्ला करून उजवा हात लटकवणाऱ्याला पोलीस\nखा.अशोक चव्हाणांच्या जाहीर व्यक्तव्यानंतर सुध्दा मटका बंद झालाच\nकॉंग्रेसच्या बालेकिल्यात नांदेड लोकसभेवर विरोधकांचा एकच\nपोलीस उपनिरिक्षक शितल चव्हाणची ‘सुपारी’ घेवून\nया वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वृत्तसंकेतस्थळ घेत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://cipvl.org/32446-5-ways-to-improve-your-seo-with-out-of-the-box-social-media-insights-from-mitlettra", "date_download": "2019-03-22T08:44:18Z", "digest": "sha1:2SVH5A2T6I3R6MURGL5XFPBAW2V3IR6J", "length": 8540, "nlines": 38, "source_domain": "cipvl.org", "title": "5 आउट-ऑफ-द-बॉक्स सामाजिक मीडियासह आपले एसईओ सुधारण्यासाठी मार्गः - मिमलट्रेटपासून अंतर्दृष्टी", "raw_content": "\n5 आउट-ऑफ-द-बॉक्स सामाजिक मीडियासह आपले एसईओ सुधारण्यासाठी मार्गः - मिमलट्रेटपासून अंतर्दृष्टी\nआपण शोध इंजिनमध्ये आपल्या रँकिंगमध्ये सुधारणा करू इच्छिता\nआपल्या एसइओ कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी सोशल मिडियाचा उपयोग करण्यात रस आहे का\nआपल्या शोध निकालांवर सामाजिक प्रसारमाध्यमांकडे बराच फायदे आहेत, आणिस्पष्ट सामाजिक वर्चस्व शोध स्थान वाढवू शकता.\nया लेखन अप मध्ये, जेसन एडलर, च्या ग्राहक यशस्वी व्यवस्थापक Semaltेट डिजिटल सेवा, पाच मार्ग पुरवते, ज्याद्वारे, आपण आपल्या शोध क्रमवारीत सुधारणा करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू शकता.\n# 1: आपल्या सामाजिक नेटवर्कसह दुवे स्थापित करा\nपूर्वी, Google ची रँकिंग दुव्याच्या बिल्डिंगवर आधारित होतीएक व्यक्ती विचार करत होते त्या दुव्यांची गुणवत्ता. नंतर, Google ने लोकांना समजल्या नंतर या लिंकची गुणवत्ता विचारात घेण्यास सुरुवात केलीबनावट लिंक्सच्या वापराद्वारे रँकिंग करत होते.\nसामाजिक साइट एका वेब अधिकार्यावर आधारित असल्यामुळे, या साइटवरील दुवे आहेतउच्च दर्जाची म्हणून ओळखली जाते. जरी आपल्यास नवीन Facebook पृष्ठ असेल तरीही, हा कदाचित संभाव्य उच्च स्थानावर असेलफेसबुकचा संपूर्ण अधिकार\n# 2: आपल्या अनुयायांची संख्या वाढवा\nउच्च दर्जाचे अनुयायी असलेल्या मोठ्या संख्येने असलेल्या साइट्सचा शोध अधिक चांगला आहेइंजिन उच्च रेट केलेले अनुयायी आपल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर आहेत आणि यापैकी एक महत्त्वपूर्ण लोक यात संवाद साधतात किंवा गुंतवतातकाही मार्ग\nसंभाषण कदाचित आपली सामग्री पुन्हा ट्विट करण्याच्या स्वरूपात असू शकते,Google+ वर पुनरावलोकने लिहिताना किंवा आपल्याला एक ट्विट देखील पाठविणे - produzione attrezzature fitness..याप्रमाणे, आपल्या अनुयायांची संख्या सातत्याने वाढत आहे याची खात्री करा.\n# 3: आपली सामग्री सामायिक करण्यायोग्य आणि शोधण्यायोग्य असल्याचे सुनिश्चित करा\nPinterest सारखे सामाजिक व्यासपीठ आपली माहिती सामायिक करण्यायोग्य आणिशोधण्यायोग्य. प्लॅटफॉर्म लक्षणीय शेअरिंग प्रेरणा देते वापरकर्ते त्यांच्या बोर्डवरील त्यांच्या व्याख्यांचा पिन काढतात आणि इतरांना ते पसरवतातPinterest चाहते\nउदाहरणार्थ, आपण Facebook वर आपल्या पोस्ट शोध मध्ये शोधू शकताफेसबुक गोपनीयता सेटिंग टॅबवर जाऊन आणि आपल्या टाइमलाइनवर दुवा साधण्यासाठी इतर शोध इंजिने सक्षम करून इंजिन.\n# 4: आपल्या पोस्ट कीवर्ड वापर याची खात्री\nकीवर्ड आपल्या साइट, सशुल्क जाहिरात मोहिम आणि ब्लॉगसाठी आवश्यक आहेत आणि अशा प्रकारे,हे आपल्याला आश्चर्य वाटू नये की कीवर्ड आपल्या सामाजिक सामग्रीसह महत्वाचे आहेत.\nPinterest वर, शोध इंजिनमध्ये अधिक चांगल्या स्थितीत स्थान मिळविण्याचा निश्चित मार्गआपल्या बोर्ड किंवा पिनमध्ये कीवर्ड असल्य��ची खात्री करणे आहे त्याचप्रमाणे, YouTube व्हिडिओंसाठी संशोधन करणे ब्लॉगवर रहदारी वाढवू शकतो,चॅनेल, आणि वेबसाइट आपल्या प्रोफाइलवर हायलाइट झाल्यास.\nआपल्या Facebook पोस्टवरील कीवर्ड वापरणे देखील उत्तम रँकिंग प्राप्त करू शकते.\nकीवर्ड आपली सामग्री शोधण्यायोग्य आहे आणि वापरकर्ते जेव्हा शोधतात तेव्हा हे सुनिश्चित करतातत्या शब्दांसाठी, आपली सामग्री पॉप अप करणारे सर्वप्रथम असेल.\n# 5: स्थानिक सूची तयार करा\nहे सुनिश्चित करा की आपल्या उपक्रमात Google + वर एक सानुकूलित सूची आहे ज्यात आपले आहेसमर्पक डेटा आणि पत्ता. हे आपल्या ग्राहकांना Google वर थेट आपल्या संस्थेचे पुनरावलोकन करण्यास सक्षम करेल.\nविपणन हस्तक्षेप म्हणून सामाजिक साइट वापरणे अत्यंत शिफारसीय आहे, परंतुहे एसइओ सुधारण्यासाठी तो आणखी वाढ करून आणखी सुधारित केला जाऊ शकतो.\nएक निश्चित असू शकते की सामाजिक साइट्सने क्रमवारीत सुधारणा केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://cooldeepak.blogspot.com/2007/01/blog-post_22.html", "date_download": "2019-03-22T07:50:08Z", "digest": "sha1:R5EWZZKRAXKF3K3NEFEJ7VD4AJTHBHJZ", "length": 20657, "nlines": 277, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: मुबंई -- पु.ल.", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बा��गण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nतिळगूळ घ्या गोड बोला\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\nमुबंईने व्यापक दॄष्टी दिली माझा जन्म मुंबईत गावदेवीतल्या एका चाळीत झालेला असला तरी मी वाढलो पार्ल्यासारख्या मुंबईच्या उपनगरात. ह्या उपनगरी मुंबईने मला खुप काही दिले. मुख्यतः चाळीत दुर्लक्ष असलेली मोकळी हवा दिली. खेळायला मोकळी शेते दिली. पावसाळ्यात तिथे काकड्या पडवळ दोडक्यांचे मळे फुलायचे.गिरगावातच राहिलो असतो तर बैलांनी ओढलेले नांगर, बैलगाडी वर लादलेल्या काकड्यांच्या राशी पहायला मिळाल्या नसत्या. ट्रॅमवाली मुंबई आणि आमची उपनगरी मुंबई यात खुप फरक होता. आमच्या मुंबईवर ग्रामीण शिक्का होता. पावसाळ्यात पार्ल्यातल्या विहिरी तुडुंब भरायच्या आणि पारध्यांच्या, चित्र्यांच्या विहिरीवर पोहणाय्रा पोरांचा दंगा सुरु व्हायचा. मुटका मारुन पाणी उडवून काठावरच्या पोरांना भिजविणे हा अत्यंत आवडता खेळ होता. हे सुख मुंबईच्या मुलांना नव्हतं. त्यांना चौपाटी होती, पण आम्हाला जुहूचा लांबलचक किनारा होता. स्टंपा, ब्याटी वगैरे गोष्टी परवडण्या सारख्या नव्हत्या. त्यामुळे खो खो, हुतुतू (याची त्याकाळी कबड्डी झाली नव्हती), आट्यापाट्या, विटीदांडू अशा बिनपैशाच्या खेळावर भर होता. हे देशी संस्कार घेउन वाढत गेलेल्या मुलांपैकी आम्ही होतो. हाफपँट, बाहेर लोंबकळणारा शर्ट ही आम्हा सगळ्यांची वेशभूषा होती. इस्त्रीचे कपडे ही अनावश्यक गोष्ट वाटत होती.त्या मानाने मुंबईची पोरे फ्याशनेबल कोटबीट घालायची. त्यांच्या पोशाखाचा हेवा वाटत नव्हता असे नाहि. पण स्वदेशीपणाचा अभिमान होता.\nमहात्मा गांधींच्या सत्याग्रहाच्या चळवळीचे वीलेपार्ले हे मुख्य केंद्र होते. तीथे सत्याग्रहांची छावणी होती. आज त्याच जागेवर बिस्किट फॅक्टरी आहे.माझ्या विद्यार्थिदशेतला बहुतेक काळ हा मुंबईतच गेला. त्यावेळी सार्वजनिक क्षेत्रातल्या दिग्गजांची भाषणे ऐकण्याचे भाग्य लाभले. माझे जीवन समृद्ध करणाय्रा त्या मुंबईचे आताचे रुप पाहतांना मनाला यातना होतात. ज्या मुंबईत जगन्नाथ शंकरशेट, फिरोज शहा मेहता, डॉ. भाउ दाजी लाड यांच्या सारख्या लोकाग्राणींनी जनजीवन सुखी व्हा���ं म्हणून आपलं आयुष्य वेचलं, त्या जुन्या मुंबईचा ताबा आता अफाट गर्दीने आणि सर्वच क्षेत्रांतल्या गुंडांनी घ्यावा हा दैवदुर्विलास म्हणावा लागेल...\nअपूर्ण (-महाराष्ट्र टाइम्स, रविवार २३ जुलै १९९३\nपु.लंची पुस्तके खरेदी करून ‘पु.ल. देशपांडे फ़ॉउंडेशन’ला मदत करा खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. देशपांडे गुगल प्लस\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/aman-mittal-kolhapur-zp-ceo-137598", "date_download": "2019-03-22T09:08:13Z", "digest": "sha1:23GUH4VKRWPFHX2MASLBDBMHYVX52E37", "length": 12169, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Aman Mittal Kolhapur ZP CEO अमन मित्तल कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नूतन सीईओ | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nअमन मित्तल कोल्हापूर जिल्हा परिषदेचे नूतन सीईओ\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nकोल्हापूर - जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अमन मित्तल यांची नियुक्‍ती झाली आहे. मित्तल सध्या नाशिक येथे अतिरिक्‍त जिल्हाधिकारी, तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते.\nकोल्हापूर - जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अमन मित्तल यांची नियुक्‍ती झाली आहे. मित्तल सध्या नाशिक येथे अतिरिक्‍त जिल्हाधिकारी, तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होते. डॉ. कुणाल खेमनार यांची चंद्रपूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्‍ती झाल्यानंतर त्यांच्या रिक्‍त जागेवर मित्तल यांची नियुक्ती झाली आहे.\nमित्तल हे २०१५ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. २०१४ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत ते देशात २० व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. निवडीवेळी त्यांचे वय अवघे २३ वर्षे होते. निवडीनंतर त्यांची पहिलीच नेमणूक नाशिक येथे झाली होती.\nमित्तल हे मूळचे नवी दिल्ली येथील असून, ते इलेक्‍ट्रिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी ही पदवी नवी दिल्ली येथील आयआयटी येथून घेतली आहे. तसेच ते आय. सी. टी.मधून एम. टेक. झाले आहेत. त्यांना बुद्धिबळ खेळाची आवड असून ध्यानधारणा हा त्यांचा छंद आहे. डॉ. खेमनार हे आय.ए.एस. होते. त्यांच्यानंतर मित्तल हे सर्वांत कमी वयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेला लाभले आहेत.\nमुंबई परिसरात दहा जण बुडाले\nविरार - अवघा देश गुरुवारी रंगोत्सवात रंगलेला असताना नालासोपारा, मुंब्रा आणि बदलापूर आणि कर्जतमध्ये या...\nकोकणात जाणाऱ्या प्रवाशांना खूशखबर\nउन्हाळी सुटीत मध्य रेल्वेच्या 60 विशेष गाड्या मुंबई - उन्हाळी सुटीसाठी कोकणात जाणारे प्रवासी...\nओंकारेश्‍वराच्या कळसात गुप्त खोली\nपुणे - गुप्त योजना आखण्यासाठी बैठका घेता याव्यात, या हेतूने पेशवेकालीन ओंकारेश्‍वर मंदिराच्या कळसात बांधलेली खोली पाहून सारेच थक्क झाले. निमित्त...\nLoksabha 2019 : उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये काथ्याकूट\nऔरंगाबाद - लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये काथ्याकूट सुरूच असून, बुधवारी (ता. 20) हा विषय थेट प्रदेशाध्यक्ष खासदार...\nअमरावती : बारदान्यांच्या समस्येने डोके वर काढल्याने शासकीय तूरखरेदीत खोडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील अकरा केंद्रांवर तूरखरेदी सुरू करण्यात...\nसमुद्रात नाव बुडून एक बेपत्ता\nमुंबई - वरळीनजीकच्या समुद्रात सोमवारी सकाळी 11च्या सुमारास \"टग रेवती' नावाची नाव बुडाली. ही माहिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%9C/", "date_download": "2019-03-22T07:49:49Z", "digest": "sha1:JJR7OWPNFKAHBYDUK4YNIWGHI3SMCVS5", "length": 9529, "nlines": 155, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पोलिसांकडून राजेगावत गरजूंना गणवेश वाटप | Dainik Prabhat, Marathi News, Marathi ePaper, Latest News", "raw_content": "\nपोलिसांकडून राजेगावत गरजूंना गणवेश वाटप\nराजेगाव- राजेगाव (ता. दौंड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना पोलीस खात्यात कार्यरत असलेले बापू नारायण इंदलकर यांनी गणवेश वाटप केले. शासनाच्या वतीने सर्व मुली, अनुसूचित जाती-जमातीची मुले आणि द्रारिद्य्ररेषेखालील पालकांच्या मुलांनाच दरवर्षी दोन गणवेशासाठी अनुदान दिले जाते; परंतु या निकषात न बसणारे परंतु खऱ्या अर्थाने गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना गणवेश मिळत नाही. ही गरज ओळखून बापू इंदलकर यांनी राजेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेतील 33 विद्यार्थ्यांना गणवेश दिले.\nलहानपणी आर्थिक अडचणीमुळे कपडेही घालायला नव्हते. संघर्ष करीतच शिकलो. आज परिस्थिती सुधारली; पण गरीब परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडसर येऊ नये, या भावनेतून मदत केली, असे यावेळी इंदलकर यांनी सांगितले. यावेळी बापू इंदलकर, शिवाजी मोरे, बापुराव थोरात, अनिल खैरे, शहाजी मेंगावडे, विनोद जाधव, मुख्याध्यापक अप्पासाहेब मेंगावडे आणि इतर शिक्षक उपस्थित होते.\nवेबसीरिजच्या दुनियेत सॅक्रेड गेम्स, मिर्जापुर आजही सर्वाधिक लोकप्रिय \nजागतिक वन दिन : वनसंवर्धनासमोर वणवे, अतिक्रमणांचे आव्हान\nपाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी रस्ते कॉंक्रिटीकरण बंद करा\nगौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश\nजलसंवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज\nभारताने खरंच ३०० दहशतवादी मारले का\nपुणे – उन्नत रिंगरोडसाठी चीनसह सात कंपन्यांची तयारी\nपुणे – पादचारी पुलांचे होणार ‘स्ट्रक्‍चरल ऑडिट’\n‘निवडणूक काळात उशिराच घरी जा\nजैश-ए-मोहम्मचा अतिरेक्याला दिल्लीतून अटक\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nइंदापूरकरांच्या ‘हातात’ देखील ‘कमळ’\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\n‘कभी तू चायवाला तो कभी चोर चौकीदार लगता है’: धनंजय मुंडे\nअहमदनगरमधून ‘सुजय’च; भाजपकडून अधिकृत घोषणा\nवेगळा रंग दाखवणाऱ्यांना मतदार मतपेटीतूनच धडा शिकवेल- अजित पवार\nचंद्रकांत पाटलांनी घेतली माजी मंत्री विनय कोरेंची भेट ; लोकसभेच्या पाठिंब्या बाबत चर्चा\n‘दुसऱ्यांची लेकरे किती दिवस गोंजाणार, स्वतःच्या घरात पाळणा कधी हलवणार’: राष्ट्रवादीची पोस्टरबाजी\nराष्ट्रवादीने माझ्या मुलींला उमेदवारी दिली तरी काही फरक पडणार नाही- आ. कर्डिले\nसुशीलकुमार शिंदे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार\nपुढचा बॉम्ब खूपच मोठा असेल : चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nकाँग्रेसची पिछेहाट सुरूच, भाजपचा वरचष्मा\nइंदापूरकरांच्���ा ‘हातात’ देखील ‘कमळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/increasingly-the-education-ministers-growing-desire-to-come-to-the-rescue-new/", "date_download": "2019-03-22T08:33:24Z", "digest": "sha1:53EPUAXM4N5WEWRCCDSP2ETP67QVZGLN", "length": 7107, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शिक्षणमंत्र्याचं वाढत 'मोदी प्रेम' अडचणीत येण्याची शक्यता", "raw_content": "\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nअमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण\n‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’\nशिक्षणमंत्र्याचं वाढत ‘मोदी प्रेम’ अडचणीत येण्याची शक्यता\nटीम महाराष्ट्र देशा: जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सरदार पटेल अशा थोर नेत्यांना वगळून पंतप्रधानांवरील पुस्तकांची सर्वाधिक मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची श्यक्यता आहे. नरेंद्र मोदी या नावाचं हे पुस्तक २४ पानांचं असून त्यात नरेंद्र मोदी यांचा चहा विक्रेता ते पंतप्रधान हा प्रवास देण्यात आला आहे. या पुस्तकांच्या दीड लाख प्रतींची किंमत सुमारे ५९. ४२ लाख रुपये इतकी आहे. हिंदी, मराठी, गुजराती आणि इंग्रजी अशा चार भाषांमध्ये ही पुस्तकं छापलेली असून जिल्हा परिषदांच्या शाळांच्या वाचनालयांमध्ये यांचा समावेश होणार आहे.\nमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजप नेत्यांनी इतिहासाच्या पानातून महापुरुषांची नावे पुसण्याचा उद्योग चालविला आहे. अशी टीका केली आहे. पंडीत जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात संघर्ष होता असे खोटे चित्र जाणिवपूर्वक उभे करण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून सातत्याने केला जात आहे.\nमहाराष्ट्रातील फडणवीस सरकारने महात्मा गांधी, महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र कमीत कमी लोकांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने त्यावरील खर्च कमी केला आहे. असेही चव्हाण म्हणाले, दरम्यान पंतप्रधान मोदी यांच्या पुस्तकांवर शिक्षण विभागाने मराठी भाषेतील ७२ हजार ९३३ प्रती, इंग्रजीतील ७१४८, गुजरातीत ३३ आणि हिंद���तील ४२५ प्रती खरेदी केल्या आहेत. मात्र, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुस्तक खरेदीसाठी केवळ तीन लाख २५ हजार रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग अडचणीत येण्याची चिन्ह आहेत.\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nहल्लाबोल आंदोलनात युवकांचा सहभाग रेकॉर्ड ब्रेक असावा -डॉ.क्षितिज घुले\nयवतमाळच्या शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरुच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/vocab/learn/mr/fi/24/", "date_download": "2019-03-22T08:22:42Z", "digest": "sha1:3552A5DZ5475AOPVJ5KYJYDANISCQOE3", "length": 7964, "nlines": 336, "source_domain": "www.50languages.com", "title": "फिनीश - शिक्षण@śikṣaṇa • ऑनलाइन मोफत शब्दसंग्रह शिका तुमच्या देशी भाषेतून - 50लँग्वेजेस सह", "raw_content": "\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-gujarat-election-commission-bars-bjp-advt-saying-pappu-82456", "date_download": "2019-03-22T08:58:36Z", "digest": "sha1:ZKJC7A6QRJBOTVWXKQ52AC76M57PEIRW", "length": 13333, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news gujarat election commission bars bjp advt saying pappu भाजपने 'पप्पू' म्हणू नये - निवडणूक आयोग | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nभाजपने 'पप्पू' म्हणू नये - निवडणूक आयोग\nबुधवार, 15 नोव्हेंबर 2017\nजाहिरातीच्या मजकुरातील कोणताही शब्द एखाद्या व्यक्तीला उद्देशून वापरलेला नसल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.\nअहमदाबाद : भाजपच्या वतीने करण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक जाहिरातीमध्ये 'पप्पू' शब्द वापरण्यास गुजरातमध्ये निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. 'पप्पू' हा शब्द काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उद्देशून वापरला जात आहे.\nराहुल यांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने सोशल मीडिय���वर भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांकडून 'पप्पू' हा शब्द सध्या मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. दरम्यान, जाहिरातीच्या मजकुरातील कोणताही शब्द एखाद्या व्यक्तीला उद्देशून वापरलेला नसल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.\nभाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या वतीने मागील महिन्यात जाहिरातीची संहिता मान्यतेसाठी निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली होती. त्यामधील 'पप्पू' हा शब्द मानहानीकारक असल्याचे सांगत गुजरातचे मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या नेतृत्वाखालील प्रसारमाध्यम समितीने या शब्दावर आक्षेप घेतला.\n'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nदहशतवादाविरोधात एकत्र या: मोदी\nउघड्यावर शौच ही संस्कृती\nउसाचे पैसे थेट खात्यावर वर्ग करण्याबाबत साखर कारखा\nजेटली हे गुजरातवरील भार : सिन्हा\nचाैपदरीकरणातील बेकायदा बांधकामांना लाखोंची भरपाई\nअपुऱ्या यंत्रणेमुळे खाकीही हतबल\nहार्दिक यांच्याशी संबंधित कथित व्हिडिओमुळे खळबळ\nशाळेचे मैदान की वाहनतळ\nदाऊदच्या मालमत्तांचा ११.५८ कोटींना लिलाव\nशंभरावर प्रकल्पांचा मार्ग केंद्राकडून मोकळा\nनागरिकांचा हक्क आणि पालिकांची जबाबदारी\nLoksabha 2019 : 'मनसे'च्या खात्यामधून राज यांच्या सभांचा खर्च\nमुंबई - राज्यात लोकसभेच्या निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला असतानाही प्रचारसभा मात्र घेणार आहे, असे...\nLoksabha 2019 : मतदारांच्या मदतीसाठी ‘१९५०’ हेल्पलाइन\nमुंबई - लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने ‘१९५०’ ही हेल्पलाइन कार्यान्वित केली आहे. या...\nमतदार संघात एक आदर्श, एक महिला मतदान केंद्राची निमिर्ती\nमतदार संघात एक आदर्श, एक महिला मतदान केंद्राची निमिर्ती जळगावः विधानसभा मतदार संघनिहाय एक आदर्श, एक महिला मतदान केंद्र तयार करणार...\nमतदान केंद्रांवर स्वच्छतागृहाची सुविधा हवी\nमुंबई - लोकसभा आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदार आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रथमोपचार व स्वच्छतागृहांची सोय...\nLokSabha 2019 : ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका बंद होणार नाही; कोल्हेंना दिलासा\nपुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना दिलासा मिळाला असून, त्यांची ‘स्वराज्य रक��षक संभाजी’ ही...\nLokSabha 2019 : निवडणूक आयोगाचे सकारात्मक पाऊल तृतियपंथीला दिली संधी\nमुंबई : कुठल्याही निवडणूकीत नागरिकांनी अधिकाधिक मतदान करावे यासाठी निवडणूक आयोगाकडो प्रबोधन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून आगामी लोकसभा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sci-tech/quietest-place-earth-52326", "date_download": "2019-03-22T08:52:53Z", "digest": "sha1:NXB2VHJI2IDFMNI2CTUMBCSWVNUB6KTU", "length": 17399, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "In the quietest place on earth ... पृथ्वीवरील सर्वांत शांत जागेवर... | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nपृथ्वीवरील सर्वांत शांत जागेवर...\nमंगळवार, 13 जून 2017\nकर्णकर्कश आवाज, सततचा गोंगाट यांमुळे तुम्ही वैतागला आहात का मायक्रोसॉफ्ट या कंपनीने तुमच्यासाठी पृथ्वीतलावरील सर्वांत शांत खोली तयार केली आहे. या खोलीवजा चेंबरमध्ये तुम्हाला तुमच्या श्‍वासाचाच काय, हाडांच्या घर्षणाचा आणि शरीरातील रक्ताच्या वाहण्याचाही आवाज येईल मायक्रोसॉफ्ट या कंपनीने तुमच्यासाठी पृथ्वीतलावरील सर्वांत शांत खोली तयार केली आहे. या खोलीवजा चेंबरमध्ये तुम्हाला तुमच्या श्‍वासाचाच काय, हाडांच्या घर्षणाचा आणि शरीरातील रक्ताच्या वाहण्याचाही आवाज येईल या खोलीचा उपयोग अत्याधुनिक इलेक्‍ट्रॉनिक गॅजेटचे ट्युनिंग करण्यासाठी केला जाणार आहे.\nकर्णकर्कश आवाज, सततचा गोंगाट यांमुळे तुम्ही वैतागला आहात का मायक्रोसॉफ्ट या कंपनीने तुमच्यासाठी पृथ्वीतलावरील सर्वांत शांत खोली तयार केली आहे. या खोलीवजा चेंबरमध्ये तुम्हाला तुमच्या श्‍वासाचाच काय, हाडांच्या घर्षणाचा आणि शरीरातील रक्ताच्या वाहण्याचाही आवाज येईल मायक्रोसॉफ्ट या कंपनीने तुमच्यासाठी पृथ्वीतलावरील सर्वांत शांत खोली तयार केली आहे. या खोलीवजा चेंबरमध्ये तुम्हाला तुमच्या श्‍वासाचाच काय, हाडांच्या घर्षणाचा आणि शरीरातील रक्ताच्या वाहण्याचाही आवाज येईल या खोलीचा उपयोग अत्याधुनिक इलेक्‍ट्रॉनिक गॅजेटचे ट्युनिंग करण्यासाठी केला जाणार आहे.\nऑफिसमध्ये काम करताना तुमच्या शरीरातील रक्ताच्या वाहण्याचा आणि डोळे फिरवल्यानंतर कवटीवर त्याच्या घर्षणाचा आवाज ऐकल्यावर तुमची काय स्थिती होईल मायक्रोसॉफ्ट या कंपनीतील लेस्ली म्युनोरे असा अनुभव रोज घेतात. कंपनीच्या वॉशिंग्टनमधील \"बिल्डिंग 87' या मुख्यालयात एक पृथ्वीवरील सर्वांत शांत खोली बनविण्यात आली असून, तेथे कंपनीचे सरफेस कॉम्प्युटर्स, एक्‍स-बॉक्‍स आणि हॉलो लेन्ससारखी उत्पादने विकसित करण्यात येत आहेत. या खोलीत मोजली गेलेली आवाजाची तीव्रता आहे उणे 20.6 डेसिबल मायक्रोसॉफ्ट या कंपनीतील लेस्ली म्युनोरे असा अनुभव रोज घेतात. कंपनीच्या वॉशिंग्टनमधील \"बिल्डिंग 87' या मुख्यालयात एक पृथ्वीवरील सर्वांत शांत खोली बनविण्यात आली असून, तेथे कंपनीचे सरफेस कॉम्प्युटर्स, एक्‍स-बॉक्‍स आणि हॉलो लेन्ससारखी उत्पादने विकसित करण्यात येत आहेत. या खोलीत मोजली गेलेली आवाजाची तीव्रता आहे उणे 20.6 डेसिबल तुलना करायची झाल्यास, मनुष्याच्या पुटपुटण्याचा आवाज असतो 30 डेसिबल, तर श्‍वासोच्छावासाचा 10 डेसिबल. हवेचे दोन कण एकमेकांवर धडकल्यानंतर होणारा आवाज असतो उणे 24 डेसिबल.\nया खोलीमध्ये बाहेरून येणारे आवाज रोखण्यासाठी खोलीला कॉंक्रीटचे सहा थर देण्यात आले आहेत, म्हणजेच एकात एक अशा सहा खोल्या आहेत. प्रत्येक खोलीच्या भिंतीची जाडी 12 इंच असून, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या आवाजात तब्बल 110 डेसिबलची घट होते. या खोलीचा आराखडा तयार केलेले मुख्य अभियंता हुंदराज गोपाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, \"\"ही खोली 68 कंपने शोषून घेणाऱ्या स्प्रिंगवर उभी असून, ती मुख्य इमारतीला कोठेही थेट स्पर्श करीत नाही. प्रत्येक भिंतीला आवाज शोषून घेणारे चार फुटांचे स्पंजचे तुकडे लावण्यात आले असून, त्यामुळे खोलीतील आवाजाचे प्रतिध्वनी उमटत नाहीत. जमिनीवर स्टीलच्या वायर व फोम टाकण्यात आला आहे. खोली पूर्णपणे हवाबंद केल्याने बाहेरचा कोणताही आवाज आत येत नाही.'' गिनिज बुकने या खोलीची पृथ्वीवरील सर्वांत शांत खोली म्हणून नुकतीच नोंद केली आहे. याआधी मिनियापोलिस येथील ऑरफिल्ड प्रयोगशाळेच्या नावावर हा विक्रम होता व तेथील आवाजाची पातळी उणे 9.4 डे���िबल मोजली गेली होती. गोपाळ कंपनीत आलेल्या पाहुण्यांना या खोलीची सफर घडवून आणतात. मात्र, पाहुणे या खोलीतून काही सेकंदांत बाहेर येणे पसंत करतात. आपल्याच शरीरातील आवाज ऐकून अनेकांना चक्करही येते. मात्र, काहींना येथे ध्यानधारणेचा अनुभव मिळतो, असे गोपाळ सांगतात.\nम्युनोरे यांच्यासाठी ही शांतता मोठ्या कामाची आहे. कॅपेसिटरमधून विजेचा प्रवाह वाहताना होणारी कंपने ते ऐकतात. हा आवाज नक्की कोठून येतो व तो कमी करण्यासाठी काय करता येईल, यासाठीचे प्रयोग येथे होतात. की-बोर्डचा आवाज कमी करण्यासाठीचे विशिष्ट प्लॅस्टिक आणि स्प्रिंगवरही येथे काम सुरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि व्हर्च्युअल रिऍलिटीशी संबंधित उपकरणांच्या चाचण्याही येथे घेतल्या जात आहेत. बोयोमेडिकल संशोधनासाठीही रूमचा उपयोग होत असून, स्किझोफ्रेनियावर संशोधन सुरू आहे.\nएकंदरीतच, भविष्यात विविध क्षेत्रांतील संशोधन व इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचा \"आवाज' कमी करण्यासाठी या आवाजरहित खोलीचा उपयोग होणार आहे. या खोलीची सफर तुम्हाला \"हॉंटेड रूम'पेक्षा अधिक घाबरवेल, यात शंका नाही...\n'रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट'च्या आयपीओला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद\nदेशातील बांधकाम क्षेत्राला (रिअल इस्टेट) नवीन दिशा देणाऱ्या आयपीओला भारतीय गुंतवणूकदारांनी जोरदार प्रतिसाद देत बांधकाम क्षेत्राचे उज्वल भविष्य...\nगुगलला 11 हजार 594 कोटी रुपयांचा दंड\nब्रसेल्स: युरोपियन युनियनने प्रतिस्पर्धा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकी कंपनी गुगलला 11 हजार 594 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ऑनलाइन...\nएम्बेडेड सिस्टिम्स (अच्युत गोडबोले)\n‘एम्बेडेड सिस्टिम’ म्हणजे एक प्रकारचा कॉम्प्युटरच असतो. या एम्बेडेड सिस्टिम्स या काही खास किंवा विशिष्ट कामांसाठीच निर्माण केलेल्या असतात. बहुतेक...\nसोलापूरच्या डिसले गुरुजींची क्यूआर कोड पद्धत संपूर्ण भारतात\nकरकंब (सोलापूर) : विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची उद्दिष्ठ्ये अधिकाधिक प्रभावीपणे पोहचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सोलापूर जिल्ह्यातील रणजीत डिसले या...\nत्यांनी एवढ्या गाड्या चोरल्यात, की मोजणं सोडून दिलंय\nमुंबई : इतक्या गाड्या चोरल्या आहेत की मोजणं कधीच सोडून दिलंय. बाकीच्या गाड्या कुठे आहेत, ते आठवत नाही, असे छातीठोकपणे चौकशीत सांगणाऱ्या दोन स���ाईत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/satara/page/39", "date_download": "2019-03-22T08:49:56Z", "digest": "sha1:V5TTK4VTZXCBBF4XL74XV2YYX2YUAS6D", "length": 10020, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सातारा Archives - Page 39 of 365 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nसोळशी गावाचा आदर्श राज्यभर पोहोचवणार\nवार्ताहर/ भुईंज लोकसंत गाडगे बाबा यांच्या विचारांचा जागर सोळशी ताकोरेगाव या गावाने जिल्हयाला सांगितला असून गावाचे गावपण व लोकसंतांचे मोठेपण सांभाळर्णाया सोळशी गावाचा आदर्श राज्यभर पोहचवणार असल्याचे प्रतिपादन परिट समाजाचे आरक्षण संमवय समितीचे राज्यध्यक्ष डीकोरेगाव या गावाने जिल्हयाला सांगितला असून गावाचे गावपण व लोकसंतांचे मोठेपण सांभाळर्णाया सोळशी गावाचा आदर्श राज्यभर पोहचवणार असल्याचे प्रतिपादन परिट समाजाचे आरक्षण संमवय समितीचे राज्यध्यक्ष डीडीकोरेगाव याठिकाणी लोकसंत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त सोळशी गावाने भव्यदिव्य असा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाच्या सांगता समारंभात प्रमुख ...Full Article\nवार्ताहर/ पाचवड पर्यावरणाचा -हास होत असल्याने शासनाने सरसकट प्लॅस्टिक बंदी केली. प्लॅस्टिक पिशव्या वापरण्यास मनाई केल्यानंतर ...Full Article\nस्वच्छ सर्व्हेक्षणात कोरेगाव अव्वल ठरेल\nवार्ताहर/ एकंबे शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी राहिली आहे. लोकसहभागातून हे शहर स्वच्छ सर्व्हेक्षणात जिह्यामध्ये अव्वल ठरेल, असा विश्वास नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी व्यक्त केला. कोरेगाव नगरपंचायतीतर्फे ...Full Article\nबचत गटांतून आर्थिक उन्नती:हरिश्चंद्र माझिरे\nवार्ताहर/ आनेवाडी आज महिलानी तालुक्यात कार्यरत असणाया बचत गटाच्या माध्यमातून आपली आर्थिक उन्नति वाढावी यासाठी प्रयत्न करावेत ,महिला सबलिकरनातून देश सक्षम होणार आहे त्यामुळे महाबँक कायम महिलांच्या पाठीशी असणार ...Full Article\nसाताऱयात तीन मटका अड्डय़ावर छापे\nप्रतिनिधी/ सातारा सातारा शहर पोलिसांनी शहरात सुरु असलेल्या मटका अड्डय़ावर छापेमारी सुरु केली आहे. त्यामुळे मटका घेणाऱयांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तीन अड्डय़ावर छापे टाकून मटक्याचे साहित्य हस्तगत केले ...Full Article\nअपुऱया कागदपत्रांमुळे नगराध्यक्षांनी भिरकावली फाईल\nप्रतिनिधी/ सातारा सातारा शहरात वृक्ष लागवडीऐवजी तोडीचेच विषय घेतले जातात. झाडे तोडण्याचा अहवाल करण्यासाठी केवळ अधिकारीच जातात. कागदपत्रांची पुर्तता नसतानाही बैठक कशासाठी घेतली जाते, अशा प्रश्नांची सरबत्ती करुन वृक्ष ...Full Article\nवेण्णालेकमध्ये पाय घसरून व्यावसायिकाचा मृत्यू\nप्रतिनिधी/ महाबळेश्वर वेण्णालेक येथे हात पाय धुण्यासाठी गेलेले ताजुद्दिन उस्मान मानकर (वय 58 रा. रांजणवाडी, महबळेश्वर) हे पाय घसरून पाण्यात पडले व बुड tन त्यांचा मृत्यू झाला. याबाबत महाबळेश्वर ...Full Article\nग्रंथ दिंडीने जिंकली सातारकरांची मने\nविद्यार्थ्यांनी सादर केली अनोखी कला प्रतिनिधी/ सातारा सातारकरांची साहित्यिक भूक भागवणाऱया 20 व्या ग्रंथमहोत्सवाचा शुक्रवारी सकाळी ग्रंथदिंडीने शुभारंभ झाला. शहरासह तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांच्या मुलांची पथके, चित्ररथासह गांधी मैदान ...Full Article\nनिलंबनाची तलवार हटल्याने पोलिसदादा खुश\nडॅनियल खुडे / सातारा मागिल तीन वर्षात सातारा जिल्हा पोलीस दलात निलंबनाची जणु काही स्पर्धाच लागल्याचे दिसत होते. या तीन वर्षाच्या कालावधीत शंभरच्या आसपास पोलीस अधिकारी कर्मचारी निलंबित झाले ...Full Article\nश्री सेवागिरी महाराज की जय’’च्या जयघोषाने दुमदुमली पुसेगाव नगरी.\nवार्ताहर/ पुसेगाव परमपूज्य सदगुरु “श्री सेवागिरी महाराज की जय’’ ओम नमो नारायणा च्या जय घोषात,बेलफुलांची उधळण करत मोठय़ा भक्तिमय व उत्साही वातावरणात शुक्रवारी श्री सेवागिरी महाराजांचा 71 वा ...Full Article\nभारती पवार यांचा भाजपात प्रवेश तर प्रवीण छेडांची घरवापसी\nगौतम गंभीरचा भाजपात प्रवेश\nकाँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरूवात केली आहे : नरेंद्र मोदी\nपुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचे : सॅम पित्रोडांनी\nपत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सचिवाची आत्महत्या\nकर्���ाटकात क्रूझर आणि कंटेनरची भीषण धडक, 9 जणांचा मृत्यू\nकाश्मीरमध्ये 24 तासांत 4 एन्काऊंटर; टॉप कमांडर अलीसह 5 दहशतवादी ठार\nकुटुंबांशिवाय वाढदिवसाचा आनंद अपूर्ण : शिवानी\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 22 मार्च 2019\nढोल-ताशांच्या गजरात रंगला भद्रा, पौर्णिमेचा ‘शिमगोत्सव’\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsNew Category NameTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://cooldeepak.blogspot.com/2007/04/blog-post_12.html", "date_download": "2019-03-22T07:52:37Z", "digest": "sha1:OP5GWEDQTEY6GFJSYQGHOOWPUZRKSGPZ", "length": 40975, "nlines": 296, "source_domain": "cooldeepak.blogspot.com", "title": "पु.ल.प्रेम: आपले पु.ल.", "raw_content": "\nपु.लंची छायाचित्रे पाहण्यासाठी इथे क्लिक करा\nअंत:करणातील वीणेचा अखंड झणकार\nबोलावे आणि बोलू द्यावे \nनवं वर्ष आणि सुखाचा चेहरा\nमराठी मुलखात मराठीला दासीचा दर्जा\nएक होते कुसुमाग्रज : विशाखाचे दिवस --पु.ल.\nतुम्हाला नागपूरकर व्हायचं का\nतुम्हाला मुंबईकर व्हायचंय का\nतुम्हाला पुणेकर व्हायचं का\nधर्म, अंधश्रध्दा नि तुम्ही आम्ही\nभारतीय अशी रंगभूमी आहे काय\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\n॥ श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांसी..॥\nआयुष्यमान व्हा, यशस्वी व्हा\nदेवगडचो हापूस सगळ्या आब्यांचो बापूस.. - पु.ल.\n'पुलं'नी केलेला गंधर्वगौरव : गंधर्वनाम संवत्सरे...\nएक जानेवारी : एक संकल्प दिन\nसंवाद : एका राजा लेखकाशी (पु. ल. आणि विद्याधर पुंडलिक यांचा संवाद)\nपुलंचे एक प्रेरणादायी पत्र\nपु.ल.देशपांडे यांनी सुधीर बेडेकर यांना दिलेली मुलाखत\nपं. सी. आर. व्यास यांच्या षष्ठ्यब्दपूर्ती समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nदेवधर संगीत विद्यालयातील समारंभात पुलंनी केलेलं भाषण\nअभ्यास : एक छंद\nमी भारतीय म्हणूनच जगेन\nसमजा, कुणी तुमच्या मुस्काटीत मारली तर..\nबाबा आमटे एक विज्ञानयोगी\n...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही\nदलित शब्दाची व्याप्ती कळणार कधी\nहे जग मी सुंदर करुन जाईन....\nभाईकाकाज लेटर टू मीरा ...\nकाय वाट्टेल ते होईल\nमी एक नापास आजोबा\nपुल - काही सहित्यिक भोग\nआपण सारे भारतीय आहोत\nरंग माझा वेगळा (प्रास्ताविक -पु. ल. देशपांडे)\nपु.लं. चे मजेदार किस्से\nकाही साहित्यिक भोग (भोग २)\nजो जे वांछील तो ते लिहो\nति���गूळ घ्या गोड बोला\nपु.ल. : आनंद उधळणारा अवलिया (सर्वोत्तम ठाकूर)\nपु.ल. देशपांडे - दुर्लक्षित व्यासंगी संगीतकार\nव्यक्ति आणि वल्ली (1965) - पु. ल. देशपांडे\nविशीतल्या पोराचं पु.ल. आजोबांना पत्र\nपु.ल. म्हणजे परमेश्‍वराने दिलेले वरदान..\nसाहित्यातील हृदयस्थपु ल देशपांडे\nमुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातील पुलंचे योगदान\nपु. ल. 'वस्त्रहरण' नाटकासाठी टर्नींग पॉइंट\nविनोदाने पुलकित करणारे पु. ल.\nखरंच.. शिवी कधी देऊ नये\nपु. ल. एक आठवण, किती सारी साठवण\nजगण्यापलीकडची प्रेरणा देणारा लेखक\nपु.ल. इतिहासजमा होणे शक्य नाही..\nबहोत अच्छे - वसंतराव देशपांडे\nपुरुषोत्तम लक्ष्मण आगे बढो - आचार्य अत्रे\nव्यक्ती आणि वल्ली - अतुल परचुरे\nपुलंच्या आठवणी - राम कोल्हटकर\nपु.ल. आंनदाचा निर्मळ झरा\nआठवणींचं पिपंळपान- पु.ल. आणि सुनीताबाई\nजे रम्य ते बघुनिया...\nआमचा हसवणारा मित्र पी. एल.\nपु.लं. च्या आठवणींना उजाळा\nनवलकरांच्या 'झपाटलेल्या लेखणी'तले भाई\nपु. ल. नावाचे गारुड\nपु. लं. - अखेरचा अध्याय\nपुलकित संध्याकाळ - - स्मिता मनोहर.\nपुन्हा भेटले मराठी मनामनांत जपलेले \"पु. ल.'\n'पुल'कित आठवणींत दंग झाले श्रोते...\nभाई - व्यक्ती सुद्धा आणि वल्ली सुद्धा\nया महान अष्टपैलू अवलियाला माझा मानाचा मुजरा\nभाई, आज तुमचा वाढदिवस\nमाझ्या आयुष्यातील तो सुवर्ण क्षण\nबरं झालं पु.ल. तुम्ही लवकर गेलात\nपु, ल. नावाचं मोरपीस\nपुलं चं लिखाण 'पाहिलं' तेव्हा\nपुल देशपांडे यांची विनोदबुद्धी\nपु.लंच्या त्या दोन संस्मरणीय भेटी\nमला भावलेले 'पु.ल. '\nपु.ल.. तुम्ही स्वतःला कोण समजता\nअजि म्या पु.ल. पाहिले\nअमरत्व काय फक्त देवालाच आहे काय\nएक पत्र माझ्या दैवताला ..... त्याच्याच एका रसिकाकडून\n\"व्यक्ती आणि वल्ली\" .....एक प्रसंग......\nबटाट्याच्या चाळीतील काही आठवणी..\nखिल्ली पुस्तकातील काही उतारे..\nकेसरबाई :एका तेजः पुंज स्वराचा अस्त\nजीवन त्यांना कळलें हो\nसखे सोबती गेले पुढती\nमाझा एक अकारण वैरी\nझपताल - काही (बे)ताल चित्रे (अघळपघळ)\nमी पु. ल. दे.\nपु.लं. .... काही (च्या काही) कविता\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना मिळालेले आणि काही पु.ल. प्रेमी मित्रांनी दिले आहेत. चित्र (jpg,gif),(pdf) पिडिफ स्वरुपात मिळालेले लेख देवनागरीत टंकुन एका ठिकाणी आणण्याचे काम फक्त मी केले.\n\"ए देशपांड्या, तुझा गाव कुठला रे तू सुटीत कुठं जाणार तू सुटीत कुठं जाणार\" शाळेतील सोबत्यांच्या अशा प्रश्नांना त्या मुलाकडे उत्तर नव्हते. कारण ज्याला गाव म्हणतात ते त्याला नव्हतंच. यामुळे त्याला खुप वाईट वाटायचं. तो सांगायचा, \"माझं गाव नं \" शाळेतील सोबत्यांच्या अशा प्रश्नांना त्या मुलाकडे उत्तर नव्हते. कारण ज्याला गाव म्हणतात ते त्याला नव्हतंच. यामुळे त्याला खुप वाईट वाटायचं. तो सांगायचा, \"माझं गाव नं \nयाला प्रत्युत्तर यायचं, \"अरे, काय सांगतोस कार्वार कसं असेल कारवारात नाडकर्णी, वागळे, मुजुम्दार, तेलंग, कैकणी राहतात. कारवारात देशपांडे नसतातच मुळी.\"\n\"अरे पण, माझ्या आजोबांचे घर आहे ना तिथे. दुभाषी त्यांचं नाव. माझे आजी-आजोबा तिथे राहतात. मामा पण आहे. तेथे सदाशिवगड आहे. सुरुपार्क, काजूपार्क, चौपाटीपण आहे. हे तुला माहीती आहे का.\nपु.लं. नी कोंकणी भाषेतून भाषणाचा आनंद वर्टी यांनी केलेला मराठी अनुवाद 'महाराष्ट्र टाईम्स' मध्ये प्रसिध्द झाला होता. त्यात वरील उल्लेख आहे.\nपु.लं. लिहीतात, \"खरं सागांयच तर आम्ही देशपांडे बेळगावचे, पण तेथे आमचे घर नाही, शेती नाही, मायेची माणसं नाहीत. कायद्याने बघितंल तर मी कारवारचा नाही, पण भावनेच्या नात्याने मी कारवारचा.\"\nपु.लं. ना कारवारचे इशाड आबें, तेथील विपुल निसर्गसौंदर्य खूप आवडायचे. सुरूपार्क्मधून पाहिलेल्या सूर्यास्ताचे खूप खूप रंग, काजूबागहून दिसणारा सदाशिवगड हे सारं पु.लं. च्या अंतःकरणाच्या एका कोप-यात राहिलं आहे. रवीन्द्र्नाथ टागोर कारवारचा समुद्र्किनारा पाहून वेडे झाले होते असे म्हणतात.\nपु.लं. चे मातूल घराणे कारवारचे असले तरी त्यांचा जन्म मुंबईतील गावदेवी भागातील कृपाळ हेमराज चाळीत १९१९ साली झाला. मुबंईतील गिरगाव गावदेवी भागातील चाळीतून राहणा-या काही कारवारांनी जोगेश्वरी या उपनगरात जाऊन तेथे सहकारगृहाची बांधणी केली त्यात पु.लं. च्या आजोबांच्या सहभाग होता. पु.लं. च्या आजोबांनी लेखनासाठी 'रुग्वेदी' हे टोपणनाव घेतेले होते. पु.लं. ची आई ही त्यांची एकुलती एक मुलगी. त्यांना तिला खूप शिकवायचे होते. परंतू तो काळ अनुकुल नव्हता व आजी जुन्या मतांची असल्यामुळे ते शक्य झाले नाही. रुग्वेदी विचाराने सुधारणावादी असले तरी घरी रोज षोडपचार पूजा होई. त्यांनी पु.लं. च्या आईला पूजा व गणपतीची प्राणप्रतीष्ठा शिकवली. ते 'अण्णा' या नावाने ओळखले जात. ते उत्तम लेखक होते. त्यांनी खूप मेहनत करून \"आर्याछ���या सणाचा ईतिहास' लिहिला व त्या पुस्तकाला कै. वासुदेव गोविंद आपटे यांनी पेस्तावना लिहिली होती. आगरकर, रानडे हे त्यांचे आदर्श होते. त्यांनी 'समाजोन्नती' या नावाचे नाटक लिहिले. पन्नाशी उलट्यावर बंगाली शिकून रवीन्द्र्नाथ टागोरांच्या 'गीतांजली' चे मराठी रूपांतर 'अभंग गीतांजली' या नावाने त्यांनी प्रसिध्द केले. त्या वेळी पु.लं. शाळकरी वयाचे होते. पु.लं. च्या घरात त्यांच्या आजोबांच्यामुळे रवीन्द्र्नाथांच्या प्रवेश झाला होता. पु.लं. पंचविशीत असताना त्यांनी रवीन्द्र्नाथ अ शरदबाबू मराठी व इंग्रजीतून वाचलेले होते. पन्नाशी ओलांडल्यावर त्यांनी हे दोन थोर लेखक मूळ बंगालीतून वाचण्याची ओढ लागली व त्यांनी शांतिनिकेतनला मुक्काम ठोकायचा बेत पक्का केला.\nआजोबांच्याकडे भरपूर शब्दभांडार होते. कानडी, बंगाली, हिन्दी, इंग्रजी, गुजराती, कोंकणी या भाषांचे ते जाणकार होते. आचार्य काका कालेलकर हे त्यांचे शिष्य होत. आपल्या आजोबांबद्दल `गणगोत' मध्ये पु.लं. लिहितात, \"अण्णांना वक्तुवाचे देणे होते. सहद्य विनोदबुद्धी होती. परिश्रमाची पराकाष्ठा कराण्याची ताकद होती. आणि या साऱ्यांच्या जोडीला वाड:मयाच्या परिशीलनाने आलेली नम्रता होती.\" पु.लं. ना हाच वारसा मिळाला. पु.ल. कधीही प्रतिपक्षावर तुटुन पडत नसत. या संदर्भात त्यांनी एका लेखात लिहीले, \"कुणावरही अतोनात चिडून तुटुन पडायचं हे मला जमतच नाही. कोणाचाही पाण उतारा होऊन तो खाली मान घालून गेला ते दृश्य मला पहावत नाही.\"\nपु.ल. ची आजी 'बाय' या नावाने ओळखली जायची. तिचे नाव होते 'तुळशी'. पु.ल. चे बरेचसे बालपण त्यांच्या आजोळी गेले असल्यामुळे तेथील आठवणी `बाय' या शब्दचित्रात `गणगोत' मध्ये ग्रथित केल्या आहेत. घरातील पोराबाळांनी भरपूर जेवावे म्हणुन बायने एक युक्ती योजली होती. आजोबा दररोज देवाला नैवेद्द दाखविण्याच्या वेळी मंत्राबरोबर अन्नपदार्थात एक-एक तुळशीचे पान टाकत असत. पोराबाळांच्या पंगतीत ज्या ज्या ताटात तुळशीचे पान येईल तो पुण्यवंत अशी त्यांची समजुत करुन दिलेली होती. बाय विनोदी किस्से, गमतीजमती सांगुन हसवायची. तिच्या बोलण्यात चारपाच उपमा येऊन जात. बायच्या उतारवयात पाचवारी साडीची फॅशन रुढ होऊ लागली होती. तिच्या दुष्टीने पाचवारीतल्या बायका `उभ्या वळकट्या' होत्या. ती नकलाही चांगल्या करायची. फॅशनेबल मुलींची ती अशी नक्कल करीत असे - \"अहो, काय करावं मला म्हणजे टायमच नाही. मॉर्निंगपासून इव्हिनिंगपर्यंत सारखी बिझी बिझी बघा. सारखं वर्क, वर्क, वर्क...\" अशा त-हेने पु.ल. ना विनोदाचा वारसा त्यांच्या मातुल घराण्यातुन मिळाला व मोठेपणी निष्ठेने व व्यासंगाने त्यांनी विनोदाचे दालन अधिक समृद्ध करून महाराष्ट्राला खळखळून हसविले.\nपु.ल. ची आजी पद फारच गोड गायची. हा गाण्याचा वारसा पु.ल. च्या मातोश्रींकडे आला व त्यांच्याकडून त्यांच्या सुपुत्राकडे. याबाबत पु.ल. लिहीतात, \"एक माझे आजोबा सोडले तर सारे आजोळ आणि घर गात होते. वयाच्या अठरा-एकोणीस वर्षापर्यंत मी सुरांच्या साथीत वाढलो.\"\nबायने गंधर्वाची नाटके सुद्धी बरीच पाहिली होती. पु.ल. नी आजीबरोबर तुकाराम सिनेमा पाहिला होता. शो संपल्यावर आतील प्रेक्षक बाहेर येण्याआधीच पुढच्या खेळाची गर्दी आत येत होती. ते पाहून आजी म्हणाली, \"तो तुकारामाचा पार्टी गाऊन गाऊन क्षय रोगाने वैकुंठाला जायचा,\" यावर पु.ल. म्हणाले, \"तो पुढच्या शोला परत जिंवत होऊन येणारच आहे.\"\nपु.ल.नी संगीताची आराधाना वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी सुरू केली. पु.ल. च्या आईवडिलांनी लहानपणी त्यांच्या गुणांची जोपासना केली. पु.ल. च्या मातोश्रींना संगीत, पेटी शिकण्याची फार हौस होती, पण संसाराच्या जबाबदारीमुळे ती पुरी झाली नाही. तेव्हा आपल्या मुलाने संगीतक्षेत्रात जावं असं त्यांना वाटल्याने पु.ल. ना पेटी शिकण्यासाठी पाठविले. पु.ल. च्या पेटीवादनाला बालगंधर्वानी त्यांच्या पाठीवरून हात फिरवून शाबासकी दिली, त्यावेळी हॉलमध्ये बसलेल्या पु.ल. च्या वडिलाचे अंतक:रण गहिवरुन आले. बालगंधर्वाचे गाणे व अभिनय हे देशपांडे कुटुंबाचे कुलदैवतच आहे असे म्हणायला हरकत नाही. पु.ल. च्या वडिलांनी षौक केला तो बालगंधर्वाच्या गाण्याचा. पु.ल. च्या वडिलांनी सुपारीचे सुद्धा व्यसन नव्हते. पण मुंबईत गंधर्व मंडळी आली की ते मोठ्या उत्साहाने नाटकांची तिकीटे काढीत. पु.ल. ना बालपणीच मोठ्या कलाकारांची नावे वडिलांकडुन ऎकायला मिळाली.\nपु.ल. ना अनेक कला अवगत होत्या. या संदर्भात अनेकांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीत पु.ल. सांगत, \"या सर्व कलांमध्ये मला संगीत प्रिय आहे. संगीत हे माझे पहिले प्रेम आहे. Music is my First Love. मी संगीताला दुय्यम स्थान कधीच दिलं नाही. या कलेत माझे स्थान आहे हे मला आधीच कळायला लागले. संगीतात असतात फक���त सूर व साहित्यात असतात फक्त शब्द मला वाटे. या क्षेत्रांत आपण कुठंपर्यत जाऊन बालगंधर्व, मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व अशा दिग्गजांपर्यंत पोहचण्याची ताकद आपल्या पंखात नाही हे मला समजलं. संगीतात मी कोणत्याही घराण्याचा गंडा बांधला नाही. जे गाणे आवडेल ते मी मनमुराद ऎकत असे.\"\nथोडक्यात म्हणजे संगीत पु.ल. च्या जीवनाच्या प्राण होता. सुर त्यांच्या मुखात लीलया येत असत. त्यांना सूर जणू काही आंदण मिळाले होते.\nएक मध्यमवयीन गृहस्थ आपल्या नऊ-दहा वर्षाच्या मुलाबरोबर मुगभाटातून येत होते. तेवढ्यात त्यांचे लक्ष नाक्यावरच्या हॉटेलातून उतरणाऱ्या एका देखण्या गृहस्थाकडे गेले.\n\"अरे, तो बघ कृष्णा गोरे काय योगायोग आहे बघ. पुरुषोत्तमा, उद्दा आपल्याला कृष्णा गोऱ्याचे `प्रिये पहा रात्रीचा समय सरूनी येत उष:काल हा...' ऎकायचे आहे नं काय योगायोग आहे बघ. पुरुषोत्तमा, उद्दा आपल्याला कृष्णा गोऱ्याचे `प्रिये पहा रात्रीचा समय सरूनी येत उष:काल हा...' ऎकायचे आहे नं पुरुषोत्तमा, आपल्याबरोबर उमाकांतलाही आणायचे बरं का पुरुषोत्तमा, आपल्याबरोबर उमाकांतलाही आणायचे बरं का\nत्या काळात मुंबईवर बालगंधर्व मोहिनी घालून बसले होते. लक्ष्मणरावांना बालगंधर्वाचा अभिनय व सुरेल स्वर अतिशय प्रिय होते. गंधर्व मंडळी मुंबईला आली की ते स्वत: जाऊन नाटकांची तिकीटे काढत. नाटक पहायला त्यांची दोन्ही मुलंही असत. त्यांनी `एकच प्याला'. `स्वयंवर' किती वेळा पाहिले असेल देव जाणे. नाटक सुरू होण्याआधी ते मुलांच्या बोटाला धरून थिएटरपुढे बराच वेळ उभे असत, व तेथे ते मुलांना नाट्यविषयक गोष्टी सांगत. \"अरे पुरूषोत्तमा, नारायणरावांना बालगंधर्व ही पदवी कोणी दिली हे तुला सांगतो; ती आपल्या लोकमान्य टिळकांनी दिली. त्यावेळी पुण्यात प्लेगने कहर केला होता. गावातील रहिवासी वेशीबाहेर उभारलेल्या झोपड्यांतून निवाऱ्यासाठी गेले. अशाच एका झोपडीत लोकमान्यांचा निवासा होता. तेथेच `केसरी' वृत्तपत्राच्या कर्मचारी मंडळींनी गाण्याचा कार्यक्रम केला. गायन चालू असताना लोकमान्य टिळक समोर फेऱ्या मारत होते. \"वा वा या बाळाच्या चांदण्याच्या स्वरांनी मला मोहून टाकले आहे.\" लोकमान्य स्वत:शीच म्हणाले. दुसऱ्या दिवशी `केसरी'तून समस्त पुणेकरांना या पोरसवदा गायकाला `बालगंधर्व' या पदवीने लोकमान्य टिळकांनी गौरविले आहे ही शुभवार्ता समजली.\nअल्लादियाखॉं, कृष्णा गोरे, तिरखवॉं, कादरबक्ष अशा कलाकांराची नावे पुरुषोत्तमने आपल्या वडिलांकडून प्रथम ऎकली होती. पु.ल. नाटक या नावाशी परिचीत झाले ते जोगेश्वरीच्या सोसायटीत या नावानेच ओळखली जायची. १९२५-२६ साली याच सोसायटीत पु.लं. नी पहिले नाटक पाहिले. त्याचे नाव होते `पुण्यप्रभाव'. ते पहिले नाटक पु.लं. च्या द्दुष्टीने एक चमत्कारच होता. त्या नाटकातील पात्रयोजना तर कित्येक वर्ष त्यांच्या स्मरणात राहिली होती. त्यातून ते नाटक स्त्रीपात्रविरहित होते. पु.ल. ना खेळात रुची नव्हती, पण नाटकांचे वेड होते. नारायणमामा (सतीश दुभाषींचे वडील) हे त्यांचे आदर्श होते. मामाची नाटक मंडळी रामायण, हाणामारी म्हणजे राम-रावण युद्धावर आधारित नाटके करीत. पु.ल. व इतर बालचमू वानरसेनेत सामील होऊन पुढ्याचे मुकूट, धनुष्यबाण, अर्ध्या चड्ड्यांना शेपटं लावून सोसायटीत प्रयोग सादर करीत.\nपु.ल. चा खेळांपेक्षा संगीत, साहित्य, नाटक, वक्तृत्व, नकला या कलांकडे अधिक होता. पु.ल. च्या वडिलांना गाण्याची भारी हौस होती.\nपु.ल. ना नाट्याचे शिक्षण लहानपणीच मिळाले. नाटकातील पात्रयोजना, संगीत किंवा गद्द नाटक, संवाद लेखन, नेपथ्य अशी नाट्यकलांची ब्रिजे पु.ल. च्या मनात जोगेश्वरीच्या सारस्वतबागेत रुजली. सोसायटीतील नाटके पाहिल्यावर त्यांच्या मनात आले,`अरे पुरुषा, नाटक असं असतं काय नाटक असं बसवतात काय नाटक असं बसवतात काय' आपणही नाट्यलेखनात का हात घालू नये, हा विचार त्यांच्या मनाला स्पर्श करून गेला. अशा तऱ्हेने त्यांच्या बालपणाची जडणघडण नाट्यसृष्टीच्या सान्निध्यात झाली.\n१९४४ सालातील ही कथा आहे. दादरच्या एका हायस्कूलमधील दहावीचे विद्दार्थी शिक्षकांची वाट पाहत होते. शिक्षक न आल्यामुळे वर्गात गलका वाढत होता. तेवढ्यात स्वच्छा पायघोळ लेंग्यातील कुरळ्या केसांच्या एका पोरसवदा शिक्षकाने वर्गात रुबाबात एंट्री घेतली. जोधपुरी फॅशनचा कोट, डोळ्याला चष्मा, साधारण सावळ्या वर्णाच्या या तरतरीत नवीन सरांकडे पाहून सारा वर्ग स्तब्ध झाला. सर काय सांगणार याकडे सर्वांचे लक्ष लागले. गणिताचा तास होता. पण सर म्हणाले.\"मुलांनो, आज गणिताऎवजी आपण जनरल नॉलेजचा पिरिअड घेऊ या चालेल नं\nनवीन संराचे हे शब्द ऎकताच वर्गात आनंदाची एक लहर पसरली. सर्वजण मोठ्या उत्सुकतेनं सरांकडे पाहू लागले. सरांनी त्या तासाला नाट्य, साहित्य, चित्रपटांसंबंधी अनेक प्रश्न मुलांना विचारले. पिरिअड केव्हा संपला हे कुणालाच समजले नाही. सर जायला निघाल्यावर सर्व विद्दार्थी सरांभोवती गोळा झाले.\n\"सर, सर, आपले नाव काय\nपु.लंची पुस्तके खरेदी करून ‘पु.ल. देशपांडे फ़ॉउंडेशन’ला मदत करा खाली काही ऑनलाईन दुवे\nमहाराष्ट्रातील काही पुस्तक भाडांराचे पत्ते\nपु.ल. देशपांडे गुगल प्लस\nपु.ल. प्रेम ब्लॉगचे अपडेट्स तुमच्या ईमेलवर आपोआप येण्यासाठी इथे तुमचा मेल आयडी टाका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/08/21/%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-03-22T08:20:28Z", "digest": "sha1:7327ZJXJ6MPC3532DTIET3SNIBVG7PTS", "length": 7021, "nlines": 59, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "इच्छा मरणावर भाष्य करणारा ‘बोगदा’ – www.manoranjancafe.com", "raw_content": "\nइच्छा मरणावर भाष्य करणारा ‘बोगदा’\n‘बोगदा’ या सिनेमाच्या शीर्षकावरून, प्रेक्षकांकडून या चित्रपटाबाबत अनेक तर्कवितर्क केले जात होते. मात्र, मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या सिनेमाच्या ट्रेलर लॉंच कार्यक्रमात, या सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम लाभला आहे. नितीन केणी प्रस्तुत ‘बोगदा’ या सिनेमाचा ट्रेलर ‘इच्छा मरण’ या विषयावर भाष्य करतो. आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित असलेला हा सिनेमा दर्जेदार कलाकृतीचा उत्तम नमुना असल्याची जाणीव, सिनेमाचा ट्रेलर पाहताना होतो. ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांनी साकारलेली आजारी आई आणि गुणी अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने साकारलेली लेक या दोन प्रमुख पात्रांवर हा सबंध सिनेमा बेतला असल्याचे, या ट्रेलरमधून कळून येते. तसेच, अभिनेता रोहित कोकाटेचीदेखील यात महत्वपूर्ण भूमिका असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. आई आणि मुलीच्या नात्यातील भावनिक ऋणानुबंध जपणारा ‘बोगदा’ सिनेमाचा ट्रेलर पाहताना प्रेक्षक आपसूकच, सिनेमाच्या आशयात गुंतून जातो.\nआईचे आजारपण आणि स्वतःच्या महत्वाकांक्षा यांमध्ये गुरफटलेल्या एका गरीब सामान्य मुलीची कथा यात आहे. तसेच, आजाराला कंटाळून आपल्या मुलीकडे मरणाची केविलवाणी मागणी करणारी ‘आई’ देखील यात आपल्याला दिसून येते आहे. जन्म आणि मृत्यू या जीवनातील दोन अटळ घटकांवर या सिनेमाचा ट्रेलर भाष्य करतो. आईच्या इच्छेखातर तिला स्वेच्छामरण देण्याचा कठीण विचार ए��ादी मुलगी करू शकेल का हा बाका प्रश्न ‘बोगदा’ सिनेमाच्या ट्रेलरमुळे उपस्थित होतो.\n‘इच्छा मरण’ या मुद्द्यावर समाजात अनेक वैचारिक मतभेद असून, खऱ्या आयुष्यात अशक्यप्राय असलेला हा मुद्दा ‘बोगदा’ सिनेमामुळे पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. त्यामुळे, या सिनेमात नेमके काय पाहायला मिळणार आहे ही उत्सुकता सिनेप्रेक्षकांना स्वाभाविक आहे.\nयेत्या ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन आणि लेखन निशिता केणी यांनी केले असून, करण कोंडे, सुरेश पानमंद, नंदा पानमंद यांसोबत त्यांनी सिनेमाच्या निर्मितीची धुरादेखील सांभाळली आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना वैचारिक आणि भावनिक दृष्टीकोन प्रदान करत असल्यामुळे, ‘बोगदा’ सिनेमा प्रेक्षकांना नवी दिशा मिळवून देईल अशी आशा आहे.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious मृण्मयी म्हणते, अभिनयाची चौकट मोडून काढणारा चित्रपट…\nNext आजच्या पिढीची कथा– पर्ण पेठे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/3/15/teachervaishalisarode.aspx", "date_download": "2019-03-22T08:07:59Z", "digest": "sha1:SNS3IXZ6TBLHXJ6VEM2V4UHEKN6KGKO4", "length": 7423, "nlines": 51, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "'आम्ही पण मराठी वाचणारच...'", "raw_content": "\n'आम्ही पण मराठी वाचणारच...'\nवैशाली सरोदे : मेळघाटातल्या जिल्हा परिषद शाळेत सहायक शिक्षिका\nशिक्षकाचे नाव: वैशाली विश्वासराव सरोदे\nशिक्षण :- एम .ए., डी.एड.\nशाळेचे नाव : जि. प. पूर्व माध्यमिक शाळा गरजदारी, ता. चिखलदरा , जि. अमरावती .\nवैशाली विश्वासराव सरोदे या मेळघाटातल्या जिल्हा परिषद गरजदरीच्या शाळेत सहायक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. येथील दुर्गम भागातली बोलीभाषा कोरकू, गोंडी आहे. बोलीभाषा आणि व्यवहारभाषा यातील मोठ्या फरकामुळे वैशाली सरोदे यांना अध्यापनात अनेक अडचणी येत होत्या. विशेषतः मराठी भाषेचे अध्यापन करताना प्रमाण भाषेची अडचण येत होती. ही अडचण सोडवण्यासाठी वैशाली सरोदे यांनी कोरकू आणि मराठी यांमध्ये दुवा साधण्यासाठी विविध अध्यापन साहित्य तयार केले. त्यासाठी त्या स्वतः दोन वर्षे तेथील गावांमध्ये राहून ‘कोरकू’ भाषा शिकल्या. येथील मुलांच्या रोजच्या वापरातील वस्तूंची नावे वेगळी आहेत; हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्या वस्तूंचा वापर शैक्षणिक साहित्य म्हणून क��ला. मुलांच्या दृक्-श्राव्य क्षमता ध्यानात घेऊन, त्यांच्या परिचयाच्या वस्तूंपासून मुळाक्षरांसाठी चित्रकार्डस आणि अंकलिपी तयार केली. वस्तूचे चित्र, त्याचे मराठीतील आणि कोरकू भाषेतील नाव असे तक्ते तयार केले. मराठी आणि कोरकू भाषा जोडता येतील असे ऑडिओ स्वतःच्या मोबाईलमध्ये ध्वनिमुद्रित केले. ते विद्यार्थ्याना ऐकवले. मराठीतली बडबडगीते कोरकूमध्ये भाषांतरीत केली.शब्दसंग्रह वाढून कोरकू शब्दकोश तयार झाला. खेळ, नाटुकल्या यांचे सादरीकरण केले. जोपर्यंत विद्यार्थी भाषेशी जवळीक साधत नाहीत, तोपर्यंत त्यांना शाळेत येण्यात, अध्ययनात रस वाटणार नाही; हे वैशाली सरोदे यांनी जाणले होते. श्रवण, भाषण, वाचन, लेखन या भाषा शिकण्याच्या पायऱ्या चढताना बोलीभाषेच्या आधारे प्रमाणभाषेची सवय विद्यार्थ्यांना लागेल. हे लक्षात आल्यावर वैशाली सरोदे यांनी पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी 'आम्ही पण मराठी वाचणारच...' हा उपक्रम राबवायचे ठरवले. त्यासाठी स्थानिकांची, सहकारी शिक्षकांची मदत घेऊन धडपड केली. शिक्षिका आणि विद्यार्थी यांच्यातील संवादाची दरी कमी झाली. परिणामी विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची नियमितता वाढू लागली. विद्यार्थ्यांना अध्ययनात रस वाटू लागला. एका महिन्याच्या सरावानंतर विद्यार्थ्यांचे उच्चार स्पष्ट झाले. त्यातून वाचनाची आवड निर्माण झाली. मराठीचे अभ्यासक्रमाचे पुस्तक, त्यातील कविता यांचे वाचन सुरू झाले. बोलीभाषेतून प्रमाण मराठीकडे येण्यासाठी हा उपक्रम उपयोगी ठरला. महाराष्ट्रात विविध आदिवासी भाषा बोलल्या जातात. अशा क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमता पूर्ण करता येतील.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekha-news/vastuk-prashaste-deshe-1666646/", "date_download": "2019-03-22T08:42:35Z", "digest": "sha1:43V7ZZ7MQ5BX3XIY7CQ2JCQGVKNYCG42", "length": 10778, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Vastuk Prashaste Deshe | भारतीय स्थापत्यशास्त्राचा सुबोध परिचय | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nबर्मिगहॅममधील मशिदींवरील हल्ल्याचा तपास\nकाबूलमधील स्फोटात ६ जण ठार\nदक्षिण मुंबईतील धोकादायक पूल जमीनदोस्त\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nपालघरमध्ये माकपचा बविआला पाठिंबा\nभारतीय स्थापत्य��ास्त्राचा सुबोध परिचय\nभारतीय स्थापत्यशास्त्राचा सुबोध परिचय\nआदिमकाळात उघडय़ावर, झाडाखाली राहणारा माणूस पुढील काळात घर बांधून राहू लागला.\nआदिमकाळात उघडय़ावर, झाडाखाली राहणारा माणूस पुढील काळात घर बांधून राहू लागला. त्याला पुढे ग्रामरचना, नगररचना या संकल्पनांची जोड मिळाली. नंतरच्या काळात भव्य राजप्रासाद, मंदिरांची उभारणीही होऊ लागली. एकप्रकारे स्थापत्यशास्त्रच मानवाने विकसित केले. भारतही त्याला अपवाद नव्हता. सिंधू संस्कृतीच्या अवशेषांमधून त्याचा प्रत्यय येतोच. हे भारतीय स्थापत्यशास्त्र नक्की काय होते, त्याचे स्वरूप आणि विस्तार यांचा संदर्भसंपृक्त आढावा घेणारे ‘वास्तुकप्रशस्ते देशे..’ हे डॉ. आसावरी उदय बापट यांचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाची रचना दोन भागांत केली आहे. पहिला भाग हा संस्कृत काव्यग्रंथांतून येणारी स्थापत्यकलेची माहिती देणारा आहे. यात कल्पसूत्र, रामायण, महाभारत, कालिदासाची नाटके, बाणभट्टाची ‘कादंबरी’ व ‘हर्षचरित’ ही दोन काव्ये यांतील स्थापत्यविषयक संदर्भाची माहिती देत प्राचीन भारतीय स्थापत्याचा सविस्तर धांडोळा घेतला गेला आहे. तर दुसऱ्या विभागात वास्तुशास्त्राच्या विकासाचा विवेचक आढावा घेण्यात आला आहे. कौटिल्याचे ‘अर्थशास्त्र’, ‘मानसार’, ‘बृहत्संहिता’, ‘मयमत’, ‘काश्यपशिल्प’, आदी प्राचीन संस्कृत ग्रंथांचा संदर्भ देत ग्राम, दुर्ग आणि भव्य प्रासादांची रचना कशी केली जात असे यांविषयी सविस्तर लिहिले आहे.\nडॉ. आसावरी उदय बापट, अपरांत प्रकाशन,\nपृष्ठे- १४४, मूल्य- २०० रुपये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगौतम गंभीरचा भारतीय जनता पक्षात प्रवेश\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nबॉक्स ऑफीसवर चढला 'केसरी'चा रंग; पहिल्या दिवशी बक्कळ कमाई\nश्रीरंग बारणे, पार्थ पवार समोरासमोर; देहूत घेतले तुकोबांचे दर्शन\nHoli 2019 : रवी जाधवने सेलिब्रेट केली 'स्पेशल' रंगपंचमी\nVideo : 'झी सिने अॅवॉर्ड्स'मध्ये रणबीर-आलियाचा 'इश्क वाला लव्ह'\nHoli 2019 : बॉलिवूडच्या या मोठमोठ्या होळी पार्ट्या झाल्या बंद, कारण..\nयंदा लोणावळ्यात नाही तर इथे असेल 'बिग बॉस मराठी'चं घर\n'होय, सलमानसोबत वाद होते'; भन्साळींनी दिली कबुली\n७६७८ जणांना धुळवडीला धक्का\n२०० दुर्मीळ क��मेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nमुंबई महानगरात सव्वा दोन लाख रिक्त घरे\nखोदलेला रस्ता पाच महिने ‘जैसे थे’\nपार्किंग धोरणाला ‘टीओडी’चा खोडा\nनवी मुंबईतून १५ टनप्लास्टिक जप्त\nमत्स्यटंचाईमुळे मच्छिमारांच्या होळीचा ‘बेरंग’\nबैलगाडी शर्यत बंदी धाब्यावर\nवाया जाणाऱ्या पाण्याचा वापर शहरांसाठी\n‘भागवत पुराणा’च्या संदर्भसूचीला भांडारकर संस्थेत साकाररूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://psiddharam.blogspot.com/2013/03/blog-post_24.html", "date_download": "2019-03-22T07:51:29Z", "digest": "sha1:KBXQIABCXBXXOA4NTA7AZ4W5LDSMAAG2", "length": 15494, "nlines": 253, "source_domain": "psiddharam.blogspot.com", "title": "नोंदी सिद्धारामच्या...: विवेक विचार सदस्यता अर्ज", "raw_content": "\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nमाझी टी.व्ही. मुलाखत पाहा...\nवन्दे मातरम् part 1\nवन्दे मातरम् part 2\nवन्दे मातरम् part 3\nवन्दे मातरम् part 4\nडॉ. भूषण कुमार उपाध्याय (2)\nमा. गो. वैद्य (1)\nविवेकानंद साहित्य संमेलन (1)\nस्वामी विवेकानंदांचे विचार (32)\nलेख वाचले गेले / page views\nविवेक विचार : मे २०१७\nविवेक विचार : एप्रिल २०१७\nविवेक विचार : मार्च २०१७\nविवेक विचार : फ़ेब्रुवारी २०१७\nविवेक विचार : जानेवारी २०१७\nविवेक विचार : डिसेंबर २०१६\nविवेक विचार : दीपावली विशेषांक २०१६\nमार्च २०१३ चा अंक\nविवेक विचार सदस्यता अर्ज\nनियमित लेख मिळविण्यासाठी चौकटीत ई मेल submit करा\nया महिन्यातील लोकप्रिय लेख\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\nपर्यावरण विषयावरील निबंध व घोषवाक्य स्पर्धा : विवेकानंद केंद्रात पारितोषिक वितरण\nपाणी, ऊर्जा साधने यांची काळजी घेतल्यास सुटतील अनेक समस्या विवेकानंद केंद्र पर्यावरण मंडळाच्या कार्यक्रमात अरविंद जोशी यांचे प्रतिपादन\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने\nहा जीबीएसचा आजारच मोठा चमत्कारिक आहे. सगळे आजार रोगप्रतिकार शक्तीच्या कमतरतेमुळे होतात, तर म्हणे हा आजार रोगप्रतिकारक शक्तीने केलेल्या ह...\nसनातन संस्थेवर बंदीची मागणी हास्यास्पद\nज्याला कायद्याचे थोडेफार ज्ञान आहे, असा कोणीही सनातन संस्थेवर बंदी घाला अशी मागणी करणार नाही. कोणत्याही संस्थेवर बंदी घालण्यासाठीची एक ...\nसोनिया गांधी - शिवसेनेचे नवे दैवत\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे पहिली दोन दशके सेनाप्रमुख म्हणून ओळखले जात. मात्र गेली दोन दशके हिंदू हृदयसम्राट या नावाने ते संबोधले ज...\n'बकरी ईद' नमाजनंतर 'स्वतंत्र काश्मीर'च्या घोषणा\nसतरा सुरक्षा जवान जखमी वृत्तसंस्था श्रीनगर अनंतनाग, तसेच बारामुल्ला जिल्ह्यात 'स्वतंत्र काश्मीर'ची मागणी क...\nअलेक्स हॅलेची कादंबरी परवा पुन्हा लख्ख आठवली. ' रूट्स '. आपल्या मुळांचा शोध घेत हॅले अमेरिकेत गुलाम म्हणून आणलेल्या आपल्या अफ्...\n'राष्ट्रपिता' पदवी देता येत नाही\nराज्यघटनेत तरतूद नसल्याचा सरकारचा खुलासा वृत्तसंस्था, नवी दिल्ली 'राष्ट्रपिता' ही पदवी कोणालाही देण्याची तरतूद राज्यघटनेत नसल्...\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे\n... आणि बुद्ध ढसा ढसा रडला\n\"जीबीएस'च्या विळख्यात 12 महिने\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा : स्वामी विवेकानंद\nनागरिकत्त्व आचार्य बालकृष्ण आणि सोनिया गांधींचे\nशिवधर्म समजून घेऊ या...\nमहाराष्ट्रातील दलित राजकारण आणि शरद पवार\nस्वामी रामदेव, काळा पैसा आणि सोनिया गांधी\nभाऊ तोरसेकर यांचे लेख\nकहीपे निगाहे कहीपे निशाना\nनरेंद्र मोदींच्या भितीने मध्यावधी निवडणूका\nसर्वाधिक वाचले गेलेले लेख\nस्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग १ )\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हण...\nचाणक्य नीती : तुम्हीही बनू शकता महान...\nप्रत्येक माणसाला वाटतं की तो गल्लीत, समाजात आणि देशात प्रसिद्ध व्हावा. प्रत्येक ठिकाणी मान सन्मान मिळावा. सर्वजण आदराने पाहावे. एखाद्या...\nचाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण\nधर्म डेस्क जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्या...\nशिव धर्म आणि आर्य अनार्य चर्चा\nशिवधर्म समजून घेऊ या... \"\"जात ही एक नैसर्गिक व्यवस्था आहे. मी एक काम चांगले करू शकतो आणि तुम्ही दुसरे मी जोडे चांगले ...\n... हे आहे सोनिया गांधी यांचे खरे रूप\nत्यागाची मूर्ती, गांधी घराण्याची सून सोनिया गांधी यांचे खरे रूप समजून घ्यायचे आहे मला माहित आहे की सोनिया गांधींचे खरे रूप जनतेसमोर आणण...\nतरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा\nगांधीजी म्हणतात, विवेकानंद वाङ्‌मयाच्या वाचनाने माझ्या देशभक्तीत एक हजार पटीने वाढ झाली. महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, आज...\nसूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे\nसाभार - तरुण भारत तारीख: 2/16/2013 11:36:44 AM मित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील ...\n२५४. अवघड विषयाचा तास\nवेगळी दृष्टी देणारे मुकुलजींचे लेख\nराष्ट्रीय विचारांचे वृत्त संकेतस्थळ\nदृष्टिपल्याडचा भारत ( हिंदी / इंग्रजी )\nसुब्रमण्यम स्वामी यांचा ब्लॉग\nतक्षशिला से मगध तक...\nमा. गो. वैद्य यांचे लेख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-news-marathi-crop-advisory-agrowon-maharashtra-7513?tid=203", "date_download": "2019-03-22T09:27:41Z", "digest": "sha1:LWWUQX6C7WMCFQJXIHNJK7OGG2ZNGORX", "length": 16335, "nlines": 172, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi, crop advisory, Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी सल्ला : सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग, कापूस स्वच्छता\nकृषी सल्ला : सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग, कापूस स्वच्छता\nकृषी सल्ला : सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग, कापूस स्वच्छता\nकृषी सल्ला : सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग, कापूस स्वच्छता\nडॉ. एम. के. घोडके\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nसूर्यफूल पिकास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८ दिवसांच्या अंतराने द्याव्यात. रोपावस्था व कळीची अवस्था, बोंडे लागणे, फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये. पिकाची निंदणी करून पीक तणविरहित व स्वच्छ ठेवावे.\nसूर्यफूल पिकास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८ दिवसांच्या अंतराने द्याव्यात. रोपावस्था व कळीची अवस्था, बोंडे लागणे, फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये. पिकाची निंदणी करून पीक तणविरहित व स्वच्छ ठेवावे.\nसूर्यफूल पिकास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८ दिवसांच्या अंतराने द्याव्यात.\nरोपावस्था व कळीची अवस्था, बोंडे लागणे, फुलोरा व दाणे भरण्याच्या अवस्थेत पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.\nपिकाची निंदणी करून पीक तणविरहित व स्वच्छ ठेवावे.\nसूर्यफूल पिकात दाणे न भरण्याची समस्या आढळते. पिकामध्ये दाणे अधिक प्रमाणात भरण्यासाठी पीक फुलावर असताना तळहाताला पातळ कपडा बांधून सकाळी ८ ते १० वाजेच्या दरम्यान फु���ावरून हात फिरवावा किंवा एक फूल दुसऱ्या फुलावर हळूवार घासावे.\nउन्हाळी भुईमुगास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८ दिवसांच्या अंतराने नियमित द्याव्यात.\nपिकास आऱ्या लागण्यापूर्वी कोळप्यास दोरी बांधून शेवटची कोळपणी करावी. त्यामुळे भुईमुगाच्या झाडास मातीची भर लागेल. कोळपणीमुळे झाडाच्या आऱ्या भरपूर प्रमाणात जमिनीत खोलवर जातील व शेंगाही चांगल्या पोसल्या जातील.\nआऱ्या लागण्याच्या अवस्थेपासून पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.\nलोहाची कमतरता आढळल्यास फेरस सल्फेट ५ टक्के (५० ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणात फवारणी करावी.\nकपाशीच्या पऱ्हाट्या शेतात राहिल्या असतील तर एप्रिल महिन्यात उपटून त्यांच्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी खताच्या खड्ड्यात टाकाव्यात.\nशेतात गळून पडलेला पालापाचोळा, किडकी बोंडे इत्यादी गोळा करून जाळून टाकावीत.\nजमिनीची मशागत करावी, म्हणजे जमिनीत असलेले बोंडअळीचे कोष उघडे पडतील व तीव्र उन्हाळ्यात मरून जातील.\nखरीप हंगामात कापूस लागवड करावयाच्या शेताजवळ सूर्यफूल, भेंडी, वांगी यांसारखी पिके घेऊ नयेत. कारण या पिकांवरही हेलिकोव्हर्पा या किडीचा (फळे पोखरणारी अळी) प्रादुर्भाव होतो; जी कापसातील हिरवी बोंड अळी म्हणून नुकसानकारक ठरते. या पिकांमुळे या अळीला सातत्याने खाद्य मिळते.\nसंपर्क : डॉ. एम. के. घोडके, ९४२३७७७५८५\n(कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)\nस्तबकातील दाणे भरण्यासाठी सुर्यफुल पिकात रुमालाने हस्त परागसिंचन करावे.\nआज संत तुकाराम बीज\nउज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल व्यवस्थापन’\nभारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे.\nवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व धरणे जोडली जाणार, तसेच नदी जोड प्रकल्पातून एका खोऱ्\nआनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान घसरले :...\nन्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या एका अहवाला\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची शक्यता\nपुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी ढगाळ हवामान तयार ह\nउन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...\nलागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...\nउन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...\nउन्हाळी भुईमुगावरील रसशोषक किडींचे...उन्हाळी भुईमुगामध्ये पीक कालावधीत सुरवातीच्या...\nलागवड उन्हाळी तिळाचीउन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...\nगादीवाफ्यावर करा भुईमूग लागवडभुईमुगाची गादीवाफ्यावर पेरणी एक मीटर रुंदीचे...\nलागवड उन्हाळी भुईमुगाची...उन्हाळी हंगामातील लागवडीसाठी टीएजी २४ आणि एसबी ११...\nकरडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...\nमोहरी, जवस लागवड व्यवस्थापनरब्बी हंगामात तेलबिया पिके अत्यंत महत्त्वाची असून...\nतंत्र करडई लागवडीचेकरडर्ई अधिक हरभरा (३:१) अशी आंतरपिकाची लागवड...\nआरोग्यासाठी जवस फायदेशीरयंत्र सुव्यवस्थित कार्यरत राहण्यासाठी वंगण किंवा...\nसोयाबीनवरील किडींचे व्यवस्थापनएकात्मिक कीड व्यवस्थापन पिकाच्या...\nसोयाबीनवर दिसतोय खोडमाशीचा प्रादुर्भावराज्यामध्ये सोयाबीनवर खोडमाशीचा प्रादुर्भाव आढळत...\nरुंद वरंबा सरी पद्धतीने सोयाबीनची पेरणीसोयाबीनच्या ३ किंवा ४ ओळी आणि वरंब्याच्या दोन्ही...\nसोयाबीन उत्पादनवाढीची सप्तसूत्रेसोयाबीन पिकामध्ये योग्य वाणाची निवड, पेरणीची...\nपीक सल्ला : बागायती कापूस, उन्हाळी...बागायती कापूस शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव...\nकरडईची अधिक उत्पादनक्षम नवीन जात विकसितभारतीय तेलबिया संशोधन संस्थेच्या वतीने डी.एस.एच...\nकृषी सल्ला : सूर्यफूल, उन्हाळी भुईमूग,...सूर्यफूल पिकास पाण्याच्या पाळ्या ७ ते ८...\nकृषी सल्ला : ऊस, कांदा, लसून घास,...सद्यस्थितीत भाजीपाला पिकातील कीड- रोग नियंत्रण,...\nकृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/6_30.html", "date_download": "2019-03-22T07:50:09Z", "digest": "sha1:NYRE6TLUKUPTPNT5VPT6QEBDPCOIPG2U", "length": 13839, "nlines": 102, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "पुरोहितसह अन्य 6 जणांवर आरोप निश्‍चित; मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरण : सर्व आरोपींवर दहशतवादाचा कट, हत्येची आरोपनिश्‍चिती | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nपुरोहितसह अन्य 6 जणांवर आरोप निश्‍चित; मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरण : सर्व आरोपींवर दहशतवादाचा कट, हत्येची आरोपनिश्‍चिती\nमुंबई : मालेगावमधील 2008 सालच्या बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने आरोपनिश्‍चिती केली. दहशतवादाचा कट रचणे, हत्या आणि अन्य कलमाअंतर्गत आरोपींवर आरोपनिश्‍चिती करण्यात आली. ‘एनआयए’च्या विशेष न्यायालयाने 2008 मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी कर्नल पुरोहित आणि साध्वी प्रज्ञासिंहसह सात जणांवर मंगळवारी आरोप निश्‍चित केले आहेत. आयपीसी आणि युएपीए कायद्यातील कलमांनुसार दहशतवादी कृत्याचा तसेच खुनाचा आरोप निश्‍चित करण्यात आला आहे. येत्या 2 नोव्हेंबरला याप्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावमधील मशिदीजवळ झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जण ठार तर शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते. यापूर्वी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित आणि इतरांच्या विरोधात कनिष्ठ न्यायालयाद्वारे निश्‍चित केलेल्या आरोपांवर स्थगिती आणण्यास नकार दिला होता.\nप्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्याविरोधात आरोप निश्‍चिती करण्यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. आरोप निश्‍चितीस स्थगिती देण्याची कर्नल पुरोहितची विनंतीही न्यायालयाने फेटाळून लावली. सर्व आरोपींनी निर्दोष असल्याचा दावा न्यायाधीशांसमोर केला. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव येथील मुस्लिम बहुल परिसरात बॉम्बस्फोट घडविण्यात आला हो��ा. त्यात सहाजणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हिंदू दहशतवाद्यांचा हात असल्याचे उघड झाल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांना बॉम्बस्फोटाचा कट रचणे आणि त्याची अंमलबजावणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 10 वर्षे उलटल्यानंतर आता सर्व आरोपींविरोधात आरोपनिश्‍चिती करण्यात आली आहे. डिसेंबर 2017 मध्ये न्यायालयाने या सर्व आरोपींना अंशत: दिलासा देत त्यांना ‘मोक्का’ कायद्यातून मुक्त केले होते. मात्र, बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यानुसार (यूएपीए) खटला चालवला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. पुरोहित याने ‘यूएपीए’नुसार खटला चालवण्यास मंजुरी देण्याच्या निर्णयालाच हायकोर्टात आव्हान दिले आहे.\nअभिनव भारत संघटनेद्वारे कट रचण्याचा आरोप\nमालेगाव बाँबस्फोटप्रकरणी अखेर 7 जणांवर आरोप निश्‍चिती करण्यात आली आहे. यामध्ये लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्याविरोधात आरोप निश्‍चिती करण्यात आली. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हटलं की, ‘या सर्व जणांवर अभिनव भारत संघटनेद्वारे दहशत पसरवण्यासाठी कट करणे आणि 29 सप्टेंबरला झालेल्या घटनेत समावेश असल्याचा आरोप आहे. हे कृत्य दहशतवादामध्ये येतं.’\nशिक्षेसाठी 2 नोव्हेंबरपासून सुनावणी\nकाही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने या आरोपींना जामीन मंजूर करत दिलासा दिला होता. आता मुंबई हायकोर्टाने 7 जणांवर आरोप निश्‍चित केल्याने या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. आता या प्रकरणात आरोपींच्या शिक्षेसाठी 2 नोव्हेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबईतील विशेष एनआयए कोर्टाने 27 डिसेंबर 2017 रोजी आरोपनिश्‍चीती केली होती. परंतु, यातील प्रमुख आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह पाच आरोपींविरोधातील मोक्का हटवला होता.\nपुरोहित आणि साध्वी यांच्यावर यूएपीए कलम 17, 20 आणि 13 हटवण्यात आले. तसेच कोर्टाने शिवनारायण कालसंग्रा आणि श्याम साहूसह सर्व आरोपींची सुटका केली.\nLabels: ब्रेकिंग महाराष्ट्र मुंबई\nयू टर्न घेत शरद पवार पुन्हा माढ्यातून\nउन्हाळ्याच्या वाढत्या तापमानाप्रमाणेच इलेक्शन फीवरही ल��गला वाढू सातारा / जयंत लंगडे : वाढत्या उन्हाळ्याच्या तप्ततेप्रमाणेच लोकसभा निवडण...\nदहा वर्षानंतर पुन्हा मत विभागणीची खेळी बंडखोरांना \"कुमक\" पुरविण्याची धुरिणांची व्युहरचना\nकुमार कडलग /नाशिक नाशिक लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार निवडणूकीत हमखास पराभूत होतो,असा एक समज गेल्या अनेक निवडणूकींच्या निकालावरून...\nघड्याळाचे आणखी काटे ढिले; समीर दुधगावकर, डॉ. भारती पवार भाजपच्या वाटेवर\nनगर / प्रतिनिधीः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळत नसल्याचे पाहून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भाजपत जायला लागले आहेत, तर भाजपचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/10/blog-post_2268.html", "date_download": "2019-03-22T09:04:44Z", "digest": "sha1:WVPPETPBDQJAKAQD5CAIYI74OMPSTSVS", "length": 6961, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "अंबाजोगाईत विवाहितेची आत्महत्या | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी मालन ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nअंबाजोगाई, (प्रतिनिधी): येथील क्रांती नगर भागातील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. लक्ष्मी हरीश्चंद्र गडसिंग (वय २५) असे मृत विवाहितेचे नाव आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता तिने पत्र्याच्या आडूला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.\nपती कामावर आणि मुले बाहेर गेली असल्याने यावेळी घरात इतर कोणीही नव्हते. जवळच राहणारे वडील तिच्याकडे आले असता लक्ष्मीने आत्महत्या केल्याचे त्यांच्या लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच बीट अंमलदार मोरे यांनी घटनास्थळी पोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्���ात आली आहे. मयत लक्ष्मीच्या पश्चात पती, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.\nLabels: बीड ब्रेकिंग महाराष्ट्र\nयू टर्न घेत शरद पवार पुन्हा माढ्यातून\nउन्हाळ्याच्या वाढत्या तापमानाप्रमाणेच इलेक्शन फीवरही लागला वाढू सातारा / जयंत लंगडे : वाढत्या उन्हाळ्याच्या तप्ततेप्रमाणेच लोकसभा निवडण...\nदहा वर्षानंतर पुन्हा मत विभागणीची खेळी बंडखोरांना \"कुमक\" पुरविण्याची धुरिणांची व्युहरचना\nकुमार कडलग /नाशिक नाशिक लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार निवडणूकीत हमखास पराभूत होतो,असा एक समज गेल्या अनेक निवडणूकींच्या निकालावरून...\nघड्याळाचे आणखी काटे ढिले; समीर दुधगावकर, डॉ. भारती पवार भाजपच्या वाटेवर\nनगर / प्रतिनिधीः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळत नसल्याचे पाहून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भाजपत जायला लागले आहेत, तर भाजपचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://m.transliteral.org/pages/z70602162323/view", "date_download": "2019-03-22T08:35:57Z", "digest": "sha1:4WHSPMTPVRCMYBKM36ST3XLM4M7ZSUVP", "length": 1993, "nlines": 21, "source_domain": "m.transliteral.org", "title": "भजन - चंदनचियो माळी सेज पलंगावर...", "raw_content": "\nभजन : भाग ६|\nभजन - चंदनचियो माळी सेज पलंगावर...\nचंदनचियो माळी सेज पलंगावरी समया लाविल्या शेजारी वर मोत्याची झालरी-आणिली सोन्याची घंगाळ विसनूनी पाणी जाईजुई, चमेली, मोगरा गुंफूनी ठेवीला हार-नानापरीचे पदार्थ, नानापरीचे पदार्थ, लवंग जायफळ वेलचे वेलदोडे करूनी ठेविले विडे-वाट पहाते मंजरी सत्यभामानारी अभया दरवाज्याबाहेरी आले सुघननिळा अग तू बोलना मंजुळ मी उभा दारी राहतो तुझ्या मंदिरी येतो हरी तुम्ही कोणाचे कोण नाव द्या सांगून तुझा मी गरुडावरी स्वार तुझा भ्रतार सखीने दरवाजा उघडीला येऊनी लागली चरणाला ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/06/17/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-03-22T08:01:16Z", "digest": "sha1:W5IKVVOXCNRJ4YXLMUFTONWWDAFSX3II", "length": 15165, "nlines": 70, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "‘फादर्स डे’ च्या निमित्ताने – www.manoranjancafe.com", "raw_content": "\n‘फादर्स डे’ च्या निमित्ताने\nसगळ्या नात्यासोबातच आई वडिलांसोबत असणाऱ्या नात्याचे समीकरण वेगळेच असते. त्यातूनही आईसोबत असलेले नाते हे सगळ्यांच्याच जवळचे असते. तिच्यासमोर आपण अगदी सहज व्यक्त होतो. मनात कोणतेही दडपण नसते. पण बाबासमोर व���गताना मात्र, मनात आदरयुक्त भीती असते. बाबाशी मैत्री हा होण्यासाठी बराच वेळ जातो. त्यातूनही असेच बाबा आणि मी असे मैत्रीचे नाते सांगतात काही कलाकार.\nबाबांना रडताना नाही पाहू शकत\nमाझे बाबा माझ्या फार जवळ आहेत. त्यांच्याशी मी सर्व गोष्टी शेअर करते. ते मला वडील म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून मार्गदर्शन करत असतात. अभिनय क्षेत्रात काम करण्याच्या माझ्या निर्णयावर बाबांनी मला खंबीरपणे साथ दिली. त्यांच्या सपोर्टमुळेच आज मी इथे आहे. ते खूप स्ट्राँग आहेत, आयुष्यात त्यांनी खूप संघर्ष अनुभवले, पण कधीच त्यांना रडताना मी पाहिले नाही. परंतु माझ्या लग्नात मला सासरी पाठवताना ते खुप रडले.\nदीड वर्षापूर्वी पुण्यात माझे लग्न झाले, त्यावेळी मी काही रडणार नाही असे मनोमन ठरवले होते, पण माझी सासरी रवानगी करताना माझ्या बाबांना अश्रू अनावर झाले नाही, त्यांना असे रडताना पाहून मग मी अक्षरशः कोसळलेच. योगायोगाने ‘शुभ लग्न सावधान’ हा माझा आगामी सिनेमादेखील लग्नसंस्थेवर आधारित आहे. त्यामुळे माझ्या लग्नाचा दिवस मला आठवतो, आणि त्यासोबत माझे भावूक झालेले बाबा डोळ्यासमोर येतात. त्यांच्या डोळ्यात मी कधीच अश्रू पाहू शकत नाही. त्यांना रडताना पाहिल्यावर आजही मी खूप अस्वस्थ होते.\n‘बाबा, मला तुमची सेवा करू द्या’\nमाझे बाबा पोलीस खात्यात असल्याकरणामुळे, मी देखील पोलीस खात्यात किंवा शासकीय विभागात काम करावे असे त्यांना वाटत होते, मात्र, माझा कल अभिनयावर जास्त असल्याकारणामुळे त्यांचा विरोध हा साहजिकच होता परंतु, नाटक आणि सिनेमात कालानुक्रमे माझी झालेली यशस्वी वाटचाल पाहिल्यावर त्यांचा विरोध मावळला. मी लहानपणापासून त्यांना कडक आणि शिस्तबद्ध असे पाहिले आहे, पण तितकेच ते हळवेदेखील आहेत.\nमी कॉलेजमध्ये असताना गंभीररीत्या आजारी पडलो होतो, मला दवाखान्यात दाखल करावे लागले होते. त्यादरम्यान माझ्या हाताला लावलेली सलाईन निघाली होती. त्यावेळी माझा संपूर्ण हात आणि कपडे अक्षरशः रक्ताने माखले होते. तेव्हा माझ्या बाबांना पहिल्यांदाच मी हतबल झालेलं पाहिलं होतं. तो क्षण आजही आठवला कि माझे डोळे पाणावतात. फादर्स डे च्या निमित्ताने मी त्यांना इतकच सांगेन कि, सगळ्यांसाठी तुम्ही खूप केलंत , आता स्वतःसाठी वेळ काढा, मला तुमची सेवा करू द्या, आणि नेहमी आनंदी राहा. Happy Father’s डे…\nब��बांनी दिलेला कानमंत्र नेहमीच पाळणार\nभरपूर लोकांना असं वाटत असेल की, वामन केंद्रे आपल्या मुलाला घरी नाटकाचे धडे शिकवत असतील. पण खरं सांगू का, माझे बाबा एनएसडीचे अध्यक्ष झाल्यापासून गेली चार वर्ष ते दिल्लीमध्येच स्थायिक आहेत. तसेच, जेव्हा ते मुंबईत होते, तेव्हादेखील स्वत:च्या कामात इतके व्यस्त असायचे की, त्यांची आणि माझी भेट थेट रात्री व्हायची. इयत्ता पहिलीपासून ते आजवर बाबांच्या कामाचे केवळ निरीक्षण करतच मी मोठा झालो आहे. त्यांची काम करण्याची पद्धत, नियोजन, घरी असताना त्यांनी लिहिलेली नाटकं मी जवळून पहिली आहेत. त्यांच्या काही नाटकांत मी कामदेखील केले असले तरी, त्यांच्याकडून जितके काही शिकता येईल तितके माझ्यासाठी कमीच आहे. बाबा दिल्लीत जरी असले तरी, माझ्या कामाबाबत ते सतत मला फोन करून मार्गदर्शन देत असतात. माझ्या अभिनयात मी कुठे कमी पडतो आहे, त्यासाठी मला काय करायला हवे, ते सांगतात. अभिनय क्षेत्रात उतरताना बाबांनी मला ‘काम करत असताना तुझ्या बद्दल कोण काय विचार करतय या कडे लक्ष देऊ नकोस ‘ असा कानमंत्र दिला होता.\n‘ड्राय डे’ या मराठी सिनेमात माझा डेब्यू असून, बाबांचा कानमंत्र मी या सिनेमासाठी इमान- ए -इतबारे पाळला आहे.\nऋत्विक वामन केंद्रे, अभिनेता.\nशनिवार-रविवार आमच्या दोघांचा हक्काचा दिवस\nबाबा आणि मला खूप कमी वेळ सोबत घालवायला मिळतो कारण माझ्याबरोबर नेहेमी माझी आईच असते. पण जेव्हा कधी बाबा ऑफिसवरून लवकर येतात तेव्हा तेच मला सेटवर घ्यायला सुद्धा येतात, शनिवार-रविवार हा फक्त माझा आणि माझ्या बाबांचाच असतो. त्या दिवसात बाबा मला माझ्या अभिनयामधील त्यांचे निरीक्षण सांगतात. मला जेव्हा “पिप्सी”साठी सर्वोत्कृष्ट बालकलाकारचा राज्य पुरस्कार मिळाला, तेव्हा सर्वात जास्त आनंद त्यांनाच झाला होता. माझे बाबा कामात खूप व्यस्त असले तरी, ते सतत माझा विचार करत असतात. मला आठवते की, ३-४ वर्षापूर्वी तू माझा सांगाती या मालिकेच्या ऑडीशनदरम्यान माझा पाय फ्रँक्चर झाला होता. बाबा कार रिव्हर्स घेत असताना तो अपघात झाला होता. त्यात दोन दिवसांवर ऑडीशन होते त्यामुळे बाबा खूप दुखावले होते. मग मीच त्यांना सांगितलं की मी अशीच आँडीशन देणार आहे. असे हे माझे बाबा जगातले बेस्ट बाबा असून, त्यांचा सपोर्ट मला नेहमीच असतो.\nमैथिली केदार पटवर्धन, बालकलाकार\nमाझे ���ाबा पुरुषोत्तम विनायकराव जाधव माझे प्रेरणास्थान आहेत. मी आज जे काही आहे ते केवळ त्यांच्यामुळेच. ते मोठे सरकारी अधिकारी असल्यामुळे लहानपणी मी त्याचा खूप फायदा उचलायचो, पण जसे सज्ञान होत गेलो, तसे त्यांच्यावर असलेल्या कामाच्या आणि कार्याच्या जबाबदारीचे भान मला आले. ऑफिस आणि कुटुंब या दोघांमध्ये बेलेंस कसा साधायचा हे बाबांनीच शिकवलं. कॉलेज ड्राॅपर पासून रॅपर, चित्रपट निर्माता ते आता ‘मी पण सचिन’ या सिनेमाच्या दिग्दर्शनापर्यंतचा माझा हा प्रवास बाबांच्या मार्गदर्शनामुळेच सहजशक्य झाला. सिनेमाचा कॅप्टन ऑफ द शिप असणाऱ्या दिग्दर्शकाची जबाबदारी एका कुटुंबप्रमुखासारखीच असते. माझ्या बाबांनी त्यांच्या आयुष्यात कुटुंबप्रमुखाची ही जबाबदारी चोख पार पाडली आहे, त्यांचे हेच आदर्श आज मला चित्रपट दिग्दर्शनात कामी येत आहे. आगामी काळातही त्यांची वटवृक्षासारखी मोठी सावली माझ्यावर राहील, याची मला खात्री आहे.\nश्रेयश पुरुषोत्तम जाधव, रॅपर, निर्माता, दिग्दर्शक.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious ९८ व्या नाट्य संमेलनात बालनाटये, संगीत, एकांकिका यांची मेजवानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://manoranjancafe.com/2018/08/07/%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0/", "date_download": "2019-03-22T07:50:01Z", "digest": "sha1:FVFPQLJ4B242IHW6RC3YX2X7EHG6HMIX", "length": 2879, "nlines": 50, "source_domain": "manoranjancafe.com", "title": "‘वोग इंडिया’ च्या मुखपृष्ठावर झळकली सुहाना – www.manoranjancafe.com", "raw_content": "\n‘वोग इंडिया’ च्या मुखपृष्ठावर झळकली सुहाना\nशाहरुख खानची लाडकी मुलगी सुहाना खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सुहाना तिच्या सोशल मिडीयावरील फोटोज् मुळे चर्चेत आहे. तिच्या बॉलिवूडमधील एन्ट्रीचीही चर्चा रंगतच असते. सुहाना आता एका प्रसिध्द मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली आहे. ‘वोग इंडिया’ असं त्या मासिकाचं नाव आहे. शाहरुख खाननेही तिच्यासाठी सोशल मिडीयावरुन आनंद व्यक्त केला आहे.\nमनोरंजन क्षेत्रातील बातम्या, खुमासदार मुलाखती, थोडी मज्जा, behind the scene आणि बरचं काही\tView all posts by manoranjancafe\nPrevious सुहाना खान ‘वोग इंडिया’ मासिकाच्या मुखपृष्ठावर\nNext सेट नव्हे हे तर माझं दुसरं घर – संग्राम समेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://sindhudurg-paryatan.com/wp/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2019-03-22T08:48:21Z", "digest": "sha1:BOCDQEJPYZHG7OGQU2T6KFVRDNJYGQKN", "length": 13575, "nlines": 162, "source_domain": "sindhudurg-paryatan.com", "title": "आंदूर्लेची श्री चामुंडेश्वरी माता, कोकण हा ग्रामदेवतांच्या आशीर्वादाने मंत्रभूमी", "raw_content": "\nदेवदुर्ग – देवगड किल्ला\nपावनाई- भगवती मंदिर Bandivade\nश्री देव आकारी ब्राह्मणदेव मंदिर, चिंदर\nश्री रामेश्वर मंदिर तळगाव\nश्री हनुमान मंदिर, वाडातर\nपरुळेचे येसू आक्का मंदिर\nकाती कुमारी देवी. कन्या कुमारी देवी\nआंदूर्लेची श्री चामुंडेश्वरी माता\nकोकण हा ग्रामदेवतांच्या आशीर्वादाने मंत्रभूमी झालेला हा पुण्यपावन प्रांत आहे. आणि सिंधुदुर्ग म्हणजे देवभूमी आहे. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने देवींची रूपे लोकांसमोर मांडताना मुळात ही दैवी संपत्ती लोकांसमोर मांडताना आपलं काहीच रिते झाल्याचं वाटत नाही उलट आपण असे काहीतरी देतोय की ज्याने आपण पूर्णत्वास जातोय ही भावना खूप सुखद आहे. मुळात मी काही अवघा महाराष्ट्र फिरलोय अशातला भाग नाही पण जे वाचलंय, जे पाहिलंय ते सांगण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि मी सिंधुदुर्गातला जरी असलो तरी माझा दावा आहे की माझ्यासारखेच जवळ जवळ 98 टक्के लोक असतील की ज्यानी संपूर्ण सिंधुदुर्गातील मंदिरे अजूनही पहिली नसतीलच.. हे सगळं लिहिण्याचे कारण म्हणजे आज ज्या देवीबद्दल, ज्या मंदिराबद्दल लिहितोय त्या मूर्तीचे रूप प्रचंड वेगळे आहे आणि हो,हे देखणेपण अजूनही प्रसिद्धीपासून कोसो दूर आहे. महाराष्ट्रातील कदाचित एकमेवाद्वितीय बैठकीची असणारी आंदूर्लेची चामुंडेश्वरी आई\nआंदूर्ले गावाचे पूर्वीचे नाव अडुळ होते, आणि याचा उल्लेख नवनाथ भक्तीसार मध्येही आढळतो.कुडाळ वेंगुर्ला सावंतवाडी हा परिसर ग्रामदैवतानी प्रचंड समृद्ध आहे. त्याच वैभवातील माणिक शोभावे असे हे मंदिर आहे. मंदिराचे स्थापत्य हे दाक्षिणात्य शैलीतील असलं तरी पारंपारिकपणा मात्र ठसठशीत दिसतो.चामुंडेश्वरी मातेची तुम्ही आजवर पाहिलेली चित्रे आणि याठिकाणी असलेली मूर्ती ही विलक्षण वेगळी आहे. मंदिर नवीन दिसत असले तरी मंदिरातील मूर्ती सुमारे १९२९ साली साकारली गेली. खरतर या मूर्तीचे रूप पाहिल्यावर जो प्रश्न तुम्हाला पडतो त्याच प्रश्नात खूप मोठा इतिहास लपलाय. कुणकावळे गावच्या मेस्त्री नावाच्या कारागिराने शक्तीचे हे कधीही न पाहिलेले रूप साकारले आणि त्यास स्वताच एक संजीवन अवस्था प्राप्त झाली, आणि या रूपाचे शोध अजूनही काळाच्या पडद्याआड राहिले.\nमी नेहमी सांगतो भाविक बनणे म्हणजे केवळ फुलांची पूजा आणि खणा नारळाची ओटी नाही. तर मूर्तीसमोर उभं राहून ते चैतन्य अंगीकारणे. या सर्व विस्मयकारी गोष्टींची अनुभूती या मंदिरात येते.\nआई चामुंडेंश्वरी ची मूर्तीचे वेगळेपण हे तुम्हाला स्पष्टपणे जाणवते. मूर्तीची बैठक ही वेगळीच आहे. प्रभावळीवर चंड मुंड या दोन्ही असुरगणाची मस्तके कोरलेली आहेत. युद्धाच्या पावित्र्यात एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात ढाल घेतलेली अशी द्विभुज मूर्ती आहे. मूर्तीवर सूर्योदयाची किरणे पडताना ती आपादमस्तक पडावी अशी रचना असल्याचे जाणकार सांगतात. या मंदिरात आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, देवीची दिवसाला तीन रूपे दिसतात अशी भाविकांची श्रद्धा आहे. सकाळी बाल्यावस्था, मध्यान्ही युवावस्था, आणि दिवस मावळतीस क्रोधायमान रूप अशा रुपात चामुंडामातेचे रूप दिसते. आणखी एक महत्वाचे मूर्ती जर उजवीकडून पहिली तर हसल्यासारखी आणि डावीकडून पाहिलं तर कोधायमान दिसते. अर्थात ही मिटल्या डोळ्यांची श्रद्धा आणि उघड्या डोळ्यांसाठी मूर्तीशास्त्राचा अनोखा नमुना आहे. शेवटी दोघांपैकी एका ठिकाणी कुठतरी नतमस्तक व्हावेच लागेल हे ही तेवढंच खरे.\nकोकणातील देवीचे हे रूप खरंच विस्मयकारी आहे. पाटील, पाटकर यांच्या सह अनेक कुटुंब परिवाराचे हे कुलदैवत आहे. आंदुर्लेचे ग्रामदैवत आंदुर्लाइची महती आणि मंदिरदेखील प्रसिद्ध आहे. देवीचे एक विलोभनीय रूप या मंदिरात पहायला मिळते. ही माहिती मिळवताना अनेक महत्त्वाच्या नोंदी सापडल्या . म्हापण, परुळे, पाट कोचरा परिसरातील भाविक या नवरात्रीत नवदुर्गांचे दर्शन घेतात.भावई मंदिर-कोचरा, माउली मंदिर-पाट, आंदुर्लाई मंदिर -आंदुर्ले , चामुंडेश्वरी मंदिर-आंदुर्ले,शांतादुर्गा मंदिर – म्हापण, ताराबाई मंदिर – केळुस, सड्यावरची माऊली – चेंदवण, वराठी मंदिर – परुळे,सातेरी मंदिर -कोचरा अशा नवदेवींच्या दर्शनाला जातात.\nखरतर आदिशक्तीच्या अनेक रुपांबद्दल जाणून घेतात चामुंडेश्वरी देवीचे हे रूप कल्पनेपल्याडचे आहे. आणि कदाचित या रूपालाच दैवी शक्ती म्हणतात.. कोकणात गेलात तर आवर्जून जा, दर्शनक्षणांची नवरात्र कर��यला \n💐 आई चामुंडेश्वरी देवी नमोस्तु$ते 💐🙏\nहॉटेल मालवणी आस्वाद, सुकळवाड\nकाती कुमारी देवी. कन्या कुमारी देवी\nदेवदुर्ग – देवगड किल्ला\nपरुळेचे येसू आक्का मंदिर\nपावनाई- भगवती मंदिर Bandivade\nश्री देव आकारी ब्राह्मणदेव मंदिर, चिंदर\nश्री रामेश्वर मंदिर तळगाव\nश्री हनुमान मंदिर, वाडातर\nगड – किल्ले, सिंधुदुर्ग\nमनोहर मन संतोष गड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/vikas-out-of-khatron-ke-khiladi-share-emotional-post-1729007/", "date_download": "2019-03-22T08:47:34Z", "digest": "sha1:3RNULJRUR5374EDFQXBNLMZZ423F6QPU", "length": 12633, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "vikas gupta out of khatron ke khiladi share emotional post | Video : उत्तम कामगिरी करूनही ‘खतरों के खिलाडी’तून काढल्याने विकास गुप्ता भावूक | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nबर्मिगहॅममधील मशिदींवरील हल्ल्याचा तपास\nकाबूलमधील स्फोटात ६ जण ठार\nदक्षिण मुंबईतील धोकादायक पूल जमीनदोस्त\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nपालघरमध्ये माकपचा बविआला पाठिंबा\nVideo : उत्तम कामगिरी करूनही ‘खतरों के खिलाडी’तून काढल्याने विकास गुप्ता भावूक\nVideo : उत्तम कामगिरी करूनही ‘खतरों के खिलाडी’तून काढल्याने विकास गुप्ता भावूक\nया शोमधील आघाडीच्या स्पर्धकांमध्ये विकासचं नाव आवर्जून घेतलं जात होतं.\nछोट्या पडद्यावरील ‘खतरों के खिलाडी -९’ हा लोकप्रिय रिअॅलिटी शो सध्या एका रोमांचक वळणावर येऊन ठेपला आहे. या कार्यक्रमाचा फिनाले काही दिवसांवरच येऊन ठेपला असताना ऐनवेळी या शोमधून विकास गुप्ताला बाहेर पडावं लागलं. मात्र हा खेळ अर्ध्यावर सोडल्याने भावूक झालेल्या विकासने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.\n‘खतरों के खिलाडी’ हा साहसदृश्यांनी परिपूर्ण असा कार्यक्रम असून यात स्पर्धकांना वेगवेगळ्या प्रकारचे टास्क देण्यात येत असतात. या कार्यक्रमामध्ये विकास गुप्तानेही सहभाग घेतला होता. मात्र प्रकृती अस्वास्थामुळे त्याला हा शो सोडावा लागला. हा शो सोडल्यानंतर त्याने एक इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो अत्यंत भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.\nया शोमधील आघाडीच्या स्पर्धकांमध्ये विकासचं नाव आवर्जून घेतलं जात होतं. दरम्यान एका टास्कमध्ये विकासच्या खांद्याला दुखापत झाली. मात्र, त्याने ही बाब शोच्या टीमपासून लपवत पेनकिलरचे इंजक्शन घेऊन टास्क खेळत राहिला. परिणामी त्याचं दुखणं वाढलं त्यामुळे त्याच्यावर योग्य उपचार व्हावे यासाठी शोच्या टीमने त्याला या शोमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. या प्रकारामुळे विकास प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.\nशोमधून बाहेर पडल्यानंतर विकासने एक व्हिडिओ शेअर करत त्याने या शोमधील त्याच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.त्याचबरोबर त्याला शेवटपर्यंत हा खेळ खेळायचा होता असंही त्याने यावेळी सांगितल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, काही दिवसापूर्वी या शोच्या सेटवर विकासला एक साप चावला होता. त्यानंतर त्याला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nबॉक्स ऑफीसवर चढला 'केसरी'चा रंग; पहिल्या दिवशी बक्कळ कमाई\nश्रीरंग बारणे, पार्थ पवार समोरासमोर; देहूत घेतले तुकोबांचे दर्शन\nWorld Water Day: प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पित असाल तर वेळीच सावध व्हा कारण...\nHoli 2019 : रवी जाधवने सेलिब्रेट केली 'स्पेशल' रंगपंचमी\nVideo : 'झी सिने अॅवॉर्ड्स'मध्ये रणबीर-आलियाचा 'इश्क वाला लव्ह'\nHoli 2019 : बॉलिवूडच्या या मोठमोठ्या होळी पार्ट्या झाल्या बंद, कारण..\nयंदा लोणावळ्यात नाही तर इथे असेल 'बिग बॉस मराठी'चं घर\n'होय, सलमानसोबत वाद होते'; भन्साळींनी दिली कबुली\n७६७८ जणांना धुळवडीला धक्का\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nमुंबई महानगरात सव्वा दोन लाख रिक्त घरे\nखोदलेला रस्ता पाच महिने ‘जैसे थे’\nपार्किंग धोरणाला ‘टीओडी’चा खोडा\nनवी मुंबईतून १५ टनप्लास्टिक जप्त\nमत्स्यटंचाईमुळे मच्छिमारांच्या होळीचा ‘बेरंग’\nबैलगाडी शर्यत बंदी धाब्यावर\nवाया जाणाऱ्या पाण्याचा वापर शहरांसाठी\n‘भागवत पुराणा’च्या संदर्भसूचीला भांडारकर संस्थेत साकाररूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/murbad-road-condition-150517/", "date_download": "2019-03-22T08:35:53Z", "digest": "sha1:TM2TFZZN3TENG5J6GB2GMHXSDM5H77TA", "length": 9598, "nlines": 123, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "आपले सरकार, सांगा कसं म्हणायचं कामगिरी दमदार?", "raw_content": "\nआपले सरकार, सांगा कसं म्हणायचं कामगिरी दमदार\n15/05/2017 टीम थोडक्यात महाराष्ट्र 0\nठाणे | राज्य सरकारने ‘आपले सरकार, कामगिरी दमदार’ म्हणत जाहिरातबाजी केली, मात्र या ���गळ्या फुकाच्याच बाता आहेत का, असा प्रश्न पडलाय. कारण आपले सरकार अॅपवर केलेल्या तक्रारी सोडवण्याची वेळ दिली जाते. मात्र ती पाळली जात नाही, अशी तक्रार आहे.\nसुरेश देशमुख यांनी मुरबाड तालुक्याच्या कोळोशी येथील आदिवासी बहुल भागातील रस्त्याची दूरवस्था आपले सरकार अॅपवर मांडली होती. मार्च २०१७ अखेर हा रस्ता पूर्ण होईल, असं आश्वासन त्यांना मिळालं होतं. मात्र अद्याप या रस्त्याचं कामच सुरु झालेलं नाही.\nसुरेश देशमुख यांची फेसबुक पोस्ट-\nया बातमीवर तुमची कमेंट लिहा\nविखे पाटील, मोहिते पाटलांनंतर आता राष्ट्...\nगौतम गंभीर भाजपसाठी बॅटिंग करणार, केंद्र...\nनगरमधून दुसरं तिसरं कुणी नाही\nभाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातली &#...\nभाजपची आज पहिली यादी जाहीर होणार, महाराष...\nभाजपचे व्यंगचित्रातून पवार घराण्यावर बोच...\nभाजपचं कमळ हाती घेणार का\nराष्ट्रवादी भाजपला म्हणते, आपला पाळणा कध...\nसमीर दुधगावकर यांचा भाजप प्रवेश निश्चित...\n“माझी पत्नी आणि मुलं कधीच लोकसभा, ...\nरोहित पवार म्हणतात चालू परिस्थिती म्हणजे...\n…आणि टीव्हीवरील चर्चेदरम्यान भाजप-...\nपरळी बाजार समितीवर धनंजय मुंडेंची बाजी, पंकजा मुंडेंचा पराभव\n#व्हिडिओ | कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी सुरु\nविखे पाटील, मोहिते पाटलांनंतर आता राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश\nकाँग्रेस नेत्यांनी पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे- नरेंद्र मोदी\nपार्थ पवार-श्रीरंग बारणे मावळ जिंकण्यासाठी एकाचवेळी तुकोबारायांचे आशीर्वाद घ्यायला देहूत\nकाँग्रेस नेता म्हणतो, पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यासाठी ‘पाक’वर एअर स्ट्राईक करणे चुकीचे\nमुलं मुलींकडे नाय पाहणार मग कुणाकडं पाहणार\nगौतम गंभीर भाजपसाठी बॅटिंग करणार, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश\n‘त्याने’ चोप चोप चोपलं, 25 चेंडूंत शतक ठोकलं\nमी पुरुषांसोबत झोपत नाही, केआर रमेश कुमार यांचं वादग्रस्त वक्तव्य\nराष्ट्रवादीकडून माढ्यात संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता\nमायावती, पवारांची माघार, एनडीएचा विजय पक्का- उद्धव ठाकरे\nमंत्रालयातील सचिवाची पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या\n“पुढचा आठवडा महाराष्ट्रात खूप गाजणार”\nउदयनराजेंच्या विरोधात शिवसेनेकडून ‘या’ नेत्याला उ��ेदवारी\nपिंपरी चिंचवडमध्ये भाजपला दणका, ‘या’ ज्येष्ठ नेत्याच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश\nनगरमधून दुसरं तिसरं कुणी नाही भाजपकडून सुजय विखेंचं नाव जाहीर\nभाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातली ‘ही’ 16 नावे…\nभाजपच्या पहिल्या यादीत पुणे लोकसभा ‘वेटिंग’वरच\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ‘या’ लोकसभा मतदारसंघातून लढणार, भाजपने केली घोषणा\n“काँग्रेस नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे का”; या उमेदवारीवरुन मोठा वाद\n“येणारा आठवडा राजकीय घडामोडींनी गाजणार, निवडणूक ही फक्त औपचारिकता”\nभाजपची आज पहिली यादी जाहीर होणार, महाराष्ट्रातून ‘यांची’ नाव असण्याची दाट शक्यता\nभाजपचे व्यंगचित्रातून पवार घराण्यावर बोचरे वार\nथोडक्यात डॉट कॉम ही एक मराठीत बातम्या देणारी वेबसाईट आहे. वाचकांना फक्त ६० शब्दात बातम्या पुरवणे हा थोडक्यातचा मुख्य उद्देश आहे. याशिवाय Thodkyaat News नावाने यूट्यूब चॅनेलही चालवला जातो.\nफेसबुक पेज लाईक करा-\nYoutube चॅनेल सबस्क्राईब करा-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/mumbai/meghalaya-center-excellence-india-and-western-music-event-mumbai/amp/", "date_download": "2019-03-22T09:26:24Z", "digest": "sha1:HUBXHHVIRZGS5QBYEWK6CJOYBKZZDXMF", "length": 2584, "nlines": 39, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Meghalaya center for excellence of india and western Music Event in Mumbai | मुंबईने अनुभवला मेघालयातील आदिवासी प्रतिभेचा अविष्कार | Lokmat.com", "raw_content": "\nमुंबईने अनुभवला मेघालयातील आदिवासी प्रतिभेचा अविष्कार\nनवरात्रीनिमित्त अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केली गणपतीची आराधना\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nएअर इंडियाचं विमान संरक्षक भिंतीला धडकलं, मोठा अनर्थ टळला\nमराठमोळा चित्रकार... जग जिंकलेले कलाविष्कार\n'या' ठिकाणी सुरू झालं मुंबईतील सर्वात महागडं टॉयलेट\nनवरात्रीनिमित्त अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केली गणपतीची आराधना\n'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा\nएअर इंडियाचं विमान संरक्षक भिंतीला धडकलं, मोठा अनर्थ टळला\nमराठमोळा चित्रकार... जग जिंकलेले कलाविष्कार\n'या' ठिकाणी सुरू झालं मुंबईतील सर्वात महागडं टॉयलेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.manovishwa.in/2013/01/blog-post_9.html", "date_download": "2019-03-22T08:18:31Z", "digest": "sha1:PMDIHXQOV5KCFNSYQANN52GKL4IKZY7J", "length": 2169, "nlines": 41, "source_domain": "www.manovishwa.in", "title": "मनोविश्व: शोधत आपली दिशा", "raw_content": "\nमी रुपांत नेमका किती\nमी स्वतःस ओळखू कसा\nतो मीच आहे का\nजो हा दाखवतोय आरसा\nभटकताहेत ते सर्वही आता\nLabels: आरसा, जीवन, ठसा, दिशा, धरती, प्रतिमा, मन, रुप\nया ब्लॉगवरील सर्व कवितांचे अधिकार रोहन जगताप यांच्या नावाने सुरक्षित आहेत. रोहन जगताप यांच्या पूर्वपरवानगी शिवाय या ब्लॉगवरील कविता इतरत्र प्रकाशित करण्यास कायदेशीर मनाई आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/banks-to-remain-closed-for-four-days/", "date_download": "2019-03-22T08:33:10Z", "digest": "sha1:7Z3ZNA7AI55SSM3I4Y65OREEE3SOTJSJ", "length": 6032, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सलग चार दिवस बँका बंद; एटीएम मध्ये देखील कॅशचा तुटवडा जाणवू शकतो", "raw_content": "\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nऐकावं ते नवलंच ; आडवाणींचे तिकीट कापल्याने कॉंग्रेसची भाजपवर टीका\nअमानुषतेचा कळस, संपत्तीसाठी शिवसेना नगरसेवकाची आईला मारहाण\n‘लष्कराचा अपमान करणाऱ्या कॉंग्रेसला १३० कोटी जनता माफ करणार नाही’\nसलग चार दिवस बँका बंद; एटीएम मध्ये देखील कॅशचा तुटवडा जाणवू शकतो\nवेब टीम:- बँक आणि बँकामध्ये असणारी गर्दी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. सलग सुट्या आल्या की बँका हमखास सुट्या येतात. एटीएम च्या भरवश्यावर असाल तर जरा थांबा कारण बँकां बंद असल्यामुळे एटीएम मधे देखील कॅशचा तुटवडा जाणवणार हे मात्र नक्की आहे. त्यामुळे बैंकिंग क्षेत्राच्या संबंधितली कामे आधीच आपटून घ्यावी लागतील.\nकधी व का बँक बंद असतील\n28 एप्रिल- चौथा शनिवारची सुट्टी\n29 एप्रिल- रविवारची सुट्टी\n30 एप्रिल- बुद्धपोर्णिमाची सुट्टी\n1 मे – महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी\n28 एप्रिल पासून सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 28, 29, 30 एप्रिल आणि 1 मे रोजी सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. महत्त्वाची कामे असतील तर ती 28 एप्रिलच्या अगोदर आटोपून घ्या. कारण चार दिवस सलग बँका बंद राहणार आहेत.\nया चार दिवसांत आर्थिक व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना एटीएमचा पर्याय उपलब्ध असणार आहे परंतु बँकां बंद असल्यामुळे एटीएम मध्ये देखील कॅशचा तुटवडा जाणवू शकतो. सलग चार दिवस बँका बंद असल्याने नंतर बँका उघडल्यावर बँकेत मोठी गर्दी होण्याची देखील शक्यता आहे.\n‘किंगमेकर’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nनरेंद्र मोदींवरील ‘बायोपिक’ ला राष्ट्रवादी काँग्रेस च्या सांस्कृतिक विभागाचा विरोध \nसंजय काकाडेंची तलवार म्यान, मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंचावर\nकॅपॅसिटर कृषी पंपाचा तारक, तर ऑटो स्विच मारक\n‘माणूस त्याच्या संगतीवरुनच ओळखला जातो’ ; आसारामच्या बहाण्याने कॉंग्रेसचा मोदींवर निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/yesterday-r-r-patils-daughters-marriage-ceremony-over-in-pune-ajit-pawar-and-supriya-sule-take-part-for-welcomed-the-guests/", "date_download": "2019-03-22T08:33:56Z", "digest": "sha1:4KGFCEFC4OUYWPCQLDJVSPYYHAC4IF4E", "length": 7307, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आबांच्या मुलीचं लग्न,अजित पवारांकडून पाहुण्यांचे स्वागत, सुप्रिया सुळेंनी वाटल्या अक्षता", "raw_content": "\nपिंपरी-चिंचवडमध्ये अजितदादांचा भाजपला जोरदार धक्का \nरातोरात भाजप चांगला कसा वाटू लागला, धवलसिंहानी डागली रणजितसिंहांवर तोफ\nउदयनराजेंना टक्कर देण्यासाठी नरेंद्र पाटील शिवसेनेत\nदेशातील माध्यम विकाऊ, आ प्रणिती शिंदेनी माध्यमांवर फोडले राजकीय पीछेहाटीचे खापर\nभाजपची पहिली यादी जाहीर, सोलापूर आणि माढा सस्पेन्स कायम\nभाजप पहिल्याच यादीत सुजय विखेंना उमेदवारी, दिलीप गांधींचा पत्ता कट\nआबांच्या मुलीचं लग्न,अजित पवारांकडून पाहुण्यांचे स्वागत, सुप्रिया सुळेंनी वाटल्या अक्षता\nपुणे- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता यांचा विवाह पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा पुतण्या आनंद यांच्याशी पुण्यात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. या विवाह सोहळ्यात राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येणाऱ्या पाहुण्यांचे प्रवेशद्वारावर थांबून स्वागत केले. तर सुप्रिया सुळे यांनी उपस्थित पाहुण्यांना अक्षता वाटल्या. या दोन्ही (अजित पवार आणि सुप्रिया सुळे) भावंडांचे अगत्य पाहून सर्वजण भारावून गेले होते.\nआबांच्याच ओढीनं अनेक कार्यकर्ते या लग्नाला आवर्जुन उपस्थित होते. मात्र सगळ्यांचं लक्ष वेधलं ते अजित पवार आणि सुप्रिया ताईंनी. लग्नाच्या दोन तास आधीच अजित पवार लग्न मंडपात हजर झाले होते. अजित दादांनी आवर्जुन सगळं व्यवस्थित आहे की नाही याची खातरजमा केली आणि खुद्द वऱ्हाडी मं���ळींच स्वागत करायला दारावर उभे झाले.\nलग्न मांडवाच्या प्रवेशद्वारात खुद्द अजितदादा वऱ्हाडी मंडळींचं स्वागत करायला उभे होते. विशेष म्हणजे, स्मिता आणि आनंदला शुभार्शिवाद देण्यासाठी आलेल्या पाहुण्यांकडे लक्ष देता यावं म्हणून दादांनी एरवी भोवती जमणाऱ्या गर्दीला लांब ठेवलं होतं. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांच्या कन्या स्मिता आणि माजी आमदार रमेश थोरात यांचे पुतणे आनंद हे मंगळवारी विवाहबध्द झाले. हडपसरमधील लक्ष्मी लॉनमध्ये सायंकाळी सहा वाजून 40 मिनिटांनी हा विवाहसोहळा पार पडला. त्यासाठी राज्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.\nपिंपरी-चिंचवडमध्ये अजितदादांचा भाजपला जोरदार धक्का \nरातोरात भाजप चांगला कसा वाटू लागला, धवलसिंहानी डागली रणजितसिंहांवर तोफ\nउदयनराजेंना टक्कर देण्यासाठी नरेंद्र पाटील शिवसेनेत\nशेतकरी धर्मा पाटील यांच्या गावापासून राजू शेट्टी यांच्या शेतकरी सन्मान यात्रेस प्रारंभ\nबळजबरीने जमिनी घेण्याचा प्रयत्न केला तर बुलेट ट्रेनचे रुळ उखडून टाका – राज ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.com/video/6053/", "date_download": "2019-03-22T09:10:39Z", "digest": "sha1:LXTVUVJPPNNN7RAXOEGFEESQTIRCAR7Z", "length": 12807, "nlines": 110, "source_domain": "nandednewslive.com", "title": "हिमायतनगर बीजेपी तालुकाध्यक्षपदी आशिष सकवांन – Online NewsPortal of Nanded", "raw_content": "\nहिमायतनगर बीजेपी तालुकाध्यक्षपदी आशिष सकवांन\nयेथील भाजप तालुकाध्यक्ष पदासाठी बंजारा समाजाचे धडाडीचे नेतृत्व तथा बूथ कमिट्या स्थापन करण्यात अव्वल स्थान मिळविणारे आशिषभाऊ बाबुराव सकवांन यांची जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकरांनी हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी वर्णी लावल्याबद्दल तालुक्यात फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला आहे.\nमागील लोकसभा निवडणुकीनंतर हिमायतनगर तालुक्यात भाजपच्या संघटन वाढीला सुरुवात झाली असून, माजी खा.सुभाष वानखेडे यांच्या अनेतृत्वखाली विधानसभा मतदार संघात अनेक ठिकाणी भाजपच्या पक्ष स्थापन करण्यात आल्या होत्या. दरम्यान भाजप तालुकाध्यक्षपदी विजय नरवाडे यांनी निवड झाल्यानंतर अनेक युवक भाजपमध्ये सामील झाले. एक- एक करत बहुतांश शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला, दरम्यान काळाने घाला केला आणि विजय नरवाडे यांचं अपघाती निधन झाले. त्यांच्या ज���ण्याने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती. हि पोकळी भरून काढण्यासाठी आणि आगामी २०१९ च्या लोकसभा – विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकरांनी नांदेड जिल्ह्यातील रिक्त जागा भरत भारतीय जनता पार्टीला उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये अनेक जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय नेमणूक केल्या असून, हिमायतनगर तालुक्याला दोन पदे बहाल झाली आहेत. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुधाकर पाटील यांची जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून, युवकांसह तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी आशिष बाबुराव सकवान याना देऊन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्षपद बहाल केले.\nआशिष सकवान यांची तालुकाध्यक्षपदी वर्णी लावल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील भाजपमध्ये कार्यरत असलेल्या युवकांमध्ये जल्लोष निर्माण झाला असून, फटक्याची आतिषबाजी करून आशिष भाऊ तुम आगे बढो…. हम तुम्हारे साथ है… चा नारा देत पुष्पहार, पेढा भरून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच परमेश्वर मंदिर ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत पदयात्रा काढली. यावेळी बाबुराव बोड्डेवार, रामभाऊ सूर्यवंशी, भाऊ देवकते, खंडू चव्हाण, गोविंद शिंदे, गजानन हरडपकर, बंडू अनगुलवार, अनिल नाईक, राम नरवाडे, हिदायत खान, मधुकर पांचाळ, सचिन नरवाडे, योगेश गुंडेवार, रामदास रामदिनवार, संजय सूर्यवंशी, हनुसिंग ठाकूर, विशाल मादसवार, दीपक सोनसाळे, राजू चलमेलवार, सचिन कोमावार, पवन करेवाड, गौरव सूर्यवंशी, सौ.लताताई मुलंगे, संतोष गाजेवार, अमोल पेन्शनवार, संजय ढोणे, साईनाथ कोमावार, मंगेश शिंदे, धम्मपालवार, देवसरकर, राजू अरबड, सुरज दासेवार, सुमित कागणे, विलास ढोणे, संतोष कदम डोल्हारीकर, दुर्गेश मंडोजवार, प्रकाश सेवनकर, अनिल मादसवार, अनिल भोरे, साईनाथ धोबे, जांबुवंत मिराशे, दिलीप शिंदे, परमेश्वर शिंदे, आदींसह अनेकांनी उपस्थित होऊन आशिष साकवांन याना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.\nPosted in Video, इतर, राजकारणTagged आशिष सकवांन, बीजेपी, हिमायतनगर\nPrevious इंदू मिल येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nNext साईनगर बालोद्यान कामाच्या चौकशीची मागणी\nVideo . इतर . राजकारण\nमहाराष्ट्रात पावणेनऊ कोटी मतदार\nVideo . इतर . राजकारण\nतृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सा���ंत बनल्या निवडणुकीच्या सदिच्छादूत\nVideo . इतर . राजकारण\nमतदारांच्या मदतीला 1950 हेल्पलाइन\nअपडेट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, मेलआयडी टाकून साईन अप करा...तुमचा आयडी कुठेही व्हायरल होणार नाही.\nतृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत बनल्या निवडणुकीच्या\nडाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला\nधुळवडीच्या दिवशी काळेश्वर मंदिराच्या काठावर एका युवकाचा बुडून\n40-50 हजार सिक्ख भाविकांच्या उपस्थितीत ‘होला मह्ल्ला’ उत्साहात\nसी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिता भंगाच्या 717\nटीसीएल इलेक्ट्रॉनिक्सची दिल्ली कॅपिटल्ससह\nट्रेनने प्रवास करताय…. मग लक्षात ठेवा या १०\nप्राप्तीकर कमी करण्याकरिता ‘एचआरए’ ठरेल\nअशोक चव्हाणांच्या बालेकिल्याला खिंडार पाडणारा भारतीय जनता पार्टीचा मास लिडर\nशहीद जवानांपैकी 6 जणांनी मुदखेडमध्ये घेतले होते\nसहस्त्रकुंड एकलव्य रेसिडेंसियल पब्लीक\nकॉग्रेसच्या एका बड्या माजी मंत्र्यांना आ. चिखलीकरांच्या विरोधात निवडणुकीसाठी गळ\nयंदाच्या लोकसभा निवडणूकीत अशोक चव्हाणांचा किल्ला धारातिर्थी पडणार –\nअशोक चव्हाणांचा पराभव अटळ – ना.\nतलवारीने हल्ला करून उजवा हात लटकवणाऱ्याला पोलीस\nखा.अशोक चव्हाणांच्या जाहीर व्यक्तव्यानंतर सुध्दा मटका बंद झालाच\nकॉंग्रेसच्या बालेकिल्यात नांदेड लोकसभेवर विरोधकांचा एकच\nपोलीस उपनिरिक्षक शितल चव्हाणची ‘सुपारी’ घेवून\nया वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वृत्तसंकेतस्थळ घेत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/computer-engineer-commits-suicide-in-pimpri-chinchwad-1729236/", "date_download": "2019-03-22T08:42:02Z", "digest": "sha1:ZPSSSKKH7C5S7AMKHZEKOWVKKUC5AMOE", "length": 10283, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "computer engineer commits suicide in Pimpri Chinchwad | पिंपरी-चिंचवड मध्ये संगणक अभियंत्यांची गळफास घेऊन आत्महत्या | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nबर्मिगहॅममधील मशिदींवरील हल्ल्याचा तपास\nकाबूलमधील स्फोटात ६ जण ठार\nदक्षिण मुंबईतील धोकादायक पूल जमीनदोस्त\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nपालघरमध्ये माकपचा बविआला पाठिंबा\nपिंपरी-चिंचवड मध्ये संगणक अभियंत्���ांची गळफास घेऊन आत्महत्या\nपिंपरी-चिंचवड मध्ये संगणक अभियंत्यांची गळफास घेऊन आत्महत्या\nअभियंत्याच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, याप्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत\nअभिजित रामदास मुळे (वय-३८ रा.गिरिराज सोसायटी बिजली नगर चिंचवड) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.\nपिंपरी-चिंचवड मध्ये संगणक अभियंत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.ही घटना आज सकाळी १०.३० च्या सुमारास चिंचवडच्या बिजली नगर भागात घडली,राहत्या घरी आत्महत्या करून आपले जीवन संपवले. त्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अभिजित रामदास मुळे (वय-३८ रा.गिरिराज सोसायटी बिजली नगर चिंचवड) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार,अभिजित रामदास मुळे या इसमाने राहत्या घरी साडेदहाच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली,त्यावेळी घरात कोणी नव्हते.अभिजित हे टी.सी.एस कंपनीत संगणक अभियंता होते अशी माहिती चिंचवड पोलिसांनी दिली आहे.काही वर्षांपूर्वीच अभिजितचा विवाह झाला होता, अभिजित त्याची पत्नी आणि त्याचा लहान भाऊ हे चिंचवड येथे राहात होते. मात्र आज सकाळी घरी कोणी नसताना अभिजित ने गळफास घेऊन आत्महत्या केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगौतम गंभीरचा भारतीय जनता पक्षात प्रवेश\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n१२ लाखात अनुभवा रेल्वे प्रवासाचा राजेशाही थाट\nबॉक्स ऑफीसवर चढला 'केसरी'चा रंग; पहिल्या दिवशी बक्कळ कमाई\nश्रीरंग बारणे, पार्थ पवार समोरासमोर; देहूत घेतले तुकोबांचे दर्शन\nHoli 2019 : रवी जाधवने सेलिब्रेट केली 'स्पेशल' रंगपंचमी\nVideo : 'झी सिने अॅवॉर्ड्स'मध्ये रणबीर-आलियाचा 'इश्क वाला लव्ह'\nHoli 2019 : बॉलिवूडच्या या मोठमोठ्या होळी पार्ट्या झाल्या बंद, कारण..\nयंदा लोणावळ्यात नाही तर इथे असेल 'बिग बॉस मराठी'चं घर\n'होय, सलमानसोबत वाद होते'; भन्साळींनी दिली कबुली\n७६७८ जणांना धुळवडीला धक्का\n२०० दुर्मीळ कॅमेरे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात\nमुंबई महानगरात सव्वा दोन लाख रिक्त घरे\nखोदलेला रस्ता पाच महिने ‘जैसे थे’\nपार्किंग धोरणाला ‘टीओडी’चा खोडा\nनवी मुंबईतून १५ टनप्लास्टिक जप्त\nमत्स्यटंचाईमुळे मच्छिमारांच्या होळीचा ‘ब���रंग’\nबैलगाडी शर्यत बंदी धाब्यावर\nवाया जाणाऱ्या पाण्याचा वापर शहरांसाठी\n‘भागवत पुराणा’च्या संदर्भसूचीला भांडारकर संस्थेत साकाररूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-story-marathi-water-conservation-village-development-sakhara-vashim-13687?tid=162", "date_download": "2019-03-22T09:33:18Z", "digest": "sha1:YSGUSOXCJXYUXLCYBCEHTKIAKYOZTIMH", "length": 26454, "nlines": 179, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, water conservation, village development, sakhara, vashim | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘पाणीदार’\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘पाणीदार’\nदुष्काळाचे चटके सोसलेले साखरा झाले ‘पाणीदार’\nगोपाल हागे, राम चौधरी\nगुरुवार, 15 नोव्हेंबर 2018\nविहिरीला पाणी वाढल्याने वर्षभर पिके घेण्याचे नियोजन करतो. पूर्वी दिवाळी किंवा डिसेंबरपर्यंत पाणी राहायचे. अाता दिवाळीनंतरही विहीर तुडुंब भरली अाहे. खरिपाबरोबर रब्बी हंगामातील व सोबत भाजीपाला पिके घेत अाहे.\n- ज्ञानेश्वर सखाराम इंगळे, साखरा\nलोकसहभाग मिळाला तर कोणत्याही योजना यशस्वी होऊ शकतात. अशीच किमया वाशीम तालुक्यातील साखरा गावात घडली. कायम दुष्काळाशी झगडणाऱ्या या गावात यंदा पाण्याची तसूभरही टंचाई दृष्टीस पडत नाही. दिवाळीनंतर आटणाऱ्या विहिंरींची पातळी सद्यःस्थितीत अगदी वरती आहे. शेतीला संरक्षित सिंचनाची सोय होण्याबबरोबर पिण्याच्या पाण्याचीही समस्या मिटली. शासकीय योजनांचे पाठबळ, गावकऱ्यांचा हिरिरीचा सहभाग साखरा गावाला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यास कारणीभूत ठरला आहे.\nवाशीम जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या १४ किलोमीटरवर साखरा हे आदर्श गाव आहे. सध्या सर्वत्र दुष्काळी स्थिती आहे. मात्र या गावचे शिवार सद्यःस्थितीत हिरवेगार असल्याचे दृष्टीस पडते. त्याचे कारण गावात पाणी आहे. सुरवातीला राज्य शासनाच्या आदर्श गाव योजनेत साखरा गावाची निवड झाली होती. हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी गावात भेट देऊन योजनेबाबत मार्गदर्शन केले होते. यातून खरी गावकऱ्यांना प्रेरणा मिळाली. मग विकासाबाबतीत त्यावेळी मागे असलेले साखरा अाजचे अादर्श, पाणीदार गाव म्हण���न अोळख तयार करण्यात यशस्वी झाले.\nविकासात गावातील प्रत्येक कुटुंबाने योगदान देण्याचा निश्चय केला. त्यातूनच खऱ्या अर्थाने गावाचा चेहरामोहरा बदलण्यास सुरवात झाली. आदर्श गाव योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या प्रत्येक गावात नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, नसबंदी, श्रमदान, बोअरवेलबंदी, लोटाबंदी आणि पाण्याचा ताळेबंद ही सप्तसूत्री अमलात आणली जाते. साखरा गावाने या सप्तसूत्रीत अाणखी भर घातली ती म्हणजे शिक्षणाची. या विषयाचा समावेश करून अष्टसूत्री तयार केली व त्याची अंमलबजावणी केली.\nगावकऱ्यांचा लोकसहभाग आणि श्रम यांनी किमया घडवली. त्यातून गावाला राज्य स्तरावर ओळख मिळाली. विविध योजनांचे पुरस्कार मिळाले. सन २०१५-१६ या वर्षात राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानात पहिल्याच वर्षी गावाची निवड करण्यात आली. साखरा हे १८९ उंबरठ्याची वस्ती असलेले सुमारे ११०० लोकसंख्येचे गाव आहे. गावातील दीडशेपेक्षा अधिक कुटुंबाचा व्यवसाय हा केवळ शेतीच आहे. हे गाव २०११ पूर्वी भीषण दुष्काळाला सामोरे जात होते. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना शेजारच्या गावांमध्ये भटकंती करावी लागे. शेतीची सारी भिस्त पावसाच्या पाण्यावरच होती. आज त्याच गावातील नाले जिवंत होऊन झुळूझुळू वाहतानाचा त्यांचा मंजूळ स्वर कानी पडतो. गाव जलसंपन्न झाल्याने परिसरातील गावे या ठिकाणावरून पाणी नेऊ लागली आहेत. शेतकरी खरीप, रब्बी पिकांसोबतच भाजीपाला, फळबागा घेऊ लागल्या अाहेत.\nगावच्या शिवारात पडणारा पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरवण्यासाठी कामे झाली. अख्खे गाव जलसाक्षर झाले. जिरायती शेती करताना बहुतांश शेतकरी सोयाबीन, उडीद, मूग आणि तूर घ्यायचे. उत्पन्नही जेमतेम मिळायचे. ग्रामसभेच्या माध्यमातून आदर्शगाव योजनेतून जलसंधारणाची कामे झाली. खोल समपातळी चर तयार करण्यात आले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भूगर्भात पाण्याची साठवणूक होऊ लागली. जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे विभागाने पुढाकार घेतला. तीन मीटर खोल आणि आठ मीटर रुंद असा अडीच किलोमीटर पर्यंत नाला खोलीकरण केले.\nया दरम्यान २२ ‘स्ट्रक्चर्स’ तयार केले. याच नाल्यावर चार ठिकाणी सिमेंट नालाबंधारे बांधले. जिल्हा भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियानातून चार गॅबियन बं���ारे, चार ‘रिचार्ज शाफ्ट’ व एका भूमिगत बंधाऱ्याची निर्मिती केली.\nनाला खोलीकरण, भूजलपातळी वाढ या माध्यमातून आजूबाजूला असलेल्या ६५ विहिरींतील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नाल्याच्या दोन्ही बाजूची अडीचशे हेक्टर शेती संरक्षित सिंचनाखाली आली. पाण्याच्या मुबलकतेमुळे रब्बीतदेखील हरभरा, गहू, भेंडी, पालक, दोडका, लसूण, कांदा, मेथी, कोबी, कोथिंबीर पिके घेणे शक्य झाले. तुषार व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर सुरू झाला. शेतकऱ्यांच्या हाती येणारा पैसा वाढला. पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आली. माजिक व आर्थिक सुधारणेसही मदत झाली.\nगावची शाळा लई भारी\nगावात सध्या ६२८ विद्यार्थी शिक्षण घेत अाहेत. नर्सरीपासून अाठवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा अाहे. एकीकडे जिल्हा परिषद शाळा पटसंख्येअभावी बंद करण्याची वेळ अनेक ठिकाणी अाली असताना साखरा येथे मात्र शाळेत प्रवेशासाठी रांगा लागतात. सोडत काढून प्रवेश दिला जातो. या शाळेत परिसरातील २२ गावांमधील मुले शिक्षणासाठी येतात. यातूनच शाळेचा लौकीक स्पष्ट होतो. गावकरी व शिक्षकांची मेहनत यामागे कारणीभूत आहे. पहिली ते अाठवीपर्यंत ४४८ तर ‘कॉन्व्हेंट’मध्ये १८० विद्यार्थी अाहेत.\nजिल्हा परिषद अांतरराष्ट्रीय अोजस शाळा साखरा असे नाव शाळेला मिळाले आहे. देशात अांतरराष्ट्रीय दर्जाच्या १०० व राज्यात १३ शाळा उघडण्यात येणार अाहेत. त्यापैकी साखरा गावची शाळा अाहे. याचे गावकऱ्यांना भूषण आहे. या ठिकाणी ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल एज्युकेशनल बोर्ड’चा अभ्यासक्रम शिकवला जातो. ग्रामीण भागातील पिढी यामुळे अांतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण गावातच घेऊ शकणार अाहे. गावकऱ्यांनी शाळेसाठी एकजुटीतून सुमारे २० लाख रुपये संकलित केले. यातून शाळेसाठी जागा खरेदी केली. भौतिक सुविधा, खेळांसाठी साहित्य अाणले. जिल्हा परिषदेची दुमजली शाळा असून, प्रत्येक वर्गाच्या दोन तुकड्या आहेत.\nआठ वर्षांत सातत्याने होत असल्याने कामांमुळे अामच्या गावाचे चित्र पालटले. अादर्श गाव, जलयुक्त शिवार व अन्य योजनांच्या माध्यमातून छोटेसे साखरा पाणीदार झाले अाहे. यासाठी प्रशासनाचे सहकार्य, गावकऱ्यांचा लोकसहभाग महत्त्वाचा ठरला.\nग्रामकार्यकर्ता तथा जलमित्र, साखरा,\nमाझ्या सात एकर शेतातील विहिरीत अवघ्या १० फुटांवर पाणी अाहे. वर्षभर ते पिक���ंना पुरेल.\nलिंबाची अर्धा एकर बाग लावली. भाजीपालाही घेत अाहे.\n- लक्ष्मण राऊत, शेतकरी, साखरा\nगावाने लोकसहभागातून योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. गावात शांतता, समृद्धी नांदते अाहे. निवडणुका बिनविरोध होऊ लागल्या आहेत. मलाही सरपंचपदी बिनविरोध निवडून देण्यात आले आहे.\n- चंद्रकलाबाई नामदेव इंगळे, सरपंच, साखरा\nपाणी water रब्बी हंगाम भाजीपाला vegetables वाशीम शेती farming सिंचन विकास सरपंच शिक्षण education पुरस्कार awards जलयुक्त शिवार व्यवसाय profession खरीप फळबाग horticulture जलसंधारण जिल्हा परिषद विभाग पुढाकार initiatives ठिबक सिंचन महाराष्ट्र maharashtra प्रशासन\nशालेय मुले स्वच्छतेत आघाडीवर असतात. शाळेतील वातावरण सांस्कृतीक आहे.\nशिवारात कामे घेण्यासाठी साखरा गावकऱ्यांनी एकत्र येत स्थळे निश्चित केली.\nसध्याच्या नाेव्हेंबरमध्ये विहिरींची वाढलेली पातळी\nसाखरा गावाला जलयुक्त शिवार अभियानाचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.\nआज संत तुकाराम बीज\nउज्ज्वल भविष्याचा सर्वोत्तम मार्ग ‘जल व्यवस्थापन’\nभारत जलसंकट समस्येचा सामना करत आहे.\nवॉ टर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातील सर्व धरणे जोडली जाणार, तसेच नदी जोड प्रकल्पातून एका खोऱ्\nआनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान घसरले :...\nन्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या एका अहवाला\nमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळीची शक्यता\nपुणे : रविवारी, सोमवारी पुन्हा काही अंशी ढगाळ हवामान तयार ह\nस्वच्छ, सुंदर, पर्यावरण समृद्ध करंजगावनाशिक जिल्ह्यातील करंजगाव राज्यात ग्रामविकासात...\nविकासातच नव्हे, तर ‘स्मार्टकामा’तही...उत्तर सोलापूर तालुक्‍यातील (जि. सोलापूर)...\nपिंगोरीची दुष्काळावर मात, भाजीपाला... अगदी २०१२ पर्यंत दुष्काळी असलेल्या पिंगोरी...\nखिलते है गुल यहाॅं... येळसेच्या गुलाब...पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ तालुका हा भाताचे आगार...\nअंबोडा गावातील शेतकऱ्यांची शेतीसह रेशीम...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ...\nएकीच्या बळावर मावलगाव होतेय सुजलाम...लातूर जिल्ह्यातील मावलगाव (ता. अहमदपूर) गावाने...\nटंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...\nगोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...\nकाळेवाडी झाली दर्जेदार ���ळांची वाडीकाही वर्षांपूर्वी पुणे जिल्ह्यातील काळेवाडी हे...\nपाणी, स्वच्छता, विजेसह कुरुंदवाडीत...हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदवाडी ग्रामपंचायतीने...\nमहिलांना स्वयंपूर्ण करणारी ‘निरजा'संगमनेर (जि. नगर) येथील अपर्णा देशमुख यांनी...\nकृष्णाकाठच्या वडगाव हवेलीने हळदीतून...कृष्णाकाठ परिसरातील बागायती गाव म्हणून कऱ्हाड...\nसांडपाण्यावर जगवणार दोन हजार झाडेनगर : डोंगरगण (जि. नगर) येथील ग्रामस्थ दोन हजार...\nमाळीवाड्यातील शाळेला आंतरराष्ट्रीय शाळा... पाथरी, जि. परभणी : जिल्हा परिषदेच्या माळीवाडा (...\nप्रयोगशील शेतीला शंकरवाडीने दिला दुग्ध...लातूर जिल्ह्यातील चापोली गट ग्रामपंचायतीमधील...\nपेढा, बासुंदी, खव्यासाठी प्रसिद्ध...यवतमाळ जिल्हयातील वटबोरी हे दुग्धव्यवसाय व...\nजपला एकीचा वसा, उमटवला प्रगतीचा ठसा,...रावळगुंडवडी (ता. जत, जि. सांगली) येथील...\nविकासाच्या वाटेवर अलगरवाडीची आश्‍वासक...लातूर जिल्ह्यातील अलगरवाडी (ता. चाकूर) गावाला...\nएकमुखी निर्णयातून साकारले ग्रामविकासाचे...ग्रामपंचायतीच्या इतिहासात अद्यापपर्यंत एकदाही...\nराज्य शासन दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी...राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmanthan.com/2018/11/blog-post_268.html", "date_download": "2019-03-22T07:50:53Z", "digest": "sha1:VQLYCFTQTDRJ4CPOD6DCQTIPGRQUWW4F", "length": 7946, "nlines": 97, "source_domain": "www.lokmanthan.com", "title": "मुंबादेवी दुध संस्था हिवरे बाजारचे बोनस वाटप | Lokmanthan News", "raw_content": "\nअहमदनगर मनपा त्रिशंकू :- राष्ट्रवादी कॉंग्रेस - १८, कॉंग्रेस - ५ शिवसेना - २४, भाजपा - १४ , बसपा - ०४ , स.प - १ , अपक्ष - २\nअहमदनगर महापालिकेत मात्र कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेमध्ये काँटे की ट...\nमहिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार\nनागपूर जिल्ह्यातल्या भिवापूर तालुक्यातील गोकुल खदान परिसरात वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याची घ...\nलोकमंथन Live Updates : महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी ढोणे.\n महापौरपदी वाकळे तर उपमहापौरपदी माल��� ढोणे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व बसपाच्या पाठिंब्यावर अहमदनगर मनप...\nमुंबादेवी दुध संस्था हिवरे बाजारचे बोनस वाटप\nआदर्श गाव हिवरे बाजार येथील मुंबादेवी सहकारी दुध उत्पादक संस्थेचे नुकतेच बोनस वाटप झाले. संस्थेला झालेल्या नफ्यातून सालाबादप्रमाणे 50 पैसे प्रतिलिटर प्रमाणे सभासदांना कन्हैया उद्योग समूहाचे चेअरमन मा. मच्छिंद्र लंके व मा. गणेश पोटे आयुक्त वस्तू व सेवा कर (ॠडढ) औरंगाबाद विभाग यांच्या हस्ते तसेच उद्दोजक सुरेश पठारे , उद्दोजक रंगनाथ रोहकले, उद्दोजक बबलू शेठ रोहकले यांच्या उपस्थितित वाटप करण्यात आले .कार्यक्रमास मुंबादेवी सहकारी दुध उत्पादक संस्थेचे चेअरमन तथा आदर्शगाव गाव योजनेचे कार्याध्यक्ष मा.पोपटराव पवार व व्हा.चेअरमन बाबासाहेब गुंजाळ, विठ्ठल ठाणगे उपस्थित होते. संस्थेचे सभासद श्री. भानुदास माधव बांगर यांनी वर्षभरात 52360 लिटर दुध घातले असून त्यांना 26180 रुपये बोनस मिळाला तसेच श्री भानुदास धनराज पादीर यांना 24800 रुपये बोनस मिळाला व रघुनाथ रंगनाथ बांगर यांना 21900 बोनस मिळाला अनुक्रमे एक दोन तीन क्रमांकाचा बोनस वरील सभासदांना मिळाला असून बाकी सर्व सभासदांना त्यांनी वर्षभर घातलेल्या दुधाच्या प्रमाणात बोनस मिळाला .एकूण संस्थेचे 101 सभासद असून रक्कम 426329 रुपये एकूण बोनस वाटण्यात आला कार्यक्रमासाठी संस्थेचे दुध उत्पादक सभासद मोठ्या संखेने हजर होते .\nयू टर्न घेत शरद पवार पुन्हा माढ्यातून\nउन्हाळ्याच्या वाढत्या तापमानाप्रमाणेच इलेक्शन फीवरही लागला वाढू सातारा / जयंत लंगडे : वाढत्या उन्हाळ्याच्या तप्ततेप्रमाणेच लोकसभा निवडण...\nदहा वर्षानंतर पुन्हा मत विभागणीची खेळी बंडखोरांना \"कुमक\" पुरविण्याची धुरिणांची व्युहरचना\nकुमार कडलग /नाशिक नाशिक लोकसभा मतदार संघात विद्यमान खासदार निवडणूकीत हमखास पराभूत होतो,असा एक समज गेल्या अनेक निवडणूकींच्या निकालावरून...\nघड्याळाचे आणखी काटे ढिले; समीर दुधगावकर, डॉ. भारती पवार भाजपच्या वाटेवर\nनगर / प्रतिनिधीः लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळत नसल्याचे पाहून काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते भाजपत जायला लागले आहेत, तर भाजपचे ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://nandednewslive.com/category/sports-2/", "date_download": "2019-03-22T09:14:03Z", "digest": "sha1:FTHZ2VQ5OOU4R26W3BVKASQETWE6ZVRE", "length": 21000, "nlines": 150, "source_domain": "nandednewslive.com", "title": "स्पोर्ट्स – Online NewsPortal of Nanded", "raw_content": "\nचिकाळा तांडा (मोठा) येथे रंगला कुस्तीचा आखाडा\nशिवछत्रपती क्रीडा पुरस्काराची एक लाखाची रक्कम\nटीसीएल इलेक्ट्रॉनिक्सची दिल्ली कॅपिटल्ससह हातमिळवणी\nवैश्विक स्तरावरील दुसरा सर्वश्रेष्ठ टेलिव्हिजन ब्रॅंड आणि आघाडीची उपभोक्ता इलेक्ट्रॉनिक कंपनी असलेल्याटीसीएल इलेक्ट्रॉनिक्सने दिल्ली कॅपिटल्सशी भागीदारीची जाहिरात केली आहे. ते इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल)च्या आगामी सीझनमध्ये या संघाचे प्रायोजक असतील. दिल्ली कॅपिटल्स हा आयपीएलच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. या भागीदारीचा एक भाग म्हणून टीसीएल आयपीएलच्या १२ व्या मोसमात दिल्लीच्या टी२० संघास प्रायोजित करेल. या भागिदारीतून\nPosted in अर्थविश्व्, इतर, स्पोर्ट्सTagged टीसीएल, दिल्ली कॅपिटल्ससह0\nभारतीय विश्वविद्यालय संघ, नवी दिल्ली द्वारा आयोजीत\n८ व्या राष्ट्रीयस्तर अन्वेशन शोध स्पर्धेत स्वारातीम विद्यापीठास द्वितीय पारितोषिक गुजरात येथील गणपत युनीव्हरसिटीमध्ये पार पडलेल्या ८व्या राष्ट्रीयस्तर अन्वेशन शोध स्पर्धेत, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठास द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. संपुर्ण भारतातून एकमेव सुक्ष्म सिंचना संबंधी मांडलेल्या शोध प्रकल्पास हे द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. भारतीय विश्वविद्यालय संघ, नवी दिल्ली द्वारा आयोजीत ८वी अन्वेशन\nPosted in इतर, स्पोर्ट्सTagged ८ व्या राष्ट्रीयस्तर अन्वेशन, द्वितीय पारितोषिक, नवी दिल्ली, विश्वविद्यालय संघ0\nनांदेडच्या योगेश मुंडकरने सलग तिसऱ्या वर्षी जिंकला परमेश्वर यात्रेतील कुस्तीचा फड\nभारतात प्रसीध्द असलेली हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिराच्या यात्रेतील सर्वात महत्वाचा व शेवटचा कुस्तीची दंगलीच फॅड चांगलाच गाजला असून, सोमवारी झालेल्या दंगलीत अव्वल नंबरच्या मानाची कुस्ती नांदेडच्या योगेश मुंडकरने जिंकुन बजरंगदल शाखा हिमायतनगरच्या वतीने ठेवण्यात आलेल्या ७ हजारच्या बक्षिसाच मानकरी सलग तिसऱ्यां वर्षी देखील मुंडकरांचा ठरला असल्याने युवकांनी त्याची जल्लोषात मिरवणूक काढली होती. नांदेड जिल्ह्यातील\nPosted in Video, इतर, महाराष्ट्र, स्पोर्ट्सTagged कुस्तीचा फड, परमेश्वर यात्रेतील, योगेश मुंडकर0\nकब्बडी स्पर्धेत भवानीचा जय भवानी क्रीडा संघ अव्वल\nहिमायतनगर व���ढोण्याचे जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर यात्रा महोत्सवात विवीध खेळ, शालेय स्पर्धा, आयोजीत करण्यात आल्या असुन, स्पर्धांना ग्रामीण परीसरातील खेळाडुंसह नागरीकांचा भरपुर प्रतीसाद मिळत आहे. यात्रेतील अंतीम टप्यात दि. १७ रोजी संपन्न झालेल्या राष्ट्रीय खेळ कब्बडीमध्ये भवानी येथील जय भवानी क्रीडा संघाने विजयश्री प्राप्त केली आहे. मा.आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी जाहीर केलेल्या १११११\nPosted in इतर, स्पोर्ट्सTagged अव्वल, कब्बडी स्पर्धेत, जय भवानी0\nपरमेश्वर यात्रेत कलागुणदर्शन, भजन, कब्बड्डी, कुस्ती स्पर्धेची होणार धूम\nगेल्या दहा दिवसापासून सुरु असलेल्या हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेला रंगत चढली असून, विविध स्पर्धा सुरु आहेत, त्यामध्ये आत्तापर्यंत भाषण स्पर्धा, बडबड गीत आणि मंगळवारी रात्रीला सुदृढ ब्लॅक स्पर्धा समपन्न होणार असून, बुधवारपासून स्पर्धांची धूम चालणार आहे. दरम्यन यात्रेमध्ये ब्रेक डान्स, घडागाडी, उंच भरारी घेणारे आकाश पाळणे, बोट आदींसह विविध मनोरंजनात्मक साहित्य दाखल जाहले असून,\nPosted in इतर, स्पोर्ट्सTagged कब्बड्डी, कलागुणदर्शन, कुस्ती, भजन0\nसर्वांच्या सहकार्यामुळे मला शिवछत्रपती पुरस्कार – जनार्धन गुपिले\nक्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दाखल घेऊन महाराष्ट्र शासनाने दिलेला शिवछत्रपती पुरस्कार सर्वांच्या सहकार्यामुळे मिळाल्याचे प्रतिपादन पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपिले यांनी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती दिनाचे औचित्य साधून फेन्सिंग असोसिएशन नांदेड सिडको येथे राज्यस्तरीय राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय खेळाडुंच्या मातांचा गौरव सोहळ्याचे आयोजन कार्यक्रमात केले. दि १० मार्च रोजी फेन्सिंग असोसिएशन नांदेड च्या वतीने सिडको येथील वात्सल्य\nPosted in इतर, उत्सव, स्पोर्ट्सTagged जनार्धन गुपिले, शिवछत्रपती पुरस्कार0\nनांदेडच्या शेख इम्रानने पटविला मराठवाडाश्री\nप्रजासत्ताक दिन आणि कालवश श्याम सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कबीर क्रीडा मंडळाच्यावतीने मराठवाडाश्री शरिरसौष्ठव स्पर्धेचे नुकतेच आयोजन (26 फेब्रु) करण्यात आले होते. यात नांदेडचा शेख इम्रान हा ‘मराठवाडाश्री’चा टायटल विजेता ठरला. ‘मराठवाडाश्री’चा बेस्ट बोझर चा किताब औरंगाबाद येथील आमेर पठाण याने पटकाविला. ही स्पर्धा शंकरराव चव्हाण प���रेक्षागृहात पार पडली. कबीर क्रीडा मंडळ, महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशन, इंडियन\nPosted in इतर, स्पोर्ट्सTagged मराठवाडाश्री, शेख इम्रान0\nमराठवाडाश्री शरिरसौष्ठव स्पर्धेचे आज आयोजन\nप्रजासत्ताक दिन आणि कालवश श्याम सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मंगळवारी (दि.26) सायंकाळी 4.00 वाजता शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे मराठवाडाश्री शरिरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कबीर क्रीडा मंडळ, महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशन, इंडियन बॉडिबिल्डींग फेडरेशन यांच्यावतीने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. मराठवाडाश्री या स्पर्धेचे उदघाटन अशोकराव चव्हाण यांच्याहस्ते होणार आहे. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. अमर राजूरकर\nPosted in इतर, महाराष्ट्र, स्पोर्ट्सTagged मराठवाडाश्री, शरिरसौष्ठव0\nचिकाळा तांडा (मोठा) येथे रंगला कुस्तीचा आखाडा\nमुदखेड यथे संत सेवालाल व संत हरिदास महाराज जन्मोत्सवाचे चिकाळा तांडा (मोठा) उत्सव कमिटीतर्फे आयोजन करण्यात आले. उत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गावोगावच्या पैलवानांनी यात सहभागी होत स्पर्धेत रंगत आणली. चिकाळा तांडा (मोठा) – रोमहर्षक लढतींमुळे कुस्तीचा आखाडा रंगला. उत्सवानिमित्त संत सेवालाल व संत हरिदास महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. पालखीला हारतुरे अर्पण\nPosted in इतर, स्पोर्ट्सTagged आखाडा, कुस्ती, चिकाळा तांडा0\nशिवछत्रपती क्रीडा पुरस्काराची एक लाखाची रक्कम\nतलवारबाजीतील खेळाडूंच्या साहित्यासाठी देणार – पुरस्कारप्राप्त जनार्दन गुपिले शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराची एक लाखाची रक्कम तलवारबाजीतील खेळाडूंच्या साहित्यासाठी देणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रीडा क्षेत्रात तलवारबाजीमध्ये भरिव कामगिरी करून अनेक खेळाडू राज्य व विभाग स्तरावर नेऊन नावलौकिक करणाऱ्या येथील इंदीरा गांधी विद्यालयाचे सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक जनार्दन गुपिले यांना लातूर विभागातुन शिवछत्रपती क्रीडा संघटक पुरस्कार जाहीर\nPosted in इतर, स्पोर्ट्सTagged जनार्दन गुपिले, शिवछत्रपती0\nअपडेट बातम्यांसाठी सबस्क्राईब करा, मेलआयडी टाकून साईन अप करा...तुमचा आयडी कुठेही व्हायरल होणार नाही.\nतृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत बनल्या निवडणुकीच्या\nडाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला\nधुळवडीच्य�� दिवशी काळेश्वर मंदिराच्या काठावर एका युवकाचा बुडून\n40-50 हजार सिक्ख भाविकांच्या उपस्थितीत ‘होला मह्ल्ला’ उत्साहात\nसी व्हिजिल’ अॅपवर आचारसंहिता भंगाच्या 717\nटीसीएल इलेक्ट्रॉनिक्सची दिल्ली कॅपिटल्ससह\nट्रेनने प्रवास करताय…. मग लक्षात ठेवा या १०\nप्राप्तीकर कमी करण्याकरिता ‘एचआरए’ ठरेल\nअशोक चव्हाणांच्या बालेकिल्याला खिंडार पाडणारा भारतीय जनता पार्टीचा मास लिडर\nशहीद जवानांपैकी 6 जणांनी मुदखेडमध्ये घेतले होते\nसहस्त्रकुंड एकलव्य रेसिडेंसियल पब्लीक\nकॉग्रेसच्या एका बड्या माजी मंत्र्यांना आ. चिखलीकरांच्या विरोधात निवडणुकीसाठी गळ\nयंदाच्या लोकसभा निवडणूकीत अशोक चव्हाणांचा किल्ला धारातिर्थी पडणार –\nअशोक चव्हाणांचा पराभव अटळ – ना.\nतलवारीने हल्ला करून उजवा हात लटकवणाऱ्याला पोलीस\nखा.अशोक चव्हाणांच्या जाहीर व्यक्तव्यानंतर सुध्दा मटका बंद झालाच\nकॉंग्रेसच्या बालेकिल्यात नांदेड लोकसभेवर विरोधकांचा एकच\nपोलीस उपनिरिक्षक शितल चव्हाणची ‘सुपारी’ घेवून\nया वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध होणार्‍या विविध प्रकारच्या जाहिरातीतील मजकुराची शहनिशा करूनच वाचकांनी त्यासंबंधी आर्थिक व्यवहार करावा. जाहिरातीत उत्पादन वा सेवेसंदर्भात जाहिरातदार जे दावे करतात त्याची कोणतीही जबाबदारी वृत्तसंकेतस्थळ घेत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202640.37/wet/CC-MAIN-20190322074800-20190322100800-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/after-the-death-of-the-maratha-youth-the-agitator-attacked-maharashtra-clerk-said/", "date_download": "2019-03-22T10:35:33Z", "digest": "sha1:IHJFQN5AT4GEOF47B7TA777RRT5JEL2G", "length": 6071, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा तरुणाच्या मृत्यूनंतर आंदोलक आक्रमक, महाराष्ट्र बंदची हाक", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nमराठा तरुणाच्या मृत्यूनंतर आंदोलक आक्रमक, महाराष्ट्र बंदची हाक\nटीम महाराष्ट्र देशा :गंगापूर येथील जलसमाधी आंदोलना दरम्यान काकासाहेब शिंदे या मराठा युवकाच्या मृ���्यूनंतर आरक्षणाचे आंदोलन आणखीनच पेटण्याची शक्यता दिसत आहे, शिंदे यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली आहे.\nमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगाखेड येथे सुरु असणाऱ्या आंदोलना दरम्यान गोदावरी नदीमध्ये उडी मारलेल्या काकासाहेब शिंदे पाटील या मराठा युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गंगाखेड येथे आज मराठा क्रांती मोर्चाकडून जलसमाधी आंदोलन करण्यात येत होते. यावेळी ही घटना घडली. या घटनेनंतर राज्यभरातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत.\nआज महाराष्ट्र बंद शांततेत पाळण्याच आवाहन मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांकडून करण्यात आल आहे, तसेच परिवहन सेवा ॲम्बुलन्स आणि अत्यावश्यक सेवांना बंदमधून वगळण्यात आलेलं आहे. दरम्यान, पुढील दोन दिवसांत सरकारने आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणता ठोस निर्णय न घेतल्यास, हे आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.\nमराठ्यांचे रौद्र रुप – कुर्डूवाडी पंढरपुर रोडवर एस.टी तोडफोड सत्र सुरुच\nकाँग्रेस देणार मोदींविरोधात हक्कभंगाची नोटीस\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nकाकासाहेबाला वाचवता आलं असत मात्र निवेदन देऊन प्रशासनाचा काना डोळा\nमराठा तरुणाच्या मृत्यूनंतर आंदोलक आक्रमक, महाराष्ट्र बंदची हाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/innerpage/copyright-policy-ma.php", "date_download": "2019-03-22T09:59:28Z", "digest": "sha1:K346OJCZPACNTC3JNNZIQX5OIY5KXVPJ", "length": 4930, "nlines": 60, "source_domain": "womenchild.maharashtra.gov.in", "title": "कॉपीराइट धोरण : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र सरकार, भारत", "raw_content": "\nमहिला व बाल विकास विभाग\nराजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोग\nमहिला आर्थिक विकास महामंडळ\nमहाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग\nमहिला व बाल विकास आयुक्तालय\nएकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय\nआर टी आय ऑनलाइन फॉर्म\nआर टी आय कायदा २००५\nकॉर्पोरेट करीता ऑनलाइन अर्ज\nसध्या सुरू असलेले CSR प्रकल्प\nमहाराष्ट्र महिला व बाल विकास संकेतस्थळावर उपलब्ध असलेला सर्व मजकूर महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र या��नी स्थानिक पातळीवरच विकसित केलेला आहे. या संकेतस्थळावर कोणत्याही तृतीय पक्षाचा मजकूर आढळल्यास महिला व बाल विकास विभागाने आवश्यक ते स्वामित्वाधिकार तृतीय पक्षाकडून मिळविले आहेत ज्यांच्या संकेतस्थळाचा मजकूर या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे.\nया संकेतस्थळावरील मजकूर अंशत: अथवा पूर्ण मजकूर महाराष्ट्र महिला व बाल विकास विभागाच्या आवश्यक त्या पूर्वपरवानगी शिवाय कोठेही पुन्हा वापरू नये. यामधील मजकूर अंशत: आणि पूर्ण भाग आणि /किंवा संदर्भ अन्य संकेतस्थळावर दिल्यास मजकूराच्या स्त्रोताची योग्य प्रकारे पोच द्यावी. या संकेतस्थळावरील मजकूर कोणत्याही प्रकारे दिशाभूल किंवा आक्षेपार्ह संदर्भात वापरता येणार नाही.\n© वेबसाइटवर उपलब्ध असलेली सामग्री ही महिला व बाल विकास मंत्रालयाच्या मालकीची आहे. महाराष्ट्र सरकार, भारत.\nपृष्ठ अखेरचे अद्यतनित : 11/03/2019 5:50:43 AM\tअभ्यागत संख्या : 2539", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://telisamajsevak.com/work-from-home/", "date_download": "2019-03-22T10:16:14Z", "digest": "sha1:5MVVL2NQEZINL7FCY5SXN65O45FLMDKZ", "length": 14646, "nlines": 93, "source_domain": "telisamajsevak.com", "title": "Work From Home - तेली समाज सेवक - Teli Samaj Sevak India", "raw_content": "\nआदिवासी बांधवांसोबत दिवाळी सण साजरा\nप्रकृती जीवन (निसर्गोपचार ) चिकित्सा व अभ्यासक्रम\nपक्षी अभयारण्यात महिनाभर अगोदरच परदेशी पाहुण्यांचे आगमन\nतेली तितुका मेळवावा समाज धर्म वाढवावा \nघरी बसून ऑनलाइन पैसा कमावण्याची आयडिया खूप लोकप्रिय ठरत‍ आहे. या पार्श्वभूमीवर लोकांना घरबसल्या ऑनलाइन जॉब (Work Form Home) करण्याच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. इंटरनेटमुळे हे शक्य झाले आहे. भारतासह इतर देशांमध्ये 65,000 पेक्षा जास्त लोक दर महिन्याला घर बसल्या ऑनलाइन जॉब करून 10 हजार ते 40 हजार रुपये मिळवत आहेत.\nया पॅकेजमधून आम्ही आपल्याला नऊ शानदार ऑनलाइन जॉब्सविषयी माहिती देत आहोत. या माध्यमातून तुम्ही देखील घरबसल्या चांगली कमाई करू शकतात.\nकंपन्यांच्या जाहिराती वाचण्याचा जॉब… (Reading Advertisements )\nऑनलाइन जाहिराती वाजून मोठा पैसा कमावता येतो, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, परंतु हे खरे आहे. इंटरनेटवर विविध कंपन्या जाहिरात देत असतात. हा जॉब जाहिरातीशी संबंधित आहे. विशेष म्हणजे हा ऑनलाइन जॉब खूप लोकांना करण्यास आवडतो. पैसा कमावण्यासाठी सर्वोत्कृष्ट ऑनलाइन जॉब आहे.\nजगभरात जाहिरा���ीचा मोठा बिझनेस चालतो. विविध कंपन्या आपल्या बजेटनुसार माध्यमांची निवड करतात. जाहिरातीच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल होते. ऑनलाइन जाहिराती देणार्‍या अनेक कंपन्या आहेत. जाहिराती वाचण्यासाठी यूजर्सला या कंपन्या मानधन देत असतात. या वेबसाइट्सवर साइनअप करून तुम्ही जाहिराती वाचून घर बसल्या पैसा कमावू शकतात.\nऑनलाइन मायक्रो जॉब (Online Micro job)\nमायक्रो जॉब अर्थात छोटे काम. याचा अर्थ असा की, हे काम करण्यासाठी जास्त श्रम लागत नाही. येथे बुद्धी लावावी लागते. हे काम करण्‍यासाठी काही मिनिटे लागतात. इतकेच नव्हे तर काही सेकंदातही हे काम होऊन जाते. जगात ऑनलाइन मायक्रो जॉब देणार्‍या अनेक कंपन्या आहेत. त्यात mturk व MicroWprkers या कंपन्या आघाडीवर आहेत. या कंपन्या लोकांना ऑनलाइन जॉबची संधी उपलब्ध करून देतात. एका जॉबचे पाच रुपये ते 100 रुपयांपर्यंत मानधन मिळते.\nऑनलाइन सर्व्हे जॉब (Online Serve)\nऑनलाइन सर्व्हे करून चांगला पैसा कमावता येतो. ऑनलाइन सर्व्हेमध्ये अनेक कंपन्या वेगवेगळ्या उत्पादन व सेवेविषयी माहिती देत असतात. उत्पादन विक्रीसाठी प्रोत्साहीत करणे, हा या कंपन्यांचा मुख्य उद्देश असतो. या कामासाठी कंपन्या ऑनलाइन सर्व्हे करतात आणि त्यासाठी यूजरला मोबदलाही देतात.\nऑनलइन फोटो सेलिंगचा जॉब (Photo selling)\nऑनलाइन जॉबच्या यादीतील आणखी एक महत्त्वपूर्ण काम म्हणजे ऑनलाइन फोटो सेलिंगचा जॉब होय. कॉम्प्यूटर, लॅपटॉपवरच नव्हे तर स्‍मार्टफोनवरही हा जॉब घर बसल्या करता येतो. निसर्ग, जंगली प्राणी, रियल लाइफ इन्सिडेंट व निसर्गरम्या ठिकाणांचे छायाचित्र काढून तुम्ही ते ऑनलाइन विक्री करू शकतात. विशेष म्हणजे PhotoBucket, Shutterstock व iStock आदी विकून भरपूर पैसा कमावू शकतात.\nघरबसल्या ब्‍लॉगिंग करा… (Blog Writing)\nऑनलाइन जॉबसाठी इंटरनेटवर आधारित ब्‍लॉगिंग हे देखील पैसा कमावण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम बनले आहे. त्यात तुम्ही स्वत:चा ब्लॉग बनवू शकतात. यावर नियमत ब्लॉग लिहिल्यास गूगल AdSense नुसार प्रत्येक ब्‍लॉगवर मिळणार्‍या क्लिकनुसार पैसा मिळतो. अशा पद्धतीने तुम्ही घरबसल्या ब्‍लॉग लिहून पैसा कमावू शकतात.\nऑनलाइन कॅप्‍चा सॉल्विंग जॉब (Online Captcha Solving job)\nतुम्ही ऑनलाइन डाटा एंट्री जॉबच्या शोधात असाल तर, तुमच्यासाठी चांगली माहिती आहे. ऑनलाइन कॅप्‍चा इंट्रीचे काम करून तुम्ही भरपूर पैसा कमावू शकतात. देश व जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत. हजारो व लाखोंच्या संख्येत वेबसाइट आहेत. त्यांना कॅप्‍चाच्या माध्यमातून सुरक्षित केले जाते. तुम्ही एक ते दोन तासांत एक हजार कॅप्‍चा सॉल्व्ह करू शकतात. प्रत्‍येक एक हजार कॅप्‍चावर 1 ते 2 डॉलर कमावू शकतात.\nअलिकडे भारतात अशा साइट पॉपुलर होत आहे. येथे लोक ऑनलाइन शॉ‍पिंग करतात. यात फ्लिपकार्ट, अमेजन, स्‍नॅपडील, ईबे आदींचा समावेश आहे. या साइट प्रमोशन एफिलिएटेड जॉबसाठी भरपूर पैसा मोजतात. दरम्यान ऑनलाइन शॉपिंगची क्रेज दिवसेंदिवस वाढत आहे. तुमच्या साइटशी फ्लिपकार्ट एफिलिएट, अमेजन डॉट इन एफिलिएट व इतर मोठ्या भारतीय साइट एफिलिएट बनून प्रत्‍येक वस्तूच्या विक्रीवर 4 टक्के ते 10 टक्के मानधन मिळवू शकतात.\nफ्रीलांसिंग जॉब (Freeselling Job)\nफ्रीलांसिंग अर्थात स्‍वतंत्र रूपात केले जाणारे काम. फ्रीलांसिंगच्या माध्यमातून कस्टमरला त्याच्या गरजेनुसार सेवा दिली जाते. यात तुम्ही अट व मर्जीनुसार काम करू शकतात. तसेच तुम्ही घरबसर्‍या जॉबच्या शोधात असाल तर रायटिंग, ऑनलाइन प्रमोशन, वेब डिझायनिंग, कोडिंग, व्हिडिओ बनवणे, फोटोग्राफी व इमेज एडिटिंग सारखे जॉब्स करून भरपूर पैसा कमावू शकतात.\nऑनलाइन रायइटिंग जॉब (Online Writing Job)\nज्या लोकांना लिखाणाची आवड आहे. त्यांच्यासाठी ऑनलाइन रायटिंग जॉब चांगला सिद्ध होऊ शकतो. आज जवळपास सर्वच वेबसाइट वाचनिय कंटेंट आपल्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे काम देतात. यासाठी ऑनलाइन रायटरची मागणी असते. ही वेबसाइट एका आर्टिकलसाठी 250 रुपये ते 1000 रुपयांपर्यंत मानधन देतात. या सारख्ये वेबसाइटमध्ये Fiverr, Elance व Freelance.com आदी प्रमुख आहेत.\n← महाराष्ट्र केसरी विजय चौधरीला सरकारकडून नोकरी\nरक्षाबंधनाचे महत्व आणि माहिती →\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\nमाझिया जातीचा मज भेटो कोणी \nमाझिया जातीचा मजशी मिळेल \nकळेल तो सर्व समाचार \nसंतु म्हणे येथे पाहिजे जातीचे \nयेर गबाळाचे काम नाही \nआदिवासी बांधवांसोबत दिवाळी सण साजरा November 13, 2018\nप्रकृती जीवन (निसर्गोपचार ) चिकित्सा व अभ्यासक्रम October 31, 2018\nपक्षी अभयारण्यात महिनाभर अगोदरच परदेशी पाहुण्यांचे आगमन October 23, 2018\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1038", "date_download": "2019-03-22T10:56:14Z", "digest": "sha1:OXUKZGHVWCH4DRWTEOZ6QFTFZYRRKAO2", "length": 38502, "nlines": 224, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "महिला क्रिकेटमधील मिताली ‘राज’", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nमहिला क्रिकेटमधील मिताली ‘राज’\nअर्धेजग - कळीचे प्रश्न\nअर्धे जग women world कळीचे प्रश्न मिताली राज Mithali Raj\nभारतात क्रिकेट हा धर्म आहे. पण या धर्मात केवळ पुरुष क्रिकेटपटूंनाच मानाचं स्थान मिळालेलं आहे. मात्र गेल्या काही दिवसांत पुरुषांची मक्तेदारी असणाऱ्या क्रिकेटच्या या धर्मात सर्वार्थानं वेगळं असं चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कप्तान मिताली राजची मैदानावरील कामगिरी यासाठी कारणीभूत ठरली. आपल्या दमदार फलंदाजीच्या बळावर मितालीच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघानं भल्या भल्या संघांना पाणी पाजलं. एवढंच नाही, तर एक दिवसीय सामन्यांत सहा हजार धावा करून विश्वविक्रम आपल्या नावे करणारी मिताली ही पहिला महिला क्रिकेटपटू ठरली आहे.\nक्रिकेटच्या मैदानावर तळपणाऱ्या मिताली राजचा नृत्यांगना ते क्रिकेटपटू हा प्रवास खरं तर एखाद्या कथेप्रमाणेच होता, असं म्हणता येईल. राजस्थानमधील जोधपूरमध्ये एका तमिळ कुटुंबात जन्माला आलेली मिताली लहानपणापासून भरतनाट्यमचे धडे गिरवत होती. तिचे वडील, दोराय राज हे भारतीय वायू दलात अधिकारी होते. सैन्याची पार्श्वभूमी असल्यामुळे राज कुटुंबीयांना शिस्तीचं बाळकडूच लाभलेलं, पण मिताली मात्र याला अपवाद. सकाळी उशिरा उठण्याची तिची सवय मोडण्यासाठी म्हणून आई-वडिलांनी मितालीला तिच्या थोरल्या भावासोबत क्रिकेटचे धडे गिरवायला पाठवलं. आठ वर्षं नृत्याची आराधना करणाऱ्या मितालीला क्रिकेटच्या बॅटने भुलवलं आणि मग पायातल्या घुंगरांची जागा पॅड आणि बॅटनं घेतली. भरतनाट्यम शिकून नृत्यांगना होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मितालीने मग क्रिकेटच्या प्रेमापायी शास्त्रीय नृत्याला रामराम ठोकला. दहाव्या वर्षी क्रिक्रेटचे धडे गिरवायला सुरुवात करणारी मिताली अवघ्या १७ व्या वर्षी भारतीय संघात दाखल झाली. भारतीय महिला संघामध्ये अष्टपैलू खेळाडूची भूमिका साकारणारी मिताली उजव्या हातानं फलंदाजी तसंच, लेग ब्रेक गोलंदाजीही (पार्ट टाइम) करते.\nवायू दलातील सेवा पूर्ण झाल्यावर दोराय राज एका बँकेत नोकर��� करू लागले. त्या वेळी हैदराबादमधील सेंट जॉन्स स्कूलमधील क्रिकेट शिबिरात मितालीला दाखल करण्यात आलं. या क्रिकेट शिबिरात फारशा मुली नसल्यामुळे अनेकदा तिने मुलांसोबतच नेटमध्ये सराव केला. मितालीच्या भावापेक्षा मितालीमध्ये क्रिकेटपटूचे गुण असल्याचं दोराय राज यांचे मित्र ज्योती प्रसाद यांनी ओळखलं. तिच्यातील ‘गेम’ लक्षात आल्यामुळे तिनं शास्त्रशुद्ध क्रिकेटचे धडे गिरवावे, असं ज्योती प्रसाद यांनी दोराय राज यांना सुचवलं. परिणामी, सेंट जॉन्समधून मितालीला सिकंदराबाद इथल्या कीज गर्ल्स हायस्कूलमध्ये पाठवण्यात आलं. तेथील प्रशिक्षक संपतकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मितालीनं क्रिकेटचे धडे गिरवले. संपतकुमार अतिशिय शिस्तप्रिय होते. मितालीला साधारण एक वर्ष प्रशिक्षण दिल्यावर त्यांनी दोराय यांना बोलावून मितालीच्या प्रगतीबद्दल सांगितलं. मिताली भारताकडून क्रिकेट तर खेळेलच, शिवाय ती विक्रमही करेल अशी भविष्यवाणी संपतकुमार यांनी तेव्हाच वर्तवली होती. संपतकुमार यांचे ते शब्द आज खरे झालेले आपण सगळेच पाहत आहोत.\n१९९७ सालच्या संभाव्य भारतीय महिला क्रिकेट संघासाठी मितालीचं नाव जाहीर झालं, तरी अंतिम यादीत तिला स्थान मिळालं नाही. त्यावेळी तिचं वय होतं, केवळ १४ वर्षं. पण तेव्हापासून तिनं मागे वळून पाहिलेलं नाही. १९९९ मध्ये आर्यलंडच्या विरोधात मितालीनं आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक दिवसीय सामन्यातून पदार्पण केलं. या सामन्यात नाबाद ११४ धावांची खेळी तिनं साकारली. मितालीनं हे शतक केलं तेव्हा तिचं वय १७ वर्ष पूर्णही नव्हतं. इतक्या कमी वयात शतक करणारी आणि पदार्पणातच शतक ठोकणारी ती पहिला महिला क्रिकेटपटू. तर २००१-०२ मध्ये लखनौधील द. आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातून तिनं कसोटीत पदार्पण केलं. पहिल्या कसोटीत ती शून्यावर बाद झाली, पण पुढे जाऊन तिनं कसोटीमध्ये द्विशतक ठोकलं. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी आपल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडविरुद्ध २१४ धावांची खेळी तिनं साकारली. कसोटी सामन्यात सर्वोच्च धावसंख्या उभारणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या कॅरेन रोल्टनच्या २०९ धावांच्या खेळीला मागे सारत मितालीने हा पराक्रम आपल्या नावे केला. तिचा हा विक्रम पाकिस्तानच्या किरण बलुचने २४२ धावा करत मार्च २००४ मध्ये मोडला, तर २००६ साली ती पह��ला टी-२० चा सामना खेळली.\nवयाच्या २१ व्या वर्षी म्हणजे २००४ साली मितालीने भारतीय महिला क्रिकेट संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी पहिल्यांदा आपल्या खांद्यावर घेतली. कर्णधार बनणारी ती सर्वांत युवा खेळाडू होती. तिच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये २००६ साली पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्याची किमया करून दाखवली. १०० हून अधिक सामन्यांमध्ये तिने भारतीय महिला संघाचं नेतृत्व केलं आहे. इतर खेळाडूंच्या आयुष्यात येतो तसा बॅड पॅच मितालीच्या आयुष्यातही आला होता. इंग्लंडच्या दौऱ्यात झालेल्या खराब कामगिरीमुळे महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व तिच्याकडून काढून घेण्यात आलं. २००८ ते २०१२ या काळात कप्तानपदापासून तिला लांब राहावं लागलं, पण आपल्या कामगिरीनं २०१२ साली मितालीनं पुन्हा एकदा कप्तानपद मिळवलं ते आजतागायत.\nनुकत्याच झालेल्या महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानच्या संघाला धूळ चारणाऱ्या मितालीच्या संघाचं सगळ्यांनीच कौतुक केलं. एकीकडे बहुचर्चित भारतीय पुरुष संघानं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकपुढे अक्षरश: गुडघे टेकवले. त्याच वेळी भारतीय महिला संघानं वन डे वर्ल्ड कपमध्ये पाकचा ९५ धावांनी पराभव केला. पुरुष संघानं भारतीय क्रिकेटचाहत्यांना निराश केलेलं असताना त्याच वेळी कोणतीही अपेक्षा नसणाऱ्या, नपेक्षा फारशी दखल न घेतल्या जाणाऱ्या भारतीय महिला संघानं पाकला नमवण्याची कामगिरी करून दाखवली.\nत्यानंतर सध्या सुरू असणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत मितालीच्या संघाचं आव्हान संपुष्टात येणार असं वाटत असतानाच त्यांनी न्यूझीलंडच्या संघाचा तब्बल १८६ धावांनी धुव्वा उडवत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघानं सात बाद २६५ एवढी धावसंख्या उभारली होती. यात मितालीनं १०९ धावांचं योगदान दिलं होतं. न्यूझीलंड संघावर विजय मिळवणाऱ्या भारताच्या या रणरागिणींचा सामना पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाशी आज (२० जुलै रोजी) पडणार आहे.\nइंग्लंडमध्ये सुरू असणाऱ्या याच विश्वचषक स्पर्धेदरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात ६९ धावा करत एक दिवसीय सामन्यांत सहा हजारहून अधिक धावांचा टप्पा तिनं ओलां��ला. इंग्लंडची माजी क्रिकेटपटू शार्लेट एडवर्डने १९१ सामने आणि १८० डावांमधून ५९९२ इतक्या सर्वाधिक धावांचा विक्रम केला होता. हा विक्रम १८३ सामने आणि १६४ डावांमधून मोडण्याची कामगिरी करून मितालीनं सगळ्या जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे.\nभारतातर्फे कसोटी, एक दिवसीय आणि टी-२० या तिन्ही प्रकारात सर्वाधिक धावसंख्या उभारणारी ती एकमेव क्रिकेटपटू आहे. फलंदाजीतील तिच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे आणि नवनवीन विक्रमांमुळे ‘लेडी सचिन’ किंवा भारतीय महिला क्रिकेटमधील ‘तेंडुलकर’ अशी ओळख तिनं आज निर्माण केली आहे. मितालीच्या या कामगिरीचं कौतुक पुरुष खेळाडूंनीही केलं आहे. ‘तुला खेळताना पाहून खूप आनंद वाटतो’ या शब्दांत साक्षात क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने मितालीच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे.\nमितालीच्या नावावर असणारे विक्रम\n- विश्वचषक सामन्यांमध्ये सर्वोच्च धावसंख्या (१०४ चेंडूत नाबाद ९१) उभारणारी ती पहिली भारतीय क्रिकेटपटू. २००५मध्ये महिला विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड संघाविरोधात तिने ही कामगिरी केली होती. २०१३ च्या आयसीसी विमेन्स वर्ल्ड कपमध्ये हरमनप्रीत कौरने १०९ चेंडूत १०७ धावा करून मितालीचा हा विक्रम आपल्या नावे केला.\n- कसोटी, एक दिवसीय आणि टी-20 अशा सर्व प्रकारांत धावा करून आपली दखल घ्यायला भाग पाडणारी मिताली भारतीय महिला क्रिकेटमधील ‘तेंडुलकर’ म्हणून ओळखली जाते.\n- सलग सात अर्धशतकं आपल्या नावावर करणारी ती एकमेव क्रिकेटपटू आहे.\n- विश्वचषक स्पर्धेत एक हजारहून अधिक धावा करणारी ती पहिली भारतीय आणि पाचवी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू आहे.\n- एक दिवसीय सामन्यांमधून सहा हजार धावा करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे.\n- क्रिकेटमधील तिच्या कामगिरीची दखल घेत २००३ मध्ये भारत सरकारने अर्जुन पुरस्कार देत तिचा सन्मान केला.\n- २०१५ साली पद्मश्री हा सर्वोच्च मानापैकी एक पुरस्कार तिला प्रदान करण्यात आला.\n- वन डे क्रिकेटमध्ये ६०२८ ही सर्वाधिक धावसंख्या मितालीच्या नावावर आहे.\n- भारतीय संघाला विजय मिळवून देताना ७५.७२ ही मितालीची सरासरी आहे.\n- भारतीय महिला क्रिकेटमध्ये एक दिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक शतके मितालीच्या नावावर आहेत.\n- मितालीने विक्रमी २३ शतकी भागीदारी रचल्या आहेत.\n- नुकत्याच झालेल्या न्यू्झीलंडविरुद्धच्या सामन्यात मितालीनं विक्रमी सहावं शतक केलं.\n- विस्डेन इंडिया क्रिकेटर पुरस्कार जिंकणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे.\n- २०१० साली आयसीसी वर्ल्ड रँकिंगमध्ये प्रथम स्थान.\n- मितालीचा जन्म तीन तारखेला (डिसेंबर) झालेला असल्यामुळे तिचा जर्सी क्रमांक तीन आहे.\n- आपल्या क्रिकेट कारकीर्दीत कसलाही अडथळा येऊ नये म्हणून ३४ वर्षीय मितालीनं अजूनपर्यंत लग्न केलेलं नाही.\n- तिचे कुटुंबीय तिला प्रेमानं ‘मितू’ म्हणतात.\nलेखिका मुक्त पत्रकार आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\n​​​​​​​‘पुन्हा स्त्री उवाच’ : स्त्रीवादाच्या संदर्भातले विचार मांडण्यासाठी वेबसाइट\nऐंशी-नव्वदच्या दशकात महाराष्ट्रात ‘स्त्री उवाच’ ही संघटना कार्यरत होती. काही काळानं ती बंद झाली. या चळवळीचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी आणि या चळवळीचे मासिक पुन्हा त्रैमासिक स्वरूपात ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी स्त्रीवादी कार्यकर्त्या वंदना खरे यांनी पुढाकार घेतला आहे. कालच्या ८ मार्चला ‘पुन्हा स्त्री उवाच’ ही वेबसाईट सुरू झाली आहे.......\nभाजपने लोकसभा आणि विधानसभेत बहुमत असूनही महिलांना ३३ टक्के आरक्षण का दिले नाही\nभारताच्या संसदेत महिला प्रतिनिधित्व फक्त १२ टक्के आहे. शेजारी असलेल्या नेपाळमध्ये २९.५ टक्के महिलांचे प्रतिनिधित्व आहे. अफगाणिस्तानमध्ये २७.६ टक्के आहे. पाकिस्तानमध्ये २०.६ टक्के आहे. तर बेल्जियम, मेक्सिकोमध्ये ५० टक्के महिलांचे प्रतिनिधित्व आहे. जर्मन, ऑस्ट्रेलियामध्ये ४० टक्के महिलांचे प्रतिनिधित्व आहे.......\nस्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन\nज्या स्त्रीला या अंधश्रद्धेमधून बाहेर काढायचंय, ती असुरक्षित आहे. तिला बहुधा कायमची आर्थिक विवंचना आहे. तिला एका बाजूला सासरची मानसिकता जोपासावी लागते. ��ौटुंबिक प्रेम आणि जिव्हाळा कायम ठेवण्याचं कामही तिलाच करावं लागतं; आणि ही सगळी तारेवरची कसरत करत असताना स्वत:च्या विवेकाचं स्वत्वही जपावं लागतं. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी तयार होणारी भगिनी ही एक अधिक अवघड लढाई लढत असते.......\nभाऊ पाध्यांचा स्त्री-तिरस्काराचा ‘राडा’\nपितृसत्ता आणि त्यातून निघालेल्या मर्दानगी आणि स्त्रीत्वाच्या संकल्पनांना आपण आव्हान करत नाही, त्यासंबंधीची सार्वजनिक चर्चा घडत नाही, तोपर्यंत स्त्रियांवरील हिंसेचं सातत्य टिकून राहतं. रस्त्यावरच्या हिंसक झुंडींमध्ये तरुणांचा प्रवेश होतो तरी कसा, याचं उत्तर मात्र या कादंबरीत मिळतं. कादंबरीतली स्त्रीपात्रं पूर्णपणे झाकोळलेली आहेत, त्यांना काही आवाजच नाही.......\nतीन शॉर्टफिल्म : महिलांच्या सामाजिक स्थितीवर परखड आणि अचूक भाष्य करणाऱ्या\n‘ज्यूस’, ‘नयनतारा नेकलेस’, ‘नेकेड’ या तीनही शॉर्टफिल्ममध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे या कथा महिलांभोवती फिरतात. सामाजिक वास्तवाला हात घालताना या तीनही शॉर्टफिल्म प्रत्येकाला स्वतःच्या आत डोकावून पाहण्यास प्रवृत्त करतात. या शॉर्टफिल्म महिलांच्या सामाजिक स्थितीवर परखड आणि अचूक भाष्य करतात. जळजळीत समाजवास्तव मांडण्याचं काम करतात.......\n‘दारिद्र्याच्या शोधयात्रे’त मला भेटलेल्या महिला...\nमहिला दिनाच्या दिवशी महिलांच्या प्रश्नावर चर्चा होते. दुर्दैवाने बोलका वर्ग असलेल्या महिला या जास्त मध्यमवर्गात असल्याने महिलांच्या प्रश्नाची जास्त चर्चा ही मध्यमवर्गीय परिघात फिरत राहते. उपेक्षित वर्गातील महिलांचे प्रश्न या दिवशी फारशे चर्चिले जात नाहीत. मागील वर्षी मी महाराष्ट्रातील दारिद्र्याचा अभ्यास करण्यासाठी २४ जिल्ह्यातील १२५ गावांना भेटी दिल्या. या शोधयात्रेत मी शेकडो महिलांशी बोललो.......\nमुलांचं लैंगिक शोषण ही घृणास्पद व भयावह गोष्ट आहे\nमुलांचं लैंगिक शोषण ही घृणास्पद व भयावह गोष्ट आहे. बऱ्याचदा असं होऊ शकतं याची आपल्याला कल्पनाही नसते. अशा घटनांनी मुलांसोबतच त्यांचे पालकदेखील खचून जातात. परंतु खचून जाण्यापेक्षा किंवा वास्तव्य नाकारण्यापेक्षा त्याविषयी अधिकाधिक जागरूकता बालक व पालकांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे.......\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\nतुमचं मू�� कुपोषित असो अगर नसो, मात्र त्यांना चांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हरकत नाही. पैसे देऊन बाजारातील निकृष्ट पदार्थ खाण्यापेक्षा चुरमुरे-फुटाण्यांची गोडी न्यारीच असणार आहे. ‘आपल्या मुलाचं आरोग्य आपल्या हाती’ या उक्तीची कृती पालक करतील, तेव्हा कुषोषणाचे मुद्दे संपुष्टात येतील हे नक्की. आजची बालकं उद्याचं भविष्य आहे.......\nपालकांना ‘संगोपना’चं भान किती आहे, यावर बाळाची जडणघडण अवलंबून असते\nमुलांचं स्मित हास्य ही पालकांप्रती असलेल्या विश्वासाची निशाणी आहे. अनुकरणयोग्य असं वर्तन, सुसंवाद ठेवणं, समजून घेणं, त्यांच्यातला एक होऊन मैत्रीचं नातं निर्माण करणं हे पालकांच्या हाती आहे. याचा मुलांच्या जडणघडणीवर परिणाम पडतो. आपलं मूल भविष्यात मनमोकळं बोलणारं, आत्मविश्वासानं वावरणारं असायला हवं, तर हे सगळं दक्षतापूर्वक करायला हवं. असं केलं तर प्रत्येक मूल मुक्त आकाशात झेपावेल.......\nजेव्हा एक ‘आशा कार्यकर्ती’ सरपंच होते आणि गावकरी त्यांच्या कामाचं महत्त्व जाणतात तेव्हा...\nसुरेखाताईं सरपंच असूनही त्यांचा वावर कुठंही मिरवण्यापुरता मर्यादित नव्हता की, त्यात कुठलंही पुढारलेपण नव्हतं. उलट त्या कार्यकर्तीच्याच उत्साहानं रक्ततपासणीच्या शिबिराकडे लक्ष देऊन होत्या. प्रत्येकीची विचारपूस करत होत्या आणि त्यांना आग्रहानं अल्पोहार घेण्यास सांगत होत्या. रक्ततपासणी ही काय मोठी भानगड असं कुणालाही वाटू शकतं, पण मोबाईलची रेंजही न मिळणारं हे गाव आहे.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%20%E0%A4%91%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2", "date_download": "2019-03-22T10:43:52Z", "digest": "sha1:RMIIGWA72HGMBUK75KIRXEYOHJQYDMAS", "length": 6492, "nlines": 123, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nब्रिग ब्रदर इज वॉचिंग यू\nजानेवारी २०१७ च्या सुरुवातीला अमेरिकेमध्ये जॉर्ज ऑर्वेलची ‘1984’ ही कादंबरी अचानक अॅमेझॉनच्या ‘बेस्टसेलर’ यादीत गेली. याला कारण होती अमेरिकेतील विद्यमान राजकीय परिस्थिती. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून अमेरिकनांन�� पदोपदी ‘1984’ची आठवण येत आहे. भारतात काही अजून ‘1984’ बेस्टसेलर झालेली नाही. पण भारतातली विद्यमान राजकीय परिस्थिती अमेरिकेपेक्षा फारशी वेगळी नाही.......\nनेमकेपणाने सांगायचे तर विज्ञानाचे शिक्षण याचा अर्थ विवेकी, चिकित्सक व प्रयोगशील प्रवृत्ती अंगी बाणवणे असाच असला पाहिजे. विचारांची अशी पद्धत जिच्यात केवळ माहितीची जंत्री नसेल आणि ती कोणत्याही समस्येच्या निवारणासाठी वापरता येईल. हे सर्व याच शब्दांत मांडले तर विज्ञानाचे शिक्षण नसल्यामुळे अपराधीपणाची भावना असणारा माणूस हे सर्व मान्य करेल.......\nब्रिग ब्रदर इज वॉचिंग यू\nजॉर्ज ऑर्वेलची ‘1984’ ही कालातीत राजकीय भाष्य करणारी कादंबरी सत्तेचा विचार उघड करणारं अद्भुत वास्तव-कथन म्हणजे 1984 सत्तेचा विचार उघड करणारं अद्भुत वास्तव-कथन म्हणजे 1984 माणसाच्या नैसर्गिक विपर्यासालाच अंतिम, सत्य व समर्थनीय ठरवणारी सत्ता, त्यातून घडत जाणारी बिनचेहर्‍याची माणसं आणि यात नैसर्गिक संवेदनशीलतेला पडत जाणारा भकासपणाचा विळखा ही कादंबरी कथानकाबरोबर अधिकाधिक घट्ट करत जाते.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/yeil-dukkha-jehi/", "date_download": "2019-03-22T10:48:32Z", "digest": "sha1:5276LQICZMTUBHAHDFENVAOWFVBY5WCS", "length": 8739, "nlines": 132, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "येईल दुःख जेही, त्याला बघून घेऊ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeऑडिओयेईल दुःख जेही, त्याला बघून घेऊ\nयेईल दुःख जेही, त्याला बघून घेऊ\nमित्रांनो, “येईल दुःख जेही, त्याला बघून घेऊ” ही मराठी गझल आपल्यासाठी सादर करीत आहे.\nमराठी गझल आवडली तर share करायला विसरू नका.\n“माझी डायरी ” या आपल्या चॅनलला अवश्य Subscribe करा.\n“माझी डायरी” आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे.\n\"माझी डायरी\" मित्रानो, मी माझ्यासाठी लिहीत आलो आहे…पण आता असं वाटतंय कि \"माझी डायरी\" खुली करावी आणि म्हणून मी या ठिकाणी माझ्या कविता आणि गझल सादर करण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. मी शब्दांच्या लाटांवरती, शोधत बसतो तिजला,अन् अर्थाच्या पैलतिरी ती, मला खुणावत असते.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पद���र्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nविविध रंगांचा वापर करुन आपलं जीवन समृद्ध करुया..\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nप्रसिध्द छायाचित्रकार धनेश रामचंद्र पाटील यांचे सदर\nरेल्वेची अद्भुत आणि रंजक सफर\nलेखक डॉ. हेमंत पाठारे, डॉ. अनुराधा मालशे\nब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) यांचे अत्यंत लोकप्रिय सदर...\nसदर लवकरच येत आहे....\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/sahitya", "date_download": "2019-03-22T11:33:36Z", "digest": "sha1:N5UZXHWKRA55P3PI5L3RI3NIPLKRG4TC", "length": 12888, "nlines": 195, "source_domain": "baliraja.com", "title": " अक्षरशेती | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / लेखनस्पर्धा-२०१८ / अक्षरशेती\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\n07 - 03 - 2019 इजरायल कृषी अभ्यास दौरा : अंतरिम निष्कर्ष : भाग १ गंगाधर मुटे 74 1\n12 - 06 - 2014 ��ाझे फेसबूक स्टेटस गंगाधर मुटे 33,207 137\n12 - 02 - 2019 ५ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन.... जाणीवांची समृध्द अनुभूती ravindradalvi 78\n18 - 08 - 2011 वादळाची जात अण्णा गंगाधर मुटे 3,302 7\n09 - 03 - 2014 गझलविश्वाची परिभाषा बदलणारा गझलसंग्रह - श्री राज पठाण संपादक 1,328 1\n10 - 03 - 2014 \"माझी गझल निराळी\" प्रस्तावना - श्री सुधाकर कदम संपादक 1,341 1\n14 - 08 - 2013 लोकशाहीचा अभंग गंगाधर मुटे 2,082 4\n22 - 06 - 2011 रे नववर्षा गंगाधर मुटे 1,477 2\n23 - 02 - 2013 नागपुरी तडका - ई पुस्तक गंगाधर मुटे 47,484 32\n10 - 11 - 2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-२ गंगाधर मुटे 851 1\n25 - 07 - 2016 भाषेच्या गमती-जमती : भाग-१ गंगाधर मुटे 918 1\n28 - 05 - 2013 अन्नधान्य स्वस्त आहे गंगाधर मुटे 1,553 3\n21 - 10 - 2014 शेतीला लुटण्यासाठी शस्त्र पाजवणे म्हणजे दिवाळी गंगाधर मुटे 1,773 4\n15 - 02 - 2013 पलंग मोडून व्हता : नागपुरी तडका गंगाधर मुटे 3,860 5\n30 - 01 - 2015 बायल्यावाणी कायले मरतं : नागपुरी तडका गंगाधर मुटे 1,144 1\n29 - 05 - 2015 'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका गंगाधर मुटे 2,187 4\n27 - 12 - 2014 नमन श्रमदेवाला... गंगाधर मुटे 1,716 2\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट ��ॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/news-2/", "date_download": "2019-03-22T10:30:47Z", "digest": "sha1:BLLQSHZT3RAB7OF66U5EW7GVSQOKO6BA", "length": 5060, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कर्जमाफीनंतर आता शेतजमीन परत मिळण्यासाठी आंदोलन", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nकर्जमाफीनंतर आता शेतजमीन परत मिळण्यासाठी आंदोलन\nमुंबई – कल्याण जवळील नेवाली विमानतळासाठी दिलेली जमीन परत मिळावी यासाठी सुरु झालेल्या आंदोलनाला गुरुवारी हिंसक वळण लागले आहे. आक्रमक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांना पेटवून दिले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनाही शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांनी पोलिस आयुक्तांवरही हल्ला केला. घटनास्थळी अजूनही तणावाची स्थिती आहे.\nपोलिसांची गाडी पेटवून दिली\nनेवाळी विमानतळासाठी बळजबरीने जमीन संपादित केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलकांनी अनेक वाहनांना आगीच्या भक्षस्थानी दिल्यामुळे ठाणे-बदलापूर मार्ग ठप्प झाला आहे. डोंबिवली – बदलापूर पाइपलाइन रोडवर डावलपाडा येथे पोलिसांच्या गाडीलाही आंदोलकांनी पेटवून दिले.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nसत्ताधारी भाजपने पुणेकरांना कर्जबाजारी केले विरोधी पक्षांची टीका\nघोरपडींची अवैध विक्री करण���ऱ्या इसमाला सोलापुरात अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://vechak.org/gamabhana/30", "date_download": "2019-03-22T10:53:01Z", "digest": "sha1:7EK746IBTUYIO3RZQ7H56GKIECCCHA3K", "length": 16198, "nlines": 86, "source_domain": "vechak.org", "title": "काही उत्तरं : (आंबेकर, गोखले, आपटे, गोगटे) | वेचक", "raw_content": "\nग म भ न »\nकाही उत्तरं : (आंबेकर, गोखले, आपटे, गोगटे)\nग म भ न\nसंयुक्त व्यंजनांचं (जोडाक्षरांचं) लेखन*\nपुणे विद्यापीठ निवडणूक वाङ्मय : एक बातमीपत्र\nमराठीतील काही दिवंगत मंडळी\nमराठीत इ-ई, उ-ऊ भेद आवश्यक आहे काय\n-ईल, -एल आणि -ला गेला*\nऱ्हस्व आणि दीर्घ : आठवल्यांचं प्रतिपादन\nरमेश देशपांडे ह्यांना उत्तरे*\nपुन्हा एकदा रोमन लिपी\nसंयुक्त क्रियापद : एक भानगड\n'फक्त' आणि 'च' (आणि 'सुद्धा')\n'ठोकून दिलें होतें असणार'\nकृ. सा. न. वि. वि., क. लो. अ. हे. वि., थो. न. ल. आ.\nकंप्यूटरवर मराठी : 'हा सूर्य, हा जयद्रथ \nकाही उत्तरं : (आंबेकर, गोखले, आपटे, गोगटे)\nनारद आणि मराठी लेखक\nकाही उत्तरं : (आंबेकर, गोखले, आपटे, गोगटे)\nश्री. अजय आंबेकर (नांदेड) यांनी वाक्यातल्या शब्दक्रमाकडं लक्ष वेधण्यासाठी काही वाक्यं सुधारून दाखवली आहेत. ती अशी :\n१. मूळ : केंद्र सरकार व आंदोलन नेते यांच्यांत गेल्या पाच वर्षांपासून भिजत पडलेल्या आसाम समस्येवर एक करार करण्यात येणार आहे.\nसुधारित : गेल्या पाच वर्षांपासून भिजत पडलेल्या आसाम समस्येवर केंद्र सरकार व आंदोलन नेते यांच्यांत एक करार करण्यात येणार आहे.\n२. मूळ : दर महिन्याला मान्यवर नेते, साहित्यिक यांच्या भरीव कार्याचा आढावा घेण्याचा विशाखाने सुरू केलेला हा उपक्रम खरोखरच वाचकांना वेगळा आनंद देणारा आहे. (राजा राजवाडे/ ललित, ऑगस्ट ८५)\nसुधारित : मान्यवर नेते, साहित्यिक यांच्या भरीव कार्याचा दर महिन्याला आढावा घेण्याचा विशाखाने सुरू केलेला हा उपक्रम वाचकांना खरोखरच वेगळा आनंद देणारा आहे.\n३. मूळ : 'श्री. विष्णुशास्त्री चिपळूणकर' या एका अज्ञात लेखकाने लिहिलेल्या व १८९४ साली प्रसिद्ध झालेल्या चरित्रग्रंथाची ओळख करून देणारा श्री. रघुपती भट यांचा लेख विष्णुशास्त्री यांच्याबद्दलची बरीच नवी माहिती पुरविणारा आहे. (उक्त संदर्भ)\nसुधारित : एका अज्ञात लेखकाने लिहिलेल्या व १८९४ साली प्रसिद्ध झालेल्या 'श्री. विष्णुशास्त्री चिपळूणकर' या चरित्रग्रंथाची.....\nआंबेकरांचा मुद्दा हा की वाक्यातल्या शब्दांचा क्रम असा असला पाहिजे की ज्यामुळं 'वा��न करताना अर्थ समजावयास सोयीचे जावे.' दुसऱ्या शब्दांत, वाक्यातले शब्द दूरान्वित असू नयेत. त्यांचं म्हणणं योग्य आहे. वाक्यात भर कोणत्या शब्दांवर आहे यामुळं या सामान्य तत्त्वाला क्वचित् मर्यादा पडेल एवढंच. पण एकंदरीनं वाक्यार्थ विनासायास आणि असंदिग्ध रीतीनं कळावा अशी लेखकानं काळजी घेतली पाहिजे; कारण संदिग्धता हा काव्याचा गुण असला तरी इतर वाङ्मयाचा दोष आहे. हेतुपुरःसर संदिग्धता निर्माण केली असली, आणि तिनं अन्य काही फळं मिळत असलं तर गोष्ट वेगळी. पण आंबेकरांनी उद्धृत केलेली उदाहरणं अशी नाहीत. खरं तर चांगलं वाक्य म्हणजे लघुतम निबंध/ ग्रंथ होय आणि चांगला निबंध/ ग्रंथ म्हणजे महत्तम वाक्य होय. म्हणून चांगलं वाक्य लिहिता येणं हा निबंध/ ग्रंथ लिहिण्याचा पाया आहे. या गोष्टीची जाण फारच थोड्यांना असलेली आढळते. त्या थोड्यांपैकी आंबेकर एक आहेत.\nआंबेकरांचा आणखी एक मुद्दा 'की' या (उभयान्वयी) अव्ययाच्या संबंधात आहेः स्वल्प विराम या शब्दाच्या मागं की पुढं लिहावा बोलताना विराम आधी येतो. आमच्या मते शब्दाच्या मागं किंवा पुढं - - कुठंच स्वल्पविरामची आवश्यकता नाही. सामान्यतः विरामचिन्ह वाक्याच्या अंती आवश्यक समजावं; वाक्याच्या मधे अपरिहार्य असेल तर, म्हणजे विरामचिन्ह न योजल्यास अर्थबोधाला अडचण येत असेल तर, योजावं. बोलण्यातल्या थांबण्याशी लिहिण्यातल्या विरामचिन्हांचा संबंध जोडायचा झाला तर विरामचिन्हांची गर्दीच गर्दी होईल आणि वाचनात त्यांचाच अडथळा वाटू लागेल.\nश्री. वि. वा. गोखले (धारवाड) यांना जिज्ञासा आहे की 'रहाणे/ राहणे/ राहाणे, पहाणे/ पाहणे/ पाहाणे' या पर्यायांत कोणता पर्याय योग्य आहे\nगोखल्यांनी दिलेल्या पर्यायांत पहिले दोन पर्याय (राहतो/ रहातो, पाहतो/ पहातो, वाहतो/ वहातो,) दामल्यांनी मान्य केले आहेत (शास्त्रीय मराठी व्याकरण, सं. अर्जुनवाडकर, पान ३६१.)\nमराठी महामंडळाच्या नियमांत केवळ पहिला पर्याय स्वीकारलेला आहे ('राहतो,पाहतो,वाहतो) पण आज्ञार्थात 'राहा/ रहा, पाहा/ पहा, वाहा/ वहा' असा विकल्प दिला आहे. पाणिनीय व्याकरणातलं एक तत्त्व आहे. 'यथोत्तरं मुनीनां प्रामाण्यम्, 'अर्थात् पूर्वोत्तर प्रमाणभूत ग्रंथकारांच्या मतांत विरोध असेल तर पुढच्याचं मत ग्राह्य. तेव्हा महामंडळाची आज्ञा ऐकावी.\nडॉ. ना. रा. आपटे (पुणे) यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.\n'आली आहे, झाली आहे, केली आहे' यांच्या जागी 'आलीय, झालीय, केलीय' असं लिहिण्याचा प्रघात पडत चालला आहे, - इंग्रजीत सांगायचं झाल्यास, असा प्रघात 'हॅज्कम्टुस्टे' (has come to stay) 'पंतोजींनी, निदान मेजावर तरी, छडी आपटावी ही प्रार्थना \nआपट्यांनी यात नमूद न केलेला पर्यायी प्रघात 'आलीये (य्ये), झालीये (य्ये) केलीये (य्ये)' असा आहे. या प्रघातांना आपण मराठीतले संधी म्हणू. बोलण्यात संधी प्रत्येकच भाषेत होत असतात. संस्कृतात ते लिहिण्यातही करण्याची प्रथा आहे. अशी प्रथा मराठीत नाही आणि ती नाही हे वाचनसौकर्याच्या द्दष्टीनं इष्टही आहे. तेव्हा सामान्यतः संधिविरहित लेखन करीत असताना विशिष्टच शब्दांचा संधी करणं हे सुसंगत नाही.\nदादोबांनी लेखनाचे नियम सांगताना प्रथमच असा नियम घालून दिला आहे की प्रत्येक शब्द दुसऱ्या शब्दाहून अलग लिहावा. महामंडळाचे पंडित हा नियम सांगायला विसरले.\nआमच्या हातात छडीबिडी काही नाही. काय आपटणार हा तर 'आपट्यां'चा अधिकार\nश्री. म. ना. गोगटे (मुंबई) यांनी पत्र लिहून आमच्या 'कंप्यूटरवर मराठीः हा सूर्य, हा जयद्रथ ' (ललित, एप्रिल ८६) या लेखावर टीकाटिप्पणी केली आहे; आणि 'मराठीसाठी रोमन लिपी' या आपल्या भूमिकेचं पुन्हा समर्थन केलं आहे. ऑक्टोबर ८४-च्या अंकात या विषयावर त्यांचं एक सविस्तर पत्र प्रकाशित झालं आहे, आणि त्यांचं याविषयीचं समग्र वाक्य घेऊन आम्ही एक सविस्तर लेख यापूर्वी लिहिला आहे. (ललित, जानेवारी ८५.) या लेखात ज्याचा परामर्श केलेला नाही असा मुद्दा त्यांच्या या ताज्या पत्रात आम्हांला आढळला नाही. त्यामुळं त्यांचं पत्र किंवा त्यातले मुद्दे आणि आमचं उत्तर असा प्रपंच करणं आता पुनरुक्ती होईल. गोगट्यांच्या कळकळीविषयी आणि मतस्वातंत्र्याविषयी आम्हांला आदर आणि कदर आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा\n‹ कंप्यूटरवर मराठी : 'हा सूर्य, हा जयद्रथ ' वर नारद आणि मराठी लेखक ›\nग म भ न\nप्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर\n© (२०११) हे संकेतस्थळ सुशान्त शंकर देवळेकर ह्यांनी केलं आहे.\nविविध लेखकांनी लिहिलेला मजकूर घालताना आवश्यक तिथे लेखकांची अनुमती घेतलेली आहे. अशा लेखनाचे सर्व अधिकार त्या लेखकांकडेच आहेत.\nमनीष बावकर, सुबोध केंभावी, श्रद्धा काळेले, सुप्रिया म्हात्रे, शल्मली पितळे, आशिष आल्मेडा, चिन्मय धारूरकर\nह्या मित्रांनी केलेलं विविध प्रकारचं साहाय्य आभार मानण्यापली���डलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://vechak.org/gamabhana/31", "date_download": "2019-03-22T10:53:20Z", "digest": "sha1:YLRIQK2Q6AAIHLFEGBURKLFYBKVFISDY", "length": 24211, "nlines": 94, "source_domain": "vechak.org", "title": "नारद आणि मराठी लेखक | वेचक", "raw_content": "\nग म भ न »\nनारद आणि मराठी लेखक\nग म भ न\nसंयुक्त व्यंजनांचं (जोडाक्षरांचं) लेखन*\nपुणे विद्यापीठ निवडणूक वाङ्मय : एक बातमीपत्र\nमराठीतील काही दिवंगत मंडळी\nमराठीत इ-ई, उ-ऊ भेद आवश्यक आहे काय\n-ईल, -एल आणि -ला गेला*\nऱ्हस्व आणि दीर्घ : आठवल्यांचं प्रतिपादन\nरमेश देशपांडे ह्यांना उत्तरे*\nपुन्हा एकदा रोमन लिपी\nसंयुक्त क्रियापद : एक भानगड\n'फक्त' आणि 'च' (आणि 'सुद्धा')\n'ठोकून दिलें होतें असणार'\nकृ. सा. न. वि. वि., क. लो. अ. हे. वि., थो. न. ल. आ.\nकंप्यूटरवर मराठी : 'हा सूर्य, हा जयद्रथ \nकाही उत्तरं : (आंबेकर, गोखले, आपटे, गोगटे)\nनारद आणि मराठी लेखक\nनारद आणि मराठी लेखक\nनारायणनामाचा गजर करीत, भगवल्लीलांचे पवाड गात गात नारद मुनी त्रिखंडात संचार करीत. साथीला गळ्यात अडकवलेली वीणा. स्वयंभू संगीत. संगीत हे त्यांच्या हिशेबी एक साधन होतं. भक्तीचं साधन. 'कांही आपण तरावया गावें' ही वृत्ती. 'वेडें वाकुडें गाईन परी तुझा म्हणवीन ' हा बाणा. संगीताचे धडे घेण्याचा प्रश्नच नव्हता. सवाई गंधर्व पुण्यतिथीला त्यांना थोडीच हजेरी लावायची होती\nरस्त्याच्या कडेनं कण्हण्याचा आवाज आला. मुनींनी तिकडं दृष्टी वळवली. काही पुरुष, काही स्त्रिया अशी मंडळी एका झाडाखाली विव्हळत पडली होती. मुनींचे पाय तिकडं वळले. अपघात वगैरे काही असेल काय पण जवळपास एस. टी. किंवा अन्य काही वाहन दिसत नव्हतं. पडलेल्या लोकांची दशा दयनीय होती. कुणाचा हात तुटला आहे, कुणाचा पाय. कुणाच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. तुटलेले नाक, कान, - आणखी पुष्कळ प्रकार. काही तर मृतप्राय. मुनींनी जवळ जाऊन त्यांची विचारपूस केली.\n कुणी तुमची अशी दशा केली 'मुनींची करुणार्द्र दृष्टी पाहून त्या लोकांना धीर आला. त्यांतला एक माणूस उठून झाडाला पाठ देऊन बसला. सुस्कारे टाकीत तो म्हणाला :\n'साधूमहाराज, आम्ही आहोत राग आणि रागिण्या. तो कुणी नारद म्हणून आहे ना, तो वाटेल तसा बेसूर, बेताल गात असतो. त्यामुळं आमची ही अशी अवस्था झाली आहे. तुम्ही भले दिसता. कुठं तो भेटला तर सांगा : बाबा रे, नीट गा. नाहीतर गाऊ नको उपकार होतील. पाया पडतो आम्ही तुझ्या उपकार होतील. पाया पडतो आम्ही तुझ���या \nनारदाच्या गाण्यामुळं रागरागिण्यांची झाली तशी अवस्था झालेली मराठी वाक्यं आज जागोजाग भेटतात. वाक्य ही काही काळजीकाट्यानं करायची निर्मिती आहे हे या वाक्यांच्या जनकांना माहीत नसावं. ' वेडें वाकुडें लिहीन परी लेखकु म्हणवीन ' हा त्यांचा वाणा असावा. त्यांना वाक्यांचा निरोप कोण पोचवणार म्हणून आम्ही हे काम अंगावर घेतलं. त्यांच्या हातून दुर्दशा झालेली काही वाक्य पाहिली की त्यांच्या कर्तृत्वाची कल्पना येईल.\n१. आम्ही चौघेजण मिळून एका स्वतंत्र फिल्म कंपनीची स्थापना करायचं ठरवलं आहे.' (शांतारामा ८६)\nया वाक्यात काय गडबड आहे पाहू या. 'आम्ही एका स्वतंत्र फिल्म कंपनीची स्थापना करायचं ठरवलं आहे,' असं वाक्य असतं तर काही अडचण नव्हती. 'आम्ही' हा 'ठरवलं' याचा कर्ता, तृतीया विभक्ती, - असा सुरळीत संबंध जुळला असता. पण 'चौघेजण' हा शब्द प्रथमेत आहे; तो 'आम्ही' या शब्दाशी समानाधिकरण असल्यामुळं इथं 'आम्ही' ही प्रथमा घेणं भाग आहे. ('मी, आम्ही' ही रूपं संदर्भानुसार प्रथमेची किंवा तृतीयेची ठरतात.) ती प्रथमा घेतली की 'ठरवलं ' हे कर्मणी रूप रुसतं. त्याला कर्त्याची तृतीया हवी असते. 'चौघांजणांनी' असं तृतीयेचं रूप योजलं तर ही अडचण दूर होते. ' मी, आम्ही ' ही रूपं प्रथमेची की तृतीयेची असा संदेह वाटेल तेव्हा त्यांच्या जागी असा शब्द योजून पाहावा की ज्याची या विभक्तींची रूपं वेगवेगळी होतात. जसं : 'ते' ही प्रथमा; ' त्यांनी तृतीया या वाक्यात 'ते चौघेजण' पाहिजे की 'त्यांनी त्या चौघांजणांनी पाहू या. 'आम्ही एका स्वतंत्र फिल्म कंपनीची स्थापना करायचं ठरवलं आहे,' असं वाक्य असतं तर काही अडचण नव्हती. 'आम्ही' हा 'ठरवलं' याचा कर्ता, तृतीया विभक्ती, - असा सुरळीत संबंध जुळला असता. पण 'चौघेजण' हा शब्द प्रथमेत आहे; तो 'आम्ही' या शब्दाशी समानाधिकरण असल्यामुळं इथं 'आम्ही' ही प्रथमा घेणं भाग आहे. ('मी, आम्ही' ही रूपं संदर्भानुसार प्रथमेची किंवा तृतीयेची ठरतात.) ती प्रथमा घेतली की 'ठरवलं ' हे कर्मणी रूप रुसतं. त्याला कर्त्याची तृतीया हवी असते. 'चौघांजणांनी' असं तृतीयेचं रूप योजलं तर ही अडचण दूर होते. ' मी, आम्ही ' ही रूपं प्रथमेची की तृतीयेची असा संदेह वाटेल तेव्हा त्यांच्या जागी असा शब्द योजून पाहावा की ज्याची या विभक्तींची रूपं वेगवेगळी होतात. जसं : 'ते' ही प्रथमा; ' त्यांनी तृतीया या वाक्यात 'ते चौघेजण' पाहिजे की 'त���यांनी त्या चौघांजणांनी ' अशा तुलनेनं मुद्दा उलगडतो.\n२. सर्व हालचालींची सातारा, सोलापूर, कराड, तासगाव, वडूजवरून खबर सातारचा कलेक्टर, पुण्याचा कमिशनरमार्फत मुंबई प्रांताचे गव्हर्नरकडे जाई.'\n(सकाळ ६-७-८६ पान ९.)\nहे वाक्य आहे 'मुलखावेगळा राजा' या प्रकाशनाच्या वाटेवर असलेल्या पुस्तकातलं.\nया वाक्यात 'हालचालींची' आणि 'खबर' या विशेषण-विशेष्यांमध्ये विनाकारण फार अंतर पडलं आहे; आणि ते अशा शब्दांमुळं पडलं आहे की ज्यांचा संबंध क्रियाविशेषण या नात्यानं 'जाई' या क्रियापदाशी आहे. तेव्हा पहिली सुधारणा : 'खबर' हा शब्द 'हालचालीची' या विशेषणापाठोपाठ योजावा.\n'वरून' या अव्ययाचा संबंध 'सातारा सोलापूर, कराड, तासगाव, वडूज' या सर्वांशी अभिप्रेत आहे. प्रत्यक्षात हे अव्यय केवळ 'वडूज' याला जोडलं आहे. सुधारणा: 'सातारा ....... वडूज यांवरून/ या गावांवरून' ('गावांहून' अधिक चांगलं.)\n'मार्फत' या अव्ययाची अशीच परिस्थिती आहे. सुधारणा : .... कमिशनर यांच्यामार्फत.'\n'प्रांताचे' आर्ष मराठी. 'प्रांताच्या' असं सामान्य रूप आजच्या मराठीशी सुसंगत होईल. अशी आर्ष रूपं आजच्या काळात वकिलांच्या जाहीर नोटिसांत आणि सरकारी वाक्यात येतात. अशी आर्ष रूपं वापरली नाहीत तर ती लिहिणाऱ्यांना दंड होत असावा.\nसर्व सुधारणा केल्यावर वाक्य असं होईल: 'सर्व हालचालींची खबर सातारा, वडूज या गावांहून सातारचा कमिशनर यांच्या मार्फत मुंबई प्रांताच्या गव्हर्नरकडे जाई.'\n३. 'दरोडेखोरांनी राज यांना बाथरूममध्ये कोंडले व हिलरींच्या पत्नीला चाकू दाखवून...... रुपयांचा ऐवज लुबाडून निघून गेले.' (सकाळ ५.७.८६ पान १)\nया उताऱ्यात पहिलं वाक्य भावेप्रयोगात आहे ( 'दरोडेखोरांनी...... कोंडले'); दुसरं ( 'हिलरींच्या..... गेले') कर्तरी आहे. दुसऱ्या वाक्यात कर्तृवाचक पद योजलं असतं तर 'ते' असं आलं असतं. पण ते योजलेलं नसल्यामुळं स्वाभाविकपणे मागच्या वाक्यातलं कर्तृपद ('दरोडेखोरांनी') या दुसऱ्या वाक्यात ओढलं जातं. पण हे कर्तृपद 'गेले' या क्रियापदाबरोबर नांदू शकत नाही. सुधारणा : 'ते' (प्रथमा अ. व. ) असं स्वतंत्र कर्तृपद दुसऱ्या वाक्यात योजावं: 'ते हिलरीच्या.....निघून गेले.'\n४. ' दरम्यान नौसैनिक व गृहरक्षक दलाच्या जवानांनी बुरखे धारण करून त्रिंकोमालीतील नागरिकांवर हल्ले चढवीत असल्याचे वृत आहे. ' (सकाळ ८.६.८६)\nया वाक्यात 'नौसैनिक व गृहरक्षक दलाचे जवान' हा 'धारण करून ' आ���ि 'चढवीत असल्याचे' या दोन्ही क्रियांचा समान कर्ता आहे. 'करून' या कृदन्तात भूत काळ गर्भित आहे, आणि भूत काळात कर धातू कर्मणी असतो हे लक्षात घेऊन कर्त्याची तृतीया विभक्ती योजली आहे. पण 'चढवीत अस-' ही क्रिया कर्तरी आहे, तिला कर्त्याची प्रथमा अपेक्षित आहे. अशा ठिकाणी 'करून' या कृदन्ताचा कर्ता अध्याहृत ठेवून 'चढवीत अस-' याला अनुरूप अशा विभक्तीत कर्ता योजण्याची मराठीची प्रकृती आहे. म्हणून सुधारणा हवी: '........ दलाचे जवान. '\nमागच्याच अंकात (जुलई ८६) एका वाचकानं सुधारून दिलेली काही वाक्यं उद्धृत केली आहेत. ही आणखी काही 'प्रयत्नें वाळूचे कण रगडितां...' पण मराठी लेखकांपुढं नारद मुनींचा आदर्श नसेल तरच\nग म भ न' हे नाव धारण करणारा पहिला लेख ललित मासिकाच्या सप्टेंबर १९८२ च्या अंकात प्रकाशित झाला. या गोष्टीला आता चार वर्ष झाली. चार वर्षांचे ४८ महिने होतात. पण काही जोड-अंक असतात, काहींत 'ग म भ न' आलेलं नाही. ही सर्व वजाबाकी करता प्रस्तुत लेख सोडून या सदरात ३४ [टीप] लेख आले. काही लेखांत तर काही लेखांना जोडून वाचकांची पत्रं. पत्रांतले मुद्दे, त्यांना उत्तरं असा मजकूर आला. पत्रलेखकांत प्राथमिक शाळेतल्या शिक्षकापासून विद्यापीठातल्या/ महाविद्यालयातल्या प्राध्यापकापर्यंत आणि सामान्य जिज्ञासूपासून तज्ज्ञापर्यंत वेगवेगळ्या तयारीचे वाचक होते. या लेखांत आणि पत्रव्यवहारात मराठी भाषेच्या तांत्रिक अंगांचा - व्याकरण, शुद्ध लेखन, शब्दनिर्मिती, लिपिविचार, लिपिसुधारणा, परिभाषा, भाषाशुद्धी, यंत्रयुगातला भाषिक दृष्टिकोन इत्यादींचा - परामर्श झाला. दैनिकापासून ग्रंथापर्यंत, सामान्य लेखकापासून प्रथितयश लेखकांपर्यंत अनेकांची हजेरी यात लागली.\nया तीन चार वर्षोच्या खटाटोपाची फलश्रुती काय असं दिसलं की 'ग म भ न' लेखांतलं विवेचन ज्यांना कळतं, जे त्यात रस घेतात, सहभागीही होतात असे मराठी वाचक पुष्कळ आहेत. साक्षरताप्रसाराच्या या युगात मराठी लेखनामध्ये किमान अपेक्षित असलेल्या गुणवत्तेचा जो ऱ्हास होत आहे तो थांबायला हवा, तीविषयीची जाण वाढायला हवी असं वातावरण निर्माण करण्यात, साध्यासुध्या मुद्द्यांवर विचार करायला लावण्यात 'ग म भ न' लेख काही प्रमाणात सफल झाले आहेत. भाषेच्या तांत्रिक अंगाविषयी काही शंका/ अडचण असली तर कुणाला विचारावी या प्रश्नाची सोडवणूक या चार वर्षोत 'ग म भ न' ��ुळं दूर झाली आहे. 'हेही नसे थोडके असं दिसलं की 'ग म भ न' लेखांतलं विवेचन ज्यांना कळतं, जे त्यात रस घेतात, सहभागीही होतात असे मराठी वाचक पुष्कळ आहेत. साक्षरताप्रसाराच्या या युगात मराठी लेखनामध्ये किमान अपेक्षित असलेल्या गुणवत्तेचा जो ऱ्हास होत आहे तो थांबायला हवा, तीविषयीची जाण वाढायला हवी असं वातावरण निर्माण करण्यात, साध्यासुध्या मुद्द्यांवर विचार करायला लावण्यात 'ग म भ न' लेख काही प्रमाणात सफल झाले आहेत. भाषेच्या तांत्रिक अंगाविषयी काही शंका/ अडचण असली तर कुणाला विचारावी या प्रश्नाची सोडवणूक या चार वर्षोत 'ग म भ न' मुळं दूर झाली आहे. 'हेही नसे थोडके\n'ग म भ न' या शीर्षकाचे लेख चार वर्षांपूर्वी, स्मृतिशेष श्री. केशवराव कोठावळ्यांच्या सूचनेवरून लिहायला आम्ही सुरूवात केली. केशवरावांच्या निधनानंतरही ही लेखमाला चालू राहिली. याचं श्रेय सध्याचे संपादक श्री. अशोक कोठावळे यांना आहे. 'ललित' हे ग्रंथप्रेमी लोकांचं मासिक आहे; आणि भाषा हे ग्रंथाचं शरीर आहे. हे शरीर निरामय, सुद्दढ ठेवण्याचं महत्त्व लेखक आणि वाचक या दोघांनाही समजलं पाहिजे. या उद्देशानं पहारा ठेवण्याचं काम आम्ही या लेखमालेच्या द्वारा आतापर्यंत केलं. हे केवळ कोठावळे पितापुत्रांच्या सौजन्यामुळे शक्य झालं. त्यासाठी आम्ही त्यांचे अत्यंत ऋणी आहो.\n'ग म भ न' लेख वाचून ज्या वाचकांनी पत्रं लिहून चर्चा केली. प्रश्न उपस्थित केले. पूरक माहिती जोडली त्यांचंही या उपक्रमाला मोलाचं साहाय्य झालं आहे. त्यांचे आम्ही आभारी आहो. त्यांच्या पत्रांचा परामर्श करताना आम्ही जे लिहिलं त्यानं क्वचित कोणी दुखावले गेले असण्याचा संभव आहे, त्यांची आम्ही क्षमा मागतो. मुद्दा समजून घ्यावा; शैलीकडं दुर्लक्ष करावं.\nमराठी नियतकालिकांचा इतिहास असं सांगतो की एखादं चांगलं नियतकालिक अंतर्धान पावतं तेव्हा त्याची जागा भरून काढणारं दुसरं नियतकालिक पुढं येतं. ही गोष्ट विषयाच्याही बाबतीत उपपन्न आहे. 'ग म भ न' या लेखमालेतला विषय चिरंतन आहे. त्याची यापुढंही वेगळं माध्यम, वेगळा पेहराव घेऊन चालू राहील. यात आम्हांला शंका नाही.\nटीप : ललित मासिकाचे १९८२ ते १९८६ ह्या कालवधीतील अंक २ - ३ वेळा आम्ही बारकाईने पाहिले. पण केवळ ३१ लेखच आढळले. (सुशान्त देवळेकर) [परत]\n‹ काही उत्तरं : (आंबेकर, गोखले, आपटे, गोगटे) वर\nग म भ न\nप्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर\n© (२०११) हे संकेतस्थळ सुशान्त शंकर देवळेकर ह्यांनी केलं आहे.\nविविध लेखकांनी लिहिलेला मजकूर घालताना आवश्यक तिथे लेखकांची अनुमती घेतलेली आहे. अशा लेखनाचे सर्व अधिकार त्या लेखकांकडेच आहेत.\nमनीष बावकर, सुबोध केंभावी, श्रद्धा काळेले, सुप्रिया म्हात्रे, शल्मली पितळे, आशिष आल्मेडा, चिन्मय धारूरकर\nह्या मित्रांनी केलेलं विविध प्रकारचं साहाय्य आभार मानण्यापलीकडलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/875", "date_download": "2019-03-22T10:47:45Z", "digest": "sha1:LRNSIXSDHEQXL3QDTGD4CKZ43CKKXMMH", "length": 25217, "nlines": 200, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "डोंट Tax माय ब्लड!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nडोंट Tax माय ब्लड\nअर्धेजग - कळीचे प्रश्न\nसॅनिटरी नॅपकिन्सवर जीएसटीचा भार\nअर्धे जग कळीचे प्रश्न मासिक पाळी Masik Pali पिरिअडस Periods Menstrual Cycle सॅनिटरी नॅपकिन्स Sanitary Napkins\nसध्या जीएसटीचे वारे वाहू लागले आहे. परंतु समाजातील अगदी शेवटच्या स्तरातील सामान्य व्यक्तीवर याचा काय परीणाम होईल याचा विचार केला नसल्याचं चित्र आज ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे अजूनही वाडी, वस्ती, तांड्यावर सॅनिटरी नॅपकिन्स पोहचलेले नाहीत. तरीही सरकार त्यावर १२ टक्के टॅक्स लावून महिलांच्या आरोग्याकडे गांभीर्यानं पाहायला तयार नाही असं चित्र स्पष्ट दिसत आहे.\nसध्या सोशल मीडियावर lahukalagaanसारख्या बऱ्याच कॅम्पेन सॅनिटरी नॅपकिन्सवरील कराचा तीव्र निषेध करताना दिसत आहेत. कोणी सिंदूर, टिकलीप्रमाणे सॅनिटरी नॅपकिन्सही करमुक्त असावीत याबद्दलच्या अपेक्षा व्यक्त करत आहेत. तेव्हा आता सरकारनेही हे पाऊल उचलण्याची आणि रेशनिंगच्याही दुकानावर ही नॅपकिन्स सहज उपलब्ध करून देण्याची गरज आहे.\nसद्यस्थितीत जवळपास ८८ टक्के महिला मासिक पाळीदरम्यान कपडा किंवा अन्य साधनं वापरत असल्याचं सर्व्हेच्या माध्यमातून लक्षात आलंय. आपल्या भारतात फक्त ३५ टक्के पॅडस बनतात, तेव्हा महिला बचत गटांनी सॅनिटरी नॅपकिन्स तयार केले तर त्यांना रोजगाराच्या संधी मिळतील. महिलांच्या आरोग्याचाही प्रश्न काही प्रमाणात का होईना नक्कीच संपुष्टात येईल. ��ासिक पाळीच्या वेळी योग्य शारीरिक स्वच्छता न ठेवल्याने अनेक संसर्गजन्य आजार होतात. मुळात आपल्याकडे मासिक पाळीबद्दल बोलायचा संकोच असल्यामुळे संसर्गाबद्दल बोलण्यास महिला धजावत नाहीत. त्यामुळे मोठी समस्या उभी राहते. आजार बळावतो व गर्भाशय काढून टाकण्यापर्यंतची वेळ वेळ येते. त्यामुळे मासिक पाळीत महिलांनी सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे.\nलातूर जिल्ह्यामधील आनसरवाडा येथील गोपाळवस्तीत गेल्या आठ महिन्यांपासून आम्ही महिलांना आंघोळ करणे, मासिक पाळी शारीरिक स्वच्छता कशी राखावी, घरोघरी जाऊन सॅनिटरी नॅपकिन्स मोफत वाटप करणे, आरोग्यदुतांमार्फत ते कसे वापरावेत याचा प्रत्यक्ष डेमोही दाखवून माहिती देतो आहोत. तरीही महिला फारसा प्रतिसाद देत नसल्याचं चित्र आहे. असं असताना सरकारने यावर १२ टक्के कर लावलेला आहे. सॅनिटरी नॅपकिन्स मोफत देऊन ही परिस्थिती आहे, तर कर लावल्यानंतर किती महिला सॅनिटरी नॅपकिन्स वापरतील याबद्दल शंकाच आहे\nआनसरवाड्यासारख्या गोपाळवस्तीत एकही महिला अंतर्वस्र वापरत नाहीत, हे निदर्शनास आल्यानंतर या वस्तीत आम्ही मोफत अंतर्वस्र आम्ही वाटप केले. आजही वाडी, वस्ती, तांड्यावर आरोग्याच्या सुविधा कोसो दूर आहेत. संतती नियमनाची कंडोमसारखी साधनं मार्केट, पाणटपरी, सीव्हिल हॉस्पिटलमध्ये मोफत वाटली जात आहेत. एचआयव्हीसारखा कार्यक्रमही सरकार राबवत आहे. एचआयव्ही रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा दिल्या जात आहेत, मग सॅनिटरी नॅपकिन्सबाबतच दुजाभाव का कर्करुग्ण पहिल्या अवस्थेमध्ये असलेल्या महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स व आरोग्यसुविधा का मिळत नाहीत कर्करुग्ण पहिल्या अवस्थेमध्ये असलेल्या महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स व आरोग्यसुविधा का मिळत नाहीत या सुविधा मिळाल्या तर एकही कर्करुग्ण महिला भारतात दिसनार नाही.\nसध्या ग्रामीण भागात जीएसटीबद्दल एकच चर्चा सुरू आहे की, गावात आम्हाला आधी एसटीची सोय करा मग जीएसटीचं बोलू. मैलोनमैल पायी चालत जावं लागतंय, कसलं आलंय जीएसटी, आशा शिवणीतांडा येथील सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. सिंदूर व सॅनिटरी नॅपकिन्स या दोन्ही बाबी महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असल्यामुळे सिंदूरसारखं सॅनिटरी नॅपकिन्सही करमुक्त, जीएसटीमुक्त करावं ही अपेक्षा आहे.\nलेखिका व���चारधारा ग्रामीण विकास संस्था, लातूर या संस्थेच्या सचिव आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\n​​​​​​​‘पुन्हा स्त्री उवाच’ : स्त्रीवादाच्या संदर्भातले विचार मांडण्यासाठी वेबसाइट\nऐंशी-नव्वदच्या दशकात महाराष्ट्रात ‘स्त्री उवाच’ ही संघटना कार्यरत होती. काही काळानं ती बंद झाली. या चळवळीचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी आणि या चळवळीचे मासिक पुन्हा त्रैमासिक स्वरूपात ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी स्त्रीवादी कार्यकर्त्या वंदना खरे यांनी पुढाकार घेतला आहे. कालच्या ८ मार्चला ‘पुन्हा स्त्री उवाच’ ही वेबसाईट सुरू झाली आहे.......\nभाजपने लोकसभा आणि विधानसभेत बहुमत असूनही महिलांना ३३ टक्के आरक्षण का दिले नाही\nभारताच्या संसदेत महिला प्रतिनिधित्व फक्त १२ टक्के आहे. शेजारी असलेल्या नेपाळमध्ये २९.५ टक्के महिलांचे प्रतिनिधित्व आहे. अफगाणिस्तानमध्ये २७.६ टक्के आहे. पाकिस्तानमध्ये २०.६ टक्के आहे. तर बेल्जियम, मेक्सिकोमध्ये ५० टक्के महिलांचे प्रतिनिधित्व आहे. जर्मन, ऑस्ट्रेलियामध्ये ४० टक्के महिलांचे प्रतिनिधित्व आहे.......\nस्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन\nज्या स्त्रीला या अंधश्रद्धेमधून बाहेर काढायचंय, ती असुरक्षित आहे. तिला बहुधा कायमची आर्थिक विवंचना आहे. तिला एका बाजूला सासरची मानसिकता जोपासावी लागते. कौटुंबिक प्रेम आणि जिव्हाळा कायम ठेवण्याचं कामही तिलाच करावं लागतं; आणि ही सगळी तारेवरची कसरत करत असताना स्वत:च्या विवेकाचं स्वत्वही जपावं लागतं. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी तयार होणारी भगिनी ही एक अधिक अवघड लढाई लढत असते.......\nभाऊ पाध्यांचा स्त्री-तिरस्काराचा ‘राडा’\nपितृसत्ता आणि त्यातून निघालेल्या मर्दानगी आणि स्त्रीत्वाच्या संकल्पनांना आपण आव्हान करत नाही, त्यास���बंधीची सार्वजनिक चर्चा घडत नाही, तोपर्यंत स्त्रियांवरील हिंसेचं सातत्य टिकून राहतं. रस्त्यावरच्या हिंसक झुंडींमध्ये तरुणांचा प्रवेश होतो तरी कसा, याचं उत्तर मात्र या कादंबरीत मिळतं. कादंबरीतली स्त्रीपात्रं पूर्णपणे झाकोळलेली आहेत, त्यांना काही आवाजच नाही.......\nतीन शॉर्टफिल्म : महिलांच्या सामाजिक स्थितीवर परखड आणि अचूक भाष्य करणाऱ्या\n‘ज्यूस’, ‘नयनतारा नेकलेस’, ‘नेकेड’ या तीनही शॉर्टफिल्ममध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे या कथा महिलांभोवती फिरतात. सामाजिक वास्तवाला हात घालताना या तीनही शॉर्टफिल्म प्रत्येकाला स्वतःच्या आत डोकावून पाहण्यास प्रवृत्त करतात. या शॉर्टफिल्म महिलांच्या सामाजिक स्थितीवर परखड आणि अचूक भाष्य करतात. जळजळीत समाजवास्तव मांडण्याचं काम करतात.......\n‘दारिद्र्याच्या शोधयात्रे’त मला भेटलेल्या महिला...\nमहिला दिनाच्या दिवशी महिलांच्या प्रश्नावर चर्चा होते. दुर्दैवाने बोलका वर्ग असलेल्या महिला या जास्त मध्यमवर्गात असल्याने महिलांच्या प्रश्नाची जास्त चर्चा ही मध्यमवर्गीय परिघात फिरत राहते. उपेक्षित वर्गातील महिलांचे प्रश्न या दिवशी फारशे चर्चिले जात नाहीत. मागील वर्षी मी महाराष्ट्रातील दारिद्र्याचा अभ्यास करण्यासाठी २४ जिल्ह्यातील १२५ गावांना भेटी दिल्या. या शोधयात्रेत मी शेकडो महिलांशी बोललो.......\nमुलांचं लैंगिक शोषण ही घृणास्पद व भयावह गोष्ट आहे\nमुलांचं लैंगिक शोषण ही घृणास्पद व भयावह गोष्ट आहे. बऱ्याचदा असं होऊ शकतं याची आपल्याला कल्पनाही नसते. अशा घटनांनी मुलांसोबतच त्यांचे पालकदेखील खचून जातात. परंतु खचून जाण्यापेक्षा किंवा वास्तव्य नाकारण्यापेक्षा त्याविषयी अधिकाधिक जागरूकता बालक व पालकांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे.......\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\nतुमचं मूल कुपोषित असो अगर नसो, मात्र त्यांना चांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हरकत नाही. पैसे देऊन बाजारातील निकृष्ट पदार्थ खाण्यापेक्षा चुरमुरे-फुटाण्यांची गोडी न्यारीच असणार आहे. ‘आपल्या मुलाचं आरोग्य आपल्या हाती’ या उक्तीची कृती पालक करतील, तेव्हा कुषोषणाचे मुद्दे संपुष्टात येतील हे नक्की. आजची बालकं उद्याचं भविष्य आहे.......\nपालकांना ‘संगोपना’च��� भान किती आहे, यावर बाळाची जडणघडण अवलंबून असते\nमुलांचं स्मित हास्य ही पालकांप्रती असलेल्या विश्वासाची निशाणी आहे. अनुकरणयोग्य असं वर्तन, सुसंवाद ठेवणं, समजून घेणं, त्यांच्यातला एक होऊन मैत्रीचं नातं निर्माण करणं हे पालकांच्या हाती आहे. याचा मुलांच्या जडणघडणीवर परिणाम पडतो. आपलं मूल भविष्यात मनमोकळं बोलणारं, आत्मविश्वासानं वावरणारं असायला हवं, तर हे सगळं दक्षतापूर्वक करायला हवं. असं केलं तर प्रत्येक मूल मुक्त आकाशात झेपावेल.......\nजेव्हा एक ‘आशा कार्यकर्ती’ सरपंच होते आणि गावकरी त्यांच्या कामाचं महत्त्व जाणतात तेव्हा...\nसुरेखाताईं सरपंच असूनही त्यांचा वावर कुठंही मिरवण्यापुरता मर्यादित नव्हता की, त्यात कुठलंही पुढारलेपण नव्हतं. उलट त्या कार्यकर्तीच्याच उत्साहानं रक्ततपासणीच्या शिबिराकडे लक्ष देऊन होत्या. प्रत्येकीची विचारपूस करत होत्या आणि त्यांना आग्रहानं अल्पोहार घेण्यास सांगत होत्या. रक्ततपासणी ही काय मोठी भानगड असं कुणालाही वाटू शकतं, पण मोबाईलची रेंजही न मिळणारं हे गाव आहे.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/wangmaysheti?page=3", "date_download": "2019-03-22T11:31:49Z", "digest": "sha1:NFLFDVUNDIQNPXUSHUUIMSI6OPR33YDU", "length": 13833, "nlines": 211, "source_domain": "baliraja.com", "title": " वाङ्मयशेती | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\n26-06-2011 शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे गंगाधर मुटे वांगे अमर रहे\n10-02-2017 सोज्वळ मदिरा गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n25-02-2013 संपर्क/सुचना/अभिप्राय गंगाधर ��ुटे माझे गद्य लेखन\n04-12-2016 शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने गंगाधर मुटे माझे गद्य लेखन\n14-11-2016 ये तू मैदानात : शेतकरी गीत गंगाधर मुटे शेतकरी गीत\n19-11-2016 शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही गंगाधर मुटे माझे गद्य लेखन\n22-10-2015 “रावणदहनाच्या” हार्दिक शुभेच्छा... गंगाधर मुटे माझी कविता\n04-09-2016 प्रणाम युगात्म्या गंगाधर मुटे माझे गद्य लेखन\n11-08-2016 अभिमानाने बोल : जय विदर्भ गंगाधर मुटे माझी कविता\n18-07-2016 ॥सांगा तुकारामा : अभंग-४॥ गंगाधर मुटे माझी कविता\n17-07-2016 ॥सांगा तुकारामा : अभंग-३॥ गंगाधर मुटे शेतकरी गीत\n16-07-2016 ॥सांगा तुकारामा : अभंग-२॥ गंगाधर मुटे शेतकरी गीत\n15-07-2016 ॥सांगा तुकारामा : अभंग-१॥ गंगाधर मुटे शेतकरी गीत\n09-07-2016 मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका गंगाधर मुटे नागपुरी तडका\n06-07-2016 खट्याळ रसातली आध्यात्मिक गझल गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n13-10-2015 कळली तर कळवा गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n04-01-2016 स्वदेशीचे ढोंगधतूरे : नागपुरी तडका गंगाधर मुटे नागपुरी तडका\n09-12-2015 नाच्याले नोट : नागपुरी तडका गंगाधर मुटे नागपुरी तडका\n08-12-2015 मुरली खैरनार : एक जिंदादील व्यक्तिमत्त्व गंगाधर मुटे माझे गद्य लेखन\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nत्रैमासिक अंगारमळा : अंक - ५ (3)\n'राष्ट्रीय जमीन सुधारणा धोरण मसुदा २०१३' (3)\nLogo-प्रतिकचिन्ह आणि फोटो (3)\nकापूस व धान उत्पादक परिषद - सचित्र वृत्तांत (3)\nझाडावर पाखरू बसलं : लावणी (3)\nउद्देश आणि भूमिका (3)\nशरद जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार (3)\nरेमिंगटन देवनागरी टाईपराइटर (3)\n\"वांगे अमर रहे\" पुस्तक प्रकाशन सोहळा\nABP माझा TV वर\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थ��ावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7%20%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2019-03-22T10:45:36Z", "digest": "sha1:ED6IZMGNEGFZQNZULBZLVNUWW3VKVFD4", "length": 4552, "nlines": 111, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nपूर्वेकडील आणि काश्मीरमधील माध्यमांवर हल्ला होतो, तेव्हा माध्यमांच्या स्वातंत्र्याची चर्चा का होत नाही\nआज प्रसारमाध्यमांच्या हक्काबाबत बोलणारे अनेक गट कार्यरत आहेत. पण त्यांची एकता अबाधित रहिली तरच ते लढू शकतील. या लढाईत सर्वजण सामील होणार नाहीत, तोपर्यंत ही लढाई दुटप्पी मानली जाईल. हे समजून घेणं आवश्यक आहे की, मीडियाची अभिव्यक्ती, स्वातंत्र्यांची मूल्यं जपताना या लढ्यातील दुर्बल आणि शोषित घटकांनादेखील या लढ्यात सामील करून घ्यावं लागणार आहे.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/wangmaysheti?page=4", "date_download": "2019-03-22T11:22:57Z", "digest": "sha1:CPUEE37TEBQW2WFMTZVQT4V6KPSOSMOP", "length": 13612, "nlines": 211, "source_domain": "baliraja.com", "title": " वाङ्मयशेती | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\n27-07-2011 भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन गंगाधर मुटे वांगे अमर रहे\n13-09-2015 हॉट चिप्स admin माझी कविता\n26-09-2015 नका घेऊ गळफास गंगाधर मुटे शेतकरी गीत\n गंगाधर मुटे माझी कविता\n22-09-2015 चुलीमध्ये घाल गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n30-06-2011 अशीही उत्तरे-भाग- १ गंगाधर मुटे माझे गद्य लेखन\n26-07-2015 सहज करता येण्याजोगे शेती-उद्योग गंगाधर मुटे माझे गद्य लेखन\n13-07-2015 तू चांदणन्हाली अप्सरा गंगाधर मुटे माझी कविता\n10-07-2015 पायाखालची वीट दे.... गंगाधर मुटे माझे - शेतकरी काव्य\n24-06-2015 नागपुरी तडका : सरकार म्हंजे काय असते गंगाधर मुटे नागपुरी तडका\n31-05-2015 “शेतीतज्ज्ञां”नो, थोडीतरी लाज बाळगा गंगाधर मुटे माझे गद्य लेखन\n27-05-2015 एक केवळ बाप तो गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n23-05-2015 वाङ्मयशेतीचा वर्धापन दिन गंगाधर मुटे माझे गद्य लेखन\n12-05-2015 शेती, शेतकरी आणि गझल - अ‍ॅग्रोवन गंगाधर मुटे माझे गद्य लेखन\n26-04-2015 लेकीसूना घेऊन नाचासाठी या : नागपुरी तडका गंगाधर मुटे नागपुरी तडका\n19-04-2015 वैश्विक खाज नाही गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n07-04-2015 नाटक वाटू नये गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n26-06-2011 वांगे अमर रहे... गंगाधर मुटे वांगे अमर रहे\n16-03-2015 गर्भपातल्या रानी ..... गंगाधर मुटे माझी कविता\n10-03-2015 मोदी सरकार म्हणजे शेतकर्‍यावरची 'साडेसाती' गंगाधर मुटे माझे गद्य लेखन\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nवैद्यनाथ साखर कारखाना - शेतकरी आक्रमक (2)\nत्रैमासिक अंगारमळा : अंक - ५ (2)\nपहिले शेतकरी साहित्य संमेलन : स्वागताध्यक्षांचे भाषण (2)\nमी मराठी - स्पर्धा विजेती गझल (2)\n४ थे अ.भा.म.शे.सा.सं : शुभारंभ (2)\nऊठ ऊठ शेतकरी बाळा (2)\nशेतकरी पात्रता निकष (2)\nजगणे सुरात आले (2)\nपाऊले चालली पंढरीची वाट (2)\n\"वांगे अमर रहे\" पुस्तक प्रकाशन सोहळा\nABP माझा TV वर\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/40122", "date_download": "2019-03-22T09:55:24Z", "digest": "sha1:FC34H6VF7ITSYXOKF4WEJEYHWYAUIZU5", "length": 2566, "nlines": 45, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "महर्षी वेदव्यास रचित १८ पुराणे | अग्नि पुराण| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nअग्नी पुराणात ३८३ अध्याय आणि १५००० श्लोक आहेत. या पुराणाला भारतीय संस्कृतीचा ज्ञानकोष (एनसायक्लोपीडिया) म्हणता येईल. या ग्रंथात मत्स्यावतार, रामायण आणि महाभारताच्या संक्षिप्त कथा देखील संकलित आहेत. याच्या व्यतिरिक्त अनेक विषयांवर चर्चा आहे. ज्यामध्ये धनुर्वेद, गांधर्व वेद आणि आयुर्वेद हे मुख्य आहेत. धनुर्वेद, गांधर्व वेद आणि आयुर्वेद यांना उप-वेद असे देखील म्हटले जाते.\nमहर्षी वेदव्यास रचित १८ पुराणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-03-22T10:42:40Z", "digest": "sha1:SDAVSDRDOQOAEDWBMSJJFW2I7OFSBPJO", "length": 8565, "nlines": 297, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्राणी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्राणी म्हणजे अन्न मिळविणे व इतर कारणां���ाठी हालचाल करु शकणारे बहुपेशी सजीव होत. सजीव स्वतःची वाढ करण्याची आणि स्वतःचे संरक्षण करण्याची खटपट करतात आणि हेच त्यांच्या जिवंतपणाचे गमक आहे. प्रत्येक जीव आपल्यापासून दुसरा जीव उत्पन्न करतो हे सुद्धा जिवंतपणाचे लक्षण आहे. प्रत्येक सजीवाला आपल्या दैनंदिन क्रिया करण्यासाठी अन्न मिळवावे लागते. अन्न प्राशन करणे आणि प्राशन केलेल्या अन्नातून आवश्यक गोष्टी निघून गेल्यावर त्याज्य द्रव्ये टाकून देणे ही पण सजीव असण्याची ओळख आहे.यात समागम होते.\nवनस्पतीसृष्टी (वानसकोटी, Plant Kingdom) आणि प्राणीसृष्टी (प्राणीकोटी Animal Kingdom) असे सजीवांचे दोन मोठे वर्ग (कोटी) होतात. या दोन्ही कोटीमध्ये परिसंघ (Phylum), परिवर्ग (Class), श्रेणी (Order), कुल (Family), गोत्र (Genus), जाती (Specie), उपजाती (Sub specie) असे विभाग क्रमाने येतात.\nप्राणीसृष्टीत खालील दहा परिसंघ आहेत :-\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २०१९ रोजी १०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/wangmaysheti?page=5", "date_download": "2019-03-22T11:14:32Z", "digest": "sha1:H3PAGH6KYXS2WUF7EUW5S62ZTU7HO2AL", "length": 14046, "nlines": 212, "source_domain": "baliraja.com", "title": " वाङ्मयशेती | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\n20-06-2011 हे गणराज्य की धनराज्य\n24-06-2014 \"माझी गझल निराळी\" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n10-11-2013 “माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n08-01-2015 लेखणीने लढाईस सज्ज व्हावे गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n01-01-2015 उंटावरचे शहाणे की सरस्वतीची लेकरं गंगाधर मुटे माझे गद्य लेखन\n25-04-2013 नाटकी बोलतात साले गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n16-12-2014 ही तर बुद्धीभ्रमाची बद्धकोष्टता गंगाधर मुटे माझे गद्य लेखन\n15-06-2011 नाचू द्या गं मला गंगाधर मुटे रानमेवा शेतीकाव्य\n30-11-2014 अविस्मरणीय दिवस : ३०/११/२०१४ गंगाधर मुटे माझे गद्य लेखन\n15-11-2014 आत्महत्या नव्हे, शेतकर्‍यांचा शासकीय खून गंगाधर मुटे माझे गद्य लेखन\n14-01-2013 शेरनीच्या जबड्यात ससा (हझल) गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n04-11-2014 एक होती मावशी गंगाधर मुटे माझी कविता\n01-08-2013 पाणी लाऊन हजामत गंगाधर मुटे माझी कविता\n28-07-2014 मढे मोजण्याला गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n14-09-2014 ’माझी गझल निराळी’ ला स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n11-08-2014 पैसा येतो आणिक जातो गंगाधर मुटे माझी कविता\n23-07-2014 निसर्गकन्या : लावणी गंगाधर मुटे माझी कविता\n22-07-2011 स्वातंत्र्याचे हवामान आम्हाला मानवलेच नाही - भाग १ गंगाधर मुटे माझे गद्य लेखन\n09-07-2014 विठ्ठलाला पिणारा पाहिजे.. गंगाधर मुटे माझी कविता\n08-07-2014 औंदाची शेती - २०१४ गंगाधर मुटे माझे गद्य लेखन\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\n५ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन : चित्रवृत्तांत : कवी संमेलन (2)\nमाझा बाप शेतकरी (2)\nशेतकरी संघटना सचित्र इतिहास दर्शन (2)\nभाषेच्या गमती-जमती : भाग-२ (2)\nवैद्यनाथ साखर कारखाना - शेतकरी आक्रमक (2)\nत्रैमासिक अंगारमळा : अंक - ५ (2)\nपहिले शेतकरी साहित्य संमेलन : स्वागताध्यक्षांचे भाषण (2)\nमी मराठी - स्पर्धा विजेती गझल (2)\n४ थे अ.भा.म.शे.सा.सं : शुभारंभ (2)\nऊठ ऊठ शेत��री बाळा (2)\n\"वांगे अमर रहे\" पुस्तक प्रकाशन सोहळा\nABP माझा TV वर\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.sfytj.com/mr/automatic-pipe-cutting-machine.html", "date_download": "2019-03-22T10:22:36Z", "digest": "sha1:T7HBOOLDTRPI445RNH4GAVLMMTMPXN7V", "length": 8444, "nlines": 233, "source_domain": "www.sfytj.com", "title": "", "raw_content": "स्वयंचलित पाईप पठाणला मशीन - चीन टिॅंजिन Surfery तंत्रज्ञान\nआम्ही 1983 पासून जागतिक वाढत मदत\nपाईप आकार वाढणे मशीन\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपाईप आकार वाढणे मशीन\nडुप्लेक्स पठाणला कोन मशीन\nस्टेनलेस स्टील पाइप कटिंग मशीन\nस्वयंचलित पाईप आकार वाढणे मशीन\nबाल्कनींना आधारभूत कंसाकृती कमान हायड्रोलिक सल्ल्याची मशीन\nचार-स्तंभ हायड्रॉलिक सल्ल्याची मशीन\nप्लाजमा पाईप पठाणला मशीन\nस्वयंचलित पाईप पठाणला मशीन\nख्रिस चाप सल्ल्याची मशीन\nस्वयंचलित पाईप पठाणला मशीन\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\n(1) विशेष पातळ-तटबंदीच्या स्टेनलेस स्टील पाइप डिझाइन, पाईप तोंड नाही burrs आहे आणि विरूप नाही.\n(2) स्वयंचलित कडक, स्वयंचलित स्थिती, स्���यंचलित पठाणला.\n(3) मॅन्युअल, अर्ध स्वयंचलित, स्वयंचलित ऑपरेशन मोड निवडला जाऊ शकते.\n(4) लांब साधन जीवन आणि कमी खर्च.\nएकूण शक्ती 1.6 किलोवॅट\nबाहेरील व्यास 10-100 मिमी\nपाईप जाडी 0.2-0.7 मिमी\nऑक्झिलरी पॉवर 0.6 MPa\nमागील: ख्रिस चाप सल्ल्याची मशीन\nपुढे: दुहेरी पाईप पठाणला मशीन\nअॅल्युमिनियम कटिंग करवत मशीन\nस्वयंचलित स्टेनलेस स्टील पाईप कटिंग मशीन\nसीएनसी स्टील पाईप कटिंग मशीन\nडबल व्यवहारी पाईप कटिंग मशीन\nइलेक्ट्रिक स्टील कटिंग मशीन\nइलेक्ट्रिक स्टील पाईप कटिंग मशीन\nविद्युत पाईप कटिंग मशीन\nकारखाना किंमत कटिंग मशीन\nहाय स्पीड पाईप कटिंग मशीन\nहायड्रोलिक पाईप कटिंग मशीन\nकापा पाईप कटिंग मशीन\nलोह पाईप कटिंग मशीन\nलेझर पाईप कटिंग मशीन\nमशीन आर्थिक अडचणीत आलेल्या व्यवसायातील\nमेटल परिपत्रक पाहिले मशीन\nपाईप जागा कटिंग मशीन\nसील प्राण्याची शिकार करणारा माणूस किंवा जहाज\nस्टेनलेस स्टील पत्रक कटिंग मशीन\nस्टेनलेस स्टील पाइप कटिंग मशीन\nदुहेरी पाईप पठाणला मशीन\nप्लाजमा पाईप पठाणला मशीन\nस्वयंचलित स्टेनलेस स्टील पाइप कटिंग मशीन\nऔद्योगिक HTML टेम्पलेट - हा साचा व्यवसाय श्रेणी, म्हणजे पेट्रोकेमिकल एक सूक्ष्म कोनाडा आहे. वापरत आहे HTML / CSS हा साचा एक जास्तीचा आली.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/blog/7267?page=12", "date_download": "2019-03-22T10:26:58Z", "digest": "sha1:BVWZL47YPV54Y7X6FPBVLKYUIYVCZ7YV", "length": 9194, "nlines": 249, "source_domain": "www.maayboli.com", "title": "Admin-team यांचे रंगीबेरंगी पान | Page 13 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /रंगीबेरंगी /Admin-team यांचे रंगीबेरंगी पान\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nमायबोलीचा १२ वा वर्धापनदिन\nआज गणेश चतुर्थीच्या दिवशी मायबोलीने १२ वर्षे पूर्ण करून १३ व्या वर्षात पदार्पण केलं आहे.\nही एक तपाची यशस्वी वाटचाल गेली १२ वर्षे सर्व मायबोलीकरांनी दाखवलेल्या प्रेमामुळेच शक्य झाली आहे.\nRead more about मायबोलीचा १२ वा वर्धापनदिन\nरविवार, ऑगस्ट १६, १९९८ :\nहितगुजवरचं पहिलं अधिकृत पोस्ट\nहे होतं पोस्ट # १७. पहिली १६ \"टेस्ट\" पोस्ट्स काळाच्या ओघात वाहुन गेली हितगुजची सुरू��ात ५ विषयांनी झाली.\nऑगस्ट १९९८ मधे हितगुज सुरू झालं आणि मग इतकं पुढे गेलं की मायबोली म्हणजेच हितगुज असं समीकरण बनलं.\nहितगुजवरचा सगळ्यात पहिला संदेश आजही उपलब्ध आहे.\nमायबोली सुरु झाल्यापासून वेळोवेळी अनेक जणांनी आपाआपल्या परीने मदतीचा हात पुढे केला, बहुमुल्य सुचना केल्या, वेळ दिला. त्या सगळ्यांची मायबोली ऋणी आहे.\nगणेश चतुर्थीच्या सर्व मायबोलीकरांना आणि त्यांच्या प्रियजनांना शुभेच्छा.\nआज मराठी तिथीनुसार मायबोली.कॉम ११ व्या वर्षात पदार्पण करते आहे.\nRead more about नवीन दशकाच्या उंबरठ्यावर..\nइथे खरं तर 'माझी मॉडरेटर पदावरील कारकीर्द' असे म्हटले असते तर छान भारदस्त वाटले असते नाही का\nनाही म्हणजे हे मायबोली, नेमकं आहे तरी काय\nहो ते सगळं ठीक आहे, तुम्ही हे दहा वर्ष करताय, पण त्याचा उद्देश काय\nतुम्ही सुरुवात कशी केली प्लॅन काय होता आणि तो कितपत successful झाला\nपुढचा plan काय आहे तो तुम्ही एकदा सांगून का नाही टाकत\nRead more about प्रश्न आणि प्रश्न\nम्हटलं आपण पण जागा घ्यावी म्हणजे इथून कुणी विषयांतर केलं म्हणून हाकलणार नाही.\nRead more about नवीन वर्षाच्या शुभेच्छा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1739", "date_download": "2019-03-22T10:48:12Z", "digest": "sha1:JT2T2YVRPDEQTSZZRJMQQ3U6O6YFXTH4", "length": 34299, "nlines": 216, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अरविंद गुप्ता : ओपन सोर्स चळवळीचा भारतातला महत्त्वाचा माणूस!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nअरविंद गुप्ता : ओपन सोर्स चळवळीचा भारतातला महत्त्वाचा माणूस\nपडघम विज्ञाननामा अरविंद गुप्ता Arvind Gupta\nशिक्षणतज्ज्ञ अरविंद गुप्ता यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्तानं ३० नोव्हेंबर २०१४ रोजी ‘स्टोरी ऑफ स्टफ’ या अॅनिमेशन पटांच्या मराठी आवृत्तीच्या उद्घाटनप्रसंगीचं भाषण. हा कार्यक्रम इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, पुणे इथं झाला होता.\nखगोलशास्त्रावर संशोधन करणारी पुण्यातली ‘आयुका’ नावाची जी संस्था आहे, तिथंच ‘��ुक्तांगण विज्ञान केंद्र’ आहे. गेली अनेक वर्षं अरविंद गुप्ता आणि त्यांचे सहकारी तिथं काम करतायत.\nअरविंद गुप्ता हे स्वतःला ‘विज्ञान प्रसारक’ म्हणवून घेतात. तितकं त्यांना पुरेसं वाटतं. पण या एका शीर्षकामागं कोणता माणूस दडलाय हे समजून घेणं आवश्यक ठरतं.\nमुक्तांगण केंद्रामधली ही खोली म्हणजे ऊर्जाकेंद्र आहे. खोलीत गेल्यानंतर नजर एका ठिकाणी ठरत नाही. सगळ्या भिंतींवर रंगीबेरंगी खेळणी, विज्ञानाचे प्रयोग, असंख्य भिरभिरे, कारंजी, पंप, कागदांच्या वस्तू, टूथपेस्ट आणि बाटल्यांची टोपणं, पाण्याच्या बाटल्या, लोहचुंबक, तारांची भेंडोळी, ओरिगामीचे कागद, काड्यांपासून केलेल्या भूमितीय आकृत्या अशा अनेक गोष्टी. या सगळ्या टाकाऊ गोष्टींमधनं तयार होतात अदभुत खेळणी, जी विज्ञानाची तत्त्वं तर समजावून सांगतातच, पण त्या आधी आपल्या चेहऱ्यावर हसू उमटवतात. आश्चर्यानं आपण भारून जातो.\nअरविंदजींना ‘विज्ञानाचा जादूगार’ म्हटलं जातं. पण आपण इथं थांबूया नको. जादूगार थक्क करतो आणि निघून जातो. अरविंदजी त्याच्या पुढची जबाबदारी घेतात. गूढ उकलून दाखवण्याची. पाबळचा विज्ञान आश्रम जसं डी-मिस्टिफिकेशनचं काम करतो, तसंच अरविंदजीसुद्धा वस्तू खोलून मोडूनतोडून पुन्हा नव्यानं बनवतात. ‘द बेस्ट थिंग अ चार्इल्ड कॅन डू टू अ टॉय इज टू ब्रेक इट’ असं ते मानतात.\nया केंद्रानं विज्ञान खेळणी कशी बनवावीत हे सांगणाऱ्या एकेक मिनिटाच्या फिल्मस बनवल्या आहेत. तब्बल ७५० फिल्म्स आणि त्यांचं रूपांतर १८ भाषांमध्ये. कोणत्या भाषा आणि त्यांचं रूपांतर १८ भाषांमध्ये. कोणत्या भाषा हिंदी, मराठी, गुजराती, मल्याळम, कन्नड, उडिया, पंजाबी, तमीळ, बंगाली ही यादी इथंच थांबत नाही. चायनीज, कोरियन, जापनीज, उझ्बेक, ताजिक, फ्रेंच, रशियन, कोरियन, स्पॅनिश…अजून किती हव्यात हिंदी, मराठी, गुजराती, मल्याळम, कन्नड, उडिया, पंजाबी, तमीळ, बंगाली ही यादी इथंच थांबत नाही. चायनीज, कोरियन, जापनीज, उझ्बेक, ताजिक, फ्रेंच, रशियन, कोरियन, स्पॅनिश…अजून किती हव्यात एक मात्र आहे, ही बहुतेक सगळी भाषांतरं त्या त्या भाषेतल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे, आपणहून केलेली आहेत. कोणताही करार न करता, पैशांची कोणतीही देवाणघेवाण न होता, ही कामं निव्वळ एकमेकांना जोडून घेण्याच्या इच्छेतून तयार झालेली आहेत.\nअरविंदजी झपाटून अनुवाद करत असतात. जगभरातली चांगली पुस्तकं ते एकहाती भाषांतरित करतात. अनुवादाचा बॅक टू बॅक नॉन स्टॉप धमाका इथं सुरू असतो. जगभरात चांगलं काही निर्माण झालं की, त्याचा अनुवाद मराठीत आणि हिंदीत होतो. चांगला मराठी लेख दिसला की, तो इंग्रजीत भाषांतरित होतो.\nचित्ररूपी पुस्तकांवर त्यांचं भारी प्रेम आहे. त्यांना अनेक मित्र भेटलेत जे स्वतः चित्रं काढतात आणि अरविंदजी लिखाण करतात. आणि हां हां म्हणता नवं पुस्तक समोर येतं. अरविंदजींनी स्वतः भरपूर लिखाण केलं आहे. दुर्मीळ पुस्तकं स्वतः टार्इप करून लोकांना वाचायला उपलब्ध करून दिली आहेत. दूरदर्शनवर त्यांचे विज्ञान खेळण्यांचे असंख्य कार्यक्रम झाले आहेत.\nअजून एक गोष्ट. त्यांच्या ऑफिसमधला स्कॅनर सतत चालू असतो. भारतातली आणि जगभरातली उत्तमोत्तम पुस्तकं पूर्ण स्कॅन करून सगळ्यांना मोफत वाचता येतील आणि डाऊनलोड करता येतील अशी सोय या माणसानं केली आहे. जे जे चांगलं आहे, ते ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे असा ध्यास घेतलेला हा माणूस आहे. कॉपीलेफ्ट चळवळ किंवा ओपन सोर्स चळवळीचा हा भारतातला फार महत्त्वाचा माणूस आहे.\nत्यांच्या वेबसार्इटवर जाऊन बघितलंत तर चक्रावून जायला होतं. थोर शिक्षणतज्ज्ञ जे.पी.नार्इक यांची जवळजवळ संपूर्ण ग्रंथसंपदा, डी.डी.कोसंबींची पुस्तकं, आयझॅक अ‍ॅसिमोव्हची पुस्तकं, अनेक थोर लेखकांची महत्त्वाची पुस्तकं, शिवाय पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, अंतराळ, आरोग्य, लैंगिकता, पर्यावरण, गणित, अणुऊर्जा, शेती, समाजशास्त्र, महाराष्ट्रातल्या चळवळी अशा जगण्याच्या सगळ्या अंगांना स्पर्श करणारी जगभरातली महत्त्वाची पुस्तकं या वेबसार्इटवर आहेत. दररोज ५००० पुस्तकं या वेबसार्इटवरून डाऊनलोड होतात. काही लाख लोक रोज या फिल्म्स बघतात. अनुवादित करतात. अरविंदजींच्या खोलीमध्ये जगभरची माणसं, पुस्तकं, विचार सतत येत-जात असतात. जे जे ऊर्जादायी आहे, ते ते त्या खोलीत आपोआप पोचतं.\nसगळ्यात महत्त्वाची गोष्ट. समाजापासून आणि मूलभूत प्रश्नांपासून स्वतःला तोडून घेऊन काम करणारे अनेक शास्त्रज्ञ आणि लोक आपल्याला दिसतात. अरविंदजी त्यातले नाहीत. शंकर गुहा नियोगींच्या संघर्षात्मक कामात ते होते. डॉ.अनिल सद्गोपाल, प्रा. यशपाल, प्रा. कृष्णकुमार, लीलातार्इ पाटील अशा शिक्षणक्षेत्रातल्या महत्त्वाच्या लोकांबरोबर ते काम करत आलेयत. आपल्या जडणघडणीम��े यदुनाथ थत्त्यांचा आणि राष्ट्र सेवादलाचा मोठा वाटा आहे हे ते आवर्जून सांगतात. आपण हे लक्षात घेऊया की, त्यांचं विज्ञानासंदर्भातलं काम ही त्यांची व्यापक राजकीय कृती आहे. त्यामुळं त्यांना त्या संदर्भापासून तोडून आपण बघूया नको. त्यांचा आपण विज्ञानाचा जादूगार बनवूया नको. आपण त्यांचं पोस्टर बनवूया नको. आणि आजच्या मॉलसंस्कृतीमध्ये त्यांची विक्री होऊ नये याचीही आपण काळजी घेऊया़.\nमंडळी आपल्या सगळ्यांना सध्या खूप राग येतोय. गर्दीचा, गाड्यांचा, धुराचा, स्वतःचा, इतरांचा, दुसऱ्या जातीचा, दुसऱ्या धर्माचा. आपण सारे अस्वस्थ आहोत. चटकन निराश होतो आहोत. अरविंदजी निराश होतात की नाही माहीत नाही. त्यांना राग येतो की नाही माहीत नाही. पण राग आलाच तर ते एक पुस्तक भाषांतरित करत असावेत किंवा फारच राग आला तर स्वतःच पुस्तक लिहीत असावेत असं वाटतं. असो. ही थोडी गंमत झाली.\nअरविंद गुप्ता हा एक आवेग आहे. जबरदस्त पॅशन आहे. या धबधब्याखाली गेल्यावर तुम्ही कोरडे राहू शकत नाही. तुम्हीही वाहते होता. साचलेपण दूर होतं. त्यांच्या खोलीत जाताना आपण सिनिक असतो, नाराज असतो, निराश असतो, साशंक असतो. बाहेर येताना मात्र आपण मुलासारखं ताजेतवानं होऊन येतो. जगण्यात जे जे सत्य आणि सुंदर आणि मंगल आहे, त्याची पूजा करणारा हा माणूस आहे. सध्या काही शब्द फारच बदनाम झालेत, आऊटडेटेड झालेत. ‘सुंदर’ आणि ‘मंगल’ हे शब्द ऐकल्यावर एक गट खवळतो. ‘पूजा’ हा शब्द ऐकल्यावर दुसरा खवळतो. पण हा माणूस चांगल्या फिल्मला ‘ये तो प्रशाद है’ असं म्हणून हात जोडायला कचरत नाही.\n‘स्टोरी ऑफ स्टफ’ ही मालिका मराठीत आणण्यासाठी अरविंदजींनीच उद्युक्त केलं. ते या महिन्यापासून मुक्तांगणमधून निवृत्त होतायत. आता हा माणूस ‘रिटायर’ होणार म्हणजे काय होणार कुणास ठाऊक. पण यापुढं त्यांची अनेक पुस्तकं, अनुवादित पुस्तकं आपल्याला वाचायला मिळणार याची मला खात्री आहे.\nत्यांच्या खोलीत यानंतर ती सळसळती ऊर्जा असणार नाही याची बेचैनी आहे. पण त्यांचे सहकारी हे काम जोमानं वाढवतील याची खात्री आहे. अरविंदजींनी अनेकांच्या आयुष्यात विश्वास निर्माण केला आहे, आशा निर्माण केली आहे. मित्रासारखं वागवलं आहे. त्यांना सलाम करण्यासाठी हा आजच्या कार्यक्रमाचा घाट घातला आहे.\nलेखक समीर शिपूरकर डॉक्युमेंटरी फिल्ममेकर असून अवकाश निर्मिती या सं��्थेतर्फे डॉक्युमेंटरी बनवणे, प्रसार करणे हे काम करतात.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअरविंद गुप्ता ह्यांची वेबसाईट - http://arvindguptatoys.com\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\nनिर्भिड पत्रकार रवीश कुमार अलीकडच्या काळात सातत्यानं टीव्ही कमी पहा किंवा पाहूच नका, मलासुद्धा पाहू नका, असं कळकळीनं सांगत आहेत. त्याचं मुख्य कारण आहे, भारतातला टीव्ही ‘भारत’ दाखवत नाही. भारतातली टीव्ही पत्रकारिता एखाद-दुसरा अपवाद वगळता सतत कुणाची तरी तरफदारी करण्यातच धन्यता मानू लागली आहे. टीव्हीमध्ये काही काळ पत्रकारिता केल्याला एका पत्रकार महिलेनं कंटाळून टीव्ही पत्रकारिता सोडली, त्याची ही गोष्ट.......\nकवितासुद्धा काही बोलत असते, तेसुद्धा मला सांगायचं असतं. मी सर्वत्र कवितेचा आदर करत आलो आहे.\nआज आंतरराष्ट्रीय कविता-दिवस. यानिमित्तानं हा विशेष लेख. ३ फेब्रुवारी २००० रोजी सोलापूर आकाशवाणीवर प्रसारित झालेले हे त्र्यं. वि. सरदेशमुखांचं काव्यवाचन. त्यात आपल्या पन्नास वर्षांपूर्वीच्या कविता वाचतानाच ते त्या ओढाळ वयातल्या ‘वैशाख’ या टोपणनाव धारण करणाऱ्या कवीला शोधत आहेत. आपला कवितेचा प्रवास जणू स्मृतींमधून पुन्हा जगत आहेत. सरदेशमुख जन्मशताब्दीनिमित्तानं त्यांचं कृतज्ञ स्मरण.......\nबिनबुडाची मडकी व आयाराम-गयारामांच्या जीवावर पक्षाचे मूळ उद्दिष्ट कधीच साध्य होणार नाही\nसार्वत्रिक निवडणुका आल्या की, विविध पातळीवर पक्षांतर होतात, हे नवीन नाही. पण समविचारी पक्षात पक्षांतर करणे गैर किंवा अनैतिक नाही. पण केवळ व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी विसंगत विचारधारेच्या पक्षात झालेली पक्षांतरे गैर व अनैतिक ठरतात. आपण सामाजिक व राजकीय जीवनात वावरतो, तेव्हा आपली वैचारिक बैठक पक्की असेल तर असे नेते व कार्यकर्ते एकवेळ घर��� बसतात, पण विसंगत विचारधारा असलेल्या पक्षात जात नाहीत.......\n‘सर्फ एक्सेल’च्या जाहिरातीला विरोध हा एक विकृत व किळसवाणा नमुना आहे\nधर्मवादी सत्तेकडे डोकं गहाण ठेवलेली पिढी विनाशाकडे जात आहे, कदाचित याची त्यांना कल्पना नसावी. ज्या भारतानं बहुसंस्कृतीची मूल्यं आणि तत्त्वं जगाला दाखवून दिली, त्याच भारतातले काही लोक या शांतताभूमीचं वातावरण खराब करत आहेत. हा भारत बहुसांस्कृतिक व सामाजिक मूल्यांशी श्रद्धा बाळगणारा आहे. अशा बहुरंगी भारताला तडे पडण्याचे प्रकार आमच्याच काही बांधवांकडून होत आहेत.......\nअण्णा हजारे आणि जॉर्ज फर्नांडिस\nजॉर्ज फर्नांडिस यांचं नुकतंच निधन झालं. अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या रसयुक्त सांगतेनं त्यांचा राजकीय आणि आध्यात्मिक मृत्यू जवळ आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. हा लेख म्हणजे या दोघांची सर्वंकष तुलना नाही, कारण दोघेही अनेक बाबतीत तुलना होणार नाही, अशा प्रकारचे आहेत. जॉर्जच्या मृत्यूनंतर अण्णा मात्र कायमचे आदरणीय आहेत, त्यांची पत संपत आली तरीसुद्धा.......\nसद्य:स्थितीत योग्य राजकीय भूमिका कोणती ती कशी ठरवावी मतदान करताना कोणते निकष लावावेत\n“काही पक्ष व संघटनांची उभारणीच मुळी या ‘प्रेम-द्वेष’ सिद्धान्तावर केलेली असते. प्रेम व द्वेष भावना नेहमी विचारांवर कुरघोडी करतात. चिकित्सेचं त्यांना वावडं असतं. अशा पक्ष-संघटनांतील व्यक्तींनी सारासार विचार करण्याची शक्ती गमावलेली असते. व्यक्ती व संघटना आपल्या सोयीनुसार सामाजिक न्यायाचा अर्थ लावतात. समाजातील काही घटकांचं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या अट्टाहासातून ते इतर समाजघटकांवर अन्याय करतात.”.......\nमनोहर पर्रीकर : गोव्याचा गल्ली बॉय\nहार्टमन डिसूझा या पत्रकारलेखकाचे ‘इट डस्ट – मायनिंग अँड ग्रीड इन गोवा’ हे पुस्तक वाचेपर्यंत मनोहर पर्रीकर या गृहस्थाबद्दलचे माझे मत चांगले होते. संघाचा कट्टर स्वयंसेवक आपल्या सुंदर मातृभूमीचे असे लचके तोडू कसे देतो ती विद्रूप आणि विपन्न व्हावी असे कसे चाहतो ती विद्रूप आणि विपन्न व्हावी असे कसे चाहतो सुंदर मातृभूमी याचा अर्थ ती तिच्या निसर्गासह सुंदर असाच ना सुंदर मातृभूमी याचा अर्थ ती तिच्या निसर्गासह सुंदर असाच ना की हिंदूराष्ट्र डोंगर, नद्या, प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या वैविध्याने नटलेले नसेल की हिंदूराष्ट्�� डोंगर, नद्या, प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या वैविध्याने नटलेले नसेल\nभारतीय संघ एकदिवशीय विश्वचषक जिंकू शकेल\nभारतीय फलंदाजीत सातत्य नसलं तरी, गोलंदाजीत मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत कमालीचं सातत्य दिसलं आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर, शमी, इशांत, चहल व कुलदीप यांनी भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. पण नुकत्याच झालेल्या मालिकेत ३५८ धावांचा डोंगर भारतानं उभा केला होता. तो ऑस्ट्रेलियानं १३ चेंडू शिल्लक ठेवून सहज पार केला. त्यामुळे भारतीय संघाला इंग्लंडमधील विश्वचषक जिंकणं सोपं नक्कीच असणार नाही\nसहावा नास्तिक मेळावा : ‘नास्तिकता या मूल्याद्वारे लोकशाही मूल्यांचं समर्थन करणं हेच उद्दिष्ट\nसहावा नास्तिक मेळावा १७ मार्च रोजी पुण्यामध्ये पार पडला. नास्तिकता हे सामाजिक मूल्य आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा सद्सद्विवेकबुद्धी, तर्क व वास्तव पुराव्यावर आधारित आहे. या दोन्हींचा योग्य मिलाफ करून साध्य झालेली विचारसरणी ही समाजातील सर्वांना समान विकासाची संधी उपलब्ध करून देऊ शकते, यावर नास्तिक समाजाचा विश्वास आहे.......\n‘आजचा सुधारक’ १ एप्रिलपासून नव्या, आंतरजालीय स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचणार\n‘आजचा सुधारक’ हे नियतकालिक येत्या १ एप्रिलपासून ते नव्या स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. नवे प्रकाशन छापील स्वरूपात नसून ते आंतरजालीय स्वरूपाचे असेल आणि सुरुवातीला ते दर तीन महिन्यांतून एकदा प्रकाशित होईल. ‘सुधारक’ हे प्रत्येकालाच आपले व्यासपीठ वाटावे असे प्रयत्न सदोदित राहतील.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%20%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87", "date_download": "2019-03-22T10:49:55Z", "digest": "sha1:WZY7WDHKPXXD6C62GG7YLISS2HLU5XQZ", "length": 4438, "nlines": 111, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nबाईनं निर्भय, हिंमतवान व्हावं आणि पुरुषानं मृदू, न्याय्य\nबाईनं निर्भय, हिंमतवान व्हायला हवं आणि पुरुषानं मृदू, न्याय्य होण्याची गरज आहे. स्त्री-पुरुषांच्या नात्यात निर्भरता किती आणि मैत्री किती हे बाईला ओळखता आलं पाहिजे. यासाठी बाई���ं निर्भय होण्याची खूप गरज आहे. पुरुषांनी मार्दवता-माया दाखवली तर त्यांनाही परत ती बाईकडून मिळणार आहे आणि स्त्रियाही निर्भय झाल्यानंतर त्यांना तशा तऱ्हेचा सन्मान मिळणार आहे.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/wangmaysheti?page=8", "date_download": "2019-03-22T11:28:43Z", "digest": "sha1:QXP556EDCN4AY2ZLEUES6QNHYBGTN6FR", "length": 14115, "nlines": 212, "source_domain": "baliraja.com", "title": " वाङ्मयशेती | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\n21-08-2013 प्रस्तावित जादूटोणा विरोधी अधिनियमाचा मसुदा गंगाधर मुटे माझे गद्य लेखन\n20-07-2013 चीन विश्वासपात्र नाही गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n09-07-2013 शब्दबेवडा गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n30-06-2013 आडदांड पाऊस गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n20-06-2013 शेत लाचार झाले गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n04-06-2013 शस्त्र घ्यायला हवे गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n02-06-2013 हुलकडूबी नाव गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n13-05-2013 रक्त आटते जनतेचे गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n08-05-2013 आत्महत्या बळीच्या तू रोख वामना गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n02-05-2013 काळजाची खुळी आस तू गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n30-04-2013 मरणे कठीण झाले - स्पर्धा विजेती गझल गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n25-03-2013 दुपट्टा घसरणे वगैरे वगैरे गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n15-06-2011 श्याम सावळासा :अंगाईगीत गंगाधर मुटे रानमेवा\n20-04-2013 त्यांचाच जीव घे तू .... गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n16-04-2013 विद्यापिठाच्या Thesis मध्ये माझी वाङ्मयशेती गंगाधर मुटे माझे गद्य लेखन\n11-03-2013 हंबरून वासराले चाटते जवा गाय संपादक शेतकरी गीत\n (हझल) गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n11-03-2013 अ.भा.अंकूर मराठी साहित्य समेलन, दर्यापूर संपादक माझे गद्य लेखन\n08-03-2013 गाव ब्रम्हांड माझे गंगाधर मुटे माझी मराठी गझल\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nफ़ेसबूकने तयार केलेली माझी Facebook movie. (1)\nविश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : निकाल (1)\nकवी संमेलन/गझल मुशायरा, मुंबई : २०१८ : नोंदणी (1)\nडोळे पाण्याचा बंधारा (1)\nअनादि काळापासूनच भ्रष्टाचाराचा उगम : लेखांक - २ (1)\nशेतकरी संघटना १२ वे संयुक्त अधिवेशन - चंद्रपूर (1)\nगझल: थांब मीच येते (1)\nसातवे अ.भा.मराठी गझल संमेलन, आष्टगाव (1)\nसंकेतस्थळाच्या नव्या संरचनेतील तृटी, नवीन सुविधा व मोबाईल आवृत्ती (1)\nABP Majha VDO : राज्याच्या बजेटनं शेतकऱ्याला दिलासा मिळाला का\nशबरी :- किरण डोंगरदिवे (1)\nवृक्षाचे दुख : प्रवेशिका (1)\nपाक्षिक शेतकरी संघटक २१ डिसेंबर २०११ (1)\n\"वांगे अमर रहे\" पुस्तक प्रकाशन सोहळा\nABP माझा TV वर\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/act/10", "date_download": "2019-03-22T10:04:19Z", "digest": "sha1:PT3JV2INI2SBKHJ4F33QAINY7AIZWMHO", "length": 6725, "nlines": 133, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "Under the Act - Lease Tax Act | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nफेसबुक वर संपर्कात राहा 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nस्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट २०१४\nआय एम सी इन्कलुसिव्ह इंनोव्हेशन पुरस्कार २०१४\nई इंडिया अवॉर्ड २०१४\nवस्तू व सेवा कर - एक राष्ट्र, एक कर, एक बाजार\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nईझ ऑफ डुईंग बिझिनेस (बिझिनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन-२०१८) flash-new-first\nविक्रीकर विभागाने \" इझ ऑफ डुईंग बिझिनेस\" साठी घेतलेले पुढाकार\nबातम्या आणि मीडिया बॉक्स\n१५ नोव्हेंबर २०१७ पासून १७८ वस्तूंच्या जीएसटी दरात बदल\nव्यवसायकर विलंब शुल्क (लेट फी) माफी बद्दल व्यापारी परिपत्रक\nनाशिक विभागात कार्यरत असलेले चिटफंड ग्रुप\nजीएसटी नोंदणी रद्द प्रकरणे\nवस्तू व सेवा कर कायद्यातील प्रस्तावित बदल\nवस्तू व सेवा कर\nवस्तू व सेवा कर\n11-03-2019 पर्यंत जीएसटीएनला कळविण्यात आलेले आयटी निवारण प्रकरणे आणि स्थलांतर प्रकरणे\nजीएसटी स्थलांतर अर्ज नामंजूर केलेल्या व्यापाऱ्यांची यादी\nजीएसटी करदात्यांची राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये केलेली विभागणी दि.१५/११/२०१८\nजीएसटी परतावा संबंधी सामान्य प्रश्न (FAQs).\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nसमर्थन करतो: फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%AE", "date_download": "2019-03-22T09:58:44Z", "digest": "sha1:KXMYSF7QP6SKIOEK37YKDYUV5QY6EFWQ", "length": 13344, "nlines": 239, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्लॅटिनम - विकिपीडिया", "raw_content": "\n(Pt) (अणुक्रमांक ७८) रासायनिक पदार्थ.\nसाधारण अणुभार (Ar, standard)\nलिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन\nसोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन\nपोटॅशियम कॅल्शियम स्क��न्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन\nरुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन\nफ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम Dubnium Seaborgium Bohrium Hassium Meitnerium Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson\nसंदर्भ | प्लॅटिनम विकीडाटामधे\n१६ व १७ व्या शतकात स्पॅनिश लोकांनी ऍझटेक आणि इंका लोकांकडून टनावारी सोने, चांदी आणि हिरेमाणके जहाजात भरभरून आपल्या देशात नेले. त्यातच रुपेरी धातूचे काही कणही होते. त्यांचा वितळणबिंदू फारच उच्च असल्याने ते कण निरूपयोगी ठरले, सोने मिळविण्यास अडचणीचे ठरले. स्पॅनिश लोकांनी त्यास तिरस्काराने प्लॅटिनो म्हणजे हलक्या प्रतिची चांदी असे संबोधण्यास सुरूवात केली.\nपुढे १८ व्या शतकाच्या अखेरीस रशियन रसायनशास्त्रज्ञ व सेंट पीटर्सबर्गच्या खनिकर्म महाविद्यालयाचे उपाध्यक्ष आपोलस म्युसिन-पुश्किन यांनी प्लॅटिनमच्या अभ्यासात महत्त्वाचे योगदान दिले. त्यामुळे प्लॅटिनमसह निसर्गात:च येणाऱ्या अनेक धातूंचा शोध लागला, सर्वांना मिळून प्लॅटिनम वर्गीय धातू असे नाव दिले गेले. यात १८०३ मध्ये पॅलॅडियम व र्‍होडियम, १८०४ मध्ये ओस्मियम व इरिडियम तर १८४४ च्या सुमारास रूदेनियमचा शोध लागला. टंग्स्टनचा शोध लागेपर्यंत प्लॅटिनम-पोलाद हे सगळ्यात कठीण संयुग समजण्यात येई, त्यास डायमंड-स्टील असे म्हणत.\nप्लॅटिनमच्या अंगी रासायनिक रोधकता आहे. तीव्र सल्फ्युरिक आम्लाचाही यावर परिणाम होत नाही म्हणून औद्योगिक क्षेत्रात प्लॅटिनमच्या मुशी, भांडी, चाळण्या, नळ्या वगैरे वापरतात. काचेवर प्लॅटिनमचा अत्यंत पातळ थर देऊन तयार केलेला आरसा दारा-खिडक्यांना लावतात त्यामुळे घरातील व्यक्तीला बाहेरचे नीट पाहता येते पण बाहेरील व्यक्तीला या काचेतून घरातील काहीही दिसत नाही.\n१८८३ साली प्लॅटिनमच्या सहाय्याने प्रमाणित मानके (किलोग्रॅम, मीटर वगैरे) तयार करण्यात आली. या मानकांचे वेळोवे���ी परीक्षण केले असता लक्षात आले की १२५ पेक्षा जास्त वर्षे होऊनही यांच्यात काहीच फरक पडलेला नाही, त्यांची झीज झालेली नाही.\nप्लॅटिनमची नाणी पाडली जातात, त्यापासून दागिने, शोभेच्या वस्तु, कलाकुसरीचे साहित्य घडविले जातात.\nप्लॅटिनम सोन्यापेक्षा कितीतरी महाग धातू असून याच्या किमती स्थिर राहत नसल्याने अनेक क्षेत्रातून वापर कमी जास्त होत असतो पण उच्च वितळणबिंदू व रासायनिक रोधकता या गुणांमुळे वैद्यकीय क्षेत्रासह अनेक क्षेत्रात प्लॅटिनमचा उपयोग होतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअल्क धातू अल्कमृदा धातू लँथेनाइड अॅक्टिनाइड संक्रामक (धातू) अन्य धातू उपधातू इतर अधातू / हॅलोजन निष्क्रिय वायू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१६ रोजी ०४:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/act/11", "date_download": "2019-03-22T10:57:00Z", "digest": "sha1:SBT2L4GU4S5OZBSGHJUUKYSSC2J3GI3S", "length": 8079, "nlines": 161, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "Under the Act - Motor Spirit Taxation Act | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nफेसबुक वर संपर्कात राहा 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nस्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट २०१४\nआय एम सी इन्कलुसिव्ह इंनोव्हेशन पुरस्कार २०१४\nई इंडिया अवॉर्ड २०१४\nवस्तू व सेवा कर - एक राष्ट्र, एक कर, एक बाजार\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nईझ ऑफ डुईंग बिझिनेस (बिझिनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन-२०१८) flash-new-first\nविक्रीकर विभागाने \" इझ ऑफ डुईंग बिझिनेस\" साठी घेतलेले पुढाकार\nबातम्या आणि मीडिया बॉक्स\n१५ नोव्हेंबर २०१७ पासून १७८ वस्तूंच्या जीएसटी दरात बदल\nव्यवसायकर विलंब शुल्क (लेट फी) माफी बद्दल व्यापारी परिपत्रक\nनाशिक विभागात कार्यरत असलेले चिटफंड ग्रुप\nजीएसटी नोंदणी रद्द प्रकरणे\nवस्तू व सेवा कर कायद्यातील प्रस्तावित बदल\nवस्तू व सेवा कर\nवस्तू व सेवा कर\n11-03-2019 पर्यंत जीएसटीएनला कळविण्यात आलेले आयटी निवारण प्रकरणे आणि स्थलांतर प्रकरणे\nजीएसटी स्थलांतर अर्ज नामंजूर केलेल्या व्यापाऱ्यांची यादी\nजीएसटी करदात्यांची राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये केलेली विभागणी दि.१५/११/२०१८\nजीएसटी परतावा संबंधी सामान्य प्रश्न (FAQs).\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nसमर्थन करतो: फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/2157", "date_download": "2019-03-22T10:57:39Z", "digest": "sha1:TPTLCEFLNHQZOCRGQBT4NWWIPTX2DKVM", "length": 35613, "nlines": 212, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "गांधीवाद : एक चिरंतन सत्य", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nगांधीवाद : एक चिरंतन सत्य\nसदर - गांधी @ १५०\nगांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram\nमोहनदास करमचंद गांधी यांंना रेल्वेच्या फर्स्ट क्लासच्या डब्ब्यातून बाहेर फेकले गेले. कारण ते गोरे नव्हते. दक्षिण आफ्रिकेतल्या पीटरमार्टिझबर्ग या रेल्वे स्टेशनवर थंडीत कुडकुडणाऱ्या गांधींच्या आयुष्यातला तो आत्मसाक्षात्काराचा दिवस होता. त्यातून गांधींना आत्मबळ आले, त्यांची आत्मशक्ती जागृत झाली. त्या दिवशी त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला सत्याग्रह केला. तो दिवस होता ७ जून १८९३. म. गांधींचा दक्षिण आफ्रिकेत तो पहिला सत्याग्रह. त्याला आज १२५ वर्षँ पूर्ण होत आहेत. त्यानिमित्तानं...\n‘गांधीवाद’ किंवा ‘गांधीमार्ग’ असे चुकीचे नाव ज्याला दिले जाते, त्याचा स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय जनमनावर खरोखरीच पुष्कळ प्रभाव पडला होता; पण तो गांधींच्या सत्यनिष्ठेचा किंवा अहिंसेवरील त्यांच्या अढळ श्रद्धेचा प्रभाव नव्हता. सत्य व अहिंसा या तत्त्वांच्या विषयी भारतीय जनमानसात परंपरागत आदरभाव होता व आहे. पण वैयक्तिक किंवा सामाजिक व्यवहारात त्या तत्त्वांचा विनियोग करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज मात्र फारच क्वचित वाटली. नि:शस्त्र, हतवीर्य व हताश झालेल्या लोकांना लोकसुलभ प्रत्यक्ष प्रतिकाराचा मार्ग गांधींच्या पूर्वी अरविंद, बिपिनचंद्र पाल व लोकमान्य टिळक यांनी दाखविला होता. गांधींनी तोच मार्ग अधिक परिणामक्षम स्वरूपात मांडला, असा समज त्यावेळच्या लोकधुरीणांनी व साधारण लोकांनी करून घेतला. ब्रिटिश साम्राज्यशाहीचा प्रतिकार करण्याकरिता गांधींचा मार्ग उपयुक्त वाटला, एवढाच त्याचा अर्थ. लोकमानसावर गांधींच्या कार्यक्रमाचा जो प्रभाव पडला, त्याचाच स्वातंत्र्यप्राप्तीमध्ये प्रमुख भाग होता. सशस्त्र क्रांतिकारकांच्याबद्दल लोकांच्या मनात निरतिशय आदर होता. किंबहुना गांधींच्यापेक्षाही त्यांच्याविषयी लोकांना अधिक कौतुक व आदर वाटत होता असे म्हटले तरी चालेल. पण त्या वेळच्या परिस्थितीत गांधींचा मार्गच अधिक लोकसुलभ, अधिक व्यवहारी व अधिक परिणामक्षम असल्यामुळे लोकांच्या आचरणावर त्याचाच प्रभाव अधिक पडला.\nस्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकमनावर गांधींच्या तत्त्वज्ञानाची पकड फारशी शिल्लक राहिली नाही. स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वकालातही म्हणण्यासारखी पकड नव्हतीच. आज भारताजवळ प्रचुर उत्पादनाची यांत्रिक साधने पुरेशी नाहीत. देशव्यापी बेकारी आहे, त्यामुळे गांधींच्या कार्यक्रमाविषयी अपरिहार्यपणे आस्था वाटते.\nगांधींचे स्वत:चे काही तत्त्वज्ञान होते असे मानले, तर त्यातील चिरकाल टिकणारी तत्त्वे म्हणजे त्यांची सत्यनिष्ठा व सत्यनिष्ठेकरितादेखील कोणत्याही मानवाची हत्या न करण्याचा त्यांचा अभेद्य निश्चय ही होत. जीवनाची एकता व निरपवाद मानवनिष्ठा असे त्या तत्त्वांचे दुसऱ्या शब्दांत वर्णन करता येईल. या तत्त्वांचे दर्शन भारतामध्ये आज अत्यंत अल्प प्रमाणात घडते. याचे एक कारण दुर्भिक्ष व दुर्बलता अथवा पौरुषहीनता; आणि दुसरे कारण संप्रदाय, जात व भाषा यांच्या आधारावर उदयास येऊ पहाणाऱ्या क्षुद्र, संकुचित अस्मिता हे होय.\nजागतिक राजकारण व समाजकारण यांच्या संदर्भात आज मानवाला गांधीजींवाचून गत्यंतर उरलेले नाही. विज्ञानाने माणसांना एकमेकांच्या अगदी निकट आणून उभे केले आहे. त्यांच्यात कुस्ती झाली तर उभयपक्षांचा संहार अपरिहार्य आहे असा निर्वाळा विज्ञानान��� दिला आहे. ज्या मानवाला निसर्गाने स्वसंरक्षणाचे कोठलेही साधन दिलेले नाही आणि त्यामुळे ज्याचा जीव घेणे अत्यंत सोपे आहे, त्याच्या वधाकरिता उत्तरोत्तर नवीन नवीन शस्त्रास्त्रे शोधावी लागतात, यातील इंगित काय या परिस्थितीत विज्ञानाचा एक असंदिग्ध संकेत साठवलेला आहे. तो संकेत असा की, आता शस्त्रास्त्रांची उपयुक्तता संपलेली आहे. अर्थात् शस्त्रनिरपेक्ष वीरतेचे युग अवतरण्याची प्रसादचिन्हे दिसू लागली आहेत. जागतिक संदर्भाचा दुसरा संकेत अतिसंपन्नता म्हणजे अतिप्रचुरता व उपकरणशीलतेचा अतिरेक यांच्यामुळे मानवीय जीवन सपक व नि:सत्त्व झालेले आहे. परोक्ष जीवनाला आजचा तरुण उबगला आहे. त्याचे मानव्य क्षीण होऊ लागले आहे. जीवनात मानवाला जणू भूमिकाच उरलेली नाही. मानवीय संबंधांना सामाजिक व्यवहारात वाव राहिलेला नाही. समाजाचा घटक मानव हा राहिलेला नसून संस्था व संघटन हे घटक झालेले आहेत. निरपेक्ष व निरुपाधिक मानवी संबंध म्हणजेच अहिंसा. अहिंसा हा शब्द जुनाच आहे; पण त्यात गांधींनी हा भावरूप आशय ओतलेला आहे. गांधींच्या अपरिग्रहाचा, स्वदेशीचा, स्पर्शभावनेचा व ब्रह्मचर्याचादेखील एक अभिनव आशय आहे. ती नित्यनूतन अशी सामाजिक मूल्ये आहेत.\nया दृष्टीने जागतिक संदर्भात युरोप व अमेरिका यांच्यासारख्या समृद्ध खंडांत आणि रशिया-चीनसारख्या समृद्धीच्या मार्गावर असलेल्या देशांत गांधींची आवश्यकता आहे. युरोप-अमेरिकेत तशी आकांक्षाही आहे.\nजगासमोर असलेल्या समस्यांचा उल्लेख वर आलेलाच आहे. युरोप-अमेरिकेत अतितृप्तीची व निरवधी अवकाशाची म्हणजेच बेसुमार फुरसतीची समस्या आहे. रशिया व चीनसारख्या देशात शारीरिक गरजा भागल्यानंतर ज्या मानसिक व बौद्धिक आकांक्षा उद्भूत होतात (उद्भवतात) त्यांची समस्या आहे. या दोन्ही समस्यांची उत्तरे गांधीनिर्दिष्ट मार्गांत आहेत, हे लक्षात येण्यास फारशा बुद्धिमत्तेची गरज नाही. गांधींच्या शरीरश्रमाचा भाकरीशी अनिवार्य संबंध नाही. गांधींच्या उद्योगनिष्ठेचा बेकारीच्या निवारणाशी जितका घनिष्ठ संबंध आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक संबंध निर्मितीच्या आनंदाशी आणि कारागिरीच्या व कलेच्या विकासाशी आहे. फुरसतीचा उपयोग ही सांस्कृतिक समस्या आहे. जीवन, संजीवन (recreation), जीविका यांचे संवादित्व साधावयाचे असल्यास गांधींवाचून गत्यंतर नाही.\nआता थ��डक्यात भारतीय परिस्थितीचा विचार करू. विपन्नता व दुर्बलता या भारताच्या दोन प्रमुख व्याधी आहेत. जेथे दुर्भिक्ष असेल तेथे सुबत्तेची हाव असणे स्वाभाविक आहे. अर्थातच भारतामध्ये वैभवाकांक्षा व वैभवशाली राष्ट्राचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती सर्वत्र दिसून येते. भारताचे नि:शस्त्रीकरण म्हणजे काही स्वेच्छेने केलेला शस्त्रसंन्यास नव्हे. आपली शस्त्रास्त्रे बळजबरीने हिसकावून घेण्यात आली, या अपमानाचे शल्य भारतीय जनमनाला अजून टोचत आहे. त्यामुळे अनुपलब्ध शस्त्रास्त्रांचा हव्यास या देशातील लोकांना वाटत राहणे स्वाभाविक आहे.\nअशा परिस्थितीत गांधींचा या देशाला काही उपयोग आहे काय\nगांधींचा आविर्भाव या देशात झाला त्यावेळीही येथे उपासमार, दारिद्रय, बेकारी यांचे साम्राज्य होते. बळजबरीच्या नि:शस्त्रीकरणामुळे राष्ट्र हतबल झालेले होते. भुकेलेल्याला भीक व चोरी या मार्गांचा अवलंब करावा लागू नये आणि नि:शस्त्र झालेल्यांना नामर्दपणे अन्याय सहन करावा लागू नये, ही तळमळ गांधींना लागून राहिली होती. म्हणून त्यांनी भुकेलेल्यांना स्वदेशीचा व हतबल झालेल्यांना सत्याग्रहाचा संजीवनमंत्र दिला. रशिया व अमेरिका यांच्यापुढे दीनपणे तोंड वेंगाडल्यावाचून आत्मप्रत्ययाने स्वत:च्या पुरुषार्थावर भारताला जगायचे असेल तर शस्त्रनिरपेक्ष शौर्य व स्वदेशी यांवर आधारलेले उत्पादन, याखेरीज दुसरा तरणोपाय आहे काय शस्त्रनिरपेक्ष वीरता व शेजारधर्मावर अधिष्ठित स्वदेशी हाच गांधींच्या कार्यक्रमाचा गाभा नव्हता काय शस्त्रनिरपेक्ष वीरता व शेजारधर्मावर अधिष्ठित स्वदेशी हाच गांधींच्या कार्यक्रमाचा गाभा नव्हता काय शस्त्रनिरपेक्ष वीरतेत शस्त्रनिषेधाची वृत्ती असेलच असे नाही. कदाचित् शस्त्रास्त्रे व सैन्य यांचा उपयोग करून घेण्याची आकांक्षा व प्रयत्नही असेल. पण शस्त्र-प्रयोगाकरिता उपलब्ध होऊ शकणारी साधने अपर्याप्त असण्याचा संभवच अधिक. त्याचप्रमाणे स्वदेशीवर आधारलेल्या संयोजनाला यंत्राचे वावडे असण्याचे कारण नाही. पण मनुष्यशक्ती व पशुशक्ती वाया जाऊन बेकारी वाढण्याचा जेथे संभव असेल तेथे गांधीनिर्दिष्ट ग्रामसंजीवनेप्रवण संयोजनच अपरिहार्य ठरेल.\nया दृष्टीने विचार केल्यास भारताला आजच्या परिस्थितीत गांधींच्या मार्गाची उपयुक्तता पटल्यावाचून राहणार नाही.\n(‘गांधी नावाचे महात्मा’ या रॉय किणीकर संपादित आणि डायमंड पब्लिकेशन्स, पुणे प्रकाशित (२०१२) पुस्तकातून साभार.)\nगांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\nचौकीदारजी, ‘मैं भी चौकीदार’ या तुमच्या मोहिमेत मी सहभागी होऊ शकत नाही. मी चौकीदार नाही. मी या देशाचा सामान्य नागरिक आहे. माझ्या चौकीदारानं काम केलं नाही तर त्याला बदलायचं हे मला ठाऊक आहे. विरोधी पक्षांचं मला ठाऊक नाही, पण भारतीय घटनेनं दिलेला हा अधिकार मी वापरणार आहे. माफ करा चौकीदारजी, मी तुमच्या पापांत वाटेकरी होऊ शकत नाही. मैं चौकीदार नहीं\nभाजप : राजकीय पक्ष की सिक्युरिटी गार्ड सर्व्हिस प्रोव्हायडर\n‘चौकीदार चोर है’ हे विद्यमान ‘चौकीदारां’नी स्वत:वर घेत ‘मोदी है तो मुमकीन है’ ही घोषणा मागे टाकत ‘मैं भी चौकीदार’ ही लाईन ‘में भी अण्णा’कडून उसनवारीत घेतली स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे\nभाजपने नेहरूंना ‘खलनायक’ ठरवत स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ झाकण्याचे उद्योग बंद करावेत\nसर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ज्या म���ओच्या चीनच्या जागी भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्य मिळणार होते, अशी अफवा पसरवण्यात आली आहे, त्याच माओच्या चीनशी अमेरिकेने १९७१ मध्ये हातमिळवणी केली आणि चियांगच्या चीनला दगा दिला. तेव्हा, अमेरिकेमार्फत भारताचे भले होणार होते हा भ्रम आपण काढून टाकलेला बरा अमेरिकेला खरा रस होता तो भारताला सोविएत संघापासून दूर करण्यात.......\nमुलाबाळांची चिंता करणारे मोदींना काय हरवणार\n२०१८च्या उत्तरार्धात राहुल गांधी चांगले रंगात आल्याचं दिसत होतं. त्यांच्या नेतृत्वात सुधारणाही होत होती. पण आज ते केवळ राफेलच्या मुद्यावर अडकून बसलेले दिसतात. जनतेच्या जिव्हाळ्याचे इतर मुद्दे काँग्रेसला महत्त्वाचे वाटत नाहीत काय अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा\nकुटुंब, कुटुंब खेळताहेत, निवडणूक ‘निवडणूक’ खेळ\nया आपादधर्म नि शाश्वतधर्मात काही सत्ता, संपत्ती, साधन, साम, दाम, दंड, भेदाचा जो काही खेळ खेळला जातोय, त्यातून काही कुटुंबं आणि त्यांच्या सात काय सत्तर पिढ्यांची सोय होत असेल, पण या सर्वांत संविधानात्मक लोकशाहीचा खून होतो. या कुटुंबांना आपल्यावर तहहयात राज्य करू देणारे आपण लोकशाहीच्या खुनात हत्यार म्हणून वापरले जातोय, याची जाणीव आपल्याला कधी होणार\nदेशभक्तीचा फुगा आणि राफेलची टाचणी\nराष्ट्रभक्तीचा थयथयाट करून आपलं अपयश झाकण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. शेतीची दुरवस्था, बेरोजगारी, सामाजिक अशांतता, आर्थिक अधोगती अशा अनेक आघाड्यांवर त्यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. पुलवामा हल्ल्याअगोदर झालेल्या अनेक सर्व्हेंमध्ये मोदींची लोकप्रियता घसरल्याचं दिसत होतं. आता युद्धज्वरामुळे भाजप नेत्यांत नवी आशा निर्माण झाली आहे.......\n‘रॉ : भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा’ - उथळ देशभक्तीच्या वातावरणात ‘वाचावेच’ असे पुस्तक\nएक देश चालवणं ही किती गंभीर कृती असते, हे या पुस्तकातून आपल्याला गांभीर्यानं समजून घेता येतं. सध्याच्या राज्यकर्त्यांच्याही ‘बडबडगीतां’ना या पुस्तकातून उत्तर मिळतं आणि लक्षात येतं, सध्याच्या सत्ताधारी नेतृत्वाची इयत्ता काय देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उ���ेच भरावा देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा\nपुलवामानंतर सोशल मीडियावर सुरू झालेला युद्धाचा उन्माद आता आणखीनच वाढला आहे. ‘जय जवान’ असं मी बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर लिहिल्यावर त्याला ‘जय मोदी’ असं उत्तर आलं. कर्नाटक भाजपचे नेते बी. एस. येदुरप्पा यांनी तर या हल्ल्यामुळे भाजपला किती जागा अधिक मिळतील हे सांगून टाकलं. भाजपचे छोटेमोठे सर्वच नेते आता मोदी पुन्हा येणार असं सांगू लागले आहेत.......\nस्वयंप्रज्ञेने ‘धृतराष्ट्र’ झालेल्यांना तुम्ही सांगताय ते कसं काय दिसणार गज्वी सर\nज्यांचे डोळे, कान उघडे आहेत आणि मेंदू स्वतंत्र आहे, त्या कुणालाही गज्वींनी जे मांडलं ते वास्तव आहे, हे मान्यच करावं लागेल. उदघाटक एलकुंचवारांनीही याला स्पर्श केला होता भाषणात. मात्र वादळ उठलं ते गज्वींच्या भाषणावर काहींना ती अतिशयोक्ती वाटली, काहींना गूढ, तर काहींनी सहमती दर्शवली. तसेही मराठी रंगकर्मींचे चेहरे आणि मुखवटे वेळोवेळी दिसले आहेत. त्यामुळे यावेळीही ते दिसले तर नवल काहीच नाही.......\nगुजरातमधल्या एका भाजप नेत्याने, या हल्ल्याच्या निमित्ताने झालेल्या एकजुटीचा उपयोग मतं मिळवण्यासाठी कसा करायचा हेच जाहीरपणे सांगून टाकलं. पक्षाचा झेंडा न घेता ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ म्हणत गल्लीबोळात मिरवणुका काढून युद्धज्वर निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्नही त्यांनी केला. दुर्दैवाने भाबड्या जनतेने ठिकठिकाणी त्यांना साथ दिली. हा युद्धज्वर निर्माण करण्याचं काम केलं कानात वारं शिरलेल्या न्यूज चॅनेल्सनी.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/how-to-select-plastic-water-bottle-safe-for-your-health/", "date_download": "2019-03-22T10:29:59Z", "digest": "sha1:3I62RKGQPOH25PRYXDPXW73TSWXZ2NSM", "length": 14408, "nlines": 153, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आरोग्यासाठी सुरक्षित प्लास्टिक वॉटरबाॅटल कशी निवडावी? – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeआरोग्यआरोग्यासाठी सुरक्षित प्लास्टिक वॉटरबाॅटल कशी निवडावी\nआरोग्यासाठी सुरक्षित प्लास��टिक वॉटरबाॅटल कशी निवडावी\nMarch 20, 2018 शेखर आगासकर आरोग्य, शैक्षणिक\nतुम्ही दररोज प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का मग हे नक्की वाचा…\nआपल्यापैकी बहुतेक लोक पाणी पिण्यासाठी प्लास्टिक वॉटर बॉटलचा वापर करतात. एकतर ती रिकामी बिसलरी (मिनरल वॉटर) किंवा दुकान, मॉल मधून खरेदी केलेली महागडी प्लास्टिक बॉटल असते.\nबहुतेकांचा असाच समज असतो की, दिसायला सुंदर, आकर्षक, महागडी बाॅटल आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षित आहे. पण वस्तुस्थिती उलट असते.\nआपण कधी विचार केलाय का, की या प्लास्टिक वॉटर बॉटलचं पाणी तुमच्यासाठी खरंच सुरक्षित आहे का आज आम्ही आपल्याला याच प्लास्टिक वॉटर बॉटल मागचे काही असे घातक सत्य सांगणार आहोत जे तुमच्या पासून नेहमी लपविण्यात आलेत.\nमग कोणत्या प्लास्टिक बॉटल मधून पाणी पिणे योग्य आहे….\nयासाठी प्रथम प्लास्टिकचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत\nखरेतर प्रत्येक प्लास्टिकची बॉटल सारखीच सुरक्षित नसते…\nप्लास्टिकची बाटली ही आरोग्यास धोकादायक अशी रसायने बाहेर टाकते. त्यासाठी बाटलीच्या तळाशी असलेल्या विशेष चिन्हांकडे लक्ष द्या, तेथील त्रिकोण हे दर्शवतात की त्या बाटलीला बनविण्यासाठी कुठल्या प्रकारचं प्लास्टिक वापरले गेले आहे.\nप्लास्टिकची ग्रेडिंग प्रणाली म्हणून ओळखण्यासाठी प्लास्टीकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लास्टिक तयार केले गेले आहे. खालील प्लास्टिक ग्रेड आहेत:\nग्रेड 1 (त्रिकोणात 1) :\nलेबल असलेली बाटली (पीईटी किंवा पीईटीई) फक्त एका वापरासाठी (Only One Time Use) सुरक्षित असते . सूर्य, उष्णता, ऑक्सिजन किंवा उच्च तापमानाच्या संपर्कात येताच अशा बाटलीतुन पाण्यामध्ये विषारी द्रव्य सोडली जातात.\nग्रेड 2, 4 व 5 (त्रिकोणात 2, 4 व 5 ) :\nपॉलीथिलीन (2 आणि 4) आणि पॉलीप्रॉपिलीनने (5 आणि पीपी) बनलेल्या बाटल्या पुन्हा, पुन्हा वापरांसाठी (Reuse For Regular Use) उपयुक्त आहेत. पण जर त्यात नेहमी थंड पाणी साठवून ठेवलं आणि त्यांना नियमितपणे निर्जंतुक करत राहिलं तरच त्या सुरक्षित असतात.\nग्रेड 3 व 7 (त्रिकोणात 3 किंवा 7) :\n3 किंवा 7 (पीव्हीसी आणि पीसी) लेबल असणाऱ्या बाटल्या घेणं शक्यतो टाळा (Avoid Use) कारण त्यातून काही विषारी रसायने बाहेर टाकली जातात आणि ती तुमच्या पेयात समाविष्ट होतात. तसेच या बॉटल जास्त काळ सूर्यप्रकाशात राहिल्यास त्या पाण्यातून अथवा पेयातून आपल्याला गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.\nअसे आहे तर मग कोणत्या ग्रेडची प्लास्टिकची बाटली ही आरोग्यास चांगली……\nखरे तर कोणत्याही प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी न पिणेच चांगले, तरीपण……..\nमर्यादित वापरासाठी ग्रेड 2, 4 आणि 5 योग्य आहेत. (फक्त नियमितपणे निर्जंतुक करणे आवश्यक)\nतर ग्रेड 1, 3, 6, आणि 7 यांचा वापर टाळवा.\nविशेष सूचना : पाण्याच्या प्लास्टिकच्या बॉटल व्यतिरिक्त ईतर ठिकाणी सुद्धा प्लास्टिकचा वापर करोत असतो. या साठी आपण प्रत्येकाने एक चांगली सवय लावून घेने गरजेचे आहे की, प्लास्टिकची वस्तू दिसली रे दिसली की ती उलटी करुन तिची त्रिकोणातील ग्रेड तपासायची असा प्रयत्न केल्याने तुमचा अभ्यासपण वाढेल व तुम्ही स्वतःच्या आरोग्य बाबत सदैव जागरूक राहाल.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nविविध रंगांचा वापर करुन आपलं जीवन समृद्ध करुया..\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nप्रसिध्द छायाचित्रकार धनेश रामचंद्र पाटील यांचे सदर\nरेल्वेची अद्भुत आणि रंजक सफर\nलेखक डॉ. हेमंत पाठारे, डॉ. अनुराधा मालशे\nब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) यांचे अत्यंत लोकप्रिय सदर...\nसदर लवकरच येत आहे....\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/innerpage/mahila-arthik-vikas-mahamandal-ma.php", "date_download": "2019-03-22T10:38:30Z", "digest": "sha1:IPN2KT3UV6XQ7ULKLGUMG7I47SOTFQYW", "length": 6701, "nlines": 78, "source_domain": "womenchild.maharashtra.gov.in", "title": "���हिला आर्थिक विकास महामंडळ : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र सरकार, भारत", "raw_content": "\nमहिला व बाल विकास विभाग\nराजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोग\nमहिला आर्थिक विकास महामंडळ\nमहाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग\nमहिला व बाल विकास आयुक्तालय\nएकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय\nआर टी आय ऑनलाइन फॉर्म\nआर टी आय कायदा २००५\nकॉर्पोरेट करीता ऑनलाइन अर्ज\nसध्या सुरू असलेले CSR प्रकल्प\nमहिला आर्थिक विकास महामंडळ\nराजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोग\nमहिला आर्थिक विकास महामंडळ\nमहाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग\nमहिला व बाल विकास आयुक्तालय\nएकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय\nमहिला आर्थिक विकास महामंडळ\nआंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त २४ फेब्रुवारी १९७५ रोजी महाराष्ट्र शासनाकडून महिला आर्थिक विकास महामंडळाची (माविम) स्थापना करण्यात आली. २० जानेवारी २००३ रोजी महाराष्ट्र शासनाने माविम ला बचत गटांच्या (Self Help Groups) माध्यमातून विविध महिला सबलीकरणाच्या योजना राबविण्यासाठी नोडल संस्था म्हणून जाहीर केले आहे.\nमानवीय भांडवलात गुंतवणूक आणि महिलांचे क्षमता संवर्धन करून, याप्रमाणे महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सबल करणे तसेच त्यांना उपजिविकेचे शाश्वत साधन उपलब्ध करून देऊन लिंगभेद नष्ट करणे आणि महिलांना समान न्याय मिळवून देणे.” हे माविमचे मिशन आहे. माविमची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:\nबचत गटांच्या माध्यमातून महिलांचे व्यवस्थापन करणे.\nमहिलांच्या एकंदर क्षमतांचे संवर्धन करणे.\nमहिलांमधील आत्मविश्र्वास वृध्दीगंत करणे.\nमहिलांचा उद्योजकीय विकास करणे.\nरोजगाराच्या संधी आणि बाजारपेठांमध्ये समन्वय निर्माण करणे.\nसमान संधी, समृध्दता आणि शासनामध्ये महिलांनी स्वत:हून सहभाग घ्यावा याकरिता त्यांना प्रोत्साहन देणे.\nशाश्वत विकासाचा मार्ग म्हणून एस एच जी सोबत तळागाळात काम करणाऱ्या संस्था निर्माण करणे.\n© वेबसाइटवर उपलब्ध असलेली सामग्री ही महिला व बाल विकास मंत्रालयाच्या मालकीची आहे. महाराष्ट्र सरकार, भारत.\nपृष्ठ अखेरचे अद्यतनित : 11/03/2019 5:50:43 AM\tअभ्यागत संख्या : 2539", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=71AA161108&img=post811201675144.jpg", "date_download": "2019-03-22T10:53:13Z", "digest": "sha1:4WQLSDGFANSVVH7SY3DSTIUDNSSYIIPD", "length": 7755, "nlines": 225, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nनारी डॉट कॉम स्त्रीला नेमकं हवं तरी काय ह्या प्रश्नाचा वेध घेणारी ही लहानखुरी कलाकृती... एकाच वेळी जगण्याच्या आधुनिक आणि आर्ष गाभ्याला स्पर्श करणारी. शरीराचा भांडवल म्हणून उपयोग करणा-या स्त्रिया जशा इथे भेटतात, तशाच भांडवलशाहीला ललकारणा-या शूर, प्रतिबद्ध स्त्रियासुद्धा इथे आहेत. ह्या उन्मुक्त कालखंडात स्त्री असण्याचा अर्थ काय ह्या प्रश्नाचा वेध घेणारी ही लहानखुरी कलाकृती... एकाच वेळी जगण्याच्या आधुनिक आणि आर्ष गाभ्याला स्पर्श करणारी. शरीराचा भांडवल म्हणून उपयोग करणा-या स्त्रिया जशा इथे भेटतात, तशाच भांडवलशाहीला ललकारणा-या शूर, प्रतिबद्ध स्त्रियासुद्धा इथे आहेत. ह्या उन्मुक्त कालखंडात स्त्री असण्याचा अर्थ काय स्त्रीचं चारित्र्य म्हणजे काय स्त्रीचं चारित्र्य म्हणजे काय ह्या प्रश्नांच्या मागावर निघालेल्या संध्याचं सामाजिक संशोधन अखेरीस कुठल्या निष्कर्षावर येतं ह्या प्रश्नांच्या मागावर निघालेल्या संध्याचं सामाजिक संशोधन अखेरीस कुठल्या निष्कर्षावर येतं चिरंतन प्रश्नांना उत्तरातून नव्हे, तर नव्या प्रश्नांतून भिडणारी ही कादंबरी नारीतत्त्वाकडे बोट दाखवते. हे तत्त्व बघून स्त्रीच नव्हे तर पुरुषसुद्धा अंतर्मुख व्हावा.\nविवादे विषादे प्रमादे प्रवासे\nव्रत आणि इतर कथा\nआंबेडकरी चळवळ आणि सोशालिस्ट, कम्युनिस्ट\nमुखवटे आणि इतर कथा\nमराठी भाषिक आणि वाङ्मयीन संस्कृती\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1314", "date_download": "2019-03-22T10:45:48Z", "digest": "sha1:TZLN7LQOPYBU54KPR3JY357RF7LHU6EV", "length": 54271, "nlines": 223, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "‘हिंद स्वराज’ची पारायणे केल्याशिवाय गत्यंतर नाही", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र ��ुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n‘हिंद स्वराज’ची पारायणे केल्याशिवाय गत्यंतर नाही\nसदर - गांधी @ १५०\nगांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram\nम. गांधींनी मूळ गुजरातीत ‘हिंद स्वराज्य’ या नावानं आणि इंग्रजीत ‘इंडियन होम रूल’ या नावानं लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद पॉप्युलर प्रकाशनाचे संस्थापक आणि अलीकडच्या काळात गांधींच्या अभ्यासात गढून गेलेले रामदास भटकळ यांनी केला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन आज सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान (बापू कुटी, सेवाग्राम, जि. वर्धा) इथं होत आहे. या पुस्तकाला भटकळ यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश..\nगांधीविचारांचा अभ्यास करणाऱ्याला ‘हिंद स्वराज’ या पुस्तकाची पारायणे केल्याशिवाय गत्यंतर नाही. तो काही धर्मग्रंथ नाही, पण एखादी उत्कृष्ट साहित्यकृती जशी दर वाचनात वेगळी भासते, त्याचप्रमाणे हे लहानसे चिंतनात्मक पुस्तक दर वाचनात नवीन विचारांना चालना देते. मूळ गुजराती शीर्षकात ‘स्वराज्य’ शब्द वापरला असला, तरी गांधींनी जाणीवपूर्वक इंग्रजी आवृत्त्यांमध्ये ‘स्वराज’ शब्द वापरला आहे.\n‘हिंद स्वराज’चे मूळ लेखन गांधींनी नोव्हेंबर १३ ते २२ दरम्यान इंग्लंडहून दक्षिण आफ्रिकेला येणाऱ्या ‘किल्डोनन कासल’ या आगबोटीवर गुजरातीत केले. ते डिसेंबर १९०९ मध्ये ‘इंडियन ओपिनियन’च्या दोन अंकांत – ११ तारखेच्या अंकात बारा प्रकरणे आणि १८ तारखेच्या अंकात आठ प्रकरणे – असे मिळून प्रसिद्ध झाले. लगेच १९१०च्या जानेवारीत पुस्तकाची पहिली आवृत्ती दक्षिण आफ्रिकेतून इंटरनॅशनल प्रेसतर्फे प्रसिद्ध झाली. हिंदुस्थानातील मुंबई इलाख्याच्या शासनाने १३ मार्च १९१०ला प्रती जप्त केल्याची बातमी आली. ‘हिंद स्वराज्य’ या गुजराती पुस्तकाबरोबरच गांधींनी गुजरातीत रूपांतर केलेली इतर चार पुस्तकेही जप्त झाली. रस्किन आणि प्लेटो यांची ती पुस्तके इंग्रजीत सर्वत्र उपलब्ध होती. तरीही या गुजराती रूपांतरांवर निरर्थक बंदी आली. त्यांचे फक्त गुजराती अनुवाद जप्त करून हिंदुस्थानातील परिस्थिती काही बदलणार नव्हती.\nगांधींनी स्वत: केलेल्या इंग्रजी अनुवादाचे पुस्तक घाईघाईत २० मार्च १९१० रोजी प्रसिद्ध करण्यात आले ते त्यामुळेच. प्रत्यक्ष बंदी २४ मार्चला घालण्य���त आली. इंग्रजी अनुवादाला इंग्लंडमध्ये आणि युरोपमध्ये स्वतंत्रपणे वाचकवर्ग मिळाला असता. इंग्रजी जाणणाऱ्या बिगर-गुजराती वाचकांनी गांधींचे हे विचार समजून घेणे आवश्यक होते. गांधींनी दक्षिण आफ्रिका सोडण्यापूर्वी गुजराती ‘हिंद स्वराज’ची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. त्यात फक्त एक छोटीशी प्रस्तावना नव्याने आली.\nइंग्रजी अनुवाद अनेक ज्येष्ठांना पाठवून त्यांची मते मागवली होती. रशियात लिओ टॉलस्टॉय यांनी ते वाचून ८ मे १९१० रोजी त्यासंबंधीचे पत्र गांधींना लिहिले. त्यात म्हटले : “तुम्ही ज्या सविनय प्रतिकारासंबंधी लिहीत आहात, ते प्रश्न फक्त हिंदुस्थानाच्या दृष्टीने नव्हे, तर एकूणच सर्व मानवजातीला अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत” या अनुवादाची टंकलिखित प्रत प्रा. गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडे हेन्री पोलाक यांच्यामार्फत पाठवण्यात आली. मात्र त्यांची तीव्र प्रतिक्रिया गांधींना १९१२मध्ये प्रत्यक्ष भेटीत समजणार होती.\nमूळ गुजरातीत लेखकाने ‘हिंद स्वराज्य’ लिहिले होते; इंग्रजी आवृत्तीच्या वेळी ‘हिंद स्वराज’ असा उल्लेख करण्यात आला. १९१५ मध्ये गांधी हिंदुस्थानात परत आल्यावर हे इंग्रजी पुस्तक त्याच्या पहिल्या प्रकाशनानंतर दहा वर्षांनी, म्हणजे १९१९ मध्ये हिंदुस्थानात प्रथम प्रसिद्ध झाले. किंबहुना या बंदी घातल्या गेलेल्या पुस्तकाचे प्रकाशन आणि विक्री हा गांधींच्या ‘सविनय प्रतिकारा’चा भाग होता. १९२१ साली गांधींनी ‘यंग इंडिया’ पत्रिकेचे संपादकीय लिहिताना या पुस्तकाला ‘हिंद स्वराज ऑर इंडियन होम रूल’ असे नाव दिले. १९२१ मध्ये त्याच्या इतर आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आणि १९२४ मध्ये ते अमेरिकेतून ‘सर्मन ऑन द सी’ या नावाने हरिदास मजुमदार यांनी प्रसिद्ध केले. या पुस्तकाची सुधारलेली आवृत्ती १९३८ साली प्रसिद्ध झाली. त्याच वर्षी बदललेल्या राजकीय परिस्थितीत या पुस्तकावरील हिंदुस्थानातील बंदी उठवण्यात आली.\nमी ‘हिंद स्वराज’ हे पुस्तक प्रामुख्याने इंग्रजीतून, तर अधूनमधून मूळ गुजरातीतून किंवा त्याच्या मराठी अनुवादातून वाचत आलो. हळूहळू त्या तीन भाषांतील वाचनांतून वेगवेगळा ध्वनी यायला लागला. तो का याचा शोध घ्यायला लागलो, तेव्हा सर्वप्रथम भेद जाणवला तो काही महत्त्वाच्या शब्दांच्या संदर्भात. मूळ गुजराती ‘हिंद स्वराज्य’मध्ये लेखका��े ‘सुधारो’ या शीर्षकाचे एक महत्त्वाचे प्रकरण लिहिले आहे आणि इंग्लंडमधील आणि हिंदुस्थानातील ‘सुधारो’ची चर्चा केली आहे. त्याऐवजी ‘इंडियन होम रूल’मध्ये इंग्रजीत ‘सिव्हिलायझेशन’ असा शब्द वापरला आहे. मराठी अनुवादात मुळात ‘सुधारणा’ हा शब्द होता. ‘सिव्हिलायझेशन’चा प्रतिशब्द ‘सुधारणा’ हे स्वीकारायला मी तयार नव्हतो. मग इंग्रजी-गुजराती शब्दकोशाचा आधार घेतला. एका कोशात ‘सिव्हिलायझेशन’चा अर्थ ‘सुधारो’ आणि त्याच प्रकाशकाच्या गुजराती-इंग्रजी कोशात ‘सुधारो’चा अर्थ ‘सिव्हिलायझेशन’ असा सापडला. परंतु इतर दोन शब्दकोशांत ‘सिव्हिलायझेशन’चे अर्थ ‘संस्कृती’, ‘सुधारेली स्थिति, ‘सुशिक्षितावस्था’ आणि ‘सुधारेली स्थिति के संस्कृति, सर्वे सुधारेलो देशो, संस्कारिता, राष्ट्रीय संस्कृति, ऊन्नती, ऊत्कर्ष’ असे दाखवले आहेत. इंग्रजी-मराठी कोशात ‘सिव्हिलायझेशन’चा अर्थ ‘सुधारणा’ असा कुठेच आढळेना. त्यातून गेल्या वीसेक वर्षांत भारतातील आर्थिक धोरणांच्या संदर्भात ‘सुधारणा’ या शब्दाला राजकीय कारणांसाठी विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे, त्यामुळे या गोंधळात अधिक भर पडली.\n‘सिव्हिलायझेशन’ आणि ‘सुधारो’ हे प्रकरण सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्हे निर्माण करत असावे. मोहनदास गांधी आणि त्यांचे चुलतबंधू जमनादास गांधी यांच्या पत्रव्यवहारात हा प्रश्न उपस्थित झाला आहे. २८ ऑगस्ट १९११ च्या पत्रात गांधी लिहितात : ‘‘सिव्हिलायझेशन’ला जर योग्य गुजराती शब्द वापरायचा असेल, तर त्याचा अर्थ ‘सारी रहेणी’ (चांगली राहणी) हा आहे. आणि माझा भावार्थ तोच आहे. Gujarati equivalent for civilization is ‘सुधारो’, हे वाक्य बरोबर आहे, पण मला ते सांगायचे नाही. Gujarati equivalent is good conduct. या वाक्यातील बाकीचे संदर्भ बाजूला ठेवले, तरी गांधींना ‘सुधारो’च्या ऐवजी वेगळाच भाव सुचवायचा होता, असे दिसते. हा गुंता सोडवण्याची आवश्यकता ही माझ्या अनुवादामागची प्रमुख प्रेरणा आहे.\n‘हिंद स्वराज’ची नवी मराठी आवृत्ती १९९७मध्ये ग्रामसेवा मंडळ, पवनार यांच्यातर्फे प्रसिद्ध झाली. हिंदीत काका कालेलकर यांनी ‘सभ्यता’ हा शब्द वापरला आहे. तो त्या मराठी भाषांतरातही वापरला, असे प्रस्तावनाकार वसंत पळशीकर यांनी मांडले आहे. परंतु जाणीवपूर्वक सांगितल्याशिवाय ‘सभ्यता’ या शब्दाचा अर्थ ‘सिव्हिलायझेशन’ असे मराठीत तरी स्पष्ट होत नाही. माझ्या किंवा माझ्यानंतरच्या पिढीतील रूढ अर्थ लक्षात घेता इंग्रजी ‘सिव्हिलायझेशन’ किंवा गुजराती ‘सुधारो’ म्हणजे मराठीत ‘सभ्यता’ असे मानायला माझे मन तयार होईना. सुरेश शर्मा आणि त्रिदिप सुहृद यांनी २०१० साली प्रसिद्ध केलेल्या हिंदी अनुवादात ‘सुधार’ शब्दच वापरला आहे. या दिशेने शोध घेण्याची सुरुवात झाली ती या एका शब्दावरून. पुढे गुजराती ‘दारूगोळो’चा इंग्रजी पर्याय ‘ब्रूट फोर्स’ (मराठी : शस्त्रबळ), ‘सत्याग्रहा’चा इंग्रजी पर्याय ‘सोल फोर्स’ (मराठी : सत्याग्रह-आत्मबळ) अशी इतर प्रश्नचिन्हे दिसू लागली. मूळ गुजरातीत लेखक ‘प्रजा’ शब्द वापरतो, तर इंग्रजीत ‘नेशन’. अशी उदाहरणे वाढू लागली आणि मग या पुस्तकाच्या बहुभाषी पारायणांत भर पडू लागली. माझ्या नेहमीच्या वाचनामागील हेतू गांधीविचारांना चालना देणे हा असल्याने या भाषिक विसंवादाचा तेव्हा त्रास झाला नाही. ज्या शब्दांमुळे माझ्या मनात गोंधळ निर्माण झाला, त्यांचा या मूळ वाचनाशी संबंध नव्हता. प्रश्न असा होता की, इंग्रजी आवृत्तीच्या प्रस्तावनेत लेखक म्हणतात की, हे काही शब्दश: भाषांतर नव्हे, तर मूळ संहितेचे ‘फेथफुल रेंडरिंग’ किंवा विश्वसनीय यथातथ्य रूपांतर आहे, आणि पुढे असेही म्हणतात की, ‘माझ्या लेखनातील त्रुटी मुळातील नेमके अर्थ इंग्रजीतून व्यक्त करण्याच्या माझ्या असमर्थतेमुळे अतिशयोक्त रूपात जाणवतील’. तरी गांधींनी पुढे आपल्या इंग्रजी अनुवादात फारसा काही बदल केला नाही. गांधींनी पुढे आपल्या इंग्रजी अनुवादात फारसा काही बदल केला नाही. १९३८-३९ साली महादेव देसाई यांनी प्रसिद्ध केलेल्या सुधारित आवृत्तीत केलेले फरक किरकोळ आहेत. त्याचा संदर्भ गुजराती आणि इंग्रजी संहितेतील महत्त्वाच्या मूलभूत स्वरूपाच्या शाब्दिक फरकांशी नाही हे लक्षात घेता, गुजराती-इंग्रजीतील फरक हे फक्त शाब्दिक नसून जाणीवपूर्वक आहेत असे मानण्यास हरकत वाटली नाही.\nहे असे का झाले असावे, याचा विचार करताना काही शक्यता उघडउघड दिसल्या. मूळ गुजराती लेखन इंग्लंडहून दक्षिण आफ्रिकेला परतताना झाले. तेव्हा इंग्लंडमध्ये इंडिया हाऊस या श्यामजी कृष्णवर्मा यांच्या वास्तूतील क्रांतिकारी, त्यांचे हिंदुस्थानातील भाईबंद आणि एकूणच तरुण पिढीला सशस्त्र लढ्याचे वाटणारे आकर्षण यांमुळे गांधी उद्विग्न मन:स्थितीत होते. त्यांनी आपल्या मनातील खळबळीला वाट करून देण्यासाठी ही पुस्तिका लिहून काढली. त्यांच्यापुढे वाचकवर्ग हा गुजराती जाणणारा होता, तोही प्रामुख्याने दक्षिण आफ्रिकेतला. ‘हिंद स्वराज’ लिहिताना गांधी जरी एकूण हिंदुस्थानातील संघर्षाचा विचार करत होते, तरी त्यांचा हिंदुस्थानातील लोकांशी प्रत्यक्ष संपर्क सुटून आठ वर्षे झाली होती.\nगांधींनी मुळात हे विचार इंग्रजीत न लिहिता गुजरातीत का लिहिले असा मुद्दा मांडला गेला आहे. हे विचार त्यांना अस्वस्थ करून शांत राहू देईनात, असे गांधींनी सांगितले आहे. उबळ आल्यावर मातृभाषेतून लिहिणे हे साहजिकच होते. त्यांना जसा स्वत:च्या मातृभाषेचा अभिमान होता, तसाच प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. फिनिक्स आश्रमात प्रत्येक मुलाला आपापल्या मातृभाषेतून शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी आग्रहपूर्वक व्यवस्था केली होती. त्यांच्यावर प्रभाव टाकणाऱ्या पुस्तकांची गुजराती भाषांतरे त्यांनी आवर्जून केली होती. तेव्हा त्यांनी मूळ लेखन गुजराती भाषेत करणे हे स्वाभाविक होते.\n‘हिंद स्वराज्य’ लिहिल्यानंतर इंग्रजी अनुवाद करण्यापूर्वी काही काळ गेला होता. मनातली खळबळ संपवून शीतमनस्क व्हायला तो वेळ पुरेसा होता. हे पुस्तक इतरांनीही वाचावे असे त्यांना वाटत होते. त्यांचे परमस्नेही हरमान कॅलनबाख यांना त्यांनी इंग्रजी रूपांतर तोंडी सांगितले; कॅलनबाख यांनी लिहून घेताना ते मूळ गुजरातीशी ताडून पाहण्याची फारशी शक्यता नव्हती. परंतु इंग्रजी शब्दयोजनेत त्यांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच लेखकासमोर वाचक म्हणून प्रामुख्याने इंग्लंडमधील त्यांचे स्नेही, समर्थक आणि विरोधकदेखील होते. एकूण प्रतिकूल वातावरणात त्यांना आधार मिळाला होता तो टॉलस्टॉय यांच्या एका पत्राचा. हे पत्र टॉलस्टॉय यांनी एका हिंदू क्रांतिकारकाला लिहिले होते. गांधींनी त्यांच्या हाती आलेल्या या पत्राचा अनुवाद गुजरातीत बोटीवरच केला आणि फिनिक्सहून ते पत्र इंग्रजी आणि गुजराती भाषांत प्रसिद्ध केले. त्यात टॉलस्टॉय यांना आपले विचार कळावेत हाही गांधींचा हेतू होता. आणि अर्थातच हिंदुस्थानातील अत्यल्प परंतु उच्चशिक्षित नेते यांनाही इंग्रजी आवृत्ती पाठवायची होती.\nइंग्रजी आवृत्तीच्या प्रस्तावनेत लेखकाने इंग्रजी आवृत्तीचा वाचक वेगळा आहे ही जाणीव स्पष्ट केली. आपण जर मुळातच इंग्रजीतून लिहिले असते, तर संवादात्मक पद्धती कदाचित वापरली नसती असेही त्यांनी म्हटले आहे. परंतु त्यांनी गुजरातीशिवाय इतर भाषेत लिहिण्याची शक्यता नव्हतीच.\nगुजराती आणि इंग्रजी संहितांचे वाचन करताना आणखी एक गोष्ट लक्षात आली. हा फरक अशा काही महत्त्वाच्या शब्दांच्या वापरात आहे, की ज्यामुळे एकूण चर्चेचा स्तर हा तत्कालीन संदर्भ पार करून वैश्विक पातळीवर जाऊ शकतो. उदाहरणार्थ, ‘दारूगोळा विरुद्ध सत्याग्रह’ या द्वंद्वापेक्षा ‘पाशवी बळ आणि आत्मबळ’ यांतील द्वंद्व हे सार्वकालिक आणि सर्वदेशीय होते. परंतु हा फरक फक्त तेवढाच नाही. एकूणच गांधींचे गुजराती लेखन हे खूपसे बोली भाषेत आहे. त्यात तत्कालीन गुजराती वाक्प्रचारांचा मुबलक उपयोग केला आहे. इंग्रजी लेखन हे खूपसे बौद्धिक पातळीवरील प्रबंधाच्या शैलीत मांडलेले आहे. त्यामुळे गांधीविचारांचा अभ्यास न झालेल्या इंग्रजी आणि गुजराती या दोन्ही भाषा जाणणाऱ्या वाचकाने या दोन भाषांतील संहिता स्वतंत्रपणे वाचल्या, तर त्याच्या प्रतिक्रिया काहीशा वेगळ्या होण्याची शक्यता आहे.\nमराठीतील पहिला अनुवाद अहमदाबादच्या नवजीवन प्रेसने बऱ्याच उशिरा प्रसिद्ध केला – अंदाजे १९४५ साली. तो पांडुरंग गणेश देशपांडे यांनी केला होता. १९९७ साली पवनारच्या ग्रामसेवा मंडळाने तो पुन:प्रकाशित करताना ‘सिव्हिलायझेशन’साठी ‘सुधारणा’ऐवजी ‘सभ्यता’ हा शब्द देण्यात आला. तो काकासाहेब कालेलकर यांच्या हिंदी भाषांतरापासून सुचलेला.\nपुढे हे प्रश्न खुपायला तसेच कारण घडले. १९९७ साली ‘हिंद स्वराज्य अॅण्ड अदर रायटिंग्ज’ची नवीन आवृत्ती प्रा. अँथनी परेल यांनी संपादित केली आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेसने ती प्रसिद्ध केली. प्रा. परेल यांनी १९९७ची आवृत्ती तयार करताना १९०९ची संहिता आधारभूत धरली होती. वास्तविक गांधींनी स्वतः तयार केलेल्या इंग्रजी आवृत्तीचे शीर्षक ‘इंडियन होम रूल’. परंतु या आवृत्तीत हे नामाभिधान सुरुवातीची ७६ पाने उलटल्यावरच येते. ही आवृत्ती प्रामुख्याने ‘हिंद स्वराज्य’ या नावानेच ओळखली गेली आहे. ‘हिंद स्वराज्य’ची शतसंवत्सरी जसजशी जवळ येऊ लागली, तसतसे वेगवेगळे संकल्प पुढे येऊ लागले. एका प्रदीर्घ प्रस्तावनेत प्रा. परेल यांनी ��ा पुस्तिकेची ऐतिहासिक आणि तात्त्विक पार्श्वभूमी मांडली होती. त्याचप्रमाणे टिपा आणि परिशिष्टे यांतून अभ्यासकाला उपयुक्त अशी बरीच माहिती पुरवली आहे. या मजकुराचे मराठीत भाषांतर करून ‘हिंद स्वराज्य’ची नवीन आवृत्ती प्रसिद्ध करावी असा मणिभवन गांधी संग्रहालयाचा विचार होता. ‘हिंद स्वराज्य’चे मूळ मराठी भाषांतर तसेच ठेवायचे अशी कल्पना होती. गांधींवरील संशोधन मी या संस्थेत करत असल्याने टिपांच्या भाषांतराची कामगिरी माझ्यावर सोपवण्यात आली. त्यातील प्रा. परेल यांच्या टिपा, प्रस्तावना इत्यादी जवळजवळ ‘हिंद स्वराज्य’च्या लांबी एवढ्याच लेखनाचे मी मराठीत भाषांतर केले. काही कारणाने याचे प्रकाशन होऊ शकले नाही, परंतु हे भाषांतर करत असताना उपलब्ध मराठी अनुवादही मी वारंवार पाहत होतो. तो वाचत असताना अनेक कारणांसाठी ‘हिंद स्वराज्य’चा नव्याने अनुवाद करावा असे वाटू लागले.\nइंग्रजी आणि गुजराती या दोन संहितांचा खोलवर अभ्यास करून मग दोहोंचा एकत्र विचार करून मराठी संहिता पक्की करावी अशी मुळात माझी कल्पना होती. परंतु या दोन संहितांतील फरक हा निवळ काही शब्दांच्या बाबतींत मर्यादित नाही हे लक्षात आले. गेली शंभर वर्षे, आणि विशेषतः ‘हिंद स्वराज्य’च्या शतसंवत्सरीच्या निमित्ताने जी चर्चा होत आहे, ती ‘इंडियन होम रूल’ या इंग्रजी संहितेच्या आधारावर. तेव्हा ‘इंडियन होम रूल’ या इंग्रजी आवृत्तीचाच हा अनुवाद करायचे ठरवले. इंग्रजी शब्दाला पर्याय असेल आणि मूळ गुजराती शब्द चपखल बसतो वाटल्यास तो वापरला आहे. परंतु एकूण विचार लक्षात घेऊन इंग्रजी संहितेत ढवळाढवळ करण्याचा मोह टाळला आहे. उदाहरणार्थ, लेखक गुजरातीत ‘प्रजा’ शब्द वापरतो, तर इंग्रजीत ‘नेशन’. गांधींचा एकूण इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोणॉन हा ज्याला पुढे ‘सबऑल्टर्न स्टडीज’ म्हणू लागले तसा आहे. आणि तो ‘प्रजा’ या शब्दाने अधिक स्पष्ट होतो. तरीही ‘नेशन’साठी ‘प्रजा’ न वापरता ‘राष्ट्र’ हाच शब्द वापरला आहे. ज्या इंग्रजी शब्दांतील छटा एकाच मराठी शब्दाने स्पष्ट होत नाहीत, त्या ज्या निरनिराळ्या शब्दांनी स्पष्ट होतील त्यांचा पर्यायी उपयोग करून वेगवेगळ्या छटा सुचवायचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ, संदर्भानुसार ‘सिव्हिलायझेशन’चा अनुवाद ‘संस्कृती’ आणि ‘जीवनपद्धती’ असा केला आहे. ‘संस्कृती’ शब्दातील व्यापकता आणि ‘जीवनपद्धती’ शब्दातील तात्कालिकता या दोन्ही छटा ‘सिव्हिलायझेशन’ समजून घेण्यास आवश्यक आहेत.\nगुजराती ‘हिंद स्वराज्य’ आणि ‘इंडियन होम रूल’ या त्यांच्या इंग्रजी भाषांतराच्या लेखनांत फक्त दोन महिन्यांचा काळ गेला. तरीही यांतून दिसणारे गांधी वेगळे भासतात. ते का हा माझ्या अभ्यासाचा आणि चिंतनाचा विषय आहे.\nलेखक रामदास भटकळ पॉप्युलर प्रकाशनाचे संस्थापक आहेत.\nगांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\nचौकीदारजी, ‘मैं भी चौकीदार’ या तुमच्या मोहिमेत मी सहभागी होऊ शकत नाही. मी चौकीदार नाही. मी या देशाचा सामान्य नागरिक आहे. माझ्या चौकीदारानं काम केलं नाही तर त्याला बदलायचं हे मला ठाऊक आहे. विरोधी पक्षांचं मला ठाऊक नाही, पण भारतीय घटनेनं दिलेला हा अधिकार मी वापरणार आहे. माफ करा चौकीदारजी, मी तुमच्या पापांत वाटेकरी होऊ शकत नाही. मैं चौकीदार नहीं\nभाजप : राजकीय पक्ष की सिक्युरिटी गार्ड सर्व्हिस प्रोव्हायडर\n‘चौकीदार चोर है’ हे विद्यमान ‘चौकीदारां’नी स्वत:वर घेत ‘मोदी है तो मुमकीन है’ ही घोषणा मागे टाकत ‘मैं भी चौकीदार’ ही लाईन ‘में भी अण्णा’कडून उसनवारीत घेतली स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे\nभाजपने नेहरूंना ‘खलनायक’ ठरवत स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ झाकण्याचे उद्योग बंद करावेत\nसर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ज्या माओच्या चीनच्या जागी भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्य मिळणार होते, अशी अफवा पसरवण्यात आली आहे, त्याच माओच्या चीनशी अमेरिकेने १९७१ मध्ये हातमिळवणी केली आणि चियांगच्या चीनला दगा दिला. तेव्हा, अमेरिकेमार्फत भारताचे भले होणार होते हा भ्रम आपण काढून टाकलेला बरा अमेरिकेला खरा रस होता तो भारताला सोविएत संघापासून दूर करण्यात.......\nमुलाबाळांची चिंता करणारे मोदींना काय हरवणार\n२०१८च्या उत्तरार्धात राहुल गांधी चांगले रंगात आल्याचं दिसत होतं. त्यांच्या नेतृत्वात सुधारणाही होत होती. पण आज ते केवळ राफेलच्या मुद्यावर अडकून बसलेले दिसतात. जनतेच्या जिव्हाळ्याचे इतर मुद्दे काँग्रेसला महत्त्वाचे वाटत नाहीत काय अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा\nकुटुंब, कुटुंब खेळताहेत, निवडणूक ‘निवडणूक’ खेळ\nया आपादधर्म नि शाश्वतधर्मात काही सत्ता, संपत्ती, साधन, साम, दाम, दंड, भेदाचा जो काही खेळ खेळला जातोय, त्यातून काही कुटुंबं आणि त्यांच्या सात काय सत्तर पिढ्यांची सोय होत असेल, पण या सर्वांत संविधानात्मक लोकशाहीचा खून होतो. या कुटुंबांना आपल्यावर तहहयात राज्य करू देणारे आपण लोकशाहीच्या खुनात हत्यार म्हणून वापरले जातोय, याची जाणीव आपल्याला कधी होणार\nदेशभक्तीचा फुगा आणि राफेलची टाचणी\nराष्ट्रभक्तीचा थयथयाट करून आपलं अपयश झाकण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. शेतीची दुरवस्था, बेरोजगारी, सामाजिक अशांतता, आर्थिक अधोगती अशा अनेक आघाड्यांवर त्यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. पुलवामा हल्ल्याअगोदर झालेल्या अनेक सर्व्हेंमध्ये मोदींची लोकप्रियता घसरल्याचं दिसत होतं. आता युद्धज्वरामुळे भाजप नेत्यांत नवी आशा निर्माण झाली आहे.......\n‘रॉ : भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा’ - उथळ देशभक्तीच्या वातावरणात ‘वाचावेच’ असे पुस्तक\nएक देश चालवणं ही किती गंभीर कृती असते, हे या पुस्तकातून आपल्याला गांभीर्यानं समजून घेता येतं. सध्याच्या रा��्यकर्त्यांच्याही ‘बडबडगीतां’ना या पुस्तकातून उत्तर मिळतं आणि लक्षात येतं, सध्याच्या सत्ताधारी नेतृत्वाची इयत्ता काय देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा\nपुलवामानंतर सोशल मीडियावर सुरू झालेला युद्धाचा उन्माद आता आणखीनच वाढला आहे. ‘जय जवान’ असं मी बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर लिहिल्यावर त्याला ‘जय मोदी’ असं उत्तर आलं. कर्नाटक भाजपचे नेते बी. एस. येदुरप्पा यांनी तर या हल्ल्यामुळे भाजपला किती जागा अधिक मिळतील हे सांगून टाकलं. भाजपचे छोटेमोठे सर्वच नेते आता मोदी पुन्हा येणार असं सांगू लागले आहेत.......\nस्वयंप्रज्ञेने ‘धृतराष्ट्र’ झालेल्यांना तुम्ही सांगताय ते कसं काय दिसणार गज्वी सर\nज्यांचे डोळे, कान उघडे आहेत आणि मेंदू स्वतंत्र आहे, त्या कुणालाही गज्वींनी जे मांडलं ते वास्तव आहे, हे मान्यच करावं लागेल. उदघाटक एलकुंचवारांनीही याला स्पर्श केला होता भाषणात. मात्र वादळ उठलं ते गज्वींच्या भाषणावर काहींना ती अतिशयोक्ती वाटली, काहींना गूढ, तर काहींनी सहमती दर्शवली. तसेही मराठी रंगकर्मींचे चेहरे आणि मुखवटे वेळोवेळी दिसले आहेत. त्यामुळे यावेळीही ते दिसले तर नवल काहीच नाही.......\nगुजरातमधल्या एका भाजप नेत्याने, या हल्ल्याच्या निमित्ताने झालेल्या एकजुटीचा उपयोग मतं मिळवण्यासाठी कसा करायचा हेच जाहीरपणे सांगून टाकलं. पक्षाचा झेंडा न घेता ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ म्हणत गल्लीबोळात मिरवणुका काढून युद्धज्वर निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्नही त्यांनी केला. दुर्दैवाने भाबड्या जनतेने ठिकठिकाणी त्यांना साथ दिली. हा युद्धज्वर निर्माण करण्याचं काम केलं कानात वारं शिरलेल्या न्यूज चॅनेल्सनी.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1315", "date_download": "2019-03-22T10:52:20Z", "digest": "sha1:6MNOCNBVBCX3JPHDVBVHHHOZZQJBQNYL", "length": 42719, "nlines": 212, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "चले जाव : भारतीय स्वातंत्र्याचा अखेरचा लढा", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nचले जाव : भारतीय स्वातंत्र्याचा अखेरचा लढा\nसदर - गांधी @ १५०\n‘चले जाव’ पुस्तिकेचे मुखपृष्ठ\nगांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram\n‘चले जाव : ८ ऑगस्ट १९४२ च्या ठरावावरील भाषणे’ या पुस्तिकेचे प्रकाशन आज साधना प्रकाशनातर्फे पुण्यात होत आहे. भारतीय स्वातंत्र्यासाठीचा अखेरचा लढा ‘चले जाव’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्या ठरावाच्तया सभेत महात्मा गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल आणि मौलाना आझाद यांनी भाषणं केली होती. त्यांचा समावेश असलेल्या या पुस्तकाला ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी लिहिलेले हे प्रास्ताविक.\nभारतीय स्वातंत्र्यासाठी झालेला अखेरचा लढा ‘चले जाव’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याला ९ ऑगस्ट २०१७ रोजी ७५ वर्षे पूर्ण झाली. आणि भारताला स्वातंत्र्य मिळाली, त्याला त्याच आठवड्यात ७० वर्षे पूर्ण झाली. ही दोन्ही निमित्ते साधून, साधना साप्ताहिकाचा १५ ऑगस्ट २०१७ चा अंक ‘चले जाव’ विशेषांक म्हणून काढला होता. त्या विशेषांकाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेऊन, त्यातील सर्व लेखन प्रस्तुत पुस्तिकेच्या रूपाने आणले आहे. त्या लढ्याची पार्श्वभूमी समजून घेतली, तर या पुस्तिकेतील भाषणांचे महत्त्व अधिक नेमकेपणाने मनावर ठसेल.\n८ ऑगस्ट १९४२ रोजी, मुंबई येथील गवालिया टँक मैदानावर काँग्रेसच्या वतीने ‘चले जाव’ची घोषणा केली गेली आणि ‘ब्रिटिशांनी तत्काळ हा देश भारतीयांच्या हाती सोपवून चालते व्हावे’, असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. तो निर्वाणीचा इशारा देण्याचा निर्णय १४ जुलै १९४२ रोजी, वर्धा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर ७ व ८ ऑगस्ट १९४२ रोजी, मुंबईत झालेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत तसा ठराव मंजूर करण्यात आला आणि त्यावर अखेरचे शिक्कामोर्तब ८ ऑगस्टच्या संध्याकाळी गवालिया टँक मैदानावरील जाहीर सभेत झाले. त्यावेळी मैदानावरील मंडपात काँग्रेसचे दहा हजार प्रतिनिधी उपस्थित होते आणि मंडपाच्या बाहेर काही लाखांचा जनसमुदाय होता.\nब्रिटिशांना अखेरचा इशारा देणारे आंदोलन व त्यासाठीचे नेमके शब्द काय असावेत, याबाबत गांधीजींनी अनेकांशी चर्चा केली होती. त्यापैकी काहींनी ‘गेट आऊट’ हा शब्दप्रयोग सुचवला होता, पण तो उद्धट आहे (पोलाईट नाह��) या कारणामुळे गांधीजींनी नाकारला होता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी ‘रिट्रीट इंडिया’ किंवा ‘विथड्रॉ इंडिया’ असे दोन पर्याय पुढे केले होते, परंतु सर्वसामान्यांपर्यंत आशय पोचवण्यास ते शब्द तितकेसे सुलभ नाहीत, म्हणून गांधीजींनी ते शब्दप्रयोगही नाकारले होते. त्याच दरम्यान युसुफ मेहेरअली यांनी ‘क्विट इंडिया’ हा शब्दप्रयोग सुचवला आणि गांधीजींनी तो तत्काळ मान्य केला. कारण त्या शब्दप्रयोगात कणखरपणा आहे, उद्धटपणा नाही. शिवाय ‘भारत छोडो’, ‘चले जाव’ ही त्याची रूपांतरे जनमानसाची पकड घेणारे आहेत. असे शब्द सुचण्यात केवळ योगायोग नसतो, त्यामागेही काही पूर्वतयारी किंवा कार्यकारणभाव असतो.\nयुसुफ मेहेरअली यांना ती घोषणा सुचली, यामागचा कार्यकारणभाव दाखवता येतो. त्याआधी चौदा वर्षे म्हणजे १९२८ मध्ये जॉन सायमन यांच्या नेतृत्वाखाली एक कमिशन ब्रिटिश सरकारकडून भारतात पाठवण्यात आले होते. त्यामध्ये भारतीय सदस्य नव्हता, त्यामुळे त्या कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला होता. जेव्हा ते कमिशन मुंबईच्या बंदरात उतरले (३ फेब्रुवारी १९२८ रोजी) तेव्हा ‘बॉम्बे युथ लीग’ या संघटनेच्या वतीने भल्या पहाटे बंदरावर जाऊन निदर्शने केली गेली होती. त्या तरुणाईच्या संघटनेचे नेते युसुफ मेहेरअली होते, आणि तेव्हा त्यांनी ‘सायमन, गो बॅक’ (सायमन, परत जा) अशी घोषणा दिली होती. तो शब्दप्रयोग इतका क्लिक झाला की, ते कमिशन भारतात जिथे-जिथे गेले तिथे-तिथे ‘सायमन, परत जा’ असे फलक झळकावून त्यांचे स्वागत() केले गेले. असे हे युसुफ मेहेरअली, ‘चले जाव’चे आंदोलन पुकारले गेले तेव्हा मुंबई शहराचे महापौर होते; काँग्रेसमधील समाजवादी विचारांच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यामुळे, आता ‘क्विट इंडिया’ची पंचाहत्तरी साजरी करीत असताना, युसुफ मेहेरअली यांचेही स्मरण करायला हवे.\n८ ऑगस्ट १९४२ च्या त्या ऐतिहासिक सभेत चौघांची भाषणे झाली होती. त्यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर मौलाना अबुल कलाम आझाद होते, त्यामुळे त्यांचे भाषण सर्वप्रथम झाले. नंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव सभेपुढे वाचून दाखवला आणि ठरावाचे समर्थन करणारे भाषण केले. त्यानंतर त्या ठरावाला अनुमोदन देणारे भाषण सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. आणि मग महात्मा गांधी यांनी, ‘���ा ठराव सभेने मंजूर करावा’ असे आवाहन करणारे प्रास्ताविक भाषण केले. तो ठराव उपस्थित प्रतिनिधींनी हात उंचावून मंजूर केला. ठरावाच्या विरोधात ज्या १३ कम्युनिस्ट प्रतिनिधींनी मत नोंदवले ते सर्वजण काँग्रेसचेही सभासद होते. ठरावाला उपस्थित प्रतिनिधींची मंजुरी मिळाल्यानंतर गांधीजींनी लढ्यामागची कारणमीमांसा आणि पुढची दिशा यांवर हिंदीतून मुख्य भाषण केले. आणि समारोपाचे भाषण इंग्रजीतून केले. ही तिन्ही भाषणे मिळून गांधीजी जवळपास सव्वादोन तास त्या सभेत बोलले. सायंकाळी ६ वाजता सुरू झालेली ती सभा रात्री १० पर्यंत चालली होती.\nदुसऱ्या दिवशी म्हणजे ९ ऑगस्टच्या पहाटे, गांधी, नेहरू, पटेल, आझाद यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांना पकडून तुरुंगात टाकण्यात आले. त्या चौघांच्या भाषणांचे त्रोटक वृत्तांत वृत्तपत्रांतून आले. परंतु नंतर त्या भाषणांच्या प्रकाशनावर सरकारने बंदी आणली. परिणामी, ती भाषणे देशभरातील मोठ्या जनसमूहांपर्यंत पोहोचलीच नाहीत. १९४६ मध्ये पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार अस्तित्वात आले, तेव्हा त्या भाषणांवरील बंदी उठवण्यात आली. त्यावेळी पुणे येथील स्वतंत्र हिंदुस्थान प्रकाशनाच्या वतीने, त्या चौघांच्या भाषणांची मराठी व इंग्रजी आवृत्ती तयार करून दोन स्वतंत्र पुस्तिका प्रकाशित करण्यात आल्या. माधव काशिनाथ दामले हे गृहस्थ ‘स्वतंत्र हिंदुस्तान प्रकाशन’ चालवत होते. तेच त्या पुस्तिकांचे संपादकही होते. मराठी पुस्तिका त्यांनी नोव्हेंबर १९४६ मध्ये प्रकाशित केली आणि तिचे शीर्षक ‘जगाला आव्हान’ असे दिले होते. नंतर दुर्मीळ झालेल्या त्या पुस्तिकेची एक प्रत बारा-तेरा वर्षांपूर्वी आमच्या हाती लागली होती आणि तेव्हापासून ती सर्व भाषणे साधनाच्या वाचकांसमोर आणण्याचा विचार होता, आता ‘चले जाव’च्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने ती प्रसिद्ध करीत आहोत. दरम्यानच्या काळात, त्या चौघांची ती संपूर्ण भाषणे मराठीत अन्यत्र कुठेही प्रसिद्ध झालेली नसावीत, असे दिसते. कारण गांधीजींचे भाषण त्यांच्या संकलित वाङमयात व इंटरनेटवरही (इंग्रजीत) उपलब्ध आहे, परंतु त्याचा मराठी अनुवाद अन्य कोणीही प्रसिद्ध केल्याचे आढळले नाही. नेहरू, आझाद व पटेल यांची भाषणे इंग्रजीतही सहजासहजी उपलब्ध नाहीत, त्यांचाही मराठी अनुवाद झालेला असण्याची शक्य��ा फार कमी आहे. माधव काशिनाथ दामले यांनी त्या पुस्तिकेला छोटेसे प्रास्ताविक लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘या भाषणांचा अनुवादकर्ता इतका प्रसिद्धीपराङमुख आहे की, तो अनुवादक म्हणून स्वत:चे नावही पुस्तिकेवर लावू इच्छित नाही.’ त्या अनामिक अनुवादकाने केलेला अनुवाद ‘अप्रतिम’ या संज्ञेस पात्र ठरणारा आहे, प्रस्तुत पुस्तिका वाचल्यावर हे कोणाच्याही लक्षात येईल. गांधीजींच्या भाषणांच्या इंग्रजी आवृत्तीशी हा अनुवाद आम्ही तपासून पाहिला आहे. आशयातील अचूकता आणि भाषेचा प्रवाहीपणा तर यात आहेच, पण मुख्य म्हणजे त्या भाषणांतील तेज व आवेश यांचेही रूपांतर नेमकेपणाने करण्यात तो अनुवादक यशस्वी ठरला आहे. ही भाषणे मराठीतूनच केली गेलीत, असे वाटण्याइतपत हा अनुवाद प्रभावी झाला आहे.\nत्या पुस्तिकेचे शीर्षक ‘जगाला आव्हान’ असे देण्यात माधव काशिनाथ दामले यांनी जरा अतिशयोक्ती केली, असे आज वाटू शकते. परंतु त्या वेळची एकूण परिस्थिती लक्षात घेतली तर त्याला अयोग्य म्हणता येणार नाही.\n१९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनाबाबत गेल्या ७५ वर्षांत, त्याच्या बाजूने व विरोधात बरीच चर्चा झाली आहे. त्याच्या यशापयशाचे मोजमापही सर्वसामान्यांनी, समाजधुरीणांनी व अभ्यासकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आहे. अर्थातच, त्यात ज्याचा-त्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा ठरलेला आहे. म्हणून आताही त्या आंदोलनावर चर्चा-भाष्य करताना मतभिन्नता साहजिक आहे. याचे कारण १९३९ ते १९४५ अशी सहा वर्षे दुसरे जागतिक महायुद्ध चालू होते आणि त्या महायुद्धाच्या ऐन मध्याला ‘चले जाव’चा लढा पुकारला गेला होता. ब्रिटन युद्धात गुंतलेले असताना, दोस्त राष्ट्रांची पिछेहाट होत असताना आणि जर्मनी व जपान सर्वत्र आगेकूच करीत असताना, गांधीजींनी तो लढा पुकारण्याचे ठरवले होते. तेव्हा काँग्रेसमधूनच त्याला पहिल्यांदा विरोध झाला होता. नेहरू व आझाद सुरुवातीला फारसे अनुकूल नव्हते, परंतु त्यांचे मन वळवण्यात गांधीजींना यश आले. सी.राजगोपालाचारी यांचा विरोध मात्र कायम राहिला आणि म्हणून त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला (काही वर्षांनी ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले.) सरदार पटेल व समाजवादी विचारांचे बहुतेक सर्व नेते मात्र गांधीजींच्या त्या निर्णयामागे ठामपणे उभे होते. (त्या आंदोलनात समाजवाद्य���ंचा सहभाग, हे रोमहर्षक प्रकरण आहे, पण तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे.)\nत्यावेळच्या अखंड भारतात मुस्लिम लीग ही काँग्रेसनंतरची सर्वांत मोठी संघटना होती. लीग व तिचे नेते जीना यांचा १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनाला पूर्ण विरोध होता आणि ‘ब्रिटिशांना सहकार्य करा’ अशी जाहीर भूमिका त्यांनी घेतली होती. हिंदू महासभेचे नेते स्वातंत्र्यवीर सावरकर व श्यामाप्रसाद मुखर्जी यांनीही ‘चले जाव’ला पूर्ण विरोध केला होता आणि ‘हे आंदोलन फसले पाहिजे,’ यासाठी सक्रीय भूमिका बजावली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही विरोध केला होता. कम्युनिस्टांचाही त्या आंदोलनाला विरोध होता, त्याचे कारण ‘फॅसिझमविरोधात रशिया लढतोय आणि म्हणून दोस्त राष्ट्रांना मदत करणे आवश्यक आहे,’ असे सांगितले गेले होते. भारतात त्यावेळी लहान-मोठी अशी ६०० संस्थाने होती, त्यातील बहुतांश संस्थानिकांचा ‘चले जाव’ आंदोलनाला विरोध होता, कारण ते सर्व ब्रिटिशांचे मांडलिक होते. क्रांतिकारकांचे विविध गट विखुरलेले होते, त्यांचा ‘चले जाव’ला विरोध नव्हता; ते सहभागी झाले, परंतु आपापल्या विचार व कार्यपद्धतीनुसार. त्याच दरम्यान सुभाषबाबूंचे आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून देश स्वतंत्र करण्याचे प्रयत्न चालू होते, पण गांधी व काँग्रेस यांना ते प्रयत्न मान्य नव्हते. काही अंशी अमेरिका वगळता अन्य सर्व प्रमुख देशांना, भारताने तो लढा पुकारण्याची ती वेळ योग्य नाही असेच वाटत होते. म्हणजे जगभरातून पाठिंबा फारसा नव्हता. हे सर्व लक्षात घेता ‘चले जाव’ हे जगाला आव्हान होते, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरत नाही.\nवस्तुत: जागतिक महायुद्ध ऐन भरात असताना ब्रिटन व दोस्त राष्ट्रे यांची पिछेहाट होत होती, भारताला ब्रिटनने युद्धात ओढले होते आणि आणखी सहभाग आवश्यक बनत चालला होता. तेव्हा ‘भारतीय स्वातंत्र्याची मागणी मान्य करा, आम्ही युद्धात सर्व प्रकारची मदत करू’ अशी भूमिका गांधी व काँग्रेसने घेतली होती. तर ‘आधी युद्धात मदत करा, युद्ध संपल्यावर भारताच्या स्वातंत्र्याचे ठरवू’ अशी भूमिका ब्रिटनची होती. पुढचा इतिहास सर्वज्ञात आहे.\nलेखक विनोद शिरसाठ ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक आहेत.\nगांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनि��� माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\nचौकीदारजी, ‘मैं भी चौकीदार’ या तुमच्या मोहिमेत मी सहभागी होऊ शकत नाही. मी चौकीदार नाही. मी या देशाचा सामान्य नागरिक आहे. माझ्या चौकीदारानं काम केलं नाही तर त्याला बदलायचं हे मला ठाऊक आहे. विरोधी पक्षांचं मला ठाऊक नाही, पण भारतीय घटनेनं दिलेला हा अधिकार मी वापरणार आहे. माफ करा चौकीदारजी, मी तुमच्या पापांत वाटेकरी होऊ शकत नाही. मैं चौकीदार नहीं\nभाजप : राजकीय पक्ष की सिक्युरिटी गार्ड सर्व्हिस प्रोव्हायडर\n‘चौकीदार चोर है’ हे विद्यमान ‘चौकीदारां’नी स्वत:वर घेत ‘मोदी है तो मुमकीन है’ ही घोषणा मागे टाकत ‘मैं भी चौकीदार’ ही लाईन ‘में भी अण्णा’कडून उसनवारीत घेतली स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे\nभाजपने नेहरूंना ‘खलनायक’ ठरवत स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ झाकण्याचे उद्योग बंद करावेत\nसर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ज्या माओच्या चीनच्या जागी भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्य मिळणार होते, अशी अफवा पसरवण्यात आली आहे, त्याच माओच्या चीनशी अमेरिकेने १९७१ मध्ये हातमिळवणी केली आणि चियांगच्या चीनला दगा दिला. तेव्हा, अमेरिकेमार्फत भारताचे भले होणार होते हा भ्रम आपण काढून टाकलेला बरा अमेरिकेला खरा रस होता तो भारताला सोविएत संघापासून दूर करण्यात.......\nमुलाबाळांची चिंता करणारे मोदींना काय हरवणार\n२०१८च्या उत्तरार्धात राहुल गांधी चांगले रंगात आल्याचं दिसत होतं. त्यांच्या नेतृत्वात सुधारणाही होत होती. पण आज ते केवळ राफेलच्या मुद्यावर अडकून बसलेले दिसतात. जनतेच्या जिव्हाळ्याचे इतर मुद्दे काँग्रेसला महत्त्वाचे वाटत नाहीत काय अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा\nकुटुंब, कुटुंब खेळताहेत, निवडणूक ‘निवडणूक’ खेळ\nया आपादधर्म नि शाश्वतधर्मात काही सत्ता, संपत्ती, साधन, साम, दाम, दंड, भेदाचा जो काही खेळ खेळला जातोय, त्यातून काही कुटुंबं आणि त्यांच्या सात काय सत्तर पिढ्यांची सोय होत असेल, पण या सर्वांत संविधानात्मक लोकशाहीचा खून होतो. या कुटुंबांना आपल्यावर तहहयात राज्य करू देणारे आपण लोकशाहीच्या खुनात हत्यार म्हणून वापरले जातोय, याची जाणीव आपल्याला कधी होणार\nदेशभक्तीचा फुगा आणि राफेलची टाचणी\nराष्ट्रभक्तीचा थयथयाट करून आपलं अपयश झाकण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. शेतीची दुरवस्था, बेरोजगारी, सामाजिक अशांतता, आर्थिक अधोगती अशा अनेक आघाड्यांवर त्यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. पुलवामा हल्ल्याअगोदर झालेल्या अनेक सर्व्हेंमध्ये मोदींची लोकप्रियता घसरल्याचं दिसत होतं. आता युद्धज्वरामुळे भाजप नेत्यांत नवी आशा निर्माण झाली आहे.......\n‘रॉ : भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा’ - उथळ देशभक्तीच्या वातावरणात ‘वाचावेच’ असे पुस्तक\nएक देश चालवणं ही किती गंभीर कृती असते, हे या पुस्तकातून आपल्याला गांभीर्यानं समजून घेता येतं. सध्याच्या राज्यकर्त्यांच्याही ‘बडबडगीतां’ना या पुस्तकातून उत्तर मिळतं आणि लक्षात येतं, सध्याच्या सत्ताधारी नेतृत्वाची इयत्ता काय देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा\nपुलवामानंतर सोशल मीडियावर सुरू झालेला युद्धाचा उन्माद आता आणखीनच वाढला आहे. ‘जय जवान’ असं मी बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर लिहिल्यावर त्याला ‘जय मोदी’ असं उत्तर आलं. कर्नाटक भाजपचे ��ेते बी. एस. येदुरप्पा यांनी तर या हल्ल्यामुळे भाजपला किती जागा अधिक मिळतील हे सांगून टाकलं. भाजपचे छोटेमोठे सर्वच नेते आता मोदी पुन्हा येणार असं सांगू लागले आहेत.......\nस्वयंप्रज्ञेने ‘धृतराष्ट्र’ झालेल्यांना तुम्ही सांगताय ते कसं काय दिसणार गज्वी सर\nज्यांचे डोळे, कान उघडे आहेत आणि मेंदू स्वतंत्र आहे, त्या कुणालाही गज्वींनी जे मांडलं ते वास्तव आहे, हे मान्यच करावं लागेल. उदघाटक एलकुंचवारांनीही याला स्पर्श केला होता भाषणात. मात्र वादळ उठलं ते गज्वींच्या भाषणावर काहींना ती अतिशयोक्ती वाटली, काहींना गूढ, तर काहींनी सहमती दर्शवली. तसेही मराठी रंगकर्मींचे चेहरे आणि मुखवटे वेळोवेळी दिसले आहेत. त्यामुळे यावेळीही ते दिसले तर नवल काहीच नाही.......\nगुजरातमधल्या एका भाजप नेत्याने, या हल्ल्याच्या निमित्ताने झालेल्या एकजुटीचा उपयोग मतं मिळवण्यासाठी कसा करायचा हेच जाहीरपणे सांगून टाकलं. पक्षाचा झेंडा न घेता ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ म्हणत गल्लीबोळात मिरवणुका काढून युद्धज्वर निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्नही त्यांनी केला. दुर्दैवाने भाबड्या जनतेने ठिकठिकाणी त्यांना साथ दिली. हा युद्धज्वर निर्माण करण्याचं काम केलं कानात वारं शिरलेल्या न्यूज चॅनेल्सनी.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/rajapur-konkan-news-80-lakh-125-crore-one-acer-93450", "date_download": "2019-03-22T11:17:42Z", "digest": "sha1:JVRC52YHHEHHYYP6UTFSQ5CPPGT2QAYV", "length": 13965, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "rajapur konkan news 80 lakh to 1.25 crore in one acer एकरी हवेत 80 लाख ते सव्वा कोटी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nएकरी हवेत 80 लाख ते सव्वा कोटी\nशनिवार, 20 जानेवारी 2018\nजमिनीच्या मोबदल्यासंबंधित शेतकऱ्यांना प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते. सद्यःस्थितीमध्ये 2200 एकरांची मालकी असलेल्या शेतकऱ्यांनी संमतिपत्रे दिली आहेत.\n- अभय करंगुटकर, प्रांत, राजापूर\nराजापूर - 'ग्रीन रिफायनरी'साठी संपादित होणाऱ्या जमिनीचा दणदणीत मोबदला मिळाला; तर दोन हजार एकरांहून अधिक जमीन देण्यास ग्रामस्थ तयार आहेत. तशी संमतिपत्रे प्रशासनाला जमीनमालकांनी दिली आहेत. प्रश्‍न फक्त मोबदल्याच्या दराचा आहे. एकरी 80 लाख ते सव्वा कोटी रुपये मोबदला जमीनमालकांना हवा आहे.\nतालुक्‍यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविरोधात प्रकल���पग्रस्तांसह सर्वच राजकीय पक्षांनी विरोधात एल्गार पुकारला आहे. प्रशासनाच्या आवाहनानुसार योग्य मोबदला दिला, तर जमिनी देण्याची तयारी असल्याची संमतिपत्रे देण्यात आली, अशी माहिती प्रशासनाने दिली.\nतालुक्‍यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांकडून ठाम विरोध केला जात आहे. विविध आंदोलनांच्या माध्यमातून लोकांनी या प्रकल्प उभारणीला असलेला विरोध वेळोवेळी दाखवून दिला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा दिला. या साऱ्या घडामोडींमध्ये प्रांताधिकाऱ्यांनी प्रकल्पासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी शासनाकडून किती दराने मोबदला आवश्‍यक आहे, याची विचारणा केली होती. त्याबाबत संमतिपत्रे सक्षम प्राधिकार अधिकारी यांसह उपविभागीय अधिकारी किंवा गावचे तलाठी यांच्याकडे देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रकल्पग्रस्तांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.\nतीन गावांतून शून्य प्रतिसाद\nजमिनीच्या मोबदल्याच्या प्रशासनाच्या आवाहनाला पाळेकरवाडी, सागवे, कारिवणे येथील शेतकऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नसला; तरी गोठीवरे, तारळ, उपळे, कार्शिंगेवाडी येथून चांगला प्रतिसाद आहे. पडवे, साखर, विल्ये, दत्तवाडी या गावांमधून अल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.\nमाथेरानमध्ये वाहनबंदी कायद्याला हडताळ\nनेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात...\nसुरुंग स्फोटामुळे सिंधुदुर्गातील निगुडेत छप्पर कोसळले\nबांदा - प्रचंड ताकदीच्या भूसुरुंग स्फोटामुळे निगुडे-जुनी देऊळवाडी येथील गुणाजी वासुदेव गवंडे यांच्या घराचे छप्पर कोसळले. बाजूच्याच खोलीत उपसरपंच...\n#WeCareForPune वारजे येथे खुलेआम टेकडी-फोड\nपुणे : वारजेतील आदित्य गार्डनसिटीच्या विरुद्ध बाजूला, महामार्गाच्या पलीकडे रेणुका नगर येथील टेकड्या दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात फोडण्यात येत आहेत....\nकोल्हापुरातील गगनगिरी पार्क 14 वर्षांपासून पाण्यापासून वंचित\nकोल्हापूर - फुलेवाडी रिंग रोडपासून केवळ एका किलोमीटरवर असलेल्या आणि शहराच्या पश्‍चिमेस बोंद्रेनगर परिसरात वसलेल्या गगनगिरी पार्कमधील नागरिकांना तब्बल...\nजिल्ह्यातील 7/12 ���तारे झाले हॅंग\nजिल्ह्यातील 7/12 उतारे झाले हॅंग जळगाव : जिल्ह्यातील सातबारा उतारा तयार करणारे संगणकीय सर्व्हर बंद पडल्याने शेतकरी, सर्वसामान्य...\nविद्यापीठातील निविदा प्रक्रियेत घोळ\nनागपूर : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना सुरू असून रखडलेल्या 15 कोटींच्या कामाचे प्रस्ताव आज व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात आले. यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/farhan-akhtar-tweeted-17-years-completed-dil-chahta-hai-137083", "date_download": "2019-03-22T10:52:52Z", "digest": "sha1:BVB2YYU7WQJOZVKPGHNRKG27JM6IKJAQ", "length": 13427, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "farhan akhtar tweeted for 17 years completed of dil chahta hai तुम्ही 'दिल चाहता है'ला 17 वर्षात भरभरून प्रेम दिलंत...- फरहान अख्तर | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nतुम्ही 'दिल चाहता है'ला 17 वर्षात भरभरून प्रेम दिलंत...- फरहान अख्तर\nशनिवार, 11 ऑगस्ट 2018\n24 जुलै 2001 साली 'दिल चाहता है' प्रदर्शित झाला. तरूणाईने या चित्रपटाला डोक्यावर घेतले. आजही तितक्याच उत्साहाने दिल चाहता है बघणारा प्रेक्षकवर्ग आहे. आमीर खान, अक्षय खन्ना, सैफअली खान, प्रिती झिंटा, डिंपल कपाडीया, सोनाली कुलकर्णी अशी तगडी कलाकार मंडळी घेऊन काढलेला दिल चाहता है हा आजही तितकाच लोकप्रिय आहे.\nमैत्रीवर बिनधास्त बोलणारा, मैत्रीचे सर्व कंगोरे टिपणारा व कायम मैत्रीवरील हिट चित्रपट देणाऱ्या फरहान अख्तर याने 2001 साली त्याने दिग्दर्शित केलेल्या 'दिल चाहता है' या चित्रपटाला 17 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ट्विट केले आहे. '17 वर्षांपूर्वी दिल चाहता है प्रदर्शित झाला. तुम्ही सिनेमाला इतके प्रेम दिले आहे की, त्यासाठी मी धन्यावादही मानू शकत नाही', असे त्याने ट्विट मध्ये म्हणले आहे.\n24 जुलै 2001 साली 'दिल चाहता है' प्रदर्शित झाला. तरूणाईने या चित्रपटाला डोक्यावर घेतले. आजही तितक्याच उत्साहाने दिल चाहता है बघणारा प्रेक्षकवर्ग आहे. आमीर खान, अक्षय खन्ना, सैफअली खान, प्रिती झिंटा, डिंपल कपाडीया, सोनाली कुलकर्णी अशी तगडी कलाकार मंडळी घेऊन काढलेला दिल चाहता है हा आजही तितकाच लोकप्रिय आहे.\n'दिल चाहता है'च्या कथानकाप्रमाणेच त्याची गाणीही खूप गाजली. शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही लोक तितक्याच आवडीने ऐकतात आणि बघतातही. याच सगळ्याची आठवण म्हणून आज 'दिल चाहता है'चा दिग्दर्शक फरहान अख्तर याने सिनेमाला 17 वर्षे पूर्ण झाल्यामुळे ट्विट करत या आठवणींना उजाळा दिला आहे.\n#HappyBirthdayAamirKhan : सामाजिकता जपणारा, तरीही 200 कोटी कमावणारा आमीर खान\nमुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा आज 54 वा वाढदिवस... 'पापा कहते है बडा नाम करेगा' इथून सुरू झालेला आमीरचा प्रवास यशाच्या शिखरावर पोहोचला...\nशाहरुख-आमीर-सलमान... एकाच वर्षात दाणकन आदळले\nमुंबई : एक काळ असा होता, जेव्हा शाहरुख खान, आमीर खान आणि सलमान खान या तिघांच्या फक्त नावावर चित्रपट 'हिट' होत असे.. ही परिस्थिती कायम राहिलेली...\n'वीरे दी वेडिंग'; मल्टिप्लेक्‍सी मनोरंजन\nमित्रांनी केलेली धम्माल मांडणारे ‘दिल चाहता है’ किंवा ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ हे सिनेमा जेव्हा आले होते तेव्हा सहजच एक चर्चा सुरू झाली होती, की...\nभावंडांची 'रोड ट्रिप' (अभिजित पानसे)\nसख्ख्या भावंडांबरोबर ‘रोड ट्रिप’ ही कल्पनाच भन्नाट. ‘ट्रिपलिंग’ या वेब सिरिजमध्ये हा विषय घेऊन इतक्‍या सुंदर रितीनं फुलवण्यात आला आहे, की प्रत्येकाला...\nप्रत्येक तरुण रोज एकदा तरी आरशात पाहताना स्वतःला एक यशस्वी व्यक्ती म्हणून कल्पना करून पाहतो. कोणी त्या आरशात स्वतःला एक यशस्वी अभिनेता म्हणून पाहतो,...\nफरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या ‘इनसाइड एज’ या वेब सिरीजची घोषणा करण्यात आली, तेव्हा बॉलीवूडची बबली गर्ल प्रीती झिंटा टेन्शनमध्ये आली. कारण ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीह��� करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/nawazuddin-siddiqi-new-book-esakal-news-79529", "date_download": "2019-03-22T11:19:23Z", "digest": "sha1:J4QFM7SH6BNQSGXNHCQSLZGM33TDU54W", "length": 16562, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "nawazuddin siddiqi new book esakal news नवाजुद्दीनला माजी प्रेयसीने झापले! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nनवाजुद्दीनला माजी प्रेयसीने झापले\nरविवार, 29 ऑक्टोबर 2017\nगेल्या काही दिवसांपासून अभिनेता नवाजुद्दीन सद्दीकी सतत चर्चेत आहे. तो आपल्या चित्रपटातून आपली प्रतिभा दाखवतो आहेच. शिवाय तो आता आपलं चरित्र प्रकाशित करतो आहे. त्याचं नाव आहे अ आॅर्डिनरी लाईफ-अ ममोअर'. हे पुस्तक आल्यानंतर अनेक मंडळी माझ्यावर चिडतील असा दावाा त्याने केला होता. तसंच झालं आहे. पण हा पहिला स्फोट झाला आहे तो त्याच्या माजी प्रेयसीचा. या पुस्तकात नवाजने लिहिलेल्या अनेक गोष्टी काल्पनिक असल्याचा दावा तिने केला आहे.\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता नवाजुद्दीन सद्दीकी सतत चर्चेत आहे. तो आपल्या चित्रपटातून आपली प्रतिभा दाखवतो आहेच. शिवाय तो आता आपलं चरित्र प्रकाशित करतो आहे. त्याचं नाव आहे अ आॅर्डिनरी लाईफ-अ ममोअर'. हे पुस्तक आल्यानंतर अनेक मंडळी माझ्यावर चिडतील असा दावाा त्याने केला होता. तसंच झालं आहे. पण हा पहिला स्फोट झाला आहे तो त्याच्या माजी प्रेयसीचा. या पुस्तकात नवाजने लिहिलेल्या अनेक गोष्टी काल्पनिक असल्याचा दावा तिने केला आहे.\nसुनीता असं तिचं नाव आहे. ती म्हणजे या पुस्तकात नवाजुद्दीनने माझ्याबद्दल लिहिले आहे. त्यातल्या अनेक गोष्टी त्याने स्वरचित लिहिल्या आहेत. आमच्या दरम्यान असं काहीही झालं नव्हतं. ही अत्यंत चुकीची बाब आहे. नवाजुद्दीनला बोलताना ती म्हणते, 'आमच्या दरम्यान असं काहीही झालं नव्हतं. मी त्याला सोडलं हे खरंय, पण नवाज मी तुला तू गरीब आहेस म्हणून सोडलं नव्हतं. तर तुझे विचार अत्यंत हीन दर्जाचे आहे, म्हणून मी तुला सोडलं.' नवाजुद्दीननने लिहिलेल्या पुस्तकातल्या अनेक गोष्टींचा संदर्भ सुनीताने आपल्या फेसबुक वाॅलवर दिला आहे. नवाजुद्दीनने म्हटल्यानुसार मी आणि सुनीता कधी एनएसडीमध्ये भेटलोच नाही. त्यावर ती म्हणते, मी एनएसडीमध्ये आले तेव्हा नवाज माझ्यापेक्षा एक वर्ष सीनिअर होता. त्यामुळे हे नक्की आहे की आम्ही एनएसडीमध्ये भेटलो. त्यावेळी आमच��यात असं काही रिलेशन नव्हतं हेही तितकंच खरं आहे. पण आमची भेट तिथेच झाली होती. नवाजने या पुस्तकात असंही म्हटलं आहे, की सुनीताने आम्ही रहायचो त्या खोलीत आमच्या नावाचा बदाम काढला होता. त्यात बाणही होता. आमचं ब्रेकअप झाल्यावर मी पांढऱ्या रंगाने ते सर्व पुसून टाकंल. मला तिला आणि या चित्राला माझ्या मनातून काढून टाकायचं होतं. यावर सुनीता म्हणते, आमप एनएसडीत भेटलो. मी काही चित्रकला वा शिल्पकलेचा क्लास घ्यायला आले नव्हते. हा सर्व प्रकार चुकीचा आहे.\nसुनीता राजावरने लिहिलेल्या या पोस्टनुसार, नवाजला सतत सहानुभूती हवी असायची. पैसे, ग्लॅमर, रंग यावरून त्याला सतत कुणीतरी सांभाळून घेणारं हवं असायचं. तो म्हणतो, की तो गरीब होता म्हणून मी त्याला सोडलं. पण तसं नाहीय उलट त्याच्यापेक्षा माझी स्थिती गंभीर होती. त्याला स्वत:चं घर होतं. मी तर मैत्रिणीकडे रहायचे. तो गरीब होता म्हणून मी त्याला सोडलं नाही. तर त्याचे विचार दरिद्री होते. काही काळानंतर मला कळलं की आमच्यात रिलेशनशिप असताना जे काही महत्वाचे अत्यंत खासगी क्षण आम्ही घालवले, त्याचीही तो मित्रांसबोत टिंगल करत असे.\nसुनीताच्या या वक्तव्यामुळे नवाजुद्दीनचं हे चरित्र पुन्हा चर्चेत आलं आहे. आता यावर हा अभिनेता काय प्रतिक्रीया देतो ते अद्याप कळलेलं नही.\n'या' नवीन ठिकाणी होणार 'बिग बॉस मराठी'चे दुसरे पर्व\n'बिग बॉस मराठी'चे पहिले पर्व गाजल्यानंतर आता दुसरे पर्वही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे. पहिल्या पर्वाचे विजेतेपद अभिनेत्री मेघा धाडे...\nपाणी फाउंडेशनसाठी दिव्यांग दाम्पत्य सरसावले\nमेहुणबारे (जळगाव) : वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील दिव्यांग पती- पत्नीने अभिनेता आमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या कार्याने प्रेरित होऊन आपल्या...\nअर्चनाच्या मदतीसाठी सरसावल्या संस्था\nमोरगिरी - गवळीनगर (ता. पाटण) येथे राहणारी मुलगी अर्चना यमकरचे दोन्हीही हात बोटांसह मनगटापर्यंत चुलीच्या निखाऱ्यात जळाल्याने तिला अपंगत्व प्राप्त झाले...\nसोयगावचे इंद्रजित खस यांना राष्ट्रपतींचे निमंत्रण\nऔरंगाबाद : आपल्या नवप्रयोगाच्या माध्यमातून नवनिर्मिती व संशोधन करणाऱ्या देशातील नवप्रवर्तकांनी अहमदाबाद येथील प्रदर्शनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद...\nचित्रपट महामंडळात प्रादेशिक वादाची ठिणगी\nकोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात प्रादेशिक वाद पुन्हा उफाळला असून महामंडळाच्या कार्यालयासाठीच्या जागा खरेदीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे....\nLoksabha 2019 : राष्ट्रवादीचा ‘युवा’ जोश\nमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसने आज लोकसभा मतदारसंघांसाठी पाच युवा चेहऱ्यांना प्राधान्य देत उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये मावळमधून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/editor", "date_download": "2019-03-22T11:31:00Z", "digest": "sha1:2FRI7EYQMNQG5NQHR7TGEJVJX56ILIQR", "length": 11031, "nlines": 178, "source_domain": "baliraja.com", "title": " संपादकीय | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\n07 - 10 - 2017 विनोदी मिर्चीमसाला : दर्जेदार विनोद संग्रह admin 3,549 17\n05 - 02 - 2018 शेतकरी परिवार मोबाईल अ‍ॅप गंगाधर मुटे 988\n18 - 09 - 2017 युगात्मा परिवार मोबाईल अ‍ॅप गंगाधर मुटे 1,273 2\n10 - 10 - 2016 संकेतस्थळाच्या नव्या संरचनेतील तृटी, नवीन सुविधा व मोबाईल आवृत्ती गंगाधर मुटे 1,527 7\n16 - 10 - 2016 रेमिंगटन देवनागरी टाईपराइटर admin 1,075\n23 - 05 - 2011 उद्देश आणि भूमिका संपादक 11,663 20\n23 - 05 - 2011 सदस्यत्व कसे घ्यावे\n23 - 05 - 2011 मराठीत कसे लिहावे\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nहृदय तोड दे - दगा जर दिला\nगीत - गंगाधर मुटे\nगायक - प्रमोद देव,मुंबई\nसंकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन. नियमावली\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/precious-sand-extraction-in-the-adoption-village-by-sanjay-kakade-neglect-in-the-administration/", "date_download": "2019-03-22T10:38:33Z", "digest": "sha1:FISWH63C4AWCXRM56O4OLHPLS5DAK6O3", "length": 6783, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खा.संजय काकडे यांनी घेतलेल्या दत्तक गावात बेसुमार वाळू उपसा ; प्रशासनाचे दुर्लक्ष.", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहां���ी शिवसेनेतून हकालपट्टी\nखा.संजय काकडे यांनी घेतलेल्या दत्तक गावात बेसुमार वाळू उपसा ; प्रशासनाचे दुर्लक्ष.\nटीम महाराष्ट्र देशा : खा. संजय काकडे यांनी सांसद आदर्श ग्रामच्या माध्यमातून दत्तक घेतलेल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील सांसद आदर्श ग्राम जांबूत गावातुन बेसुमार वाळू उपसा होताना दिसत आहे. मात्र या गोष्टींकडे ग्राम प्रशासनापासून तहसिलदार पर्यंत सर्वच स्तरातील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे.\nसोशल मिडीयावर वाळू उपसा होत असतानाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत त्यामुळे जांबूत हे गाव चांगलच चर्चेत आलेलं आहे. स्थानिक गावातील काही तरूणांनी यासंदर्भात आवाज उठवून देखील त्यांच्या मागण्यांकडे स्थानिक ग्राम प्रशासन कानाडोळा करत असल्याचे दिसत आहे.\nसांसद आदर्श ग्राम जांबूत मध्ये अशा स्वरूपाचे अवैधरीत्या गौणखणिज जर उपसले जात असतील तर इतर गावांनी काय आदर्श घ्यायचा असाही सवाल ग्रामस्थांना पडतो. सध्या शिरूर तालुक्यात वाळू तस्करांचे प्रमाण वाढल्याने अशा स्वरूपात जर बेसुमार उपसा होत असेल तर गावकऱ्यांनी नेमका कुठे न्याय मागायचा असाही सवाल उपस्थित होतोय.\nसन 2015 मध्ये खा.संजय काकडे यांनी सदर गाव दत्तक म्हणून घेतलेल आहे . गावातील ठराविक विकास कामे झाली मात्र अशा स्वरूपाचा वाळू उपसा प्रकार हा गावासाठी काळीमा फासणारा विषय आहे. अशी चर्चा सध्या गावातील तरूण तसेच ग्रामस्थांमध्ये होताना दिसत आहे. यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी सबंधित गावातील ग्रामस्थांची आहे.\nपुण्याची आस्था आणि जाण असणारा खासदार हवा; वंदना चव्हाण यांचा काकडेंना टोला\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nपंतप्रधान पदाची अपेक्षा नाही, पण सर्व विरोधकांना एकत्र आणणार : शरद पवार\nनोव्हेंबर संपण्यापूर्वी आरक्षणाची वैधानिक प्रक्रिया पूर्ण होणार – मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/index/71", "date_download": "2019-03-22T10:15:33Z", "digest": "sha1:UVXE3WGQMDNFU7XZKRDLJZA6EDHS2YII", "length": 21425, "nlines": 169, "source_domain": "msrtc.maharashtra.gov.in", "title": "Welcome to MSRTC :: Maharashtra State Road Transport Corporation", "raw_content": "\nजाहिरात क्र.०२ नुसार म.रा.मा.प महामंडळातील ��९ विभागांकरीता चालक तथा वाहक पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया दि.०८/०२/२०१९ पासून msrtcexam.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.\nजाहिरात क्र.०१ नुसार दुष्काळग्र्स्त जिल्ह्यातील १२ विभागाकरिता चालक तथा वाहक पदाची सरळसेवा भरती सन २०१९ करीता जाहिरात व अर्ज करण्यासाठी www.msrtcexam.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.\nएसटी’ची आता मालवाहतूक आणि गोदामेही\n(इ). महामंडळामध्ये होणा-या विविध वस्तूंच्या खरेदीच्या स्त्रोतांची विभागणी खालील प्रमाणे आहेः-\nअ) खरेदीची टक्केवारी :-\nएकूण खरेदाशी टक्केवारी (अंदाजित)\n१. सरकारी उपक्रम आणि सार्वजनिक उपक्रम ८४%\n२. राज्य मार्ग परिवहन संघटना पुरवठा व विल्हेवाट महासंचालक १%\n३. खुली निविदा १५%\nब) खरेदीच्या स्रोताची टक्केवारी\nब)-१ उत्पादकांकडून खरेदी (डिझेलसह)\nएकूण खरेदाशी टक्केवारी (अंदाजित)\n२. महाराष्ट्रा बाहेरून १०%\nब)-२ उत्पादकांकडून खरेदी (डीझेल वगळून)\nएकूण खरेदाशी टक्केवारी (अंदाजित)\n२. महाराष्ट्रा बाहेरून २०.५%\n(१) भांडार सामान व यंत्रसामुग्रीच्या खरेदीचे विकेंद्रीकरण व वितरण व्यवस्था़\nमहामंडळाच्या कार्य क्षेत्राची व्याप्ती व प्रवाशी वाहतुकीसाठी गाडयांची नियोजन बध्द चालन व्यवस्था, विभाग व आगारांची संख्या, गाडयांची संख्या इ. विचारात घेता सर्व विभागांना व त्यांचे मार्फत आगारांना वेळेवर आवश्यक भांडार वस्तूंचा पुरवठा होण्याच्या दृष्टीकोनातून वस्तू खरेदीचे विकेंद्रीकरण करण्याचा महामंडळाने धोरणात्मक निर्णय घेतला व त्या प्रमाणे विविध भांडार वस्तू खरेदीचे विकेंद्रीकरणाची पध्दत अमलात आणली़ मध्यवर्ती कार्यालयाने निश्चित केलेल्या दर करारास अधिन राहून त्या त्या विभागांच्या व मध्यवर्ती कार्यशाळांच्या आवश्यकते प्रमाणे भांडार वस्तू थेट खरेदीचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत़ सदर विकेंद्रीकरण योजनेमुळे सुटया भागांची उपलब्धता वाढलेली असून सुटया भागांच्या अभावी नादुरुस्त राहणा-या गाडयांच्या प्रमाणात लक्षणीय घट झालेली आहे, हे गेलया पाच वर्षाच्या माहितीवरुन स्पष्ट होते़\n(२) अप्रचलीत / अचल वस्तुंची विल्हेवाट\nमहामंडळ ठराव क़ ९५ दि़ ३० जुलै १९८४ आणि महामंडळ ठराव क़ २६३ दि़ ८ मार्च १९८५ अन्वये निर्देशित केलेल्या पध्दती प्रमाणे ज्या वस्तुंचा खप महामंडळ पातळीवर सलग १२ ��हिने व १२ महिन्यापेक्षा जास्त झालेला नाही अशा अप्रचलीत वस्तुंची विल्हेवाट लिलावाद्वारे केली जाते\nया व्यतिरिक्त ज्या वस्तुच्या खप ०६ माहिन्यांच्या कालावधीत झालेला नाही अशा वस्तुंची संपूर्ण यादी सर्व विभाग व मध्यवर्ती कार्याळांना पाठविली जाते जेणे करुन आ वस्तुंचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात व्हावा़ गेल्या पाच वर्षातील वर्षे अखेरीस आ वस्तुंच्या साठया बाबतची माहिती खालील प्रमाणे आहे\nअचल वस्तू साठा (रु. लाखांत)\nएकूण वस्तू साठ्याची टक्केवारी\n(३)स्थानिक पातळीवरील खरेदीचे अधिकार\nमहामंडळाच्या विविध स्तरांवर खरेदी करण्यात येणा-या वस्तू या मध्यवती कार्यालयाने निविदांद्वारे निश्चित केलेलया वार्षिक / व्दैवार्षिक दरकराराप्रमाणे असतात़ ज्या वस्तुंचे दरकरार काही कालावधीसाठी उपलब्ध नसतील व ज्या वस्तूंचे दैनंदिन उत्पादन व चालन सुरळीत राखण्यासाठी तांतडीची गरज असेल तर आगार, विभाग, मध्यवर्ती कार्यशाळा अशा विविध स्तरांवर स्थानिक खरेदीची कार्यप्रणाली व आर्थिक मर्यादा ठरवून देऊन मर्यादित निविदा मागवून तातडीच्या स्थानिक खरेदीचे अधिकारही देण्यात आलेले आहेत़ भांडार व खरेदी खात्याकडून नियमित दरकरार उपलब्ध ठेवून स्थानिक खरेदी नियंत्रीत करण्याचे प्रयत्न केले जातात.\nदर करारांनुसार पुरवठादारांकडून पुरवठा होणा-या भांडार वस्तूंच्या गुणवत्तेची तपासणी यंत्र आभयांत्रिकी खात्या मार्फत केली जाते़ प्राप्त पुरवठयातून ऐच्छीक नमूने काढून त्यांची शासन मान्यताप्राप्त प्रयोगशाळे मार्फत सातत्याने गुणवत्ता तपासणी केली जाते़ एखादया वस्तुची गुणवत्ता कमी आढळल्यास त्याबाबत संबंधीत स्त्रोतांवर पुरवठा केलेल्या वस्तूच्या किंंमतीवर दंड आकारणी केली जाते़ तसेच पुरवठयामध्ये सातत्य नसेल व दर्जेदार उत्पादन मिळत नसेल तर अशा पुरवठादारांकडून पुढील होणारी खरेदी रोखली जावून त्यांना भविष्यात दर कराराप्रमाणे धंदा न देण्याची कृतीही महामंडळाकडून केली जाते़\n(५) वस्तुसूची नियंत्रण :-\nमहामंडळाच्या विविध विभाग व मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये होणा-या वस्तूखरेदीच्या वस्तुसूचीवर व साठयावर नियंत्रण रहावे व आतरिक्त व अप्रचलित साठा होवू नये तसेच मागणी प्रमाणे पुरवठा कमी पडू नये या साठी वस्तुनिहाय खपाच्या मुल्यावर आधारित अ ब क अशी वस्तूंची ग���श्रेणी करुन भांडार साठयाच्या वेगवेगळया पातळया निश्चित केलेल्या आहेत़\nमार्च २०१४ मध्ये महामंडळामध्ये एकुण भांडार साठा रु़. ५५.२१ कोटी आहे. महामंडळाच्या विविध विभाग व\nमध्यवती कार्यालयांमधिल भांडार साठयाची एकूण स्थिती खालील प्रमाणे आहे़\nस्वयंचल वस्तू (रु. कोटीत)\nसर्व साधारण वस्तू (रु. कोटीत)\n२०११-२०१२ ०९.९९ ३५.०४ ४५.०९\n२०१२-२०१३ ११.५३ ४१.१३ ५२.६६\n२०१३-२०१४ १५.७८ ३९.४३८ ५५.२१\n(६) पुरवठादारांवरील दावे व ते निकालीकाढण्या संबंधी कार्यप्रणालीः-\nदरकरार कालावधी मध्ये जरपुरवठादारांचे गुणवत्ता अथवा पुरवठया संबंधीचे कार्यपालन असमाधानकारक आढळून आल्यास अशा पुरवठा दारांकडून वस्तू तपासणी फी वसुल केली जाते़ तसेच त्यास दंड आकारला जातो. प्रसंगी खरेदी पण थांबविली जाते दाव्याच्या रक्कमेची वसुली थेट संपर्क साधून, पुढील पुरवठयाच्या देयकातून वा त्यांचे सुरक्षा ठेव रक्कमेतुन वसुल करण्यात येते तसेच वसुलीसाठी रा.मा.प. ऊ संस्थेची मदत घेण्यात येते़ काही प्रसंगी न्यायालयीन कारवाई केली जाते़\n(७) भंगार सामानाची विल्हेवाट :-\nमहामंडळाच्या बसगाडयांची दुरुस्ती, देखभाल ,निकामी टायर्स, तसेच नविन बस बांधणी व विविध उत्पादन प्रकिंयेतून विविध वस्तूंच्या भंगार सामानाची निर्मिती होते़ तसेच विहीत-आयुर्मर्यादे नंतर वाहन तापत्यातील बस गाडया मोडीत काढल्या जातात़ अशा सर्व भंगार सामुग्रीची विक्री करण्यासाठी महामंडळाने ई-ऑक्शन द्वारे विक्री करण्यासाठी महामंडळ ठराव क्र. २००९:०८:१२ दिनांक १०.०८.२००९ नुसार मंजूरी दिली असून खालील तीन लिलावकरकर्त्यांची नेमणूक करुन त्यांचे बरोबर दरकरार करण्यात आले होते. सदर दरकराराची मुदत तीन वर्ष व पुढे दोन वर्ष वाढ करण्याच्या अटीसह होती. सद्य स्थितीत सदर दरकरार दिनांक ०९.११.२०१४ रोजी संपुष्टात आलेले असून नवीन लिलाव् कर्त्याची निवडीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.\n१. मे सायनाईज टेक्नॉलॉजीज, पुणे दरकरार क्र. १४५/२००९-१२\n२. मे़ किसनरामचंद्र ऑक्शनिअर्स प्रा़ली़ पुणे दरकराक क्र.२२८/२००९-१२\n३. मे़ंकररामचंद्र ऑक्शनिअर्स प्रा़ली़ पुणे दरकराक क्र.२२७/२००९-१२ सर्व साधारण पणे एका आर्थिक वर्षात प्रत्येक विभागात २ ते ३ लिलावांचे आयोजन केले जाते. भंगार सामान व बसेसच्या विक्रीतून मागील पाच वर्षात महामंडळाला खालील प्रमाणे एकूण उत्पन्न मिळाले आहे.\nभंगार विर्कीचे एकूण मूल्य (रु. लाखांत)\nअ) संपुर्ण भांडार शाखेचे संगणकीकरण करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर खरेदी साठी निविदा मागवीणेबाबत :- संपुर्ण भांडार शाखेच्या व्यवहारासंबंधीचे संगणकीकरण करण्या साठी आवश्यक सॉफ्टवेअर खरेदी साठीचा प्रस्ताव महामंडळाने मान्य केला असून या साठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट यांनी आऱएफ़पी़ तयार केले असून ते प्रसिध्द करून निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.\nब) ई-टेंडर पध्दती :- महामंडळात संगणकीय कार्यप्रणालीचा वापर करण्याच्या दृष्टीकोनातून ई-टेंडरींग पध्दती अवलंबण्याचा निर्णय घेतला़. महाराष्ट्र सरकारने या बाबत धोरणात्मक निर्णय घेऊन मे. सीफी नेक्स्ट टेंडरर यांचेशी ई-टेंडरींग बाबत दरकरार केलेला आहे. या दरकराराच्या आधारे महामंडळात सुद्धा ई-टेंडरींग निविदा मे़ सीफी नेक्स्ट टेंडरर यांचे मार्फत महामंडळात ई-टेंडरींग पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे़.\nथोडक्यात या खात्याचे मुख्य स्वरुप इतर शाखांना सेवा पुरवणे हेच आहे़ वाहनासाठी लागणारे नट-बोल्ट पासून ते टायर-टयूब पर्यत, तसेच यंत्रसामुग्री, कर्मचा-यांना दैनंदिन कामकाजात लागणारे साहित्य ते गणवेषाच्या कापडापर्यंत सर्व साधन सामुग्री पुरवण्याचे महत्वाचे कार्य या शाखेमार्फत करण्यात येते़\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%20%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A5%87", "date_download": "2019-03-22T10:52:45Z", "digest": "sha1:VYDRE2Z34NWZUVMOT5YSXN7VX35SIYD5", "length": 5672, "nlines": 117, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nस्त्रीत्वाची अनुभूती : रज:स्राव\nमासिक पाळी व त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याचा प्रश्न हा सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे. म्हणून वेळोवेळी स्त्री आरोग्याविषयी जागृती होणं गरजेचं आहे. उत्तम आरोग्य असणं हा केवळ हक्कच नाही तर ती प्रत्येकाची जबाबदारीसुद्धा आहे. शासनानेही शेवटच्या स्त्रीपर्यंत ही आरोग्यसेवा कशी नेता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी कमी दरात उपलब्ध होणारी सॅनिटरी नॅपकिन्सची मशिन्स बसस्थानक, रेल���वे स्टेशन्स, विमानतळ, श.......\nसमाजाचा खणखणीत आवाज व्हावंसं वाटलं…\nएका पाश्चिमात्य लेखकानं म्हटल्याप्रमाणे, ‘लेखकाला लेखनाचा शाप मिळालेला असतो आणि शापमुक्त होण्यासाठी त्याला लिहिण्याखेरीज दुसरा उपचारच नसतो.’ म्हणूनच कथा माझी सहचरिणी आहे, तिच्या जन्माचे डोहाळे अस्वस्थ करणारे आहेत. तिच्यासाठीची व्याकूळता प्रसुतीवेदनेपेक्षा कमी नसते. या वेदनेतून जन्माला येणारी कथा ही अलौकिक पातळीवरचं समाधान देणारी असते, हे मात्र निश्चित........\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/open-selection-decission-chhagan-bhujbal-137025", "date_download": "2019-03-22T11:13:33Z", "digest": "sha1:4WIAKNLSDAC6PPGUAGSNY4GINZF7AY77", "length": 14030, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Open Selection Decission Chhagan Bhujbal खुल्या निवडीचा निर्णय मागासांना लागू करा - छगन भुजबळ | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nखुल्या निवडीचा निर्णय मागासांना लागू करा - छगन भुजबळ\nशनिवार, 11 ऑगस्ट 2018\nमुंबई - खुल्या प्रवर्गातून निवड झालेल्या मागासवर्गीय महिला उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अपात्र ठरविले होते. मात्र याविरोधात दाद मागितलेल्या काही उमेदवारांच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. तो सर्वच उमेदवारांना लागू करावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.\nमुंबई - खुल्या प्रवर्गातून निवड झालेल्या मागासवर्गीय महिला उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अपात्र ठरविले होते. मात्र याविरोधात दाद मागितलेल्या काही उमेदवारांच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. तो सर्वच उमेदवारांना लागू करावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.\n२०१४ पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोग खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षित जागांसाठी केवळ खुल्या प्रवर्गातील महिला परीक्षार्थींचाच विचार करत आहे. मागास प्रवर्गातील महिला उमेदवारांकडे गुणवत्ता असूनही त्यांच्यावर अन्याय होत आहे. यातील काही महिला उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेत न्याय मिळविला; परंतु शेतकऱ्यांच्या अनेक मुली वकिलांची फी देऊ शकत नसल्यामुळे न्यायालयात जाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे उच्च न्यायालयाचे हे निकष इतर सर्व उमेदवारांना लागू करावेत, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.\nसमांतर आरक्षणाच्या नावाखाली महिला, खेळाडू, माजी सैनिक, अपंग, प्रकल्प किंवा भूकंपग्रस्त, या मागासवर्गीय उमेदवारांनी मागास प्रवर्गात अर्ज केला म्हणून गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गात निवड न करणे; खुल्या प्रवर्गातून अर्ज केला म्हणून शाळा सोडल्याचा दाखला मागवणे; त्याआधारे गुणवत्ता असूनही अडवणूक करणे, अशी पिळवणूक एमपीएससीकडून सुरू असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले आहे.\nLoksabha 2019 : नव्या चेहऱ्यांना नेतृत्वाची संधी..\nमुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना सर्वच पक्षांत नव्या युवा चेहऱ्यांना भावी नेतृत्वाची चुणूक दाखवण्याची मोठी संधी चालून आलेली आहे...\nLoksabha 2019 : प्रकाश आंबेडकरांना आघाडी करायची नव्हती\nनाशिक - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीशी प्रकाश आंबेडकर यांना समझोता करायचा नव्हता, असा खुलासा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nLoksabha 2019 : मनसेच्या भूमिकेचे ‘राज’ गुलदस्तात\nमुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने काही ठिकाणच्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्या असून, युतीची यादीही एक-...\nअच्छे दिनाचे अपचन झाले असेल तर सच्चे दिन आणा\nयेवला - शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची दानत फक्त आघाडी सरकारची होती त्यामुळे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशात ७७ हजार कोटी रुपयांची...\nगुजरातबरोबरचा करार फाडणार : भुजबळ\nनाशिक : महाराष्ट्र पाण्यावाचून तडफडत असताना अरबी समुद्राला मिळणारे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याचा करार सरकारने केला आहे. राज्यात...\nसंघर्षातून यशस्वितेचा मंत्र मुंडेंनीच दिला - शरद पवार\nनाशिक - अभियांत्रिकीच्या नावाने राज्यात मोठी दुकानदारी सुरू झाल्याने जनमानसात शिक्षण संस्थांचा दर्जा खालावला आहे; परंतु गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-03-22T10:22:58Z", "digest": "sha1:NQMVUCAGHFXUVQFW45I7N7HDE7KZI2QW", "length": 6154, "nlines": 191, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कांपानिया - विकिपीडिया", "raw_content": "\nकांपानियाचे इटली देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १३,५९५ चौ. किमी (५,२४९ चौ. मैल)\nघनता ४२७.६ /चौ. किमी (१,१०७ /चौ. मैल)\nकांपानिया हा इटलीच्या दक्षिण भागातील एक प्रांत आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने कांपानिया हा इटलीतील दुसर्‍या क्रमांकाचा प्रांत आहे.\nप्राचीन ग्रीकांनी येथे वसाहती केलेल्या होत्या व या भागास ते मॅग्ना ग्रेसियाचा (बृहद् ग्रीस) भाग मानीत.\nअंब्रिया · पुलीया · आब्रुत्सो · एमिलिया-रोमान्या · कांपानिया · कालाब्रिया · तोस्काना · प्यिमाँत · बाझिलिकाता · मार्के · मोलीझे · लात्सियो · लिगुरिया · लोंबार्दिया · व्हेनेतो\nस्वायत्त प्रदेश: त्रेन्तिनो-आल्तो अदिजे · फ्रुली-व्हेनेझिया जुलिया · व्हाले दाओस्ता · सार्दिनिया · सिचिल्या\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ सप्टेंबर २०१७ रोजी ०२:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/2580", "date_download": "2019-03-22T10:51:49Z", "digest": "sha1:YZVGN4FQTMEVEHRMNKZKXJI2ILNRGWKE", "length": 78921, "nlines": 222, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "गांधी आणि मार्क्स (पूर्वार्ध)", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nगांधी आणि मार्क्स (पूर्वार्ध)\nसदर - गांधी @ १५०\nसदर गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi मार्क्स Marx\nअकील बिलग्रामी यांच्या ‘सोशल सायंटिस्ट’, खंड ४० / अंक ०९-१०/ सप्टेंबर-ऑक्टोबर २०१२च्या अंकात प्रसिद्ध झालेल्या केरळमधील चिंता रविन्द्रन स्मृती व्याख्यानमालेतील व्याख्यानाचा हा संपादित स्व��ूपातला अनुवाद आहे. हा मराठी अनुवाद उदय नारकर यांनी केला आहे.\nएखाद्या परिसंवादात जेव्हा दोन विचारवंतांना एका आशयसूत्रात बांधायचा प्रयत्न होतो; तेव्हा त्यांच्या विचारांचे संश्लेषण करणे, हे एक उद्दिष्ट असू शकते. गांधी आणि मार्क्स यांचे असे संश्लेषण करणे माझ्यासाठी (खरेतर कुणासाठीही) मूर्खपणाचेच ठरेल. अर्थात, कुणाची अशी महत्त्वाकांक्षा असल्यास मी त्याविषयी शंका घेणार नाही. पण मी स्वत: तसे करू शकेन की नाही, याविषयी मी साशंक आहे. नव्हे, तितकी माझी बौद्धिक क्षमताही नाही. त्यापेक्षा गांधी आणि मार्क्स यांच्यात काही अस्सल स्वरूपाचे आणि घनिष्ठ नाते आहे का, हे तपासणे साध्यप्राय उद्दिष्ट होईल. मुख्यत: गांधीविषयी बोलत असताना त्या दोघांच्या विचारांची दिशा आणि आशय यातील साम्यस्थळावर माझा एक कटाक्ष असणारच आहे.\nगांधी हे एक साम्राज्यवादविरोधी लढवय्ये होते, हे सर्वमान्य आहे. त्यांना कदाचित आजवरचे साम्राज्यवादविरुद्धचे सर्वश्रेष्ठ लढवय्ये म्हणता येईल. ते एक थोर साम्राज्यवादविरोधी विचारवंत होते, हे मात्र फारसे ध्यानात घेतले जात नाही. लँकेशायर कापड उद्योगाचे भारतावर होत असलेल्या परिणामांविषयी त्यांची मते सर्वज्ञात आहेत. ती वाचल्यावर ब्रिटिशांच्या भारतावरील साम्राज्यवादी जोखडातील भांडवलशाही या मध्यवर्ती घटकांवर ते किती प्रखर टीका करायचे, हे सहज ध्यानात येते. त्यांच्या ह्या मर्मग्राही मतांचे विस्तृत विश्लेषण स्वत: त्यांनी केले नाही, की मार्क्समध्ये आढळणाऱ्या वर्ग आणि वर्गसंघर्षाच्या संकल्पनांचे त्यांना आकर्षण वाटले नाही. हा त्यांच्या स्वभावाचा भाग होता, की ते त्यांना सहन होण्यासारखे नव्हते, याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. मी त्यात न पडता त्यांच्या लिखाणातील या आणि साम्राज्यवादावरील इतर मतांच्या गाभ्याकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. कारण पुढे कधीच पद्धतशीररीत्या विकसित न झालेल्या महत्त्वाच्या विश्लेषणाची बीजे त्यात आढळतात.\nअशा परिस्थितीत दोघांतील साम्यस्थळे कुठे शोधता येतील ती दिसतील या आशेने त्यांच्या लिखाणाकडे पाहत बसण्यात काही हशील नाही. खोलात दडलेले नाते पृष्ठभागावर तरंगत नसते. ते निव्वळ दिसण्यासाठीसुद्धा खूप बौद्धिक प्रयास करावे लागतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर त्यांच्या विचारातील समानधर्मी केंद्रीय घटक दिसण्यासाठी एक विचारचौकट घडवावी लागते. ते घटक दृग्गोचर करण्याचा प्रयत्न मी या व्याख्यानाच्या सुरुवातीला आणि शेवटी करणार आहे. पण व्याख्यानाचा मुख्य गाभा गांधी असेल आणि त्यातील काही विचारसूत्रे वर निर्देश केलेली विचारचौकट विकसित करण्याचा प्रयत्न असेल.\nसुरुवातीला मार्क्स आणि गांधीविषयीचे दोन प्राथमिक मुद्दे.\nअशी विचारचौकट बांधण्यासाठी सर्वात उपयुक्त ठरते मार्क्सचे तथाकथित सुरुवातीचे लिखाण. विशेषत: १८४४च्या आर्थिक आणि तात्त्विक संहिता (Economic and Philosophical Manuscripts of 1844). मी तथाकथित असे मुद्दामच म्हणतो. खरे तर, सुरुवातीच्या लिखाणातील कल्पना आणि विचार त्या काळापुरतेच मर्यादित नव्हते असे दाखवून द्यायला भरपूर पुरावे उपलब्ध आहेत. काही प्रभावी भाष्यकार शास्त्रीय मार्क्स आणि सौम्य वा भावोत्कट वा (सर्वांत वाईट) ‘तात्त्विक’ मार्क्स असा भेद करण्याची जणू सक्ती करतात. याच मांडणीचा प्रतिध्वनी सुरुवातीचा मार्क्स आणि नंतरचा प्रगल्भ मार्क्स या मांडणीत उमटतो. आपल्या या मांडणीबाबत स्वत: मार्क्सनेच हात वर केले होते आणि मांडणी भांडवलाच्या विलक्षण आणि भव्य, स्मारकप्राय विश्लेषणाशी विसंगत असल्याचे सांगण्यात येते. या भेदाने मार्क्सच्या बौद्धिक वारश्याशी केलेली प्रतारणा दुरुस्त करणे अवघड आहे. त्यामुळे मी सुरुवातीचा मार्क्स म्हणतो तो हा भेद गडद करण्यासाठी नव्हे. तर मी येथे जी विचारचौकट मांडू पाहत आहे त्याची मांडणी तो आपल्या सुरुवातीच्या लिखाणात अतिशय विस्ताराने आणि स्पठपणे करतो, म्हणून त्या लिखाणाचा उल्लेख मी मुद्दाम करत आहे. माझ्या दृष्टीने मार्क्स हा रोमँटिक परंपरेतील तत्त्वज्ञ होता आणि यात जराशीही अतिशयोक्ती आहे, असे मी मानत नाही. हा समज त्याच्या विश्लेषणात्मक आणि व्यवस्थात्मक विचाराच्या (गैरसमजाने म्हणायचे तर शास्त्रीय) काटेकोरपणाला छेद देत नाहीच; उलट तो त्या मांडणीशी सुसंवादी आणि सहज नाते सांगतो हे ध्यानात घेतले पाहिजे.\nदुसरे म्हणजे गांधींचे बहुतेक लिखाण (प्रामुख्याने ‘हिंद स्वराज्य’) त्याच्या विशिष्ट ऐतिहासिक आणि राजकीय संदर्भात समजून घेतले पाहिजे. १९०९ च्या त्या मांडणीत त्यांनी आधुनिक पाश्चात्य संस्कृतीच्या काही घातक परिणामांविषयीच्या चिंता अतिशय गांभीर्याने व्यक्त केल्या आहेत. त्या चिंता समजून घेण्याअगोदर त्य��ंचे संदर्भ जोखून घेतले पाहिजे. यासाठी मी पुढील संदर्भचौकट देऊ पाहतो. आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीला युरोप ज्या चौरस्त्यावर उभा होता, त्याच प्रकारच्या चौरस्त्यावर भारत १९०९ साली उभा असल्याची गांधींची खात्री होती. आधुनिकतेचा सुरुवातीचा टप्पा ते नंतरचा टप्पा या प्रवासात युरोपने कित्येक प्रकारच्या वाईट अशा राजकीय आणि आर्थिक मार्गांनी वाटचाल केली होती. भारतदेखील त्याच शोचनीय मार्गावरून जाईल अशा भीतीने गांधी पाश्चात्य आधुनिकतेविषयी अतिशय कडवट शब्द राखून ठेवतात. युरोपच्या भूतकाळातील आणि वर्तमानातील राजकारण आणि अर्थकारणाच्या त्या घटकांना भारतीय समाजात, तो इतर दृष्टींनी कितीही दोषपूर्ण असला तरी, कधीच स्थान नव्हते. त्या घटकांना भारताने कितीही कवटाळले तरी भारताचे काडीमात्र हित झाले नसते आणि ती शक्यता भारताला भेडसावत असल्याचे गांधींना स्पष्ट दिसत होते. भारत केवळ साम्राज्यवादाच्या जोखडाखाली जात नव्हता, तर ज्ञानात्मक आणि सांस्कृतिक दृष्टीने त्याला गुलाम करण्याचे प्रयत्न अतिशय निर्धाराने केले जात होते. युरोपच्या त्या विघातक राजकीय आणि आर्थिक घटकांच्या ज्ञानात्मक आणि सांस्कृतिक स्रोतांचे आणि परिणामांचे उगमस्थान आणि त्यांचे निदान ते पुस्तक अथपासून इतिपर्यंत करत राहते. भारताला पडत असलेली ही घातक राजकीय मगरमिठी टाळण्याचा आटोकाट प्रयत्न गांधी करत होते. उच्चभ्रू भारतीय युरोपियन, विशेषत: ब्रिटिश, रेखाटत असलेल्या भारताच्या राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक भवितव्याच्या चित्राने दिपून जात असल्याने गांधी अस्वस्थ झाले होते. या पुस्तकभरचा ठाम कडवा टीकात्मक स्वर हे त्या अस्वस्थेतेचेच प्रतिबिंब होय.\nभाष्यपर असे हे दोन प्राथमिक मुद्दे मांडल्यानंतर एक पाऊल मागे जात वैचारिक इतिहासाची काही मांडणी मी करू इच्छितो. युरोपीय प्रबोधनाच्या वैचारिक इतिहासातील एक विलक्षण, खरे पाहू जाता जवळजवळ एक चमत्कारिक, वस्तुस्थिती नजरेला पडते. काही आदर्श व्यक्त करणाऱ्या घोषणांच्या साथीनेच तत्कालीन युरोपच्या इतिहासातील, विशेषत: फ्रान्समधील, क्रांतिकारी राजकीय घडामोडी झाल्या, हे शाळकरी मुलगाही सांगेल. त्यापैकी ‘स्वातंत्र्य आणि समता’ या प्रमुख घोषणा होत. त्या आजही प्रमुख घोषणा मानल्या जातात. ते आदर्श घोषणास्वरूपात व्यक्त होतात ना होत��त तोच त्यांचे परस्परांतील तणाव न सोडवताच त्यांचा सैद्धांतिक आणि पद्धतशास्त्रीय (methodological) विकास करण्यात आला. यालाच मी चमत्कारिक वळण म्हणतो. प्रबोधनकालापासूनच प्रत्येक तात्त्विक आणि राजकीय युक्तिवादात सर्वत्र विचित्र फलनिष्पत्ती दिसून येते. विचाराच्या पाश्चात्य परंपरेतील गेल्या दोन-अडीचशे वर्षातील सिद्धांतन या दोन आदर्शांच्या तणावातच अडकून राहिल्याचे दिसून येते. त्याची अगदी अलीकडील अभिव्यक्ती शीतयुद्धकालीन बटबटीत तणावात दिसून येते.\nत्यामुळे स्वातंत्र्य आणि समता या दोन्ही कल्पनांचे समीकरण शून्यनात्याचे राहते. एकात वाढ झाली की दुसऱ्यात त्याच प्रमाणात घट व्हायलाच हवी. यापलीकडे त्या समजून घेताच येत नाहीत. एखाद्या राजकीय परंपरेने आपली प्रमुख आदर्श तत्त्वे परपस्परविरोधात ठेवतच आपली सैद्धांतिक चौकट का उभी करावी युरोपात उभी राहिलेली अर्थव्यवस्था आणि तिचे प्रबोधनकाळात आणि नंतर विकसित झालेल्या राजकीय सिद्धांतनावरील परिणाम विचारात न घेता या प्रश्नाचे उत्तर मिळणे शक्य नाही. एका छोट्या व्याख्यानात ती संदर्भचौकट आणि तिचे परिणाम मला मांडता येणार नाहीत. या दोन प्रमुख आदर्श तत्त्वात ताणतणाव निर्माण करणाऱ्या राजकीय सिद्धांतांच्या एखाद-दुसऱ्या घटकाचा निर्देशच फक्त मी येथे करू शकतो. त्याचबरोबर या घटकांनी आपल्या जाणिवा आणि मुळे व्यवहारात किती खोलवर मुळे रुजवली आहेत, हे पाहता त्यांच्याविषयी प्रश्न उपस्थित करणेदेखील कठीण होऊन जाते. तसे केल्यास जुन्या-पुराण्या विचारसरणीची कास धरल्याचा प्रवाद स्वीकारावा लागतो.\nयापैकी एक घटक सर्वज्ञात असल्याने त्याचा पुसटसा उल्लेखसुद्धा पुरेसा आहे. तो घटक वैयक्तिक स्वातंत्र्याला मालमत्तेशी जोडतो. हे स्वातंत्र्य व्यक्तीला मालकीने मिळते आणि ही मालकी ‘हक्क’ बनून देशाच्या कायद्यात विराजमान होते. मालमत्तेची खासगी मालकी आर्थिक क्षेत्रातील (आणि त्यामुळे इतर क्षेत्रातील) समतेला कसा सुरूंग लावते; हा एक अतिशय व्यापक विचारविनिमयाचा विषय बनलेला आहे. मार्क्स हा त्यापैकी फक्त सर्वांत प्रसिद्ध आणि जबर टीकाकार होता. दुसऱ्या घटकाचे मात्र फारसे स्पष्ट सिद्धांतन झालेले नाही. ‘प्रतिभा - प्रोत्साहन’ असे मी त्या घटकाला नाव देतो. एखाद्याची ‘प्रतिभा’ ही त्याची असते, असे मानण्याची आपली सहजप्रवृत्ती असते आणि त्यासाठी त्याचे कौतुक करून त्याला सन्मानित केले पाहिजे, त्याला प्रोत्साहनपर बक्षीस दिले पाहिजे अशी आपली धारणा असते. एखाद्याची व्यक्तिविशिष्टता न समजणे हे आपले अपयश मानले जाते. आपण उदाहरणादाखल एखादी कविता घेऊ, किंवा एखादा शास्त्रीय शोध वा क्रिकेट टेस्टमधील शतक. आपण कवीला, शास्त्रज्ञाला वा फलंदाजाला बक्षीस देतो. ती फलनिष्पत्ती त्याच्या नावे लावतो. तिचे श्रेय आपण युगधर्माला देत नाही. ते त्या त्या व्यक्तींचे हक्क बनतात आणि त्या व्यक्ती त्या हक्काला पात्रच असतात. हे आपल्या विचारात इतके खोलवर जाते की, ते हक्क त्यांना नाकारणे हा समतावाद्यांचा वेडगळपणा ठरतो. तो हक्क त्यांना नाकारण्यातून आपण व्यक्ती म्हणजे काय या सहज समजालाच शह देतो. त्याच्या प्रतिभेचे त्याला बक्षीस मिळणे हे त्याचे स्वातंत्र्य आपण त्याला कसे काय नाकारू शकतो (व्यक्ती म्हणजे काही मानवी रूपातील युगधर्म नव्हे (व्यक्ती म्हणजे काही मानवी रूपातील युगधर्म नव्हे) मालमत्तेच्या मालकीला स्वातंत्र्य जोडण्याचा जो परिणाम होतो, तोच परिणाम येथेही होतो. स्वातंत्र्य अशा रीतीने प्रतिभेला जोडले की सामाजिक आणि आर्थिक विषमतेला खतपाणी मिळते. प्रतिभेला जोडलेल्या स्वातंत्र्याचा घटक मालमत्तेला जोडलेल्या स्वातंत्र्याच्या घटकाइतका आपल्या संस्कृतीत मध्यवर्ती नाही. पण तो मानसिक पातळीवर जास्त खोलवर रुजलेला आहे. त्यातून समतेविषयी निर्माण होणारा संशय जास्त सूक्ष्मरीत्या घातक असतो. हा संशय निवारता निवारत नाही.\nस्वातंत्र्य आणि समता यांच्यातील तणाव मांडण्यासाठी आपल्याला प्राप्त झालेल्या राजकीय तत्त्वज्ञानाचे इतर घटकही आपण वापरू शकतो. पण मी तसे करणार नाही. मी वरील घटकांचा उल्लेख केला तो या प्रकारची विचारसरणी आपल्यात किती खोलवर रुजली आहे हे दाखवण्यासाठी. या संकल्पना वापरण्याच्या पद्धतीतच ती किती घट्ट रुजलेली आह हे दाखवण्यासाठी. हे आपल्या इतक्या सवयीचे झाले आहे की, त्यांच्यातील तणाव सोडवला तर त्यांचा अर्थच बदलून जायचा. तार्किकदृष्ट्या अशक्य असले तरी समजा आपण त्यांना तणावहीन रूपात पाहू शकलो तरी ते थॉमस कुन म्हणतो त्याप्रमाणे ‘स्वातंत्र्य’ आणि ‘समता’ यांचे अर्थ बदलल्यामुळे ते शक्य होते; प्रबोधनाच्या चौकटीत सुधारित सिद्धांत वा राजकारण मांडल्यामुळे नव���हे. त्या चौकटीत या बाबतीतल्या सुधारणा शक्यच नसतात. कुन ‘नमुना’ ही संकल्पना अनेक अर्थांनी वापरतो. मी ‘चौकट’ ही संकल्पना त्यापैकी एका अर्थाने वापरतो. त्यामुळे ‘स्वातंत्र्य’ आणि ‘समता’ या संकल्पना तणावमुक्त व्हायच्याच असतील, तर आपल्याला दुसऱ्याच चौकटीचा वापर करावा लागेल. या नव्या चौकटीत या दोन्ही संकल्पनांचे अर्थ प्रबोधनाच्या चौकटीतील अर्थ असणार नाहीत. हे पदार्थविज्ञानातील ‘वस्तुमान’ या संकल्पनेसारखे आहे. आईनस्टाईनचा वस्तुमानाचा अर्थ न्यूटनहून वेगळा होता.\nहा चौकटीतला बदल कसा घडवून आणायचा धसमुसळेपणाने त्यांची व्याख्याच बदलणे वा बलिबारसारखे ‘समस्वातंत्र्य’ असे नव्या शब्दाचे खेळ करणे अशक्य नाही. पण हा व्यर्थ खटाटोप आहे. अशा शाब्दिक कसरती निरुपयोगी ठरतात. त्याचा फार तर वर्गीकरणासाठी उपयोग होतो, सिद्धांतनासाठी नव्हे. तोच शब्द नव्या सिद्धांतासाठी वापरायचा ठरल्यास वरातीमागून घोडे असा प्रकार होईल. मानवी व्यवहाराविषयींचे विवेचन (discourse) संकल्पनात्मक समजावर आधारित, म्हणजेच नंतरचे, असले पाहिजे. आधी संकल्पना, मग विवेचन. नुसतेच विवेचन नव्या समाजाला जन्म देऊ शकत नाही. भाषा विचाराला जन्म देत नाही तर ती विचाराची संग्राहक असते, विचार साठवणारे कोठार असते. तेव्हा आधी अस्तित्वातील संकल्पनांची एक नवी चौकट घडवावी लागते आणि आपल्याला वापरायचे शब्द, कोट्या, या नव्या संकल्पनांच्या चौकटीत बसवल्यानंतर त्यांचे अर्थ बदलतात. या मांडणीत सुचवलेला आशय ध्यानात घेऊन मी पुढील मांडणी करू पाहतो.\nस्वातंत्र्य आणि समता या संकल्पना त्यांच्यातील तणाव दूर करण्यासाठी आज ज्या अवस्थेत आहेत तशाच ठेवून आपला समज बदलणे शक्य नाही. तेव्हा आपण सुरुवात म्हणून त्यांना मध्यवर्ती स्थानापासून संपूर्णत: दूर हटवू या. त्यासाठी भले प्रबोधनपर्वातील उदारमतवादाचा संपूर्ण वारसा फेकून द्यावा लागला तरी बेहत्तर. एकदा का त्यांनी केंद्रातील आपली जागा खाली केली की, आपल्याला त्या जागी त्याहून जास्त आदिम अशी तिसरी संकल्पना प्रस्थापित करावी लागेल; आणि ही संकल्पना अगदी स्वातंत्र्य आणि समता या संकल्पनांहूनदेखील आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनासाठी जास्त मूलभूत असेल. पण हे करताना ‘स्वातंत्र्य’ आणि ‘समता’ या संकल्पना मागाहून, जणू मागच्या दाराने, पुनर्स्थापित करायच्या ��हेत, हे ध्यानात ठेवावे लागेल. आज मात्र त्या जास्त मूलभूत अशा तिसऱ्या घटकाला मध्यवर्ती स्थान देण्यासाठी आवश्यक पूर्वअट म्हणून असल्या पाहिजेत. पुनर्स्थापित झाल्यानंतर त्यांच्या अर्थात भरीव स्वरूपाचा बदल झालेला असेल आणि त्या इत:पर परस्परविरोधी आशय प्रकट करणार नाहीत.\nतेव्हा, आपल्याला जास्त मूलभूत संकल्पना लागेल. आपल्या आजवरच्या राजकारणाच्या सैद्धांतिक समजाच्या केंद्रस्थानी असलेल्या स्वातंत्र्य आणि समता या संकल्पनांहून जास्त मूलभूत असण्यासाठी नव्या संकल्पनेला जुन्या, पारंपरिक राजकीय समजाचा आधार घेण्याची गरज नाही. उलट, तिने तात्कालिक आणि सर्वसामान्य जीवनाची भाषा बोलली पाहिजे आणि या ठिकाणी गांधी आणि मार्क्स (मी सुरुवातीला मांडलेले दोन मुद्दे पक्के ध्यानात ठेवत) यांनी आपल्या टीकात्मक विचारात मांडलेली एक संकल्पना मदतीला येते; ‘अ-परात्म जीवनाची’ संकल्पना. अर्थात, त्या दोघांनीही आपण वर म्हटल्यानुसार आधी दोन्ही संकल्पनांतील तणाव नोंदवले आणि मग ते दूर करण्यासाठी, त्यांना मध्यवर्ती स्थानापासून दूर सारत त्या जागी अ-परात्म जीवनाची प्रतिष्ठापना करणारी द्वंद्वात्मक पद्धती जाणीवपूर्वक वापरली, असा माझा अजिबात दावा नाही. ही द्वंद्वात्मक चौकट मी प्रस्थापित केली आहे, हे मी कबूल करतो. पण एकदा का अशी चौकट बांधली की, हे दोन्ही विचारवंत वेगवेगळ्या वाटणाऱ्या पण आंतरिकरित्या परस्परांशी निगडित असलेल्या दोन बाबींविषयी इतक्या कडवटपणे का बोलतात, हे समजू लागते. त्या दोन बाबी म्हणजे; प्रबोधक, उदारमतवाद आणि आधुनिक कालखंडातील मास सोसायटी. प्रबोधक उदारमतवादाचा आदर्श असलेल्या दोन प्रमुख संकल्पनांच्या गांधी-मार्क्स यांच्या समीक्षेतून त्यांच्यातील तणाव स्पष्ट झाला. आधुनिकतेतील मास सोसायटीची परात्मता नष्ट करणे हे मूलभूत राजकीय उद्दिष्ट ठेवून वरील तणाव दूर करण्याचा कार्यक्रम देता येतो, हे स्पष्ट होते आणि हे दोन्ही आदर्श एकत्र गाठले तरच ती परात्मता नष्ट होऊ शकते. या दोन संकल्पना त्याहून जास्त मूलभूत असलेल्या उद्दिष्टाची आवश्यक पूर्वअट बनल्याने त्यांना प्रबोधनाच्या राजकीय तत्त्वज्ञानात आलेले पंगुत्व जाऊन त्यांची पुनर्मांडणी होते. आधुनिक भांडवली संस्कृतीला ग्रासणार्‍या परात्मतेचा निषेध करणारा मार्क्स आणि भारताने आधुनि��� पाश्‍चात्य परात्म संस्कृतीच्या कच्छपि लागू नये, असा आग्रह धरणारे गांधी एका सैद्धांतिक प्रकल्पातील सहोदर बनतात.\nअर्थात, परात्मतेच्या स्रोतांचे त्यांनी केलेले विश्लेषण परस्परांहून खूप भिन्न होते, पण भिन्नता होती ती त्या स्रोतांच्या विशिष्टतेची. गांधींना शोध घ्यायचा होता परात्मतेच्या सर्वसाधारण स्रोतांचा आणि मार्क्सला भांडवली व्यवस्थेतील अतिविशिष्ट स्रोतांचा. गांधींना तुलनात्मदृष्ट्या विकसित भांडवली समाजाची यंत्रणा आणि त्यातील श्रमिकांची अवस्था यांचा तपशीलवार परिचय नसल्याने हे साहजिकच होते. तरीही दोघांना परात्मतेचा समान स्रोत आढळला होता, हे म्हणणे शक्य आहे. ते एकाच रोगाचे निदान करत होते; मानवी कर्त्यांचे/कर्तींचे वस्तुभवन कसे होते दुसऱ्या शब्दांत बोलायचे तर जगापासून आणि इतरांपासून माणूस कशाने तुटतो दुसऱ्या शब्दांत बोलायचे तर जगापासून आणि इतरांपासून माणूस कशाने तुटतो या तुटलेपणामुळे माणसाचे अस्सल कर्तेपण वाढत्या प्रमाणात गमावत त्याचे जगाशी आणि इतरांशी असलेली कर्ते नाते नष्ट होत जाते. (मार्क्सच्या दृष्टीने) भांडवशाहीला विरोध आणि (गांधींच्या दृष्टीने) भांडवलशाही हा वादातीत रीत्या मध्यवर्ती घटक असलेल्या युरोपीय आधुनिक संस्कृतीची वाट भारताने टाळणे याही गोठी आधुनिक मास सोसायटीत अनामिक तुटक वस्तू बनलेल्या माणसाला कर्तेपण परत बहाल करण्यासाठी आवश्यक आहेत.\nही साम्यस्थळे नोंदवल्यानंतर मी माझ्या आजच्या प्रमुख विषयाकडे वळतो. परात्मतेच्या स्रोतांचा शोध घेण्याचा गांधींचा यत्न ‘हिंद स्वराज्य’मध्ये स्पष्ट दिसून येतोच; पण पत्रे, भाषणे, ‘यंग इंडिया’ आणि इतर नियतकालिकांतील लिखाणातही तो विखुरलेल्या रूपात आढळून येतो.\n‘हिंद स्वराज्या’पासून सुरू झालेल्या गांधींच्या टीकेचा रोख मुख्यत: आधुनिक विज्ञान हा आहे. पण एवढेच म्हणणे हे अतिशय दिशाभूल करणारे ठरेल आणि तशी दिशाभूल व्हायला स्वत: गांधींच बऱ्याच वेळा कारणीभूत ठरतात, हेही खरे आहे. त्यांच्या उथळ वाटणाऱ्या भाषेखाली समीक्षात्मक भूमिकांची बारीक आणि अतिशय मनोवेधक वीण झाकलेली राहते. गांधींचा विरोध मुळात विज्ञानाला नाहीच. आधुनिक विज्ञानाचे नियम खोटे आहेत किंवा त्याच्या पद्धती चुकीच्या आहेत असे ते कुठेच म्हणताना दिसत नाहीत. पण सत्ता आणि अधिपत्याखाली विज्ञानाला प्रभुत्वस्थान प्रदान करणाऱ्या संस्कृतीला आणि अशा संस्कृतीत निर्माण होणाऱ्या दृष्टिकोनाला ते विरोध करतात. हा दृष्टिकोनच आपण आधी उल्लेख केलेला परात्मतेचा अलगपणा जन्माला घालतो. हा अलगपणा, तटस्थपणा आपल्या कर्तेपणाचे आणि एरव्ही जगताना स्वीकारू शकत असलेल्या नैतिकतेचे अवमूल्यन करतो आणि या अवमूल्यनातून परात्मता जन्म घेते. विज्ञान संस्कृतीवर वर्चस्व गाजवू लागले की, वैज्ञानिक पद्धती ती लागू होत नसलेल्या क्षेत्रातही वापरली जाऊ लागते आणि अ-परात्म जगण्याचा पाया होऊ शकणाऱ्या कर्त्या आणि कृतिशील घटकांना तटस्थतेची मनोवृत्ती आणि त्यातून जन्माला येणाऱ्या संस्था धोका निर्माण करतात.\nगांधी पाश्चात्य संस्कृतीचे ‘पाप’ आधुनिक विज्ञानाच्या उंबरठ्यावर आणून ठेवतात. (त्यांचा अ‍ॅरिस्टॉटेलियन विज्ञानाला काहीही आक्षेप नसता). याचे कारण आज पाश्चात्य जग ज्या अवस्थेला (आणि ज्या अवस्थेला भारत कधीही येऊ नये, अशी त्यांची तीव्र धारणा आहे) आले आहे, त्यामागे संकल्पना आणि भौतिक बदलांचा इतिहास त्यांना दिसतो. युरोपात आधुनिक युगाच्या सुरुवातीच्या कालखंडात विज्ञानाला समाजात प्रभुत्वाचे स्थान मिळू लागले. काही शतकांनंतर भारत त्याच वळणावर आला असताना भारतातही तेच घडू द्यायचे का, असा निवडीचा सर्वसाधारण प्रश्न गांधींनी उभा केला.\nगांधींनी उभा केलेला प्रश्न माझ्या शब्दांत देतो : जग ही केवळ जगण्याची जागा नसून ती मालकी आणि नियंत्रण बसवण्याची जागा आहे असा आपला समज कसा आणि केव्हापासून झाला प्रश्न अशा रीतीने मांडण्यामागे हेतू स्पष्ट आहे. ‘जगण्यातील’ गुंतलेपणा आणि कर्तेपण यातून आपले जगाशी एक नाते प्रस्थापित होते. पण त्या जागी तुटलेपण आणि वस्तुगतता आल्यावर जगण्याची जागा ‘मालकी आणि नियंत्रण’ घेते. पण हा प्रश्नच इतका सर्वसाधारण स्तरावरील आहे, की त्याचे उत्तर कसे द्यावे हेच समजणे दुरापास्त होते. त्यासाठी या प्रश्नाची अनेक विशिष्ठ उपप्रश्नांत फोड करावी लागते. माझे गांधींवरील बरेचसे लिखाण असे विशिष्ट प्रश्न उभे करून त्यांची उत्तरे शोधण्याच्या स्वरूपाचे आहे. त्यामागे परात्मतेच्या आधुनिक स्रोतांची गांधी कशी समीक्षा करतात हे पाहण्याचा उद्देश असतो. मूळ प्रश्नातून चार उपप्रश्न निर्माण होतात : एक, निसर्ग या संकल्पनेचे रूपांतर नैसर्गिक संसाधन��त आपण कधी आणि कसे केले प्रश्न अशा रीतीने मांडण्यामागे हेतू स्पष्ट आहे. ‘जगण्यातील’ गुंतलेपणा आणि कर्तेपण यातून आपले जगाशी एक नाते प्रस्थापित होते. पण त्या जागी तुटलेपण आणि वस्तुगतता आल्यावर जगण्याची जागा ‘मालकी आणि नियंत्रण’ घेते. पण हा प्रश्नच इतका सर्वसाधारण स्तरावरील आहे, की त्याचे उत्तर कसे द्यावे हेच समजणे दुरापास्त होते. त्यासाठी या प्रश्नाची अनेक विशिष्ठ उपप्रश्नांत फोड करावी लागते. माझे गांधींवरील बरेचसे लिखाण असे विशिष्ट प्रश्न उभे करून त्यांची उत्तरे शोधण्याच्या स्वरूपाचे आहे. त्यामागे परात्मतेच्या आधुनिक स्रोतांची गांधी कशी समीक्षा करतात हे पाहण्याचा उद्देश असतो. मूळ प्रश्नातून चार उपप्रश्न निर्माण होतात : एक, निसर्ग या संकल्पनेचे रूपांतर नैसर्गिक संसाधनात आपण कधी आणि कसे केले दोन, मनुष्य या संकल्पनेचे रूपांतर आपण नागरिक असे कधी आणि कसे केले दोन, मनुष्य या संकल्पनेचे रूपांतर आपण नागरिक असे कधी आणि कसे केले तीन, लोक या संकल्पनेचे रूपांतर आपण लोकसंख्या (Populations) या संकल्पनेत कधी आणि कसे केले तीन, लोक या संकल्पनेचे रूपांतर आपण लोकसंख्या (Populations) या संकल्पनेत कधी आणि कसे केले आणि चार, जगण्यासाठी ज्ञान या संकल्पनेचे रूपांतर आपण सत्ता गाजवण्यासाठी कौशल्य यात कधी आणि कसे केले\nमी या चार प्रश्नांविषयी आधी थोडे बोलतो. अर्थात, ते एकरेषीय पद्धतीने बोलणार नाही, कारण स्वत: गांधींच्या विचारातच ते सर्व प्रश्न परस्परांत गुंफलेले आहेत.\nगांधींवरील भक्तीच्या सर्वव्यापी प्रभावामुळे गांधी निसर्गाकडे मूलत: पावित्र्याच्या भावनेने आणि आध्यात्मिक रीतीने पहात असत. निसर्गात काही दैवी अंश आहे ही कल्पनाच नैसर्गिक संसाधन या संकल्पनेला अंगभूत अडथळा ठरणारी होती. आणि त्यांच्या या विचाराला इतिहासात एक साम्यस्थळही आहे. युरोपच्या आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीला लोकमानसातील ख्रिश्चन विचारसरणी (ज्याला अभ्यासक नवप्लेटोवाद असे संबोधत) निसर्गाकडे असेच पावित्र्याच्या भावनेने पहात असे. उदाहरणार्थ, इंग्लडंमध्ये डिगर्स या पंथाने एन्व्लोजर्स व्यवस्थेला विरोध केला; कारण ही नवी व्यवस्था काहीतरी पवित्र असलेले बदलत होती. जे जगण्यासाठी होते, ज्याचा आदर करावा असे काही होते, त्याचे संसाधनात रूपांतर करण्यात येत होते; ती व्यापारी शेतीची सुरु��ात होती. त्या काळातला वैज्ञानिक दृष्टिकोन या पावित्र्याच्या संकल्पना मोडीत काढू पाहत होता. निसर्गाचे शोषण करण्यातील पावित्र्याची भावना हा एक संकल्पनात्मक अडथळा होता. शास्त्रज्ञ एकाच वेळी व्यापारी हितसंबंध आणि उच्चभ्रू ख्रिश्चन व्यवस्थेला (इंग्लंडमध्ये प्रस्थापित प्रोटेस्टंट सनातन व्यवस्था ख्रिश्चनांचा लोकप्रिय नवप्लेटोवाद आणि धोकादायकरीत्या ‘उत्साही’ मानल्या गेलेल्या पुरोगामी पंथांच्या विरोधात होती) बांधून घेत हा बदल शक्य करत होते. आधुनिक विज्ञान भारतात हेच करील याची गांधींना खात्री होती. सतराव्या आणि अठराव्या शतकातील युरोपात निसर्गाला असे अपवित्र करण्यापासून रोखू पहाणारे अनेक बंडखोर होते; गांधींचे लिखाण त्यांची आठवण करून देते. या बंडखोरांनी सुरुवातीच्या पंथातील नवप्लेटोवादाला नवे विज्ञान जन्माला घालत असलेल्यांना विरोध करायचे आवाहन केले, कारण ते विज्ञान व्यापारी हितसंबंधांशी हातमिळवणी करत स्थानिक, समतावादी, सामुदायिक शेतीचे, केवळ निसर्गातील जीवनाचे, मोठ्या नफ्यासाठी निसर्गावर नियंत्रण आणि मालकी प्रस्थापित करत परिवर्तन करू पाहत होते. निर्माण होणारे वरकड छोट्या समुदायांचे कृषी समाज नष्ट करत बडी शहरे पोसू पहात होते.\nयाशिवाय, गांधींचा धर्म भक्ती आणि गुजराती वैष्णव पंथांवर आधारलेला आणि जैन प्रभावाने घडलेला असल्याने ते ज्ञानाला जगण्यापासून तोडून पाहू शकत नव्हते. ज्ञानावर उच्चभ्रूंचे नियंत्रण अनावश्यक होते, विशेषाधिकार असलेल्या धर्मगुरूंनी आपल्या तज्ज्ञ कौशल्याच्या जोरावर त्यावर नियंत्रण लादणे त्यांना मान्य नव्हते. पण पुन्हा इतिहासात डोकावयाचे तर आधुनिक विज्ञानाने युरोपच्या त्या कालखंडात निसर्गाचे पावित्र्य रद्दबातल ठरवल्याने तज्ज्ञता या अर्थाने ज्ञानाची उच्चभ्रू संकल्पना तेथे उदयाला आली. निसर्गातून आणि पंचभूतातून (भौतिक जगातून) पावित्र्य रद्दबातल केल्याने देवाचीही या जगातून हकालपट्टी झाली. इंग्लंडच्या रॉयल सोसायटीच्या अधिकृत न्यूटनवादासाठी ते आवश्यकच होते. त्यांच्या दृष्टीने गतीला देवच जबाबदार होता खरे; पण तो निसर्गात असल्याने विश्वाच्या गतीचा आंतरिक स्रोत नव्हता, तर स्वाभाविकरित्या अचल असलेल्या विश्वाला बाहेरून धक्का देऊन गती देणारा तो घड्याळजी होता. देव आता भूतात आणि निसर्गातच नसल्याने त्याच्या व देवाच्या, जगात रहाणाऱ्या सर्वांना उपलब्ध नव्हता. तो आता एक दूरस्थ शक्ती होता आणि केवळ विद्यापीठांत धार्मिक शिक्षण घेतलेले विद्वानच त्याच्यापर्यंत पोहोचू शकत. धर्मगुरूंच्या या कल्पना धर्म, विज्ञान आणि व्यापार यांच्या सांगडीतून प्रस्थापित झाल्या होत्या, त्याच पुढे निधर्मी विद्वानांत प्रसृत झाल्या. या सांगडीनेच आरोग्य आणि औषध चिकित्सा, कायदा आणि राजेशाही व तिच्या दरबाराची सत्ता यांच्याविषयीच्या उच्चभ्रू कल्पनांना जन्म दिला. पावित्र्यशून्य आणि निव्वळ भौतिक जगाशी देवाचे जसे नाते तसेच गरीब बिचाऱ्या लोकांशी त्याचे नाते तयार झाले. या घडामोडींना युरोपातील बंडखोरांनी कडाडून विरोध केला; त्यांच्या विचारसरणीत गांधींच्या उच्चभ्रू औषधचिकित्सा, तज्ज्ञ कायदेपंडित आणि स्थानिक मानके आणि गरजांवर नव्हे तर विशिठ तज्ज्ञतेवर आधारलेले केंद्रीभूत होत जाणारे प्रशासन यांच्यावरील तपशीलवार आक्षेपांची बीजे आढळतात.\nतज्ज्ञता लोकांकडे लोक म्हणून पाहत नाही, ती लोकांचे रूपांतर लोकसमुदायात / लोकसंख्येत (Populations) करते. त्यात लोकसमुदायांचा / लोकसंख्येचा तटस्थपणे अभ्यास करायचा असतो, त्यांच्या गरजांसाठी त्यांना भिडायचे नसते. लोकांच्या गरजांची अशी गोळाबेरीज केली की विशिष्ठ गरजांचा ठळकपणा नठ होऊन त्या नजरेआड होतील, त्या निव्वळ आकडेवारी बनतील अशी भीती गांधींना वाटे. त्यांना द्यायचे प्रतिसाद थेट न रहाता अमूर्त राहून गरजांची परिपूर्ती होणारच नाही, असे त्यांना वाटे. अगदी साधे उदाहरण घ्यायचे तर, गरीब लोकसंख्येपर्यंत संपत्ती ‘झिरपते’ हा सिद्धांत. लोकांच्या गरजांच्या तज्ज्ञांनी दिलेला हा खास आधुनिक अमूर्त प्रतिसाद. हे वास्तव भांडवली राजकीय अर्थव्यवस्थेत कधीच अवतरले नाही. पण या तटस्थ तज्ज्ञ दृष्टिकोनातून ते सैद्धांतिकरित्या वास्तवात यायला हवे. लोकांची लोकसंख्येत फोड करण्याने विशिष्ट परिणामकारकतेपासून लक्ष विचलित होऊन सिद्धांत आणि व्यवहार यांच्यातील नात्याविषयी जाणीव बधीर होते. प्रत्येक क्षेत्रात या तटस्थतेची मुबलक उदाहरणे देता येतील, अगदी गांधींना घृणा वाटे त्या हिंसेच्या क्षेत्रातही. आधुनिक विज्ञानयुगाच्या आधीच्या काळात युद्धात कुणाला ठार करायचे झाल्यास त्याला सामोरे जाऊन भाल्याने ठार मारा���े लागे. आधुनिक विज्ञानाने आणलेल्या तटस्थ दृष्टिकोन आणि व्यवहारामुळे आकाशात कित्येक मैल उंच जात एका मिनिटात शहरच्या शहर बॉम्बने उद्ध्वस्त करता येते आणि मागे उरते फक्त दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातील आकडेवारी आणि किती लोकसंख्येपैकी किती संख्येने किंवा टक्के लोक नष्ट झाल्याच्या ऐतिहासिक नोंदी. हा मुद्दा आणखी थोडा ताणला तर लोक किती तटस्थ बनू शकतात, हे लगेच दिसून येते. लोकसंख्येवर बॉम्बही टाकावा लागत नाही. गांधींच्या प्रेरणेने निसर्ग आणि लोक यांच्याविषयी निर्माण झालेल्या परात्मभावी तटस्थतेविषयी कुणी आक्षेप घेतल्यास त्यांना सांगण्यात येते की, तुम्ही आधुनिक जगाचे भागच नाही आहात, तुम्हाला दुसऱ्याच काळाविषयी नॉस्टॅल्जिया आहे आणि वर्तमानाच्या दृष्टीने तुम्ही पार कालबाह्य झाला आहात.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\nचौकीदारजी, ‘मैं भी चौकीदार’ या तुमच्या मोहिमेत मी सहभागी होऊ शकत नाही. मी चौकीदार नाही. मी या देशाचा सामान्य नागरिक आहे. माझ्या चौकीदारानं काम केलं नाही तर त्याला बदलायचं हे मला ठाऊक आहे. विरोधी पक्षांचं मला ठाऊक नाही, पण भारतीय घटनेनं दिलेला हा अधिकार मी वापरणार आहे. माफ करा चौकीदारजी, मी तुमच्या पापांत वाटेकरी होऊ शकत नाही. मैं चौकीदार नहीं\nभाजप : राजकीय पक्ष की सिक्युरिटी गार्ड सर्व्हिस प्रोव्हायडर\n‘चौकीदार चोर है’ हे विद्यमान ‘चौकीदारां’नी स्वत:वर घेत ‘मोदी है तो मुमकीन है’ ही घोषणा मागे टाकत ‘मैं भी चौकीदार’ ही लाईन ‘में भी अण्णा’कडून उसनवारीत घेतली स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं स्���त:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे\nभाजपने नेहरूंना ‘खलनायक’ ठरवत स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ झाकण्याचे उद्योग बंद करावेत\nसर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ज्या माओच्या चीनच्या जागी भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्य मिळणार होते, अशी अफवा पसरवण्यात आली आहे, त्याच माओच्या चीनशी अमेरिकेने १९७१ मध्ये हातमिळवणी केली आणि चियांगच्या चीनला दगा दिला. तेव्हा, अमेरिकेमार्फत भारताचे भले होणार होते हा भ्रम आपण काढून टाकलेला बरा अमेरिकेला खरा रस होता तो भारताला सोविएत संघापासून दूर करण्यात.......\nमुलाबाळांची चिंता करणारे मोदींना काय हरवणार\n२०१८च्या उत्तरार्धात राहुल गांधी चांगले रंगात आल्याचं दिसत होतं. त्यांच्या नेतृत्वात सुधारणाही होत होती. पण आज ते केवळ राफेलच्या मुद्यावर अडकून बसलेले दिसतात. जनतेच्या जिव्हाळ्याचे इतर मुद्दे काँग्रेसला महत्त्वाचे वाटत नाहीत काय अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा\nकुटुंब, कुटुंब खेळताहेत, निवडणूक ‘निवडणूक’ खेळ\nया आपादधर्म नि शाश्वतधर्मात काही सत्ता, संपत्ती, साधन, साम, दाम, दंड, भेदाचा जो काही खेळ खेळला जातोय, त्यातून काही कुटुंबं आणि त्यांच्या सात काय सत्तर पिढ्यांची सोय होत असेल, पण या सर्वांत संविधानात्मक लोकशाहीचा खून होतो. या कुटुंबांना आपल्यावर तहहयात राज्य करू देणारे आपण लोकशाहीच्या खुनात हत्यार म्हणून वापरले जातोय, याची जाणीव आपल्याला कधी होणार\nदेशभक्तीचा फुगा आणि राफेलची टाचणी\nराष्ट्रभक्तीचा थयथयाट करून आपलं अपयश झाकण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. शेतीची दुरवस्था, बेरोजगारी, सामाजिक अशांतता, आर्थिक अधोगती अशा अनेक आघाड्यांवर त्यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. पुलवामा हल्ल्याअगोदर झालेल्या अनेक सर्व्���ेंमध्ये मोदींची लोकप्रियता घसरल्याचं दिसत होतं. आता युद्धज्वरामुळे भाजप नेत्यांत नवी आशा निर्माण झाली आहे.......\n‘रॉ : भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा’ - उथळ देशभक्तीच्या वातावरणात ‘वाचावेच’ असे पुस्तक\nएक देश चालवणं ही किती गंभीर कृती असते, हे या पुस्तकातून आपल्याला गांभीर्यानं समजून घेता येतं. सध्याच्या राज्यकर्त्यांच्याही ‘बडबडगीतां’ना या पुस्तकातून उत्तर मिळतं आणि लक्षात येतं, सध्याच्या सत्ताधारी नेतृत्वाची इयत्ता काय देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा\nपुलवामानंतर सोशल मीडियावर सुरू झालेला युद्धाचा उन्माद आता आणखीनच वाढला आहे. ‘जय जवान’ असं मी बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर लिहिल्यावर त्याला ‘जय मोदी’ असं उत्तर आलं. कर्नाटक भाजपचे नेते बी. एस. येदुरप्पा यांनी तर या हल्ल्यामुळे भाजपला किती जागा अधिक मिळतील हे सांगून टाकलं. भाजपचे छोटेमोठे सर्वच नेते आता मोदी पुन्हा येणार असं सांगू लागले आहेत.......\nस्वयंप्रज्ञेने ‘धृतराष्ट्र’ झालेल्यांना तुम्ही सांगताय ते कसं काय दिसणार गज्वी सर\nज्यांचे डोळे, कान उघडे आहेत आणि मेंदू स्वतंत्र आहे, त्या कुणालाही गज्वींनी जे मांडलं ते वास्तव आहे, हे मान्यच करावं लागेल. उदघाटक एलकुंचवारांनीही याला स्पर्श केला होता भाषणात. मात्र वादळ उठलं ते गज्वींच्या भाषणावर काहींना ती अतिशयोक्ती वाटली, काहींना गूढ, तर काहींनी सहमती दर्शवली. तसेही मराठी रंगकर्मींचे चेहरे आणि मुखवटे वेळोवेळी दिसले आहेत. त्यामुळे यावेळीही ते दिसले तर नवल काहीच नाही.......\nगुजरातमधल्या एका भाजप नेत्याने, या हल्ल्याच्या निमित्ताने झालेल्या एकजुटीचा उपयोग मतं मिळवण्यासाठी कसा करायचा हेच जाहीरपणे सांगून टाकलं. पक्षाचा झेंडा न घेता ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ म्हणत गल्लीबोळात मिरवणुका काढून युद्धज्वर निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्नही त्यांनी केला. दुर्दैवाने भाबड्या जनतेने ठिकठिकाणी त्यांना साथ दिली. हा युद्धज्वर निर्माण करण्याचं काम केलं कानात वारं शिरलेल्या न्यूज चॅनेल्सनी.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%86%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%20%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-03-22T10:47:55Z", "digest": "sha1:FFWKIVHMF3V7UVRZJNIW7P6AB37FQKLN", "length": 4516, "nlines": 111, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nइतर देशांनादेखील गांधींपासून प्रेरणा आज मिळत आहे ही गोष्ट ध्यानात आणली पाहिजे. या गोष्टी ज्यांना मान्य आहेत असे लोकदेखील आता म्हणू लागले आहेत की, गांधीजींची लोकोत्तर कामगिरी मान्य, पण आता त्याचे महत्त्व किती फार तर गांधीजींविषयी कृतज्ञता व्यक्त करू. पण गांधी आता इतिहासजमा झाले आहेत एवढे गांधीवाद्यांनी मान्य केले पाहिजे. कित्येक लोक गांधीजींचे धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्रांतिकार्य मान्य करतात.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/russian-tarns-siberian-railway/", "date_download": "2019-03-22T11:04:10Z", "digest": "sha1:R72HW7ETRGZ46GFHEL7CXNYDPSX7KLYA", "length": 13908, "nlines": 135, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "बजेट मध्ये – रशियन ट्रान्स सैबेरियन, एक स्वप्नवत किफायतशीर मनोरंजक प्रवास – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeपर्यटनबजेट मध्ये – रशियन ट्रान्स सैबेरियन, एक स्वप्नवत किफायतशीर मनोरंजक प्रवास\nबजेट मध्ये – रशियन ट्रान्स सैबेरियन, एक स्वप्नवत किफायतशीर मनोरंजक प्रवास\nJanuary 7, 2019 एक्सकरशिया टूर्स पर्यटन\nट्रान्स सैबेरियन टूरचा प्रवास करणे म्हणजे बऱ्याच लोकांचं एक स्वप्न असतं. जगातील सर्वात मोठा रेल्वे प्रवास – मॉस्को पासून ते रशियाच्या पूर्वेच्या व्लादिवोस्तोक पर्यंत किंवा दुसरा मॉस्कोपासून ते मंगोलिया मार्गे बीजिंगपर्यंत. (ट्रान्स मंगोलिन) १५ दिवसांचा प्रवास करण्यासाठी चांगले नियोजन आणि थोडासा अभ्यास करावा लागतो. हा प्रवास जसा मोठा तशी याची किंमत सुद्धा खूप मोठी आहे. ह्या टूर मध्ये आपण, जरी वेगवेगळे सुदंर रशियन प्रदेश पाहत जात असलो तरी, काही जेवणाच्या किंवा लांब प्रवासाच्या अडचणी भारतीयांना येतात. त्या अडचणी म्हणजे, खूप दिवसांचा रेल्वे-प्रवास, भारतीय भोजनचा अभाव, तसेच ट्रान्स मंगोलियन टुरसाठी मोजलेली मोठी किंमत प्रवाशांच्या ह्या काही आलेल्या अडचणी पाहता, आम्ही (एक्सकूर्सीया टूर्स) एक वेगळी ट्रान्स सैबेरियन टूर आयोजली आहे जी मनोरंजक पण असेल आणि आपल्या बजेट मध्ये पण असेल\nरेल्वे प्रवास थोडा सुटसुटीत, आणि नावीन्यपूर्ण करण्यासाठी आम्ही एक प्रायोगिक मार्ग आयोजला आहे. मॉस्को, कझान, एकातेरिनबर्ग, ओम्स्क, सायबेरिया प्रदेश आणि इरकुस्त अशी काही मोठी रशियन शहरे या मार्गामध्ये येतात, या मधील काही ठळक रशियन शहरे आम्ही निवडली. ट्रान्स सबरियन रेल्वे प्रवासात एक सर्वात सुदंर टप्पा मानला जातो आणि तो म्हणजे रशियातील आणि जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर – लेक बईकाल.\nलेक बईकाल जवळून डोंगर मार्गातून जेव्हा ट्रान्स सैबेरियन रेल्वे जाते, त्यावेळेला नयनरम्य दृषांची रांग लागते. ह्या वेळेला लोकाग्रहास्तव रेल्वे हळू जाते आणि डेक वरून किंवा पुढे इंजिनापाशी व्हिडिओ किंवा फोटो स्टॉप घेतात. अशा वेळेला एका छोट्या गावात बाईकलपाशी निसर्गात दुपारचे जेवण पण केले जाते रशियन गाणी गात, तेथील स्थनिक लोक जेवण देऊ करतात. तेथील, स्थानिक जेवण, व्होडका घेऊन सर्व प्रवासी आनंदात नाचत असतात.\nलेक बाईकलची जैव-विविधता खूप सुदंर आहे जसे, नेरपा सिल्स. सील हा प्राणी सहसा समुद्रात आढळतो पण लेक मध्ये आढळणे जरा दुर्मिळच आहे. लकेमध्ये रशियन वेलनेस- साऊना म्हणजेच, रशियन बान्या करता येतो आणि इथेच आपला सगळा थकवा निघून जातो. ट्रान्स सैबेरियन टूर आपण लेक बईकाल पर्यंत करतो आणि पुढे मॉस्को विमानाने परत जातो. मॉस्को स्थलदर्शन करून आपण १३ दिवसांनी दिल्लीला परत येतो.\nअधिक माहिती साठी संपर्क साधा\nAbout एक्सकरशिया टूर्स\t3 Articles\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद��रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nविविध रंगांचा वापर करुन आपलं जीवन समृद्ध करुया..\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nप्रसिध्द छायाचित्रकार धनेश रामचंद्र पाटील यांचे सदर\nरेल्वेची अद्भुत आणि रंजक सफर\nलेखक डॉ. हेमंत पाठारे, डॉ. अनुराधा मालशे\nब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) यांचे अत्यंत लोकप्रिय सदर...\nसदर लवकरच येत आहे....\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://reconnectingwithgodavari.in/category/public_engagement/goda-parikrama/", "date_download": "2019-03-22T10:44:31Z", "digest": "sha1:ZQLPVJJJELMV6A3OWDV2ITV4NQGDAJBC", "length": 12874, "nlines": 167, "source_domain": "reconnectingwithgodavari.in", "title": "Goda Parikrama – Reconnecting with Godavari", "raw_content": "\nमी अमेरिकेच्या नेब्रास्का राज्यातील ओमाहा येथे शिकत आहे. रोजच्या धावपळीतून थोडी मोकळीक म्हणून फेरफटका मारणे मला नेहमीच ताजेतवाने करते. एकदा असेच फिरत असतांना माझी आणि मिसौरी नदीची ओळख झाली. ओमाहा हे शहर मिसौरी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे. एका बाजूला ओमाहा आणि दुसऱ्या…\nगोदावरीसाठी जीवनशैली बदलण्याची गरज\nगोदावरी नदीसोबत असलेले आपले नाते कृतिशील बनवूया. नदीला तिचे हक्काचे स्वच्छ पाणी देण्याचे आपले कार्य आपल्यापासून सुरू करूया. जीवनशैलीतील छोटे बदल नदीला मोकळा श्वास घ्यायला मोठा हातभार लावतील. साधारणत: ३०% पाणी गळक्या नळांमुळे वाया जाते. नळ दुरुस्त करून घेऊयात. फ्लश टॅंकमध्ये साठत…\n‘नदी’: प्रत्येक महिलेची ‘सखी’\nजागतिक महिला दिन… आज समस्त महिलावर्ग आनंदात आहे कारण आजचा दिवस हा विशेषतः महिलांचा दिवस आहे जिकडे पहावे तिकडे महिलांचे कोडकौतुक होताना दिसत आहे. त्यातही समाजासाठी किंवा वैयक्तिक जीवनात ज्या महिलांनी आपला वेगळा ठसा उमटविला त्या महिला आज ठिकठिकाणी उत्सवमूर्ति म्हणून वावरतांना…\nश्रीसंत दासगणु महाराजांची गोदावरी आणि आपली गोदावरी\nसर्वप्रथम गोदाजन्मोत्सवाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा गेल्या म��िन्याभरापासून आपण श्रीसंत दासगणु महाराजकृत गोदामाहात्म्य अभ्यासत आहोत.आणि कालच तो अभ्यास पूर्ण झाला जरी ग्रंथातील शब्दांचा अभ्यास पूर्ण झाला असेल कदाचित् तरीपण शब्दांच्या अर्थाचा अभ्यास मात्र आपल्या बुद्धीत आजपासून सुरू होणार असेल तर खऱ्या अर्थाने ग्रंथवाचनाने…\nसंत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय तीसावा आणि एकतीसावा) – एक विवेचन…\nआज आपण श्रीसंत दासगणु महाराजकृत गोदामाहात्म्याच्या अंतिम टप्प्यात भेटतोय…. काल ठरल्याप्रमाणे आज आपण गोदामाईसोबत पूर्वसागरावर (बंगालचा उपसागर) गंगासागरसंगमतीर्थी चाललो आहोत. ब्राह्मी गौतमी गोदावरी सामावणार सागरी आणि आता या मंगलप्रसंगी कोणकोण आलेत ते पाहू… गौतम वसिष्ठ गालव\nComments Off on संत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय तीसावा आणि एकतीसावा) – एक विवेचन…\nएक सूचना वजा विचार\nएक सूचना वजा विचार:-\n१)आपण गोदा परिक्रमेच्या मार्गावर दोन्ही बाजुला ( जिथे शक्य असेल तिथे) वृक्ष संवर्धन हेतुने, झाडं लावली तर\n२) तसेच गोदावरी परिसरातील मृत अवस्थेतील कुंडांना नव संजीवनी देण्याच्या दृृृष्टीने काही उपक्रम हाती घेउ शकतो का\nकाल रात्री गुरुवार निमित्त गोदा\nकाल रात्री गुरुवार निमित्त गोदा घाटावर जाण्याचा योग आला.\nसध्या गोदावरीची परिस्थिती अतिशय वाईट आहे. थंडीमुळे तपोवन परिसरात मुंबईतील गटारांसारखा वास येतो. केवडीबन परिसरात कसल्यातरी उत्खनन कामामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. रात्री ते अजून गडद होते. गोदावरी बद्दल एक सार्वत्रिक उदासीनता आहे आपल्या गावात. असे वाटते की कुणाला काही घेणेदेणेच नाहीये. ही नदी बारमाही असतानाही तिला हंगामी नदी म्हणून वागवले जाते यात तिचा बळी देण्याचा पद्धतशीर डाव आहे.\nएकमुखी दत्ताजवळ तर बांद्रा बँड स्टँड होण्यास फार काळ लागेल असे वाटत नाही. अगदी दत्त पालखी वेळेसही युगुले निर्लज्जपणे गांधी तलावाजवळ कट्टयावर चाळे करतात आणि लोक नेत्रतृप्ती घेत राहतात. वाईट वाटते.\nवैषम्य वाटते गंगेवर जाताना. काल अमरधाम ते नारोशंकर घाटापर्यंतची गोदेची अवस्था पाहवली नाही.\nअमोल वृषाली अशोक पाध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=68&bkid=275", "date_download": "2019-03-22T09:56:17Z", "digest": "sha1:4UJG6NC43NKGR6JP4WCWBHHGCZT3MOSI", "length": 2562, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : उत्साहपर्व\nएकेकाळी ५५ हे निवृत्तीचे वय आणि ६० ही वृद्धत्वाची परिसीमा गणली जात असे. तथापि बदलत्या जीवनपध्दतीनुसार आता वयाचा ६० ते ७५ हा काळ माणसाच्या उमेदीचा गणला जाऊ लागला आहे. या वयोगटातील व्यक्तींचे समाजातील प्रमाणही सतत वाढते असून त्यांच्यापैकी कितीतरी जण आपल्या आवडीच्या व्यवसायात वा कार्यक्षेत्रात मोठ्या उत्साहाने रत असलेले आढळतात. अशा कर्मकुशलांच्या आयुष्याचा आणि त्यांच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोनाचा परिचय समाजाला व्हावा म्हणून उत्तररंगमध्ये १९९६ पासून अजुन जयांचा उत्साह उदंड हे सदर देण्यात येते. त्यातील निवडक ५० लेखांचा हा संग्रह उत्साहपर्व नावाने प्रसिध्द होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=06AA180529&img=post295201834655.jpg", "date_download": "2019-03-22T10:15:55Z", "digest": "sha1:JSUWER2ILK53PHK6AKGKSYFALM36TXEY", "length": 8074, "nlines": 223, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nरिंगाण ‘रिंगाण’ या कृष्णात खोत यांच्या कादंबरीत विस्थापितांच्या जगण्याचं आलेलं चित्रण हा कादंबरीचा दृश्यस्तर; तर उत्क्रांतीच्या नव्या दिशेचं दर्शन हा गर्भित स्तर आहे. देवाप्पाच्या पाळीव म्हशी रानटी होतात, त्यांच्या मूळपदावर जातात आणि त्यातून त्यांचा नि देवाप्पाचा संघर्ष उभा राहातो. हा संघर्ष देवाप्पाचा नि फक्त त्यांचा न राहाता मानवजातीचा नि निसर्गाचा होतो. हे कोडं उत्क्रांतीचं आहे. प्राणी उत्क्रांत होत असताना परिस्थितीनुसार शरीरात आवश्यक ते बदल करत उत्क्रांत होत गेला. पण त्याच प्राण्यामध्ये आपल्या मूळ पिंडावर जाण्याची क्षमताही असते हे देवाप्पाबरोबर संघर्ष करणार्या म्हशींच्या वागण्यावरून लक्षात येते. निसर्गानं करून ठेवलेली ही सोय मानवप्राणीही कधीतरी उपयोगात आणील हे या कादंबरीतून सूचित होते. सजीवांच्या उत्क्रांतीची ही नवी दिशा एखाद्या ललितकृतीतून मांडली जाणं ही मराठी साहित्यविश्वातील पहिलीच घटना आहे. डॉ. आनंद जोशी\nमी मी उर्फ सेल्फी\nस्वतःला फालतू समजण्याची गोष्ट\nकमल देस���ई : एक आकलन\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0", "date_download": "2019-03-22T09:59:58Z", "digest": "sha1:LJJNTRH4WKQFCMYAN2UR44S7CGGHE3XT", "length": 10216, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "करण जोहर - विकिपीडिया", "raw_content": "\nदिग्दर्शक, निर्माता, पटकथा लेखक\nकरण जोहर (जन्म: २५ मे १९७२) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक आहे. बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी काही दिग्दर्शित केल्याचे श्रेय त्याला दिले जाते. त्याला आजवर फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.\nकरणने आदित्य चोप्राच्या दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खानच्या मित्राची भूमिका करून आपल्या बॉलिवूडमधील कारकिर्दीची सुरूवात केली. १९९८ साली त्याने कुछ कुछ होता है ह्या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. ह्या चित्रपटाच्या प्रचंड यशानंतर करणने शाहरूख खानसह अनेक चित्रपट काढले जे सर्व सुपरहिट झाले. करण जोहर, शाहरूख खान व काजोल ह्यांचे त्रिकूट बॉलिवूडमधील सर्वात ग्लॅमरस मानले जाते.\nचित्रपतसृष्टीसोबतच करणने दूरचित्रवाणीवर देखील आपला ठसा उमटवला. त्याचा कॉफी विथ करण हा मुलाखत कार्यक्रम लोकप्रिय होता. तसेच झलक दिखला जा ह्या लोकप्रिय नाच-प्रदर्शन कार्यक्रमामध्ये तो माधुरी दीक्षित व रेमो डिसुझा ह्यांच्यासोबत तो परिक्षक होता.\n१९९८ कुछ कुछ होता है होय होय फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट\n२००१ कभी खुशी कभी गम होय होय ५ फिल्मफेअर पुरस्कार\n२००३ कल हो ना हो होय होय ८ फिल्मफेअर पुरस्कार\n२ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार\n२००६ कभी अलविदा ना कहना होय होय होय\nवेक अप सिड होय ३ फिल्मफेअर पुरस्कार\n२०१० माय नेम इज खान होय होय होय ३ फिल्मफेअर पुरस्कार\nआय हेट लव्ह स्टोरीज होय\nवी आर फॅमिली होय १ फिल्मफेअर पुरस्कार\nएक मैं और एक तू होय\nस्टुडन्ट ऑफ द इयर होय होय होय\n२०१३ बॉम्बे टॉकीज होय होय\nये जवानी है दीवानी होय\nगोरी तेरे प्यार में होय\n२०१४ हसी तो फसी होय\nटू स्टेट्स होय साजिद नाडियादवालासोबत सह-निर्माता\nहम्प्टी शर्मा की दुल्���निया होय\n2015 ब्रदर्स होय सहनिर्माता\n2016 कपूर ॲन्ड सन्स होय\nबार बार देखो होय सहनिर्माता\nऐ दिल है मुश्किल होय होय होय\nडियर जिंदगी होय सहनिर्माता\nकरण जोहरने ‘अनसूटेबल बॉय’ नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.\nसर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट - कुछ कुछ होता है (१९९८)\nसर्वोत्तम दिग्दर्शक - कुछ कुछ होता है (१९९८)\nसर्वोत्तम दिग्दर्शक - माय नेम इज खान (२०११)\nकरण जोहरचा अधिकृत ब्लॉग\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील करण जोहरचे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९७२ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जानेवारी २०१७ रोजी २३:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2019-03-22T10:42:16Z", "digest": "sha1:BE6OOORP3LHPWK6UM5PA4P5PHG3G7QCO", "length": 9373, "nlines": 301, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १६ उपवर्ग आहेत.\n► भाषेनुसार चित्रपट‎ (१२ क)\n► अभिनेत्री‎ (१ क, २ प, ३ सं.)\n► डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधी चित्रपट‎ (११ प)\n► जेम्स बाँड चित्रपट‎ (३ प)\n► दिग्दर्शक‎ (४ क, १० प)\n► देशानुसार चित्रपट‎ (२ क)\n► चित्रपट नामसूची‎ (८ क, ३ प)\n► चित्रपट निर्माते‎ (२ क, ४ प)\n► चित्रपटनिर्मिती‎ (४ क, १ प)\n► चित्रपट पुरस्कार‎ (५ क, २२ प)\n► प्रकारानुसार चित्रपट‎ (१ क)\n► प्रदर्शन वर्षानुसार चित्रपट‎ (७६ क, १७ प)\n► चित्रपट महोत्सव‎ (१ क, ४ प)\n► लघुचित्रपट‎ (१ प)\n► चित्रपट शृंखला‎ (५ प)\n► चित्रपटविषयक साचे‎ (२ क, ७ प)\nएकूण ६५ पैकी खालील ६५ पाने या वर्गात आहेत.\nआयमॅक्स डी.एम.आर. चित्रपटांची यादी\nएशियन अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन\nकेरळ राज्य चलचित्र अकादमी\nपुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव\nभारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्था\nभारतीय चित्रपट नियंत्रण कायदा\nभारतीय चित्रपट शिक्षण संस्था\nशतक महोत्सवी मराठी चित्रसंपदा\nया वर्गात फक्त खालील संचिका आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथ�� काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० डिसेंबर २००७ रोजी १२:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/economic-developments-turkey-have-risen-indian-currency-market-138159", "date_download": "2019-03-22T11:18:47Z", "digest": "sha1:UFOSHXRFAOA5KCDEKJ6LKYNW35UKRBZS", "length": 13432, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "The economic developments in Turkey have risen on the Indian currency market रुपयाचे लोटांगण ! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nमुंबई - तुर्कस्तानमधील आर्थिक घडामोडींचे पडसाद भारतीय चलन बाजारावर उमटले असून, रुपयाने गुरुवारी नवा नीचांकी स्तर गाठला. डॉलरच्या तुलनेत रुपया २७ पैशांच्या अवमूल्यनासह ७०.१६ च्या नीचांकी स्तरावर बंद झाला.\nआयात-निर्यातीच्या ताज्या आकडेवारीनंतर व्यापारी तूट आणि वित्तीय तूट वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी, रुपयावरील दबाव वाढला आहे. तुर्कस्तानच्या आर्थिक संकटाचे पडसाद जगभरातील चलनांवर उमटले. बाजार सुरू होताच रुपयाने ४३ पैशांच्या अवमूल्यनासह ७०.३२ ची पातळी गाठली. दिवसभरात त्याने ७०.४० चा नीचांकाला स्पर्श केला.\nमुंबई - तुर्कस्तानमधील आर्थिक घडामोडींचे पडसाद भारतीय चलन बाजारावर उमटले असून, रुपयाने गुरुवारी नवा नीचांकी स्तर गाठला. डॉलरच्या तुलनेत रुपया २७ पैशांच्या अवमूल्यनासह ७०.१६ च्या नीचांकी स्तरावर बंद झाला.\nआयात-निर्यातीच्या ताज्या आकडेवारीनंतर व्यापारी तूट आणि वित्तीय तूट वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी, रुपयावरील दबाव वाढला आहे. तुर्कस्तानच्या आर्थिक संकटाचे पडसाद जगभरातील चलनांवर उमटले. बाजार सुरू होताच रुपयाने ४३ पैशांच्या अवमूल्यनासह ७०.३२ ची पातळी गाठली. दिवसभरात त्याने ७०.४० चा नीचांकाला स्पर्श केला.\nरुपयातील अवमूल्यन म्हणजे अर्थव्यवस्थेची स्थिती दर्शवत नाही. गेल्या तीन वर्षांत रुपयाचे मूल्य १७ टक्‍क्‍यांनी वधारले. जानेवारीपासून रुपयात ९.८ टक्‍क्‍यांनी अवमूल्यन झाले आहे. अवमूल्यनातून तो वास्तविक मूल्याकडे जात असून अवमूल्यनाचा फारसा परिणाम होणार नाही, असे निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार म्हणाले.\nभगतसिंह यांन��� हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न होतोय\nवाळवा - भगतसिंह भारत - पाकिस्तान दोन्हीकडेही जिंवत आहेत. ते दोन्हीकडील जनतेच्या मना मनात आहेत. त्यांना कोणा एका धर्माच्या चौकटीत बंदिस्त करता कामा...\nफिचकडून भारताच्या आर्थिक वृद्दीदरात घट\nनवी दिल्ली: भारताचा आर्थिक विकासदर चांगला राहणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी येत्या आर्थिक वर्षांत आर्थिक वृद्दीदरात घट होणार असल्याचे...\nयामुळेच महेंद्रसिंग धोनी मला आवडतोः सनी लिओनी\nमुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा खूपच 'कुल' असून, तो कुटुंबवत्सल असल्याने मला आवडतो, असे अभिनेत्री सनी लिओनी हिने एका...\nLoksabha 2019 : बेताल वक्तव्यानंतर पित्रोदांची आता धावपळ; सारवासारव करण्याचा प्रयत्न\nनवी दिल्ली - भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवर सॅम पित्रोदा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे...\nLoksabha 2019 : पित्रोदांकडून पाकला क्लीन चिट, मोदींचा काँग्रेसवर निशाणा\nनवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यावर सॅम पित्रोदा यांनी...\nयुतीच्या निमंत्रण पत्रिकेत समरजितसिंह घाटगेंचे नावच नाही\nकोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या प्रचाराच्या प्रारंभापूर्वीच निमंत्रण पत्रिकेतील नावांवरून वाद सुरू झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-dranage-water-repairing-47880", "date_download": "2019-03-22T11:25:03Z", "digest": "sha1:BDHJUFCXHAMZFTABTW4TT5EMWBK2YGRO", "length": 15880, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news dranage water repairing सांडपाणी वाहिन्यांची दुरुस्ती | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nशुक्रवार, 26 मे 2017\nपुणे - प���वसाळा तोंडावर आल्याने शहर आणि उपनगरांमधील सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन) आणि त्यावरील झाकणांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. ज्या भागातील चेंबरची झाकणे धोकादायक असतील, ती बदलण्याचे नियोजन असून, त्यासाठी सर्वत्र पाहणी करण्यात येणार आहे.\nतसेच, खोदाईनंतर ज्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली, त्या रस्त्यांवर पावसाळ्यात पाणी साचणार नाही, याचीही काळजी घेण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.\nपुणे - पावसाळा तोंडावर आल्याने शहर आणि उपनगरांमधील सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेज लाइन) आणि त्यावरील झाकणांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. ज्या भागातील चेंबरची झाकणे धोकादायक असतील, ती बदलण्याचे नियोजन असून, त्यासाठी सर्वत्र पाहणी करण्यात येणार आहे.\nतसेच, खोदाईनंतर ज्या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली, त्या रस्त्यांवर पावसाळ्यात पाणी साचणार नाही, याचीही काळजी घेण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.\nपावसाळ्यापूर्वी साधारण महिनाभरआधी रस्त्यांची डागडुजी, पावसाळी गटारे, सांडपाणी वाहिन्या, त्यावरील झाकणांची कामे अपेक्षित असतात. त्यातील काही कामांसाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे; परंतु ही कामे होत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय होण्याची शक्‍यता आहे. त्यातच, अनेक भागातील सांडपाणी वाहिन्या आणि त्याची झाकणे पूर्णपणे नादुरुस्त आहेत. ही कामे निकृष्ट दर्जाची केली जात असल्याने हा प्रश्‍न निर्माण होत असल्याची तक्रार नगरसेवक नाना भानगिरे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. त्यावर पावसाळ्यापूर्वी करण्यात येणारी कामे प्राधान्याने करण्याच्या हालचाली संबंधित खात्याने सुरू केल्या आहेत. त्यानुसार येत्या ७ जूनपर्यंत रस्ते आणि सांडपाणी वाहिन्यांची दुरुस्ती होईल, असे सांगण्यात आले आहे.\nमहापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख राजेंद्र राऊत म्हणाले, ‘‘दरवर्षी पावसाळ्यात जी कामे अपेक्षित असतात, त्यानुसार करण्यात येणार आहेत. त्यात, प्रामुख्याने रस्त्यांची दुरुस्ती, सांडपाणी वाहिन्यांचा समावेश आहे. या काळात नेमक्‍या कोणत्या भागातील काय कामे करावयाची आहेत, याचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार केल्या काही दिवसांपासून ती करण्यात येत आहेत. पावसाळा सुरवात होणाऱ्यापूर्वी ती कामे संपविण्य���त येतील.’’\nपावसाळा सुरू होण्यासाठी जेमतेम १० ते १२ दिवसांचा अवधी राहिला असल्याने शहरातून वाहणाऱ्या नाल्यांची साफसफाई प्राधान्याने करण्यात येईल. नाल्यांतील कचरा काढण्याची कामे हाती घेतली आहेत. ज्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होणार नाही. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून, वेळेत कामे संपविण्याचा आदेश दिला आहे, असेही महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.\nLoksabha 2019 : संजय शिंदेंचा आज राष्ट्रवादीत प्रवेश; माढ्यातून लोकसभेच्या उमेदवारीची चिन्हे\nपुणे : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा आज बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याची चिन्हे आहेत. ते माढा लोकसभा...\nमाथेरानमध्ये वाहनबंदी कायद्याला हडताळ\nनेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात...\nपुणे विद्यापीठातील काल लागलेली आग शमविण्यासाठी प्रयत्न सुरुच\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पोस्ट ऑफिससमोरील कचरा जमा करण्याच्या ठिकाणी काल (ता. 21) मोठी आग भडकली होती. या आगीची माहिती मिळताच...\nफ्रान्समध्ये हृदयशस्त्रक्रियेनंतर अॅड. असीम सरोदे यांच्या प्रकृतीत सुधारणा\nपुणे : शहरातील वकिल असीम सरोदे (वय 45) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. मात्र त्यांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा झाली आहे. ...\n#WeCareForPune ओव्हर स्मार्ट बस थांबा\nकोथरूड : गणंजय सोसायटी येथील प्लॉट क्रमांक 33, आनंदघन या बंगल्यासमोर नवीन बस स्टॉप बसविला आहे. पुणे महापालिकेच्या स्मार्ट बस स्टॉप योजनेनुसार बसविला...\n#WeCareForPune विनापरवाना जाहिराती हटवा\nपुणे : कर्वे रस्त्यावर प्रत्येक विजेच्या खांबावर विनापरवाना जाहिराती लावून संपूर्ण परिसर आणि शहर विद्रूप केले आहे. या फ्लेक्‍स बहाद्दरांना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=42AA161109&img=post91120166525.jpg", "date_download": "2019-03-22T09:56:28Z", "digest": "sha1:UYLADNJGJLMQMW4MPITIWGH5BZA3B6IV", "length": 5798, "nlines": 185, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nमातीचे पाय बेहद्द प्रेम करून झालं आणि बेहद्द द्वेषही संबंधात याच तर दोन गोष्टी होत्या सहज करता येण्याजोग्या कोणतीच हद्द उरली नाही अंतर्बाह्य सगळे भेद मिटले भावनांच्या मिठीतून सुटले अनुभव आता बेहद्द केव्हाही जगण्याच्या सोहळ्यात मिसळो मरणाचा उत्सव\nग्रेस यांची कविता : काही निरीक्षणे, अनेक प्रश्न\nया सत्तेत जीव रमत नाही\nमी भयंकराच्या दरवाजात उभा आहे\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/maharashtra-tax-entry-motor-vehicles-local-areas-act1987", "date_download": "2019-03-22T09:56:12Z", "digest": "sha1:BAJCNE4QHSEPBQV2PJX2BQXON5HQBBLA", "length": 6941, "nlines": 127, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "The Maharashtra Tax On Entry Of Motor Vehicles into Local Areas Act,1987 | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nफेसबुक वर संपर्कात राहा 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nस्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट २०१४\nआय एम सी इन्कलुसिव्ह इंनोव्हेशन पुरस्कार २०१४\nई इंडिया अवॉर्ड २०१४\nवस्तू व सेवा कर - एक राष्ट्र, एक कर, एक बाजार\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nईझ ऑफ डुईंग बिझिनेस (बिझिनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन-२०१८) flash-new-first\nविक्रीकर विभागाने \" इझ ऑफ डुईंग बिझिनेस\" साठी घेतलेले पुढाकार\nबातम्या आणि मीडिया बॉक्स\n१५ नोव्हेंबर २०१७ पासून १७८ वस्तूंच्या जीएसटी दरात बदल\nव्यवसायकर विलंब शुल्क (लेट फी) माफी बद्दल व्यापारी परिपत्रक\nनाशिक विभागात कार्यरत असलेले चिटफंड ग्रुप\nजीएसटी नोंदणी रद्द प्रकरणे\nवस्तू व सेवा कर कायद्यातील प्रस्तावित बदल\nवस्तू व सेवा कर\nवस्तू व सेवा कर\n11-03-2019 पर्यंत जीएसटीएनला कळविण्यात आलेले आयटी निवारण प्रकरणे आणि स्थलांतर प्रकरणे\nजीएसटी स्थलांतर अर्ज नामंजूर केलेल्या व्यापाऱ्यांची यादी\nजीएसटी करदात्यांची राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये केलेली विभागणी दि.१५/११/२०१८\nजीएसटी परतावा संबंधी सामान्य प्रश्न (FAQs).\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nसमर्थन करतो: फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/criminals-danced-in-mulshi-pattern-movie/", "date_download": "2019-03-22T10:31:55Z", "digest": "sha1:FL5ITJZWUF7YKPQ6S2BEKNYHEPXJ7NEK", "length": 6820, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुळशी पॅटर्न सिनेमात कुख्यात गुन्हेगारांना घेऊन चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nमुळशी पॅटर्न सिनेमात कुख्यात गुन्हेगारांना घेऊन चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड\nमुळशीच्या गुन्हेगारीवर आधारित असलेल्या मुळशी पॅटर्न या सिनेमातील टीजर प्रदर्शित करण्यात आला होता. चित्रपट प्रेमींनीही या टीजरला पसंती नोंदवली होती. पण आता एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सिनेमात मुळशीतल्या कुख्यात गुन्हेगारांना घेऊन चित्रीकरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय.\nखुनासारखे गंभीर गुन्हे असलेल्या टोळ्या चालवणाऱ्या गुंडांना घेऊन टीजर चित्रित झाल्याचं उघड झालं आहे. टीजरमध्ये विठ्ठल शेलार आणि अमोल शिंदे हे दोन कुख्यात गुन्हेगार दिसत आहेत.\nअमोल शिंदे हा मोक्काचा आरोपी आहे, त्याच्यावर खून,दरोडा,घातक शस्त्र बाळगण्याचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर प्रतिस्पर्धी टोळीच्या गुंडांचं अपहरण करून खून करून त्यांचे मृतदेह जाळल्याचे ग���न्हा विठ्ठल शेलार याच्यावर दाखल आहे.\nचित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मात्र विठ्ठल शेलार आणि अमोल शिंदे याच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत, हे मला माहित नसल्याची प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. मुळशीच्या गुन्हेगारीवर आधारित सिनेमा बनवणऱ्या दिग्दर्शकाला याबद्दल माहित नसेल म्हणजे नवलच असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकाकडून येत आहे. सिनेमामध्ये या गुन्हेगारांना घेऊन प्रवीण तरडे यांना नेमकं काय साधायचंय असा प्रश्न विचारला जातोय.\nमुळशी तालुक्याच्या गुन्हेगारी टोळ्या या संपूर्ण शहर आणि जिल्ह्यात दहशत पसरवत असताना या गुंडांना चित्रपटात घेऊन उदात्तीकरण करणाचा प्रयन्त्न तर नाही ना असा सवाल उपस्थित होतो आहे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nटीम इंडियाच्या सलामीचा भार आता ‘पृथ्वी’च्या खांद्यांवर\nगौतम नवलखांच्या सुटकेला राज्य सरकारचे सुप्रीम कोर्टात आव्हान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/manifesto-of-bjp-for-sangali-miraj-kupwad-municipality/", "date_download": "2019-03-22T10:36:31Z", "digest": "sha1:TODRXH3SIKS3JZKHB5DHSZK3UKFZAYXY", "length": 18020, "nlines": 110, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'लढाई अकार्यक्षमतेविरूद्ध कार्यक्षमतेची'; सांगली मिरज कुपवाड महापालिकेसाठी भाजपचा वचननामा जाहीर", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\n‘लढाई अकार्यक्षमतेविरूद्ध कार्यक्षमतेची’; सांगली मिरज कुपवाड महापालिकेसाठी भाजपचा वचननामा जाहीर\nसांगली : सांगली मिरज कुपवाड महापालिकेसाठी येत्या १ ऑगस्ट रोजी मतदान होणार असून महापालिका निवडणुकीसाठीचा भाजपचा वचननामा आज जाहीर करण्यात आला. “ मनात भाजपा..मनपात भाजपा ” असा नारा देत भाजपने महापालिका क्षेत्राच्या सर्वांगिण विकासासाठीचा आर��खडा या वचननाम्याद्वारे सादर केला आहे.\nस्वबळाच्या तयारीला लागा ; अमित शहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते तसेच सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख, खा. संजयकाका पाटील, आ. सुरेशभाऊ खाडे, आ. सुधीरदादा गाडगीळ आणि आ. शिवाजीराव नाईक , जिल्हा परिषद अध्यक्ष मा. संग्रामसिंह देशमुख, सांगली जिल्हाअध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, प्रकाशतात्या बिरजे, नीताताई केळकर, दिपकबाबा शिंदे म्हैसाळकर, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले.\nसांगली महापालिका निवडणुकीला स्वबळावर पहिल्यांदाच सामोरे जाणाऱ्या भाजपने शहर आणि उपनगरांच्या सर्वांगिण विकासाची हमी देणाऱ्या वचननाम्याचे आज प्रकाशन केले. वचननाम्याच्या मुखपृष्ठावर देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांची छबी असून “ लढाई अकार्यक्षमतेविरूद्ध कार्यक्षमतेची ” अशा ओळी या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर मुद्रीत करण्यात आल्या आहेत.\nया वचननाम्याच्या प्रस्तावनेत राज्याचे महसुल, सार्वजनिक बांधकाम आणि मदत व पुनर्वसन मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील आणि सांगलीचे पालकमंत्री असलेले सहकार मंत्री मा. सुभाष देशमुख यांनी सांगलीवासियांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन करत शहराच्या विकासाबाबतची भाजपची भुमिका स्पष्ट केली आहे. गेल्या चार वर्षांत भाजपने राज्यात, विशेषत: सांगली परिसरात केलेल्या विकासकामांची जंत्री या जाहिरनाम्याच्या सुरूवातीलाच देण्यात आली असून पुढच्या भागात शहराच्या विकासाचे व्हिजन मांडण्यात आले आहे.\nअर्थव्यवस्थेला गती मिळाल्याने नवभारताचा उदय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी\nविकास आराखड्यानुसार शहराचा नियोजनबद्ध विकास करणार\nरस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छतागृहे, महिलांसाठी स्वच्छतागृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, अल्पदरातील वैद्यकीय सेवा, पथदिवे, क्रिडांगणे, उद्याने, मंडई, विश्रामबाग परिसरात देखणे नाट्यगृह,\nनाना-नानी पार्क यासारख्या पायाभूत सुविधांची उभारणी आणि अद्ययावतीकरण\nमनपा प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय आणि संवादासाठी तज्ज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असलेल्या विविध समित्यांचे गठन\nशहराच्या प्रत्येक भागाचा समतोल विकास व्हावा, निधीचे योग्य वाटप व्हावे यासाठी नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेली नियोजन समिती स्थापणार\nमहापालिका आणि व्यापारी संघटना यांची समन्वय समिती स्थापन करून औद्योगिक क्षेत्रातील पायभूत सुविधांसाठी विशेष प्रयत्न करणार\nपरिसरातील औद्योगिक वसाहतीत मोठे उद्योग यावेत यासाठी प्रयत्न करणार\nमहिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी विशेष प्रयत्न, महिलांसाठी विशेष स्वच्छतागृहे, सार्वजनिक ठिकाणी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन्स बसवणार\nमहिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगासाठी उद्योजक गटांची निर्मिती, प्रशिक्षण, अर्थसहाय्य यासाठी नगरसेविका आणि होतकरू महिलांचा समावेश असलेली विशेष सुकाणु समिती\nशहरात वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणार\nघनकचरा व्यवस्थापनासाठी विशेष बाब म्हणून शासनाकडून ५० कोटींचा निधी उपलब्ध करून देणार, कचऱ्यावर तांत्रिक प्रक्रियाकरून महापालिकेसाठी दरवर्षी दहा कोटींच्या उत्पन्नाची तरतूद करणार\nमनपा शाळांचे सक्षमीकरण आणि डिजिटलायजेशन करून ई लर्निंगवर भर देणार, शिक्षण विभागासाठी विशेष निधी देणार\nसीसीटीव्ही, रोड सेफ्टी बॅरिअर, व्हीएमएस बोर्ड व वायफाय सुविधांच्या माध्यमातून नागरीकांच्या सुरक्षेची काळजी घेणार\nभटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी विशेष उपाययोजना राबवणार\nगुंठेवारी क्षेत्राचे नियमितीकरणासोबतच आवश्यक त्या उपाययोजना राबविणार\nचोवीस तास शुद्ध व नियमित पाणीपुरवठा\nशेरीनाला प्रकल्प मार्गी लावून कृष्णा नदी व नदी पात्र स्वच्छ व सुशोभित करण्यासाठी कटीबद्ध\nझोपडपट्टी पुनर्वसन, मनपाच्या आरक्षित भुखंडांचा विकास\nमोफत वा माफक दरातील आरोग्यसेवा\nगेल्या चार वर्षांत भाजपची कामगिरी\nमहापालिका क्षेत्रात मा. चंद्रकांत पाटील यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून १०० कोटींपेक्षा अधिकचा निधी रस्ते बांधणीसाठी खर्च\nआ. सुरेशभाऊ खाडे, आ. सुधीरदादा गाडगीळ यांच्या पाठपुराव्यामुळे महापालिका क्षेत्रात रस्तेबांधणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून ५५ कोटींचा निधी\nमाई घाटाचे बांधकाम पूर्ण करून प्रकाशव्यवस्था आणि नौकायनाची सुविधा\nपेठनाका ते सांगली -मिरज या तब्बल १४०० कोटींच्या राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी\nआ. सुरेशभाऊ खाडेंच्या पाठपुराव्यामुळे मिरज ते सुभाषनगर महापालिका हद्दीपर्यंतच्या रस्त्यासाठी ५ कोटी ५५ लाख, तसेच शास्त्री चौक (मिरज) ते तानंगफाटा रस्त्यासाठी १०० कोटींच्या कामांना मंजूरी\nहरीपूर -कोथळी पुलासाठी आ. गाडगीळ यांच्या प्रयत्नामुळे मंजुरी\nआ. गाडगीळ यांच्या प्रयत्नांमुळे एलबीटीतून व्यापाऱ्यांना दिलासा\nदलित वस्ती सुधारणेसाठी महापालिका क्षेत्रात १० कोटी, तर पंतप्रधान आवास योजनेंतर्गत १२ कोटींचा घरकुल प्रकल्प पुर्णत्वाच्या मार्गावर\nसांगली – मिरज रस्त्याचे सहापदरीकरण, विश्रामबाग दत्तनगर येथे ८० फुटी रस्त्याचे काम पूर्ण\nसांगली -मिरजेमधील इदगाह मैदान सुशोभिकरणासाठी आ.खाडे आणि आ. गाडगीळ यांच्याद्वारे निधी\nमुस्लीम बिरादरी संस्थेच्या (सांगली) सभागृहासाठी आ. गाडगीळ यांच्याद्वारे २० लाख मंजूर, प्रकल्प पुर्णत्वाच्या मार्गावर\nआ. गाडगीळ यांच्या प्रयत्नातून मुस्लीम एज्युकेशन सोसायटीला उर्दू महाविद्यालयाची मंजुरी\nआ. गाडगीळ यांच्या पाठपुराव्यामुळे सांगली शहराच्या पाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी ३६ कोटींची मंजुरी\nआ. खाडेंच्या पाठपुराव्यामुळे मिरज शहरासाठी स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी १०३ कोटींची अमृत योजना मंजूर\nकुपवाड शहरासाठी सांडपाणी प्रकल्प योजना मुख्यमंत्र्यांच्या विचाराधीन\nवसंतदादा सिव्हिल हॉस्पिटल दुरूस्तीसाठी, अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन आणि ओपीडीच्या नव्या\nइमारतीसाठी ३० कोटी मंजुर, काम पुर्णत्वाकडे\nखा. संजयकाका पाटील आणि आ. गाडगीळ यांच्या प्रयत्नातून कुपवाड आणि औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या वारणाली रेल्वेफाटकावर उड्डाणपुलासाठी २५ कोटी खर्च, प्रकल्प पुर्णत्वाच्या मार्गावर\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमराठा समाजाचा असंतोषाला मुख्यमंत्रीच जबाबदार, शरद पवार यांनी फडणवीसांना फटकारले\nमराठा समाजाचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास राहिलेला नाही- बच्चू कडू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://kelkaramol.blogspot.com/", "date_download": "2019-03-22T10:28:46Z", "digest": "sha1:FACH6OAA6XW7K5S6AZBHGZA4VN2TQUCS", "length": 19129, "nlines": 346, "source_domain": "kelkaramol.blogspot.com", "title": "देवा तुझ्या द्वारी आलो", "raw_content": "\nश्री स्वामी समर्थ १०८ नामावली\n* ब्रह्मसंस्कृती संस्था व आम्ही मैत्रीणी *\n* च्या संयुक्त विद्युत् *\n* फल्गुन शुक्ल एकादशी शके 1 9 40 *\n* दिनांक 17 मार्च 201 9 *\nएकदशी चे औचित्य साधुन दुपारी 3 ते 5.30 (मधे 10 मी विश्रांती) या वेळेत संपूर्ण * श्रीमद्भगवद्गीता * पठणाचा कार्यक्रम योजली आहे.\nगीता पठना नंतर * विष्णु सहस्त्रनाम * पठण\n* राष्ट्र सेवा समिती ठाणे येथे भगिनी संपूर्ण गीता लयबद्ध सादर *\nआपण सगळ्यांना त्यांच्या बरोबर सांगू शकतो. पठना नंतर 5.45 वाजता * सौ धनश्री लेले * यांचे * गीतेतील विश्वूप दर्शन * या विषयावर भाषण.\nसदर कार्यक्रम सर्व वयोगटातील महिला - पुरुषांसाठी खुला आणि विनामूल्य आहे.\n* आपण गीता पठणासाठी येत असाल तर कृपया 14 मार्च 201 9 पर्यंत नाव नोंदणी करा *\n* स्थळ - श्री अंबिका योग कुटीर वनौषधी प्रकल्प सेक्टर 9 एन सिबिडी बेलापूर नवी मुंबई *\n* वेळ - गीता व विष्णु सहस्त्रनाम पठण 3 ते 5.30 *\n* 5.45 सौ धनश्री लेले यांचे प्रवचन *\nसंपर्क - मेघा गोखले 9 86 9 7 9 757\nमंगल कुलकर्णी 99 6 9 525223\nसुचेता चलगेरी. 9 833354265\nलेखक : आचार्य डाँ मधुसुदन घाणेकर\nसंकीर्ण: काही प्राथमिक माहिती\nकेवळ ७० पृष्ठे असलेले हे पुस्तक अत्यंत सुटसुटीत. सर्व ग्रहांमधील काही प्रमुख योग कुंडली दाखवून दिले आहेत. त्याचे परिणाम त्या त्या कुंडली खाली लिहिले आहेत. युती योगाची उदाहरणे जास्त आढळतात. अर्थात कुंडलीवरून नुसते चित्र दाखवले आहे. तारीख,वेळ,ठिकाण,ग्रहांचे अंश ही माहिती नसल्याने अभ्यासास मर्यादा येतात.\nप्रस्तावनेत लेखक म्हणतात 'ग्रहयोगांचा अभ्यास म्हणजे अप्रत्यक्षरित्या, डोळ्यांसमोर येणाऱ्या कुंडलीचा दर्जा कसा अजमावयाचा याविषयीची एक खुली चालनाच मिळते.\nमुळात प्रत्येक लग्नाला शुभ-अशुभ ग्रह तसेच प्रत्येक ग्रहाचे शत्रुमित्र ग्रह ह्या गोष्टी समजल्या की त्या आधारे ग्रहयोगांचा विचार कसा करायचा या संदर्भातील दिशाही निश्चित होऊ शकते.\nया पुस्तकाचे मूल्य केवळ ३० इतके नाममात्र आहे. जोतिष अभ्यासकांसाठी नक्कीच संग्रहित ठेवावे असे हे पुस्तक\nसंग्रहित - जोतिष खजिना\nजोतिष शास्त्रावर असंख्य पुस्तके अनेकांकडे असतील . काही पुस्तके एका विशिष्ठ विषयावर असतात. ती पुस्तके आपण त्या विषया बद्दलचा अभ्यास म्हणून तर वाचतोच पण होतं काय की पुस्तक हातात पडले की आपण सरळ विषयाशी निगडीत माहिती वाचायला सुरु करतो. ब-याचदा या पुस्तकात लेखकाचे जे मनोगत / पुस्तकाचा उद्देश दिलेला असतो, लेखाने पुस्तक ज्यांना समर्प��त केलेले असते किंवा इतर मान्यवरांनी त्या पुस्तकावर जे लिहिलेले असते त्यातूनही एखादा जोतिष शास्त्रावरचा एखादा सिध्दांत / एका वेगळ्या द्रुष्टीकोनातून जोतिष शास्त्राची माहिती, या शास्त्रावर विश्वास बसेल अशी उपयुक्त माहिती नकळत कळून जाते . हीच गोष्ट अनेक जोतिष मासिकात असणा-या ' संपादकीय' सदरातूनही मिळत जाते.\nतर अशा चुकून दुर्लक्षीत झालेल्या गोष्टी , त्या पुस्तकात/ मासिकात/ दिवाळी अंकात समाविष्ट असलेली काही विशेष उल्लेखनीय वाटणारी माहिती संग्रहित करून ती देण्याचा प्रयत्न करेन म्हणतो. ही माहिती देताना पुस्तकाचे चित्र, लेखक याचीही माहिती देण्यात येईल.\nया क्रमश लेखनमालिकेसाठी एखादं छान शिर्षक कुणाला सुचले तर अवश्य सांगा 🤗\nपत्रिका हवी असल्यास इथे माहिती द्या\nसंकल्पना/ मांडणी - अमोल केळकर\nसंग्रहित - जोतिष खजिना\nकृतार्थ जीवन स्वामी स्वरुपानंद\nकेळकर कुलस्वामिनी श्री बांदेजाई आरती\nगुरु पुष्यामृत योग - प्रज्ञावर्धन स्तोत्र\nचंद्र दर्शन - धन लाभाचा एक उपाय\nदिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा\nदेवा तुझ्या द्वारी आलो\nनवनाथ भावसार भाग - २\nप्रभादेवी सिध्दीविनायकाचे ऑन लाईन दर्शन\nप्रार्थना - श्रीराम जय राम जय जय राम\nलवकर विवाह होण्यासाठी प्रभावी स्तोत्र\nशनी शिंगणापूर - दर्शन\nश्री गणपतीची २१ स्तोत्रे\nश्री स्वामी समर्थ लिलामृत\nश्री गणेश १०८ नामावली\nश्री दत्ताची २१ स्तोत्रे\nश्री दत्तात्रय द्वादशनाम स्तोत्र\nश्री नवग्रह स्‍तोत्र - मराठी अर्थ\nश्री नवनाथ भावसार अध्याय - २८\nश्री स्वामी समर्थ कृपातीर्थ तारक मंत्र\nश्री हनुमान वडवानल स्तोत्र\nस्वामी समर्थ नामावली आणि तारक मंत्र\nदशरथ कृत शनी स्तोत्र\nशनी शिंगणापूर - दर्शन\nश्री नवनाथ भक्तिसार ५ वा अध्याय\nश्री सरस्वती - द्वादश - नामावली\nश्री स्वामी समर्थ १०८ नामावली\nश्री स्वामी समर्थ कृपातीर्थ तारक मंत्र\nश्री हनुमान वडवानल स्तोत्र\nश्री हनुमानाची १०८ नावे\nश्रीमदभगवद् गीता ( अध्याय १२ वा )\nमाझ्याशी संपर्क साधण्यासाठी इथे माहिती भरा\nआमची याठिकाणी नोंदणी आहे\nजास्त वाचले गेलेले धागे\nश्री महाकाली मोहिनी कवच\nश्री स्वामी समर्थ १०८ नामावली - अनुभव\nश्री नवनाथ भक्तिसार ५ वा अध्याय\nश्री गजानन महाराजांची आरती\nगुरुप्रतिपदा (श्री नृसिंह सरस्वती महाराज श्री शैलगमन)\nसंग्रहित - जोतिष खज��ना\nस्थिर चित्त स्तोत्र :-\nअडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी तोडगा\nआपले अभिप्राय , सुचना आपण a.kelkar9@gmail.com वर कळवू शकता. आपण इथे आलात त्याबद्दल आपला आभारी आहे. Picture Window theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=137&bkid=787", "date_download": "2019-03-22T10:07:54Z", "digest": "sha1:QBBWPJUCQ3NKF75D3RIYMVYA6E4GDSGB", "length": 1717, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : माणसं आणि माणसं\nName of Author : जयंत बेन्द्रे\nमाणूस या जातीचा अंदाज स्वतः माणसालाही येत नाही. माणूस आयुष्यभर काय वागेल किंवा कोणत्या क्षणी काय वागेल हे कुणालाही कळत नाही. स्वतः त्या माणसालाही नाही. माणूस ही माणसालाच गूढ असलेली जात आहे. या जातीची काही गुढं उकलून दाखवण्याचा प्रयत्न या कथांमध्ये झालेला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=09AA161109&img=post911201634142.jpg", "date_download": "2019-03-22T10:21:54Z", "digest": "sha1:TM7QSHWSRARFU4R43G26YMHI3A26IYVN", "length": 8877, "nlines": 227, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nथालीपीठ मराठी कथात्म साहित्यात लघुकथेचा हलकल्लोळ चालू असताना मराठी समूहाच्या अस्सल कथनपरंपरेचे सजग भान जागते ठेवून ज्या मोजक्या लेखकांनी कथा लिहिल्या त्यामध्ये भाऊ पाध्ये यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. खुली आशयसूत्रे आणि मोकळे शेवट हे त्यांच्या कथेचे उल्लेखनीय वैशिष्ट्य. पात्रांचे साचेबंद ठोकळे निर्माण न करता भोवतालच्या माणसांना कथेच्या कल्पितव्यूहात प्रवेश देऊन मुक्त वावराचा पैस पाध्ये यांची कथा उपलब्ध करून देते. त्यामुळेच आबा टुकरूळ, माई टुकरूळ, ‘चलो ना’वाली, अनसूयाबाई यांसारख्या अविस्मरणीय व्यक्तिरेखा पाध्ये यांच्या या कथासंग्रहात भेटतात. स्त्राr-पुरुष संबंधाचा निर्मळ, निर्मम शोध पाध्ये यांची कथा घेते. त्यांच्या थालीपीठ या संग्रहातील फाइव्ह गार्डन, कुटुंब, ‘चलो ना’ वाली या मराठीतील सर्वश्रेष्ठ कथांच्या पंगतीत बसणाऱया कथा आहेत. ‘चलो ना’ वाली ही तर मराठीतील अविस्मरणीय कथा आहे. सरळ, साधी, थेट व्यवहारभाषा त्यांच्या कथांचे वैभव वाढवते. पाध्ये यांच्या या संग्रहातील कथा वाचकांना प्रगल्भ व समृद्ध करणाऱया कथा आहेत. मराठी कथेच्या प्रवाहातील थालीपीठ हा भाऊ पाध्ये यांचा कथासंग्रह ऐतिहासिक दृष्ट्या मौलिक ठरणारा आहे. - राजन गवस\nविवादे विषादे प्रमादे प्रवासे\nव्रत आणि इतर कथा\nआंबेडकरी चळवळ आणि सोशालिस्ट, कम्युनिस्ट\nमुखवटे आणि इतर कथा\nमराठी भाषिक आणि वाङ्मयीन संस्कृती\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/aamir-khan-to-visit-kolhapurs-kusti-aakhada/", "date_download": "2019-03-22T10:40:20Z", "digest": "sha1:LC2MBOM6H7BPGZAK6FJQHOSMIPZAVA7G", "length": 5720, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आमीर कोल्हापूरच्या आखाड्यात उतरणार", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nआमीर कोल्हापूरच्या आखाड्यात उतरणार\nमुंबई: मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असलेल्या अभिनेता आमीर खान सद्या ‘दंगल’मुळे चांगलाच चर्चेत आहे. ‘दंगल’च्या निमित्तानेच आमिर आता कोल्हापूरच्या कुस्तीच्या आखाड्यात उतरणार आहे. कोल्हापूरच्या तालमीतील पैलवानांनी आमीरला आखाड्यात येण्याचं निमंत्रण दिलं आहे. मोतीबाग तालमीचे वस्ताद आणि ‘रुस्तुम-ए-हिंद’ दादू चौगुले यांनी आमिरला निमंत्रण दिलं असून ते आमीरने स्वीकारलं आहे. आमीर खान येत्या 19 डिसेंबरला कोल्हापूरला जाणार आहे.\nदंगल सिनेमात कोल्हापूरचे नामांकित मल्ल आणि ‘रुस्तुम-ए-हिंद’ दादू चौगले यांची भूमिका आहे. रिअल लाईफमध्ये पैलवान असलेले दादू चौगुलेंनी दंगलमध्येही खऱ्याखुऱ्या पैलवानाची भूमिका साकारली आहे.\nमोतीबाग तालमीत केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातील मल्ल कुस्तीच्या प्रशिक्षणासाठी येतात. मोतीबाग तालीम देशभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे आमीर खाननेही या आखाड्याला भेट देण्याची विनंती दादू चौगुले यांनी केली. आमीर खानने ��ारंपारिक कुस्ती पाहावी, अशी त्यांची इच्छा आहे.\nकोल्हापुरात अजूनही मातीतील कुस्ती खेळली जाते. मातीत दूध, तूप, हळद मिसळून ही माती रोगप्रतिकारक बनवली जाते.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\n‘सिक्रेट सुपरस्टार’चा टिझर रिलीज\nपी.व्ही सिंधूची जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत धडक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/two-leopards-were-found-dead-in-ratnagiri-district/", "date_download": "2019-03-22T10:34:59Z", "digest": "sha1:Y7DZP6DX6OGDCTLANV6F2AUFMUMAZLFE", "length": 8643, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "रत्नागिरी जिल्ह्यात २ बिबटे मृतावस्थेत सापडले", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nरत्नागिरी जिल्ह्यात २ बिबटे मृतावस्थेत सापडले\nरत्नागिरी : राजापूर तालुक्यातील कळसवली गावातील सतीचा नाळ येथे रस्त्याच्या कडेला सहा वर्षांचा नर बिबट्या मृतावस्थेत आढळला. त्याची माहिती राजापूर वन विभागाला मिळता परिक्षेत्र वन अधिकारी बी. आर. पाटील, राजापूरच्या वनपाल राजश्री कीर, विजय म्हादये, कृष्णा म्हादये आणि अन्य सहकारी घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याची पाहणी केली असता त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याचे निदर्शनास आले. त्याच्या नाकातोंडातून रक्तस्रावही सुरू होता, अशी माहिती वन विभागाने दिली.\nमृत बिबट्या नर जातीचा असून तो सुमारे सहा वर्षांचा होता. त्याची लांबी २१२ सेंटीमीटर, तर उंची ७२ सेंटीमीटर आहे. नाकातोंडातून रक्तस्राव होत असलेल्या बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला, याची माहिती मिळाली नाही. अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसून त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वन विभागाकडून वर्तविण्यात येत आहे.\nदुसरा बिबट्या संगमेश्वर तालुक्यातील देवरूखजवळच्या मारळ येथे सापडला. मारळच्या डांगेवाडीतील ग्रामस्थ पांडुरंग सूर्या परसराम यांना आज सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान घराशेजारीच बिबट्या ओरडत असल्याचे दिसले. त्यांनी पाहणी केली असता एक बिबट्या जखमी अवस्थेत विव्हळत पडला असल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ याची खबर पोलिस पाटील देवदास सावंत यांना दिली. त्यांनी खातरजमा करून वन विभागाला कळविले.\nवनपाल विलास मुळ्ये यांच्यासह वनरक्षक दिलीप आरेकर, सागर गोसावी घटनास्थळी पोहोचले. काही वेळातच बिबट्याने मान टाकली आणि तो गतप्राण झाला. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता त्याच्या पायाला मोठी जखम झाल्याचे दिसून आले. ही जखम जुनी असल्याने त्यातून विषबाधा होऊन बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वर्तवण्यात आला. डॉक्टर नागले यांनी त्याचे विच्छेदन केले. तेव्हा पायाला गॅंगरीन झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.\nसापडलेला बिबट्या नर असून पूर्ण वाढ झालेला १० ते १२ वर्षांचा होता, असे सांगण्यात आले. संगमेश्वर तालुक्यात गेल्या ३ महिन्यांत बिबट्या सापडण्याची ही चौथी घटना आहे. जून महिन्यात आंबा घाटात बिबट्या सापडला त्याला सुरक्षित स्थळी सोडण्यात आले. गेल्या महिन्यात साखरप्यातील गुरववाडीत फासकीत अडकलेल्या बिबट्याला जीवदान देण्यात आले. याच महिन्यात निवे खुर्द येथे २३ ऑगस्ट रोजी शेणकीत बिबट्या मृतावस्थेत सापडला होता. आज मारळमध्ये जिवंत अवस्थेत दिसलेला बिबट्या जागेवरच मरण पावला.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nसिंधुदुर्ग संग्रहालयासाठी चाळीस लाखाची मदत करण्याचे आवाहन\nशेतकरी हिताला बाधा आणण्याचा शेतकरी संघटनेचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=43AA161109&img=post91120166812.jpg", "date_download": "2019-03-22T09:58:06Z", "digest": "sha1:SYWK4DAYS7DTZDNDJOOWSYJRXIGL7A55", "length": 7288, "nlines": 227, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nहरवले ते गवसले मानवी नातेसंबंधातील गुंतागुंत हा जागतिक पातळीवरील अनेक लेखकांच्या कुतुहलाचा विषय राहिला आहे. कितीतरी विलक्षण प्रतिभेच्या लेखकांनी या गुंतागुंतीची उकल करण्याचा प्रयत्न आपापल्या लेखणीतून, आपापल्या परीनं केला आहे. प्रस्तुत पुस्तकात या लेखकांच्या अशा कथांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकात ज्यांच्या कथांचा व कथेमागील कथेचा समावेश आहे; ते लेखक वेगवेगळ्या देशांतील आहेत. त्यांचा या पुस्तकातील वावर स्थलकालातीत आहे.\nविवादे विषादे प्रमादे प्रवासे\nव्रत आणि इतर कथा\nआंबेडकरी चळवळ आणि सोशालिस्ट, कम्युनिस्ट\nमुखवटे आणि इतर कथा\nमराठी भाषिक आणि वाङ्मयीन संस्कृती\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A5%AF", "date_download": "2019-03-22T10:31:02Z", "digest": "sha1:52VKQOJPI5PNESRMJXZHMYJQMSWXXZBZ", "length": 14181, "nlines": 694, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फेब्रुवारी ९ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< फेब्रुवारी २०१९ >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\nफेब्रुवारी ९ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४० वा किंवा लीप वर्षात ४० वा दिवस असतो.\n१६२१ - ग्रेगोरी पंधरावा पोपपदी.\n१८२२ - हैतीने डॉमिनिकन प्रजासत्ताकवर हल्ला केला.\n१९०० - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धा प्रथम सुरू.\n१९३३ - साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.\n१९६९ - बोईंग ७४७ विमानाचे सर्वप्रथम उड्डाण.\n१९७१ - कॅलिफोर्नियात रिश्टर मापनपद्धतिनुसार ६.४ तीव्रतेचा भूकंप.\n१९७३ - बिजु पटनायक ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी.\n१९८६ - हॅलेचा धूमकेतु सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला.\n२००१ - यु.एस.एस. ग्रीनव्हिल ही अमेरिकेची पाणबुडी जपानच्या एहिमे-मारु या जहाजाला आदळली. १७ ठार.\n१४०४ - कॉन्स्टन्टाईन अकरावा, शेवटचा बायझेंटाईन सम्राट.\n१५३३ - शिमाझु योशिहिसा, जपानी सामुराई.\n१८३० - अब्दुल अझीझ, ओस्मानी सम्राट.\n१८५५ - जॉन शुटर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१८५९ - मॉरिस रीड, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१८७४ - कवी गोविंद, स्वातंत्र्यशाहीर.\n१८७८ - लिओनार्ड मून, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n��८८२ - टॉम कॅम्पबेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९२२ - जिम लेकर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू: १९८६).\n१९२८ - कृष्णा मेणसे, सीमा लढ्यातील अग्रणी नेते.\n१९२९ - लेनोक्स बटलर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.\n१९६३ - माइक रिंडेल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९७० - ग्लेन मॅकग्रा, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\n१६३४ - मुराद चौथा, ऑट्टोमन सम्राट.\n१९६६ - दामूअण्णा जोशी, बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक\n१९७९ - राजा परांजपे, चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते.\n१९८१ - न्यायमूर्ती एम.सी. छगला, नामवंत कायदेपंडित\n१९८४ - युरी आन्द्रोपोव्ह, सोवियेत राष्ट्राध्यक्ष.\n१९९६ - सी.चिट्टीबाबू चलापल्ली, ख्यातनाम विचित्रवीणावादक.\n११९९ - मिनामोटो नो योरिमोटो, जपानी शोगन.\n२००० - शोभना समर्थ, अभिनेत्री.\n२००१ - दिलबागसिंग, माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल.\n२००६ - नादिरा, अभिनेत्री. (जन्म: १९३२)\nबीबीसी न्यूजवर फेब्रुवारी ९ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nफेब्रुवारी ७ - फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ९ - फेब्रुवारी १० - फेब्रुवारी ११ - (फेब्रुवारी महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: मार्च २१, इ.स. २०१९\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ डिसेंबर २०१६ रोजी २०:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%20%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A0", "date_download": "2019-03-22T10:53:32Z", "digest": "sha1:C3DAA5W3J6A6OJ54RVA4OWD5TDIKI5DM", "length": 16053, "nlines": 171, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nबदतमीज़ दिल, माने ना, माने ना\nखरं म्हणजे भारतीय कुटुंबसंस्था जगेल की मरेल याची चिंता करण्यापेक्षा पुढची पिढी ही कितपत निरोगी राहील याच प्रश्नावर विचार करण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. नव्हे तेवढंच आपल्य�� हातात आहे. वर्चस्ववादी पितृसत्ताक कुटुंबव्यवस्था नष्ट व्हायला तर हवीच, पण यातून मुक्त झालेली किंवा मुक्त होऊ पाहणारी नवी पिढी एका वेगळ्याच भयावह दुष्टचक्रात अडकू लागलीय. ते जास्त चिंताजनक आहे. .......\nडॉ. कुंदा प्रमिला निळकंठ\nजब मिलते है यार, और बॅगपायपर (\nव्यसनाधीन मुलांना जबाबदारीची जाणीव कधीतरी होतेच, नाही असं नाही, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. ऐन उमेदीच्या काळात रक्तात भिनलेल्या त्या विषारी द्रावाने मेंदूसहित साऱ्या शरीराचा कब्जा घेतलेला असतो. उमेदीच्या वर्षात सर्जनशीलतेची ऊर्जा एकीकडे बहरत असतानाच मेंदू आणि हातपाय पुकारा करू लागतात ‘दिल मांगे मोअर’ ते मिळाल्यावर निश्चयाने ठरवलेले साऱ्या कमिटमेंटस, सारं काम कसे आपोआप झूम आउट होत जातं. .......\nडॉ. कुंदा प्रमिला निळकंठ\nबहुत मर्दाना चीज है ये, मेरी बुलेट\n३२ टक्के भारतीय पुरुष हे सनातनी विचारांचे व कर्मठ पुरुषसत्ताक कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करणारे आहेत. ४५ टक्के पुरुष हे सर्वसाधारण विचारांचे खूप कर्मठ नाहीत आणि खूप पुढारलेले पण नाहीत, अशा प्रकारचे आहेत. तर २३ टक्के पुरुष हे जास्तीत जास्त समतावादी विचारांचा पुरस्कार करणारे आहेत. थोडक्यात, जवळपास ७५ टक्के पुरुषांच्या मनात स्त्री-सन्मानाची वृत्ती जागवणं गरजेचं आहे........\nडॉ. कुंदा प्रमिला निळकंठ\nवळूच्या शिंगावर लटकलेले राष्ट्रीयत्व\nआजही ज्या देशात ऑनर किलिंगचे प्रमाण फार मोठे आहे, गर्भलिंग निवड आणि स्त्रीभ्रूणहत्या होत आहेत, ज्या देशात स्त्रियांच्या दडपणुकीचे अनेक मार्ग अवलंबले जातात, अशा देशात पशु आणि स्त्रियांचा सन्मान कसा होईल उलट अशा प्रकारची सांस्कृतिक प्रतीके नेहमीच दडपणुकीची हत्यारे बनतात. चांगली मूल्ये दडवून माणसाला आंधळे बनवणाऱ्या मूल्यांचा गौरव करणाऱ्या संस्कृतिरक्षकांची खेळी आपण कधी बरे ओळखणार उलट अशा प्रकारची सांस्कृतिक प्रतीके नेहमीच दडपणुकीची हत्यारे बनतात. चांगली मूल्ये दडवून माणसाला आंधळे बनवणाऱ्या मूल्यांचा गौरव करणाऱ्या संस्कृतिरक्षकांची खेळी आपण कधी बरे ओळखणार\nडॉ. कुंदा प्रमिला निळकंठ\nरोल रिव्हर्सल सारख्या उथळ संकल्पना या केवळ प्रतीकात्मक (सिम्बॉलिक) आहेत. त्याने दोन हजार वर्षांपासून खोलवर रुजलेली मानसिकता बदलत नसते, तर त्या बद्दल फक्त स्वीकारार्हता वाढते, सहिष्णुता वाढते इतकंच. म्हणजे कोणी स्त्रियांवर उपकार करत नाही. माणूस म्हणून स्त्री म्हणून जगण्याचे जे नैसर्गिक मूलभूत अधिकार आहेत ते तिला मिळायलाच हवेत. आणि ही प्रतीकात्मक कृती आणखी किती दिवस करत राहणार आपण\nडॉ. कुंदा प्रमिला निळकंठ\nपोर्नोग्राफी : प्रकृती, विकृती आणि संस्कृती\n“जैविक लैंगिक प्रेरणा असणे ही झाली ‘प्रकृती’, तिला अनिर्बंधपणे वाहू देणे वा विचारशून्यपणे तिचे दमन करणे ही झाली ‘विकृती’ व साकल्याने विचार करून वैयक्तिक सामाजिक उपयुक्ततेच्या दृष्टीने तिचे ‘नियमन’ करणे ही झाली ‘संस्कृती’. समाज म्हणून जगायचे असेल तर मानवी जैविक प्रेरणांचे ‘नियमन’ करणे अपरिहार्य आहे, यातूनच आपण संस्कृती निर्माण करतो...”.......\nडॉ. कुंदा प्रमिला निळकंठ\nलैंगिकतेचे राजकारण (भाग १- पूर्वार्ध)\nप्रत्येक स्वायत्त होऊ पाहणाऱ्या स्त्रीला आपल्या कह्यात कसे ठेवता येईल हाच एकमेव विचार सनातनी बुरसटलेल्या विचारांच्या पुरुषांनी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. एकीकडे अवकाशात संशोधन करणाऱ्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांचे कौतुक करायचे, बंदिस्त घरांचे उंबरठे ओलांडणाऱ्या स्त्रियांना शक्तीरूप द्यायचे आणि तेवढेच त्या स्त्रियांना लक्ष्मणरेषेच्या आत ओढण्यासाठी मुलांना जन्म देणारे यंत्र बनवायचे........\nडॉ. कुंदा प्रमिला निळकंठ\nलैंगिकतेचे राजकारण (भाग १ - उत्तरार्ध)\nप्रत्येक स्वायत्त होऊ पाहणाऱ्या स्त्रीला आपल्या कह्यात कसे ठेवता येईल हाच एकमेव विचार सनातनी बुरसटलेल्या विचारांच्या पुरुषांनी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. एकीकडे अवकाशात संशोधन करणाऱ्या कल्पना चावला, सुनीता विल्यम्स यांचे कौतुक करायचे, बंदिस्त घरांचे उंबरठे ओलांडणाऱ्या स्त्रियांना शक्तीरूप द्यायचे आणि तेवढेच त्या स्त्रियांना लक्ष्मणरेषेच्या आत ओढण्यासाठी मुलांना जन्म देणारे यंत्र बनवायचे........\nडॉ. कुंदा प्रमिला निळकंठ\n‘सुपर मॉम’ नावाचं भूत\n‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते’, असं कुण्या एका धूर्त पुरुषानं म्हणून ठेवलं आहे. खरं तर हे आणि ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी’ हे, ही दोन्ही विधानं पितृसत्ताक कुटुंबपद्धतीतील धूर्त व्यवस्थापनाची क्लुप्ती आहे. या गैरसमजुतीमुळे स्त्रीचं ‘माणूसपण’ आणि त्या ‘माणूसपणाचा’ विकास न होता तिला एक प्रजोत्पादन करणारा ���्राणी या पातळीवर आणून ठेवलं गेलं आहे. .......\nडॉ. कुंदा प्रमिला निळकंठ\nबांगड्यांच्या खणखणाटानं हादरलेल्या पुरुषांनी स्वतःच स्वतःशी, स्वतःच्या अहंकाराशी लढणं गरजेचं आहे. त्यांना स्वतःच्याच बिभत्स लैंगिक सत्तासंबंधांचं आकलन होणं गरजेचं आहे. स्त्री-पुरुषांमध्ये मोकळेपणाने चर्चा व्हायला हवी. स्त्रीवादी विचार हा पुरुषांनाही मुक्त, निकोप आणि अंतिमतः माणूस व्हायला शिकवणारा विचार आहे, हे लक्षात घ्यायला हवं........\nडॉ. कुंदा प्रमिला निळकंठ\nमर्दानगीच्या संकल्पनांचे घातक सापळे\nमर्दानगीच्या संकल्पनांचे बळी पुरुषच आहेत असे नव्हे तर स्त्रियांच्या मनावरदेखील पुरुषत्वाचे असेच अनेक साचे बिंबवले गेले आहेत. माणूसपणाच्या वाटेवरचे प्रवासी बनायचे असेल तर या विखारी ‘मर्दानी सापळ्यातून’ बाहेर पडायला हवं...............\nडॉ. कुंदा प्रमिला निळकंठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/node/236", "date_download": "2019-03-22T11:17:43Z", "digest": "sha1:TR4NFBF426YPETGGD4ABBZDNUAQUVKPQ", "length": 22843, "nlines": 317, "source_domain": "baliraja.com", "title": " हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / हाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nहाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट\nगंगाधर मुटे यांनी शुक्र, 05/08/2011 - 08:09 ह्यावेळी प्रकाशित केले.\nहाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका\nपौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट\nहाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट\nशेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा ऊठ\nहाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट\nसत्ता आणि दलालांची, कर ताटातूट\nहाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट\nअभयाने शोध घे, कोणी केली लूट\nहाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट\n- गंगाधर मुटे \"अभय\"\nदिनांक १७ ��ानेवारी २०१५ ला बुलडाणा येथील १३ व्या अ.भा.विद्रोही साहित्य संमेलनातील कवीसंमेलनात\nही कविता सादर केली. उपस्थित रसिकांकडून या कवितेला उदंड प्रतिसाद मिळाला. आणि त्यांनी ही कविता अक्षरश: डोक्यावर घेतली. रसिकांना मनपूर्वक धन्यवाद.\nकविता ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.\nश्री प्रमोद देव, मुंबई यांनी या गीताला जोशपूर्ण चाल लावली आहे. अवश्य ऐका.\nशुक्र, 05/08/2011 - 23:20. वाजता प्रकाशित केले.\nमिसळपाववरील parag p divekar यांचा प्रतिसाद\nएकदम ए के ४७ काढल्यासारखी वाटतीये.समरगीत /युद्धगीत काय म्हणाल ते म्हणा...पण अतिशय प्रभावी आहे.\nशब्दाशब्दातून भावना प्रकट झालीये.\nशेवटच्या कडव्यात तर या मागची आख्खी भावना/वेदना टाहो फोडून बाहेर आलेली आहे.\nवाहव्वा अतिशय मर्मग्राही व परीणामकारक काव्य.\nशुक्र, 05/08/2011 - 23:23. वाजता प्रकाशित केले.\nमिसळपाववरील नगरीनिरंजन यांचा प्रतिसाद\n एकेक कडवं ठासून भरलेल्या दारूच्या स्फोटात उडालेल्या तप्त तोफगोळ्यासारखं आहे.\nशुक्र, 05/08/2011 - 23:24. वाजता प्रकाशित केले.\nफेसबुकवरील फेस बुके यांचा प्रतिसाद\nआपली ही वीर रसातील कविता अत्यंत घणाघाती की काय म्हणतात,तशी वाटली.मनापासून अभिनंदन.\nपौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट \nआता हे काही मनाला पटले नाही.पौरुष हे असतेच.त्याचे 'घुट' कशाला लावावे लागतातहे समजले नाही.मला तर आधी व्हिस्कीचे घुट आहेत की काय असे दिसले.आता माझी दृष्टी थोडी अधू आहे,त्याला माझा नाईलाज आहे.आपली कविता सध्याच्या ज्वलंत परिस्थितीत अत्यंत प्रेरणादायी ठरावी.मला ओघातच लहानपणी वाचलेली कविता आठवली.शिरवाडकरांची-\n\"मोरासारखा छाती काढून उभा रहा.\nतिच्या नजरेत नजर घालून पहा.\nसांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा...\nप्रेम कर भिल्लासारखं,बाणावरती खोचलेलं,\nमातीमध्ये उगवूनसुध्दा मेघापर्यंत पोचलेलं\nआता यात ओळी थोड्या इकडे तिकडे झाल्या असतील.तर एवढे क्षम्य असणारच.आता ही कविता मला का आठवली हा एक महान दुर्बोध प्रश्नच आहे.कदाचित या प्रतिक्रियेइतकाच.तर ते अर्थातच असो. एक चांगली कविता\nआपल्या वाड:मय शेतीत कवितांचे असेच मनमुराद पिक येवो ही शुभेच्छा.धन्यवाद.\nकवितेतिल 'अन' शब्दाने फार परीणाम साधलाय.\nशनी, 06/08/2011 - 12:35. वाजता प्रकाशित केले.\nमिसळपाववरील सौंदर्य यांचा प्रतिसाद\nतुमच्या कवितेतिल 'अन' शब्दाने फार परीणाम साधलाय, जस एखाद्याने घोषणा द्यावी अन अनुयायांनि त्याला साथ द्यावि तसे वाटते.\nतुम्ही 'अन' पर्यंत कविता म्हणावी आणि आम्ही तुमच्या 'अन' नंतर अन्यायाच्या माथी बुटाचा तडाखा द्यावा असे काहीसे वाटले.\nखूप दिवसांनी अशी विरश्रीपुर्ण कविता वाचायला मिळाली.\nअजुन वीररस संपला नाही.\nशनी, 06/08/2011 - 12:37. वाजता प्रकाशित केले.\nमिसळपाववरील अभिजीत राजवाडे यांचा प्रतिसाद\nहल्ली वीररसातील कवितांचा अभाव दिसुन येतो. हि कविता वाचुन मनाला खात्री होते कि अजुन वीररस संपला नाही.\nकविता प्रकाशित केल्याबद्द्ल खुप खुप आभार.\nसोम, 08/08/2011 - 18:34. वाजता प्रकाशित केले.\nनागपुरी तडका बाकी जोरदरा झालाय.\nगुरू, 11/08/2011 - 10:47. वाजता प्रकाशित केले.\nलई भारी..तुफानी, मर्मावर घाव घालणारी कविता \nया ओळीं वाचुन या पोशींद्याची लेकरं आता नक्कीच आणखीन पेटुन उठतील यात शंका नाही.\nगुरू, 11/08/2011 - 10:53. वाजता प्रकाशित केले.\nमायबोलीवरील देवनिनाद यांचा प्रतिसाद.\nसणसणीत आणि तितकीच एक अ‍ॅक्शनपॅक्ड कविता ... वा \nशुक्र, 21/10/2011 - 22:15. वाजता प्रकाशित केले.\nएकदम मस्त झाला आहे नागपुरी तडका \nमंगळ, 04/09/2012 - 16:44. वाजता प्रकाशित केले.\nअप्रतिम, सणसणित आणखीन तेवढीच मनाला पूर्णपणे बांधून ठेवणारी .\nश्री प्रमोद देव, ह्यांनीही छान प्रस्तुतीकरण केलंय.\nशुक्र, 22/02/2013 - 10:39. वाजता प्रकाशित केले.\nप्रतिसादाबद्दल सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.\nशेतकरी तितुका एक एक\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि ल���खक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=09AA161108&img=post81120163286.jpg", "date_download": "2019-03-22T10:36:09Z", "digest": "sha1:WXNWRQ346VOHHHNS6RYL3MSKZGC7LK7I", "length": 5065, "nlines": 171, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nपंचलावण्य लावणी कलाक्षेत्रातील दिग्गज ‘लावण्य’वंत भामाबाई पंढरपूरकर, यमुनाबाई वाईकर, ज्ञानोबा उत्पात, रोशन सातारकर आणि सुरेखा पुणेकर यांच्या आयुष्याची चित्तरकथा\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/9383", "date_download": "2019-03-22T10:05:18Z", "digest": "sha1:YWS64MZHFSG2DBY3LFKZQPD3ZF7EXIWU", "length": 5530, "nlines": 112, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संग्रह २ | आलों, थांबव शिंग !| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nआलों, थांबव शिंग दूता, आलों \nकिति निकडीनें फुंकिशि वरिवरि कळला मला प्रसंग ध्रु०\nजरि सखे जन हाटा निघती,\nपहा सोडिला संग. दूता० १\nजरि नाटकगृह हें गजबजलें,\nजरि नानाविध जन हे सजले,\nमजविण त्यांचें कितीहि अडलें,\nपहा सोडिला रंग. दूता० २\nजरी खवळलें तुफान सागरिं,\nमार्ग भरे हा जरि घन तिमिरीं,\nपहा टाकिली होडी मीं तरि\nनमुनि तिला साष्टांग. दूता० ३\nगवळी नेवो गाइ वनाला,\nझालों मी निस्संग. दूता० ४\nविसर्जिली मीं स्वप्नें सारीं,\nमाझा न घडे संग दूता० ५\nआलें तुझ्या रे दारीं नृपा\nप्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं \nकोठे शांति, तुझा निवास \nचल जळो ज्ञानविज्ञान गड्या \nकुणी कोडें माझें उकलिल का \nमग विसर हवा तर हा क्षण गे \nघट भरे प्रवाहीं बुडबुडुनी\nबघुनि तया मज होय कसेंसें \nभयचकित नमावें तुज रमणी \nतें दूध तुझ्या त्या घटांतलें\nक्षण सुवर्णकण झाले रमणा \nघन तमीं शुक्र बघ राज्य करी \nसोन्याची घेउनि करिं झारी\nमंदिरीं मना, तव गान भरे\nरे अजात अज्ञात सखे जन \nया वेळीं माझ्या रे रमणा \nघातली एकदा अतां उडी \nपोशाख नवनवा मला दिला \nघाबरूं नको, बावरूं नको \nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nमरणांत खरोखर जग जगतें \nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nआज तो कुठे जिवाचा चोर \nकळा ज्या लागल्या जीवा\nनिष्ठुर किति पुरुषांची जात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8839&typ=+%C3%A0%C2%A4%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C5%A1+%C3%A0%C2%A4%C2%A6%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A4+%C3%A0%C2%A5%C2%AE%C3%A0%C2%A5%C2%AB+%C3%A0%C2%A4%C2%B2%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B7%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A5%E2%80%A1%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B7%C3%A0%C2%A4%C2%BE+%C3%A0%C2%A4%E2%80%A6%C3%A0%C2%A4%C2%A7%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%E2%80%A2+%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%E2%80%9A%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A4%C2%BE+%C3%A0%C2%A4%C2%A6%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%E2%80%9A%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A0%C3%A0%C2%A4%C2%BE+%C3%A0%C2%A4%C5%93%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%A4+:++%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A4%E2%80%9A%C3%A0%C2%A4%C2%A6%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B0+%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A5%E2%80%B9%C3%A0%C2%A4%C2%B2%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%E2%80%9A%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%CB%86+", "date_download": "2019-03-22T11:00:49Z", "digest": "sha1:T4AIG6WZELKQSUHX3CITKY7URBOGT3VT", "length": 16086, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nएकाच दिवसात ८५ लक्षापेक्षा अधिक रुपयांचा दारूसाठा जप्त : चंद्रपुर पोलिसांची कारवाई\nप्रतिनिधी / चंद्रपूर : जवळच आलेला होळी सण आणि लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर अवैध दारू तस्करीवर प्रतिबंध घालण्यासाठी पोलीस अधिक्षक चंद्रपुर डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात विशेष मोहीम राबवुून दारू तस्करी करणाऱ्यावर कारवाई करीत रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतुन दोन ठीकाणी छापा टाकुन एकुण ८५ लक्ष ९९ हजार ६०० रुपयांचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.\n१३ मार्च रोजी रामनगर पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, शुभम रमेश जयस्वाल नामक व्यक्तीने लोहारा येथील एका हाॅटेल समोरील बंद गोदामध्ये अवैधरित��या दारूचा साठा करून ठेवला आहे. अशा माहितीवरून रामनगर पोेलीस पथकाने छापा टाकला असता एका आरोपीसह २८७ पेटया राॅयल चॅलेज विदेशी दारू किमंत ४१ लक्ष ३२ हजार ८०० रू. , १४२ पेटया राॅयल स्टॅग विदेशी दारू किमंत २० लक्ष ५९ हजार २०० रू. , ३८ पेटया इंपेरियल ब्ल्यु विदेशी दारू किमंत ५ लक्ष ४७ हजार २०० रू. असा एकुण ६७ हजार ३९ हजार २०० रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हयात घटनास्थळावरून आरोपी नामे स्वप्नील उर्फ मोगली मनेहर शेंडे ()२७ रा. नगीनाबाग चंद्रपुर यास अटक करण्यात आली आहे.\nतसेच दिनांक १३ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीवरून जलनगर वार्ड येथील दारूविक्रेती एका महिलेच्या घरी छापा टाकुन राॅकेट देशी दारूच्या १४३ पेटया, किंग फिशर कंपनी बियरचे ९ पेटया, आॅफिसर चाॅईस विस्कीच्या २६ पेटया, आॅफिसर चाॅईस ब्लु कंपनीच्या ४ पेटया असा एकुण १८ लक्ष ५८ हजार ४०० रू. चा माल जप्त केला आहे.\nदोन्ही गुन्हयात एकुण ६७ लक्ष ३९ हजार २०० रू. चा दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन, सदरचे गुन्हे पोलीस स्टेशन रामनगर येथे नोंद करण्यात आले असुन पुढिल तपास रामनगर पोलीस करीत आहे.\nसदरचीे कारवाई महेश्वर रेड्डी , पोलीस अधीक्षक चंद्रपुर, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपुर शिलवंत नांदेळकर यांचे नेतृत्वात पेनि. प्रकाश हाके, पोउपनि कापडे, पोना सुधिर, रामभाऊ राठोड, शंकर येरमे, चिकाटे, पेशि निमगडे, पठाण, पराते, अमित, सुर्यभाम बल्की, आणि स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही परि . आयपीएस नवनित कांवत यांचे सह पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटें, स्थागुशा चंद्रपुर यांचे नेतृत्वात सफौ पंडीत वरहाटे, नापोशि चंदु नागरे, नापोशि अविनाश दशमवार, नापोशि जमिल खान पठान यांनी पार पाडली.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nमराठा समाजाचा ओबीसीत समावेश केल्याशिवाय महाराष्ट्रात न्याय, बंधुता, समता प्रस्थापित होणार नाही\nसामान्य प्रशासन विभागाने जाहीर केल्या २०१९ मधील २१ सार्वजनिक सुट्ट्या\nपुण्यात सिलिंडरच्या स्फोटामुळे दोघांचा होरपळून मृत्यू\nबालाकोटमध्ये केलेली कारवाई ही लष्करी नव्हे तर दहशतवादविरोधी\nचंद्रपुरात दुहेरी हत्याकांड, लग्नास नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीच्या आईसह नातीचा केला खून\nनगराध्यक्षा योगीता पिपरे यांनी सादर केला १७६ कोटींच्या खर्चाचा अर्थसंकल्प\nपंढरपूर-देगावजवळ अपघात; एकाचा मृत्यू तर एक जखमी\nलाचखोर शाखा अभियंता पितांबर बोदेले ला उद्यापर्यंत पोलिस कोठडी\nगिरड प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधींचा तुटवडा\nरापमची भरती संचालक मंडळाने अमान्य केल्यानंतर घेतली उमेदवारांची वैद्यकीय चाचणी\nआता मत्स्यबीजाचे व मत्स्यबीज केंद्राचे होणार प्रमाणीकरण व प्रमाणन\nचिमुर येथील ढोकेश्वर मल्टीस्टेट बँक १० दिवसांपासून कुलूपबंद , खातेदारांची लाखो रूपयांची फसवणूक\nजीप दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू\nघरफोडीच्या आरोपीस ब्रम्हपुरी पोलिसांनी केले जेरबंद, ४ लाख ५७ हजार रूपये हस्तगत\nपाणी पट्टीकर वसुल करुन नळ योजना नियमित सुरु ठेवा : मुख्यमंत्री फडणवीस\nनीती आयोगाने जाहीर केले 'स्ट्रॅटेजी फॉर न्यू इंडिया@ ७५', भारताला महासत्ता बनविण्याचे धोरण\nनवेगाव बांध मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार, दुचाकी चालक जखमी\nनागपंचमीच्या दिवशीच विठ्ठलपूर येथे सर्पदंशाने युवकाचा मृत्यू\nरेल्वे गाडीत महिलेची प्रसुती झाल्याने प्रवाशांची उडाली ताराबळ\nशाळांमध्ये पुरविले जातेय निकृष्ट दर्जाचे मीठ, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता\nवर्धा लोकसभा मतदार संघ : आज एक नामांकन दाखल, ७ उमेदवारांकडून १४ अर्जाची उचल\nअखेर १० हजार १ शिक्षकांच्या भरतीची जाहिरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित\nमहावितरणच्या नव्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल : ना. देवेंद्र फडणवीस\nनव्या कोऱ्या टाटा स्टाॅर्म वाहनातून दारू तस्करी करताना पाथरी पोलिसांनी पकडले\n'टी-१'च्या बछड्यांचा शोध सुरू\nपिंपरीजवळ ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात : चार जणांचा मृत्यू\nराजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या आमदार निधीतुन एटापल्ली ला मिळाली शव-वाहिका\nपोलिसांकडून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे, एका एकरात घेतले ३५ पोते धानाचे उत्पादन\nनरबळीसाठी गेला चिमुकल्या युगचा जीव : दोन मांत्रिकांना अटक\nआज दुपारी एक वाजता जाहीर होणार १२ वीच्या फेरपरीक्षेचा निकाल\nबेरोजगारी हटवून युवकांना सशक्त बनविण्याचा निर्धार : विश्वजीत तांबे\nबेरोजगारांना नौकरीचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या कृषी सेवकास चिमूर पोलीसांनी ठोकल्या बेड्य��\nगडचिरोली जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलीस कर्मचारी आणि दोन अधिकाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगिकर यांनी केल�\nराकॉ चे नेते अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग आहे की नाही याबाबत चार आठवड्यात स्पष्ट करा\nकुणबी समाजाच्या महामोर्चाला भाजपाचा पाठींबा : खा. अशोक नेते\nआता दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांचे मानधन थेट खात्यात\nमानसिक तणावातून नंदुरबार ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपायाची आत्महत्या\nकिष्टापूर येथील गुराख्याचा उष्माघाताने मृत्यू \nअल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस हवालदारास १० वर्ष सश्रम कारावास\nजम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nइरफान शेख, अविनाश पोईनकर यांना विदर्भ साहित्य संघाचे वाड:मय पुरस्कार जाहीर\nकोंबड्या वाहतूक करणारा मेटॅडोर गोगावजवळ पलटला, चालक जखमी\nसातबारावर नाव चढविण्यासाठी दोन हजारांची लाच घेतली, तलाठी आणि खासगी इसमावर एसीबीची कारवाई\nदहशतवाद्यांना रसद पोहचविणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली\nविधान परिषदेचे आमदार नागो गाणार यांनी घेतली ना. राजे अम्ब्रीशराव महाराज यांची भेट\nलॉयड मेटल कंपनी आणि प्रशासनाच्या आश्वासनानंतर कामगारांचे उपोषण मागे\nवैनगंगा नदीत दोन सख्ख्या भावांना जलसमाधी, व्याहाड खुर्द येथील घटना\nप्रवास आणि झोपेच्या कमतरतेने विद्यार्थ्यांना पित्त आणि इतर त्रास : प्रकल्प अधिकारी\nकाँग्रेसकडून डॉ. नामदेव उसेंडी यांना लोकसभेची उमेदवारी\nखुर्शिपार येथे तब्बल ५८ लाख ५३ हजाराची दारू जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/20124", "date_download": "2019-03-22T10:19:17Z", "digest": "sha1:DRBDA2BIFOCNIOIUUU2ATS5TTY7YXXTR", "length": 4118, "nlines": 83, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्दांचे : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /शब्दांचे\nबापूला शब्दांचे का वावडे\nबापूला शब्दांचे का वावडे\nमाझ्या विश्वाचा आवाका तो केवढा\nत्यालाही कोंडून घालणारे शब्द.\nचलाख, चटपटीत, रंगीत फुगे,\nशब्दांचीच चिलखते, शब्दांचेच मुखवटॅ.\nलखखणार्‍या झुंबरांचे लोलक आरसे,\nम्हणे ही शब्द-लेणी अन शब्द-शिल्पे.\nमला चिंता अर्थाची, त्यांना हवे व्याकरण,\nभिडायचे कसे,विरामचिन्हांची जागा चुकते.\nत्यांच्या-माझ्या मधे उभ्या भिंती शब्दांच्या,\nत्यांच्या-माझ्या शब्दांमधे दर्‍या अर्थांच्या.\nशब्दांनी घ्यावा वेध, अबोध अमूर्ताचा,\nRead more about बापूला शब्दांचे का वावडे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/7422?page=1", "date_download": "2019-03-22T10:23:08Z", "digest": "sha1:XNBLBT3WY3HXMQF54QCMJCFFYOSKOTPN", "length": 7125, "nlines": 124, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कैलास पर्वत : शब्दखूण | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /कैलास पर्वत\nमाझी कैलास्-मानस सरोवराची यात्रा भाग ३( नारायण आश्रम ते लिपूलेख खिन्ड)\nह्या वर्षीच्या जून-जुलै मला हिंदूंचे पवित्र स्थान असलेल्या आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कैलास-मानस सरोवराची पवित्र यात्रा करण्याची संधी मिळाली. त्याचे माझ्या तोकड्या भाषेत केलेले हे वर्णन.\nआधीचे भाग वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.\nमाझी कैलास-मानस सरोवरची यात्रा\n(भाग-३ धारचूला ते लीपूलेख पास)\nदिनांक १५ जून २०११ (धारचूला ते सिरखा)\nRead more about माझी कैलास्-मानस सरोवराची यात्रा भाग ३( नारायण आश्रम ते लिपूलेख खिन्ड)\nमाझी कैलास्-मानस सरोवराची यात्रा भाग २ ( दिल्ली ते नारायण आश्रम)\nह्या वर्षीच्या जून-जुलै मला हिंदूंचे पवित्र स्थान असलेल्या आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या कैलास-मानस सरोवराची पवित्र यात्रा करण्याची संधी मिळाली. त्याचे माझ्या तोकड्या भाषेत केलेले हे वर्णन.\nआधीचे भाग वाचण्यासाठी इथे टिचकी मारा.\nमाझी कैलास-मानस सरोवरची यात्रा\n(भाग-२ दिल्ली ते नारायण आश्रम)\nRead more about माझी कैलास्-मानस सरोवराची यात्रा भाग २ ( दिल्ली ते नारायण आश्रम)\nमाझी कैलास्-मानस सरोवराची यात्रा\nमाझी कैलास-मानस सरोवरची यात्रा\nबऱ्याच वर्षांपूर्वी म्हणजे मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना एका मित्राच्या मावशीकडे कैलास-मानस सरोवर यात्रेचा स्लाईड शो बघितला होता. मी कॉलेजला असताना जमेल तेव्हा गिर्यारोहण करायचे. हिमालयातही एकदा जाऊन आले होते. हा स्लाईड शो बघितल्यावर मात्र भारावून गेले. गिर्यारोहणापेक्षा वेगळाच प्रकार होता. तो कैलास पर्वताचा गूढ आकार, मानस सरोवराची अथांग निळाई \nRead more about माझी कैलास्-मानस सरोवराची यात्रा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/a-unique-garden-made-from-stones/?vpage=5", "date_download": "2019-03-22T10:30:34Z", "digest": "sha1:OY35KERXKTBXFPEHLTKLD2HLW6GBWI3P", "length": 10904, "nlines": 140, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "दगड-गोट्यांची अनोखी बाग – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nJanuary 6, 2019 मराठीसृष्टी टिम पर्यटन, विशेष लेख, शैक्षणिक\nमाणसाच्या आवडीतून काय कलाकृती घडेल काही सांगता येत नाही.. काळ्या कुळकुळीत बेढब अशा दगडातूनही शिल्प घडतं ते या माणसाच्या याच आवडीने …\nअशाच एका अवलियाला वेगवेगळे दगड गोळा करण्याचा छंद होता… वेगवेगळ्या रंगाचे आकाराचे दगड त्याने इतके जमाविले की त्या दगड गोरगो़ट्यांतून वेगवेगळ्या शिल्पांनी आकार घेतला… आणि त्या दगड-गोट्यांची साकारल्या शिल्पांची अख्खी बाग सुमारे १२ एकर मध्ये उभी राहिली.\nचंदीगढ मधील अभियांत्रिकी विभागातले रोड इन्स्पेक्टर म्हणून काम करणार्‍या नेकचंद यांनी हे रॉक गार्डन साकारालं… या रॉक गार्डन मध्ये तूम्हाला या दगडगोट्यांची वेगवेगळी शिल्पं दिसातील..नृत्यांगना, मोर, पशूपक्षी, सैनिक आणि बरंच काही..\nया अनोख्या उद्यानाला १९७६ मध्ये सार्वजनिक स्थळ म्हणून घोषित करण्यात आले.. आणि हे उद्यान घडविणार्‍या त्या अनोख्या शिल्पकाराला म्हणजेच नेकचंदजींना १९८३ साली भारत सरकारनं पद्मश्री देऊन गौरविले आणि त्यांच्या रॉक गार्डनच चित्रही भारतीय टपाल तिकीटावर छापण्यात आलं.\nवॉशिंग्टन च्या चिल्ड्रेन्स म्युझिअमचे प्रमुख एन.लेव्हीन यांनी जेव्हा चंदिगढच्या रॉक उद्यानाला भेट दिली तेव्हा ते थक्क झाले आणि नेकचंद यांना विनंती केली असाच शिल्पाविष्कार वॉशिंग्टनला घडवावा.. आणि १९८६ साली नेकचंदजींनी पुन्हा एकदा आपला कलाविष्कार दाखविण्यास सुरू���ात केली..\nनेकचंदजींनी आपल्या अनोख्या कलेतून दगडांचीही सुंदर बाग होऊ शकते ह्याची जाणीव करून दिली.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nविविध रंगांचा वापर करुन आपलं जीवन समृद्ध करुया..\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nप्रसिध्द छायाचित्रकार धनेश रामचंद्र पाटील यांचे सदर\nरेल्वेची अद्भुत आणि रंजक सफर\nलेखक डॉ. हेमंत पाठारे, डॉ. अनुराधा मालशे\nब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) यांचे अत्यंत लोकप्रिय सदर...\nसदर लवकरच येत आहे....\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-bandh-mahapooja-of-jagaran-ghaushal-bharud-and-satyanarayana-in-bharasta/", "date_download": "2019-03-22T10:37:56Z", "digest": "sha1:APTMKQ5K76DCUYVKERV42UJYZGURCU6N", "length": 8198, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'महाराष्ट्र बंद' : भररस्त्यात जागरण गोंधळ, भारूड आणि सत्यनारायणाची महापूजा", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\n‘महाराष्ट्र बंद’ : भररस्���्यात जागरण गोंधळ, भारूड आणि सत्यनारायणाची महापूजा\nटीम महाराष्ट्र देशा – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राहुरीच्या नगर मनमाड राज्य मार्गावर आंदोलकांनी सत्यनारायणाची महापूजा घातली. या महापूजेनंतर भररस्त्यात जागरण गोंधळ, भारूडाचा तसेच देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम घेत चक्काजाम आंदोलन केले. सकाळी नऊ पासून आंदोलन करण्यात येत आहेत.\nपुणे- मराठा आरक्षणाच्या मागणीवर आज सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे, या बंदला पुण्यामध्ये उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. मुख्य बाजापेठेसह उपनगरांतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, शहरातील सर्व समाज बांधवानी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.\nजालना- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (ता.9) जालना जिल्ह्यात ठीक-ठिकाणी चक्काजाम आंदोलनासह जिल्हात बंद पाळण्यात आला आहे.\nजालना शहरात येणाऱ्या सर्व चौकात चक्काजाम आंदोलन सुरु करण्यात आले आहे. दरम्यान अंबड चौफुली, इंदेवाडी, भोकरदन तालुक्यातील तळेगाव, बबदनापुर तालुक्यातील चिखली येथे रोडवर टायर जाळ्यात आले.\nपंढरपूर-सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला पंढरपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने संपूर्ण पंढरपूर शहर आणि तालुका कडकडीत बंद पाहायला मिळत आहे. मंदिर परिसर तसेच शहरातील प्रमुख रस्त्यावरील दुकाने बंद होती यामुळे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांचे हाल झाले.\nनागपूर- या बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या बंदचे पडसाद बुधवारी मध्यरात्रीपासून उमटू लागले आहेत.नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहनकरण्यात आलं.\nकुर्डूवाडी -सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्याात आलेल्या बंद ला कुर्डूवाडी शहर व परिसरातील सर्वच ठिकाणी कडेकोट इतिहासातील सर्वात मोठा बंद पाळण्यात आला. आज गुरुवार चा साप्ताहिक बाजार असुनही , मार्केट कमिटी , भाजीपाला व फळ विक्रेते , यांच्यासह शहरातील अत्याआवशक सेवा सोडुन कडकडित बंद पाळण्यात आला. दि. 8 रोजी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातील रँली काढुन बंद चे अवाहन करण्यात आले.\nमुंबई : मराठा क्रांती मोर्चाकडून निदर्शने\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\n���ावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\n‘महाराष्ट्र बंद’ला पुण्यात हिंसक वळण, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार तोडले\n‘महाराष्ट्र बंद’ : पंढरपुरात भाविकांचे हाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://reconnectingwithgodavari.in/dasganu-godamahatmya-30/", "date_download": "2019-03-22T10:44:37Z", "digest": "sha1:GIL6C7UMVPIHTCR5XHKG7KMN4YKJ7PPD", "length": 34234, "nlines": 172, "source_domain": "reconnectingwithgodavari.in", "title": "संत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय तीसावा आणि एकतीसावा) – एक विवेचन…! – Reconnecting with Godavari", "raw_content": "\nसंत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय तीसावा आणि एकतीसावा) – एक विवेचन…\nआज आपण श्रीसंत दासगणु महाराजकृत गोदामाहात्म्याच्या अंतिम टप्प्यात भेटतोय….\nकाल ठरल्याप्रमाणे आज आपण गोदामाईसोबत पूर्वसागरावर (बंगालचा उपसागर) गंगासागरसंगमतीर्थी चाललो आहोत.\nआणि आता या मंगलप्रसंगी कोणकोण आलेत ते पाहू…\n येते झाले होऊन आतुर प्रत्येक ऋषीने पुष्पहार कंठी धारण केला असे\nअशी उपस्थितांची नावे घेतल्यावर महाराज त्यांच्या वेषभूषेचे वर्णन करतात की,काहीनी रुद्राक्षमाळा घातल्या,तर काहीनी भस्मविलेपन केले,काहींनी आपल्याबरोबर पोथ्या आणल्यात तर काही मुखाने वेदमंत्र म्हणतायेत असे सर्वांचे वर्णन करून पूढे सर्व ऋषीपत्नी,देवता,देवस्त्रिया आल्याचे सांगतात तसेच ऋषीपत्न्या गोदागौरवार्थ ओव्या गात होत्या असेही सांगतात. पूढील दोन ओवी पहा, हृदयस्पर्शी आहेत…\nअशाप्रकारे गोदामाई समुद्रासमीप पोहोचली आहे..\nगोदामाहात्म्य सांगतांना महाराजांनी वारंवार सामाजिक ऐक्याचा संदेश दिला आहे. या दोन प्रातिनिधीक ओव्या पहा…\n भैरव वसु ग्रह सकल येते झाले एकमेळ\n होता अवघ्यांचा एक विचार म्हणून ऐसे घडले असे\nआणि आता तो क्षण आलाय\nइमं मे गंगे मंत्रांनी अभिषेक केला ब्राह्मणांनी\n अवघे काढून उच्च स्वर\nआता विविध प्रकारे गोदेचा महिमा सांगतायेत. पण आपले मन संगमस्थळावरुन मागे फिरत नाही, हो ना मग येथेच थांबू, हो पण काही क्षणच, कारण तीर्थांचा कळसाध्याय हाच अध्याय होता पण गोदामाहात्म्याचा कळसाध्याय मात्र आता सुरू होतोय तेव्हा चला, गोदामाहात्म्याचे सारग्रहण करुयात…\nआता आपण शेवटच्या अध्यायाकडे वळतोय… तीसांवा अध्याय हा तीर्थांचा कळसाध्याय होता आणि हा अध्याय संप���र्ण गोदामाहात्म्याचा कळसाध्याय आहे… सुरूवातीलाच दासगणु महाराज म्हणतात,\nआता प्रथमाध्यायापासून सुरुवात करुया. पहिल्या अध्यायात मंगलाचरण म्हणून, देवांना, गुरूंना वंदन करून नारद-ब्रह्मदेव संवाद रुपाने कथारंभ होतो. दुसऱ्या अध्यायात साक्षात शिवाचा विवाह -सोहळा तसेच सृष्टीकर्त्या ब्रह्माचे मन विचलित झाल्याने शिवाकडून ब्रह्मदेवांस ‘गंगेची’ अनुपम भेट मिळण्याचा प्रसंग वर्णिला आहे. तृतीय अध्यायात वामनरुपी विष्णूचे पादप्रक्षालन ब्रह्मदेव यांच गंगेने करतात ते कथानक आहे. त्या जलाचे चार ओघ होतात पैकी एक शिवजटेत विराजमान होतो जो बाहेर काढण्यासाठी गणपती, जया आणि पार्वती प्रयत्न करतात.\nचौथ्या अध्यायात गंगा ही ‘गौतमी, गोदावरी’ असे नाव धारण करून ब्रह्मगिरीवर अवतीर्ण झाल्याचे कथानक आहे. तसेच गंगेचा द्वितीय ओघ भागिरथाने आणल्याचे तसेच गौतमीतटी साडेतीन कोटी तीर्थे असल्याचे शिवाने ब्रह्माला सांगितले आहे. हेच कथानक पाचव्या अध्यायी पुढे जावून सगरपुत्रांचा उध्दार या अध्यायी आहे. पुढे सहाव्या अध्यायात सिंधुसेनाच्या संहाराचे कथानक आले आहे शिवाय लुब्धकाचा उध्दार आणि कुशावर्ती कपोत-कपोतीचे स्वर्गारोहण इ. कथा आल्या आहेत. सातव्या अध्यायात कुमारतीर्थ, कृत्तिकातीर्थ, दशाश्वमेधतीर्थ, तसेच अद्रिका-अंजनीच्या उध्दाराचे स्थान असलेले पिशाच्चतीर्थ, कण्वऋषींच्या क्षुधेचे निरसन करणारे क्षुधातीर्थ इ. कथा आल्या आहेत.\nआता आठव्या अध्यायात गौतम-अहिल्येच्या आयुष्यात आलेला कठीण प्रसंग, जनक आणि याज्ञवल्क्यांनी जनस्थानी केलेला यज्ञ तसेच यमाचे तप सुरू असतांना विष्णुंनी चक्राद्वारे केलेले यमाचे रक्षण ई. प्रसंग आहेत. नवव्या अध्यायी पंचवटीतीर्थाची कथा आहे शिवाय मणिनागाला बंदी करणाऱ्या गरुडाच्या अहंकारनाशाची कथा आहे तसेच नंदीने गोधनाला मान मिळवून देण्यासाठी जे कर्तृत्व केले त्याचे कथानक आहे. दहाव्या अध्यायात धूतपापतीर्थाचे महत्त्व आले आहे. अकराव्या अध्यायात विश्वामित्र ऋषींच्या सृष्टीप्रेमाची कथा आहे ज्यात दुष्काळ निवारण्यासाठी विश्वामित्रांनी इंद्राला श्वानमांसाचा हवि दिला जो खाण्याच्या भितीने इंद्राने गोदेकाठी पाऊस पाडून सुबत्ता केली. आता बाराव्या अध्यायी श्वेततीर्थाची कथा येते. यमाने हरीहराच्या भक्तांना हात लावू नये असे सांगून खुद्द यमालाच गोदाजलाने जिवंत केले जाते. शुक्लतीर्थाचे विवरणही याच अध्यायात आहे तसेच शुक्राचार्यांच्या संजीवनीविद्येच्या सिद्धीविषयीही सांगितले आहे. इंद्राने केलेल्या ब्रह्महत्येच्या पातकाचे निरसन, गार्दा-नार्दा संगम आणि दांभिक रघुनाथराव पेशव्यांना पाहून गोदेचा झालेला संताप याच अध्यायी आहे.\nआता तेराव्या अध्यायात धनतीर्थाचा इतिहास, कुबेरावर झालेली शिवकृपा, कद्रु-सुपर्णासंगमतीर्थ या कथा आहेत. चौदाव्या अध्यायात पुरुराजाच्या बौध्दिक अधःपतनाची कथा, श्रध्दा-मेधा-सावित्री-सरस्वती आणि गायत्री अशा पंचतीर्थांची कथा तसेच शुनःशेपाला विश्वामित्राने पुत्र मानल्याच्या प्रसंगाचे वर्णन येते. पंधराव्यात सोमतीर्थाचे वर्णन तसेच प्रवरासंगमी मोहिनीरुप विष्णुंनी राहुचा वध केल्याचा प्रसंग येतो. सोळाव्या अध्यायी वृध्दा-इला संगम, ऐलराजाने गोदेकाठी काळेश्वराची स्थापना केल्याचे वर्णन, चक्रतीर्थ, वडवासंगमतीर्थ आणि पिप्पलादाला महादेव प्रसन्न झाल्याचे कथानक येते. सतराव्यात नागतीर्थाचा वृत्तांत आणि मातृकांना पैठणात मिळालेली प्रतिष्ठा वर्णिली आहे. अठराव्यात ब्रह्माचे मुखहनन, ब्रह्मतीर्थाचे निरुपण आणिअविघ्नतीर्थाची कथा येते.\nपुढे एकोणिसाव्यांत शनिदेवाने पिप्पल आणि अश्वत्थ या राक्षसांचा संहार केला तसेच सोमराजाचे लग्न, औषधींचे गुणगान, विदर्भासंगम, पूर्णतीर्थ, इंद्रतीर्थ आणि प्रभू रामचंद्रांनी दशरथांना पिंडदान केल्याने मुक्ती मिळण्याचा प्रसंग इ. वर्णन आहे, नंतर पुत्रतीर्थ, मरुद्गणांचे जन्म, इंद्राचे तप करणे, अर्ष्टिषेणाची कथा, आणि सुवर्ण-सुवर्णा या अग्नि अपत्यांचे कथानक इ. गोष्टी विसाव्या अध्यायात आहेत. आता एकवीसांव्या अध्यायात सिंधुफेनाने नमुचीचा वध, गोदावरीच्या जलातून अब्जक देवाचे प्रकट होणे, महाशनिला मारणे, हनुमंताची उपमाता मार्जारीचा उध्दार मंजरथ या ठिकाणी होणे, मंजरथ हे गोदेचे हृदयस्थान आहे, आपस्तंबतीर्थ कथन आणि यमकिंकरी सरमेचा उध्दार, विश्ववसूची हकीकत, भारद्वाजांनी हव्यघ्नाला गोदाजलाने उध्दरणे इ. कथा येतात. आता बावीसांव्यात शंभरासुराचा वध, वाणीसंगमतीर्थ, मौद्गल्य ऋषींवर विष्णूंचे प्रसन्न होणे, इ. कथा येतात. पूढे तेवीसांव्या अध्यायात लक्ष्मी-दरिद्रासंवाद, इंद्रायणी कडून गोलकासुराचा वध, राजा शर्याति आणि पुरोहित मधुच्छंदाची कथा, भानुतीर्थ, खङगतीर्थ, आत्रेयतीर्थ, इ. कथा आहेत. आता चोवीसांव्यात वेन राजा, पृथुची कथा, देवतीर्थ, मेघहासाचे मुक्त होणे, रावणाचे शिवाला प्रसन्न करून घेणे, पयोष्णीसंगमतीर्थ आणि ब्रह्मवृदांची मार्कंड आश्रमातील कथा इ. गोष्टी येतात.\nआता पंचवीसाव्या अध्यायात राजा ययाति आणि त्याचा पुत्र पुरु यांची कथा येते तसेच विश्वामित्राचे तपाचरण, बाल्हिकाचे अग्न्याधान, अंबरासूराचा नाश, उर्वशीतीर्थ, तारातीर्थ याच अध्यायी येतात. सव्वीसांव्यात बर्हि राजाची कथा, रामचंद्र आणि लवकुशांची भेट, सूर्याचे अंगिरसांना पृथ्वीदान, गोदामाईच्या नाभिस्थानाचे म्हणजे शंखतीर्थाचे महिमान, व्यासतीर्थ, राहेर कथा, वंजरासंगम कथा, देवागमतीर्थाचा इतिहास, प्रणितासंगमाचा महिमा, मन्युतीर्थ, सरस्वतीतीर्थ आणि सरस्वतीचे बासरला राहणे इ. कथा येतात. सत्ताविसाव्या अध्यायात चिच्चिकाला तृप्त करणारे गदाधरतीर्थ, भद्रतीर्थ, जटायु-संपातीची कथा, विप्रनारायणतीर्थ, अभिष्ठुताकडून होणारा हयमेधयज्ञ आणि व्याधतीर्थ इ. घटनाक्रम येतात. अठ्ठावीसांव्या अध्यायात चक्षुतीर्थ, मृतसंजीवनीतीर्थ आणि उर्वशीतीर्थ येतात. एकोणतीसाव्या अध्यायात अतिपवित्र सामुद्रतीर्थ येते जेथे गोदामाई सप्तमुखी होते आणि तिसाव्या अध्यायात गंगासंगमतीर्थ येते. येथपर्यंत गोदामाहात्म्याचे सांरांश कथन करून दासगणु महाराज म्हणतात की, गोदावरीची अष्टांग प्रदक्षिणा जरूर करावी.\n केल्या अति उत्तम जाणा ती न झाल्या नाभिस्थाना ती न झाल्या नाभिस्थाना\n मुख प्रदक्षिणा पुणतांबे नगरी कंठ प्रदक्षिणा होय पुरी कंठ प्रदक्षिणा होय पुरी\nआठवे अंग जे चरण ते राजमहेंद्री स्थान\nपुढे गोदेचे वर्णन करता महाराजांची लेखणी थकत नाही की मन भरत नाही. ते माईला वेदांचा रस, पुराणाचे रहस्य तर स्मृतींंचा सारांश म्हणतात गोदामाईच कर्म, तीच ज्ञान, तीच भक्ती, तीच धर्म आणि धर्माची विजय पताकाही तीच अर्थात सर्वकाही गौतमी-गोदावरीच आहे असं म्हणतात गोदामाईच कर्म, तीच ज्ञान, तीच भक्ती, तीच धर्म आणि धर्माची विजय पताकाही तीच अर्थात सर्वकाही गौतमी-गोदावरीच आहे असं म्हणतात पूढे ते पुन्हा एकदा सामाजिक ऐक्याचे आवाहन करतात…\nमहाराजांनी गोदा-परिक्रमा सत्याण्णव वर्षांपूर्वी केली आहे तेव्हा इंग्रजी राजवट होती. काही ओव्या त्या दृष्टिकोनातून पहा\n शत्रू करा हा ठार स्वधर्म-सत्तेचे नीर\n२) तुम्ही गोदा अवमानिली म्हणून विपन्न दशा आली म्हणून विपन्न दशा आली दास्यत्वाने घातिली\n३) जे तुम्ही या गोदातीरी नांदत होता धन्यापरी तेथेच वेळ आली खरी\n४) घरात एकी असल्या पाही दुसऱ्याच्या न प्रवेश होई दुसऱ्याच्या न प्रवेश होई ताटे न राहती पेंढीठायी ताटे न राहती पेंढीठायी\n५) निदान इंग्रज सरकारला परदुःखाचा कनवाळा\nहे पाहून ही संतमंडळी कसे प्रबोधन करत असे याचा अंदाज आपण लावू शकतो. आता महाराजांची दूरदृष्टी पहा…\n नवे न टिके एक क्षण माय गेल्या मरुन तान्हे बाळ जगे का\nनवी मंदिरे बांधू नका भलभलते पंथ काढू नका भलभलते पंथ काढू नका धर्माभिमानी सोडू नका\nया आणि अशा कितीतरी गोष्टी महाराज सांगत आहेत… जिज्ञासूंनी जरुर वाचाव्यात\nअवघे आता जोडा करगोदावरीस साचार\nपाहि मां गौतमी गंगे वृध्दे सुखविवर्धिनीपाहि मां मंगले देवि तापत्रयविनाशिनी\nयापूढे महाराज स्वतःसाठी प्रार्थना करीत आहेत ती आपण त्यांच्याच शब्दांत वाचू\n जरी मी पापी अत्यंत परी उपेक्षा करु नको\nपूढे ग्रंथपूर्तीच्या दिवसाचा उल्लेख आहे\nहे गौतमी महात्म्य झाले पूर्ण श्रीहरीच्या कृपेकरुन\nअशी ग्रंथनिर्मिती काळाचे वर्णन करून पूढे स्वतःविषयी सांगतात की “मी शांडिल्य गोत्राचा असून कोकणस्थ ब्राह्मण आहे. माझे जन्मगाव अहमदनगर जिल्ह्यातील अकोळनेर हे आहे. स्वतःचे आडनाव सहस्त्रबुद्धे असून आजोळ दाभोळकरांचे आहे. आम्ही पस्तीस जणांनी ही गोदा-परिक्रमा केली आहे…”\nतुझी प्रदक्षिणा केली जाणगंगे तुझे अभयदान\nआणि याबरोबरच आपण महिन्यापूर्वी सुरू केलेले गोदामाहात्म्याचे विवेचन श्रीसंत दासगणु महाराजांना आणि गोदामाईला अर्पण करु. उद्या गोदामाईचा वाढदिवस आहे तेव्हा उद्या भेटूच आणि दासगणु महाराजांची गोदावरी आणि आपली गोदावरी यावर विचार करु\nश्रीसंत दासगणु महाराजांची गोदावरी आणि आपली गोदावरी\nएक सूचना वजा विचार\nएक सूचना वजा विचार:-\n१)आपण गोदा परिक्रमेच्या मार्गावर दोन्ही बाजुला ( जिथे शक्य असेल तिथे) वृक्ष संवर्धन हेतुने, झाडं लावली तर\n२) तसेच गोदावरी परिसरातील मृत अवस्थेतील कुंडांना नव संजीवनी देण्याच्या दृृृष्टीने काही उपक्रम हाती घेउ शकतो का\nकाल रात्री गुरुवार निमित्त गोदा\nकाल रात्री गुरुवार निमित्त गोदा घाटावर जा���्याचा योग आला.\nसध्या गोदावरीची परिस्थिती अतिशय वाईट आहे. थंडीमुळे तपोवन परिसरात मुंबईतील गटारांसारखा वास येतो. केवडीबन परिसरात कसल्यातरी उत्खनन कामामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. रात्री ते अजून गडद होते. गोदावरी बद्दल एक सार्वत्रिक उदासीनता आहे आपल्या गावात. असे वाटते की कुणाला काही घेणेदेणेच नाहीये. ही नदी बारमाही असतानाही तिला हंगामी नदी म्हणून वागवले जाते यात तिचा बळी देण्याचा पद्धतशीर डाव आहे.\nएकमुखी दत्ताजवळ तर बांद्रा बँड स्टँड होण्यास फार काळ लागेल असे वाटत नाही. अगदी दत्त पालखी वेळेसही युगुले निर्लज्जपणे गांधी तलावाजवळ कट्टयावर चाळे करतात आणि लोक नेत्रतृप्ती घेत राहतात. वाईट वाटते.\nवैषम्य वाटते गंगेवर जाताना. काल अमरधाम ते नारोशंकर घाटापर्यंतची गोदेची अवस्था पाहवली नाही.\nअमोल वृषाली अशोक पाध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/882", "date_download": "2019-03-22T10:44:08Z", "digest": "sha1:MZRFN26XZSBIZ4VBKACX2G56QPU6LNW2", "length": 55091, "nlines": 230, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अॅडव्होकेट गांधी ते गांधीजी... प्रिटोरिया ते चंपारन...", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nअॅडव्होकेट गांधी ते गांधीजी... प्रिटोरिया ते चंपारन...\nसदर - गांधी @ १५०\nमहात्मा गांधी यांच्या विविध भावमुद्रा\nगांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram हिंद स्वराज Hind Swaraj\n२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारीपासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो… हा पाचवा लेख.\n‘गो रक्षा मेरा प्रथम कर्तव्य है’. शपथ समारंभानंतर आदित्यनाथांनी लगेचच जाहीर केले. कारभाराची सूत्रे हाती घेतल्या घेतल्या उत्तर प्रदेशातील अवैध कत्तलखाने बंद करण्याचे आदेश देऊन त्यांनी ‘हिंदूंना पूज्य असणाऱ्या गायीला मुस्लिम मारतात’ हा सुप्त संदेश पुन्हा जागवला.\nगोरक्षाप्रकरणी महात्मा गांधींचे सतत दाखले दिले जातात. यासंबंधी गांधींनी वेळोवेळी काय म्हटले होते ‘गोसेवेचे व्रत मी अनेक वर्षांपूर्वीच घेतले आहे, पण माझा धर्म इतर सर्व भारतीयांचा धर्म कसा असू शकेल ‘गोसेवेचे व्रत मी अनेक वर्षांपूर्वीच घेतले आहे, पण माझा धर्म इतर सर्व भारतीयांचा धर्म कसा असू शकेल’, १९०९ मध्ये गांधींनी ‘हिंद स्वराज’मध्ये लिहिले होते.\n२५ जुलै १९४७ रोजी गोहत्या बंदीची मागणी करणारी पन्नास हजार पत्रे आणि तितक्याच तारा मिळाल्याचे बाबू राजेन्द्र प्रसाद यांनी जाहीर केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना गांधी म्हणाले, ‘पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर हिंदूंना देवळात जाण्यास मनाई केली तर ते योग्य ठरेल का शिवाय तेथील हिंदू देवळात जाण्याचे सोडतील का शिवाय तेथील हिंदू देवळात जाण्याचे सोडतील का आपला मार्ग ते शोधून काढतीलच. म्हणून मला वाटते की या तारा आणि पत्रे आता थांबली पाहिजेत. काही संपन्न हिंदू कुटुंबे गोमांस खात नसली तरी गोहत्येला प्रोत्साहन देतात. गोमास डबाबंद करून ते ऑस्ट्रेलियाला पाठवण्याचा व्यवसाय ते करतात. धर्माचा खरा अर्थ समजून न घेता गोहत्या थांबवली पाहिजे, अशा फुकाच्या गर्जना केल्या जातात’.\nकायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर गांधी दक्षिण आफ्रिकेस रवाना झाले. दक्षिण आफ्रिका ही ब्रिटिश साम्राज्याची वसाहत होती. इंग्रजी आणि पाश्चात्य शिक्षणाचा परिपाक म्हणून या काळात गांधींची विचारसरणी काहीशी ‘व्हिक्टोरियन’ झाली होती. साम्राज्याचा एक नेक नागरिक होण्याचा ते प्रयत्न करत होते. जाणीवा उच्चवर्णीय तसेच ब्रिटिश होत्या. वंशवादाचा पूर्ण निषेधही नव्हता. पुढे या जाणिवांमध्ये बदल होत गेले. सुरुवातीस आफ्रिकेतील भारतीय व्यापारी, उद्योजक आणि व्यावासायिकांसोबत वकील म्हणून गांधींचा संबंध आला.\nदक्षिण आफ्रिकेतील मळ्यांवर काम करणा-या भारतीय मजूरांशी त्यांचा संबंध आला नव्हता. त्यांच्या त्या काळातील विचारांत आणि वर्तनात ‘गांधीत्व’ नव्हते. ते नंतर विकसित होत गेले. महात्मा होण्याआधीचे गांधी आपल्याला हिंद स्वराजमध्ये भेटतात.\nवकिलीच्या कामासाठी गांधींना प्रिटोरिया येथे जायचे होते. रेल्वेचे प्रथम वर्गाचे टिकिट असूनही त्यांना डब्���ातून अक्षरशः ढकलून बाहेर काढले गेले. ‘फर्स्ट क्लासमध्ये कुलींना प्रवेश नाही’, रेल्वेच्या गोऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. कृष्णवर्णीय नसतानाही प्रथम वर्गाच्या डब्यात प्रवेश मिळाला नाही म्हणून गांधी संतापले होते. भारतीयांना कृष्णवर्णीय आफ्रिकी नागरिकांपेक्षा वरचा दर्जा मिळाला पाहिजे अशी निवेदने त्यांनी सरकारकडे केली. नंतरच्या काळात हेन्री डेव्हिड थोरो या तत्त्ववेत्त्याच्या ‘सिव्हिल डिसओबिडियन्स’ या निबंधाचा गांधींवर प्रभाव पडला. सत्याग्रहाचे प्रयोग आकार घेऊ लागले. नेटिव्ह झुलू जमातीवर गोऱ्या सरकारने केलेल्या अमानुष अत्याचारामुळे गांधी अत्यंत व्यथित झाले. गुलामगिरीची जाणीव तीव्र होऊ लागली.\nदक्षिण आफ्रिकेत ट्रान्सवाल सरकारने आशियाई वंशाच्या लोकांवर निर्बंध लादले होते. भारतीयांवर ‘आशियाई’ म्हणून नोंदणी करणे, हातांचे ठसे देणे आणि वंशाचे प्रमाणपत्र सदोदित जवळ बाळगण्याची सक्ती करण्यात आली. या वंशवादी धोरणाचा गांधींनी प्रतिकार करण्याचे ठरवले. आंदोलनाचे स्वरूप ठरवताना सविनय कायदेभंगाची संकल्पना गांधींनी मांडली. भारतीयांनी नोंदणी करण्याचे नाकारले. गांधींसह अनेकांना अटक करण्यात आली. जेलभरो आंदोलनाची नांदी आफ्रिकेत झाली. गांधींनी ब्रिटिश सरकारकडे अनेक निवेदने पाठवली. १९०८ साली गांधी एका शिष्टमंडळासहित बोलणी करण्यासाठी लंडनला रवाना झाले.\nस्वराज्य, सत्याग्रह, सविनय कायदेभंग या संकल्पना आकार घेत असताना गांधीचे भारतातील घडामोडींकडे लक्ष लागलेले असे. त्यांना भारतात परतण्याचे वेध लागले होते. लॉर्ड कर्झननी बंगालचे विभाजन केले होते. त्याचे तीव्र पडसाद बंगालात आणि पूर्ण भारतातही उमटू लागले होते. सशस्त्र लढयाचा विचार मूळ धरू लागला होता. भारतातील तरुण जहाल गटात सामील होऊ लागले होते. या साऱ्या घटना गांधींना खुणावत होत्या आणि अस्वस्थही करत होत्या. डोक्यात एकाच वेळी अनेक विचारचक्रे सुरू असायची.\nलंडन मुक्कामी तेथील भारतीय क्रांतिकारकांना ते भेटले तसेच ते सावरकरांनाही भेटले. सावरकर लंडनमध्ये आपले शिक्षण पूर्ण करत होते. भारतीय विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात दोघे सहभागी झाले आणि दोघांचीही तेथे भाषणे झाली होती. सावरकर आणि लंडनमधील भारतीय तरुण सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करत हो��े.\n१९०९ साली लंडनमधील वास्तव्य संपवून गांधी समुद्रमार्गे परतीच्या प्रवासास निघाले. या प्रवासांत त्यांनी आपल्या मातृभाषेत म्हणजे गुजरातीत ‘हिंद स्वराज’ हे छोटेखानी पुस्तक लिहिले. नंतर ‘इंडियन ओपिनियन’ या वृत्तपत्रात त्याचे इंग्लिश रूपांतर क्रमशः प्रकाशित झाले. हे वृत्तपत्र गांधी आणि फिनिक्समधील त्यांच्या सहकाऱ्यांनीच सुरू केले होते.\n‘या पुस्तकांत मांडलेले विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक वर्षे लागली आहेत. स्वराज्य प्राप्त करण्याचा केवळ हाच मार्ग आहे असे मला वाटते. सत्याग्रह- प्रेमाची नीती हीच जीवनाचीही नीती वा कायदा आहे. या तत्त्वापासून दूर झाल्यास फूट पडते. याचे निग्रहाने पालन केल्यास उन्नती होते’, ‘हिंद स्वराज’च्या १९१९च्या प्रस्तावनेत गांधी म्हणाले होते. तोपर्यंत चंपारनमधील निळीचा सत्याग्रह होऊन गेला होता आणि अन्याय प्रतिकाराची नवी नीती आकार घेत होती.\n‘ब्रिटिशांनी आपल्या बळाने भारताला जिंकले नाही, त्यांना आपण तो देऊन टाकला’. ‘हिंद स्वराज’चे पहिले प्रकरण या मुद्याची चर्चा करते. वसाहतवाद आपल्या जाणीवेतून काढल्याशिवाय भारत खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार नाही. ‘मानसिक गुलामगिरीतून बाहेर न पडल्यास इंग्रजांनतर इतर कोणीही आपल्याला गुलाम बनवेलच’. १९०९ साली गांधी बेगडी स्वातंत्र्यानंतरची राजकीय चौकट कशी असेल याचा विचार करत होते.\n‘हिंद स्वराज’च्या १९२१च्या प्रस्तावनेत गांधी म्हणतात- ‘जहाल गटाच्या शौर्याचे मला कौतुक वाटते, पण त्यांची दिशाभूल होतेय. आपल्या समस्या हिंसेने सुटण्यासारख्या नाहीत. भारतीय परंपरेतून आपल्या समस्येवर तोडगा मिळाला पाहिजे आणि स्वसंरक्षण हेच ते उच्चकोटीचे शस्त्र आहे. या पुस्तकात मी आधुनिक संस्कृतीचा धिक्कार केला आहे. हे मी १९०९ साली लिहिले होते. त्यावरील माझी श्रद्धा आज द्विगुणित झाली आहे’. आधुनिक संस्कृतीची समीक्षा हे एक प्रबळ सूत्र ‘हिंद स्वराज’मध्ये दिसून येते.\n‘इंग्लंडमधील सद्यस्थिती’ या प्रकरणात गांधींनी इंग्लंडचे परीक्षण केले आहे. ‘पाश्चात्य आधुनिक संस्कृतीत शारीरिक/भौतिक कल्याण हेच जीवनाचे उद्दिष्टय असतं. माणूस सुखाच्या मागे पळतोय. मात्र त्यासाठी काहींना राबावं लागतंय. स्त्रिया आणि कामगार पिचतायत. इंग्लंडची सद्यस्थिती दयनीय आहे. भारतावर कधीही अशी पाळी येऊ ��ये अशी मी प्रार्थना करतो’. गांधी जेव्हा हे लिहीत होते, तेव्हा इंग्लंड एक तृतीयांश जगावर राज्य करत होते.\n‘हिंद स्वराज’मध्ये सुखाच्या मागे धावणारी पश्चिमी संस्कृती आणि भारताची आध्यात्मिक संस्कृती अशी दुहेरी विभाजनाची मांडणी केलेली आहे. गांधींचा सुरुवातीच्या काळातील रोमँटिसिझम ‘हिंद स्वराज’मध्ये जागोजागी दिसतो.\nविसाव्या शतकातील पूर्वार्धात इंग्लंडमधील निम्नवर्गातील स्त्रियांना मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. साम्राज्याची फळे या वर्गाला चाखायला मिळाली नाहीत असे दिसते. आधुनिकतेचे समीक्षण करताना कारखान्यांत काम करणाऱ्या स्त्रिया गांधींच्या डोळ्यासमोर होत्या.\nमिल आणि कारखान्यात काम करणाऱ्या स्त्रियांची स्थिती दयनीय होती. त्यांच्या हक्कांची पायमल्ली होत असे. या स्त्री कामगारांसंबंधी बोलताना मात्र गांधी पारंपरिक पितृसत्ताक भूमिका घेतात आणि म्हणतात, ‘जी घरकुलाची राणी असायला हवी ती कारखान्यात पिचतेय’.\nइंग्लंडमधील स्त्री कामगारांवर होणाऱ्या अन्यायासंबंधी वा त्यांच्या हक्कांसंबंधी तसेच भारतातातील सरंजामशाही, जातिव्यवस्थेतील हिंसा, शेतमजूर, कामगार, दलित आणि स्त्रिया यांच्या वाईट स्थितीबद्दलचे भाष्य ‘हिंद स्वराज’मध्ये नाही. भारतीय संस्कृतीमध्ये विकार असे नव्हतेच, असलेच तर ते परकीय सत्तेमुळे असाही सूर ‘हिंद स्वराज’मध्ये दिसतो.\nगांधीसाठी संस्कृती हा नैतिक उपक्रम होता. ‘खरी संस्कृती म्हणजे काय’ या प्रकरणांत गांधी म्हणतात, ‘संस्कृती माणसाला आपल्या कर्तव्याचा मार्ग दाखवते. ग्रीस आणि रोम संस्कृती लयाला गेल्या, पण भारत मात्र अढळ आहे आणि हीच त्याची प्रतिष्ठा आहे. गुजरातीमध्ये संस्कृतीचा प्रतिशब्द आहे सद्वर्तन’.\nब्रिटिश पार्लमेंटबद्दल गांधी काय म्हणतात ‘पार्लमेंट स्वयंप्रेरणेने चालत नाही. तिने स्वतःहून एकही चांगले काम केले नाही, ती मूल नसलेल्या स्त्रीसारखी आहे. पार्लमेंटला एक मालक नसतो. तो दर पाच वर्षांनी बदलतो. कधी बालफोर तर कधी अस्क्विथ. त्यामुळे ती वेश्येसारखीही आहे’. या अर्थालंकारांमुळे पार्लमेंटचा कमी आणि स्त्रियांचा अधिक अपमान झाला आहे. अपत्यांना जन्म देणे हेच स्त्रीच्या आयुष्याचे प्रयोजन असते का ‘पार्लमेंट स्वयंप्रेरणेने चालत नाही. तिने स्वतःहून एकही चांगले काम केले नाही, ती मूल ��सलेल्या स्त्रीसारखी आहे. पार्लमेंटला एक मालक नसतो. तो दर पाच वर्षांनी बदलतो. कधी बालफोर तर कधी अस्क्विथ. त्यामुळे ती वेश्येसारखीही आहे’. या अर्थालंकारांमुळे पार्लमेंटचा कमी आणि स्त्रियांचा अधिक अपमान झाला आहे. अपत्यांना जन्म देणे हेच स्त्रीच्या आयुष्याचे प्रयोजन असते का वेश्येवर ठपका ठेवण्याचेही कारण काय वेश्येवर ठपका ठेवण्याचेही कारण काय नैतिकतेची ही मांडणी स्त्रियांवर अन्याय करणारी आहे.\nपार्लमेंटला अशा उपमा दिल्यामुळे गांधींची एक इंग्लिश मैत्रीण नाराज झाली होती. पत्राद्वारे तिने आपला आक्षेप गांधींना कळवला होता. ‘हिंद स्वराज’च्या १९१९ सालच्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत गांधींनीच याचा उल्लेख केला आहे. वेश्येची उपमा तिला रुचली नव्हती.\nअशा उपमा दिल्यानंतर गांधी पुढे मात्र कळीचा मुद्दा सांगतात- ‘पार्लमेंटमध्ये भ्रष्टाचार झाल्याशिवाय निर्णय घेतले जात नाहीत’. संसदीय लोकशाही व्यवस्थेचे धोके गांधींनी फार लवकर ओळखले होते. वर्तमानात या व्यवस्थेची वाताहात आपण अनुभवत आहोत.\n‘हिंद स्वराज’मध्ये आधुनिकीकरण, औद्योगिकीकरण आणि यांत्रिकीकरण यांवर प्रखर टीका केली होती. ‘आधिुनिक सभ्यतेचे प्रतीक म्हणजे यंत्रसामग्री. यंत्रसामग्री म्हणजे पापाचरणच’, गांधी म्हणाले होते. पण १९१९ पर्यंत त्यांच्या विचारात काहीसे बदल झाले होते. चाळीसच्या दशकांत यंत्रामुळे वेळ आणि श्रम वाचतात हे त्यांना पटले होते. पण यंत्रांमुळे मानवता हरपते आणि तंत्रज्ञानामुळे दुरावलेपण येते असेही त्यांना वाटत असायचे. शिवाय आधुनिकीकरणामुळे होणारा पर्यावरणाचा अनन्वित ऱ्हासही गांधींना दिसू लागला होता.\n‘हिंद स्वराज’मध्ये डॉक्टर आणि वकिलांवर टीका केली आहे. ‘डॉक्टरांमुळे आपण आपल्या शरीराची काळजी घेणे सोडून दिले आहे. हॉस्पिटले तर आपल्या धर्माच्या अंतःप्रेरणेविरुद्ध काम करतात. त्यांच्या औषधांत जनावरांची चरबी आणि मद्य असते’. वकिलांवरही टीका केली आहे. ‘वकील जेव्हा काही चांगले काम करतात, तेव्हा त्या व्यक्तीच्या चांगुलपणामुळे ते कार्य झालेले असते, वकील म्हणून नाही’. असा विचित्र युक्तीवाद गांधींनी मांडला आहे. नंतरच्या काळात डॉक्टरी व्यवसायाबद्दल कठोर शब्द वापरले म्हणून गांधींनी दिलगिरी व्यक्त केली होती - ‘डॉक्टरांसाठी वापरलेले शब्द बदलण्यास मी तयार ���हे, पण विचार मात्र मी बदलणार नाही’ असेही ते म्हणाले.\nगांधींची मते वेळोवेळी बदलत गेली. पण ‘हिंद स्वराज’च्या नंतरच्या आवृत्त्यांमधील मजकुरात त्यांनी बदल केला नाही.\nरेल्वे विरहित मुंबईची आपण कल्पना करू शकतो का रेल्वे अन्य ठिकाणीही जीवनरेखाच आहे. या रेल्वेला गांधींनी विरोध केला होता. त्याला काही सबळ कारणेही होती. रेल्वेमुळेच साम्राज्याचा विस्तार झाला. एवढ्या मोठ्या देशाचा गाडा हाकण्यासाठी मोजकेच अधिकारी काम करत होते. ‘रेल्वेमुळे त्यांना देश पकडीत ठेवता आला. रेल्वेमुळे रोगप्रसार होतो, प्लेग तिच्यामुळे पसरला. भारतातील अन्नसुरक्षाही रेल्वेमुळे धोक्यात आली आहे. जास्त भाव मिळतो म्हणून दूरच्या मार्केटमध्ये अन्नधान्य पाठवले जाते. स्थानिक मार्केटमध्ये धान्याचा तुटवडा पडतो आणि त्याचे भाव वाढतात. गरिबांना रेल्वे मारतेय. पवित्र स्थळांवर गर्दी वाढतेय आणि ती अपवित्र होतायत’. ब्रिटिशकालीन रेल्वे ‘साम्राज्य’ हाकण्यासाठीच वापरली जात होती. ब्रिटनच्या पोलाद व्यवसायाला धंदा मिळण्यासाठी रेल्वे बांधणी सुरू करण्यात आली असे संसद सदस्य आणि लेखक शशी थरूर यांनी यांच्या ‘अॅन एरा ऑफ डार्कनेस’ या नव्या पुस्तकात पुराव्यासहित दाखवून दिले आहे.\nरेल्वेमुळे संपर्क आणि उद्योगधंदे वाढले हे नाकारता येणार नाही. पण भारतातील उद्योग आणि मूलभूत सुविधा विकास हे ब्रिटिश रेल्वे निर्माणामागील उद्दिष्ट असले तरी गरिबी, रोगराई आणि इतर संकटाचा सारा दोष एकट्या रेल्वेवर टाकणे योग्य होणार नाही.\n‘हिंद स्वराज’मध्ये गांधींनी पाश्चात्य औद्योगिक भांडवलशाहीचा सतत निषेध केला आहे. वसाहतवाद आणि औद्योगिकीकरण हातात हात घालून जाणारे विचार आहेत. भांडवलशाही आणि औद्योगिकीकरणाच्या चलनासाठी वसाहतवाद लागतो. ही युती कधी साम्राज्य मिळवण्यासाठी असते तर कधी बाजारपेठ काबीज करण्यासाठी. हे धोके गांधींनी अगदी सुरुवातीस ओळखले होते. यासंबबंधीचे आपले विचार त्यांनी मांडले असले तरी भारतातील भांडवलदारांसंबंधीची त्यांची मते काहीशी उदारमतवादी होती. जमनालाल बजाज आणि धनशामदास बिर्ला यांचे गांधींशी घनीष्ठ संबंध होते. विविध उपक्रमांसाठी निधी लागत असे आणि हे कारखानदार गांधींच्या उपक्रमांना योगदान देत असत. गांधी या भांडवलदारांचे अधिन झाले नाहीत.\nउद्योजकांनी संपत्तीचे व��श्वस्त व्हावे, कारभारी व्हावे पण मालक होऊ नये. स्वतःजवळ फारशी संपत्ती ठेवू नये आणि कमीतकमी संसाधनांचा वापर करावा अशी ट्स्टीशिपची कल्पना त्यांनी मांडली होती. गांधींच्या निकटचे भांडवलदार तेव्हाही विश्वस्त नीतीप्रमाणे वागत नव्हते. त्यामुळे हिंद स्वराजमध्ये आधुनिक पाश्चात्य औद्योगिक संस्कृतीचे परीक्षण करताना वेगळे मापदंड लावले होते का, असा प्रश्न पडतो.\n‘हिंद स्वराज’ची सचना संवादात्मक आहे. वाचकाला अनेक प्रश्न पडलेले असतात. तो संपादकाला प्रश्न विचारतो आणि संपादक उत्तर देतो. उत्तरावरचा आपला युक्तीवाद वाचक मांडतो आणि संपादक ते खोडून काढतो. लेखक रामचंद्र गुहांच्या मते ‘हिंद स्वराज’ची मांडणी गीतेवर आधारलेली आहे. यातील वाचक किंकर्तव्यमूढ आणि संपादक कृष्ण द्वैपायन. परंतु यातील अजब किंवा अतर्क्य आणि अन्यायी वाटणाऱ्या युक्तीवादाला वाचक आव्हानही देतो. ब्रिटिश पार्लमेंटला मूल नसलेली स्त्री आणि वेश्येची उपमा देणे, डॉक्टर, वकील, रेल्वे आधुनिक संस्कृती यांचा धिक्कार आणि इतर अशाच मुद्यांवर वाचक आक्षेप घेतो. ‘मलाही अनेक मुद्यांबाबत स्पष्टता नाही’ असे ‘संपादक’ भूमिकेतील गांधी प्रांजळपणे कबूल करून टाकतात.\nम.गांधींची जडणघडण व्हिक्टोरियन युगात- राणी व्हिक्टोरियाच्या काळात (१८३७-१९०१)झाली. ग्रेट ब्रिटन जगातील सर्वांत बलाढ्य राष्ट्र म्हणून पुढे आल होते. १९२० साली पृथ्वीवरील २४ टक्के भूमीचे आणि २३ टक्के जनतेचे ते मालक होते. ब्रिटिश साम्राज्यावरील सूर्य कधीही मावळत नाही असे म्हटले जात असे.\nव्हिक्टोरियन काळ अत्यंत टोकाच्या शिष्टाचारांसाठी आणि खुळचट नीतिकल्पनांसाठीही प्रसिद्ध होता. त्या काळातील ब्रिटिशांच्या मागास नीतिकल्पना आपण अंगीकारल्या आणि त्याची फळे आजही आपल्याला भोगावी लागत आहेत. भारतातील सेन्लॉरशिप ही आपल्या वसाहतवादी राज्यकर्त्यांची देणगी आहे. लैंगिकतसंबंधींचे ब्रिटिशांचे विचारही कर्मठ होते. भारतात समलिंगी संबंधांची पूर्वापार सजग जाणीव होती. आपल्या महाकाव्यांत आणि लोककलांत तृतीयपंथी आणि लैंगिकतेच्या वेगवेगळ्या आयामांचे भरपूर उल्लेख आहेत. महाभारतातील बृहन्नडारूपी अर्जुन, किन्नर, शिखंडी आणि तमाशातली मावशी अशी अनेक उदाहरणे देता येतील. ब्रिटनमध्ये समलिंगी संबंध कायद्याने अवैध ठरवले होते. व्हिक्टो���ियन काळातील ब्रिटिश लेखक आणि नाटककार ऑस्कर वाईल्ड यांना समलिंगी संबंधांबद्दल प्रदीर्घ कारावास भोगावा लागला. देशद्रोह (सेडीशन) हा भारतात अजूनही अस्तित्वात असलेला कायदाही वसाहतकाळातील आहे.\nहा काळ समजून घेतला, गांधींची सामाजिक आणि वर्गीय पार्श्वभूमी समजून घेतली तर सुरुवातीच्या काळातील त्यांची मते आणि विचार यांची संगती लागते. बऱ्याच मुद्यांसंबंधींची त्यांची मते बदलत गेली. परंतु स्त्रिया आणि जातव्यवस्थेविषयीची मते काहीशी पारंपरिक राहिली होती, हे आंबेडकरांनी वेळोवेळी दाखवून दिले होते.\nलेखिका मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\nचौकीदारजी, ‘मैं भी चौकीदार’ या तुमच्या मोहिमेत मी सहभागी होऊ शकत नाही. मी चौकीदार नाही. मी या देशाचा सामान्य नागरिक आहे. माझ्या चौकीदारानं काम केलं नाही तर त्याला बदलायचं हे मला ठाऊक आहे. विरोधी पक्षांचं मला ठाऊक नाही, पण भारतीय घटनेनं दिलेला हा अधिकार मी वापरणार आहे. माफ करा चौकीदारजी, मी तुमच्या पापांत वाटेकरी होऊ शकत नाही. मैं चौकीदार नहीं\nभाजप : राजकीय पक्ष की सिक्युरिटी गार्ड सर्व्हिस प्रोव्हायडर\n‘चौकीदार चोर है’ हे विद्यमान ‘चौकीदारां’नी स्वत:वर घेत ‘मोदी है तो मुमकीन है’ ही घोषणा मागे टाकत ‘मैं भी चौकीदार’ ही लाईन ‘में भी अण्णा’कडून उसनवारीत घेतली स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार स��थीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे\nभाजपने नेहरूंना ‘खलनायक’ ठरवत स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ झाकण्याचे उद्योग बंद करावेत\nसर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ज्या माओच्या चीनच्या जागी भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्य मिळणार होते, अशी अफवा पसरवण्यात आली आहे, त्याच माओच्या चीनशी अमेरिकेने १९७१ मध्ये हातमिळवणी केली आणि चियांगच्या चीनला दगा दिला. तेव्हा, अमेरिकेमार्फत भारताचे भले होणार होते हा भ्रम आपण काढून टाकलेला बरा अमेरिकेला खरा रस होता तो भारताला सोविएत संघापासून दूर करण्यात.......\nमुलाबाळांची चिंता करणारे मोदींना काय हरवणार\n२०१८च्या उत्तरार्धात राहुल गांधी चांगले रंगात आल्याचं दिसत होतं. त्यांच्या नेतृत्वात सुधारणाही होत होती. पण आज ते केवळ राफेलच्या मुद्यावर अडकून बसलेले दिसतात. जनतेच्या जिव्हाळ्याचे इतर मुद्दे काँग्रेसला महत्त्वाचे वाटत नाहीत काय अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा\nकुटुंब, कुटुंब खेळताहेत, निवडणूक ‘निवडणूक’ खेळ\nया आपादधर्म नि शाश्वतधर्मात काही सत्ता, संपत्ती, साधन, साम, दाम, दंड, भेदाचा जो काही खेळ खेळला जातोय, त्यातून काही कुटुंबं आणि त्यांच्या सात काय सत्तर पिढ्यांची सोय होत असेल, पण या सर्वांत संविधानात्मक लोकशाहीचा खून होतो. या कुटुंबांना आपल्यावर तहहयात राज्य करू देणारे आपण लोकशाहीच्या खुनात हत्यार म्हणून वापरले जातोय, याची जाणीव आपल्याला कधी होणार\nदेशभक्तीचा फुगा आणि राफेलची टाचणी\nराष्ट्रभक्तीचा थयथयाट करून आपलं अपयश झाकण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. शेतीची दुरवस्था, बेरोजगारी, सामाजिक अशांतता, आर्थिक अधोगती अशा अनेक आघाड्यांवर त्यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. पुलवामा हल्ल्याअगोदर झालेल्या अनेक सर्व्हेंमध्ये मोदींची लोकप्रियता घसरल्याचं दिसत होतं. आता युद्धज्वरामुळे भाजप नेत्यांत नवी आशा निर्माण झाली आहे.......\n‘रॉ : भारतीय गुप्तचर संस्थेची ��ूढकथा’ - उथळ देशभक्तीच्या वातावरणात ‘वाचावेच’ असे पुस्तक\nएक देश चालवणं ही किती गंभीर कृती असते, हे या पुस्तकातून आपल्याला गांभीर्यानं समजून घेता येतं. सध्याच्या राज्यकर्त्यांच्याही ‘बडबडगीतां’ना या पुस्तकातून उत्तर मिळतं आणि लक्षात येतं, सध्याच्या सत्ताधारी नेतृत्वाची इयत्ता काय देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा\nपुलवामानंतर सोशल मीडियावर सुरू झालेला युद्धाचा उन्माद आता आणखीनच वाढला आहे. ‘जय जवान’ असं मी बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर लिहिल्यावर त्याला ‘जय मोदी’ असं उत्तर आलं. कर्नाटक भाजपचे नेते बी. एस. येदुरप्पा यांनी तर या हल्ल्यामुळे भाजपला किती जागा अधिक मिळतील हे सांगून टाकलं. भाजपचे छोटेमोठे सर्वच नेते आता मोदी पुन्हा येणार असं सांगू लागले आहेत.......\nस्वयंप्रज्ञेने ‘धृतराष्ट्र’ झालेल्यांना तुम्ही सांगताय ते कसं काय दिसणार गज्वी सर\nज्यांचे डोळे, कान उघडे आहेत आणि मेंदू स्वतंत्र आहे, त्या कुणालाही गज्वींनी जे मांडलं ते वास्तव आहे, हे मान्यच करावं लागेल. उदघाटक एलकुंचवारांनीही याला स्पर्श केला होता भाषणात. मात्र वादळ उठलं ते गज्वींच्या भाषणावर काहींना ती अतिशयोक्ती वाटली, काहींना गूढ, तर काहींनी सहमती दर्शवली. तसेही मराठी रंगकर्मींचे चेहरे आणि मुखवटे वेळोवेळी दिसले आहेत. त्यामुळे यावेळीही ते दिसले तर नवल काहीच नाही.......\nगुजरातमधल्या एका भाजप नेत्याने, या हल्ल्याच्या निमित्ताने झालेल्या एकजुटीचा उपयोग मतं मिळवण्यासाठी कसा करायचा हेच जाहीरपणे सांगून टाकलं. पक्षाचा झेंडा न घेता ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ म्हणत गल्लीबोळात मिरवणुका काढून युद्धज्वर निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्नही त्यांनी केला. दुर्दैवाने भाबड्या जनतेने ठिकठिकाणी त्यांना साथ दिली. हा युद्धज्वर निर्माण करण्याचं काम केलं कानात वारं शिरलेल्या न्यूज चॅनेल्सनी.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36842/by-subject/1/144", "date_download": "2019-03-22T10:11:35Z", "digest": "sha1:PNEYCPTZ6AHRCGFBZV4ADNTQR62BEXHB", "length": 3135, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गुंतवणुक | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अ���ड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /गुलमोहर /गझल /गुलमोहर - गझल विषयवार यादी /विषय /गुंतवणुक\nकानाखाली चक्क वाजली होती लेखनाचा धागा बन्या 10 Jan 14 2017 - 7:55pm\nअच्चे करून गेले नि तच्चे करून गेले ... लेखनाचा धागा चांगभलं 8 Jan 14 2017 - 7:55pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%9F-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3", "date_download": "2019-03-22T10:26:28Z", "digest": "sha1:BVZYGZM6JBHS3362AHHYU4ITCGFORAN2", "length": 1909, "nlines": 10, "source_domain": "mr.videochat.world", "title": "मोफत ऑनलाइन चॅट रूम नोंदणी न", "raw_content": "मोफत ऑनलाइन चॅट रूम नोंदणी न\nके हजार आहे, आश्चर्यकारक वैशिष्ट्ये. समावेश आहे. मोफत चॅट रूम आम्ही वरच्या दर्जाचे मजकूर बेस पाकिस्तानी खोल्या गप्पा इन्स्टंट मेसेजिंग, आम्ही मुक्त इन्स्टंट मेसेजिंग आणि मजकूर बेस गप्पा खोली. पार्टी गप्पा खोल्या खर्च नाही दुसर्या रात्री एकटे, आपण कल्पना करू शकत नाही मजा ‘. सामील घेऊन फक्त सेकंद हे खूप सोपे आहे आणि सर्व विनामूल्य आहे. त्यामुळे अनेक आहेत आश्चर्यकारक लोक, शेकडो नवीन सदस्य सामील आहेत प्रत्येक दिवस. तेथे नेहमी टन एकच शोधत अप हुक, कोण अजूनही काही मजकूर बेस मजा. सामील व्हा रात्री पार्टी, आपण हे प्रेम आहोत. क्लिक करा सामील व्हा आणि आता पक्ष सुरू आहे\n← वेब डेटिंग न करता नोंदणी\nविनामूल्य ऑनलाइन डेटिंगचा →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/columns/south-africa-diary/", "date_download": "2019-03-22T10:31:05Z", "digest": "sha1:6IJXNWERZEXRF34TQMNGNAF7DOODNH2I", "length": 16425, "nlines": 126, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "दक्षिण आफ्रिकेतले दिवस – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeनियमित सदरेदक्षिण आफ्रिकेतले दिवस\n२०११ च्या फेब्रुवारीतील शेवटचा आठवडा होता. दक्षिण आफ्रिकेतील उन्हाळा चालू होता. वा���्तविक या देशात एव्हाना १७ वर्षे काढली होती तरी या वर्षीचा उन्हाळा थोडा कडकच होता. माझ्या हेड ऑफिसमधून – बोटस्वाना मधून दोन कर्मचारी कंपनीच्या कामासाठी आठवडाभर आले होते, त्यामुळे काम संपवणे फारच जिकिरीचे झाले होते. ऑफिसमध्ये एयर कंडिशन असला तरी बाहेर उन्हाच्या झळा जाणवायच्या. इथे […]\nआपल्याकडे एक समज आहे आणि त्याच बरोबर आकर्षण देखील आहे – गोऱ्या लोकांच्या समाजाबद्दल. समज असा आहे, “हे लोक किती श्रीमंत असतात आणि किती सुंदर आयुष्य व्यतीत करतात” यामधील, दुसरा भाग बरोबर आहे पण पहिला निश्चितच नाही. आयुष्य कसे उपभोगावे, याचा एक सुंदर वस्तुपाठ मला, माझ्या साउथ आफ्रिकेच्या १७ वर्षांच्या वास्तव्यात भरपूर मिळाला. अर्थात, मला भेटलेले […]\nसाउथ आफ्रिका – जोहानसबर्ग १\nजेंव्हा मी या शहराचा विचार करतो तेंव्हा, काही गोष्टी लगेच ठळकपणे ध्यानात येतात. पहिला विचार – या शहराचा विस्तार मुंबई जेंव्हा डोळ्यासमोर येते तेंव्हा त्याच्या समोर, हे शहर प्रचंड मोठे आणि विस्तारलेले आहे. दुसरे म्हणजे, मुंबईची लोकसंख्या आणि त्यामुळे झालेली परवड. तसा प्रकार या शहरात झालेला नाही. शहर अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने वाढलेले आणि वाढवलेले आहे. इथे, […]\nआतापर्यंत, आपण साउथ आफ्रिकेतील सामाजिक परिस्थितीबद्दल थोडक्यात माहिती घेतली. वास्तविक, काळ्या लोकांचा समाज आणि कलर्ड लोकांचा समाज, या विषयावर फारसे काही लिहिले नाही. याचे मुख्य कारण, या समाजात मला तितकेसे मिसळता आले नाही. मुळात: काळे लोक, हे इतरांपासून जरा फटकून आणि वेगळेच राहतात. त्यातून त्यांची वागण्याची पद्धत, जरा गुर्मीत राहणारी असते. असे नव्हे की, सगळेच काळे एकाच साच्यात बसवता येतील, […]\nसाउथ आफ्रिका – डर्बन\nमाझा गेल्या पंधरा वर्षातील काळ ध्यानात घेतला तर, त्यातील बरीचशी वर्षे हीं पिटरमेरित्झबर्ग आणि डर्बन याच परिसरात गेली. त्यामुळे, आपसूकच डर्बन शहराबद्दल माझ्या मनात ममत्वाच्याच भावना आहेत. एकतर, या शहरात भारतीय वंशाची लोकसंख्या बरीच आहे. त्यामुळे, कितीही नाही म्हटले तरी, अशा लोकांशी तुमच्या ओळखी लगेच होतात आणि तश्या माझ्या झाल्यादेखील. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी, इतिहास हेच सांगतो […]\n२००३ मधील डिसेंबर होता. पीटरमेरीत्झबर्ग मधील उन्हाळ्यातील थंड दिवस होता. सकाळीच माझा मित्र, क्लिफ घरी आला, तो, त्याच्यासोब��� त्याची मुलगी जेनेट हिला घेऊनच. क्लिफ हा माझा अतिशय चांगला मित्र असल्याने, आणि त्याच्या घरी माझे नियमित जाणे-येणे असल्याने, आम्ही कधीही एकमेकांच्या घरी जात असू. वास्तविक रविवार सकाळ म्हणजे त्याची चर्चमध्ये जायची वेळ तरीही तो, जेनेटसोबत आला होता, […]\nसाउथ आफ्रिका – सुरक्षितता आणि मनोरंजन\nसाउथ आफ्रिका हा तसा 1st दर्जाचा देश मानला जातो. त्यामुळे, इथल्या सुविधा ह्या बहुतांशी उत्तम दर्जाच्या किंवा त्याच्या आसपास असतात. आता तुलना करायची झाल्यास, कमतरता नक्कीच आहे, जसे रविवार संध्याकाळी बाहेर जेवायला जायचे म्हणजे कर्मकठीण त्यामानाने आपली मुंबई कशी दिवसाचे २४ तास खिलवायला तयार असते त्यामानाने आपली मुंबई कशी दिवसाचे २४ तास खिलवायला तयार असते मुंबईत रात्री-बेरात्री बाहेर रस्त्यावर पायी हिंडायला काहीच वाटत नाही पण, साउथ आफ्रिकेत […]\nप्रिटोरिया मधील जूनमधील रविवार सकाळ आता इथे येऊन, मला चांगली १५ वर्षे झाली. तरी अजूनही सकाळ उजाडली तरी मुंबईतील दिवस मनात नेहमी येतो. वास्तविक, इथे आता थंडीचा कडाका आहे, सकाळचे १० वाजलेत तरी लोळावेसे वाटते. हा इथल्या वातावरणाचा परिणाम आता इथे येऊन, मला चांगली १५ वर्षे झाली. तरी अजूनही सकाळ उजाडली तरी मुंबईतील दिवस मनात नेहमी येतो. वास्तविक, इथे आता थंडीचा कडाका आहे, सकाळचे १० वाजलेत तरी लोळावेसे वाटते. हा इथल्या वातावरणाचा परिणाम इथे रविवारी ११ नंतर साउथ आफ्रिकेला “जाग” येते. शनिवार संध्याकाळ/रात्र बहुदा पार्टीत घालवायची, हा जणू नियम असल्यागत सगळे […]\nएखाद्या देशात साधारणपणे, ५ वर्षे राहिले की सर्वसाधारण समाजाची कल्पना येऊ शकते. साउथ आफ्रिका, स्पष्टपणे, ४ समाजात विभागाला आहे. १] काळे (मूळ रहिवासी), २] गोरे (जवळपास ३०० हून अधिक वर्षे वास्तव्य), ३] भारतीय वंशाचे (नुकतीच १५० वर्षे पूर्ण झाली) ४] कलर्ड ( मिश्र संयोगातून जन्मलेला समाज). अर्थात, माझ्यासारखे नोकरीसाठी येउन स्थायिक झालेले तसे बरेच आहेत पण […]\nवास्तविक या गावात मी केवळ २ वर्षेच राहिलो पण, तरीही साउथ आफ्रिकेचा “अर्क” बघता आला मुळात, Standerton हे छोटेसे गाव, जिथे मनोरंजनाची साधने जवळपास अजिबात नाहीत, थंडीच्या मोसमात हाडे गोठवणारी थंडी, आमची कंपनी आणि नेसले कंपनीचा कारखाना ( ३ वर्षांनी हा कारखाना देखील दुसरीकडे हलवला मुळात, Standerton हे छोटेसे गाव, जिथे मनोरंजनाची ��ाधने जवळपास अजिबात नाहीत, थंडीच्या मोसमात हाडे गोठवणारी थंडी, आमची कंपनी आणि नेसले कंपनीचा कारखाना ( ३ वर्षांनी हा कारखाना देखील दुसरीकडे हलवला) वगळता कुठलीच मोठी इंडस्ट्री नसल्याने, रोजगाराच्या संधी तशा फारच कमी. खरतर, आमची बृवरी […]\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nविविध रंगांचा वापर करुन आपलं जीवन समृद्ध करुया..\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nप्रसिध्द छायाचित्रकार धनेश रामचंद्र पाटील यांचे सदर\nरेल्वेची अद्भुत आणि रंजक सफर\nलेखक डॉ. हेमंत पाठारे, डॉ. अनुराधा मालशे\nब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) यांचे अत्यंत लोकप्रिय सदर...\nसदर लवकरच येत आहे....\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63365", "date_download": "2019-03-22T10:51:43Z", "digest": "sha1:S7EO333QNAZ2WNG225P4T7CQ4QC72PTK", "length": 47257, "nlines": 179, "source_domain": "www.maayboli.com", "title": "\"द सर्कल\" (The Circle) च्या निमित्ताने | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /\"द सर्कल\" (The Circle) च्या निमित्ताने\n\"द सर्कल\" (The Circle) च्या निमित्ताने\nकाल मी \"द सर्कल\" (The Circle) चित्रपट पाहिला. भारतात हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे कि नाही ते मला माहिती नाही. पण अमेरिकेत थिएटरांमधे येऊन गेला आणि आता नेटफ्लिकस इ. ठिकाणी उपलब्ध झाला आहे. हा चित्रपट आहे \"द सर्कल\" ह्या सोशल नेटवर्किंग कंपनी / वेबसाईट बद्दल आणि चित्रपटाचा विषय आहे अशा वेबसाईट्स नी घेतलेला आपल्या जीवनाचा ताबा. समाजात डोळे (आणि बुद्धी) उघडी ठेऊन वावरणार्‍या अनेकांच्या डोक्यात हा विचार चाललेला असेलच \"द सर्कल\" फक्त तो विचार विस्तृतपणे दाखवतो आणि आपले डोळे अजून उघडतात. फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅप चे नाव न घेता हा चित्रपट त्याबद्दल थेट भाष्य करतो.\nह्या लेखाचा उद्देश चित्रपटाचे परिक्षण लिहिणे नाही. ते लिहायचे झाल्यास - टॉम हॅन्क्स सारख्या उत्तुंग अभिनेत्याला अक्षरशः वाया घालवले आहे, एमा वॅटसन चा अभिनय नेहेमीसारखाच (बरचसा एकसुरी) आहे. दिग्दर्शन चांगले पण खास म्हणावे असे नाही. कथानक दमदार असले तरी दिग्दर्शन कमी पडल्यामुळे कथेचे सार, द्यायचा संदेश जरी प्रेक्षकाला कळाला तरी विषय ज्वलंत असूनही चित्रपट \"घुसत\" नाही. त्यामुळे एक चित्रपट म्हणून बघता मी ३ स्टार देईन.\nअसे असूनही चित्रपट संपल्यावर मला बराच वेळ झोप लागली नाही. कारण वर म्हटल्याप्रमाणे विषय ज्वलंत आहे. चित्रपटाची कथा सांगता सांगता विषय सुद्धा उलगडून सांगायचा प्रयत्न करतो.\nपुढे चित्रपटाची कथा दिलि आहे.\nमे हॉलंड (एमा वॅटसन) ही एका सामान्य नगरपालिकेतल्या ग्राहक संपर्क विभागात काम करणारी, कनिष्ठ मध्यमवर्गीय घरातली मुलगी. वडिलांना झालेला असाध्य रोग व त्याच्यामुळे त्यांना होणारे कष्ट, तिच्या आई वरचे त्यांचे अवलंबित्व आणि इन्शुरन्स त्यांच्यावरील काही आवश्यक उपचार कव्हर करत नसल्यामुळे मे कायम तणावात असते. तिच्या कामातही ती खुश नाही. त्या तणावातून काही काळ मुक्ती मिळवण्यासाठी तिचा कयाकिंगचा छंद दिला मदत करतो. मर्सर (एलार कोल्त्रेन) नावाचा तिचा बालपणापासुनचा मित्र तिच्यावर प्रेम करतो पण ती त्यालाही लांब ठेवत रहाते. ह्या मे ला तिची मैत्रीण अ‍ॅनी (कॅरन जीलन) \"द सर्कल\" मधे जॉब मिळवून देते. अ‍ॅनी \"द सर्कल\" मधे मोठ्या पदावर आहे आणि कामानिमित्त सतत परदेशी फिरत असते. त्यामुळे तिचे आयुष्य धावपळीचे पण मे साठी एकदम \"हॅपनिंग\" आहे. मे चे काम इथेही ग्राहक संपर्क / तक्रार निवारण विभागात आहे. कामाच्या पहिल्या आठवड्यापासुनच \"द सर्कल\" तिच्या आयुष्याचा ताबा घ्यायला सुरुवात करते. त्यांच्या प्रत्येक कर्मचार्‍याने सोशल प्रोफाईल बनवलाच पाहिजे आणि त्याने कंपनीमधल्या इतरांशी सतत संपर्कात राहिलेच पाहिजे अशा त्यांच्या अपेक्षा आहेत. प्रत्येकाने सतत काहीतरी शेअर करत राहिले पाहिजे, \"शेअरिंग इज केअरिंग\" वगैरे तत्वज्ञानातून \"द सर्कल\" त्यांच्या कर्मचार्‍यांवर सतत लक्ष ठेवून असते. वीकेंडला सुद्धा कॅम्पसवर अनेक कार्यक्रम आयोजित करून कर्मचारी कॅम्पस मधेच रहातील, त्यांना बाहेरच्या जगात जायलाच लागणर नाही अशी सोय केलेली आहे. सगळ्या जगाशी सगळे सतत शेअर करणारे हे कर्मचार��� \"द सर्कल\" च्या प्रवाहाखाली अक्षरशः ब्रेनवॉश होताना आपल्याला दिसतात. सुरुवातीला हे सगळे विचित्र वाटणारी मे नंतर त्यात ओढली जाते आणि मग त्यातलीच एक होऊन जाते. तिला \"आपल्यात\" सामावून घेण्यासाठी सर्कल वाले तिच्या वडिलांना खुप चांगल्या वैद्यकिय सुविधा प्रदान करतात. तिलाही भविष्यात आजार होण्याची लक्षणे (आणि उपचार) आधीच लक्षात यावे म्हणून तिच्याही शरीराचा प्रत्येक क्षणाचा डेटा साठवयाला सुरुवात होते. हा तिचा प्रवास बघताना आपल्याला सतत जाणवत रहातं कि हे चाललय ते बरोबर नाही पण त्याच वेळी \"द सर्कल\" तिला देत असलेल्या सुविधांंमुळे तिचे ते ओढले जाणे कुठेतरी आपल्या मनाला पटते सुद्धा.\n(इथे मला आठवण झाली फेसबूक, गूगल, इन्फोसिस ए. कंपन्यांची, ज्या आत्त्ता हेच तर करत आहेत..)\nहळुहळु \"प्रत्येक गोष्ट सर्वांबरोबर शेअर करणेच कसे योग्य आहे\" हे विविध उदाहरणे, कारणे देऊन \"द सर्कल\" कर्मचार्‍यांना पटवत रहाते आणि नवनवीन कल्पना मांडत रहाते. उदाहरणार्थ, आपल्या टॅक्सच्या पैशावर जगणार्‍या आणि आपल्याच भविष्याबद्दल निर्णय घेणार्‍या सरकारी मंत्र्यांची सर्व माहिती (इ मेल्स, फोन कॉल्स, सर्व संभाषणे, सर्व काही) सर्वांना कळाली पाहिजे अशी कल्पना पुढे येते आणि उचलून धरली जाते. त्या कल्पनेला विरोध करणार्‍या मंत्र्याच्या मागे चौकशीचा फेरा लागतो (अर्थातच) आणि तिची जागा घेणारी नवीन मंत्री स्वतःच्या सर्वच्या सर्व गोष्टी सतत जगजाहीर होत रहातील म्हणून शपथ घेते\nइकडे \"द सर्कल\" मधे मान्यता मिळावी म्हणून \"सोशल\" बनलेली मे, तिच्या मित्राच्या (मर्सरच्या) लाकडापासून बनवलेल्या पण हरणाच्या शिंगांप्रमाणे भासणार्‍या झुंबरांचे फोटो शेअर करते आणि मर्सर अचानक प्रसिद्धिच्या झोतात येतो. सोशल मिडिया पासून दूर रहाणार्‍या आणि आपल्या छोट्या व्यवसायात रमणार्‍या मर्सरला ही प्रसिद्धी नको असते पण त्याला ती सोसावी लागते. पुढे जाऊन मात्र जेव्हा त्याला लोक हरिणांचा हत्यारा ठरवतात आणि तसे करण्याबद्दल त्याला जीव घेण्याच्या धमक्या यायला लागतात तेव्हा त्याचा कडेलोट होतो. तो मे ला येऊन भेटतो. ती त्याला सर्वकाही दुरुस्त करते म्हणत असते पण त्यातील फोलपणा आपल्याला जाणवतो. मर्सर तिच्या पासून दूर अज्ञातवासात निघुन जातो. त्या नैराष्याच्या भरात मे रात्री एकटीच कयाक काढुन बाहेर पडते आ��ि खोल पाण्यात पोचल्यावर संकटात सापडते. सुदैवाने तिचा जीव वाचवायला पोलीस वेळेत येतात पण ते येतात कारण \"द सर्कल\" च्या कोणा युजर ने तिला अपरात्री पाण्यात जाताना पाहिले असते आणि \"द सर्कल\" च्या कॅमेराने तिला कयाक पळवताना पाहून पोलीसांना कळवलेले असते म्हणून आणि इथे \"द सर्कल\" च्या चालकांच्या (टॉम हॅन्क्स व पॅटन ऑस्वाल्ट) हातात आयते घबाड लागते.\n(इथून पुढे आपल्याला दिसतो तो मानवी जीवनमुल्यांचा र्‍हास. जो आपल्याला सतत अंतर्मुख करत रहातो कारण जे जे घडते ते ते खर्‍या आयुष्यातही घडले तर काय होईल ही भिती ह्यापुढे चित्रपट पहाताना मनावर दाटून येते)\n\"द सर्कल\" च्या शेअरिंग सुविधेमुळे तिचा जीव कसा वाचला हे संचालक मे ला पटवून देतात आणि माहिती सगळ्यांकडे असल्यामुळे कसा फायदाच होतो हे तिच्या गळी उतरवण्यात यशस्वी होतात. मे सुद्धा (त्या मंत्र्याप्रमाणे) मग \"टोटल शेअरिंग उर्फ ट्रान्स्परन्सी\" ला तयार होते. ती कायम एक कॅमेरा लावणार असते ज्याद्वारे झोपेच्या व नैसर्गिक गरजांच्या वेळा वगळता बाकि सगळा वेळ सर्व जगाला ती काय करते आहे हे दिसणार असते. अर्थातच \"द सर्कल\" मे ची प्रचंड जाहिरात करतात व \"ट्रुमन शो\" प्रमाणे जगभर सगळे लोक मे ला तीन्ही त्रिकाळ बघायला लागतात. मे प्रचंड लोकप्रिय होत असते. तिच्या निमित्ताने अशी \"टोटल ट्रान्स्परन्सी\" लोकशाहीला कशी पूरक आहे हे लोकांना सांगताना कंपनी आता पुढची पावलं टाकायला लागते. मे सुद्धा त्यात पुढाकार घेऊ लागते. \"द सर्कल\" चे अकाऊंट असणे म्हणजेच मतदाराचे नोंदणीकरण असावे अशी कल्पना ती मांडते. तसे झाले कि सगळ्या मतदारांना मतदान करायलाच लागेल आणि १००% मतदान होईल म्हणजे लोकशाही पर्फेक्ट होईल असा विचार पुढे येतो. सरकारचे किती पैसे वाचतील असे कारण दाखवत कंपनी जगभरच्या सरकारांना प्रपोजल पाठवते आणि काही देश तयारही होतात.\n(प्रेक्षकांना आता जाणवते कि हा सगळा प्रवास नागरिकांच्या आयुष्यातील \"खासगी\" असे काही रहाणारच नाही ह्या दिशेने चालला आहे. \"कोणाच्याही जीवनात खासगी काही नसलेच पाहिजे\" असे तत्व मांडून चित्रपटातील घटना घडू लागतात आणि त्याला दिली जाणारी कारणे वरकरणी योग्य भासली तरी त्यातील फोलपणा सतत जाणवत रहातो.)\nमे ला आता असे अनुभव यायला लागतात जे खरतर खासगी म्हणूनच रहायला हवेत. जसे कि कामावरुन घरी आल्यावर ती आई बाबांशी बोलुयात म्हणून कॅमेरा चालु करते आणि सगळे जग तिच्या आई बाबांना नको त्या क्षणी पहाते. मे ला अर्थातच मेल्याहुन मेल्यासारखे होते. मे ची मैत्रीण, अ‍ॅनी (जिने तिला नोकरी लावून दिली), आता तिच्याशी नीट बोलत नाहिये. मे तिला नक्कि काय झालय विचारायला जाते तेव्हा ती मे ला टाळते. शेवटी बाथरूम ब्रेकच्या निमित्ताने मिळालेल्या ३ मिनिटांच्या वेळात ती मे ला सांगते कि तिला कामाचा ताण सहन होत नाहिये. संचालक मंडळ तिला देशोदेशी जाऊन तिथल्या नियमात \"द सर्कल\" कसे बसतय ते पटवायला सांगतात आणि तसे जमत नसल्यास तिने मार्ग शोधायचा असतो. सतत नैतिक - अनैतिकतेच्या उंबरठ्यावर काम करत रहाणे अ‍ॅनी ला असह्य झालेले असते पण ते सांगायला तिची जवळची मैत्रीण मे उपलब्ध नसते कारण ह्या मैत्रिणीचे सर्व जीवन सतत जगाला दिसत असते. अशा ह्या घटनांमुळे मे ला सुद्धा ह्या उपक्रमातला फोलपणा जाणवायला लागलेला असतो पण आता मागे फिरणे शक्य नसते.\nसुप्रसिद्ध झालेली मे आता \"द सर्कल\" ची प्रवक्ती बनलेली असते. त्यांच्या दर आठवड्याला लाँच होणार्‍या नवनवीन कल्पना ती मांडत असते. असेच त्या दिवशी \"द सर्कल\" नवीन संकल्पना आणते, फरार कैदी किंवा अपराध्यांना \"द सर्कल\" च्या युजर्सनी शोधायचे आणि रिपोर्ट करायचे त्यांचे नेटवर्क इतके दाट आहे आणि सगळे युजर्स सतत सगळे बघत आहेत कि २० मिनिटात कोणालाही शोधणे शक्य आहे असा त्यांचा दावा असतो. आणि खरच एका फरार आरोपीला १० मिनिटात शोधले जाते. त्या आरोपीला आपल्या बचावार्थ काहीही बोलू न देता, एका दुकानात सामान्य कामगाराप्रमाणे काम करणार्‍या त्या स्त्रीला लोक पकडून देतात आणि \"द सर्कल\" चे युजर्स जल्लोश करतात. आणि मग कोणीतरी मे कडे मागणे करते तिला सोडून गेलेल्या मर्सर ला शोधायची. तिच्या पोटात खड्डा पडतो. आधिच्या अनुभवामुळे तिला महिती असते कि मर्सरला ते अजिबातच चालायचे नाही. पण आता कोणतीही माहिती मिळणे हा ग्राहकांचा अधिकार झालेला असतो त्यांचे नेटवर्क इतके दाट आहे आणि सगळे युजर्स सतत सगळे बघत आहेत कि २० मिनिटात कोणालाही शोधणे शक्य आहे असा त्यांचा दावा असतो. आणि खरच एका फरार आरोपीला १० मिनिटात शोधले जाते. त्या आरोपीला आपल्या बचावार्थ काहीही बोलू न देता, एका दुकानात सामान्य कामगाराप्रमाणे काम करणार्‍या त्या स्त्रीला लोक पकडून देतात आणि \"द सर्कल\" चे युजर्स जल्लोश ���रतात. आणि मग कोणीतरी मे कडे मागणे करते तिला सोडून गेलेल्या मर्सर ला शोधायची. तिच्या पोटात खड्डा पडतो. आधिच्या अनुभवामुळे तिला महिती असते कि मर्सरला ते अजिबातच चालायचे नाही. पण आता कोणतीही माहिती मिळणे हा ग्राहकांचा अधिकार झालेला असतो दूर गेलेल्या मित्राला सुद्धा शोधून काढायचा हक्क लोकांना बजावायचा असतो. अखेर संचालकांच्या आग्रहाखातर मे मर्सरला शोधण्यास होकार देते. आणि खरोखरच युजर्स त्याला १० मिनिटात शोधून काढतात. तो त्यांच्यापासून पळायचा प्रयत्न करतो तर त्याचा पाठलाग सुरु होतो. दोन गाड्या, एक ड्रोन, एक मोटरसायकल आणि त्याच्या गाडीवर युजरने लावलेला कॅमेरा, सगळे मिळून त्याला सोडत नाहीत. आणि त्या पाठलागाच्या खेळामधे त्याला अपघात होऊन मर्सर मरण पावतो. मे पुर्णपणे कोसळून पडते. हळुहळु ती ह्या धक्क्यातून सावरते आणि \"द सर्कल\" कडे परत जाते ते एका ठराविक उद्देशाने.\n(तशी मी आता संपुर्ण चित्रपटाची कथा सांगितलीच आहे पण ती पुढे काय करते हे लिहुन शेवट सांगून टाकत नाही. ईच्छा असल्यास ते वाचकांनी स्वतःच बघावे. (किंवा मला विपू करा )\nह्या सर्व अनुभवातुन मला प्रकर्षाने येऊन बोचलेला विचार म्हणजे \"आजच्या जगातील माहितीची उपलब्धता\". आज आपल्यावर सतत माहितीचा अक्षरशः मारा होतोय. पुर्वी आपण सकाळी एक किंवा दोन वर्तमानपत्र वाचायचो, संध्याकाळी (एकाच चॅनेल वरच्या) बातम्या बघायचो आणि उरलेला वेळ स्वतः काहितरी विचार करायचो. त्याबद्दल इतरांशी चर्चा करायचो. आता आपण सतत नुसते वाचत असतो. आणि जे वाचतो ते कोणीतरी, म्हणजे कोणीही ऐर्‍यागैर्‍याने (तो त्या क्षेत्रातील एक्स्पर्ट असेल असे अजिबात नाही) लिहिलेले काहीतरी असते. कोणतीही माहिती स्वतः प्रोसेस करायच्या आधी पुढे पाठवायची घाई का आहे सर्वांना म्हणून मग दिलीप पाडगांवरांऐवजी दिलीप प्रभावळकर निवर्तल्याची बातमी पसरते. जीवंतपणी ती वाचताना प्रभावळकरांना, त्यांच्या कुटुंबीयांना जो मनस्ताप झाला असेल, त्याचे काय म्हणून मग दिलीप पाडगांवरांऐवजी दिलीप प्रभावळकर निवर्तल्याची बातमी पसरते. जीवंतपणी ती वाचताना प्रभावळकरांना, त्यांच्या कुटुंबीयांना जो मनस्ताप झाला असेल, त्याचे काय हा सगळा माहितीचा भडिमार अती होतोय असं नाही वाटत हा सगळा माहितीचा भडिमार अती होतोय असं नाही वाटत त्यामुळे आपल्या भावना सुद्धा बोथट होत चालल्या आहेत असं नाही वाटत\nफेसबूक वर दिवसाला ४ फोटो आणि ६ स्टेटस बदलले पाहिजेत असा अट्टाहास का झालाय आपल्या आयुष्याची अशी का सतत जाहिरात करायची आपल्या आयुष्याची अशी का सतत जाहिरात करायची परवा एका ओळखीच्या बाईंनी महेश काळेंच्या मैफिलीचे एका तासात बत्तीस व्हिडिओ आणि ८० फोटो फेसबूक वर टाकले परवा एका ओळखीच्या बाईंनी महेश काळेंच्या मैफिलीचे एका तासात बत्तीस व्हिडिओ आणि ८० फोटो फेसबूक वर टाकले समोर काहिही, अक्षरशः काहिही चालले असले तरी ते कॅमेरात पकडलेच पाहिजे का समोर काहिही, अक्षरशः काहिही चालले असले तरी ते कॅमेरात पकडलेच पाहिजे का कलेचा आस्वाद घेणे विसरलो आहोत का आपण कलेचा आस्वाद घेणे विसरलो आहोत का आपण कोणाचा समोर जीव जातोय हे लक्षात न घेता बघणारे लोक व्हिडिओ काढत आहेत, आणि ते करोडो लोकांना पाठवत आहेत. आपल्या आप्तजनाचा असा जीव जातानाचा व्हिडिओ व्हायरल होताना पाहून त्याच्या आईवडिलांना, जवळच्या लोकांना काय वाटत असेल कोणाचा समोर जीव जातोय हे लक्षात न घेता बघणारे लोक व्हिडिओ काढत आहेत, आणि ते करोडो लोकांना पाठवत आहेत. आपल्या आप्तजनाचा असा जीव जातानाचा व्हिडिओ व्हायरल होताना पाहून त्याच्या आईवडिलांना, जवळच्या लोकांना काय वाटत असेल समोर दिसणार्‍या प्रत्येक फोटोला आणि कशालाही लाईक करत बसण्याचा खेळ आपण खेळतो. पण रोज रोज इतरांचे पर्फेक्ट आयुष्य बघुन बघुन आपल्या सामान्य आणि कटकटींनी भरलेल्या आयुष्याचा अंत करावा असे एखाद्याला वाटत असेल किंवा आपल्यालाच नैराष्य येत असेल ह्याची जाणीव आहे का आपल्याला समोर दिसणार्‍या प्रत्येक फोटोला आणि कशालाही लाईक करत बसण्याचा खेळ आपण खेळतो. पण रोज रोज इतरांचे पर्फेक्ट आयुष्य बघुन बघुन आपल्या सामान्य आणि कटकटींनी भरलेल्या आयुष्याचा अंत करावा असे एखाद्याला वाटत असेल किंवा आपल्यालाच नैराष्य येत असेल ह्याची जाणीव आहे का आपल्याला आपल्या येणार्‍या पिढीच्या भविष्यात ह्या दैत्यामुळे किती हाहा:कार होणार आहे ह्याची कल्पना करवत नाही. त्यांचे आयुष्य, भावनाविश्व ह्या आभासी जगाला बांधले जाणार आहे. दुसर्‍या माणसाशी प्रत्यक्ष संवाद साधणे जमेल का त्यांना आपल्या येणार्‍या पिढीच्या भविष्यात ह्या दैत्यामुळे किती हाहा:कार होणार आहे ह्याची कल्पना करवत नाही. त्यांचे आयुष्य, भावनाविश्व ह्��ा आभासी जगाला बांधले जाणार आहे. दुसर्‍या माणसाशी प्रत्यक्ष संवाद साधणे जमेल का त्यांना एका कार्यक्रमात ऐकत होतो.. टीन एजर मुलगी म्हणाली कि मित्र मैत्रीणींशी बोलण्यापेक्षा टेक्स्ट करणे तिला जास्त आवडते. कोणी मित्रानी फोन केला तर काय बोलावे कळत नाही पण त्याच मित्राशी टेक्स्ट वर, चॅट वर तासन तास गप्पा मारता येतात. आभासी जगानी आपला विळखा पसरायला सुरुवात केलेली नसून तो ऑलरेडी पसरला आहे. फेसबूक वरुन बुलींग, रीवेंज पॉर्न, काय ते म्हणे ब्ल्यु व्हेल च्या घटना आत्ताच वारंवार ऐकायला मिळत आहेत. पुढे काय काय वाढुन ठेवलय देव जाणे\nसोशल नेटवर्क हे मनोरंजनाचे, विरंगुळ्याचे साधन न रहाता आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक होते आहे. पण माणसे जोडण्यापेक्षा ते समाज तोडण्यात जास्त माहीर आहे असं वाटायला लागलय. मला खात्री आहे कि आपल्या सगळ्यांना ह्या सगळ्या गोष्टी रोज जाणवत असतील. पण \"द सर्कल\" च्या निमित्ताने मला त्या येऊन बोचल्या म्हणून हा लिखाणप्रपंच. खरच विचार करा, उद्या निवडणुका फेसबूक वर व्हायला लागल्या तर आज प्रिविलेज म्हणून सतत मिळणारी माहिती, उद्या कोणासाठी हक्क होणार नाही कशावरून आज प्रिविलेज म्हणून सतत मिळणारी माहिती, उद्या कोणासाठी हक्क होणार नाही कशावरून तुमच्या आयुष्याबद्दल आम्हाला सगळी माहिती कळत राहिलीच पाहिजे असं कोणी म्हणालं तर तुमच्या आयुष्याबद्दल आम्हाला सगळी माहिती कळत राहिलीच पाहिजे असं कोणी म्हणालं तर आणि २०५० साली, अचानक एक दिवस हे सगळं इंटरनेट ( इ मेल, फेसबूक, व्हॉट्स अ‍ॅप, इन्स्टाग्राम इ इ) बंद पडलं.... केवळ काही दिवसांसाठी जरी ते बंद पडलं तर जगू शकेल का माणूस\nभारी ईंटरेस्टींग पिक्चर आहे.\nभारी ईंटरेस्टींग पिक्चर आहे. लेखही छान.\nशेवटासाठी विपू करू का\nसिनेमाच्या अनुषंगाने लिहीलेला लेख आवडला. माहितीचा मारा खरंच जीवघेणा वाटतो कधीकधी आणि सतत कनेक्टेड राहणंही नकोसं वाटतं.\nईंटरेस्टिंग वाटतोय, पण नेटफ्लिक्स्वर (अमेरिकेत) अजुन आलेला नाहि...\nछान लिहिलंय. बघावासा वाटतोय.\nछान लिहिलंय. बघावासा वाटतोय.\nसिनेमाच्या अनुषंगाने लिहीलेला लेख आवडला. माहितीचा मारा खरंच जीवघेणा वाटतो कधीकधी आणि सतत कनेक्टेड राहणंही नकोसं वाटतं. +1\nह्यावर उपाय तसे पाहता आपल्याच हातात आहे पण , हा पण आडवा येतो:)\nलेख आवडला. कधी कधी एकदम\nलेख आवडला. कधी कधी एकदम पुर्���ीच्या दिवसांप्रमाणे गुगल न वापरता ,कसलीही सोशला साईट न वापरता अधुन मधुन रहायला आवडते. कधी कधी वस्तु वगैरे विकत घेताना रिव्यु,फायदे तोटे, उलट सुलट चर्चा वाचून खूप कंटाळा येतो. वस्तु विकत घेण्यातला उत्साह निघून जातो.\nसोशल साईटचा कंटाळा अलिकडे तर खूप यायला लागलाय.\nगंमत म्हणजे आपण सगळे फेसबुकला नाव ठेवतो पण मायबोलीवर तेच करत असतो. एकुणच आपण सगळेच याचा भाग झालो आहोत आणि यातून अधून मधुन तरी ब्रेक घेतला पाहिजे अस वाटत.\nचांगले परीक्षण. विचारांशी सहमत.\nSpoilers चा भाग वाचला नाही.\nSpoilers चा भाग वाचला नाही. पण लेखात मांडलेल्या प्रश्नाची गंभीरता मान्य आहे. आजच हा लेख वाचला.. त्यातील निष्कर्ष अनपेक्षित नसले तरी धक्कादायक नक्कीच आहेत. लेखाचा दुवा: https://www.theatlantic.com/magazine/archive/2017/09/has-the-smartphone-...\nफार सुरेख लिहिलंय. सिनेमाच्या निमित्ताने हे चिंतन लिहिलंय ते खरंच विचार करण्यासारखं आहे.\nसध्या नेटफ्लिक्सवर ' ब्लॅक मिरर' सिरीज बघतेय. त्यातही भविष्यात विविध टेक्नॉलॉजीमुळे कसे भयावह परिणाम होऊ शकतील याच्या गोष्टी आहेत. फँटस्या असल्या तरी अशक्य नाहीत.\nअतिशय सुंदर लिहले आहे.\nअतिशय सुंदर लिहले आहे.\nआनी शेवट काय हे कळले असुनही तो कसा केलाय याची उत्सुकता.\nचित्रपटाच्या निमित्ताने छान लेख लिहिला आहे. गेल्या २०-२५ वर्षातील तंत्रज्ञानाची वेगवान प्रगती झाली आहे. पण माणूस इवॉल्व्ह झालेला नाही. आजकाल कित्तेकांना \"माहिती म्हणजे ज्ञान नव्हे\" हे समजतच नाही. माणसाची सारासर विचार करण्याची क्षमता संपते आहेच पण काही वर्षात विचार करण्याची क्षमताच संपली नाही म्हणजे मिळविले. सतत कनेक्टेड रहाण्याच्या अट्टाहासामुळे आपण स्वत:शीच कनेक्ट संपवतो आहोत.\nछान माहिती लिहीली आहे. विचार\nछान माहिती लिहीली आहे. विचार करायला लावणारी. पिक्चर बद्दल उत्सुकता वाढली आता.\nविषय चांगला आहे आणि चित्रपट\nविषय चांगला आहे आणि चित्रपट काही खास नाही असे कळले होते त्यामुळे पाहिला नाही.\nपण या विषयाबद्दल सतत चर्चा चालू असते. मी दळणवळण क्षेत्रात काम करतो त्यामुळे गुगल चे ट्रॅकिंग किती प्रगत आहे याचा अनुभग घेत असतो. माझ्या मागच्या फोन वर गुगल असिस्टंट चालू होता. त्यावेळेस माझ्या दररोज च्या सवयींनी गुगल मला ट्रॅफिन न दाखवता माझी बस किती मिनीटांत येणार आहे आणि मला आता ती बस पकडायला निघायला पाहिजे असे सांगत असे. या बरो��रच इतरही अनेक गोष्टी आहेत. असे असताना आपल्याला उपयोगी गोष्टी मिळत असताना आपण आपले स्वातंत्र्य , प्रायव्हसी गमावून बसतो आहे असे वाटायला लागते. नविन फोन घेतल्यावर तर मी फेसबुक चे अ‍ॅप सुद्धा डाऊनलोड केले नाही. अजूनही पूर्णपणे बाहेर पडता आलेले नाही कारण अधे मधे दिवसातून एकदा तरी कॉम्प वर फेसबुक उघडले जातेच. पण आता निदान ते २४ तास फोन वर येत नाही.\nकधी कधी वाटते की यापेक्षा ते साधे नोकीयाचे फोन बरे होते. फोन आला तरच फोन कडे पहायचे नाही तर आपण इतर उद्दोग करायला मोकळे. आता म्हणजे १० मिनीटे त्या स्क्रीनकडे नाही पाहिले की चुकल्यासारखे वाटते.\nह्यावर उपाय तसे पाहता आपल्याच\nह्यावर उपाय तसे पाहता आपल्याच हातात आहे पण , हा पण आडवा येतो:) >>> येतो खरा पण तरी छोट्या स्केलवर प्रयत्न करतेय मी गेले काही दिवस. उदा: दिवसातून १०-१५ मिनीटंच फेसबुक चेक करणं, व्हॉअ‍ॅ वर सतत न रेंगाळणं, व्हॉअ‍ॅ ग्रूप्स कमी करणं, इ. खूप फरक जाणवतो आहे. शांत वाटतंय. सतत कोणाशीतरी बोलत राहण्याची सवय बंद झाली आहे. स्वतःकरता वेळ मिळतो आहे.\nमी फे बु चा सदस्य नाही.\nमी फे बु चा सदस्य नाही. Smartphone मुलाने मागच्या महिन्यात भेट दिला म्हणून वापरतो. कटाक्षाने whatsapp ची सोय घेतली नाही. येऊन जाऊन माबो चेच थोडे व्यसन आहे.\nचित्रपटाचा विषय आणि त्याअनुषंगाने आपण केलेले विश्लेषण आवडले.\nहल्ली तरूण पिढी तर स्मार्टफोनमुळे या आभासी विश्वात इतकी गुंतली आहेत की जर स्मार्टफोन पाच मिनिटे त्यांच्यापासून दूर झाला तर त्यांच्या आयुष्यात काहीच उरलेच नाही इतपत परिस्थिती झाली आहे. फेसबुक, व्हॉट्सअप म्हणजे त्यांचे जीव का प्राण. वर तुम्ही लिहिले आहे त्याप्रमाणे कोणताही शहानिशा न करता मिळेल ती माहिती शेअर करण्याची अहमहमिकाच लागलेली असते. नवनविन प्रकारच्या अ‍ॅप्समुळे काही गोष्टी इतक्या सहजगत्या उपलब्ध होतात त्यामुळे आपण पुर्णपणे त्यावरच विसंबून राहतो. शाळेत असताना निबंधासाठी एक विषय असायचा\" विज्ञान शाप की वरदान\" त्याची प्रकर्षाने आठवण झाली.\nसिनेमा टीव्हीवर कधी दाखवला जाईल त्याकडे लक्ष ठेवणार आणि नक्की बघणार.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=59AA161109&img=post91120168131.jpg", "date_download": "2019-03-22T10:50:58Z", "digest": "sha1:6F2GLBUNEIAGG4OIV2MTT3EF3QAYFYIP", "length": 8025, "nlines": 223, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nब्लॉगच्या आरशापल्याड मराठी कथेने गेल्या काही वर्षांत घेतलेली उसळी उत्साहवर्धक आहे. त्यातही कथावाङ्मय प्रकाराच्या किरटेपणाकडे निर्देश करत त्यावर केलेल्या हल्ल्यामुळे स्वतच्या कोशात जाऊन निमूट झालेल्या महानगरी कथावाङ्मयाने धारण केलेला बहुमुखी अवतार अचंबित करणारा आहे. या महानगरी कथाविश्वात मनस्विनी लता रवींद्रच्या कथेने आश्वासक पाऊल टाकले आहे. त्याच्या खुणा तिच्या या पहिल्याच कथासंग्रहात स्पष्टपणे उमटलेल्या दिसतात. जागतिकीकरणोत्तर कालखंडात एकविसाव्या शतकाच्या आरंभी साहित्याच्या क्षितिजावर आलेली ही तरुण लेखिका स्वतकडे आणि आपल्या भवतालाकडे धीटपणे बघताना, त्यातलं उत्तम आणि हीण आत्मीयतेने निरखत त्याची अभिव्यक्ती बेधडकपणे करताना दिसते. हा बेधडकपणा तिच्या पिढीचाच स्थायीभाव आहे, हे खरं असलं तरी जगण्याची व्यामिश्रता समजून घेण्याची तयारी नसणं हाही तिच्या पिढीचा स्थायीभाव आहे\nमी मी उर्फ सेल्फी\nस्वतःला फालतू समजण्याची गोष्ट\nकमल देसाई : एक आकलन\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pruthaviraj-chavhan-news/", "date_download": "2019-03-22T10:29:42Z", "digest": "sha1:PDUBNTTL6OKYYKYW32QKMOO2PRAS62H7", "length": 15750, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदी-फडणवीस यांच्या हाती अर्थव्यवस्था असुरक्षित", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nमोदी-फडणवीस यांच्या हाती अर्थव्यवस्था असुरक्षित\nपुणे : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी आणि सर्वात तरुण पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशाला विज्ञान-तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान देतानाच आर्थिक धोरणे राबविली. ज्यामुळे स्वतंत्र भारताचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला. जागतिक मंदीतही भारतीय अर्थव्यवस्था टिकून राहिली. मात्र, सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धोरणे, भ्रष्टाचाराबाबतची भूमिका आणि केवळ घोषणांचा पाऊस पाडणे यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची अवस्था बिकट होत आहे.\nतीच परिस्थिती राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आहे. येणाऱ्या निवडणुकांना मोदी हुकूमशाही पद्धतीने आणि धार्मिक ध्रुवीकरण, साम-दाम-दंड, पैशाचा व तपास संस्थांचा वापर या मार्गाने सामोरे जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकंदरीत सद्यस्थिती पाहता मोदी आणि फडणवीस यांच्या हातात अर्थव्यवस्था सुरक्षित नाही, असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.\nराजीव गांधी स्मारक समिती आणि पुणे शहर-जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने भारतरत्न स्व. राजीव गांधी जयंती सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ‘देशापुढील आर्थिक आव्हाने’ या विषयावर ते बोलत होते. टिळक स्मारक मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार कुमार केतकर, शहराध्यक्ष रमेश बागवे, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, माजी आमदार मोहन जोशी, समितीचे अध्यक्ष गोपाळ तिवारी, आमदार शरद रणपिसे, कॉंग्रेस नेते बाळासाहेब शिववरकर, अभय छाजेड, सोनाली मारणे, राजीव जगताप, सूर्यकांत मारणे, नंदूशेठ पापळ, विवेक भरगुडे, महेश अंबिके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.\nपृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राजीव गांधींनी आपल्या कारकीर्दीत अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाचा पाया घातला. त्यांनी उद्योगांना कर लावल्याने महसुलात ४० टक्के वाढ झाली. कंप्युटर आणि तंत्रज्ञान उद्योगासाठीचे लायसन्स राज रद्द केले. त्यांनी लघुउद्योग धोरण पहिल्यांदा सुरू केले. परिणामी १९८८ मध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर १०.२ टक्केपर्यंत वाढला. सध्याच्या सरकारने नियोजन आयोग, पंचवार्षिक योजना रद्द केली आहे. त्याजागी निती आयोग आणला. मात्र तो काय करतो हे कोणालाच ठाऊक नाही. आर्थिक विकास मोजण्याची पद्धत बदलली. त्यामुळे खरी अर्थव्यवस्था कळणे अवघड आहे. नोटबंदी आणि जीएसटी यांसारख्या चुकीच्या धोरणी निर्णयामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आलेले हे मोदी सरकारच खऱ्या अर्थाने भ्रष्टाचारी असल्याची अनेक उदाहरणे गेल्या चार वर्षात दिसली आहेत. त्यामुळे या भ्रष्टाचारी आणि हुकूमशाही राजवटीला हद्दपार करणे गरजेचे आहे.\nराज्यातही तशीच परिस्थिती असून, आर्थिक विकासदर फडणवीस सरकार आल्यापासून सतत घसरत आहे. गुजरातचा सरासरी विकासदर १०, बिहार ९.५ , मध्यप्रदेश ८.१, कर्नाटक ७.८, महाराष्ट्र ७.३ आहे. ही राज्ये महाराष्ट्राच्या पुढे आहे. औद्योगीत विकास दरातही राज्य घसरत आहे. व्यापार यादीत राज्य १३ व्या स्थानी गेले आहे. आघाडी सरकारच्या काळात राज्यात आणलेल्या पाच मोठ्या प्रकल्पाना सत्तांतर झाल्यावर दुर्लक्षित केले आहे. कृषीचा विकासदर जैसे थेच आहे. सरकारचे नियंत्रण सुटले आहे. शेतकरी मरतो आहे. हे बदलायचे असेल, तर कृषी मुल्य आयोगाला वैधानीक दर्जा देणे गरजेचे आहे. हायपरलुप, बुलेट ट्रेन हा भंपकपणा आहे. राज्यात अनेक समस्या आहेत. त्यावर केंद्र आणि राज्य सरकारकडून काहीही उपाययोजना केल्या जात नाहीत. केवळ मूठभर भांडवलदारांची चापलुसी करताना हे सरकार दिसत आहे. या धोरणामुळे येत्या काळात देश आणखी बिकट परिस्थितीत जाऊ शकतो, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केले.\n‘राजीव गांधी नंतरचा भारत’ या विषयावर मार्गदर्शन करताना कुमार केतकर म्हणाले, राजीव गांधी यांच्या धोरणात्मक निर्णयामुळे देशात संगणक क्रांती झाली. संगणकामुळे देशात बेकारी येईल, असे म्हणणारे आज संगणक क्रांती आपणच केल्याचा आविर्भाव आणत आहेत. सध्या देशाची विविध धोरणे ट्विटर व व्हाट्सअॅपवर सांगण्याची पद्धत सुरू झाली आहे. नवतंत्रज्ञान क्रांतीची सुरूवात राजीव गांधी यांनी केली. मात्र, त्याचा फायदा त्यांना घेता आला नाही. ही क्रांती तेव्हा झाली नसती, तर आज जगात आपणास काहीच किंमत मिळाली नसती. मोदींप्रमाणे सुशिक्षीतांचाही भुगोल आणि इतिहास कच्चे आहे. हे सर्व वाट्पऑप युनिव्हर्सिटीचे आहेत. ही फळी भारताने पुन्हा हिंदु राष्ट्र आणि सशस्त्र राष्ट्र व्हावे, असे वाटते. मोदींच्या परदेश दौऱ्यावर जेवढा खर्च झाला, तेवढी परदेशी गुंतवणुक सुद्धा देशात झाली नाही. आपण सुशिक्षीत केलेल्या समाजाला पुन्हा सुशिक्षीत करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.\nअशोक चव्हाण म्हणाले, राजीव गांधी यांनी संधी दिल्याने मी २६ व्या वर्षी खासदार झालो. राहुल गांधीही आज युवकांना संधी देण्याचे काम करत आहेत. राजीव गांधी हे देशाला आधुनिकतेकडे घेऊन जाणारे पंतप्रधान होते. सध्या देशात केवळ घोषणांचा कारखानाच सुरू आहे. सामान्य माणसाला विकासदर कळत नाही. सामान्य लोक संभ्रमात आहेत. काय खरं आणि काय खोटे हे कळत नाही. कृषी, शिक्षण, व्यापार आणि रोजगार या क्षेत्राची मोदी सरकारने वाट लावली आहे. आघाडी सरकारच्याच काळात असलेल्या योजना नावे बदलून पुढे चालू ठेवल्या आहेत. केंद्रातले आणि राज्यातले सरकार कर्तव्यशून्य असून, केवळ बड्या उद्योगपतींच्या जीवावर चालणारे आणि त्यांच्यासाठी सरकारी संपत्तीचा वापर करणारे हे सरकार बदलण्यासाठी आपल्या सगळ्यांना मैदानात उतरावे लागेल.\nपुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांचा केरळातील पूरग्रस्तांना मदतीचा हात\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nब्रेकिंग : माळशेज घाटात दरड कोसळली ; वाहतूक पूर्णपणे बंद\nपुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांचा केरळातील पूरग्रस्तांना मदतीचा हात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/asian-games-2018-shooting-competition-138667", "date_download": "2019-03-22T10:46:37Z", "digest": "sha1:7F6ORAOZQINWPDU6JUGXBRYL7BY4UDSY", "length": 14370, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Asian games 2018 Shooting Competition Asian games 2018 : अपूर्वी-रवीकडून पदक लक्ष्याचा प्रारंभ | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nAsian games 2018 : अपूर्वी-रवीकडून पदक लक्ष्याचा प्रारंभ\nसोमवार, 20 ऑगस्ट 2018\nआशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय नेमबाजीच्या मोहिमेस ब्राँझ पदकाने सुरवात झाली. अपूर्वी चंडेला आणि रवी कुमार यांनी १० मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीत ही कामगिरी केली, पण त्याच वेळी गेल्या काही महिन्यांत वेगाने प्रगती करीत असलेली मनू भाकर आपले सरासरी गुणही नोंदवू न शकल्याने भारतास १० मीटर पिस���तूलच्या दुहेरीत पदकापासून दूर राहावे लागले.\nआशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय नेमबाजीच्या मोहिमेस ब्राँझ पदकाने सुरवात झाली. अपूर्वी चंडेला आणि रवी कुमार यांनी १० मीटर एअर रायफलच्या मिश्र दुहेरीत ही कामगिरी केली, पण त्याच वेळी गेल्या काही महिन्यांत वेगाने प्रगती करीत असलेली मनू भाकर आपले सरासरी गुणही नोंदवू न शकल्याने भारतास १० मीटर पिस्तूलच्या दुहेरीत पदकापासून दूर राहावे लागले.\nअभिनव बिंद्राचे मार्गदर्शन लाभत असलेल्या रवी कुमारने प्राथमिक फेरीत प्रभावी कामगिरी करीत भारतास अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला होता. भारतीय ४२ शॉट्‌सच्या अंतिम फेरीत ४२९.९ गुणांसह दुसरे होते, पण या प्रकारात जागतिक स्तरावर वाक्‌बगार असलेल्या चीनच्या अनुभवी जोडीने भारतास मागे टाकत रौप्यपदक जिंकले व भारतीय जोडीस ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत चित्र बदलते. प्राथमिक फेरीतील आघाडीची कोरियन जोडी चौथी आली.\nअंतिम फेरीत अपूर्वीचा खेळ उंचावत असताना अभिषेककडून काही चुका झाल्या. आता हे दडपणाखाली झाले असेल, पण या अनुभवाचा ते फायदा घेतील, याची खात्री आहे.\nमनू आणि अभिषेक वर्मा नवोदित आहेत. मनूकडून कायम ३८० पेक्षा जास्त स्कोअरची अपेक्षा असते. तिला ३७८ गुणच मिळवता आले. अभिषेकने ३८१ गुणांची समाधानकारक कामगिरी केली. भारताचे, तसेच कझाकस्तानचे समान ७५९ गुण झाले. कझाकस्तानने जास्त अचूकता (२५-१४) साधत भारतास सहाव्या क्रमांकावर ढकलले.\nपुरुषांच्या ट्रॅपमध्ये अनुभवी मानवजित ७२ गुणांसह अव्वल\nलक्ष्य शेरॉन (७५ पैकी ७१) पाचवा - महिला ट्रॅपमध्ये श्रेयासी ७१ गुणांसह दुसरी\nसीमा ७१ गुणांसह चौथी\nअंतिम फेरीत सहा जणांना स्थान\nभगतसिंह यांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न होतोय\nवाळवा - भगतसिंह भारत - पाकिस्तान दोन्हीकडेही जिंवत आहेत. ते दोन्हीकडील जनतेच्या मना मनात आहेत. त्यांना कोणा एका धर्माच्या चौकटीत बंदिस्त करता कामा...\nफिचकडून भारताच्या आर्थिक वृद्दीदरात घट\nनवी दिल्ली: भारताचा आर्थिक विकासदर चांगला राहणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी येत्या आर्थिक वर्षांत आर्थिक वृद्दीदरात घट होणार असल्याचे...\nयामुळेच महेंद्रसिंग धोनी मला आवडतोः सनी लिओनी\nमुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा खूपच 'कुल' असून, तो ��ुटुंबवत्सल असल्याने मला आवडतो, असे अभिनेत्री सनी लिओनी हिने एका...\nLoksabha 2019 : बेताल वक्तव्यानंतर पित्रोदांची आता धावपळ; सारवासारव करण्याचा प्रयत्न\nनवी दिल्ली - भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवर सॅम पित्रोदा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे...\nLoksabha 2019 : पित्रोदांकडून पाकला क्लीन चिट, मोदींचा काँग्रेसवर निशाणा\nनवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यावर सॅम पित्रोदा यांनी...\nयुतीच्या निमंत्रण पत्रिकेत समरजितसिंह घाटगेंचे नावच नाही\nकोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या प्रचाराच्या प्रारंभापूर्वीच निमंत्रण पत्रिकेतील नावांवरून वाद सुरू झाला आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-slum-home-93075", "date_download": "2019-03-22T11:14:22Z", "digest": "sha1:HQCDAJFOEDGIM3EICTAN5GP2G6DPOWFC", "length": 17398, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news slum home ...आता ना झोपडी, ना घर! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\n...आता ना झोपडी, ना घर\nगुरुवार, 18 जानेवारी 2018\nपुणे - आम्ही राहतो त्या ठिकाणी छान इमारती होतील, त्यात आपलं छोटंसं घरकुल होईल, या भरवशावर राहती झोपडी सोडली; पण तेवढ्यात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे नियम बदलले आणि नव्या घराचे बांधकामच थांबलं...आता ना झोपडी ना नवं घर...आम्ही अक्षरशः उघड्यावर आलो आहोत...\nपुणे - आम्ही राहतो त्या ठिकाणी छान इमारती होतील, त्यात आपलं छोटंसं घरकुल होईल, या भरवशावर राहती झोपडी सोडली; पण तेवढ्यात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे नियम बदलले आणि नव्या घराचे बांधकामच थांबलं...आता ना झोपडी ना नवं घर...आम्ही अक्षरशः उघड्यावर आलो आहोत...\nझोपडपट्टी पुनर्वसन य���जना म्हणजेच एसआरएसाठीचे नियम सरकारने नुकतेच बदलले. त्याचा फटका नव्याने आखण्यात येणाऱ्या योजनांना बसणार आहेच; पण आधी मान्य झालेले प्रकल्पही अडचणीत आले आहेत. पुण्यातील दहा झोपडपट्ट्यांतील काही हजार रहिवाशांनी एसआरए योजना मान्य करून सह्या केल्या आणि राहती जागा बांधकाम व्यावसायिकांच्या स्वाधीन केली. आता त्यांचे बांधकाम नकाशे मंजुरीसाठी प्रलंबित असतानाच ही नियमावली लागू झाल्याने काही हजार झोपडीधारक रस्त्यावर आले आहेत, तर नव्या नियमावलीत विकसकाला मिळणारा मोबदला अत्यल्प झाल्याने नवीन प्रस्ताव येण्याचा मार्गही बंद झाला आहे.\nनव्या नियमावलीत विकसकांसाठी ‘१-आर’ फॉर्म्युला सादर करण्यात आला आहे. यापूर्वी नकाशे मंजूर झालेले आणि प्रत्यक्षात काम सुरू झालेले प्रकल्प यातून सुटले आहेत; परंतु ज्या ठिकाणच्या प्रकल्पांची तीन (ड) ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, म्हणजे प्रकल्पाला सुरवात करण्यासाठी जागेवरील झोपड्या हटवून जागा रिकामी करण्यात आली आहे. तसेच झोपडीधारकांचे तात्पुरते पुनर्वसन अन्य ठिकाणी करण्यात आले आणि प्रकल्पाचे नकाशे प्राधिकरणाकडून अद्याप मंजूर झालेले नाहीत, असे प्रकल्प या नियमावलीमुळे रखडले आहेत. शहरात झोपडपट्ट्यांचे वडारवाडी, धानोरी आणि मार्केट यार्ड येथील असे दहा पुनर्वसन प्रकल्प आहेत. ‘एसआरए’ च्या आधीच्या नियमावलीनुसार ‘ए’ झोनमधील प्रकल्पासाठी विकसकाला केलेल्या बांधकामाच्या दुप्पट, ‘बी’ झोनमध्ये अडीचपट, तर ‘सी’ व ‘डी’ झोनमध्ये तिप्पट मोबदला दिला जात होता. तत्कालीन आघाडी सरकारने त्यामध्ये कपात करत मोबदल्याचे प्रमाण अनुक्रमे ‘दीड’, ‘पावणेदोन’ आणि ‘दोन’ असे केले. भाजप सरकारने केलेल्या नव्या प्रोत्साहनपर नियमावलीत हे प्रमाण त्याहीपेक्षा कमी झाले आहे.\nअसा कमी झाला विकसकाला मिळणारा मोबदला (‘ए’ झोनसाठी)\nएक हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर शंभर झोपड्या आहेत. पुनर्वसन प्रकल्पात विकसकाने त्या जागेवर १०० झोपड्या गुणिले प्रत्येक झोपडीसाठी २५ चौरस मीटर असे अडीच हजार चौरस मीटरचे बांधकाम करावे लागत होते. तीन ‘एफएसआय’पर्यंत परवानगी असल्यामुळे ५०० चौरस मीटरचे फ्री सेलचे बांधकाम त्याच ठिकाणी करता येत होते. अडीच हजार चौरस मीटर बांधकामाच्या दुप्पट म्हणजे पाच हजार चौरस मीटर विकसकाला मोबदला म्हणून मि��त होता. म्हणजे विकसकाला एकूण ७५०० चौरस मीटर बांधकामासाठी मिळत होते. प्रत्यक्ष जागेवर दोन एफएसआयनुसार २५०० चौ. मी. बांधकाम अधिक ५०० चौ. मी. फ्री सेल असे मिळून तीन हजार चौ.मी. बांधकाम केले जायचे. उर्वरित ४ हजार ५०० चौ. मी. क्षेत्रफळाचा टीडीआर विकसकाला मिळत होता. २०१४ मध्ये सरकारने ‘ए’ झोनमध्ये दीड एफएसआय देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विकसकाचा मोबदला चार हजार ५०० वरून तीन हजार ७५० वर आला. नव्या प्रोत्साहनपर नियमावलीमुळे हा मोबदला २ हजार ६२५ चौ.मी. वर आला आहे. शिवाजीनगर म्हणजे ‘बी’ झोनमध्ये काही ठिकाणी हा मोबदला शून्यावर आला आहे.\nमूलभूत सुविधांचा गुंता कायम\n‘अच्छे दिन आनेवाले है,’ अशी घोषणा देत भाजपने पाच वर्षांपूर्वी दाखविलेल्या अनेक स्वप्नांपैकी मूलभूत सुविधांची कोंडी काही सुटली नाही. त्यामुळे...\n'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' : आई आणि मुलाच्या भावनिक नात्याची कथा\nगेल्या दोन-तीन वर्षांत बॉलिवूडमध्ये मनोरंजनाबरोबरच सामाजिक मुद्द्यांना हात घालणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. 'टॉयलेट-एक प्रेमकथा', 'पॅडमॅन', '...\nLoksabha 2019 : आघाडीने जागा दिल्या नाही तर स्वबळावर लढणार : संभाजी ब्रिगेड\nखामगाव : संभाजी ब्रिगेडने काँग्रेस आघाडीकडे तीन जागेची मागणी केली असून ते न झाल्यास येत्या लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार असून लवकरच लोकसभेची...\n#PunekarDemands आम्हाला हवंय समृद्ध, सुरक्षित पुणे\nलोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील...\n#PunekarDemands एसआरए : सर्वसमावेशक परवडणारी घरे पाहिजेत\nलोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले...\nमाहुलवासियांना स्थलांतराशिवाय पर्याय नाही\nमुंबई : माहुलवासिय भोगताहेत नरकवास भोगत असून त्यांना स्थलांतराशिवाय पर्याय नाही, असा अहवाल आयआयटी मुंबईने उच्च न्यायालयात सादर केला. शुक्रवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब ��रा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/india-vs-england-bcci-announced-team-for-last-2-tests/", "date_download": "2019-03-22T10:40:06Z", "digest": "sha1:JFVTK2Y5PZ3C3CD3VQYPUKEYGASDHXX2", "length": 7114, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "शेवटच्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियात मोठे बदल", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nशेवटच्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियात मोठे बदल\nटीम महाराष्ट्र देशा – विराट कोहलीच्या टीम इंडियाने आज इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात 203 धावांनी दणदणीत विजय मिळवून 5 सामन्यांच्या या मालिकेतील आपले आव्हान कायम राखले आहे. आता इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या आणि पाचव्या टेस्ट मॅचसाठी भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. या टीममध्ये दोन मोठे बदल करण्यात आले आहेत.\nमुंबईचा युवा ओपनिंग बॅट्समन पृथ्वी शॉ आणि आंध्र प्रदेशचा मधल्या फळीतला बॅट्समन हनुमा विहारीची भारतीय टीममध्ये निवड झाली आहे. ओपनर मुरली विजय आणि स्पिनर कुलदीप यादवला डच्चू देण्यात आला आहे.\nअनुभवी सलामीवीर मुरली विजय याला पहिल्या दोन कसोटीतील खराब खेळानंतर संघातून बाहेर करण्यात आले. तर चायनामन कुलदीप यादव याच्या जागी अतिरिक्त फलंदाजाला स्थान मिळाले आहे. इंग्लंडच्या वेगवान खेळपट्ट्यांवर तिसऱ्या फिरकीपटूची गरज नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.\nहनुमा विहारी हा अष्टपैलू खेळाडू आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या सामन्यात हनुमाने ५४ धावांची खेळी केली. त्याशिवाय याच संघाविरुद्ध झालेल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात त्याने १४८ धावांची जोरदार खेळी केली. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला संघात स्थान देण्यात आल�� असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, तो ऑफस्पिनर गोलंदाजही आहे.\nभारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), करूण नायर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, हार्दीक पांड्या, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, शार्दूल ठाकूर, हनुमा विहारी.\nमहाराष्ट्रातील या शहरात उभारणार अटलजींचे स्मारक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\n…हे खरंच पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का\nजुनी पेंशन योजना सुरु करण्याच्या मागणीसाठी पेंशन दिंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AB_%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0", "date_download": "2019-03-22T10:57:56Z", "digest": "sha1:XVBU7NDJK6EMD74YHYEWL5FE76O2KSZQ", "length": 5141, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राल्फ शुमाखर - विकिपीडिया", "raw_content": "\nराल्फ शुमाखर (मराठी लेखनभेद: राल्फ शूमाखर, राल्फ शूमाकर ; जर्मन: Ralf Schumacher ;) (जून ३०, इ.स. १९७५ - हयात) हा जर्मन फॉर्म्युला वन चालक असून फॉर्म्युला वन शर्यतींमध्ये सात वेळा अजिंक्यपद मिळवलेल्या मिखाएल शुमाखराचा धाकटा भाऊ आहे. त्याने इ.स. १९९७ ते इ.स. २००७ या ११ वर्षांमधील फॉर्म्युला वन हंगामांमध्ये सहभाग घेतला. त्यात त्याने १८० आरंभांमधून २७ वेळा शर्यती पुऱ्या केल्या, तर ६ शर्यती जिंकल्या. इ.स. २००८ साली राल्फ शुमाखर फॉर्म्युला वन ग्रांप्रीतून निवृत्त झाला.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअधिकृत संकेतस्थळ (जर्मन मजकूर)\nराल्फ शुमाखर याची फॉर्म्युला वन संकेतस्थळावरील प्रोफाइल (इंग्लिश मजकूर)\nजर्मन फॉर्म्युला वन चालक\nइ.स. १९७५ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० नोव्हेंबर २०१७ रोजी १०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/innerpage/appellate-authority-ma.php", "date_download": "2019-03-22T10:00:06Z", "digest": "sha1:Z5OTDU2OGAD5FCW3NSTMXMMF2TF4755P", "length": 3291, "nlines": 65, "source_domain": "womenchild.maharashtra.gov.in", "title": "अपीलीय अधिकारी : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र सरकार, भारत", "raw_content": "\nमहिला व बाल विकास विभाग\nराजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोग\nमहिला आर्थिक विकास महामंडळ\nमहाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग\nमहिला व बाल विकास आयुक्तालय\nएकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय\nआर टी आय ऑनलाइन फॉर्म\nआर टी आय कायदा २००५\nकॉर्पोरेट करीता ऑनलाइन अर्ज\nसध्या सुरू असलेले CSR प्रकल्प\nआर टी आय ऑनलाइन फॉर्म\nआर टी आय कायदा २००५\nअपीलीय अधिकारी [428.37 KB]\n© वेबसाइटवर उपलब्ध असलेली सामग्री ही महिला व बाल विकास मंत्रालयाच्या मालकीची आहे. महाराष्ट्र सरकार, भारत.\nपृष्ठ अखेरचे अद्यतनित : 11/03/2019 5:50:43 AM\tअभ्यागत संख्या : 2539", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=105&bkid=443", "date_download": "2019-03-22T10:01:01Z", "digest": "sha1:PYIF4A2V4AWVABYERCYJ2NN2ZCVGOPW5", "length": 2265, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : खारुताईची गोष्ट\n\"मुलांनो खारुताई कोणत्या रंगाची असते\" \"काळ्या-पांढऱ्या रंगाची.\" कुणीतरी मागून उत्तर दिले. \"तिच्या अंगावर जे पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात ना\" \"काळ्या-पांढऱ्या रंगाची.\" कुणीतरी मागून उत्तर दिले. \"तिच्या अंगावर जे पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात ना ते कशामुळे झाले कोणाला माहिती आहे काय ते कशामुळे झाले कोणाला माहिती आहे काय\" गुरुजींनी विचारले तशी वर्गात एकदम शांतता पसरली. कारण मुलांना त्याचे उत्तर माहीत नव्हते. \"मी सांगतो, ऎका तर मग खारुताईची गोष्ट\" असे म्हणून गुरुजी सांगू लागले. वर्गावर आल्यावर पहिल्यांदा त्यांनी वर्गातला फळा डस्टरने पुसून काढला होता आणि फळ्यावर, झाडावर चढणाऱ्या खारुताईचे चित्रपण काढले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=67AA161108&img=post811201673925.jpg", "date_download": "2019-03-22T10:46:52Z", "digest": "sha1:LNHQNGGE2MPSPRMOCHNEN3LB76LOAX62", "length": 7271, "nlines": 223, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nआलोक ‘....तुम्हांला ग्रामीण जीवनाचा अस्सल अनुभव आहे आणि त्याला कथात्म रंगरूप देऊन तमाम तपशीलांसह वाचकांसमोर उभे करण्याची निवेदनशैलीही लाभली आहे. गतकाळाचं गौरवीकरण करत गळा काढण्यात तुमची कथा रमत नाही आणि ‘आज आणि आत्ता’ला साक्षात भिडते ही गोष्ट मला महत्त्वाची वाटते. ‘ग्रामीण कथा’ लिहिण्याच्या नावाखाली किस्सेबाज किंवा वखवखलेली कथानकंच मोठ्या प्रमाणात देण्याची परंपरा तुमच्या कथेनं स्पष्टपणे नाकारली आहे. कारण ज्या जीवनाविषयी तुम्ही लिहिता त्याबद्दल तुम्हांला जिवंत आस्था आहे....’ - भा.ल.भोळे (आसाराम लोमटे यांना पाठविलेल्या पत्रातून)\nमी मी उर्फ सेल्फी\nस्वतःला फालतू समजण्याची गोष्ट\nकमल देसाई : एक आकलन\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=90AA161108&img=post8112016214728.jpg", "date_download": "2019-03-22T10:13:05Z", "digest": "sha1:ZSPPQFZLJ3RUJKFUD3Z73QIHR5ZQHTFY", "length": 8572, "nlines": 227, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nबॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर 1967 साली प्रथम प्रकाशित झालेल्या या कादंबरीमध्ये साठोत्तरी कालखंडाची अनेक वैशिष्ट्ये एकवटली आहेत. प्रस्थापित व पारंपरिक मूल्यांची हास्यास्पदता, समाज आणि व्यक्ती यांच्यातील ताणतणाव, दैनंदिन आयुष्य जगताना अटळ ठरणारे नैतिक निर्णय, आयुष्याच्या निरर्थकतेचा वारंवार येणारा प्रत्यय व त्यातून निर्माण होणारे तुटलेपण अशी अनेक आशयसूत्रे या कादंबरीमध्ये एकवटली आहेत. मी जन्माला का आलो आणि माझ्या आयुष्याचा उपयोग काय असे प्रश्न पडलेला आणि प्रचलित मूल्यव्यवस्थेतील दंभामुळे मुळापासून अस्वस्थ झालेला या कादंबरीचा नायक एकीकडे खास मराठी मध्यमवर्गाच्या चौकटी उद्ध्वस्त करतो तर दुसरीकडे जागतिक पातळीवरील अस्तित्वलक्ष्यी आशयसूत्रांशी नाते जोडतो. काही संहिता बदललेल्या परिस्थितीबरोबर नव्या अर्थनिर्णयनाची मागण�� करत असतात. अशा वेळी आतापर्यंत न जाणवलेली त्यांची काही अंगे पुढे आलेली असतात. बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर चा समावेश अशा मोजक्या संहितांमध्ये करावा लागतो. हरिश्चंद्र थोरात.\nविवादे विषादे प्रमादे प्रवासे\nव्रत आणि इतर कथा\nआंबेडकरी चळवळ आणि सोशालिस्ट, कम्युनिस्ट\nमुखवटे आणि इतर कथा\nमराठी भाषिक आणि वाङ्मयीन संस्कृती\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/form/2", "date_download": "2019-03-22T10:16:15Z", "digest": "sha1:HAP2WEB2ZRT5IMQEOE3J2WSGWSDHOJ5Q", "length": 8814, "nlines": 157, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "The Central Sales Tax Act, 1956 | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nफेसबुक वर संपर्कात राहा 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nस्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट २०१४\nआय एम सी इन्कलुसिव्ह इंनोव्हेशन पुरस्कार २०१४\nई इंडिया अवॉर्ड २०१४\nवस्तू व सेवा कर - एक राष्ट्र, एक कर, एक बाजार\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nईझ ऑफ डुईंग बिझिनेस (बिझिनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन-२०१८) flash-new-first\nविक्रीकर विभागाने \" इझ ऑफ डुईंग बिझिनेस\" साठी घेतलेले पुढाकार\nबातम्या आणि मीडिया बॉक्स\n१५ नोव्हेंबर २०१७ पासून १७८ वस्तूंच्या जीएसटी दरात बदल\nव्यवसायकर विलंब शुल्क (लेट फी) माफी बद्दल व्यापारी परिपत्रक\nनाशिक विभागात कार्यरत असलेले चिटफंड ग्रुप\nजीएसटी नोंदणी रद्द प्रकरणे\nवस्तू व सेवा कर कायद्यातील प्रस्तावित बदल\nवस्तू व सेवा कर\nवस्तू व सेवा कर\n11-03-2019 पर्यंत जीएसटीएनला कळविण्यात आलेले आयटी निवारण प्रकरणे आणि स्थलांतर प्रकरणे\nजीएसटी स्थलांतर अर्ज नामंजूर केलेल्या व्यापाऱ्यांची यादी\nजीएसटी करदात्यांची राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये केलेली विभागणी दि.१५/११/२०१८\nजीएसटी परतावा संबंधी सामान्य प्रश्न (FAQs).\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nसमर्थन करतो: फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7", "date_download": "2019-03-22T09:53:42Z", "digest": "sha1:AI4K5VQMM6SZSZ3BWLMBVGA2L5V6HE66", "length": 11567, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "पूर्ण पुरुष", "raw_content": "\nआमच्या कॅटलॉग प्रोफाइल पुरुष जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड आणि इतर देशांमध्ये पश्चिम युरोप मध्ये. त्या सर्व रिअल आहेत आणि ते शोधत आहात गंभीर संपर्क, जे होऊ शकते, एक संबंध दृष्टीकोन लग्न., ते आले आंतर मैत्री आशा ओळखणे एक आत्मा सोबती आहे. आंतर मैत्री — ऑनलाइन डेटिंगचा, साइट विशेष आंतरराष्ट्रीय संबंध. दरम्यान आमच्या -इतिहास वर्षे आम्ही मदत केली आहे हजारो महिला शोधण्यासाठी त्यांच्या स्वप्न भागीदार तयार करा आणि एक आनंदी कुटुंब आहे. आमच्या सदस्य आहेत खात्री पटली आमच्या व्यावसायिक आणि, प्रणाली. आम्हाला येतात, आणि बघ आपले प्रेम आहे. लाखो एकाकी परदेशी समावेश, जर्मन, शोधत आहेत, एक प्रेमळ भागीदार पूर्व आनंदी भविष्यात. काय महिला आकर्षित करण्यासाठी जर्मन लोक का ते मानू लागले डेटिंग सुरू आणि लग्न जर्मनी मध्ये का ते मानू लागले डेटिंग सुरू आणि लग्न जर्मनी मध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की, तर प्रक्रियेत डेटिंगचा आपल्या अंत: करणात म्हणतील, ‘हो’ मध्ये नावे पुरुष ऑस्ट्रिया, ‘शिक्षण’ त्यांना, ते जन्माला चांगले शिष्टाचार आहे. अशा प्रकारे, आपण हे करू शकता सुरक्षितपणे वाढवण्याची एक कुटुंब आनंद आणि आनंद.\nत्यांच्या सौंदर्य येते त्यांच्या निरोगी जीवनाचा मार्ग आणि त्यांच्या प्रेम क्रीडा. जसे इतर अनेक परदेशी, पुरुष पासून स्वित्झर्लंड शोधत आहेत त्यांच्या वर प्रेम आमच्या डेटिंगचा साइट., ‘ वगळणे परिचय इटालियन पुरुष. पासून आंतर मैत्री आहे एक जर्मन ऑनलाइन डेटिंगचा, साइट, येथे आपण शोधू मुख्यतः पुरुष दक्षिण, उत्तर प्रांत, इटली. हे वर्णन करण्यासाठी कठीण निसर्ग फ्रान्सच्या, तेथे अस्तित्वात नाही एक अचूक सूत्र त्यांना.\nबहुविध, एक चांगला मार्ग आहे, अर्थातच\nस्पेन एक आहे, देशात अनेक देशांचे, जे स्वत: पाहू एकमेकांना संबंधात जवळजवळ म्हणून परदेशी. खरं तर, सर्व स्पॅनिश, एक नजर: मध्ये मूळचा आहे की आम्हाला प्रत्येक स्त्री इच्छा पूर्ण करण्यासाठी माणूस तिच्या स्वप्न एक दिवस किंवा प्लेटो आहे समज बद्दल म्हणतो, देवाला निर्णय घेतला त्यामुळे येत करून दोषी ठरविले लोक अनंतकाळचे शोध त्यांच्या इतर अर्धा. वयाच्य��� आहेत, आम्ही पूर्ण करण्यासाठी इच्छुक आहेत कोण पुरुष तरुण आणि तेही आहे. वयाच्या, आम्ही पूर्ण करण्यासाठी इच्छुक आहेत कोण पुरुष आहेत देखणा आणि श्रीमंत आहे. वयाच्या, आम्ही विचार सुरू शोधण्याचा प्रयत्न एक भागीदार परदेशात (देखील कोण श्रीमंत आहे). वयाच्या किंवा, आम्ही सुधारीत आमच्या मूल्ये आणि समजून घ्या की लग्न एक श्रीमंत माणूस नाही आहे नेहमी एक फायदा पासून, सर्वात श्रीमंत लोक पोहोचण्याचा कारण ते आवडत नाही त्यांच्या पैसे खर्च, विशेषत: महिला पसंत करतात त्यांच्या पैसे ऐवजी त्यांच्या व्यक्तिमत्व, आणि कोणालाही माहीत नाही किती काळ अशा महिला असतील त्यांच्या पुरुष. या वयात आमच्या जीवन अनुभव म्हणतो, की एक माणूस शोधत आहे कोण सरासरी उत्पन्न, पण आहे जो मनोरंजक आणि बुद्धिमान, कोण समजू शकतो आणि आम्हाला समर्थन कोणत्याही परिस्थितीत, ज्यांच्याशी आपण स्वत: ला असू शकते आणि कोण आवडेल आणि प्रशंसा नाही फक्त आपली ताकद आहे, पण आपल्या वर्गावर. आम्ही समजू की आम्ही शकते ट्रेन सुटेल आणि देखावा आमच्या संभाव्य भागीदार यापुढे संख्या एक गुणवत्ता (आम्ही यापुढे राजकन्या एकतर), आणि सामान्य संवाद होतो एक प्राधान्य. त्या वयात आम्ही स्वप्न बैठक एक माणूस एक स्थिर सामाजिक स्थिती आणि एक संतुलित वर्ण. आम्ही इच्छा आहे की, आमच्या संभाव्य भागीदार बदलू शकते काहीतरी आमच्या जीवन, अ, आणि सज्ज असल्याचे अर्पण करण्यासाठी काहीतरी फायद्यासाठी स्त्री तो लग्न करणार आहे. काय पुढील आहे आपण आपल्या झाली अर्धशतके, पण आपण अजूनही ‘ आपल्या शोधण्यासाठी आशा आहे प्रेम पूर्ण करण्यासाठी, एक माणूस आपले स्वप्न आहे. खरे सांगतो, या वयात आंतरराष्ट्रीय डेटिंगचा सोपे जाणार नाही. मात्र, प्रत्येक दिवशी अभ्यासक्रम संख्या साठी इंटरनेट आणि संगणक वापरकर्ते साठी वृद्ध पुरुष वाढते आणि पेन्शन वय जर्मन लोकांना बंद मिळत आहे आणि निवृत्त जर्मन फार मोबाइल — (ते प्रवास भरपूर करावे, क्रीडा भेट द्या कोणत्याही गोल्फ कोर्स किंवा कोणत्याही प्रतिष्ठित हॉटेल). त्यामुळे, आपण अजूनही आशा आहे शकते पूर्ण करण्यासाठी माणूस आपले स्वप्न माध्यमातून आमच्या डेटिंगचा जर्मनी सेवा. मुख्य गोष्ट आहे, एक छान देखावा आहे, आपल्या इच्छा आणि किमान मूलभूत ज्ञान जर्मन.\nत्यामुळे, आपला वेळ वाया घालवू नका\nवेळ धावा फारच जलद आणि कोणीही देईल, तुम्हाला परत संधी गमावले, भावना आणि भावना आहे.\nपूर्ण पुरुष, तारीख पुरुष, नखरा आणि प्रेमात पडणे\nसंदेश पाठवू एकच पुरुष आमच्या पुरुष आहे कॅटलॉग आहे की. लोक सह संप्रेषण इतर देश आणि संस्कृती आहे, म्हणून मनोरंजक आणि काहीतरी आणते नवीन. नोंदणी येथे आमच्या आंतरराष्ट्रीय डेटिंग आणि लग्न साइट भरा, एक लहान वैयक्तिक प्रश्नावली, आपले फोटो अपलोड आणि सक्रिय आहे, की आपल्याला आवश्यक सर्व सुरू करण्यासाठी शुल्क मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, आणि पूर्ण पश्चिम पुरुष जर्मनी, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया आणि इतर देशांमध्ये. तीन पायऱ्या आणि थोडा पुढाकार — तो जास्त नाही येत संधी पूर्ण करण्यासाठी मनुष्य आपली स्वप्न, आपल्या श्री योग्य, नजीकच्या भविष्यात\nडेटिंगचा माझ्या पान →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/39681", "date_download": "2019-03-22T10:18:03Z", "digest": "sha1:MV2IWFTNQ7JMGLZIKRSCEDUZKWVAILF7", "length": 8900, "nlines": 117, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पेन्सिल स्केचेस संबंधी माहिती हवी आहे. | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /पेन्सिल स्केचेस संबंधी माहिती हवी आहे.\nपेन्सिल स्केचेस संबंधी माहिती हवी आहे.\nनमस्कार. मला portrait sketches मधे रस आहे. खूप वर्शांपूर्वी केलेही होते पण आता पुन्हा सुरु करायचे आहे. portrait sketches म्हणजे व्यक्तीच्या फोटोवरून काढलेले पेन्सिल मधले रेखाटन. तर मग कुठल्या प्रकारच्या पेन्सिली वापराव्यात (HB, 2B वगैरे). तसेच कशा प्रकारचा कागद वापरावा मला वाटतं मी मागे acid free कागद वापरला होता. यासंबंधी जाणकारांचे काही मार्गदर्शन मिळाल्यास खूप उपयोग होईल. शक्यतो अमेरिकेत उपलब्ध असणारी साधने सांगितल्यास बरे होईल. धन्यवाद\nआम्ही अमेरीका बघीतले नाही.\nआम्ही अमेरीका बघीतले नाही. भारतात उपलब्ध असणारी साधने चालतील का \nआता चांगले स्केचेस पहायला मुळू देत. या क्षेत्रातले पाटील आणि आणखी काही तज्ञ ( त्या एक बाई आहेत ज्यांचा आयडी लक्षात राहत नाही पण चित्रं राहतात. अपूर्वा कि असंच काही तरी नाव आहे आयडीचं ) चांगले मार्गदर्शन करतीलच.\nमाझाही तोच विचार आहे. मी ८\nमाझाही तोच विचार आहे. मी ८ वर्षांपुर्वी स्केचेस काढायचे. आता पुन्हा सुरु करणार.\nचीकू, तू अमेरिकेत आहेस तर पब्लिक लायब्ररीत जा. तिथे sketching/drawing साठी चांगली पुस्तके म���ळतील.\nMichaels मध्ये हव्या त्या वस्तू मिळतील.\nवर्षा, कंसराज आणि अभिप्रा या\nवर्षा, कंसराज आणि अभिप्रा या आयडींचे पेन्सिल स्केचेस पहा. आवर्जून बघण्यासारखे आहेत. तुम्हाला करायचे आहे ते portrait sketches हा प्रकार अभिप्राने केलेले खासच आहेत. तुम्हाला पाहिजे ती माहिती त्यांना विपू करुन विचारु शकता.\nहाय चीकू हे पहा:\nचीकू, हॉबी लॉबी आणी Michaels\nहॉबी लॉबी आणी Michaels मधे तूम्हाला सगळी साधने मिळतील, पेन्सील सोडून. खालील वस्तू वापरून पहा.\n मी michaels मधे जाऊन बघीन.\nमायकल्स, ए सी मूरची ४०%-५०%\nमायकल्स, ए सी मूरची ४०%-५०% सवलतीची कुपन्स कायम असतात. एखादा पेन्सिल सेट घ्या, बारीक काम करायला mechanical पेन्सिल (3B) वापरावी . ही एक साईट आहे http://www.fivepencilmethod.com/ इथे अजून चांगले मार्गदर्शन मिळेल, ट्युटोरिअलपण घेता येईल, youtube वर पण बरेच video आहेत, त्यांचा लाभ घ्या. सुधारणेला अंत नाही, जितके जास्त काम कराल तितका हात चांगला होत जाईल. kneaded eraser नक्की घ्या. बेसिक रेखाटन अचूक होणे फार मह्त्वाचे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/form/5", "date_download": "2019-03-22T09:57:45Z", "digest": "sha1:VIKAP2H2GQCBMBDEZ7EO4RUVT6UIYHQG", "length": 9096, "nlines": 156, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "The Maharashtra State Tax on Professions, Trades, Callings and Employments Act, 1975 | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nफेसबुक वर संपर्कात राहा 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nस्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट २०१४\nआय एम सी इन्कलुसिव्ह इंनोव्हेशन पुरस्कार २०१४\nई इंडिया अवॉर्ड २०१४\nवस्तू व सेवा कर - एक राष्ट्र, एक कर, एक बाजार\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nईझ ऑफ डुईंग बिझिनेस (बिझिनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन-२०१८) flash-new-first\nविक्रीकर विभागाने \" इझ ऑफ डुईंग बिझिनेस\" साठी घेतलेले पुढाकार\nबातम्या आणि मीडिया बॉक्स\n१५ नोव्हेंबर २०१७ पासून १७८ वस्तूंच्या जीएसटी दरात बदल\nव्यवसायकर विलंब शुल्क (लेट फी) माफी बद्दल व्य���पारी परिपत्रक\nनाशिक विभागात कार्यरत असलेले चिटफंड ग्रुप\nजीएसटी नोंदणी रद्द प्रकरणे\nवस्तू व सेवा कर कायद्यातील प्रस्तावित बदल\nवस्तू व सेवा कर\nवस्तू व सेवा कर\n11-03-2019 पर्यंत जीएसटीएनला कळविण्यात आलेले आयटी निवारण प्रकरणे आणि स्थलांतर प्रकरणे\nजीएसटी स्थलांतर अर्ज नामंजूर केलेल्या व्यापाऱ्यांची यादी\nजीएसटी करदात्यांची राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये केलेली विभागणी दि.१५/११/२०१८\nजीएसटी परतावा संबंधी सामान्य प्रश्न (FAQs).\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nसमर्थन करतो: फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/6-dead-in-a-horrific-accident-on-pune-city-highway/", "date_download": "2019-03-22T10:43:03Z", "digest": "sha1:H73HTKJM6XYX3EU33PIWYK47WAOBGA4A", "length": 4589, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुणे – नगर महामार्गावर भीषण अपघातात 7 ठार", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nपुणे – नगर महामार्गावर भीषण अपघातात 7 ठार\nपुणे- पुणे- अहमदनगर महामार्गावर लोणीकंद येथे टेम्पो ट्रव्हलर बस तसेच पाण्याचा टॅकर आणि चारचाकीच्या विचित्र अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.\nनगर हमरस्त्यावर लोणीकंद (ता हवेली जि पुणे ) गावाजवळ टेम्पो ट्रव्हलर बस आणि पाण्याचा टॅकर यांची समोरासमोर धडक झाली यामध्ये 7 जण ठार झाले आहेत. सायंकाळी 7.30 वाजता हा अपघात झाला असून बस पुण्याकडे येत होती तर टॅकर विरुद्ध दिशेने येत होता, बसच्या पाठीमागे असलेली एक मोटारही अपघातग्रस्त झाली आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच जखमींवर वाघोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंन�� संधी\nMaharashtra- समृद्धी महामार्ग …महाराष्ट्राचा राजमार्ग\nमुख्यमंत्री फेलोशिप परिक्षेत निष्काळजीपणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=21AA161109&img=post911201644950.jpg", "date_download": "2019-03-22T10:44:48Z", "digest": "sha1:4OQCXVCCE24QWUGRSXYLGTMD4J7VQGOI", "length": 8029, "nlines": 223, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nअल्बर्ट एलिस विचारदर्शन सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट एलिस यांनी प्रवर्तित केलेले विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्र आपले भावनिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करते. जगभरातील अनेक क्षेत्रांतील व्यक्ती या मानसोपचाराचा यशस्वी वापर करून आपली कार्यक्षमता वाढवत आहेत. या मानसोपचारपद्धतीच्या इतिहासापासून ते तिची मूलभूत वैशिष्ट्ये व उपचारपद्धती यांची समग्र ओळख करून देणारे हे पुस्तक आहे. माणूस कशासाठी धडपडतो, धडपड आणि तडफड यात फरक काय, तो कशाने दुःखी होतो, स्वतचे जीवन सुखी व सर्जनशील कसे करू शकतो, यांसारख्या प्रश्नांचा ऊहापोह यात केला आहे. दैनंदिन जीवनातीलअनेक भावनिक समस्या या मानसोपचाराचा वापर करून कशा सोडवाव्यात, याचे मार्गदर्शन या पुस्तकातून वाचकांना मिळेल. तसेच भावनिक अस्वास्थ्याची दीर्घ चिकित्सा पुस्तकात केली असल्यामुळे, हे पुस्तक म्हणजे अभ्यासकांसाठीही पर्वणी आहे.\nमी मी उर्फ सेल्फी\nस्वतःला फालतू समजण्याची गोष्ट\nकमल देसाई : एक आकलन\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93", "date_download": "2019-03-22T10:18:02Z", "digest": "sha1:Y5S7VGCDWHB4TCFNNRSOWLSQHGY2QWD6", "length": 1707, "nlines": 11, "source_domain": "mr.videochat.world", "title": "न नोंदणी व्हिडिओ - व्हिडिओ डेटिंग", "raw_content": "न नोंदणी व्हिडिओ — व्हिडिओ डेटिंग\nडेटा केवळ स्थानिक पातळीवर जतन केले आहे (आपल्या संगणकावर) आणि कधीही. आपण क्लिक करू शकता हे दुवे साफ करण्यासाठी आपला इतिहास किंवा अकार्यान्वित आहे. सेवा अटी — गोपनीयतेचे धोरण सामग्री काढण्याची — डेटिंगचा, व्हिडिओ — साधन डाउनलोड करण्यासाठी फ्लॅश व्हिडिओ — जाहिरात हा मेनू आहे. डेटा केवळ स्थानिक पातळीवर जतन केले आहे (आपल्या संगणकावर) आणि कधीही. आपण क्लिक करू शकता हे दुवे हा मेनू आहे. डेटा केवळ स्थानिक पातळीवर जतन केले आहे (आपल्या संगणकावर) आणि कधीही.\nआपण क्लिक करू शकता हे दुवे\n← विनामूल्य ऑनलाइन डेटिंगचा\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/form/7", "date_download": "2019-03-22T09:59:54Z", "digest": "sha1:6U674S5RRWVA4AQBFRMFR2VZKDEZXKKV", "length": 7183, "nlines": 129, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "The Maharashtra Purchase Tax on Sugarcane Act, 1962 | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nफेसबुक वर संपर्कात राहा 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nस्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट २०१४\nआय एम सी इन्कलुसिव्ह इंनोव्हेशन पुरस्कार २०१४\nई इंडिया अवॉर्ड २०१४\nवस्तू व सेवा कर - एक राष्ट्र, एक कर, एक बाजार\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nईझ ऑफ डुईंग बिझिनेस (बिझिनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन-२०१८) flash-new-first\nविक्रीकर विभागाने \" इझ ऑफ डुईंग बिझिनेस\" साठी घेतलेले पुढाकार\nबातम्या आणि मीडिया बॉक्स\n१५ नोव्हेंबर २०१७ पासून १७८ वस्तूंच्या जीएसटी दरात बदल\nव्यवसायकर विलंब शुल्क (लेट फी) माफी बद्दल व्यापारी परिपत्रक\nनाशिक विभागात कार्यरत असलेले चिटफंड ग्रुप\nजीएसटी नोंदणी रद्द प्रकरणे\nवस्तू व सेवा कर कायद्यातील प्रस्तावित बदल\nवस्तू व सेवा कर\nवस्तू व सेवा कर\n11-03-2019 पर्यंत जीएसटीएनला कळविण्यात आलेले आयटी निवारण प्रकरणे आणि स्थलांतर प्रकरणे\nजीएसटी स्थलांतर अर्ज नामंजूर केलेल्या व्यापाऱ्यांची यादी\nजीएसटी करदात्यांची राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये केलेली विभागणी दि.१५/११/२०१८\nजीएसटी परतावा संबंधी सामान्य प्रश्न (FAQs).\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nसमर्थन करतो: फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mastersofmagic.tv/mr/formazione/show-formazione/wind-arte-di-realizzare-l-impossibile", "date_download": "2019-03-22T11:10:48Z", "digest": "sha1:XJJBUZEQNK7QNTAOOWNAFGOY2VB5S2WR", "length": 2603, "nlines": 30, "source_domain": "mastersofmagic.tv", "title": "इम्पॅलॅक लक्षात येण्यासारखी कला जादूचे मास्टर्स", "raw_content": "\nगॅलरी पाहण्यासाठी लॉग इन करा\nओएस प्रतिसाद प्रतिमा गॅलरी वापरण्यासाठी जावास्क्रिप्ट आवश्यक आहेओएस प्रतिसाद प्रतिमा गॅलरी छान लेआउट आणि छान हॉवर प्रभावांसह, ड्रॅग आणि ड्रॉप, वॉटरमार्क आणि आकर्षक Fancybox वैशिष्ट्ये. टॅग्ज: प्रतिसाद प्रतिमा गॅलरी, joomla गॅलरी, joomla प्रतिसाद गॅलरी, सर्वोत्तम joomla गॅलरी, प्रतिमा joomla गॅलरी, joomla गॅलरी विस्तार, joomla 3 साठी प्रतिमा गॅलरी मॉड्यूल, joomla साठी गॅलरी घटक\nकोणत्याही प्रश्नासाठी बाजूला फॉर्म वापरा आम्ही शक्य तितक्या लवकर आपल्याशी संपर्क साधू.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घेण्यासाठी खालील सर्व बटणावर क्लिक करा आणि आमच्या सर्व अपॉइंट्मेंट्सवर अद्यतनित रहा.\nलूप मीडिया नेटवर्क srl | Rochemolles द्वारे 6 | 10146 ट्यूरिन | व्हॅट क्रमांक 10884090019\nघर - संपर्क - साइटमॅप - गोपनीयता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/milin-chavan-write-women-sexual-abuse-article-editorial-136977", "date_download": "2019-03-22T11:28:00Z", "digest": "sha1:HR2IFAH7MKW7PWIWQJZNU6S6LW4IR4LK", "length": 26440, "nlines": 230, "source_domain": "www.esakal.com", "title": "milin chavan write women Sexual abuse article in editorial केवळ शिक्षा वाढवून बलात्कार थांबतील? | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nकेवळ शिक्षा वाढवून बलात्कार थांबतील\nशनिवार, 11 ऑगस्ट 2018\nबालकांवरील आणि स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार हा गंभीर प्रश्न आहे; पण बलात्कार हे घरात आणि घराबाहेर सत्ता गाजवण्याचे आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याचे एक हत्यार असते, हे लक्षात न घेता केवळ शिक्षेत वाढ करण्याने असे प्रकार थांबतील, असे मानणे भाबडेपणाचे आहे.\nबालकांवरील आणि स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार हा गंभीर प्रश्न आहे; पण बलात्कार हे घरात आणि घराबाहेर सत्ता गाजवण्याचे आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याचे एक हत्यार असते, हे लक्षात न घेता केवळ शिक्षेत वाढ करण्याने असे प्रकार थांबतील, असे मानणे भाबडेपणाचे आहे.\nबा रा वर्षांखालच्या बालिकांवरील बलात्काराच्या गुन्ह्यातील दोषींना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची तरतूद असलेले विधेयक राज्यसभेने नुकतेच मंजूर केले. लोकसभेने ते आधीच मंजूर केले आहे. प्रस्तावित ‘सुधारणां’मुळे () अशा गुन्ह्यातील दोषींना कमीत कमी वीस वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावता येणार आहे. बारा वर्षांखालील बालिकेवरच्या सामूहिक बलात्कारातील दोषींना जन्मठेपेची शिक्षा प्रस्तावित आहे. स्त्रियांवर बलात्कार करणाऱ्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सातवरून दहा वर्षे, तर सोळा वर्षांखालील बालिकांवर बलात्कार करणाऱ्यांची किमान शिक्षा दहावरून वीस वर्षांपर्यंत वाढवली आहे. अशा गुन्ह्यांचा तपास आणि सुनावणी जलद व्हावी, यासाठी कालमर्यादा निश्‍चित करण्यात आली आहे. या विधेयकाद्वारे भारतीय दंडविधान, गुन्हेगारी न्यायालय प्रक्रिया आणि पुरावा कायद्यात आवश्‍यक ते बदल केल्याचेही केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी म्हटले आहे.\nबालकांवरील आणि स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार हा गंभीर प्रश्न आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार २०१५च्या तुलनेत २०१६मध्ये बालकांवरील (अठरा वर्षांच्या आतील व्यक्ती) बलात्काराच्या घटनांमध्ये ८२ टक्के वाढ झाली २०१५मध्ये स्त्रियांवरील बलात्काराच्या, घटना नोंदवल्या गेल्या. याच कार्यालयाच्या २०१५च्या आकडेवारीनुसार बलात्काराच्या घटनांपैकी ९५ टक्के घटनांमध्ये आरोपी पीडितेच्या ओळखीचे होते २०१५मध्ये स्त्रियांवरील बलात्काराच्या, घटना नोंदवल्या गेल्या. याच कार्यालयाच्या २०१५च्या आकडेवारीनुसार बलात्काराच्या घटनांपैकी ९५ टक्के घटनांमध्ये आरोपी पीडितेच्या ओळखीचे होते मुळातच, ज्या पितृसत्ताक समाजात कुटुंबाची ‘इभ्रत’ स्त्रीच्या लैंगिक ‘शुद्धते’त असते, असे मानले जाते, त्या समाजात मुलीवर-स्त्रीवर लैंगिक अत्याचार झाला आहे, हे उघडपणे सांगण्याचे धाडस कसे केले जाणार मुळातच, ज्या पितृसत्ताक समाजात कुटुंबाची ‘इभ्रत’ स्त्रीच्या लैंगिक ‘शुद्धते’त असते, असे मानले जाते, त्या समाजात मुलीवर-स्त्रीवर लैंगिक अत्याचार झाला आहे, हे उघडपणे सांगण्याचे धाडस कसे केले जाणार एखाद्या मुलीवर जेव्हा तिचे वडील अथवा भाऊच अत्याचार करतात, तेव्हा मुलीच्या आईची अवस्था अत्यंत बिकट होते. अशा परिस्थितीत गुन्हे नोंदवलेच जाणार नाहीत, हे उघड आहे. त्यामुळे, फाशीची शिक्षा लागू झाल्यावर तर गुन्हे नोंदवण्याची शक्‍यता आणखी दुरापास्त होणार आहे. शिवाय, पुरावा नष्ट करण्यासाठी मुलींना ठार मारले जाण्याचा धोकाही वाढणार आहे. बाल��ांवरील, स्त्रियांवरील लैंगिक अत्याचाराविरोधात दाद मागताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तपास आणि सुनावणीदरम्यान पीडितांना ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात, लज्जित केले जाते, तेही संतापजनक असते. त्यामुळेच, ‘आपली व्यवस्था पुन्हा एकदा तिच्यावर अत्याचार करते’, असे म्हटले जाते. या सगळ्या प्रक्रियेत पीडित, त्यांचे कुटुंबीय आणि साक्षीदारांवर आणला जाणारा दबाव, दिल्या जाणाऱ्या धमक्‍या, दाखवली जाणारी आमिषे याच्या असंख्य कहाण्या आहेत. त्यात आरोपी जर राजकीय लागेबांधे असलेला असेल तर न्याय मिळवणे आणखीनच कठीण होते. ज्या कथुआ प्रकरणानंतर या सुधारणा केल्या जात आहेत, त्यातील आरोपींना अटक झाल्यानंतर आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे काढले गेले. त्यातील एका मोर्चात दोन मंत्रीही सहभागी होते. यात काही पोलिस अधिकारीही आरोपी आहेत. पीडितेच्या वकील दीपिका राजावत यांना जिवे मारण्याच्या धमक्‍या दिल्या गेल्या. उन्नावमधल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप एका भाजप आमदारावर आहे. या मुलीने स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, तर तिच्या वडिलांचा न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला एखाद्या मुलीवर जेव्हा तिचे वडील अथवा भाऊच अत्याचार करतात, तेव्हा मुलीच्या आईची अवस्था अत्यंत बिकट होते. अशा परिस्थितीत गुन्हे नोंदवलेच जाणार नाहीत, हे उघड आहे. त्यामुळे, फाशीची शिक्षा लागू झाल्यावर तर गुन्हे नोंदवण्याची शक्‍यता आणखी दुरापास्त होणार आहे. शिवाय, पुरावा नष्ट करण्यासाठी मुलींना ठार मारले जाण्याचा धोकाही वाढणार आहे. बालकांवरील, स्त्रियांवरील लैंगिक अत्याचाराविरोधात दाद मागताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तपास आणि सुनावणीदरम्यान पीडितांना ज्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात, लज्जित केले जाते, तेही संतापजनक असते. त्यामुळेच, ‘आपली व्यवस्था पुन्हा एकदा तिच्यावर अत्याचार करते’, असे म्हटले जाते. या सगळ्या प्रक्रियेत पीडित, त्यांचे कुटुंबीय आणि साक्षीदारांवर आणला जाणारा दबाव, दिल्या जाणाऱ्या धमक्‍या, दाखवली जाणारी आमिषे याच्या असंख्य कहाण्या आहेत. त्यात आरोपी जर राजकीय लागेबांधे असलेला असेल तर न्याय मिळवणे आणखीनच कठीण होते. ज्या कथुआ प्रकरणानंतर या सुधारणा केल्या जात आहेत, त्यातील आरोपींना अटक झाल्यानंतर आरोपींच्या स���र्थनार्थ मोर्चे काढले गेले. त्यातील एका मोर्चात दोन मंत्रीही सहभागी होते. यात काही पोलिस अधिकारीही आरोपी आहेत. पीडितेच्या वकील दीपिका राजावत यांना जिवे मारण्याच्या धमक्‍या दिल्या गेल्या. उन्नावमधल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप एका भाजप आमदारावर आहे. या मुलीने स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, तर तिच्या वडिलांचा न्यायालयीन कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला ही यादी आणखीही वाढवता येईल. त्यामुळे, आरोपींना कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय शिक्षा होईल आणि पीडितांना जलदगतीने न्याय मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे. बड्या राजकीय नेत्यांना वाचवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप केला जातो, असे आरोप केले जातात आणि त्याविषयी संबंधितांकडून कधीही स्पष्टीकरण दिले जात नाही. मध्यंतरी चार न्यायाधीशांनी केलेले बंड पाहता शिक्षेची तीव्रता हा मुद्दा नसून, न्याययंत्रणेला स्वतंत्रपणे काम करू देण्याचा आहे. अर्थात, या यंत्रणेतील अनेकांची पुरुषप्रधान मानसिकता आणि भ्रष्टाचार या विरोधातही पावले उचलली जाणेही आवश्‍यकच आहे. बालके, स्त्रिया, दलित इ.वरील अत्याचाराविरोधातील कायद्यांची सुयोग्य अंमलबजावणी, त्याबाबतची आर्थिक तरतूद याबाबत आपण गंभीर आहोत, हे सरकारने दाखवून दिले पाहिजे. ही चर्चा सुरू असतानाच बिहारमधील मुझफ्फरपूर येथील बलिकागृहात मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे आणि उत्तर प्रदेशातील देवरियातही असाच प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे.\nमुळातच, लैंगिक, शारीरिक अथवा कोणत्याही प्रकारची हिंसा हा सत्तासंबंधांचा परिपाक असतो. पुरुष-स्त्री, मोठी माणसे - लहान मुले, उच्चजातीय - दलित अशा सत्तेच्या विविध उतरंडीत कमी सत्ता असलेले हिंसेला बळी पडतात. अत्याचाराला बळी पडणाऱ्यांमध्ये सर्वच स्तरातील स्त्रिया असतात; पण त्यातही दलित स्त्रियांवरील अत्याचारांचे प्रमाण जास्त आहे. अल्पसंख्याक, दलित, अशा गटांना ‘धडा’ शिकवण्यासाठी त्या-त्या गटातील स्त्रियांवर लैंगिक अत्याचार करणे, हे प्रस्थापितांच्या हातातील एक साधन असते. धार्मिक दंगली, युद्धं, जातीय अत्याचार यांसारख्या सत्तासंघर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बलात्कार केले जातात. थोडक्‍यात, घरात आणि घराबाहेर सत्ता गाजवण्याचे आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याचे ते एक हत्यार अ��ते, हे लक्षात न घेता केवळ शिक्षेत वाढ करण्याने असे प्रकार थांबतील, असे मानणे भाबडेपणाचे आहे. ज्या विषम परिस्थितीत गुन्हे घडतात ती बदलणे आवश्‍यक असते; पण ते कोणत्याच सत्ताधाऱ्यांच्या सोयीचे नसते. या निमित्ताने काही महत्त्वाचे प्रश्नही उपस्थित करणे आवश्‍यक आहे. पीडित मुली-स्त्रियांना न्याय मिळावा, याचा विद्यमान सरकारला जर एवढाच कळवळा आहे, तर गुजरातमधल्या २००२मधील दंगलींमध्ये जे बलात्कार झाले त्याची साधी आकडेवारीदेखील का मिळत नाही गुजरात दंगलीचे स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या राणा अयूब आणि इतर महिला पत्रकारांना बलात्काराच्या धमक्‍या देणाऱ्या ट्रोलांवर काय कारवाई झाली\nभारतीय स्त्रियांवर होणारा बहुतांश लैंगिक हिंसाचार विवाहांतर्गत होतो, याची आकडेवारी उपलब्ध आहे. दिल्लीतील २०१२मधील बलात्कारानंतर नेमलेल्या वर्मा आयोगाने केलेली, विवाहांतर्गत बलात्काराचा मुद्दा कायद्याच्या कक्षेत आणण्याची शिफारस सरकारने का स्वीकारली नाही बलात्कार हे स्त्रीच्या मानवी हक्कांचे उल्लंघन म्हणून सरकार बघते की तिच्या ‘योनीशुचितेचा भंग’ आणि तिचा एकप्रकारे ‘मृत्यू’ म्हणून बलात्कार हे स्त्रीच्या मानवी हक्कांचे उल्लंघन म्हणून सरकार बघते की तिच्या ‘योनीशुचितेचा भंग’ आणि तिचा एकप्रकारे ‘मृत्यू’ म्हणून मग खुनाच्या गुन्ह्यासाठी असलेली फाशीची शिक्षा बलात्कारालाही का दिली जाते मग खुनाच्या गुन्ह्यासाठी असलेली फाशीची शिक्षा बलात्कारालाही का दिली जाते वस्तुतः राज्यसंस्थेलाही कायदेशीर प्रक्रियेद्वारेदेखील एखाद्याचा जीव घेण्याचा अधिकार असताच कामा नये आणि म्हणूनच मृत्युदंडाची शिक्षाही हद्दपार झाली पाहिजे. या कथित सुधारणा लोकशाही मूल्ये आणि प्रक्रियांशी मात्र त्या पूर्णपणे विसंगत आहेत.\nमाकपच्या कार्यालयात बलात्कार झाल्याचा आरोप\nपलक्कड (केरळ) : येथील चेरुप्लासरी गावातील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार एका महिलेने पोलिस...\nकुत्र्याच्या पिल्लांवर बलात्कार करणारा सीसीटीव्हीत कैद\nचेन्नईः एका विकृताने कुत्र्याच्या नवजात पिल्लांवर बलात्कार केला असून, संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. महिलेने प्रत्यक्ष घटना पाहिल्यानंतर...\nनागपुरात १२ वर्षांच्या मुलीवर वृद्धाचा बलात्कार\nनागपूर - घराशेजारी राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीवर एका ६० वर्षांच्या वृद्धाने मॅगी खाऊ घालण्याचे आमिष दाखवून बलात्कार केला. ही घृणास्पद घटना बुधवारी...\n14 वर्षीय मुलीवर युवकाचा बलात्कार\nनागपूर : आईवडिलांचे छत्र हरविल्यामुळे मामाच्या घरी राहणाऱ्या 14 वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या युवकाने बलात्कार केला. मुलीच्या सख्ख्या मामीने त्या...\n12 वर्षीय मुलीवर बलात्कार करुन शिरच्छेद; भाऊ, काकाला अटक\nसागर (मध्य प्रदेश) : एका 12 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देणार असल्याचे...\n'मेरे प्यारे प्राईम मिनिस्टर' : आई आणि मुलाच्या भावनिक नात्याची कथा\nगेल्या दोन-तीन वर्षांत बॉलिवूडमध्ये मनोरंजनाबरोबरच सामाजिक मुद्द्यांना हात घालणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. 'टॉयलेट-एक प्रेमकथा', 'पॅडमॅन', '...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/chaukatibahercha-manus-kushal-badrike/", "date_download": "2019-03-22T10:25:38Z", "digest": "sha1:JJLKVOGHRKBTUA6UV3FUPEBBUF3HRQUA", "length": 16519, "nlines": 154, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "चौकटीबाहेरचा माणूस – कुशल बद्रिके – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeविशेष लेखचौकटीबाहेरचा माणूस – कुशल बद्रिके\nचौकटीबाहेरचा माणूस – कुशल बद्रिके\nJanuary 1, 2019 धनेश रामचंद्र पाटील विशेष लेख, व्यक्तीचित्रे\nकुशल बद्रिके… अर्थात आमचा कुश्या… त्याच्या चित्रपटाच्या पोस्टरसाठी त्याचे फोटोशूट करण्याचा योग आला आणि कुशल अजून वेगळय़ा पद्धतीने समजला…\nएके दिवशी सकाळी मला विजू मानेचा फोन आला. ‘उद्या शूट करायचंय. तुझं काय आहे\nमी म्हटलं, ‘मला जरा शहराबाहेर जायचंय. कामानिमित्त.’\nविजू…अरे एका सिनेमाच्या पोस्टरचं शूट आहे, ते तू करावं अशी माझी आणि ज्याचं शूट करायचंय त्याची इच्छा आहे.\nकुश्याचं नाव ऐकताच माझ्या डोक्यात चलबिचल झाली. ‘आपण करू, मी सांगतो थोडय़ा वेळात’, मी म्हटलं. विजू-कुश्याच्या प्रेमापोटी सगळे प्लॅन बदलून ते शूट करण्याचं मी निश्चित केलं. कुश्या म्हणजे कुशल बद्रिके\nदुसऱया दिवशी ठरल्याप्रमाणे विजू माने आणि अशोक नारकर यांच्या ‘स्टुडिओ १०८’मध्ये ‘लूज कंट्रोल’ या आगामी सिनेमाच्या पोस्टर शूटसाठी मी पोहोचलो. माझ्या आधी तिथे कुशल आला होता. शूटला थोडा वेळ असल्याने आमच्या गप्पा सुरू झाल्या. त्याने माझ्याकडे फोटोग्राफी शिकण्याची इच्छा व्यक्त केली. एक ताकदीचा विनोदी अभिनेता आणि आपला चाहतावर्ग निर्माण केलेला, प्रसिद्धीचं शिखर गाठलेला एक कलासक्त अभिनेता आपल्या आवडीसाठी एक कला शिकण्याची इच्छा व्यक्त करतो. एवढंच नाही, तर शांतपणे ती कला समजून, शिकून घेतो. पुढे ती सतत शिकत राहण्याची इच्छा व्यक्त करतो, इथेच कुशल मला अधिक भावला.\nशूट करण्याआधी टीममेंबर्सकडून सिनेमाबद्दलची माहिती मला मिळाली. त्यातून कुशलच्या भूमिकेचा अंदाज आला. नंतर कुशल मेकअप करायला बसला. आम्ही एकीकडे कॉश्च्यूमवर नजर टाकत होतो, तर दुसरीकडे पब्लिसिटी डिझाइन्स कशा प्रेझेंट होणार आहेत, याचा अंदाज घेत होतो. शूट सुरू झालं आणि काही तासांत २०-२२ पब्लिसिटी डिझाइन्ससाठी शूट केलं. मध्ये जेवणासाठी ब्रेक घेतला आणि ब्रेकनंतर राहिलेलं शूट संपवलं. या शूटदरम्यान कुशल मला सारखे फोटोग्राफीचे, लायटिंगचे प्रश्न विचारत होता. मी उत्तर देत होतो. पोस्टरचं शूट झाल्यानंतर आम्ही मस्तीच्या मूडमध्ये होतो. याच वेळी कुशलचे काही पोट्रेट मी टिपले. त्यानंतर माझ्या मनातला शूटचा विचार त्याला मी बोलून दाखवला आणि कुशलने क्षणाचाही विचार न करता त्याला संमती दर्शवली. कुशलचा लगेचच मूड बदलला आणि मला कॅमेराबद्ध करता आला तो कुशल वेगळाच होता\nशूटच्या वेळी आणि विशेष करून पोट्रेटस् टिपताना मॉडेलचा मूड खूप महत्त्वाचा असतो. कुशलला अनेक पेहरावात, विनोदी भूमिकेत अवघ्या महाराष्ट्राने पाहिलंय. हा कुशल विचारी आहे त्यात कला अभ्यासायची, जोपासायची आणि ती सादर करण्याची ताकद आहे. कुशलचे हेच ग��ण दाखवण्याचा प्रयत्न फोटो टिपताना मी करत होतो. थोडासा गंभीर, विवेकी बुद्धीचा कुशल मला यावेळी टिपता आला. एका प्रकाश स्रोतातल्या (सिंगल लाईट) ब्लॅक ऍण्ड व्हाइट फोटोची मालिकाच मला यावेळी टिपता आली.\n‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून कुशलने अवघं जग जिंकलं. ‘स्ट्रगलर साला’ या वेब सीरिजमधूनही तो तरुणांच्या मनात घर करून गेला. प्रत्येक एपिसोडला सात-आठ लाख व्युव्हर्स मिळाले. ‘चावट’ ही मराठीतली ट्रेंडिंग सीरिज ठरली. त्यातले काही एपिसोड शूट करायची संधी मला मिळाली. कुशल जे काम करतो त्यात झोकून देतो, पण त्याचबरोबर व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याचं गणितही तो नीट जमवतो. कुशल त्याच्या मुलासोबत आणि पत्नीसोबत मनसोक्त भटकतो, मजा करतो. खूप कमी कलाकारांना वेळेचं हे गणित जुळवता येतं.\nअमूक एका चौकटीत बसणारा अभिनेता असं कुशलचं वर्णन करता येत नाही. कुशलचा अभिनय, त्याचं भाषेवरील प्रभुत्व, संवादांची फेक, अभिनयाची उंची हे सारं पाहता कुशल येणाऱया काळात छोटय़ा पडद्यापेक्षा रूपेरी पडदा चांगलाच गाजवेल, अशी खात्री मला वाटते. कलाकार चेहऱयापेक्षा त्याच्या अभिनयाने ओळखला जातो, ही जाण असलेले दिग्दर्शक पुढे आले की कुशलचा हात अभिनय क्षेत्रात कोणी धरणार नाही, हे नक्की\n1 Comment on चौकटीबाहेरचा माणूस – कुशल बद्रिके\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nविविध रंगांचा वापर करुन आपलं जीवन समृद्ध करुया..\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nप्रसिध्द छायाचित्रकार धनेश रामचंद्र पाटील यांचे सदर\nरेल्वेची अद्भुत आणि रंजक सफर\nलेखक डॉ. हेमंत पाठारे, डॉ. अनुराधा मालशे\nब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) यांचे अत्यंत लोकप्रिय सदर...\nसदर लवकरच येत आहे....\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ���र्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/zuk-edge-launched-with-6gb-ram-other-attractive-features/", "date_download": "2019-03-22T10:30:37Z", "digest": "sha1:GPKWC4XSYYD5QZ2QNEGEX27N2I7Q4NJJ", "length": 4912, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "‘झुक एज’ नवीन स्मार्टफोन बाजारात", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\n‘झुक एज’ नवीन स्मार्टफोन बाजारात\nमुंबई : लेनोवो कंपनीचं सबब्रँड ‘झुक’ने नवा स्मार्टफोन ‘झुक एज’ लॉन्च केला आहे. या नव्या स्मार्टफोनची 1 जानेवारीपासून चीनमधील बाजारात आगमन होणार आहे. 4 जीबी आणि 6 जीबी रॅम असे व्हेरिएंट स्मार्टफोन आहे.\n4 जीबी रॅम व्हेरिएंट स्मार्टफोनची किंमत अंदाजे 22 हजार 500 रुपये तर 6 जीबी व्हेरिएंट स्मार्टफोनची किंमत अंदाजे 24 हजार 500 रुपये एवढी आहे. सिरेमिक व्हाईट, टायटॅनियम आणि क्रिस्टल ब्लॅक या रंगांमध्ये दोन्ही व्हेरिएंट उपलब्ध असतील.\n5 इंचाचा एचडी रिझॉल्युशन स्क्रीन\nकॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन\n35GHz क्वार्ड कोर स्नॅपड्रॅगन 821 चिपसेट\nU टच फिंगरप्रिंट सेन्सर\n0 नॉगट ओएस ऑपरेटिंग सिस्टम\n13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा\n8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा\n64 जीबी इंटरनल स्टोरेज (स्टोरेज वाढवण्याची सुविधा)\nभारतातील EVM सुरक्षित,छेडछाड होऊ शकत नाही : निवडणूक आयोग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\n… तर तुमचंही WhatsApp बंद होणार\nफेसबुकची Find Wi-Fi सुविधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://telisamajsevak.com/gajunanashelar-win/", "date_download": "2019-03-22T10:51:48Z", "digest": "sha1:WIGSYXFG3S4G4C2ENPAECKKIWQOD4J2F", "length": 4433, "nlines": 72, "source_domain": "telisamajsevak.com", "title": "मा श्री गजाननजी नाना शेलार विजयी - तेली समाज सेवक - Teli Samaj Sevak India", "raw_content": "\nआदिवासी बांधवांसोबत दिवाळी सण साजरा\nप्रकृती जीवन (निसर्गोपचार ) चिकित्सा व अभ्यासक्रम\nपक्षी अभयारण्यात महिनाभर अगोदरच परदेशी पाहुण्यांचे आगमन\nतेली तितुका मेळवावा समाज धर्म वाढवावा \nमा श्री गजाननजी नाना शेलार विजयी\n“महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कोषाध्यक्ष” मा श्री गजाननजी नाना शेलार हे नाशिक महानगर पालिका प्रभाग क्र. १३ मधून प्रचंड मतांनी विजयी झाल्या बद्दल नानांचे हार्दिक अभिनंदन…..\n← तेली समाजाची महती\nतेलीसमाज सामुहिक विवाह आयोजन समितीची सभा संपन्न →\nसंताजी तेली साहित्य संमेलन\nतेलीसमाज सामुहिक विवाह आयोजन समितीची सभा संपन्न\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\nमाझिया जातीचा मज भेटो कोणी \nमाझिया जातीचा मजशी मिळेल \nकळेल तो सर्व समाचार \nसंतु म्हणे येथे पाहिजे जातीचे \nयेर गबाळाचे काम नाही \nआदिवासी बांधवांसोबत दिवाळी सण साजरा November 13, 2018\nप्रकृती जीवन (निसर्गोपचार ) चिकित्सा व अभ्यासक्रम October 31, 2018\nपक्षी अभयारण्यात महिनाभर अगोदरच परदेशी पाहुण्यांचे आगमन October 23, 2018\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/form/9", "date_download": "2019-03-22T10:01:03Z", "digest": "sha1:WBMFIOCXMZOXDIL2FQVFTVA4FUCZ5V66", "length": 9417, "nlines": 165, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "Works Contract Tax Act | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nफेसबुक वर संपर्कात राहा 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nस्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट २०१४\nआय एम सी इन्कलुसिव्ह इंनोव्हेशन पुरस्कार २०१४\nई इंडिया अवॉर्ड २०१४\nवस्तू व सेवा कर - एक राष्ट्र, एक कर, एक बाजार\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nईझ ऑफ डुईंग बिझिनेस (बिझिनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन-२०१८) flash-new-first\nविक्रीकर विभागाने \" इझ ऑफ डुईंग बिझिनेस\" साठी घेतलेले पुढाकार\nबातम्या आणि मीडिया बॉक्स\n१५ नोव्हेंबर २०१७ पासून १७८ वस्तूंच्या जीएसटी दरात बदल\nव्यवसायकर विलंब शुल्क (लेट फी) माफी बद्दल व्यापारी परि��त्रक\nनाशिक विभागात कार्यरत असलेले चिटफंड ग्रुप\nजीएसटी नोंदणी रद्द प्रकरणे\nवस्तू व सेवा कर कायद्यातील प्रस्तावित बदल\nवस्तू व सेवा कर\nवस्तू व सेवा कर\n11-03-2019 पर्यंत जीएसटीएनला कळविण्यात आलेले आयटी निवारण प्रकरणे आणि स्थलांतर प्रकरणे\nजीएसटी स्थलांतर अर्ज नामंजूर केलेल्या व्यापाऱ्यांची यादी\nजीएसटी करदात्यांची राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये केलेली विभागणी दि.१५/११/२०१८\nजीएसटी परतावा संबंधी सामान्य प्रश्न (FAQs).\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nसमर्थन करतो: फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathinovels.net/2008/12/marathi-books-novel-e-love-ch-12.html", "date_download": "2019-03-22T10:28:39Z", "digest": "sha1:HZDTDYGCFEWKTNNZLU4OYPXBF27SKINB", "length": 12987, "nlines": 110, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Marathi Books - Novel - E Love : CH 12 हॉटेल ओबेराय", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nविवेक सायबर कॅफेमधे आपल्या कॉम्प्यूटवर बसला होता. पटापट हाताची सफाई करुन काही जादू केल्यागत त्याने गुगलमेल ओपन करताच त्याला अंजलीची मेल आलेली दिसली. त्याचा चेहरा आनंदाने चमकायला लागला. त्याने एक क्षणही न दवडता पटकन डबल क्लीक करुन ती मेल उघडली आणि वाचायला लागला -\n'' विवेक ... 25 तारखेला सकाळी बारा वाजता एका मिटींगसाठी मी मुंबईला येत आहे... 12.30 वाजता हॉटेल ओबेरायला पोहचेन... आणि मग फ्रेश वगैरे होवून 1.00 वाजता मिटींग अटेंड करेन... मिटींग 3-4 वाजेपर्यंत संपेल... तु मला बरोबर 5.00 वाजता वर्सोवा बिचवर भेट... बाय फॉर नॉऊ... टेक केअर''\nविवेकने मेल वाचली आणि आनंदाने उठून उभा राहत '' यस्स...'' म्हणून ओरडला.\nसायबर कॅफेतले बाकी जण काय झालं म्हणून त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले तेव्हा तो भानावर आला आणि लाजून खाली बसला.\nतो पुन्हा आपल्या रिसर्चच्या संदर्भात इंटरनेटवर सर्च ईंजीनवर माहिती शोधू लागला. पण त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. केव्हा एकदा तो दिवस उजाडतो की ज्या दिवशी अंजली मुंबईला येते आणि आपण तिला वर्सोवा बिचवर भेटतो असं त्याला झालं.\n' वर्सोवा बिच' त्याच्या डोक्यात आलं पण त्या बिचचं त्याच्या डोक्यात चित्र उभं राहीना. कारण तो तिथे कधी गेला नव्हता. वर्सोवा बिचचं नाव तो ऐकुन होता पण तो कधी तिथे प्रत्यक्षात गेला नव्हता. तसा तो मुंबईला राहून पिएच��ी करीत होता खरा पण तो कधी जास्त फिरत नसे. मुंबईची बरीच ठिकाणं त्याने पाहिली नव्हती. इथे बसल्या बसल्या काय करावं म्हणून त्याने गुगल सर्च ओपन केलं आणि त्यावर 'वर्सोवा बिच' हे सर्च स्ट्रींग दिलं. इंटरनेटवर बरीच माहीती, फोटो, जाण्याचे मार्ग अवतरले. त्याने ती माहीती वाचून जाण्याचा मार्ग नक्की केला. आता अजून काय करावं त्याचं डोकं नुसतं सुन्न झालं होतं. चला तिने पाठविलेल्या जुन्या मेल वाचाव्यात आणि तिचे फोटो पहावेत म्हणून तो एक एक करुन तिच्या जुन्या मेल्स वाचू लागला. मेलच्या तारखांवरुन त्याच्या लक्षात आलं की त्यांचं 'प्रकरण' तसं जास्त जुनं नव्हतं. आज जेमतेम 1 महिना झाला होता जेव्हा ती प्रथम त्याला चॅटींगवर भेटली होती. पण त्याला त्यांची ओळख कशी कितीतरी वर्ष जुनी असावी असं वाटत होतं. त्यांनी एकमेकांना पाठविलेल्या मेल्स आणि फोटोंवरुन त्यांना एकमेकांचा पुरता अंदाज आला होता. स्वभावातल्या बऱ्याच खाचाखोचाही कळाल्या होत्या.\n' ती आपण कल्पना केल्याप्रमाणेच असणार ना' त्याच्या डोक्यात एक प्रश्न डोकावून गेला.\nकी भेटल्यानंतर आपण कल्पनाकेल्याच्या एकदम विपरीत कुणीतरी परकं, कुणीतरी अनोळखी आपल्यासमोर उभं रहायचं.\n' चला प्रत्यक्ष भेटल्यानंतर ती शंका तरी दूर होऊन जाईल' त्याने तिच्या फोटोंचा अब्लम चाळता चाळता विचार केला.\nअचानक त्याला त्याच्या मागे कुणीतरी उभं आहे याची चाहूल लागली. त्याने वळून पाहाले तर जॉनी गालातल्या गालात हसत त्याच्याकडे पाहत होता.\n'' साल्या आता प्रकरण एवढंच आहे तर तूला आजुबाजुचं भानही राहत नाही ... लग्न झाल्यानंतर तुझी काय स्थिती होते काय माहीत'' जॉनी त्याला छेडीत म्हणाला.\n'' अरे... तु केव्हा आलास'' विवेक आपल्या चेहऱ्यावरचे गोंधळल्याचे भाव लपवित काहीतरी बोलायचं म्हणून बोलला.\n'' पुर्ण अर्धा तास तरी झाला असेल... लग्न झाल्यानंतर तु आम्हाला नक्कीच विसरणार असं दिसतं'' जॉनी पुन्हा त्याची छेड काढीत म्हणाला.\n'' अरे नाही यार... असं कसं होईल... कमीत कमी तुला तरी मी विसरु शकणार नाही'' विवेक त्याच्या समोर आलेल्या पोटात एक गुद्दा मारण्याचा अविर्भाव करीत म्हणाला.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1", "date_download": "2019-03-22T10:17:19Z", "digest": "sha1:YUEMSYCPFU353I6XAXQAVPK73U6ZNGYU", "length": 3409, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धारवाड - विकिपीडिया", "raw_content": "\nधारवाड भारतातील कर्नाटक राज्यातील एक शहर आहे.\nहे शहर धारवाड जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०१४ रोजी ००:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/kunku-hinduttva-saubhagya-saundarya-ani-nagnata/", "date_download": "2019-03-22T10:50:52Z", "digest": "sha1:MXJEEMZSNAGMKWWDYVCVXK6FPTRDXPSP", "length": 33306, "nlines": 153, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "कुंकू – हिन्दूत्व, सौभाग्य, सौंदर्य आणि नग्नता.. – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeवैचारिक लेखनकुंकू – हिन्दूत्व, सौभाग्य, सौंदर्य आणि नग्नता..\nकुंकू – हिन्दूत्व, सौभाग्य, सौंदर्य आणि नग्नता..\nJune 22, 2018 नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश वैचारिक लेखन, संस्कृती\nलेखाचं शीर्षक कुंकू असलं तरी मला त्यात जुन्या काळातल्या टिका, मळवट, कुंकवापासून ते अगदी काल-परवापर्यंत स्त्रीया-मुलींच्या कपाळावर दिसत असलेली आणि आता ती ही दिसेनासी होत चाललेल्या टिकली, बिंदी वैगेरे पर्यंतच्या, स्त्रीयांच्या भालप्रदेशी विराजमान असलेल्या कुंकवाच्या प्राचिन-अर्वाचिन अशा सर्व पिढ्या अपेक्षित आहेत. लिहिण्याच्या सोयीसाठी मी त्या सर्वांचा उल्लेख ‘कुंकू’ किंवा ‘टिकली’ असा करणार आहे.\nएक हिन्दू संस्कृती (आता हा धर्म म्हणून मान्यता पावलाय..) सोडली तर, स्त्रीयांनी कपाळावर काहीही लावण्याची अन्य कोणत्याही धर्मात प्रथा नाही, नसावी. हिन्दूंनी या कुंकवाची सांगड सौभाग्याशी घातलेली असल्याने, कपाळावर अभिमानाने कुंकू धारण करणारा हिन्दू हा जगातील एकमेंव धर्म असावा..) सोडली तर, स्त्रीयांनी कपाळावर काहीही लावण्याची अन्य कोणत्याही धर्मात प्रथा नाही, नसावी. हिन्दूंनी या कुंकवाची सांगड सौभाग्याशी घातलेली असल्याने, कपाळावर अभिमानाने कुंकू धारण करणारा हिन्दू हा जगातील एकमेंव धर्म असावा.. म्हणून या लेखात फक्त हिन्दू स्त्री तिच्या कपाळावर धारण करत असलेल्या कुंकवाबद्दल लिहिणार आहे. हिन्दू पुरुषांतही कपाळावर टिळा लावण्याची प्रथा आहे, मात्र त्यावर मी या लेखात लिहिणार नाही.\nहा कुंकवाचा इतिहास नाही, तर माझ्या नजरेतून मला स्त्रीयांच्या भाळीचं कुंकू कसं दिसतं, ते लिहणार आहे. या लेखाला मी गतवर्षी आणि त्यापुर्वी तीन वेळा हरिद्वार-ऋषिकेषच्या गंगातटावर हिन्दू संस्कृतीचं जे विराट दर्शन घेतलं, त्यातून मी जे अनुभवलं त्याची पार्श्वभुमी आहे. या लेखाचं सार सांगायचं तर, हिन्दू संस्कृती किंवा धर्म शांतपणे आणि चिवटपणे जिवंत ठेवण्याचं काम हिन्दू स्त्रीयांनी मोठ्या चिकाटीने केलेलं आहे. या देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातल्या खेड्यातील वा शहरातील, कोणत्याही जाती-प्रान्त-पंथाच्या स्त्रीयांच्या कपाळी विराजमान असलेल्या एवढ्याश्या कुंकवा-टिकलीने हिन्दुत्वाला, ते मानणाऱ्या लोकांशी घट्टपणे चिटकवून ठेवलंय, असं मला सारखं वाटतं.\nहिन्दू स्त्रीयांच्या कपाळावरची टिकली हा या धर्मातील इतर अनेक गोष्टींप्रमाणेच माझ्या कुतुहलाचा विषय. कामानिमित्त अथवा पर्यटनासाठी देशाच्या ज्या ज्या भागात जाणं झालं, तेथील सर्व स्तरातील हिन्दू स्त्रीयांमधे कपाळावर कुंकू असणं आणि ते मोठ्या अभिमानाने (वा श्रद्धेने म्हणा हवं तर..) भाळी धारण करणं हे समान लक्षण मला दिसलं. जात कोणतीही असो, पंथ कोणताही असो, प्रांत कोणताही असो अथवा भाषा कोणतीही असो, उभ्या-आडव्या पसरलेल्या आपल्या देशातील हिन्दू स्त्रीयांत समान धागा आहे, तो त्यांच्या कपाळावर त्यांनी धारण केलेल्या कुंकवाचा वा सध्या टिकलीचा..\nआपल्याकडे कुंकवाची सांगड सौभाग्याशी घातली गेली आहे. हिन्दू स्त्रीच्या सौभाग्याची ठसठशीत अशी ती खुण आहे. ती तशी असली तरी, परंतू मला ती स्त्रीयांच्या कपाळावरची हिन्दुत्वाची अभिमानाने मिरवली जाणारी ध्नजा आहे असं जास्त वाटते. कारण आपल्या देशातील विविध प्रांतात, हिन्दू स्त्रीयांमध्ये सौभाग्य दर्शवणारी अलंकार चिन्ह वेगवेगळी असली तरी, कपाळावरचं कुंकू सर्वा���च्यात समान आहे. कपाळावरच्या या एवढ्याश्या ठिपक्याने अख्खा देश हिन्दुत्वाच्या धाग्याने नकळतच जोडून ठेवलाय असं मला जे वाटतं, ते यामुळेच. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, हिन्दुत्वाची सतत समोरच्याला नकळतची जाणिव हा एवढासा ठिपका करून देत असतो, असं मला तरी वाटतं. म्हणून हिन्दुत्व असं कपाळावर राजरोस आणि अभिमानाने मिरवणाऱ्या स्त्रीया आणि त्यांचं कुंकू माझ्या कौतुकाचा आणि निरिक्षणाचाही विपय आहे.\nकुंकवाची सांगड सौभाग्याशी घालून आपल्या पूर्वजांनी हिन्दू संस्कृती व पर्यायाने धर्म कसा जिवंत राहील, याची सोय करून ठेवली आहे, असं मला वीटतं.. कुंकवाचा संबंध त्यांच्या सौभाग्याशी घातल्यामुळे, स्त्रीया ते प्राणपणानं जपतात. माझ्या मते, त्या एका अर्थानं हिन्दुत्वाची जपणूक करतात. आपल्या महाराष्ट्रात तर एखादी स्त्री कुणाच्या घरी पहिल्यांदाच गेली असेल, तर तिला आवर्जून कुंकू लावलं जातं. एकमेंकीला कुंकू लावणं म्हणजे, मला तरी त्या एकमेकीला हिन्दुत्वाचं वाण देतायत असं वाटतं.\nकुंकू, टिकली हा सौभाग्य अलंकार जरी मानला गेला असला तरी, हिन्दू धर्मिय सर्व वयातील मुली/स्त्रीया, सधवा वा विधवा, कुंकू-टिकली धारण करतातच, फक्त त्यांच्या रंगात फरक असतो. पोर्तुगिजांनी जेंव्हा गोवा काबिज करून त्यांच्या धर्माचा पाशवी वरवंटा गोव्यावर फिरवायला सुरूवात केली, तेंव्हा त्याची सुरुवात त्यांनी गोव्यातील हिन्दू स्त्रीयांच्या कपाळावरील कुंकू पुसण्यापासून केली, हे अनेक अभ्यासकांनी नोंदवून ठेवलं आहे. कपाळावर कुंकू दिसलं की कठोर शिक्षा पोर्तुगिज करत, कारण कपाळावरील कुंकू हिन्दुत्वाची ठळक निशाणी आहे हे त्यांनी ओळखलं होतं आणि म्हणून त्यांनी पहिला घाव स्त्रीयांच्या कुंकवावर घातला. यासाठी श्री.महाबळेश्वर सैल यांचं ‘तांडव’ हे मराठी पुस्तक किंवा श्री. अ. का. प्रियोळकरांचं ‘The Goa Inquisition’ हे इंग्रजी पुस्तक जिज्ञासूंनी जरूर वाचावं.\nया पार्श्वभुमीवर हल्लीच्या माॅडर्न कल्पनांमुळे कुंकू-टिकली न लावता कपाळ बोडकं ठेवण्याची जी फ्याशन आली आहे, त्यामागे हिन्दू संस्कृती शांतपणे नाहीशी करण्याची एक चलाख चाल असावी असं मला वाटतं. काॅनव्हेंट शाळांच्या नियमांत कपाळावर टिकली धारण करणं बसत नाही, त्या मागे हेच तर कारण नसेल ना असंही मला वाटतं. पोर्तुगिज, मुस्लीम वा परधर्मीय शासकांन��� एके काळी आपल्या मुली-स्त्रीयांना जबरदस्तीने नाकारायला लावलेली गोष्ट, आज आपणंच पुढाकार घेऊन, आपल्या पोरी-बाळींना हौसेनं करायला लावतो आहोत हा काळजीचाही विषय आहे. यात आता मनाप्रमाणे वागण्याचं आणि राहाण्याची व्यक्ती स्वातंत्र्याची भावनाही येऊन मिसळल्यामुळे, यावर काही बोलायचीही सोय उरलेली नाही.\nकुंकू-टिकलीचा सौभाग्याशी किंवा हिन्दुत्वाशी जसा संबंध आहे, तसा तो सौंदर्याशीही आहे. कपाळावरील तो एवढासा ठिपका स्त्रीच्या सौंदर्यात जेवणातल्या मिठाएवढी भर घालतो असं मला वाटतं. मिठाएवढी का, तर मिठाशिवाय जेवण अळणी, म्हणजे बेचव लागतं. कपाळावर कुंरू किंवा टिकली धारण न केलेली कोणत्याही वयाची स्त्री मला ती सुंदर असुनही तशी वाटत नाही. पुन्हा कोणत्या प्रकारच्या जेवणात मीठ कधी घालावं, याचे काही नियम आहेत (अशी माहिती काही सुगरणींनी दिली) आणि त्यामुळे जेवणाच्या चवीत फरक पडतो (हे ही त्यांनीच सांगीतलं). अगदी तसंच कुंकू किंवा टिकलीची जागा आणि आकार किंचित जरी रोजच्यापेक्षा इकडे-तिकडे झाला तरी, त्या स्त्रीच्या दिसण्यात बराच फरक पडतो, असंही माझं निरिक्षण आहे (हे सहजचं निरिक्षण आहे. मी येता-जाता स्त्रीयांच्या कपाळाकडे निरखून पाहातो असा याचा अर्थ घेऊ नये.). अर्थात कुंकू-टिकलीचा स्त्रीच्या सौंदर्याशी मी लावलेला संबंध प्रत्येकाला (आणि प्रत्येकीला) मान्य असेलच असं नाही.\nआता थोडसं वेगळं. काही वर्षांपूर्वी मी एका दिवाळी अंकात एका चित्रकाराची कथा वाचली होती. कथा आता निटशी आठवत नाही, मात्र त्या कथेचा सारांश मात्र लख्ख आठवतोय. कथेतल्या त्या चित्रकाराला एका स्त्रीचं नग्न चित्र काढायचं असतं. तो माॅडेल म्हणून एका स्त्रीला निवडतो आणि त्या स्त्रीला निर्वस्त्र होऊन त्याच्या समोर पोज घेऊन बसायला सांगतो. तो तिच्या नग्न देहाची अनेक रेखाटनं करतो, पण काही केल्या त्तिचं त्याला हवं तसं चित्र त्या रेखाटनात उतरत नाही. हा समर्थ चित्रकार असुनही काहीतरी चुकतंय याची त्याला जाणीव होते, पण नक्की काय हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. तिची नग्नता काही केल्या त्याला त्याच्या चित्रात पकडता येत नव्हती. विचार करता करता अचानक त्याचं लक्ष तिच्या कपाळावरील कुंकवाकडे जातं आणि त्याच्या लक्षात येतं की, त्या ती माॅडल म्हणून बसलेली स्त्री संपूर्ण नग्न असली तरी, तिच्या कपाळी असले���ं बारीकसं कुंकू मात्र तसंच आहे. तो चित्रकार तिला ते कुंकू काढायला लावतो आणि मग लगेच दुसऱ्या क्षणाला त्या स्त्रीची नग्नता चित्रात बरोबर उतरवतो. त्या स्त्रीच्या कपाळावरचं ते एवढंसं कुंकू, त्या स्त्रीला ती पूर्ण निर्वस्त्र असुनही नग्न होऊ देत नव्हतं. केवळ आणि केवळ त्या कुंकवामुळेच ती माॅडेल त्या चित्रकाराला नग्न वाटत नव्हती आणि म्हणून तिची नग्नता त्त्याच्या मनात आणि मनातून चित्रात उतरत नव्हती. एका ओळीत सांगायचं तर, स्त्रीच्या कपाळावरचं एवढसं कुंकू किंवा टिकली तिच्या संपूर्ण देहाच्या वस्त्राचं काम करतं. तुम्ही जर भारतीय न्युड पेंटींग्स पाहिली असतील तर, त्यातील बऱ्याच चित्रात, चित्रातील त्या नग्न स्त्रीच्या कपाळावर कुंकू नसतं. सर्वच स्त्रीयांच्या बाबतीत खरं आहे असं म्हणण्यास हरकत नसावी. कुंकू स्त्रीच्या वस्त्राचं काम करतात..\nनिर्वस्त्र स्त्रीची नग्नता लपवून तिला सौंदर्य बहाल कारयचं सामर्थ्य त्या एवढ्याश्या ठिपक्यात आहे. सौभाग्य चिन्हात कुंकवाचा समावेश करण्यामागे आपल्या पूर्वजांनी हा विचार केला असावा, असं मला सारखं वाटतं. नुकत्याच रिलिज झालेल्या ‘न्युड’ या मराठी चित्रपटाची पेपरातली जाहिरात तुम्ही पाहिली असेल. जाहिरातीतील स्त्रीयांच्या कपाळी रंगवलेलं ठसठशीत लाल रंगातलं कुंकू, न्युड म्हटल्यावर आपल्या मनात जे चटकन ‘नागडं’ चित्र उभं राहातं, त्या चित्राला छेद देतं असं मला वाटतं.\nसौंदर्यवद्धी, धर्म आणि लज्जारक्षणाचं कार्य गेली अनेक शतक करणारं हे कुंकू किंवा टिकली आताशा मात्र वेगाने आपल्या जीवनातून फॅशनच्या नांवाखाली हळूहळू लोप पावत चाललं आहे. (गैर)सोय म्हणून म्हणा किंवा ग्लोबलायझेशनचा परिणाम म्हणून म्हणा किंवा टिकली लावणं हे मागासलेपणाचं लक्षण आहे या समजुतीने म्हणा, कुंकू किंवा टिकली लावणं कमी कमी होत चाललंय. केश-वेशभुषेच्या प्रत्येक व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा झालेला किंवा होत असलेला विपरीत अविष्कारही याला कारणीभूत असावा असं मला वाटतं. (अर्थात प्रत्येक व्यक्तीने आपण कसं राहावं हे ठरवण्याचा तिचा अधिकार मला मान्य आहे. हे लिहावं लागतं, नाही तर त्यावर उगाच वाद होतील.)\nहल्ली तर स्त्रीच्या अंगावरील वस्त्रही, वरचं आणखी वर आणि खालचं आणखी खाली अशी, आखडत चाललीत, तिथे एवढीशी बिचारी टिकली कसली टिकणार शक्य तेवढं ‘दाखवणं’ हाच समाजाचा स्थायीभाव आणि स्वभावही होत चाललेला आहे. कदाचित हे आधुनिकतेचं लक्षण असेलही परंतू माझ्यासारख्या ‘हमारे जमाने मे’वाल्यासाठी मात्र हे चिंतेचं कारण वाटतं.\nहल्ली झाकण्याचा नाही तर दाखवण्याचा जामाना आहे, चालायचंच..सर्वच क्षेत्रातला नागडा निर्लज्जपणाच जिथे मोठा सद्गुण ठरतोय, तिथं लाजेनं मान खाली घालणं सहाजिकच आहे..\n— ©️ नितीन साळुंखे\n१. ज्यांच्यात स्त्रीयांनी कुंकू वा टिकली लावण्याची प्रथा नाही, त्यांच्या कुंकू-टिकलीकडे पाहायच्या भावना आणि दृष्टी वेगळी असू शकते. मी हिन्दू संस्कृतीच्या दृष्टीने हा लेख लिहिलेला आहे, हे हा लेख वाचताना लक्षात घ्यावं.\nAbout नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश\t361 Articles\nश्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अन��िज्ञ प्रसंग\nविविध रंगांचा वापर करुन आपलं जीवन समृद्ध करुया..\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nप्रसिध्द छायाचित्रकार धनेश रामचंद्र पाटील यांचे सदर\nरेल्वेची अद्भुत आणि रंजक सफर\nलेखक डॉ. हेमंत पाठारे, डॉ. अनुराधा मालशे\nब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) यांचे अत्यंत लोकप्रिय सदर...\nसदर लवकरच येत आहे....\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=6304", "date_download": "2019-03-22T10:33:59Z", "digest": "sha1:S4R47RG5CK3UVAO7FHRLBNWRNB2MWX7F", "length": 15125, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nआज कुणबी समाजाचा महामोर्चा धडकणार गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर\n- हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन\nप्रतिनिधी / गडचिरोली : आज २७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता विविध मागण्यांना घेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट कुणबी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाभरातील तसेच विदर्भातील हजारो कुणबी बांधव या महामोर्चात सहभागी होणार आहेत.\nमोर्चाचे नेतृत्व जिल्ह्यातील युवक, युवती व विद्यार्थी करणार आहेत. महामोर्चाला खा. भावनाताई गवळी, खा. मधुकर कुकडे, माजी खा. नाना पटोले, आमदार बच्चू कडू, आ. सुनिल केदार, आ. बाळू धानोरकर, आ. संजय धोटे, आ. यशोमती ठाकूर, आ. परिणय फुके, आ. पंकज भोयर, माजी मंत्री संजय देवतळे, माजी आ. वामनराव चटप आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.\nकुणबी जातीचा समावेश एसईबीसी प्रवतार्गत करावा व १६ टक्के असरक्षण देण्यात यावे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा तत्काळ लागू कराव्यात, नोकर भरती संदर्भातील पेसा अंतर्गत महामहीम राज्यपालांनी निर्गमित केलेल्या अधिसुचनेत सुधारणा करून सर्व प्रवर्गातील स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे, कुणबी जातीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतीगृहाची निर्मिती करून एससी, एसटी प्रमाणे सर्व अभ्यासक्रमांसाठी १०० टक्के शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा, धानाला प्रती क्विंटल ४ हजार रूपये हमीभाव द्यावा, शासनाने गठीत केलेल्या जनजाती सल्लागार समितीचा अहवाल तत्काळ जाहिर करून निर्णयातील तरतूदीनुसार कार्यवाही करावी, कुणबी जातीला ऍट्रासिटी कायद्यांतर्गत संरक्षण द्यावे, कुणबी जातीतील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा आदी मागण्यांचा समावेश आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nभरधाव कार झाडावर आदळल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू\nसार्वजनिक सेवेतील वाहनांना आता लोकेशन ट्रॅकींग डिव्हाईस व इर्मजन्सी बटन\nअंत्यविधीसाठी नेत असलेली मुलगी निघाली जिवंत\nशेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ तत्काळ मिळवून द्या : खा. अशोक नेते\nदहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात पुण्यातील मेजर शशी नायर शहीद\nपिकाच्या बचावासाठी गोगाव येथील संतप्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nवैरागड येथे उन्हाळी धान पिकात निंदन करीत असताना सर्पदंशाने महिलेचा मृत्यू\nसासऱ्याचा सुनेवर बलात्काराचा प्रयत्न\nकेंद्र सरकारने सादर केला राफेल खरेदीचा तपशील\nकोंबड्या वाहतूक करणारा मेटॅडोर गोगावजवळ पलटला, चालक जखमी\nगडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँकेचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार\n१२ वीच्या परीक्षेकरिता १ ऑक्टोबरपासून ऑनलाईन आवेदन प्रक्रिया\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली अपघातग्रस्ताची भेट\nतुमसर - कटंगी मार्गावरील राजापूर जवळ जीपचा अपघात, तीन जण जागीच ठार\nशिष्यवृत्तीसह वस्तीगृहाचे प्रश्न लवकर निकाली निघणार : मंत्रालयात राष्ट्रीय ओबीसी महासंघ पदाधिकारीसोबत बैठक\nकामठीतील लॉजवर छापा, पाच जणांना अटक , गुन्हे शाखेच्या एसएसबीने अजनीत छापा मारून दोन महिलांना केली अटक\nशिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी दिली एटापल्लीला भेट, अपघातग्रस्तांची केली विचारपूस\nथकीत विज देयकाची किस्त पाडून विजपुरवठा सुरळीत करण्याकरीता लाच मागणारी महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात\nवणी येथील बस स्थानकाजवळ अपघात : एक ठार , एक जखमी\nलॉयड मेटल कंपनी आणि प्रशासनाच्या आश्वासनानंतर कामगारांचे उपोषण मागे\nपेरमिली आश्रमशाळेच्या मुख्याध्��ापक, अधीक्षकांना निलंबित करा : पालकमंत्री ना. आत्राम यांचे आदेश\nपालकमंत्री ना. अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते जवेली येथील समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न\nआरमोरी नगर परिषदेच्या निवडणुकीची घोषणा, २७ जानेवारीला होणार मतदान\n‘काही लोक पत्नीपेक्षा फाईलवर प्रेम करतात' : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अधिकाऱ्यांवर निशाणा\nवर्धा पोलिस नियंत्रण कक्षातुन शहरावर ठेवली जाते नजर\nगडचिरोली शहरातील चुकीचे रस्ता दुभाजक ठरत आहेत कर्दनकाळ, टमाटर वाहून नेणारा ट्रक चामोर्शी मार्गावर पलटला\nसी ६० जवानांकरिता अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज 'शक्तीगड' या व्यायामशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन\nवाघाने पाडला म्हशीचा फडशा\nआपल्या वेगळेपणाने सुपरिचित झाली छतीसगड राज्याच्या सीमेवरील हटझर जि.प.शाळा\nठरवलेल्या लक्ष्यावर प्रहार झाला की, नाही ते आमच्यासाठी महत्वाचे : हवाई दल प्रमुख बीरेंद्र सिंग धनोआ\nजम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद , एका महिलेचा मृत्यू\nएसटीचा निर्णय : यापुढे कोणत्याही विभागातून अन्य विभागात बदली मिळणार नाही\nबिबट्याच्या हल्ल्यातून बालिका बचावली , चिचगाव (डोर्ली) येथील घटना\nइंदाराम येथील रविंद्र मामीडालवार याचा मृत्यू, जि. प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी तेलंगणा राज्यातील मंदामारी गावाला जावून घेतली कुटु�\nरेल्वे गाडीत महिलेची प्रसुती झाल्याने प्रवाशांची उडाली ताराबळ\nसेल्फी काढण्याच्या नादात दोन तरुण पैनगंगा नदीत बुडाले, तीन जण बचावले\nसोनसरी परिसरात बिबट्याची दहशत, गोठ्यात बांधलेल्या वासराच्या नरडीचा घेतला घोट\nगोलमाल’ नंतर आता होणार धमाल… ‘टोटल धमाल’\nघरगुती वादातून मातेनेच दोन चिमुकल्यांना हौदात बुडवून मारले\n८० टक्के व्यसनी क्लिनिकल समुपदेशनाने बरे होऊ शकतात : डॉ. सुधीर भावे\nशेतात काम करीत असलेल्या विधवा महिलेवर बलात्कार आरोपीस अटक\n‘मुक्तीपथ’ पथदर्शी व्याप्ती चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात वाढविण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nपत्नीच्या सौंदर्यामुळे चिंतीत पतीने विद्रुप केला पत्नीचा चेहरा\nगडचिरोलीत मिनीडोरच्या धडकेत विद्यार्थिनी ठार\nचंद्रपूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांतर्गत दारू विक्रेत्यांच्या विरोधात १६ गुन्ह्यांची नोंद : ९ आरोपीसह २० लाख ३७ हजारांचा मुद्द�\n���ाष्ट्रीय नमुना पाहणीच्या ७७ व्या फेरीत जमीन, पशू धारणा आणि शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे होणार मुल्यांकन\nसमस्त शिक्षक बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : मा. ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nलोकसभा निवडणुक २०१९ : राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी प्रसिद्ध\nवाहनात गुप्त कप्पा तयार करून दारू तस्करी : ९ लाखांच्या मुद्देमालासह एका आरोपीस अटक\nड्रंक अँड ड्राइव्ह चे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार करणार दारुची डिलिव्हरी थेट घरी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jiajiebathmirror.com/mr/about-us/", "date_download": "2019-03-22T10:22:52Z", "digest": "sha1:2FLLQTQ2N2EQFK5NSC6PBRJPFVZAP7NN", "length": 5558, "nlines": 159, "source_domain": "www.jiajiebathmirror.com", "title": "आमच्या बद्दल - Huizhou Jiajie हार्डवेअर इलेक्ट्रॉनिक्स Co.Ltd", "raw_content": "\nगोल LED स्नानगृह मिरर\nसानुकूल LED स्नानगृह मिरर\nएलईडी स्नानगृह मिरर वृद्धिंगत करा\nसमांतर LED स्नानगृह मिरर\nउभ्या एलईडी स्नानगृह मिरर\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nHuizhou Jiajie हार्डवेअर इलेक्ट्रॉनिक्स कंपनी, लिमिटेड ODM आणि OEM स्मार्ट स्नानगृह आरसा कारखाना आहे. स्वयं क्षेत्रात चीन अव्वल 10 rearview मिरर कारखाना आणि वैयक्तिक हार्डवेअर आणि प्लास्टिक कारखाना तो. 2 आमच्या मूल्य संदेश \"गुणवत्ता आपल्या संस्कृतीत आहे\".\nपेक्षा 5.More 300 डिझाइन, OEM आणि ODM स्वागत\n6.Support 7 दिवस परतावा पैसा\nPaypal, अली आश्वासन, टी / तिलकरत्ने करून 7.Payment\nआमच्या मुख्य उत्पादने - ODM आणि OEM स्मार्ट स्नानगृह आरसा\n1. ऑफिस प्रकल्प - कार्यालय इमारती, खरेदी केंद्रे, किरकोळ स्टोअर, किराणा स्टोअर्स, चित्रपटगृहे, खेळ स्टेडिअम आणि अरीनस, अप करा & नृत्य स्टुडिओ, सार्वजनिक व समुदाय सुविधा\n2. आदरातिथ्य प्रकल्प - हॉटेल, रिसॉर्ट्स, मोटेल्स, अंथरुण आणि न्याहरी, या ठिकाणच्या, क्रूझ जहाजे, रेस्टॉरंट, बार, Nightclubs, कॅफे, रुग्णालये, रूग्णश्रम आणि सलून\n3. निवासी प्रकल्प - हाऊसेस, Condominiums, अपार्टमेंट, निवृत्ती घरे, समुदाय, ड्रेसिंग रूम, बेडरूम आणि स्नानगृह\nआम्ही सर्व जगात प्रसिद्ध स्नानगृह आरसा अनेक सेवा सन्मान आहे.\nआमच्या वरच्या \"व्हीआयपी ग्राहक\" एक आपले स्वागत आहे.\nआम्ही \"गुणवत्ता एक Enterprise आत्मा आहे\" विश्वास\nआमच्याशी संपर्क साधा स्वागत आहे.\n\"आपले पैसे सुरक्षित आहे; सुरक्षित आपला व्यवसाय\"\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 ता��ांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2019-03-22T09:57:15Z", "digest": "sha1:CHCW3DYFZ6MFXERH4CB2RTLJKJZS3SQD", "length": 3455, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:मुंबईचे नगरपाल - विकिपीडिया", "raw_content": "\n\"मुंबईचे नगरपाल\" वर्गातील लेख\nएकूण १२ पैकी खालील १२ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मे २०१३ रोजी ११:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/alarm-sounds-and-thieves-attempts-are-unsuccessful-137413", "date_download": "2019-03-22T11:02:35Z", "digest": "sha1:L2SOV6XOZ4KZNHWLNP2UEXRG3FICQSYQ", "length": 13543, "nlines": 203, "source_domain": "www.esakal.com", "title": "Alarm sounds and thieves' attempts are unsuccessful पिंपरी: अलार्म वाजला अन्‌ चोरट्यांचा प्रयत्न फसला | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nपिंपरी: अलार्म वाजला अन्‌ चोरट्यांचा प्रयत्न फसला\nसोमवार, 13 ऑगस्ट 2018\nपिंपरी (पुणे) - तेलाची पाइपलाइन फोडण्यासाठी चोरट्यांनी खड्डा खोदण्यास सुरवात केली. मात्र तेल कंपनीच्या मुख्यालयातील अलार्म वाजला. गस्तीवरील पथकास ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोणीतरी येत असल्याचे दिसताच चोरट्यांनी धूम ठोकली. ही घटना शनिवारी पहाटे दिघी येथे घडली.\nदिघी परिसरातून एचपीसीएल कंपनीची जमिनीखालून तेलाची पाइपलाइन गेली आहे. या पाइप लाइनजवळ सेंसर बसविण्यात आले आहेत. पाईप लाइनपासून सात फूटापर्यंतच्या अंतरात कोणी खोदाई केल्यास याबाबत धोक्‍याची सूचना देणारा अलार्म मुख्यालयात वाजतो. त्यानुसार गस्तीवरील पथकास सावध केले जाते.\nपिंपरी (पुणे) - तेलाची पाइपलाइन फोडण्यासाठी चोरट्यांनी खड्डा खोदण्यास सुरवात केली. मात्र तेल कंपनीच्या मुख्यालयातील अलार्म वाजला. गस्तीवरील पथकास ही माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कोणीतरी येत असल्याचे दिसताच चोरट्यांनी धूम ठोकली. ही घटना शनिवारी पहाटे दिघी येथे घडली.\nदिघी परिसरातून एचपीसीएल कंपनीची जमिनीखालून तेलाची पाइपलाइन गेली आहे. या पाइप लाइनजवळ सेंसर बसविण्यात आले आहेत. पाईप लाइनपासून सात फूटापर्यंतच्या अंतरात कोणी खोदाई केल्यास याबाबत धोक्‍याची सूचना देणारा अलार्म मुख्यालयात वाजतो. त्यानुसार गस्तीवरील पथकास सावध केले जाते.\nशनिवारी पहाटेदेखील दिघी परिसरात खोदकाम होत असल्याचा अलार्म वाजला. मुख्यालयातून याबाबत गस्तीवरील पथकास माहिती दिली गेली. गस्तीवरील पथकाने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी धाव घेतली. कोणीतरी येत असल्याचे पाहून चार चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. चोरट्यांनी तेल चोरण्यासाठी पाइपलाइन जवळ खड्डा केला होता. याबाबत अधिक तपास सहायक निरीक्षक राजेंद्र गिरी करीत आहेत.\nवाकण पाली मार्गावर ऑईल सांडल्याने अपघात\nपाली - वाकण पाली मार्गावर वजरोली गावाजवळील वळणावर रस्त्यावर शुक्रवारी (ता.22) सांडलेल्या ऑईलवरुन अनेक वाहने घसरून अपघात झाले. ऑईलवरुन घसरुन...\nवीज वितरणाच्या कार्यालयाला शॉर्टसर्कीटमुळे आग\nसोयगाव : येथील वीज वितरणच्या पारेषण विभागाच्या कार्यालयातील 132 वीज केंद्रात अचानक उच्च दाबाच्या वाहिनीमध्ये वीज तारांच्या घर्षणात शॉर्ट सर्किट...\nविजेच्या झटक्याने दोन आदिवासींचा मृत्यू\nगडचिरोली : जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात विवेकानंद पूर येथील शेत शिवारात शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या प्रवाहाने दोन आदिवासींचा मृत्यू झाल्याची घटना...\nगडनदीवरील ब्रिटिशकालीन पूल अखेर भुईसपाट\nकणकवली - 1934 पासून अखंड सेवा देणारा ब्रिटिशकाली गडनदी पूल भुईसपाट झाला. अनेक घटनांचा साक्षीदार असलेला हा पूल तोडत असताना शहरवासीयांच्या कडू-गोड...\nमैत्रीण बोलत नसल्याच्या नैराश्‍यातून तरुणाची आत्महत्या\nकोल्हापूर - राजारामपुरीतील फ्लॅटमध्ये पंख्याला दोरीने गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार आज सायंकाळी उघडकीस आला. श्रीराम संजय कोळी (वय १९,...\nहोळीसाठी गावी परतणार्‍या नवदाम्पत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू\nसटाणा : होळी या सणासाठी अलियाबाद (ता. बागलाण) येथे आपल्या गावी परतत असलेल्या नवदाम्पत्याच्या दुचाकीस सटाणा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nस��ाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/yuti-break-pimpri-chinchwad-municipal-election-13806", "date_download": "2019-03-22T11:08:14Z", "digest": "sha1:2JXBOZKZPQZUUWCYEYB6JFMBIQ5HA5FQ", "length": 17556, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "yuti break in pimpri chinchwad municipal election युतीची शक्‍यता मावळली | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nबुधवार, 19 ऑक्टोबर 2016\nइच्छुकांच्या दोन्ही याद्या तयार ठेवण्याचे उद्धव ठाकरेंचे शहर पदाधिकाऱ्यांना आदेश\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांची युती होण्याची शक्‍यता मावळत चालली आहे. आजवर दोन्ही बाजूंनी स्थानिक पातळीवर सुरू असलेली युतीची चर्चा भाजपतील वरिष्ठांनी आदेश दिल्याने अचानक थांबविण्यात आली. दरम्यान, मंगळवारी (ता.18) सकाळी मुंबईत \"मातोश्री'वर झालेल्या बैठकीत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही \"इच्छुकांच्या दोन्ही याद्या (युती झाली तर आणि नाही झाली तर...) तयार ठेवा', असे आदेश शहर पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.\nइच्छुकांच्या दोन्ही याद्या तयार ठेवण्याचे उद्धव ठाकरेंचे शहर पदाधिकाऱ्यांना आदेश\nपिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांची युती होण्याची शक्‍यता मावळत चालली आहे. आजवर दोन्ही बाजूंनी स्थानिक पातळीवर सुरू असलेली युतीची चर्चा भाजपतील वरिष्ठांनी आदेश दिल्याने अचानक थांबविण्यात आली. दरम्यान, मंगळवारी (ता.18) सकाळी मुंबईत \"मातोश्री'वर झालेल्या बैठकीत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनीही \"इच्छुकांच्या दोन्ही याद्या (युती झाली तर आणि नाही झाली तर...) तयार ठेवा', असे आदेश शहर पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.\nमहापालिका निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेसला पराभूत करण्यासाठी युती आवश्‍यक असल्याचे भाजपने केलेल्या सर्वेक्षणातून लक्षात आले. त्यानुसार युतीसाठी भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी पहिले पाऊल उचलले. त्यांनी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव यांची भेट घेऊन चर्चा केली. पदाधिक���री आणि कार्यकर्त्यांचे मत विचारात घेऊन नंतर ही चर्चा पुढे वरिष्ठ पातळीवर पोचली. भाजपने या कामासाठी शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दोन वरिष्ठांकडे स्वतंत्र जबाबदारी सोपविली होती. मात्र, मुंबईतील शिवसेना आणि भाजपमधील कुरबूर पाहून गेल्या आठवड्यात भाजपच्या वरिष्ठांनी \"चर्चा थांबवा', असे आदेश दिले. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या भाजपप्रवेशाची पहिली अट \"युती नको' अशी होती. तीसुद्धा भाजपने मान्य केल्याने, युती जवळपास फिसकटली आहे.\nशहर शिवसेनेच्या निवडणूक तयारीबाबत आज सकाळी ठाकरे यांनी \"मातोश्री'वर स्वतंत्र बैठक बोलावली होती. त्या वेळी संपर्कनेते डॉ. अमोल कोल्हे, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, शहरप्रमुख राहुल कलाटे आणि महापालिकेतील गटनेत्या सुलभा उबाळे उपस्थित होत्या. शिवसेनेच्या व्यूहरचनेबाबत सुमारे तासभर चर्चा झाली. युती झाली तर किती पॅनेल येतील, किती जागांची खात्री आहे, याची माहिती ठाकरे यांनी घेतली. निवडणुकीची जबाबदारी आढळराव, बारणे यांच्यासह कोल्हे यांच्याकडे असेल. खासदार देसाई आणि राऊत यांनाही विशेष लक्ष घालण्याचे आदेश त्यांनी दिले. चर्चेअंती युती झाली नाही; तर 128 जागांवर लढण्याची तयारी पाहिजे. त्यासाठी संभाव्य सर्व इच्छुकांची नावे तयार ठेवा, असेही ठाकरे यांनी बजावले. आमदार महेश लांडगे यांच्या संभाव्य भाजपप्रवेशावरही साधकबाधक चर्चा या वेळी झाली.\nबाबर यांच्या प्रवेशाबाबत उद्धव ठाकरे अनुकूल\nमाजी खासदार गजानन बाबर यांना शिवसेनेत प्रवेश देण्याचा विषय या बैठकीत छेडण्यात आला. उद्धव ठाकरे यांच्यासह सुभाष देसाई, संजय राऊत त्याबाबत सकारात्मक होते. चाळीस वर्षे संघटनेत काम केलेल्या बाबर यांचा निवडणुकीत फायदा होईल, असा युक्तिवाद झाला. त्यामुळे स्वतः ठाकरे त्यासाठी तयार होते; परंतु बाबर यांचा प्रवेश झाल्यास पुन्हा गटबाजी वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात आल्याने निर्णय होऊ शकला नाही.\nLoksabha 2019 : 'अडवानी यांचे तिकीट कापलेले नाही तर…'\nनवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठीची 20 राज्यांतील 184 उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी (ता. 21) जाहिर झाल्यानंतर पक्षाचे भीष्माचार्य...\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातून 'हे' आहेत युतीचे उमेदवार\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमे��वारांच्या नावांची यादी आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये मावळमधून विद्यमान खासदार...\nLoksabha 2019 : शिवसेनेचे 21 उमेदवार जाहीर\nमुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानंतर शिवसेनेने आज (शुक्रवार) पहिली यादी जाहीर केली. युती झाल्यानंतर राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर...\nशरद पवारांची माघार कॉंग्रेस आघाडीला मारक ः ऍड. प्रकाश आंबेडकर\nजळगाव ः भारिप बजुजन महासंघ संलग्नित वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्‍चितच...\nLoksabha 2019 : संजय पाटलांच्या उमेदवारीवरून शिवसेनेत माजली यादवी\nसांगली - शिवसेनेच जिल्हाप्रमुख संजय विभूते यांची गटबाजी खपवून घेणार नाही, असा इशारा माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे यांनी दिला. कवठेमहांकाळ...\nLokSabha 2019 : भाजपसाठी संघ उतरणार मैदानात; शंभर टक्के मतदानाचे उद्दिष्ट\nनवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्ण जोमाने मैदानात उतरणार आहे. यंदा शंभर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/4458/by-subject/1", "date_download": "2019-03-22T10:27:21Z", "digest": "sha1:47DNKKJ4B6WRZ7QCYJ6TF6J5CFMZTQ2I", "length": 3308, "nlines": 94, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विषय | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /माहिती हवी आहे /माहिती हवी आहे विषयवार यादी /विषय\nउपयुक्त संगणक प्रणाली (6)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://marathistars.com/news/fandry-readers-view/", "date_download": "2019-03-22T11:00:03Z", "digest": "sha1:YR2ABJH4YSVXIGYQCKRZVDLLOSVI2BY3", "length": 13226, "nlines": 132, "source_domain": "marathistars.com", "title": "Fandry Marathi Movie Reader’s Review, Views", "raw_content": "\nफँड्री- सामाजिक विषमतेतून बाहेर पडण्याची धडपड –\nफँड्री गोष्ट आहे एका सामाजिक विषमतेची ज्यात आपला समाज अजूनही गुरफटला आहे आणि त्यातून बाहेर येणाऱ्याला परत परत कसं त्यातच ढकललं जातं याची. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा फँड्री, ही सामाजिक तेढ एका शोडशवर्षीय मुलाच्या प्रेमाच्या आकर्षणातून मांडण्याचा प्रयत्न करतो आणि एकंदरीत त्यावर विचार करण्यास नक्कीच भाग पाडतो.\nजब्या (सोमनाथ अवघडे) हा अकोळनेर या एका लहानश्या गावातील एका मागास जातीतील अत्यंत गरीब कुटुंबामधला शोडशवर्षीय मुलगा, ज्याला त्याच्याच शाळेमधील शालू (राजेश्वरी खरात) ही एका वरच्या जातीतील आणि श्रीमंत घरातील मुलगी आवडते. वरकरणी ह्या एका ओळीत संपणाऱ्या कथेत दिग्दर्शकाने खूप साऱ्या बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जब्या अशा एका जमातीमधे जन्माला आला आहे की ज्यांना गावातील ‘फँड्री’ म्हणजेच डुक्करे पकडण्यासारखे खालचे काम करावे लागते जे त्याला स्वतःला मान्य नाही. जब्याचे वडील कचरू (किशोर कदम) हा एक उतारवयाकडे झुकणारा गरीब माणूस, ज्याला आपल्या मुलाला शाळा सोडून काम करायला लावणं आणि तसच पारंपारिक डुक्करे पकडण्यासाठी त्याच्या इच्छेविरुद्ध ओढणं आणि मग यातूनच जब्याचा त्याच्या वडिलांबरोबर आणि समाजसंस्थेविरुद्धचा संघर्ष म्हणजेच फँड्री\nजब्याची तरल प्रेमकहाणी उभी करत असतानाच त्याचं एका गरीब कुटुंबात जन्माला आल्याने त्याची होणारी ससेहोलपट, ऐन शिकण्यासवरण्याच्या काळात वडिलांसोबात कष्ट करून कुटुंबाला करावी लागणारी मेहनत, हलक्या प्रतीची कामे शाळेतल्या मुलांसमोर आणि तसेच आपल्या आवडत्या मुलीसमोर करायला लागू नयेत म्हणून करायला लागणारी धडपड अशी बरीचशी अंगे समोर आणण्यात दिग्दर्शक यशस्वी झालाय. जब्याची कौटुंबिक आणि सामाजिक फरफट बऱ्याचदा काळीज चिरून जाते. साध्या साध्या आणि दैनंदिन गोष्टीत दाखवून दिला जाणारा जातीय कमीपणा आपल्यातल्या ‘स्वयम’ला सुद्धा विचार करायला लावतो. जब्याचं जाणतं अजाणतं वय, मग त्यातून त्याचा समाजव्यवस्थेविरुद्ध होणारा नकळत विरोध, पण तोच समाज त्या विरोधाला झुगारून त्याला परत परत त्यातच ढकलणाऱ्या या समाजाबद्दल राग आल्यावाचून राहत नाही. नागराज मं��ुळे ही सामाजिक तेढ दाखवण्यात जेवढा यशस्वी झालाय तेवढाच यशस्वी तो एका लहानश्या खेड्यातलं दैनंदिन जीवन दाखवण्यात सुद्धा तितकाच यशस्वी झालाय. गावातली समाजव्यवस्था, राहणीमान, बोली या गोष्टी तर उत्तम साधल्या आहेतच परंतु गावात आजकाल शौचालय नसून इंटरनेट कनेक्शन वाले मोबाईल फोन, फेसबुक, आयपीएल सारख्या लेटेस्ट गोष्टींचं आकर्षण एवढा पुढारलेपणा असूनही काहीशी काळ्या जादूची छटा वैगेरे त्याने डार्क ह्युमर प्रकारात दाखवून दिल जीत लिया है.\nएवढ्या सगळ्या जमेच्या बाजू असताना काही तांत्रिक बाबीत चित्रपट काहीसा मागे पडल्यासारखा वाटतो. चित्रपटाची कथा, संवाद, पार्श्वसंगीत, कलाकारांच्या भूमिका उत्तमच आहेत परंतु चित्रपटाला एक कंटेम्पररी लुक देण्यासाठी बऱ्याच ठिकाणी अर्धवट सोडून दिलेले सीन्स थोडे खटकतात. ते वगळता सर्व कलाकार भूमिका करत नसून ती भूमिका स्वत: जगत असल्याचा फिल म्हणजे जबरदस्तच. किशोर कदम बेस्टच, कायम प्रमाणे. त्यांचा ‘कचरू’ किंवा ‘कचर्या’ जमून आलाय. जब्याचा खास मैतर ‘पिर्या’ म्हणजेच सुरज पवार याची जब्याला साथ फक्त भूमिकेतच नाही तर अॅक्टिंगमध्येपण समर्थ साथ म्हणता येईल. राजेश्वरी खरातची ‘शालू’ खरच प्रेमात पडण्यासारखी. बाकी गावकरी एकसे एक इरसाल आणि नमुने म्हणजेच नागराजच्या परफेक्ट निवडीची पावती. या सगळ्यांमध्ये ‘छा’ गया म्हणजे सोमनाथ अवघडेचा जब्या. सोमनाथने जब्या सिम्पली परफेक्ट आपल्यासमोर उभा केला आहे.\nएकंदरीत फँड्री वेगळ्या धाटणीचा, सामाजिक संस्थेवर बोट ठेवणारा आणि तितकंच प्रभावीपणे विचार करायला लावणारा सिनेमा आहे. चित्रपटातले सर्वात उत्तम आणि आणि प्रभावी सीन्स म्हणजे जब्या आणि त्याची बहीण पकडलेले डुक्कर घेऊन जात असताना बॅकग्राउंडला असणारी शाळेच्या भिंतीवर काढलेली बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, जोतिबा फुले आणि संत गाडगेबाबा यांची चित्रे. या महान लोकांच्या सामाजिक चळवळी कशा आपण धुळीत मिळवल्यात याची जाणीव करून देणारी फ्रेम. हा सीन म्हणजे सिंपली अमेझिंग आणि लास्ट बट नॉट लिस्ट म्हणतात तसंच सिनेमाचा शेवटचा सीन ज्याला तुम्ही घेऊन बाहेर पडता. इस दो सीन्स के लिये बाकी सब गलतियाँ माफ आणि लास्ट बट नॉट लिस्ट म्हणतात तसंच सिनेमाचा शेवटचा सीन ज्याला तुम्ही घेऊन बाहेर पडता. इस दो सीन्स के लिये ब���की सब गलतियाँ माफ या सीन्स बद्दल एकच शब्द- चपखल.\nरेटिंग– ३.५ आऊट ऑफ ५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%89", "date_download": "2019-03-22T10:33:13Z", "digest": "sha1:JNOXEWHTJU2IVWSLMRKFALSDPTQJUZIX", "length": 2731, "nlines": 11, "source_domain": "mr.videochat.world", "title": "मोफत फोटो गप्पा & तारखा डाउनलोड करा - मोफत सामाजिक अनुप्रयोग साठी व्हिडिओ डेटिंग", "raw_content": "मोफत फोटो गप्पा & तारखा डाउनलोड करा — मोफत सामाजिक अनुप्रयोग साठी व्हिडिओ डेटिंग\nगप्पा खोल्या आहेत नाही लपलेले खर्च, नाही प्रीमियम वैशिष्ट्ये, नाही यंत्रमानव नाही, सुंदरी, आणि नाही घोटाळा सर्व येथे आहे. गप्पा सर्व्हर यांनी केली मानक जाहिरात. अतिरिक्त वैशिष्ट्ये: — समर्थीत भाषांमध्ये समावेश, इंग्रजी. — तपशीलवार वापरकर्ता प्रोफाइल एकत्र एक शक्तिशाली वापरकर्ते शोध इंजिन (वापरकर्ते वय फक्त). — सार्वजनिक गप्पा खोल्या.\n— इन्स्टंट मेसेजिंग — झटपट चित्र सामायिक.\n— मंच. — व्हॉइस गप्पा. मोफत गप्पा फोटो. मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, नेटवर्क. पूर्ण एकेरी. प्रेम शोधू किंवा नवीन मित्र. सामील नवीन सामाजिक नेटवर्क हजारो वापरकर्ते. गप्पा खोल्या आहेत नाही लपलेले खर्च, नाही प्रीमियम वैशिष्ट्ये, नाही यंत्रमानव नाही, सुंदरी, आणि नाही घोटाळा सर्व येथे आहे. गप्पा सर्व्हर यांनी केली मानक जाहिरात. जोडून टॅग वर्णन की शब्द &, ‘ मदत करण्यासाठी या खेळ आणि अनुप्रयोग अधिक इतर व्हिडिओ डेटिंगचा वापरकर्ते\n← महिला मोफत आहे\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4", "date_download": "2019-03-22T09:57:28Z", "digest": "sha1:YFQVQF74DC6DOZBDHW2GQ6RAAVIXPV7K", "length": 36885, "nlines": 367, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गणित - विकिपीडिया", "raw_content": "\nमोजणी, संरचना, अवकाश आणि बदल या संकल्पनांवर आधारित असलेली आणि त्यांचा अभ्यास करणारी गणित ही ज्ञानाची एक शाखा आहे. गणित हे निरपवाद निष्कर्ष काढण्याचे शास्त्र आहे असे विद्वान मानतात. हे प्रतिमानांचे (पॅटर्न) शास्त्र असून संख्या, अवकाश, विज्ञान, संगणक, अमूर्त कल्पना आणि अशाच काही तत्सम विषयांमध्ये गणिताच्या साह्याने प्रतिमाने शोधता येतात.\nनवीन संकल्पना(थिअरी) मांडून तिला, तिच्यातील तथ्ये, मूळवाक्ये आणि व्याख्यांपासून कठोर तर्काद्वारे सिद्ध करण्यासाठी गणिती अशा संकल्पनेचा धांडोळा घेतात.\nइतिहास अमूर्तता आणि तर्क यांच्या वापराने मोजणी, आकडेमोड, मापन यांपासून भौतिक जगतातील आकार आणि कृती यांच्या शिस्तबद्ध अभ्यासातून गणितशास्त्र विकसित पावले. गणिताचे ज्ञान व वापर हा नेहेमीच व्यक्ती आणि समाज या दोन्ही पातळींवर जीवनाचा अविभाज्य भाग होता. मूळ कल्पनांचा विकास होतांना प्राचीन भारत, प्राचीन ग्रीस, इजिप्त, मेसोपोटॅमिया, प्राचीन चीन, इत्यादी संस्कृतींमध्ये सापडलेल्या गणितावरील ग्रंथांत दिसून येतो. पाश्चात्य इतिहासलेखकांना गणिताची कठोर तर्कट चालवण्याची पद्धत लिखित स्वरूपात युक्लिडच्या एलिमेंट्स या ग्रंथात सर्वप्रथम मिळाली. सोळाव्या शतकाच्या रेनैसन्स चळवळीच्या काळापर्यंत गणिताचा विकास कमी-अधिक मगदुराने झालेला दिसतो. रेनैसन्स ही एक बौद्धिक चळवळ होती. तिच्यात गणित आणि विज्ञानातील नवीन शोधांची सुयोग्य सांगड यशस्वीरीत्या घालण्यात आली होती. अशा चळवळीमुळे संशोधनाचा वेग वाढण्याचा घटनाक्रम आजवरही अबाधित राहिला आहे.\nआज गणित हे विज्ञान, अभियांत्रिकी, औषधशास्त्र, तसेच अर्थशास्त्र आणि समाजशास्त्रासारख्या ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये जगभर वापरले जाते. या शास्त्रात गणिताचा वापर करणारी गणिताचीच उपयोजित गणित ही शाखा नवीन गणिती शोधांना प्रेरणा देते आणि त्यांचा वापर करते. त्यामुळे ज्ञानाच्या सर्वस्वी नवीन शाखाही उदयास येतांत. कलेसाठी कला या न्यायाने केवळ गणितासाठी गणित अशा ध्येयाने शुद्ध गणिताचा अभ्यास करणारे गणितीही आहेत. अशा शुद्ध गणितातील शोधांचा कालांतराने उपयोजित गणितात वापर कसा करावा त्या पद्धतींचा शोध बहुधा लागतोच.\n३ प्रेरणा, शुद्ध व उपयोजित गणित, आणि सौंदर्यशास्त्र\n४ नोटेशन, भाषा आणि तर्काधिष्ठता\n६ फर्माचे \"शेवटचे प्रमेय\"\n८ हे सुद्धा पहा\nगणित या शब्दाची व्युत्पत्ती \"गण्\" या संस्कृत धातूपासून झाली आहे; गण् म्हणजे मोजणे[१].\nगणिताविषयी एक संस्कृत श्लोक असा आहे :\nयथा शिखा मयूराणां, नागानां मणयो यथा |\nतथा वेदांगशास्त्राणां गणितं मूर्धनि स्थितम् ||\nअर्थ: ज्याप्रमाणे मोराचा तुरा त्याच्या शरीराच्या सर्वात वर असतो त्याप्रमाणेच वेदांच्या सर्व अंगांपेक्षा गणित हे सर्वात वर(उच्च) आहे.\nहा श्लोक वेदाङ्गज्योतिषामधील ३५व्या श्लोकामधे बदल करून हा बनवला आहे[२].\nगणिताचा सध्याचा विकास अमूर्त संकल्पनांच्या चढत्या भाजणीतून किंवा विषयाच्या विस्तारातून झाला असे मानता येईल [ संदर्भ हवा ]. संख्या ही अमूर्ततेची पहिली पायरी होय[ संदर्भ हवा ]. भौतिक वस्तूंची मोजदाद करण्याशिवाय प्राचीन लोकांना काळासारख्या अमूर्त कल्पना (जसे दिवस, महिने वर्ष) कसे मोजावे याचेही ज्ञान होते [ संदर्भ हवा ]. अर्थातच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांसारख्या मूलभूत अंकगणिती क्रिया येणे क्रमप्राप्तच होते. प्राचीन काळातील भव्य वास्तू पूर्वजांच्या [ संदर्भ हवा ] ज्ञानाची साक्ष देतात.\nगणिताच्या अधिक प्रगतीसाठी लेखनाची किंवा संख्यांची नोंद करण्याची पद्धतीची गरज पडली. पडताळ्याच्या रेघा किंवा इंका साम्राज्यातील क्विपू नावाच्या गाठ मारलेल्या दोऱ्या वापरून संख्यात्मक माहितीची नोंदी ठेवल्या जात होत्या[ संदर्भ हवा ]. जगभर विविध संख्यापद्धती प्रचलित होत्या.\nलिखित इतिहासाच्या प्रारंभापासूनच कर आणि वाणिज्याशी संबंधित व्यवहारांची आकडेमोड करण्यासाठी, संख्यांचा परस्परसंबंध समजण्यासाठी, जमिनीची मोजणी करण्यासाठी आणि खगोलीय घटनांचा वेध घेण्यासाठी गणिताची निकड भासली. यावरूनच मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल यांच्या अभ्यासांचा गणिताच्या शाखांशी स्थूलरूपाने संबंध जोडता येतो.\nविज्ञान आणि गणित यांचा एकमेकांशी परस्परपोषक असा संबंध असल्याने असून हल्लीचे गणित अतिशय विकसित आहे. ऐतिहासिक काळापासूनच गणितात विविध शोध लागले आणि हे चक्र सुरूच आहे.\nअमेरिकी गणिती संघटनेच्या (American Mathematical Society जानेवारी २००६ च्या वार्तापत्रातील मिखाईल बी. सेव्हरिक यांच्या लेखानुसार, संघटनेच्या मॅथॅमॅटिकल रिव्ह्यू या विदागारात, त्याच्या प्रथम वर्षापासून म्हणजेच इसवी सन १९४० पासून १९ लाख पुस्तके आणि प्रबंध होते. दरवर्षी त्यांत ७५ हजार नवीन रचना जोडल्या जातात [ संदर्भ हवा ]. यातील बहुतांश कृती या नवीन प्रमेये आणि त्यांच्या सिद्धान्तांशी संबंधित आहेत.\nप्रेरणा, शुद्ध व उपयोजित गणित, आणि सौंदर्यशास्त्र[संपादन]\nजेव्हा मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल यांच्याशी संबंधित क्लिष्ट समस्या उभ्या ठाकतात तेव्हा गणित प्रगटते. प्राचीन काळी जमिनीची मोजणी, कर, खगोलशास्त्र इत्यादींमध्ये या समस्यांची सुरुवात झाली. आज विज्ञानातील सर्व शाखांत निर्माण होणाऱ्या समस्या गणिताच्या वा��राने सुटू शकतात. तसेच, खुद्द गणितातही अनेक मनोरंजक समस्या प्रगटतात. अनंताश्रयी कलनाचा शोध लावणाऱ्यांपैकी न्यूटन हा एक मानला जातो. फेनमन पथ कलनाचा शोध फेनमनने भौतिकशास्त्रातील अंतर्दृष्टी आणि तर्काच्या साहाय्याने लावला. सांप्रत काळी भौतिकशास्त्रात, ब्रह्मांडशास्त्राशी संबंधित तंतुसिद्धान्तामुळे गणितात नवनिर्मिती होत आहे. गणिताचा काही भाग हा एखाद्या विशिष्ट शाखेशीच निगडित असतो आणि तेथेच त्याचा वापर होतो. परंतु, बहुतेक वेळा ज्ञानाच्या एखाद्या शाखेतील प्रेरणेने विकसित झालेले गणित इतर शाखांमध्येही उपयोगी पडते आणि गणितातील विविधोपयोगी भव्य कोठाराचा भाग बनते. अगदी शुद्धतम गणिताचासुद्धा उपयोजित शाखांमध्ये कुठे ना कुठे उपयोग होतोच. या अद्भुत सत्याला स्तिमित होऊन यूजिन विगनर या भौतिकीतील शास्त्रज्ञाने गणिताची अतर्क्य कार्यक्षमता (| इंग्रजी दुवा) असे संबोधले आहे.\nज्ञानाच्या इतर शाखांप्रमाणेच गणिताच्या देदीप्यमान विकासामुळे त्यांतही वैशेषीकरण झाले आहे. मुळात शुद्ध गणित आणि उपयोजित गणित या दोन प्रमुख शाखा होत्या. आता मात्र, गणिताच्या नाना उपयोजित शाखांचा गणिताबाहेरील परंपरांशी संगम होऊन सांख्यिकी, क्रियन संशोधन आणि संगणन विज्ञानासारख्या अनेक नवीन विषयांची निर्मिती झाली आहे.\nअनेक गणिती, गणिताच्या नेटकेपणाबद्दल म्हणजेच त्याच्या कलात्मक आणि उस्फूर्त सौंदर्याबद्दल बोलतात. गणिताच्या साधेपणाला आणि व्यापकत्वाला विशेष महत्त्व दिले जाते. चतुरपणे मांडलेली सिद्धता (उदाहरणार्थ, जसे मूळ संख्या अनंत असल्याची युक्लिडची सिद्धता) किंवा आकडेमोड सोपी करण्याच्या पद्धती (जसे चपळ फोरियर रूपांतर) यांतही सौंदर्य आहे. जी. एच. हार्डीने \"एका गणितीचे वक्तव्य\" या आपल्या पुस्तकात म्हटले आहे की सौंदर्याचे हे निकषच शुद्धगणिताचा अभ्यास करण्यासाठी पुरेसे आहेत. नेटक्या प्रमेयांच्या सिद्धता शोधण्यासाठी गणिती विशेष प्रयत्न करतात. पॉल इरडॉजने या प्रकारास \"देवांच्या गणितविषयावरील आवडत्या पुस्तकातील प्रमेयांचा शोध\" असे म्हटले आहे. बऱ्याच लोकांना गणिती समस्या उकलण्यास आवडते. अशानेच गणिताचे रंजकत्व आणि लोकप्रियता समजते कि ज्यामुळे गणिताची भीती कमी होण्यास मदत होईल.\nनोटेशन, भाषा आणि तर्काधिष्ठता[संपादन]\nगणितात हल्ली वापरल्या ��ाणाऱ्या नोटशनपैकी काहीच सोळाव्या शतकापर्यंत शोधले गेले होते. त्या आधी गणित हे केवळ शब्दांत व्यक्त केले जात असे. शब्दांच्या बोजडपणामुळे गणिताचा फारसा विकास होऊ शकलेला नव्हता. आधुनिक नोटेशनमुळे तज्ज्ञांसाठी गणित सोयीचे, परंतु, नवशिक्यासाठी अधिक क्लिष्ट झाले आहे. आधुनिक नोटेशन अतिशय संक्षिप्त आहे. मोजक्याच मुळाक्षरांमध्ये प्रचंड माहिती देता येते. पाश्चात्य संगीताच्या नोटेशनप्रमाणेच गणिताच्या नोटेशनचे कडक नियम असून ते नोटेशन ज्या प्रकारची माहिती लिखित रूपात सांगते, ती इतर कोणत्याही पद्धतीने व्यक्त करणे जवळजवळ अशक्यच आहे.\nनवशिक्यांसाठी गणिताची भाषासुद्धा अंमळ क्लिष्टच आहे. अगदी, किंवा-केवळ सारख्या साध्यासुध्या शब्दांनाही गणितात दैनंदिन व्यवहारापेक्षा अधिक नेमका अर्थ असतो. तसेच ‘उघड’ आणि १क्षेत्र’, सारख्या कित्येक शब्दांना गणितात विशेष अर्थ असतो. गणितात सारणिक आणि कलनीय अशा तांत्रिक संज्ञाही आहेत. या विशेष नोटेशन आणि तांत्रिक संज्ञांमागे एक मोठेच कारण आहे. ते म्हणजे, गणिताला दैनंदिन व्यवहारातील बोलीपेक्षा अधिक नेमकेपणा लागतो. भाषेच्या आणि तर्काच्या या नेमकेपणास गणिती \"काटेकोरपणा\" म्हणतात.\nमूलतः काटेकोरपणा हे गणितातील सिद्धतांसाठी आवश्यक आहे. शिस्तबद्ध कार्यकारणभाव लावून मूळ वाक्यांपासून प्रमेये सिद्ध करण्याची गणितींची इच्छा असते. अंतःप्रेरणा आयत्या वेळेस दगा देऊ शकते. त्यामुळे चुकीचे सिद्धान्तही मांडले जाऊ शकतात. गणिताच्या इतिहासात असे अनेक वेळा झालेही आहे. हे टाळण्यासाठी काटेकोरपणा पाळावाच लागतो. हा काटेकोरपणा काळानुसार कमी-अधिक झालेला आहे.\nग्रीकांच्या काळी सिद्धतांचे मुद्दे विस्तृत रितीने मांडण्यावर भर होता. न्यूटनच्या काळी काटकोरपणा त्या मानाने कमी होता. न्यूटनने वापरलेल्या व्याख्यांमधील कच्च्या दुव्यांमुळे १९ व्या शतकात काळजीपूर्वक विश्लेषण आणि औपचारिक सिद्धतांचा पुन्हा उदय झाला. संगणकाच्या मदतीने लिहिलेल्या सिद्धता वापरल्या जाव्यात अथवा नाही यावर आजच्या गणितींमध्ये मतभेद आहेत. अतिभव्य आकडेमोडींचा पडताळा करणे अत्यंत अवघड असल्याने अशा प्रकारच्या सिद्धान्तांमध्ये अपेक्षित काटेकोरपणाचा अभाव असू शकतो. परंपरेच्या दृष्टीने मूलवाक्ये ही स्वयंप्रकाशित तथ्ये होती. परंतु, पुढेप��ढे ती तथ्ये जशीच्या तशी मानण्यात बऱ्याच व्यावहारिक अडचणी असल्याचे लक्षात आले. औपचारिक दृष्टीने पाहता, ज्याचा मूळ अर्थ त्या-त्या मूळवाक्याच्या विधिविधानातील सूत्रांच्या संदर्भातच असतो असे मूलवाक्य म्हणजे चिन्हांनी बनलेले केवळ एक नाम असते,\nसगळ्याच गणितास मूलवाक्याच्या आधाराने सिद्ध करणे हे हिलबर्टच्या आज्ञावलीचे उद्दिष्ट होते. परंतु गोडेलच्या अपूर्णतेच्या सिद्धान्तानुसार कुठल्याही यथोचित मूळ वाक्यांच्या विधिविधानात सिद्ध न करता येण्याजोगी सूत्रे असतातच. त्यामुळे गणिताचे संपूर्ण मूलवाक्यायन अशक्य आहे. इतके असले तरी गणित हे कुठल्यातरी संच सिद्धांतातील (संचप्रवादातील) मूळवाक्यायन आहे असे समजले जाते. या दृष्टीने पहाता प्रत्येक गणिती वाक्य किंवा सिद्धान्त हा संचसिद्धान्तातील सूत्रांच्या रूपात मांडला जाऊ शकतो.\nयाबद्दलचा विस्तृत लेख येथे आहे.\nग्रीक भाषेतले अक्षर \"पाय\" \"पाय x व्यासाची लांबी = परीघाची लांबी\" ह्या वर्तुळासंबंधित समीकरणात रूढीने वापरण्यात येते आणि त्यात\nपायची किंमत जवळ जवळ ३.१४१५९ आहे.\nपिएर फर्मा (इ.स. १६०१ -१६६५) हे एक बुद्धिमान फ्रेंच गणिती होते. वास्तविक कायदेशास्त्राच्या शिक्षणानंतर ते सरकारी नोकरीत वकिलीचा व्यवसाय करत असत, पण गणितशास्त्राचा अभ्यास हा त्यांचा आवडता छंद होता[३].\nकन + खन = गन\nह्या समीकरणात, 'न'ही २ हून मोठी नैसर्गिक संख्या असेल, तर या समीकरणाचे समाधान करणारे 'क', 'ख' आणि 'ग' असे तीन पूर्णांकात अस्तित्वात नाहीत\" असे एक विधान फर्माने आपल्या एका शोधनिबंधात मांडले. शिवाय \"या विधानाची एक खास सिद्धता मी शोधून काढली आहे, पण ह्या पानावरची (छापील मजकुराभोवतीची) समासाची जागा ही सिद्धता लिहायला अपुरी आहे\" असेही त्याने या शोधनिबंधात लिहिलेसंदर्भ. मात्र फर्माने आपल्या हयातीत ही सिद्धता कुठेही लिहिली नाही. त्याच्या पश्चात जेव्हा हे विधान सिद्ध करण्याचे प्रयत्न केले गेले, तेव्हा गणितज्ञांच्या ध्यानात आले की हे विधान सिद्ध करणे सोपे नाही[४].\nफर्मा ह्यांच्या निधनानंतर हे विधान \"फर्माचे शेवटचे प्रमेय\" ह्या नावाने गणितशास्त्रात प्रसिद्धीला आले --- सिद्ध केले नसले तरी या विधानाले प्रमेय म्हटले जात होते. सुमारे ३३० वर्षे ते प्रमेय सिद्ध करण्याचे किंवा ते चूक असल्याचे सिद्ध करायचे जंगी प्रयत्‍न अनेक बुद्धिमान गणितज्ञांनी केले, पण त्या प्रदीर्घ काळात कोणालाही त्यात यश मिळाले नव्हते. सरतेशेवटी आंड्र्यू वाइल्स ह्या ब्रिटिश गणितज्ञाने अनेक वर्षांच्या प्रयत्‍नाने १९९४ साली ते प्रमेय सिद्ध केले[५]\nपिएर फर्मा, रेने देकार्त, आणि ब्लेस पास्कॅल हे तीन श्रेष्ठ फ्रेंच गणिती समकालीन होते.\nइंटरॲक्टिव्ह मराठी गणित (खेळ) (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nअंकगणित · बीजगणित (प्राथमिक – रेषीय – अमूर्त) · भूमिती (विविक्त – बैजिक – भैदिक) · कलन (भैदिक – सांधक – सदिश – बहुचल) · विश्लेषण (वास्तव – क्लिष्ट – भौमितिक – फलीयक) · संच सिद्धान्त · गणिती तर्कशास्त्र · वर्ग सिद्धान्त · संख्या सिद्धान्त · अगणन · आलेख सिद्धान्त · संस्थितिशास्त्र · ली सिद्धान्त · भैदिक समीकरणे/गतिशील पद्धती · सांख्यिक विश्लेषण · संगणन · माहिती सिद्धान्त · संभाव्यता · सांख्यिकी · इष्टतमीकरण · नियंत्रण सिद्धान्त · खेळ सिद्धान्त\nशुद्ध गणित · व्यावहारिक गणित(गणिती भौतिकशास्त्र) · विविक्त गणित · सांगणिक गणित\nवर्ग · गणिताचे दालन · रूपरेषा · याद्या\n^ मुखर्जी, एस्.के. (११ ऑगस्ट). \"वेदाङ्गज्योतिष\". वेब आरकाईव्ह.\n^ \"फर्माचे शेवटचे प्रमेय\". वोल्फ्रॅम मॅथवर्ल्ड.\n^ \"फर्माचे शेवटचे प्रमेय\". वोल्फ्रॅम मॅथवर्ल्ड.\nलाल दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मार्च २०१९ रोजी ११:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/feedback.php", "date_download": "2019-03-22T10:08:23Z", "digest": "sha1:5LPJ5R4EHHTOZZR6EHK6M5EIL4VGI2GM", "length": 3063, "nlines": 65, "source_domain": "womenchild.maharashtra.gov.in", "title": "Home", "raw_content": "\nमहिला व बाल विकास विभाग\nराजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोग\nमहिला आर्थिक विकास महामंडळ\nमहाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग\nमहिला व बाल विकास आयुक्तालय\nएकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय\nआर टी आय ऑनलाइन फॉर्म\nआर टी आय कायदा २००५\nकॉर्पोरेट करीता ऑनलाइन अर्ज\nसध्या सुरू असलेले CSR प्रकल्प\nवरील प्रतिमेत दाखविलेल्या वर्णांची नोंद करा\n© वेबसाइटवर उपलब्ध असलेली सामग्री ही महिला व बाल विकास मंत्रालयाच्या मालकीची आहे. महाराष्ट्र सरकार, भारत.\nपृष्ठ अखेरचे अद्यतनित : 11/03/2019 5:50:43 AM\tअभ्यागत संख्या : 2539", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-03-22T10:33:24Z", "digest": "sha1:OHB7WC3TY5RELHNI3N4RQZFFVRHAFBPE", "length": 5274, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ज्ञान - विकिपीडिया", "raw_content": "\nअनुभव अथवा शिक्षणाद्वारे माहीत असलेल्या गोष्टींना व कौशल्यांना ज्ञान असे म्हणतात. यात वस्तुस्थिती, माहिती इ. चा समावेश होतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nज्ञानाचे विविध प्रकार पडतात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० जानेवारी २०१८ रोजी १६:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/death-of-a-youth-who-died-in-a-maratha-reservation-agitation/", "date_download": "2019-03-22T10:39:32Z", "digest": "sha1:F6CF7D6VBZ7X33NB3VLAOVRG7Y56JXFP", "length": 7349, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा आरक्षण आंदोलनात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nमराठा आरक्षण आंदोलनात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू\nनवी मुंबई : नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे मराठा क्रांती मोर्चाला हिंसक वळण लागले होते. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. रोहन तोडकर या २१ वर्षीय तरुणाचं नाव असून दगडफ���कीत रोहन गंभीर जखमी झाला होता. जे जे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.\nकळंबोलीत बंदला हिंसक वळण लागले, तर अनेक ठिकाणी दगडफेकही करण्यात आली. यामध्येच रोहन तोडकर जखमी झाला होता. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबईतील अनेक भागांमधील मोबाईल इंटरनेट सेवा गुरुवारीपासून बंद करण्यात आली आहे. सध्या नवी मुंबईत शांतता असली तरी अफवा पसरुन पुन्हा तणाव निर्माण होऊ नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nमराठा आरक्षण : नदीत उडी घेऊन एकाने दिला जीव\nकाय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या\nमराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.\nमराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.\nराज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.\nआण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.\nमौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.\nअनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.\nआण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nचंद्रकांत पाटलांच्या गळ्यातील ‘त्या’ कपड्याचं आता काय झालं – राज ठाकरे\nमहाराष्ट्रात मनसेला रोखायची कोणाच्या बापाची टाप नाही : शरद सोनवणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mumbai-ed-raided-4-bullion-traders-in-zaveri-bazaar-on-basis-of-suspicious-transactions-they-deposited-rs-69-cr-in-old-notes-after-demonetisation/", "date_download": "2019-03-22T10:34:36Z", "digest": "sha1:LUNECGDV6JD4CHN7MJJ3YO7CGTOJJIAQ", "length": 5047, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ईडीतर्फे छापेमारी, कोट्यावधींचा काळापैसा पांढरा केल्याचा संशय", "raw_content": "\nकॉ��ग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nईडीतर्फे छापेमारी, कोट्यावधींचा काळापैसा पांढरा केल्याचा संशय\nमुंबईच्या झवेरी बाजार परिसरातील चार सराफा व्यापाऱ्यांच्या कार्यालयांवर सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) छापे टाकण्यात आले. या व्यापाऱ्यांनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून खोटे व्यवहार दाखवून कोट्यावधींचा काळा पैसा पांढरा केल्याचा संशय आहे.\n‘ईडी’ने शुक्रवारी रात्री ही कारवाई केली. यानिमित्ताने झवेरी बाजारात काळा पैसा पांढरा करणारे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचेही उघडकीस आले असून ईडीने या सराफांची झाडाझडती सुरू केली आहे. सध्या येथील एकूण सहा कंपन्यांचा ईडी तपास करत आहे.\nखोट्या कंपन्या दाखवत खोट्या अकाऊंटच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार करण्यात आले आहेत. खोटे ट्रान्झॅक्शन दाखवत जमा केलेली कोट्यावधींची रक्कम ईडीकडून गोठवण्यात आली आहे. सध्या येथील एकूण सहा कंपन्यांचा ईडी तपास करत आहे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nअडवाणींच्या अश्रूंची दखल घेतली तर बरे होईल – शिवसेना\nवाकडला दोन तोतया पोलिस अटकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6", "date_download": "2019-03-22T10:45:48Z", "digest": "sha1:M6P4B2SODJQNI434Z5T6OZPLZJETYMP7", "length": 57398, "nlines": 307, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्वामी विवेकानंद - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\n��ेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nस्वामी विवेकानंद १८९३ साली शिकागोमध्ये\nपूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त (संन्यास पूर्व)\nजन्म जानेवारी १२, १८६३\nकोलकाता, पश्चिम बंगाल, भारत\nमृत्यू शुक्रवार जुलै ४, १९०२\nकार्यक्षेत्र धर्म व अध्यात्म\nप्रमुख विषय वेदान्त, योग\nआई भुवनेश्वरी नंदलालजी बसु\nस्वामी विवेकानंद (१२ जानेवारी, १८६३ - ४ जुलै, १९०२) हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो.[ संदर्भ हवा ]\n३ गुरु रामकृष्ण यांची भेट\n५ गुरुभेट व संन्यासदीक्षा\n६ धर्मप्रसाराच्या कार्याला सुरुवात\n११ तत्त्वविचार आणि शिकवण\n१२ आत्मसाक्षात्काराचे ध्येय व ते गाठण्याच्या पद्धती\n१६ शिक्षण संदर्भातील विचार\n१७ प्रकाशित चरित्रे आणि अन्य पुस्तके\n१९ भारतावर व जगावर विवेकानंदांचा प्रभाव\nउत्तर कलकत्त्यातील सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३, सोमवारी सकाळी ६:३३ वा. (पौष कृष्ण सप्तमी, संक्रांतीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील) अ‍ॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा अनमोल वाटा होता. नरेंद्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड द��खवली. त्याला शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्याने बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच तो व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद हे मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरु नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इत्यादी छंद होते.[ संदर्भ हवा ]\nनरेंद्रनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी १८७१ साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. १८८१ साली ते फाइन आर्टची आणि १८८४ मध्ये बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.[ संदर्भ हवा ]\nनरेंद्रनाथांनी डेव्हिड ह्यूम, इमॅन्युएल कान्ट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इत्यादी विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सरच्या ‘एज्युकेशन’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता. काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. १८८१-८४ मध्ये ते जेथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हेस्टी यांनी म्हटले आहे की, \"नरेंद्र खरो���रच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही.\"[ संदर्भ हवा ] त्यांना ‘श्रुतिधारा’ (विलक्षण स्मरणशक्ती असलेला) म्हटले जात असे. “एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते.” असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते.[ संदर्भ हवा ]\nगुरु रामकृष्ण यांची भेट[संपादन]\nकोलकात्यात शिमला नामक मोह्ल्यात् सुरेंद्रनाथ मित्र यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपल्या घरी एका समारंभासाठी बोलविले होते. त्यावेळी कुणी चांगला गायक न मिळू शकल्याने त्यांना आपल्या शेजारी राहणा-या नरेन्द्रला बोलावून आणले. इ.स. १८८१ च्या नोव्हेंबर महिन्यात श्री रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रला भेटले आणि त्याचे गायन ऐकून संतुष्ट झाले. त्यांनी त्याला दक्षिणेश्वर येथे येण्याचे आमंत्रण दिले. सूक्ष्म योगदृष्टीच्या साहाय्याने श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथांचा महिमामय अति उज्ज्वल भावी काल पाहू शकले होते म्हणूनच ते नरेंद्राकडे आकृष्ट झाले, असे दिसते.[१]\nअनन्यचित्त होऊन गुरूने सांगितलेल्या मार्गाने साधना करीत नरेंद्र उन्नती साधत होता. रामकृष्णांच्या पवित्र सहवासात नरेंद्रात आमूलाग्र बदल झाले. त्यांच्यासह असलेल्या अन्य तरुण साधकांनी रामकृष्णांच्या आदर्शांना स्वीकारून काशीपूरच्या उद्यानात तपश्चर्या केली. रामकृष्णांच्या सेवेत हे सर्व तरूण सतत राहिल्याने त्या सर्वांच्यात अपूर्व आध्यात्मिक प्रेमसंबंध जोपासले गेले. येथे या ठिकाणीच भावी 'रामकृष्ण संघाची' पायाभरणी झाली.[२]\nयाच ठिकाणी एका शुभ दिवशी रामकृष्ण यांनी आपल्या यास सर्व शिष्यांना भगवी वस्त्रे देवून संन्यासदीक्षा दिली. संन्यासग्रहणानंतर गतकालीन युगप्रवर्तक संन्यासी मंडळींचे जीवन आणि उपदेश यांचे अनुशीलन करणे हेच नरेंद्राचे लक्ष्य बनले. नरेंद्राच्या घरी लहानाचे मोठे झालेले त्यांचे नातेवाईक डॉ. रामचंद्र दत्त हे रामकृष्णांचे भक्‍त होते. धर्मभावनेने प्रेरित होऊन नरेंद्राच्या मनात लहानपणीच तीव्र वैराग्य उत्पन्न झालेले पाहून डॉ. दत्त एकदा त्यांना म्हणाले, \"भाई, धर्मलाभ हेच जर तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट असेल, तर तू ब्राह्मोसमाज वगैरेंच्या भानगडीत पडू नकोस. तू दक्षिणेश्‍वरीला श्रीरामकृष्णांकडे जा.\" एके दिवशी त्यांचे शेजारी सुरेंद्रनाथ यांच्याकडेच रामकृष्ण परमहंसांचे त्यांना दर्शन झाले. सुरुवातीचे काही दिवस रामकृष्ण नरेंद्रनाथांना आपल्यापासून क्षणभरही दूर ठेवू इच्छित नसत. त्यांना जवळ बसवून अनेक उपदेश करत. ते दोघेच असतांना त्यांची आपापसांत खूप चर्चा होत असे. रामकृष्ण त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार नरेंद्रनाथांवर सोपवणार होते. एके दिवशी रामकृष्णांनी एका कागदाच्या कपट्यावर लिहिले, `नरेंद्र लोकशिक्षणाचे कार्य करील.’ काहीसे आढेवेढे घेत नरेंद्रनाथ त्यांना म्हणाले, \"हे सारे माझ्याने होणार नाही.\" रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, “काय होणार नाही अरे तुझी हाडं हे काम करतील.” पुढे रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण `स्वामी विवेकानंद’ असे केले.[ संदर्भ हवा ]\nरामकृष्ण मठाची स्थापना श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात एक पडक्या इमारतीत मठाची स्थापना केली. तत्पूर्वी त्या जागेत भुतांचा वावर आहे, असा लोकप्रवाद होता. विवेकानंदांनी रामकृष्णांनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भस्मास्थींचा कलश त्या ठिकाणी नेऊन ठेवला आणि त्यांचे भक्‍त तेथे राहू लागले.[ संदर्भ हवा ]\nराजा अजितसिंग खेत्री यांनी १० मे १८९३ रोजी स्वामीजींना 'विवेकानंद' असे नाव दिले.[ संदर्भ हवा ]\nरामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले. अखेरीस ते कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले. तेव्हा त्यांनी समुद्रात उडी मारली आणि शिलाखंडावर जाऊन ध्यानात बसले . त्यावेळी भारतातील दैन्य पाहून त्यांचे कासावीस झालेले मन अधिकच हळवे झाले. भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामीजींनी केला. अद्वैत वेदान्त विचार जगभरात पोचविणे आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे यासाठी त्यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चिमात्य जगात जाण्याचेही ठरविले.[३]\nसप्टेंबर ११, १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो - आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले. तेथे त्यांनी \"अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो\" अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे सात हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो दोन मिनिटे अखंड चालू होता. \"जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो\" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन 'भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी' असे केले. 'न्यूयॉर्क क्रिटिक'ने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की \"ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उद्‌गार देखील त्यांच्या काषाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत.\" वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली.[ संदर्भ हवा ]\nशुक्रवार, जुलै ४, १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला. आणि स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूंसमवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षापर्यंत जगणार नाही ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक विवेकानंद केंद्र या संस्थेच्या पुढाकाराने ���भे राहिले आहे आहे.[ संदर्भ हवा ]\nस्वामी हे हिंदू तत्त्वज्ञानाच्या 'वेदान्त' शाखेचे पुरस्कर्ते होते. आद्य शंकराचार्य यांच्या विचारांना पुढे नेत त्यांनी हे तत्त्वज्ञान प्रतिपादित केले.[ संदर्भ हवा ]\nत्यांच्या मते सर्व प्राणिमात्र शिवाचे अंश आहेत, त्यामुळेच 'शिवभावे जीवसेवा' हे रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार्य मानले.\nप्रत्येक जीव हा मूळ रूपातच ईश्वरी/दैवी आहे.\nअंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे.\nकर्म किंवा पूजा किंवा मानसिक नियंत्रण किंवा तत्त्वज्ञान यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून मुक्ति मिळवली पाहिजे.\nउठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.\n'दरिद्री नारायण' हा शब्द विवेकानंदानी जगाला दिला.\nत्यांचे बंगालीतील সখার প্রতি (लिप्यंतरण: 'सखार प्रति') (या मथळ्याचा अर्थ : मराठी -\"मित्रास\"; ,इंग्लिश - \"To a Friend\") नावाच्या कवितेतील एक अंश:\nबहुरुपे सम्मुखे तोमार छाडि\nजीवे प्रेम करे जेई जन\nसेई जन सेविछे ईश्वर\nअर्थ: ईश्वर अनेक रूपाने तुझ्या समोर उभा आहे. ते सोडून तू कुठे ईश्वराला शोधतोस जे कोणी प्राणिमात्रांवर प्रेम करतात, तेच ईश्वराची (खरी) सेवा करतात. [४]\nआत्मसाक्षात्काराचे ध्येय व ते गाठण्याच्या पद्धती[संपादन]\nज्याप्रमाणे प्रत्येक शास्राच्या स्वतःच्या पद्धती असतात त्याप्रमाणे धर्माच्याही विशिष्ट पद्धती असतात. धर्माचे ध्येय गाठण्याच्या पद्धतींना आम्ही 'योग' म्हणतो, आणि आम्ही जे योग शिकवतो ते वेगवेगळ्या स्वभावांना व मनोधर्मांना जुळणारे असतात, यांचे वर्गीकरण असे—\n१.कर्मयोग— या पद्धतीनुसार कर्म व कर्तव्य यांच्या द्वारे मनुष्य र दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो.\n२.भक्तियोग— यानुसार सगुण ईश्वरावर प्रेम करून व त्याची भक्ती करून मनुष्य आपल्या दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो.\n३.राजयोग— यानुसार मनःसंयमाच्या द्वारे मनुष्य आपल्या दिव्य जीवनाचा साक्षात्कार करून घेतो.\n४.ज्ञानयोग—ज्ञानाच्या द्वारे मनुष्य साक्षात्कार करून घेतो.\nत्या एकमेव केंद्रस्थानाकडे म्हणजे ईश्वराकडे जाण्याचे हे भिन्न भिन्न मार्ग होत.( ग्रंथावली खं.८,पृ.३८६)[५]\nअखिल मानवजातीचे चरम वा अंतिम लक्ष्य ज्ञान हे होय. संसारामध्ये आम्हाला भोगाव्या लागणार्‍या एकू��ेक दु:ख क्लेशांचे कारण हेच की आम्ही मोहग्रस्त होऊन सुखालाच आपल्या जीवनाचे अंतिम लक्ष्य ठरवून त्यासाठी सारखी धडपड करीत असतो. माणसाला आयुष्यात जेवढ्या म्हणून शक्तींना हाताळावे लागते, त्यापैकी मानवी चारित्र्य घडविणारी कर्म शक्ती हीच सर्वांपेक्षा अधिक प्रबल होय. आपल्याला कर्म हे करावेच लागेल पण त्याचबरोबर त्या कर्माच्या पाठीशी लपलेला कोणता हेतू आपल्याला कार्यास प्रवृत्त करीत आहे हेही आपण हुडकून काढले पाहिजे, आणि मग सुरुवातीला आपले बहुतेक सारेच्या सारे हेतू स्वार्थाने लडबडलेले असल्याचे आपल्याला आढळून येईल. परंतु चिकाटी धरल्यास ती स्वार्थमलिनता कमी होत जाऊन अखेरीस समय येईल ज्यावेळी आपण अधून मधून नि:स्वार्थ कर्म करण्यास समर्थ होऊ. ज्या मंगल क्षणी आपण संपूर्ण नि:स्वार्थ होऊ त्याच क्षणी आपली समस्त शक्ती एके जागी केंद्रीभूत होईल आणि आपल्यातील अंतरस्थ ज्ञान प्रकाशित होईल .[६]\nअद्वैत तत्वज्ञानानुसार ह्या विश्वात एकच गोष्ट सत्य आहे. आणि तिलाच तत्वज्ञानात ‘ब्रह्म’ म्हटले आहे; बाकी सर्वकाही असत्य असून ते मायेच्या शक्तीने ब्रह्मातून व्यक्त व तयार झाले आहे. परत त्या ब्रह्माप्रत जाऊन पोहोचणे हेच आपले लक्ष्य आहे.[७]\nभक्तियोग म्हणजे खर्‍या, अकृत्रिम भावाने भगवंताचे अनुसंधान. ह्या अनुसंधानाची उत्पती प्रेमातून, प्रेमानेच त्याचा परिपोष आणि त्याची परिसमाप्तीही प्रेमातच. अत्युत्कट भगवत प्रेमाचा क्षणभराचा दिव्योन्मादही आपल्याला कायमचे मुक्त करू शकतो.[ संदर्भ हवा ]\nशिक्षण म्हणजे एखाद्याच्या अंगी अगोदरपासून असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार होय. विधार्थी जर शाळेत येत नसेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे गेले पाहिजे.[ संदर्भ हवा ]\nप्रकाशित चरित्रे आणि अन्य पुस्तके[संपादन]\nविवेकानंदांचे चरित्र सर्वप्रथम इ.स. १८९८ साली, विवेकानंदांच्या हयातीत प्रकाशित झाले. ते चरित्र मराठीत होते. त्याशिवायची चरित्रे :-\nअमृतपुत्र विवेकानंद (बालसाहित्य, दत्ता टोळ)\nमानवतेचा महापुजारी (सुनील चिंचोलकर)\nराष्टद्रष्टे विवेकानंंद : वि.वि. पेंंडसे, ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन\nसंन्याशाची सावली (विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी, लेखक - चंद्रकांत खोत))\nस्वामी विवेकानंद (संदीप जावळे) (२०१५)\nस्वामी विवेकानंद आणि २१वे शतक (श्रीपाद कोठे)\nस्वामी विवेकानंद : भार��ातील गुरु-शिष्य परंपरेची मशाल (सरश्री)\nपुण्याच्या सुवर्णा कुलकर्णी या स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर ’परिव्राजक स्वामी विवेकानंद’ नावाची नृत्यनाटिका सादर करतात. (इ.स. २०१३)\nपुण्यातीलच ज्ञानप्रबोधिनीचा युवक विभाग ’परिव्राजक नरेंद्र’ नावाचे दोन अंकी नाटक रंगमंचावर सादर करतो. (इ.स. २०१३)\nशंकर अभ्यंकर हे ’स्वामी विवेकानंद’ या नावाचा चरित्र कथाकथनाचा कार्यक्रम करतात. (इ.स. २०१३)\nपुण्याची स्व-रूपवर्धिनी नावाची संस्था ’स्वामी विवेकानंद मातृभूमी पुरस्कार’ या नावाचा पुरस्कार देते. पुरस्कारार्थी : निनाद बेडेकर (२०१३)\nविवेकानंदांच्या १५०व्या जयंतीनिमित्त सोलापूर येथे ९-१० नोव्हेंबर २०१३ या तारखांना विवेकानंद साहित्य संमेलन भरले होते.\nस्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरचे एक दोन अंकी हिंदी नाटक राधिका क्रिएशन्स ही संस्था सादर करते. संस्थेच्या प्रमुख राधिका देशपांडे, लेखिका शुभांगी भडभडे आणि दिग्दर्शिका सारिका पेंडसे यांनी अनेक राज्यांत फिरून नाटकाचे प्रयोग केले आहेत.१७-७-२०१६ रोजी पुण्यात या नाटकाचा १३९वा प्रयोग झाला. या नाटकात ३४ व्यक्तिरेखा असून एकूण ५० कलावंत काम करतात.\nविवेकानंदांच्या जन्म दिवशी महाराष्ट्रातील अनेक संस्था वक्तृत्व स्पर्धा, गीता पठण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदी आयोजित करतात. काही ठिकाणी सामुदायिक सूर्यनमस्कारांचा, योगासनांचा कार्यक्रम असतो. विविध शहरात जुलूस निघतात. काही संस्था स्वच्छता अभियान, छायाचित्र प्रदर्शन किंवा प्रश्नोत्तर स्पर्धा यांतला एखादा कार्यक्रम करतात.\nभारतावर व जगावर विवेकानंदांचा प्रभाव[संपादन]\nस्वामी विवेकानंदांच्या कार्याचा प्रभाव तत्कालीन समाजावर व स्वामीजींच्या अनुयायांवर दोन वेगवेगळ्या प्रकारे पडला. काही विषय, व्यक्ती आणि प्रसंग यांवर त्यांनी कडाडून तोफ डागली. तर काही बाबतीत वाऱ्याच्या मंद झुळकीने फुलाची पाकळी ज्या हळुवारपणे उमलते तसा त्यांचा प्रभाव होता.\nमानवी जीवनावर स्वामीजींच्या एकूण झालेल्या प्रभावाची खालीलप्रमाणे वर्गवारी करता येईल -\nत्यांनी वेदान्ताकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली .\nनिस्वार्थी मानवसेवा हाच खरा धर्म होय, असे त्यांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केले .\nभारतातील राष्ट्रीय चळवळी, आध्यात्मिक चळवळी व इतर सामाजिक सेवाकार्ये या सगळ्यांच्��ा मागे प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरीत्या स्वामीजींची प्रेरणा होती व आहे.\nपाश्चिमात्य जगात त्यांनी भारताचे आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील दूत म्हणून भूमिका बजावली.\n^ मुजुमदार सत्येंद्रनाथ, स्वामी विवेकानंद यांचे चरित्र, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन आवृत्ती अकरावी, सन २०००\n^ मुजुमदार सत्येंद्रनाथ, स्वामी विवेकानंद यांचे चरित्र, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन आवृत्ती अकरावी, सन २०००\n^ मुजुमदार सत्येंद्रनाथ, स्वामी विवेकानंद यांचे चरित्र, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन आवृत्ती अकरावी, सन २०००\n^ ज्ञानयोग, स्वामी विवेकानंद, आवृत्ती तेरावी, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन सन २०००\n^ ध्यान आणि त्याच्या पद्धती, स्वामी विवेकानंद, संपादक - स्वामी चेतनानंद, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन सन २०१२\n^ कर्मयोग, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन, आवृत्ती चौदावी, सन २०००\n^ ज्ञानयोग, स्वामी विवेकानंद , आवृत्ती दहावी, रामकृष्ण मठ नागपूर प्रकाशन सन २०००\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nwww.vkendra.org विवेकानंद केंद्राचे संकेतस्थळ\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ) • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाक��� स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nइ.स. १८६३ मधील जन्म\nइ.स. १९०२ मधील मृत्यू\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २४ फेब्रुवारी २०१९ रोजी २१:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/node/1701", "date_download": "2019-03-22T11:17:07Z", "digest": "sha1:NJZC4XMRDWIGR3Q66QEBXFMIDKSU3LTC", "length": 11999, "nlines": 182, "source_domain": "baliraja.com", "title": " IT तंत्रज्ञानाची ओळख | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / IT तंत्रज्ञानाची ओळख\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nगंगाधर मुटे यांनी मंगळ, 16/10/2018 - 12:00 ह्यावेळी प्रकाशित केले.\nसोशल मीडिया व तंत्रज्ञानाची ओळख\nशेतकरी संघटना प्रशिक्षण शिबीर\nदिनांक : १७ ऑगस्ट २०१७\nप्रशिक्षक : गंगाधर मुटे\nतासाचे संभाषण एडिट करून २३ मिनिटांचे केल्याने काहीसे त्रोटक वाटेल पण इंटरनेट तंत्रज्ञानाची तोंडओळख होण्यासाठी अनेकांना उपयोगाचे ठरेल असे वाटते.\nसोशल मीडिया व तंत्रज्ञानाची ओळख\nशेतकरी संघटना प्रशिक्षण शिबीर\nमंगळ, 16/10/2018 - 13:25. वाजता प्रकाशित केले.\nदैनंदिन जीवनात नेट तंत्रज्ञानाचा आवश्यक उपयोग अतिशय सोप्या पद्धतीने आपण समजून सांगितले आहे.\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झ��ल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lucent.university/mr/students.html", "date_download": "2019-03-22T10:29:46Z", "digest": "sha1:X5CTNKLCNZ5VVCLYW3FWRUC64B3T6GTD", "length": 52120, "nlines": 196, "source_domain": "lucent.university", "title": "ल्यूसेंट विद्यापीठ | जगभरातील आमचे विद्यार्थी", "raw_content": "\nमान्यता | आम्हाला विश्वास आहे | आमचे विद्यार्थी | रोड मॅप 2020 | कायदेशीर | दान करा\nबायबल अभ्यास मध्ये सर्टिफिकेट\nबॅचलर ऑफ थेओलॉजी आणि मिनिस्ट्री\nमी गेल्या 10 वर्षांपासून थायलंडमधील मिशनरी म्हणून सेवा करत आहे. एक लेखक पासून एक उपदेशक, नंतर चर्च प्लेंटर बनले आणि शेवटी एक निर्वासित सेवा सुरू केली. माझा असा विश्वास आहे की प्रत्येकजण देवाच्या वचनात सुसज्ज असावा आणि शरणार्थीांना प्रभूशी दृढतेने चालना देण्यास प्रोत्साहित करा जेणेकरून ते तिसऱ्या देशात पुनरुत्थान झाल्यावर ते सुवार्ता सांगण्यास तयार होतील. मिनिस्ट्री ऑफ आर्ट्स ऑफ मिनिस्ट्रीमध्ये, मी माझ्या शिक्षणाच्या डॉक्टरेटमध्ये आणि ल्यूसेंट युनिव्हर्सिटीकडून जे शिकत आहे त्याचा उपयोग दक्षिण पूर्व आशियातील चर्च नेत्यांना शिकवण्यासाठी अधिक प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्याच्या चरणबद्ध भूमिकेसह पुढे नेऊ इच्छितो.\nमी बीटरेसे जेपेकेमोबी किंवा श्रीमती एडवर्ड कुनानी आहे, माझे पती येशू इंटरसेजर्स उत्सव केंद्र (जेआयसीसी) चे वरिष्ठ पास्टर आहेत. देवाने मला माझ्या पतीसोबत पास्टर जेआयसीसी सह-पास्टर म्हणून उभे राहण्यासाठी मंत्रालयामध्ये बोलावले. मी ल्यूसेंट विद्यापीठात सामील होण्यापूर्वी चर्चमध्ये उभे राहण्यासाठी आणि मंत्री म्हणून मला खूप भीती वाटली. ल्यूसेंट विद्यापीठाने मला ज्ञान आमच्या चर्च सदस्यांना आशीर्वाद मिळविण्याचे सामर्थ्य दिले आहे. माझा ग्रॅज्युएशन पुढे गेल्यानंतर आणि आमच्या चर्चमध्ये इतर स्त्रियांना सेवा देण्यावर ��ाझा विश्वास आहे. माझ्यासाठी, हे प्रमाणपत्र मला इतर संस्थांमध्ये सुवार्ता सांगण्यासाठी प्रवेश करण्यास मदत करेल.\nप्रिय आदरणीय सर किंवा महोदया आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावावर अभिवादन करतात. मी ल्यूसेंट युनिव्हर्सिटी शोधून उत्सुक आहे. माझा विश्वास होता की ल्यूसेंट ही देवाने नियुक्त केलेली संस्था आहे. भविष्यात बायबल शिक्षक आणि सुवार्तिक म्हणून मला खूप आनंद झाला. मी माझा गौरव माझ्या गौरवासाठी आहे पण देवाच्या गौरवासाठी आहे. मला खात्री आहे की, त्याचे राज्य वाढवण्यास मला मदत करणे खूप उपयोगी आहे. सुवार्ता सामायिक करणे, आणि शिकवणे आणि प्रशिक्षण शिष्य प्रशिक्षण आणि चर्च governing.\nमी भारतापासून अंकंका शमुवेल आहे. मी माझे इंटरमीडिएट पूर्ण केले आहे. मी चर्चचा तरुण सदस्य आहे. पास्टर विनय पॉल यांनी मला या कोर्समध्ये सामील होण्यासाठी सुचविले. कारण मला शुभवर्तमान सेवेमध्ये खूप रस आहे. दर महिन्याला मी माझ्या चर्च सदस्यांसह गॉस्पेल पसरवण्यासाठी दूरवरच्या भागात गेलो. म्हणूनच, माझ्याकरिता येशूच्या शुभवर्तमानात शुभवर्तमान पसरविण्यासाठी हा अभ्यास उपयोगी ठरतो. ल्यूसेंट विद्यापीठात माझा प्रायोजक श्री. जिम वॉल्टर्स धन्यवाद. देव त्याला खूप आशीर्वाद देईल.\nमी भारतातून इमॅन्युएल अभिषेक आहे. मी माझा पॉलीटेक्निक कोर्स पूर्ण केला आहे. मी चर्चचा एक तरुण सदस्य आहे आणि हा कोर्स करण्यास उत्सुक आहे. कारण, मला शुभवर्तमानात काम करण्याची इच्छा आहे, परंतु मला बायबल प्रशिक्षण मिळविण्यासाठी कोणतेही स्रोत नाहीत. हे भारतात महाग आहे. परंतु देवाने मला ल्यूसेंट विद्यापीठातून बायबल प्रशिक्षण मिळविण्याची संधी दिली आहे. हा अभ्यासक्रम प्रायोजित करण्यासाठी मी रेव्ह. जिम वॉल्टर्सचे आभारी आहे. मी या कोर्सचा उपयोग करीन आणि देवावर अनेक आत्मा जिंकू शकेन. भविष्यात, भारतामध्ये मंत्रालयाची चालण्याची माझी योजना आहे.\nमी बिहार, उत्तर भारत मधील तीत मथई आहे. मी जन्म आणि एक ख्रिश्चन कुटुंबात आणले आहे. जेव्हा मी अवघड होतो तेव्हा मी माझ्या तारणहार म्हणून प्रभूला स्वीकारले. बिहारांना मिशनरी कब्र म्हणून ओळखले जाते. 1% पेक्षा कमी ख्रिश्चन विश्वासणार्यांसह 12 कोटी लोकसंख्या असलेल्या भारतातील हा एक सर्वात मागास राज्य आहे. मी ल्यूसेंट युनिव्हर्सिटीच्या कामाबद्दल आभारी आहे, ��्हणून मी स्वत: ला देवाच्या कामासाठी तयार करू शकतो. मी चर्च मंत्रालय, मुले आणि युवा मंत्रालयामध्ये सामील झालो आहे. भारतातील मिशनरी कार्य कठीण आणि आव्हानात्मक आहे परंतु सर्वात महत्त्वाचा भाग हा आहे की देवाच्या राज्यासाठी आत्मा जिंकणे हे खूप आनंददायक आणि समाधानकारक आहे. धन्यवाद\nदेवाच्या कृपेने मला ल्यूसेंट युनिव्हर्सिटीबद्दल माहिती मिळाली. मंत्रालयाकडे माझा कॉल पशुधन आहे. देवाने माझ्या अंतःकरणावर घातले आहे आणि मला पादरी (नेते), शिक्षक (उपदेश आणि शिकवण) बनविले आहे. जेव्हा मी देवाचे वचन सांगू शकतो आणि आशा व विश्वास गमावलेल्या लोकांच्या अंतःकरणास स्पर्श करू शकतो तेव्हा मला आनंद होतो. मी ल्यूसेंट युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असलेल्या सर्व ज्ञानाचा उपयोग करण्याचा माझा हेतू आहे. ते धर्मशास्त्र म्हणजे देव आणि धार्मिक श्रद्धा यांचा अभ्यास आहे, मी एक आध्यात्मिक भूमिका मॉडेल बनण्यासाठी माझ्या फाउंडेशनमध्ये मदत करण्यासाठी ल्यूसेंट विद्यापीठात प्राप्त माहिती वापरण्याची योजना करतो. देवानं मला ज्या सेवाकार्यात बोलावलं त्याचं बांधकाम आणि मजबूती वाढवण्यात मला मदत करण्यासाठी धर्मशास्त्र पदवी ही एक चांगली सुरुवात आहे. मला विश्वास आहे की ल्यूसेंट युनिव्हर्सिटीमध्ये धर्मशास्त्र विषयातील पदवी मिळविण्यामुळे मी कधीही अडखळणार नाही आणि माझ्या आयुष्यावर कॉल करण्यासाठी मला मदत करेल.\nमाझे नाव विनय पॉल आहे आणि मी भारतातून आहे. मी माझा पदवी पूर्ण केली आहे. माझे कुटुंब हिंदू धर्माचे आहे. माझ्या दादाकडून, सर्व कौटुंबिक सदस्यांनी ख्रिस्ती विश्वासात रुपांतर केले आणि आमच्या सर्वसमर्थाच्या शब्दाने बाप्तिस्मा घेतला. सध्या मी माझ्या रस्त्यावर गॉस्पेल सेवा करत आहे. सुरुवातीला 4 ते 5 सदस्य माझ्या चर्चमध्ये आहेत. पण आता आमच्या सदस्यांच्या कृपेने हे 57 सदस्य आहेत. हेलुएलिया माझ्याकडे बायबल प्रशिक्षण नाही आणि मी आदरणीय नाही, परंतु येशूने मला बोलावले आणि त्याचे वचन पसरवण्यासाठी मला आशीर्वाद दिला. देवाला गौरव. ल्यूसेंट विद्यापीठात अभ्यास करून मी एक चांगला सेवक बनण्यास सक्षम झालो आहे, वर्ग खूप चांगले आहेत. हा कोर्स व्यवस्थित पद्धतीने गॉस्पेलचा प्रचार करण्यासाठी मला मदत करेल. हा अभ्यासक्रम प्रायोजित करण्यासाठी मी भाई रेव्ह. जिम वॉल्टर्सचे आभारी ���हे.\nआपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावात नमस्कार. देवाच्या राज्यात आपण जे काही करत आहात त्यासाठी धन्यवाद. 1 99 6 साली मी ख्रिस्ती झालो आणि बाप्तिस्मा घेतला. देवाबरोबर चालताना मी अनेक प्रसंगी स्वत: ला प्रकट केले. ल्यूसेंट विद्यापीठ वर्गामध्ये मिळवलेल्या ज्ञानामुळे, मी माझ्या चर्चला शिकवू शकेन की ते कसे जगतात आणि देवाची सेवा करतात आणि ख्रिश्चनबद्दल इतरांना शिकवतात. मी माझे शिक्षण मास्टर्स आणि डॉक्टरेटकडे पुढे चालू ठेवू. धन्यवाद आणि देव तुम्हाला आशीर्वाद देतो.\nल्यूसेंट युनिव्हर्सिटी ऑफ मिनिस्ट्री ऑफ मिनिस्ट्री ऑफ मिनिस्ट्रीच्या अभ्यासासाठी तुम्ही तयार केलेल्या संधीबद्दल तुमचे खूप आभार मी व्यवसायाने अभियंता आहे आणि माझे काम मला बर्याच प्रवासात व्यस्त ठेवते. ते ल्यूसेंट विद्यापीठात ऑनलाइन वर्गासाठी नव्हते तर माझ्यासाठी नियमित वर्गात उपस्थित होणे अशक्य आहे. सध्या मी माझ्या स्थानिक चर्चमध्ये तरुण आणि बालकाची सेवा देत आहे. मी सुवार्तेची शिकवण, कोचिंग आणि कुमारवयीन मुलांचे शिक्षण देऊन पुढच्या पिढीचे अनुशासन करण्याविषयी उत्साही आहे. ल्यूसेंटच्या माझ्या अभ्यासाद्वारे, मी देवाच्या वचनाची शिकवण आणि योग्य बायबल आधारित पाया आणि ईश्वरीय पात्रतेने सेवा देण्यासाठी सुसज्ज होईल. ल्यूसेंट विद्यापीठातील अभ्यासांनी मला खूप मदत केली आहे. प्राध्यापक एक व्यक्ती म्हणून आणि शिक्षक म्हणून सर्व आश्चर्यकारक आहेत. देव तुला आशीर्वाद देवो \nमी क्रिस्टोफर बेसा एक झांबियन राष्ट्र आहे. मी लुसका, झांबिया येथील चर्च पावर हाऊस कौटुंबिक चर्चचा पास्टर आहे. मी ल्यूसेंट विद्यापीठात एक विद्यार्थी आहे. मी अधिक प्रभावीपणे देवाची सेवा करण्यास मदत करण्यासाठी ल्यूसेंट युनिव्हर्सिटीच्या मंत्रालयातील अभ्यासाचा पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. एकदा माझे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी सुवार्तेची सुसज्ज सुसज्ज मंत्री म्हणून विश्वास ठेवतो. तुमची सेवा\nमाझ नाव मबासा रुग्गीना आहे. जगभरात पुरुष आणि स्त्रिया पहाण्याची माझी इच्छा आहे, ख्रिस्त येशूमध्ये उपलब्ध असलेली दिव्य शक्ती आणि जीवन जाणून घ्या. 200 9 साली 32 वर्षांची असताना मी माझ्या पत्नीला जवळच्या स्थानिक मंडळीत पाठवल्यानंतर येशूला माझ्या आयुष्याचा स्वामी म्हणून घोषित केले. तेव्हापासून माझे आ��ुष्य कधीच सारखेच नव्हते. प्रार्थना आणि शोधण्याच्या कित्येक दिवसांनंतर, मी https://lucent.university/ ला भेटलो ज्याने मला जे हवे होते तेच दिले. ल्यूसेंट युनिव्हर्सिटी ही देवाचे स्वत: चे विद्यापीठ आहे, अभिषिक्त आहे आणि हे जगावर प्रभाव पाडण्यासाठी पराक्रमी पुरुष आणि स्त्रियांना वाढवण्यासाठी अस्तित्वात आले आहे. मी जे शिकत आहे आणि ल्यूसेंट विद्यापीठात अनुभवत आहे त्यामुळं मी प्रभावशाली मनुष्य बनत आहे, माझे प्रवचन, जीवनशैली आणि अध्यात्मिक प्रगती प्रचंड प्रमाणात बदलली आहे. मी या जीवन बदलणार्या विद्यापीठाचा भाग होण्यासाठी माझ्यासाठी शक्य असलेल्या भागीदारांना खूप ऋणी आणि आभारी आहे. हे आपल्या भागीदारांमुळेच आहे अन्यथा मी स्वत: साठी पैसे देण्यास आणि अमेरिकेच्या हाय-एंड युनिव्हर्सिटीचा भाग म्हणून विचार करीत राहिलो नाही याचा विचार केला असता. मला या दृष्टीचा भाग बनवण्यासाठी, भागीदार, धन्यवाद. मला रुवांडा आणि आफ्रिकेतील संपूर्ण मंत्रालयाचा विस्तार करण्यासाठी ज्ञान वापरायचे आहे. प्राप्त झालेले ज्ञान मला माझ्या पिढीला मंत्री बनवेल आणि ख्रिस्ती तत्त्वांच्या आधारावर मजबूत सेवा संस्थांची स्थापना करेल. मी मंत्रालयाच्या कामासाठी ऑपरेशन परवाना मिळविण्यासाठी पदवीचा वापर करीन कारण चर्चमधील चर्चमध्ये धार्मिक अभ्यासांमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे. परमेश्वरा, तू मला हक्क सांगितला आहेस आणि मला बोलवलेस, तसे माझ्या इच्छेनुसार कर. आमेन\nमी चर्च मध्ये एक नेता आहे, आणि देवाची सेवा करण्यासाठी उत्साह सह एक सुवार्तिक आहे. माझ्या सीनियर पास्टरने मला ल्यूसेंट विद्यापीठात अभ्यास करण्याची संधी दिली. काही वर्षांपूर्वी देवानं मला सेवाकार्यात बोलावलं आणि मी पहिल्यांदाच त्याच्या शब्दांचा अभ्यास करण्यास सक्षम झालो. सुवार्तेविषयी मला कोणतीही माहिती नव्हती. सुप्रभात माध्यमातून मी सुवार्तेचा प्रचार आणि प्रचार कला सर्वोत्तम मार्ग समजून घेण्यास सक्षम आहे. मी पदवी मिळवल्यानंतर, इतर पदवीधारकांना आशीर्वाद म्हणून मी माझ्या पदवीचा उपयोग करीन.\nदेवाच्या कृपेने, केनियातील एका शहरात मी चर्चमध्ये पास्टर आहे. मी शब्दांचा शिक्षक आहे आणि मी शिष्यत्व, मार्गदर्शन, भेटवस्तू आणि प्रतिभा वाढवण्यास सक्षम आहे. ज्ञानाद्वारे मी ल्यूसेंट युनिव्हर्सिटीमध्ये अधिग्रहण करीत आहे, मी शब्दातील इतर श्रद्धावानांना सशक्त करण्यासाठी ज्ञान वापरण्याची योजना आहे. तसेच, माझ्या मास्टर डिग्री पदवी मिळवा.\nसध्या मी आपल्यासोबत करत असलेल्या अभ्यासाबद्दल मी खूप आभारी आहे. मी कॉल करून पास्टर आहे. मी 2003 मध्ये परत स्थानिक चर्चमध्ये पास्टरिंग करण्यास सुरुवात केली. मी पहिल्यांदा तरुणांच्या पादरी म्हणून सुरू झालो आणि मला सात वर्षांसाठी शाखा चर्चमध्ये नेले गेले. तेव्हापासून मला अवासी येथील चर्चचे पास्टर म्हणून पदोन्नत करण्यात आले. मी पादरी म्हणून देवाची सेवा करण्यासाठी पूर्णपणे व्यस्त आहे, म्हणून माझ्या अभ्यासाच्या नंतर, मी येथे मिळवलेले ज्ञान व मूल्य वाढविण्यासाठी आणि सेवाकार्यात माझी क्षमता निर्माण करण्यासाठी देवाने मला नेमले आहे. मी ल्यूसेंट युनिव्हर्सिटीला त्यांच्या आश्चर्यकारक कामाबद्दल धन्यवाद देऊ इच्छितो.\nमी 15 वर्षांहून अधिक काळासाठी माझ्या ज्येष्ठ पाद्रीसाठी सहायक पास्टर आहे. देवानं मला सेवाकार्यात बोलावलं असल्यामुळे मला बायबलच्या शाळेत जाण्याची संधी नव्हती. देवाने मला माझ्या पतीसोबत सेवाकार्यात बोलावले. आम्ही 5 वर्षानंतर आमच्या चर्चची सुरूवात करणार आहोत. आम्ही देवाचे आभार मानतो की मी ल्यूसेंट विद्यापीठात जो ज्ञान मिळवितो तो मला देवाची सेवा करण्यास सक्षम करेल. या दोन वर्षानंतर मला जो पदवी मिळणार आहे तो मला देवाचे गौरव करण्यासाठी देवाचे वचन शिकवण्यास मदत करण्यासाठी एक संपर्क होईल.\nहे मलावीकडून ज्ञान सी बंडा आहे. मी देशाच्या सर्व्हर्स ऑफ क्राइस्ट फेलोशिपमध्ये एक संचालक आहे आणि मी लुसेन्ट युनिव्हर्सिटीचा विद्यार्थीही आहे. मी ल्यूसेंट विद्यापीठातून देवाचे वचन शिकत असलेल्यांपैकी एक असल्याचे नम्र आहे. त्याने मला कोण आहे हे जाणून घेण्याची संधी दिली आहे आणि या जगामध्ये आपण काय करावे अशी अपेक्षा करतो. माझे नेतृत्व समान नाही आणि माझे अध्यात्मिक प्रवास पूर्वीपेक्षा चांगले आहे; कारण मी ल्यूसेंट विद्यापीठात शिकत असताना चांगले अनुभवत आहे. शाळेत संपर्कात येण्यास मला मदत करण्यास प्रेमासाठी आणि शाळेत प्रोफेसर जेम्स वॉल्टर्स यांच्या मार्गदर्शनासाठी मी कार्लोस ऑलिव्हिरा यांना धन्यवाद देतो. मला डॉ. हार्डविक, डॉ. पॉल पेटीट आणि सर्व ल्यूसेंट टीमला थकल्यासारखे वाटते. विश्वाच्या निर्मात्याबद्दल जगाला जागृत करण्यासाठी आपण समर्पित आहात. देव तुम्हाला सर्व आशीर्वाद देतो.\nकाही कारणास्तव मी बायबल शाळेत सामील होण्याचा निर्णय घेतला, मला वाटले की देव त्याला अधिक शिकण्यासाठी मला बोलावतो आणि त्या शब्दावर विश्वास ठेवण्यास सक्षम असतो. पवित्र आत्म्याने मला धक्का दिला म्हणून मला वाटले की त्याच्यासाठी मोठ्या योजना आहेत ज्या मला माहिती नाहीत, म्हणूनच भगवंतावर विश्वास ठेवण्याची ही एक पायरी होती की तो मला भाड्याने देत आहे. मला काही परिस्थितींमध्ये तोंड द्यावे लागले जेथे मला एखाद्याला प्रोत्साहित करायचे किंवा त्यांना प्रचार करायचा होता परंतु मी अडकलो, म्हणून मी विचार केला कारण माझे ज्ञान देखील वाढले नाही. माझ्या पदवीसह, मी एक YouTube चॅनेल आणि ब्लॉग सुरू करण्याचा विचार करीत आहे, जिथे मी तरुणपणासह देवाचे वचन सामायिक करणार आहे आणि माझे अनुभव शेअर करीत आहे आणि ख्रिस्ताबरोबर चालत आहे. ल्यूसेंट युनिव्हर्सिटीची पदवी माझा शब्द आत्मविश्वास वाढवेल शब्द आणि देव यांच्या ज्ञानात. धन्य रहा\nलुसेन्ट युनिव्हर्सिटीला पाठिंबा देण्यास मदत करणार्या चांगल्या लोकांसह माझी कथा येथे सामायिक करण्यास मला आनंद होत आहे. हा एक महान योगदान आहे ज्यासाठी मी आभारी आहे आणि ज्याने मला देवाच्या वचनाचा गहन अभ्यास करण्याची आणि माझ्या जीवनावरील देवाच्या उच्च आणि पवित्र कॉलसाठी मला तयार करण्याची संधी दिली आहे. देवाने माझ्यासाठी या संधीची निंदा केली आहे आणि मी त्यास गंभीरपणे घेतो आणि देवाच्या कृपेवर विश्वास ठेवतो की देव त्याच्या वैभवात बनेल असे मी करीन. नायजेरियातील माझ्या समुदायात आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या प्रचारात मला प्रभावीपणे वापरण्यासाठी माझी पदवी मला भगवंताची जागा देईल. ल्यूसेंट युनिव्हर्सिटीशी संपर्क साधताना, हे स्पष्ट आहे की माझ्या मंत्रालयाच्या काळात मला खूप गहन गोष्टी समजल्या पाहिजेत. सर्व राष्ट्रांचे शिष्य बनविणे ही माझ्या कॉलची मुख्य कल्पना आहे. या अवस्थेत आणि देवाच्या कृपेने मी माझ्या मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि माझ्या स्थानिक मंडळी आणि समाजातील सदस्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन पुरवण्यासाठी प्रभूच्या हातात एक साधन आहे. पदवी, उत्कृष्टता आणि उत्कृष्टतेने सुसज्ज कार्य व्यवस्थापित करण्यासाठी माझ्या कौशल���याची देखील तीक्ष्णता होईल. आपल्या सेवेमध्ये आपले.\nल्यूसेंट युनिव्हर्सिटी माझ्या आयुष्यात इतकी आभारी आहे की धन्यवाद. 1 9 8 9 साली देवाने मला सेवाकार्यात बोलावले. मी तरुण असताना सेवा करण्यासाठी बायबलच्या ज्ञानाशिवाय नव्हतो परंतु देवाच्या कृपेने मला बायबल प्रशिक्षण मिळण्यास मदत मिळाली ज्यामुळे मला खूप मदत झाली, परंतु जेव्हा माझ्या मित्राने मला ल्यूसेंट युनिव्हर्सिटीची ओळख दिली तेव्हा वडिलांचे प्राध्यापक जेम्स वॉल्टर्स होते. ख्रिश्चन धर्मशास्त्र, बायबलसंबंधी ख्रिस्ती आणि सुवार्ता यावर समजू. ल्यूसेंट विद्यापीठातून चर्चचा मुख्य धर्मोपदेशक म्हणून, मला सुवार्तिक म्हणून काय म्हणायचे आहे ते समजण्यास मी सक्षम आहे. ल्यूसेंट युनिव्हर्सिटीमधील आणखी एक क्षेत्र माझ्या जीवनात बदल घडवून आणत आहे. मी माझ्या दुसर्या टर्मसाठी वाट पाहत असल्याने उत्साहित आहे. तर, मी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रचार करू शकतो. मला देवाचे ज्ञान शिकवण्याद्वारे इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी माझे ज्ञान वापरायचे आहे. परंतु ग्रामीण आणि झोपडपट्टीतील इतर पादरी आणि नेत्यांपर्यंत पोहोचण्याचा माझा मोठा स्वप्न आहे जेथे इंटरनेट पोहोचू शकणार नाही. बर्याच पादरी आहेत ज्यांना इंटरनेटचा प्रवेश नाही, किंवा माझ्यासारख्या ट्यूशनसाठी पैसे देण्यास सक्षम नाहीत, मी त्यांच्यापर्यंत पोहोचू इच्छितो आणि ल्यूसेंट युनिव्हर्सिटीकडून मला जे मिळाले आहे ते प्राप्त करण्यास मदत करू इच्छितो. मी आणि इतर बर्याच जणांसाठी हे शक्य करण्यासाठी प्राध्यापक जेम्स वॉल्टर्सचे आभार मानतो.\nजेफरी लिम चिन लेन्ग\nहाय, माझे नाव जेफरी लिम चिन लेन्ग आहे आणि मी 52 वर्षांचा आहे. मी विश्वास ख्रिस्ती फेलोशिप सह एक ordained मंत्री आहे. 1 99 5 पासून मी मलेशियातील प्रवासक पास्टर म्हणून आणि एमएपी फेलोशिप एशियाबरोबर सेवा करत आहे. मी एक्ट्स चर्च कुआलालंपुर येथे उपास करतो जेथे मी उपासना संघात देखील सेवा देतो. मी ही पदवी मिळवू इच्छितो जेणेकरुन मी माझे ज्ञान आणि सेवा वाढवू शकू. मी पूर्ण-वेळेच्या चर्चमध्येही जात आहे आणि म्हणूनच माझ्यासाठी बायबलची पदवी खूप उपयुक्त ठरेल. धन्यवाद, ल्यूसेंट युनिव्हर्सिटी, आणि ईश्वर आशीर्वाद\n माझे नाव डोनाल्ड मुनाचुन्गा आहेत; माझा जन्म 5 ऑक्टोबर 1 9 7 9 रोजी झाला. मी नम्र कुटुंबातून येत आहे. म��� नऊ मुलांचा पाचवा मुलगा आहे. आम्ही सात जिवंत मुले आहोत. माझे वडील 2006 मध्ये प्रभूबरोबर गेले. माझ्या आयुष्यापासून माझे आयुष्य सोपे नव्हते. मी दररोज एक जेवण आणि कधी कधी संपूर्ण कुटुंबासाठी अन्न नव्हते. मी देव-भयभीत स्त्रीशी सुखीपणे लग्न करतो आणि आपल्याकडे दोन मुले आहेत. ती मंत्रालयामध्ये माझा सहकारी आहे. माझी सेवा आव्हाने आणि आनंदांनी भरलेली आहे. मी अद्याप तरुण असताना देवानं मला सेवाकार्यात बोलावलं. माझ्या दहाव्या वर्गात, शिक्षक आणि माझ्या सहकारी विद्यार्थ्यांनी त्या वेळी लक्ष देण्यास सुरुवात केली आणि मला याची पुष्टी दिली की मला मंत्रालयामध्ये बोलावले गेले आहे. ल्यूसेंट विद्यापीठातून माझ्या मास्टर डिग्रीची माझ्या भविष्यातील योजना खालीलप्रमाणे आहे: - पदवी माझ्या शिक्षणासह उच्च स्तरावर चालू ठेवण्यास मदत करेल. - माझे ज्ञान समृद्ध होईल, आणि मी सुवार्तेच्या इतर मंत्र्यांना प्रभावीपणे सुसज्ज करू शकू. - पदवी मला मंत्रालयामध्ये आणि ज्ञानाच्या जगामध्ये देखील प्रासंगिक राहील. शेवटी, मी अशा लोकांना धन्यवाद देऊ इच्छितो ज्यांनी सुवार्तेच्या मंत्र्यांना प्रशिक्षण देण्याची उत्कट इच्छा आहे. माझ्या प्रायोजकांना धन्यवाद आणि देव तुम्हाला आशीर्वाद देईल. मला व इतर विद्यार्थ्यांना ज्ञान देणार्या प्राध्यापकांना मी खूप आभारी आहे आणि देव त्यांना आशीर्वाद देतो. प्रेम आणि प्रार्थना करून.\nल्यूसेंट युनिव्हर्सिटीच्या पाथेलॉर मिनिस्ट्रीमध्ये मास्टर डिग्री पदवी मिळवण्याच्या संधीसाठी मी खूप आभारी आहे. तुमचे शिक्षण किंवा अभ्यास कार्यक्रम खूप उत्साही आहेत आणि मी आश्वासन देऊ शकतो की मी पूर्वीपेक्षा पूर्वीपेक्षा 100% चांगले मंत्री आहे. विशेष धन्यवाद आम्हाला प्रायोजकांना पाठिंबा द्या जो आम्हाला ट्यूशनसह समर्थन देण्यास सक्षम आहे. मी माझ्या प्रदेशात 200 चर्चांची देखरेख ठेवली आहे आणि मला ही सेवा माझ्या मंत्रालयाला इतकी महत्वाची वाटली आहे कारण सध्या मी पास्टरसाठी पास्टर आहे. आता माझ्या क्षेत्रातील सहकारी मंत्र्यांना प्रशिक्षित, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्यासाठी मला जे काही आहे ते आता आहे. या कोर्सने माझा विश्वास बायबल आणि मंत्रालयामध्ये बांधला आहे. मी इतरांना प्रशिक्षित करण्यासाठी माझ्या योग्यतेचा उपयोग करायचा आहे, खरं तर, मी आमच्या विश्वासू विद्यार्थ्याशी असलेल्या अनेक नेत्यांना प्रशिक्षण देण्यासाठी मला मदत करण्यासाठी आमच्या चर्च परिसर येथे एक बायबल प्रशिक्षण वर्ग सेट करण्याची योजना करत आहे.\nआपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या बहुमोल नावाच्या ग्रीष्मतेत नमस्कार. मी ल्यूसेंट युनिव्हर्सिटीसाठी ईश्वराचे आभार मानतो. बायबलच्या ज्ञानाबद्दलच्या माझ्या समजुतीने या कोर्सने मोठ्या प्रमाणात आव्हान दिले आहे. आता मी बायबलमधील ख्रिस्ती धर्म, ख्रिस्ताचा देवता आणि मी शिकलेल्या अशा अनेक विषयांबद्दल कॉन्फरन्स आणि चर्चमध्ये शिकवू शकतो. मी माझ्या आयुष्यासाठी आणि मंत्रालयासाठी भविष्य म्हणून ल्यूसेंट विद्यापीठ पाहतो. माझ्याकडे साहित्य आणि ज्ञान आहे, मी साडेतीन वर्षांपर्यंत या माध्यमातून जाण्यासाठी उत्सुक आहे जेणेकरुन मी इतर पादरी आणि नेत्यांना शिकवण्यास सक्षम होऊ शकू. तर ते पीआरसारखे बनू शकतात. माझ्या लोकांचे जिम वॉल्टर्स, दुसरी डॉ डॉ डीन असतील आणि आपण कुठे आहोत हे आपण कल्पना करू शकता. हेच कारण ल्यूसेंट माझ्यासाठी सर्वकाही आहे.\n100 9 बृहस्पति आरडी सुट 500\nबायबल अभ्यास मध्ये सर्टिफिकेट\nबॅचलर ऑफ थेओलॉजी आणि मिनिस्ट्री\n© 201 9 | लुसेन्ट युनिव्हर्सिटी इन्क.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8858&typ=%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE+%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8+%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2+%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80+%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80+%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87+%E0%A5%A9%E0%A5%A6+%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A+%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4+%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3+%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80+:+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95+%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-03-22T10:38:35Z", "digest": "sha1:L2GL2IGXQ6OKUTTNPEAK2HHYOHKTHCLW", "length": 15968, "nlines": 85, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nटप्पा दोन मधील पाणी पुरवठयाची कामे ३० मार्च पर्यंत पूर्ण करावी : विवेक भिमनवार\nप्रतिनिधी / वर्धा : या वर्षी जिल्हयात कमी पाऊस पडल्यामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. जिल्हयात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी विहिरीतील गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य दयावे तसेच पाणी टंचाई आराखडयाच्या टप्पा दोन मधील उपाययोजनाची कामे ३० मार्च पर्यंत पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी दिलेत.\nजिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी यांचे अध्यतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी मुख��यकार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत गेहलोत, वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता,\nतसेच सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.\nजिल्हयातील मोठे आणि मध्यम जलाशयातील उपयुक्त साठा ६८. ४२० द.ल.घ.मी. असून एकुण साठवण क्षमतेच्या १३ टक्के आहे. तसेच धाम प्रकल्पामध्ये ११. ०२ द.ल.घ.मी. एवढा पाणी साठा शिल्लक असून यामधून वर्धा शहर व लगतच्या गावामध्ये ३० जुन पर्यंत पाणी पुरवठा होऊ शकतो . ज्या गावामध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ शकते अशा गावांना तहसिलदार आणि गटविकास अधिकारी यांनी संयुक्त भेटी देऊन तातडिने तपासणी करुन योग्य त्या उपाययोजना कराव्या. ज्या ठिकाणी पाण्याचे स्त्रोत आहे अशाच ठिकाणी विंधन विहीरी करण्यात याव्या. इतरत्र कुठेही विंधन विहिरी करु नये असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी भूजल संर्वेक्षण विकास यंत्रणेच्या अधिका-यांना दिले.\nजिल्हयात पाणी टंचाई निवारणार्थ टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये ६०२ गावामध्ये ९५४ उपाययोजना प्रस्थावित करण्यात आलेल्या आहे. यात जानेवारी मार्च या दुस-या टप्प्यात १९९ नळ पाणी पुरवठा योजनांची विशेष दुरस्तीची कामे प्रस्तावित करण्यात आली तर एप्रिल ते\nजुन या तीस-या टप्प्यात १३७ नळ पाणी पुरवठा योजनाची कामे प्रस्तावित आहे. सदर योजनांचे अंदाजपत्रक प्रशासकिय मान्यतेसाठी तात्काळ सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच १३५ गावातील टप्पा तीन मधील १३७ विशेष दुरुस्तीच्या कामाचे आराखडे व अंदाजपत्रक २५ मार्च पर्यंत सादर करावे या कामासंदर्भात मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन प्राधान्याने टंचाई सदृष्य गावे घेण्यात यावी.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nनांदेड जिल्ह्यात प्रेमी युगुलाची तलावात उडी मारून आत्महत्या\nबल्लारपूर पोलिसांनी ९५ लाख ७५ हजारांचा पकडलेला अवैध दारूसाठा केला नष्ट\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सुप्रीम कोर्टात आव्हान, राज्य सरकार, अजित पवार यांना नोटीस\nकठाणी नदीच्या पुलावरून ऑटो नदीत कोसळला, चालकासह प्रवासी जखमी\nआष्टी येथील पशु वैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर, शिपाईच करतात उपचार\nमयूर गहात यांचा हृ��य विकाराच्या झटक्याने निधन\nऔषधांच्या आॅनलाइन विक्रीवर मद्रास उच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती\nसिरोंचा पं स चे संवर्ग विकास अधिकारी साहेबराव खिराडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन\nभंडारा जिल्ह्यात घर कोसळून पती, पत्नी व मुलगी ठार\nलोकसहभागातून गावांचा सर्वांगिण विकास : अमृता फडणवीस\nलोकसभा निवडणुक २०१९ : गडचिरोली येथे आंतरराज्यीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न\n‘अटलजी यांच्या निधनाने सर्वाधिक लाडके नेते गमावले आहे, : विद्यासागर राव\nगोंदिया नगर परिषदेचा सर्व्हेअर एसीबीच्या जाळ्यात\nवादग्रस्त रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी आता जानेवारी २०१९ मध्ये\nकालवा निरीक्षक, मोजणीदार, दप्तर कारकून या एकाकी पदांना वगळून सिंचन सहाय्यक पद निर्मिती करा\nजातनिहाय आरक्षण बदलण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहिला व बालविकास खात्याचं ६ हजार ३०० कोटींचे आहार कंत्राट सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द\nअटल विश्वकर्मा सन्मान योजनेचा अर्ज शासनाकडून मोफत मात्र दलालाकडून अर्जांची ५० रुपयात विक्री\nघरगूती वादातून पतीने केली पत्नीची हत्या\nचंद्रपूर जिल्हा कारागृह अधीक्षक भाईदास ढोले विरुद्ध १५ हजार रुपये लाच स्वीकारल्यावरून गुन्हा दाखल\nपुलगाव दारूगोळा भांडार स्फोटातील मृतकांची संख्या सहा, जुने बॉम्ब निकामी करताना झाला स्फोट\nदारू तस्करांकडून १५ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nमेडीगट्टा सिंचन प्रकल्प बाधित सिरोंचा तालुक्यातील गावांना प्रकल्पग्रस्त घोषित करा : अजय कंकडालवार\nराज्यातील १७ लाख ८१३ विद्यार्थी उद्यापासून देणार दहावीची परीक्षा\nकंत्राटी कर्मचाऱ्यांचे मंत्री, विरोधी पक्षांचे नेते, प्रधान सचिव यांना साकडे\nअन्नदात्याचा सखा आणि बैलपोळा\nदोन दिवसात सहा दहशतवाद्यांचा खात्मा\nसूर्यडोंगरीच्या दारूबंदीसाठी आठ गावांतील महिलांचा गडचिरोली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा\nपद्मश्री डॉ .प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांची किल्ला स्वच्छता अभियानास भेट , हेरीटेज वॉक मध्ये सहभाग\nचिमूर तालुक्यातील पिंपळनेरी येथील तलाठ्यावर २ हजारांची लाच स्वीकारल्यावरून कारवाई\nनक्षल्यांचे क्रौर्य : छत्तीसगढमध्ये तीन तरुणांना जिवंत जाळले\nविभागीय क्र���डा स्पर्धेत सहभागी आश्रमशाळेच्या १७४ विद्यार्थ्यांना विषबाधा\nगडचिरोली जिल्ह्यात मुसळधार, अहेरी उपविभागात जनजीवन विस्कळीत\nआष्टी - आलापल्ली मार्गावर अपघात, एक जण ठार\nराज्यातील एड्स रुग्ण संख्या शून्य टक्क्यावर आणणार : आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत\nगडचिरोली शहरातील चुकीचे रस्ता दुभाजक ठरत आहेत कर्दनकाळ, टमाटर वाहून नेणारा ट्रक चामोर्शी मार्गावर पलटला\nनवीन वाहन घेतल्याच्या आनंदात शिर्डीत सेवानिवृत्त जवानाकडून गोळीबार\nआरक्षणासाठी धनगर समाजही आक्रमक, आंदोलन करणारे खासदार विकास महात्मे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात\nसरकारची मला मरू देण्याची हिंमत नाही : अण्णा हजारे\nशाश्वत विकास हेच शेकापचे ध्येय : जयश्री वेळदा\nमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पाच जणांवर दोषारोपपत्र दाखल\nसमस्त शिक्षक बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : अजयभाऊ कंकडालवार , जिल्हा परिषद उपाध्यक्ष\nआरमोरी पोलिसांची दारू तस्करांवर कारवाई, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कार्यक्रमादरम्यान मंचावरच भोवळ\nकाश्मीरमध्ये चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान आणि दोन स्थानिक पोलिस शहीद\n'एटीएस'ची कारवाई : मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर येथून १३ जणांना घेतले ताब्यात\nनागपूर विभागीय मंडळाच्या सहसचिव माधूरी सावरकर यांची लोक बिरीदरी प्रकल्पास भेट\nकिराणा मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चौडमपल्लीजवळ अपघात, चालक जखमी\nग्राहकांना प्रति महिना १५३ रुपयांत १०० चॅनेल फ्री दाखवण्याचे ट्रायचे निर्देश\nमारेगावजवळ काका - पुतण्याचा अपघात, दोघेही ठार - मृतक सीआरपीएफचा जवान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/marathinames/the-heridatory-issues-the-gotra-system/", "date_download": "2019-03-22T10:29:43Z", "digest": "sha1:X4G57QKOVA7MYUL2S6MREZCFSXLS4UNK", "length": 13237, "nlines": 76, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "आनुवंशिकेची जाणीव : कुटुंबांची गोत्रे – Marathi Surnames and Names", "raw_content": "\n[ May 7, 2018 ] मराठी आडनाव कोशाची सुरूवात\tआडनावांविषयी विविध लेख\n[ May 7, 2018 ] स्थलांतरीत कुटुंबांची आडनावं\tआडनावांविषयी विविध लेख\n[ February 26, 2018 ] अपत्यपिढी आणि आनुवंशिकता\tआडनावांविषयी विविध लेख\n[ February 26, 2018 ] पुरूषसत्ताक समाजाची लक्षणे\tआडनावांविषयी विविध लेख\n[ February 26, 2018 ] आडनावाबद्दलचा अभिमान, जिव्हाळा आणि प्रथा\tआडनावांविषयी विविध लेख\nHomeआडनावांविषयी विविध लेखआनुवंशिकेची जाणीव : कुटुंबांची गोत्रे\nआनुवंशिकेची जाणीव : कुटुंबांची गोत्रे\nFebruary 25, 2018 आडनावांविषयी विविध लेख\nगोत्र हे देखील कुटुंब आणि व्यक्ती ओळखण्याचे साधन आहे. आणि त्याबद्दल विज्ञानीय दृष्टीकोनातून विचार करणे आवश्यक आहे. निरीक्षणे आणि अनुभवावरून मानवाने ज्ञान मिळविले आहे. कदाचित निरीक्षणे आणि अनुभवावरून त्याच्या लक्षात आले असावे की, पितृवंशाकडून जास्त प्रभावी गुणसुत्रे, अपत्यात प्रवाहित होत असावीत. म्हणूनच नर अपत्यांना, पित्याचे आडनाव आणि गोत्र दिले जाते. हाच नियम मादी अपत्यांच्या बाबतीत का पाळला जात नाही मुलीचा विवाह झाला की तिला नवर्‍याचे आडनाव आणि गोत्र दिले जाते म्हणजे तिचे आडनाव आणि गोत्रही बदलते. वास्तविक आडनाव, मानवनिर्मित आहे तर गोत्र आनुवंशिक आहे. आनुवंशिक गुणधर्म कुणालाही बदलता येत नाहीत. गोत्र हे आनुवंशिकतेचे प्रतीक असल्यामुळे, नवीन गोत्र धारण करणे, विज्ञानीय दृष्ट्या, अगदी चुकीचे आहे.\nआपल्या पूर्वजांनी, अनेक मातापित्याचे स्वभाव, सवयी, रंगरूप, डोळ्यांचा-केसांचा रंग, चेहर्‍याची ठेवण, आवाज, बुद्धी, संगीताचे ज्ञान, कला, मधुमेहासारखे रोग वगैरे आणि त्यांच्या अपत्यांच्या ह्याच गुणावगुणांचा अभ्यास करून नोंदी ठेवल्या असाव्यात. ह्या निरीक्षणांवरून कदाचित त्यांना असे आढळले असावे की पित्याकडून आलेली आनुवंशिकता जास्त प्रमाणात असते म्हणून पित्याचे आडनाव लावण्याची प्रथा पडली असावी. गोत्रांच्या बाबतीतही असाच प्रकार घडला असावा. बर्‍याच प्रमाणात सारखे आनुवंशिक गुणावगुण असलेल्या कुटुंबांचे त्यांनी काही गट निर्माण केले आणि त्यांना ऋषिची नावे देअून गोत्रांची संकल्पना रूढ केली असावी. आता जनुक नकाशामुळे ह्या संकल्पनांवर प्रकाश पडण्यासारखा आहे.\nस्वतः पुरूष व्यक्ती, त्याचे आअी-वडील, आजी-आजोबा आणि त्यांच्या पूर्वपिढ्या, तसेच त्या पुरूष व्यक्तीची पुरूष अपत्ये, नातू-पणतू वगैरे पुढील पिढ्या, या सर्वांचा अेक कुटुंब गट, आनुवंशिक दृष्ट्या ओळखण्यासाठी गोत्र या संकल्पनेचा अुदय आणि विकास झाला. या गटातील सर्व संबंधित स्त्रियांनाही सरसकट तेच गोत्र देण्यात आले. वास्तविक या स्त्रिया वेगवेगळ्या गोत्राच्या कुटुंबात जन्मल्या होत्या. खरे पाहिले असता गोत्रालाही शास्त्रीय आधार नाही. समा��� आनुवंशिक गुणधर्म असलेल्या व्यक्तींच्या गटाला ‘गोत्र‘ असे नाव दिले गेले असावे आणि ते गट ओळखण्यासाठी त्यांना ऋषिची नावे दिली गेली असावीत.\nजनुके, गुणसूत्रे आणि डीअेनअे यांच्या संचानुसार केलेल्या गटांना मात्र शास्त्रीय आधार असेल. ते गट म्हणजे शास्त्रीय गोत्रे असतील. अेकाच गोत्राची, भिन्न स्थानी वास्तव्य करणारी कुटुंबे अलग अलग ओळखण्यासाठी आडनावांची संकल्पना रुजली असावी. ‘जात‘ म्हणजेच आनुवंशिकता असे समीकरण असल्यामुळे, आडनाव म्हणजेही जात असे समीकरण झाले. अनेक जातीमध्ये देखील, समान आनुवंशिक गुणधर्म आढळले असावेत. म्हणूनच तीच ती गोत्रे अनेक जातींमध्येही आढळतात. आता आपल्या लक्षात येअील की, आनुवंशिकतेचे साधर्म्य दर्शविण्यासाठी आडनावांची प्रथा मुळात रूढ झाली, परंतू कालांतराने या प्रथेचा गैरवापर होअून विचित्र आडनावे निर्माण झाली आणि ती पिढ्यानपिढ्या चालू राहिली. कुलनाम वापरावयाची प्रथा जरी जुनी असली तरी तिचा वापर फारसा होत नसे. अिंग्रजांच्या राजवटीपासून मात्र आडनाव वापरावयाची प्रथा रूढ झाली आणि आता आडनांव बदलण्याची किंवा आडनाव नकोच अशी चळवळ सुरू झाली आहे.\nसध्या प्रचलित असलेल्या मराठी आडनावांची निर्दोष स्वरूपात जंत्री म्हणजे मराठी मातृभाषिकांच्या आडनावांचा कोश करण्याचे काम फार मोठे आहे. प्रत्येक आडनावाचा खरा अितिहास किंवा अुपपत्ती जाणून घेणे तर त्याहूनही कठीण आहे. मराठी आडनावांची संख्या लाखाच्या आसपास असावी असा माझा अंदाज आहे.\nमराठी आडनावांचा अभ्यास हा अेक गहन विषय आहे. मराठी आडनावात असलेल्या विविधतेमुळे कित्येक वेळा विनोद, मनोरंजक किस्से आणि गमतीजमती निर्माण होतात. अशाच काही आडनावातील गमतीजमती येथे संकलीत केल्या आहेत. त्या त्या आडनावांच्या व्यक्तींनी, या गमतीजमतींचा आनंद, खेळीमेळीने घ्यावयाचा आहे, कारण त्या आडनावांची हेटाळणी करण्याचा मुळीच अुद्देश नाही.\nमराठी आडनावं – माअी\nआडनावांच्या नवलकथा – पठ्ठे बापूराव\nआडनावांच्या नवलकथा – पेण्ढरकर\nमराठी आडनाव कोशाची सुरूवात\nआडनावाबद्दलचा अभिमान, जिव्हाळा आणि प्रथा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=7572", "date_download": "2019-03-22T11:02:44Z", "digest": "sha1:Q6F7HX7RCQOHGVG6J27RUPWKT5X35S53", "length": 14357, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nमुलबाळ होण्याकरिता पूजेसाठी सात लाख उकळणाऱ्या टिल्लू बाबाला अटक\nप्रतिनिधी / नागपूर : विवाहाला अनेक वर्षे उलटूनही मुलबाळ होत नसल्याने भोंदू बाबाच्या संपर्कात आलेल्या महिलेला सात लाख रुपयांनी गंडवले. भोंदूबाबाच्या आशीर्वादानेही मूल होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी मुकुश ऊर्फ टिल्लू बाबा ऊर्फ टिल्लू डागोर (६०) रा. रामनगर, पांढराबोडी आणि रजनी माहुले (३५) रा. बुद्धनगर उद्यानाजवळ यांना अटक केली आहे.\nपीडित ३२ वर्षीय महिलेचे दोन लग्न झाले. पहिल्या पतीपासून तिला मूलबाळ काहीच नव्हते. २०१२ मध्ये पहिल्या पतीचा मृत्यू झाला. २०१३ मध्ये तिने दुसरे लग्न केले. या दोघांचे लग्न होऊ न दोन वर्षे झाली तरीही तिला मूलबाळ नव्हते. त्यामुळे ती त्रस्त होती. तिच्या परिचयातील रजनी माहुले हिने तिला एका बाबाकडे चलण्याचा आग्रह केला. महिलेने ही माहिती आपल्या पतीला दिली. त्यानेही यासाठी परवानगी दिली. रजनीने पीडित महिलेची टिल्लू बाबासोबत भेट करून दिली. त्यावेळी बाबाने मूल होईल, पण त्यासाठी पूजा करावी लागेल आणि खर्चही खूप येईल असे सांगितले. महिला पूजेसाठी तयार झाली. दोन वर्षे बाबाने तिला औषधे दिली. परंतु, तिला काहीच फायदा झाला नाही. त्यामुळे टिल्लू बाबाने तिच्या घरी पूजा करण्याचे ठरवले. अनेकदा पूजा करण्यात आली. प्रत्येक पूजेच्या वेळी दोघेही महिलेकडून ४० ते ५० हजार उकळत. अशाप्रकारे एकूण सात लाख रुपये उकळले. आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच महिलेने पैसे परत मागितले असता टिल्लू बाबाने तिला भीती दाखवली. त्यामुळे महिलेने पाचपावली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nआरमोरी नगर परिषदेच्या निवडणूकीसाठी ३१ ऑगस्ट रोजी आरक्षण सोडत\nचित्रपट 'आरॉन' जिव्हाळा, प्रेम ची भावनिक कथा\nविदर्भात मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कुणबी समाजाला लागू करा : आ. विजय वडेट्टीवार\nशेतकऱ्यांना योग्य दाबाने व दिवसाही वीज देणाऱ्या महावितरणच्या योजनांचे १६ ऑक्टोबरला उद्घाटन\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - मा. अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\nगडचिरोली - आरमोरी मार्गावर दुचाकी - ट्रॅक्टरच्या अपघातात एक ठार\nपत्रकार पेन्शन योजनेसाठी अधिवेशनात भरीव तरतूद करणार\nसिरोंचा ग्रामीण रूग्णालयातील औषधी भांडार कक्षाला शार्ट सर्कीटने आग, मोठा अनर्थ टळला\nराजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील २० एनसीसी कॅडेटसची निवड\nपर्यावरणाचा स्वच्छता दूत : गिधाड\nलोकसभा निवडणुकीत 'सोशल मीडिया' ठरणार प्रचाराचे प्रभावी माध्यम\nप्रतीकात्मक दहनातून व्यसनमुक्तीचा संकल्प, पोटेगाव पोलीस मदत केंद्राचा पुढाकार\nआदिवासी खेळाडूंमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करण्याची क्षमता आहे : प्रधान सचिव मनिषा वर्मा\nमानवता धर्माचा प्रचार आणि प्रसार जगभर पोहोचणे एवढेच एक ध्येय : ना. राजकुमार बडोले\nबेलोरा शिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळला\n११ दिवसात पेट्रोलच्या दरात २.७५ रुपयांची कपात\nसज्जनगडावर मुलाला एका दगडाजवळ सोडून प्रेमी युगुलाची आत्महत्या\nपोलिसाची हत्या करणारा आरोपी अटकेत, हत्येची दिली कबुली\nगडचिरोली -चिमूर लोकसभा मतदार संघासाठी ५ जणांनी केले १० अर्ज सादर\nलोकबिरादरी प्रकल्पात आरोग्याच्या कुंभमेळ्यास प्रारंभ\nनरबळीसाठी गेला चिमुकल्या युगचा जीव : दोन मांत्रिकांना अटक\nलोकसभा निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता, ५ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन\nकोनसरी येथील लोहप्रकल्प उभारणीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करा : मुख्यमंत्री\nसमस्त जनतेला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा : मा. अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\nआलापल्लीत ५४ आदिवासी जोडपे अडकले विवाह बंधनात : ५ आत्मसमर्पित नक्षली जोडप्यांचा समावेश\nशाळांमध्ये पुरविले जातेय निकृष्ट दर्जाचे मीठ, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता\nभय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणी वेगळे वळण, विश्वासू सेवक विनायक दुधाळेला अटक\nस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गायत्री शक्तीपिठ मंदिरातील चोरी २४ तासात केली उघड : मुद्देमालासह तीन आरोपी गजाआड\nगडचिरोली जिल्हा पोलिस भरतीसाठी फक्त जिल्ह्यातीलच उमेदवारांना संधी, पोलिस भरतीच्या नियमांत बदल\n१८ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोली येथे पायाभूत विकास प्रकल्पांचे भूमिपुजन, लोकार्पण\nट्रॅक्टर व दुचाकीच्या धडकेत दोन युवक ठार\nरापम च्या ३६ बसेस देणार महाशिवरात्री निमित्त भाविकांना सेवा\nपुस्तोडे ट्रॅक्टर्सच्या डाईट्स फार ट्रॅक्टरला गडचिरोलीतील कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांची पसंती\n३१ डिसेंबरला देणार व्यसन विरोधी मानवी साखळीतून व्यसनमुक्तीची हाक\nधान व कापसाच्या नुकसानी बाबत गडचिरोलीत होणार विदर्भाची दुष्काळी परिषद\nदहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात पुण्यातील मेजर शशी नायर शहीद\nराज्यात ६१५ नक्षल्यांचे आत्मसमर्पण : गडचिरोलीतील ५९६ नक्षल्यांनी धरली नवजीवनाची वाट\nओडिशामध्ये जवानांनी पाच नक्षल्यांचा केला खात्मा : शस्त्रसाठा जप्त\n२ आॅक्टोबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समिती करणार सामुहिक उपोषण\nआंतरजातीय विवाहासाठी आता मिळणार अडीच लाख रूपये\nड्रेनेजमधून शेतीसाठी पाणी उपसताना दोन शेतकऱ्यांचा गुदमरून मृत्यू\nभाजीच्या कॅरेटमधून दारू तस्करी करणाऱ्याला देसाईगंज पोलिसांनी पकडले\nवैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन प्रेमी युगूलाची आत्महत्या, एकमेकांचे हात ओढणीने बांधून घेतली नदीत उडी\n मतदान न केल्यास ३५० रुपये वजा होणार नाहीत\nआरमोरी न. प. निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्षात फूट पडून अपक्ष आघाडीचा उदय\n‘खेलो इंडिया’चा ९ जानेवारीपासून शुभारंभ महाराष्ट्राच्या खेळाडूंना १५ दिवसांचे विशेष प्रशिक्षण : विनोद तावडे\nआदिवासी विद्यार्थी संघही उतरणार गडचिरोली - चिमूर लोकसभेच्या रिंगणात \nमाहिती अधिकारात मागविलेल्या माहितीऐवजी अर्जदाराला मिळाले वापरलेले कंडोम\nतब्बल ४० सुवर्णपदके पटकाविलेल्या सुवर्णकन्या एंजल देवकुलेचा होणार दिल्लीत सन्मान\nदोन चुटकी मीठ...... आयोडिन व आरोग्यासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/node/1703", "date_download": "2019-03-22T11:29:41Z", "digest": "sha1:PA4T663MTTKTBGL37E37OJ65MP76OFHJ", "length": 12055, "nlines": 193, "source_domain": "baliraja.com", "title": " हिरवळ म्हणजे काय? | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / हिरवळ म्हणजे काय\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी सा��ित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nPratik Raut यांनी सोम, 22/10/2018 - 12:16 ह्यावेळी प्रकाशित केले.\nबाबा माणूस असतो की काय\nजगायला पाहिजे एकतरी झाड\nखेळातीलन मूल त्याच्या आड\nजेव्हा नसेल एकही झाड\nघ्या एक एक झाड,\nआणि जगवा आपल्या मुलांसाठी\nप्रश्न उभा होणार नाही,\nजेव्हा दिसेल त्याला झाड\nबाबा-बाबा हिरवळ म्हणजे काय\nखूप आनंद होईल मला,\nजेव्हा माहित होईल' हिरवळ म्हणजे काय\nतेव्हाच माहित होईल मुलांना,\nकि हिरवळ म्हणजे झाड\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/mumbai-cha-raja-dusara-bimb/", "date_download": "2019-03-22T10:38:14Z", "digest": "sha1:MBR5OWVEGOFKLTDTSLP44WBWSJI6W2GO", "length": 39602, "nlines": 157, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मुंबई-माहीमच्या गादीवर आलेला दुसरा बिंब.. – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeऐतिहासिकमुंबई-माहीमच्या गादीवर आलेला दुसरा बिंब..\nमुंबई-माहीमच्या गादीवर आलेला दुसरा बिंब..\nAugust 16, 2018 नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश ऐतिहासिक, विशेष लेख\nमुंबईच्या माहिमला राजधानी करणाऱ्या मुंबईचा आद्य राजा प्रताप बिंबाने शके १०६२-१०६९ या कालावधीतला वाळकेश्वर ते दमण पर्यंतच्या राज्याचा राजा म्हणून ७ वर्ष राज्य केलं, तर मुंबई-माहीम ही राजधानी आणि वाळकेश्वर ते वसईपर्यंतच्या प्रदेशाचा राजा म्हणून राजा प्रताप बिंबाने ५ वर्ष राज्य केलं. ह्या प्रताप बिंबानंतर जवळपास १५५ वर्षाने दुसरा, वेगळ्याच घराण्याचा बिंब यादव माहिमच्या गादीवर आला. पहिला राजा प्रताप बिंब ते दुसरा राजा बिंबदेव यादव यांच्यात १५५ वर्षांचं अंतर होतं. ह्या १५५ वर्षात माहीमच्या राज्यात नांदलेल्या राजांची ही धावती कथा.\nमुंबईच्या माहिमला राजधानी करणाऱ्या मुंबईचा मधे राजा प्रताप बिंब शके १०६९ निधन पावला आणि त्याचा पुत्र मही बिंब माहीमच्या गादीवर आला. राजा मही बिंबाने या प्रदेशावर शके ११३४ पर्यंत, म्हणजे एकूण ६५ वर्ष राज्य केलं. या ६५ वर्षांच्या शेवटच्या कालावधीत, म्हणजे शके १११० मध्ये चौलच्या भोजराजाने महिकावतीचे राज्य जिंकण्याचा मोठा प्रयत्न केला. आताच्या कळव्यात मही बिंब आणि भोजराजाचे सैन्य एकमेंकांस भिडले. या युद्धात चौलचा भोजराजा मारला गेला. मही बिंबाचा जय झाला.\nया युद्धात लढलेल्या आपल्या सरदारांना बक्षिस म्हणून राजा मही बिंबाने विविध पदव्या आणि मान-सन्मान प्रदान केले. कोणाला देसाईपद दिलं, तर कुणाला ठाकूरपद दिलं. कुणाला वाद्याचा मान दिला, तर कुणाला गळ्यातलं पदक दिलं. ���ुणाला सरदेशकी दिली, कुणाला वंशपरंपरेने राऊतपद दिलं. कांदीवलीच्या आपल्या निष्ठावानांना त्यांने वंशपरेचं चौगुलेपद दिलं. मही बिंबाने आपल्या सरदारांना अश्याप्रकारे वश करत आपलं राज्य एकूण ६५ वर्ष सांभाळलं.\nशके ११३९ मध्ये मही बिंबाच्या निधनानंतर त्याचा पुत्र केशवदेव बिंब माहीमच्या गादीवर आला. केशवदेवाचे वय या वेळेस फक्त ५ वर्षांचे होते, म्हणून केशवदेवाची आई कामाई ही त्याच्यावतीने राज्यकारभार पाहू लागली. केशवदेवाच्या काज्य कारभाराला १२ वर्ष होताच, म्हणजे तो वयाचा १७ वर्षांचा होताच त्याने स्वत:ला ‘राज पितामह’ अशी पदवी धारण केली. त्याच्या भाटांनी केशवदेवाची महती सांगणारे पोवाडे रचून आजुबाजूच्या लहान-सहान संस्थानात जाऊन ते गाऊ लागले. केवळ १७ वर्षांच्या राजचे हे पोवाडे ऐकणं आजुबाजूच्या संस्थानांतील वयाने ज्येष्ठ राजांना अपमानास्पद वाटू लागलं.\nत्यातच एक होता चौलचा राजा भोजराजा. ह्याचा पराभव केशवदेवाचा बाप राजा मही बिंबाने केला होता, तो राग याच्या मनात होताच. त्याच मही बिंबाचा अवघा १७ वर्षांचा पोर स्वत:ला राज पितामह म्हणवून घेतंय हे ऐकल्यावर भोजराजा संतापाने पेटून उठला. त्याने केशवदेवास धडा शिकवायचं ठरवून तो आपलं सैन्य घेऊन महिकावतीच्या राज्यावर हल्ला करण्यास निघाला. ही बातमी मिळताच केशवदेवाने त्याचे देवनारचे वतनदार विनायक म्हात्रे यांना भोजराजाला थोपवून ठेवण्याचा हुकूम केला. कळव्यात पुन्हा एकदा भोजराजाचे सैन्य आणि केशवदेव बिंबाचे सैन्य एकमेंकास भिडले. देवनारकर विनायक म्हात्रे यांनी पराक्रमाची शर्थ करून भोजराजाचा पराभव केला. एवढ्यात भोजराजाच्या वतीने म्हसगडचा संस्थानिक जसवंतदेव युद्धात उतरला, तर त्याच्वावर केशवदेव बिंबाचा एकसरचा म्हात्रे वतनदार धावून गेला. परंतू म्हात्र्यांना थांबवून सिंधे नामक सरदार म्हसगडच्या संस्थानिकाच्या अंगावर गेला व त्याचा पराभव केला. अशारितीने भोजराजाचा संपूर्ण पराभव झाला ते साल होते शके ११४६, म्हणजे इसवी सन १२२४. यावेळी महिकावतीचा राजा केशवदेव बिंब व चौलचा राजा भोजराजानधे तह झाला. पुढे शके ११५९ पर्यंत केशवदेवाने वाळकेश्वर ते वसईची खाडी या पट्ट्यात राज्य केले.\nशके ११५९ मधे राजा केशवदेव मरण पावला. परंतू केशवदेवास पुत्र नसल्याने, राजाच्या सर्व अधिकाऱ्यांनी विचार विनिमय करून जनार्दन प्रधानास दत्तक घेऊन गादीवर बसण्याची विनंती केलीं. जनार्दन प्रधानास गादी सोपताना सर्व सरदारांनी, केशवदेवाने त्याच्या अधिकाऱ्यांना दिलेले सर्व अधिकार तसेच ठेवू, असं वचन घेतलं होतं. पुढची शके ११५९ ते ११६३ अशी चार वर्ष जनार्दन प्रधानाने राज्य केलं.\nजनार्दन प्रधानाच्या राज्याभिषेकांस चार वर्ष होतात न होतात तोच # घणदिवेचा राजा नागरशा माहीमवर चालून आला. तो ज्या मार्गाने माहीमवर आदळला, तो मार्ग सोबतच्या नकाशात दाखवला आहे. ठाण्यास झालेल्या युद्धात नागरशाने जनार्दन प्रधानाचा पराभव केला. पराभुत जनार्दन प्रधानालाच नागरशाने आपला प्रधान नेमून नागरशा माहीमला राजधानीत राहू लागला. अशारितीने शके १०६२ साली चंपानेरच्या प्रताप बिंब राजघराण्याची सुरु झालेली, आधी दमण ते वाळकेश्वर (राजधानी केळवे माहीम) आणि नंतर वसई ते वाळकेश्वरवरील (राजधानी मुंबई-माहीम), सत्ता शके ११६३ साली संपुष्टात आली. मुंबई-माहीम येथे राजधानी स्थापन करणाऱ्या प्रताप बिंबाच्या घराण्याने मुंबईवर १०१ वर्ष राज्य केलं.\nजनार्दन प्रधानाला हरवून मुंबईच्या गादीवर बसलेल्या घणदिव्याच्या नागरशाने पुढील ३० वर्षे या प्रदेशावर राज्य केले. राज्याचा कडकोट बंदोबस्त करावा म्हणून नागरशाने ठिकठिकाणी सैन्याचे तळ उभारले. ह्याच दरम्यान नागरशाला मुलगा झाला. राज्याला वारस मिळाला. ह्या मुलाचे नांव त्याने ‘त्रिपुरकुमर’ असं ठेवले. ह्या मुलाच्या जन्माबरोबरच नागराशाच्या राज्यात भाऊबंदकीची बीज रोवली गेली.\nनागराशाला नानोजी, विकोजी, बाळकोजी असे तीन मेव्हणे होते. ह्या तिन्ही मेव्हण्यांनी नागरशाला उत्तर कोकणावर विजय मिळवण्यासाठी मदत केली होती. परिणामी त्यांना सत्तेत वाटा मिळावा अशी अपेक्षा होती. हे तीनही मेव्हणे महत्वाकांक्षी आणि सत्ताकांक्षी होते आणि म्हणून नागराशाला पुत्रप्राप्ती झाल्यावर ह्यांना आपल्या भवितव्याची चिंता वाटू लागली. जस जसा नागराशाचा पुत्र त्रिपुरकुमार मोठा होत होता, तस तसे हे तिघेहीजण अस्वस्थ होत होते. पुढे आपले महत्व कमी होणार हे जाणून, ह्या मेव्हाण्यानी आपली चाल खेळायला सुरुवात केली. त्यांनी नागराशाकडे ठाणे, मालाड आणि मरोळ ही गावे बक्षिस म्हणून मागितली, जेणेकरून त्यांना तिथे स्वतंत्रपणे राज्य करता यावे. नागराशाने अर्थातच ही मागणी नाकारली. ह्यावरून नाराज झालेल्या ह्या तिन्ही मेव्हण्यांनी देवगिरीच्या €रामदेवराव यादवाच्या कानावर आपले गाऱ्हाणे घातले व त्याच्याकडे आश्रय मागितला.\nत्यावेळी, म्हणजे शके ११९३ मध्ये, रामदेवराव नुकताच सम्राट पदावर आरूढ झालेला होता. रामदेवराव हा काही पराक्रमी म्हणून प्रसिद्ध नव्हता. कथा, शास्त्र, चर्चा, परमार्थ यातच त्याचे जास्त लक्ष होतं. केवळ वंशपरांपरागत हक्काने तो गादीवर आला होता. असं असलं तरी तो एका मोठ्या राज्याचा अधिपती होता आणि म्हणून नागरशाच्या मेव्हण्यांनी त्याचा आधार घ्याचं ठरवलं. त्याने तिघांचे म्हणणे ऐकून घेतले आणि नागरशाला धडा शिकवून तुम्हाला न्याय मिळवून देतो, असं सांगितलं. रामदेवरायालाही ह्या युद्धाची स्वत:ला सिद्ध करण्यासाठी गरज होतीच. त्याने ही संधी ओळखून आपला प्रधान हेमाडपंडित याला तिघांबरोबर सैन्य देऊन नागराशाचे राज्य काबीज करण्यासाठी रवाना केले.\nरामदेवारायाचे हे सैन्य कळवा येथे पोचले असता त्याची गाठ नागराशाचा मांडलिक चेंदणी येथील पाटलाशी पडली. कळव्यात धमासान युद्ध झाले आणि त्याची परिणीती रामदेवरायाच्या सैन्याचा पराभव होण्यात झाली. तो पर्यंत जवान झालेला नागर्शाचा पुत्र त्रिपुरकुमार सैन्य घेऊन चेंदणी पर्यंत पोचला होता. त्रिपुरकुमारने रामदेवरायाच्या सैन्याचा पाठलाग सुरु केला. हेमाडपंडीताचे सैन्य माहुली किल्ल्याच्या आश्रयास गेले असताना, त्रिपुरकुमारने तिथे पराक्रमाची शर्थ करून हेमाडपंडीताचा पराभव केला. नागरशाचे तिनही मेव्हणे पराभुत होऊन पळून गेले. रामदेवरायाच्या सैन्याने माघार घेतली आणि नागरशाचे महिकावतीचे राज्य सलामत राहीले.\nनागरशाने केलेल्या रामदेवरायाच्या केलेल्या पराभवानंतर, नागरशाचे प्रस्थ वाढलं. खरं तर रामदेवराय फारसा शुर नसला तरी, सर्वच अर्थाने मोठ्या अशा दक्षिणेचा सम्राट. ह्या सम्राटाचा पराभव तुलनेनं लहान अशा नागरशाने करावा, ही गोष्ट रामदेवरायच्या जिव्हारी लागली होती आणि ह्या पराभवाचा बदला घेण्याची एक योजना रामदेवरायाच्या मनात शिजत होती. ही महत्वाकांक्षी योजना अंमलात आणण्यासाठी रामदेवरायाने अजिबात घाई केली नाही. पहिली आपल्या राज्याला बळकट करण्याचे उद्दीष्ट ठेवून त्यावर कार्यवाही केली. इतर बारीक-सारीक अडचणी सोडवल्या. ह्यात जवळपास १२-१५ वर्षांचा कालावधी निघून गेला होता.\nआता आपल्या योजना अंमलात आणायची वेळ आली असं रामदेवरावाला वाटलं आणि तो तयारीला लागला. त्याला असलेल्या शंकरदेव, केशवदेव, बिंबदेव आणि प्रतापशा अशा ४ पुत्रांपैकी थोरला पुत्र शंकरदेव यास स्व-रक्षणार्थ स्वतःजवळ ठेवून घेतलं. केशवदेवास देवगिरी दिली, बिंबदेवास उदगीर प्रांत दिला, तर प्रतापशाला अलंदापूर-पाटण दिले आणि स्वत: कधी देवगिरीस, तर कधी पैठणला जाऊन येऊन राहू लागला. रामदेवराय आपल्या पद्धतीने सर्व तयारी करत असला तरी, मुळातच त्याच्या शौर्याचा अभाव होता. हे त्याचे शत्रु सोडाच, स्वकीय आणि मांडलिकही जाणून होते व त्याची परिणिती त्याचे राज्य वरवर शक्तीशाली दिसत असले तरी आतून पोखरलेलंच होतं राज्या कुणी कुणाला जुमानेसं झालं होतं. विविध ठिकाणच्या मांडलिकांनी स्वत:चं राज्य असल्यासारखं वागायला सुरुवात केली होती. नेमकं हेच हेरून रामदेवरावाने मुंबईच्या नागरशावर स्वारी करण्यापूर्वीच शके १२१० मधे गुजरातमार्गे अल्लाऊद्दीन खिलजीने देवगिरीवर स्वारी केली. या स्वारीत अल्लाऊद्दीन खिलजीने रामदेवरावाचा पराभव केला, परंतू त्याचं राज्य न बळकावताच तो आल्या वाटेने परत निघुनही गेला.\nदेवगिरीतही काही घटना घडत होत्या. देवगिरीला असलेला रामदेवरावाचा पुत्र केशवदेव मरण पावून त्याचा मुलगा रामदेवराव (दुसरा) गादीवर आला होता. प्रतापशा नांवाचा दुसरा पुत्र आलंदपूर-पाटण येथेच होता. राजा रामदेवराव यादव व त्याचा मोठा पुत्र शंकरदेव बहुदा मरण पावले असावेत.\nरामदेवरावाचा चौथा पुत्र बिंबदेव यादव मात्र नागरशाने शके ११९४-९५ मधे केलेल्या पराभवाचं उट्टं काढण्याच्या प्रयत्नात होता. त्या दृष्टीने त्याचे प्रयत्न सुरु असतानाच, शके १२१० मधे अल्लाऊद्दीन खिलजी देवगिरीवर आदळला आणि बिंबदेवाने खिलजीवर त्याच्या पिछाडीवरून हल्ला करण्याचे योजून त्या मार्गे कूच केले. परंतू अल्लाउद्दीन त्या पूर्वीच परत गेला होता. अल्लाऊद्दीन पुन्हा शके १२१६ पुन्हा देवगिरीवर चाल करून आला, तोवर बिंबदेव महिकावतीच्या दिशेने निघाला होता.\nबिंबदेवाने आपला मोर्चा महिकावतीच्या नागरशाच्या दिशेने वळवला त्या वेळी नागरशाचा मुलगा त्रिपुरकुमार गादीवर आला होता. त्या परिसरातल्या इतर संस्थानिकांपेक्षा त्रिपुरकुमारची शक्ती बरीच मोठी असली तरी, बिंबदेव यादवाचे सामर्थ्य त्याहून मोठं हो���ं. बिंबदेव यादव त्रिपुरकुमारच्या राज्यात प्रतापपुरापर्यंत, म्हणजे मरोळपर्यंत विनासायास आला. पुढे बिंबदेव यादवाचे सामर्थ्य पाहून त्रिपुरकुमाराने आपले राज्य बिंबदेव यादवाच्या सुपुर्द केलं आणि तो त्याचे मुख्य गांव चौलच्या दिशेने निघून गेला. ह्या दोघांच्यात कोणतीही लढाई झाल्याचा वृत्तांत बखरीत नाही. अशा तऱ्हेने बिंबदेव यादवाच्या हातात महिकावतीचं राज्य आलं. बिंबदेव यादव मुंबईचा राजा झाला.\nशके १२१६ मध्ये, म्हणजे इसवी सन १२९४ मध्ये मुंबई-माहीमला राजधानी स्थापन करणारा बिंबदेव यादव हा दुसरा बिंबराजा. पहिल्याचं आडनांव बिंब, तर दुसऱ्याचं स्वत:चं नांव बिंब. पहिला बिंब, प्रताप बिंब इसवी सन ११४० मधे आला, तर हा दुसरा बिंब १२९४ मधे. दोन बिंबांच्या दरम्यान १५५ वर्षांचं अंतर आहे. प्रताप बिंबाच्या ताब्यात वाळकेश्वर ते वसईची खाडीपर्यंतचाच प्रदेश होता, तर बिंब यादवाने संजाणपर्यंतचा प्रदेश आपल्या ताब्या घेतला होता.केवळ नांवातल्या सारखेपणामुळे ह्या दोन बिंबांच्या संबंधीत घटनांमधे गोंधळ उडताना दिसतो. गंम्मत म्हणजे दोन्ही बिंबांचा राज्य करण्याचा कालावधी ९ वर्ष एवढाच असल्याने, हा गोंधळ आणखी होतो. हा गोंधळ कमी व्हावा म्हणून ह्या लेखाचं प्रयोजन.\nमुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा – लेखांक – ३१ वा\n1. या लेखासाठी श्री. वि. का. राजवाडे आणि श्री. अशोक सावे ह्यांनी स्वतंत्रपणे लिहिलेल्या, परंतु ‘‘महिकावतीची बखर’ ह्याच नांवाच्या दोन वेगवेगळ्या पुस्तकाचा आधार घेतला आहे.\n2. मुंबई-माहिमला राजधानी करुन राज्य करणारे दोन बिंब कोण आणि ते कधी होऊन गेले, हे दाखवणं येवढाच मर्यादित हेतू ह्या आणि ह्या पूर्वीच्या लेखाचा आहे. ह्या दोन्ही बिंबासमवेत मुंबईत वसण्यासाठी आलेल्या कुळांचा उल्लेख इथे केवळ संदर्भासाठा आहे.\n3. दोन घटनांमधला काळ आणि प्रसंग काही ठिकाणी बखरीत स्पष्टपणे दिलेला नसल्याने, मी तो तर्काने, परंतू प्रसंगाला साजेल असा रंगवला आहे. मी हौशी अभ्यासक आहे, तज्ञ नव्हे ही बाब इथे आवर्जून लक्षात ठेवावी.\n4. चंपावती- चौलचंच एक नांव. बखरीत सर्वत्र चंपावती किंवा धारचंपावती असा उल्लेख आहे. केशवदेवावर आलेला हा भोजराजा(दुसरा) असावा. कारण पहिल्या भोजाला केशवदेवाचा बाप, राजा मही बिंबाने मारलं होतं.\n5. म्हसगड-हे ठिकाण नक्की कुठेहे सांगता येणार नाही, मात्�� मुरबाड नजिकचं सध्याचं ‘म्हसे’ या गांवापाशी ते कुठेतरी असावं, असं या क्षेत्रातल्या काही जाणकारांशी बोललो असता समजलं.\n6. रामदेवराव किंवा बिंबदेव यादव यांच्या आडनांवाचा बखरीत काही ठिकाणी ‘जाधव’ असाही उल्लेख केलेला आहे.\n7. घणदिवे हे गुजरातमधिल चिखली गांवाजवळ आहे. सोबतच्या नकाशात हे गांव पाहाता येईल.\n8. राजा रामदेवराव यादव व त्याचा मोठा पुत्र शंकरदेव बहुदा मरण पावले असावेत, असं मी तर्काने म्हटलेलं आहे, कारण त्यांचा कुठलाही उल्लेख नंतर बखरीत सापडत नाही.\n9. इसवी सन ११४० मधे आलेल्या प्रताप बिंबासोबत सोमवंशी-सूर्यवंशी-शेषवंशी कुळे मुंबईतल्या वास्तव्यासाठी आली, तर इसवी सन १२९४ मधे आलेल्या बिंब यादवासोबत जे ५४ सोमवंशी-सूर्यवंशी-शेषवंशी सरदार मुंबईत आले, ते सर्वच्या सर्व एकजात पाठारे प्रभू होते. पाठारे प्रभुंचं मुंबईत झालेलं हे पहिलं आगमन.\n10. ‘शके’वरून इसवी सन काढताना ‘शके’त ७८ मिळवावेत. उदा शके १०६२+७८= इसवी सन ११४०.\n11. केळवे-माहिम म्हणजे ‘महिकावती’ आणि मुंबई-माहिम म्हणजे ‘बिंबस्थान’. वाळकेश्वर ते दमण पर्यंतच्या राज्याचा उल्लेख महिकावती असा केलेला आहे.\nAbout नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश\t361 Articles\nश्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कम��� करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nनितीन अनंत साळुंके उर्फ गणेश यांचे साहित्य\nआहे मनोहर तरी.. (भाग तिसरा)\nखडा पारशी.. भाग २\nखडा पारशी.. भाग १\nकंपन्या खालसा करु, प्रजेचं राज्य आणू..\nआहे मनोहर तरी..- (भाग दुसरा)\nआहे मनोहर तरी.. – (भाग पहिला)\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8113", "date_download": "2019-03-22T10:46:59Z", "digest": "sha1:566CLUCACD2R66O7X3FQECOUDCSFRYA7", "length": 14327, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nपबजीच्या आहारी गेलेल्या व्यक्तीने बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला चाकूने भोसकले\nप्रतिनिधी / मुंबई : पबजी गेमच्या आहारी गेलेल्या एका व्यक्तीने गेम खेळताना झालेल्या भांडणातून बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला चाकूने भोसकलं असल्याची घटना ७ फेब्रुवारीला कल्याणमध्ये घडली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोबाइलवर पबजी गेम खेळत असताना त्याच्या मोबाइलची बॅटरी संपली. मोबाइल चार्ज करण्यासाठी चार्जर घेतला असता त्याची वायर कापली गेली असल्याचं दिसलं. आपल्या बहिणीनेच वायर कापली असावी असा संशय आल्याने आरोपीने तिच्यासोबत भांडण्यास सुरुवात केली. बहिण नकार देत असतानाही आरोपी मात्र तिच्यावर राग व्यक्त करत होता.\nभांडणात बहिणीचा होणारा नवरा ओम भावदनकर याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपी रजनीश याने त्याच्यावर चाकूने हल्ला करत जखमी केलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनीश याने रागाने आधी बहिणीच्या लॅपटॉपची वायर कापली. जेव्हा ओम याने मध्यस्थी करत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा रजनीश याने चाकूने त्याच्या पोटावर वार केला. ओम याला कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nशिक्षक भरतीची ���्रत्यक्ष जाहिरात येईपर्यंत करणार बेमुदत आमरण उपोषण\nगोलमाल’ नंतर आता होणार धमाल… ‘टोटल धमाल’\nशिवस्मारकाच्या पायाभरणीला जाणाऱ्या बोटीला अपघात : एकाच बुडून मृत्यु, २४ जणांना वाचवले\nरापमची गळकी बस, प्रवासी बसला रेनकोट घालून भंगार बसेसचे काही होणार काय\nराजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या आमदार निधीतुन एटापल्ली ला मिळाली शव-वाहिका\nजांभुळखेडा गावाजवळ दुचाकीला अपघात : दोन जण जखमी , एक गंभीर\nमराठा आरक्षणासंदर्भात राजपत्र जारी, राज्यात १६ टक्के आरक्षण लागू\nलग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला केले गर्भवती : आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल\nमहाराष्ट्र - छत्तीसगड सीमेवरील अतिदुर्गम मिळदापल्ली गावातील काजल मज्जी ची खेलो इंडियासाठी भुवनेश्वर येथे निवड\nनिबंध स्पर्धेतील विजेत्यांचा पोलिस महानिरीक्षकांच्या हस्ते गौरव\nपाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, जळगाव येथील घटना\nजम्मू-काश्मीरच्या नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशातील दोघांचा खात्मा\nभामरागड तालुक्यात रास्तभाव दुकानांमार्फत पोषणत्व गुणसंवर्धीत तांदूळ वितरणास प्रारंभ\n३० वर्षीय युवकाने केला चिमुकलीवर बलात्कार : लाहेरी उप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nपोलिस दलासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा अकादमी सुरु करणार : मुख्यमंत्री\n‘द बर्निंग बस’, गडचिरोली आगारात उभ्या बसने घेतला पेट\nमराठा समाजाचा ओबीसीत समावेश केल्याशिवाय महाराष्ट्रात न्याय, बंधुता, समता प्रस्थापित होणार नाही\nआंध्रप्रदेशात टीडीपी आमदारासह माजी आमदाराची नक्षल्यांनी केली हत्या\nनक्षल्यांनी हत्या केलेले पाचही नागरीक पोलिस खबरी नाहीत : पोलिस अधीक्षक बलकवडे\nराज्याचे आदिवासी विकास , वन राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांना वाढदिवसाच्या �\nनक्षल्यांचे क्रौर्य : छत्तीसगढमध्ये तीन तरुणांना जिवंत जाळले\n२०१९ मध्ये राज्य सेवा परीक्षेसाठी बसणाऱ्या तरूणांना मराठा किंवा खुल्या प्रवर्गात अर्ज भरण्याची मुभा\nसी.एम. चषक क्रीडा व कला महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : आ. डॉ. देवराव होळी\nभारतीय हवाई दलाकडून पाकिस्तानचे विमान नेस्तनाबूत\nगुजरात नंतर महाराष्ट्रात हुक्का बंदी लागू : महाराष्ट्र शासनाच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी\nभाजप-सेना सरकारच्या अपयशाची गाथा राष्ट्रवादी राज्यातील प्रत्येक गावागावात पोचवणार : नवाब मलिक\nशेतात काम करीत असलेल्या विधवा महिलेवर बलात्कार आरोपीस अटक\nकौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर : मुख्यमंत्री\nतडीपार गुंडाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nभाजपाची शिवसेनेला ३१ जानेवारीपर्यंत डेडलाइन\n८ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने रचला इतिहास, भारतीय संघाचा वन-डे क्रिकेटमधला ५०० वा विजय\nचामोर्शी तालुक्यातील पोलिस पाटील पदभरतीच्या परीक्षेत घोळ, परीक्षा रद्द करण्याची मागणी\nप्रत्येक मतदार सात सेकंद अधिक वेळ घेणार , मतदानाला लागेल पूर्वीपेक्षा अधिक वेळ\nआयपीएस अधिकारी ऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआय संचालकपदी नियुक्ती\nप्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nदेशात लवकरच १४० नवीन पासपोर्ट कार्यालये सुरू होणार\nभातुकलीच्या खेळात पेटविल्या चुलीने घेतला तीन चिमुरड्यांचा बळी\nपबजी गेम च्या विळख्यात तरुणाई, पालकांची वाढतेय डोकेदुखी\nचंद्रपुरात दोन गुंड भावांची निर्घृण हत्या\nविद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाची अत्यंत आवश्यकता :अजय कंकडालवार\nलोहप्रकल्प उभारण्याच्या नावावर सुरू असलेले सुरजागड पहाडीवरील उत्खनन बंद करा, अन्यथा अहेरी उपविभागात चक्काजाम आंदोलन करणार\nगोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांसोबतच निवडणूका, परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करणे गरजेचे\nरक्तदान शिबिरांच्या आयोजनापूर्वी आणि नंतरही माहिती कळवण्याचे रक्तसंक्रमण समितीचे निर्देश\nराजाराम (खा) नजीकच्या नाल्याच्या पुरात शेकडो शेळ्या, मेंढ्या गेल्या वाहून : शासनाकडून आर्थिक मदत मिळण्याची मागणी\nगडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रातील बेरोजगार मतदार कुणाला कौल देणार\n'तिरंग्या' नं दिला स्वयंरोजगार चंद्रपूर येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात बांबूपासून बनवलेला तिरंगा देश-विदेशात\nकागदावरील संस्था डिनोटीफाय करण्याचे काम सुरु : देवेंद्र फडणवीस\nधानोरा-सोडे मार्गावर, दुचाकीची सायकलस्वारास धडक : दुचाकीस्वार जखमी\nतीन बैलांचा नाल्यात बुडून मृत्यू : राजुरा ताल���क्यातील घटना\nनवेगाव (वेलगूर) येथील तलावात बुडून इसमाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/9392", "date_download": "2019-03-22T10:54:43Z", "digest": "sha1:3LW7VIS2KDC3RON7X4BRQOX7RDFREPDE", "length": 6734, "nlines": 118, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संग्रह २ | स्वारी कशी येईल ?| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकुणास ठाउक कवणे रूपीं येइल माझ्या घरीं \n कशी मी अंगणि घालूं दरी \nका वार्‍यावरि परिमळापरी अवतरेल तो तरी \nका ढगावरी गर्जनेपरी येइल भूमीवरी \nकाय विजेवरि लखलख येइल जशि सोन्याची सरी \nनदीपुरावरि येइल का तो तरल तरंगापरी \nघन राइमधिल का गोड लकेरीपरी \nका स्मितसा निजल्या बाल-कपोलावरी \nका मधुसा फुलल्या कमलदलाभीतरीं \nयापरि करितां विचार साजणि, होतें मी बावरी. १\nमाळ गळां तार्‍यांची, रविशशि तळपति मुकुटावरी,\nकर्णिं कुंडले; प्रभा न मावे सार्‍या भुवनांतरीं;\nशंख, चक्र आणि गदा, पद्म हीं झळकति चारी करीं,\nकोटिमदन ओवाळा ऐशी छबी शरीरावरी,\nशंख-शिंग शिणखिणति, दणाणे चोप नौबतीवरी,\nआणि पुढे ललकार 'इत इतो' चोपदारही करी;\nश्यामकर्ण लखलख रथास खिंकाळती,\nदो बाजु चामरें ध्वजा तशा फडकती,\nगडगडाट चाले रथहि, दिशा कांपती,\nकाय दणाणत येइल ऐशी स्वारी दारावरी \nतारे सारे डोळे मिटती, सूर्यचंद्र धावती,\nहाहाकारहि करिति दशदिशा, दिग्गज भांबावती,\nचळचळ कांपति वारे, सागर जागजागिं गोठती,\nजिकडे तिकडे शाइ फासली ब्रह्मांडाभोवती,\nका सकळ काळिमा घनीभूत जाहली,\nअति भयाण अस्फुट, उंच रोड साउली\nकरिं पाश-दंड, ही महिषावर बैसली \nशांत शुक्ल का यापरि येइल नेण्या तो नोवरी \nआलें तुझ्या रे दारीं नृपा\nप्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं \nकोठे शांति, तुझा निवास \nचल जळो ज्ञानविज्ञान गड्या \nकुणी कोडें माझें उकलिल का \nमग विसर हवा तर हा क्षण गे \nघट भरे प्रवाहीं बुडबुडुनी\nबघुनि तया मज होय कसेंसें \nभयचकित नमावें तुज रमणी \nतें दूध तुझ्या त्या घटांतलें\nक्षण सुवर्णकण झाले रमणा \nघन तमीं शुक्र बघ राज्य करी \nसोन्याची घेउनि करिं झारी\nमंदिरीं मना, तव गान भरे\nरे अजात अज्ञात सखे जन \nया वेळीं माझ्या रे रमणा \nघातली एकदा अतां उडी \nपोशाख नवनवा मला दिला \nघाबरूं नको, बावरूं नको \nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nमरणांत खरोखर जग जगतें \nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nआज तो कुठे जिवाचा चोर \nकळा ज्या लागल्या जीवा\nनिष्ठुर किति पुरुषांची जात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/lingyat-samaj-mahamorcha-at-lautr-maharashtra-latest-update/", "date_download": "2019-03-22T10:38:29Z", "digest": "sha1:EXBLDUXXEYBHKUCRMR3EI4XAPOGIZZYH", "length": 6583, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "VIDEO: धर्म मान्यतेसाठी लिंगायत समाजाचा लातूरमध्ये एल्गार", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nVIDEO: धर्म मान्यतेसाठी लिंगायत समाजाचा लातूरमध्ये एल्गार\nलातूर/ज्ञानेश्वर राजुरे: लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माची संविधानिक मान्यता मिळावी तसेच राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळण्याच्या मागणीसाठी लातूरमध्ये लिंगायत समाजाकडून महामोर्चा काढण्यात आला होता. महाराष्ट्रासह कर्नाटक, तामिळनाडू, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगाना आदी राज्यातून बांधव लातूरमध्ये दाखल झाले होते. भारतामध्ये लिंगायत समाजाची संख्या लक्षणिय आहे. मात्र, समाज आजही विकासापासून वंचित आहे. त्यामुळे लिंगायत धर्माला संविधानिक मान्यतेसाठी व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळवा यासाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाचे नेतृत्व १०२ वर्ष असलेले डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले. तसेच या महामोर्चात प्रथम महिला जगदगुरु माता महादेवी, जगदगुरु बसव मृत्युंजय स्वामी, डॉ. बसवलिंग पट्टदेवरु, जगदगुरु यन्न बसवन्न महास्वामी, कोरनेश्वर स्वामी उस्तुरी हे सर्व धर्मगुरुही मोर्चात सहभागी झाले होते.\nमोर्चा शांततेत पार पडण्यासाठी समन्वय समितच्या वतीने दोन हजार स्वयंसेवक कार्यरत होते. शहरातील विविध भागात दहा ठिकाणी पार्किंग तर सात ठिकाणी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. `लिंगायत धर्म स्वतंत्र धर्म`, `जगदज्योती बसवेश्वर महाराज की जय`, `आम्ही लिंगायत, आमचा धर्म लिंगायत`, `वब्ब लिंगायत, कोटी लिंगायत` अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेल्याच चित्र आज लातूरमध्ये पहायला मिळाले.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्��े रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nया रथातून निघणार ‘दगडूशेठ’ गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक\nअभाविपच्या विरोधात दलित-आंबेडकरवादी संघटनांना उभे करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1750", "date_download": "2019-03-22T10:52:30Z", "digest": "sha1:53GX5RYHVNW6XU2H3GGFGFFGWRUSNQSQ", "length": 51854, "nlines": 243, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "गोडसे @ गांधी डॉट कॉम : गांधी-गोडसे यांना समोरासमोर आणणारं नाटक", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nगोडसे @ गांधी डॉट कॉम : गांधी-गोडसे यांना समोरासमोर आणणारं नाटक\nसदर - गांधी @ १५०\n२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारीपासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो… या मालिकेतला हा एकोणिसावा लेख आहे.\n‘गोडसे @ गांधी डॉट कॉम’ हे असगर वज़ाहत यांचं नाटक स्वातंत्र्यपूर्व काळ, गांधीहत्या, स्वराज्य, सुराज्य ते गांधीजींचं जीवनविषयक तत्त्वज्ञान, स्त्री-पुरुष संबंध, लोकशाहीची मूल्यं, हिंदूधर्माच्या व्याख्या, भारत या राष्ट्राची संकल्पना, फाळणीनंतरचा भारत यावर आजच्या समकालीन दृष्टिकोनातून अतिशय टोकदार प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतं. यात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस पक्ष बरखास्त करावा ही गांधींची सूचनाही ऐरणीवर येते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात गांधी-गोडसे यांना समोरासमोर उभं केलं आहे.\nया नाटकाच्या कथानकात असगर वजाहत यांनी काही ऐतिहासिक तथ्यांमध्ये खूप मोठं स्वातंत्र्य घेतलं आहे. गांधींवर बिर्ला हाऊसमध्ये नथुराम गोडसे पिस्तुलातून गोळ्या झाडतो आणि प्रार्थना सभेच्या समुदायासमोरच ‘हे राम’ म्हणत गांधी गतप्राण होतात. नथुराम गोडसेवर ख��ला चालतो. त्याला कारावास होतो. हा प्रत्यक्ष इतिहास आहे.\nगोळ्या घालून गतप्राण झालेले गांधी-गोडसे समोरासमोर येतात, हे एवढं मोठं स्वातंत्र्य हे नाटक वाचताना सूज्ञ, सुजाण वाचकाला फार मोठा धक्का वगैरे देत नाही. कारण लेखकाला या दोघांना समोरासमोर आणून त्या काळाचा, त्यातल्या ठळक घटनांचा, तत्त्वज्ञान आणि वास्तव यांचा धांडोळा घ्यायचा आहे. आणि या धांडोळ्याच्या निमित्तानं त्या काळातल्या, निर्णायक शक्तींना, सत्ताकेंद्रांना आणि प्रशासन यंत्रणेतल्या दुर्ब‌ळ सांगाड्यालाही उघडंवाघडं पाडण्याचा प्रयत्न आहे.\nनाटक हे तसं खूपच सशक्त माध्यम आहे. विविध पात्रं, घटनाक्रम, संघर्ष आणि तडजोडींच्या माध्यमातून विषय-आशयाला निष्कर्षाप्रत नेऊन प्रत्यक्ष घटित, काल्पनिकतेनं उभं केलेलं प्रत्यक्ष आभास चित्र यांच्या पाठशिवणीतून, नाटक वेगवेगळ्या शक्यतांच्या मुशीतून साऱ्या अर्थगठनाला एका वेगळ्या भारदस्त इप्सिताकडे नेतं. प्रत्यक्ष घटितातील वास्तवापेक्षा हे कल्पित वास्तव अधिक अर्थवाही, अधिक विश्वसनीय आणि विषयवस्तूच्या तळाचा ठाव घेणारं, अधिक सकस, थोडंसं जाज्वल्य आणि दूरगामी प्रभाव निर्माण करणारं ठरतं.\nकाळाची सरमिसळ झाली नसती तर तळ गाठण्याचा हा उद्देश गाठताच आला नसता. शिवाय ऐतिहासिक स्वातंत्र्य घेताना लेखकानं वास्तवातली पात्रं, वास्तव घटना यांना कुठेही धक्का पोचवलेला नाही. केवळ पात्रांना एकमेकांच्या समोरासमोर उभं करून त्यांच्या जीवनसाराचा गोळीबंद वापर नाट्यपरिणामासाठी केला आहे.\nशिवाय नाटक माध्यमाच्या जशा काही मर्यादा आहेत, तशीच त्याची शक्तिस्थानं अमाप आहेत. मग गांधींची गोडसेनं हत्या केल्यानंतर ते जिवंत कसे हा बाळबोध प्रश्न गौण ठरतो. साररूपानं गोडसे-गांधी आजही आमच्या मनावर परस्परविरोधी भूमिका घेऊन ठाम उभे राहतातच. स्थळ, काळ आणि कृती यांच्या कसोट्यांवर गोष्टींना तपासून शेवटी कृतीची एकतानताच महत्त्वाची ठरते.\nगांधी, प्यारेलाल, गोडसे, नेहरू, पटेल, मौलाना आझाद या ज्ञात पात्रांबरबरोच बीएला शिकत असणारी सुषमा, विद्यापीठात शिकवणारा तिचा प्रियकर, सुषमाची आई आणि फणिंद्रनाथ रेणू यांच्या ‘मैला आंचल’ या प्रख्यात कादंबरीतलं पात्र बावन दासही आहे. मात्र ही सारी पात्रं तोंडावळ्यानं नवी वाटत असली तरी वृत्तीनं ती गांधींच्या अवतीभवतीच्या पात्रांसारखी त्यांच्या जीवनाशी एकरूप होतात. त्यांच्या या एकरूप होण्यात त्यांच्या व्यक्तिगत आकांक्षांची होरपळ होत असली तरी गांधींवरील श्रद्धेमुळे ती बंड करून उठत नाहीत. अगदी उपकथानक म्हणूनही नाटकाच्या रचनेत त्यांना विशेष स्थान नाही. पण त्यांच्या आग्रहांचे पडसाद दूरगामी सिद्ध होतात. गांधी समजण्यात मोठा हातभार लावतात.\nस्वातंत्र्य मिळालं, आता काँग्रेस पक्षाचं विसर्जन करावं या गांधींच्या मताला पाठबळ मिळत नाही. परिणामत: गांधी बाहेर पडतात आणि बिहारमध्ये जाऊन ग्रामीण भागात कार्य करायला सुरुवात करतात. इथंच नेहरू-गांधींमध्ये ठिणगी पडते. सरकारमध्ये राहून आपण जनतेची सेवा करू शकत नाही काय यावर गांधींचं सडेतोड उत्तर येतं- ‘सरकार अधिकार गाजवतं. सेवा करत नाही.’ सरकारं ही सत्तेची प्रतीकं असतात आणि ती केवळ आपली स्वत:ची सेवा करतात. म्हणून सत्तेपासून जेवढं दूर राहतं येईल, तेवढं बरं असं गांधी निक्षून सांगतात.\nनेहरूंच्या दृष्टीनं देशाला वाचवण्यासाठी धोरणं तयार करावी लागतील. ती अमलात आणावी लागतील. नियोजन आयोग स्थापन करावा लागेल. पंचवार्षिक योजना आखाव्या लागतील. मग देशातली गरिबी आणि विषमता दूर होईल. आणि या साठी कमिटेड सरकार असणं जरुरी आहे. गांधी-नेहरूला समजावतात की, तू पानांकडून मुळांकडे जाण्याचा प्रयत्न करतो आहेस. शासनानं नीती आखल्या म्हणजे लोकांचं कल्याण होईल असं तुला वाटतंय. माझं उलट मत आहे. लोकांना सशक्त करा. त्यांना स्वत:साठी काय योग्य आहे ते चांगलं ठाऊक आहे. ते आपल्या कल्याणाचे मार्ग स्वत: शोधतील. त्यावर अमल करतील.\nयावर नेहरू काँग्रेस वर्किंग कमिटीपुढे हा प्रस्ताव ठेवण्याचं मान्य करतात. पण गांधी निक्षून सांगतात की, काँग्रेस वर्किंग कमिटीनं हा प्रस्ताव मान्य केला नाही तर त्यांचा काँग्रेसशी काहीही संबंध राहणार नाही. गांधी आपले सहकारी प्यारेलालला विचारतात की, काय अजून त्यांना त्यांच्या सोबत राहायचं त्यांचं भविष्य त्या लोकांसोबत आहे जे त्यांना सोडून गेलेत.\nप्यारेलाल एक निष्ठावान अनुयायी असल्यानं उलट विचारतात, ‘बापू, माझा एवढा अपमान तर तुम्ही कधीच केला नव्हता.’ ही खरी धगधगती निष्ठा. ही सच्ची नाती.\nयाचे पडसाद नाटककार नथुरामच्या गोटात दाखवतो. करकरे नथुरामला वर्तमानपत्रातली बातमी वाचून सांगतो- बघितलंस नथुराम,गांधींनं काँग्रेस सोडली. भकडलेला नथुराम उखडतो- अरे गांधीतर पुरता ढोंगी आहे. अरे, तो तर कधी काँग्रेसचा साधा सभासदही नव्हता. गांधी कधी खरं बोलला सतत वल्गना करायचा- पाकिस्तान माझ्या तिरडीवर बनेल. पण बघितलं ना काय झालं सतत वल्गना करायचा- पाकिस्तान माझ्या तिरडीवर बनेल. पण बघितलं ना काय झालं पाकिस्तानचा जन्मदाता जीना नाही, गांधी आहे. हिंदूंचं जेवढं अहित औरंगजेबानं केलं असेल, त्याच्यापेक्षा काही पट अधिक गांधीनं केलं आहे.\nगोडसे पुढे म्हणतो, पण तुमच्याआमच्यासारखा दिसणारा माणूस एवढा शक्तिशाली आहे की, ज्युरी पण तोच आहे, जज पण तोच आहे. मुकदमा तोच दाखल करतो, तोच ऐकतो आणि फैसला पण तोच ऐकवतो. आणि सारा देश त्याचा निर्णय मान्य करतो. हे सारं घडतं आम्हा हिंदूंच्या बळावर.\nनाट्यसंघर्ष उभा करण्याचं लेखकाचं कौशल्य परिपक्वतेचं आणि माध्यमावरच्या प्रभुत्वाचं दर्शन घडवतं.\nबिहारमधील पुरुलिया जवळीला सांगी गावात आपला आश्रम गांधी सुरू करतात. तिथं पोचायला १३ किलोमीटर पायी चालत जायला लागतं.\nप्रार्थना सभेनंतर जिल्ह्याचा डेप्युटी कमिशनर रामनाथ गांधींना येऊन भेटतो. सोबत जिल्ह्याचे इंजिनीअर एस.पी.सह साऱ्या अधिकाऱ्यांचा लवाजमा. हँडपंप वगैरे लावण्याच्या, टेलिफोन लाईन सोडण्याच्या योजना त्यांच्या राबवायच्या असतात. गांधी सांगतात गावकऱ्यांबरोबर चर्चा करा. गावकऱ्यांची भाषा त्यांना येत नसते. यावर गांधी त्यांना विचारतात- यांची भाषा येत नसेल तर त्यांचा विकास कसा करणार तुम्ही लोक त्यांना गांधींच्या सुरक्षेसाठी तिथं पोलीस चौकी सुरू करायची असते. गांधी त्यांना सांगतात गाववाल्यांचं आपलं प्रशासन आहे आणि त्यांना कुठलीही असुरक्षितता वाटत नाही. इथं सारं काही सुरक्षित आहे. त्यांनी निघावं आता.\nपुढे बिहारचे मुख्यमंत्री श्री बाबू स्वत: गांधींना भेटायला येतात. ग्रामस्थानी स्वयम प्रशासन उत्तम रीतीनं चालवलं जात असल्यानं त्यांच्या प्रशासनाचा रोल अगदी नगण्य असतो. गांधी तिथल्या प्रधानमंत्र्याला बावनदासला बोलावतात. तो विहीर खोदणं, बांध घालणं, रस्ते तयार करणं अशा लोकसहभागातून उभ्या राहत असलेल्या कामांची यादीच घडाघडा सांगतो.\nशेवटी गांधी श्री बाबूंना सांगतात की, नेहरूंना जाऊन सांगा या चार जिल्ह्यांत सरकार स्थापन झालं आहे. इथले लोक आपलं सरकार सक्षमपणे चालवत आहेत. आणि हीच इथली संस्कृती आहे. शिवाय दोन सरकारांच्या संघर्षाचा प्रश्न उदभवणार नाही हेही सांगतात.\nअचानक कस्तुरबा त्यांच्यासमोर उभ्या ठाकतात. आणि विचारतात, जीवनभर न विचारलेला प्रश्न. त्यांच्यासोबत गांधी न्यायानं वागले नाहीत असा आरोपही करतात त्यांनी आदर्शाच्या नावाखाली साऱ्या स्त्रियांना भरडून काढलं आहे. त्या हेही सुनावतात की, प्रत्येक प्रयोगात आपला बळी दिला गेला. आता तरी स्त्रियांना यातना देणं बंद करा. जे तुम्हाला ईश्वर मानतात त्यांवरच तुम्ही मनोवैज्ञानिक हिंसा करत आलात. थांबवा हे.\nगांधी अस्वस्थ होतात आणि स्वत:लाच प्रश्न विचारतात – हे काय होतं कस्तुरबा की माझीच प्रतिछाया कस्तुरबा की माझीच प्रतिछाया\nअशा अनेक तरल संघर्षांची पेरणी लेखकानं प्रत्येक दृश्यात केली आहे. कस्तुरबा आधीच गेल्यात हे माहीत असूनही त्यांचं हे अवतरणं, गांधींना त्यांच्या समोर पिंजऱ्यात उभं करणं खूप मोठं नाट्य निर्माण करतं. गांधी या महामानवाला माणसाच्या पातळीवर समजून घ्यायला मदत करतं.\nपुढे गांधींवर देशद्रोहाचे आरोप वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींकडून केले जातात. गांधी त्यांचं खंडन करतात. पण गांधींवर देशाविरुद्ध कटकारस्थान केल्याचा खटला चालतो. २००० पानांची बिहार सरकारची फाईल शेकडो कार्यालयातून फिरून दिल्लीच्या गृह मंत्रालयात पोचते. आणि देशाच्या घटनेचा व देशाचा अवमान करणाऱ्या गांधींवर वेगवेगळ्या कलमांखाली खटला चालून गांधींना अटक करण्याची शिफारस केली जाते. कॅबिनेटच्या अनुमतीनं नेहरू ही शिक्षा अमलात आणतात. गांधींना अटक केली जाते. त्यांच्याबरोबर प्यारेलाल, सुषमा, बावनदास, निर्मला देवी यांनाही कैद केलं जातं.\nगांधींना कारावास होतो. गांधी आपली दिनचर्या कारागृहातही शांतपणे चालू ठेवतात. गोडसेंच्याच खोलीत त्यांना ठेवावं असा ते आग्रह धरतात. त्यांना त्यांच्या बरोबर संवाद साधायचा असतो. जेलर आणि शासकीय यंत्रणा सुरक्षेच्या कारणास्तव त्याला साफ नकार देतात. शिवाय कारागृह काही संवादाचं व्यासपीठ नाही हे ठणकावून सांगतात. पण गोडसेबरोबर संवाद घडावा याच्यासाठी गांधी आग्रहीच नाही, तर हटवादाच्या टोकाची भूमिका घेतात. अन्न सत्यागृहाची धमकी देतात. उपोषणामुळे गांधींची प्रकृती खालावते. त्यांची तोळामासा प्रकृती ध्यानात घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळात ठराव करून त्यांना गोडसेशी बोलण्याची संधी दिली जाते.\nगोडसेला गांधींचं हे आणखी एक नाटक वाटतं. गांधी गोडसेला विचारतात – गोळी घातल्यानंतर लोक तुझा तिरस्कार करायला लागतील असं तुला वाटलं नाही तुझ्यावर या कृत्यासाठी प्रेम करणाऱ्यांच्या संख्येपेक्षा ही संख्या फार मोठी असेल याचं भय तुला वाटलं नाही तुझ्यावर या कृत्यासाठी प्रेम करणाऱ्यांच्या संख्येपेक्षा ही संख्या फार मोठी असेल याचं भय तुला वाटलं नाही अजूनही संवादाचा मार्ग निघू शकतो का, याबाबत मला तुझ्याशी बोलायचंय. गोडसे मान्य करतो. आणि सांगतो की, हिंदुत्वाच्या रक्षणासाठी, हिंदू जातीसाठी, हिंदू धर्मासाठी आणि हिंदुस्थानला वाचवण्यासाठी मला तुमची हत्या करायची होती. हिंदुस्थान केवळ हिंदूंचं राष्ट्र आहे, हिंदूंचा देश आहे.\nगांधी गोडसेला समजावण्याचा प्रयत्न करतात की, हिंदुस्थान त्याच्या कल्पनेपेक्षा खूप मोठा आहे. परमेश्वराची कृपा आहे या देशावर…\nशेकडो वर्षांच्या गुलामगिरीला केवळ गांधीच कृपा मानू शकतात या गोडसेच्या भर्त्सनेवर गांधी सांगतात- स्वातंत्र्य केवळ मनाचं आणि विचारांचं असतं. हिंदू मत कधीच पराजित झालं नाही. भारतानं वर्षानुवर्ष समन्वयाचं, एकतेचं राजकारण केलंय.\nगोडसे गांधींवर पुन्हा आगपाखड करतो, जर पाकिस्तानच्या निर्मितीला त्यांचा विरोध होता तर मग त्यांनी पाकिस्तानला ५५ करोड रुपये देण्यासाठी अन्न सत्याग्रह का केला तुम्ही आपल्या सिद्धान्ताच्या आडून पाकिस्तानचं तुष्टीकरण केलंय. भिंतीवर टांगलेल्या कॅलेंडरकडे हात करून गोडसे सांगतो, हा आमच्या अखंड भारताचा नकाशा आहे\nगोडसे तुझा अखंड भारत तर सम्राट अशोकाच्या साम्राज्याएवढाही नाही. तू अफगाणिस्तानला सोडलंय. ते प्रांतही सोडले जे आर्यांचं मूळ स्थान होतं. अरे, हा नकाशा ब्रिटिशांनी तयार केलेला आहे.\nतुरुंगात गांधी संडास साफ करण्याची मोहीम हाती घेतात. जेलर त्यांना अनुमती देत नाही. गांधी त्याला ऐकवतात की, हे जेल देशाचं आहे आणि देशाला साफ ठेवणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. पण जेलर याला कायद्याचं उल्लंघटन मानतो. गांधी उलट त्याला विचारतात, जेल मॅन्युअलमध्ये संडास कैद्यांनी साफ करू नये असं कुठे लिहिलं आहे\nशेवटी गांधी गोडसेला सांगतात की, जर तू या अठरापगड जातीतल्या लोकांना हिंदू मानत नसशील तर तू हिंदू नाहीस. आधी तर तू देशाला लहान केलं नथुराम. आता हिंदुत्वालाही लहान करू नकोस. दुसऱ्यांना उदार बनवण्यासाठी आधी स्वत:ला उदार व्हावं लागतं.\nचोरून चोरून पत्रव्यवहार करणाऱ्या आणि भेटीगाठी घेणाऱ्या सुषमा-नवीनला गांधी लग्नाला परवानगी देतात. पण अखंड ब्रह्मचर्याचं पालन करण्याच्या अटीवर. संयमाशिवाय मनुष्य पशू आहे हेही बजावून सांगतात. या नवदाम्पत्याला भगवदगीता भेट देतात.\nगोडसे सांगतो गीता माझं जीवनदर्शन आहे.\nयावर गांधी सांगतात किती अजब आहे. गोडसे, गीता तुला माझी हत्या करायला प्रेरणा देते आणि मला तुला क्षमा करण्याची प्रेरणा देते. हे कसलं रहस्य आहे\nगोडसे सांगतो- गांधी तुमची हत्या हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आवश्यक होती. देशाच्या हिंदू जनतेचा तो निर्णय होता.\nगांधी सांगतात गीता शत्रू आणि मित्रांबद्दल एकच भावना असण्याबद्दल सांगते. जर मी शत्रू होतो तरीही तू माझ्याबद्दल शत्रुभाव का ठेवलास अरे गोडसे, गीता सुख-दु:ख, सफलता-विफलता, शत्रु-मित्रांत भेद मानत नाही. समानता बरोबरीचा भाव गीतेत आहे.\nसगळ्यांना आपल्या विचारांचं स्वातंत्र्य आहे, पण कुणाची हत्या करण्याचं स्वातंत्र्य कुणालाही नाही. ज्या माणसात त्यागाची भावना आहे. तो मनुष्य साऱ्या गुणांचा स्वामी मानला जातो.\nदोघांचा हा संवाद होतो, पण दोघेही आपापल्या निर्णयावर ठाम राहतात.\nअसगर वजाहत यांनी हा घटनांचा पट मांडून ठेवलाय, पण निर्णय सूज्ञ वाचक-प्रेक्षकांवर सोडलाय.\nखरं म्हणजे गांधी-गोडसे एवढंच काय नेहरू, पटेल ही सारीच पात्रं आज एक मिथ झालेली आहेत. मायथॉलॉजी आणि मिथ्स हे कवी, नाटककार यांचं फार मोठं भांडवल. या मिथ्सना एकमेकांसमोर उभं करून आजच्या संदर्भात त्यांचे, त्यांच्या ताणतणावांचे आणि संघर्षांचे अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. काळाबरोबरचं स्वातंत्र्य काव्यात्म न्यायाच्या दृष्टीनं सत्याचा शोध घेण्याच्या दृष्टीनं क्षम्य ठरतं. घटित वास्तवापेक्षा हे काव्यगत वास्तव अधिक दूरगामी ठरतं.\nअनेक पात्रं, अनेक घटना, अनेक घटनास्थळं असूनही ‘गोडसे @ गांधी डॉट कॉम’ या थोड्या फॅन्सी शीर्षकाच्या नाटकातून असगर वज़ाहत यांनी सत्ताकारण, लोककल्याण, व्यक्तिगत निष्ठा आणि त्यांचं उदात्तीकरण यांच्यावर फार प्रभावी भाष्य केलं आहे. अतिशय संयतपणे एका ज्वलंत विषयाच्या तळाचं सत्य शोधण्याला युवा वर्गाला प्रवृत्त केल आहे.\nलेखक प्रा. कमलाकर सोनटक्के ज्ये���्ठ रंगकर्मी आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nएक प्रश्न ह्या लेखाच्या वर जो फोटो दिलाय त्यात महात्मा गांधींच्या अंगावर जानवे आहे का का ती घड्याळ बांधलेली दोरी आहे का ती घड्याळ बांधलेली दोरी आहे तसे असेल तर घड्याळ दिसले नाही ... अर्थात जानवे (बहुधा) उजव्या खांद्यावरून असते पण शंका आली म्हणून विचारले ....\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\nचौकीदारजी, ‘मैं भी चौकीदार’ या तुमच्या मोहिमेत मी सहभागी होऊ शकत नाही. मी चौकीदार नाही. मी या देशाचा सामान्य नागरिक आहे. माझ्या चौकीदारानं काम केलं नाही तर त्याला बदलायचं हे मला ठाऊक आहे. विरोधी पक्षांचं मला ठाऊक नाही, पण भारतीय घटनेनं दिलेला हा अधिकार मी वापरणार आहे. माफ करा चौकीदारजी, मी तुमच्या पापांत वाटेकरी होऊ शकत नाही. मैं चौकीदार नहीं\nभाजप : राजकीय पक्ष की सिक्युरिटी गार्ड सर्व्हिस प्रोव्हायडर\n‘चौकीदार चोर है’ हे विद्यमान ‘चौकीदारां’नी स्वत:वर घेत ‘मोदी है तो मुमकीन है’ ही घोषणा मागे टाकत ‘मैं भी चौकीदार’ ही लाईन ‘में भी अण्णा’कडून उसनवारीत घेतली स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे\nभाजपने नेहरूंना ‘खलनायक’ ठरवत स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ झाकण्याचे उद्योग बंद करावेत\nसर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ज्या माओच्या चीनच्या जागी भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्य मिळणार होते, अशी अफवा पसरवण्यात आली आहे, त्याच माओच्या चीनशी अमेरिकेने १९७१ मध्ये हातमिळवणी केली आणि चियांगच्या चीनला दगा दिला. तेव्हा, अमेरिकेमार्फत भारताचे भले होणार होते हा भ्रम आपण काढून टाकलेला बरा अमेरिकेला खरा रस होता तो भारताला सोविएत संघापासून दूर करण्यात.......\nमुलाबाळांची चिंता करणारे मोदींना काय हरवणार\n२०१८च्या उत्तरार्धात राहुल गांधी चांगले रंगात आल्याचं दिसत होतं. त्यांच्या नेतृत्वात सुधारणाही होत होती. पण आज ते केवळ राफेलच्या मुद्यावर अडकून बसलेले दिसतात. जनतेच्या जिव्हाळ्याचे इतर मुद्दे काँग्रेसला महत्त्वाचे वाटत नाहीत काय अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा\nकुटुंब, कुटुंब खेळताहेत, निवडणूक ‘निवडणूक’ खेळ\nया आपादधर्म नि शाश्वतधर्मात काही सत्ता, संपत्ती, साधन, साम, दाम, दंड, भेदाचा जो काही खेळ खेळला जातोय, त्यातून काही कुटुंबं आणि त्यांच्या सात काय सत्तर पिढ्यांची सोय होत असेल, पण या सर्वांत संविधानात्मक लोकशाहीचा खून होतो. या कुटुंबांना आपल्यावर तहहयात राज्य करू देणारे आपण लोकशाहीच्या खुनात हत्यार म्हणून वापरले जातोय, याची जाणीव आपल्याला कधी होणार\nदेशभक्तीचा फुगा आणि राफेलची टाचणी\nराष्ट्रभक्तीचा थयथयाट करून आपलं अपयश झाकण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. शेतीची दुरवस्था, बेरोजगारी, सामाजिक अशांतता, आर्थिक अधोगती अशा अनेक आघाड्यांवर त्यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. पुलवामा हल्ल्याअगोदर झालेल्या अनेक सर्व्हेंमध्ये मोदींची लोकप्रियता घसरल्याचं दिसत होतं. आता युद्धज्वरामुळे भाजप नेत्यांत नवी आशा निर्माण झाली आहे.......\n‘रॉ : भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा’ - उथळ देशभक्तीच्या वातावरणात ‘वाचावेच’ असे पुस्तक\nएक देश चालवणं ही किती गंभीर कृती असते, हे या पुस्तकातून आपल्याला गांभीर्यानं समजून घेता येतं. सध्याच्या राज्यकर्त्यांच्याही ‘बडबडगीतां’ना या पुस्तकातून उत्तर मिळतं आणि लक्षात येतं, सध्याच्या सत्ताधारी नेतृत्वाची इयत्ता काय देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्���णजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा\nपुलवामानंतर सोशल मीडियावर सुरू झालेला युद्धाचा उन्माद आता आणखीनच वाढला आहे. ‘जय जवान’ असं मी बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर लिहिल्यावर त्याला ‘जय मोदी’ असं उत्तर आलं. कर्नाटक भाजपचे नेते बी. एस. येदुरप्पा यांनी तर या हल्ल्यामुळे भाजपला किती जागा अधिक मिळतील हे सांगून टाकलं. भाजपचे छोटेमोठे सर्वच नेते आता मोदी पुन्हा येणार असं सांगू लागले आहेत.......\nस्वयंप्रज्ञेने ‘धृतराष्ट्र’ झालेल्यांना तुम्ही सांगताय ते कसं काय दिसणार गज्वी सर\nज्यांचे डोळे, कान उघडे आहेत आणि मेंदू स्वतंत्र आहे, त्या कुणालाही गज्वींनी जे मांडलं ते वास्तव आहे, हे मान्यच करावं लागेल. उदघाटक एलकुंचवारांनीही याला स्पर्श केला होता भाषणात. मात्र वादळ उठलं ते गज्वींच्या भाषणावर काहींना ती अतिशयोक्ती वाटली, काहींना गूढ, तर काहींनी सहमती दर्शवली. तसेही मराठी रंगकर्मींचे चेहरे आणि मुखवटे वेळोवेळी दिसले आहेत. त्यामुळे यावेळीही ते दिसले तर नवल काहीच नाही.......\nगुजरातमधल्या एका भाजप नेत्याने, या हल्ल्याच्या निमित्ताने झालेल्या एकजुटीचा उपयोग मतं मिळवण्यासाठी कसा करायचा हेच जाहीरपणे सांगून टाकलं. पक्षाचा झेंडा न घेता ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ म्हणत गल्लीबोळात मिरवणुका काढून युद्धज्वर निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्नही त्यांनी केला. दुर्दैवाने भाबड्या जनतेने ठिकठिकाणी त्यांना साथ दिली. हा युद्धज्वर निर्माण करण्याचं काम केलं कानात वारं शिरलेल्या न्यूज चॅनेल्सनी.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-03-22T10:44:27Z", "digest": "sha1:WXHRBI2D37I5NPAZI7BR47PAU46ANYKE", "length": 4248, "nlines": 111, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nप्रिय मित्र सचिन कुंडलकर...\nदै. लोकसत्ताच्या रविवार पुरवणीमध्ये नाट्य-सिने दिग्दर्शक, लेखक, नाटककार सचिन कुंडलकर यांचं ‘करंट’ हे साप्ताहि�� सदर गेलं वर्षभर प्रसिद्ध होत आहे. या सदरातील गेल्या दोनेक महिन्यांतील लेखांनी महाराष्ट्रातील अनेक सुजाणांना, तारतम्यपूर्ण विचार करणाऱ्यांना अस्वस्थ केलं. त्या अस्वस्थतेला ‘आवाज’ देणारा हा लेख.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=6036", "date_download": "2019-03-22T10:07:00Z", "digest": "sha1:Q7T5OETXRRPKOG47GGZKD4QOBJ3JA54G", "length": 17550, "nlines": 85, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nगडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या जखमेवर शासनाने चोळले मीठ, ओबीसींना ६ तर मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण\n- जिल्हास्तरीय क व ड गटाच्या सरळसेवा भरतीचा शासन निर्णय पुन्हा बदलविला\n- ओबीसी समाज आक्रमक होणार : अरूण पाटील मुनघाटे\nप्रतिनिधी / गडचिरोली : राज्य शासनाने जिल्हास्तरीय गट क व गट ड ची पदे भरण्यासाठी काल १९ डिसेंबर रोजी नव्याने शासन निर्णय काढून अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण जाहिर केले. मात्र या शासन निर्णयात गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण पुन्हा कमी करून ६ टक्क्यांवर आणले तर अत्यंत नगण्य असलेल्या मराठा म्हणजेच एसईबीसी प्रवर्गाचे आरक्षण १६ टक्के ठेवले आहे. या निर्णयामुळे ओबीसींवर शासनाने पुन्हा अन्याय केला असून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले जात आहे. यामुळे ओबीसी समाज आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nराज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने ५ डिसेंबर रोजी सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरीता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी एक शासन निर्णय काढला होता. यामध्ये शेवटी सध्या आरक्षणासंदर्भात अस्तित्वात असलेले विविध शासन आदेश सुधारण्यात आल्याचे गृहीत धरण्यात यावे, असे नमुद केले होते. या शासन निर्णयात इतर मागास प्रवर्गासाठी १९ टक्के आरक्षण नमुद करण्यात आले होते. यामुळे जिल्ह्यातील ओबीसींनी समाधान व्यक्त केले होते. मात्र काल १९ डिसेंबर रोजी शासनाने पुन्हा शासन निर्णय काढून ओबीसींचे आरक्षण ६ टक्के केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात अनुसूचित जातीसाठी १२ टक्के, अनुसूचित जमातीसाठी २४ टक्के, विमुक्त जाती (अ) २ टक्के, भटक्या जमाती (ब) २ टक्के, भटक्या जमाती (क) २.५ टक्के, भटक्या जमाती (ड) १.५ टक्के, विशेष मागास प्रवर्ग २ टक्के, इतर मागास प्रवर्ग ६ टक्के, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग १६ टक्के आणि खुला ��्रवर्ग ३२ टक्के असे आरक्षण जाहिर करण्यात आले आहे.\nलोकसंख्येच्या प्रमाणात जर आरक्षण देण्यात आले असेल तर ओबीसींची संख्या जिल्ह्यात अधिक असतानाही ओबीसी समाजाला केवळ सहा टक्के आरक्षण कोणत्या आधारावर देण्यात आले आणि मराठा समाजाची संख्या अत्यंत नगण्य असतानाही १६ टक्के आरक्षण कोणत्या आधारावर देण्यात आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मराठा समाजाला संपूर्ण राज्यभर १६ टक्के आरक्षण देण्यात आले आहे तर इतर समाजाला आरक्षण लोकसंख्येच्या आधारावर देण्यात आले आहे.\nजिल्ह्यातील ओबीसींच्या आरक्षणाबाबत वारंवार मुख्यमंत्री, राज्यपालांची भेट घेवून निवेदने देण्यात आले. जिल्ह्यात मोठमोठे मोर्च, आंदोलने करण्यात आले. यामुळे गट क आणि ड ची भरती करताना १९ टक्के आरक्षण लागू करण्यात आल्याचा शासन निर्णय ५ डिसेंबर रोजी काढण्यात आला होता. यामुळे ओबीसी समाजातील बेरोजगार युवकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र काल १९ डिसेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयाने पुन्हा एकदा ओबीसींवर अन्याय झाला आहे. याचे दुष्परिणाम आगामी काळात नक्कीच दिसून येतील. ओबीसी समाज आक्रमक भूमिका घेवून आंदोलन करेल. जिल्ह्यात मराठा समाज अत्यंत नगण्य असतानाही १६ टक्के आरक्षण देणे म्हणजे, स्थानिकांना डावलून बाहेरील लोकांना जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रकार आहे, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा संयोजक तथा ओबीसी नेते अरूण पाटील मुनघाटे यांनी विदर्भ न्यूज एक्सप्रेसशी बोलताना म्हटले आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nविरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला नाही : राधाकृष्ण विखे पाटील यांचा खुलासा\nजम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nवैरागड येथे उन्हाळी धान पिकात निंदन करीत असताना सर्पदंशाने महिलेचा मृत्यू\nमुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेस भरघोस प्रतिसाद, वीजजोडणीसाठी २८ हजार शेतकऱ्यांचे अर्ज\nबहिणीचा खून करणाऱ्या भावास जन्मठेप, हजार रूपयांचा दंड : गडचिरोली न्यायालयाचा निकाल\n'कृतांत' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nदहशतवादी संघटनांशी संपर्कात असलेल्या दोघांना नागपुरातून अटक\nचामोर्शी मार्गावरील डॉ. गगपल्लीवार लेआऊट मधील ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करा\nपोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी रात्री १२ वाजता ���क्तदान करुण दिले मानवतेचे दर्शन...\nकोंबड्या चोरुन खात असल्याच्या संशयावरुन हटकल्याने जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांचा सश्रम कारावास\nलिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी महिलाही पोटगीसाठी पात्र : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nपेट्रोल २५ पैसे, तर डिझेल केवळ ८ पैशांनी स्वस्त\nसट्टा बाजाराने भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दिला कौल\n५ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकारी गजाआड\n‘साई रुग्‍णवाहिका प्रकल्‍प’ राबविण्‍यासाठी २५ कोटी रुपयांच्या खर्चास शासनाची मान्‍यता\nसंविधानाची मूल्ये आणि लोकशाहीमुळे देश प्रगतीपथावर : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे\nअंत्यविधीसाठी नेत असलेली मुलगी निघाली जिवंत\nचंद्रपूर जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थी निघाले महाराष्ट्र दर्शनाला\nगडचिरोलीत चप्पल दुकानाला आग लागून जवळपास ४० लाखांचे नुकसान\nगडचिरोली जिल्ह्यात बीएसएनएलची ब्रॉडबँड इंटरनेट सेवा विस्कळीत\nभारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदी जोशी यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर\nफलकांच्या माध्यमातून गिधाड संवर्धनासाठी वेधले जात आहे नागरिकांचे लक्ष\nयाचिका फेटाळल्याने चिडलेल्या सरकारी वकिलाने लगावली थेट न्यायाधीशांच्याच कानशिलात\nदेलोडा बिटाचा वनरक्षक अतुल धात्रक अडकला एसीबीच्या जाळ्यात\nनागभिड - नागपूर ब्राॅडगेज बाबत खा. नेते यांची रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा\nएडीटर फोरम संघटनेच्या प्रेस काॅन्फरन्स हाॅलचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्याहस्ते उद्घाटन\nसावरकरांचा अपमान केल्या प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विरोधात पोलिसात तक्रार दाखल\nमहाऊर्जाच्या भंडारा कार्यालयाचे ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन\nतारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा १ लाखावरून १.६ लाख रुपये\nआंतरजातीय विवाहासाठी आता मिळणार अडीच लाख रूपये\nप्रशासनाच्या आवाहनानंतरही ‘बेटी पढाव, बेटी बचाव’ चे अर्ज पाठविण्यासाठी नागरीकांची तुफान गर्दी\nनागपंचमीनिमित्त पालकमंत्री ना. आत्राम यांनी सेमाना देवस्थानात केली पुजा अर्चा\nवाघाच्या हल्यात ६० वर्षीय वृद्ध महिला ठार , पेंढरी (मक्ता) येथील घटना\nतडीपार गुंडाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nमुसळधार पावसामुळे कन्नमवार जल���शय झाले ‘ओव्हरफ्लो’\nसेल्फी घेण्याच्या नादात गेला युवकाचा जीव\nनागपुरात एकांतवासामुळे अन्नपाण्याविना वृद्ध दाम्पत्याचा बळी\nइंधन दरवाढीचा फटका , आर्थिक भार कमी करण्यासाठी रापम चा भाडेवाढीचा प्रस्ताव\nसोशल मिडीया महामित्र मनिष कासर्लावार यांचा पालकमंत्री ना. आत्राम यांच्या हस्ते सत्कार\nचितळ शिकार प्रकरणी शिवणी, हिरापूर येथील १७ जणांना अटक\nतिरुपती येथील गोविंदराज स्वामी मंदिरातील तीन मौल्यवान मुकुट चोरीला\nघोसरी , नांदगाव परिसरात अस्वलाने झाडावर मांडले ठाण\nशिक्षण आशय परिषदेत विविध विषयांची सविस्तर मांडणी\nजम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nअवैद्य दारू वाहतूक करणाऱ्यावर नेरी पोलिसांची धाडसी कारवाही, १३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त\nदोन महिला पोलिसांच्या लग्नाच्या मागणीला कंटाळून पोलिसाची विष प्राशन करून आत्महत्या\nबाबलाई माता वार्षिक पूजा व पारंपारिक संमेलनात उसळली भाविकांची गर्दी\nराज्यातील २० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश\nहोळीपौर्णिमेच्या रात्री होणार सुपरमूनचे दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/mazi-malvani/", "date_download": "2019-03-22T10:35:03Z", "digest": "sha1:Q4QB24PONHIEXRLAHXOSKKDTUMRV4QE6", "length": 24117, "nlines": 140, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "माझी मा’लवणी’.. – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeमराठी भाषा आणि संस्कृतीमाझी मा’लवणी’..\nJuly 17, 2018 नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश मराठी भाषा आणि संस्कृती, मराठी मुलुखातून, विशेष लेख, संस्कृती\nमालवणी माणसा ही अशीच रवतली,\nफसली गेली तरी नाय म्हनतली,\nकवितेच्या या ओळीचा कवी कोण ते माहित नाही मात्र या ओळीत मालवणी माणसाच्या स्वभावाच चपखल वर्णन आलेलं आहे..माझ्या अवीट गोडीच्या मालवणी भाषेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, या भाषेत असलेला रांगडेपण किंवा सरळसोट सहजपणा. सहजपणे ओव्या गुणगुणाव्यात त्याच सहजतेने आमच्या मालवणीत बोलीत शिव्या, म्हणी येतात. शिवी आणि असभ्य शब्दांचं अस्तित्व हा कोणत्याही संस्कृतीचा अविभाज्य भाग असतो, तसा तो आमच्या मालवणीचीही आहे. शिव्या आणि असभ्य शब्दांवरून त्या त्या भागातील संस्कृती समजते. आमच्या सिंधुदुर्गात तर असभ्य समजली जाणारी ‘शिवी’, ‘ओवी’ म्हणूनच स्विकारली जाते. शिवी देणाऱ्याला काही वाटत नाही आणि घेणा-याला तर त्याहून काही वाटत नाही. इथे प्रत्यक्ष बाप स्वत:च्या पोराला ‘रांडीच्या’ किंवा ‘भोसडीच्या’, अगदी त्याच्या आईसमोर बिनदिक्कत म्हणतो (आईही म्हणते अधे-मधे). येथे शब्दाचा अर्थ विचारात घेतला जात नाही, तर त्यामागील भावना पाहिली जाते. या शब्दांचा आमच्या मनातला अर्थ इंग्रजी ‘माय डियर’च्या जवळ जाणारा असतो..\nव्यक्की जेवढी जवळची, तेवढी शिवी तिखट. मालवणीत शिवी हे प्रेम व्यक्त करण्याचं माध्यम आहे. भांडणात दिल्या जाणऱ्या शिव्या त्याच किंवा तशाच असल्या, तरी ‘टोन’चा फरक असतो. शिव्यांच्या टोनवरुन प्रेम, लटका राग, सात्विक संताप किंवा भांडण चालू आहे हे हाडाच्या मालवण्याला लगेच कळतं, पण ऐकणाऱ्या बाहेरच्या एखाद्याला मात्र झीट येऊ शकते.\n‘तुझ्या आवशीचो घोव’, ‘फटकेचो वाको इलो’, ‘भंगलो मेलो’, ‘खंय मराक गेल्लय’, ‘वशाड पडो मेल्याच्या त्वांडार’, हे तर खुपच सौम्य शब्दप्रयोग. परंतू काही शिव्यांचे उच्चार फारच अशिष्ट आहेतही उदा. ‘आंवझंवारो’, ‘मायझंया’ हे असेच काही शब्द. वय-नातं वैगेरेकडे न बघता कोणही कोणाला आणि कोणाच्याही समोर हे शब्द प्रसंगानुरुप बिनदिक्कत देत-घेत असतात. या शब्दांचा अर्थ घेतला जात नाही. आईसमोर लहान पोरंही भांडताना हे शब्द बिनधास्त उच्चारत असतात, तरी कुणालाच त्याचं काही वाटत नाही, एवढे हे शब्द मालवणी जिवनाचे अविभाज्य अंग बनले आहेत. शहरी सभ्यतेच्या कपड्यात गुंडाळलेल्या ऐकणाराच्या मात्र मेंदूला झिणझिण्या येऊ शकतात..\nएका रांगडा सह्याद्री आणि दुसऱ्या कुशीत अथांग सागर घेऊन हयात घालवणाऱ्या आम्हा मालवणी माणसात आणि मालवणी भाषेत, सह्याद्रीचा रांगडेपणा आणि दर्याचा गूढ विक्षिप्तपणा पुरेपूर उतरला आहे आणि हे आमचं व्यवच्छेदक लक्षण आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही राहिलो तरी जाणत्याच्या लगेच लक्षात येतं. माणूस कुठला, हे ओळखण्याचं प्राथमिक साधन त्याची भाषा असते. ऐकणाराला शिवराळपणामुळे वरवर विचित्र वाटणारी भाषा आहे मात्र चविष्ट. खर तर हा शिवराळपणापेक्षा ‘चावट’पणा जास्त असतो आणि ‘चावट हा शब्द ‘चव’ या शब्दाचं एक रुप आहे आणि सह्याद्रीच्या ��ांगड्या मालवणीतला हा चवदारपणा, तिला तिच्या दुसऱ्या कुशीतल्या ‘लवणी’ दर्याने बहाल केला आहे असं म्हणता येईल. म्हणून तर आम्हाला आणि आमच्या भाषेला मा-‘लवणी’ असं नांव मिळालं असावं. ‘मिठा’चा हिन्दी अर्थ ‘गोड’ असा आहे, हे लक्षात घेतलं, तर मालवणी माणसातल्या आणि मालवणी भाषेतल्या गावरान ‘मिठाळ गोडव्या’चं रहस्य उलगडतं..\nसह्याद्री आणि समुद्राच्या नैसर्गिक रोखठोकपणाचं वैशिष्ट्य लेवून मालवणी भाषा सजली आहे.निसर्ग नागडाच असतो आणि नैसर्गिक नागडेपणा हाच मालवणीचा अलंकार असल्याने, उगाच भाषीक अलंकार मालवणी वापरत नाही. नागडेपणा नैसर्गिक आणि म्हणून अस्सल असतो आणि कपडे काहीतरी लपवत असतात. मालवण्याला आणि त्याच्या भाषेला लपवा छपवी मंजूर नाही आणि म्हणूच हे मालवणीचं लक्षण मालवणीतल्या शिव्या, म्हणी-वाक्प्रचारांमधे स्पष्टपणे उतरलेलं दिसतं.\nअशी आमची मालवणी फटकळ (सभ्य भाषेत स्पष्टवक्ते) म्हणून प्रसिद्ध. पण एक सागतो, फटकळ माणसाच्या मनात काही नसतं. जे आहे ते बोलून मोकळं होणार, मनात काही ठेवणार नाही. हे या भाषेचं वैशिष्ट्य मालवणील् समुद्राने बहाल केलंय. समुद्र कसा, पोटतला कचरा पुन्हा किनाऱ्यावर आणून टाकतो, अगदी तसंच. इथे ‘मुतण्या’ला ‘मुतणं’च आणि ‘हगण्या’ला ‘हगणं’च म्हणणार. उगाच करंगळी वर करणार नाहीत, की दोन बोटं दाखवणार नाहीत. ‘अडचणीत देव मार्ग दाखवेल’ किंवा ‘शोधा म्हणजे सापडेल’ अशी भारदस्त वाक्य उच्चारण्यापेक्षा, मालवणी सरळ ‘चोळणो शिवतलो तो मुताक वाट ठेयतालो’ असं म्हणेल. जावयाचं वर्णन ‘जामातो दशम ग्रह:’ असं न म्हणता, सरळ ‘खळ्यात मुतलला आनी जावयाक घातलला सारख्याच’ असंच म्हणणार, वर ‘मायझंयाक खांद्यार बसयलो, तर कानात मुतता’ असंही म्हणून दाखवणार..शहरी सभ्यतेच्या निकषावर या अशिष्ट समजल्या जाणाऱ्या शब्दांचं मालवणी शब्दांचं एक वैशिष्ट म्हणजे, त्यांचा अर्थ ऐकणाराला थेट कळतो आणि बोलणाराला काय म्हणायचंय ते चटकन लक्षात येत..कुडाळकडच्या माझ्या एका मित्राची आई ‘विनाकारण कुठलीही गोष्ट होत नाही’ हे सांगण्यासाठी ‘बॉट घालून पॉट येयत, तर xx कित्याक व्हयो’ असं थेट सुनवायची. ‘काही केल्याशिवाय काही घडत नाही’ हे सभ्य भाषेतलं तत्वज्ञान ती अशा रांगड्या शब्दांत सांगायची की, ते कायमचं डोक्यात फिट्ट बसलं..\nमालवणीत व्यवहारात जातीभेद नाही, मात्र बोलताना भटा��ा भटच म्हणणार आणि धनगराला धनगर. मराठ्याला मराठा आणि वाण्याला वाणीच म्हणणार. ह्यात कुणाचा अपमान करायची भावना नसते, तर हे उच्चार मालवणी माणसाच्या निरमळ सहजतेने आलेले असतात. बोलावणाऱ्याची प्रेम भावना ऐकणाऱ्या बरोबर कळते आणि म्हणून तर इथं ‘ॲट्रॉसिटी’च्या गुन्ह्यांचं प्रमाण अत्यंत कमी आहे… आश्चर्य म्हणजे बोलण्यात जातीचा उल्लेख सहजपणे करणारा हाच मालवणी, व्यवहारात मात्र जातीभेद पाळत नाही, हे ही आम्हा मालवण्यांचं वैशिष्ट्य. ‘गाबत्याक गोरवा आनी भटाक तारवा सांगलीहत कोणी’ किंवा ‘कुल्यापाटी आरी नी चांभार पोरांक मारी’ किंवा ‘चव नाय रव धनगरा पोटभर जेव’ किंवा अरदो मिरग सारण गेलो आणि म्हारणीच्या झिलान उतव बांदलो’ ह्या काही म्हणी वानगीदाखल सांगता येतील\nनग्नतेत पावित्र्य असतं, तसं सभ्यतेच्या कपड्यात नसतं..मुळात कपड्यांचं प्रयोजनच काहीतरी गुप्त ठेवण्याचं आहे. मालवणी माणसाला लपवाछपवी मान्य नाही, तो त्याचा पिंड नाही आणि त्याच्या या स्वभावाचं प्रतिबिंब त्याच्या भाषेत, शिव्यांत, म्हणी-वाक्प्रचारात स्वच्छ पडलेलं दिसतं. हे त्याचं नागडेपण त्याच्या मानाच्या निरमळतेतून आलेलं असतं. कणकवलीचे ‘भालचंद्र महाराज’ आता ‘भालचंद्र महाराज’ म्हणून प्रसिद्ध असले तरी ते मालवणीत ‘नागडे बाबा’ म्हणूनच प्रसिद्ध होते. महाराज असले म्हणून काय झाल, ते नागडे असल्याने आम्ही त्यांना नागडेच म्हणणार असा सारा रोख ठोक व्यवहार.हे आम्हा मालवण्यांचं आणि आमच्या मालवणी भाषेच हे वैशिष्ट्य आहे.. पण आता मात्र शहरी करणाच्या नादात आणि इंग्रजीच्या आक्रमणात मालवणीतील हे वैशिष्ट्य नाहीस होईल कि काय अशी भीती वाटू लागली आहे. ही गोड बोली टिकली पाहिजे, वाढली पाहिजे आणि यासाठी ती रोजच्या व्यवहारात सर्वांनी वापरली पाहिजे..’मालवणी बोली साहित्य संमेलना’च्या निमित्ताने हेच सांगावस वाटतं..\nमे महिन्यात कणकवलीत झालेल्या ‘मालवणी बोली साहित्य संम्मेलनाच्या निमित्ताने..\nAbout नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश\t361 Articles\nश्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्र���ा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nनितीन अनंत साळुंके उर्फ गणेश यांचे साहित्य\nआहे मनोहर तरी.. (भाग तिसरा)\nखडा पारशी.. भाग २\nखडा पारशी.. भाग १\nकंपन्या खालसा करु, प्रजेचं राज्य आणू..\nआहे मनोहर तरी..- (भाग दुसरा)\nआहे मनोहर तरी.. – (भाग पहिला)\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-darkness-life-maid-91518", "date_download": "2019-03-22T11:16:38Z", "digest": "sha1:MPGPEGQVKEZNZXQXWWDORIV5YHJMIJHA", "length": 17978, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news darkness in the life of maid मोलकरणींच्या आयुष्यात दाटला काळोख | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nमोलकरणींच्या आयुष्यात दाटला काळोख\nमंगळवार, 9 जानेवारी 2018\nनागपूर - ‘राहू द्या नं भाऊ... आमची गत काय विचारता... मोलकरणी आम्ही. आमच्यासारखं वाईट आयुष्य कोणाचंही नाही... आम्ही साऱ्या मोलकरणी अभागिनी... बरं असो वा नसो... घरोघरी जाऊन काम नाही केलं तर लेकरं पोसायची कशी... दयनीय अवस्था आहे आमची, जाऊ द्या... दिव्याखाली अंधार असते, हे साऱ्यानांच ठाऊक आहे. कसंतरी वयस्कांना सन्मानधन मिळतं होतं, मरणाचा खर्चही मिळतं होता... तेही बंद झालं. या भावना आहेत, स्वतःच्य�� कुटुंबाचा गाढा ओढण्यासाठी घरकाम करणाऱ्या महिलांच्या.\nनागपूर - ‘राहू द्या नं भाऊ... आमची गत काय विचारता... मोलकरणी आम्ही. आमच्यासारखं वाईट आयुष्य कोणाचंही नाही... आम्ही साऱ्या मोलकरणी अभागिनी... बरं असो वा नसो... घरोघरी जाऊन काम नाही केलं तर लेकरं पोसायची कशी... दयनीय अवस्था आहे आमची, जाऊ द्या... दिव्याखाली अंधार असते, हे साऱ्यानांच ठाऊक आहे. कसंतरी वयस्कांना सन्मानधन मिळतं होतं, मरणाचा खर्चही मिळतं होता... तेही बंद झालं. या भावना आहेत, स्वतःच्या कुटुंबाचा गाढा ओढण्यासाठी घरकाम करणाऱ्या महिलांच्या.\nघरकामगार महिलांचे जगणे सुकर व्हावे या हेतूने तत्कालीन सरकारने २०११ मध्ये सुरू केलेली घरकामगार नोंदणीची प्रक्रिया पूर्णपणे बंद पडली. घरकामगारांसाठी स्थापन केलेले महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार मंडळ २०१४ पासून थंडबस्त्यात आहे. घरेलू कामगारांसाठी असलेली जनश्री आणि सन्मानधन योजनाही बंद पडली असल्याने घरकामगार महिलांना ना कामाची शाश्‍वती, ना भविष्याची सोय, त्यांच्या आयुष्यात आता मात्र काळोख दाटला आहे.\nतत्कालीन काँग्रेस सरकारने घरकामगार महिलांसाठी घरेलू कामगार मंडळ तयार केले होते. राज्यभरात कामगार आयुक्‍तालयात घरकामगार महिलांची नोंदणी सुरू केली. तीन वर्षे नोंदणी सुरू होती. नागपुरात विदर्भ मोलकरीण संघटनेच्या माध्यमातून ३० हजारांवर महिलांची नोंदणी झाली. भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर २०१४ मध्ये मंडळ बरखास्त केले. त्याबरोबर साऱ्या योजनांचा अकाली मृत्यू झाला. वयस्क घरकामगार महिलांना सन्मानधन म्हणून १० हजार दिले जात होते. तसेच ‘जनश्री’ योजनेद्वारे विम्याचे संरक्षणही दिले जात होते. आता शासनाकडून या महिलांना शासनाचे कोणतेही कवच नाही.\nकमावलेले पोटालेच पुरत नाही\nचंदा अंभोरे हिचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू होतो. पायाला चाकं लावल्यागत ती धावत असते. या घरातील कामं आटोपली की, दुसऱ्या घरी. अशी पाच घरची धुणीभांडी अन्‌ स्वयंपाक करते. यानंतर दुपारी घरी येते. चिमुकल्यांना चार घास खाऊ घालते. पुन्हा सायंकाळी तीन घरातील कामे करण्यासाठी निघून जाते. सरकारी लाभ नाही, घरमालकांकडून मिळेल त्या पैशात काम करावे लागतं. पोटाचं पोटालेच पुरत नाही, तर लेकरायले शिकवायचं कसं हा चंदाचा सवाल. बरं वाईट झालं तर कुटुंबाचं कसं होईल, या विचारात ती आयुष्याचा गाढा क��ाबसा ओढत आहे.\nराज्यात १ लाख ३० हजार घरकामगारांची नोंदणी घरेलू कामगार कल्याण मंडळाने केली. जनश्री विमा योजना, अंत्यविधी सहाय्य, विदेशी भाषा प्रशिक्षण, अपघातात लाभार्थींना तत्काळ सहाय्य पुरविण्यापासून मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, वैद्यकीय खर्चाची तरतूद, मृत्यू झाल्यावर कायदेशीर वारसाला अंत्यविधीच्या खर्च अशा सर्व सुविधांचा लाभ सुरू झाला होता. सन्मानधनापासून तर अंत्यविधीची रक्कम नागपुरातील महिलांना मिळाली. परंतु, विद्यमान सरकारने मंडळ बरखास्त केले. यामुळे घरकामगार महिलांचे जगणेच मुश्‍कील झाले आहे.\n- डॉ. रूपा कुलकर्णी-बोधी\nनागपुरात साधारणतः लाख घरकामगार आहेत. त्यापैकी २५ टक्के महिला ज्येष्ठ नागरिक म्हणजेच सन्मानधन योजनेसाठी पात्र होत्या. आता त्यांच्याकडून घरकाम होत नाही. परंतु, योजनाच बंद पडल्याने त्यांच्यासमोर भीक मागण्याशिवाय पर्याय नाही. सरकारने घरकामगार महिलांना वाऱ्यावर सोडले आहे.\n- विलास भोंगाडे, कष्टकरी समाजाचे नेते\nLoksabha 2019 : लोकशाहीत महिला उपेक्षितच\nदेशाच्या लोकसंख्येच्या निम्म्याने असलेल्या महिलांना ३३ आणि ४१ उमेदवारीची घोषणा अनुक्रमे बिजू जनता दल आणि तृणमूल काँग्रेसने केली आहे. ते पाहता,...\nन्यूझीलंडमध्ये दोन मशिदींवर झालेल्या हल्ल्यामागे वांशिक आधारावरील तिरस्काराची भावना होती. हे केवळ त्या देशापुढील नव्हे, तर जगापुढील आव्हान आहे, हे...\nसराफाच्या दुकानात चोऱ्या करणारी टोळी जेरबंद; अल्पवयीन मुलासह चौघे अटकेत\nलोणी काळभोर : सोने खरेदीच्या बहाण्याने सराफाच्या दुकानात प्रवेश केल्यावर अल्पवयीन मुलाच्या मदतीने सराफाला गंडा घालणाऱ्या तीन महिला व...\nपुणे : रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या अंगावर रंग टाकणाऱ्या ८४ जणांना अटक\nपिंपरी (पुणे) : रस्त्याने जाणाऱ्या महिला व नागरिकांच्या अंगावर रंग टाकणाऱ्या ८४ हुल्लडबाजांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर महाराष्ट्र...\nनिवडलेल्या धान्यातून अनेकांना घास \nकोल्हापूर - लक्ष्मीपुरीतील धान्य दुकानात विविध धान्ये, कडधान्ये विक्रीसाठी लगबग सुरू असते. गिऱ्हाइकांना ठरलेली धान्य अन्‌ कडधान्ये द्यायची असतात....\nगर्भवती मातेच्या हाती औषधाची चिठ्ठी\nनागपूर - मेडिकलमध्ये येणाऱ्या प्रत्येक गर्भवती मातेची नोंदणी, तपासणी, जेवणे, रक्ततपासणी, रक्तपुर��ठा, एक्‍स रे, सोनोग्राफीसह इतर सर्वच सुविधा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/28511", "date_download": "2019-03-22T10:28:59Z", "digest": "sha1:OA5J6JGLK4BXYI2CVNTFEGSNG6BOX4JR", "length": 10715, "nlines": 187, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "बौद्धसंघाचा परिचय | भाग १ ला 15| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nभाग १ ला 15\n५५. भगवान् श्रावस्ती येथें जेतवनांत अनाथ पिंडिकाच्या आरामांत रहात होता. त्या काळीं भिक्षूंनां शरद्ऋतूंत प्रकृति नीट न राहिल्यामुळें अजीर्ण होत असे. म्हणून बुद्धानें तूप, लोणी, तेल, मध व काकवी हीं पांच औषधें घेण्यास परवानगी दिली. त्यानंतर वेळोवेळीं निरनिराळीं मुळें, पानें व फळें ह्यांचाहि औषधासाठी उपयोग करण्यास परवानगी दिली. परंतु तूप, तेल वगैरे पदार्थ सात दिवसांपलिकडे जास्त दिवस संग्रहाला ठेवूं नये, असा बुद्धानें नियम केला.\n५६. एकदां बुद्ध भगवान् मगध देशातील अंधकविंद नांवाच्या गांवी असतां एका ब्राह्मणाच्या मनांतून त्याला व भिक्षुसंघाला दान देण्याची फार हौस होती. परंतु लोकांच्या पाळ्या इतक्या लागल्या होत्या की, दोन महिनेपर्यंत त्याला सवडच मिळेना. शेवटीं, यवागू (तांदुळांची पेज) व मधुगोळक नांवाचा पदार्थ तयार करून दिला असतां बुद्ध तो स्वीकारील कीं काय असें त्यानें आनंदाला विचारलें. तेव्हां आनंदानें बुद्धाच्या परवानगीनें ब्राह्मणाला यवागू तयार करण्यास लाविलें. त्या प्रसंगी बुद्धानें भिक्षूंना सकाळी यवागू पिण्याची परवानगी दिली; व संघाला यवागू दिल्याबद्दल त्या ब्राह्मणाची फार स्तुति केली. तेव्हांपासून सकाळीं यवागू पिण्याचा परिपाठ पडला.\n५७. एका काळीं बुद्ध भगवान् भद्दिय नगरांतून निघून अंगुत्तराप प्रदेशांत प्रवास करीत होता. त्याच्या बरोबर १२५० भिक्षू होते. हें वर्तमान भद्दिय येथील मेंडक नांवाच्या सावकाराला समजलें; व त्यानें संघाला लागणारी अन्नसामग्री आपल्या नोकरांकडून गाड्यांवर लादली, व तो भिक्षुसंघामागोमाग चालला. एका जंगलीप्रदेशांत त्यानें बुद्धाला गांठलें, व त्याला संघासह भिक्षा ग्रहण करण्याला आमंत्रण केलें. बुद्धाचें आणि भिक्षूंचे भोजन झाल्यावर मेंडक भगवंताला म्हणाला, “भदंत, पुष्कळ ठिकाणीं रस्ता जंगली प्रदेशांतून जात असतो. तेथें अन्नपाण्याची मोटी पंचाईत पडते. अशा ठिकाणीं अन्नसामग्री बरोबर घेण्यास भिक्षूंला परवानगी द्यावी.” तेव्हां बुद्धानें तांदूळ, मूग, उडीद, मीठ, गूळ, तेल, तूप वगैरे पदार्थ पाथेयासाठी बरोबर घेण्यास भिक्षूंला परवानगी दिली.\n५८. क्रमश: प्रवास करीत भगवान् ‘आपण’ नांवाच्या शहरी आला. तेथे केणिय नांवाचा जटिल रहात होता. त्यानें उत्तम पानक तयार करविलें, व तो बुद्धाच्या दर्शनाला आला, आणि म्हणाला, ‘भो गोतम, ह्या पानकाचा आपण स्वीकार करावा, बुद्धानें तें भिक्षुसंघास देण्यास सांगितलें, व जेव्हां भिक्षु तें घेण्यास संकोच करूं लागले, तेव्हां त्यानें तें पिण्याची त्यांना परवानगी दिली, व धान्याच्या रसाशिवाय इतर कोणत्याहि फळाचा रस, तसाच फुलांचा पानांचा आणि उसाचा रस दुपारीं बारा वाजल्यानंतर पिण्यास हरकत नाहीं असा नियम केला.\nभाग १ ला 1\nभाग १ ला 2\nभाग १ ला 3\nभाग १ ला 4\nभाग १ ला 5\nभाग १ ला 6\nभाग १ ला 7\nभाग १ ला 8\nभाग १ ला 9\nभाग १ ला 10\nभाग १ ला 11\nभाग १ ला 12\nभाग १ ला 13\nभाग १ ला 14\nभाग १ ला 15\nभाग १ ला 16\nभाग १ ला 17\nभाग १ ला 18\nभाग १ ला 19\nभाग १ ला 20\nभाग १ ला 21\nभाग १ ला 22\nभाग १ ला 23\nभाग १ ला 24\nभाग १ ला 25\nभाग १ ला 26\nभाग २ रा 1\nभाग २ रा 2\nभाग २ रा 3\nभाग २ रा 4\nभाग २ रा 5\nभाग २ रा 6\nभाग २ रा 7\nभाग २ रा 8\nभाग २ रा 9\nभाग २ रा 10\nभाग २ रा 11\nभाग २ रा 12\nभाग २ रा 13\nभाग २ रा 14\nभाग २ रा 15\nभाग २ रा 16\nभाग २ रा 17\nभाग २ रा 18\nभाग २ रा 19\nभाग २ रा 20\nभाग २ रा 21\nभाग २ रा 22\nभाग २ रा 23\nभाग २ रा 24\nभाग २ रा 25\nभाग २ रा 26\nभाग २ रा 27\nभाग २ रा 28\nभाग २ रा 29\nभाग २ रा 30\nभाग २ रा 31\nभाग २ रा 32\nभाग २ रा 33\nभाग २ रा 34\nभाग २ रा 35\nभाग २ रा 36\nभाग २ रा 37\nभाग २ रा 38\nभाग २ रा 39\nभाग २ रा 40\nभाग २ रा 41\nभाग २ रा 42\nभाग २ रा 43\nभाग २ रा 44\nभाग २ रा 45\nभाग २ रा 46\nभाग २ रा 47\nभाग ३ रा 1\nभाग ३ रा 2\nभाग ३ रा 3\nभाग ३ रा 4\nभाग ३ रा 5\nभाग ३ रा 6\nभाग ३ रा 7\nभाग ३ रा 8\nभाग ३ रा 9\nभाग ३ रा 10\nभाग ३ रा 11\nभाग ३ रा 12\nभाग ३ रा 13\nभाग ३ रा 14\nभाग ३ रा 15\nभाग ३ रा 16\nभाग ३ रा 17\nभाग ३ रा 18\nभाग ३ रा 19\nभाग ३ रा 20\nभाग ३ रा 21\nभाग ३ रा 22\nभाग ३ रा 23\nभाग ३ रा 24\nभाग ३ रा 25\nभाग ३ रा 26\nभ��ग ३ रा 27\nभाग ३ रा 28\nभाग ३ रा 29\nभाग ३ रा 30\nभाग ३ रा 31\nभाग ३ रा 32\nभाग ३ रा 33\nभाग ३ रा 34\nभाग ३ रा 35\nभाग ३ रा 36\nभाग ३ रा 37\nभाग ३ रा 38\nभाग ३ रा 39\nभाग ३ रा 40\nभाग ३ रा 41\nभाग ३ रा 42\nभाग ३ रा 43\nभाग ३ रा 44\nभाग ३ रा 45\nभाग ३ रा 46\nभाग ३ रा 47\nभाग ३ रा 48\nभाग ३ रा 49\nभाग ३ रा 50\nभाग ३ रा 51\nभाग ३ रा 52\nभाग ३ रा 53\nभाग ३ रा 54\nभाग ३ रा 55\nभाग ३ रा 56\nभाग ३ रा 57\nभाग ३ रा 58\nभाग ३ रा 59\nभाग ३ रा 60\nभाग ३ रा 61\nभाग ३ रा 62\nभाग ३ रा 63\nभाग ३ रा 64\nभाग ३ रा 65\nभाग ३ रा 66\nभाग ३ रा 67\nभाग ३ रा 68\nभाग ३ रा 69\nभाग ३ रा 70\nभाग ३ रा 71\nभाग ३ रा 72\nभाग ३ रा 73\nभाग ३ रा 74\nभाग ३ रा 75\nभाग ३ रा 76\nभाग ३ रा 77\nभाग ३ रा 78\nभाग ३ रा 79\nभाग ३ रा 80\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8118", "date_download": "2019-03-22T10:08:15Z", "digest": "sha1:BM4FC4XUMFJQGB27DY7SEDPGOVAEQ4N6", "length": 21121, "nlines": 88, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nअल्पसंख्यांकासाठी असलेल्या योजनांची माहिती लाभार्थ्याना जनजागृतीव्दारे मिळवून द्या : ज.मो. अभ्यंकर\n- राज्य अल्पसंख्यांक आयोगाच्या उपाध्यक्षांनी घेतला विविध विभागाचा आढावा\nप्रतिनिधी / गडचिरोली : पंतप्रधानांचे १५ कलमी कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक नागरिकांना/ विद्यार्थ्यांना विविध योजनांव्दारे त्यांच्या पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याकरीता निधी उपलब्‍ध करुन दिल्या जाते. मात्र त्या योजनांची माहिती त्यांच्या पर्यंत पोहचत नसल्यामुळे प्रशासकीय सर्व संबंधित यंत्रणांनी जनजागृतीवर भर देवून, प्रसिध्दी माध्यमांचा वापर करुन अल्पसंख्यांकांच्या योजना त्यांच्या दारापर्यंत पोहचवा असे निर्देश अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी आज येथे दिले.\nमहाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष ज. मो. अभ्यंकर आज गडचिरोली दौऱ्यावर आले असता त्यांनी अल्पसंख्याक समाजाच्या व्यक्तींची भेट घेतली तसेच सर्व विभागाच्या प्रमुखांची कामासंदर्भात आढावा बैठक विश्रामगृहात आयोजित केली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.\nयावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस. आर. पठारे, उप कार्यकारी अधिकारी पुराम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.आर. लांबतुरे , शिक्षणाधिकारी कुचे, पाटील, समाजकल्याण निरीक्षक मेश्राम, तहसिलदार वासनिक, तहसिलदार भोयर, माहिती कार्यालयाचे प्रभाकर कोटरंगे, सहाय्यक नियोजन अधिकारी सुनिल पाटील, समाज कल्याणचे सारंग पाटील, स्वंयरोजगार व जिल्हा कौशल्य विकास अधिकारी शेंडे, आदि. अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने या आढावा बैठकीत उपस्थित होते.\nया आढावा सभेत अल्पसंख्यांक समाजातील तरुणांकरीता पोलीस शिपाई भरती पुर्व परिक्षा प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा फाउुंडेशन वर्ग सुरु करण्यासंदर्भात, डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकरण योजना, अल्पसंख्यांक बहूल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांमध्ये पायाभू सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजनांची माहिती यावेळी त्यांनी घेतली. तसेच राज्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण क्षेत्रात मुलभूत पायाभूत सुविधा प्रदान करण्याबाबतची माहिती सुध्दा यावेळी त्यांनी अवगत केली. अल्पसंख्यांक समाजातील इयत्ता १ ली ते १० वीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची मॅट्रीकपुर्व शिष्यवृती देण्यात येत आहे याबाबतसुध्‍दा माहिती जाणून घेतली. व कोणताही विद्यार्थी यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश अभ्यंकर यांनी दिली.\nअल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषीत केलेल्या १५ कलमी कार्यक्रमानुसार राज्यातील मुस्लीम, ख्रीश्चन, बौध्द, शिख, पारशी, व जैन या अल्प संख्यांक समाजासाठी विविध योजना राबवित आहे. याच योजनांवर हा अल्पसंख्याक समाज निर्भर असल्यामुळे योजनांची माहिती त्यांना प्राप्त करुन द्यावी असे ते म्हणाले.\nरमाई घरकुल योजनेची माहिती सांगतांना प्रकल्प संचालक पठारे म्हणाले की, ६८०० प्रस्ताव प्राप्त झाले असून २००० प्रस्तावांना मंजुरी दिलेली आहे. मंजूर झाल्यानंतर करारनामा नुसार काम झाले नाही तर ते काम नामंजूर करुन उर्वरीत रक्कम परत मागवावी व प्रतिक्षेत असलेल्या अर्जांचा विचार करुन त्यांना मंजु करावे असे अभ्यंकर यांनी सांगितले.\nनगरपरिषदेचे मुख्याधिकारी माहिती देतांना म्हणाले की, अल्पसंख्यांक बहूल भागाच्या विकासासाठी निधी कमी येतो. जिल्हयात तीन नगरपरिषदा असून निधी वितरण करण्यास अडचण निर्माण होते, त्यांनी या पायाभूत सुविधांसाठी निधी वाढवून देण्याची मागणी केली.\nस्वयंरोजगार व मार्गदर्शन केंद्राचे शेंडे ���ांनी माहिती देतांना म्हणाले की, अल्पसंख्याक समाजातील ५४० युवकांना आतापर्यंत प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये ऑटो, हॉस्पीटलायझेशन, कन्सट्रक्शन, वेल्डींग इत्यादींचे प्रशिक्षण दिल्या जाते. हॉटेल मध्ये काम करतांना येणाऱ्या ग्राहकांसोबत बोलतांना त्यांना कशाप्रकारे आदारातिथ्याने बोलायेचे याचेही प्रशिक्षण दिले जाते. मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद याठिकाणी कुशल कामगार म्हणून युवक काम करीत आहेत. तसेच परदेशातसुध्दा येथील १३ युवक काम करीत असल्याची माहिती यावेळी दिली. उपाध्यक्ष अभ्यंकर यांनी ऐवढया कमी काळात (३ महिने ) प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करुन देत असल्याबध्दल समाधान व्यक्त केले.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nआजारी असलेल्या आरोपी मुलाला भेटण्यासाठी २० हजारांची लाच घेणारे पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात\nराज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आता सुरू करणार मालवाहतूक सेवा\nपर्यावरणपूरक शाश्वत सार्वजनिक वाहतूक उभारण्याला प्राधान्य : देवेंद्र फडणवीस\nबनावट व खोटे कागदपत्र तयार करुन पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खूर्द येथील शासकीय जमीनी केल्या गहाळ\nभारत-फ्रान्स औद्योगिक सहकार्याचे नवे पर्व नागपूर-विदर्भातून सुरु करावे : देवेंद्र फडणवीस\nराज्याची विकासयात्रा अखंडित ठेवण्याचा अंतरिम अर्थसंकल्पातून निर्धार : मुख्यमंत्री\nबल्लारपूर तालुक्यातील मानोरा गावाच्या हद्दीत बिबट्याचा हैदोस, बकरीला केले ठार\nमनुष्यबळ पुनर्रचना आराखडा सर्वसंमतीनेच पदे, कर्मचारी संख्येत कपात नाही :महावितरण\nअवजड वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले : मारेगाव तालुक्यातील घटना\nमाेबाईलमध्ये ३५ रुपये बॅलन्स ठेवणे अनिवार्य, अन्यथा आऊटगाेईंग सेवा होणार बंद\nमृत मुलीच्या शरीरावर केले तीन दिवस उपचार, सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रूग्णालयावर गंभीर आरोप\nअल्पसंख्यांकासाठी असलेल्या योजनांची माहिती लाभार्थ्याना जनजागृतीव्दारे मिळवून द्या : ज.मो. अभ्यंकर\nदीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे वारसास्थळ बनविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही : देवेंद्र फडणवीस\nचंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात आणखी एका वाघाचा मृत्यू\nपद्मश्री डॉ .प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांची किल्ला स्वच्छता अभियानास भेट , ���ेरीटेज वॉक मध्ये सहभाग\nशरीर सुखाची मागणी करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक\nसोनसरी परिसरात बिबट्याची दहशत, गोठ्यात बांधलेल्या वासराच्या नरडीचा घेतला घोट\nकानशिलावर बंदूक ताणून युवकास लूटले\nखरगी या आदिवासी गावाने काढली दारूची प्रेतयात्रा \nजिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने विनयभंग केल्याचा आरोप करीत डॉक्टर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न\n‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील फॉर्म्युला वापरून गायब होणार सीमेवरील जवान \nमुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध , प्रेयसीवर चाकूने वार करून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nधुळे येथे ४ फेब्रुवारी रोजी वायूदलासाठी भरती मेळाव्याचे आयोजन\nड्रंक अँड ड्राइव्ह चे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य सरकार करणार दारुची डिलिव्हरी थेट घरी \nतलावात आढळले पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक\nसंजय गांधी निराधार योजनेचे अनुदान १ तारखेला लाभार्थ्यांच्या हातात मिळेल अशी व्यवस्था निर्माण करा : सुधीर मुनगंटीवार\nगरंजी गावाला सामूहिक वनहक्क प्रदान\nनक्षलग्रस्त अबूझमाड क्षेत्रातील बासिंग गावात सुरु झाले पहिले चित्रपटगृह, आदिवासींनी पहिल्यांदाच बघितला ‘बाहुबली’\nदेसाईगंज महसूल विभागाची अवैध रेती तस्करांवर धडक कारवाई : १ लाख १३ हजारांचा दंड वसूल\nवॉकेथॉन रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद\n‘साई रुग्‍णवाहिका प्रकल्‍प’ राबविण्‍यासाठी २५ कोटी रुपयांच्या खर्चास शासनाची मान्‍यता\nसाहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर केली कारवाई\nरोजगारासाठी युवकांनी स्वत:चे गाव, जिल्हा ओलांडून जाण्याची मानसिकता तयार केली पाहिजे : नगराध्यक्षा पिपरे\nवीज वितरण हानी ३ टक्क्यांवर आणा अन्यथा वेतनवाढ रोखणार : ना. चंद्रशेखर बावनकुळे\nमुलीच्या लग्नसमारंभाप्रसंगीच वडिलाची गळफास घेऊन आत्महत्या\nइरफान शेख, अविनाश पोईनकर यांना विदर्भ साहित्य संघाचे वाड:मय पुरस्कार जाहीर\nअसंतोषाविरोधात सामान्यांचा एल्गार मल्टीस्टारर ‘आसूड’\nचितळ शिकार प्रकरणी शिवणी, हिरापूर येथील १७ जणांना अटक\nरस्ते अपघात आणि सुरक्षा\nलोकसभा निवडणूक २०१९ : भाजपा ची पहिली यादी १६ मार्च ला जाहीर होण्याची शक्यता\nगुजरात नंतर महाराष्ट्रात हुक्का बंदी लागू : महाराष्ट्र शासनाच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी\nअवैद्य दारू वाहतूक करणाऱ्यावर न��री पोलिसांची धाडसी कारवाही, १३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त\nग्राम बालविकास केंद्रात दिला जाणार अतितीव्र कुपोषित बालकांना जास्त कॅलरी व प्रोटीनयुक्त पोषण आहार\nअपर आयुक्तांनी घेतला राज्यस्तरीय क्रीडा संमेलनाच्या तयारीचा आढावा\nभयमुक्त-भूक मुक्त आणि विषमतामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी सर्वांनी मिळून काम करा : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार\nलग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला केले गर्भवती : आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल\nपेटीएम द्वारे झालेल्या फसवणुकीतील ५० हजार रूपये मिळाले परत\nगांजा बाळगल्याप्रकरणी माय - लेकास ७ वर्षे सक्तमजूरीची शिक्षा\nमहावितरणचा १९४७ वीजचोरांना दणका\nसामूहिक शेततळे आणि सोलर पंपामुळे पिकावर नांगर फिरविणाऱ्या शेतात बहरली फळबाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8811", "date_download": "2019-03-22T10:09:11Z", "digest": "sha1:3KFKTJR6B422VOQPTEWEQUROMJ2EEOVN", "length": 14308, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज गडचिरोलीत नक्षलग्रस्त भागातील जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांची महत्वपूर्ण बैठक\n- छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्यप्रदेशमधील लगतच्या जिल्ह्यांचे अधिकारी येणार\nप्रतिनिधी / गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षलग्रस्त भागातील जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांची महत्वपूर्ण बैठक आज १४ मार्च रोजी गडचिरोलीत होणार आहे. या बैठकीला छत्तीसगड, तेलंगणा आणि मध्यप्रदेशमधील लगतच्या जिल्ह्यांचे अधिकारी येणार आहेत.\nनक्षलप्रभावित चारही राज्यातील लोकसभा मतदार संघात एकाच वेळी पहिल्या टप्प्यात ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांना एका मतदार संघातून दुसऱ्या मतदार संघात कारवाया करण्यास जाण्याची संधी मिळणार नाही. निवडणुकीदरम्यान नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालून सर्व ठिकाणची निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी कोणती रणनिती अवलंबिता येईल यावर चर्चा करण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन केले आहे.\nया बैठकीला नागपूरचे विभागीय आयुक्त, पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक यांच्यासह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर तसेच मध्यप्रदेशातील बालाघाट, छत्तीसगडमधील राजनांदगाव, बस्तर, जगदलपूर तेलंगणातील करीमनगर, ��दिलाबाद या लगतच्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहणार आहेत.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nदेलोडा परिसरात वाघाचे दर्शन , नागरिक भयभित\nकोंबड्या चोरुन खात असल्याच्या संशयावरुन हटकल्याने जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांचा सश्रम कारावास\nकसनासूर चकमकीला जबाबदार धरून नक्षल्यांनी केली 'त्या' तिघांची हत्या\nराज्यातील २६ सिंचन प्रकल्पांसाठी नाबार्डकडून ६ हजार ९८५ कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता\nसमस्त जनतेला होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा - शुभेच्छूक : मा. ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nमराठा समाजाचा ओबीसीत समावेश केल्याशिवाय महाराष्ट्रात न्याय, बंधुता, समता प्रस्थापित होणार नाही\nगडचिरोलीत औषध विक्रेत्यांचा संप, शहरातील मेडिकल दुकानांसह संपूर्ण बाजारपेठ बंद\n‘अशी ही आशिकी’चे रोमँटिक पोस्टर प्रदर्शित; कोण असेल अभिनयची हिरोईन\n'वन बूथ-२५ युथ' हे भाजपचे धोरण, आगामी निवडणुकीची चिंता नाही : खा. रावसाहेब दानवे\nआपले कार्य येणारा उज्ज्वल भविष्यकाळ घडविण्यासाठी असावे : ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nअखेर मित्रानेच मित्राची हत्त्या केल्याचे झाले उघड, आरोपींना गुजरात राज्यातुन अटक\nसामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने प्रेमियूगूल विवाह अडकले बंधनात\nअन्न प्रक्रिया उद्योगातील संधीचा लाभ उद्योजकांनी घ्यावा : देवेंद्र फडणवीस\nगडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात सामुहिक वनहक्क संवर्धनासाठी ४ स्वयंसेवी संस्थांसोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार : नंदिनी आवळे\nनागपुरात एकांतवासामुळे अन्नपाण्याविना वृद्ध दाम्पत्याचा बळी\nएटीएममध्ये नवे सॉफ्टवेअर , एटीएम कार्डचे क्लोनिंग थांबणार\nमूलचेरा- अहेरी बस गोमनी येथे रस्त्याच्या कडेला फसली\nशिर्डी येथे १०, ११ व १२ डिसेंबरला शेतकरी संघटनेचे १४ वे संयुक्त अधिवेशन\nमयूर गहात यांचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन\nमुरमाडीत साजरा झाला ग्रामपंचायतीचा वाढदिवस , ज्येष्ठ नागरिकांचा केला सत्कार\nबीएसएनएल चे २ लाख कर्मचारी, अधिकारी उद्या पासून देशव्यापी बेमुदत संपावर\nगडचिरोली जिल्ह्यात बीएसएनएलची ब्रॉडबँड इंटरनेट सेवा विस्कळीत\nभामरागडची वाट पुन्हा अडली, तासाभरातच तीन फुट पाणी\nबॉम्ब निकामी करतांना काळजी घ्यावी : गृहराज्यमंत्री हंसराज अहिर\nहिजड्याला मुलं होतील, मात्र सिंचन योजना पूर्ण होणार नाही असं वाटलं होत : गडकरी\nओबीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : खा. अशोक नेते\nकेंद्र व राज्य सरकारच्या लोकोपयोगी योजनांची जनतेला माहितीच नसल्याने आगामी निवडणुकीत भाजपचे होणार नुकसान\nमहाराष्ट्रात ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी’ २ कोटींहून अधिक नोंदणी\n११ मार्च रोजी आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा \nमोठी दुर्घटना होण्याआधी शहरातील निवासी भागातील गॅस गोडावून शहराबाहेर हलवा\nचंद्रपूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांतर्गत दारू विक्रेत्यांच्या विरोधात १६ गुन्ह्यांची नोंद : ९ आरोपीसह २० लाख ३७ हजारांचा मुद्द�\nजबलपूरहुन बॉम्ब आले होते निकामी करण्यासाठी, मृतकाच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर\nसुरजागड पहाडीवरील लाॅयड मेटल कंपनीचे काम सुरू करा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू\nगोविंदपूरजवळ कार - दुचाकीच्या अपघातात दोन युवक ठार\nकेरळसाठी आर्थिक मदत म्हणून गडचिरोली पोलिस दलाचे अधिकारी व जवान सप्टेंबर महिन्यातील एक दिवसाचे वेतन देणार मुख्यमंत्री सहाय्यता नि�\nत्रिपक्षीय करारातून राज्यात फुलतेय वन , ९५ हेक्टर क्षेत्रावर होणार वृक्ष लागवड\nमाओवादी संबंध प्रकरणात एक हजार ८३७ पानांचे पुरवणी पुरवणी दोषारोपपत्र दाखल\nमुरपार येथे वाघाने घेतला बालकाचा बळी, पहाटे साडेपाच वाजताची घटना\nपिंपरीजवळ ट्रॅव्हल्स आणि ट्रकचा भीषण अपघात : चार जणांचा मृत्यू\nविद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरण, मुख्याध्यापक, अधीक्षिका आणि आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आविस करणार चक्काजाम\nनांदेड जिल्ह्यात प्रेमी युगुलाची तलावात उडी मारून आत्महत्या\nपुसेर येथे नक्षलवाद्यांनी चार ट्रॅक्टर जाळले\nराजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील २० एनसीसी कॅडेटसची निवड\nकमलापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची माजी आमदार आत्राम , जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली पाहणी\nस्वर्गीय अटलजींबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या भावना…\nमृत मुलीच्या शरीरावर केले तीन दिवस उपचार, सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रूग्णालयावर गंभीर आरोप\nअवनीसह महाराष्ट्राने दोन वर्षांत गमावले ३९ वाघ\nरापमच्या बसेसची बांधणी इतकी कम��ुवत का\nनवेगाव बांध मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार, दुचाकी चालक जखमी\nअाॅनलाइन शॉपिंगच्या विरोधात मोहीम : व्यापाऱ्यांनी ऑर्डर देऊन वस्तू स्वीकारण्यास दिला नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/swabhimani-committee-to-decide-on-sadabhau/", "date_download": "2019-03-22T10:37:43Z", "digest": "sha1:QV54RE6AOOIAQ4J2JJXK45UNRNAUNIKK", "length": 6557, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सदाभाऊचा निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानीची समिती", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nसदाभाऊचा निर्णय घेण्यासाठी स्वाभिमानीची समिती\nपुणे: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या दोन नेत्यांमधील वाद चांगलाच वाढत असून सदाभाऊ खोत यांना संघटनेत ठेवायचं की नाही याबद्दल आता समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती सदाभाऊंना खुलासा विचारून 4 जुलैपर्यंत निर्णय घेणार असल्याच राजू शेट्टींनी स्पष्ट केलं आहे.\nसदाभाऊ खोत आणि माझ्यात वैयक्तिक काही मतभेद नाहीत, आमचा प्रतिनिधी मंत्री म्हणून त्यांना पाठविण्यात आले आहे. त्यांनी संघटनेचे प्रतिनिधी काम करणे आवश्यक होते. मात्र, ते भाजपचे प्रतिनिधी असल्यासारख वागत आहे. हे योग्य नसून शिवसेना देखील सत्तेमध्ये आहे. त्याचे मंत्री हे फक्त शिवसेना या संघटनेच्या भूमिकेप्रमाणे काम करतात. तशी भूमिका घेण्याची गरज असल्याच राजू शेट्टी यांनी पुण्यात पत्रकार परिषदमध्ये सांगितल आहे . दरम्यान सदाभाऊ खोत यांना ४ जुलैपर्यंत चौकशी समितीला समोर जाव लागणार आहे . या समितीत प्रकाश पोकळे, रविकांत तुपकर, सतीश काकडे, दशरथ सावंत हे सदस्य असणार आहे. सदाभाऊंचा निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार या समितीला देण्यात आल्याच राजू शेट्टी यांनी सांगितलं.\nगेल्या काही दिवसांपासून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यामध्ये शीतयुद्ध रंगलं आहे . वाद एवढा वाढला की राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खो��� यांना गद्दार घोषित केलं होत.त्यामुळे आता या नेमलेल्या समितीसमोर सदाभाऊ हजर राहतात का स्वाभिमानीमधील अंतर्गत वाद मिटणार का स्वाभिमानीमधील अंतर्गत वाद मिटणार का की सदाभाऊंची हकालपट्टी होणार हे येत्या काही काळात स्पष्ट होईल\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nराहुरी तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात\nकर्जमाफीचा अध्यादेश सरकारकडून जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2019-03-22T10:56:32Z", "digest": "sha1:I3IGQRFB5AAJP7QOODQ2RHXLXKZKBUDG", "length": 8144, "nlines": 307, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:फुटबॉल - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १८ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १८ उपवर्ग आहेत.\n► उन्हाळी ऑलिंपिकमधील फुटबॉल‎ (१ क, १ प)\n► ए.फ.सी. एशिया चषक‎ (रिकामे)\n► फिफा‎ (२ क, ५ प)\n► फिफा विश्वचषक‎ (९ क, २५ प)\n► फुटबॉल क्लब‎ (१३ क, २ प, ४ सं.)\n► फुटबॉल खेळाडू‎ (२ क, ४५ प, १ सं.)\n► फुटबॉल पंच‎ (१३ प)\n► फुटबॉल प्रशिक्षक‎ (८ प)\n► फुटबॉल मैदाने‎ (२ क, ३ प)\n► फुटबॉल साचे‎ (६ क, ६० प)\n► युएफा चँपियन्स लीग‎ (१ क, १६ प)\n► युएफा यूरो २००८‎ (१७ प)\n► राष्ट्रीय फुटबॉल प्रिमियर लीग‎ (४ क, ११ प)\n► राष्ट्रीय फुटबॉल संघ‎ (४ क, १७ प)\n► फुटबॉलमधील संज्ञा‎ (१ प)\n► फुटबॉल मार्गक्रमण साचे‎ (३२ प)\n► फुटबॉल स्पर्धा‎ (१ क, २ प)\nएकूण ३३ पैकी खालील ३३ पाने या वर्गात आहेत.\nअसोसियेशन फुटबॉल क्लबांची यादी\nआसनक्षमतेनुसार फुटबॉल मैदानांची यादी\nजागतिक फुटबॉल एलो गुणांकन\nटोपणनावांनुसार फुटबॉल क्लबांची यादी\nया वर्गात फक्त खालील संचिका आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जानेवारी २०१८ रोजी ०४:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/9398", "date_download": "2019-03-22T09:54:15Z", "digest": "sha1:ZQ7DUGT535XGRAWV6NTMNK3FLIJYWCGX", "length": 5822, "nlines": 119, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संग्रह २ | पक्षि पिंजर्‍यांतुनी उडाला !| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nपक्षि पिंजर्‍यातुनी उडाला, बसा हात चोळुनी \nअफाट गगनीं दृष्टी फेका,\nखुशाल मारा हजार हांका,\nप्राणहि त्याच्या मागें झोका,\nडोळे फाडा, तोंडे वासा,\nरडा पोटभर अथवा हासा,\nबाजी आली, उलटा फासा\nअनंग कोणी कुमार आला,\nहांक मुकी दे कंवराणीला,\nजादूचा मग दोर लाविला\nभक्कम तुमचा महाल सारा\nगेल्या तुरि देउनी. ४\nअतां वायुवर शस्त्रें हाणा,\nखुशाल घ्या हो भाकाआणा,\nउचला विडा, तयांना आणा\nमर्द तरिच मी गणीं. ५\nखेळ चालिला त्यावरि त्यांचा,\nबघा जरा ढुंकुनी. ६\nआलें तुझ्या रे दारीं नृपा\nप्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं \nकोठे शांति, तुझा निवास \nचल जळो ज्ञानविज्ञान गड्या \nकुणी कोडें माझें उकलिल का \nमग विसर हवा तर हा क्षण गे \nघट भरे प्रवाहीं बुडबुडुनी\nबघुनि तया मज होय कसेंसें \nभयचकित नमावें तुज रमणी \nतें दूध तुझ्या त्या घटांतलें\nक्षण सुवर्णकण झाले रमणा \nघन तमीं शुक्र बघ राज्य करी \nसोन्याची घेउनि करिं झारी\nमंदिरीं मना, तव गान भरे\nरे अजात अज्ञात सखे जन \nया वेळीं माझ्या रे रमणा \nघातली एकदा अतां उडी \nपोशाख नवनवा मला दिला \nघाबरूं नको, बावरूं नको \nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nमरणांत खरोखर जग जगतें \nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nआज तो कुठे जिवाचा चोर \nकळा ज्या लागल्या जीवा\nनिष्ठुर किति पुरुषांची जात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sawantwadi-news-women-pregnant-woman-53602", "date_download": "2019-03-22T10:46:22Z", "digest": "sha1:TDHZOPUPUW3R74SAJFBAPPIEH4YEZFQV", "length": 16740, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "sawantwadi news women pregnant woman निराधार गर्भवती महिलेचे सावंतवाडीतून पलायन | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nनिराधार गर्भवती महिलेचे सावंतवाडीतून पलायन\nसोमवार, 19 जून 2017\nसावंतवाडी - येथील अंकुर महिला केंद्रात दाखल असलेल्या निराधार महिलेने पलायन केले आहे. संबंधित महिला आठ महिन्यांची गर्भवती आहे, त्यामुळे तिच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नेहा गोविंद चव्हाण (वय 22, रा. कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. हा प्रकार काल (ता.17) सकाळी साडेअकराच्या सुमारास येथील कुटिर रुग्णालयात घडला. या प्रकरणी आज केंद्राच्या काळजीवाहूंकडून तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार पोलिस ठाण्यात बेपत्ताची नोंद केली आहे.\nसावंतवाडी - येथील अंकुर महिला केंद्रात ��ाखल असलेल्या निराधार महिलेने पलायन केले आहे. संबंधित महिला आठ महिन्यांची गर्भवती आहे, त्यामुळे तिच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. नेहा गोविंद चव्हाण (वय 22, रा. कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. हा प्रकार काल (ता.17) सकाळी साडेअकराच्या सुमारास येथील कुटिर रुग्णालयात घडला. या प्रकरणी आज केंद्राच्या काळजीवाहूंकडून तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार पोलिस ठाण्यात बेपत्ताची नोंद केली आहे.\nयाबाबत तपासिक अमलदार पोलिस उपनिरीक्षक देवानंद माने यांनी दिलेली अधिक माहिती अशी की संबधित निराधार महिला कोल्हापूर येथील आहे. त्या महिलेने तेथील युवकाबरोबर विवाह केला होता. दरम्यान, काही दिवसांनी पतीचे आणि तिचे पटले नाही. तिने आपल्या आई-वडिलांकडे जाण्याचा प्रयत्न केला; मात्र तिला स्वीकारण्यास घरातील व्यक्तींनी नकार दिला. त्यामुळे ती निराधार झाली. अशाच परिस्थितीत ती कोल्हापूर येथे बेवारस स्थितीत फिरू लागली.\nदरम्यान, तिचा हा प्रवास लक्षात घेता त्या ठिकाणच्या काही नागरिकांनी याबाबतची माहिती कोल्हापूर पोलिसांना दिल्यानंतर तेथील पोलिसांनी (ता. 12) तिला कोल्हापूर येथील शासकीय तेजस्विनी महिला केंद्रात नेवून ठेवले. त्या ठिकाणी ती गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले; मात्र त्या ठिकाणी केंद्रात किंवा परिसरात बाळंतपणाची सोय नसल्यामुळे तिला सावंतवाडी येथील अंकुर महिला निवारा केंद्रात दाखल केले. दरम्यान, काल (ता. 17) ती आठ महिन्याची गरोदर असल्यामुळे नियमित तपासणी करण्यासाठी केंद्रातील काळजीवाहू रसिका श्रीराम पेडणेकर या तिला घेऊन येथील कुटिर रुग्णालयात आल्या होत्या. त्यावेळी रुग्णालयात गर्दी असल्यामुळे पेडणेकर यांनी केसपेपर तसेच आवश्‍यक कागदपत्रे जमा करीत असताना आपल्या सोबत कोणीच नसल्याची संधी साधून नेहा हिने पलायन केले. काही वेळाने त्या ठिकाणी कागदपत्रे घेऊन आलेल्या पेडणेकर यांच्या प्रकार लक्षात आला त्यांनी रुग्णालयात शोधाशोध केली; मात्र त्या ठिकाणी त्या मिळून आल्या नाहीत. नेहा ही न सापडल्याने आज अखेर सावंतवाडी पोलिस ठाण्यात तिने पलायन केल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार बेपत्ताची नोंद केली आहे, असे ठाणे अमलदार श्री. गवस यांनी सांगितले.\nनिवारा केंद्राची सुरक्षा ऐरणीवर\nशहरातील बस स्थानकाच्या मागे असलेल्या अंकुर निवारा केंद्राची स��रक्षा महिलांच्या दृष्टीने म्हणावी तशी नाही. बरीचशी पदे रिक्त आहेत. तसेच केंद्राची तटबंदी सुद्धा योग्य अशी नाही. त्यामुळे दीड वर्षापूर्वी केंद्रातून एका महिलेने पलायन केले होते. दरम्यान, काही दिवसांनी पुन्हा हा प्रकार घडला आहे. त्यामुळे त्या केंद्रांच्या सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.\nमाथेरानमध्ये वाहनबंदी कायद्याला हडताळ\nनेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात...\nगणेशपुरी पोलिस स्टेशनमध्ये सहायक पोलिस निरीक्षक परशुराम लोंढे याची नियुक्ती\nवज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पदी पी.एम. लोंढे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. मावळते वरिष्ठ...\nनांदेड : दोन पिस्तूलांसह मोठा शस्त्रसाठा जप्त\nनांदेड : येथील सचखंड गुरुद्वारा गेट नंबर 2 समोरून बुधवारी (ता. 20) रात्री अकराच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद...\nपुणे - विविध आजारांमुळे आपल्या कुटुंबीयांची होणारी तारांबळ लक्षात घेऊन, 77 वर्षांच्या आजोबांनी थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरण मिळावे, यासाठी अर्ज केला....\nपत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सचिवाची आत्महत्या\nमंगळवेढा - मंत्रालयात सचिवपदावर कार्यरत असलेले विजयकुमार भागवत पवार (50) यांनी पत्नीवर गोळीबार केल्यावर स्वत: आत्महत्या केली. या गोळीबारात त्यांची...\n#WeCareForPune चेंबरचे झाकण ठरतेय धोकादायक\nपुणे : शिवाजीनगर पोलिस चौकीसमोर चेंबरचे झाकण तुटले आहे. त्यामुळे गाड्यांचे टायर फाटून अपघाताची शक्‍यता आहे तरी महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8861&typ=%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80+%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A4+%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2+%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B+%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC+", "date_download": "2019-03-22T10:06:24Z", "digest": "sha1:QWUVEXMKKXPLSNIPFSST2MVA4JMWSFUL", "length": 13995, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nगडअहेरी शाळेत जिल्ह्यातील पहिला युनेस्को क्लब\nविशेष प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील गडअहेरी येथील जि.प.शाळेत युनेस्को क्लब स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १३ शाळांनी नोंदणी केली असून गडअहेरी शाळा ही जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळणार असून शिक्षकांनाही आशियाई देशात तसेच ईशान्य व उत्तर भारतातील शैक्षणिक अभ्यासाची संधी मिळणार आहे.\nडॉ. धीरेंद्र भटनागर आंतरराष्ट्रीय अध्यक्ष-वर्ल्ड फेडरेशन आँफ युनेस्को क्लब व जनरल सेक्रेटरी-CUCAI- कॉन्फेडरेशन ऑफ यूनेस्को क्लब आॅफ इंडिया आणि विजय पावबाके युनेस्को क्लब चे राज्य समन्वयक यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.\nया युनेस्को क्लबच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना दुसऱ्या देशात जाऊन आपली संस्कृती व कला सादर करण्याची व इतर देशातील संस्कृती अनुभवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आंतरराष्ट्रीय कान्फरन्स व स्पर्धामध्ये सहभागी होण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरण पुरक उपक्रम राबविणे हे युनेस्को क्लब चे मुख्य उद्दिष्ट आहे.\nयात शाळेतील १५ कृतिशील विद्यार्थ्यांचा क्लब स्थापन करण्यात आला आहे. शाळेचे उपक्रमशील शिक्षक संजय कोंकमुट्टीवार हे क्लब डॉयरेक्टर म्हणून काम पाहणार आहेत. पहिली मोबाईल डिजिटल शाळा, प्रगत शाळा, विविध नवोपक्रम या शाळेने राबविलेले आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या बाबतीत ही शाळा नेहमीच अग्रेसर राहिली आहे. विविध उपक्रमांमध्ये अग्रेसर असून युनेस्कोचे प्रमुख डॉ धीरेंद्र भटनागर यांचेकडून नुकतेच या शाळेला युनेस्को क्लब सलग्नता प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. शाळेच्या या उपलब्धेबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nआमच्या मुलाची आत्महत्या नसून हत्याच आहे\nअर्जुनी मोरगाव बिबट शिकार प्रकरण : मानद वन्यजीवरक्षकासह तिघांना अटक\nओबीसींच्या ��िविध मागण्यांसाठी ओबीसी महासंघाच्या वतीने गडचिरोलीत धरणे आंदोलन\nजाफ्राबाद, टेकडा येथील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई, सात जणांवर गुन्हे दाखल\nगरंजी गावाला सामूहिक वनहक्क प्रदान\nअरे हे कोण मोजलंय आता पोर्ला ते आरमोरी ४५ किमी \nदहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात पुण्यातील मेजर शशी नायर शहीद\nसरपणासाठी गेलेल्या ठाणेगाव येथील इसमाचा आकस्मिक मृत्यू\nपोलिस समजून नक्षल्यांनी केली निरपराध शिक्षक योगेंद्र मेश्राम यांची हत्या \nपिकअप व दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू , दोन जखमी : देसाईगंज तालुक्यातील घटना\nलोक आयुक्तांच्या कार्यकक्षेत आता मुख्यमंत्री पदाचा समावेश\nगडचिरोलीत विसर्जन मिरवणुकांना प्रारंभ, पोलिसांचा चोख बंदोबस्त\nभावी पतीसोबत फिरत असलेल्या युवतीवर लालडोंगरी जंगल परिसरात सामुहिक बलात्कार\nविषारी सापाच्या दंशाने मरकनार येथील शेतकऱ्याचा मृत्यू\nवाघाने गोठ्यात घुसून दोन बकऱ्यांना केले ठार : भरपाई देण्याची मागणी\nकागदावरील संस्था डिनोटीफाय करण्याचे काम सुरु : देवेंद्र फडणवीस\nयेत्या सोमवारपासून होणार नोंदणी : कामगार विभागाचे आता तिसरे विशेष नोंदणी अभियान\nमुख्यमंत्री साहेब लक्ष द्या... शेतकरी गाव गहाण ठेवणार \nपोलीस आणि नागरिकांनी श्रमदान करून बंद झालेला हलवेर - कोठी मार्ग केला सुरळीत\nसंतप्त ग्रामस्थांनी पोर्ला प्राथमिक आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप\nधानोरा-सोडे मार्गावर, दुचाकीची सायकलस्वारास धडक : दुचाकीस्वार जखमी\nभाजपाची पहिली यादी जाहीर , गडचिरोली - चिमूर साठी अशोक नेते यांना उमेदवारी\nपेट्रोल २२ पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी महागले\nओबीसी आणि भटक्या-विमुक्त जातींच्या विकासासाठी मंत्रिमंडळाचे विविध निर्णय\nलग्न जुळत नसल्याने बहीण - भावाची विष प्राशन करून आत्महत्या\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - आमदार डॉ. देवरावजी होळी, गडचिरोली विधानसभा क्षेत्र\nग्राहकांना प्रति महिना १५३ रुपयांत १०० चॅनेल फ्री दाखवण्याचे ट्रायचे निर्देश\nगडचिरोली - आरमोरी मार्गावर दुचाकी - ट्रॅक्टरच्या अपघातात एक ठार\nलोकबिरादरी प्रकल्पाचा उद्या ४५ वा वर्धापन दिन, विविध कार्यक्रमांची राहणार रेलचेल\nमरकेगाव येथे बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार\nअखेर गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांना स्थगिती, १४ एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता\nनालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला अटक\nराज्यातील एड्स रुग्ण संख्या शून्य टक्क्यावर आणणार : आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत\nइंदाळा येथील जि. प. शाळेतून एल.इ.डी टीव्ही अज्ञात चोरट्यांनी केली लंपास\nमानसिक तणावातून नंदुरबार ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपायाची आत्महत्या\nभारत-ऑस्ट्रेलिया एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी नागपुरात कडेकोट बंदोबस्त\nपिकाच्या बचावासाठी गोगाव येथील संतप्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nअखेर वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना भारताकडे सोपविले\nचंद्रपूर - नागपूर महामार्गावर भीषण अपघातात युवकाचा मृत्यू\nआंबेनळी घाटात पुन्हा एकदा भीषण अपघात, दोन ठार\nबांधकामांवरील बंदी उठवण्याची विनंती करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nगोमनी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्याहस्ते अनावरण\nरमाकांत आचरेकर यांच्यावर अंत्यसंस्कार : गुरूच्या पार्थिवाला सचिनने दिला खांदा\nभय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणी वेगळे वळण, विश्वासू सेवक विनायक दुधाळेला अटक\nराष्ट्रसंतांच्या विचारात समाजपरिवर्तनाची शक्ती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nवर्धा येथील आरटीओ कार्यालयात तीन दलालांना अटक\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली अपघातग्रस्ताची भेट\nएसटी बसच्या चाकाखाली महिलेचे दोन्ही पाय चिरडले\nगडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या जखमेवर शासनाने चोळले मीठ, ओबीसींना ६ तर मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण\nनिबंध स्पर्धेतील विजेत्यांचा पोलिस महानिरीक्षकांच्या हस्ते गौरव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/sports-news-marathi-news-cricket-match-score-cricket-score-52703", "date_download": "2019-03-22T11:13:57Z", "digest": "sha1:FJSIAND74ISEDUVG63URY3VPUNY24MTP", "length": 16835, "nlines": 225, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news marathi news cricket match score cricket score पाकिस्तानची अंतिम फेरीत धडक | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nपाकिस्तानची अंतिम फेरीत धडक\nबुधवार, 14 जून 2017\nकार्डिफ - प्रत्येक सामन्यागणिक कामगिरी उंचावत नेणाऱ्या पाकिस्तानने यजमान आणि ताकदवान इंग्लंडचा सहज पराभव करून चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. फॉर्मात असलेल्या इंग्लिश फलंदाजांन��� शरणागती स्वीकारण्यास भाग पाडणाऱ्या पाकिस्तानने हा सामना आठ गडी राखून जिंकला.\nकार्डिफ - प्रत्येक सामन्यागणिक कामगिरी उंचावत नेणाऱ्या पाकिस्तानने यजमान आणि ताकदवान इंग्लंडचा सहज पराभव करून चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. फॉर्मात असलेल्या इंग्लिश फलंदाजांना शरणागती स्वीकारण्यास भाग पाडणाऱ्या पाकिस्तानने हा सामना आठ गडी राखून जिंकला.\nफलंदाजी ही इंग्लंडची ताकद होती; पण तिला सुरुंग लावताना पाकिस्तानने त्यांना 211 धावांत गुंडाळले आणि तेथेच त्यांनी अर्धा सामना जिंकला होता. त्यानंतर हे माफक आव्हान 37.1 षटकांत पार करून त्यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना प्रतिकार करण्याचीही संधी ठेवली नाही. अझर अली (76) व फकर झमान (57) यांनी शतकी सलामी देऊन आपल्या गोलंदाजांच्या दिमाखदार कामगिरीवर सोनेरी मुलामा दिला.\nतत्पूर्वी साखळी सामन्यातील खेळामुळे इंग्लंडकडे संभाव्य विजेते म्हणून पाहिले जात होते; परंतु ऐन महत्त्वाच्या सामन्यात 200 धावा करतानाही त्यांची दमछाक झाली. बांगलादेशविरुद्ध 35, न्यूझीलंडविरुद्ध 29 व बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्धही 35 चौकारांची आतषबाजी करणाऱ्या इंग्लंडच्या फलंदाजांना पोषक खेळपट्टीवरही आज अवघे 15 चौकार मारता आले. यावरून त्यांच्या फलंदाजीची स्थिती किती नाजूक झाली होती हे स्पष्ट होते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दणकेबाज शतक करणारा बेन स्टोक्‍स आज 64 चेंडूंत एकही चौकार मारू शकला नाही. एवढी नियंत्रित गोलंदाजी पाकिस्तानने केली.\nपाक कर्णधार सर्फराझ अहमदने इंग्लंडला फलंदाजी दिली, तेव्हा अनेकांनी या निर्णयावर प्रश्‍नचिन्ह उभे केले होते. त्यानंतर जेसन रॉयऐवजी संघात आलेल्या बेअरिस्टो व अलेक्‍स हेल्स यांनी 34 धावांची सलामी दिली. हेल्स खराब फटका मारून बाद झाला. त्यानंतर बेअरिस्टो व ज्यो रूट यांनी संघाची धावसंख्या 128 पर्यंत नेली तरी परिस्थिती इंग्लंडच्या नियंत्रणात होती; परंतु त्यानंतर रूट, कर्णधार मॉर्गन व जोस बटलर हे मधल्या फळीचे तीन खंदे फलंदाज 20 धावांच्या फरकाने बाद झाले. 2 बाद 128 वरून 5 बाद 148 अशी घसरगुंडी उडाली आणि तेथेच इंग्लंडच्या डावाला कलाटणी मिळत गेली.\nइंग्लंडला रोखू शकतो या आत्मविश्‍वासाला बळकटी मिळाल्यानंतर पाकिस्तानी गोलंदाजांनी अचूकता अधिक तीव्र केली. त्यामुळे बेन स्टोक्‍ससारख्या फलंदाज��लाही चौकार मारता आला नाही. सर्फराज अहमदचे गोलंदाजीतील बदलही मोलाचे ठरले. हसन अलीने तीन, तर जुनेद खान व महम्मद आमेरऐवजी पदार्पणाची संधी मिळालेल्या रूमान रईस यांनी प्रत्येकी दोन विकेट मिळवल्या.\nसंक्षिप्त धावफलक : इंग्लंड 49.5 षटकांत सर्व बाद 211 (जॉनी बेअरिस्टो 43- 57 चेंडू, 4 चौकार, ज्यो रूट 46- 56 चेंडू, 2 चौकार, ईऑन मॉर्गन- 33, बेन स्टोक्‍स 34- 64 चेंडू; जुनेद खान 8.5-042-2, रूमान रईस 9-0-44-2, हसन अली 10-0-35-3) पराभूत वि. पाकिस्तान : 37.1 षटकांत 2 बाद 215 (अझल अली 76- 100 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, फकहर झमान 57- 58 चेंडू, 7 चौकार, 1 षटकार).\nभगतसिंह यांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न होतोय\nवाळवा - भगतसिंह भारत - पाकिस्तान दोन्हीकडेही जिंवत आहेत. ते दोन्हीकडील जनतेच्या मना मनात आहेत. त्यांना कोणा एका धर्माच्या चौकटीत बंदिस्त करता कामा...\nLoksabha 2019 : बेताल वक्तव्यानंतर पित्रोदांची आता धावपळ; सारवासारव करण्याचा प्रयत्न\nनवी दिल्ली - भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवर सॅम पित्रोदा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे...\nLoksabha 2019 : पित्रोदांकडून पाकला क्लीन चिट, मोदींचा काँग्रेसवर निशाणा\nनवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यावर सॅम पित्रोदा यांनी...\nमृत परिचारिकांच्या कुटुंबांना 25 लाखांची मदत द्या\nमुंबई - छत्रपती शिवाजी महाराज स्थानकानजीकच्या हिमालय पूल दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या तीन...\nपाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, जवान हुतात्मा\nश्रीनगरः पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच असून, जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या...\nआता भारतावर हल्ला झाला; तर...; पाकिस्तानला भरला सज्जड दम\nवॉशिंग्टन : अमेरिकेने पाकिस्तानला यंदा गंभीर इशारा दिला असून, भारतावर आता आणखी एका दहशतवादी हल्ला झाला तर ते पाकिस्तानसाठी चांगले असणार नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नो���िफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-9", "date_download": "2019-03-22T09:55:55Z", "digest": "sha1:KA45RXEMGMAB6BJPY4DCFYQIJIPVFL2Y", "length": 4444, "nlines": 11, "source_domain": "mr.videochat.world", "title": "गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ, पर्यायी व्हिडिओ गप्पा एक यादृच्छिक प्रवासी म्हणून कधी", "raw_content": "गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ, पर्यायी व्हिडिओ गप्पा एक यादृच्छिक प्रवासी म्हणून कधी\nसर्व लांब ऐकले या बद्दल गप्पा सारख्या (बहुतेकदा शोधत: एक प्रकारचा जुगाराचा खेळ नोंदणी न, रशियन एक प्रकारचा जुगाराचा खेळ, एक प्रकारचा जुगाराचा खेळ वाय, एक प्रकारचा जुगाराचा खेळ नसणारे, एक प्रकारचा जुगाराचा खेळ मुक्त आहे, एक प्रकारचा जुगाराचा खेळ क्लासिक, एक प्रकारचा जुगाराचा खेळ क्लोन). आमच्या साइटवर, आपण शोधू सर्वात लोकप्रिय व्हिडिओ गप्पा खोल्या गेले आहेत की कॉपी केले.\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ, व्हिडिओ गप्पा फ्रेंच, रशियन गप्पा. याच्या व्यतिरीक्त, आपण देखील आमच्या वेबसाइटवर भेट मल्टी गप्पा करू शकता, जेथे थेट संवाद चार यादृच्छिक. आनंद नुसती मध्ये एक प्रकारचा जुगाराचा खेळ.\nलक्ष आहे. संपर्क करा फक्त बद्दल व्हिडिओ गप्पा स्थित. व्हिडिओ गप्पा आपण एक संधी देते, अधिक त्वरीत शोध नक्की की लोक त्या आपण आवश्यक. प्रथम, एक मित्र उलट संभोग, तसेच बंद करण्यासाठी आपले स्थान आहे. असे नाही बंदी घातली मध्ये एक प्रकारचा जुगाराचा खेळ, आपण अनुसरण करणे आवश्यक साधे नियम: हा व्हिडिओ गप्पा आपोआप प्रदान, अतिथी प्रवेश करून देणे एक अद्वितीय क्रमांक आहे. आम्ही शिफारस करतो की आपण लगेच आपला संकेतशब्द प्रविष्ट करा आणि ईमेल पत्ता. समान खाते, जे बद्ध त्याच्या ई-मेल. काही घटनांमध्ये आहे (एक नवीन साधन किंवा ब्राउझर, एक निश्चित वेळ मध्यांतर) व्हिडिओ चॅट कार्यक्रम लागू शकतात, म्हणून आपण एक नवीन वापरकर्ता लागू आणि आपण एक नवीन अतिथी प्रोफाइल. आपण अजूनही शिल्लक जुन्या खाते, फक्त वापरून आपला संकेतशब्द आणि ई-मेल. आणि शेवटी, एक प्रकारचा जुगाराचा खेळ सतत नवीन वैशिष्ट्ये जोडते करा संवाद सोपे आणि चांगले आहे\n← व्हिडिओ गप्पा अमेरिकन जलद ऑनलाइन ओळखीचा\nनिश्चित संबंध मिळवा डेटिंगचा मानसशास्त्र →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2019-03-22T09:55:00Z", "digest": "sha1:3CCN6EKC5EHCH3I7B6FSGNVDW2IKEPH2", "length": 8662, "nlines": 11, "source_domain": "mr.videochat.world", "title": "नाही शुल्क - ऑनलाइन डेटिंगचा, साइट नोंदणी न किंवा साइन अप करा", "raw_content": "नाही शुल्क — ऑनलाइन डेटिंगचा, साइट नोंदणी न किंवा साइन अप करा\nटक्के मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, साइट नोंदणी न पूर्ण करण्यासाठी एकेरी ऑनलाइन आणि कोणत्याही साइन अप खर्च, सर्व पेक्षा. प्रारंभ कोणीतरी शोधत स्थानिक, पुरुष किंवा महिला, एक गंभीर संबंध किंवा फक्त एक तारीख आहे. शोध आपल्या नवीन प्रेम किंवा मित्र पूर्णपणे मोफत फ्लर्टिंग साइट न भरणा, क्रेडिट कार्ड शुल्क. सगळे माहीत आहे बद्दल ऑनलाइन आणि किती लोक होते आहे, एक तारीख स्वत. इंटरनेट डेटिंगचा नाही जे करण्यास मनाई आहे आता हे दिवस, एक तारीख वेबसाइट एक आहे सर्वोत्तम मार्ग पूर्ण करण्यासाठी एक भागीदार ऑनलाइन. का कारण तो फक्त कार्य. कारण वापरून प्रोफाइल आपण काय माहित एकच माणूस किंवा एकच स्त्री इच्छित आहे. तो करणे फार सोपे आहे एक संदेश पाठविला आणि संप्रेषण सुरू. पाठवून मेल, गप्पा मारत आणि वेब आपण लक्षात येईल, आपण हे करू शकता तर मिळविण्यासाठी सोबत ती व्यक्ती आपण कोण प्राप्त करण्याचा प्रयत्न करीत आहेत माहीत आहे. सामील व्हा आपल्या पूर्णपणे मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, साइट कोणतेही शुल्क साठी साइन अप करा किंवा नोंदणी. फक्त सुरू, आपले सदस्यत्व, लॉगिन आणि आपले प्रोफाईल पूर्ण.\nव्याख्या शोधत बद्दल तारीख, व्यक्तिमत्व आणि काय आपण प्रयत्न करीत आहेत. अर्थातच, चांगला फोटो, किमान काही. पाहू नका चित्रे, पण स्मित. आपण आवश्यक आहे स्वत: ला विक्री वर काही प्रकारचे मार्ग दर्शवित आहे, स्वत: ला पूर्णपणे सर्वोत्तम मार्ग वर एक नवीन किंवा लोकप्रिय वेबसाइट आहे. देखील प्रयत्न स्वत: ला वर्णन करण्यासाठी एक सकारात्मक मार्ग आणि काय सांगू तुम्हाला वास्तविक जीवन आणि आपण काय प्रयत्न करीत आहेत. लोक सांगू किती स्वत: बद्दल देखील आहे अधिक संधी पूर्ण करण्यासाठी कोणीतरी समान छंद आणि जीवनाचा मार्ग आहे. अर्थात, हे आवश्यक नाही आहे खोटे बोलणे उघडपणे. पहिल्या बैठकीत आपली येईल आणि नंतर एक ��वीन मित्रांमध्ये. पण आपण हे करू शकता सजवणे सत्य आहे. उदाहरणार्थ, आपण धूर, आपण लावू शकता माहिती प्रश्नावली की आपण फेकणे. काही प्रक्षोभक प्रश्न आणि नंतर नाही उत्तर. समजा आणि सूचित आपले उत्पन्न किंवा वजन किलो मध्ये. लक्ष केंद्रित आपल्या गुणवत्तेशी. चांगले कलाकार, किंवा आपण लिहू कविता किंवा गाणी, फक्त नाही फक्त निर्देशीत तो आपल्या वैयक्तिक माहिती आहे, परंतु देखील उपस्थित आपले काम आहे. अर्थात, तो आवश्यक आहे वर्णन करण्यासाठी आपल्या वैयक्तिक गुण आहे. पण हे केले आहे, एक विनोदी मार्ग आहे. संभव आहे की कोणीतरी वाचा आणि एक लांब यादी आपल्या.\nपण थोडे मजेदार कथा\nखात्री करा आणि निर्दिष्ट उद्देश आपल्या बनवण्यासाठी नवीन संबंध आहे., हे सोपे क्रिया पासून आपण जतन होईल अक्षरे ज्यांनी ते प्रयत्न करीत आहेत एक आत्मा सोबती आहे. प्रेम संबंध आहे, हे नक्की आपण काय लिहावे. प्रश्नावली मध्ये एक डेटिंगचा साइट वर भरपूर सांगितले आहे आणि आपण उत्तर सोपे बिंदू रीतीने. आपण प्रेम जागे जितक्या लवकर किंवा नंतर, आपण कसे वाटते, दारू आणि औषधे, धर्म आहे. येथे करणे आवश्यक आहे लेखन फक्त सत्य आहे. सर्व केल्यानंतर, आपण प्रारंभ व्यक्तीस संपर्क करण्यासाठी, आपल्या बाहेर येतील. उंची, शरीर प्रकार (, लिहा की ते सामान्य आहे), उपस्थिती केस शरीर वर, आपण केले आहे का एक पियर्सिंग किंवा आपल्या प्रकार देखावा. एक प्राधान्यक्रम जीवन आहे. काय विचार खरोखर महत्वाचे आहे, आपण आणि भरा ब्लॉक. देखील महत्वाचे आहे विभागात स्त्री पुरुष समागम. निर्दिष्ट आणि संकोच करू नका, आपण काय करू इच्छित आपल्या भागीदार आहे की आपण महत्वाचे आहे. नाही प्रयत्न करा सजवणे आपल्या कारकीर्दीचा (विशेषत: पुरुष). प्रश्नावली मध्ये, प्रयत्न करणे आपण खरोखर कोण आहेत. अंतर्गत या सोप्या नियम, आपण सहजपणे योग्य व्यक्ती शोधण्यासाठी\n← गप्पा यादृच्छिक मुक्त एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nलोकप्रिय डेटिंगचा साइट →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mahadev-jankar-comment-on-milk-allegation/", "date_download": "2019-03-22T10:39:42Z", "digest": "sha1:DQDMQJYRYKT73XWQOCWIDJSQ5S5WA6ZZ", "length": 5742, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंबईला दूध कमी पडू देणार नाही ; आमचेही कार्यकर्ते मैदानात आहेत - जानकर", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बा���णे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nमुंबईला दूध कमी पडू देणार नाही ; आमचेही कार्यकर्ते मैदानात आहेत – जानकर\nटीम महाराष्ट्र देशा : दूध उत्पादकांना पाच रुपये वाढीव दर देण्यात यावा तसेच ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून केली जात आहे, या मागणीसाठी मुंबईची दूध कोंडी करण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता. त्यानुसार रविवारी मध्यरात्रीपासूनच या आंदोलनाला सुरवात झाली आहे.\nदरम्यान, ज्यांना आंदोलन करण्याची इच्छाच आहे, त्यांच्याबद्दल आम्ही काही सांगू नाही शकत. पण मुंबईला दूध पुरवठा कमी होणार नाही, संरक्षण दिलं जाईल, आमचेही कार्यकर्ते मैदानात आहेत. दूध उत्पादकांनी न घाबरता दूध पुरवठा करावा, तुम्हाला पोलीस संरक्षण दिलं जाईल, असं अजब विधान दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलं आहे.\nतर मागणी मान्य न झाल्याने राजू शेट्टी यांनी रविवारी रात्रीपासूनच दूध पुरवठा बंद आंदोलन पुकारलं असून राज्यभरातून या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसेच गालबोट देखील लागलं आहे.\nपोलिसांनी बळाचा वापर केला, तर सहन करणार नाही – राजू शेट्टी\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nदूध दरवाढीवर स्वाभिमानी आक्रमक, राज्यात ठिकठिकाणी दुधाच्या गाड्या फोडल्या\nमाझ्या वडिलांनी देशासाठी प्राण दिले, हे सत्य बदलणार नाही – राहुल गांधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0:Hoeven_Official_Portrait_2014.JPG", "date_download": "2019-03-22T10:53:09Z", "digest": "sha1:PQNWVS5GT7LQAWVS4AWFPY3OT6BFT4ZU", "length": 11223, "nlines": 226, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्र:Hoeven Official Portrait 2014.JPG - विकिपीडिया", "raw_content": "\nया झलकेचा आकार: ४७३ × ५९९ पिक्सेल पिक्सेल. इतर resolutions: १८९ × २४० पिक्सेल | ३७९ × ४८० पिक्सेल | ४७४ × ६०० पिक्स���ल | ६०६ × ७६८ पिक्सेल | ८०८ × १,०२४ पिक्सेल | २,४०० × ३,०४० पिक्सेल.\nमूळ संचिका ‎(२,४०० × ३,०४० पिक्सेल, संचिकेचा आकार: ३.५४ मे.बा., MIME प्रकार: image/jpeg)\nही संचिका Wikimedia Commons येथील असून ती इतर प्रकल्पात वापरलेली असू शकते. तिचे तेथील संचिका वर्णन पान खाली दाखवले आहे.\nदिनांक एप्रिल ९, इ.स. २०१३, १५:३७:५३\nसंचिकेची त्यावेळची आवृत्ती बघण्यासाठी त्या दिनांक/वेळेवर टिचकी द्या.\nखालील पाने या संचिकेला जोडली आहेत:\nसंचिकाचे इतर विकिपीडियावरील वापरः\nया संचिकेत जास्तीची माहिती आहे. बहुधा ही संचिका बनवताना वापरलेल्या कॅमेरा किंवा स्कॅनर कडून ही माहिती जमा झाली आहे. जर या संचिकेत निर्मितीपश्चात बदल करण्यात आले असतील, तर कदाचित काही माहिती नवीन संचिकेशी पूर्णपणे जुळणार नाही.\nसंचिका बदल तारीख आणि वेळ\n१६:०८, १७ जुलै २०१३\nप्रभावन कार्य (एक्स्पोजर प्रोग्राम)\nआंतरराष्ट्रीय मानक संस्थेचे वेग मुल्यमापन\nविदा निर्मितीची तारीख आणि वेळ\n१५:३७, ९ एप्रिल २०१३\nअंकनीकरणाची तारीख आणि वेळ\n१५:३७, ९ एप्रिल २०१३\nप्रभावन अभिनत (एक्सपोजर बायस)\nमहत्तम जमिनी रन्ध्र(लँड ऍपर्चर)\nफ्लॅशदिवा प्रज्ज्वलित झाला नाही\nभींगाची मध्यवर्ती लांबी (फोकल लांबी)\nवन चीप कलर एरिया सेंसर\nस्थिरचित्र अंकीय छाउ (डिजीटल स्टील कॅमेरा)\nभींगाची मध्यवर्ती लांबी (फोकल लांबी) ३५ मी.मी. फील्ममध्ये\nमेटाडाटाच्या शेवटच्या बदलाची तारीख\n०८:११, ८ जुलै २०१३\nमुळ दस्तएवजाचा यूनिक आयडी (Unique ID)\nदर्शविलेला प्रांत वा देश\nआय् आय् एम् संस्करण\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8540", "date_download": "2019-03-22T10:50:12Z", "digest": "sha1:YXGFIRIYO2EG2ITK565GL6FMPDG5OGQI", "length": 15968, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nचामोर्शी तालुक्यात दारू तस्करांकडून ९ लाखांचा मुद्देमाल जप्त\nप्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात महाशिवरात्री यात्रेच्या पर्वावर मोठया प्रमाणात अवैधरित्या दारूची तस्करी केली जाणार असल्याची माहिती मिळताच गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांनी आपल्या पथकासह सापळा रचुन दारूतस्कराकडून ९ लाख ७ हजार ४०३ रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना नुकतीच घडली.पिंटु उर्फ प्रशांत मंडल रा.ग���चिरोली असे संशयीत आरोपीचे नांव आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे हे २७ फेब्रुवारी चामोर्शी पोलिस ठाण्यात हत्या प्रकरणातील गुन्ह्यात मार्गदर्शन करण्याकरिता हजर असताना खबऱ्याने पिंटु उर्फ प्रशांत मंडल रा.ता. गडचिरोली हा व त्याचे दोन साथिदार हे त्यांच्याकडील पांढऱ्या रंगाच्या चार चाकी वाहन क्रमांक एम. एच. ३१ - ए. जी. ८०४४ ने विदेशी दारूची तस्करी करून चामोर्शी हद्दितील किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा करणार आहे अशी माहिती दिली.त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे आपल्या पोलिस पथकासह तसेच दोन पंचासह जागगीरीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुला थांबुन पाळत ठेवुन होते. काही वेळातच जामगिरी मार्गावर क्रिष्णानगर बासपास क्रासींगजवळ एक पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन भरधाव वेगाने येताना दिसले. वाहनास हात दाखवुन थांबविण्याचा इशार केला असता वाहनातील चालक वाहन न थांबविता वाहन समोर दामटले.पोलिस पथकाने या वाहनाचा पाठलाग केला असता वाहन चालकाने थोडया अंतरावर जावुन थांबविले. त्या वाहनातुन तिन इसम पळुन जाताना दिसले.पोलिसांनी त्या इसमांचा पाठलाग केला ते पोलिसांना चकमा देवुन पळुन गेले.\nपोलिसांनी वाहनाच झडती घेतली असता मागिल सिट मधल्या सिटवर खाली इंपेरियन ब्लु व्हिस्की कंपनीचे ३९ खर्डा बॉक्स आढळून आले. त्यात ५ लाख ५७ हजार ४०० रूपये किमतीची विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी या दारूसह ३ लाख ५० हजार रूपये किमतीची अवैध दारू वाहतुकिकरीता वापरण्यात आलेली टाटा सुमो जप्त करण्यात आली.\nया कारवाईत उपविभागिय पोलिस अधिकारा यांच्या मार्गदर्शनात पोहवा नजीर पठाण, रघुनाथ जाडे,हिरामन आतला सहभागी झाले होते.गुन्ह्यांचा तपास परिविक्षाधीन पोलिस उपनिरिक्षक दिनेश लिल्हारे हे करीत आहेत.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nउमरेड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक, शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nअनैतिक संबंधातून इसमाचा खून, दीड महिन्यानंतर आरोपीस अटक\nधुलीवंदनाच्या उत्साहात दुःखाचे विरजण , विद्युत तारेच्या स्पर्शाने मूलचेरा येथील दोन युवकांचा मृत्यू\nविसापूर येथील जिल्हा परिषद शाळेतून शालेय पोषण आहाराची चोरी\nगडचिरोली नगर परिषदे���्या ११ नगरसेवकांविरोधातील अपात्रतेची याचिका खारीज, याचिकाकर्त्यांना ठोठावला दंड\nवाघाने महिलेला गावातून नेले फरफटत\nसावरकरांचा अपमान केल्या प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विरोधात पोलिसात तक्रार दाखल\nवन्यजीव सप्ताहास प्रारंभ, गडचिरोली वनविभागातर्फे रॅलीद्वारे जनजागृती\nबल्लारपूर - गोंदिया पॅसेंजरने वाघांच्या दोन बछड्यांना उडविले\nराज्याची विकासयात्रा अखंडित ठेवण्याचा अंतरिम अर्थसंकल्पातून निर्धार : मुख्यमंत्री\nमांडूळ सापाच्या तस्करी प्रयत्नातील ४ आरोपी अटकेत, एक फरार\nआष्टीत ४० घरे वाचविण्यासाठी नागरिकांचे चक्काजाम, तणावाचे वातावरण\nसोलापुरातील मंगळवेढा तालुक्यात ऑनर किलिंगची घटना, आई - वडिलांकडून मुलीचा खून\nमहाऊर्जाच्या भंडारा कार्यालयाचे ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन\nनागरी सुरक्षा क्षेत्रातील शांघायमधील उपाययोजना मुंबईसाठीही महत्वपूर्ण : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nहोळीपौर्णिमेच्या रात्री होणार सुपरमूनचे दर्शन\nलोकबिरादरी प्रकल्पाचा उद्या ४५ वा वर्धापन दिन, विविध कार्यक्रमांची राहणार रेलचेल\nकोटमी येथे सशस्त्र पोलिस दुरक्षेत्राच्या बांधकामासाठी २ हेक्टर वनजमीन वळती करण्यास शासनाची मान्यता\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत चालला गाठीचा गोडवा \nबेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार राबविणार विद्यावृत्ती योजना\nशाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत धरणावर पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू\nबहिणीचा खून करणाऱ्या भावास जन्मठेप, हजार रूपयांचा दंड : गडचिरोली न्यायालयाचा निकाल\nगडचिरोली जिल्ह्यात चंडिपुराच्या सहा रुग्णांची नोंद, राष्ट्रीय विषाणू संस्थेची (एनआयव्ही) चमू येणार गडचिरोलीत\nभावाच्या डोळ्यादेखत वाघाने केले बहिणीला ठार\n४ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारणारा गडचिरोली जि.प चा शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nआज कुणबी समाजाचा महामोर्चा धडकणार गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर\nब्रम्हपुरी येथील वखार महामंडळाचा कनिष्ठ साठा अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात\nआरमोरी नगर परिषदेच्या निवडणूकीसाठी ३१ ऑगस्ट रोजी आरक्षण सोडत\nकुणबी समाजाच्या महामोर्चाला भाजपाचा पाठींबा : खा. अशोक नेते\nप्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा महाराष्ट्रातील ८० टक्के शेतकऱ्यांना लाभ\nमेहा बुज. येथील इसमाची गळफास घेवून आत्महत्या\nपालकमंत्री ना. अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते जवेली येथील समाज मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न\nशिक्षकांची भरती करताना योग्य उमेदवार निवडण्याचे अधिकार शिक्षण संस्थांना, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल\nचामोर्शी - मुल मार्गावर चालत्या बसची मागील चाके निखळली, प्रवासी बचावले\nतांत्रिक अडचणींमुळे गुगलच्या सेवेत अडथळा, जीमेल , यू-ट्यूबच्या सेवाही चालेना\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nयवतमाळ जिल्ह्यात भीषण अपघातात ८ जण ठार\nवाहकाने बस चालविणे भोवले, चालक - वाहक निलंबित\nआमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने वाळके , गट्टीवार यांचे आमरण उपोषण मागे\n८ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने रचला इतिहास, भारतीय संघाचा वन-डे क्रिकेटमधला ५०० वा विजय\nसर्चमध्ये विविध आजाराच्या १०७ शस्त्रक्रिया : १८ डॉक्टरांची चमू सहभागी\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात १ फेब्रुवारीपासून सुरू केलेली नाईट सफारी बंद करा\nवर्धा शहरात एकाच रात्री चार दुकाने फोडली : रोकड लंपास\nपेपर जिप गाडीची अ‍ॅल्टो कार ला जब्बर धडक : दोघांचा मृत्यू तर पाच गंभीर जखमी\nकोंढाळा येथील 'त्या' सार्वजनिक विहिरीची दुरुस्ती कोण करणार\nकर्मचाऱ्यांचे पाय धुण्यापेक्षा सेवेत कायम समायोजन करा – शाहरुख मुलाणी\n२२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान नागपुरात ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन\nढिसाळ नियोजन व बेजाबदार वक्तव्यामुळे मुरखळा चक वासीयांनी मुख्याध्यापकाला धरले धारेवर\nआयसीटी शिकविणारे राज्यातील ८ हजार शिक्षक होणार उद्यापासून बेरोजगार\nमहानिर्मिती निम्नस्तर लिपिक परीक्षा १ व २ डिसेंबरला, ९८ जागांकरिता ५४ हजार ४८२ उमेदवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/now-the-people-are-convinced-that-corruption-is-in-raffel-says-jayant-patil/", "date_download": "2019-03-22T10:43:32Z", "digest": "sha1:WIBPAKV6ITYEXILC5IK4AZIOSB5GWAOZ", "length": 6563, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राफेलप्रकरणी काळंबेरं असल्याची आता जनतेला खात्री झाली आहे - जयंत पाटील", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nराफेलप्रकरणी काळंबेरं असल्याची आता जनतेला खात्री झाली आहे – जयंत पाटील\nटीम महाराष्ट्र देशा : राफेलमध्ये घोटाळा झाला आहे अशी आतापर्यंत चर्चा होती तसेच त्याबद्दल उलटसुलट विधाने आली होती. केंद्राच्या संरक्षणमंत्री जीव तोडून याचा प्रतिवाद करत होत्या. पण आज सगळ्याच गोष्टींवरचा पडदा वर गेला आहे आणि आज खरं काय ते स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज दिली. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष ऑलांद यांनी सांगितल्याप्रमाणे भारतासोबतच्या करारामध्ये भारत सरकारने रिलायन्स डिफेन्स या खाजगी कंपनीचाच आग्रह धरला. एचएएलऐवजी यांनाच काम दिले पाहिजे अशी भूमिका मांडली. याचा अर्थ या राफेलच्या करारामध्ये भरपूर घोटाळा झालेला असावा. ५४० कोटींच्या विमानांची किंमत १६५० कोटी एवढी कशी वाढली व एचएएलला बाजूला ढकलण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.\nएचएएलसारखी ७० वर्षांत कष्टाने उभी केलेल्या या संस्थेबद्दल संरक्षणमंत्री यांनी केलेली विधाने आपण पाहिली तर निश्चितच या देशातील सगळ्याच इन्स्टिट्यूशन मोडून काढण्याची मानसिकता भाजपची आहे हे इथे दिसते, असे ते म्हणाले. राफेल विमान खरेदी प्रकरणी घोटाळा झालेला आहे की नाही व राफेलचे कंत्राट रिलायन्स डिफेन्सला कसे गेले. याविषयी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या विधानाने बरेच काही उघड पडले आहे. भारतीय जनतेला राफेल प्रकरणी काही काळबेरं असल्याची खात्री झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nराफेल डीलच्या मुद्द्यावरून शिवसेना-कॉंग्रेस साथ साथ\nपेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी जयंत पाटलांनी सुचवला हा फॉर्म्युला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/swine-flu-in-the-bhenda-and-kukana-area/", "date_download": "2019-03-22T10:40:46Z", "digest": "sha1:OPRZKMIDKU44KWKSQAJGFLUQQDYAZQGM", "length": 8259, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नेवासा तालुक्यातील आरोग्य विभाग झोपेत", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nनेवासा तालुक्यातील आरोग्य विभाग झोपेत\nनेवासा : भेंड्यातील एका महिलेचा स्वाईन फ्लूसदृश्य आजाराने मृत्यू झाला असून कुकाण्यातील एकाला स्वाईन फ्लू सदृश्य आजाराने ग्रासले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या दोन्ही गावांमध्ये स्वाईन फ्लू, डेंग्यूसारख्या आजारांची लागण झाली आहे.\nभेंडा येथील नरेंद्रनगरमध्ये राहणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक ज्ञानदेव कचरे यांच्या पत्नी चंद्रकला कचरे (वय 55 ) यांचे सोमवार 1 ऑगस्ट रोजी निधन झाले. कामिका एकादशीनिमित्त नेवासा येथे ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासठी कचरे दांपत्य गेले असता त्यादिवशी झालेल्या पावसात भिजले. त्यामुळे घरी आल्यावर दोघेही थंडी तापाने आजारी पडले. गावातच उपचार घेतल्यावर कचरे बरे झाले.\nमात्र सौ. कचरेंचा आजार वाढून ताप, सर्दी होऊन श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने प्रथम कुकाणा नंतर नगर येथील रुग्णालयात तपासण्या करण्यात आल्यानंतर त्यांना पुुण्याला हलविण्यात आले. निमोनिया झाल्याने त्यांची प्रकृती खालावत गेली.पुढील उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु यश न आल्याने त्यांची प्राण ज्योत मालवली.\nत्यांचा मृत्यू निमोणियाने झाला आहे. दुसर्‍या घटनेत कुकाणा येथील व्यापारी राजेंद्र भंडारी (वय 55) हे दोन तीन दिवसांपासून आजारी असून त्यांच्यावर पुणे येथील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेथे केलेल्या चाचण्यांमध्ये त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची त्यांचे निकटवर्तीयांनी दिली आहे.\nभेंडा गावचे ग्रामदैवत श्रीसंत बागेबाबा यांची सोमवार व मंगळवार दोन दिवस यात्रा आहे. यात्रेसाठी या दोनही दिवस 50 हजारांपे���्षाही अधिक भाविकांची गर्दी असते.अशा वेळी स्वाईन फ्लूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे खबरदारी म्हणून भेंडा येथे यात्रेच्या वेळी विशेष आरोग्य पथक नेमावे.\nसंगीता गणेश गव्हाणे, सरपंच, भेंडा\nकुकाणा परिसरात स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळल्याने योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. भेंडा कुकाणा परिसरात आणखी काही रुग्ण आहेत का यांचेही सर्वेक्षण करण्यात येत असून स्वाईन फ्लूबाबत जनजागृती करण्यात येत आहे. स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य आजार असून जास्त गर्दीचे ठिकाणी जाणे टाळावे किंवा योग्य ती काळजी घ्यावी.\nडॉ. रामेश्वर शिंदे, वैद्यकीय अधिकारी, कुकाणा\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nसुप्रिया ताईनी साजरे केले ‘रक्षाबंधन’\nनिनावी ‘लेटर बॉम्ब’ने राजकीय वातावरण तापले . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-accused-in-the-murder-case-arrested/", "date_download": "2019-03-22T10:34:55Z", "digest": "sha1:7HQVWIUPF2FBARQCHYE3TBJWAN32INOP", "length": 7366, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कोंढव्यातील महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीला वारजेतून अटक", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nकोंढव्यातील महिलेच्या खून प्रकरणातील आरोपीला वारजेतून अटक\nपुणे : येथील कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात महिलेचा खून करून पसार झालेल्या आरोपीला गजाआड करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले.याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश श्रीकांत गाडे (वय.२२), विलास उर्फ विकी नवनाथ जठार (दोघेही रा.अप्पर इंदिरानगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कोंढवा पोलीस ठाणे हद्दीतील हगवणे नगर, स्काय पार्क बिल्डींगच्या मागे असलेल्या मोकळ्या प्लॉटमध्ये एका महिलेची धारदार शस्त्र��ने वार करून, डोक्यात दगड घालून खून करण्यात आला होता. तर मृताची ओळख पटू नये म्हणून ज्वलनशील पदार्थ टाकून चेहरा आणि शरीर पेटवून दिलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळाला होता. त्यामुळे सदरील गुन्ह्याचा छडा लावण्याचे मोठे आव्हान कोंढवा आणि पुणे शहर पोलिसांसमोर होते. गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी सतीश निकम यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने वारजे माळवाडी येथील एसआरए म्हाडा वसाहतीत लपून बसलेल्या ऋषिकेश गाडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने त्याचा मित्र विकास उर्फ विकी जठार याच्या सहाय्याने सदरील खून केल्याची कबुली दिली. कोंढव्यातील स्कायपार्क इमारतीच्या मागे विकी जठार, त्याचा मित्र आणि राणी नावाची एक मुलगी असे तिघांनी मिळून घटनास्थळी एकत्र बसून मद्यप्राशन केले. यानंतर विकी जठार आणि राणी यांच्यात शाब्दिक वाद झाले. रागाच्या भरात विकी कोयत्याने आणि विकीच्या मित्राने धारदार सुऱ्याने राणीच्या अंगावर आणि तोंडावर वार केले. तर संशयित आरोपी ऋषिकेश गाडे याने विकी जठार याच्या गाडीतून पेट्रोल काढून राणीच्या अंगावर ओतले. यावेळी विकी याने राणीच्या शरीराला आग लावून तेथून सर्वजण पळून गेल्याची कबुली ऋषिकेश गाडे याने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\n४ महिन्यात पीएमटीच्या सेवेत नवीन ८०० बस दाखल होणार\nपरिसर स्वच्छ ठेवणाऱ्या गणेश मंडळांना देणार पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE", "date_download": "2019-03-22T10:35:29Z", "digest": "sha1:AZCESONCKRPLPEHT7DMHCUQ56NWULNIB", "length": 10965, "nlines": 182, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम - विकिपीडिया", "raw_content": "\nजीपीएस तंत्रज्ञानात वापरणारे उपग्रहाचे जाळे\n४ इतर देशांची या क्षेत्रातील यंत्रणा\nअंतराळातल्या उपग्रहांच्या साहाय्याने एखादे ठिकाण आणि तिथली वेळ शोधून काढणे, वातावरणातले बदल तपासणे यासाठी अमेरिकेने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम'म्हणजे जागतिक स्थिती प्रणाली\n(ज��पीएस) प्रणाली विकसित केली होती. पण नंतर तिचा उपयोग इतरही महत्त्वाच्या गोष्टींसाठी होऊ लागला.\nग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमद्वारे आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणाची नेमकी माहिती मिळते. त्यात ते ठिकाण आपण उभे असलेल्या ठिकाणापासून किती दूर आहे, तिथे पोहोचण्यासाठी किती मार्ग उपलब्ध आहेत आणि तिथे पोहोचण्यासाठी किती वेळ लागू शकतो अशी माहिती जीपीएस उपकरणाच्या पटलावर एका बटनाद्वारे मिळू शकते. जीपीएस तंत्रज्ञानात उपग्रहाद्वारे माहिती मिळत असल्याने अगदी रोजच्या रोज होणारे बदलही टिपले जातात. या सुविधेमुळे नेमके ठिकाण शोधणे अधिक सोपे बनते. उदा. एखाद्या कार्गो कंपनीला कुठे, किती गोष्टींची आवश्यकता आहे ते पाहण्यासाठी, औषधी झाडांचा शोध घेण्यासाठी, एखाद्या घराचा पत्ता शोधण्यासाठी, रस्त्याचं, इमारतीचं नकाशा तयार करण्यासाठी अशा विविध गोष्टींसाठी जीपीएसची आवश्यकता भासू लागली. त्यामुळे त्याचं व्यवसायीकरण झालेले आहे.\nजीपीएस तंत्रज्ञानात उपग्रहाद्वारे माहिती\nअमेरिकेने सुरुवातीला त्यांच्या संरक्षण विभागासाठी सुमारे (२८) उपग्रह अवकाशात सोडले होते. आता त्याची एकूण संख्या ३२च्या घरात आहे. नंतर हे सर्व उपग्रह नागरी उपयोगासाठी वापरण्यात येवु लागले. प्रत्येक जी.पी.एस. सिस्टिम या उपग्रहांकडुनच पृथ्वीची सर्व भौगोलिक माहिती जमा करत असते. जीपीएस यंत्र जिथे असेल त्या जागेवर उपग्रहांकडून मिळणाऱ्या संदेशांचा उपयोग करून त्या विशिष्ट जागेचे अक्षांश, रेखांश आणि त्या जागेची समुद्रसपाटीपासुनची उंची देते. या तिन्ही गोष्टी कुठल्याही स्थळाचे/जागेचे नकाशावरील (जगाचा नकाशा) स्थान निश्चित करत असते. सर्वसाधारण जीपीएस यंत्रणा ५ ते १० मीटर किंवा जास्तच अचुकता देते. म्हणजे जी.पी.एस. ने दिलेल्या बिंदूपासून ती नेमकी जागा ५-ते १० मीटरच्या परिसरात कुठेही असु शकते. आता तुम्ही म्हणाल एवढा जर फरक पडत असेल तर काय उपयोग तर अचुकता वाढवण्यासाठी पडताळणी तंत्र वापरली जाते. म्हणजे एकाच्या ऐवजी दोन किंवा जास्त जी.पी.एस. प्रणाली वापरून त्यांच्यापासून मिळालेल्या माहितीची सरासरी काढून जास्तीत जास्त अचुकता मिळवली जाते.\nइतर देशांची या क्षेत्रातील यंत्रणा[संपादन]\nग्लोनॉस- रशिया विससित करत असलेली जीपीएस प्रणाली.GLONASS\nगगन (जियो ऑग्मेंटेड नेविगेशन प्रणाली)- भारत विकसि��� करत असलेली जीपीएस प्रणाली.गगन जीपीएस\nडोरिस (जिओडेसी)- फ्रांस देश विकसित जीपीएस प्रणालीDORIS-Geodesy\nबेइडाऊ - चीनने तयार केलेली जीपीएस प्रणाली Beidou\nक्युझेडएसएस- जपान विकसित करत असलेली जीपीएस प्रणाली.QZSS\nगॅलेलिओ - युरोपियन समुदाय विकसित करत असलेली जीपीएस प्रणाली.Galileo (satellite navigation)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/asmita-a-deshpande", "date_download": "2019-03-22T10:34:59Z", "digest": "sha1:P46XBPGIL4BEO2Z43ZHHPA5FQDVFJW55", "length": 14432, "nlines": 406, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक अस्मिता ए देशपांडे यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nअस्मिता ए देशपांडे ची सर्व पुस्तके\nप्रोफ. शरद डी.गीत, अस्मिता ए देशपांडे\nप्रोफ. शरद डी.गीत, अस्मिता ए देशपांडे\nप्रोफ. शरद डी.गीत, अस्मिता ए देशपांडे ... आणि अधिक ...\nप्रोफ. शरद डी.गीत, अस्मिता ए देशपांडे\nप्रोफ. शरद डी.गीत, अस्मिता ए देशपांडे ... आणि अधिक ...\nप्रोफ. शरद डी.गीत, अस्मिता ए देशपांडे\nप्रोफ. शरद डी.गीत, अस्मिता ए देशपांडे\nप्रोफ. शरद डी.गीत, अस्मिता ए देशपांडे\nप्रोफ. शरद डी.गीत, अस्मिता ए देशपांडे\nप्रोफ. शरद डी.गीत, अस्मिता ए देशपांडे\nप्रोफ. शरद डी.गीत, अस्मिता ए देशपांडे\nप्रोफ. शरद डी.गीत, अस्मिता ए देशपांडे\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/gunavattepudhache-shikshan/", "date_download": "2019-03-22T10:35:29Z", "digest": "sha1:UIJBYL3KKIN7I7IC22MVQSQNKFPO7OEG", "length": 31212, "nlines": 157, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "गुणवत्तेपुढचे शिक्षण – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nJanuary 7, 2019 डॉ. अनिल कुलकर्णी वैचारिक लेखन, शैक्षणिक\nआज गरज आहे ती गुणवत्तेपलीकडील शिक्षणाची म्हणजेच यशस्वी जीवन जगण्यासाठी लागणार्याे शिक्षणाचा, प्रतिभेला न्याय व बहर आणणारं, कौशल्याचा विकास करणारं शिक्षण, श्रमप्रतिष्ठा, आनंददायी ह्या शब्दाचा अर्थ प्रत्यक्षात आणणारं शिक्षण.\nगुणांचा फुगवटा, आंतरिक गुणांची उधळण थांबायलाच हवी. निकाल कमी लागेल पण पुन्हा मुले अभ्यासाकडे वळतील. आत्मचितन करतील. मुलांनी ज्ञानासाठी शिकायला हवे. कॉपी जवळ करुन पदवीपर्यंत जाणार्याआपासून काय सामाजिक लाभ होतोय.\nगुणांच्या फुगवट्यातून जे डॉक्टर्स, इंजिनीअर्स होतील त्यातले काही रोग्याच्या मृत्यूस व पुल कोसळण्याचे पाईक असतील त्याचं काय उच्च शिक्षणाचा परीघ विस्तारतोय, पण तो क्षणिक नष्ट होणारा तरंग आहे, त्यावर खुष होऊन चालणार नाही. दर्जेदार शिक्षण घेऊनच विद्यार्थी बाहेर पडला पाहिजे. फुगवटा व सूज घातकच. बाळसं असेल तर बालक सुदृढ वाटतं. गुणांच्या फुगवट्यांमुळे उच्च शिक्षण घेणार्याजचे प्रमाण १०टक्के वरुन २३टक्के झाले हे ठिक आहे, पण म्हणून फुगवट्याच समर्थन करणं योग्य आहे कां उच्च शिक्षणाचा परीघ विस्तारतोय, पण तो क्षणिक नष्ट होणारा तरंग आहे, त्यावर खुष होऊन चा���णार नाही. दर्जेदार शिक्षण घेऊनच विद्यार्थी बाहेर पडला पाहिजे. फुगवटा व सूज घातकच. बाळसं असेल तर बालक सुदृढ वाटतं. गुणांच्या फुगवट्यांमुळे उच्च शिक्षण घेणार्याजचे प्रमाण १०टक्के वरुन २३टक्के झाले हे ठिक आहे, पण म्हणून फुगवट्याच समर्थन करणं योग्य आहे कां ज्यांची क्षमताच नाही त्यांनाही नको, ते अनावश्यक कागदी शिक्षण घ्यावं लागत आहे. ज्याचा त्यांना उपयोग नाही. शिक्षणाचा परीघ खोटी प्रतिष्ठा वाढवत असेल तर त्याचं काय\nयोग्य मूल्यमापन होत नाही, प्रश्ा*पत्रिका तरी सोपी काढली जात असेल किवा गुणांची उधळण जास्त होत असेल कां याचा गांभिर्याने विचार करायची वेळ आली आहे. गुण कमी पडले तर सगळेच आत्महत्या करणारे नसतात, काही पुन्हा अभ्यासाकडे वळतात, चितन करतात, प्रयत्नांतून यश मिळवतात. अभ्यासात मिळालेल यश त्यांना पुढील आयुष्यात तारतं. फुगवट्यातून यश मिळवलेले गुण तग धरत नाहीत, अपयशी होतात. बोर्डात पहिले आलेले पुढचा अभ्यासक्रमही पूर्ण करु शकले नाहीत अशी उदाहरणे आहेत. आम्हाला निकाल कमी लावायचा नाही कारण विनाअनुदानाचा प्रचंड वृक्ष झालाय त्याला धक्का लावायचा नाही. व्यवस्था आणि समाज, परिक्षा व गुण या पलिकडे पहातच नाही हे आजचं दुर्देव आहे. आपल्या मुलाला कोचींगच्या समुद्रात बुडवून व त्याने समुद्रमंथन करुन गुणाचे अमृत आणावे हीच पालकांची अपेक्षा असते. छंदाला तिलांजली देवून गुण मिळवणे हेच अंतिम ध्येय ठरते. केवळ पाठांतर करणारी पिढी नव्हे तर ज्ञानाचे उपयोजन करणारी पिढी हवी. अंतर्गत गुणात २० पैकी ढ मुलालाही २० व हुशार मुलालाही २० हे थांबायला हवे. १० वी पर्यंत निकाल लावले जातात. शाळेचे वार्षिक चे निकालपत्र पहा कसे बनतात. याचा गांभिर्याने विचार व्हायला हवा. परीघ इतका विस्तारु नये की केंद्रबिदूचा विसर पडावा. शिक्षण खंडीत झालेल्यासाठी मुक्तशिक्षण, मुक्तविद्यापीठ आहेच.\nअनुवंशिकता व कौशल्येच माणसाला तारतात, यशाकडे नेतात. योग्य वेळी सुप्तगुण ओळखण्याची व त्याला वाव देण्याची यंत्रणा अभ्यासक्रमात हवी. आजच्या अभ्यासक्रमातून परिक्षार्थी बाहेर पडत आहेत. अभ्यासक्रमातून विद्यार्थी, माणूस बाहेर पडला पाहिजे. केवळ परीक्षा नव्हे तर जीवनात यशस्वी होणारी फळी निर्माण व्हायला हवी.\nसध्याच्या अभ्यासक्रमामुळे या सर्व पैलूसाठी काहीच वेळ शिलॢक नाही किवा हे पैल��� दुर्लक्षिले गेले. मुळात शाळा व शिक्षक तसेच पालक हे व्यक्तिमत्व विकासासाठी सक्षम आहेत का किती शाळांना मैदाने, खेळाचे सामान आहे. विशेष विषयाचे किती शिक्षक प्रशिक्षित हवेत. विद्यार्थ्यांचा Aesthetic Sense वृध्दींगत करण्यासाठी शाळेकडे काय योजना आहे\nएखादी सहल काढली की शाळा कृतार्थ होतात. आता सहलींवर निर्बंध व अटी आल्या आहेत. आमचे विद्यार्थी समाजात किती मिसळतात, तशा संधी त्यांना शाळा, कुटुंबाकडून मिळतात का मूल्ये, संस्कार, संवाद हरवलेल्या कुटुंबात मुले वाढत आहेत. कुटुंबातले संस्कार घराच्या उंबरठ्याच्या बाहेर तग धरत नाहीत, शाळेतील संस्कार समाजात तग धरेनासे झालेत.\nप्रलोभनाच्या प्रचंड ओझ्याखाली मुले वाढत आहेत, त्याच काय टि.व्ही., नेट कार्टून यापुढे मुलांना कोणत्याच अॅक्टिव्हिटी कुटुंबात नाहीत. खेळ, व्यायाम, शिस्त याचे बोट सोडून मुले शाळेत दाखल होतात. शाळेत दप्तराचे, अभ्यासक्रमाचे ओझे, शाळेतून बाहेर पडलेल्या या कच्च्या मालाला समाजात मार्केटच नाही. यातले बरेचजण नैराश्याच्या गर्तेत जातात. मूल्य शिक्षण पुन्हा द्यायचे असेल तर कुटुंबापासून द्यावे लागेल. शाळेतले शिक्षक त्या दृष्टीने सक्षम हवेत. शिक्षक सध्या परिपाठाला न्याय देवू शकत नाहीत. किती शाळेत परिपाठ विद्यार्थ्यांना मनापासून आवडतो.\nशिक्षकांना मूळात वाचनात आवड हवी. गोष्टींचा खजिना त्यांच्याकडे हवा. परिपाठात द्यायला “आशय” त्यांच्याकडे समृध्द हवा. विना अनुदानातून लक्ष्मीला वंदन करुन आलेले शिक्षक, कॉपी, पैसे याचा सहारा घेऊन शिक्षक आले असतील तर ते कसा न्याय देणार तुमचा अभ्यासक्रम कमी असो व जास्त कॉपी करुनच विद्यार्थी पास होणार असतील तर त्यांच काय तुमचा अभ्यासक्रम कमी असो व जास्त कॉपी करुनच विद्यार्थी पास होणार असतील तर त्यांच काय शाळा, महाविद्यालयात कॉपीच्या शिडीवरुन पुढे जाणार्यांहचे काय शाळा, महाविद्यालयात कॉपीच्या शिडीवरुन पुढे जाणार्यांहचे काय अभ्यासक्रम कमी केला तरी कॉपी, शिकवणी, पेपरफुटी थांबणार आहेत का अभ्यासक्रम कमी केला तरी कॉपी, शिकवणी, पेपरफुटी थांबणार आहेत का कॉपी पकडली म्हणून आत्महत्या करणारे, शिक्षकांना मारणारे विद्यार्थी व त्यांची फौज तयार आहे.\nया पार्श्वभूमीवर काही कुटुंब, शाळा, शिक्षक, पालक निश्चित आपले काम कर्तव्य चोख बजावत आहेत, नाही तर शिक्षणाचा ���ोलारा केव्हाच कोसळाला असता. स्वतःकडे स्वतःच्या व्यक्तिमत्वाकडे लक्ष द्यायला वेळच विद्यार्थ्यांकडे नाही. उठल्यापासून विविध क्लास, सुटीतील शिबीरे, छंद यांचा भडिमार त्यांच्यावर आहे. चरकातून निघालेल्या उसाप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं चिपाड झालय. हे सर्व टाळण्यासाठी दप्तराचे, अभ्यासक्रमाचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न आहे. पण परिक्षा न दिलेले, अभ्यासक्रमाकडे दुर्लक्ष केलेले अनेक जण कासवाप्रमाणे पुढे गेले त्याचं काय आता अभ्यासक्रम कमी केला तर अभ्यासात कच्चे तर विद्यार्थी राहणार नाहीत ना आता अभ्यासक्रम कमी केला तर अभ्यासात कच्चे तर विद्यार्थी राहणार नाहीत ना\nथोडक्यात व्यावसायिक कौशल्ये, व मूल्यसंवर्धन, वैधानिक दृष्टीकोन बाळगणारा कृतीला प्राधान्य देणारा, यशस्वी जीवन जगण्यासाठीची कौशल्ये देणारा, ताणतणाव कमी करणारा, व्यक्तिमत्व घडविणारा, शारिरीक तंदुरुस्ती देणारा “आनंददायी” अभ्यासक्रम, तो ट्रीम ही असावा व तर्कसंगतही असावा, हा भव्यदिव्य हेतु आदर्श आहे, पण ग्रामीण भागातील शाळांमध्ये विनाअनुदानित शाळामध्ये व दर्जा खालावलेल्या शाळांमध्ये अंमलबजावणी योग्य व्हावी, नाहीतर “आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास” असे होऊ नये.\nविद्यार्थी शारिरीकदृष्ट्या तंदुरुस्त असावा, ताण तणावात असू नये, मानसिक आरोग्य चांगले असावे, त्याला दुकानात हिशोब करता यायला पाहिजे, ५० ग्रॅम जिर्या ला किती पैसे, अर्ज करणे व भरणे जमले पाहिजे, बँक व्यवहार, समाजात मिसळणे हे सर्व आले पाहिजे असे कुणाला वाटणार नाही, पण अजून दप्तराचे ओझे के.जी. पासून आहेच, अजून रिक्षामध्ये विद्यार्थी कोंबणे चालूच.\nशाळेत न गेलेल्या, शाळा अर्धवट सोडलेल्यांच्या बाबतीत, आयुष्याच्या उत्तरार्धात अनेकांच्या प्रतिभा फुलल्या. शाळेतच किवा लहानपणीच मुलांमधील प्रतिभा, कल, आवड, तसेच त्यांच्यातील सूप्तगुण ओळखून हवं ते व हवा तेवढा वेळ शिकण्याची सोय आपल्या साचेबंद अभ्यासक्रमात नाही. परीक्षा पध्दतीत अमुलाग्र बदल झाला पाहिजे असे मुलांना नेमकं काय शिकवावं याबाबतीतील अब्राहम लिकननी मुख्याध्यापकास लिहिलेले पत्र नेमकं अभ्यासक्रम कमी करतांना, कशाचा अंतर्भाव असावा याबाबत दिपस्तंभ ठरावे, थोडक्यात पत्रात ते म्हणतात,\n“अजून त्याला खूप काही शिकायचे आहे, पुस्तकांमध्ये किती जादू असते हे त्याच्या लक्षात आणून द्या. तसेच, निसर्गाच्या अनाकलनीयतेबद्दल विचार करायला त्याला वेळ द्या, निसर्गाचे निरीक्षण करण्यास प्रवृत्त करा. लबाडी करुन यश मिळवण्यापेक्षा अपयशी झालेले चांगले हे त्याला शिकवा. सामान्य लोकांच्या कळपात मेंढरासारखे न राहता, त्या गर्दीपासून वेगळा एवढा त्याला कणखर बनवा. त्याने आपले मन आणि आत्मा यांची प््तसवणूक करता कामा नये. त्याच्याशी हळूवारपणे वागा, पण त्याला अवाजवी संरक्षण देऊ नका, कारण प््तत्त््त दुःखात आणि कठीण प्रसंगातच माणसातले उत्तम गुण झळाळून उठू शकतात. त्याला इतका धीट, निर्भय बनवा की प्रसंगी त्याचा आवाज उठू शकेल आणि स्वतःची मर्दुमकी गाजविण्यासाठी निश्चयपूर्वक प्रयत्न करेल.”\n‘Values are caught and not taught’ असं असलं तरी शिक्षण ही सहेतूक प्रक्रिया असल्यामुळे काही मूल्ये रुजवावी लागतील. मूल्यशिक्षण अशा घरात द्यायचं आहे तिथे पालकांनी अनेक सुविधा व प्रलोभने आंथरुण ठेवली आहेत, अशा शाळेत द्यायचय जिथे प्रतिज्ञेला न्याय दिला जात नाही, कॉपी करणार्याेला, शिकवणीला जाणार्यारला ते द्यायचे आहे.\nएकच अभ्यासक्रम सर्व शाळेत असला तरी समान मूल्ये का झिरपत नाहीत याचाही विचार व्हायला हवा. तसेच शिक्षणप्रणालीत प्रतिभेला महत्व कधी देणार याचाही विचार व्हायला हवा. तसेच शिक्षणप्रणालीत प्रतिभेला महत्व कधी देणार शिक्षणात प्रज्ञा ओळखून तिचा विकास करण्याचे प्रयत्न ज्या प्रमाणात होतात त्या प्रमाणात प्रतिभा ओळखणे व तिचा विकास करणं हे घडत नाही. आज शाळेत प्रतिभेला पोषक असे वातावरण आहे का शिक्षणात प्रज्ञा ओळखून तिचा विकास करण्याचे प्रयत्न ज्या प्रमाणात होतात त्या प्रमाणात प्रतिभा ओळखणे व तिचा विकास करणं हे घडत नाही. आज शाळेत प्रतिभेला पोषक असे वातावरण आहे का मुख्याध्यापकांना गुणवत्ता बोर्ड भरावा वाटतो. श्रमप्रतिष्ठा आजच्या शिक्षण पध्दतीतून रुजत नाही. गुण व त्याने येणारी प्रतिष्ठा महत्वपूर्ण बनली आहे. प्रवेश, प्रशासन व परीक्षा हेच शैक्षणिक संस्थाचे काम झाले आहे.\nगुणाच्या पलिकडच्या शिक्षणाचा विचार करतांना गुणवत्ता व प्रतिभा एकत्र नांदल्या पाहिजेत. गुणाच्या पुढे प्रतिभा आहे ती जोपासण्यास शिक्षण हवं. तणाव नको म्हणून गुणांचा फुगवटा केवळ अनावश्यक तण वाढवेल. जे कामाचं नाही व अनावश्यक आहे. विद्यार्थ्यांना तावून सुलाखून बाहेर येऊ द्या, सुखाऊन नव्हे.\nगुणवत्तेपुढचे शिक्षण म्हणजे यशस्वी जीवन जगणे. गुणवत्ताधारक जीवन यशस्वी जगण्यात अपयशी होत असतील तर शिक्षणाचा काय उपयोग शिक्षण कमी असेल तरीही प्राप्त परिस्थिती समायोजन करुन जीवनाच्या संघर्षाला यशस्वी तोंड देणारी पिढी हवी. Merit, Career प्राप्त करण्यात जीवनाचा आस्वाद घेणंच ही पिढी विसरलीय का शिक्षण कमी असेल तरीही प्राप्त परिस्थिती समायोजन करुन जीवनाच्या संघर्षाला यशस्वी तोंड देणारी पिढी हवी. Merit, Career प्राप्त करण्यात जीवनाचा आस्वाद घेणंच ही पिढी विसरलीय काखोर्याrने पैसा ओढण्याच्या नादात जीवन उपभोगायला वेळच मिळत नसेल तर काय फायदाखोर्याrने पैसा ओढण्याच्या नादात जीवन उपभोगायला वेळच मिळत नसेल तर काय फायदा घरांसाठी पैसे कमावणारे घरच्यांचे राहत नाहीत, त्यांच्याशी संवाद करत नसतील तर कुटुंब दुभंगणारच. संघर्ष पेलता आला पाहिजे. गुणवत्तेच्या मागे लागून आत्महत्या, नैराश्यच, असमाधान मिळणार असेल तर त्यापैक्षा आयुष्याशी संघर्ष करुन यशस्वी जीवन जगणारी पिढीच समाजाला न्याय देवू शकेल व त्यासाठी गुणवत्तेपुढचे शिक्षण म्हणजे यशस्वी जीवन जगण्यासाठीचे शिक्षण हवे, ते केवळ अभ्यासक्रमात नाही. त्यासाठी जीवनाचा अभ्यासक्रम नीट अभ्यासायला हवा.\n– डॉ. अनिल कुलकर्णी\nअे-१३, रोहन प्रार्थना, गांधी भवन, कोथरुड, पुणे ४११ ०३८.\nAbout डॉ. अनिल कुलकर्णी\t13 Articles\nडॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nविविध रंगांचा वापर करुन आपलं जीवन समृद्ध करुया..\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nप्रसिध्द छायाचित्रकार धनेश रामचंद्र पाटील य���ंचे सदर\nरेल्वेची अद्भुत आणि रंजक सफर\nलेखक डॉ. हेमंत पाठारे, डॉ. अनुराधा मालशे\nब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) यांचे अत्यंत लोकप्रिय सदर...\nसदर लवकरच येत आहे....\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/angarmala-2", "date_download": "2019-03-22T11:21:11Z", "digest": "sha1:UVVAEWQX2MDXO2QCPQAQ43F6RK5LCAYM", "length": 12664, "nlines": 205, "source_domain": "baliraja.com", "title": " त्रैमासिक अंगारमळा : अंक - २ | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / त्रैमासिक अंगारमळा : अंक - २\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nत्रैमासिक अंगारमळा : अंक - २\nadmin यांनी बुध, 03/05/2017 - 21:11 ह्यावेळी प्रकाशित केले.\nत्रैमासिक अंगारमळा : मार्च २०१७ - अंक - २\n३ रे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन विशेषांक\nप्रकाशन दिनांक - २० मार्च २०१७\nपीडीएफ स्वरूपात डाउनलोड करुन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nवार्षिक वर्गणी - रु.१५०/-\nवर्गणी चेक/एमओ ने पाठवण्यासाठी पत्ता:\nता. हिंगणघाट जी. वर्धा\nसोम, 08/05/2017 - 12:31. वाजता प्रकाशित केले.\nत्रैमासिक अंगारमळा : मार्च २०१७ - अंक - २\nशुक्र, 19/05/2017 - 11:20. वाजता प्रकाशित केले.\nत्रैमासिक अंगारमळा : मार्च २०१७ - अंक - २\nमुटे सर अंक सुरेख झालाय\nअंकातील सर्वच लेख अप्रतिम\nवेदनेचे रूपांतर हिँसेपेक्षा कवितेत करणे कठीण हा लेख विशेष भावला\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या सं��ेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://nabhikmahamandal.com/event/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3/", "date_download": "2019-03-22T10:38:39Z", "digest": "sha1:7R4A477GGOYNPJTP34IT7LQOZA3CRKWB", "length": 5072, "nlines": 62, "source_domain": "nabhikmahamandal.com", "title": "महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपुर जिल्हा शाखेच्या अधिकृत संकेत स्थळाचे चे उदघाटन – Welcome to Nabhik Mahamandel", "raw_content": "\nमहाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपुर जिल्हा शाखेच्या अधिकृत संकेत स्थळाचे चे उदघाटन\nमहाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपुर जिल्हा शाखेच्या अधिकृत संकेत स्थळाचे चे उदघाटन\nगुढीपाडवा नूतन संवंत्सर शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळ\n��ागपुर जिल्हा शाखेच्या अधिकृत संकेत स्थळाचे\nगुढीपाडवा नूतन संवंत्सर शुभारंभ प्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळ नागपुर जिल्हा शाखेच्या अधिकृत संकेत स्थळाचे (Website) चे उदघाटन राष्ट्रिय नाभिक महासंघाचे महासचिव मा. श्री प्रभाकरराव फुलबांंधे यांचे शुभ हस्ते तसेच मा. श्री अंबादास पाटिल यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात नाभिक एकता मंच कार्यालयात सम्पन्न झाले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री श्याम आस्करकर, कार्याध्यक्ष श्री माधवराव चन्ने, प्रदेश चिटनीस श्री रमेश लाकुड़कर, सुरेशजी अतकरे, गणपतराव चौधरी, रमेश राउत, राजेंद्र फुलबांंधे, दीपक खेडकर, विनेश कावळे, सौ मनीषा पापडकर, सौ अर्चना कडु, सौ मिना निंबाळकर, आदि प्रभूति विशेष रूपाने उपस्थित होते. नाभिक एकता मंच चे संघटन सचिव ( तांत्रिक) श्री चंद्रकांत मानकर यांची संकेत स्थळ (Website) प्रकल्प संचालक या पदावर महामंडळा तर्फे नियुक्ति करण्यात आली आणि सर्वश्री राजेंद्र फुलबांंधे, पवन धानोरकर, जीवन निंबाळकर, विवेक तळखंडे, शुभम नागपुरकर, राहुल निंबूळकर यांची एडमिनिस्ट्रेटर या पदावर नियुक्त्या करण्यात आल्यात. या प्रसंगी श्री श्याम देशकर याना नाभिक एकता मंच वर संघठन सचिव पदावर नियुक्त करण्यात आले.\nकार्यक्रमाचे समापन मनाम जिल्हाध्यक्ष श्री श्यामभाऊ आस्करकर आणि नवनियुक्त संघठन सचिव श्याम देशकर यांचे वाढदीवस साजरा करुन, करण्यात आले.\nनाभिक एकता मंच अध्यक्ष श्री धनराज वलुकार यानि उपस्थितांचे आभार व्यक्त केलेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=91AA161108&img=post8112016215642.jpg", "date_download": "2019-03-22T10:39:33Z", "digest": "sha1:XQLXGV623NFXOABS32GLU6GQKME4QOQV", "length": 5761, "nlines": 163, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nगाणाऱ्याचे पोर ...‘‘तुझा आवडता राग कोणता’’ भीमण्णांनी मला विचारले. मी ‘मालकंस’ हे उत्तर देताच ते मालकंस गाऊ लागले. केवळ माझ्यासाठीच बाहेर पडणारे ते स्वर कानांवर पडू लागले. त्या स्वरांची व त्यांच्या छातीच्या कंपनांचीही मला जाणीव होऊ लागली. आपण ‘मा���कंसाच्या उगमापाशीच आहोत’ असे वाटून मन आनंदाने भरून गेले’’ भीमण्णांनी मला विचारले. मी ‘मालकंस’ हे उत्तर देताच ते मालकंस गाऊ लागले. केवळ माझ्यासाठीच बाहेर पडणारे ते स्वर कानांवर पडू लागले. त्या स्वरांची व त्यांच्या छातीच्या कंपनांचीही मला जाणीव होऊ लागली. आपण ‘मालकंसाच्या उगमापाशीच आहोत’ असे वाटून मन आनंदाने भरून गेले परत पहाटे ‘आसावरी तोडी’च्या कोमल स्वराने जाग आली आणि त्या स्वर्गीय सुरांनी मनावर परत सुखाची साय दाटली. भीमण्णा कधी उठून गेले, ते कळलेच नाही. मागे राहिले होते, ते सूर व त्यांच्या कपड्यांवरील अत्तराचा वास\nमन में है विश्वास\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8545", "date_download": "2019-03-22T10:08:34Z", "digest": "sha1:ZAGK3ZXBVKGEUGBNXAIIYNLCNNXBVWD7", "length": 13520, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nजागतिक वन्यजीव संरक्षण दिनाच्या दिवशीच पर्यटकांना दिसला काळा बिबट\nप्रतिनिधी / चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र भ्रमंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांना रविवारी जागतिक वन्यजीव संरक्षण दिनाच्या दिवशीच कोळसा वनपरिक्षेत्रात काळा बिबट दिसून आला. विशेष म्हणजे, गेल्या वर्षीही उन्हाळय़ात काळय़ा बिबट्याने दर्शन दिले होते. त्यानंतर काळय़ा बिबट्याला बघण्यासाठी असंख्य पर्यटकांनी गर्दी केली होती.\nउन्हाळय़ाला सुरुवात होताच हमखास व्याघ्र दर्शन होते. याच काळात पर्यटकांची ताडोबा प्रकल्पात गर्दी होते. देशविदेशातील असंख्य पर्यटक केवळ वाघोबाच्या दर्शनासाठी प्रकल्पात येतात. काल रविवारी ताडोबात नेहमीप्रमाणे पर्यटकांची गर्दी होती. मोहुर्ली, ताडोबा व कोळसा या तिन्ही वनपरिक्षेत्रात सकाळ आणि दुपारच्या फेरीत प्रकल्प हाऊसफुल्ल झाला होता. याचवेळी कोळसा वनपरिक्षेत्रात पर्यटकांची सफारी सुरू असतानाच काळय़ा बिबट्याने दर्शन दिले. जिप्सीतून व्याघ्र भ्रमंती सुरू असताना अचानक हा काळा बिबट पर्यटकांच्या समोर येऊन उभा राहताच सर्वानाच धक्का बसला.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nतारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा १ लाखावरून १.६ लाख रुपये\nसावत्र बापानेच केला अल्पवयीन मुलीवर ब��ात्कार\nगडचिरोली जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलीस कर्मचारी आणि दोन अधिकाऱ्यांना वेगवर्धित पदोन्नती, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगिकर यांनी केल�\nप्रशासनाच्या विरोधात पानठेला धारकांचा पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन\nगिरड प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधींचा तुटवडा\nग्यारापत्ती हद्दित पोलिस - नक्षल चकमक, नक्षल साहित्य जप्त\nएमपीएससीच्या परिक्षेसाठी प्रथमच बायोमॅट्रिक उपस्थिती प्रणाली लागू\nखुटाळा जवळ २ दुचाकीचा अपघात, ६ जण जखमी\nसामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने प्रेमियूगूल विवाह अडकले बंधनात\nमहानिर्मिती निम्नस्तर लिपिक परीक्षा १ व २ डिसेंबरला, ९८ जागांकरिता ५४ हजार ४८२ उमेदवार\nविदर्भ राज्य निर्माण यात्रा उद्यापासून गडचिरोली जिल्ह्यात\nस्वाईन फ्लू उपचारासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर, महाराष्ट्र ठरले पहिले राज्य\nकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा : - खासदार अशोकजी नेते\nप्रेमाला घरातून विरोध , झाडाला गळफास घेत प्रेमीयुगुलाची आत्महत्या\nमहाराष्ट्रात ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी’ २ कोटींहून अधिक नोंदणी\nआवडीच्या वाहिन्या निवडण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ\nअयोध्या वादावर २९ जानेवारी ला सुप्रीम कोर्टात सुनावणी\nआता दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणाऱ्या शिक्षकांचे मानधन थेट खात्यात\nमहावितरणच्या निष्काळजीपणामुळे महिलेने गमावला जीव, विद्युत तारा कोसळल्या अंगावर\n२० वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या\nगडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयातील महालॅब सुरू होते दहा वाजता, वैद्यकीय अधिकारीही येतात उशिरा\nकोपरगांव (कोळपेवाडी) येथील लक्ष्मी ज्वेलर्स दुकानावर दरोडा, दरोडेखोरांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू\nनगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, आरमोरी नगरपरिषद अनुसूचित जमातीसाठी राखीव\nएटापल्ली येथील जि.प. च्या माध्यमातून विज्ञान महाविद्यालय सुरू करा\nचांदाळा मार्गावर दुचाकी नाल्यात कोसळून वनरक्षक ठार\nआलापल्लीत ५४ आदिवासी जोडपे अडकले विवाह बंधनात : ५ आत्मसमर्पित नक्षली जोडप्यांचा समावेश\nस्मार्ट सिटी प्रकल्पात सामान्य माणसाला अत्युच्च्य दर्जाच्या सुविधा : देवेंद्र फडणवीस\nजैवविविधता संवर्धनाचे उत्‍कृष्‍ट कार्य करत व्‍यवस्‍थापन समित्‍यांनी आदर्श प्रस्‍थापित करावा : सुधीर मुनगंटीवार\nकर्जबाजारीपणाला कंटाळुन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या : अरततोंडी येथील घटना\nओबीसी विभागातील विविध महामंडळांसाठी ७३६ कोटींच्या अनुदानास मंत्रिमंडळाची मंजुरी\nभरधाव ट्रकची रेल्वे फाटक तोड़ून राजधानी एक्स्प्रेसला धडक, ट्रक चालकाचा मृत्यू\nयापुढे गावातील लोकांकडून पाणी कर भरण्याबाबतचे हमी पत्र घेतल्यानंरतच मिळणार पाणीपुरवठा योजना\nमुरूमगावात महिलांनी केला दारू व सडवा नष्ट, रॅली काढून थेट २५ विक्रेत्यांच्या घरी धडक\nबसमधील प्रवाशांसाठी युवकच ठरले देवदूत, प्रवासी आणि नागरिकांनीही अनुभवला मृत्यूचा थरार\nशिर्डी बसस्थानकावर चोरी करणाऱ्या श्रीरामपुरच्या दोन महिलांना अटक\nप्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\nवृध्द व्यक्ती, अंध अपंग, निराधार व्यक्ती, देवदासी महीला, परीतक्ता यांनी योजनेचा लाभ घ्यावा\nमार्कंडा कंसोबा येथे जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या इमारतीत विद्युत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू\nछत्तीसगड मध्ये १० नक्षल्यांचा खात्मा : घटनास्थळावरुन शस्त्रसाठा जप्त\nजूनपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ३० हजार किलोमीटरच्या रस्त्यांची कामे पूर्ण करणार\nभामरागडचे अधिकारी महिलांच्या मागण्यांची दखल घेत नाहीत\nचोप येथील शेतकऱ्याने बनविला ट्रॅक्टरच्या साहाय्याने चालणारा बहुपयोगी 'पल्टी डोजर'\nचांदाळा मार्गावर गळफास लावलेल्या स्थितीत आढळले युवकाचे प्रेत\nनक्षल्यांनी ठार केलेल्या निष्पापांसाठी विविध पक्षांचे राजकारणी पुढे येणार काय\nविभागीय क्रीडा स्पर्धेत सहभागी आश्रमशाळेच्या १७४ विद्यार्थ्यांना विषबाधा\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नागपूर परिक्षेत्राचे अधीक्षक पी. आर. पाटील यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा\nगोवर - रूबेला लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा : डाॅ. मिलींद मेश्राम\nगणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बीवरील बंदीबाबत राज्य सरकार ठाम, हायकोर्टात मांडली भूमिका\nपंतप्रधानांसह भाजप नेत्यांनी नावासमोर लावले 'चौकीदार'\nघरगूती वादातून पतीने केली पत्नीची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathinovels.net/2008/06/online-books-novel-aghast-ch-41.html", "date_download": "2019-03-22T09:57:03Z", "digest": "sha1:CQCDC5WTX4APZXXHAWG5GWHSSED47L24", "length": 15096, "nlines": 111, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Online Books - Novel - अद-भूत / Aghast CH 41 ऍन्थोनीची कहानी / Anthoni's Narration", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nसॅम आणि त्याचे साथीदार अजुनही ऍन्थोनीच्या अवतीभोवती उभे होते. ऍन्थोनीचा प्रतिकार आता पुर्णपणे संपला होता. एव्हाना सॅमच्या दोन साथीदारांनी त्याला हातात बेड्या घालून ताब्यात घेतले होते. सॅमने तिथेच त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार केला होता. शेवटी एक प्रश्न जाणून घेण्यास सगळे जणच उत्सुक होते. सॅमलाही वाटत होते नंतरची चौकशी जेव्हा व्हायची तेव्हा होऊ देत. कमीत कमी आता त्याला बऱ्याच दिवासापासून सतावणाऱ्या त्या एका प्रश्नाचे उत्तर हवे होते. की का का ऍन्थोनीने त्या चार झणांना जिवे मारावे\nऍन्थोनीच्याही आता पुर्णपणे लक्षात आले होते की आपल्याला बोलण्याशिवाय काही पर्याय नाही. तो सगळं काही एखाद्या पोपटासारखं सांगु लागला ....\n.... ते जुने जॉन, नॅन्सी आणि ऍन्थोनीचे कॉलेजचे दिवस होते. वर्गात शिक्षक शिकवित होते आणि विद्यार्थांमध्ये जॉन, नॅन्सी आणि ऍंथोनी वर्गात वेगवेगळ्या जागेंवर बसलेले होते. ऍथोनीने समोर पहाता पहाता जेव्हा शिक्षकाचे लक्ष आपल्याकडे नाही असे पाहून चोरुन एक कटाक्ष नॅन्सीकडे टाकला. पण हे काय ती त्याच्याकडे न पाहता चोरुन जॉनकडे पाहत होती. त्याचा तिळपापड होत होता.\nआपण वर्गातले एक हुशार विद्यार्थी...\nएकसे एक पोरी आपल्यावर मरायला तयार ...\nपण जिच्यावर आपला जिव जडला ती आपल्याला जुमानत नाही \nत्याचा अहंकार दुखावल्या जात होता.\nनाही हे होणं शक्य नाही...\nकदाचित तिला आपला जिव तिच्यावर जडला आहे हे माहित नसावे...\nतिला हे माहीत होणे आवश्यक आहे...\nतिला हे माहित झाल्यावर ती आपोआपच आपल्यावर प्रेम करायला लागेल...\nविचार करता करता त्याने मनोमनी एक निर्णय घेतला.\nदुपारची वेळ होती. कॉलेज नुकतच सुटलं होतं आणि नॅन्सी आपल्या घरी परतत होती. घाई घाईने ऍंथोनी तिचा पाठलाग करीत तिला गाठण्याचा प्रयत्न करीत होता. तो तिच्या जवळ पोहोचताच त्याने मागून तिला आवाज दिला, '' नॅन्सी''\nमागून आलेला आवाज ऐकताच ती थांबली आणि वळून मागे पाहू लागली. ऍन्थोनी जॉगींग केल्यागत पटकन तिच्या जवळ जावून पोहोचला.\n'' काय... ऍन्थोनी'' तिने आश्चर्याने त्याला विचारले.\nकारण तो सहसा कुणाशी बोलत नसे. आणि आज असा मागे मागे धावून आपल्याशी बोलतोय. तो वर्गात टॉप असल्यामुळे तिला त्याच्याबद्दल एक आदर होता. तिलाच काय वर्गातल्या सर्व मुला मुलींना त्याच्या बद्दल आदर होता.\n'' नाही ... म्हणजे... तुझ्यासोबत मला एक महत्वाचं बोलायचं होतं'' तो म्हणाला.\nनॅन्सीने त्याच्या चेहऱ्याकडे निरखुन बघितले आणि ती त्याला काय बोलायचे असेल हे समजुन घेण्याचा प्रयत्न करु लागली. एव्हाना ते दोघं सोबत सोबत चालायला लागले होते.\n'' नाही ... म्हणजे... ऍक्चूअली..'' तो शब्दांची जुळवाजुळव करीत म्हणाला, '' म्हणजे...मला तुला प्रपोज करायचं होतं... विल यू मॅरी मी'' त्याने भराभर महत्वाचे शब्द निवडले आणि त्याला जे बोलायचे होते ते बोलून तो मोकळा झाला.\nअचानक तो असं काही बोलेल अशी नॅन्सीला अपेक्षा नव्हती.\nतो गंमत तर करीत नसावा \nतिने त्याच्या चेहऱ्याकडे निरखुन बघितले आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव समजून घेण्याचा प्रयत्न केला.\nत्याच्या चेहऱ्यावरुन तरी तो गंमत करीत असावा असं वाटत नव्हतं...\n'' आय ऍम सिरीयस '' तो तिचा उडलेला गोंधळ पाहून म्हणाला.\nपुन्हा तिने त्याचे भाव ताडण्याचा प्रयत्न केला. ती त्याला ते एकाच वर्गात शिकत असल्यामुळे जाणत होती. तिला त्याचा स्वभाव चांगला ठाऊक होता. अश्या प्रकारची गंमत करणे त्याचा स्वभावात नव्हतं. आणि नॅन्सीच्या स्वभावात भिडस्तपणा आणि स्पष्टवक्तेपणा होता. त्यामुळे पटकन ती त्याच्याबद्दल तिच्या ज्या भावना होत्या त्या बोलून मोकळी झाली. शेवटी ती जॉनवर प्रेम करीत होती.\n'' ऍन्थोनी... आय ऍम सॉरी बट आय कांन्ट'' ती म्हणाली.\nऍन्थोनीला हे अपेक्षीत नव्हतं. तो आश्चर्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहू लागला.\nती इतक्या सहजासहजी आपल्याला कशी धुडकावून लावू शकते\nत्याचा अहंकार दुखावल्या जात होता.\n'' तो आता पुरता चिडला होता.\nती भराभर पुढे चालत होती आणि तोही भराभर चालत तिच्यासोबत चालण्याचा प्रयत्न करीत होता.\n'' बघ मी वर्गात टॉपर आहे... पुढे कॉलेज संपल्यावर न्यूरॉलाजीमध्ये रिसर्च करण्याचा माझा प्लॅन आहे... माझ्या समोर एक उज्वल भविष्य आहे... आणि मला खात्री आहे की मला जर तुझ्यासारख्या सुंदर मुलीची साथ मिळाल्यास जिवनात मी अजुनही बरचं काही मिळवू शकतो'' तो तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होता.\n'' ऍंथोनी.. तु एक चांगला मुलगा आहेस, हूशार आहेस... यात वादच नाही .. पण मी तुझ्यासोबत लग्नाचा विचार करु शकत नाही'' तीही आता त्याला समजावण्याचा प्रयत्न करु लागली.\n '' तो रागाने म्हणाला.\n'' तुला माहित आहे... मी तुझ्यावर प्रेम करतो...'' तो आता गिडगीडायला लागला होता.\n'' कारण मी दुसऱ्याच कुणावर तरी प्रेम करते... '' ती म्हणाली.\nती पुढे चालतच होती. ऍंथोनी आता थांबला होता. तो तिच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे निराशेने पाहत होता.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/dbk-railway-project/", "date_download": "2019-03-22T10:24:45Z", "digest": "sha1:GHU6UTLIBE7LBOERTKEA7DGI4O6EWPCJ", "length": 14255, "nlines": 151, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "डी. बी. के. रेल्वे प्रकल्प – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeनियमित सदरेडी. बी. के. रेल्वे प्रकल्प\nडी. बी. के. रेल्वे प्रकल्प\nJanuary 3, 2019 डॉ. अविनाश केशव वैद्य नियमित सदरे, रेल्वेची दुनिया, विशेष लेख\nओडीसा राज्याचे पश्चिम टोक आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश व महाराष्ट्र या प्रदेशात पसरलेला विभाग म्हणजे दंडकारण्य ज्यातील बराच भाग आजकाल नक्षलवादीनी व्यापलेला आहे\nरेल्वेने १९६३ च्या सुमारास या खडतर विभागातून ११० किमी अंतराची कठिण रेल्वे लाईन बांधली. हा मार्ग बांधण्यात जपानने मोलाची मदत केली होती.\nडी.- कोट्टावळसा ते किरणडूल\nबी.- संबळपूर ते टीटलाघर\nसमुद्रसपाटी पासून सुरु होणारा हा मार्ग अनंतगिरी घाटमार्ग पार करत अराकू हिल स्टेशन पर्यंत गेलेला आहे. ओडीसा मधील बायलदेल्ला येथील आयर्न ओअर खाणीतून किरणडूल येथून कोटावळसा मार्गे विशाखापट्टणम बंदराला जोडलेला हा रेल्वे मार्ग आहे.\nरेल्वे मार्गाच्या सुरक्षितेच्या दृष्टीने सर्वात तीव्र वळणे ८० व सर्वात तीव्र चढण १:६० असे ठेवावे लागते. या मार्गावरील बहुतेक चढाव व वळणे इतकी तीव्र आहेत. मार्गात ५९ बोगदे, शेकडो छोटे मोठे पूल असून ते बांधताना कैक कोटी घनमीटर माती व दगड उपसले गेले. ते उचलण्याची जबाबदारी आंध्र प्रदेशातील एका विविक्षित जमातीच्या कामगारांनी घेतली होती. ते त्या कामात निपुण होते.\n१९६२ सालात बांधण्यात आलेल्या या मार्गाच्या कामा���र प्रसिद्ध इंजिनियर रमाकांत विद्वांस होते. त्यांच्या आठवणी ‘मुसाफीरीच्या आठवणीत’ या त्यानी लिहिलेल्या पुस्तकात आहेत.\nया कामावर त्या भागातील १००० च्या वर आदिवासी जमातीचे लोक कामावर होते. त्या जमातीच्या तंत्राने वागणे एक दिव्यच असे. जंगलात बांधलेल्या एका वसाहतीत हे सर्व अधिकारी राहत असत. सर्व बाजूनी इतके घनदाट जंगल होते की वसाहती भोवती वाघ, बिबटे, अस्वले मुक्तपणे दर्शन देत. घरी राहणाऱ्या बायकांनासुद्धा याची सवय झाली होती.\nहा रेल्वे मार्ग बांधणी म्हणजे इंजीनियरिंगचा एक पराक्रम म्हणून त्याकडे पाहिले जाते. या मार्गाच्या उद्घाटन प्रसंगी पहिल्या गाडीबरोबर लेखकाने प्रवास केला होता. प्रत्येक खेड्यातील आदिवासीनी हारतुरे घालत सर्वांचे स्वागत केले होते. खडा चढ व तीव्र बाकदार वळणे यामुळे या मार्गावर लोखंडाच्या भुकटीने भरलेली ४० डब्यांची मालगाडी चालवणे एक आव्हानात्मक काम आहे. एकेका गाडीला ४ ते ६ इंजिने लागतात. या मार्गावर खास धातूपासून बनविलेली गाडीची चाके व रूळ वापरावे लागतात.\nदरवर्षी दीड कोटी टन आयर्न ओअर विशाखापट्टणम बंदरातून जपान व भारतातील एस्सार व विक्रम इस्पात कंपनीना पुरविले जाते. हा मार्ग रेल्वे उत्पन्नाचा महत्वाचा हिस्सा आहे..\n— डॉ अविनाश वैद्य\nAbout डॉ. अविनाश केशव वैद्य\t32 Articles\nभटकंतीची आवड. त्यावरील अनेक लेख गेली २० वर्षे अनेक मासिकात प्रसिद्ध केले आहेत. दोन पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. १) मलेरिया - कारणे उपाय मराठी विज्ञान परिषद पारितोषक २) रेल्वेची रंजक सफर - मनोविकास प्रकाशन. मी विविध विषयावर लेख प्रसिद्ध करू इच्छीत आहे. डास. लहानपणच्या आठवणी रेल्वे फोटोग्राफी आवड ज्येष्ठ नागरिक संघ मकरंद सहनिवास गेली १८ वर्षे चालवीत आहे\n1 Comment on डी. बी. के. रेल्वे प्रकल्प\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nविविध रंगांचा वापर करुन आपलं जीवन समृद्ध करुया..\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nप्रसिध्द छायाचित्रकार धनेश रामचंद्र पाटील यांचे सदर\nरेल्वेची अद्भुत आणि रंजक सफर\nलेखक डॉ. हेमंत पाठारे, डॉ. अनुराधा मालशे\nब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) यांचे अत्यंत लोकप्रिय सदर...\nसदर लवकरच येत आहे....\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/graamin-bhagatil-rastyavaril-sandas-va-upaay/", "date_download": "2019-03-22T10:30:13Z", "digest": "sha1:I5PD3I7335DXMPS2YDUUUQSSPEIP32B6", "length": 13543, "nlines": 148, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "ग्रामीण भागातील रस्त्यावरील संडास व उपाय – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeपर्यावरणग्रामीण भागातील रस्त्यावरील संडास व उपाय\nग्रामीण भागातील रस्त्यावरील संडास व उपाय\nNovember 23, 2018 मराठीसृष्टी टिम पर्यावरण, वैचारिक लेखन\nकाही खेडेगाव कायमस्वरूपी स्वच्छ झालेली आहेत, तर आजही काही खेडेगावात 20% च्या आसपास लोक उगड्यावर संडासला बसत आहेत. ज्या खेड्यातले थोडेही लोक रस्त्यावर संडासला बसतात, हा तेथील सुशिक्षित लोकांचाच अपमान आहे, असे मला वाटते कारण उगड्यावर बसणाऱ्यांंना मानपान, ज्ञान मुळातच नसते, त्यामुळेच हा अपमान अशिक्षीतांचा नसून सुशिक्षितांंचाच आहे असे वाटते.\nस्वच्छता ही प्रत्येक माणवाला अवडणारी आहे. रस्त्याला एक जरी व्यक्ती संडासला बसली आसली तरी त्या रस्त्यावरुन ग्रहीत धरु की सकाळी 500 माणसे गेली व तेवढीच सायंकाळी वापस आली तर निदान 1000 डोक्यांना त्रास झाला. माणवी विष्ठा कोणालाही पाहावी वाटत नसताना पाहावी लागल्यास\n– अशा प्रकारच्या त्रासातून आलेल्या डोक्यातून विशेष चांगल्या कामाची अपेक्षा कशी करायची शिवाय प्राण्यांच्या पायाला ती विष्ठा लागुन अनेक घरापर्यंत ती विष्ठा पोहचणार. मच्छरांची निर्मिती जास्त होणार, हवा सुध्दा प्रदुषित होणार.. आपण स्वत: हा कितीही स्वच्छ गल्लीत राहात आसलो तरी मच्छर एका तासात दिड मैला पर्यंत उडून जाऊ शकते, त्यामुळे एकही व्यक्ती उघड्यावर बसणार नाही या संबंधी जागृत करण्याची जबाबदारी सुशिक्षित लोकांची आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.\n* यासाठी सुशिक्षितांनी पुढाकार घेऊन लाऊडस्पीकर च्या माध्यमातून वारंवार सुचना देऊन एकेदिवशी गावात स्वच्छता अभियान राबवायचे त्यामध्ये तरुण, विद्यार्थी, स्त्रियांचा सुद्धा सहभाग घ्यायचा खपटांच्या सहाय्याने मानवी विष्ठा म्हणजेच संडास उचलून सारे रस्ते चकाचक करावे. हागणदारी च्या ठिकाणी बल्ब लावावेत.\n* पाण्याअभावी किंवा सवयीने ज्या माणसांना उगड्यावर जावेच लागते, त्यांनी शेतात जाऊन विष्ठेवर किंवा संडासवर माती टाकावी, म्हणजे रोगप्रसार टळून संडासचे खत तयार होईल.\n* सर्वांंचे मने प्रसंन्न होऊन गावात एकी होते व गावाच्या ईतर समस्या सोडविण्यासाठी डोके कामाला लागतात.\n* गाव स्वच्छ राहिल्यामुळे एखाद्या व्यक्तीचाच फायदा नसतो तर संपूर्ण गावाचाच फायदा असतो.\n* हागणदारीमुक्त गावाचे शेजारी गावाकडून कौतुक होईल व गाव आरोग्य संपन्न होईल.\n* उगड्यावर संडासला बसणे हा गुन्हा आहे, लाऊडस्पीकरवरुन निदान महिनाभर तरी पुन्हा पुन्हा सांगून लोकांच्या मनावर बिंबवले पाहिजे, उगड्यावर संडासला बसणाऱ्याच्या घरी जाऊन तुमचे नावे पोलिसांना कळविले जातील अशी माहिती स्थानिक प्रमुख मंडळींनी त्यांना द्यावी, त्यांच्या काही आडचणी असल्यास तात्काळ सोडवाव्यात.\nजि. प. प्रा. प्राथमिक शाळा कंधार\nता. कंधार जि. नांदेड\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – ���ाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nविविध रंगांचा वापर करुन आपलं जीवन समृद्ध करुया..\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nप्रसिध्द छायाचित्रकार धनेश रामचंद्र पाटील यांचे सदर\nरेल्वेची अद्भुत आणि रंजक सफर\nलेखक डॉ. हेमंत पाठारे, डॉ. अनुराधा मालशे\nब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) यांचे अत्यंत लोकप्रिय सदर...\nसदर लवकरच येत आहे....\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/angarmala-4", "date_download": "2019-03-22T11:27:55Z", "digest": "sha1:VCQMNIORDYTDTOBJTY6MSSVXQXTAM466", "length": 11767, "nlines": 191, "source_domain": "baliraja.com", "title": " त्रैमासिक अंगारमळा : अंक - ४ | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / त्रैमासिक अंगारमळा : अंक - ४\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nत्रैमासिक अंगारमळा : अंक - ४\nगंगाधर मुटे यांनी शनी, 09/12/2017 - 15:31 ह्यावेळी प्रकाशित केले.\nत्रैमासिक अंगारमळा : डिसेंबर २०१७ - अंक - ४\nप्रकाशन दिनांक - २ डिसेंबर २०१७\nपीडीएफ स्वरूपात डाउनलोड करुन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nवार्षिक वर्गणी - रु.१५०/-\nवर्गणी चेक/एमओ ने पाठवण्यासाठी पत्ता:\nता. हिंगणघाट जी. वर्धा\nअंगारमळा वाचा : पाने पालटण्यासाठी पानाच्या काठावर क्लिक करा.\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासा��ी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/functions", "date_download": "2019-03-22T11:25:45Z", "digest": "sha1:VFI3H6E2AI3LD6RVWLUS4T4TBEWYIG5B", "length": 12517, "nlines": 184, "source_domain": "baliraja.com", "title": " समारंभ | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\n09-02-2018 ४ थे अ.भा.म.शे.सा.सं : शुभारंभ गंगाधर मुटे 1,330 6\n12-02-2018 ४ थे अ.भा.म.शे.सा.सं : पारितोषिक वितरण गंगाधर मुटे 946 4\n11-02-2018 ४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : परिसंवाद गंगाधर मुटे 695 2\n10-02-2018 ४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : कवी संमेलन गंगाधर मुटे 830 1\n10-02-2018 ४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : उदघाटन सत्र गंगाधर मुटे 1,238 6\n08-02-2018 ४ थे अ.भा.म.शे.सा.सं : वृत्तपत्र वृत्तांत गंगाधर मुटे 943 2\n24-06-2014 \"माझी गझल निराळी\" दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा गंगाधर मुटे 1,668 1\n26-10-2014 www.shetkari.in चा लोकार्पण सोहळा गंगाधर मुटे 958\n14-09-2014 ’माझी गझल निराळी’ ला स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार गंगाधर मुटे 1,662 2\n25-07-2012 'योद्धा शेतकरी' विमोचन समारंभ गंगाधर मुटे 6,503 2\n19-04-2014 श्रीमद भागवत ज्ञानयज्ञ व ग्रामस्वच्छता सप्ताह, आर्वी (छोटी) गंगाधर मुटे 866\n09-10-2013 अंकुर साहित्य संघ, वर्धा - साहित्य संमेलन गंगाधर मुटे 1,092\n02-07-2011 सत्कार समारंभ : आर्वी (छोटी) गंगाधर मुटे 2,426 2\n02-07-2011 सत्कार समारंभ : वर्धा गंगाधर मुटे 4,282 2\n02-07-2011 ‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन समारंभ गंगाधर मुटे 4,448\n30-05-2011 स्टार माझा स्पर्धा विजेता - माझा ब्लॉग रानमोगरा गंगाधर मुटे 2,320\n30-05-2011 मीमराठी बक्षिस समारंभ : ठाणे गंगाधर मुटे 1,864\n- नागपुरी तडका - ई पुस्तक\nकवी - गंगाधर मुटे\nप्रकाशक - ई साहित्य प्रतिष्ठान, ठाणे\nअंक वाचण्यासाठी अंकावर क्लिक करा. पाने पलटण्यासाठी पानाच्या काठावर क्लिक करा.\n-नागपुरी तडका - ई पुस्तक Pdf डाऊनलोड करून वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य न��ुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=60AA161109&img=post91120168652.jpg", "date_download": "2019-03-22T09:56:54Z", "digest": "sha1:FWZCMS36KF6T5AH3P4J7C2LGMUU5AIBY", "length": 6101, "nlines": 174, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nआँधी आंधी’ चित्रपटाची पटकथा फार मजेदार परिस्थितीत लिहिली गेली. मी ‘आंधी’ची पटकथा लिहीत होतो, तेव्हा कमलेश्वरांबरोबर दुसराच एक चित्रपट निर्माण करण्याची बैठक झाली. पुढे तो चित्रपट ‘मौसम’ या नावाने प्रदर्शित झाला. बैठका ह्या चित्रपटासाठी व्हायच्या आणि चर्चा सहज दुसऱया चित्रपटाकडे वळायची. हळूहळू आम्ही दोन्ही चित्रपटांची एकदमच चर्चा करू लागलो. शेवटी हे ठरले की कमलेश्वरांनी या कथा-कल्पनांवर आपल्या पद्धतीने कादंबऱ्या व मी माझ्या पद्धतीने पटकथा लिहायच्या. त्यांच्या कादंबऱ्यांतून मला काही मुद्दे मिळतील, माझ्या पटकथातून त्यांना काही गोष्टी \nविष्णु खरे यांची कविता\nके. सच्चिदानंदन यांची कविता\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/anant-deshmukh", "date_download": "2019-03-22T11:05:44Z", "digest": "sha1:JG6UXN544SLFBNEXKWZH2EEHHV2JNSYN", "length": 12763, "nlines": 363, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक अनंत देशमुख यांची पुस्तके मिळ��ा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nडॉ. अनंत देशमुख ची सर्व पुस्तके\nशेष समाजस्वास्थ्य ( वैचारिक लेख )\nकविता आ. ना. पेडणेकरांच्या\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2019-03-22T10:08:10Z", "digest": "sha1:QHSODZM4Z7VS7ZOMEIEEOX5DKCZX2IWI", "length": 6810, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माझांदारान प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nमाझांदारानचे इराण देशामधील स्थान\nक्षेत्रफळ २३,८४२ चौ. किमी (९,२०५ चौ. मैल)\nघनता १२० /चौ. किमी (३१० /चौ. मैल)\nमाझांदारान (फारसी: اُستان مازندران‎‎) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराणच्या उत्तर भागात कॅस्पियन समुद्राच्या दक्षिण किनाऱ्यावर स्थित असून सारी शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. सुमारे ३० लाख लोकसंख्या असलेला माझांदारान इराणमधील सर्वाधिक लोकसंख्या घनतेच्या प्रांतांपैकी एक आहे. मासेमारी व खनिज तेल हे येथील प्रमुख उद्योग आहेत.\nअलबुर्ज पर्वतरांगेमधील माउंट दमावंद हे आशियामधील सर्��ात उंच ज्वालामुखी शिखर ह्याच प्रांतामध्ये आहे.\nअर्दाबिल • आल्बोर्ज • इलाम • इस्फहान • कर्मान • कर्मानशाह • काजविन • कुर्दिस्तान • कोगिलुये व बोयेर-अहमद • कोम • खुजस्तान • उत्तर खोरासान • दक्षिण खोरासान • रझावी खोरासान • गिलान • गोलेस्तान • चहार्महाल व बख्तियारी • झंजान • तेहरान • पश्चिम अझरबैजान • पूर्व अझरबैजान • फार्स • बुशहर • मर्काझी • माझांदारान • याझ्द • लोरिस्तान • सिस्तान व बलुचिस्तान • सेमनान • हमादान • होर्मोज्गान\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जुलै २०१३ रोजी १२:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/a-special-gift/", "date_download": "2019-03-22T10:27:08Z", "digest": "sha1:CGQBRTKSSY6ZIFG3OMM2LEK3BOWUK2GB", "length": 24705, "nlines": 140, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "भेट. अर्थात, गिफ्ट..! – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeनियमित सदरेभेट. अर्थात, गिफ्ट..\nApril 24, 2018 नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश नियमित सदरे, मनातली गोष्ट, विशेष लेख\nभेट देणाऱ्याच्या दृष्टीने अगदी लहान असलेली ’भेट’, भेट दिलेल्याला काय मिळवून देईल, ते सांगता येत नाही..त्याचे हे दोन किस्से. एक मित्राने सांगीतलेला, तर दुसरा मी स्वत: अनुभवलेला..\nआपल्या देशातल्या एका बड्या उद्योगपतींची एक गोष्ट, त्या उद्योगपतीसोबत काम करणाऱ्या त्यांच्या निकटच्या सहकाऱ्याकडून, जे माझे मित्र आहेत, त्यांच्याकडून ऐकली होती.\nया उद्योगपतींचा ५०वा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांच्या कंपनीत काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निमंत्रण होतं आणि सहाजिकच मला हा किस्सा ज्या व्यक्तीने सांगीतला त्यांनाही निमंत्रण होतं. आता या व्य्कतीला प्रश्न पडला, की ज्याच्या घरी साक्षात लक्���्मी पाणीच काय तर धुणी भांडीही करत होती, अशा माणसाला भेट काय द्यावी, हा. या व्यक्तीने थोडा विचार केला आणि एका सुरेखशा पाकिटात काही जुनी नाणी घातली आणि त्या उद्योगपतीला नजर केली..\nखरी कमाल दुसऱ्या दिवशी झाली. मला हा किस्सा सांगीतलेल्या व्यक्तीला त्या उद्योगपतीचं तातडीचं बोलावणं आलं. यांना वाटलं, की जुन्या नाण्यांमुळे तो उद्योगपती खवळला असावा आणि आपल्याला झाडण्यासाठी त्यांने बोलावलं असावं म्हणून. ही व्यक्ती थोडीशी सावधपणेच उद्योगपतीच्या केबिनमधे शिरली आणि अचानक त्या उद्येगपतीने धावत येऊन या व्यक्तीला गच्चा मिठी मारली आणि म्हणाला, “अरे आपने तो मुझे सबसे बढीया तोहफा दिया. इससे अनमोल चीज तो मुझे आज तक किसी ने नही दी..\nमला हा किस्सा सांगणारी व्यक्ती होती माझे मित्र-गुरू आणि जुन्या मुंबईचे जाणकार, जुने हिन्दी सिनेमा आणि त्यातील अविट गीत-संगीतावर ज्यांचा शब्द अंतिम मानला जातो असे श्री. अरुण पुराणिक.\nखरं तर ती मुंबईच्या चोर बाजारात वाट्यावर मिळालेली जुनी नाणी होती. योगायोग असा, की नेमकी ही जुनी नाणी हे उद्योगपती त्यांच्या लहानपणी देशातल्या ज्या एका लहानशा संस्थानात राहात असत, त्या संस्थानची त्या काळची अधिकृत नाणी होती. फाटक्या चड्डीतल्या खिशातल्या याच नाण्यांनी त्या उद्योगपतींनी त्यांच्या लहानपणी लिमलेटच्या गोळ्या आणि फुटाणे विकत घेतले होते. अरुणजींच्या मते त्यांनी त्या उद्योगपतींना जुनी दुर्मिळ नाणी दिली होती, तर त्या उद्योगपतींच्या मते अरुणजींनी त्यांना त्यांचं आख्खं बालपण परत दिलं होतं..भेट देणाऱ्याच्या दृष्टीने अगदी लहान असलेली ’भेट’, भेट दिलेल्याला काय मिळवून देईल, ते सांगता येत नाही..\nआता मी अनुभवलेला किस्सा..\nआज सकाळीच माझे देवगड निवासी मित्र श्री. मकरंद फाटक यांचा सकाळीच निरोप आला, की त्यांनी माझ्यासाठी ‘देवगड हापूस’ची एक पेटी एस.टी.ने धाडली आहे, ती मी ताब्यात घ्यावी म्हणून. त्यांनी मला पावती नंबर दिला. त्यानंतरच्या काही वेळातच मी बोरीवली एस.टी. डेपोत जाऊन पेटी ताब्यात घेतली आणि घरी आलो.\nही घटना कुणालाही एकदम साधी वाटेल आणि त्याचं एवढं काय कौतुक करायचं, असंही वाटेल. पण असं वाटण्याआधी थांबा, कुणालाही अगदी किरकोळ वाटणारी ही घटना, माझ्यासाठी इतकी लहान नाही..\nश्री. मकरंद फाटक यांच्याकडून हे आंबे मला भेट म्हणून मिळालेले आहेत. मला भेट म्हणून काही मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. मी बॅंकेत नोकरीला असताना दिवाळीच्या दिवसांत मला ढिगाने भेटी यायच्या, अनेकांना येतात. पण त्या भेटीमागे काहीतरी अपेक्षा दडलेल्या असायच्या आणि भेटीवर गुडाळलेल्या त्या चकचकीत कागदात त्या स्पष्ट दिसायच्या. त्या भेटींमागे ‘गिव्ह ॲंड टेक’ असा रोकडा व्यवहार असायचा, प्रेम वैगेरे तर जवळपासही फिरकायचं धाडस करायचं नाही..खरं तर त्या गोष्टींना ‘भेट’ म्हणण्यापेक्षा ‘टिप’ असं म्हणणं जास्त संयुक्तिक होईल..\nमित्रांने, श्री. मकरंद फाटकांच्या भेटीमागे अशी कोणतीही अपेक्षा नाही. त्यांनी मला शुद्ध निरपेक्ष प्रेमापोटी दिलेली भेट आहे. भरजरी शालुच्या प्रेमापेक्षा आजीच्या जुनेऱ्यातलं प्रेम जास्त उबदार असते, तसंच कसलाही बटबटीत चकचकीतपणा नसलेल्या साध्याशा जुन्या वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळलेल्या, उबदार गवताच्या कुशीत पहुडलेल्या आंब्यांच्या भेटीचं आहे. मी असं का म्हणतो त्याचं कारण, श्री. मकरंद फाटक यांना मी आजतागायत प्रत्यक्ष भेटलेलो नाही, तिथे आमच्या एकमेंकांकडून काही अपेक्षा असणं तर बहोत दूर की बात है.. त्यांची माझी जी काही ओळख आहे, ती फेसबुकच्या माध्यमातून. मी काहीतरी शब्द खरडतो आणि ते त्यांना आवडतं, हाच आमच्यामधल्या मैत्रीचा न दिसणारा, परंतू दोघांनाही हृदयापासून जाणवणारा बंध..’बंध’ हा शब्द ‘बंधन’असा अर्थ दर्शवत असला तरी, शब्दांचा बंध अधिक मोकळा पैस देणारा असतो, तो असा..\nते आंबे मी कालच चाखले. देवगड हापूसची चव तर अवीटच असते, परंतू त्या चवीवर फाटकांच्या निस्वार्थ प्रेमाचा वर्खही होता. वर्ख असलेली बर्फी चटकन खावीशी वाटते ना, तसंच काहीसं माझं झालं. परंतू त्या चवीपेक्षाही मला जास्त आनंद वाटला, तो त्या आंब्यांचं पार्सल उघडताना. कारण त्या आंब्यांचं पॅकींग करताना त्याला मकरंदजींच्या हाताचा झालेला स्पर्श.. आंबे गुडाळलेल्या त्या वर्तमानपत्राचा घडी मकरंदजींनी घातली असावी, त्यात स्वत:च्या हातांनी, स्वत:च्याच बागेतल्या गवतात ते आंबे हळुवारपणे ठेवले असावेत, पेटीवर स्वत:च्याच हाताने माझं नांव-पत्ता लिहिला असावा..ते सर्व उबदार स्पर्ष मला जाणवत होते. प्रत्यक्ष कधीही न भेटलेले मकरंदजीं माझ्या समोर साक्षात माझा हात धरून उभे आहेत हे मला जाणवत होतं..मला झालेला हा आनंद आंब्यां���्या चवीपेक्षा कैकपटीने मोठा होता..\nसुरुवातीच्या किश्श्सातल्या उद्योगपतींचं लहानपण जसं अरुणजींनी त्यांना नकळत बहाल केलं, तसंच मकरंदजींनी या भेटीमुळे माझी उंची वाढवली. अख्खा दिवस मोबाईलवर काही न काही टायपत बसलेला आपला नवऱा (असं बायकोला) आणि बाप (असं पोरांना) नेमकं करतो काय, असा रास्त संशय (बायकोला) आणि शंका (पोरांना) पोरांना असावी अशी मला बरेच दिवस शंका होती. काल मला अनपेक्षीतपणे अनपेक्षीत व्यक्तीकडून मिळालेली हापूस आंब्यांसारखी केशरी-सोनेरी भेट पाहून, त्यांच्या डोळ्यातला संशय (बायकोच्या) आणि शंका (मुलांच्या) जाऊन तिथे कौतुक दिसलं. बायकोला नवरा आणि पोरांना त्यांचा बाप काहीतरी चांगलं करायच्या प्रयत्नात असणार, याचा विश्वास मकरंदजी, तुमच्या भेटीने त्यांना दिला. माझी उंची काही इंचांनी वाढली असं मी म्हणतो, ये याचमुळे.. सुरुवातीच्या अरुणजींचा किस्सा आणि नंतरची मकरंदजींची भेटकथा यांच्यातलं हे सारखेपण..\nबऱ्या वाईटाची अपेक्षा करुन केल्या जाणाऱ्या क्रियेला व्यवहार म्हणतात.इथे तो रुक्ष व्यवहार नव्हताच..आजच्या काळात देवालाही काहीतरी चढावा चढवला जातो, तो देवाने त्याच्या कैकपटीने आपल्याला परत द्यावं म्हणून. माणूस तर हल्ली माणसाला काही देण्याचंच विसरलाय. माझं आहे ते देणार नाहीच, उलट तुझंही हिसकावून घेणार, अशी परिस्थिती सर्वत्र पाहायला मिळते, तिथे मकरंदजींना मला काहीतरी द्यावसं वाटलं, त्यांनी ते एका क्षणाचाही विचार न करता दिलं. अविचारी भावनेनं कुणाला तरी काही तरी द्यावसं वाटणं ही क्रियाच किती देखणी आहे..\nमकरंदजी तुम्ही वेगळे ठरता ते इथे.. मला भेट दिली म्हणून मी म्हणत नाही, तर मकरंदजी तुमच्या मनातली ही कुणालातरी काहीतरी ‘देण्या’ची भावना तुमच्या मनात परमेश्वराने जन्मजात ठेवलेली आहे, असं मी समजतो. हे ईश्वरी ‘देणं’, तुम्ही आयुष्यभर जपाल याची मला तिळमात्र शंका नाही. ईश्वरी याचसाठी, की ईश्वरही सतत आपल्याला काहीतरी देत असतो. ईश्वर सर्वत्र पोहोचू शकत नसेल कदाचित, म्हणून आपल्यासारखी काही माणसं त्यानं निर्माण केली असावीत असं मी समजतो..आणखी काय लिहू..\n— नितीन साळुंखे, मुंबई\nAbout नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश\t361 Articles\nश्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या ग���वचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nनितीन अनंत साळुंके उर्फ गणेश यांचे साहित्य\nआहे मनोहर तरी.. (भाग तिसरा)\nखडा पारशी.. भाग २\nखडा पारशी.. भाग १\nकंपन्या खालसा करु, प्रजेचं राज्य आणू..\nआहे मनोहर तरी..- (भाग दुसरा)\nआहे मनोहर तरी.. – (भाग पहिला)\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://nashiksports.com/mahatvache_shasan_nirnay.php", "date_download": "2019-03-22T10:30:56Z", "digest": "sha1:LXDLH5B35OP7UUFOGMNIC3IGTQZG47DH", "length": 7269, "nlines": 78, "source_domain": "nashiksports.com", "title": "जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक | पुरस्कार / शिष्यवृत्ती", "raw_content": "\nजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,\n1 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग केंद्र पुरस्कृत आयसीटी योजनेंतर्गत नियुक्त ऑपरेटर्सचा परफॉर्मन्स तपासणेबाबत. 201405031222007721 03-05-2014\n2 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयुक्त (शिक्षण) या पदाच्या कर्तव्य अधिकार व जबाबदाऱ्यांबाबत 201405031533256221 02-05-2014\n3 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या खाजगी माध्यमिक शाळा अनु��ानासाठी पात्र ठरविणेबाबत. 201404301106199421 30-04-2014\n4 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग प्राथमिक,माध्यमिक आणि विशेष शिक्षक तसेच आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक यांना राज्य शिक्षक पुरस्कार सन 2013-14. 201404301552020221 30-04-2014\n5 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण 2012 अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच सहभागी झालेल्या होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण व इतर बाबीसाठी आर्थिक सहाय्य देण्याबाबत. 201404291808400621 28-04-2014\n6 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्याचे युवा धोरण 2012 युवा वसतीगृहाची स्थापना. 201404291811151021 28-04-2014\n7 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण,2012 शैक्षणिक संस्थाना मानधनावर क्रीडा मार्गदर्शक नियुक्तीस मान्यता देण्याबाबत. 201404291817564521 28-04-2014\n8 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्याचे युवा धोरण-2012 युवा नेतृत्व व व्यक्तिमत्व विकासासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करणे. 201404291828081821 28-04-2014\n9 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण -2012 क्रीडा शिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन 201404291744311321 28-04-2014\n10 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण, 2012 क्रीडा शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी पुरस्कार 201404291758364521 28-04-2014\nजिल्हास्तर शालेय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा\nनाशिक महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हास्तर शालेय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून या स्पर्धेचे भाग्यपत्रक व सविस्तर कार्यक्रम सोबत दिलेला आहे. सर्व सहभागी शाळांनी या कार्यक्रमानुसार विहित वेळेवर आपला संघ उपस्थित ठेवावा.\nशाळांची ऑनलाईन खेळाडू नोंदणी\nसन २०१४-१५ या वर्षात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित शालेय, पायका व महिला क्रीडा स्पर्धांकरीता सर्व शाळांनी ऑनलाईन खेळाडू नोंदणी करावयाची आहे. अधिक माहितीकरीता कार्यालयाशी संपर्क साधावा. आतापर्यंत जिल्ह्रातील ३७,५५९ खेळाडूंची नोंदणी करण्यात आलेली आहे.\nसर्वाधिकार © २०१५ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mastersofmagic.tv/mr/formazione/team-building", "date_download": "2019-03-22T10:16:03Z", "digest": "sha1:IDIIMVFGJN6PDHDJVJM46BT3HPGL4MFC", "length": 3922, "nlines": 49, "source_domain": "mastersofmagic.tv", "title": "टीम बिल्डिंग जादूचे मास्टर्स", "raw_content": "\nहे एक उद्दिष्ट आहे\nबर्याच वेळा, तरी अशी गोष्ट जी एखाद्याच्या मनात असते.\nजेव्हा आपण एखादी अशक्य गोष्ट स्पष्ट करता तेव्हा आपण कृती करण्यासाठी, आपल्या सर्जनशीलतेवर आणि वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी आपल्या शक्यता मर्यादित करत आहात.\nअशक्यची संकल्पना मात केली तर कोणते निष्कर्ष काढता येतील जर आव्हानांचा सामना केला तर त्याला \"अवास्तव\" म्हणण्याचा अर्थ काय आहे\nजर आपल्यातील मर्यादा नेहमीच समान गोष्टींची पुनरावृत्ती करण्याच्या सवयीत राहतात, तर नेहमीच तशाच प्रकारे परिणाम प्राप्त होतात जे नेहमी प्राप्त झाले आहेत\nआमचा कार्यसंघ इमारत सहभागींना एक आव्हानात्मक अनुभव घेण्यास अनुमती देते, ज्यात रचनात्मकपणे अशक्य संकल्पना जिंकली जाते.\nगॅलरी पाहण्यासाठी लॉग इन करा\nगॅलरी पाहण्यासाठी लॉग इन करा\nगॅलरी पाहण्यासाठी लॉग इन करा\nगॅलरी पाहण्यासाठी लॉग इन करा\nगॅलरी पाहण्यासाठी लॉग इन करा\nगॅलरी पाहण्यासाठी लॉग इन करा\nगॅलरी पाहण्यासाठी लॉग इन करा\nगॅलरी पाहण्यासाठी लॉग इन करा\nकोणत्याही प्रश्नासाठी बाजूला फॉर्म वापरा आम्ही शक्य तितक्या लवकर आपल्याशी संपर्क साधू.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घेण्यासाठी खालील सर्व बटणावर क्लिक करा आणि आमच्या सर्व अपॉइंट्मेंट्सवर अद्यतनित रहा.\nलूप मीडिया नेटवर्क srl | Rochemolles द्वारे 6 | 10146 ट्यूरिन | व्हॅट क्रमांक 10884090019\nघर - संपर्क - साइटमॅप - गोपनीयता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_(%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%88)", "date_download": "2019-03-22T10:32:45Z", "digest": "sha1:OSHTFHJECV7PVVADVQ7BH565HNSSKBPP", "length": 18313, "nlines": 265, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मारिया (येशूची आई) - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख मारिया (नाव) याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मारिया (निःसंदिग्धीकरण).\nह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर इतरभाषा ते मराठी मशिन ट्रांसलेशन वापरून, [[]] भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. (ही सूचना/खूणपताका/टॅग लावताना, सहसा, सदर कयास संबंधीत मजकुरातील मराठी व्याकरणाच्या तफावतीवरून केले जातात). मशिन ट्रांसलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थीत अनुवादीत वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे (करावा). आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आ��ि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे. (पहा: मशिन ट्रान्सलेशन/निती काय आहे\nहे सुद्धा करा: विकिकरण,शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपासःऑनलाईन शब्दकोश, अन्य सहाय्य: भाषांतर प्रकल्प.\n८ सप्टेंबर (पारंपारिक; मरीयाचा जन्म) c. १८ BC[१]\nहा लेख ख्रिश्चन धर्म या प्रकल्पाचा एक भाग आहे\nमारिया (ग्रीक: Μαρία; Aramaic: ܡܪܝܡ, translit. Mariam‎; हिब्रू: מִרְיָם; अरबी: مريم) ;१ल्या शतकातील नासरेथचा गालीलातून ज्यू (यहूदी) [२] स्त्री,व बायबल आणि कुराणानुसार येशू ख्रिस्तची आई होती.\nनवीन करारात मत्तय आणि लुकच्या शुभवर्तमानात व कुराणमध्ये मारीयाला कुमारी (ग्रीक: παρθένος) असे तिचे वर्णन केले आहे आणि ती पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने कुमारी असताना (पुरुषाच्या संपर्काशिवाय) तिच्या पोटी पुत्र आला असा ख्रिस्ती लोक विश्वास धरतात. हा एक अलौाकिक चमत्कार मानला जातो. हा अदभुत जन्म त्यावेळी झाला ज्यावेळी ती योसेफाला वाग्दत्त झाली होती आणि फक्त लग्नाचा विधी बाकी होता.योसेफाने तिच्याशी लग्न केले. बेथलेहेम या गावी तिने येशूला जन्म दिला[३]\nलुकच्या शुभवर्तमानात येशूच्या जन्माची घोषणा होते. जेव्हा देवदूत गब्रीएल मारीयाला सांगतो की,या पवित्र कार्यासाठी देवबापाने सर्व स्त्रियातून तिला निवडलेले आहे. येशूच्या मारण्याच्या वेळी तिथे मारिया उपस्थित होती. कॅथोलिक आणि ऑर्थोडॉक्स शिकवणीनुसार, तिच्या पृथ्वीवरील जीवनात शेवटी तिच्या शरीर स्वर्गात नेले गेले याला स्वर्गउन्नयन (म्हणजे सदेह स्वर्गात उचलून घेणे) म्हणतात.[४][५]\nमारियाला ख्रिस्ती धर्मात [६][७] पूज्य मानण्यात आले आहे, आणि इतर धर्मांत सर्वात गुणवंत संत असल्याचे मानले जाते. तिचे श्रद्धाळूंना तिच्या दृष्टी(दर्शन) दिली आहे. पूर्व आणि ओरिएंटल ऑर्थोडॉक्स, रोमन कॅथोलिक, अँग्लिकन, आणि लुथेरन चर्च विश्वास आहे की मरीया येशूची आई म्हणून, देवाच्या आई(ग्रीक: Θεοτόκος) आहे. अनेक दिग्गज ख्रिस्ती मेरीयाचे भूमिका बायबलातील संदर्भ दावा संक्षेप आधारित कमी करते. मारिया (अरबी: مريم) इस्लाम मध्ये परमपुज्य स्थान प्राप्त आहे, जिथे एक मोठा भाग तिला समर्पित केले आहे.\nमरिया (Mary) येशूची आई मारिया. दाविदाच्या राजवंशातील तसेच योसेफाची ती कुमारी पत्नी होती. जोकिम व हन्ना यांची ती कन्या होती. याव्यतिरिक्त शुभवर्तमनामध्ये तिच्या घराण्याचा उल्लेख सापडत नाही. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्य���ने कुमारी असतानाच पुरुषाच्या संपर्काशिवाय ती गर्भवती राहील व तिला पुत्र होऊन त्याला येशू म्हणतील असा निरोप तिला गब्रिएल या देव्दुताकडून मिळाला होता. तिचा पती योसेफ याला शिरगणतीसाठी बेंथलेहेम गावी जावे लागले. त्याच्या सोबत मारीयेलाही जावे लागले व तेथेच येशूचा जन्म झाला. पुढे हेरोद राजाकडून बाळ येशूच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने ते इजिप्त देशात पळून गेले. हेरोदाच्या मृत्यूनंतर ते गालीलातील नाझरेथ गावी परत आले.\nकाना गावातील लग्नसमारंभाला मारिया येशूसमवेत गेली होती. त्यानंतर एकदम येशूच्या जीवनातील अखेरच्या क्षणी तिचा उल्लेख शुभवर्तमानात आला आहे. ती येशूबरोबर जेरुसलेमला आली. तेथून कालवरी टेकडीवर त्याला क्रुसावर खिळेपर्यंत ती तेथेच होती. नंतर शब्बाथ संपल्यावर मारिया माग्दलीया व इतर महिलांसोबत ती येशूच्या कबरेजवळ आली होती.\nयेशूने क्रुसावर आपला प्राण सोडण्याआधी तिथे उभ्या असलेल्या आपल्या शिष्याला (योहानाला) तिची काळजी घेण्यास सागितले होते. त्यानंतर मारिया या शिष्यासोबत राहू लागली. येशूच्या स्वर्हरोहणावेळी ती शिष्यांसोबत होती. तिचा मृत्यू व स्वर्गउन्नयाबददल बायबलमध्ये उल्लेख सापडत नाही. परंतु एफेसस गावात तिला मृत्यू आला असावा असे म्हटले जाते. (मत्तय १,२,२७,२८ :; मार्क १५:१६,; लुक १,२,२४ : योहान १९: प्रे. कृत्ये १)\nतिच्या मृत्यूनंतर तिला सदेह स्वर्गात उचलून घेतले गेले व स्वर्ग पृथ्वीची राणी करण्यात आले असे कॅथोलिक चर्च मानते. पहिल्या व दुसऱ्या शतकातील अनेक अप्रमाणित ख्रिस्ती लेखनात तिच्या जीवनाबद्दलचे उल्लेख आले आहेत.\nमुस्लिम धर्मातसुध्दा मारियेला अत्यंत आदराचे स्थान प्राप्त झाले आहे. पवित्र कुराणातील एक संपूर्ण अध्याय तिच्या नावाने प्रसिध्द आहे. (पवित्र कुराण अध्याय १९ : सुरतुल मरियम) या अध्यायात येशूच्या जन्माची हकीकत वर्णन केली आहे. परंतु कुराणातील ख्रिस्तजन्माची हकीकत व शुभवर्तमानातील हकीकत यात बराच फरक आहे. तसेच कुराणातील आलीइमरान या अध्यायातही मारिया व येशूच्या जन्मासंदर्भात उल्लेख आला आहे. (पहा ३ आलीइमरान : ३३-५२)\nअंशत: मशीन ट्रांसलेशन वापरून अनुवादित लेख\nमराठी लेखनात व्याकरणाची गल्लत झालेले लेख\nआयएसबीएन जादुई दुवे वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ३० ऑगस्ट २०१८ रोजी ११:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%8F%E0%A4%95%20%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%95", "date_download": "2019-03-22T10:50:55Z", "digest": "sha1:ZXXHJZX247T2J3QMX4I6PB24S46QS7RJ", "length": 4607, "nlines": 111, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nबहुजन युवकाला बाहेर काढायची जबाबदारी फक्त अॅड. प्रकाश आंबेडकर यांनीच का घ्यावी\nबहुजन युवकाला बाहेर काढायची जबाबदारी फक्त अॅड. आंबेडकरांनीच का घ्यावी ते मनोहर भिडे जिकडे वाढले, तो राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. तिथल्या स्थानिक राष्ट्रवादीच्या नेत्यांची उठबस असते मनोहर भिडे यांच्यासोबत. ती जबाबदारी सर्वार्थानं शरद पवारांची आहे. मान्य आहे की, अॅड. प्रकाश आंबेडकर हे परिवर्तनवादी चळवळीतलं एक महत्त्वाचं नाव आहे, पण समाजसुधारणेची सगळी अपेक्षा त्यांच्याकडूनच करणं मला पटलं नाही.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://msrtc.maharashtra.gov.in/index.php/node/index/93", "date_download": "2019-03-22T10:23:08Z", "digest": "sha1:XO27KZICIWBVHMKLC55QDO2VMJVH6ZHM", "length": 10110, "nlines": 123, "source_domain": "msrtc.maharashtra.gov.in", "title": "Welcome to MSRTC :: Maharashtra State Road Transport Corporation", "raw_content": "\nजाहिरात क्र.०२ नुसार म.रा.मा.प महामंडळातील ०९ विभागांकरीता चालक तथा वाहक पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया दि.०८/०२/२०१९ पासून msrtcexam.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.\nजाहिरात क्र.०१ नुसार दुष्काळग्र्स्त जिल्ह्यातील १२ विभागाकरिता चालक तथा वाहक पदाची सरळसेवा भरती सन २०१९ करीता जाहिरात व अर्ज करण्यासाठी www.msrtcexam.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.\nएसटी’ची आता मालवाहतूक आणि गोदामेही\nमहामंडळांच्या सेवेत महिला वाहकांच्याही नेमणूका करण्यात आल्या आहेत.\nइलेक्ट्रॉनिक तिकिट इश्यू मशीनः\nप्रवाशांना तिकिटे देण्यात सुलभता यावी या दृष्टीकोनातून इलेक्ट्रॉनिक तिकिट इश्यू मश���न वापरण्यास सुरुंवात केली असून सर्वच म्हणजे 249 आगारातील वाहक या मशीनव्दारे तिकिटे देत आहेत. सदर मशीनमुळें प्रवाशांना तिकिट देणे सुलभ झाले असून वाहकांना त्यामुळें हिशोब करणे सुलभ झाले असून प्रवाशांना देखील योग्य तिकिट मिळाले आहे किंवा कसे याची खात्री करुन घेणे शक्य झाले आहे. तसेच प्रशासनास निर्णय घेण्याचे दृष्टीने तात्काळं माहिती उपलब्ध होत आहे.\nविनाशुल्क दुरध्वनी सेवा केंद्र :\nरा.प. महामंडळांच्या विविध सेवांची, उपक्रमांची माहिती प्रवाशांना विनाशुल्क मिळंण्याच्या हेतूने मध्यवर्ती कार्यालयात टोल फ्रि क्रमांक 1800 22 1250 वर विनाशुल्क सेवा केंद्र (टोल फ्रि सुविधा, कॉल सेंटर) दिनांक 10.02.2010 पासून कार्यरत करण्यात आले आहे.\nआवडेल तेथे प्रवास योजने अंतर्गत 4 आणि 7 दिवसांचा पास, विद्यार्थी मासिक पास, अहिल्याबाई होळकर योजना पास तसेच मासिक व त्रैमासिक पास योजना, यांसाठी हस्तलिखित पास देण्या ऐवजी आरएफआयडी स्मार्ट कार्ड योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सदर योजना दिनांक 25.2.2014 पासून टप्प्या-टप्प्याने सुरुं करण्यात आली असून सध्या रा.प.महामंडळांच्या 245 आगारांतून राबविण्यात आली आहे. उर्वरित आगारांत लवकरच योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. सदर योजनेनुसार 'पी' टाईप आरएफआयडी स्मार्टकार्ड 9,80,000 व 'टी' टाईप आरएफआयडी स्मार्टकार्ड 2,90,000 चे वितरण करण्यात आलेले आहे.\nआगाऊ तिकीट आरक्षणाच्या परताव्याच्या दरांमध्ये बदल करण्याबाबत व आगाऊ तिकीट आरक्षण धारक प्रवाशांना प्रवास तारीख बदल संधी देण्याबाबत (अंमलबजावणी दि. 1/4/2008 पासुन)\nप्रवास सुखसोयी व सुविधा\nप्रवाशांना जास्तीत जास्त प्रवास सुखकर करण्याचे एकमेव ध्येय असून त्यासाठी खालील प्रवासी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत\nमार्गस्थ निवारे - ४१५०\nउपहारगृहे व चहाची दुकाने - १११९\nपुस्तकांची दुकाने - २४७\nइतर वाणिज्य आस्थापना -१४२६\nब) सुलभ व्यवस्था: '' सुलभ इंटरनॅशनल '' या संस्थेद्वारे रा. प. बसस्थानकावरील स्वच्छता गृहांची देखभाल केली जाते. अशा प्रकारची सुलभ स्वच्छता गृहांची व्यवस्था महाराष्ट्रात ३०० ठिकाणी करण्याचे महामंडळाचे उद्दिष्ट आहे. महामंडळात १२६ निरनिराळया ठिकाणी सुलभ स्वच्छता गृहांची सोय करण्यात आली आहे.\nक) थंड पाण्याची सोय प्रवाशांना स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध व्हावे म्हणून राज्यातील एवूत्र्ण ८८ रा. प. बसस्थानकांवर आतापर्यंत वॉटर वुत्र्लर्स बसविण्यात आलेले आहेत व त्यात आणखी वाढ करण्याच्या दृष्टीने कार्यवाही चालू आहे.\nड) फलाट तिकिट योजना दिनांक १/१/१९९६ पासून मुंबई सेंट्रल येथील बसस्थानकावर फलाट प्रवेश तिकिट योजना चालू करण्यात आली आहे. ज्यांना बसस्थानकात जावयाचे आहे. अंशा व्यक्तीना एक रुपयाचे फलाट तिकिट घ्यावे लागेल, परंतु ज्यांचेकडे आरक्षण तिकिट आहे, अशा प्रवाशांना व १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना हे तिकिट घ्यावे लागत नाही़.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/gram-panchayat-announces-universal-election-program/", "date_download": "2019-03-22T10:28:09Z", "digest": "sha1:YLDAUQABTCYFOS2R6ZWUIP6RZZJHASBQ", "length": 7433, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर", "raw_content": "\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\n‘रासपने निवडणूक लढवावी आणि भाजपला आपली ताकद दाखवावी’\nग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर\nऔरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाचे ग्रामपंचायत, सार्वत्रिक निवडणूक-2017 चे संदर्भात घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमान्वये औरंगाबाद जिल्ह्यातील, सोयगांव, सिल्लोड, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर, औरंगाबाद व पैठण या तालुक्यातील एकूण 212 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत.\nत्याकरिता राज्य निवडणूक आयोगाचे आदेशानुसार सार्वत्रिक निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या सिमेलगतच्या गांवामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे. व ही आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहील असे ग्रामपंचायत निवडणूक शाखा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.\nग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम टप्पेनुसार (सर्व सदस्य व सरपंच पदासाठीचा कार्यक्रम) पुढीलप्रमाणे आहे. जिल्ह्यातील सर्व तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा 07-09-2017, नामनिर्देशनपत्रे ���ागविण्याचा व सादर करण्याचा 15.09.2017 ते 22.09.2017 वेळ सकाळी 11.00 ते दुपारी 4-30 वाजेपर्यंत (सार्वजनिक सुट्टी वगळून), नामनिर्देशनपत्रे छाननी करण्याचा 25.09.2017 सोमवार वेळ सकाळी 11-00 वाजेपासून ते छाननी संपेपर्यंत, नामनिर्देशन मागे घेण्याचा अंतिम दि. 27.09.2017 (बुधवार) दु. 3-00 वाजेपर्यंत, निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणा-या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा 27.09.2017 (बुधवार) दु. 3-00 वाजेनंतर, आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक 7.10.2017 (शनिवार) स. 7-30 वा. पासून ते सायं 5-30 वा.पर्यंत.\nमतमोजणीचा 09.10.2017 (सोमवार) (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिका-यांचा मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील.), जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निवडणुकीचा निकाल प्रसिध्द करण्याचा अंतिम दिनांक11.10.2017 यांचा मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील,असे कळविण्यात आले आहे\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nविसर्जन मिरवणुकीत ३३ रुग्णांना ऑक्सिजनद्वारे जीवदान\n१३ वर्षीय मुलीचा गर्भपात करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3", "date_download": "2019-03-22T10:47:29Z", "digest": "sha1:7R52A6CE3Q3RH6YQLBYCQBFDF4Q3PW4G", "length": 4544, "nlines": 111, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nआजच्या भारतातील प्रसारमाध्यमं : एक दृष्टिक्षेप\nअनिर्बंध व्यापारीकरणामुळे प्रसारमाध्यमांचं स्वरूप पालटत जाऊन ती लोकशाही राज्यव्यवस्थेतील आपली जबाबदाली विसरून नफ्याच्या मागं धावून सामाजिक संवेदनशीलता गमावून बसत असली तरी ‘सोशल मीडिया’नं एक नवं साधन उपलब्ध करून दिलं आहे. वापरणाऱ्यांचं स्वातंत्र्य हे या माध्यमाचं बलस्थान आहे. त्याचे पडसाद भारतीय राजकारणात २०१४ सालच्या निवडणुकीच्या निमित्तानं झालेल्या प्रचारात पडलेले बघण्यास मिळालेले आहेत.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%B8", "date_download": "2019-03-22T10:34:23Z", "digest": "sha1:2U6SB3LRQME6IWSTG2N5T7KNSZKOASOH", "length": 59089, "nlines": 334, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रामकृष्ण परमहंस - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव रामकृष्ण परमहंस (जन्मनावः गदाधर चट्टोपाध्याय)\nजन्म फेब्रुवारी १८, १८३६\nमृत्यू ऑगस्ट १६, १८८६ (वयः ५०)\nतत्त्वप्रणाली अद्वैत वेदान्त, भक्ती\nरामकृष्ण परमहंस (बंगाली : রামকৃষ্ণ পরমহংস) (पूर्वाश्रमीचे नाव गदाधर चट्टोपाध्याय)[१] (फेब्रुवारी १८,१८३६ - ऑगस्ट १६,१८८६) हे एकोणिसाव्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते. [२] स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते.[३][४][५] आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली.[६][७][८] ते त्यांच्या शिष्यांमध्ये ईश्वराचे अवतार मानले जातात.[९]\nरामकृष्ण परमहंस ग्रामीण बंगालमधील एका गरीब वैष्णव ब्राह्मण परिवारात जन्मले. कोलकात्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिरात त्यांनी काही काळ पौरोहित्य केले, त्यानंतर शाक्तपंथीयांच्या प्रभावाने काली आराधना सुरू केली.[१] रामकृष्णांच्या आरंभीच्या काही प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंमध्ये भैरवी ब्राह्मणी या साध्वीचा समावेश होतो. तंत्र व वैष्णव भक्तीमध्ये भैरवीला गती होती. नंतर रामकृष्णांच्या म्हणण्यानुसार एका अद्वैत वेदान्तीच्या मार्गदर्शनाखाली त्यांना निर्विकल्प समाधी अनुभवता आली. रामकृष्णांनी इतर धर्मांबाबतही, विशेषतः इस्लाम व ख्रिश्चन धर्माबाबत प्रयोग केले आणि हे सर्व धर्म एकाच ईश्वराकडे घेऊन जातात असे म्हटले.\nग्रामीण बंगाली भाषेतील छोट्या छोट्या कथांचा तेथील जनतेवर बराच प्रभाव पडला. त्यामुळे रूढार्थाने अशिक्षित असतानाही रामकृष्ण बंगाली विद्बज्जन समाजाचे व शिक्षित मध्यमवर्गाचे लक्ष वेधण्यास यशस्वी ठरले. १८७० च्या दशकाच्या मध्यापासून पाश्चात्य शिक्षण घेतलेल्या बुद्धिजीवींवर त्यांचा प्रभाव पडला व नंतर ते बंगालमधील हिंदू प्रबोधनाचे उद्गाते ठरले.[१०]\nसर्व धर्मीयांसाठी त्यांचा “जतो मत, ततो पथ” (जितकी मते, तितके पंथ) हा उपदेश सहिष्णुतेचे प्रतीक आहे.[१] परमहंसांचे खालील उद्गार प्रसिद्ध आहेत.\n“ माझा धर्म बरोबर, दुसऱ्यांचा धर्म चूक – हे मत योग्य नाही. ईश्वर एकच आहे, त्याला ���ेगवेगळे लोक भिन्न भिन्न नावाने पुकारतात. कोणी म्हणते गॉड, कोणी अल्ला, कोणी म्हणते कृष्ण, कोणी म्हणते शिव, कोणी म्हणते ब्रह्म. तळ्यात पाणी असते पण कोणी त्याला पाणी म्हणते, कोणी वॉटर तर कोणी जल. हिंदू त्याला जल म्हणतात, ख्रिश्चन वॉटर, मुसलमान म्हणतात पाणी, - पण वस्तू एकच असते. एक-एका धर्माचे एक-एक मत असते, एक-एक पथ असतो - परमेश्वराकडे घेऊन जाण्यासाठी; जशी नदी नाना दिशांहून येऊन एकाच सागरात विलीन होते.[११] ”\n१.१ जन्म व बालपण\n१.२ दक्षिणेश्वर येथे पौरोहित्य\n१.४.१ भैरवी ब्राह्मणी व तंत्रसाधना\n१.४.३ तोतापुरी व वेदान्तिक साधना\n१.५ इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म\nकामारपुकुर गावातील ह्या छोट्या झोपडीत रामकृष्ण परमहंस राहत असत (मध्यभाग). डावीकडे कौटुंबिक देवघर, उजवीकडे जन्मस्थळ. तेथे सध्याचे श्रीरामकृष्ण मंदिर आहे.\nपश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्याच्या आरामबाग परिसरातील कामारपुकुर ग्रामी १८३६ साली एका दरिद्री धर्मनिष्ठ ब्राह्मण परिवारात रामकृष्ण परमहंसांचा जन्म झाला. वडील क्षुदिराम चट्टोपाध्याय व आई चंद्रमणीदेवी यांचे ते चौथे अपत्य होय. त्यांच्या जन्मापूर्वी आईवडिलांनी अनुभवलेल्या अनेक अलौकिक घटना सांगितल्या जातात. उदाहरणार्थ गरोदर चंद्रमणीदेवींच्या गर्भाशयात एका शिवलिंगापासून निघालेल्या ज्योतीने प्रवेश केला होता. जन्मकाली गयेस तीर्थयात्रेस गेलेल्या क्षुदिराम यांना गदाधर विष्णूचे स्वप्नात दर्शन झाले, म्हणून या बालकाचे नाव गदाधर ठेवण्यात आले.[१२]रामकृष्ण लहानपणी गदा या नावाने ओळखले जात. मातीच्या मूर्ती बनवण्यात त्यांचा हातखंडा होता. शालेय शिक्षणात त्यांना रुची नव्हती. तत्कालीन ब्राह्मण समाजात प्रचलित असलेल्या संस्कृत शिक्षणाचा ते “चालकला-बाँधा बिद्या” (अर्थात ब्राह्मणाची पोटभरू विद्या) असा उपहास करीत.[१३][१४] गायन, वादन, कथेचे निरूपण आदि गोष्टींमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले.[१५] तीर्थयात्री, संन्यासी व गावातील पुराणिकांकडून कथा ऐकून त्यांची अल्पवयातच पुराण, रामायण, महाभारत व भागवत आदी ग्रंथांशी ओळख झाली.[१६] मातृभाषा बंगाली ते वाचू शकत असत;[१७] पण संस्कृत समजत असली तरी ते बोलू शकत नसत.[१८] पुरीच्या मार्गावर असलेल्या कामारपुकुर गावात आरामासाठी थांबलेल्या संन्याशांची सेवा करून त्यांची धर्मचर्चा ते ऐकत असत.\nरामकृष्णांच्या स्मृतीनुसार सहा-सात वर्षांचे असल्यापासूनच त्यांच्यात आध्यात्मिक भावतन्मयता दिसू लागली. एकदा शेतात चालता चालता आकाशातील काळ्या मेघांच्या पांढऱ्या कडेस मोहित होऊन ते बाह्यज्ञानरहित झाले, नंतर आपल्या या अवस्थेचे त्यांनी अनिर्वचनीय आनंदाची अनुभूती असे वर्णन केले आहे.[१५][१९] बाल्यकाळात त्यांची भावतन्मयता – एकदा देवी विशालाक्षीच्या पूजेच्या वेळी व एकदा शिवरात्रीच्या जत्रेत शंकराचा अभिनय करतेवेळी दिसली होती.[२०]\n१८४३ साली पितृनिधनानंतर परिवाराचा भार त्यांचे थोरले भाऊ रामकुमार यांनी स्वीकारला. या घटनेचा गदाधराच्या मनावर खोल परिणाम झाला. वडिलांच्या नसण्याने ते आईच्या खूप जवळ आले. घरची कामे व देवपूजेत बहुतांश काळ मग्न राहू लागले.[२१]गदाधराच्या किशोरवयात कुटुंबावरील आर्थिक संकट गहिरे झाले. रामकुमार यांनी कोलकात्यात पुरोहिताचा पेशा पत्करला. १८५२ साली भावास मदत करण्यासाठी गदाधर कलकत्यास आले.[२२]\nदक्षिणेश्वर मंदिर, येथे श्री रामकृष्णांनी त्यांच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण काळ व्यतीत केला.\n१८५५ साली कलकत्त्याच्या अस्पृश्य कैवर्त समाजातील एका धनिक जमीनदार पत्नी राणी रासमणीने दक्षिणेश्वर मंदिराची प्रतिष्ठापना केली. रामकुमार त्या मंदिरात प्रमुख पुजारी बनले.[२३] निम्नवर्णीय स्त्रीचे प्रतिष्ठित मंदिर असले तरी गदाधर कोणताही वेगळा भाव न बाळगता तेथे जात. त्यांनी तेथे भाऊ रामकुमार यांचे सहकारी म्हणून मूर्तीच्या साजसज्जेचे दायित्व स्वीकारले. १८५६ साली रामकुमारांच्या मृत्यूनंतर गदाधरांनी त्यांची जागा घेतली. मंदिराच्या वायव्य कोपऱ्यात त्यांना एक छोटीशी खोली देण्यात आली. येथेच त्यांनी जीवनाचा बहुतांश काळ घालवला.[२४] एका अंदाजानुसार राणी रासमणीचे जावई मथुरामोहन विश्वास यांनी गदाधरास 'रामकृष्ण' असे नाव दिले.[२५] दुसऱ्या मतानुसार हे नाव त्यांचे एक गुरू तोतापुरी यांनी दिले आहे.\nभवतारिणी काली, दक्षिणेश्वर मंदिरातील रामकृष्ण-पूजित देवीमूर्ती\nरामकुमारांच्या मृत्यूनंतर रामकृष्णांची भावतन्मयता आणखी वाढली.कालीस ते आई व विश्वजननीभावाने पाहू लागले. या काळात ते देवीच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी व्याकूळ झाले. दगडाची मूर्ती जिवंत होऊन अन्नग्रहण करेल अशी त्यांची श्रद्धा होती. पूजा करता करता देवीचे दर्शन न मिळाल्याने बऱ्याचदा ते चित्कारत. रात्री जवळच्या जंगलात जाऊन वस्त्र आदींचा त्याग करून ध्यान करीत असत.[२६] काही लोकांना रामकृष्ण वेडे झाल्याचे तर काहींना ईश्वरभक्तीत बुडाल्याचे वाटू लागले.[२७]\nएक दिवस अस्थिर मनाने त्यांनी संकल्प केला की देवीचे दर्शन न झाल्यास प्राणत्याग करीन; तेव्हा देवळातील कक्ष प्रकाशाने उजळला. रामकृष्णांनी या अनुभवाचे असे वर्णन केले आहे :\n“ अद्भुत दर्शन मिळाल्याने मी संज्ञाशून्य झालो अंतरंगात एक अननुभूत आनंदाचा स्रोत प्रवाहित झाला. घर, द्बार, मंदिर सर्व काही कुठेतरी लुप्त झाले – कुठेही काहीही नाही अंतरंगात एक अननुभूत आनंदाचा स्रोत प्रवाहित झाला. घर, द्बार, मंदिर सर्व काही कुठेतरी लुप्त झाले – कुठेही काहीही नाही आणि बघतो तर काय - एक असीम अनंत चेतन ज्योतिःसमुद्र आणि बघतो तर काय - एक असीम अनंत चेतन ज्योतिःसमुद्र – जितके दूर बघतो तितके चारी दिशांना त्याच्या उज्ज्वल लाटा तर्जन-गर्जन करत जणू मला गिळायला महावेगाने अग्रसर होताहेत. पाहता पाहता त्या माझ्यावर कोसळल्या; मी दबला गेलो. मी धापा टाकीत जाणीवशून्य होऊन पडलो.[२८][२९][३०] ”\nउपरोक्त घटनेनंतर रामकृष्णांनी कालीस संपूर्णत: आत्मसमर्पण केले. देवीजवळ त्यांनी बालसुलभ जवळिकीने प्रार्थना करणे सुरू केले. राणी रासमणी व जावई मथुरबाबू यांना रामकृष्णांना दीर्घ ब्रह्मचर्यामुळे कुठला तरी मानसिक रोग झाला असे वाटले.[३१][३२]\nकामारपुकुर गावात दक्षिणेश्वर येथे अतिरिक्त साधनेच्या श्रमाने रामकृष्ण वेडे झाले आहेत अशी वदंता पसरली. रामकृष्णांना विवाहबंधनात अडकवावे अशी त्यांची आई व मधले भाऊ रामेश्वर यांची इच्छा होती. संसाराच्या भाराने रामकृष्ण अध्यात्म विसरतील असे त्यांना वाटे.[३३] रामकृष्णांनी विवाहाला विरोध केला नाही. त्यांचा विवाह कामारपुकुर गावापासून तीन मैल वायव्येस असलेल्या जयरामवाटी गावच्या रामचंद्र मुखोपाध्याय यांची मुलगी असलेल्या पाच वर्षांच्या शारदेसोबत १८५९ साली झाला.[३४] तेव्हा रामकृष्णांचे वय तेवीस वर्षे होते. वयाचे असे मोठेपण तत्कालीन समाजात अप्रचलित नव्हते.[३३][३४]शारदामणीशी विवाह झालेला असला तरी लौकिक अर्थाने रामकृष्णांनी वैवाहिक जीवन स्वीकारले नाही. [३५]\nविवाहानंतर पुन्हा त्यांनी मंदिराचे कामकाज पाहायला सुरुवात केली. या काळात त्यांची अध्यात्माचे सखोल ज्ञान घेण��याची इच्छा वाढली. ब्राह्मणांमधील खोटा जात्यभिमान दूर करण्यासाठी ते कनिष्ठ वर्गीयांच्या हातून अन्नग्रहण करू लागले. मंदिरात सेवेकरी म्हणून अंत्यज (अस्पृश्य) लोकांची नेमणूक केली.[३६][३७] सोन्याचांदीची नाणी मातीच्या ढिगाऱ्यात मिसळून त्याला रामकृष्ण “टाका माटि, माटि टाका” (धन माती, माती धन) असे म्हणत. पैसे गंगा नदीत फेकून देत. त्यांचे हे वर्तन काही लोकांना वेडसरपणाचे वाटे.[३७] असे म्हणतात की त्यांचा देह ह्या काळात इतका संवेदनशील झाला की झोपेत कोणी स्पर्श केला तरी तो आकसत असे.[३८] याच काळात त्यांच्या शरीरास तीव्र दाह होऊ लागला. त्यामुळे त्यांची झोप उडाली. यामुळे मंदिराचे दैनंदिन कामकाज प्रभावित झाले. डॉक्टरांना पाचारण्यात आले. पराकोटीचा आध्यात्मिक भावावेग हे या अवस्थेचे कारण आहे, यावर औषध नाही असे एका डॉक्टरचे मत पडले.[३९][४०]\nभैरवी ब्राह्मणी व तंत्रसाधना[संपादन]\n१८६१ साली भैरवी ब्राह्मणी नावाच्या योगिनी दक्षिणेश्वरी आल्या. त्यांचे मूळ नाव होते योगेश्वरी. वय चाळीसच्या आसपास होते.[४१] या योगिनींच्या पूर्वायुष्याविषयी माहिती उपलब्ध नाही.[४२] त्या हिंदू शास्त्र पंडिता व तंत्र साधिका होत्या.[४३][४४]श्रीरामकृष्णांनी भैरवींना स्वतःच्या भावतन्मयतेचे व देहपीडेचे अनुभव सांगितले. हा वेडेपणा नव्हे तर आध्यात्मिक ‘महाभाव’ आहे असे म्हणून भैरवींनी त्यांना आश्वस्त केले.[४५] विभिन्न शास्त्रार्थ देऊन त्यांनी दाखवून दिले की असा भाव राधा व चैतन्य महाप्रभू यांच्यामध्येही होता.[४६] भैरवींनी त्यांना शारीरिक पीडेच्या निराकरणाचा उपायही सांगितला.[४७]भैरवींच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामकृष्णांनी तांत्रिक साधना सुरू केली. या साधनेने त्यांच्या समस्त शारीरिक व मानसिक पीडा शमल्या.[४८][४९] भैरवींच्या मदतीने तंत्रविद्येत सांगितलेल्या ६४ प्रकारच्या साधना रामकृष्णांनी अभ्यासल्या.[४५] जप व पुरश्चरणासारखी मंत्रसाधना करून चित्त शुद्ध करून पूर्ण आत्मनियंत्रण मिळवले. तंत्रसाधनेत साधारणत: वामाचारासारख्या रूढ धर्मविरोधी पंथाचा अभ्यास असतो; ज्यात मांस, मत्स्य भक्षण, मद्यपान व यौनाचार अंतर्भूत असतात.[४५] रामकृष्णांच्या आत्मचरित्रात त्यांनी शेवटचे दोन प्रकार प्रत्यक्ष केले नाहीत पण मानसचिंतेतून वांछित फल मिळविले, असे लिहिले आहे.[४५] रामकृष्ण वामाचाराचा एक ज्ञानमार्ग म्हणून उल्लेख करीत, पण इतरांना या मार्गाचा अंगीकार करण्यास परावृत्त करत.[५०] नंतर विवेकानंदांनी एकदा प्रश्न केला असता त्यांचे उत्तर होते - “(हा मार्ग) मोठा अवघड, तोल गेला म्हणजे पतन निश्चित.” [५१][५२]\n२१ सप्टेम्बर १८७९, केशवचंद्र सेन यांच्या घरी रामकृष्ण यांची भावसमाधी\nभैरवींनी श्रीरामकृष्ण यांना कुमारी पूजेची दीक्षा दिली. या पूजेत कुमारिकेला देवी समजून तिची पूजा करतात.[३४] रामकृष्ण हे कुंडलिनी योगातही तयार झाले.[४५] १८६३ साली त्यांची तंत्रसाधना पूर्ण झाली.[५३] वयाच्या अठराव्या वर्षी दक्षिणेश्वरी आलेल्या शारदादेवींची जगन्माता या नात्याने रामकृष्णांनी केलेली षोडशी पूजा हा त्यांच्या आध्यात्मिक साधनेतील अखेरचा टप्पा ठरतो.[५४] रामकृष्ण भैरवींस मातृभावाने बघत असत.[५५] दुसरीकडे भैरवींना ते परमेश्वराचे अवतार वाटत. त्यांनीच रामकृष्णांस प्रथम 'अवतार' म्हणून घोषित केले.[५५] परंतु रामकृष्ण स्वतःच्या अवतारत्वाविषयी उदासीन होते. हे पर्व त्यांच्या अध्यात्म-साधनेविषयीचे एक अत्यंत महत्त्वाचे पर्व म्हणून ओळखले जाते.[१][५६][५७]\nवैष्णव भक्तिपंथात ईश्वराबद्दलच्या प्रेमाविषयी पाच भावांचा उल्लेख आहे – शान्त, दास्य, सख्य, वात्सल्य व मधुर.[५८] श्रीरामकृष्णांनी या भावांचा अभ्यास केला.[५९]कालीदर्शन व विवाहाच्या दरम्यानच्या काळात रामकृष्णांनी दास्यभावनेने साधना केली होती. स्वतःस हनुमान मानून प्रभू रामचंद्राची त्यांनी आराधना केली. या काळात त्यांचे हावभाव मारुतीप्रमाणे झाले होते. ते कंदमुळे खात, बहुतांश वेळ फांद्यांवर राहत. रामकृष्ण म्हणाले होते की या काळात त्यांचा मणकाही लवचीक झाला होता.[६०] दास्यभावाने सेवा करून त्यांनी सीतेचे दर्शनही घेतले होते.[५९][६०]नंतरच्या काळात राधाभावाने त्यांनी कृष्णाची प्रेमिक रूपाने भावसाधना केली.[५९] नवद्वीपमधील गौडीय वैष्णव पंथाचे प्रवर्तक चैतन्य महाप्रभू व नित्यानंद यांच्या जन्मस्थानी त्यांनी भ्रमण केले.कालीदर्शनांतर त्यांना शांती मिळाल्याचे सांगितले जाते.[५९]\nवैष्णव पंंडित वैष्णवचरण श्रीरामकृृष्णांंकडे नेहमी येत.ते एकदा रामकृृष्णांंना कोलूटोला येथील चैतन्य सभेत घेऊन गेले.त्या सभेत रामकृृष्ण भावाविष्ट झाले अणि चैतन्यदेवांंच्या असनावर जाऊन बसले.हा त्यांंचा ईश्वरासा���ीचा प्रमदोन्माद होता.[६१]\nतोतापुरी व वेदान्तिक साधना[संपादन]\nपंचवटी : रामकृष्ण यांनी अद्बैत साधना जेथे केली ती झोपडी; सध्या येथे विटांचे घर आहे.\n१८६४ साली तोतापुरी नामक परिव्राजक (फिरत्या) वेदान्तिक संन्याशाकडून रामकृष्णांनी संन्यास ग्रहण केला. त्यांच्या वर्णनानुसार तोतापुरी हे जटाजुटधारी नागसंन्यासी होते.[३०] तोतापुरी ‘नेति नेति’ दृष्टिकोणातून तत्त्वज्ञान मांडत. त्यांच्या मते सर्व काही माया आहे. मूर्तिपूजेचा ते उपहास करीत.[६२] तोतापुरींनी प्रथम रामकृष्णांना संन्यासदीक्षा दिली. त्यानंतर त्यांनी अद्बैत तत्त्वज्ञानाचे शिक्षण दिले.\n“ नित्यशुद्धबुद्धमुक्तस्वभाव, देशकालादि द्बारा सर्वदा अपरिच्छिन्न एकमात्र असे ब्रह्मच नित्य सत्य आहे. माया त्यास झाकाळून टाकते. ... नामरूपी दृढ शक्तीने हे तोडून बाहेर या. तुमच्यात उपस्थित आत्मतत्वाचा शोध घेण्यास स्वतःमध्ये डुबकी मारा.[६३][६४] ”\nत्यांच्या मार्गदर्शनाखाली रामकृष्णांनी निर्विकल्प समाधी प्राप्त केली.[६५]अद्बैताच्या नाना तत्त्वांचे शिक्षण द्यायला ते ११ महिने दक्षिणेश्वरी राहिले.[६६]\nइस्लाम आणि ख्रिश्चन धर्म[संपादन]\n१८६६ मध्ये गोविंद राय या सुफी मताच्या हिंदू गुरूने रामकृष्णांना इस्लामचा परिचय घडवून दिला. रामकृष्णांनी म्हटले आहे की, \"मी अल्लाच्या नावाचा जप करू लागलो, अरब मुस्लिमांप्रमाणे वस्त्रे परिधान करू लागलो, दिवसातून पाच वेळा प्रार्थना करू लागलो, हिंदू देव-देवतांच्या प्रतिमाही पाहणे मला नकोसे वाटू लागले - पूजा करणे दूरच. माझ्या मनातच हिंदू पद्धतीने विचार करणेच निघून गेले होते.\" रामकृष्णांच्याच म्हणण्यानुसार तीन दिवसांनंतर त्यांना असे दर्शन झाले की, \"भारदस्त मेहेरनजर व पांढरी दाढी असलेले प्रेषितासारखे एक तेजस्वी व्यक्तित्व त्यांच्या शरीरात मिसळून गेले आहे.\"\n१८७३ च्या अखेरीस ख्रिश्चन प्रथा पाळण्यास रामकृष्णांनी सुरुवात केली. शंभुचरण मल्लिक हा त्यांचा भक्त यावेळी बायबल वाचून दाखवीत असे. अनेक दिवस ख्रिश्चन विचार त्यांच्या मनात येत राहिले आणि कालीच्या मंदिरात जाण्याचा विचारही त्यांच्या मनात आला नाही. रामकृष्ण अशा एका दर्शनाचा अनुभव सांगतात की ज्यात मॅडोना व बालयेशूचे चित्र जिवंत झाले आणि येशू त्यांच्या शरीरात येऊन मिसळला. त्यांच्या खोलीत इतर दैवी प��रतिमांसोबत ख्रिस्ताचीही प्रतिमा होती आणि सकाळ-संध्याकाळ ते त्या प्रतिमेसमोर उदबत्ती लावीत असत.\nश्रीरामकृृष्णांंनी सांंगितले आहे की \"ईश्वराचे दर्शन होऊ शकते.\" परंंतु \"सर्वधर्मसमन्वय\"हा त्यांंच्या जीवनाचा महान उद्देश होता.एकीकडे हिंंदु धर्मांंतर्गत येणार्‍या सर्व संंप्रदायांंचे अंंतिम उद्दाष्ट प्राप्त करून घेउन दुसरुकडे मुस्लिम आणि ख्राश्चन या धर्मांंतील आदर्शांंचा सुद्धा साक्षात्कार त्यांंनी करून घेतला होता.[६७]\nश्रीरामकृष्णांंचे सर्वश्रुत शिष्य म्हणजे स्वामी विवेकानंंद. त्यांंच्यासह राखाल,भवनाथ,भूपती,नित्यगोपाल,दुर्गाचरण हेही त्यांंचे साधक होते.त्यांंचा साधक परिवार मोठा आहे. रामकृष्ण मिशन ही स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केलेली संस्था रामकृष्णांच्या विचारांचा प्रसार करण्याचे कार्य करते.\nश्रीश्रीरामकृष्णकथामृत, श्रीम कथित, उद्बोधन कार्यालय़ कलकाता, प्रथम अखण्ड संस्करण, १९८६-८७\nश्रीश्रीरामकृष्णलीलाप्रसङ्ग, प्रथम भाग, स्बामी शरदानन्द, उद्बोधन कार्यालय, कलकाता, द्बादश संस्करण, १९६०\nश्रीश्रीरामकृष्णलीलाप्रसङ्ग, द्बितीय भाग, स्बामी शरदानन्द, उद्बोधन कार्यालय, कलकाता, एकादश संस्करण, १९६३\nश्रीरामकृष्णजीबनी, स्बामी तेजसानन्द संकलित, उद्बोधन कार्यालय, कलकाता, प्रथम प्रकाश, १९६२\nस्वामीजींच्या काळातील संघाच्या कार्यशैलीपासून सद्य रामकृष्ण संघाची वाटचाल कशी झाली याबाबतचा वि.रा. करंदीकरांचा ‘रामकृष्ण संघाचा इतिहास’\n^ श्रीश्रीरामकृष्णकथामृत, श्रीम कथित, उद्बोधन कार्यालय, कलकाता, प्रथम खण्ड आवृत्ती, १९८६-८७, पृष्ठ २३९\n^ श्रीश्रीरामकृष्णलीलाप्रसङ्ग, प्रथम भाग, पूर्बकथा ओ बाल्यजीबन, स्बामी सारदानन्द, उद्बोधन कार्यालय़य कलकाता, द्बादश आवृत्ती, १९६०, पृष्ठ ६५\n^ वि. रा. करंदीकर मराठी विश्वकोश खंड १४, पृष्ठ ७९५\n^ श्रीश्रीरामकृष्णकथामृत, श्रीम कथित, उद्बोधन कार्यालय, कलकाता, प्रथम अखण्ड संस्करण, १९८६-८७, पृष्ठ १०८५ (बंगाली ग्रंथ)\n^ वि. रा. करंदीकर मराठी विश्वकोश खंड १४, पृष्ठ ७९५\n^ संंक्षिप्त श्रीरामकृृष्णवचनामृृत, गुप्त महेंंद्रनाथ,रामकृृष्ण मठ नागपूर प्रकाशन , सन २०११\n^ श्रीश्रीरामकृष्णलीलाप्रसङ्ग, प्रथम खण्ड, साधकभाब, उद्बोधन कार्यालय, कलकाता, द्बादश संस्करण, १९६०, पृष्ठा १६७-६८\n^ गुप्त महेंंद्रनाथ, सं���क्षित श्रीरामकृृष्णवचनामृृत, रामकृृष्ण मठ नागपूर प्रकाशन\nरामकृष्ण परमहंस यांच्या बोधकथा\nमाझे गुरू- स्वामी विवेकानंदांची १८९६ ची भाषणे\nरामकृष्ण व स्वामी विवेकानंद यांचे कार्य\n\"रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य\". (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक ११ जानेवारी २०१४ रोजी मिळविली).\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nइ.स. १८३६ मधील जन्म\nइ.स. १८८६ मधील मृत्यू\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nव्हीआयएएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएलसीसीएन ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएसएनआय ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nजीएनडी ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nबीएनएफ ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nएनएलए ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआयएटीएच ओळखण असणारे विकिपीडिया लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ७ फेब्रुवारी २०१९ रोजी १७:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/About.aspx", "date_download": "2019-03-22T09:58:19Z", "digest": "sha1:FJ2XH5FSZTFW4ARHIQXW53ICY4S4RJIN", "length": 11550, "nlines": 133, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | About", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nनिर्भय विचारांना पंख आणि निखळ निर्मितीला आकाश देणारं ‘शब्द पब्लिकेशन’\nबोरीवलीच्या वजिरा नाक्याजवळ 2003 साली शब्द द बुक गॅलरी नावाचे पुस्तकाचे दुकान मी सुरू केले. साहित्य, पुस्तके, प्रकाशनव्यवहार, पुस्तकवितरण या क्षेत्राशी स्वतःला जोडून घेतले. मध्य व दक्षिण मुंबईतून बाहेर पडलेली मराठी कुटुंबे उपनगरांमध्ये स्थिरावलेली होती पण त्यांच्या सांस्कृतिक गरजा भागवणारी यंत्रणा या परिसरात निर्माण झाली नव्हती. माझे काम ही यंत्रणा निर्माण करण्याचे आणि वाचनसंस्कृतीला पोषक वातावरण निर्माण क���ण्याचे आहे हे माझ्या लक्षात आले होते. यासाठी केवळ पुस्तकांच्या दुकानापुरते मर्यादित राहून चालणार नव्हते. वितरण, प्रकाशन आणि वातावरणनिर्मिती यांची एकत्र सांगड घालणे गरजेचे होते. उपनगरातील साहित्यसंस्कृतीमध्ये अशा रीतीने केलेला हस्तक्षेप अत्यंत सहजतेने सर्वदूर महाराष्ट्रात पसरू शकणार होता. परंपरेतून योग्य ते निवडून घेऊन मात्र पारंपरिक मार्ग सोडून वाटचाल करणे आवश्यक होते. म्हणूनच 2004 मध्ये मुकुंद कुळे यांच्या सहकार्याने ‘शब्द दीपोत्सव’ हा दिवाळी अंक प्रसिद्ध केला. दिवाळी अंकाबरोबरच ‘पंचलावण्य’ हे लावणीक्षेत्रात काम करणाऱया कलावंतांच्या जीवनावरील एक ललित पुस्तक तसेच अनंत सामंत यांची ‘मितवा’ ही कादंबरी प्रकाशित केली. प्रकाशनाच्या क्षेत्रातले हे माझे पहिले पाऊल होते. 2005-06-07 या तीन वर्षी मेघना पेठे यांनी ‘शब्द दीपोत्सव’च्या संपादनाची जबाबदारी घेतली. त्या तीन वर्षांमध्ये ‘शब्द दीपोत्सव’ या दिवाळी अंकाला साहित्यिक वर्तुळात एक मानाचे स्थान मिळाले. अशा तऱहेने ‘शब्द पब्लिकेशन’ ला सुरुवात झाली. 2008 सालच्या दिवाळी अंकाला महाराष्ट्र शासनाचा ‘शतकोत्तर’ दिवाळी अंकाचा पुरस्कार विभागून मिळाला. 2007 साली नामदेव ढसाळ यांच्यासारखा जागतिक कीर्तीचा कवी शब्द पब्लिकेशनला मिळाला. नामदेव ढसाळांच्या निवडक कवितांचा ‘मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे’ हा उत्तम निर्मितीमूल्य सांभाळलेला संपादित संग्रह प्रकाशित झाला. यामुळे मराठीतील अनेक साहित्यिकांच्या नजरा ‘शब्द’कडे वळल्या. खप, पुरस्कारप्राप्ती हे निकष न ठेवता साहित्यक्षेत्रात माइलस्टोन ठरेल अशी साहित्यकृती शब्द पब्लिकेशनतर्फे प्रकाशित होईल अशीच आपली वाटचाल असावी हे ठरविले. त्यासाठी खास ‘शब्द पब्लेकशन’चे म्हणता येईल असे धोरण ठरवणे गरजेचे होते. लेखनाचे गांभीर्य जपणारे नवे लेखक, ‘समाज, राजकारण, संस्कृती’ यांचे प्रखर भान, खुलेपणा, गुणवत्तेशी इमान या गोष्टी धोरणात एकत्र आणल्या गेल्या. विविध प्रकारचे साहित्यप्रकार शब्द पब्लिकेशनच्या माध्यमातून पुढे येत राहतील याची काळजी घ्यायची असे ठरले. या धोरणाला अनुसरूनच आजवर अनेक ग्रंथांची निर्मिती शब्द पब्लिकेशनने केली आहे.\nव्यापक वाचनसंस्कृतीचा प्रसार आणि पूरक वातावरणनिर्मिती साध्य करण्यासाठी 2005 साली ‘शब्दगप्पां’ ना सुरुवात झा���ी.\n1 मे 2010 हा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा सुवर्ण महोत्सवी दिन. या दिवसाचे औचित्य साधून ‘मुक्त शब्द’ मासिकाची सुरुवात झाली. साहित्य, समाज आणि संस्कृती यांच्याविषयी विचार करणारे, निर्भीडपणे विचार मांडणारे एक खुले, व्यासपीठ हे ‘मुक्त शब्द’ मासिकाचे स्वरूप आहे. साठनंतरच्या लेखन-वाचनाच्या पारंपरिक अभिव्यक्ती आणि अभिरुचीला मराठी साहित्यातील ज्या महत्त्वाच्या लेखक कवींनी आमूलाग्र वळण दिले अशा जवळजवळ सर्वच लेखक-कवींचे साहित्य जाणीवपूर्वक पुनर्मुद्रित करून अगदी नव्या रूपात वाचकांसमोर नेण्याचे काम ‘शब्द पब्लिकेशन’ आणि ‘मुक्त शब्द’ करत आहे.\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/innerpage/hyperlinking-policy-ma.php", "date_download": "2019-03-22T10:29:08Z", "digest": "sha1:ZYD6SYGQTODYI5APGJGSZDB7UOG2N7WF", "length": 5462, "nlines": 61, "source_domain": "womenchild.maharashtra.gov.in", "title": "हाईपरलिंकिंग चे धोरण : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र सरकार, भारत", "raw_content": "\nमहिला व बाल विकास विभाग\nराजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोग\nमहिला आर्थिक विकास महामंडळ\nमहाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग\nमहिला व बाल विकास आयुक्तालय\nएकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय\nआर टी आय ऑनलाइन फॉर्म\nआर टी आय कायदा २००५\nकॉर्पोरेट करीता ऑनलाइन अर्ज\nसध्या सुरू असलेले CSR प्रकल्प\nया संकेतस्थळावर तुम्हाला इतर संकेतस्थळे/पोर्टलची लिंक दिलेली आढळून येईल. या लिंक केवळ तुमच्या सोयीकरिता दिलेल्या आहेत. महिला व बाल विकास विभाग त्या संकेतस्थळावरील मजकूर आणि त्याची सत्यता यासाठी जबाबदार नाही आणि त्यावर प्रसिध्द मचकुराचे समर्थन करतो असेही नाही. केवळ त्या लिंकचे अस्तित्व किंवा यादी मध्ये दिलेले आहे म्हणजे महिला व बाल विकास विभागाचे त्यास कोणत्याही प्रकारे समर्थन, पुष्टी आहे असे गृहीत धरले जाऊ नये. पूर्णवेळ या लिंक काम करतील अशी खातरी आम्ही देत नाही तसेच आमचे या लिंक पृष्ठांवर कोणत्याही प्रकारचे नियंत्रंण नाही.\nइतर संकेतस्थळ/ पोर्टल वर महिला व बाल विकास विभागासाठी लिंक.\nकोणत्याही संकेतस्थळ/पोर्टलवर या विभागाची हायपरलिंक देण्याकरिता आगावू परवानगी घेणे आवश्यक आहे. यासाठीची परवानगी ���ेण्यासाठी, जेथे हायपरलिंक द्यायची आहे त्या संकेतस्थळावरील पृष्ठावर कोणता मचकूर असणार आहे आणि नेमक्या कोणत्या भाषेत संकेतस्थळाची हायपरलिंक हवी आहे त्याबाबत महिला व बाल विकास विभागाकडे विनंती पाठवावी.\n© वेबसाइटवर उपलब्ध असलेली सामग्री ही महिला व बाल विकास मंत्रालयाच्या मालकीची आहे. महाराष्ट्र सरकार, भारत.\nपृष्ठ अखेरचे अद्यतनित : 11/03/2019 5:50:43 AM\tअभ्यागत संख्या : 2539", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/yash-yeil-maage-maage-2/", "date_download": "2019-03-22T10:35:09Z", "digest": "sha1:H3I5EOYRJJYMHG6KV3HGR44OWV56VLFT", "length": 8728, "nlines": 148, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "यश येईल मागे मागे – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeकविता - गझलयश येईल मागे मागे\nयश येईल मागे मागे\nJanuary 8, 2019 डॉ. भगवान नागापूरकर कविता - गझल\nनको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे\nयेईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे\nनिराशूनी जावू नकोस रागें रागें\nहिंमत बांधूनी जावेस तू आगे आगे\nविणाविस तू यशाची शाल धागे धागे|\nसुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे\nसतत रहावे जीवनी जागे जागे\nतेव्हाच यश येत असते भागे भागे\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t1368 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nविविध रंगांचा वापर करुन आपलं जीवन समृद्ध करुया..\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nप्रसिध्द छायाचित्रकार धनेश रामचंद्र पाटील यांचे सदर\nरेल्वेची अद्भुत आणि रंजक सफर\nलेखक डॉ. हेमंत पाठारे, डॉ. अनुराधा मालशे\nब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) यांचे अत्यंत लोकप्रिय सदर...\nसदर लवकरच येत आहे....\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=6196", "date_download": "2019-03-22T10:36:33Z", "digest": "sha1:2GAJD4AIH5JQCVIREFUZIT7JKCXCFC54", "length": 20269, "nlines": 107, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nपुस्तोडे ट्रॅक्टर्सच्या डाईट्स फार ट्रॅक्टरला गडचिरोलीतील कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांची पसंती\n- खरेदी केलेल्या दोन शेतकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी वितरीत केल्या चाव्या\nप्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय शेतीसाठी वरदान ठरलेल्या व उत्कृष्ट जर्मन तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या डाईट्स फार या ट्रॅक्टरला गडचिरोली येथील कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांनी पसंती दर्शविली आहे. देसाईगंज वडसा येथील पुस्तोडे ट्रॅक्टर्सच्या वतीने लावण्यात आलेल्या स्टाॅलला हजारो शेतकऱ्यांनी भेट देवून ट्रॅक्टरविषयी माहिती जाणून घेतली. तसेच दोन शेतकऱ्यांनी या ट्रॅक्टरची खरेदी केली असून या शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याहस्ते चाव्या वितरीत करण्यात आल्या.\nयाप्रसंगी आत्माचे प्रकल्प संचालक डाॅ. प्रकाश पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. विजय राठोड, गडचिरोली चे प्रकल्प अधिकारी डाॅ. सचिन ओम्बासे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कऱ्हाळे उपस्थित होते.\nमारकबोडी येथील नेताजी पुंडलिक मेश्राम व अहेरी येथील संतोष सल्लावार या दोन शेतकऱ्यांनी पुस्तोडे ट्रॅक्टर्सकडून ट्रॅक्टर विकत घेतले.\nडाईट्स फार हे ट्रॅक्टर शेतीसाठी वरदान ठरले असून ३५ ते ८० एचपी क्षमतेचे इंजिन असलेले माॅडेल उपलब्ध आहेत.\n- जगातील पहिल्या डिझेल इंजिन ट्रॅक्टरचे उत्पादन करणारी कंपनी\n- जगातील पहिल्या फोर व्हील डाईव्ह ट्रॅक्टरचे उत्पादक\n- शक्तीशाली डी.आई. इंजिन. यामुळे मोठ्यात मोठे काम अगदी सहजतेने होते.\n- अधिकतम टाॅर्क बॅकअप २८ टक्के आहे. ज्यामुळे सहसा ट्रॅक्टर लोड वर येत नाही.\n- स्वतंत्र सिलेंडर हेड, देखरेखीला लागणारा वेळ आणि मजुरी कमी\n- स्वतंत्र एफ आई पी कमी देखरेख\n- समांतर कुलींग, तिन्ही सिलेंडरला एकसारखे थंड करते.\n- नो लाॅस टॅंक ज्यामुळे कुलंट वाफ होवून उडत नाही आणि कमी कुलंट लागते.\n- डाय टाईप एअर क्लीनर, कमी देखरेख, सर्वोत्तम आरामदायी, चांगले साईड शिफ्ट गिअर काम करण्यासाठी व्यवस्थित जागा प्लॅटफार्मसह पूर्ण कव्हर सस्पेंडेड क्लच व ब्रेक पडेल.\n- पिस्टल कुलींग नोझल जे इंजिनला ठेवते आतून थंड\n- गव्हर्नर मुळे इंजिनला सटीक डिझेल पुरवठा होते. ज्यामुळे डिझेलची बचत होते. गव्हर्नरची १५ वर्ष रिप्लेसमेंट वाॅरंटी, देखरेखीचा खर्च नाही.\n- स्वतंत्र पि टी ओ क्लच लिव्हर, पी.टी.ओ. हाताळणे अगदी सोपे आणि देखरेख कमी\n- गियर बाॅक्समध्ये फोर्स लुब्रीकेशन ज्यामुळे गिअर बाॅक्सचे आयुष्य वाढते.\n- क्रीपर गियर उपलब्ध ज्याची ताशी स्पीड २९० मीटर एवढी आहे. कांदा, उस व आलु लागवडीसाठी उपयुक्त अशी टेक्नाॅलाजी\n- एपिसायक्लिक ड्राईव्ह . ज्यामुळे टायर स्लिपेज होते कमी आणि क्राउनचे आयुष्य वाढते.\n- मास्टर सिलेंडरमुळे ब्रेक मारण्याकरीता लागते कमी ताकद. दोन्ही बेक सोबत मारण्याकरीता फक्त ४ केजी एवढे बल लागते. तर सिंगल ब्रेकींगसाठी फक्त २.५ केजी.\n- स्वतंत्र पार्कींग ब्रेक, ट्रॅक्टरच्या नियमित ब्रेकसोबत संलग्नित नसल्याने दोन्ही ब्रेकचे आयुष्य कार्यक्षमता अधिक\n- फोर होल मल्टिसेन्सिंग टेक्नाॅलाॅजीमुळे हैड्रॉलिक करते सटीक काम. तसेच न्युटल सेफ्टी स्वीचमुळे ट्रॅक्टर सुरू नसताना ट्रॅक्टरला लागलेले इम्प्लिमेंट खाली येत नाही. ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता टाळता येते.\n- हेवी ड्युटी हैडालिक पम्प ३१ लिटर/ मिनिट ऑइल वाहून नेण्याची क्षमता अवजड काम करा अगदी सहजतेने.\n- फोर व्हिल डाईव्ह ट्रॅक्टर्स मध्ये चारही चाकांना ब्रेक ज्यामुळे हेवी लोडींगवर सहज ब्रेकींग शक्य\nपुस्तोडे धान मल्टीक्राॅप थ्रेशरही शेतकऱ्यांसाठी वरदान\nदेसाईगंज वडसा येथील पुस्तोडे ट्रॅक्टर्स ने निर्माण केलेला भारतातील प्रथम क्रमांकाचा आयएसआय मार्क मल्टीक्राॅप थ्रेशर सुध्दा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. धान, सोयाबिन, गहू, चना, मुग, उडद तसेच इतरही पिकांच्या मळणीसाठी दमदार थ्रेशर निर्माण करण्यात आला आहे. धान थ्रेशर ४० फूट पैरा दूर फेकतो आणि मल्टिक्रॉप थ्रेशर मध्ये २५ फूट पैरा दूर जातो . अधिक माहितीसाठी महेश देवरावजी पुस्तोडे 9420513479, 9765325533, शैलेश देवरामजी पुस्तोडे 9763584099, 9404463786 पुस्तोडे ट्रॅक्टर्स, देसाईगंज वडसा, कुरखेडा रोड यांच्याशी संपर्क साधावा.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nमहाभूलेख संकेतस्थळावरून मोबाइल नंबरची नोंदणी हटविली\nशेकापचा ओबीसींच्या आरक्षणासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात चक्काजाम, शेकडो कार्यकर्त्यांना अटक व सुटका\nराफेल प्रकरणात चोरी केलेल्या कागदपत्रांच्या आधारे बातम्या छापणाऱ्यांवर कारवाई केली जाईल\nरोहयो च्या कामावरील मजुराचे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने निधन : देसाईगंज तालुक्यातील घटना\nसुरक्षादलांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nचंद्रपूर आरटीओ कार्यालयात परवाना विभागातील खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात\nनवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातर्फे विद्यार्थ्यांसाठी सफारी शुल्कात सवलत\nराज्यातील १८ हजार गावातील पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nलष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी मोहम्मद हनिफ याचा नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात मृत्यू\nगोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राजभवनात घेतली शपथ\nआठ ते दहा हजार तरूणांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ\nराज्यातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू\nटीआरएस प्रमुख चंद्रशेखर राव यांचा ५० हजार मतांनी तर पुत्र के.टी.रामाराव यांचा ८५ हजार मतांनी विजय\nआत्मसमर्पीत जहाल नक्षल्यांचा विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग\nआरक्षणाच्या मागणीसाठी उद्या ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनी महाराष्ट्र बंदची हाक, मुंबई, ठाणे वगळले\nकमलापूर परिसरातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची माजी आमदार आत्राम , जि.प.उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली पाहणी\nअर्थसंकल्प २०१९ : बँका-पोस्टातील ठेवीच्या व्याजावरील करकपातीची मर्यादा ४० हजार रुपयांवर\nकुरखेडा तालुक्यात पोलिस - नक्षल चकमक, एका नक्षल्याचा खात्मा\nशेतात किटकनाशकाची फवारणी करतांना महिलेचा मृत्यू\nपालकमंत्री ना. आत्राम रमले बालगोपाल आणि गणेश भक्तांमध्ये\nबेवारस सापडलेला चैतन्य आपल्या पालकांच्या प्रतिक्षेत\nभावाच्या डोळ्यादेखत वाघाने केले बहिणीला ठार\nहत्तींच्या पुतळ्यावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या मायावती यांना सुप्रीम कोर्टाचा दणका\nसावळीविहीर येथिल फर्निचर टाउनला लागलेल्या आगीत सव्वा दोन कोटींचे नुकसान\nखुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस दहा वर्षानंतर अटक\nशिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती विश्वास भोवते यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nआर्थिक प्रगतीबरोबर समाजाला विषमतामुक्तीकडे घेऊन जाणे गरजेचे : सुधीर मुनगंटीवार\nतृतीयपंथियांच्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत भाग घेणारी पहिली मिस ट्रान्सजेंडर वीणा शेंद्रे छत्तीसगड काँग्रेसमध्ये\nखरगी या आदिवासी गावाने काढली दारूची प्रेतयात्रा \nसाईआश्रया अनाथलयातील पहील्याच अनाथ मुलीला मिळाले हक्काचे घर\nनरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीने अनियंत्रित होऊन महिलेला केले ठार , एक जखमी\nभरधाव ट्रकची रेल्वे फाटक तोड़ून राजधानी एक्स्प्रेसला धडक, ट्रक चालकाचा मृत्यू\n१८ हजार योजनांच्या माध्यमातून २० हजार गावांना पाणी पुरवठा : ना. देवेंद्र फडणवीस\n'महिला दिनी नक्षलवाद विरोधात महिलांचा आक्रोश' : आदिवासी महिला विकास साखळीत १२ हजार महिलांचा सहभाग\nसास्ती, पवनी, बल्लारपूर, कोळसा ई - ऑक्शन मधील भ्रष्टाचार विधानसभेत\nगडचिरोली जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजातील तरुणांकरीता पोलीस भरती पुर्व परिक्षा प्रशिक्षण\nआजारी असलेल्या आरोपी मुलाला भेटण्यासाठी २० हजारांची लाच घेणारे पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात\nग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथील सफाईकामगारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना अटक करा\nसरकार स्वार्थासाठी संविधानाच्या विरोधात जाणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nआरोपी कडून तीन पोलिसांना बेदम मारहाण, एक पोलीस ठार\nनागपुरात कौटुंबिक आधारापासून वंचित असलेल्या वृद्ध दाम्पत्याची विष प्राशन करून आत्महत्या\nगोगाव येथे तलावात बुडून बालकाचा मृत्यू\nपेंढरी परिसरातील नागरिकांनी जाळले नक्षली बॅनर, नक्षल स्थापना दिनाचा केला विरोध\nवाळूघाटांच्या लिलावासाठी तात्काळ ऑनलाईन प्रस्ताव अपलोड करा : चंद्रशेखर बावनकुळे\nजम्मू- कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्थान\nवाघाच्या हल्यात ६० वर्षीय वृद्ध महिला ठार , पेंढरी (मक्ता) येथील घ��ना\nगडचिरोली वाहतूक शाखेची अल्पवयीन दुचाकीस्वारांवर धडक कारवाई\nअखेर सीबीआय संचालक पदावरून हटवण्यात आलेल्या आलोक वर्मांनी दिला राजीनामा\nत्रिपक्षीय करारातून राज्यात फुलतेय वन , ९५ हेक्टर क्षेत्रावर होणार वृक्ष लागवड\nयेणाऱ्या काळात विकासाची गती वाढवू आदर्श असा गडचिरोली जिल्हा घडवू : पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/shivaji-gaikwad", "date_download": "2019-03-22T11:16:21Z", "digest": "sha1:23YRYT3S7O5N7SJELCFTZ2PFXIOSEGON", "length": 12667, "nlines": 354, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक शिवाजी गायकवाड यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nप्रोफ. शिवाजी गायकवाड ची सर्व पुस्तके\nप्रोफ.डॉ. विलास डी अवारी, प्रोफ. विरेंद्र धनशेट्टी ... आणि अधिक ...\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nशार्प अँड सक्सेस पब्लिकेशन\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalmoney.com/article/%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8-123206", "date_download": "2019-03-22T10:05:33Z", "digest": "sha1:TB37O3473HM4FIZU4YSQ2E32VIGIFOAA", "length": 87690, "nlines": 61, "source_domain": "www.sakalmoney.com", "title": "गृहकर्ज मिळवण्याच्या 'या' आहेत टिप्स.... - Sakal Money", "raw_content": "अधिक माहितीसाठी मिस्ड कॉल द्या 73508-73508\nयोग्य म्युच्युअल फंडाची निवड\nचीन नाही भारतच होणार नंबर वन, जगाचा विश्वास...काय आहे 'ओयो'ची महत्वाकांक्षा साम्राज्य एका कॉलेज ड्रॉप आउटचे...भारत आणि पाकिस्तान दरम्यान 37 अब्ज डॉलर व्यापाराची क्षमता...धक्कादायक साम्राज्य एका कॉलेज ड्रॉप आउटचे...भारत आणि पाकिस्तान दरम्यान 37 अब्ज डॉलर व्यापाराची क्षमता...धक्कादायक स्थानिकांना पगार न मिळाल्याच्या कारणास्तव आयएल अॅंड एफएसच्या अधिकाऱ्यांना इथिओपियात अटक...'अजय नारायण झा' देशाचे नवे अर्थसचिवएन सिवरामन आयएल अॅंड एफएसचे नवे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरयेस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सेबीची परवानगी...नव्या 'जिओसावन'ची ऑफर : जिओधारकांना 90 दिवस मोफत सेवाआर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आयएल अॅंड एफएसची तब्बल 65 टक्के कर्मचारी कपातयेस बॅंकेच्या अतिरिक्त संचालकपदावर टी एस विजयन यांची नियुक्ती...रिलायन्समधील आगीत तीन कामगारांचा मृत्यू स्थानिकांना पगार न मिळाल्याच्या कारणास्तव आयएल अॅंड एफएसच्या अधिकाऱ्यांना इथिओपियात अटक...'अजय नारायण झा' देशाचे नवे अर्थसचिवएन सिवरामन आयएल अॅंड एफएसचे नवे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरयेस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सेबीची परवानगी...नव्या 'जिओसावन'ची ऑफर : जिओधारकांना 90 दिवस मोफत सेवाआर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आयएल अॅंड एफएसची तब्बल 65 टक्के कर्मचारी कपातयेस बॅंकेच्या अतिरिक्त संचालकपदावर टी एस विजयन यांची नियुक्ती...रिलायन्समधील आगीत तीन कामगारांचा मृत्यू टाटा परिवारातील नवा सदस्य, 'टाटा स्टील बीएसएल'रुपयाचे शानदार कमबॅक...भारत काबीज करण्याचा 'व्हीवो'चा प्लॅन...'एल अॅंड टी'चे ए एम नाईक एनएसडीसीच्या अध्यक्षपदीएप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांनी फिरवली पाठएचडीएफसी बॉँडद्वारे उभारणार 8,500 कोटी रुपये...येस बॅंकेच्या कपूर कुटूंबियांनी केली दोन म्युच्युअल फंडाच्या 400 कोटींची भरपाई...'फ्लिपकार्ट'ला मागे टाकत 'अॅमेझॉन'च ई-कॉमर्सचा किंग टाटा परिवारातील नवा सदस्य, 'टाटा स्टील बीएसएल'रुपयाचे शानदार कमबॅक...भारत काबीज करण्याचा 'व्हीवो'चा ��्लॅन...'एल अॅंड टी'चे ए एम नाईक एनएसडीसीच्या अध्यक्षपदीएप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांनी फिरवली पाठएचडीएफसी बॉँडद्वारे उभारणार 8,500 कोटी रुपये...येस बॅंकेच्या कपूर कुटूंबियांनी केली दोन म्युच्युअल फंडाच्या 400 कोटींची भरपाई...'फ्लिपकार्ट'ला मागे टाकत 'अॅमेझॉन'च ई-कॉमर्सचा किंग जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलची नवी रणनीती...'अझिम प्रेमजी'ना मिळणार फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर' जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलची नवी रणनीती...'अझिम प्रेमजी'ना मिळणार फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर' भारतीयांसाठी अभिमानाची बाब, जगदिशचंद्र बोस इंग्लंडच्या 50 पौडांच्या नोटेवर झळकण्याची शक्यता भारतीयांसाठी अभिमानाची बाब, जगदिशचंद्र बोस इंग्लंडच्या 50 पौडांच्या नोटेवर झळकण्याची शक्यता अमेरिकेची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी अडचणीत...म्युच्युअल फंड फोलिओ नंबरने गाठली विक्रमी 8 कोटींची संख्या...पहिल्यांदाच विम्यांना मागे टाकत म्युच्युअल फंडांनी घेतली आघाडी...पेट्रोलियम कंपन्या करणार 65,000 पेट्रोल पंपांचे वाटप...'अॅपल'ला मागे टाकत 'मायक्रोसॉफ्ट' अमेरिकेची नंबर वन कंपनी...दिवाळखोरीच्या कायद्याअंतर्गत 3 लाख कोटींची प्रकरणे मार्गी : कॉर्पोरेट अफेअर्स सचिवअपोलो टायरच्या विक्रीत 22.5 टक्क्यांची वाढ'डिस्कवर 100-सीसी' ही माझ्या करियरमधील सर्वात मोठी चूक : राजीव बजाजअमिताभ बच्चनच सायकल प्युअर अगरबत्तीजचे ब्रॅंड अॅम्बेसेडरव्होडाफोन आयडीया करणार तब्बल 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूकआयएल अॅंड एफएसचे तिमाही निकाल लांबणीवर...आता प्रत्येक संसदीय मतदारसंघात 'पासपोर्ट सेवा केंद्र'परकी गुंतवणूकदारांचे नोव्हेंबरमध्ये शानदार कमबॅकमहाराष्ट्रात अन्न भेसळ करणाऱ्यांना होणार जन्मठेप...सुंदरम म्युच्युअल फंडाचा नवा 'सुंदरम इक्विटी सेव्हींग्स फंड'ऑरोबिंदो फार्माला 611 कोटींचा नफा : 22 टक्क्यांची घटआठवड्याच्या सुरूवातीलाच सेन्सेक्सची 346 अंशांची घसरणएचडीएफसी बॅंकेने गेल्या 5 वर्षात गुतंवणूकदारांना केले सर्वाधिक मालामाल...'नोटाबंदी' आणि 'जीएसटी'मुळे भारताची आर्थिक वाढ मंदावली : रघुराम राजनइन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 3 ते 5 टक्के पगारवाढ: 170 अधिकाऱ्यांना मिळणार प्रमोशन'चीन'चा म्यानमारबरोबर अब्जावधी डॉलरचा करार...सीपीएसई ईटीएफचा चौथा टप्पा नोव्हेंबरअखेर गुंतवणूकीसाठी उपलब्ध...रामदेव बाबांची संस्कारी जीन्स, लंगोट बाजारातअमेरिकेचे ईराणवरील निर्बंध आजपासून लागू, भारत आणि चीनचे काय अमेरिकेची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी अडचणीत...म्युच्युअल फंड फोलिओ नंबरने गाठली विक्रमी 8 कोटींची संख्या...पहिल्यांदाच विम्यांना मागे टाकत म्युच्युअल फंडांनी घेतली आघाडी...पेट्रोलियम कंपन्या करणार 65,000 पेट्रोल पंपांचे वाटप...'अॅपल'ला मागे टाकत 'मायक्रोसॉफ्ट' अमेरिकेची नंबर वन कंपनी...दिवाळखोरीच्या कायद्याअंतर्गत 3 लाख कोटींची प्रकरणे मार्गी : कॉर्पोरेट अफेअर्स सचिवअपोलो टायरच्या विक्रीत 22.5 टक्क्यांची वाढ'डिस्कवर 100-सीसी' ही माझ्या करियरमधील सर्वात मोठी चूक : राजीव बजाजअमिताभ बच्चनच सायकल प्युअर अगरबत्तीजचे ब्रॅंड अॅम्बेसेडरव्होडाफोन आयडीया करणार तब्बल 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूकआयएल अॅंड एफएसचे तिमाही निकाल लांबणीवर...आता प्रत्येक संसदीय मतदारसंघात 'पासपोर्ट सेवा केंद्र'परकी गुंतवणूकदारांचे नोव्हेंबरमध्ये शानदार कमबॅकमहाराष्ट्रात अन्न भेसळ करणाऱ्यांना होणार जन्मठेप...सुंदरम म्युच्युअल फंडाचा नवा 'सुंदरम इक्विटी सेव्हींग्स फंड'ऑरोबिंदो फार्माला 611 कोटींचा नफा : 22 टक्क्यांची घटआठवड्याच्या सुरूवातीलाच सेन्सेक्सची 346 अंशांची घसरणएचडीएफसी बॅंकेने गेल्या 5 वर्षात गुतंवणूकदारांना केले सर्वाधिक मालामाल...'नोटाबंदी' आणि 'जीएसटी'मुळे भारताची आर्थिक वाढ मंदावली : रघुराम राजनइन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 3 ते 5 टक्के पगारवाढ: 170 अधिकाऱ्यांना मिळणार प्रमोशन'चीन'चा म्यानमारबरोबर अब्जावधी डॉलरचा करार...सीपीएसई ईटीएफचा चौथा टप्पा नोव्हेंबरअखेर गुंतवणूकीसाठी उपलब्ध...रामदेव बाबांची संस्कारी जीन्स, लंगोट बाजारातअमेरिकेचे ईराणवरील निर्बंध आजपासून लागू, भारत आणि चीनचे काय 'सिप्ला'ने नोंदवला अपेक्षापेक्षा कमी नफा...रिलायन्स जिओने जोडले 1.3 कोटी नवीन ग्राहक...परकी चलन साठा 1.444 अब्ज डॉलरने घसरत 392.078 अब्ज डॉलरवरसेबीचा 'सहारा'ला पुन्हा एकदा दणका : 14,000 कोटी द्या व्याजासहीतऑटोमोबाईल कंपन्यांची दमदार कामगिरी'डॉ. रेड्डीज'ने नोंदवली, सलग दुसऱ्या तिमाहीत नफ्यातील वाढभारताचा परकी चलनसाठा 395 अब्ज डॉलर तर चीनचा 3000 अब्ज डॉलरयेस बॅंकेच्या नफ्���ात घट'विप्रो'ने नोंदवला 1,886 कोटी रुपयांचा नफाएच-1बी व्हिसा सर्टिफिकेशन मिळवणारी टॉप टेनमधील टीसीएस एकमेव भारतीय कंपनीहोंडा \"ऍक्‍टिव्हा'ने गाठला 2 कोटींचा टप्पाआयसीआयसीआय लोम्बार्डने नोंदवला 293 कोटी रुपयांचा घवघवीत नफाअॅपल काय करणार आहे 30 ऑक्टोबरला 'सिप्ला'ने नोंदवला अपेक्षापेक्षा कमी नफा...रिलायन्स जिओने जोडले 1.3 कोटी नवीन ग्राहक...परकी चलन साठा 1.444 अब्ज डॉलरने घसरत 392.078 अब्ज डॉलरवरसेबीचा 'सहारा'ला पुन्हा एकदा दणका : 14,000 कोटी द्या व्याजासहीतऑटोमोबाईल कंपन्यांची दमदार कामगिरी'डॉ. रेड्डीज'ने नोंदवली, सलग दुसऱ्या तिमाहीत नफ्यातील वाढभारताचा परकी चलनसाठा 395 अब्ज डॉलर तर चीनचा 3000 अब्ज डॉलरयेस बॅंकेच्या नफ्यात घट'विप्रो'ने नोंदवला 1,886 कोटी रुपयांचा नफाएच-1बी व्हिसा सर्टिफिकेशन मिळवणारी टॉप टेनमधील टीसीएस एकमेव भारतीय कंपनीहोंडा \"ऍक्‍टिव्हा'ने गाठला 2 कोटींचा टप्पाआयसीआयसीआय लोम्बार्डने नोंदवला 293 कोटी रुपयांचा घवघवीत नफाअॅपल काय करणार आहे 30 ऑक्टोबरला सॅमसंगची दिवाळी ऑफर: 'गॅलक्सी नोट 8' वर तब्बल 23,000 ची सूटभारतातील पहिले बिटकॉईन एटीएम लॉंचमल्ल्याच्या इंग्लंडमधील आलिशान कार्सचा लिलाव...तीन चतुर्थांश एच1बी व्हिसाधारक भारतीयच...सरकार दोन महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागार नेमणार सॅमसंगची दिवाळी ऑफर: 'गॅलक्सी नोट 8' वर तब्बल 23,000 ची सूटभारतातील पहिले बिटकॉईन एटीएम लॉंचमल्ल्याच्या इंग्लंडमधील आलिशान कार्सचा लिलाव...तीन चतुर्थांश एच1बी व्हिसाधारक भारतीयच...सरकार दोन महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागार नेमणार म्युच्युअल फंडांनी दोनच आठवड्यात इक्विटीत ओतले 11,000 कोटी रुपयेश्रीमंत भारत : देशात 3 लाख 43 हजार कोट्यधीशअल्ट्राटेक सिमेंटला 391 कोटींचा नफा : 9.3 टक्क्यांची घटमहिंद्राच्या मराझ्झोचा बोलबाला : गाठला 10,000 बुकिंग पल्लाड्रॅगनची गती मंदावली : विकासदर 6.5 टक्क्यांवररुपयाची लंगडी...थांबेना शेअर बाजाराची घसरगुंडी...रिलायन्सची घौडदौड : 9,516 कोटी रुपयांचा विक्रमी नफाआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओपदावरील संदीप बक्षींच्या नियुक्तीला आरबीआयकडून परवानगीअमेरिकेच्या बजेटमधील वार्षिक तूट 779 अब्ज डॉलरवर...परकी गुंतवणूकीत चीन नंबर वन, टॉप टेनमध्ये स्थान मिळवताना भारताची दमछाकटाटा अॅसेट मॅनेजमेंटच्या मुख्य गुंतवणूक अधिकारीपदावर राहुल सिंगव्हॉट्‌सऍप पेमेंट सेवेचा डेटा भारतातच साठविणारमहिंद्राचा नवा रुरल भारत अॅंड कन्झम्पशन योजनाबोईंगच्या प्रतिष्ठित एफ-15 लढाऊ विमानांची सूत्रे भारतीय इंजिनियरच्या हातात...अॅम्फीचे 'म्युच्युअल फंड युटीलीटी', जास्तीत जास्त फंड हाऊसना घेणार सोबतरॉयल एनफिल्डच्या दोन नव्या मोटरसायकल अमेरिकेत लॉँचरुपयाच्या घसरणीचा दणका परकी चलन साठ्याला...कोल इंडियाने दिला परफॉर्मन्स बोनस, रुपये 1,600 कोटी फक्त म्युच्युअल फंडांनी दोनच आठवड्यात इक्विटीत ओतले 11,000 कोटी रुपयेश्रीमंत भारत : देशात 3 लाख 43 हजार कोट्यधीशअल्ट्राटेक सिमेंटला 391 कोटींचा नफा : 9.3 टक्क्यांची घटमहिंद्राच्या मराझ्झोचा बोलबाला : गाठला 10,000 बुकिंग पल्लाड्रॅगनची गती मंदावली : विकासदर 6.5 टक्क्यांवररुपयाची लंगडी...थांबेना शेअर बाजाराची घसरगुंडी...रिलायन्सची घौडदौड : 9,516 कोटी रुपयांचा विक्रमी नफाआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओपदावरील संदीप बक्षींच्या नियुक्तीला आरबीआयकडून परवानगीअमेरिकेच्या बजेटमधील वार्षिक तूट 779 अब्ज डॉलरवर...परकी गुंतवणूकीत चीन नंबर वन, टॉप टेनमध्ये स्थान मिळवताना भारताची दमछाकटाटा अॅसेट मॅनेजमेंटच्या मुख्य गुंतवणूक अधिकारीपदावर राहुल सिंगव्हॉट्‌सऍप पेमेंट सेवेचा डेटा भारतातच साठविणारमहिंद्राचा नवा रुरल भारत अॅंड कन्झम्पशन योजनाबोईंगच्या प्रतिष्ठित एफ-15 लढाऊ विमानांची सूत्रे भारतीय इंजिनियरच्या हातात...अॅम्फीचे 'म्युच्युअल फंड युटीलीटी', जास्तीत जास्त फंड हाऊसना घेणार सोबतरॉयल एनफिल्डच्या दोन नव्या मोटरसायकल अमेरिकेत लॉँचरुपयाच्या घसरणीचा दणका परकी चलन साठ्याला...कोल इंडियाने दिला परफॉर्मन्स बोनस, रुपये 1,600 कोटी फक्त टाटा स्टारबक्सच्या सीईओपदावर नवीन गुरनानीकेंद्राबरोबर महाराष्ट्र सरकारचाही दिलासा: राज्यात पेट्रोल, डिझेल 5 रुपयांची स्वस्तपेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.50 रुपयांची कपातशेअर बाजाराचे शुक्लकाष्ठ...खासदारांचे चार वर्षांचे वेतन आणि भत्ते : फक्त 1,997 कोटी रुपयेडॉ. रेड्डीजची विशेष त्वचा क्रिम क्लोडर्म इपीआय हेल्थच्या ताब्यात...पेप्सी आता खऱ्या अर्थाने म्हणू शकते, 'ये दिल मॉँगे मोअर'पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांचा विकासाचा वेग मंदावला...टाटा स्टील भूषण स्टीलमधील उत्पादन वाढवणार...एचएसबीसी म्युच्युअल फंडाने आणला नवा 'एचएसबीसी इक्विटी हायब्रीड फंड'कॅबिनेटच��� नव्या दूरसंचार धोरणाला मंजूरी:100 अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीचे उद्दिष्टरिलायन्सची वर्धमान टेक्सटाईलबरोबर पार्टनरशिप...अॅक्सिस फंडाचा नवा 'अॅक्सिस ग्रोथ ऑपर्च्युनिटीज फंड'...इलेक्ट्रीक कारसाठी महाराष्ट्र करणार 25,000 कोटींची गुंतवणूक...पीएफ कार्यालयाचे निरिक्षण, नोकऱ्या बदलणारे कर्मचारी मुख्यत: 26 ते 35 वयोगटातीलबॅंकांवर लक्ष ठेवण्यासाठी आरबीआय घेणार इन्फोसिस, टीसीएसची मदत...अर्थमंत्री जेटलींची उद्या पीएसयु बॅंकांच्या प्रमुखांबरोबर बैठक...कर्जबाजारी 'आयएल अॅँड एफएस' फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मोठे राजीनामा सत्रकंपनी उत्तम स्थितीत आहे: शुक्रवारच्या घडामोडींवर डीएचएफएलचा खुलासापरकी चलन साठा 1.2 अब्ज डॉलरने वाढत 400.5 अब्ज डॉलरवरचार सत्र, गुंतवणूकदार आणि 5.66 लाख कोटी रुपयांचा धूरअनिलकुमार चौधरी 'सेल'चे नवे चेअरमनकुमारमंगलम बिर्ला म्हणतात, 'ये दिल मांगे मोर'...सीएलपी इंडिया व सुझलॉन यांची सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी भागीदारीआयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचा नवा 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चर इन इंडिया फंड'केंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी करा अर्जकेंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी अर्ज करासुरेश प्रभूंचा सर्व विमानसेवा आणि विमानतळांचा सेफ्टी ऑडिटचा आदेशराणा कपूरच जानेवारीअखेरपर्यत येस बॅंकेचे एमडी आणि सीईओ : आरबीआयची परवानगीआदित्य बिर्ला ग्रृपचे 'मोर' आता अॅमेझॉनच्या ताब्यात...आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ आणि सारस्वत सहकारी बँक यांनी केली बँकाश्युरन्स भागीदारीआता म्युच्युअल फंड गुंतवणूक झाली स्वस्त : सेबीचा महत्त्वाचा निर्णयसेबी करणार आयपीओ नोंदणी प्रक्रिया वेगवान...सेबीची एफपीआयसाठीच्या नव्या केवायसी निकषांना मान्यता...आरबीआय गव्हर्नरच्या लेक्चरला न विसरता हजेरी लावा : अॅंटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना सूचनाम्युच्युअल फंड गुंतवणूक होणार स्वस्तवॉरन बफे : एक आढावा गुंतवणूकीच्या जादूगाराचाइंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे तीन प्रकारचे अकाउंट : तुमच्यासाठी कोणते टाटा स्टारबक्सच्या सीईओपदावर नवीन गुरनानीकेंद्राबरोबर महाराष्ट्र सरकारचाही दिलासा: राज्यात पेट्रोल, डिझेल 5 रुपयांची स्वस्तपेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.50 रुपयांची कपातशेअर बाजाराचे शुक्लकाष्ठ...खासदारांचे ��ार वर्षांचे वेतन आणि भत्ते : फक्त 1,997 कोटी रुपयेडॉ. रेड्डीजची विशेष त्वचा क्रिम क्लोडर्म इपीआय हेल्थच्या ताब्यात...पेप्सी आता खऱ्या अर्थाने म्हणू शकते, 'ये दिल मॉँगे मोअर'पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांचा विकासाचा वेग मंदावला...टाटा स्टील भूषण स्टीलमधील उत्पादन वाढवणार...एचएसबीसी म्युच्युअल फंडाने आणला नवा 'एचएसबीसी इक्विटी हायब्रीड फंड'कॅबिनेटची नव्या दूरसंचार धोरणाला मंजूरी:100 अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीचे उद्दिष्टरिलायन्सची वर्धमान टेक्सटाईलबरोबर पार्टनरशिप...अॅक्सिस फंडाचा नवा 'अॅक्सिस ग्रोथ ऑपर्च्युनिटीज फंड'...इलेक्ट्रीक कारसाठी महाराष्ट्र करणार 25,000 कोटींची गुंतवणूक...पीएफ कार्यालयाचे निरिक्षण, नोकऱ्या बदलणारे कर्मचारी मुख्यत: 26 ते 35 वयोगटातीलबॅंकांवर लक्ष ठेवण्यासाठी आरबीआय घेणार इन्फोसिस, टीसीएसची मदत...अर्थमंत्री जेटलींची उद्या पीएसयु बॅंकांच्या प्रमुखांबरोबर बैठक...कर्जबाजारी 'आयएल अॅँड एफएस' फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मोठे राजीनामा सत्रकंपनी उत्तम स्थितीत आहे: शुक्रवारच्या घडामोडींवर डीएचएफएलचा खुलासापरकी चलन साठा 1.2 अब्ज डॉलरने वाढत 400.5 अब्ज डॉलरवरचार सत्र, गुंतवणूकदार आणि 5.66 लाख कोटी रुपयांचा धूरअनिलकुमार चौधरी 'सेल'चे नवे चेअरमनकुमारमंगलम बिर्ला म्हणतात, 'ये दिल मांगे मोर'...सीएलपी इंडिया व सुझलॉन यांची सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी भागीदारीआयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचा नवा 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चर इन इंडिया फंड'केंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी करा अर्जकेंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी अर्ज करासुरेश प्रभूंचा सर्व विमानसेवा आणि विमानतळांचा सेफ्टी ऑडिटचा आदेशराणा कपूरच जानेवारीअखेरपर्यत येस बॅंकेचे एमडी आणि सीईओ : आरबीआयची परवानगीआदित्य बिर्ला ग्रृपचे 'मोर' आता अॅमेझॉनच्या ताब्यात...आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ आणि सारस्वत सहकारी बँक यांनी केली बँकाश्युरन्स भागीदारीआता म्युच्युअल फंड गुंतवणूक झाली स्वस्त : सेबीचा महत्त्वाचा निर्णयसेबी करणार आयपीओ नोंदणी प्रक्रिया वेगवान...सेबीची एफपीआयसाठीच्या नव्या केवायसी निकषांना मान्यता...आरबीआय गव्हर्नरच्या लेक्चरला न विसरता हजेरी लावा : अॅंटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना सूचनाम्युच्युअल फंड गु��तवणूक होणार स्वस्तवॉरन बफे : एक आढावा गुंतवणूकीच्या जादूगाराचाइंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे तीन प्रकारचे अकाउंट : तुमच्यासाठी कोणते 'टाटा स्टील'च जगातील नंबर वन स्टील कंपनीऑगस्ट महिन्यात वाढला भारताच्या निर्यातीचा वेग...भारताच्या परकी चलनसाठ्यातील घसरण सुरूच...'मल्ल्याविरोधात आम्ही ढिलाई केली नाही', एसबीआयचे स्पष्टीकरण...\"तर भारताने परिणामांसाठी तयार रहावं\", ट्रम्पची भारताला वॉर्निंग...गुंतवणूकदारांचा गोल्ड ईटीएफमधला कल झाला कमी; इक्विटीला वाढता प्रतिसादतब्बल 150 इंजिनियर्स झाले पंजाब पोलिस कॉन्स्टेबल'गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी' जगात तिसऱ्या क्रमांकावर...ड्रॅगनची महत्त्वाकांक्षा : कोलकाता ते कुनमिंग बुलेट ट्रेन असावीओला' आता देणार भाडेतत्त्वावर कार...कार घ्यायची आहे'टाटा स्टील'च जगातील नंबर वन स्टील कंपनीऑगस्ट महिन्यात वाढला भारताच्या निर्यातीचा वेग...भारताच्या परकी चलनसाठ्यातील घसरण सुरूच...'मल्ल्याविरोधात आम्ही ढिलाई केली नाही', एसबीआयचे स्पष्टीकरण...\"तर भारताने परिणामांसाठी तयार रहावं\", ट्रम्पची भारताला वॉर्निंग...गुंतवणूकदारांचा गोल्ड ईटीएफमधला कल झाला कमी; इक्विटीला वाढता प्रतिसादतब्बल 150 इंजिनियर्स झाले पंजाब पोलिस कॉन्स्टेबल'गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी' जगात तिसऱ्या क्रमांकावर...ड्रॅगनची महत्त्वाकांक्षा : कोलकाता ते कुनमिंग बुलेट ट्रेन असावीओला' आता देणार भाडेतत्त्वावर कार...कार घ्यायची आहे सप्टेंबरमध्ये मोठ्या कंपन्या देतायेत बंपर डिस्कॉउंटआरबीआयचे गव्हर्नर अॅंटी करप्शन अधिकाऱ्यांना देणार बौद्धिकभारत पेट्रोलियम करणार 1 लाख कोटींची गुंतवणूक\"मी मल्ल्याला कधीही भेटलो नाही\", म्हणतात अर्थमंत्री जेटलीदेशाच्या औद्योगिक उत्पादनात जुलैमध्ये 6.6 टक्क्यांची वाढबॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर म्हणतात, जगाला धोका चिनी आर्थिक यंत्रणांचाज्या फॅक्टरीत पहिली मारूती 800 बनली ती फॅक्टरी होणार बंद...एचसीएल टेक 18 सप्टेंबरला करणार 4,000 कोटींचे बायबॅक...म्युच्युअल फंडात ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे 7,600 कोटींची गुंतवणूकसॅमसंगने बंगळुरूतील वैशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसमध्ये सुरू केले जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटरजिओ घेणार इस्त्रोच्या सॅटेलाईटची मदत...आर्सेनल मित्तलने एस्सार स्टीलसाठी लावली 42,000 कोटींची बोली...एचडीएफसी लाईफचे अमिताभ चौधरी अॅक्सिस बॅंकेचे नवे सीईओ आणि एमडीजिओफोन बनला भारतातील सर्वाधिक विक्री होणारा फोनकोल इंडिया, एनटीपीसीसहीत \"11\" सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे बायबॅकभारताची चालू खात्यातील वित्तीय तूट 15.8 अब्ज डॉलरवरआता येणार उबेरची एरियल टॅक्सी सर्व्हिसम्युच्युअल फंडातील गुंतवणूकीने गाठला ऐतिहासिक २५ लाख कोटींचा टप्पा'का' केला आरबीआयने तीन राष्ट्रीयकुत बॅंकांना केला 1 कोटीचा दंड सप्टेंबरमध्ये मोठ्या कंपन्या देतायेत बंपर डिस्कॉउंटआरबीआयचे गव्हर्नर अॅंटी करप्शन अधिकाऱ्यांना देणार बौद्धिकभारत पेट्रोलियम करणार 1 लाख कोटींची गुंतवणूक\"मी मल्ल्याला कधीही भेटलो नाही\", म्हणतात अर्थमंत्री जेटलीदेशाच्या औद्योगिक उत्पादनात जुलैमध्ये 6.6 टक्क्यांची वाढबॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर म्हणतात, जगाला धोका चिनी आर्थिक यंत्रणांचाज्या फॅक्टरीत पहिली मारूती 800 बनली ती फॅक्टरी होणार बंद...एचसीएल टेक 18 सप्टेंबरला करणार 4,000 कोटींचे बायबॅक...म्युच्युअल फंडात ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे 7,600 कोटींची गुंतवणूकसॅमसंगने बंगळुरूतील वैशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसमध्ये सुरू केले जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटरजिओ घेणार इस्त्रोच्या सॅटेलाईटची मदत...आर्सेनल मित्तलने एस्सार स्टीलसाठी लावली 42,000 कोटींची बोली...एचडीएफसी लाईफचे अमिताभ चौधरी अॅक्सिस बॅंकेचे नवे सीईओ आणि एमडीजिओफोन बनला भारतातील सर्वाधिक विक्री होणारा फोनकोल इंडिया, एनटीपीसीसहीत \"11\" सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे बायबॅकभारताची चालू खात्यातील वित्तीय तूट 15.8 अब्ज डॉलरवरआता येणार उबेरची एरियल टॅक्सी सर्व्हिसम्युच्युअल फंडातील गुंतवणूकीने गाठला ऐतिहासिक २५ लाख कोटींचा टप्पा'का' केला आरबीआयने तीन राष्ट्रीयकुत बॅंकांना केला 1 कोटीचा दंड अलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा झाले निवृत्तपरकी चलन साठा 1.19 अब्ज डॉलरने घसरत 400.10 अब्ज डॉलरवरजर्मनीला दणका ट्रम्पच्या व्यापार धोरणाचा...'अशी' दिसते मारुतीची नवी इलेक्ट्रीक कार'हे' आहेत भारताचे सर्वात मूल्यवान ब्रॅंड...विमानाचे बुकींग बॅंकेचे कार्ड वापरून करणाऱ्यांनो सावधान...'हे' शेअर आहेत आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सचे फेवरेट...ऑरोबिंदो फार्माने 6390 कोटींना घेतला सॅंडोजचा अमेरिकेतील व्यवस���यजेट एअरवेजचा 25 लाख आसनांसाठी सवलतीचा महासेल...एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सीईओ आणि एमडीपदावर अश्वानी भाटियाभारत बांधणार 100 नवीन विमानतळं : 4.2 लाख कोटींचे प्रकल्पशेअर बाजारात घसरणीचे वारे कायम'गुगल'बाबाचे विशीत पदार्पण...इंग्लंडमध्ये इलेक्ट्रीक कारसाठी ग्राहकांच्या पडल्या उड्या...कृष्णा संघवी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाचे नवे इक्विटी विभागप्रमुखअमेरिकेच्या विमानांना टाटांचे पंख...सरकारने एअर इंडियात ओतले 2,100 कोटी रुपयेनऊ वर्षात पहिल्यांदा आरबीआयकडून 8.46 टन सोन्याची खरेदी...रघुराम राजनच भारताचा विकासदर घटण्यास जबाबदार : निती आयोगाच्या राजीव कुमारांचा आरोपआरबीआयचे कर्मचारी उद्यापासून 2 दिवसांच्या संपावर...एअरएशियाचा बिग सेल धुमधडाक्यात परत येत आहेअलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा झाले निवृत्तपरकी चलन साठा 1.19 अब्ज डॉलरने घसरत 400.10 अब्ज डॉलरवरजर्मनीला दणका ट्रम्पच्या व्यापार धोरणाचा...'अशी' दिसते मारुतीची नवी इलेक्ट्रीक कार'हे' आहेत भारताचे सर्वात मूल्यवान ब्रॅंड...विमानाचे बुकींग बॅंकेचे कार्ड वापरून करणाऱ्यांनो सावधान...'हे' शेअर आहेत आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सचे फेवरेट...ऑरोबिंदो फार्माने 6390 कोटींना घेतला सॅंडोजचा अमेरिकेतील व्यवसायजेट एअरवेजचा 25 लाख आसनांसाठी सवलतीचा महासेल...एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सीईओ आणि एमडीपदावर अश्वानी भाटियाभारत बांधणार 100 नवीन विमानतळं : 4.2 लाख कोटींचे प्रकल्पशेअर बाजारात घसरणीचे वारे कायम'गुगल'बाबाचे विशीत पदार्पण...इंग्लंडमध्ये इलेक्ट्रीक कारसाठी ग्राहकांच्या पडल्या उड्या...कृष्णा संघवी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाचे नवे इक्विटी विभागप्रमुखअमेरिकेच्या विमानांना टाटांचे पंख...सरकारने एअर इंडियात ओतले 2,100 कोटी रुपयेनऊ वर्षात पहिल्यांदा आरबीआयकडून 8.46 टन सोन्याची खरेदी...रघुराम राजनच भारताचा विकासदर घटण्यास जबाबदार : निती आयोगाच्या राजीव कुमारांचा आरोपआरबीआयचे कर्मचारी उद्यापासून 2 दिवसांच्या संपावर...एअरएशियाचा बिग सेल धुमधडाक्यात परत येत आहेमहिंद्राची महत्त्वाकांक्षी 'मराझ्झो' बाजारात...इंडिगो एअरलाईन्सचा सेल : फक्त 999 रुपयांत विमानप्रवासऑगस्ट महिना ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी लाभदायी...एलआयसीचे पूर्व विभागाकडून 7,550 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दीष्ट...गोदरेज कन्झ्युमरच्या इं���्लंडमधल्या व्यवसायाची 310 कोटी रुपयांना विक्री...'वायब्रंट गुजरात 2019'च्या मदतीला अमेरिकन कॉर्पोरेट...हिंजवडी आयटी पार्क कंपन्यांचे नावडते : वाहतूक कोंडीचा फटकापरकी चलन साठा सुधारणा होत 401.293 अब्ज डॉलरवरस्मॉल कॅप व मिड कॅप शेअर्समध्ये घसरण कामहिंद्राची महत्त्वाकांक्षी 'मराझ्झो' बाजारात...इंडिगो एअरलाईन्सचा सेल : फक्त 999 रुपयांत विमानप्रवासऑगस्ट महिना ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी लाभदायी...एलआयसीचे पूर्व विभागाकडून 7,550 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दीष्ट...गोदरेज कन्झ्युमरच्या इंग्लंडमधल्या व्यवसायाची 310 कोटी रुपयांना विक्री...'वायब्रंट गुजरात 2019'च्या मदतीला अमेरिकन कॉर्पोरेट...हिंजवडी आयटी पार्क कंपन्यांचे नावडते : वाहतूक कोंडीचा फटकापरकी चलन साठा सुधारणा होत 401.293 अब्ज डॉलरवरस्मॉल कॅप व मिड कॅप शेअर्समध्ये घसरण काव्होडाफोन-आयडिया विलीनीकरणावर अखेर शिक्कामोर्तब...एचपीसीएल करणार 8,100 कोटी रुपयांची गुंतवणूक...सेन्सेक्सची आणि रुपयाची घसरण...लवकरच इंग्लंडला मागे टाकून भारत होणारी 5व्या क्रमांकाची अर्थसत्तासुंदरम म्युच्य्अल फंडाने आणला नवा सुंदरम सर्व्हिसेस फंड...'या' शेअरकडे फिरवली म्युच्युअल फंडांनी पाठ...एसबीआय बॅंकेच्या खातेधारकांना सावधान...बंधन बॅंकने लावली पीएनबी हाऊसिंग फायनान्ससाठी बोली...म्युच्युअल फंड अधिक सुरक्षित करण्यासाठी सेबी धरणार तंत्रज्ञानाची कास...'पेटीएम'मधून होणार वॉरन बफेची भारतात एंट्री...डिझेल 73.74 रु तर पेट्रोल 85.33 रुपयांवररुची सोयाचे संपादन अदानी 6,000 कोटी रुपयांत करण्याची शक्यता...इंडिगो आता कुवेत आणि अबुधाबीत सुद्धादहा महिन्यात झाली 1.2 कोटी नोकऱ्यांची निर्मिती : सीएसओचा रिपोर्टविजय मल्ल्यासाठी जेलमध्ये वेस्टर्न टायलेट, एलसीडी टीव्ही, 3 फॅनव्यापारयुद्ध सुरूच, अमेरिका आणि चीन चर्चेतून तोडगा नाही...अमेरिकेच्या बॅंकींग क्षेत्राला विक्रमी 60.2 अब्ज डॉलरचा नफा...इन्फोसिसच्या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट निश्चित...टॉप म्युच्युअल फंडांमध्येच गुंतवणूक एकटवण्यावर सेबीने व्यक्त केली चिंता...आरकॉमकडून रिलायन्स जिओला 2,000 कोटींच्या मालमत्तेची विक्री...म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पुढील पाच वर्षात 50 लाख कोटी रुपये होणार : दिपक पारेखरुपया पुन्हा 70च्या पार...चंदा कोचर आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या संचालक मंडळावर जाण्याची शक्यता...रिलायन्स बनली भारताची पहिली 8 लाख कोटींची कंपनी...केरळ पूरग्रस्तांना दिली जाणारी मदत टॅक्स फ्रीशेअर बाजाराच्या उच्चांकामागची 4 कारणे...एस' फॉर 'सॅमसंग नोट 9' भारतात लॉन्चटाटांची 15 कंपन्यांमधील एकत्रित मालमत्ता 100 अब्ज डॉलर तर अंबानी कुटुंबाची संपत्ती 53 अब्ज डॉलरमुकेश अंबानींची जिओ फॉर्च्यून यादीत अव्वल; अलिबाबाला टाकले मागेकेरळ सरकार लावणार जीएसटीवर 10 टक्के सेझ...एचडीएफसी एएमसीला एप्रिल ते जून दरम्यान 205.2 कोटींचा नफा'या' शेअरकडे एप्रिल ते जून दरम्यान म्युच्युअल फंडांनी फिरवली पाठ...कच्च्या मालासाठी 'आयकीया'चे लक्ष प. बंगालवर...बजाज आणि टीव्हीएस दुचाकींच्या निर्यातीत आघाडीवर...वर्षभरात इन्फोसिसच्या नऊ उच्च पदस्थांचे राजीनामे...मारुती सुझुकीच्या कर्मचाऱ्यांची केरळसाठी 3.5 कोटी रुपयांची मदत...रिलायन्स जिओने जूनमध्ये बाजी मारत, जोडले 97 लाख नवीन ग्राहकडीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड झाला डीएसपी म्युच्युअल फंड...प्राप्तिकराची 10.03 लाख कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक वसूलीभारतीय अर्थव्यवस्थेला आणि राष्ट्राला सक्षम करण्यासाठी अटलजींनी उचललेली आठ महत्त्वाची पाऊले...रिटर्न फाईल करताना चूक झाल्यास काय करालटाटा म्युच्युअल फंडाचा नवा टाटा मल्टीकॅप फंड...'ही' आहेत जगातील दहा सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरं...रुपयाच्या घसरणीला थांबवण्यासाठी परदेशी चलनावर बंधने आवश्यक : अर्थतज्ज्ञ अभिरुप सरकारजगभरातील 'एटीएम'ना सायबर हल्ल्याचा धोका : एफबीआयस्पाईसजेटला 38 कोटी रुपयांचा तोटासनफार्माला 983 कोटींचा नफाया' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला...इम्तायझूर रहमान युटीआय म्युच्युअल फंडाचे हंगामी सीईओ...चीन म्हणतोय भारतीय चलनाची छपाई आम्हीच करतो...आशिष कुमार भूतानी पंतप्रधान पीक विमा योजनेचे सीईओअलाहाबाद बॅंकेच्या माजी एमडी उषा अनंथसुब्रमण्यन यांचे निलंबन : पीएनबी घोटाळाजुलैमध्ये महागाई आटोक्यात...एअरटेल देणार फक्त 7,900 रुपयांत 'सॅमसंग गॅलक्सी नोट 9'युटीआयने आणला नवा 'युटीआय इक्विटी सेव्हींग्स फंड'अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राचा मुंबईतील व्यवसाय अदानींच्या ताब्यात : 18,800 कोटींचा व्यवहारऐकावे ते नवल; मल्ल्याचे टॉयलेट आहे सोन्याचे व्होडाफोन-आयडिया विलीनीकरणावर अखेर शिक्कामोर्तब...एचपीसीएल करणार 8,100 कोटी रुपयांची गुंतवणूक...सेन्सेक्सची आणि रुपयाची घसरण...लवकरच इंग्लंडला मागे टाकून भारत होणारी 5व्या क्रमांकाची अर्थसत्तासुंदरम म्युच्य्अल फंडाने आणला नवा सुंदरम सर्व्हिसेस फंड...'या' शेअरकडे फिरवली म्युच्युअल फंडांनी पाठ...एसबीआय बॅंकेच्या खातेधारकांना सावधान...बंधन बॅंकने लावली पीएनबी हाऊसिंग फायनान्ससाठी बोली...म्युच्युअल फंड अधिक सुरक्षित करण्यासाठी सेबी धरणार तंत्रज्ञानाची कास...'पेटीएम'मधून होणार वॉरन बफेची भारतात एंट्री...डिझेल 73.74 रु तर पेट्रोल 85.33 रुपयांवररुची सोयाचे संपादन अदानी 6,000 कोटी रुपयांत करण्याची शक्यता...इंडिगो आता कुवेत आणि अबुधाबीत सुद्धादहा महिन्यात झाली 1.2 कोटी नोकऱ्यांची निर्मिती : सीएसओचा रिपोर्टविजय मल्ल्यासाठी जेलमध्ये वेस्टर्न टायलेट, एलसीडी टीव्ही, 3 फॅनव्यापारयुद्ध सुरूच, अमेरिका आणि चीन चर्चेतून तोडगा नाही...अमेरिकेच्या बॅंकींग क्षेत्राला विक्रमी 60.2 अब्ज डॉलरचा नफा...इन्फोसिसच्या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट निश्चित...टॉप म्युच्युअल फंडांमध्येच गुंतवणूक एकटवण्यावर सेबीने व्यक्त केली चिंता...आरकॉमकडून रिलायन्स जिओला 2,000 कोटींच्या मालमत्तेची विक्री...म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पुढील पाच वर्षात 50 लाख कोटी रुपये होणार : दिपक पारेखरुपया पुन्हा 70च्या पार...चंदा कोचर आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या संचालक मंडळावर जाण्याची शक्यता...रिलायन्स बनली भारताची पहिली 8 लाख कोटींची कंपनी...केरळ पूरग्रस्तांना दिली जाणारी मदत टॅक्स फ्रीशेअर बाजाराच्या उच्चांकामागची 4 कारणे...एस' फॉर 'सॅमसंग नोट 9' भारतात लॉन्चटाटांची 15 कंपन्यांमधील एकत्रित मालमत्ता 100 अब्ज डॉलर तर अंबानी कुटुंबाची संपत्ती 53 अब्ज डॉलरमुकेश अंबानींची जिओ फॉर्च्यून यादीत अव्वल; अलिबाबाला टाकले मागेकेरळ सरकार लावणार जीएसटीवर 10 टक्के सेझ...एचडीएफसी एएमसीला एप्रिल ते जून दरम्यान 205.2 कोटींचा नफा'या' शेअरकडे एप्रिल ते जून दरम्यान म्युच्युअल फंडांनी फिरवली पाठ...कच्च्या मालासाठी 'आयकीया'चे लक्ष प. बंगालवर...बजाज आणि टीव्हीएस दुचाकींच्या निर्यातीत आघाडीवर...वर्षभरात इन्फोसिसच्या नऊ उच्च पदस्थांचे राजीनामे...मारुती सुझुकीच्या कर्मचाऱ्यांची केरळसाठी 3.5 कोटी रुपयांची मदत...रिलायन्स जिओने जूनमध्ये बाजी मारत, जोडले 97 लाख नवीन ग्राहकडीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड झाला डीएसपी म्युच्युअल फंड...प्राप्तिकराची 10.03 लाख कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक वसूलीभारतीय अर्थव्यवस्थेला आणि राष्ट्राला सक्षम करण्यासाठी अटलजींनी उचललेली आठ महत्त्वाची पाऊले...रिटर्न फाईल करताना चूक झाल्यास काय करालटाटा म्युच्युअल फंडाचा नवा टाटा मल्टीकॅप फंड...'ही' आहेत जगातील दहा सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरं...रुपयाच्या घसरणीला थांबवण्यासाठी परदेशी चलनावर बंधने आवश्यक : अर्थतज्ज्ञ अभिरुप सरकारजगभरातील 'एटीएम'ना सायबर हल्ल्याचा धोका : एफबीआयस्पाईसजेटला 38 कोटी रुपयांचा तोटासनफार्माला 983 कोटींचा नफाया' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला...इम्तायझूर रहमान युटीआय म्युच्युअल फंडाचे हंगामी सीईओ...चीन म्हणतोय भारतीय चलनाची छपाई आम्हीच करतो...आशिष कुमार भूतानी पंतप्रधान पीक विमा योजनेचे सीईओअलाहाबाद बॅंकेच्या माजी एमडी उषा अनंथसुब्रमण्यन यांचे निलंबन : पीएनबी घोटाळाजुलैमध्ये महागाई आटोक्यात...एअरटेल देणार फक्त 7,900 रुपयांत 'सॅमसंग गॅलक्सी नोट 9'युटीआयने आणला नवा 'युटीआय इक्विटी सेव्हींग्स फंड'अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राचा मुंबईतील व्यवसाय अदानींच्या ताब्यात : 18,800 कोटींचा व्यवहारऐकावे ते नवल; मल्ल्याचे टॉयलेट आहे सोन्याचे कोल इंडियाने नोंदवला 3,786 कोटींचा नफाइंडियन ऑईलचा नफा 7,000 कोटींवर : नोंदवली 50 टक्के वाढगेल्या चार वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न पोचले 80,000 रुपयांवरजुलैमध्ये इक्विटी फंडात 8,512 कोटींची गुंतवणूकजुलैमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पोचली 24 लाख कोटींवर : नोंदवली 5 टक्के वाढट्रम्पने दिली इंद्रा नूयी आणि अजय बंगा यांना पार्टीसार्वजनिक बॅंकांना लवकरच नवे प्रमुखगैरव्यवहारांमुळे बॅंकांना गेल्या तीन आर्थिक वर्षात 70,000 कोटींचा तोटा...अमेरिकेची जिरवत चीनने वाढवला परकी चलनसाठातंत्रज्ञान क्रांती रोजगाराच्या मुळावर : कौशिक बसूएअर इंडियाचे कर्मचारी पुन्हा एकदा पगाराच्या प्रतिक्षेत...एचडीएफसी बॅंकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात 0.6 टक्क्यांची वाढआयआयएफएल फोकस्ड इक्विटी फंडाचा एक्झिट लोड झाला 4 टक्केपेप्सीकोच्या इंद्रा नूयी होणार ऑक्टोबरमध्ये निवृत्त...भीम, रुपे यांच्यावरील जीएसटी कॅशबॅकची सरकारकडून होणार चाचणी...'या' कंपन्यांच्या शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना केले मालामालअॅपलच्या 1 ट्रिलियन डॉलरच्या प्रवासातील चि���्तवेधक 5 गोष्टी...टाटा विरुद्ध मिस्त्री वाद चिघळणार...अॅवेन्डस कॅपिटल करणार आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे संपादन...भारत 2030 पर्यत तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता होणार : नाल्कोचे चेअरमन तपन कुमार7 वा वेतन आयोग : 'हे' राज्य देणार 1.82 लाख रुपयांपर्यत वेतनजीएसटी कौन्सिलच्या शनिवारच्या बैठकीत छोट्या करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता...नियमांचा भंग केल्याप्रकरणी 83 कंपन्यांची चौकशीखनिज तेलाच्या भावात घसरणएप्रिल ते जुलै दरम्यान बीएसईने नोंदवली म्युच्युअल फंडातील 50,000 कोटींची गुंतवणूकरेल्वेत 32,000 नव्या कायमस्वरुपी पदांची भरतीमेहुल चोक्सीकडे होते मुंबई पोलिसांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र : अॅंटीग्वा सरकारचा धक्कादायक खुलासाकॉग्निझंटमध्ये वरिष्ठ पदावर असाल तर सावधान कोल इंडियाने नोंदवला 3,786 कोटींचा नफाइंडियन ऑईलचा नफा 7,000 कोटींवर : नोंदवली 50 टक्के वाढगेल्या चार वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न पोचले 80,000 रुपयांवरजुलैमध्ये इक्विटी फंडात 8,512 कोटींची गुंतवणूकजुलैमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पोचली 24 लाख कोटींवर : नोंदवली 5 टक्के वाढट्रम्पने दिली इंद्रा नूयी आणि अजय बंगा यांना पार्टीसार्वजनिक बॅंकांना लवकरच नवे प्रमुखगैरव्यवहारांमुळे बॅंकांना गेल्या तीन आर्थिक वर्षात 70,000 कोटींचा तोटा...अमेरिकेची जिरवत चीनने वाढवला परकी चलनसाठातंत्रज्ञान क्रांती रोजगाराच्या मुळावर : कौशिक बसूएअर इंडियाचे कर्मचारी पुन्हा एकदा पगाराच्या प्रतिक्षेत...एचडीएफसी बॅंकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात 0.6 टक्क्यांची वाढआयआयएफएल फोकस्ड इक्विटी फंडाचा एक्झिट लोड झाला 4 टक्केपेप्सीकोच्या इंद्रा नूयी होणार ऑक्टोबरमध्ये निवृत्त...भीम, रुपे यांच्यावरील जीएसटी कॅशबॅकची सरकारकडून होणार चाचणी...'या' कंपन्यांच्या शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना केले मालामालअॅपलच्या 1 ट्रिलियन डॉलरच्या प्रवासातील चित्तवेधक 5 गोष्टी...टाटा विरुद्ध मिस्त्री वाद चिघळणार...अॅवेन्डस कॅपिटल करणार आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे संपादन...भारत 2030 पर्यत तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता होणार : नाल्कोचे चेअरमन तपन कुमार7 वा वेतन आयोग : 'हे' राज्य देणार 1.82 लाख रुपयांपर्यत वेतनजीएसटी कौन्सिलच्या शनिवारच्या बैठकीत छोट्या करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता...नियमांचा भंग केल्याप्रकरणी 83 ��ंपन्यांची चौकशीखनिज तेलाच्या भावात घसरणएप्रिल ते जुलै दरम्यान बीएसईने नोंदवली म्युच्युअल फंडातील 50,000 कोटींची गुंतवणूकरेल्वेत 32,000 नव्या कायमस्वरुपी पदांची भरतीमेहुल चोक्सीकडे होते मुंबई पोलिसांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र : अॅंटीग्वा सरकारचा धक्कादायक खुलासाकॉग्निझंटमध्ये वरिष्ठ पदावर असाल तर सावधान आंतरराष्ट्रीय लवादाच्या रिलायन्सबाबतच्या निर्णयाविरोधात सरकार जाणार हायकोर्टात...कुमारमंगलम बिर्ला एअर इंडियाच्या संचालक मंडळावर...जिओ-एसबीआयची डिजिटल भागीदारीफ्रॅंकलिन टेम्पलटनने आणला नवीन इक्विटी सेव्हिंग फंडकॉग्निझंटच्या महसूलात 9.2 टक्क्यांची वाढतुमच्या हाती येणारा पगार वाढण्याची शक्यतासेन्सेक्स घसरला...फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये इंडियन ऑईल 137 व्या तर रिलायन्स 148 व्या क्रमांकावरगृहखरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठाच दिलासाभारत सरकार आणि ओेएनजीसीविरुद्धच्या वादात रिलायन्सचा मोठा विजयमारुतीच्या विक्रीला ब्रेक : 19 महिन्यात पहिल्यांदा खप खालावलासीपीएसई ईटीएफची अर्थ मंत्रालय करणार पुनर्रचनाजीएसटीचा लाभ ग्राहकांपर्यत न पोचवल्यामुळे एअरटेल आणि इंडिगो रडारवरअनिल अंबानींचा आरकॉम सर्वाधिक व्यवहार झालेला शेअर...एचडीएफसी बॅंक शेअर विक्रीतून उभारणार 15,500 कोटी रुपये...टाटा गृपचे 94 वर्षे जुने मुख्यालय, जगप्रसिद्ध 'बॉम्बे हाऊस' नुतनीकरणानंतर खुले...आरबीआयच्या व्याजदर ठरवणाऱ्या पॅनेलच्या तीन दिवसीय बैठकीला सुरूवात...टेक महिंद्राला अपेक्षेपेक्षा कमी, 898 कोटींचा नफाअॅक्सिस बॅंकेच्या नफ्यात 46 टक्क्यांची घटरिलायन्स देणार आता फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनला आव्हान...गोदरेज कन्झ्युमरला 405 कोटी रुपयांचा नफा : देणार बोनस शेअरगाडी घेतायआंतरराष्ट्रीय लवादाच्या रिलायन्सबाबतच्या निर्णयाविरोधात सरकार जाणार हायकोर्टात...कुमारमंगलम बिर्ला एअर इंडियाच्या संचालक मंडळावर...जिओ-एसबीआयची डिजिटल भागीदारीफ्रॅंकलिन टेम्पलटनने आणला नवीन इक्विटी सेव्हिंग फंडकॉग्निझंटच्या महसूलात 9.2 टक्क्यांची वाढतुमच्या हाती येणारा पगार वाढण्याची शक्यतासेन्सेक्स घसरला...फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये इंडियन ऑईल 137 व्या तर रिलायन्स 148 व्या क्रमांकावरगृहखरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठाच दिलासाभारत सरकार आणि ओेएनजीसीविरुद्धच्या वादात रिलायन्सचा मोठा विजयमारुतीच्या विक्रीला ब्रेक : 19 महिन्यात पहिल्यांदा खप खालावलासीपीएसई ईटीएफची अर्थ मंत्रालय करणार पुनर्रचनाजीएसटीचा लाभ ग्राहकांपर्यत न पोचवल्यामुळे एअरटेल आणि इंडिगो रडारवरअनिल अंबानींचा आरकॉम सर्वाधिक व्यवहार झालेला शेअर...एचडीएफसी बॅंक शेअर विक्रीतून उभारणार 15,500 कोटी रुपये...टाटा गृपचे 94 वर्षे जुने मुख्यालय, जगप्रसिद्ध 'बॉम्बे हाऊस' नुतनीकरणानंतर खुले...आरबीआयच्या व्याजदर ठरवणाऱ्या पॅनेलच्या तीन दिवसीय बैठकीला सुरूवात...टेक महिंद्राला अपेक्षेपेक्षा कमी, 898 कोटींचा नफाअॅक्सिस बॅंकेच्या नफ्यात 46 टक्क्यांची घटरिलायन्स देणार आता फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनला आव्हान...गोदरेज कन्झ्युमरला 405 कोटी रुपयांचा नफा : देणार बोनस शेअरगाडी घेताय घाई करा... 'या' कंपनीच्या गाड्या महागणारएचडीएफसी बॅंकेचा नफा 2,190 कोटी रुपयांवरसेन्सेक्स इतिहास घडवत असताना तुम्ही जाणल्या पाहिजेत अशा '10' भन्नाट गोष्टीम्युच्युअल फंडातील एसआयपी खात्यांची संख्या झाली 2.29 कोटीमानव विकास निर्देशांकातील सुधाराशिवाय 10 टक्के विकासदर अशक्य : नीती आयोगएचडीएफसी एएमसीच्या आयपीओला सुपर बंपर प्रतिसादपरकी चलन साठा 6.77 कोटी डॉलर्सने वाढत 405.14 अब्ज डॉलरवरजिओची मुसंडी: 21 महिन्यात 21.53 कोटी ग्राहकआयसीआयसीआय बॅंकेला 120 कोटींचा तोटावॉलमार्ट भारतात 30,000 नोकऱ्या निर्माण करणारम्युच्युअल फंड इंडस्ट्री होणार 100 लाख कोटी रुपयांचीसेन्सेक्सचा विक्रमावर विक्रमव्होडाफोन आयडियाला अखेर सरकारची परवानगीप्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट 2018कॅनरा बॅंक उभारणार 7,000 कोटी रुपयेईशान्य भारतातील करवसूलीत 28 टक्क्यांची वाढगुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय: सेबीचे अध्यक्ष अजय त्यागीमध्यरात्रीपर्यत डेरिव्हेटीव्ह ट्रेडिंगच्या परवानगीसाठी एनएसई प्रयत्नशीलप्राप्तीकर विभागाच्या तडाख्यात 4,300 कोटी रुपयांची मालमत्ताउच्चांकी प्रवास सुरूचसेबी साधणार म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हितमहिंद्रा म्युच्युअल फंडाने आणली नवी क्रेडीट रिस्क योजनाजगातील सर्वात महागडी कार : किंमत फक्त 122 कोटी रुपयेरेल्वेत 26,500 पदांसाठी भरती, 9 ऑगस्टपासून परीक्षाआणि अक्षयकुमार झाला जीएसटी कौन्सिलवर खूष...गोपाल अग्रवाल डीएसपी ब्लॅकरॉकच्या सिनिअर फंड मॅनेजरपदीजीए��टी करात झाली कपात: सर्वसामान्यांबरोबरच व्यापाऱ्यांना मोठा दिलासाएअरटेल आणि जिओमध्ये भूकंप'हे' आहेत जगातल्या सर्वाधिक महागडे शेअर...शॉर्ट टर्म डेट फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये का हवा घाई करा... 'या' कंपनीच्या गाड्या महागणारएचडीएफसी बॅंकेचा नफा 2,190 कोटी रुपयांवरसेन्सेक्स इतिहास घडवत असताना तुम्ही जाणल्या पाहिजेत अशा '10' भन्नाट गोष्टीम्युच्युअल फंडातील एसआयपी खात्यांची संख्या झाली 2.29 कोटीमानव विकास निर्देशांकातील सुधाराशिवाय 10 टक्के विकासदर अशक्य : नीती आयोगएचडीएफसी एएमसीच्या आयपीओला सुपर बंपर प्रतिसादपरकी चलन साठा 6.77 कोटी डॉलर्सने वाढत 405.14 अब्ज डॉलरवरजिओची मुसंडी: 21 महिन्यात 21.53 कोटी ग्राहकआयसीआयसीआय बॅंकेला 120 कोटींचा तोटावॉलमार्ट भारतात 30,000 नोकऱ्या निर्माण करणारम्युच्युअल फंड इंडस्ट्री होणार 100 लाख कोटी रुपयांचीसेन्सेक्सचा विक्रमावर विक्रमव्होडाफोन आयडियाला अखेर सरकारची परवानगीप्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट 2018कॅनरा बॅंक उभारणार 7,000 कोटी रुपयेईशान्य भारतातील करवसूलीत 28 टक्क्यांची वाढगुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय: सेबीचे अध्यक्ष अजय त्यागीमध्यरात्रीपर्यत डेरिव्हेटीव्ह ट्रेडिंगच्या परवानगीसाठी एनएसई प्रयत्नशीलप्राप्तीकर विभागाच्या तडाख्यात 4,300 कोटी रुपयांची मालमत्ताउच्चांकी प्रवास सुरूचसेबी साधणार म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हितमहिंद्रा म्युच्युअल फंडाने आणली नवी क्रेडीट रिस्क योजनाजगातील सर्वात महागडी कार : किंमत फक्त 122 कोटी रुपयेरेल्वेत 26,500 पदांसाठी भरती, 9 ऑगस्टपासून परीक्षाआणि अक्षयकुमार झाला जीएसटी कौन्सिलवर खूष...गोपाल अग्रवाल डीएसपी ब्लॅकरॉकच्या सिनिअर फंड मॅनेजरपदीजीएसटी करात झाली कपात: सर्वसामान्यांबरोबरच व्यापाऱ्यांना मोठा दिलासाएअरटेल आणि जिओमध्ये भूकंप'हे' आहेत जगातल्या सर्वाधिक महागडे शेअर...शॉर्ट टर्म डेट फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये का हवायुपीएल लि. एरिस्टा लाईफ सायन्सेसला करणार टेकओव्हर, 29,000 कोटींचा सौदापरकी चलन साठा 73.45 कोटी डॉलर्सने घसरत 405.07 अब्ज डॉलरवरनरेंद्र मोदींच्या परदेश गमनाचा खर्च, 1,484 कोटी रुपये...मोनेट इस्पातचा होणार लिलाव; टाटा स्टील, लिबर्टी हाऊस, जेएसडब्ल्यू स्टील लिलावाच्या स्पर्धेत'या' देशांच्या जीडीपीपेक्षा जेफ बेझोसची संपत्ती आहे जास्त...अॅक्सिस म्युच्युअल फंडाने आणला नवा इक्विटी हायब्रिड फंडआरबीआयकडून लवकरच 100 रुपयांची लव्हेंडर रंगातील नोटरिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानीचे 5 सोनेरी मंत्रजीएसटी कौन्सिल 30-40 वस्तूंच्या करात कपात करण्याची शक्यताट्रकचालकांचा शुक्रवारपासून देशव्यापी संपमुकेश अंबानी परदेशातून उभे करणार 2.5 अब्ज डॉलर्सयुनियन म्युच्युअल फंडाचा नवा इक्विटी सेव्हिंग्स फंडभारताचा विकास बघण्यासाठी अमर्त्य सेन यांनी भारतात काही काळ घालवावा: राजीव कुमारांचा सेन यांना प्रतिटोलाएलआयसी करणार आयडीबीआय बॅंकेच्या 51 टक्के हिस्स्याचे संपादनआयडीबीय संपादनाच्या संदर्भात एलआयसीच्या बोर्डाची आज बैठकबॅंक, एलआयसी, जीआयसी यांच्या कर्मचारी संघटना सरकारी धोरणाविरुद्ध रस्त्यावरइन्फोसिसचा नफा 3,612 कोटींवर, 1:1 बोनस शेअरची घोषणाआयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या टेकओव्हरच्या शर्यतीत अॅवेन्डस-केकेआर आघाडीवर...म्युच्युअल फंड कंपन्या पडतायेत \"या\" शेअरमधून बाहेर...कोटक म्युच्युअल फंडाचा बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड बाजारात...बीएसएनएलने आणली भारतातली पहिली मोबाईल टेलिफोनी सेवादिल्लीचे कॅनॉट प्लेस जगातले 9व्या क्रमांकाचे महागडे कार्यालय स्थळटीसीएसच्या नफ्यात 23.4 टक्के वाढएचसीएल टेक्नॉलॉजीसच्या बोर्डाची 12 जुलैला शेअर बायबॅकसंबंधी बैठक...रतन टाटा आणि मोहन भागवत येणार एकाच व्यासपीठावर...टाटा मोटर्सच्या मॉन्सून आणि एक्सचेंज ऑफरमिस्त्री वि. टाटा सन्स : मिस्त्रीबद्दल तुम्ही जाणाव्या अशा पाच गोष्टीसर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतल्या तिसऱ्या स्थानावर आता बफे नाही तर झुकरबर्ग...आरबीआयने अल्वर अर्बन को. ओपरेटिव्ह बॅंकेचे लायसन्स केले रद्दम्युच्युअल फंडांकडे पैशांचा ओघ सुरूचनॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या मदतीने युबीआय बॅंक करणार 3,000 कोटींची वसूली5,397 फोर्ड इकोस्पोर्ट्स दुरूस्तीसाठी बाजारातून परत मागवल्या...इंधन दरवाढ पुन्हा सुरूम्युच्युअल फंडातील गुंतवणूक 23.4 लाख कोटींवरवयाच्या 88 व्या वर्षी घेतली मर्सडीझ; शेतकऱ्याचे स्वप्न साकारमुकेश अंबानी काय म्हणतायेत..आता येस बॅंकसुद्धा म्युच्युअल फंड व्यवसायातटाटा-मिस्त्री प्रकरणाचा फैसला 9 जुलैलातुमच्या मुलांना शिकवा \"हे\" 10 अर्थमंत्र...शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव��एसआयटी’द्वारे चौकशीची मागणी फेटाळलीअर्थमंत्रालय नव्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या शोधात...फोक्सवॅगन गृप करणार भारतात 7,900 कोटी रुपयांची गुंतवणूकरिलायन्सने केली 220 कोटी प्लॅस्टीक बाटल्यांवर पुनर्प्रक्रियागुंतवणूकदारांचे पैसे व्याजासकट परत करा: सेबीचा आयसीआयसीआय एएमसीला दणकाचिंचवडमध्ये सकाळ मनीच्या सेमिनारला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद\"वॉलमार्ट'ला भारतात प्रवेश नकोअर्जित बसू यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार स्वीकारलाव्हॉट्सअपचे नवे उपयोगी दमदार फिचर...मुंबई भारतातील सर्वाधिक महागडे शहरबुलेटट्रेन अनावश्यक : मेट्रोमॅन इ श्रीधरनचा मोदींना दणकाबँक ऑफ महाराष्ट्रची धुरा आता ए. सी. राऊत यांच्याकडेअर्थमंत्री म्हणतात, स्विस बॅंकेतल्या बेकायदेशीर खात्यांवर कारवाई करणार...एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या आयपीओला सेबीचा हिरवा कंदीलस्विस बॅंकेत पैसा ठेवण्यात पाकिस्तानने भारतावर मारली बाजीतुमच्याकडचे कागदी शेअर्स बदला, 5 डिसेंबर आत...बेकायदेशीर मालमत्तांशी संबंधित \"टिप्स\"चा प्राप्तिकर विभागात महापूरसद्यस्थितीतील जीएसटी योग्य, बदलांची गरज नाही : आदी गोदरेजआता पासपोर्टसाठीचा अर्ज करा घरबसल्या, पासपोर्टसाठी मोबाईल अॅप लॉँचसुनील सुब्रमण्यम सुंदरम म्युच्युअल फंडाचे नवे व्यवस्थापकीय संचालकअनंत बरूआ यांची सेबीच्या पूर्णवेळ सदस्यपदी नेमणूकचालू आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड वाढ दोन आकडी होणारसरकारने कच्च्या तेलासाठीचे 2 लाख कोटींचे कर्ज फेडले...एस रमेश सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅस्सेस अॅंड कस्टम्सचे नवे अध्यक्षमी झालोय बॅंक गैरव्यवहारांचा पोस्टर बॉय : विजय मल्ल्यातुमच्या स्टार्ट अप कंपनीची नोंदणी करा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये...टीसीएस 24 ऑगस्टला करणार 16,000 कोटींचे शेअर 'बायबॅक'अरामको आणि अॅडनॉकची रत्नागिरीच्या रिफायनरीत 44 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक1 लाखांचं कर्ज फक्त 10 मिनिटांत हवं आहे, मग हे वाचा...\"जीएसटी\" जर प्रामाणिकपणाचा उत्सव आहे मग \"भाजप\"चा पाच वर्षं विरोध कायुपीएल लि. एरिस्टा लाईफ सायन्सेसला करणार टेकओव्हर, 29,000 कोटींचा सौदापरकी चलन साठा 73.45 कोटी डॉलर्सने घसरत 405.07 अब्ज डॉलरवरनरेंद्र मोदींच्या परदेश गमनाचा खर्च, 1,484 कोटी रुपये...मोनेट इस्पातचा होणार लिलाव; टाटा स्टील, लि��र्टी हाऊस, जेएसडब्ल्यू स्टील लिलावाच्या स्पर्धेत'या' देशांच्या जीडीपीपेक्षा जेफ बेझोसची संपत्ती आहे जास्त...अॅक्सिस म्युच्युअल फंडाने आणला नवा इक्विटी हायब्रिड फंडआरबीआयकडून लवकरच 100 रुपयांची लव्हेंडर रंगातील नोटरिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानीचे 5 सोनेरी मंत्रजीएसटी कौन्सिल 30-40 वस्तूंच्या करात कपात करण्याची शक्यताट्रकचालकांचा शुक्रवारपासून देशव्यापी संपमुकेश अंबानी परदेशातून उभे करणार 2.5 अब्ज डॉलर्सयुनियन म्युच्युअल फंडाचा नवा इक्विटी सेव्हिंग्स फंडभारताचा विकास बघण्यासाठी अमर्त्य सेन यांनी भारतात काही काळ घालवावा: राजीव कुमारांचा सेन यांना प्रतिटोलाएलआयसी करणार आयडीबीआय बॅंकेच्या 51 टक्के हिस्स्याचे संपादनआयडीबीय संपादनाच्या संदर्भात एलआयसीच्या बोर्डाची आज बैठकबॅंक, एलआयसी, जीआयसी यांच्या कर्मचारी संघटना सरकारी धोरणाविरुद्ध रस्त्यावरइन्फोसिसचा नफा 3,612 कोटींवर, 1:1 बोनस शेअरची घोषणाआयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या टेकओव्हरच्या शर्यतीत अॅवेन्डस-केकेआर आघाडीवर...म्युच्युअल फंड कंपन्या पडतायेत \"या\" शेअरमधून बाहेर...कोटक म्युच्युअल फंडाचा बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड बाजारात...बीएसएनएलने आणली भारतातली पहिली मोबाईल टेलिफोनी सेवादिल्लीचे कॅनॉट प्लेस जगातले 9व्या क्रमांकाचे महागडे कार्यालय स्थळटीसीएसच्या नफ्यात 23.4 टक्के वाढएचसीएल टेक्नॉलॉजीसच्या बोर्डाची 12 जुलैला शेअर बायबॅकसंबंधी बैठक...रतन टाटा आणि मोहन भागवत येणार एकाच व्यासपीठावर...टाटा मोटर्सच्या मॉन्सून आणि एक्सचेंज ऑफरमिस्त्री वि. टाटा सन्स : मिस्त्रीबद्दल तुम्ही जाणाव्या अशा पाच गोष्टीसर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतल्या तिसऱ्या स्थानावर आता बफे नाही तर झुकरबर्ग...आरबीआयने अल्वर अर्बन को. ओपरेटिव्ह बॅंकेचे लायसन्स केले रद्दम्युच्युअल फंडांकडे पैशांचा ओघ सुरूचनॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या मदतीने युबीआय बॅंक करणार 3,000 कोटींची वसूली5,397 फोर्ड इकोस्पोर्ट्स दुरूस्तीसाठी बाजारातून परत मागवल्या...इंधन दरवाढ पुन्हा सुरूम्युच्युअल फंडातील गुंतवणूक 23.4 लाख कोटींवरवयाच्या 88 व्या वर्षी घेतली मर्सडीझ; शेतकऱ्याचे स्वप्न साकारमुकेश अंबानी काय म्हणतायेत..आता येस बॅंकसुद्धा म्युच्युअल फंड व्यवसायातटाटा-मिस्त्री प्रकरणाचा फैसला 9 जुलैलातुमच्या मुलांना शिकवा \"हे\" 10 अर्थमंत्र...शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव‘एसआयटी’द्वारे चौकशीची मागणी फेटाळलीअर्थमंत्रालय नव्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या शोधात...फोक्सवॅगन गृप करणार भारतात 7,900 कोटी रुपयांची गुंतवणूकरिलायन्सने केली 220 कोटी प्लॅस्टीक बाटल्यांवर पुनर्प्रक्रियागुंतवणूकदारांचे पैसे व्याजासकट परत करा: सेबीचा आयसीआयसीआय एएमसीला दणकाचिंचवडमध्ये सकाळ मनीच्या सेमिनारला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद\"वॉलमार्ट'ला भारतात प्रवेश नकोअर्जित बसू यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार स्वीकारलाव्हॉट्सअपचे नवे उपयोगी दमदार फिचर...मुंबई भारतातील सर्वाधिक महागडे शहरबुलेटट्रेन अनावश्यक : मेट्रोमॅन इ श्रीधरनचा मोदींना दणकाबँक ऑफ महाराष्ट्रची धुरा आता ए. सी. राऊत यांच्याकडेअर्थमंत्री म्हणतात, स्विस बॅंकेतल्या बेकायदेशीर खात्यांवर कारवाई करणार...एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या आयपीओला सेबीचा हिरवा कंदीलस्विस बॅंकेत पैसा ठेवण्यात पाकिस्तानने भारतावर मारली बाजीतुमच्याकडचे कागदी शेअर्स बदला, 5 डिसेंबर आत...बेकायदेशीर मालमत्तांशी संबंधित \"टिप्स\"चा प्राप्तिकर विभागात महापूरसद्यस्थितीतील जीएसटी योग्य, बदलांची गरज नाही : आदी गोदरेजआता पासपोर्टसाठीचा अर्ज करा घरबसल्या, पासपोर्टसाठी मोबाईल अॅप लॉँचसुनील सुब्रमण्यम सुंदरम म्युच्युअल फंडाचे नवे व्यवस्थापकीय संचालकअनंत बरूआ यांची सेबीच्या पूर्णवेळ सदस्यपदी नेमणूकचालू आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड वाढ दोन आकडी होणारसरकारने कच्च्या तेलासाठीचे 2 लाख कोटींचे कर्ज फेडले...एस रमेश सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅस्सेस अॅंड कस्टम्सचे नवे अध्यक्षमी झालोय बॅंक गैरव्यवहारांचा पोस्टर बॉय : विजय मल्ल्यातुमच्या स्टार्ट अप कंपनीची नोंदणी करा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये...टीसीएस 24 ऑगस्टला करणार 16,000 कोटींचे शेअर 'बायबॅक'अरामको आणि अॅडनॉकची रत्नागिरीच्या रिफायनरीत 44 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक1 लाखांचं कर्ज फक्त 10 मिनिटांत हवं आहे, मग हे वाचा...\"जीएसटी\" जर प्रामाणिकपणाचा उत्सव आहे मग \"भाजप\"चा पाच वर्षं विरोध का चिदंबरमचा खडा सवालकाय आहेत वॉरन बफेचे गुंतवणूकदारांसाठीचे आठ गुरूमंत्र...पेटीएमची नवी अफलातून योजना...टाटांची 1.2 लाख कोटी गुंत���णूकीची महाकाय योजना...भारताच्या सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या...ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता बीएमडब्ल्यू आणि ऑडीसारख्या गाडयांवर...अर्जित बसू स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालकसरकार आयडीबीआय बॅंकेतील 30 टक्के हिस्सा विकणार...आता राजस्थानातही धावणार बुलेट ट्रेन\"या\" बाईक आणि स्कूटर आहेत भारतीय रस्त्यांच्या स्वामिनी...बी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओबी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओम्युच्युअल फंड मॅनेजर्सने मे महिन्यात लक्ष केंद्रित केलेल्या कंपन्या...\"बॅंक ऑफ महाराष्ट्र\"वरील कारवाई पूर्वनियोजितएअर इंडियाच्या निर्गुंतवणूकीकरणासाठी सरकार कटीबद्ध : जयंत सिन्हाबॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरची आपटीआर्थिक व्यवहार सचिव म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत होणार 10 ट्रिलियन डॉलर्सचीबँक ऑफ महाराष्ट्रचे सीईओ रविंद्र मराठे यांच्यासह सहा जणांना अटकगैरव्यवहारातले 3,700 कोटी रुपये मल्ल्याने एफ1, आयपीएलकडे वळवलेआयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्श्युरन्सच्या एमडी आणि सीईओपदी एनएस कन्ननअॅमेझॉनचे जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीअर्थमंत्री गोयल म्हणतात, बॅंकामधील पैसा सुरक्षितबॅंक ऑफ बडोदाचे जयकुमार एक्सिस बॅंकेचे सीईओ होण्याची शक्यतामोदी सरकारने आपल्या यशापयाशाची जबाबदारी स्वीकारावी: नीती आयोगभारतीयांनो, अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवंय, फक्त 151 वर्ष थांबा...सॉफ्टबॅंक गृप कॉर्पोरेशन करणार भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर यांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश करणारतुमचा हाती येणारा पगार लवकरच कमी होणार...जेट एअरवेजची युरोपप्रवासासाठी 30 टक्कयांच्या सवलतीची ऑफरजेपी मॉर्गन म्युच्युअल फंडाचे रजिस्ट्रेशन सेबीकडून रद्दभारत-22 ईटीफ चा 19 जूनला दुसरा टप्पाएचडीएफसीला परकी गुंतवणूकीतून 24,000 कोटी उभारायला केंद्राची मान्यताव्होडाफोन 4जी आता केदारनाथमध्येसुद्धामारुती सुझुकी स्विफ्टची तडाखेबंद विक्रीदरडोई उत्पन्नाच्या वाढीचा वेग मंदावलान्यूपॉवर रिन्युवेबल्सच्या तपासास सुरूवातबॅंकांनी तीन वर्षांत गैरव्यवहाराद्वारे गमावले 75,000 कोटीरुची सोयाच्या लिलावात अदानी विल्मर आघाडीवरटीसीएसचे 15 जूनपासून शेअर्सचे बायबॅकसंसदीय समितीसमोर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांची झाडाझडतीजुलैअखेर येणार भारताचे नवीन दूरसंचार धोरणअटल पेन्शन योजने अंतर्गत पेन्शन 10,000 रुपये प्रति महिना करण्याचा सरकारचा प्रस्ताव\"या\" बॅंकांच्या खातेधारकांना झिरो बॅलन्सचा दिलासाभारताकडून 100 टक्के शुल्कआकारणी : ट्रम्पअलाहाबाद बॅंकेने आयबीसीकडे सादर केले 65 थकीत कर्जाचे प्रस्तावढेपाळलेली भारतीय रेल्वे...महागाई दरात मे महिन्यात वाढइंधनाच्या किंमती आणि रोजगाराच्या मुद्दयावरून चिदंबरमने सरकारला फटकारलेपंजाब हाऊसिंग फायनान्स लि. आणि इतर वित्तसंस्थामधून पंजाब नॅशनल बॅंक बाहेर पडणार...नैसर्गिक वायू जीएसटीअंतर्गत येण्याची शक्यता\"मे\" महिन्यात सर्वात कमी म्युच्युअल फंड गुंतवणूक\"रिलायन्स जिओ\"ची महत्वाकांक्षा, वर्षभरात 99 टक्के भारतीयापर्यंत पोचणारपरकी चलन साठा घसरत 412.23 अब्ज डॉलरवरसर्वात महागडी एसयूव्ही, बेंटले बेंटाय्गा भारतात...आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आरबीआयच्या पॉलिसीचे केले स्वागतएप्रिल महिन्यात एसआयपीद्वारे 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक\"युटीआय\"चा नवा फंड; \"युटीआय नफ्टी ने्क्स्ट 50 इंडेक्स फंड\"मुंबई विमानतळाचा विक्रम, 24 तासात 1003 उड्डाणेसलग तीन महिन्यापासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे पगारांत अनियमित...बॅंकांनी केली कर्जावरच्या व्याजदरात वाढभारतातील परकी गुंतवणूक 44 अब्ज डॉलर्सवरून 40 अब्ज डॉलर्सवरजागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...जागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...स्वस्त घरांच्या कर्जाच्या मर्यादेत आरबीआयकडून वाढ...रॉयल एनफिल्डच्या इंजिनची \"धकधक\" इतिहासजमा होणार...म्युच्युअल फंडाच्या अतिरिक्त भाराचे फायदे गुंतवणूकदारांना द्या : अॅम्फीछोट्या शहरांमध्ये बांधकाम क्षेत्राची भरभराट...29 मार्चपासून करमुक्त ग्रॅच्युईटीची वाढीव मर्यादा 20 लाखांवरफेरारी 812 सुपरफास्ट भारतात, किंमत 5.2 कोटी रुपयेम्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'पोर्टफोलिओ' हाताळताना...सेबीने केली म्युच्युअल फंडांच्या एक्सपेन्स चार्जेसमध्ये घटफक्त 90 अब्ज डॉलर्स आणि भारताचा जीडीपी इंग्लंडला टाकणार मागे...वेदांताने इलेक्ट्रोस्टील 5,300 कोटींना विकत घेतली.आयसीआयसीआय बॅंक नव्या चेअरमनच्या शोधातअॅक्सिस नवा म्युच्युअल फंड, रेरा ऑपर्च्युनिटीज फंडआयडीबीआयचे सीईओ महेश जैन रिझर्व बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदीअॅमेझॉनच्या जेफ बेझोसाठी भारत सोन्याचे अंड देणारी कोंबडीसेबीने म्युच्युअल फंडांना ठणकावले , अॅम्फीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन कराबॅंक ऑफ बडोदा म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडणारआयडिया होणार व्होडाफोन आयडिया, देशातली सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी5 कोटी रु. कमवायचे आहेत चिदंबरमचा खडा सवालकाय आहेत वॉरन बफेचे गुंतवणूकदारांसाठीचे आठ गुरूमंत्र...पेटीएमची नवी अफलातून योजना...टाटांची 1.2 लाख कोटी गुंतवणूकीची महाकाय योजना...भारताच्या सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या...ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता बीएमडब्ल्यू आणि ऑडीसारख्या गाडयांवर...अर्जित बसू स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालकसरकार आयडीबीआय बॅंकेतील 30 टक्के हिस्सा विकणार...आता राजस्थानातही धावणार बुलेट ट्रेन\"या\" बाईक आणि स्कूटर आहेत भारतीय रस्त्यांच्या स्वामिनी...बी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओबी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओम्युच्युअल फंड मॅनेजर्सने मे महिन्यात लक्ष केंद्रित केलेल्या कंपन्या...\"बॅंक ऑफ महाराष्ट्र\"वरील कारवाई पूर्वनियोजितएअर इंडियाच्या निर्गुंतवणूकीकरणासाठी सरकार कटीबद्ध : जयंत सिन्हाबॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरची आपटीआर्थिक व्यवहार सचिव म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत होणार 10 ट्रिलियन डॉलर्सचीबँक ऑफ महाराष्ट्रचे सीईओ रविंद्र मराठे यांच्यासह सहा जणांना अटकगैरव्यवहारातले 3,700 कोटी रुपये मल्ल्याने एफ1, आयपीएलकडे वळवलेआयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्श्युरन्सच्या एमडी आणि सीईओपदी एनएस कन्ननअॅमेझॉनचे जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीअर्थमंत्री गोयल म्हणतात, बॅंकामधील पैसा सुरक्षितबॅंक ऑफ बडोदाचे जयकुमार एक्सिस बॅंकेचे सीईओ होण्याची शक्यतामोदी सरकारने आपल्या यशापयाशाची जबाबदारी स्वीकारावी: नीती आयोगभारतीयांनो, अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवंय, फक्त 151 वर्ष थांबा...सॉफ्टबॅंक गृप कॉर्पोरेशन करणार भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर यांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश करणारतुमचा हाती येणारा पगार लवकरच कमी होणार...जेट एअरवेजची युरोपप्रवासासाठी 30 टक्कयांच्या सवलतीची ऑफरजेपी मॉर्गन म्युच्युअल फंडाचे रजिस्ट्रेशन सेबीकडून रद्दभारत-22 ईटीफ चा 19 जूनला दुसरा ट���्पाएचडीएफसीला परकी गुंतवणूकीतून 24,000 कोटी उभारायला केंद्राची मान्यताव्होडाफोन 4जी आता केदारनाथमध्येसुद्धामारुती सुझुकी स्विफ्टची तडाखेबंद विक्रीदरडोई उत्पन्नाच्या वाढीचा वेग मंदावलान्यूपॉवर रिन्युवेबल्सच्या तपासास सुरूवातबॅंकांनी तीन वर्षांत गैरव्यवहाराद्वारे गमावले 75,000 कोटीरुची सोयाच्या लिलावात अदानी विल्मर आघाडीवरटीसीएसचे 15 जूनपासून शेअर्सचे बायबॅकसंसदीय समितीसमोर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांची झाडाझडतीजुलैअखेर येणार भारताचे नवीन दूरसंचार धोरणअटल पेन्शन योजने अंतर्गत पेन्शन 10,000 रुपये प्रति महिना करण्याचा सरकारचा प्रस्ताव\"या\" बॅंकांच्या खातेधारकांना झिरो बॅलन्सचा दिलासाभारताकडून 100 टक्के शुल्कआकारणी : ट्रम्पअलाहाबाद बॅंकेने आयबीसीकडे सादर केले 65 थकीत कर्जाचे प्रस्तावढेपाळलेली भारतीय रेल्वे...महागाई दरात मे महिन्यात वाढइंधनाच्या किंमती आणि रोजगाराच्या मुद्दयावरून चिदंबरमने सरकारला फटकारलेपंजाब हाऊसिंग फायनान्स लि. आणि इतर वित्तसंस्थामधून पंजाब नॅशनल बॅंक बाहेर पडणार...नैसर्गिक वायू जीएसटीअंतर्गत येण्याची शक्यता\"मे\" महिन्यात सर्वात कमी म्युच्युअल फंड गुंतवणूक\"रिलायन्स जिओ\"ची महत्वाकांक्षा, वर्षभरात 99 टक्के भारतीयापर्यंत पोचणारपरकी चलन साठा घसरत 412.23 अब्ज डॉलरवरसर्वात महागडी एसयूव्ही, बेंटले बेंटाय्गा भारतात...आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आरबीआयच्या पॉलिसीचे केले स्वागतएप्रिल महिन्यात एसआयपीद्वारे 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक\"युटीआय\"चा नवा फंड; \"युटीआय नफ्टी ने्क्स्ट 50 इंडेक्स फंड\"मुंबई विमानतळाचा विक्रम, 24 तासात 1003 उड्डाणेसलग तीन महिन्यापासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे पगारांत अनियमित...बॅंकांनी केली कर्जावरच्या व्याजदरात वाढभारतातील परकी गुंतवणूक 44 अब्ज डॉलर्सवरून 40 अब्ज डॉलर्सवरजागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...जागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...स्वस्त घरांच्या कर्जाच्या मर्यादेत आरबीआयकडून वाढ...रॉयल एनफिल्डच्या इंजिनची \"धकधक\" इतिहासजमा होणार...म्युच्युअल फंडाच्या अतिरिक्त भाराचे फायदे गुंतवणूकदारांना द्या : अॅम्फीछोट्या शहरांमध्ये बांधकाम क्षेत्राची भरभराट...29 मार्चपासून करमुक्त ग्रॅच्युईटीची वाढीव मर्यादा 20 ला���ांवरफेरारी 812 सुपरफास्ट भारतात, किंमत 5.2 कोटी रुपयेम्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'पोर्टफोलिओ' हाताळताना...सेबीने केली म्युच्युअल फंडांच्या एक्सपेन्स चार्जेसमध्ये घटफक्त 90 अब्ज डॉलर्स आणि भारताचा जीडीपी इंग्लंडला टाकणार मागे...वेदांताने इलेक्ट्रोस्टील 5,300 कोटींना विकत घेतली.आयसीआयसीआय बॅंक नव्या चेअरमनच्या शोधातअॅक्सिस नवा म्युच्युअल फंड, रेरा ऑपर्च्युनिटीज फंडआयडीबीआयचे सीईओ महेश जैन रिझर्व बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदीअॅमेझॉनच्या जेफ बेझोसाठी भारत सोन्याचे अंड देणारी कोंबडीसेबीने म्युच्युअल फंडांना ठणकावले , अॅम्फीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन कराबॅंक ऑफ बडोदा म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडणारआयडिया होणार व्होडाफोन आयडिया, देशातली सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी5 कोटी रु. कमवायचे आहेत आयकर विभागाला काळ्या पैसा किंवा बेनामी संपत्तीची माहिती कळवा...मेक इन इंडिया अंतर्गत टाटा बोईंगचे पहिले हेलिकॉप्टरएअर इंडियासाठी ये रास्ता नही आसानएप्रिलमधले जीएसटीचे कलेक्शन 94,000 कोटी रुपये10 पैकी 8 भारतीय आधार कार्डबद्दल काळजीग्रस्तमारुती सुझुकीची मे महिन्यात विक्रमी विक्रीबॅंकाचे थकीत कर्ज : फक्त 10.17 लाख कोटी रुपयेवॉरन बफेने दाखवला होता उबेरमध्ये रस : 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ऑफरअमेरिकेतल्या औषधांच्या किंमती : भारतीय औषध कंपन्यांसमोरचे आव्हानमोदींच्या महत्वाकांक्षी \"प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा\" योजनेसाठी 1 जूनला लागणार बोलीपीयूसी नाही तर वाहन विमा नाहीआयसीआय़सीआय़ बॅंक स्वतंत्रपणे चंदा कोचर यांची चौकशी करणार'रिटायरमेंट प्लॅनिंग' करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याल आयकर विभागाला काळ्या पैसा किंवा बेनामी संपत्तीची माहिती कळवा...मेक इन इंडिया अंतर्गत टाटा बोईंगचे पहिले हेलिकॉप्टरएअर इंडियासाठी ये रास्ता नही आसानएप्रिलमधले जीएसटीचे कलेक्शन 94,000 कोटी रुपये10 पैकी 8 भारतीय आधार कार्डबद्दल काळजीग्रस्तमारुती सुझुकीची मे महिन्यात विक्रमी विक्रीबॅंकाचे थकीत कर्ज : फक्त 10.17 लाख कोटी रुपयेवॉरन बफेने दाखवला होता उबेरमध्ये रस : 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ऑफरअमेरिकेतल्या औषधांच्या किंमती : भारतीय औषध कंपन्यांसमोरचे आव्हानमोदींच्या महत्वाकांक्षी \"प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा\" योजनेसाठी 1 जूनला लागणार बोलीपीयूसी नाही तर वाहन विमा नाहीआयसीआय़सीआय़ बॅंक स्वतंत्रपणे चंदा कोचर यांची चौकशी करणार'रिटायरमेंट प्लॅनिंग' करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यालशिकागोतल्या हिंदू परिषदेला संघ परिवाराचं रघुराम राजनना आमंत्रणभारत सरकारकडे 20,000 कोटी रुपयांचा जीएसटी रिफंड प्रलंबित2019 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक कार आणण्याची योजना लांबणीवरस्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे प्रीमियम दरांत घट करत स्टार कार्डिअक केअर विमा योजनेत नवे बदलमनपसंद बेवेरेजेस लि.चे शेअर्स गडगडल्याचा फटका बसलेले म्युच्युएल फंडसलग तिसऱ्या वर्षी एचडीएफसीचे आदित्य पूरी जगातील टॉप 30 सीईओंच्या यादीतमॉन्सून सत्रात होणार जीएसटीत अनेक सुधारणायुटीआय़ने आणली नाविन्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड योजना : युटीआय पॉवर ऑफ थ्री\"एल अॅंड टी\"ला मिळाल्या 5,704 कोटींच्या ऑर्डर्सरिलायन्स निप्पॉन लाईफ एएमसीत किंजल देसाईंची फंड मॅनेजर : परदेश गुंतवणूकींसाठी नियुक्तीबाबा रामदेवांची टेलिकॉममध्ये एन्ट्री : पतंजली देणार स्वदेशी सिम कार्डमोदी आणि \"दहावी फ\"टेक महिंद्राचा नफा दुप्पटवर्षभरात पहिल्यांदाच सनफार्माच्या नफ्यात वाढटाटा मोटर्स विकणार आपला वाहन वित्तीय शाखेतला हिस्साटीसीएसचे बाजारमूल्य 7 लाख कोटी : टीसीएस आणि देशासाठी आणखी एक ऐतिहासिक क्षणअंबानी, अदानी आणि इतर तीन अब्जाधीशांनी गमावले 15 अब्ज डॉलर्सशापूरजी पालोनजी यांचा मध्यम-उत्पन्न गृहनिर्मिती ब्रँड – जॉयविल आता पुण्यात, पहिला प्रकल्प हिंजवडीजवळईपेलेटरचा आयडीएफसी बँकेसह सहयोगडिजीटल युगातील विमा व्यवसायएचडीएफसी बॅंकेचे नवे डिजीटल कर्ज फक्त तीन मिनिटांतदेना बॅंक, पंजाब आणि सिंध बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नवीन चेहरे...\"जीएसटी\"चा असाही दणका : कराच्या चोरीमुळे पिता पूत्र अटकेतव्यायाम असो कि गुंतवणूकीतला फायदा : नियमितपणा महत्वाचासॅमसंगने सादर केले 'हे' नवीन स्मार्टफोन्सदिवाळखोरीच्या संदर्भातल्या आयबीसी कायद्यात सुधारणेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरीटाटा मोटर्सच्या नफ्यात 50 टक्कयांची घटपेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महाराष्ट्राचीच सर्वाधिक होरपळ ...गुंतवणूक : कशी करावी शिकागोतल्या हिंदू परिषदेला संघ परिवाराचं रघुराम राजनना आमंत्रणभारत सरकारकडे 20,000 कोटी रुपयांचा जीएसटी रिफंड प्रलंबित2019 पर्यंत 10,000 इलेक्���्रिक कार आणण्याची योजना लांबणीवरस्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे प्रीमियम दरांत घट करत स्टार कार्डिअक केअर विमा योजनेत नवे बदलमनपसंद बेवेरेजेस लि.चे शेअर्स गडगडल्याचा फटका बसलेले म्युच्युएल फंडसलग तिसऱ्या वर्षी एचडीएफसीचे आदित्य पूरी जगातील टॉप 30 सीईओंच्या यादीतमॉन्सून सत्रात होणार जीएसटीत अनेक सुधारणायुटीआय़ने आणली नाविन्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड योजना : युटीआय पॉवर ऑफ थ्री\"एल अॅंड टी\"ला मिळाल्या 5,704 कोटींच्या ऑर्डर्सरिलायन्स निप्पॉन लाईफ एएमसीत किंजल देसाईंची फंड मॅनेजर : परदेश गुंतवणूकींसाठी नियुक्तीबाबा रामदेवांची टेलिकॉममध्ये एन्ट्री : पतंजली देणार स्वदेशी सिम कार्डमोदी आणि \"दहावी फ\"टेक महिंद्राचा नफा दुप्पटवर्षभरात पहिल्यांदाच सनफार्माच्या नफ्यात वाढटाटा मोटर्स विकणार आपला वाहन वित्तीय शाखेतला हिस्साटीसीएसचे बाजारमूल्य 7 लाख कोटी : टीसीएस आणि देशासाठी आणखी एक ऐतिहासिक क्षणअंबानी, अदानी आणि इतर तीन अब्जाधीशांनी गमावले 15 अब्ज डॉलर्सशापूरजी पालोनजी यांचा मध्यम-उत्पन्न गृहनिर्मिती ब्रँड – जॉयविल आता पुण्यात, पहिला प्रकल्प हिंजवडीजवळईपेलेटरचा आयडीएफसी बँकेसह सहयोगडिजीटल युगातील विमा व्यवसायएचडीएफसी बॅंकेचे नवे डिजीटल कर्ज फक्त तीन मिनिटांतदेना बॅंक, पंजाब आणि सिंध बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नवीन चेहरे...\"जीएसटी\"चा असाही दणका : कराच्या चोरीमुळे पिता पूत्र अटकेतव्यायाम असो कि गुंतवणूकीतला फायदा : नियमितपणा महत्वाचासॅमसंगने सादर केले 'हे' नवीन स्मार्टफोन्सदिवाळखोरीच्या संदर्भातल्या आयबीसी कायद्यात सुधारणेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरीटाटा मोटर्सच्या नफ्यात 50 टक्कयांची घटपेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महाराष्ट्राचीच सर्वाधिक होरपळ ...गुंतवणूक : कशी करावी कुठे करावी पेटीएम मॉलचे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स विभागात हिस्सेदारी वाढविण्याचे उद्दिष्टआयसीआयसीआय बँकेतर्फे ग्राहकांना ट्रॅव्हल कार्ड डिजिटल पद्धतीने तत्काळ रिलोड करण्याची सेवा उपलब्धखुशखबर : साखरेची चमक वाढणार; शेतकऱ्यांना मिळणार चांगला भावसेलभाईचा आयपीओसाठी अर्जजेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेड एनसीडी विक्रीला मे 28, 2018 रोजी सुरुवातइन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्कांनी कमावले 13 कोटी रुपयेफेअरसेंट.कॉमला आरबीआयचे एनबीएफसी-पी२पी प्रमाणपत्र प्राप्तभारतानंतर \"जिओ\" चा मोर्चा युरोपकडे...रॉयल एनफिल्डची नवी जादू : दुसऱ्या महायुद्धातील क्लासिक मॉडेल बाजारातम्युच्युअल फंड : समज आणि गैरसमज ....अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला मोठा धक्का : जावं लागणार दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरंम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदेम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास ही वेळ योग्य आहे : साखरेची चमक वाढणार; शेतकऱ्यांना मिळणार चांगला भावसेलभाईचा आयपीओसाठी अर्जजेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेड एनसीडी विक्रीला मे 28, 2018 रोजी सुरुवातइन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्कांनी कमावले 13 कोटी रुपयेफेअरसेंट.कॉमला आरबीआयचे एनबीएफसी-पी२पी प्रमाणपत्र प्राप्तभारतानंतर \"जिओ\" चा मोर्चा युरोपकडे...रॉयल एनफिल्डची नवी जादू : दुसऱ्या महायुद्धातील क्लासिक मॉडेल बाजारातम्युच्युअल फंड : समज आणि गैरसमज ....अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला मोठा धक्का : जावं लागणार दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरंम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदेम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास ही वेळ योग्य आहे'सकाळ मनी' आता समृद्धीच्या वाटेवरचा मार्गदर्शकम्युच्युअल फंडांकडे पैशांचा विक्रमी ओघजाणून घेऊया: 'एसआयपी' म्हणजे नेमके काय'सकाळ मनी' आता समृद्धीच्या वाटेवरचा मार्गदर्शकम्युच्युअल फंडांकडे पैशांचा विक्रमी ओघजाणून घेऊया: 'एसआयपी' म्हणजे नेमके कायम्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यामुळे मिळणारे लाभ'सकाळ मनी'च्या साथीने होईल आर्थिक उद्दिष्टपूर्ती\nहोम बातम्या आणि लेखArticle Details\nसकाळ मनी फंड आढावा\nगृहकर्ज मिळवण्याच्या 'या' आहेत टिप्स....\nBy सकाळ मनी | पुणे | Jan. 10, 2019 | पर्सनल फायनान्स\nगृहखरेदी ही एक गुंतागुंतीची आणि कठीण प्रक्रिया आहे. कारण या प्रक्रियेत बऱ्याच कागदपत्रांची पाहणी आणि त्यावर अंमलबजावणी करावी लागते. या प्रक्रियेमध्ये मालमत्तेसंदर्भातील दलाल, वकील, घरनोंदणी प्रतिनिधी, गृह कर्ज समुपदेशक, बॅंक अधिकारी असे बरेच घटक समाविष्ट असतात.\nगृहकर्ज सुलभतेने मिळवण्यासाठीच्या या सूचना...\n तुमचे पत (क्रेडिट) नामांकन तपासा : कमी दराचे गृहकर्ज मिळवण्यासाठी तुमचे पतनामांकन तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जसे की ‘सीबीएल’ किंवा ‘एक्वीपॅक्स’. ग्राहकाने अशाप्रकारचे पतनामांकन केले नसेल तर त्याला ‘प्रीमियर’ भरावा लागतो. त्यामुळे चांगले पतनामांकन राखणे गरजेचे आहे.\n घर घेण्यापूर्वीच गृहकर्जाची मंजुरी मिळवा : घर खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी ग्राहकाने आपले ‘बजेट’ तपासावे. तसेच आपल्याला किती गृहकर्ज मिळू शकेल तसेच किती ‘डाऊनपेमेंट’ करावे लागेल याचा अंदाज घ्यावा. बरेच जण आधी घराची खरेदी करण्याची चूक करतात नि मग गृहकर्ज मिळवण्याच्या मोहिमेस त्यांच्याकडून प्रारंभ होतो. उदा. एखाद्या मालमत्तेचे मूल्य जर ६० लाख रुपये असेल आणि ग्राहकाकडे बचत म्हणून २० लाख रुपये असतील तसेच त्याची २५ लाख रुपये गृहकर्ज मिळण्याचीच ऐपत असेल तर गृहखरेदीचा सौदा पूर्ण होऊ शकणार नाही.\n ‘डाऊनपेमेंट’ किती असावे : घरखरेदी करताना ग्राहकाने सर्वसाधारणपणे १० ते २५ टक्के एवढ्या ‘डाऊनपेमेंट’ दराव्यतिरिक्त इतर खर्चाचाही विचार करणे गरजेचे आहे. सर्वसाधारणपणे स्टॅंप ड्युटी, क्लब शुल्क, विकास शुल्क, इन्शुरन्स खर्च, सोसायटी डिपॉझिट... आधी गोष्टींसाठी कर्ज मिळत नाही. त्यामुळे कोणत्या गोष्टींसाठी कर्ज मिळते आणि कशासाठी मिळत नाही याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.\n तरल (फ्लोटिंग) व्याजदर म्हणजे काय : सर्वसाधारणपणे गृहकर्जदार हा आपल्या कर्जाच्या परतफेडीसाठी २० ते ३० वर्षांचा कालावधी निवडतो. तरल दरांमध्ये वेगवेगळ्या बदलत्या व्याजदरांचे पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहेत. त्यामध्ये वार्षिक, तिमाही आणि मासिक पर्यायाचाही समावेश आहे. - व्याजबदल पर्याय नेमका कधी कार्यान्वित होतो : सर्वसाधारणपणे गृहकर्जदार हा आपल्या कर्जाच्या परतफेडीसाठी २० ते ३० वर्षांचा कालावधी निवडतो. तरल दरांमध्ये वेगवेगळ्या बदलत्या व्याजदरांचे पर्याय ग्राहकांना उपलब्ध आहेत. त्यामध्ये वार्षिक, तिमाही आणि मासिक पर्यायाचाही समावेश आहे. - व्याजबदल पर्याय नेमका कधी कार्यान्वित होतो : उदा. समजा एखाद्या ग्राहकाने सप्टेंबर २०१७ मध्येवार्षिक बदल व्याजदराने कर्ज घेतले असेल तर त्याचा व्याजवर हा एकदाच म्हणजे ऑगस्ट २०१८ मध्ये बदलतो. मात्र एखाद्या ग्राहकाने समजा गृहवित्त पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून कर्ज घेतलेले असेल- त्याचे व्याजदर सर्वसाधारणपणे तिमाहीला बदलतात- तर या गृहकर्जाचा दर वर्षातून किमान तीन वेळा तरी बदलतो. त्यामुळे सध्य��� व्याजदर वाढण्याचे चित्र असताना हा व्याजदर या कालावधीत ०.६५ ते १ टक्क्याने वाढू शकतो. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमधून ग्राहकाने गृहकर्ज घेतल्यास त्याला दररोज कर्जाचा आकडा कमी होईल अशापद्धतीचा व्याजदर पर्याय निवडता येतो. जर समजा एखाद्या ग्राहकाचा गृहकर्ज हप्त्याची तारीख २५ असेल आणि त्याने समजा त्याच महिन्याच्या ५ तारखेला आपला गृहकर्ज हप्ता जमा केला असेल तर ग्राहकाचा उरलेल्या २० दिवसांवरील व्याज देणे वाचते.\n गृहकर्जाचा इन्शुरन्स काढला आहे का : गृहकर्जाची रक्कम ही मोठी असते. सर्वसाधारणे वार्षिक उत्पन्नाच्या ५ ते ६ पटीने गृहकर्ज घेतले जाते. अशा मोठ्या गृहकर्ज रकमेसाठी इन्शुरन्स पाठबळ घेणे गरजेचे आहे. तसे पाठबळ घेतल्यास एखादी दुर्घटना घडली तरी त्याचा फटका गृहकर्जदाराच्या कुटुंबियांस बसत नाही.\n गृहखरेदी करण्यापूर्वी कर्ज घेऊ नका : काही जण डाऊनपेमेंट भरण्यासाठीही कमी कालावधीसाठी वेगळे वैयक्तिक कर्ज छोट्या कालावधीसाठी काढतात. या कर्जाचा व्याजदर चढा असल्यामुळे बऱ्याचवेळी केवळ या कारणापायी ग्राहकाला गृहकर्ज नाकारले जाते. उदा. एखाद्या ग्राहकाने पाच लाख रुपयांची रक्कम पाच वर्षांसाठी वैयक्तिक कर्ज स्वरूपात घेतली असल्यास त्याचा मासिक कर्ज हप्ता ११ हजार १२२ रुपये असतो. मात्र तेवढ्याच हप्त्यामध्ये ग्राहकाला १४ लाख २५ हजार रुपये एवढ्या रकमेचे गृह कर्ज मिळू शकते.\nवीरेंद्र सेठी, हेड - मॉर्गेज अँड अदर रिटेल ऍसेट, बँक ऑफ बडोदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/facilities-available-for-complaints-about-noise-pollution/", "date_download": "2019-03-22T10:34:11Z", "digest": "sha1:23E5W7ZBP4CO42YWX4IUDHYDVFENQSVV", "length": 6312, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ध्वनीप्रदूषणाबाबत तक्रारी देण्याकरीता सुविधा उपलब्ध", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nध्वनीप्रदूषणाबाबत तक्रारी देण्याकरीता सुविधा उपलब्ध\nपुणे : गणेशोत्सवाचे वेळी लाऊड स्पिकर, डी.जे. व डॉल्बी सारख्या साधनांचा वापर केला जातो. त्यामुळे नागरिकांना ध्वनी प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागतो. पुणे ग्रामीण जिल्हा हद्दीत राहाणाऱ्या नागरिकांनी ध्वनी प्रदूषणाबाबतची तक्रार नजीकच्या पोलीस स्टेशनला फोनव्दारे, ईमेलव्दारे द्यावी. तसेच पुणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्ष येथे क्रमांक 100 व व्हॉटस्अप क्रमांक 9422405421 याव्दारेही तक्रार देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.\nपुणे ग्रामीण जिल्हयाच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांना ध्वनी प्रदुषणाबाबत तक्रार कोणाकडे द्यावी हे माहिती व्हावे याकरीता पुणे ग्रामीण जिल्हयातील 36 पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.\nप्राधिकृत करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी यांची माहिती पुणे ग्रामीण पोलीस दलाची वेबसाईट puneruralpolice.gov.in यावर अपलोड करण्यात आलेली आहे. तसेच ती जिल्हाधिकारी पुणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे, पुणे जिल्हयातील 2 नगरपालिका व 11 नगरपरिषदा यांच्या वेबसाईट व वॉर्ड कार्यालयात प्रसिध्दी करीता पाठविण्यात आलेली आहे, असेही पुणे ग्रामीणच्या अपर पोलीस अधीक्षकांनी कळविले आहे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nगुजरातमध्ये गायींना वाचविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना जमावाकडून माराहाण\nअकोला शहरातील १०४ गुन्हेगार हद्दपार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2019-03-22T10:05:00Z", "digest": "sha1:XMXN3LQOCK3DY3NARC3WBHYYNW3DYCCB", "length": 10562, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:संचिका चढवा - विकिपीडिया", "raw_content": "\n* सूचना: हे पान अर्धसुरक्षित आहे. फक्त प्रवेश केलेले सदस्य याच्यात बदल करू शकतात.\nहे पान विकिपीडियावर प्रतिमा आणि बहुमाध्यमे चढविण्यासाठी आहे. प्रतिमा(छायाचित्र) आणि माध्यम-संचिका(चलचित्र ध्वनीमुद्रीका इत्यादी) बाबत प्रश्न विचारण्यासाठी येथे किंवा तुमचे खाते नसेल तर प्रतिमा चढवण्यासाठी येथे कृपया जा. नवा लेख तयार करण्यासाठी, कृपया लेख निष्णात पहा. प्रश्न कुठे विचारावेत हे तुम्हाला सापडेल किंवासंपादनाचे प्रयोग करता येतील. तुम्ही सार्वजनिक अधिपत्याखालील, किंवा जीएनयू फ्री डॉक्युमेंटेशन परवान्याखालील किंवा क्रिएटिव्ह कॉमन्स परवान्याखालील समावेशीते चढवित असाल, तर तो परवाना मागे घेता येत नाही\nतुम्ही प्रतिमा किंवा माध्यमाची मुक्त संचिका चढवित आहात काय\nकृपया ती विकिमीडिया कॉमन्सवर या फॉर्मद्वारे चढवा.\nकॉमन्सवर चढविलेले जिन्नस विकिपीडिया किंवा इतर विकिमिडिया प्रकल्पांमध्ये वापरणे शक्य होते, मुक्त प्रतिमांचे आणि बहुमाध्यमांचे केंद्रीभूत भांडार तयार करायला मदत होते. जर तुमच्याकडे एकत्रित प्रवेश (म्हणजे), सुविधा असेल तर ती तुम्ही कॉमन्सवर वापरू शकता.\nजर तुम्ही आमच्या प्रतिमाविषयक धोरणांशी परिचित असाल आणि कोणता परवाना लागू होतो हे आधीच माहिती असेल तर थेट संचिका चढविण्याच्या फॉर्मकडे जा.\nहे माध्यम कुठून आले आहे \nही / हे सर्वस्वी माझी निर्मिती/काम आहे.\nहे मुक्त परवान्या अंतर्गत परवानगी देणार्‍या इतर कुणाचे काम आहे\nहे आमेरिकी फेडरल शासनाचे काम आहे (NOT state or local government)\nहे फ्लिकरवरील एक काम आहे\nहे एक प्रसिद्धीकरिता वितरीत छायाचित्र आहे जाहिरातीतील, प्रेस कीट , किंवा तत्सम स्रोतातील\nही ऐतिहासिकदृष्ट्या महत्वपूर्ण fair use प्रतिमा आहे\nहे एक एकल गीताचे किंवा संग्रहाचे आवरणपृष्ठ आहे\nहा एका गीताचा एक ध्वनी- नमुना आहे\nहे पुस्तक, डीव्हीडी, वृ्त्तपत्र, मॅगझिन किंवा त्या सम स्रोताचे मुखपृष्ठ किंवा इतर पान आहे.\nही चित्रपट, दूरचित्रवाणी कार्यक्रम, संगणक खेळ, संकेतस्थळ,संगणक कार्यक्रम, संगीताचा व्हिडीओ किंवा त्यासम स्रोताची एक पडद्यावरची प्रतिमा आहे.\nहा एक संघटना, छाप (ब्रॅंड), उत्पादन, सार्वजनिक सुविधा, किंवा अन्य बाबीचा लोगो आहे.\nहे पोस्टाच्या स्टँपचे,अथवा चलनी नोटेचे छायाचित्र आहे\nहे एका संकेतस्थळावरचे(वेबसाईटवरचे) छाया/चित्र आहे\nछाया/चित्रकार/लेखक/निर्माता कोण आहे किंवा कोणता परवाना लागू होतो याची मला कल्पना नाही\nमला परवाने काय असतात हे समजून घेण्याकरिता सहाय्य हवे आहे अथवा छायाचित्राचे प्रताधिकार Fair Use policies बद्दल समजून घ्यायचे आहे\nया प्रकल्पावर छा��ाचित्र चढवण्यापूर्वी मराठी विकिपीडियावर आपण autoconfirmed सदस्य असणे आणि दाखल झालेले असणे (सदस्य म्हणून प्रवेश केलेला असणे आवश्यक आहे.).वर नमूद केल्याप्रमाणे आपण चढवू इच्छित असलेले छायाचित्र मुक्त मजकुर असल्यास, कृपया विकिमीडिया कॉमन्स या विशेष सहप्रकल्पात चढवण्यास प्राधान्य द्यावे; विकिमीडीया कॉमन्स येथे चढवलेली चित्रे मराठी विकिपीडियासोबतच विकिमीडियाच्या सर्व सहप्रकल्पातून सरळ प्रदर्शित करता येऊ शकतात. पर्यायाने , requests for image uploads can be made at विकिपीडिया:Images for upload.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.workwithlic.com/ic38-marathi-mock-test-15/", "date_download": "2019-03-22T09:58:39Z", "digest": "sha1:GV2FBBEFG25GKUGNBKTNQVEUPNOXJ276", "length": 6379, "nlines": 81, "source_domain": "www.workwithlic.com", "title": "IC38 Marathi Mock Test 15 - IC38 Online Mock Test for LIC Agents IC38 Online Mock Test for LIC agency exam, Latest material in hindi ic38, english ic38, marathi ic38, bengali ic38, gujarati ic38, kannada ic38, tamil ic38, telugu ic38, punjabi ic38", "raw_content": "\nQue. 1 : भारतात जीवन आयुर्वविमास विनियमित करण्यासाठी कोणता अधिनियम होता \n1. आयुर्विमा अधिनियम १९३८\n2. जीवन आयुर्विमा कंपनी अधिनियम १९१२\n3. आईआरडीए अधिनियम, १९९९\n4. एलआईसी अधिनियम, १९५६\nQue. 2 : खाली दिलेल्या वाक्यांपैकी कोणते वाक्य देशांतर्गत आयुर्विमा बाबत बरोबर आहे \n1. एक नाम जोखीम पॉलिसी अधिक संकटांना कव्हरेज प्रदान करणाऱ्या पॉलिसी च्या तुलनेत कमी विकल्पाच्या स्वरूपात खरेदी केली जाऊ शकते\n2. अधिक संकटाना कव्हरेज प्रदान करणारी चापक कव्हरेज पॉलिसी च्या तुलनेत एक नाम जोखीम पॉलिसी कमी विकल्पाच्या स्वरूपात खरेदी केली जाऊ शकते\n3. एक नाम जॉकीं पॉलिसी आणि एक व्यापक पॉलिसी ची किंमत सामान असते\n4. वरील पैकी सर्व\nQue. 3 : आशिष ला त्याच्या वडिलांच्या मृत्यू नंतर आयुर्विमा पॉलिसीतून मृत्यू दावा मिळत नसून ,त्याने एक वर्ष आठ महिन्या आधी दाव्या संबंधित कागदपत्र सादर केले होते . दाव्याची राशी [रक्कम] हि १८ लाख आहे त्याने आयुर्विमा कंपनी विरोधात कोठे तक्रार करावी \nQue. 4 : आयुर्विमा क्षेत्रात ओळखले गेलेले चार अनैतिक व्य���हार कोणते\n1. चुकीचे अनुमान ,स्पष्टीकरण ,बदलणे ,सल्ल्ला\n2. चुकीचे वृत्तांकन ,स्पष्टीकरण ,रिचार्ज ,सल्ल्ला\n3. चुकीचे वृत्तांकन ,स्पष्टीकरण ,बदलणे , कार्यवाही\n4. चुकीचे वृत्तांकन ,स्पष्टीकरण ,बदलणे , सल्ला\nQue. 5 : खालीलपैकी कोणत्या संस्थेस आई आरडी ए च्या कक्षेतून सूट प्राप्त आहे \n1. भारतीय जीवन आयुर्विमा संस्था\n2. भारतीय साधारण आयुर्विमा संस्था\n3. टपाल जीवन आयुर्विमा\n4. ह्यापैकी काही नाही\nसर्व चाचण्यांसाठी येथे क्लिक करा– Click Here\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=05AA180523&img=post235201834229.jpg", "date_download": "2019-03-22T10:39:53Z", "digest": "sha1:UVSXDB7NY2SLXPBGQFA5XOGSQGAKNSDF", "length": 8191, "nlines": 225, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nदुर्गु आजीच्या गोष्टी ‘गोष्ट सांगेन’ असं कुणी म्हटलं की, आपण सगळेच सरसावून बसतो, कारण गोष्टी ऐकायला, वाचायला आणि सांगायलाही आपणा सर्वांनाच आवडतात. त्यातही आजीची गोष्ट असली तर मग आणखीच मजा येते. हो ना तुम्हाला आवडतील अशा गोष्टींचा खजिना आम्ही तुमच्यासाठी आणलाय. या गोष्टी सांगितल्या आहेत दुर्गुआजीनं म्हणजे दुर्गाबाई भागवत यांनी तुम्हाला आवडतील अशा गोष्टींचा खजिना आम्ही तुमच्यासाठी आणलाय. या गोष्टी सांगितल्या आहेत दुर्गुआजीनं म्हणजे दुर्गाबाई भागवत यांनी या खजिन्यात गंमतीच्या गोष्टी आहेत. कधी कोह्याची, सशाची गोष्ट आहे, तर कधी बहीणभावांच्या भांडणाची, प्रेमाची गोष्ट आहे. तुमच्यासारखी मुलं प्रयत्नपूर्वक आपल्याला हवं ते मिळवू शकतात, त्यासाठी खूप धडपड कशी करतात याची गोष्ट आहे. कधी तुमच्यासारख्या मुलांना त्रास देणाऱया, दुष्ट माणसांना धडा कसा शिकवला जातो हेही तुम्ही या गोष्टींमध्ये वाचू शकता. आपला जवळचा मित्र दूर गेल्यावर कशी रुखरुख लागते, कबुतरासारखे पक्षी आपले कसे सोबती असतात तेही यात सांगितलंय.\nविवादे विषादे प्रमादे प्रवासे\nव्रत आणि इतर कथा\nआंबेडकरी चळवळ आणि सोशालिस्ट, कम्युनिस्ट\nमुखवटे आणि इतर कथा\nमराठी भाषिक आणि वाङ्मयीन संस्कृती\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिर��� नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/varshapatke/", "date_download": "2019-03-22T10:25:56Z", "digest": "sha1:MMEOJPZDCNRBUWK54WFJQNKXF7Y6J2PQ", "length": 11873, "nlines": 128, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "वर्षा पतके – थोटे – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeAuthorsवर्षा पतके - थोटे\nArticles by वर्षा पतके - थोटे\nAbout वर्षा पतके - थोटे\nमी लघू कथा,कविता ,ललित ,लेख इत्यादी साहीत्यातील लेखन प्रकार लिहीते.\nयेत्या काही वर्षात चिमणी सारखा पक्षी जो आपल्या अवतीभवती सतत दिसायचा तो आजकाल माणसानी लावलेल्या नवीन शोधांमूळे दिसेनासा झालाय. यासारखी अनेक पाखरं जी आपल्याला माहीती ही नाहीत. यांच्या जाती नष्ट झाल्या तरी समजलेही नसेल किंवा समजणार ही नाही. मग अशावेळी आपण मानव जातीने यांचे संवर्धन करणे खरचं खूप गरजेचे आहे. नाहीतर निसर्गाचा ड़ोलारा कोलमड़तोच आहे. तो संपायला वेळ ही नाही लागणार . […]\nपुस्तकाच्या सुंदरशा पण स्वप्नाळू अशा जगात जगणे म्हणजे स्वप्न पाहण्याचे सार्थकच. कधी कधी जिवलग माणसाजवळ सुध्दा ज्या गोष्टी मन उघड करून बोलता येत नाहीत. त्या या स्वप्नातील जगात अगदी सहजच उलगड़ल्या जातात. […]\nकधी कधी उतरत्या कठीण सांजेला मनात ओलसर धुकं दाटून येत. कधी वाटतं की , मनाची नाजूक कोवळी हळुवार पालवी या धुक्यात कोमेजते की काय तरिही सांज होतेच . इवल्याश्या पंखांनी दूर दूर जाणा-या पाखरांचा निरोप अशा सायंकाळी घेतांना आत कुठेतरी खोल व्याकुळता दाटून येते. वृदांवनातली सांजवात काळीज तुटत तुटत विझतांना मन वातीसारखंच विझत जातं. प्रसन्न […]\nजीवनप्रवाहात खूप काही मागे सुटतं. पूढे पूढे चालतांना जरी वाट दिसत असली तरी नियती चा मोठ्ठा धोंडा आला की प्रवाह भरकटतो. आणी जे हवंय ते मागे ,खूप मागे सुटून जातं. पण सतत प्रवाहीत असणे हा निसर्ग नियम पाळायलाच हवा. नाहीतर थांबला तो संपला या वाक्याप्रमाणे अनपेक्षित पणे मनातील गवाक्षाने शोधलेलं पदरात पडलेलं चांदणं वेचता आलंच नसतं. […]\nप्रश्न नेहमीच सोपे असतात. अवघड असतं ते उत्तर. इतरांना द्यायच्या उत्तरापेक्षा ���नाला देण्याचं उत्तर जास्त अवघडकारण सगळचं त्यातल्या मूळ रंगछटासह स्पष्ट आपल्या मनात असतं. पण तरिही […]\nआज तू अगदी पहाटेच्या सूर्यकिरणांसोबत आलासच .तिलाही तूझ्या येण्याची चातका सारखी ओढ असतेच अरे…….आणी हे लिखीतच जणू युगानूयुगे चालत आलेले ……पण तरीही हे गुपीत शहाण्यापेक्षा वेड़्यांनाच जास्त उमगलेलं. […]\nअशावेळी मनाचा आनंद जपावा की बूध्दीचा मान ठेवावा. असा अभिमन्यू झालाय का कूणाचा\nजे जे म्हणून हातचे सुटून गेले ते ते पून्हा नव्याने जगता आले असते. एकाच जन्मी पूनर्जन्म ……झाड़ासारखा ….. […]\nतू आता आमच्या सोबत कायमच असतेस… खातांना, पिताना, जगतांना.. इतकंच काय मरतांनाही….. […]\nया एका दोन शब्दी वाक्याचा प्रत्येकाने वापर केला तर किती मानसिक आधार मिळतो. हे ज्याला खरंच मानसिक आधार हवा आहे, त्या व्यक्तीपेक्षा कोण चांगलं समजू शकेल\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nविविध रंगांचा वापर करुन आपलं जीवन समृद्ध करुया..\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nप्रसिध्द छायाचित्रकार धनेश रामचंद्र पाटील यांचे सदर\nरेल्वेची अद्भुत आणि रंजक सफर\nलेखक डॉ. हेमंत पाठारे, डॉ. अनुराधा मालशे\nब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) यांचे अत्यंत लोकप्रिय सदर...\nसदर लवकरच येत आहे....\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=30AA161108&img=post8112016597.jpg", "date_download": "2019-03-22T10:02:16Z", "digest": "sha1:UEE7HRN4Y4NJ67KDJG2GW37NQKECXGZD", "length": 7102, "nlines": 175, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nविवेकी पालकत्व पालकांना मार्गदर्शन करणाऱया सर्व प्रकारच्या साहित्यांत भर घालण्यास एक विशेष कारण आहे. ते असे की, हे पुस्तक लेखिकेने विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या दृष्टिकोनातून पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी लिहिले आहे. या दृष्टिकोनातून लिहिले गेलेले मराठी भाषेतले हे आजपर्यंतचे एकमेव पुस्तक आहे, हे नमूद करणे आवश्यक आहे. डॉ.अल्बर्ट एलिस यांनी जन्म देऊन विकसित केलेल्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या अनुषंगाने संशोधन करून लेखिकेने पीएच.डी. ही पदवी संपादन केलेली आहे. परंतु या पुस्तकाद्वारे पालकांना केलेले मार्गदर्शन म्हणजे केवळ पुस्तकी व शुष्क पांडित्याचा आविष्कार नव्हे; तर लेखिकेने स्वतःच्या मुलाचे संगोपनही सतत जागरूक राहून विवेकी पद्धतीने केले आहे. परिणामी त्याचे व्यक्तिमत्त्वही अनेक अंगांनी बहरून आले आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या मुळाशी लेखिकेच्या विवेकनिष्ठ मानसोपचारशास्त्राच्या ज्ञानाप्रमाणेच अनुभवातून संपादित केलेले व्यावहारिक धडे आहेत, हेही लक्षात घेतले पाहिजे. - कि.मो.फडके (प्रस्तावनेतून)\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://telisamajsevak.com/tag/pune-teli-samaj/", "date_download": "2019-03-22T10:56:54Z", "digest": "sha1:H3YS5D4ILOBCRO3X67IBVDB7N6FRP5IM", "length": 3489, "nlines": 56, "source_domain": "telisamajsevak.com", "title": "pune teli samaj Archives - तेली समाज सेवक", "raw_content": "\nआदिवासी बांधवांसोबत दिवाळी सण साजरा\nप्रकृती जीवन (निसर्गोपचार ) चिकित्सा व अभ्यासक्रम\nपक्षी अभयारण्यात महिनाभर अगोदरच परदेशी पाहुण्यांचे आगमन\nतेली तितुका मेळवावा समाज धर्म वाढवावा \nपुणे तेली समाज निवडणूक प्रचार सभा\nश्री संताजी प्रतिष्ठान, पुणे-नगर रोड समाजबांधव, रविवार दि 13/08/2017 रोजी मासिक सभा तसेच पुणे तेली समाज निवडणूक प्रचार सभा आहे.\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\nमाझिया जातीचा मज भेटो कोणी \nमाझिया जातीचा मजशी मिळेल \nकळेल तो सर्व समाचार \nसंतु म्हणे येथे पाहिजे जातीचे \nयेर गबाळाचे काम नाही \nआदिवासी बांधवांसोबत दिवाळी सण साजरा November 13, 2018\nप्रकृती जीवन (निसर्गोपचार ) चिकित्सा व अभ्यासक्रम October 31, 2018\nपक्षी अभयारण्यात महिनाभर अगोदरच परदेशी पाहुण्यांचे आगमन October 23, 2018\nसंताजी महाराजांचे घाण्यावरील अभंग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://nitinram.com/2012/06/30/blog-post_30/", "date_download": "2019-03-22T09:58:52Z", "digest": "sha1:MQPKWHBEL3JOGLWCPLRTVXWRLMDPGSUU", "length": 7667, "nlines": 84, "source_domain": "nitinram.com", "title": "जे सदैव... तेच आत्मस्वरूप - Nitin Ram", "raw_content": "\nजे सदैव… तेच आत्मस्वरूप\nकस्तुरीच्या शोधात सैरावैरा फिरणारे…कस्तुरीमृग\nजे ‘सदैव’ त्याला ‘आहे-नाही’ चा भास नाही… ‘असणे-नसणे” हा भास. जे ‘सदैव’ ते ‘आहे-नाही’ च्या भासावर अवलंबून नाही. जे ‘सदैव’ ते ‘आहे-नाही’च्या भासाच्या पलिकडचे. जे सदैव ते ‘असणे-नसण्याच्या’ पलिकडचे. जे सदैव त्याला अस्तित्वाची चौकट असत नाही. जे सदैव त्याला अस्तित्वाच्या चौकटीची गरज असत नाही. जे सदैव त्याला अस्तित्वाच्या चौकटीची गरज उरत नाही. जे सदैव तेच आत्मस्वरूप.\nजे सदैव तेच अनंत. जे सदैव तेच निरंतर, जेथे अंतर उरत नाही. सदैव तेच जे सर्व ‘जर-तर’ च्या पलिकडचे. सदैव तेच जे सर्व प्रश्न-उत्तरांच्या पलिकडचे. सदैव तेच जे आत्ता आणि इथे आहे…आणि आहेच. सदैव तेच जे कोठुन येत नाही आणि कोठेही जात नाही.\nजो येतो आणि जातो…तो ‘आहे-नाही’ चा भास. ‘जाग-झोप’ हा भास…..’जन्म-मृत्यू’ चा भास. ‘वेगळेपणाचा’ भास आहे म्हणून तर सर्व त्रास आहे. ‘वेगळेपणाचा’ भास हाच मूळ आभास आहे. ‘वेगळेपणाचा’ भास मिटला कि मग कोठला त्रास…\nवेगळेपण मिटणार नाही पण मिटेल तो फक्त ‘वेगळेपणाचा’ भास. हे कसे काय ज्याप्रमाणे आपल्या डाव्या हाताकडे ‘आपण डावा आहोत’ किंवा ‘आपण उजवा नाही आहोत’ किंवा आपण शरीरापासून वेगळे आहोत हा भास नाही आणि तरिही डाव्याबाजूला असलेली वस्तु उचलायची वेळ आली की हा डावा हात आपसूक पुढे येतो आणि वस्तु सहज आणि आपसुक उचलली जाते ना ज्याप्रमाणे आपल्या डाव्या हाताकडे ‘आपण डावा आहोत’ किंवा ‘आपण उजवा नाही आहोत’ किंवा आपण शरीरापासून वेगळे आहोत हा भास नाही आणि तरिही डाव्याबाजूला असलेली वस्तु उचलायची वेळ आली की हा डावा हात आपसूक पुढे येतो आणि वस्तु सहज आणि आपसुक उचलली जाते ना अगदी तसेच आहे हे.\nत्याचप्रमाणे जन्म ते मृत्यू ह्या कालखंडात आपल्या देहाचे वेगळेपण मिटणार नाही पण आपण ‘फक्त देह’ आहोत ही भासमय धारणा मिटणार… का बरे ही भासमय धारणा आहे का बरे ही भासमय धारणा आहे गाढ झोपेमध्ये कोठे असते ही धारणा…कोठे असतो हा ‘वेगळेपणाचा भास’ गाढ झोपेमध्ये कोठे असते ही धारणा…कोठे असतो हा ‘वेगळेपणाचा भास’ असतो का जागेपणीच्या सोळा तास जो ‘भास’ कायम उपस्थित असतो तो झोपे��ध्ये आठ तास कोठे जातो बरे वर्षोंवर्षे हाच उपक्रम सतत चालू आहे ना… का नाही वर्षोंवर्षे हाच उपक्रम सतत चालू आहे ना… का नाही फक्त त्याकडे आपले लक्ष जात नाही इतकेच….\nझोपेमध्ये आहे का कसली चिंता… कसला त्रास… सुखाची अपेक्षा अथवा दु:खाची उपेक्षा झोपेमध्ये आहे का कसली चिंता… कसला त्रास… सुखाची अपेक्षा अथवा दु:खाची उपेक्षा झोपेमध्ये आहे का कसली चिंता… कसला त्रास… सुखाची अपेक्षा अथवा दु:खाची उपेक्षा ज्याप्रमाणे झोपेमध्ये सुख-दुखःरहित पूर्णता असते तशीच जागृती अवस्थेमधेही संपूर्णता उघड होउ शकते. हेच ते ‘सदैव स्वरूप’, ज्याला ‘आहे-नाही’ चा भास नाही. ते ‘आहे-नाही’ च्या भासावर अवलंबून नाही. त्याला अस्तित्वाच्या चौकटीची गरज उरत नाही.\nतुझे आहे तुजपाशी… परी तू जागा चुकलासी\nजेथे ओळख पटली, तेथे ओळख संपली.\nतूच रे… तूच रे\n – एक सोप्पे कोडे\nह्या क्षणात ‘स्थित’ होणे शक्य आहे का…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B8", "date_download": "2019-03-22T10:20:07Z", "digest": "sha1:PJMGCKAR7TI25B2QSASRJ4XJD3MVVEE5", "length": 6606, "nlines": 190, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हिपोक्रेटस - विकिपीडिया", "raw_content": "\nअंदाजे इ.स. पूर्व ४६०\nअंदाजे इ.स. पूर्व ३७०\nकोसचा हिपोक्रेटस (ग्रीक: Ἱπποκράτης; अंदाजे इ.स. पूर्व ४६० - अंदाजे इ.स. पूर्व ३७०) हा इ.स. पूर्व पाचव्या शतकातील एक प्राचीन ग्रीक वैद्य होता. वैद्यकशास्त्राच्या इतिहासामधील सर्वात थोर व्यक्तींपैकी एक हिपोक्रेटस हा पश्चिमात्य वैद्यकीय विद्येचा जनक समजला जातो. रोग्यांना तपासणे, रोगाचा इतिहास नोंद करून ठेवणे इत्यादी कला त्याने विकसत केल्या.त्याने दिलेली वैद्यकीय नीतीची शपथ हिपोक्रेटसची शपथ म्हणून ओळखली जाते.\n\"हिपोक्रेटस\" (इंग्लिश मजकूर). एन्सायक्लोपेडिया ब्रिटानिका.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१५ रोजी २२:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी ���ागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://reconnectingwithgodavari.in/changes-in-lifestyle/", "date_download": "2019-03-22T10:44:27Z", "digest": "sha1:R4XQYCAASX2BMUD53PMXCGPJD4ARETIM", "length": 17799, "nlines": 141, "source_domain": "reconnectingwithgodavari.in", "title": "गोदावरीसाठी जीवनशैली बदलण्याची गरज – Reconnecting with Godavari", "raw_content": "\nगोदावरीसाठी जीवनशैली बदलण्याची गरज\nगोदावरी नदीसोबत असलेले आपले नाते कृतिशील बनवूया. नदीला तिचे हक्काचे स्वच्छ पाणी देण्याचे आपले कार्य आपल्यापासून सुरू करूया. जीवनशैलीतील छोटे बदल नदीला मोकळा श्वास घ्यायला मोठा हातभार लावतील.\nसाधारणत: ३०% पाणी गळक्या नळांमुळे वाया जाते. नळ दुरुस्त करून घेऊयात.\nफ्लश टॅंकमध्ये साठत असलेले पाणी कमीतकमी ५-७ लिटर असते. दहा फ्लश झाले तरी ७० लिटर पाणी वाया जाते. फ्लशची साठवण क्षमता कमी करता येते. ती करून घेऊ. ज्यांना शक्य आहे त्यांनी भारतीय पद्धतीचा अवलंब करू. फ्लश टाळू. फ्लश मध्ये गोळ्या टाकण्याचे फॅड अजिबात अवलंबू नका.\nमुंबई पुण्यात सोसायट्या स्वत:च्या कचर्‍याचे आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन करू लागले आहेत. नाशिकला हे होण्यास फार कालावधी लागणार नाही. आपण आधीच सुरुवात करू. आपल्या गृहनिर्माण संस्थेला कचरा आणि सांडपाण्याचे व्यवस्थापन जागेवर करायला लावू.\nरोजच्या रोज निर्माण होणारे निर्माल्य आणि किचनमधील कचरा घरच्या घरी कुंड्यांत टाकून उत्तम खत निर्मिती करता येते. आजकाल तसे छोटे डायजेस्टरही मिळतात.\nबंगल्यात राहणार्‍या लोकांसाठी शौचकूप आणि खरकटे वापरुन उत्तमप्रकारे स्वयंपाकाचा गॅस बनवता येईल. नाशिकमध्ये अगदी तीन लोकांपासून तीस लोकांपर्यंत पुरेल असा गॅस बनवता येईल असे छोटे गॅस-डायजेस्टर उपलब्ध आहेत.\nसूती कपडे नदी वाचवतात. त्यांना स्वच्छ करण्यासाठी कमीतकमी साबण लागतो. कृत्रिम कपडे ड्रायक्लीन करताना वापरात येणारे ब्लीच एजेंट हे नदीचे पारिस्थितिकी तंत्रच उध्वस्त करतात.\nघरोघरी वापरत असलेले ब्लीच पावडर आणि लिक्विड्स अनावश्यक आहेत. त्यामुळे सेफ्टीटॅंक मधील आवश्यक किडेही मरतात. त्यामुळे मल थेट गटारात जाते.\nपाणी शुद्ध करण्यासाठी आपण तुरटी वापरतो पण तीसुद्धा रसायन आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी सर्वोत्तम नैसर्गिक उपाय म्हणजे शेवग्याच्या बिया. अशुद्ध पाण्यात काहीकाळ फिरवायच्या. त्यामुळे गाळ खाली बसतो, पाणी न��र्जंतुक होते आणि ते उत्तम रेचकही होते.\nशॉवरची आंघोळ टाळू. बादलीचा वापर करू. पाण्याची नासाडी करण्यात शॉवर फ्लशनंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्यात साबणाचा अपव्यय होतो हे वेगळेच.\nअति गरम पाणी अंगावर घ्यायचे असेल तर अतिरिक्त विसावण्याची (गार पाणी) गरज पडते. अनेकदा इतक्या पाण्याची गरजच नसते. कोमट गरम पाणी डोक्यासाठी, केसांसाठी आणि शरीरासाठी उत्तम असते.\nटर्किश कापडे स्पर्शाला छान वाटतात पण ती धुण्यास जास्त पाणी आणि साबण लागतो. सूती पंचे आणि टोंवेल्स वापरुयात.\nकापडे धुताना नेहमी आधी साध्या पाण्यात भिजत घाला. नंतर साबण पाण्यात भिजवा. त्यामुळे मळ लवकर निघतो आणि साबण खूप कमी लागतो. कंपन्या सांगतात तितके डिटर्जेन्ट कधीच लागत नाही. त्या मात्रेच्या अर्धेही खूप होते. ह्यात फॉस्फेटचे प्रमाण खूपच असतं. नदी नाल्यांमधील अनावश्यक शेवाळे आणि झाडांना त्याचा खतासारखा उपयोग होतो. त्याला Eutrofication म्हणजेच अन्नातिरेक म्हणतात. या अतिरेकी पाणवनस्पतींची अवाजवी वाढ झाल्याने बायोकेमिकल ओक्सिजन डिमांड (BOD) वाढून पाण्यातील प्राणवायू घटतो. नदी संपतेच अशाने. आजकाल जेन-एक्स (साधे) साबण आले आहेत. धुतल्यानंतर ते पाण्यात ट्रेसही सोडत नाहीत. ते वापरावेत.\nसंडास बाथरूम स्वच्छ करण्यासाठी वापरात असलेली उत्पादने अति-आम्ल (असिडिक) असतात. ती टाळा. कपडे धुवून उरलेले पाणी संडास बाथरूम उत्तमप्रकारे स्वच्छ करतात.\nवॉशिंग मशीन टाळणे कधीही उत्तम. ते म्हणजे पाण्याचे आणि साबणाचे बकासुर आहे. टाळता येणे शक्यच नसेल तर manual mode वापरावा आणि योग्य प्रमाणात साबण व पाणी वापरावे. मशीन पाण्याने गाड्या उत्तम धुवून होतात, त्यासाठी पिण्याचे पाणी वापरणे म्हणजे उधळपट्टीच होय. या पाण्याचा झाडांना खत म्हणूनही वापर करता येतो, त्यामुळे झाडांना आपले पिण्याचे पाणी टाकण्याची गरज पडत नाही.\nघरात रंगकाम केल्यानंतर उरलासुरला रंग लोक गटारात किंवा संडासात फेकतात. त्यामुळे नदीत विषारी घटक थेट जातात. आपल्याकडील अनेक माशांच्या प्रजाती रंगांमुळे लुप्त झाल्या आहेत. गणेशमूर्ती व इतर मूर्तींचे विसर्जन थेट नदीत केल्याने हेच होते. मूर्ती शाडूची असून भागत नाही ; त्याचे रंगही नैसर्गिक असावे लागतात.\nशॅम्पू आणि कॉस्मेटिक वस्तूंचा अतिरिक्त वापर नदीतंत्र बिघडवतो. शिकेकाई आणि पंचगव्य साबण – हँडक्राफ्ट साबण विना रसायनांचे मिळतात. त्यांचा वापर वाढवू.\nप्लॅस्टिक पिशव्या, वेष्टणे, बाटल्या, खोके आणि अन्य साहित्य कमीतकमी वापरायला हवे आहे.\nबाटलीबंद पाणी घेणे म्हणजे अप्रत्यक्षपणे भू-जलाच्या उपशाला प्रोत्साहन देणे आहे. कुठेही जाताना घरचे पाणी आपण सहजगत्या नेऊ शकतो. भू-जल अति उपसल्याने नद्यांकडे जाणारे भू-जल बारमाही राहिले नाही किंवा पुर्णपणे थांबले आहे.\nवैयक्तिक स्तरावर व हळूहळू कौटुंबिक स्तरावर हे बदल करून आपण नदीच्या सद्यस्थितीत मोठे परिवर्तन आणू शकतो. आपले गोदावरीवरील प्रेम कृतिशील कार्यातून दाखवून देऊया.\n-अमोल पाध्ये | 9822110916\nएक सूचना वजा विचार\nएक सूचना वजा विचार:-\n१)आपण गोदा परिक्रमेच्या मार्गावर दोन्ही बाजुला ( जिथे शक्य असेल तिथे) वृक्ष संवर्धन हेतुने, झाडं लावली तर\n२) तसेच गोदावरी परिसरातील मृत अवस्थेतील कुंडांना नव संजीवनी देण्याच्या दृृृष्टीने काही उपक्रम हाती घेउ शकतो का\nकाल रात्री गुरुवार निमित्त गोदा\nकाल रात्री गुरुवार निमित्त गोदा घाटावर जाण्याचा योग आला.\nसध्या गोदावरीची परिस्थिती अतिशय वाईट आहे. थंडीमुळे तपोवन परिसरात मुंबईतील गटारांसारखा वास येतो. केवडीबन परिसरात कसल्यातरी उत्खनन कामामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. रात्री ते अजून गडद होते. गोदावरी बद्दल एक सार्वत्रिक उदासीनता आहे आपल्या गावात. असे वाटते की कुणाला काही घेणेदेणेच नाहीये. ही नदी बारमाही असतानाही तिला हंगामी नदी म्हणून वागवले जाते यात तिचा बळी देण्याचा पद्धतशीर डाव आहे.\nएकमुखी दत्ताजवळ तर बांद्रा बँड स्टँड होण्यास फार काळ लागेल असे वाटत नाही. अगदी दत्त पालखी वेळेसही युगुले निर्लज्जपणे गांधी तलावाजवळ कट्टयावर चाळे करतात आणि लोक नेत्रतृप्ती घेत राहतात. वाईट वाटते.\nवैषम्य वाटते गंगेवर जाताना. काल अमरधाम ते नारोशंकर घाटापर्यंतची गोदेची अवस्था पाहवली नाही.\nअमोल वृषाली अशोक पाध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Media.aspx", "date_download": "2019-03-22T10:32:39Z", "digest": "sha1:OASF5G7QSQQ52XESQENGYYJXKWAWRF5U", "length": 6747, "nlines": 142, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Media", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठ��� खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी २६ मे रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी होताच आयुर्वेद आणि योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘आयुष’ या नव्या खास मंत्रालयाची घोषणा केली.\nएखादा संवेदनशील माणूस सनदशीर मार्गाने न्याय मिळविण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी प्रशासन नावाच्या भिंतीवर डोके आपटण्याशिवाय त्याच्या हाती काही लागत नाही. त्याचा कपाळमोक्ष होऊ न देण्याची काळजी ही प्रशासन नावाची भिंत घेते; पण त्याला पुरेपूर वेदना झाल्या\nज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांचा येत्या गुरुवारी ७ मे रोजी गेटवे आॅफ इंडिया येथे राज्य सरकारच्यावतीने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.\nलेखकाची ओळख केवळ त्याच्या लेखनामुळे होत नाही तर त्याचे लेखन लोकांपर्यंत पोचवणारे प्रकाशक त्याची खरी ओळख असतात. प्रकाशकाच्या दर्र्जावरून लेखकाची पात्रता ठरते, असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी काढले. ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ यांच्य\nजिल्हा विभाजनानंतर प्रथमच ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सुमारे एक लाख ५० हजार विद्यार्थांना शाळा सुरु होताच पाठ्यपुस्तके देण्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरु केली आहे.\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0-2", "date_download": "2019-03-22T09:54:15Z", "digest": "sha1:GE3Z5UZWNF73374DUMSX4OJQ6HLWHPPH", "length": 5597, "nlines": 15, "source_domain": "mr.videochat.world", "title": "व्हिडिओ डेटिंगचा अनुप्रयोग & मोफत गप्पा - प्रेम डाउनलोड - मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, अनुप्रयोग हा साठी शुद्ध", "raw_content": "व्हिडिओ डेटिंगचा अनुप्रयोग & मोफत गप्पा — प्रेम डाउनलोड — मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, अनुप्रयोग हा साठी शुद्ध\nप्रेम, व्हिडिओ मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, अनुप्रयोग & मुक्त गप्पा अनुप्रयोग आहे, एक नवीन सामना मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, अनुप्रयोग शोधण्यासाठी सुंदर लोक एकाच विषयावर, सामना आणि गप्पा लोक आपल्याला आवडत आणि आपण जसे, खूप मित्र बनवा लोक आणि विस्तृत आपल्या सामाजिक गट, नवीन लोक पूर्ण करण्यासाठी मजा आहे.\nआ���ा प्रयत्न करा, प्रेम शोधण्यासाठी आपल्या तारीख संबंध आहे. प्रेम, व्हिडिओ मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, अनुप्रयोग & मुक्त गप्पा अनुप्रयोग खेळायला एक नवीन मार्ग डेटिंगचा अनुप्रयोग: लोक व्हिडिओ. आहेत नाही फक्त फोटो तपासण्यासाठी आता, व्हिडिओ आहे, एक पूर्णपणे नवीन आणि छान मार्ग जाणून एक नवीन लोक. आपला वेळ घ्या पाहण्यासाठी एक व्हिडिओ क्लिप आणि पाहू, तर आपण जसे एक आमच्या शोधण्यासाठी आपण आहे. व्हिडिओ पाहून फक्त पूर्ण लोक व्यक्ती आहे. नाही अधिक प्रती-सुशोभित फोटो आणि बनावट काढा आहेत, फक्त रिअल पण सुंदर व्यक्ती. प्रेम, व्हिडिओ मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, अनुप्रयोग & मुक्त गप्पा अनुप्रयोग देते मजा आणि सोपे मार्ग जुळत लोकांना आपण आवडत आणि मित्र शोधू, आपले प्रेम, आपल्या अर्थ—. स्वाइप योग्य अर्थ «सारखे» & बाकी स्वाइप अर्थ «पास». मित्र बनवा लोक आणि विस्तृत आपल्या सामाजिक गट, नवीन लोक पूर्ण करण्यासाठी मजा आहे. आपण स्वाइप योग्य जसे देखील स्वाइप करा, योग्य नंतर «तो एक सामना». सामना लोक गप्पा मोफत व नखरा प्रत्येक इतर सह मजकूर संदेश, आवाज संदेश आणि प्रतिमा. छंद आणि भावना, ऑनलाइन गप्पा मारत होतो आपण चांगले एकमेकांना जाणून.\nडेटिंग आहे, फक्त पुढील पायरी आहे\nमित्र बनवा लोक आणि विस्तृत आपल्या सामाजिक गट, नवीन लोक पूर्ण करण्यासाठी मजा आहे.\nगप्पा आणि नखरा आपल्या सामना\nगरम मुली किंवा गरम मुले आपल्याला आवडत आणि आपण जसे परत. हाय म्हणा आणि मित्र करा आणि सुरू होते एक अद्भुत नाते आहे. नवीन डेटिंगचा वय, सर्व संबंध सुरू गप्पा आणि नखरा ऑनलाइन.\nआपले प्रेम आपण वाट पाहत आहे\n येतात आणि फक्त मित्र बनवा लोक आणि विस्तृत आपल्या सामाजिक गट, नवीन लोक पूर्ण करण्यासाठी मजा आहे. जोडून टॅग वर्णन की शब्द &, ‘ मदत करण्यासाठी या खेळ आणि अनुप्रयोग अधिक इतर शुद्ध वापरकर्ते\n← ऑनलाइन व्हिडिओ अनुभव\nगरम व्हिडिओ डेटिंगचा गप्पा मुली →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2019-03-22T09:54:27Z", "digest": "sha1:PPXAEAR66W2OFYQEX65Y6ELZBUI24BBA", "length": 3211, "nlines": 11, "source_domain": "mr.videochat.world", "title": "शीर्ष एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट", "raw_content": "शीर्ष एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट\nआपले स्वागत वरच्या गप्पा साइट, — कॅम वरून करण्यासा���ी कॅम एक प्रकारचा जुगाराचा खेळ. आम्ही सर्वात लोकप्रिय यादृच्छिक गप्पा आणले आणि त्यांना सर्व आपण एकत्र एकाच ठिकाणी.\nसर्व नवीन नियम लोक जगभरातील सर्व शोध घेत आहेत नवीन पर्याय नवीन मित्र पूर्ण किंवा फक्त मजा यादृच्छिक तुम्ही परके. आम्ही उचलू गप्पा अनुप्रयोग आहे अधिक महिला, त्याऐवजी मुख्यतः पुरुष, आणि कमी, अस्पष्ट नियम असा आहे की आपण मिळवू शकता बंदी घालण्यात आली आहे नाही कारण. आमच्या सूची यादृच्छिक गप्पा साइट आहे, एक उत्तम मार्ग सह कनेक्ट परके न करता अंदाज साइट सर्वात लोकप्रिय आहे. या प्रकारे आपण वाया घालवू नाही वेळ तो बाहेर आकृती प्रयत्न करत आपल्या स्वत: च्या वर. साइट वापरण्यासाठी फक्त वर क्लिक करा एक चिन्ह उजव्या बाजूला वर आणि परवानगी आपला वेबकॅम आणि आपण कनेक्ट केले जाईल यादृच्छिक लोक.\nसर्व सूचीबद्ध साइट येथे आहेत लिहा वर्णन प्रत्येक एक आहे\nआता आपण करण्याची गरज नाही, आपला वेळ वाया घालवू आणि सहज करू शकता जे निर्णय पर्यायी आमच्या साइटवर. त्यामुळे, आपण काय वाट पाहात आहेत क्लिक करा चिन्ह वरील आणि प्रारंभ सह कनेक्ट हजारो लोक वर त्वरित एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nआणि रोमांचक तथ्य ऑनलाइन डेटिंगचा, भागीदार निवड आणि संबंध - नखरा विद्यापीठ →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.lehren.com/news/bhojpuri-south/marathi", "date_download": "2019-03-22T11:00:44Z", "digest": "sha1:Z4LVDSDDWPDDGT3VC7NWBU5F2ADJIC5V", "length": 4846, "nlines": 217, "source_domain": "www.lehren.com", "title": "Latest Marathi Celebrity News & Gossips | Marathi Actors, Actresses, Movie Reviews & more - Lehren", "raw_content": "\nस्वप्नील जोशी जिवलगा मालिकेतून करणार टीव्हीवर कमबॅक\nझी गौरव २०१९ च्या रेड कार्पेटवर दिसल्या मराठी नायिकांच्या मनमोहक अदा\nसूर सपाटामध्ये प्रवीण तरडे दिसणार एका वेगळ्या भूमिकेत\n हे ४ प्रसिद्ध मराठी कलाकार अडकले लग्नाच्या बेडीत\nपाणीप्रश्नावर भाष्य करणारा 'एक होतं पाणी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nतुला पाहते रे: अखेर राजनंदिनीची एन्ट्री होणार\nसुयश टिळक आणि सुरुची आडारकर या मालिकेमध्ये पुन्हा एकत्र दिसणार\nअभिनेत्री स्मिता तांबे करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण\nमोगरा फुलला: नव्या अवतारातील स्वप्नील जोशी तुम्ही पाहिलात का \nहोणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करत मधुरा वेलणकरने पूर्ण केला प्रयोग\nअभिनेत्री स्नेहा वाघने एका सीन साठी घेतली कठोर मेहनत\nसारे तुझ्याचसाठी: कार्त���क आणि श्रुतीचा आगळा वेगळा व्हॅलंटाईन डे\nअभिनय क्षेत्रातील तारा निखळला रमेश भाटकर यांचे निधन\n#10YearChallenge: पहा कसे दिसतात तुमचे आवडते कलाकार १० वर्षांपूर्वी\nसुप्रसिद्ध अभिनेते किशोर प्रधान यांचे निधन\n२०१९ मधील ६ मराठी चित्रपट जे मारणार बॉक्स ऑफिस वर बाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/node/954", "date_download": "2019-03-22T11:35:52Z", "digest": "sha1:M7PFMZGN72WETA5H746CKTACMZ6LTHUR", "length": 20400, "nlines": 223, "source_domain": "baliraja.com", "title": " कविता रसग्रहण - 'मातीत जगणं, मातीत मरनं' | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / कविता रसग्रहण - 'मातीत जगणं, मातीत मरनं'\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nकविता रसग्रहण - 'मातीत जगणं, मातीत मरनं'\nविनिता यांनी शनी, 24/09/2016 - 10:25 ह्यावेळी प्रकाशित केले.\nकविता रसग्रहण - 'मातीत जगणं, मातीत मरनं'\nकधी कधी आपल्याला कल्पना नसतांना किंवा पुरेशी कल्पना नसतांना म्हणूयात, समोरुन वेगाने काहितरी येवून आपटते. आपण भांबावतो, दचकतो. थोडे सावरुन काय आदळले याचा शोध घेवू लागतो. ती वस्तू काय आहे हे बघितल्यावर कधी कधी स्वत:शीच हसतो आणि विसरुन जातो. पण किती ही विसरले म्हटले तरी ती आदळण्याची क्रिया मनांत कुठेतरी घर करुन बसते, मधेच डोके वर काढते.\nअसाच अनुभव आला, जेव्हा मी एक मराठी चित्रपट पाहिला 'गोष्ट छोटी..डोंगराऐवढी'\nशेतकर्‍यांच्या आत्महत्येवर चित्रपट बनला आहे असे त्याबद्दल ऐकले होते. पण प्रोमो वगैरे काही बघितला नव्हता. जुने ग्रामीण चित्रपट मनांत होते. तसेच काहीतरी असेल असे वाटून बघायला बसले आणि अक्षरशः अतंर्बाह्य हादरुन गेले. वास्तव ऐवढे भीषण असेल याची पुसटशी ही कल्पना मनाला नव्हती. हा चित्रपट पहातांना मी हूंदके देवून रडले. वाटले, ' काय करु या माझ्या भावांसाठी / त्यांच्या मागे राहिलेल्या उघड्या कपाळांच्या लक्ष्म्यांसाठी / भांबावलेल्या त्या निष्पाप चिल्यापिल्यांसाठी\nहा चित्रपट, त्यातले काळजात कालवाकालव करणारे संवाद आणि आतड्याला पीळ पडेल अशी आर्त स्वरांत गायलेली गाणी हि गाणी नाहित, त्या शेतकर्‍यांच्या रक्ताने लिहिलेली त्यांच्या फुटक्या नशीबाची गाथाच आहे. यातलेच एक गीतः\nमातीत जगनं, मातीत मरनं\nआपुल्या हातानं रचलं सरनं\n तो इथेच जन्माला येतो, राबतो आणि त्याच मातीत मिसळून जातो. पण आता हे मिसळणे नैसर्गिक राहिलेले नाही. तो स्वत:ला संपवतोय. त्या काळ्या आईच्या कुशीत\nरातदीन राबुनीया, जीवाचा पाचोळा\nबोलनारा झाला मुका, आवळला गळा\nबारा महिने / चोवीस तास राबून हि हातांत काहि उरत नाही. आणि अशा गांजलेल्या जीवाची किंमत ती काय आणि अशांच्या आयाबहिणींची किंमत ती काय आणि अशांच्या आयाबहिणींची किंमत ती काय धनदांडग्यांनी पैशाच्या जोरावर इज्जतीशी खेळावे.\nतो बोलतो, आवाज उठवतो म्हणून त्याला कोंडीत पकडायचे. आवाज आपोआप बंद होतो. एकाची अशी अवस्था केली की बाकीचे निमूटपणे गप चालू लागतात.\nआतड्याला पीळं तरीही, वडायची गाडी\nछोटी कशी झाली गोष्ट्....डोंगराऐवढी\nअर्धपोटी राहून शेतीसाठी बियाणे आणायचे, पेरायचे आणि उद्याची वाट पहायची. जणू बी नाही, स्वप्नेच पेरायची. पिकं येईल, पैसा येईल, कर्ज उतरेल आणि मग जरा सुखाचा घास खाता येईल या आशेवर....निव्वळ आशेवर आजचा दिवस ढकलायचा. असा एक एक दिवस म्हणत उभे आयुष्य जाते आणि तुम्हांला हि फक्त एका दिवसाची गोष्ट वाटतेय\nअंधारुन आली कशी, घरामंदी रात\nराबनारा गेला, मातीच्या भावांत\nसगळे मार्ग खुंटले की एकच मार्ग उरतो.... सगळे संपवणे तो तर संपून जातो. पण मागे उरलेल्यांचे काय तो तर संपून जातो. पण मागे उरलेल्यांचे काय त्या बंद दारामागे असलेली ती कोणाची पत्नी / बहिण/ आई असली तरी जगासाठी फक्त 'मादी' असते. ओरबाडायला सुलभ असलेली त्या बंद दारामागे असलेली ती कोणाची पत्नी / बहिण/ आई असली तरी जगासाठी फक्त 'मादी' असते. ओरबाडायला सुलभ असलेली तिच्या बे-ईज्जतीचा जाब कोण विचारणार तिच्या बे-ईज्जतीचा जाब कोण विचारणार तो तर सगळं उघड्यावर टाकून अनंताच्या प्रवासाला निघून गेलाय.\nईस्कटुन गेली सारी, संसाराची धडी\nछोटी कशी झाली गोष्ट्....डोंगराऐवढी\nघरातला कर्ता गेला कि सगळेच विस्कळीत होते. मोत्याची माळ तुटून मोती विखरावे तसे जाणारा जातांना त्या घरांच घरपणंच घेवून जातो. मागची पिढी / पुढची पिढी दिशाहिन होते. मधला सांधाच निखळला तर कणा ताठ कसा राहिल जाणारा जातांना त्या घरांच घरपणंच घेवून जातो. मागची पिढी / पुढची पिढी दिशाहिन होते. मधला सांधाच निखळला तर कणा ताठ कसा राहिल तीन पिढ्या उध्वस्त होतात आणि तुम्हांला हि फक्त एका माणसाची आत्महत्या वाटतेय\n- विनिता माने - पिसाळ\nमंगळ, 27/09/2016 - 20:52. वाजता प्रकाशित केले.\nबुध, 28/09/2016 - 09:36. वाजता प्रकाशित केले.\nगुरू, 29/09/2016 - 12:07. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nआपले कवितेचे रसग्रहण खूप\nगुरू, 29/09/2016 - 18:13. वाजता प्रकाशित केले.\nआपले कवितेचे रसग्रहण खूप आवडले.... गोष्ट छोटी डोंगराएवढी किंवा असे अनेक चित्रपट येऊन आणि शेतकऱ्याला प्रचंड केविलवाणा प्राणी दाखवून गेले हे हि नसे थोडके हे हि नसे थोडके\nमुटे सर आणि पठाण सर, धन्यवाद\nशुक्र, 30/09/2016 - 11:36. वाजता प्रकाशित केले.\nमुटे सर आणि पठाण सर, धन्यवाद\nखरं तर चित्रपट गीताचे रसग्रहण करावे की नाही असा विचार करत होते.\nपण या चित्रपटापेक्षा दुसर्‍या कुठल्याही गीताचे रसग्रहण करावे असे वाटले नाही.\nकाहीतरी करावे वाटतेय पण काय\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नि��तकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8869&typ=%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%A8+%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4+%E0%A4%86%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8+%E0%A5%A9%E0%A5%AD+%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80+%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80+%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0+:+%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80-+%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0+%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE+%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80+%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B6+%E0%A4%97%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A5%87+%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE+%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80+", "date_download": "2019-03-22T10:11:27Z", "digest": "sha1:P3NE6KOLMF2NRYUU2EFK2L73JSCGKU6B", "length": 15184, "nlines": 120, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nबहुजन वंचित आघाडीकडून ३७ उमेदवारांची यादी जाहीर : गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी रमेश गजबे यांना उमेदवारी\nप्रतिनिधी / गडचिरोली : लोकसभा निवडणुकीसाठी आज बहुजन वंचित आघाडीकडून ३७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी रमेश गजबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे . मात्र, या यादीमध्ये भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर कुठून लढणार याबद्दल कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.\n३७ उमेदवारांच्या या यादीत सर्वाधिक ६ धनगर उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. एकूण २१ विभिन्न जातीच्या उमेदवारांना उमेदवारी दिली आहे.\nबौद्ध ४, भिल्ल २, माळी २, बंजारा २, मुस्लीम २, कोळी २, कुणबी २, तर वंजारी, माना आदिवासी, वारली, मराठा, आगरी, कैकाडी, मातंग, शिंपी, वडार, लिंगायत, होलार व विश्वकर्मा या जातींच्या प्रत्येकी एका उमेदवाराला संधी देण्यात आली आहे.\nबहुजन वंचित आघाडीच्या ३७ उमेदवारांची यादी\nधनराज वंजारी - वर्धा\nकिरण रोडगे - रामटेक\nरमेश गजबे - गडचिरोली(चिमूर)\nप्रवीण पवार - यवतमाळ(वाशीम)\nबळीराम सिरस्कार - बुलढाणा\nआलमगीर खान अखिल मोहम्मद खान- परभणी\nअस्लम बादशाहजी सय्यद- हाताकंगले\nदाजमल गजमल मोरे- नंदुरबार\nअनिल कुमार- मुंबई साउथ दक्षिण\nसंजय भोसले- मुंबई साउथ सेन्ट्रल(दक्षिण मध्य)\nसंभाजी शिवाजी काशीद- ईशान्य मुंबई\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\n‘त्या’ तिघांवर ताडगावातच केले अंत्यसंस्कार\nजिल्हा परिषद अंतर्गत विविध प्रकारच्या २१ पदांसाठी १३ हजार ५१४ जागांची मेगाभरती होणार\nसाहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी तंबाखूजन्य पदार्थ विक्रेत्यांवर केली कारवाई\nराम मंदिराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी न्यायालयाने नेमली मध्यस्थांची समिती\nगुरुपल्ली येथे ना.श्रीमंत राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सीएम चषकाचे थाटात उद्घाटन\nसाडेचार हजारांची लाच स्वीकारणारा रामनगर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात\nराज्यातील १८ हजार गावातील पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nअपघातानंतर पोलिस विभागाने तातडीचे पाऊल उचलल्याने टळले कोट्यवधींचे नुकसान\nदुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी मिळणार एसटीचा मोफत प्रवास सवलत पास\nसात हजारांची लाच स्वीकारताना ग्रामरोजगार सेवकास अटक\nभामरागड येथे पोलीस विभागाच्या वतीने रक्तदान शिबीर : ३५ रक्तदात्यांनी केले रक्तदान\nअर्जुनी मोरगाव बिबट शिकार प्रकरण : मानद वन्यजीवरक्षकासह तिघांना अटक\nपोस्ट खात्याच्या ग्रामीण डाकसेवकांनी पुकारला देशव्यापी संप, मंगळवारपासून डाक सेवा ठप्प\nचंद्रपूरातून विशाल मुत्तेमवार यांची माघार, काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराची आज घोषणा होणार\nअखिल भारतीय नाट्य परिषदेने झाडीपट्टीच्या रंगभूमीकडे गांभिर्याने बघावे : मकरंद अनासपुरे\nसमुद्र मार्गानेही दहशतवादी हल्ला करू शकतात : नौदल प्रमुख\nघरगूती वादातून पतीने केली पत्नीची हत्या\nभांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला करणाऱ्यास ७ वर्षांचा सश्रम कारावास\nलोकबिरादरीच्या मीना उसेंडीचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग\n'रेडू' नंतर आता 'रापण'\nनागपूर येथे सुरु असलेल्या कोष्टी समाजाच्या हिंसक आंदोलनाशी आदिवासी हलबा-हलबी समाजाचा काही संबंध नाही\nचित्रपट 'डोंबिवली रिटर्न' वेगळ्या अनुभवाचे रिटर्न तिकीट\nबीएसएनएल चे २ लाख कर्मचार���, अधिकारी उद्या पासून देशव्यापी बेमुदत संपावर\nचंद्रपूर महावितरण केंद्रातील जुन्या कंत्राटदाराचा कंत्राट रद्द, नव्या कंत्राटनुसार दिड हजार वेतनवाढ\n‘हर - हर महादेव’ च्या गजरात मार्कंडादेव यात्रेला उत्साहात प्रारंभ, हजारो भाविकांचे जत्थे दाखल\nकालेश्वर येथील गोदावरी नदीत बुडून तिघांचा मृत्यू\nजहाल नक्षली पहाडसिंग म्हणतो , ‘देशाची विचारधारा बंधुत्व आणि समता’\nलोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४४ जागांवर एकमत\nपोंभुर्णा- जुनोना मार्गावर भीषण अपघात : टाटा एसच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर १२ प्रवासी जखमी\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत चालला गाठीचा गोडवा \n'सौभाग्य' योजनेत महाराष्ट्रात १०० टक्के विद्युतीकरण\nपुण्यात सिलिंडरच्या स्फोटामुळे दोघांचा होरपळून मृत्यू\nराज्यातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू\nमरकेगाव येथे नक्षल्यांकडून दोघांची हत्या , हत्यासत्र सुरूच , ७ जणांचा घेतला जीव\nओबीसी विभागातील विविध महामंडळांसाठी ७३६ कोटींच्या अनुदानास मंत्रिमंडळाची मंजुरी\nमेक इन गडचिरोली अंतर्गत इच्छूक १०० उद्योजकांना डिक्की करणार मार्गदर्शन : इंजि. मिलींद कांबळे\nभय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरणी वेगळे वळण, विश्वासू सेवक विनायक दुधाळेला अटक\nशिर्डीत समाधी शताब्‍दी निमित्त श्री साईसच्चरित पारायण सोहळा : सीइओ रुबल अग्रवाल\nपुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार\nअन्नदात्याचा सखा आणि बैलपोळा\nराममंदिर बांधकामा संदर्भात विश्व हिंदू परिषदे तर्फे खा. अशोक नेते यांना निवेदन\n२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या १५३ खासदारांच्या संपत्तीत १४२ टक्क्यांची वाढ\nआयुष्यमान भारत योजनेचा समाजातील गरीब रुग्णांवर सुलभपणे उपचाराची सुविधा : देवेंद्र फडणवीस\nथकित वीज बिलामुळे बीएसएनएल सेवा मागील आठ दिवसापासून बंद\nचामोर्शी येथील युवा परिषदेत सैराट फेम अनुजा मुळे यांनी साधला संवाद\nकापसाची झाडे लागली सुकायला, उत्पादनात प्रचंड घट\nवैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन प्रेमी युगूलाची आत्महत्या, एकमेकांचे हात ओढणीने बांधून घेतली नदीत उडी\nशेतीविषयक योजनांना विशेष प्राधान्य द्यावे : राज्यमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nविकासकामांची वानवा, मोदी सरकारचा जाहिरातबाजीवर ५,२४५ कोटींची अमाप खर्च : आ. जयंतराव पाटील\nहिजड्याला मुलं होतील, मात्र सिंचन योजना पूर्ण होणार नाही असं वाटलं होत : गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-paschim-maharashtra/kolhapur-news-uday-waskar-special-story-89949", "date_download": "2019-03-22T11:05:30Z", "digest": "sha1:XCU7ZNWCU5DPGUOECMUVDNHRGXG7MULY", "length": 16477, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur news Uday waskar special story ‘प्रॅक्‍टिस’चा शांततादूत उदय वास्कर | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\n‘प्रॅक्‍टिस’चा शांततादूत उदय वास्कर\nसोमवार, 1 जानेवारी 2018\n. ‘प्रॅक्‍टिस’चा सामना कोठेही असो, संघाबरोबर त्यांची सैर ठरलेलीच असते. संघ जिंकला की जल्लोष आणि हरला की त्यांची झोप उडते. प्रॅक्‍टिसचे कट्टर समर्थक म्हणूनच त्यांची ओळख दृढ झाली असून, मैदानावर ‘शांततादूत’ म्हणूनही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.\nकोल्हापूर - सकाळी साडेसहाला उदय वास्कर हातात तीन-चार फुटबॉल घेऊन मैदानावर दररोज हजर असतात. फुटबॉल घेऊन त्यांनी कधी सराव केलाय किंवा ते संघाकडून खेळलेत, असे कधीच घडले नाही. पांढरा-निळा म्हटले, की मात्र त्यांचे रक्‍त सळसळते. ‘प्रॅक्‍टिस’चा सामना कोठेही असो, संघाबरोबर त्यांची सैर ठरलेलीच असते. संघ जिंकला की जल्लोष आणि हरला की त्यांची झोप उडते. प्रॅक्‍टिसचे कट्टर समर्थक म्हणूनच त्यांची ओळख दृढ झाली असून, मैदानावर ‘शांततादूत’ म्हणूनही त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली आहे.\nएखाद्या संघावर प्रेम कसे करावे, हे इथल्या फुटबॉलप्रेमींकडून शिकण्यासारखे आहे. त्यापैकीच एक वास्कर आहेत. सुबराव गवळी तालीम परिसरात ते राहतात. त्यांचे आजोबा पांडुरंग परशुराम मोहिते हे मूळचे वंदूर (ता. कागल) गावचे.\nमाझे वडील मल्ल होते. ते कोल्हापुरातील ऋणमुक्तेश्‍वर तालीम परिसरातले. त्यांना कुस्तीची, तर मला फुटबॉलची आवड. आजोबांनी क्‍लबची सेवा केली तीच माझ्याकडून होत आहे. या सेवेतून मला आनंद मिळत आहे.\nव्यवसायानिमित्त कोल्हापुरात सुबराव गवळी तालीम परिसरात स्थायिक झाले. येथेच त्यांनी किराणा मालाचे दुकान सुरू केले. फुटबॉलवर त्यांचे विशेष प्रेम असल्याने प्रॅक्‍टिस क्‍लबशी त्यांचे नाते घट्ट झाले. प्रॅक्‍टिस क्‍लबचा सामना झाला, की खेळाडूंचे किट गोळा करून ते सावंतांच्या विहिरीवर धुण्यासाठी नेत आणि सामन्यावेळी ते प्रत्येकाला परत द्यायचे. प्रॅक्‍टिसची ही आगळीवेगळी सेवा करण्यात त्यांना समाधान मिळायचे. त्यांचा नातू उदय विजय वास्कर याने त्यांचा वारसा पुढे चालू ठेवला.\nश्री. वास्कर यांचे प्रायव्हेट हायस्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण झाले. शालेय जीवनापासूनच ते प्रॅक्‍टिस क्‍लबशी एकरूप झाले. प्रॅक्‍टिसचा सामना म्हटले, की ते मैदानावर आवर्जून हजर असतात.\nसकाळी प्रॅक्‍टिसचे खेळाडू मैदानावर सरावाला येणाऱ्यापूर्वी ते मैदानावर चेंडू घेऊन हजर असतात. सरावाला किती खेळाडू येतात, त्यांच्या नोंदी ठेवण्याचे काम ते करतात. प्रॅक्‍टिसचा सामना बेळगाव, गडहिंग्लज किंवा मिरजेला असो, ते स्वखर्चाने सामना पाहण्यासाठी जातात. प्रॅक्‍टिस संघाविरुद्ध कितीही तुल्यबळ संघ असो, त्यांचे सूत्र मात्र ‘प्रॅक्‍टिस एके प्रॅक्‍टिस’ हेच राहिले आहे. विशेष म्हणजे सामना कितीही तणावपूर्ण असो अथवा प्रसंगी मारामारी अथवा हुल्लडबाजीचा प्रकार सुरू होवो, समर्थकांना शांत करण्यासाठी ते शांततादूत म्हणून पुढे येतात. वास्कर यांना चार मुली. त्यापैकी तीन मुली विवाहित असून, चौथी मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने त्यांच्या पत्नीचे निधन झाले; मात्र त्यातून स्वत:ला सावरत ते क्‍लबशी आजही एकनिष्ठ राहून काम करत आहेत.\nराजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा लागतो. निर्णय तर घ्यावा लागतोच. त्याचे परिणामही असतात. सर्व समाज चारही बाजूने तुम्हाला पाहत असतो....\n आता तुम्हाला जागा दाखवणार\nपुणे : राष्टवादीकडून शिरुर मतदार संघात अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे नाराज झालेल्या विलास लांडेंच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी करुन आपला...\nLoksabha 2019 : माढ्याचा तिढा; दोघांपैकी एकाला भाजपची उमेदवारी शक्य\nसोलापूर - आपला कार्यकर्ता किती निष्ठावंत आहे हे तपासण्यासाठी आणि विरोधकांची शिकार योग्य टप्प्यात आणण्यासाठी शरद पवार यांच्याकडे अनेक राजकीय...\nChristchurch Mosque Shooting : न्यूझीलंड आणि बागंलादेश कसोटी सामना रद्द\nख्राईस्टचर्च : न्यूझीलंडमधील मशिदीत झालेल्या अंदाधूंद गोळीबारातून बांगलादेश क्रिकेट संघातील खेळाडू थोडक्यात बचावले आहेत. संघातील सर्व खेळाडू...\nमालिका पराभवाची भारतावर नामुष्की\nनवी दिल्ली - पहिले दोन सामने जिंकून मालिका विजयाच्या उंबरठ्यावर उभे असलेल्या भारतीय संघावर ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका गमावण्याची नामुष्की...\n#FacebookDown फेसबुक, इन्स्टाग्रामची सेवा विस्कळित\nन्यूयॉर्क: भारतासह जगभरातील काही भागांमध्ये व्हॉट्‌सऍप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामची सेवा अद्यापही विस्कळितच आहे. नेटिझन्सनी आज (गुरुवार) सकाळी फेसबुक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/marathi-cinema-balewadi-stedium-47867", "date_download": "2019-03-22T11:22:53Z", "digest": "sha1:SDLLQZMWMXUZSMMFVYR7RZB3BYNGVFC4", "length": 14160, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi Cinema In Balewadi Stedium मराठी चित्रपटासाठी बालेवाडीचं स्टेडियम बुक | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nमराठी चित्रपटासाठी बालेवाडीचं स्टेडियम बुक\nगुरुवार, 25 मे 2017\nमिलिंद शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपटाचं चित्रीकरण बालेवाडी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. बहुधा, या चित्रपटाच्या निमित्तानं मराठी चित्रपटाचं प्रथमच बालेवाडी स्टेडियममध्ये चित्रीकरण करण्यात आलं आहे.\nपुणे: विविध स्पर्धांसाठी लोकप्रिय असलेलं बालेवाडीचं शिवछत्रपती स्टेडियम आता चित्रपटांसाठीही सातत्यानं वापरलं जाऊ लागलं आहे. मिलिंद शिंदे दिग्दर्शित आगामी चित्रपटाचं चित्रीकरण बालेवाडी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. बहुधा, या चित्रपटाच्या निमित्तानं मराठी चित्रपटाचं प्रथमच बालेवाडी स्टेडियममध्ये चित्रीकरण करण्यात आलं आहे.\nहा चित्रपट अॅथलेटिक्सवर आधारित आहे. शिवछत्रपती पुरस्कारात डावललेला एक खेळाडू काही कारणानं आपल्या गावी परत जातो. गावातल्या चोरी करणाऱ्या तीन मुलांना खेळाकडे आकर्षित करून तो त्यांना राष्ट्रीय स्तरापर्यंत कसं नेतो, याची धमाल गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या निमित्तानं मराठीत बऱ्याच काळानं स्पोर्ट्स फिल्मची निर्मिती होत आहे. राधे मोशन पिक्चर्सनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. किरण बेरड यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप ठरलेलं नाही. बालेवाडी स्टेडियममध्ये झालेल्या शेड्यूलमध्ये राष्ट्रीय स्पर्धेचं चित्रीकरण करण्यात आलं. या निमित्तानं स्टेडियममध्ये स्पर्धेसारखीच लगबग झाली होती. बालेवाडी स्टेडियममध्ये यापूर्वी 'दंगल'सारख्या अनेक चित्रपटाचं चित्रीकरण झालं आहे.\n'राष्ट्रीय स्पर्धेचं चित्रीकरण करण्यासाठी सिंथेटिक ट्रॅक हवा होता. महाराष्ट्रीत नाशिक, रत्नागिरी आणि पुणे याच ठिकाणी ही सुविधा आहे. नाशिक, रत्नागिरी इथं जाऊन चित्रीकरण करणं शक्य नव्हतं. त्याशिवाय बालेवाडी स्टेडियममध्ये असलेली भव्यता चित्रीकरणासाठी महत्त्वाची होती. या स्टेडियममध्ये चित्रीकरणाचा अनुभव फार कमाल होता,' असं दिग्दर्शक मिलिंद शिंदे यांनी यांनी सांगितलं.\nLoksabha 2019 : संजय शिंदेंचा आज राष्ट्रवादीत प्रवेश; माढ्यातून लोकसभेच्या उमेदवारीची चिन्हे\nपुणे : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा आज बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याची चिन्हे आहेत. ते माढा लोकसभा...\nभगतसिंह यांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न होतोय\nवाळवा - भगतसिंह भारत - पाकिस्तान दोन्हीकडेही जिंवत आहेत. ते दोन्हीकडील जनतेच्या मना मनात आहेत. त्यांना कोणा एका धर्माच्या चौकटीत बंदिस्त करता कामा...\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातून 'हे' आहेत युतीचे उमेदवार\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये मावळमधून विद्यमान खासदार...\nLoksabha 2019 : सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडणे अमान्य\nसांगली - सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडणे आम्हाला कदापि मान्य नाही. त्यांना जागा देऊ नये, यासाठी आमचा विरोध राहील. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असून...\nपुणे विद्यापीठातील काल लागलेली आग शमविण्यासाठी प्रयत्न सुरुच\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पोस्ट ऑफिससमोरील कचरा जमा करण्याच्या ठिकाणी काल (ता. 21) मोठी आग भडकली होती. या आगीची माहिती मिळताच...\nफ्रान्समध्ये हृदयशस्त्रक्रियेनंतर अॅड. असीम सरोदे यांच्या प्रकृतीत सुधारणा\nपुणे : शहरातील वकिल असीम सरोदे (वय 45) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. मात्र त्यांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा झाली आहे. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%86", "date_download": "2019-03-22T10:37:56Z", "digest": "sha1:BQKV2JCFSKLSS4HJ7NKEVODA7WNZBOU5", "length": 2630, "nlines": 10, "source_domain": "mr.videochat.world", "title": "व्हिडिओ गप्पा डेटिंगचा आहे. साठी डाउनलोड", "raw_content": "व्हिडिओ गप्पा डेटिंगचा आहे. साठी डाउनलोड\nसंबंधात अनुप्रयोग मध्ये समान वर्ग\nअनुप्रयोग घेतलेला आहे, इंग्रजी, सुरक्षित असल्याने हे अखेरचे अद्यतन. जे प्रसिद्ध झाले आणि डाउनलोड केले आहे वेळा. देखील आहेत जुन्या आवृत्त्या अनुप्रयोग डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध. याव्यतिरिक्त, आमच्या संग्रह स्क्रीनशॉट मदत करेल आपण पाहू तर, हा अनुप्रयोग आपल्या गरजा बसेल आणि असू शकते, एक महान मदत माहीत आहे की, त्यानुसार अनेक वेळा डाउनलोड केले आहे, क्रमांकावर आमच्या कॅटलॉग अनुप्रयोग, आणि तुलनेत इतर अनुप्रयोग मध्ये तो वर्ग सामाजिक. आपण शोधू शकता अधिक मदत येथे व्हिडिओ-गप्पा-डेटिंग. अन्य तत्सम अनुप्रयोग असू शकते की आपल्याला स्वारस्य आहेत, स्नॅप गप्पा, प्ले खेळ, सर्बियन, किंवा शक्यतो की अनुप्रयोग संबंधित आहेत: व्हिडिओ गप्पा डेटिंगचा, डाउनलोड व्हिडिओ गप्पा डेटिंगचा, डाउनलोड व्हिडिओ गप्पा डेटिंगचा मुक्त\n← धोकादायक एक विश्वासार्ह मार्ग पूर्ण करण्यासाठी आहे, एक नवीन व्यक्ती एक गंभीर संबंध\nव्हिडिओ चॅट सह मुली मोफत लाइव्ह वेबकॅम →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=30&bkid=106", "date_download": "2019-03-22T10:33:46Z", "digest": "sha1:5BPDXNYUZBX7UDOUFXTFHC7VRPSKZHIH", "length": 2559, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : शेतीसाठी पाणी\nपाणी हा महाराष्ट्रातल्या आजच्या सर्वाधिक कठीण प्रश्नांमधला एक प्रश्न. पाण्याच्या प्रश्नावर गेल्या दोन तीन-चार वर्षांत खूप बोललं जात आहे, चर्चा होते आहे, ही फारच चांगली गोष्ट. प्रत्यक्षात नेमकं, ताबडतोबीनं काय करता येईल की, ज्यामुळं शेती व शेतकरी पाण्याच्या, पीक पाण्याच्या समस्येतून सावरु शकेल, त्याचा वाढणारा कर्जबाजारीपणा कमी होईल व आर्थिक स्थिरता मिळू शकेल, असे प्रयोग व चर्चा चाललेली असते. मी थोडंफार प्रत्यक्ष काम करुन, \"पाणी अडवा पाणी जिरवा\" यासारखी योजना आखून एका गावाची पाणलोट क्षेत्राची यशस्वी योजना राबवून त्यावर आधारित पाणीवापराचा, पीकपध्दतीचा नवा विचार केला, राबविला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24news.com/?p=34887", "date_download": "2019-03-22T10:05:02Z", "digest": "sha1:FUP5ETHIGVIW4B6IUBHSCGME3PHOBFVB", "length": 9727, "nlines": 167, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "दिवाळीच्या आगमनासोबतच शहरवासीयांना लागले नरसिंग महाराज यात्रेचे वेध | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ अकोला दिवाळीच्या आगमनासोबतच शहरवासीयांना लागले नरसिंग महाराज यात्रेचे वेध\nदिवाळीच्या आगमनासोबतच शहरवासीयांना लागले नरसिंग महाराज यात्रेचे वेध\nदिवाळी होताच पडणारी गुलाबी थंडी व या थंडी सोबत शहराचे ग्रामदैवत नरसिंग महाराजांची येणारी यात्रा.दिवाळी येताच शहरवासीयांना आता यात्रेचे वेध लागले आहेत.या यात्रेला दिवाळीला माहेरी येणाऱ्या मुली या आवर्जून येतात. नरसिंग मंदिराचा परिसर या यात्रेने गजबजून जातो. महाराजाची यात्रा ही आकोट वासीयांसाठी अध्यात्मीक आनंद देणारी असल्याचे नगरसेवक ॲड.योगैश पुराडउपाध्ये यांनी सांगीतले.\nतसेच यात्रेच्या दहीहंडी उत्सवाला सोमवारवेस शनिवारा मोठी मढी आदी भागातुन मोठ्या प्रमाणावर भावीक येतात अशी माहिती युवा सामाजिक कार्यकर्ता सागर बोरोडे यांनी सांगीतले.दरम्यान या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम सभापती ॲड.योगैश पुराडउपाध्ये व सागर बोरोडे यांनी समस्त जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.\nVidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा\nनोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं जब कोई न्यूज लिंक काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं\nPrevious articleमराठी जनांच्या हक्कांसाठी मनसे राबवत आहे विविध उपक्रम\nNext articleअकोट च्या मातीला साहित्याचा दरवळ\n‘ड्युरेक्स’ या निरोध उत्पादन करणार्‍या आस्थापनाच्या विज्ञापनासाठी होळी सणाचा अश्‍लाघ्य वापर\nमाझा आणि सनातन संस्थेचा काहीही संबंध नाही – नवीनचंद्र बांदिवडेकर (कॉंग्रेस लोकसभा उमेदवार)\n(म्हणे) ‘सनातन संस्थेचे समर्थक बांदिवडेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी ’ – ‘R भारत’ वृत्तवाहिनीकडून बांदिवडेकर हे सनातनचे समर्थक असल्याचे सांगत काँग्रेसवर टीका\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nघोषणाबाज सरकारच्या एकाही आश्वासनांची पूर्ती नाही – खा.अशोक चव्हाण\nअकोट शहर पोलिसांनी अवैध दारू विक्री व्यवसाय करणाऱ्या दोघांना पकडले\nअकोला आकाशवाणीचे विशेष प्रसारण “चला वृक्ष साक्षर होऊ या “\nसमाजा मध्ये शांतता व सुव्यवस्थेसाठी पोलीस दल सतत कार्यरत – पोलीस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/600", "date_download": "2019-03-22T10:51:38Z", "digest": "sha1:XJN3KAJYSCSSU2PAEFABPFCQI6RLI54C", "length": 29188, "nlines": 247, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अर्ध्या जगाचं लहानसं मनोगत", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nअर्ध्या जगाचं लहानसं मनोगत\nअर्धेजग - महिला दिन विशेष\nया लेखातील सर्व छायाचित्रं प्रातिनिधिक आहेत\nहे मान्यच की, अर्ध जग महिलांचं आहे. अर्धा अवकाश मुलींनी व्यापलाय. पण उरलेल्या अर्ध्या जगात पुरुष आणि मुलं आहेत. त्यांच्या जगासोबत समजूत आणि सहमती ठेवतच महिलांना या जगात राहावं लागणार आहे. अशा वेळी ‘जागतिक महिला दिन’ साजरा होत असताना आजचा अर्ध्या जगातला तरुण काय विचार करतो उरलेल्या अर्ध्या जगातल्या मुली, स्त्रियांबाबत, हे जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न.\nऔरंगाबाद शहरातला केनॉट प्लेस हा इलाका रात्री उशिरापर्यंत तरुण मुला-मुलींन��� गजबजलेला असतो. तिथल्या काही तरुण मुलांशी बोलून त्यांची मनोगतं समजून घेतली. त्यातले हे काही प्रातिनिधिक संवाद...\nतुमच्या महाविद्यालयात मुला-मुलींच्या मैत्रीसाठी योग्य वातावरण आहे का तुमचा तुमच्या मैत्रिणींशी काय संवाद होतो\n– आमच्या कॉलेजात आम्ही मुलं-मुली एकत्र शिकतो. एकमेकांशी बोलतो. सोबत डबा खातो. पण एकदा कॉलेजात एका मुलीची एका मुलानं छेड काढली. त्यानंतर मुला-मुलींमधलं वातावरण जरा बिघडलं. तेव्हापासून मुली आमच्याशी नीट बोलत नाहीत. जरा अंतर ठेवून वागतात.\n- मग आम्हाला खूप अपराध्यासारखं वाटलं. मुलींनी सावध असलंच पाहिजे. पण सगळीच मुलं सारखी नसतात ना\n- आमच्या कॉलेजात तर सगळीकडं सीसीटीव्ही बसवलेत. त्यामुळं मुलं मुलींशी चांगलंच वागतात\n- मी तर माझ्या मैत्रिणींना, बहिणींना एकटं फिरू देत नाही. दिवस खराब आहेत. आणि मुलं कशी असतात ते आम्हाला माहिताय. त्यांना नाही.\nदिवस का बरं खराब व्हायलेत पूर्वी चांगले होते का खरंच\n– सोशल मीडियामुळे मुलं बिघडतात. आजकालच्या चित्रपटातही हिरॉइन कशाही कपड्यात असतात. ते पाहून मुलं मुलीकडं वाईट नजरेनं पाहतात.\n– नाही, नाही. आपण आपली संस्कृती विसरलो, त्यामुळे मुलींवरचे अत्याचार वाढलेत.\nहे चित्र बदलण्यासाठी काय केलं पाहिजे बरं\n– बलात्कार करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. म्हणजे इतरांना तसं काही करण्याची भीती वाटेल.\n- कॉलेजेसमध्ये सेमिनार घेतले पाहिजेत.\n- मुला-मुलींमध्ये चांगली मैत्रीपण होऊ शकते हे शिक्षकांनी सांगितलं पाहिजे.\n- सेक्स एज्युकेशन द्यायलाच पाहिजे. तेसुद्धा मुला-मुलींना एकत्र बसवून द्यायला पाहिजे.\n- आपल्या समाजात एकीकड मुलींना सांगतात असं रहा, तसं राहू नका. पण मुलांना जास्त काही कुणी सांगत नाही.\nआपण बऱ्याचदा ऐकतो, आजकालच्या मुली बिघडल्यात. त्या नीट कपडे घालत नाहीत म्हणून त्यांच्यावर अत्याचार होतात. तुम्हाला काय वाटतं\n- हो, आपला समाज थोडा मागासलेला आहे. त्यामुळे मुलींनी नीट कपडे घातले पाहिजेत. सावधगिरी बाळगली पाहिजे.\n- असं काही नाही. मी ‘पिंक’ सिनेमा पाहिलाय. मुलींना त्यांचं स्वातंत्र्य आहे. मुलांनी थोडं बदललं पाहिजे.\n- सध्या वातावरण खूप बिघडलेलं आहे. दोघे भाऊ-बहीण जरी बोलत उभे असले तरी पोलीस संशय घेत त्यांना हटकतात.\n- पण यात फक्त मुलींची चूक नाही, मुलांचीही आहे.\n- मुलांशी बोलणाऱ्य��� मुलींकडे त्यांच्यासोबतच्या इतर मुलीपण वाईट नजरेनं पाहतात. मुली खूप इनसिक्युअर असतात.\nगावाकडच्या मुली आणि शहरातल्या मुली यांच्यात काय फरक दिसतो\n- गावाकडं मुलींना दबून राहावं लागतं. काय घालायचं, कसं बोलायचं, हसायचं याच्यावर बंधनं असतात. शहरात मोकळीक मिळते.\n- शहरातल्या मुलींना समता पाहिजे असते. पण त्यांना मुलगी म्हणून विशेष सुविधाही लागतात. असं का\n- गावाकडच्या मुली अनोळखी माणसानं पत्ता विचारला तरी घाबरतात. शहरातल्या मुली धीट असतात.\n- गावाकडच्या मुलींचं लग्न लवकर होतं. कधीकधी आई-वडिलांच्या मनात नसतानाही ते समाजाच्या दबावापायी मुलीचं लग्न करून देतात. शहरात शिक्षणाला महत्त्व असतं.\nपण शहरात तरी मुलींना लग्न केव्हा करायचं, कुणाशी करायचं याचं स्वातंत्र्य मिळतं का\n- खरं तर नाही...\n- मुलींना इतकी दुनिया माहीत नसते. मुलं बाहेर फिरतात, जग पाहतात. त्यामुळे भावाला, वडिलांना विचारूनच मुलींनी लग्न केलेलं चांगलं.\n- समाज मुलांच्या हातून झालेली चूक मान्य करतो. मुलींची चूक मात्र अजूनही मान्य होत नाही.\n- पण आजकाल तर मुलीच मुलांपेक्षा पुढे असतात. त्या आमच्यापेक्षा चांगले मार्क मिळवतात.\nअसं कसं काय बरं होत असेल\n- नीट अभ्यास नाही केला तर घरचे लग्न लावून देतील असं दडपण असतं ना मुलींवर मुलांना असं काही नसतं.\nमुलींशी वागता बोलताना मुलांच्या चुका होतात का होत असतील तर काय\n- अनेकदा मुलं नुसतं फ्लर्ट करण्यासाठी मुलींशी बोलतात.\n- मुलगा त्याच्या वडिलांकडे पाहत मोठा होतो. वडील जर महिलांचा आदर करत नसतील तर त्याच्यावर चुकीचे संस्कार होतात.\n- मुलांना खूप लवकर राग येतो. मग तोडफोड, मारहाण करावी वाटते.\n- मुलींनी नाही म्हणलेलं मुलांना खूपदा आवडत नाही.\nतुम्हाला जोडीदार म्हणून कशी मुलगी पाहिजे\n- माझ्या आई-वडिलांना नीट सांभाळणारी असावी.\n- नोकरी करावी, पण घरकामही नीट आलं पाहिजे.\n- आम्ही दोघं नोकरी करू. पण मीसुद्धा तिला घरकामात मदत करेन. सध्या आईलापण मदत करतोच ना\n- घरी बायकांची कामं केली की, लोक मुलांवर हसतात.\n- माझ्याच क्षेत्रात काम करणारी पत्नी पाहिजे.\n- माझ्याशी मित्राप्रमाणे वागणारी असावी.\nतुमच्या वयाच्या मुलींना काय सांगाल\n- सेल्फ डिफेन्स आणि सेल्फ रिस्पेक्ट शिका.\n- सावध रहा, पण अतिसावधपणा सोडा. सगळीच मुलं अगदी वाईट नसतात.\n- स्वातंत्र्यासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्य��पण ओळखा.\n- महिला म्हणून कायदा तुमच्या बाजूनं असतो. त्याचा गैरवापर करू नका.\n(या संवादामध्ये कृष्णा काळे, निलेश शिंदे, राधेश्याम काळे, भारत चंदर, बाळकृष्ण नालेगावकर, कृष्णा निकम, कुणाल ठाकूर आणि दीपक शिंदे यांसह इतरही काही १६ ते २८ वयोगटातल्या तरुणांनी सहभाग घेतला.)\nलेखिका मुक्त पत्रकार आहेत.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\n​​​​​​​‘पुन्हा स्त्री उवाच’ : स्त्रीवादाच्या संदर्भातले विचार मांडण्यासाठी वेबसाइट\nऐंशी-नव्वदच्या दशकात महाराष्ट्रात ‘स्त्री उवाच’ ही संघटना कार्यरत होती. काही काळानं ती बंद झाली. या चळवळीचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी आणि या चळवळीचे मासिक पुन्हा त्रैमासिक स्वरूपात ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी स्त्रीवादी कार्यकर्त्या वंदना खरे यांनी पुढाकार घेतला आहे. कालच्या ८ मार्चला ‘पुन्हा स्त्री उवाच’ ही वेबसाईट सुरू झाली आहे.......\nभाजपने लोकसभा आणि विधानसभेत बहुमत असूनही महिलांना ३३ टक्के आरक्षण का दिले नाही\nभारताच्या संसदेत महिला प्रतिनिधित्व फक्त १२ टक्के आहे. शेजारी असलेल्या नेपाळमध्ये २९.५ टक्के महिलांचे प्रतिनिधित्व आहे. अफगाणिस्तानमध्ये २७.६ टक्के आहे. पाकिस्तानमध्ये २०.६ टक्के आहे. तर बेल्जियम, मेक्सिकोमध्ये ५० टक्के महिलांचे प्रतिनिधित्व आहे. जर्मन, ऑस्ट्रेलियामध्ये ४० टक्के महिलांचे प्रतिनिधित्व आहे.......\nस्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन\nज्या स्त्रीला या अंधश्रद्धेमधून बाहेर काढायचंय, ती असुरक्षित आहे. तिला बहुधा कायमची आर्थिक विवंचना आहे. तिला एका बाजूला सासरची मानसिकता जोपासावी लागते. कौटुंबिक प्रेम आणि जिव्हाळा कायम ठेवण्याचं कामही तिलाच करावं लागतं; आणि ही सगळी तारेवरची कसरत करत असताना स्वत:च्या विवेकाचं स्वत्वही जपावं लागतं. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी तयार होणारी भगिनी ही एक अधिक अवघड लढाई लढत असते.......\nभाऊ पाध्यांचा स्त्री-तिरस्काराचा ‘राडा’\nपितृसत्ता आणि त्यातून निघालेल्या मर्दानगी आणि स्त्रीत्वाच्या ��ंकल्पनांना आपण आव्हान करत नाही, त्यासंबंधीची सार्वजनिक चर्चा घडत नाही, तोपर्यंत स्त्रियांवरील हिंसेचं सातत्य टिकून राहतं. रस्त्यावरच्या हिंसक झुंडींमध्ये तरुणांचा प्रवेश होतो तरी कसा, याचं उत्तर मात्र या कादंबरीत मिळतं. कादंबरीतली स्त्रीपात्रं पूर्णपणे झाकोळलेली आहेत, त्यांना काही आवाजच नाही.......\nतीन शॉर्टफिल्म : महिलांच्या सामाजिक स्थितीवर परखड आणि अचूक भाष्य करणाऱ्या\n‘ज्यूस’, ‘नयनतारा नेकलेस’, ‘नेकेड’ या तीनही शॉर्टफिल्ममध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे या कथा महिलांभोवती फिरतात. सामाजिक वास्तवाला हात घालताना या तीनही शॉर्टफिल्म प्रत्येकाला स्वतःच्या आत डोकावून पाहण्यास प्रवृत्त करतात. या शॉर्टफिल्म महिलांच्या सामाजिक स्थितीवर परखड आणि अचूक भाष्य करतात. जळजळीत समाजवास्तव मांडण्याचं काम करतात.......\n‘दारिद्र्याच्या शोधयात्रे’त मला भेटलेल्या महिला...\nमहिला दिनाच्या दिवशी महिलांच्या प्रश्नावर चर्चा होते. दुर्दैवाने बोलका वर्ग असलेल्या महिला या जास्त मध्यमवर्गात असल्याने महिलांच्या प्रश्नाची जास्त चर्चा ही मध्यमवर्गीय परिघात फिरत राहते. उपेक्षित वर्गातील महिलांचे प्रश्न या दिवशी फारशे चर्चिले जात नाहीत. मागील वर्षी मी महाराष्ट्रातील दारिद्र्याचा अभ्यास करण्यासाठी २४ जिल्ह्यातील १२५ गावांना भेटी दिल्या. या शोधयात्रेत मी शेकडो महिलांशी बोललो.......\nमुलांचं लैंगिक शोषण ही घृणास्पद व भयावह गोष्ट आहे\nमुलांचं लैंगिक शोषण ही घृणास्पद व भयावह गोष्ट आहे. बऱ्याचदा असं होऊ शकतं याची आपल्याला कल्पनाही नसते. अशा घटनांनी मुलांसोबतच त्यांचे पालकदेखील खचून जातात. परंतु खचून जाण्यापेक्षा किंवा वास्तव्य नाकारण्यापेक्षा त्याविषयी अधिकाधिक जागरूकता बालक व पालकांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे.......\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\nतुमचं मूल कुपोषित असो अगर नसो, मात्र त्यांना चांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हरकत नाही. पैसे देऊन बाजारातील निकृष्ट पदार्थ खाण्यापेक्षा चुरमुरे-फुटाण्यांची गोडी न्यारीच असणार आहे. ‘आपल्या मुलाचं आरोग्य आपल्या हाती’ या उक्तीची कृती पालक करतील, तेव्हा कुषोषणाचे मुद्दे संपुष्टात येतील हे नक्की. आजची बालकं उद्य��चं भविष्य आहे.......\nपालकांना ‘संगोपना’चं भान किती आहे, यावर बाळाची जडणघडण अवलंबून असते\nमुलांचं स्मित हास्य ही पालकांप्रती असलेल्या विश्वासाची निशाणी आहे. अनुकरणयोग्य असं वर्तन, सुसंवाद ठेवणं, समजून घेणं, त्यांच्यातला एक होऊन मैत्रीचं नातं निर्माण करणं हे पालकांच्या हाती आहे. याचा मुलांच्या जडणघडणीवर परिणाम पडतो. आपलं मूल भविष्यात मनमोकळं बोलणारं, आत्मविश्वासानं वावरणारं असायला हवं, तर हे सगळं दक्षतापूर्वक करायला हवं. असं केलं तर प्रत्येक मूल मुक्त आकाशात झेपावेल.......\nजेव्हा एक ‘आशा कार्यकर्ती’ सरपंच होते आणि गावकरी त्यांच्या कामाचं महत्त्व जाणतात तेव्हा...\nसुरेखाताईं सरपंच असूनही त्यांचा वावर कुठंही मिरवण्यापुरता मर्यादित नव्हता की, त्यात कुठलंही पुढारलेपण नव्हतं. उलट त्या कार्यकर्तीच्याच उत्साहानं रक्ततपासणीच्या शिबिराकडे लक्ष देऊन होत्या. प्रत्येकीची विचारपूस करत होत्या आणि त्यांना आग्रहानं अल्पोहार घेण्यास सांगत होत्या. रक्ततपासणी ही काय मोठी भानगड असं कुणालाही वाटू शकतं, पण मोबाईलची रेंजही न मिळणारं हे गाव आहे.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/surya-chandracha-lapandav-2/", "date_download": "2019-03-22T10:27:39Z", "digest": "sha1:DARWABTTVNT5GK2ZKJBPB2WIZXZU64PB", "length": 9430, "nlines": 152, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सु्र्य-चंद्राचा लपंडाव – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeकविता - गझलसु्र्य-चंद्राचा लपंडाव\nJanuary 8, 2019 डॉ. भगवान नागापूरकर कविता - गझल\nबघा बघा तो रवि चालला, अतिशय वेगानें \nपूर्व दिशेला चंद्रही येई, त्याच तन्मयतेने \nयुगानु युगें लपंडाव हा, त्यांचा चालला असे \nभावांमधली शर्यत बघूनी, गम्मत परी भासे \nमोठा भाऊ रवि त्याला, पकडण्या धांव घेई \nलहान भाऊ चंद्र असूनी, निसटून मात्र जाई \nसंताप येता लाल होऊनी, रवि जाई तापूनी \nपरि शांत असे चंद्र बघा, राग घेई गिळूनी \nलहान असूनी थकून जाई, कांही काळ जाता \nनभीं न येतां घरींच झोपे, थकवा जाण्या करीता \nविश्रांतीचा काळ घालवूनी, हलके हलके येई \nपुनरपि त्यांचा खेळ बघतां, आनंद मनास होई \nAbout डॉ. भग��ान नागापूरकर\t1368 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nविविध रंगांचा वापर करुन आपलं जीवन समृद्ध करुया..\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nप्रसिध्द छायाचित्रकार धनेश रामचंद्र पाटील यांचे सदर\nरेल्वेची अद्भुत आणि रंजक सफर\nलेखक डॉ. हेमंत पाठारे, डॉ. अनुराधा मालशे\nब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) यांचे अत्यंत लोकप्रिय सदर...\nसदर लवकरच येत आहे....\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://vechak.org/dnyanakosh", "date_download": "2019-03-22T11:00:33Z", "digest": "sha1:2K5MCMY2YYRP4ICJ3OM4V24RAP7J7GJF", "length": 4355, "nlines": 44, "source_domain": "vechak.org", "title": "ज्ञानकोश | वेचक", "raw_content": "\nमहाजालावरील मराठी संदर्भसाधने »\nग म भ न\nज्ञानकोश म्हणजे ज्ञानाचा संग्रह. एखाद्या विषयावरील माहितीचा संगतवार प्राथमिक परिचय करून घेण्यासाठी ज्ञानकोश हे उपयुक्त साधन आहे. ज्ञानकोश सर्वसामान्य स्वरूपाचे असतात तसेच विशिष्ट विषयांचेही असतात.\nमराठी विकिपीडिया (मुक्त ज्ञानकोश); विकिमीडिया फाउंडेशन;\nहा मुक्त ज्ञानकोश असून तो लोकसहभागातून घडणारा आहे. त्यातील नोंदी लोक लिहितात आणि संपादित करतात. हा कोश उत्तम दर्जाचा व्हावा ह्यासाठी त्यात विविध क्षेत्रांतील व्यक���तींचा सहभाग वाढायला हवा.\nमराठी विश्वकोश; सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई\nहा ज्ञानकोश युनिकोडात शोधण्याजोग्या स्वरूपात मराठी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nमहाराष्ट्रीय ज्ञानकोश; संपा. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर; महाराष्ट्रीय- ज्ञानकोश-मंडळ, पुणे\nयशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान ह्या संस्थेने हा ज्ञानकोश आता संगणकीय स्वरूपात उपलब्ध करून दिला असून आता हा ज्ञानकोश युनिकोडात शोधण्याजोग्या स्वरूपात पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\n‹ शब्दसंग्रह/ शब्दकोश वर\nग म भ न\nप्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर\n© (२०११) हे संकेतस्थळ सुशान्त शंकर देवळेकर ह्यांनी केलं आहे.\nविविध लेखकांनी लिहिलेला मजकूर घालताना आवश्यक तिथे लेखकांची अनुमती घेतलेली आहे. अशा लेखनाचे सर्व अधिकार त्या लेखकांकडेच आहेत.\nमनीष बावकर, सुबोध केंभावी, श्रद्धा काळेले, सुप्रिया म्हात्रे, शल्मली पितळे, आशिष आल्मेडा, चिन्मय धारूरकर\nह्या मित्रांनी केलेलं विविध प्रकारचं साहाय्य आभार मानण्यापलीकडलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/governments-attempt-to-set-up-maratha-community-workers-as-criminals/", "date_download": "2019-03-22T10:34:50Z", "digest": "sha1:7YXB7CEPVFTX7AIK7OOEJ5ROI5RNZAPM", "length": 8190, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा समाजातील कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा सरकारचा प्रयत्न - अशोक चव्हाण", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nमराठा समाजातील कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा सरकारचा प्रयत्न – अशोक चव्हाण\nलाखोंचे मोर्चे कोणतीही अनुचीत घटना न घडू देता शांततामय मार्गाने काढणा-या मराठा समाजातील विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत, हे अतिशय संतापजनक आहे अशी जळजळीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आह���. औरंगाबाद जिल्ह्यात आज काकासाहेब शिंदे या तरूणाचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला ही घटना अत्यंत दुर्देवी आणि दुःखद आहे. मराठा आंदोलकांनी संयम राखावा आणि आतापर्यंत अवलंबलेला शांततपूर्ण आंदोलनाचा मार्ग सोडू नये असे आवाहन खा. चव्हाण यांनी केले.\nयासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, वारक-यांच्या गर्दीत साप सोडण्याचा विचार भिडेंची पिलावळ व त्यांना गुरु मानणा-यांच्यांच डोक्यात येऊ शकतो. सरकारचा विरोध करणारे हे प्रत्येकवेळी गुन्हेगार ठरवले जात आहेत. शेतक-यांनी मोर्चा काढला त्यांना नक्षलवादी ठरवण्याचा प्रयत्न केला. एल्गार परिषदेच्या आयोजकांना माओवादी ठरवण्याचा प्रयत्न सरकारने केला. भीमा कोरेगाव दंगलीच्या ख-या सूत्रधारांना सोडून आंदोलन करणा-या दलित बांधवांची माता भगिनींसह धरपकड करण्यात आली त्याच धर्तीवर मराठा समाजातील कार्यकर्त्यांना गुंतवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असे खा. चव्हाण म्हणाले.\nवारकरी संप्रदाय आणि संतांचा अवमान करणा-या मनोहर भिडे यांचे वक्तव्य अजूनही तपासता न आलेल्या सरकारला पंढरपूरच्या वारीमध्ये घातपात घडवला जाणार आहे असा कथित रिपोर्ट मात्र तात्काळ मिळतो हे अचंबीत करणारे आहे. भिडे यांनी केलेले वक्तव्य हिब्रू भाषेत होते का ज्यामुळे तपासायला एवढा वेळ लागतो आहे असा संतप्त सवाल खा. चव्हाण यांनी केला. मनुवादी भिडेला पाठीशी घालून आंदोलक कार्यकर्त्यांना त्यांच्या शिवाजी महाराजांवरील प्रेमाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा मुख्यमंत्र्यांना नैतिक अधिकार नाही. शिवरायांच्या मावळ्यांपैकी अनेकांचे आई बाप वारीत आहेत त्यांना दूषण देण्याआधी मुख्यमंत्र्यांनी ते स्वतः वारकरी विचारांचे आहेत की धारकरी विचारांचे आहेत हे स्पष्ट करावे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nवारक-यांच्या गर्दीत साप सोडण्याचा विचार भिडेंची पिलावळच्या डोक्यात येऊ शकतो\nवाचा कोण आहे काकासाहेब शिंदे पाटील, ज्यांनी मराठा आरक्षणासाठी दिले बलिदान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-karhad-news-kabaddi-match-mumbai-pune-team-wins-88684", "date_download": "2019-03-22T11:08:26Z", "digest": "sha1:GDZADFOM55TNAGBDY76FW2QUAJRPUJU5", "length": 18107, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Karhad News Kabaddi Match Mumbai Pune Team wins कबड्डी स्पर्धेत मुंबई-पुण्याची बाजी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nकबड्डी स्पर्धेत मुंबई-पुण्याची बाजी\nगुरुवार, 21 डिसेंबर 2017\nकऱ्हाड - येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर झालेल्या 65 व्या महिला व पुरुष राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महिलांमध्ये मुंबई उपनगर तर पुरुषांमध्ये पुणे संघाने विजेतेपद पटकावले. काल रात्री उशिरा एक उपांत्य व दोन अंतिम सामने झाले.\nकऱ्हाड - येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर झालेल्या 65 व्या महिला व पुरुष राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत महिलांमध्ये मुंबई उपनगर तर पुरुषांमध्ये पुणे संघाने विजेतेपद पटकावले. काल रात्री उशिरा एक उपांत्य व दोन अंतिम सामने झाले.\nज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त स्पर्धेचे आयोजन केले होते. महिलांमध्ये मुंबई उपनगरने पुणे संघावर 7 गुणांनी तर पुरुष गटात चुरशीच्या ठरलेल्या सामन्यात कोल्हापूर संघावर पुण्याने एका गुणाने विजय मिळविला. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने लिबर्टी मजदूर मंडळातर्फे स्पर्धा झाल्या. अंतिम लढतीवेळी पाऊस आल्याने त्या स्पर्धा स्थगित करून पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या काल पार पडल्या.\nपुरुष गटात प्रारंभी सांगली व कोल्हापूर यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला. दोन्ही संघात मागच्यावेळी अटीतटीची लढत झाली होती. मात्र पाऊस आल्याने तो सामना रद्द केला होता. दोन्ही संघ मैदानात आमने सामने होते. दोन्ही संघाने एकमेकांवर आघाडी घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मध्यांतरापर्यंत सांगलीने 20-11 अशी नऊ गुणांची आघाडी घेतली होती. सांगलीच्या आक्रमक खेळीने कोल्हापूर संघाला जखडून ठेवले होते. मात्र शेवटच्या पाच मिनिटात कोल्हापूरच्या संघाने विजय खेचून आणला. कोल्हापूरचा महेश मगदूम, तुषार पाटील यांनी खेळाची सुत्रे हातात घेऊन खेळ उंचावला. अखेरच्या चढाईवेळी कोल्हापूरच्या विकी सुतके याने नितीन मदने याची पकड करत लोनसह तीन गुण घेतले. त्यामुळे सामना 28-28 असा बरोबरीत आला. यानंतर प्रत्येकी पाच चढाईची संधी देण्यात आली. त्यात कोल्हापूर संघाने 8-5 अशा तीन गुणांनी विजयी मिळवून अंतिम सामन्यात प्रवेश केला.\nकोल्हापूर व पुणे यांच्यात अंतिम सामना झाला. कोल्हापूर संघाने पुण्यावर 13-11 अशी दोन गुणांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर खेळ उंचावत गेला आणि दोन्ही संघांनी 24-24 अशी बरोबरी साधली. हाही सामना बरोबरीत सुटल्याने प्रत्येकी पाच चढाया देण्यात आल्या. यात कोल्हापूर संघावर पुण्याने 6-5 असा एका गुणाने विजयी मिळविला. महिलांच्या अंतिम सामन्यात मुंबई उपनगर व पुणे संघ आमने सामने होते. गतवेळच्या स्पर्धेत पुणे संघाने मुंबई उपनगरवर मात करत विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे अंतिम सामन्यांकडे लक्ष होते. सामना अटीतटीचा झाला. मुंबई संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडू अभिलाषा म्हात्रे, सायली जाधव, कोमल देवकर यांनी उत्कृष्ठ खेळी केली.\nमध्यांतराला मुंबईने 12-11 अशी एका गुणाची आघाडी घेतली होती. मध्यांतरानंतर सामना चुरशीचा झाला. त्यामुळे मुंबईने सात गुणांनी 30-23 असा विजय मिळवत अजिंक्यपद पटकावले. मुंबई उपनगरने मागील सामन्याचा वचपा काढल्याचे दिसून आले.\nमाजी आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते बक्षिस वितरण झाले. राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्याध्यक्ष दत्ताभाऊ पात्रीकर यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कारही झाला. लिबर्टी मजदूर मंडळाचे अध्यक्ष सुभाष पाटील, उपाध्यक्ष अरुण जाध यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, नगराध्यक्षा रोहीणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, इंद्रजीत चव्हाण, सुनिल पाटील उपस्थित होते. एक उपांत्य सामना व दोन अंतिम सामने रंगणार होते. त्यामुळे स्टेडीयमवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. महिलांच्या मुंबई उपनगर व पुणे संघाचा सामना चांगलाच गाजला. त्यात मुंबईने वर्चस्व गाजवत विजयी मिळविला. त्यासह सर्वच सामन्याला प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.\nLoksabha 2019 : लोकशाहीत महिला उपेक्षितच\nदेशाच्या लोकसंख्येच्या निम्म्याने असलेल्या महिलांना ३३ आणि ४१ उमेदवारीची घोषणा अनुक्रमे बिजू जनता दल आणि तृणमूल काँग्रेसने केली आहे. ते पाहता,...\nन्यूझीलंडमध्ये दोन मशिदींवर झालेल्या हल्ल्यामागे वांशिक आधारावरील तिरस्काराची भावना होती. हे केवळ त्या देशापुढील नव्हे, तर जगापुढील आव्हान आहे, हे...\nसराफाच्या दुकानात चोऱ्या करणारी टोळी जेरबंद; अल्पवयीन मुलासह चौघे अटकेत\nलोणी काळभोर : सोने खरेदीच्या बहाण्याने सराफाच्या दुकानात प्रवेश क���ल्यावर अल्पवयीन मुलाच्या मदतीने सराफाला गंडा घालणाऱ्या तीन महिला व...\nपुणे : रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या अंगावर रंग टाकणाऱ्या ८४ जणांना अटक\nपिंपरी (पुणे) : रस्त्याने जाणाऱ्या महिला व नागरिकांच्या अंगावर रंग टाकणाऱ्या ८४ हुल्लडबाजांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर महाराष्ट्र...\nनिवडलेल्या धान्यातून अनेकांना घास \nकोल्हापूर - लक्ष्मीपुरीतील धान्य दुकानात विविध धान्ये, कडधान्ये विक्रीसाठी लगबग सुरू असते. गिऱ्हाइकांना ठरलेली धान्य अन्‌ कडधान्ये द्यायची असतात....\nगर्भवती मातेच्या हाती औषधाची चिठ्ठी\nनागपूर - मेडिकलमध्ये येणाऱ्या प्रत्येक गर्भवती मातेची नोंदणी, तपासणी, जेवणे, रक्ततपासणी, रक्तपुरवठा, एक्‍स रे, सोनोग्राफीसह इतर सर्वच सुविधा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nationalright-to-privacy-is-a-fundamental-right/", "date_download": "2019-03-22T10:38:09Z", "digest": "sha1:MFX2TJIEFJPDNVHRCDJCKBJ3EDMOTLLC", "length": 6588, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "होय 'राईट टू प्रायव्हसी' हा मूलभूत अधिकार आहे", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nहोय ‘राईट टू प्रायव्हसी’ हा मूलभूत अधिकार आहे\nव्यक्तिगत गोपनियता हा मुलभूत अधिकार आहे असा महत्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. ‘आधार’साठी बायोमेट्रिक पद्धतीने माहिती घेणे म्हणजे व्यक्तिगत गोपनियतेच्या अधिकाराचं उल्लंघन असल्याचा ���ावा याचिकाकर्त्याने केला होता ज्यावर निकाल देताना 9 न्यायमूर्तींच्या सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय एकमताने दिला आहे.\n2012 साली आधार कार्ड योजनेत नागरिकांच्या खासगी आयुष्याचे उल्लंघन झाल्याबाबत अनेक जनहित याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या.याचिकेवरील सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने ‘राइट टू प्रायव्हसी’चा निश्चित अर्थ लावण्यासाठी खंडपीठाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला होता. सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या नेतृत्वातील ९ सदस्यीय खंडपीठ आज यावर हा निर्णय सुनावला आहे. कलम 21 च्या भाग 3 अंतर्गत व्यक्तिगत गोपनीयता हा मुलभूत अधिकार आहे असं म्हटलं आहे.\nसंविधानाच्या कलम 21 नुसार असलेल्या जगण्याच्या स्वातंत्र्यातच वैयक्तिक गोपनियतेचा समावेश झाला मात्र वैयक्तिक गोपनियता हा मूलभूत असला तरी सरकार त्यावर काही निर्बंध घालू शकतं, असंही सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केलं आहे.युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच आधार कार्डच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. या याचिकांमध्ये आधार कार्डमुळे वैयक्तिक गोपनियतेच्या अधिकाराची पायमल्ली होत असल्याचा दावा करणारी याचिका सर्वात महत्त्वाची मानली जात होती.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nभारतात रहाणा-या चीनी नागरिकांसाठी चीनकडून सतर्कतेच्या सूचना\nकुलगुरूंच्या लेखी अश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी सोडले उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/602", "date_download": "2019-03-22T10:44:14Z", "digest": "sha1:TLZOUHUOQS6JUVJMP2ILZOJPGJP7FQKK", "length": 32580, "nlines": 221, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "इव्हेंटीकरणाच्या सापळ्यात ‘महिला दिन’!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nइव्हेंटीकरणाच्या सापळ्यात ‘महिला दिन’\nअर्धेजग - महिला दिन विशेष\nया लेखातील सर्व छायाचित्रं प्रातिनिधिक आहेत\n‘मग उद्या काय प्रोगाम\n महिला दिन ना का उद्या तुमचा सण (एक छद्मी हास्य) तुमचा सण (एक छद��मी हास्य)\n म्हणजे वर्षभर राबणाऱ्या बैलासाठी जसा वर्षातून एकदा बैलपोळा असतो, तसा हा आमचा सण\nकुणी सांगतं, आमच्या ऑफिसमध्ये ना आठ मार्चला ऑफिसमधल्या सगळ्या महिलांना सुट्टी देऊन रिसॉर्टवर पाठवतात. खा. प्या. मजा करा म्हणतात\nकुणी सांगतं, आमच्या ऑफिसमध्ये ना चॉकोलेटस देऊन आम्ही त्यांचं स्वागत करतो. त्या दिवशी त्यांच्याकडून फारशा कामाची अपेक्षा ठेवत नाही. तसंही एरवी सणावारी महिलांना लौकर जायची किंवा उशिरा यायची सवलत असते. पण ते त्यांना घरी काम असतं. सणवार महिलांनीच सांभाळायचे असतात म्हणून. हा तर काय त्यांचाच दिवस. इन्जॉय करू दे बिचाऱ्यांना\nकुणी सांगतं, हे तर काहीच नाही. आमच्या जवळच्या एका मिठाईवाल्याकडे ना आठ मार्चला महिलांना पाणीपुरीवर निम्मी सवलत असते\nकुणी सांगतं, त्यात काय बरेच ब्रँडस देतातच आजकाल अशी सवलत. कपडे, महिलांच्या वस्तू आठ मार्चला कमी किमतीत\nकुणी म्हणतं, या दिवशी ‘तुम्ही आयुष्यात आलात, आमचं आयुष्य तुम्ही किती सुंदर केलं आहे,’ असे किती छान छान मॅसेज येतात. किती बरं वाटतं ते वाचून\nकुणी म्हणतं, टीव्हीवर, वर्तमानपत्रांमध्ये महिलांच्या कर्तृत्वाच्या स्टोऱ्या आठ दिवस आधीपासून गाजायला लागतात. महिलासंबंधीचे कार्यक्रम होतात. सत्कार होतात. इव्हेंटस होतात. किती मस्त आहे हे सगळं\nकुणी म्हणतं, आमच्या वेळी असं काहीच नव्हतं हो नशीबवान आहेत आजच्या बायका. सो हॅप्पी विमेन्स डे\nजसं हॅप्पी दसरा, हॅप्पी दिवाळी, हॅप्पी इंडिपेंडन्स डे, हॅप्पी न्यू इयर, हॅप्पी ख्रिसमस, तसं हॅप्पी विमेन्स डे\nपण अशा शुभेच्छा देणाऱ्या-घेणाऱ्यांनो नेमकं कशासाठी हॅप्पी व्हायला सांगताहात तुम्ही आधीच उत्सवी असलेल्या या समाजानं बाजारू अर्थव्यवस्थेच्या आहारी जाऊन स्त्री सक्षमतेचं भान देऊ पाहणारा हा एक दिवसही गिळंकृत केला म्हणून\nआजच्या या साजरीकरणाच्या मुळाशी आपल्याच विचारांचा विरोधाभासी इतिहास आहे हे किती जणांना माहीत असतं मुळात आठ मार्च महिला दिन म्हणून साजरा करण्याची पद्धत सुरू झाली, बाजारू अर्थव्यवस्था ज्याला कायमच नाक मुरडत, खडा विरोध करत आली आहे, त्या कम्युनिस्ट रशियात. ८ मार्च १९१७ रोजी पेट्रोगार्ड या रशियाच्या शहरात टेक्सटाईल उद्योगात काम करणाऱ्या महिलांनी शहरभर निदर्शनं केली. अन्न हवं, युद्ध नको आणि शांतता हवी, अशी त्यांची मागणी होती. आपापली कामं बंद करून त्यांना इतरही कामगार येऊन मिळाले आणि झारशाहीला विरोध हे आणखी एक उद्दिष्ट त्यात समाविष्ट केलं गेलं. रशियन राज्यक्रांतीची बीजं इथंच पडली असंही काही जण मानतात. रशियात हा दिवस फेब्रुवारी महिन्यात येत असला तरी ग्रेगेरियन कॅलेंडरप्रमाणे तो आठ मार्च आहे.\nराज्यक्रांतीनंतर कम्युनिस्ट राजवटीने या दिवशी सुट्टी द्यायला सुरुवात केली. त्याआधी न्यू यॉर्कमध्ये, डेन्मार्कमध्ये, जर्मनीमध्ये आणि इतरत्रही स्त्रियांच्या हक्कांसाठी आंदोलनं, चळवळी, परिषदा सुरू होत्या. पण पुढे १९७७मध्ये युनायटेड नेशन्सने आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून मान्यता दिली. आणि जगभर या दिवशी महिलांचे प्रश्न, महिलांचे हक्क यांविषयी सजग चर्चा व्हायला लागल्या. आपल्याकडेही १९७२च्या मथुरा बलात्कार प्रकरणानंतर खऱ्या अर्थानं स्त्रीवादी विचारांना चालना मिळाली. बलात्कारासंबंधीच्या कायद्यात सुधारणा करणं भाग पडलं. आणि तिथून स्त्रीवादी विचारांची पताका अधिक बळकटपणे पुढे जाऊ लागली.\nकाही कायद्यांमध्ये सुधारणा झाल्या. सरकारी योजनांमध्ये स्त्रियांचा अग्रक्रमाने निदान विचार तरी होऊ लागला. मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे, त्यांचं लहान वयात लग्न लावून देऊ नये, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं पाहिजे, हे हळूहळू लोकांच्या मनावर बिंबलं जायला लागलं. स्त्रीशिक्षणाला, अर्थार्जनाला चालना मिळाली. स्त्रीवादी चळवळींच्या संघर्षांतून स्त्रियांना आत्मविकासाचा पैस उपलब्ध होत गेला. एकूण स्त्रियांच्या तुलनेत हे प्रमाण कमीच असलं तरी ते आहे हेही खूप महत्त्वाचं ठरलं.\nत्या सगळ्याची दृश्यं फळं आजच्या शिकल्या-सवरलेल्या, आर्थिकदृष्ट्या सक्षम अशा शहरी स्त्रीच्या रूपात दिसत आहेत. आणि बाजारव्यवस्था त्याच रूपाचं इव्हेंटीकरण करून आपली उत्पादनं खपवायचा प्रयत्न करते आहे, हे जास्त दुर्दैवी आहे. कारण एकेकाळच्या स्त्रीवादी चळवळीच्या संघर्षाशी यातल्या कुणालाच काहीही देणंघेणं नाही, नसतं.\nया एका दिवशी स्त्रीशक्तीचा गौरव करण्याचा देखावा झाला की, उरलेले ३६४ दिवस असतं ते स्त्रीदेहाचं वस्तूकरण. स्त्रियांवरचे तेच ते निर्बुद्ध विनोद आणि तथाकथित संस्कृतीरक्षणाच्या तिच्यावरच्या जबाबदारीची बाष्कळ बडबड.\nआठ मार्च या दिवशी स्त्रियांच्या आशा-आकांक्��ा, स्वप्नांची चाड दाखवणारे किती जण ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या चित्रपटाच्या पाठीशी उभे राहणार आहेत\nआठ मार्चला आपण उदारमतवादी असल्याचा डांगोरा पिटणारे किती पुरुष ‘घालावेत मुलींनी हवे ते कपडे, घरकाम ही त्यांची एकटीची जबाबदारी नाही,’ ही गोष्ट एरवी प्रत्यक्षात आचरणातून मान्य करणार आहेत\nकिती राजकीय पक्ष निवडणुकीत आणि सत्तेत स्त्रियांना नैसर्गिक वाटा देणार आहेत किती व्यवस्थापनं स्त्रियांना समान वेतन देणार आहेत\nस्त्रीला नोकरी देताना नंतर मग ती लग्न करणार, बाळंतपणाच्या सुट्ट्या मागणार म्हणून तिला नोकरीच नाकारणारे आपली विचारसरणी बदलणार आहेत\nबाळंतपणाची चार-सहा महिन्यांची सुट्टी दिली की, आपली जबाबदारी संपली असं मानणारी आपली व्यवस्था, आपला समाज आणखी किती काळ मुलांचं संगोपन ही जबाबदारी एकट्या स्त्रीचीच असते असं मानणार आहे\nया सगळ्या व्यथा आहेत त्या शहरी मध्यमवर्गीय स्त्रियांच्या. असंघटित, क्षेत्रातल्या कष्टकरी वर्गातल्या, ग्रामीण भागातल्या स्त्रियांचे प्रश्न आणखी वेगळे सॅनिटरी नॅपकिन्सची जाहिरात करत ‘विमेनहूड सेलेब्रेट’ करण्याची, ‘हॅप्पी विमेन्स डे’ म्हणणाऱ्यांच्या तर ते खिजगणतीतही नसतील.\nबलात्कार, लैंगिक शोषण, स्त्रियांचा व्यापार, संस्कृतीच्या नावाखाली त्यांची दडपशाही हे सगळं राजरोस सुरू असताना वर्षातला एक दिवस उठून स्त्रीशक्तीच्या नावाने गळे काढायचे, तेही इव्हेंटीकरणाला सोकावलेल्या बाजारव्यवस्थेनं, हे भयंकर दांभिकपणाचं आहे. या दिवसाची प्रतीकात्मकता मान्य केली तरी उरलेले ३६४ दिवस हीच व्यवस्था स्त्रीला वस्तू म्हणूनच वागवत-वापरत असते. गुरमेहेर कौर नावाच्या मुलीला उघड उघड बलात्काराच्या धमक्या दिल्या जातात, तेव्हा या व्यवस्थेला त्यातल्या गांभीर्याशी काहीच देणंघेणं नसतं. ‘तुम्ही महान आहात, त्यागी आहात. तेव्हा आता गुपचूप देव्हाऱ्यात बसा. हाताची घडी, तोंडावर हसू ठेवा आम्ही आरत्या करू, झांजा वाजवू, प्रसाद वाटू, उत्सव साजरा करू… त्या एका दिवसाचीच नशा अशी चढेल की, पुढचे ३६४ दिवस सगळे जण सगळं विसरून जातील’, असाच तिचा आविर्भाव आहे. प्रतीकात्मकतेला उदात्ततेची, उत्सवीकरणाची झालर चढ‌वणारी ही खेळी वेळीच ओळखण्याची गरज आहे.\nताई, एक नंबर झालाय लेख\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\n​​​​​​​‘पुन्हा स्त्री उवाच’ : स्त्रीवादाच्या संदर्भातले विचार मांडण्यासाठी वेबसाइट\nऐंशी-नव्वदच्या दशकात महाराष्ट्रात ‘स्त्री उवाच’ ही संघटना कार्यरत होती. काही काळानं ती बंद झाली. या चळवळीचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी आणि या चळवळीचे मासिक पुन्हा त्रैमासिक स्वरूपात ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी स्त्रीवादी कार्यकर्त्या वंदना खरे यांनी पुढाकार घेतला आहे. कालच्या ८ मार्चला ‘पुन्हा स्त्री उवाच’ ही वेबसाईट सुरू झाली आहे.......\nभाजपने लोकसभा आणि विधानसभेत बहुमत असूनही महिलांना ३३ टक्के आरक्षण का दिले नाही\nभारताच्या संसदेत महिला प्रतिनिधित्व फक्त १२ टक्के आहे. शेजारी असलेल्या नेपाळमध्ये २९.५ टक्के महिलांचे प्रतिनिधित्व आहे. अफगाणिस्तानमध्ये २७.६ टक्के आहे. पाकिस्तानमध्ये २०.६ टक्के आहे. तर बेल्जियम, मेक्सिकोमध्ये ५० टक्के महिलांचे प्रतिनिधित्व आहे. जर्मन, ऑस्ट्रेलियामध्ये ४० टक्के महिलांचे प्रतिनिधित्व आहे.......\nस्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन\nज्या स्त्रीला या अंधश्रद्धेमधून बाहेर काढायचंय, ती असुरक्षित आहे. तिला बहुधा कायमची आर्थिक विवंचना आहे. तिला एका बाजूला सासरची मानसिकता जोपासावी लागते. कौटुंबिक प्रेम आणि जिव्हाळा कायम ठेवण्याचं कामही तिलाच करावं लागतं; आणि ही सगळी तारेवरची कसरत करत असताना स्वत:च्या विवेकाचं स्वत्वही जपावं लागतं. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी तयार होणारी भगिनी ही एक अधिक अवघड लढाई लढत असते.......\nभाऊ पाध्यांचा स्त्री-तिरस्काराचा ‘राडा’\nपितृसत्ता आणि त्यातून निघालेल्या मर्दानगी आणि स्त्रीत्वाच्या संकल्पनांना आपण आव्हान करत नाही, त्यासंबंधीची सार्वजनिक चर्चा घडत नाही, तोपर्यंत स्त्रियांवरील हिंसेचं सातत्य टिकून राहतं. रस्त्यावरच्या हिंसक झुंडींमध्ये तरुणांचा प्रवेश होतो तरी कसा, याचं उत्तर मात्र या कादंबरीत मिळतं. कादंबरीतली स्त्रीपात्रं पूर्णपणे झाकोळलेली आहेत, त्यांना काही आवाजच नाही.......\nतीन शॉर्टफिल्म : महिलांच्या सामाजिक स्थितीवर पर��ड आणि अचूक भाष्य करणाऱ्या\n‘ज्यूस’, ‘नयनतारा नेकलेस’, ‘नेकेड’ या तीनही शॉर्टफिल्ममध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे या कथा महिलांभोवती फिरतात. सामाजिक वास्तवाला हात घालताना या तीनही शॉर्टफिल्म प्रत्येकाला स्वतःच्या आत डोकावून पाहण्यास प्रवृत्त करतात. या शॉर्टफिल्म महिलांच्या सामाजिक स्थितीवर परखड आणि अचूक भाष्य करतात. जळजळीत समाजवास्तव मांडण्याचं काम करतात.......\n‘दारिद्र्याच्या शोधयात्रे’त मला भेटलेल्या महिला...\nमहिला दिनाच्या दिवशी महिलांच्या प्रश्नावर चर्चा होते. दुर्दैवाने बोलका वर्ग असलेल्या महिला या जास्त मध्यमवर्गात असल्याने महिलांच्या प्रश्नाची जास्त चर्चा ही मध्यमवर्गीय परिघात फिरत राहते. उपेक्षित वर्गातील महिलांचे प्रश्न या दिवशी फारशे चर्चिले जात नाहीत. मागील वर्षी मी महाराष्ट्रातील दारिद्र्याचा अभ्यास करण्यासाठी २४ जिल्ह्यातील १२५ गावांना भेटी दिल्या. या शोधयात्रेत मी शेकडो महिलांशी बोललो.......\nमुलांचं लैंगिक शोषण ही घृणास्पद व भयावह गोष्ट आहे\nमुलांचं लैंगिक शोषण ही घृणास्पद व भयावह गोष्ट आहे. बऱ्याचदा असं होऊ शकतं याची आपल्याला कल्पनाही नसते. अशा घटनांनी मुलांसोबतच त्यांचे पालकदेखील खचून जातात. परंतु खचून जाण्यापेक्षा किंवा वास्तव्य नाकारण्यापेक्षा त्याविषयी अधिकाधिक जागरूकता बालक व पालकांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे.......\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\nतुमचं मूल कुपोषित असो अगर नसो, मात्र त्यांना चांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हरकत नाही. पैसे देऊन बाजारातील निकृष्ट पदार्थ खाण्यापेक्षा चुरमुरे-फुटाण्यांची गोडी न्यारीच असणार आहे. ‘आपल्या मुलाचं आरोग्य आपल्या हाती’ या उक्तीची कृती पालक करतील, तेव्हा कुषोषणाचे मुद्दे संपुष्टात येतील हे नक्की. आजची बालकं उद्याचं भविष्य आहे.......\nपालकांना ‘संगोपना’चं भान किती आहे, यावर बाळाची जडणघडण अवलंबून असते\nमुलांचं स्मित हास्य ही पालकांप्रती असलेल्या विश्वासाची निशाणी आहे. अनुकरणयोग्य असं वर्तन, सुसंवाद ठेवणं, समजून घेणं, त्यांच्यातला एक होऊन मैत्रीचं नातं निर्माण करणं हे पालकांच्या हाती आहे. याचा मुलांच्या जडणघडणीवर परिणाम पडतो. आपलं मूल भविष्यात मनमोकळं बोलणारं, आ���्मविश्वासानं वावरणारं असायला हवं, तर हे सगळं दक्षतापूर्वक करायला हवं. असं केलं तर प्रत्येक मूल मुक्त आकाशात झेपावेल.......\nजेव्हा एक ‘आशा कार्यकर्ती’ सरपंच होते आणि गावकरी त्यांच्या कामाचं महत्त्व जाणतात तेव्हा...\nसुरेखाताईं सरपंच असूनही त्यांचा वावर कुठंही मिरवण्यापुरता मर्यादित नव्हता की, त्यात कुठलंही पुढारलेपण नव्हतं. उलट त्या कार्यकर्तीच्याच उत्साहानं रक्ततपासणीच्या शिबिराकडे लक्ष देऊन होत्या. प्रत्येकीची विचारपूस करत होत्या आणि त्यांना आग्रहानं अल्पोहार घेण्यास सांगत होत्या. रक्ततपासणी ही काय मोठी भानगड असं कुणालाही वाटू शकतं, पण मोबाईलची रेंजही न मिळणारं हे गाव आहे.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=23AA161109&img=post911201645258.jpg", "date_download": "2019-03-22T10:58:28Z", "digest": "sha1:P6BYFRSDGGKPGDNEGG34F6VX5IOAFRMN", "length": 6437, "nlines": 185, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nसेनं सायी वेस वीरा राठोड यांची कविता भोवतीच्या गोंधळाचा चक्रव्यूह भेदून उजेडाच्या दिशेने झेपावते. बहिष्कृतांना खांडववनात जाळणाऱया हिटलरी इतिहासावर विद्रोहाचा ज्वालामुखी ओतते. अन्यायात कुढणाऱया वर्तमानाच्या हातात शोषणविहीन जगाची युद्धनैतिकता ठेवते. अंधाराच्या पलटणीत भरती होणारा उजेड पाहून कवीच्या जिवाला आग लागते. अनंत पातळ्यांवर धुमाकूळ घालणाऱया अंतर्विरोधांचे वाचन आणि पुनर्वाचन कवी करतो, हे पुनर्वाचन शब्दांच्या हातात ठेवतो. त्यातून त्याची ज्वलंत कविता जन्माला येते. ही कविता जीवनाची\nग्रेस यांची कविता : काही निरीक्षणे, अनेक प्रश्न\nया सत्तेत जीव रमत नाही\nमी भयंकराच्या दरवाजात उभा आहे\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/rupees-dollar-140617", "date_download": "2019-03-22T11:16:50Z", "digest": "sha1:TJ464FXT3HN5XDVF6O57XITLZKRPJKZ4", "length": 12434, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rupees Dollar रुपयाची डॉलरसमोर लोळण | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nगुरुवार, 30 ऑगस्ट 2018\nमुंबई - परकी गुंतवणूकदारांचा गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा आणि आयातदार कंपन्यांकडून डॉलरची मागणी वाढल्याने चलन बाजारात बुधवारी रुपयाने लोळण घेतली. डॉलरच्या तुलनेत रुपयात आज ४९ पैशांचे अवमूल्यन झाले आणि तो ७०.५९ वर बंद झाला. दिवसभरात रुपयाने ७०.६५ ची सार्वकालीन नीचांकी पातळी गाठली होती. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या वाढत्या भावाच्या पार्श्‍वभूमीवर तेलवितरक कंपन्यांकडून डॉलरची मागणी वाढली आहे.\nमुंबई - परकी गुंतवणूकदारांचा गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा आणि आयातदार कंपन्यांकडून डॉलरची मागणी वाढल्याने चलन बाजारात बुधवारी रुपयाने लोळण घेतली. डॉलरच्या तुलनेत रुपयात आज ४९ पैशांचे अवमूल्यन झाले आणि तो ७०.५९ वर बंद झाला. दिवसभरात रुपयाने ७०.६५ ची सार्वकालीन नीचांकी पातळी गाठली होती. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या वाढत्या भावाच्या पार्श्‍वभूमीवर तेलवितरक कंपन्यांकडून डॉलरची मागणी वाढली आहे.\nबॅंका आणि आयातदारांनीही डॉलरची मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने रुपयाला फटका बसल्याचे चलन बाजारातील विश्‍लेषकांनी सांगितले. यापूर्वी रुपयाने ७०.१६ ची नीचांकी पातळी गाठली होती. रुपयात १३ ऑगस्टला ११० पैशांचे अवमूल्यन झाले होते. आजच्या सत्रात रिझर्व्ह बॅंकेकडून ठोस उपाययोजना न झाल्याने रुपयातील पडझड कायम राहिली.\n'रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट'च्या आयपीओला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद\nदेशातील बांधकाम क्षेत्राला (रिअल इस्टेट) नवीन दिशा देणाऱ्या आयपीओला भारतीय गुंतवणूकदारांनी जोरदार प्रतिसाद देत बांधकाम क्षेत्राचे उज्वल भविष्य...\n'निवडणुकांमुळे आर्थिक सुधारणा थांबणार नाहीत': मुख्य आर्थिक सल्लागार\nनवी दिल्ली: देशात निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून नवीन येणाऱ्या सरकार बद्दल उत्सुकता असली तरी सरकार कोणतेही असो देशातील आर्थिक सुधारणा सुरूच...\nनीरव मोदीला ब्रिटन सरकारकडून 'गोल्डन व्हिसा'\nलंडन: पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी अब्जाधीश हिरा व्यावसायिक नीरव मोदी लंडनमध्ये असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच...\n‘नाणार रिफायनरी’ नावाचे कोकणात घोंघावणारे वादळ शिवसेनेच्या विरोधामुळे शांत झाले. राजकीय साठमारीत तीन लाख कोटी गुंतवणुकीचा हा प्रकल्प बारगळला. याचे...\nशेअर बाजारातील तेजीचे वारे कायम\nमुंबई - जागतिक बाजारातील अनिश्‍चित वातावरणाकडे दुर्लक्ष करीत गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर कायम ठेवल्याने बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात शेअर...\nनोटाबंदी 2.0: बेकायदेशीर मुदत ठेवींना आता कायद्याचा चाप\nनोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मुदत ठेवींबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पैसे गुंतवणुकीचे विविध मार्ग उपलब्ध असले तरी ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-smart-city-company-no-government-53251", "date_download": "2019-03-22T10:45:53Z", "digest": "sha1:DQVUPVKASWQFJL5HWXBDEFATWNB5GYUK", "length": 14792, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news smart city company no government स्मार्ट सिटी कंपनी शासकीय नाही! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nस्मार्ट सिटी कंपनी शासकीय नाही\nशनिवार, 17 जून 2017\n'कॅग'च्या आक्षेपामुळे महापालिकेला भरावे लागणार 900 कोटी\n'कॅग'च्या आक्षेपामुळे महापालिकेला भरावे लागणार 900 कोटी\nपुणे - महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीला शासकीय कंपनीचा दर्जा देण्यास \"कॅग'ने आक्षेप घेतला आहे. परिणामी महापालिकेला तीन हजार कोटी रुपयांच्या उलाढालीवर 900 कोटी रुपयांचा कर भरावा लागेल, अशी भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाने केंद्र सरकारच्या नगरविकास खात्याशी संपर्क साधून स्मार्ट सिटीच्या कंपनीला शासकीय कंपनीचा दर्जा देण्याची मागणी केली आहे.\nकंपनीमध्ये 51 टक्के भागभांडवल राज्य सरकारचे असेल, तर तिला शासकीय कंपनीचा दर्जा दिला जातो. मात्र, स्मार्ट सिटी कंपनीत राज्य सरकार व महापालिकेचे प्रत्येकी 50 टक्के भाग भांडवल आहे. \"कंपनी कायद्याप्रमाणे महापालिकेची स्मार्ट सिटी कंपनी शासकीय ठरत नाही, त्यामुळे तिचे लेखापरीक्षण करता येणार नाही,' असे \"कॅग'ने एका पत्राद्वारे महापालिकेला नुकतेच कळविले आहे.\nस्मार्�� सिटी कंपनीचा सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा आराखडा असून, खासगी कंपनीप्रमाणेच या कंपनीकडून कर आकारणी होऊ शकते, त्यामुळे पुणेकरांचे सुमारे 900 कोटी रुपये करापोटी केंद्राकडे जाण्याची भीती आहे. कंपनी स्थापन करतानाच केंद्र आणि राज्य सरकारने याचा विचार करणे आवश्‍यक होते. आता केंद्र सरकार कंपनी कायद्यात दुरुस्ती करून स्मार्ट सिटीच्या कंपनीला शासकीय कंपनीचा दर्जा देणार का, याकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष लागले आहे.\nस्मार्ट सिटीची कंपनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे स्थापन झाली आहे. त्यात महापालिकेचे 50 टक्के भागभांडवल आहे, त्यामुळे ही कंपनी खासगी होऊ शकत नाही. ही कंपनी जनहिताची कामे करीत असून तिला शासकीय कंपनीचा दर्जा मिळावा, यासाठी केंद्रीय नगरविकास खात्याशी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा सुरू आहे.\n- प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त आयुक्त\nस्मार्ट सिटीच्या कंपनीला शासकीय कंपनीचा दर्जा देण्याचा प्रश्‍न केवळ पुण्यापुरता नसून देशातील सर्वच स्मार्ट सिटीच्या बाबतीत उद्‌भवला आहे. स्मार्ट सिटीचा आराखडा चुकीचा आहे, हे राष्ट्रवादी कॉंग्रेस सुरवातीपासून सांगत आहे, ते आता सिद्ध झाले आहे. पुणेकरांचे 900 कोटी रुपये कररूपाने भरले गेल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस भाजपला महापालिकेत काम करू देणार नाही.\n- चेतन तुपे, विरोधी पक्षनेते\nस्मार्ट सिटी बससाठी बस-बे थांबे निश्‍चित\nऔरंगाबाद - स्मार्ट सिटी बसच्या शहरातील प्रत्येक थांब्यावर थांबण्याच्या जागा (बस-बे) निश्‍चित करण्यात आल्या आहेत. पिवळ्या पट्ट्यांचे बॉक्‍स तयार...\n‘कलाग्राम’मध्ये साकारणार विविध आविष्कार\nपुणे - पारंपरिक कलांचे सादरीकरण, हस्तकलेच्या वस्तूंची खरेदी आणि चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. अनोखे ‘कलाग्राम’ पु. ल...\nतुमच्यापेक्षा माझे संशोधन भारी - नितीन गडकरी\nनागपूर - संशोधन करणे विद्यापीठाचे प्रमुख काम आहे. काळानुरूप नवनवे संशोधन करावे एवढीच माफक अपेक्षा त्यांच्याकडून विद्यार्थ्यांची असते. मात्र, संशोधन...\nस्मार्ट पुण्यास केंद्राचा ‘स्मार्ट सिटीज डिजिटल पेमेंट’ पुरस्कार\nपुणे : सलग अकरा दिवस विविध कलांच्या क्षेत्रांतील तज्ज्ञ, मान्यवरांना पाचारण करीत होतकरू कलाकरांसाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या पुणे स्मार्ट...\nहॅकेथॉन ���ेणारी पुणे ही पहिलीच स्मार्ट सिटी\nपुणे :- युरोपियन युनियनच्या वतीने पुणे स्मार्ट सिटीशी भागीदारी करीत राष्ट्रीय पातळीवरील स्मार्ट सिटी विकसकांचे प्रशिक्षण (डेव्हलपर्स ट्यूटोरियल) आणि...\nकाव्यमैफल, गायन, चित्र प्रदर्शन\nपुणे - भावी नागरिक म्हणून त्यांना अपेक्षित असलेल्या पुणे शहराची झलक शाळकरी मुलांनी बनविलेल्या स्मार्ट पुणे आर्ट इंस्टॉलेशन्समध्ये दिसून आली. घोले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/independence-day-education-labour-girl-humanity-motivation-138036", "date_download": "2019-03-22T11:21:50Z", "digest": "sha1:VLGBVFW2ZVUGRU7XDPW7SKSEIXV7EMOQ", "length": 15538, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Independence Day Education Labour Girl Humanity Motivation शाळेच्या कुंपणावरून डोकावल्या अन उघडले शिक्षणाचे दार..! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nशाळेच्या कुंपणावरून डोकावल्या अन उघडले शिक्षणाचे दार..\nगुरुवार, 16 ऑगस्ट 2018\nयेवला - स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची तयारी पीबीएस गुरुकुल मध्ये सुरु असतांना शाळेच्या कुंपणावरून त्या चार मजुराच्या मुली औत्सुक्याने बघत होत्या..शिक्षण अन शाळा म्हणजे काय अन हा क्षण आपल्या आयुष्यात कधी येणार या विवंचनेत.. आणि जादूची कांडी फिरावी तसा योग जुळून आला तो स्वातंत्र्य दिनी...\nयेवला - स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची तयारी पीबीएस गुरुकुल मध्ये सुरु असतांना शाळेच्या कुंपणावरून त्या चार मजुराच्या मुली औत्सुक्याने बघत होत्या..शिक्षण अन शाळा म्हणजे काय अन हा क्षण आपल्या आयुष्यात कधी येणार या विवंचनेत.. आणि जादूची कांडी फिरावी तसा योग जुळून आला तो स्वातंत्र्य दिनी...\nमनाचा दिलदारपणा दाखवत या चार लेकींच्या यापुढील सर्व शिक्षणाची जवाबदारी प्रज्ञा फौंडेशनचे संस्थापक भागवतराव सोनवणे यांनी उचलल्याने या गरीबाच्या घरात खर्या अर्थाने स्वातं���्र्य दिन उजाडला...पोटाची खळगी भरण्यासाठी परतूर (जि.जालना) येथून आशामती थिटे आणि दादाराव थिटे हे जोडपं तालुक्यातील कोटमगाव येथे पीबीएस गुरुकुल या शाळेजवळील शेतात शेतमजूर म्हणून राहत आहेत. त्यांच्या चारही मुली शाळाबाह्य आहेत.\nस्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची तयारी पीबीएस गुरुकुल शाळेच्या कुंपणावरून बघत होत्या.ही बाब शाळेच्या शिक्षकांनी संस्थेचे अध्यक्ष भागवतराव सोनवणे यांच्या लक्षात आणून दिली.सोनवणे यांनी या मुलींच्या कुटुंबाची चौकशी करून तत्काळ शाळाबाह्य असलेल्या वनिता थिटे आणि वैष्णवी थिटे आपल्या शाळेत विनाशुल्क प्रवेश दिला.\nअजूनही शाळेत न गेलेल्या गायत्री (वय ६) आणि भाग्यश्री (वय ४) यांच्या हाती स्वातंत्र्य दिनी पाटी दप्तर आणि नवे कपडे मिळाले व त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली.जो पर्यंत या मुली येवल्यात असेल तो पर्यंत त्यांचा शिक्षणाचा खर्च सोनवणे हे करणार आहेत.\nस्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यात भाग्यश्री, गायत्री आणि वैष्णवी यांना शाळेचे दप्तर, गणवेश देण्यात आले.ध्वजारोहण प्रमुख अतिथी सेवानिवृत्त सैनिक नामदेव बेंडके यांच्या हस्ते करण्यात आले.प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष हरिभाऊ महाजन,व्यवस्थापकीय संचालक सुनील वाघ, मार्गदर्शक डी.पी.गायकवाड, प्राचार्य टी.बी.लासुरे, शिक्षिका पी.एन.बच्छाव, के.डी.काळे,डी.एस. कोटमे यासह पालक ध्वजारोहनास उपस्थित होते.\n“लेक वाचवा,लेक शिकवा.. हा सामाजिक नारा प्रत्यक्षात उतरविण्यासाठी सर्वच झटतात.मात्र वंचितांच्या शिक्षणाची संधी मी उपलब्ध करून देऊ शकलो,हा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे.या मुलींच्या शिक्षणासाठी मी सर्वतोपरी सहकार्य करेल.”\n- भागवतराव सोनवणे,अध्यक्ष,पीबीएस गुरुकुल\nशरद पवारांची माघार कॉंग्रेस आघाडीला मारक ः ऍड. प्रकाश आंबेडकर\nजळगाव ः भारिप बजुजन महासंघ संलग्नित वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्‍चितच...\n..तर हेमामालिनी, रेखा पंतप्रधान झाल्या असत्या\nकागल - प्रियांका गांधी काँग्रेसच्या सभेत येणे हे नवीन नाही. आमचा समाज सेलिब्रिटींना मत द्यायला नव्हे, तर त्यांना बघायला येतो. तसे असते तर...\n आपले पाल्य कॅफेत जात नाही ना\nकऱ्हाड - पालकांनो, सावधान आपले पाल्य महाविद्यालयात गेल्यावर कॅफ���त तर जात नाही ना, याची नक्की खातरजमा करून घ्या. कारण शिक्षणासाठी येणाऱ्या युवक-...\nअपंगत्वावर मात करत साक्षी देतेय परीक्षा\nभिलार - जन्मतः शारीरिक अपंगत्व लाभल्यामुळे आई-वडिलांचा आधार, जिद्द आणि बुद्धीच्या मनोधैर्यावर सहायक लेखनिक मदतीला घेऊन येथील हिलरेंज हायस्कूलची...\nकोल्हापुरातील जुना वाशीनाका ते गोव्याचा मुख्यमंत्री\nकोल्हापूर - त्या काळी शिवाजी पेठेत मुलांसाठी खोली भाड्याने देण्याची पद्धत नव्हती. या परिसरात पहिल्यांदा आम्ही मुलांसाठी खोली भाड्याने दिली. गोव्याहून...\nशेळ्या सांभाळणारा सतीश बनला 'पीएसआय'\nअंबाजोगाई : डोंगराळ भागात शेळ्या सांभाळणाऱ्या सतीश शिंदे याने जिद्द, कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर फौजदार पदाला गवसणी घातली आहे. राज्य...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nashik-news-mocca-criminal-arrested-94598", "date_download": "2019-03-22T11:05:04Z", "digest": "sha1:SQ43TEQJYDXGM5I5DFYI3W5NL65SZOO6", "length": 15510, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Nashik News MOCCA criminal arrested 'मोक्का'तील गुन्हेगारास पोलिसांकडून अटक | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\n'मोक्का'तील गुन्हेगारास पोलिसांकडून अटक\nशनिवार, 27 जानेवारी 2018\nनांदगाव/न्यायडोंगरी : रस्ता लूट, खंडणी, खून अशा प्रकारातील मोस्ट वाँटेड फरार असलेला 'मोक्का'अंतर्गत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात नगर, नाशिकच्या संयुक्त कारवाईला यश आले. सकाळी अकराच्या सुमाराला न्यायडोंगरी येथील कोकाटे यांच्या मोटारसायकल गॅरेजवर बॅटरीच्या चौकशीसाठी एका नव्या दुचाकीवर तिघेजण आले.\nनांदगाव/न्यायडोंगरी : रस्ता लूट, खंडणी, खून अशा प्रकारातील मोस्ट वाँटेड फरार असलेला 'मोक्का'अंतर्गत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात नगर, नाशिकच्या संयुक्त कारवाईला यश आले. सकाळी अकराच्या सुमाराला न्���ायडोंगरी येथील कोकाटे यांच्या मोटारसायकल गॅरेजवर बॅटरीच्या चौकशीसाठी एका नव्या दुचाकीवर तिघेजण आले.\nते आल्यानंतर लगेच त्यांच्यामागून अचानक दोन वेगवेगळ्या चारचाकी वाहनातून आठ ते दहा जण अचानक उतरले. उतरता क्षणालाच चारचाकी चालकाने त्यांच्यावर झेप घेत या दुचाकीचालकावर थेट झडपच घातली. अचानकपणाने उद्भवलेल्या या प्रकारामुळे उपस्थित भयभीत झाले. मात्र, यादरम्यान तिघांपैकी अन्य दोघे या झटापटीतून निसटून जाण्यात यशस्वी झाले. नांदगाव रस्त्याकडील खंडेराव मंदिराच्या दिशेने हे दोघे पळू लागले. त्यांचा पाठलाग करण्यात आला. हा सर्व प्रकार बघून आजूबाजूला असलेल्या बघ्यांची गर्दी वाढली. सुरवातीला ऊसतोडी मजूर व त्यांना घ्यायला आलेले मुकादम यांच्यातच काही तरी घडले असावे, असा समज होता.\nत्यानंतर त्यांनी ओळखपत्र दाखवत नगर पोलिस असल्याचे सांगितले. या पोलिसांनी स्पष्ट केल्यावर मग गावातील ग्रामस्थ मदतीला धावले आणि पळणाऱ्यांना महाले यांच्या घराजवळ पकडण्यात आले. हा सर्व प्रकार चित्रटात शोभावा असा होता. ज्यांना पोलिसांनी पकडले ते तिघे जण मोक्यातील फरार आरोपी असल्याचे नंतर निष्पन्न झाले.\nयादरम्यान न्यायडोंगरीमधील हा थरार एकीकडे सुरु असताना दुसरीकडे जळगाव बुद्रुक शिवार व माणिकपुंज शिवारात जीवघेणा दुसरा थरारक प्रसंग उद्भवलेला होता. नांदगाव पोलिस पथक चौथ्या संशयिताला पकडण्यासाठी गेले असता त्याने शरण येण्याऐवजी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी गोळीबार केला आणि चौथा आरोपीला ताब्यात घेण्यात आले.\nनांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक परिसरात ज्या माणिकपुंज धरण परिसरात पोलिसांवर गोळीबार झाले त्या ठिकाणी पोलिस अधीक्षक व राज्यातील गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली.\nजळगाव बुद्रुक येथील माणिकपूंज धरणावर एटीएससह पोलिस अधीक्षक दराडे, पोद्दार, नगरचे पोलिस अधीक्षक दाखल झाले. या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले. पोलिसांनी पकडलेल्या संशयितांपैकी दोघांचे जळगाव बुद्रुकमध्ये गेल्या 5-6 महिन्यांपासून वास्तव्य होते.\nपुणे - कॉसमॉस बॅंकेवरील सायबर हल्ला किंवा पोलिस निरीक्षकावरील गोळीबार, गुन्हेगारी टोळ्या, सोनसाखळी चोरट्यांपासून ते वाहने चोरणाऱ्यांच्या मुसक्‍या...\nअनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या बालकाचा गळा आवळून खून\nहिंगोली : सेनगाव तालुक्यातील कहाकर येथील अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या सहा वर्ष बालकाचा गळा आवळून खुन केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ...\nभारत-पाकिस्तान संबंधांबाबत आजवर अमेरिकेचा विशिष्ट दृष्टिकोन होता. भारताशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न करायचा; पण पाकिस्तानला चुचकारणे सोडायचे नाही, असा...\nदारू पिण्यास नकार दिल्याने निगडीत तरुणावर खुनी हल्ला\nपिंपरी (पुणे) : दारू पिण्यासाठी नकार दिल्याने एका तरुणावर चाकूने वार करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी रात्री निगडी येथे घडली....\nकिरकोळ वादातून एकाचा खून; दोघांना घेतले पोलिसांनी ताब्यात\nनांदेड : देगलूर नाका भागातील एका युवकाच्या डोक्यात नाकावर व पायावर लाकडाने मारून निर्घृण खून करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून...\nबिरवाडीत मजुराचा सहकाऱ्याकडून खून\nमहाबळेश्‍वर - येथून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या बिरवाडीच्या हद्दीतील वन विभागात जाळी बंधारा कामावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/maltibai-vishram-bedekar-alias-vibhavari-shirurkar/", "date_download": "2019-03-22T10:50:56Z", "digest": "sha1:EEFJS4OGVR6H2DNA2COYKXZEPA4GGRUJ", "length": 10275, "nlines": 112, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "बेडेकर, मालतीबाई विश्राम ( विभावरी शिरुरकर) – profiles", "raw_content": "\nबेडेकर, मालतीबाई विश्राम ( विभावरी शिरुरकर)\nमराठीतल्या पहिल्या स्त्रिवादी लेखिका\nजन्म- मार्च १८, १९०५\nमालती बेडेकर ह्या मराठीतल्या पहिल्या स्त्रिवादी लेखिका होत्या.\nत्यांचे माहेरचे नाव बाळुताई खरे होते. (आई: इंदिराताई, वडिल: अनंतराव खरे).\nत्यांचा विवाह विश्राम बेडेकरांशी १९३८ साली झाला. त्या आपले लिखाण विभावरी शिरुरकर ह्या नावाने प्रसिद्ध करायच्या.\nस्त्रियांच्या दुःखांना वाचा फोडण्याचं काम या लेखिकेनं स्वतच्या लिखा��ातून केलं.\nसरकारच्या शिक्षण -कल्याण खात्यात पर्यवेक्षिका म्हणून काम करत असताना, तसंच `महिला सेवाग्रामशी संबंधित असताना अनेक अनाथ, विधवा, परित्यक्तांच्या समस्या त्यांनी अनुभवल्या -अभ्यासल्या. सहृदयतेनं त्यावर मार्ग काढण्याचाही प्रयत्न केला. यातून दुःखी स्त्रीजीवनाशी त्यांचा जवळून परिचय झाला. या दुःखालाच त्यांनी कादंबरीचं रुप दिलं. मात्र हे लेखन त्यांनी मालतीबाई बेडेकर नावानं न करता `विभावती शिरुरकर` या नावानं केलं. कारण त्या काळात स्त्रीजीवनाचं असं खरखुरं चित्रण खळबळजनक ठरलं.\nअलंकारमंजूषा, हिंदू व्यवहार धर्मशास्त्र हे त्यांचे आरंभीचे ग्रंथ होते. पुढे स्त्रियांच्या जाणिवा मांडणारा `कळयांचे निश्वास` हा त्यांचा पहिला कथासंग्रह आला. हिंदोळयावर` `विरलेले स्वप्ना` , `बळी` `जाई` , `शबरी`, या कादंबर्‍या या दृष्टीने महत्वाच्या आहेत. पारध` `हिरा जो भंगला नाही` , ही नाटकं, घराला मुकलेल्या स्त्रिया` हा समाजशास्त्रीय संशोधनात्मक लेख आणि स्त्रीजीवनावरील मनस्विनीचे चिंतन` हा निबंधसंग्रह एवढं त्यांचं लिखाण आहे.\nत्यांच्या `बळी` `शबरी ` आणि `घराला मुकलेल्या स्त्रिया` या पुस्तकांना राज्य शासनाची पारितोषिकं मिळाली आहेत. त्यांच्या बहुतेक कादंबर्‍यांची गुजराथीत भाषांतर झाली आहेत.\nएकूण, स्त्रियांच्या संदर्भात काळाच्या पुढचं लिखाण केल्यामुळे त्यांना बंडखोर लेखिका असं म्हटलं जातं.\n1 Comment on बेडेकर, मालतीबाई विश्राम ( विभावरी शिरुरकर)\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nज्येष्ठ गा‌यिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, ...\n२ महावीर चक्रे, एक परम विशिष्ट सेवापदक, एक अति विशिष्ट सेवा पदक अशी बहुमानाची पदके ...\nदोन लाख सुनांची एकच आई हे नाव कमवणार्‍या कमलाबाई ओगले यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१३ ...\nमराठी अभिनेते दिनेश साळवी\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maratha-kranti-morcha-andolan-news/", "date_download": "2019-03-22T10:47:15Z", "digest": "sha1:PSZGS2TMLMP5GATAR6H3BUQYT3V37CMJ", "length": 5889, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा आरक्षणावर हायकोर्टात आज होणार सुनावणी", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nमराठा आरक्षणावर हायकोर्टात आज होणार सुनावणी\nमुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यभरात उमटलेल्या हिंसक आंदोलनांची दखल घेत मुंबई हायकोर्टात आज मराठा आरक्षणा संदर्भात सुनावणी होणार आहे. याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्यभरातील आंदोलनांची बाब कोर्टाच्या नजरेस आणून दिली आहे, तसेच आत्तापर्यंत सात तरूणांनी आत्महत्या केल्याचीही माहीती पाटील यांनी हायकोर्टाच्या निर्दशनास आणून दिली होती. त्यामुळे याचिकेवरील सुनावणी लवकरात लवकर घेण्याची विनंती करण्यात आली होती.\nयानंतर कोर्टाने आज या प्रकरणाची सुनावणी घ्यायचा निर्णय घेतला आहे. हायकोर्टानं राज्य सरकारला ३१ जुलैपर्यंत राज्य मागासवर्ग आयोगानं केलेल्या कामाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत.\nमराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरू व्हायच्या आत घ्यावा जेणेकरून लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात डिसेंबर २०१७ मध्ये दाखल करण्यात आली होती.दरम्यान आज न्यायालयीन सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.\nमराठा आरक्षणाची सुनावणी १४ ऐवजी ७ ऑगस्टला\nलोकसभा निवडणुकीनंतर तेलंगण राष्ट्र समिती भाजपला पाठिंबा देईल-चंद्रशेखर राव\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nकर्मचाऱ्यांना मिळणार १४ महिन्यांचा थकित महागाई भत्ता – शासन निर्णय जारी\nआदिनाथच्या ७०० कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ, २० पेक्षा अधिक महिन्यांचा पगारच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/cricket/champions-trophy-england-all-down-211-52688", "date_download": "2019-03-22T11:18:21Z", "digest": "sha1:B3LDBJHHFUF6EXFCK7WLEXGOIQJ3AVB2", "length": 12866, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "Champions Trophy: England all down for 211 इंग्लंडचा डाव अवघ्या 211 धावांत संपुष्टात | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nइंग्लंडचा डाव अवघ्या 211 धावांत संपुष्टात\nबुधवार, 14 जून 2017\nकार्डिफ - चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये पाकिस्तानने आज (बुधवार) इंग्लंडला अवघ्या 211 धावांत रोखण्यात यश मिळविले. या स्पर्धेत ऐन वेळी कामगिरी उंचाविलेल्या पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आजदेखील शिस्तबद्ध मारा करीत ब्रिटीश फलंदाजांची परीक्षा पाहिली.\nकार्डिफ - चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्यामध्ये पाकिस्तानने आज (बुधवार) इंग्लंडला अवघ्या 211 धावांत रोखण्यात यश मिळविले. या स्पर्धेत ऐन वेळी कामगिरी उंचाविलेल्या पाकिस्तानच्या गोलंदाजांनी आजदेखील शिस्तबद्ध मारा करीत ब्रिटीश फलंदाजांची परीक्षा पाहिली.\nइंग्लंडकडून कर्णधार इऑन मॉर्गन (33 धावा, 53 चेंडू), जॉनी बेअरस्टोव्ह (43 धावा, 57 चेंडू), जो रुट (46 धावा, 56 चेंडू) व बेन स्टोक्‍स (34 धावा, 64 चेंडू) या फलंदाजांनी इंग्लंडच्या डावास आकार देण्यात योगदान दिले. मात्र यांपैकी एकाही फलंदाजास खेळपट्टीवर शेवटपर्यंत उभे राहून मोठी खेळी करण्यात यश आले नाही.\nपाकिस्तानकडून जुनैद खान (42 धावा - 2 बळी) व रुम्मान रईस (44 धावा - 2 बळी) या वेगवान गोलंदाजांनी इंग्लंडच्या डावास धक्के दिले. याशिवाय हसन अली याने अवघ्या 35 धावांत टिपलेले 3 बळी हे पाकिस्तानी गोलंदाजीचे मुख्य वैशिष्ट्य ठरले.\nइंग्लंड व प���किस्तानमधील हा सामना चॅंपियन्स करंडकाच्या उपांत्य फेरीतील पहिला सामना आहे. स्पर्धेच्या उपाम्त्य फेरीचा दुसरा सामना भारत व बांगलादेश यांच्यामध्ये होणार आहे.\n‘क्रीडाप्रेमी’ मनोहरभाई...: किशोर पेटकर\nमनोहर पर्रीकर हे केवळ उत्कृष्ट प्रशासकच नव्हते, तर निस्सीम क्रीडाप्रेमीही होते. गोमंतकीय क्रीडाक्षेत्रातील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. केवळ...\nप्रवास एका ध्यासाचा (प्रवीण तरडे)\nनाटकाचा काहीही संबंध नसताना एका मित्राच्या आग्रहामुळं मी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी बॅकस्टेज करायला लागलो आणि नाटक या प्रकारानं मला झपाटून...\nदबावाचा खेळ (सुनंदन लेले)\nअतिरेक्‍यांना मोकळं रान करून देण्याची समस्या इतकी उघड असताना पाकिस्तानचं सरकार आणि लष्कर सातत्यानं \"तो मी नव्हेच' म्हणण्याची दिशाभूल करण्यात धन्यता...\n#WeCareForPune कपिल देव यांनी जिंकली विद्यार्थ्यांची मने\nवडगाव : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी सिंहगड इन्स्टिटय़ूटमध्ये विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास हजेरी लावून...\nकरड्या शिस्तीचे चंदुमास्तर (नाममुद्रा)\nशिष्य कितीही प्रतिभावान असला, तरी जोपर्यंत चांगला गुरू मिळत नाही तोपर्यंत त्याची अपेक्षित प्रगती होऊ शकत नाही. निदान विदर्भाच्या रणजी संघाला तरी हे...\nविदर्भाने इराणी करंडकही राखला\nनागपूर - पहिल्या डावात मिळविलेल्या ९५ धावांच्या आघाडीच्या जोरावर यजमान आणि रणजी विजेत्या विदर्भाने शेष भारताचा पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा इराणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/take-development-council-sawantwadi-136943", "date_download": "2019-03-22T10:45:36Z", "digest": "sha1:ND65QVI43PGGXXUXLGE5BKMVWE5DPLAN", "length": 15780, "nlines": 223, "source_domain": "www.esakal.com", "title": "take up development council in Sawantwadi सावंतवाडीत विकास परिषद घेणार - साळगावकर | eSakal", "raw_content": "\nशु���्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nसावंतवाडीत विकास परिषद घेणार - साळगावकर\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nसावंतवाडी - जिल्ह्यात औद्योगिक क्रांती निर्माण होण्यासाठी सर्वपक्षियांच्या उपस्थितीत सावंतवाडीत विकास परिषद आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत यांना बोलविण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिली.\nसावंतवाडी - जिल्ह्यात औद्योगिक क्रांती निर्माण होण्यासाठी सर्वपक्षियांच्या उपस्थितीत सावंतवाडीत विकास परिषद आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासह माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत यांना बोलविण्यात येणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे दिली.\nमाजी आमदार शिवराम दळवी यांनी येथील पालिकेला भेट दिली. यावेळी श्री. साळगावकर यांनी जिल्ह्याचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी योग्य ते प्रयत्न करण्यात यावेत, आवश्‍यक रोजगार प्रकल्प या ठिकाणी यावेत, यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून वस्तूस्थिती मांडा, अशी मागणी यावेळी केली.\nत्यानंतर श्री. साळगावकर उपस्थित पत्रकारांशी बोलत होते. उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, आनंद नेवगी, सुरेंद्र बांदेकर, बाबू कुडतरकर, अनारोजीन लोबो, रेमिन अल्मेडा, बाळू परब आदी उपस्थित होते.\nश्री. साळगावकर म्हणाले, \"\"जिल्ह्यात रोजगार निर्माण करून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षात राजकीय लोकांकडुुन प्रयत्न झाला नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा प्रकारचे प्रकल्प याठिकाणी यावेत यासाठी आपण पुढाकार घेणार आहे. त्यासाठी आता आपण सर्व राजकीय नेत्याची मदत घेवून सावंतवाडी विकास परिषदेचे आयोजन करणार आहे.\nयात पालकमंत्री केसरकर, माजी मुख्यमंत्री राणे खासदार राऊत, आमदार नीतेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, भाजपचे प्रमोद जठार यांना बोलावून चर्चा करणार आहे. जिल्ह्याचा विकास होण्यासाठी काय करता येवू शकते, कोणते प्रकल्प याठिकाणी आणता येवू शकतात याबाबत चर्चा घडवून आणण्यात येणार आहे.''\nते पुढे म्हणाले, याठिकाणी माझ्या भूमिकेचे समर्थन करून आमदार राणे यांनी आनंदवाडी येथे पंचतारांकीत हॉटेल प्रकल्प आणला. पालकमंत्री केसरकर यांनी बा���द्यात आयटीपार्क आणि चश्‍मा कारखाना आणला. राजन तेली यांनी सी वर्ल्ड प्रकल्प व्हायलाच पाहीजे, अशी भूमिका मांडली. या सर्वाचा आभारी आहे.''\nशरद पवार सावंतवाडीत येणार\nमाजी आमदार जयानंद मठकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ सावंतवाडी व्याख्यानमाला आयोजित करण्यात येणार आहे. उद्‌घाटनासाठी राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार यांना बोलविण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी दीपक केसरकर तर तिसऱ्या दिवशी नारायण राणे यांना आमंत्रण देण्यात येणार आहे, असेही साळगावकर म्हणाले.\nभगतसिंह यांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न होतोय\nवाळवा - भगतसिंह भारत - पाकिस्तान दोन्हीकडेही जिंवत आहेत. ते दोन्हीकडील जनतेच्या मना मनात आहेत. त्यांना कोणा एका धर्माच्या चौकटीत बंदिस्त करता कामा...\nफिचकडून भारताच्या आर्थिक वृद्दीदरात घट\nनवी दिल्ली: भारताचा आर्थिक विकासदर चांगला राहणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी येत्या आर्थिक वर्षांत आर्थिक वृद्दीदरात घट होणार असल्याचे...\nLoksabha 2019 : अनंत गीतेची केवळ आश्‍वासनेच\nदाभोळ - प्रत्येक मतदारसंघाचे विकासाचे प्रश्‍न वेगळे असून या मतदारसंघनिहाय विकासाचा आराखडा तयार करण्याचे आपले प्रयत्न राहतील. रायगड लोकसभा...\nLoksabha 2019 : विकासकामे हाच मुद्दा\nपुणे - भाजपची सत्ता केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत आहे. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत सामान्य नागिरकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. केलेली कामे...\nदिव्यांग, वंचित मुलांचे ‘रंग बरसे’\nपुणे - विविध गाण्यांच्या तालावर रंग व फुलांची उधळण करून दिव्यांग आणि वंचित मुलांनी एकमेकांना रंग लावण्याचा आनंद लुटला. धूलिवंदनानिमित्त भोई...\nधगधगत्या आगीत होरपळतोय आम्ही\nपिंपरी - लाखो रुपये कर्ज काढून फ्लॅट घेतलेत, हक्काचे घर झाल्याचा आनंद झाला, पण तो काही दिवसच टिकला. जिकडे बघावे तिकडे कचराच कचरा, दुर्गंधी आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्��मध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/marathi-news-maharashtra-news-akola-news-deputy-editor-53309", "date_download": "2019-03-22T10:45:06Z", "digest": "sha1:ZJWL3SDSY6LTX5CCPNTAW2T6Z3HXSXHL", "length": 17709, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news maharashtra news akola news deputy editor ...आणि महिलांना पाहून उपजिल्हाधिकारी पळाले | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\n...आणि महिलांना पाहून उपजिल्हाधिकारी पळाले\nशनिवार, 17 जून 2017\nअकोला - गावात दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी तालुक्‍यातील बोरगाव मंजू येथील तीनशेपेक्षा जास्त महिलांनी लहानमुलांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी (ता.17) मोर्चा काढला. \"विनाकारणचा ताप डोक्‍याला नको' अशा भूमिकेत असलेले उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे हे महिलांना पाहून अक्षरशः पळाले. या प्रकाराने संतापलेल्या महिलांनी त्यांच्याच कार्यालयासमोर ठिय्या दिला.\nअकोला - गावात दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी तालुक्‍यातील बोरगाव मंजू येथील तीनशेपेक्षा जास्त महिलांनी लहानमुलांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयावर शनिवारी (ता.17) मोर्चा काढला. \"विनाकारणचा ताप डोक्‍याला नको' अशा भूमिकेत असलेले उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे हे महिलांना पाहून अक्षरशः पळाले. या प्रकाराने संतापलेल्या महिलांनी त्यांच्याच कार्यालयासमोर ठिय्या दिला.\nअकोला तालुक्‍यातील बोरगाव मंजू येथे नियम धाब्यावर बसवत अबकारी विभागाने दारूच्या दुकानांना परवानगी दिली आहे. मंदिर, शाळा आणि भरवस्तीत दारूची दुकाने थाटण्यात आल्याने महिला, युवतींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत शनिवारी सकाळी गावातील महिला प्रथमच बोरगाव मंजू पोलिस स्थानकामध्ये तक्रार घेवून गेल्या. त्याठिकाणी ठाणेदाराकडून कोणतेही समाधान न झाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेल्या महिलांनी जिल्हाधिकारी आस्तीककुमार पाण्डेय यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र जिल्हाधिकारी दौऱ्यावर असल्याचे सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमडे यांनी सांगितले. त्यानंतर महिलांचा मोर्चा निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या कार्यालयाकडे वळला. मात्र ते देखील कार्यालयात नसल्याने आंदोलनकर्त्या महिला उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे यांच्या कार्यालयात गेल्या. कार्यालयाबाहेर महिला आल्याचे लक्षात येताच महिलांची नजर चुकवत सुरंजे वाहनात बसून निघाले. जेव्हा महिला निवेदन देण्यासाठी गेल्या तेव्हा उपजिल्हाधिकारी सुरंजे त्यांच्या कक्षात उपस्थित नव्हते. त्यामुळे महिलांनी अधिकाऱ्यांच्या नावाने शिव्यांची लाखोळी वाहिली.\nआताच भूक लागली होती काय\nपोलिसांना आंदोलनाची कल्पना होती. महिला जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचण्याआधीच सिटी कोतवालीचे ठाणेदार अनिल जुमडेसहित महिला पोलिसांची चमू दाखल झाली होती. महसूल अधिकाऱ्यांनासुद्धा या आंदोलनाबाबत माहित होते. मात्र \"नसती झंझट नको' अशा मानसिकतेतील या कामचुकार अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी झटकून आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्या महिलांनी तीव्र रोष व्यक्त केला.\nनिवेदन घेण्यासाठी अधिकारी मिळेना\nतब्बल तीन तास महिला निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात फिरत होत्या. मात्र त्यांचे निवेदन घेण्यासाठी एकही अधिकारी समोर आला नाही. अधिकाऱ्यांच्या अशा वृत्तीपुढे पोलिसांनीसुद्धा हात टेकले. अखेर महिलांनी सावलीचा सहारा घेत उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर ठिय्या दिला.\n■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या\nनगरजवळ 1 कोटींचा गांजा जप्त\nकुमार विश्वासांविरोधात 'आप' कार्यालयाबाहेर पोस्टर्स\nलग्नाच्या नाट्याची मनोरंजक कहाणी टी टी एम एम (तुझं तू माझं मी)\nपानसरे हत्या: 21 महिन्यांनी समीरला जामीन\nपुणे: उरूळीकांचनजवळ महिलेवर गाडीमध्ये सामुहिक बलात्कार\nलातूर जिल्ह्यात एटीएसचे छापासत्र; टेलिफोन एक्‍सेंजचा अड्डा उद्ध्वस्त\nकाश्मीर: बीजबेहरा येथे सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला\nनाशिक: जिममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू\nमुंबई: बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ताब्यात\nइंडियन अॅकॅडमी अॅवाॅर्ड सोहळा अमेरिकेमध्ये\nLokSabha 2019 : अखेर संजय धोत्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब\nअकोला : भारतीय जनता पक्षाचे अकोला लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या उमेदवारीबाबत उपस्थित केल्या जात असलेल्या शंकांना पूर्णविराम...\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातून भाजपचे उमेदवार जाहीर; ही पाहा यादी\nनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब...\nनागपूर : अपघातात एकाच कुुटुंबाती��� चार जण ठार\nशेलूबाजार : सैलानी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या झायलो गाडीचा भीषण अपघात होऊन नागपूर येथील एकाच कुटुंबातील तीनजण जागीच ठार तर एकाचा...\nअकोला : 70 ते 80 गौवंशांची सुटका; एलसीबीची कारवाई\nअकोला : हिवरखेड परिसरात कत्तली करिता गौवंशाची वाहतूक करणाऱ्या अठरा पिकअप वाहनांना अकोला पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. या दरम्यान...\nLoksabha 2019 : महाआघाडीचे मार्ग बंद, आता माघार नाही : आंबेडकर\nअकोला : \"कॉंग्रेस महाआघाडीत सहभागी होण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. आम्ही जाहीर केलेले 22 उमेदवार आता माघार घेणार नसून,...\nLokSabha 2019 : प्रकाश आंबेडकरांच्या दारात पोलिस\nअकोला : वंचित बहुजन आघाडीच्या शुक्रवारी (ता.15) जाहिर केलेल्या उमेदवारांच्या यादीने जिल्ह्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. दरम्यान, शनिवारी (ता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-2018/", "date_download": "2019-03-22T10:24:27Z", "digest": "sha1:7SOKKWHTJFFFKTBWISHKTYZ4SUNX5DFQ", "length": 9640, "nlines": 163, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "जागतिक महिला दिन 2018 | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nक्रीडा स्पर्धा २०१९ फोटो\nसन २०१७-१८ लाभाच्या योजनेची यादी\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nजागतिक महिला दिन 2018\nजिल्हा परिषद, कोल्हापूर कडील महिला व बालकल्याण विभागा मार्फत दि. 8 मार्च 2018 रोजी जागतिक महिला दिन 2018, महिलांमध्ये मतदान प्रक्रिया संदर्भात जागृती कार्यक्रम,अस्मिता योजना शुभारंभ ,अंगणवाडी प्रवेशोत्सव अभियान 2018 ची उद्घोषणा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार सन 2017-18 वितरण सोहळा असा संयुक्तिक क ार्यक्रम राजर्षि छत्रपती शाहु सभागृह, जिल्हा परिषद, कोल्हापूर येथे मा. सौ. शौमिका अमल महाडिक, अध्यक्षसोा, जि. प. कोल्हापूर यांचे शुभहस्ते व मा. श्री. सर्जेराव ज्ञानदेव पाटील, उपाध्यक्षसोा, जि. प. कोल्हापूर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेला आहे.या कार्यक्रमास मा. अविनाश सुभेदार,जिल्हाधिकारी, कोल्हापूर, मा. डॉ. कुणाल खेमनार, मुख्य कार्यकारी अधिकारीसोा, जि. प. कोल्हापूर, मा. निलीमा तपस्वी, आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार ü यांची विशेष उपस्थिती आहे.जिल्हयातील सोळा प्रकल्पातील प्रत्येकि तीन याप्रमाणे 48 अंगणवाडी सेविकाना पुरस्कार वितरीत करणेत येणार आहे.\nया कार्यक्रमास मा. सौ. शुभांगी रामचंद्र शिंदे, सभापतीसोा, महिला व बालकल्याण समिती, मा.श्री.विशांत महापुरे, सभापतीसोा, समाजकल्याण समिती, मा.श्री.अंबरिषसिंह घाटगे, सभापतीसोा, शिक्षण व अर्थ समिती, मा. श्री. सर्जेराव पाटील (पेरीडकर), सभापतीसोा, बांधकाम व आरोग्य समिती, जि.प.कोल्हापूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\nतरी सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मा. जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौ. शौमिका महाडीक व महिला व बाल कल्याण सभापती मा. सौ. शुभांगी शिंदे यांनी केले आहे.\nआरटीई २५ % अंतर्गतऑनलाईनप्रवेशअर्जस्विकारणेचीप्रक्रियासुरू March 7, 2019\nजिल्ह्यातील ३ ग्राम पंचायतीना जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत ई- कार्ट घंटागाडी March 5, 2019\nजिल्हा परिषद कोल्हापूर स्वनिधी व पंचायत समिती सेस मध्ये सहभागीदाराना अवाहन February 14, 2019\nआरटीई २५ % अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू February 14, 2019\nसमग्र शिक्षा अभियान अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गगनबावडा, प्रकार -4 , (मुलींचे वसतीगृह) ता.गगनबावडा जिल्हा परिषद,कोल्हापूर कडील कंत्राटी पदांची भरती – सन 2018-19 February 8, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8554", "date_download": "2019-03-22T10:50:08Z", "digest": "sha1:7AUFZ6COEK7TEZT6Z5FQNK2BGKS564A4", "length": 13991, "nlines": 80, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nसमुद्र मार्गानेही दहशतवा���ी हल्ला करू शकतात : नौदल प्रमुख\nवृत्तसंस्था / नवीदिल्ली : भारताला अस्थिर करू पाहणाऱ्या देशाचा त्या दहशतवाद्यांना पाठिंबा आहे. दहशतवाद्यांना वेगवेगळ्या प्रकारे हल्ले करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. समुद्र मार्गानेही दहशतवादी हल्ला करू शकतात, अशी शक्यता नौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा यांनी बोलून दाखवली.\nसंरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ आणि राजनैतिक अधिकाऱ्यांच्या एका कार्यक्रमात नौदल प्रमुख लांबा बोलत होते. एका देशानं पुरस्कृत केलेल्या दहशतवादाचे परिणाम भारत भोगत आहे, असं म्हणत त्यांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. तीन आठवड्यांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं भयावह रूप सगळ्यांनीच बघितलं आहे. भारताला अस्थिर करू पाहणाऱ्या देशाचा दहशतवाद्यांना पाठिंबा आहे. इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांना गेल्या काही वर्षांत दहशतवादाची मोठी झळ बसली आहे. जगातील काही देशच यातून वाचले आहेत. आता दहशतवाद वैश्विक पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळं धोका अधिकच वाढला आहे, असंही ते म्हणाले.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nगडचिरोली जिल्ह्यात ७ लाख ६९ हजार ७४६ मतदार\nअर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रत्यक्ष करांसाठी नोटाबंदी ठरली फायदेशीर, जीडीपी वाढला\nबहिणीचा खून करणाऱ्या भावास जन्मठेप, हजार रूपयांचा दंड : गडचिरोली न्यायालयाचा निकाल\nआणखी एका वाघिणीचा बळी, संतापलेल्या गावकऱ्यांनी चढवला ट्रॅक्टर\nस्वतंत्र पोर्टल द्वारे मिळणार राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ\nआरमोरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणावर आक्षेप\nबॉम्ब निकामी करतांना काळजी घ्यावी : गृहराज्यमंत्री हंसराज अहिर\n२६ ते २८ डिसेंबरदरम्यान राज्यात थंडीची लाट\nनागपूर येथे सुरु असलेल्या कोष्टी समाजाच्या हिंसक आंदोलनाशी आदिवासी हलबा-हलबी समाजाचा काही संबंध नाही\nशिक्षकांची भरती करताना योग्य उमेदवार निवडण्याचे अधिकार शिक्षण संस्थांना, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल\nवासाळा येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे 'लेक वाचवा लेक शिकवा' अभियान\nदेलोडा बिटाचा वनरक्षक अतुल धात्रक अडकला एसीबीच्या जाळ्यात\nआजारी असलेल्या आरोपी मुलाला भेटण्यासाठी २० हजारां��ी लाच घेणारे पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात\nउधारीवर साहित्य घेऊन व्यापाऱ्याची २ कोटी ४६ लाखांनी केली फसवणूक\nकापसाची झाडे लागली सुकायला, उत्पादनात प्रचंड घट\nराम जन्मभूमी-बाबरी मशीद जमिनीच्या वादावर आता १० जानेवारी ला पुढील सुनावणी\n१ फेब्रुवारी पासून वीजग्राहकांना मोबाईलवर मीटर रिडींगची माहिती\nएटापल्ली - गट्टा मार्ग देतोय अपघातास निमंत्रण, मुख्य रस्त्यालगतच ५ ते ६ फुटांचा खड्डा\nलोकसभा, विधानसभा निवडणूकीवर बहिष्काराचे आवाहन करणारे नक्षल्यांचे बॅनर ग्रामस्थांनी जाळले\nशेकापचा ओबीसींच्या आरक्षणासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात चक्काजाम, शेकडो कार्यकर्त्यांना अटक व सुटका\nसात दिवसांत ‘स्वाईन फ्लू’चे चार बळी : नागपूर जिल्ह्य़ातील तिघांचा समावेश\nआरोपीच्या सुटकेसाठी साक्ष बदलला तर बलात्कार पीडितेविरुद्धही चालणार खटला : सुप्रीम कोर्ट\nवादग्रस्त रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी आता जानेवारी २०१९ मध्ये\n'हिपॅटायटीस बी' लसीच्या इंजेक्शनमुळे १० विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली : एका विद्यार्थिनीचा उपचारा दरम्यान मृत्यू\nनेपाळमध्ये १०० पेक्षा जास्त रूपयांच्या भारतीय नोटांवर बंदी\nओबीसींना आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : खा. अशोक नेते\nआश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अटल आरोग्य वाहिनी योजना, भामरागड येथे विभागीय आयुक्तांनी केला शुभारंभ\nकुरुड येथील बसस्थानक झाले भंगार, दुरुस्ती कधी होणार\nगडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात कर्मचाऱ्यांचे ’बर्थ डे’ सेलिब्रेशन, कारवाईचे संकेत\nभातुकलीच्या खेळात पेटविल्या चुलीने घेतला तीन चिमुरड्यांचा बळी\n'एटीएस'ची कारवाई : मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर येथून १३ जणांना घेतले ताब्यात\nलोकसभा निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता, ५ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन\nआचार संहिता कालावधित पोलिस विभागाची प्रतिबंधात्मक कारवाई : दारुबंदी कायदयाअंतर्गत ३११ व्यक्ती विरुध्द गुन्हे दाखल\nदहावीच्या विज्ञानाच्या पुस्तकात अजब तर्कट , म्हणे, लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवल्याने एड्स होतो \nनक्षल्यांकडून हत्यासत्र सुरुच : पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन आणखी एकाची हत्या\nपोस्ट खात्याच्या ग्रामीण डाकसेवकांनी पुकारला देशव्यापी संप, मंगळव��रपासून डाक सेवा ठप्प\nदारूसह १४ लाखांचा मुद्देमाल जप्त : राजुरा पोलिसांची कारवाई\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल्यांचा खात्मा, २९ जहाल नक्षल्यांना अटक\nपद्मश्री डॉ .प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांची किल्ला स्वच्छता अभियानास भेट , हेरीटेज वॉक मध्ये सहभाग\nआंतरीक रक्षण करीत असतांनाच अवयव दान करुन जवानानी सामाजिक दायीत्वाची भावना जपली : पोलिस महानिरिक्षक राज कुमार\nमोस्ट वाँटेड डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणण्यासाठी वेगवान हालचाली सुरू\nभामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे सर्पदंशाने पाच वर्षीय बालकाचा मृत्यू\nतुमसर - कटंगी मार्गावरील राजापूर जवळ जीपचा अपघात, तीन जण जागीच ठार\n‘मी हनुमंता रिक्शावाला’ चित्रपटाचे नायक चिरंजीवी यांची विदर्भ न्यूज एक्सप्रेस ला सदिच्छा भेट\nगोंदियामध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, पती - पत्नीचा जागीच मृत्यू\nवाहनात गुप्त कप्पा तयार करून दारू तस्करी : ९ लाखांच्या मुद्देमालासह एका आरोपीस अटक\nचालकाचे नियंत्रण सुटल्याने बांबू भरलेला ट्रक घरावर पलटला, जीवितहानी टळली , जि.प. उपाध्यक्षांची घटनास्थळी भेट\nमहावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे कोल्हापूर संघाला विजेतेपद\nभंडारा जिल्ह्यात घर कोसळून पती, पत्नी व मुलगी ठार\nराजकारणी लोकांनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये : ना. नितीन गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/innerpage/rti-act-ma.php", "date_download": "2019-03-22T10:54:17Z", "digest": "sha1:PNLYUB4CJHY6JC3HJTGGHNCCCVNN2CYT", "length": 3327, "nlines": 65, "source_domain": "womenchild.maharashtra.gov.in", "title": "आर टी आय कायदा २००५ : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र सरकार, भारत", "raw_content": "\nमहिला व बाल विकास विभाग\nराजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोग\nमहिला आर्थिक विकास महामंडळ\nमहाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग\nमहिला व बाल विकास आयुक्तालय\nएकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय\nआर टी आय ऑनलाइन फॉर्म\nआर टी आय कायदा २००५\nकॉर्पोरेट करीता ऑनलाइन अर्ज\nसध्या सुरू असलेले CSR प्रकल्प\nआर टी आय कायदा २००५\nआर टी आय ऑनलाइन फॉर्म\nआर टी आय कायदा २००५\nआर टी आय कायदा २००५\nआर टी आय कायदा २००५ [810.29 KB]\n© वेबसाइटवर उपलब्ध असलेली सामग्री ही महिला व बाल विकास मंत्रालयाच्या मालकीची आहे. महाराष्ट्र सरकार, भारत.\nपृष���ठ अखेरचे अद्यतनित : 11/03/2019 5:50:43 AM\tअभ्यागत संख्या : 2539", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/marathi-news-national-crime-she-refused-marry-colleague-hyderabad-killed-kitchen-knife-91872", "date_download": "2019-03-22T10:50:58Z", "digest": "sha1:IGXIM7NTDU3LZCESNTYGX24Q2JIATD6A", "length": 14112, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news national crime She Refused To Marry Colleague In Hyderabad Killed With Kitchen Knife लग्नास नकार दिल्याने चाकूने भोसकून तरुणीची हत्या | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nलग्नास नकार दिल्याने चाकूने भोसकून तरुणीची हत्या\nगुरुवार, 11 जानेवारी 2018\n''आनंद हा जानकीला त्रास देत असे. तिच्याशी विवाह करण्याची त्याची इच्छा होती. मात्र, ती विवाहास वारंवार नकार देत होती. याबाबत जानकीने आपल्या सहकाऱ्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी आनंदशी बोलण्याचा प्रयत्न केला''\n- भूजंग राव, वरिष्ठ पोलिस अधिकारी\nहैदराबाद : एका 24 वर्षीय तरूणीला तिच्या सहकाऱ्याकडून लग्नासाठी वारंवार त्रास दिला जात असे. त्यानंतर तिने लग्नास नकार दिल्यानंतर तिची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार हैदराबाद येथे घडला.\nबोनू जानकी असे 24 वर्षीय तरूणीचे नाव आहे. आनंद अनंथप्पा आणि जानकी हे दोघे एकत्र एका दुकानात कामास होते. आनंदकडून जानकीला लग्नासाठी वेळोवेळी दबाव दिला जात असे. तसेच त्याच्याकडून जानकीला गेल्या सहा महिन्यांपासून त्रासही दिला जात असे. त्यानंतर पुन्हा एकदा तिला लग्नाबाबत विचारण्यासाठी आनंद जानकीच्या घरी गेला होता. तेव्हाही जानकीने तिला नकार दिला होता. त्यामुळे या दोघांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये आनंदने जानकीला किचनमधील चाकूने भोसकले. त्यानंतर त्याने तिचा गळाही दाबला. यात तिचा मृत्यू झाला.\n''आनंद हा जानकीला त्रास देत असे. तिच्याशी विवाह करण्याची त्याची इच्छा होती. मात्र, ती विवाहास वारंवार नकार देत होती. याबाबत जानकीने आपल्या सहकाऱ्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी आनंदशी बोलण्याचा प्रयत्न केला'', असे वरिष्ठ पोलिस अधिकारी भूजंग राव यांनी सांगितले.\n''मंगळवारी रात्री आनंद हा जानकीच्या घरी गेला होता आणि तेव्हा त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर आनंदने जानकीला किचनमधील चाकूने तीनदा भोसकून हत्या केली. त्यानंतर त्याने तिला थोबाडीतही मारली. जेव्हा जानकीची रुममेट घरी परतली तेव्हा जानकी अस्वस्थपणे जमिनीवर पडल्याचे आढळून आली. त्यानंतर तिने जानकीला रूग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वी तिचा मृत्यू झाला.\"\nदरम्यान, पोलिसांनी आनंदला अटक केली असून, त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nएसटीच्या आंतरराज्य प्रवासाला ‘ब्रेक’\nमुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आंतरराज्य बस फेऱ्या बंद केल्या आहेत. महाराष्ट्राच्या एसटीचे...\nकोल्हापूर-तिरुपती विमानसेवा १२ मेपासून\nकोल्हापूर - अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा १२ मेपासून सुरू होत असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी एका...\nपुणे - मेट्रोमार्गाच्या दुतर्फा वाढीव बांधकामाला परवानगी देण्यासाठीच्या धोरणात वाहनतळांना पूरक नियम तयार करण्यात आले आहेत. यामुळे खासगी वाहनांची...\nआंध्र प्रदेशात २२४ कोटींचा जीएसटी गैरव्यवहार उघड\nहैदराबाद - आंध्र प्रदेशातील आठ कंपन्यांनी बनावट बिलाद्वारे केलेला २२४ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केंद्रीय वस्तू व सेवा कर (जीएसटी) अधिकाऱ्यांनी...\nबेटा और बेटी समझदार बनाओ\nसासूबाई सौ. रत्नमाला शेटे व सासरे अशोक शेटे यांनी नेहमीच सहकार्य केलं. त्यामुळे मी लग्नानंतरही माझं शिक्षण व करिअर सुरू ठेवू शकले. कऱ्हाड, सोलापूर,...\nLoksabha Election 2019 : 'तुम्ही' मुस्लिम समाजाचा ठेका घेऊ नका: ओवेसी\nहैदराबादः रमजानच्या महिन्यात कामावर जाऊ शकता, तर मतदान करायला का जाऊ शकत नाहीत रमजान महिन्यातील मतदानाच्या तारखा असण्याबद्दल आपला काहीच अक्षेप नाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/muktapeeth/dr-mukta-kamplikar-write-article-muktapeeth-77061", "date_download": "2019-03-22T10:44:15Z", "digest": "sha1:INHLMJU7QTIFTYIATLRFNJGX4MPZ3ST2", "length": 19211, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr mukta kamplikar write article in muktapeeth आत वळणाऱ्या वाटा... | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nशुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017\nती विमुक्ता. भवतालातील प्रचंड कोलाहलातही स्वतःचा बेबंद एकांत अनुभवणारी. नदीच्या नितळ प्रवाहाप्रमाणे वाहणारी. रंगांमधून, शब्दांमधून स्वतःच्या आत वळणारी.\nती विमुक्ता. भवतालातील प्रचंड कोलाहलातही स्वतःचा बेबंद एकांत अनुभवणारी. नदीच्या नितळ प्रवाहाप्रमाणे वाहणारी. रंगांमधून, शब्दांमधून स्वतःच्या आत वळणारी.\nविमुक्ता मी अन्‌ माझी एकांतवासाची स्थानकं अनेक. \"स्थानक'. मला या शब्दाबद्दल अपार जवळीक वाटते. \"जागा', \"स्थळ', \"ठिकाण', \"ठाणं' यापैकीही एखादा शब्द वापरू शकले असते मी, तरीही नाही वापरला त्यातील एकही. यापैकी कोणताही शब्द मला एकाच विशिष्ट भूखंडावर स्थिर करू पाहताना दिसतो. असं एकाच जागी बांधून घेणं मला शक्‍य नाही. \"स्थानक' या शब्दात मला ती मोकळीक सापडते. यायचं, थोडा वेळ रेंगाळायचं अन्‌ पुढच्या प्रवासाला निघायचं. तर माझी अशी एकांतवासाची स्थानकं अनेक आहेत. मी या स्थानकांवर एकांतवास भोगत असते. हो, मी एकांतप्रिय आहे, एकेक नातं छानपैकी कापून काढत मी हा बेबंद एकांत मिळवला आहे खास आणि तरीही मी अजिबात एकाकी नाही. मी एकाकी नाही, पण म्हणून कुणी माझ्या एकांतावर आक्रमणही करू शकत नाही. कुणी माझ्या या बेटाकडे नुस्तं बोट रोखलं, तरी माझ्या एकांताचा फणा उफाणून येतो. एका लष्करी अधिकाऱ्याचं रक्त वाहतंय माझ्यातून माझ्या एकांताचं रक्षण करीत.\nमाझं एकांती असणं अन्‌ एकाकी नसणं एकमेकांत छानशी गुंफण करून आहे. या जगातली प्रत्येक स्वतंत्र वाटणारी गोष्टही एकमेकांत गुंतलेली असतेच. त्यामुळेच तर या जगाविषयीचं कुतूहल गुंतागुंतीचं बनतं. या जगाच्या ठशांचा माग घेत जाणं खूप औत्सुक्‍याचं असतं कलावंतासाठी. मी माग घेत जाते रंगांमधून, शब्दांमधून. कॅनव्हासवर, कागदावर. पांढरा अवकाश भरून टाकते भारावून गेल्यागत. एकांताचा अवकाश पांढराच असावा आणि आपणच असतो त्या अवकाशात ठिपक्‍याच्या सावलीसारखे. आपल्या आसपास कितीतरी चेहरे असतात. नीट निरखले तर लक्षात येतं की, ते बदलत आहेत. ढगांचे आकार बदलावेत, तसे. आतापर्यंत दिसणारं एखादं दृश्‍य त्यावरचा प्रकाश सरकून सावली आल्यावर वेगळाच रंग घेऊन समोर येतं, तसे. हे बदलणारे चेहरे ढगांसारखे उतरतात कॅनव्हासवर. देशा-परदेशातील अपरिचित स्थळं घालतात भुरळ. माझी बदलत गेलेली घरं, प्रत्येक टप्प्यावर कामाचे अवशेष मांडून आलेली ठिकाणं, प्रवासात भेटलेले चेहरे, आनंदाच्या क्षणी लागलेली ठेच, निसर्गात गोंदून ठेवलेल्या भावना... त्याचीही वास्तव बिंबं पडत नाहीत कॅनव्हासवर. तर त्या त्या रहस्यांचं बिंब स्मरणरंजनाच्या रंगात उजळून निघतं पांढऱ्या अवकाशात. उजळ रंग आणि एकमेकांत गुंतलेल्या कितीएक गोष्टी भराभर भरून टाकतात अवकाश मनातला आणि त्याचं बिंबुटलं रुप तेवढं अवतरतं कागदावर, कॅनव्हासवर.\nमाझी चित्रं एक प्रकारची बंडखोरी आहे माझ्यात वसलेली. आदीम. हंऽऽ, त्यात \"रिग्रेट' नाही, पॅलेटच्या समोर \"कन्फेशन' आहे. मग मी रंगानं भरलेली नाईफ मुलांच्या निरागसतेनं चित्रफलकावरून फिरवत राहते. मुलांना आवडतो तसा निसर्गातला हिरवा, उगवत्या सूर्याचा नारिंगी, फुलांचा गर्द लाल मलाही आवडतो. रंगजाणिवांचं व्यवस्थापन विनासायास घडतं माझी व्यवस्थापन शास्त्रातील \"डॉक्‍टरेटीय' कौशल्य अजमावित. रंग मिसळत जातात एकमेकांत, माझ्या जगण्यात, कॅनव्हासवर कोणतीही बंधनं न पाळता एका लयीत. लय हा माझा स्थायीभाव आहे. आताशा माझ्या चित्रालाही चौकट उरत नाही. त्यातील कोणतीही चौकट पाहता पाहता अमूर्त होत जाते. माझ्यासाठी सगळीच बंधनं आभासी. कुणी जरा दाबण्याचा प्रयत्न केला तर मी उसळते चेंडूसारखी.\nमी सकाळी उठते. खसखसा तोंड धुते. रात्रभर पडणाऱ्या स्वप्नांत चुकून एखादा मुखवटा चिकटलाच तर तो माझ्या दृष्टीस पडण्याआधीच धुवून निघावा, म्हणून. मला मुखवटे घेऊन नाही वावरता येत चारचौघात, एकांतातही. माझा चेहराच आरसा आहे. आत लयीत वावरणाऱ्या सगळ्या भावनांचं चित्र उमटतं माझ्या चेहऱ्यावर, कागदावर, कॅनव्हासवर. एखाद्या नितळ प्रवाहासारखं. माझ्याविषयीच्या कसल्याच कल्पना, समज-गैरसमज करू देत नाही माझा चेहरा जळत्या सूर्याखाली उभे असताना अथवा मोगर चांदण्यात गाणं ऐकताना. मी मुक्त वाहते आहे एखाद्या नदीसारखी. या नदीच्या पाण्यावरच्या रेषा निरखण्याचा, कॅनव्हासवरच्या रंगात शोधण्याचा, कागदावरच्या शब्दांत वाचण्याचा प्रयत्न करा, माझ्या आत वळणाऱ्या वाटा कदाचित सापडतील तुम्हालाही.\nया वाटांवरून चालत याल माझ्या एकांतवासाच्या स्थानकापर्यंत, तेव्हा कराल माझ्या आत्म्याला स्पर्श\nआडाळीच्या विस्ताराला फुटणार पंख\nमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ‘आडाळी इंडस्ट्रीयल एरिया’ (एआय��) एक औद्योगिक केंद्र बनू शकेल एवढ्या शक्‍यता आणि संधी आज निर्माण झाली आहे; परंतु...\nशहरातील मिळकतकर थकबाकीदारांवर जप्ती\nपिंपरी - शहरातील ऐंशी हजार मिळकतकर थकबाकीदारांना महापालिकेच्या कर संकलन विभागाने नोटीस बजावली आहे. ३१ मार्चपर्यंत थकबाकी न भरल्यास एक एप्रिलपासून...\nनिवासी अतिक्रमणे होणार अधिकृत\nपिंपरी - राज्याच्या शहरी भागात महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या क्षेत्रात असलेल्या सर्व सरकारी विभागांच्या (वन जमीन वगळून) जमिनीवरील दीड...\n3500 कोटी खर्च करूनही शहर गलिच्छ\nमुंबई - मुंबईत 22 हजार 774 शौचकुपे दोन वर्षांत बांधता आलेली नाहीत. सामाजिक संस्थांना स्वच्छतेची कामे मिळविण्यात लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप वाढत आहे....\nपवईचा 500 कोटींचा भूखंड रेमंड कंपनीला बहाल\nमुंबई -पवई येथील मोक्‍याच्या ठिकाणी असलेला पालिकेचा 500 कोटी रुपये किमतीचा भूखंड रेमंड कंपनीला नाममात्र दरात देण्यास कॉंग्रेसचा असलेला विरोध...\nसौर प्रकल्पांवर सवलतींचा वर्षाव\nनागपूर - औष्णिक प्रकल्पांमुळे होणारे प्रदूषण आणि खर्च लक्षात घेता शासनाने सौरऊर्जेवर भर दिला आहे. या सौर प्रकल्पांना चालना देण्यासाठी सवलतींचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/sakals-contribution-collector-47797", "date_download": "2019-03-22T11:17:56Z", "digest": "sha1:KTV4GTCFPV6Q33J7FSR7TM4GEEYFXGBT", "length": 17533, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sakal's contribution - collector ‘सकाळ’च्या योगदानातून बहरतील शेत शिवारे - जिल्‍हाधिकारी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\n‘सकाळ’च्या योगदानातून बहरतील शेत शिवारे - जिल्‍हाधिकारी\nगुरुवार, 25 मे 2017\nअमळनेर - ‘सकाळ’ राज्यभरात विविध सामाजपयोगी उपक्रम राबवीत आहे. सिंचनासाठी ‘सकाळ रिलिफ फंडा’च्या माध्यमातून होत असलेले काम कौतुकास्पद आहे. या योगदानातून शेतशिवारे बहरतील, असे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज सांगितले.\nअमळनेर - ‘सकाळ’ राज्यभरात विविध सामाजपयोगी उपक्रम राबवीत आहे. सिंचनासाठी ‘सकाळ रिलिफ फंडा’च्या माध्यमातून होत असलेले काम कौतुकास्पद आहे. या योगदानातून शेतशिवारे बहरतील, असे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी आज सांगितले.\n‘सकाळ रिलिफ फंडा’तून सबगव्हाण (ता. अमळनेर) येथे गाव तलावातील गाळ काढण्याच्या कामाची त्यांनी पाहणी केली. यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. आमदार शिरीष चौधरी अध्यक्षस्थानी होते. ‘सकाळ’च्या खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक विजय बुवा, तनिष्का गटप्रमुख मनिषा पाटील, बाजार समितीचे संचालक उदय पाटील, नगरसेवक नरेंद्र चौधरी, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, सरपंच नरेंद्र पाटील, उपसरपंच श्रीराम पाटील, डॉ. अविनाश पाटील, तनिष्का व्यवस्थापक अमोल भट आदी व्यासपीठावर उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी निंबाळकर म्हणाले, की तनिष्काच्या पुढाकाराने गावात विकासकामे होत असल्याचा मनस्वी आनंद होत आहे. प्रॉपर्टी कार्ड, सातबारा उतारा आदी महत्त्वाच्या कागदपत्रांवर महिलांची नावे नोंदवून त्यांना सन्मानित करावे. चौदाव्या वित्त आयोगातून शाळा डिजिटल कराव्यात. या शाळांतून विद्यार्थ्यांना संगणकीय शिक्षण द्यावे. संपूर्ण गाव हागणदारीमुक्‍त करून ग्रामस्थांना रोगराईपासून वाचवावे. ‘सकाळ रिलिफ फंडा’तून झालेल्या खोलीकरण व रुंदीकरणात येत्या पावसाळ्यात पाणी साचल्यास पहिल्या जलपूजन कार्यक्रमास मी आमदारांसमवेत येण्याचेही आश्‍वासन त्यांनी दिले.\nश्री. बुवा म्हणाले, की ‘सकाळ रिलिफ फंडा’च्या माध्यमातून राज्यभरात विविध भागात नालाखोलीकरण, रुंदीकरण व गावातलवातील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. यातून जलसिंचनाचा प्रश्‍न सुटणार आहे.\nतनिष्कांच्या माध्यमातून अनेक गावांनी कात टाकली असून, विकासाच्या वाटेवर आहेत. तनिष्का गटप्रमुख पाटील म्हणाल्या की, ‘सकाळ तनिष्का गटा’मुळे आम्हास व्यासपीठ लाभले आहे. आमच्यात आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे काम तनिष्काने केले आहे. गावपातळीवर कोणत्याही समस्या राहणार नाही यासाठी आम्ही प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत. तनिष्का व्यवस्थापक भट यांनी प्रास्ताविक केले. ‘सकाळ’चे बातमीदार उमेश काटे यांनी सूत��रसंचालन केले. तनिष्का सदस्यांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती.\nजिल्हाधिकारी निंबाळकर यांचे भाषण सुरू असताना तनिष्का गटप्रमुख श्रीमती पाटील यांनी निराधार असलेल्या एका तनिष्का सदस्याची व्यथा मांडली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ त्या महिलेस कर्ज मंजूर करण्याचे आदेश संबंधितांना दिले. यावेळी तनिष्का सदस्यांनी विविध समस्यांच्या पाढा वाचून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनाची दखल घेत प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील व गटविकास अधिकारी अशोक पटाईत यांना समस्या सोडविण्याच्या सूचना केल्या.\nआमदार चौधरींकडून ‘सकाळ’चे कौतुक\n‘सकाळ-तनिष्का’मुळे महिलांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण होऊन त्या बोलू लागल्याने आनंद होत आहे. ‘सकाळ रिलिफ फंडा’च्या माध्यमातून गावतलावाचे होत असलेले काम कौतुकास्पद आहे. गावविकासासाठी सर्वतोपरी सहकार्यासाठी आपणही नेहमीच प्रयत्नशील आहोत. ‘सकाळ’ सर्वच बाबतीत अग्रेसर आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.\n#WeCareForPune ओव्हर स्मार्ट बस थांबा\nकोथरूड : गणंजय सोसायटी येथील प्लॉट क्रमांक 33, आनंदघन या बंगल्यासमोर नवीन बस स्टॉप बसविला आहे. पुणे महापालिकेच्या स्मार्ट बस स्टॉप योजनेनुसार बसविला...\nआई तुला मतदानाला जायचंय, जाशील न वं...\nहिंगोली : आई, तुला मतदानाला जायचंय जाशील न वं, बाबा तुला मतदानाला जायचंय जाशील न वं अशी साद घालत डिग्रस कऱ्हाळे (ता. हिंगोली) येथील जिल्हा...\n#WeCareForPune विनापरवाना जाहिराती हटवा\nपुणे : कर्वे रस्त्यावर प्रत्येक विजेच्या खांबावर विनापरवाना जाहिराती लावून संपूर्ण परिसर आणि शहर विद्रूप केले आहे. या फ्लेक्‍स बहाद्दरांना...\n#WeCareForPune पाण्याची भासू लागली चणचण\nपुणे : उन्हाळा सुरू होतो न होतो तोच पाण्याची टंचाई भासू लागली आहे. याच पाण्याचे महत्त्व या चिमुकल्यांनाही जाणले आहे. त्यांनीसुद्धा आपल्या कुटुंबाची...\n#WeCareForPune वाहनतळ कर्मचारी अवाजवी शुल्क\nपुणे : मंडई येथील सतीश मिसाळ वाहनतळ येथे अवाजवी शुल्क आकारले जात आहे. येथे तासाला 5 रुपये असे पार्किंग शुल्क आहे, मात्र येथील कर्मचारी गुंडगिरी...\nपरिपूर्ण आयुष्याच्या दिशेने... (श्री श्री रविशंकर)\nखरंतर, अज्ञानाच्या अवस्थेत अपरिपूर्णता ही नैसर्गिक आणि परिपूर्णता हा प्रयत्न आहे. म���त्र एखाद्या ज्ञानी व्यक्तीसाठी परिपूर्णता हा सहजभाव आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67022?page=1", "date_download": "2019-03-22T10:12:59Z", "digest": "sha1:FNSNE4H5DGIEEDLRSISWDSMIUISHEKML", "length": 18525, "nlines": 326, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ८ | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ८\nआद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ८\nया पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -७- https://www.maayboli.com/node/64144\nहा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.\n१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.\nपण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.\nउदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर\nल ल म य घ\nह स म त घ\nअशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).\nआ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.\n२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की \"हमदम मेरे खेल ना जानो\", या गाण्याची सुरवात \"दूर बहोत मत दूर जाईये\" अशी असली तरी गाणे \"हमदम मेरे खेल ना जानो\" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.\n३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.\n४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच ���ोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.\n५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की\" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे\" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.\n६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.\n७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.\n८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.\nकृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.\nधन्य ते गायनी कळा\n२८७५ हिंदी ख क ब ह अ स ह अ\nख क ब ह\nअ स ह अ\nखनके कँगना बिंदिया हँसे\nखनके कँगना बिंदिया हँसे\nआएँगे सजना हमरे अँगना\nत अ म न च त क ब न\nत क अ क च त म ह\nअ अ म न ह त ज भ न\nब त भ न त ब भ न\nय स भ ब ह म ज क ल\nत अ म न त प भ न\nम द क न स त क ब न\nग द क स त् म ह\nतुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नही\nतुम किसी और को चाहोगी तो मुश्किल होगी\nपंडीतजी, आवडता गायक म्हणल्यावर आम्ही आपला आमच्या गायकाचा विचार करीत बसलो\nहिंदी (१९९० - २०००)\nप य ज क ह\nक क य क अ ह\nक द य द ह\nक च य द ह\nक ग द ह\nक ख द ह\nप्यार ये जाने कैसा है\nक्या कहे ये कुछ ऐसा है\nकभी दर्द ये देता है\nकभी चैन ये देता है\nकभी गम देता है\nकभी खुशी देता है\nर क ब ह फ क ह अ ल ज\nप अ ब र ज ह ज च च म\nराम करे बबुआ हमार फुलवा को\nराम करे बबुआ हमार फुलवा को\nहमरी उमर लग जाये\nपतझर आये बसन्त रुत जाये हो जाये\nहिंदी (१९८० - १९९०)\nत र द ट\nम य म द\nव प फ ज द\nतू रुठा दिल टुटा\nमेरे यार को मना दे\nवो प्यार फिर जगा दे\nअ ह न म द ह प ल अ र ह\nज द भ म स भ\nम क न म क ग र ह\nस्निग्धाताई,वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा\nस्निग्धाताई,वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा Happy >>> मेघा तुझ्या लक्षात आहे अजून \nताई,अहो कृष्णा जींचा विसरलेले मी..खूप गिल्टी वाटलेलं तेव्हा...\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा स्निग्धा.\nहो मग... Happy >> खुप छान\nस्निग���धा, वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा\nधन्यवाद कावेरि, सर्वांचे वाढदिवस लिहून ठेवलेत का\nआणि कोडे सोडवा पटकन सोप्पे आहे\nत ज ह स\nस क द ह प ह \nस्निग्धाताई वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा\nकृष्णाजी, किल्ली, झिलमिल, अक्षय खुप खुप धन्यवाद\nतुम जियो हज़ारों साल\nतुम जियो हज़ारों साल\nसाल के दिन हों पचास हज़ार\nसूरज रोज़ आता रहे रोज़ गाता रहे\nलेके किरणों के मेले\nपलछिन कलियाँ गिन गिन तेरा हर दिन\nतब तक रँगों से खेलें\nरँग जब तक बाकी है बहारों में\nतुम जियो हज़ारों साल\nसाल के दिन हों पचास हज़ार ...\nअ ह न म द ह प ल अ र ह\nज द भ म स भ\nम क न म क ग र ह\nहे वरती दिलेले कुणी सोडविले नाही\nआता मला देखिल आठवावे लागेल. इकडे संख्या खूपच रोडावली सध्या\nमै दिल हथेली पे लेके आ रहा हूॅं\nजवाब दो भी मेरी सुनो भी\nमैं कब से नग्मे मोहब्बत के गा रहा हूॅं\nहिंदी (१९८० - ९०)\nअ म ज ह स अ स क त\nअ ह ज च ज अ ब क त\nआओ मिल जाएं हम सुगंध और सुमन की तरह\nएक हो जाएं चलो जान और बदन की तरह\nद क र ज र ज\nय प क ज ब\nज ब अ ज ह क प न\nदिल कहे रुक जा रे रुक जा\nजो बात, जो बात इस जगह है कहीं पे नहीं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nधन्य ते गायनी कळा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mediawiki.org/wiki/Help:Extension:UniversalLanguageSelector/Input_methods/mr-transliteration", "date_download": "2019-03-22T10:22:10Z", "digest": "sha1:CWNJRBG3Q6U2PJHKG56QA4MMYSSYPNHL", "length": 6528, "nlines": 169, "source_domain": "www.mediawiki.org", "title": "Help:Extension:UniversalLanguageSelector/Input methods/mr-transliteration - MediaWiki", "raw_content": "\n मराठी विकिपीडियाकडे वापस चला\nPlease refer for inscript help साठी कृपया ह्या दुव्याकडे जा\nया लेखातील सहाय्य \"मराठी अक्षरांतरण\" उच्चारपद्धतीच्या कळफलकाची आहे.चालू करण्याची पद्धत शेजारच्या चलचित्रात (व्हिडीओक्लिपेत) दर्शविल्या प्रमाणे.\nइंग्रजी कळफलकावरून मराठी उच्चाराप्रमाणे कळा दाबल्यास देवनागरी लिहिता येते. सोबत संपूर्ण तक्ता आणि उदाहरणे दिली आहेत.\nहाच कळफलक मराठी विकिपीडियावर वापरावा असे बंधन नाही आपण इतर आपल्या आवडीच्या मराठी यूनिकोड टायपींग पद्धतीसुद्धा वापरु शकता.\nनवं सदस्य खात मराठीत बनवायचय सदस्यनाव नीती आणि माहिती साहाय्य एकदा वाचून घ्या \nखास करून नवे सदस्य खाते काढताना सदस्यनामात हलंत नाव (अथवा लेखन-चूक) सोडू अ��वा नये - ते पूर्ण करावे. उदा. 'योगेश्' असे न सोडता 'योगेश' असे संपूर्ण करावे. अथवा पराग एवजी परग किंवा चव्हाण चे चव्हण असे अपुरे करु नये; अन्यथा पुढच्या वेळेस सदस्याची नोंद (login) करताना तुम्हाला हलंत किंवा तयार करताना सारखे अपुरे नाव टाईप करावे लागेल.\nआ aa किंवा A\nई ii किंवा ee\nझ् jh किंवा Z\nफ् ph किंवा f\nव् v किंवा w\nष् shh किंवा Sh\nक्ष् = क् + ष् kshh किंवा kSh\nज्ञ् = ज् + ञ् jnj\nॲ a^ किंवा aE\nक़ ka` किंवा k`a\nरोमनलिपी marAThi ते देवनागरी मराठी नेहमी वापरले जाणारे निवडक शब्द\n• वर इनपुट पद्धतीमध्ये मराठी अक्षरांतरण पर्याय निवडावा • इंग्रजी अक्षराचे मराठी अक्षरात रुपांतरणा साठी संबंधीत अक्षर कि बोर्डवरूनच टाईप करावे • केवळ कॉपी पेस्ट ने आपोआप इंग्रजी अक्षरांचे मराठी अक्षरांतरण होत नाही\nमिळेल मराठी नमस्कार मला माहिती\nहवे/हवी/पाहीजे आहे अर्थ/म्हणजे निबंध/संदर्भ उदाहरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/no-intent-was-not-to-hurt-your-sentiments-or-the-sentiments-of-millions-of-cricket-fans-jaipur-police-on-bumrah-issue/", "date_download": "2019-03-22T10:37:20Z", "digest": "sha1:7NIH5NT6B37HBGZ63HUJJRAT3E6V5YUY", "length": 6443, "nlines": 81, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बुमराह, आम्हाला तुझ्या कोणत्याही भावना दुखवायच्या नव्हत्या! – जयपूर वाहतूक पोलीस", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nबुमराह, आम्हाला तुझ्या कोणत्याही भावना दुखवायच्या नव्हत्या – जयपूर वाहतूक पोलीस\nभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने सोशल मीडियाच्या माध्यमातून जयपूर वाहतूक पोलीसांबद्दल काल नाराजगी व्यक्त केल्यानांतर काही वेळातच जयपूर वाहतूक पोलीसांनी आपण ती जाहिरात का बनवली याच स्पष्टीकरण दिल.\nगेले बरेच दिवस सोशल माध्यमांवर जयपूर वाहतूक पोलीसांनी बुमराहवर बनवलेला हा पोस्टर फिरत होता. त्यामुळे नाराज बुमराहने काल ट्विटरच्या माध्यमातून जयपूर वाहतूक पोलीसांवर निशाणा साधत परखड मत व्यक्त केले. तसेच मी माणूस आहे. माणसाकडून अ���ा चुका होतात. तुमच्या अशा चुकांची मी खिल्ली नाही उडवणार. असही म्हटलं होत.\nयावर जयपूर वाहतूक पोलीसांनी थोड्याच वेळात तीन ट्विट करत परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला.\nजयपूर पोलीस आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ” प्रिय बुमराह, आमचा उद्देश तुझा किंवा लाखो क्रिकेट चाहत्यांच्या भावना दुखविण्याचा नव्हता. लोकांमध्ये वाहतूकीच्या नियमांबद्दल जनजागृती हाच यातून उद्देश होता. तू एक युथ आयकॉन आणि प्रेरणास्रोत आम्हा सर्वांसाठी आहे. ”\nजयपूर वाहतूक पोलीसांनी हे ट्विट करून एकप्रकारे झाल्या सर्व प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.\nसध्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिका सुरु असून भारताच्या या वेगवान गोलंदाजाला या मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nकाळवीटाला ही विठ्ठल भक्तिची ओढ\nजयपूरमधील त्या पोस्टरमुळे बुमराह नाराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/recruitment-of-401-graduates-and-post-graduate-engineer-trainee-in-msedcl/", "date_download": "2019-03-22T10:52:25Z", "digest": "sha1:WOPUGR4QDMIB6T76CFIUXGPDJYSIVKHU", "length": 6459, "nlines": 67, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महावितरणमध्ये ४०१ पदवीधर, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी पदाची भरती", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nमहावितरणमध्ये ४०१ पदवीधर, पदविका अभियंता प्रशिक्षणार्थी पदाची भरती\nमुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण)च्यावतीने पदवीधर व पदविका प्रशिक्षणार्थी अभियंता या पदांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आली असून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया नियमानुसार व पारदर्शक पध्दतीने करण्यात येत आहे.\nपदविधर प्रशिक्षणार्थी अभियंता प���ासाठी एकूण ६३ जागा तसेच पदविका प्रशिक्षणार्थी अभियंत्यांच्या एकूण ३३८ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महावितरणचे संकेतस्थळ www.mahadiscom.in यावर भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती उपलबध करून देण्यात आली आहे. ऑनलाईन प्रवेशअर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवार दि. २८ ऑगस्ट २०१८ पासून सुरू झाली असून प्रवेश अर्ज भरण्याचा अंतीम दिनांक १७ सप्टेंबर २०१८ आहे. ऑनलाईन परीक्षा ऑक्टोबर २०१८ मध्ये होणार असून परिक्षेच्या १० दिवसांपूर्वी उमेदवारांनी ऑनलाईन परिक्षेचे कॉललेटर डाऊनलोड करता येणार आहे.\nया भरतीप्रक्रियेत रिक्त पदांसाठी जाहिरात देताना यापूर्वी अशा पदांची सरळसेवेने करण्यात आलेली भरती, कार्यरत कर्मचारी तसेच सध्यस्थितीतील अनुशेष विचारात घेऊन जाहिरात देण्यात आलेली आहे. पदवीधर प्रशिक्षणार्थी अभियंत्यांच्या रिक्त पदांमध्ये अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जमाती आणि खुल्या प्रवर्गातील पदांचा अनुशेष उपलब्ध नसल्याने जाहिरातीमध्ये दर्शविण्यात आलेला नाही, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nविघ्न टाळावे वीज अपघाताचे\nनक्षली कनेक्शन : अटक केलेल्या पाचही जणांना नजरकैदेत ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/2885", "date_download": "2019-03-22T10:46:59Z", "digest": "sha1:LGFB2VTZKM42JAM2SMNOKDOESYG326QA", "length": 41383, "nlines": 227, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "गांधींकडून… आंबेडकरांकडे!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nसदर - गांधी @ १५०\nलेखिका आपल्या स्वातंत्र्यसेनानी आजोबांसह\nसदर गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi डॉ. बाबासाहेब आंबेडकर Babasaheb Ambedkar\nचालू वर्षं हे म. गांधी यांचं १५०वं जयंती वर्ष आहे. त्यानिमित्तानं २०१७पासून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींबद्दलचा एक लेख प्रकाशित केला जातो. ऑक्टोबर २०१९ पर्यंत हे लेख प्रकाशित होतील. या मालिकेतला हा पस्तिसावा लेख...\nपांडुरंग गोसावी ���े माझे आजोबा स्वातंत्र्यसेनानी आहेत. त्यांचा जन्म १९२४चा. त्यांचं संपूर्ण आयुष्य सेवाग्राममध्ये गेलं. तेच ते, जिथं गांधींचा आश्रम आहे. १९३६ ते १९४८ या काळात गांधीजी तिथं वास्तव्याला होते. संपूर्ण वर्धा जिल्हाच तसा गांधीवादी आहे. त्यामुळे या शहराची बांधणी, रचना व राहणीमान यावर गांधीविचारांचा प्रचंड पगडा आढळतो.\nसेवाग्राममधील बापूकुटीत अनेक उपक्रम चालतात. अजूनही नित्यनियमानं त्या सर्व दिनचर्या पाळल्या जातात, ज्या कधी काळी गांधींनी सुरू केल्या होत्या. अनेक विदेशी अभ्यासक व विचारवंत तिथं रहिवासी म्हणून येतात. नेत्यांचं व अभिनेत्यांचं आगमन सतत होत असतं. पण या पलीकडची सेवाग्रामची खरी माहिती सद्यस्थितीत कुठेही उपलब्ध नाही. आश्रमापासून केवळ २०० मीटर अंतरावर सेवाग्रामातल्या सामान्य लोकांची वस्ती आहे. जिथं गांधींचा गंध नाही, जिथं गांधी आढळत नाहीत, आढळतात ते आंबेडकर\nयामागे एक हृदयस्पर्शी इतिहास आहे. माझे आजोबा ९५ वर्षांचे आहेत. सहा फूट उंची, पाठीचा ताठ कणा आणि आजही त्यांची शबनम बॅग घेऊन रुबाबात चालतात. भारत सरकारनं त्यांना स्वातंत्र्यसेनानी व राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित केलंय. पण गांधींच्या आश्रमात जडणघडण होऊनही गांधीवाद नाकारून आंबेडकर उराशी घेणारा ही कदाचित पहिलीच व्यक्ती असावी\nआजोबांना गांधी, कस्तुरबा, नेहरू, राजेंद्रप्रसाद, जयप्रकाश नारायण, इंदिरा गांधी, जमनालाल बजाज यांचा सहवास लाभला, मात्र आंबेडकरांविषयी बोलताना ते आजही इतिहासात रमतात. दलितांच्या घरी जन्माला आल्यानं सावकाराची गुरं रानात चरायला नेणं आणि मित्रांसोबत संपूर्ण रान पालथं घालणं हा त्यांचा नित्यनियम होता. त्यातच एकदा एका टांग्यानं त्यांना आश्रमाकडे जाण्याचा रस्ता विचारला. त्यात जयप्रकाश नारायण बसलेले होते. ती भेट आजोबांना आश्रमाशी जोडणारी साखळी ठरली. आणि त्यांची तालीम सुरू झाली. चरख्यावर सूत कातणं, स्वयंसेवी बनणं, प्रार्थनासभा घेणं ही कामं आश्रमात चालत असत. सूत कातण्याच्या स्पर्धेसाठी आजोबांना राजेंद्रप्रसादांच्या हातून सन्मानदेखील प्राप्त झाला होता.\nत्या दरम्यान, त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणार एक वळण आलं. ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची सेवाग्राममधील वस्तीला भेट दिवस होता १ मे १९३६. गांधीजींनी बाबासाहेबांना सेवाग्राम भेटी��ं आमंत्रण दिलं होतं. या भेटीच्या मागे काही उद्दिष्ट होतं, ते जाणून घेण्यासाठी इतिहासात डोकावणं गरजेचं आहे. दलितांच्या प्रश्नासंदर्भात बाबासाहेबांचा आणि गांधींचा दृष्टिकोन एकमेकांपासून पूर्णतः विभिन्न होता. १८८५ मध्ये काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. त्या वेळच्या काँग्रेसचे दोन मुख्य विभाग होते. एक राजकीय सुधारक व दुसरा समाजसुधारक. पण कालांतरानं पक्षातील उच्चवर्णीय कार्यकर्त्यांमुळे ‘समाजसुधारक’ हा विभाग गाळून टाकण्यात आला. त्या कार्यकर्त्यांपैकी एक होते बाळ गंगाधर टिळक. १९२० पर्यँत समाजपरिवर्तनाचे कुठलेही प्रयत्न पक्षाकडून झाले नाहीत. टिळकांच्या मृत्यूनंतर काँग्रेसची संपूर्ण सूत्रं गांधींच्या हातात आली, परंतु दलितांच्या विषयावर लक्ष देण्याची गरज गांधींना तीन गोलमेज परिषदांनंतर वाटली... जेव्हा १९३२ मध्ये रॅमसे मॅकडोनल्ड यांनी जातीय निवाड्याची घोषणा केली. या प्रसंगानंतर गांधींनी दलितांच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं बघायला सुरुवात केली. देशातील लोकसंख्येचा खूप मोठा तपका - ज्याला ते ‘हरिजन’ म्हणत - आता दुर्लक्षित केला जाऊ शकत नाही, याची त्यांना जाणीव झाली.\nत्यानंतर गांधींची पुण्यातील येरवडा तुरुंगात रवानगी झाली. त्यादरम्यानच बाबासाहेबांना स्वतंत्र मतदार संघाऐवजी जातीय आरक्षणावर तडजोड करावी लागली. बाबासाहेबांनी ‘पुणे करारा’वर सह्या केल्या, मात्र ते दलितांच्या हक्कांचा विषय सोडणार नाहीत, हे गांधी जाणत होते.\nबाबासाहेब हिंदूंच्या धार्मिक संकल्पनांच्या विरोधात होते, कारण भारतातील धर्म संस्था हीच वर्णव्यवस्था व जातीनिर्मित शोषणाला कारणीभूत आहेत, असं त्यांचं परखड मत होतं. गांधीही हे उघडपणे मान्य करत, की बाबासाहेब हिंदू धर्माची अडचण निर्माण करताहेत. या वैचारिक मतभेदांना कुठे तरी विराम मिळावा, या दृष्टिकोनातून गांधींनी आंबेडकरांना सेवाग्राम भेटीचं आमंत्रण दिलं होतं.\nगांधींच्या आमंत्रणाचा मान राखून बाबासाहेब सेवाग्रामाला आले, मात्र आश्रमात जाण्याआधी त्यांनी दलितांच्या वस्तीला भेट दिली. बाबासाहेबांच्या येण्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि काही क्षणांत सारा गोतावळा त्यांना ऐकायला जमा झाला. बाबासाहेबांचं वर्णन करताना आजोबा सांगतात, गावातील दलित-शोषित वर्गाला असं वाटत होतं की, बाबासाहे��� आता त्यांच्या दुःखाचं सांत्वन करतील, सहानुभूती देतील. मात्र चित्र काही वेगळंच होतं. टांग्यातून उतरणारा तो माणूस प्रचंड वेगानं लोकांपर्यंत चालत आला. विठ्ठलाच्या मंदिरासमोर निंबाच्या झाडाखाली एका दगडावर बसला. ताठ कणा, स्वच्छ कपडे, डोळ्यात विद्वत्तेचा प्रखर आत्मविश्वास, बोलण्यात कणखरपणा व चेहऱ्यावर सूर्यासारखं तेज असणारा तो क्रांतिसूर्य म्हणाला, “तुमच्या मुलांना शाळेत घाला, ही माझी विनंती नाही तर हट्ट आहे. ही लढाई सोपी नाही. आपल्याला खूप संघर्ष करावा लागणार आहे. लाचारीचं जगणं सोडा, स्वाभिमानानं जगा. स्वतःचे उद्धारकर्ते स्वतःच व्हा. इथं कुणीही तुम्हाला सावरायला येणार नाही.” हे सर्व बोलताना दगडावर बसलेल्या त्या प्रज्ञासूर्याचा रूबाब एखाद्या राजालाही लाजवेल असा होता\nया प्रसंगानंतर आजोबांवर बाबासाहेबांच्या विचारांचा पगडा वाढत गेला. आश्रम सुटलेला नव्हता, तालीम सुरूच होती. मात्र बाबासाहेबांच्या विचारांचा ज्वालामुखी मनात खदखदत होता. गांधींची विचारधारा दान, सेवा व सहानुभूती या मार्गानं जाणारी होती. याउलट आंबेडकरांचा कल स्वाभिमान, जातिउच्चाटन व बुद्धाच्या मार्गानं जाण्याचा होता. दान व सहानुभूती यांचा बाबासाहेबांनी प्रखर विरोध केला. या विचारांतूनच आजोबांना टीकात्मक विचार करण्याचा दृष्टिकोन मिळाला. जातिनिर्मूलन व जातिउच्चाटन यातला फरक त्यांना कळू लागला. तालमीची सुरुवात जयप्रकश नारायण यांच्यापासून झाली असली तरीही आंबेडकरांनी जयप्रकाशांची ‘धर्मादाय संस्था’ (Charitable trust) ही संकल्पना का नाकारली, हे आता त्यांना समजू लागलं. या वैचारिक परिवर्तनामुळे आजोबांनी आश्रमातील ‘हरिजन पेटी’ काढून फेकली आणि त्या जागी नवीन पेटी बसवली. तिला ‘दानपेटी’ असं नाव दिलं. आता त्यांच्या कल तालमीकडून शिक्षणाकडे वळू लागला होता.\nलहानपणापासून तारुण्यापर्यंत गांधींच्या तालमीत वाढलेली व्यक्ती, सहानुभूती नाकारून स्वाभिमान पत्करेल, एवढं सामर्थ्य केवळ बाबासाहेबांच्याच शब्दांत असू शकतं. त्यांना पूर्णपणे स्वीकारण्याच्या एक महत्त्वाचा प्रसंग आजोबांच्या आयुष्यात घडला. या प्रसंगानं संपूर्ण सेवाग्रामचाच पुनर्जन्म झाला, असं म्हणायला हरकत नाही. १९५६ ला बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. आणि इकडे आजोबांनी ज्या मंदिरासमोर बाबासाहेब��ंनी शिक्षणाचा संदेश दिला, त्या मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती काढून रातोरात बुद्धाची मूर्ती बसवली. ते प्रबुद्ध भारताकडे जाण्याचं सेवाग्रामचं पहिलं पाऊल ठरलं. संपूर्ण जगभरात गांधींचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेवाग्राममध्ये गांधी नसून आंबेडकर वसतो, याची नोंद सध्यातरी कुठेही मिळणार नाही.\nत्या काळात विठ्ठलाच्या मंदिराचा झालेला बुद्धविहार आज गावातील मुलांचं अभ्यासकेंद्र बनला आहे. तो दगड, ज्यावर बाबासाहेब बसले होते, तो आजही तिथंच आहे. जणू काही आता त्याचं सिंहासन झालं आहे. गावकऱ्यांनी त्याला प्रेमाचं कुंपण घातलंय. तो दगड आजही गावाला जगण्याची प्रेरणा व सामर्थ्य देत असतो आणि आजही आजोबा त्यांच्या संघर्षाची कहाणी सांगतात…\nलेखिका वनश्री वनकर TISS (मुंबई) या संस्थेत दलित आणि आदिवासींचा अभ्यास या विषयांत एम.ए. करत आहेत.\nकाय हो बनुताई, तुम्ही म्हणता की लोकमान्य टिळक व काही उच्चवर्णीयांनी काँग्रेसमधला समाजसुधारक हा विभाग गाळून टाकला. तर मग काँग्रेसमधले मवाळपंथी टिळकांना तेल्यातांबोळ्यांचे पुढारी म्हणून का बरं हिणवीत होते टिळकांच्या नावाने बोंबा मारण्यापूर्वी जरा इतिहास चाळून घ्यायला शिका. आणि काय हो, टिळकांनी जसा इंग्रजांविरुद्ध राजकीय संघर्ष केला तसा आंबेडकरांनी केला नव्हता. आंबेडकर एक मिनिटभरही स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी नव्हते. याउलट गांधींनी तोंडदेखला का होईना इंग्रजांशी संघर्ष केला. तर मग गांधीटिळकांसोबत आंबेडकरांची तुलना करणे सर्वथैव चुकीचं आहे. दोन्ही कंपूंची उद्दिष्ट विभिन्न होती. त्यांना ठोकळेबाज पद्धतीने मापून काय थोर निष्कर्ष निघणार आहे टिळकांच्या नावाने बोंबा मारण्यापूर्वी जरा इतिहास चाळून घ्यायला शिका. आणि काय हो, टिळकांनी जसा इंग्रजांविरुद्ध राजकीय संघर्ष केला तसा आंबेडकरांनी केला नव्हता. आंबेडकर एक मिनिटभरही स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी नव्हते. याउलट गांधींनी तोंडदेखला का होईना इंग्रजांशी संघर्ष केला. तर मग गांधीटिळकांसोबत आंबेडकरांची तुलना करणे सर्वथैव चुकीचं आहे. दोन्ही कंपूंची उद्दिष्ट विभिन्न होती. त्यांना ठोकळेबाज पद्धतीने मापून काय थोर निष्कर्ष निघणार आहे शिवाय आंबेडकरांच्या दैवतीकरणाचा मुद्दा एका वाचकाने उपस्थित केला आहेच. तेव्हा नक्की काय सांगायचंय ते नीट ठरवा, आणि मगंच ले��� लिहा. आपला नम्र, -गामा पैलवान\nमनुवादी विचारसरणीला एका कोपऱ्यात रेटायचे असेल तर आंबेडकरी विचारसरणी शिवाय पर्याय नाही. गांधीवाद हा नेहमीच मनुवादाला पोषक ठरलाय.\nसुनील आपण आणि आपल्या मनोवृत्ती फक्त शब्द चा किस काढणे हा आहे पण काय करणार आपली पोटदुखी समझु शकतो\nमी काही दलित चळवळीचा अभ्यासक नाही, पण डाॅ. आंबेडकर हे व्यक्तिपूजा व दैवतीकरणाच्या विरोधात होते असे मी एेकले आहे. या लेखात लेखिकेने, आंबेडकर बसलेल्या दगडाचे जणू सिंहासनच झाले असे म्हणले आहे. सिंहासन म्हणजे देवांचें आसन. म्हणजे एक प्रकारे हा दैवतीकरणाचा प्रकार नाही का लेखिकेला गांधिजी ( father of the nation) आणि टिळक (father of indian unrest) यांच्याबद्दल विशेष ज्ञान नाही हे कळलेच पण जेव्हा तिने सिंहासन वगैरे शद्ब वापरले तेव्हा तिला डाॅं. आंबेडकरांचे विचार तरी कळले आहेत की नाही अशी शंका येते.... असो या लेखाबद्दल विशेष काही बोलण्यासारखे नाही. लेखाचे शिर्षक तर misleading आहे. शिर्षक वाचून लेख गांधीवाद/ आंबेडकरवाद याबद्दल काही चांगले वाचायला मिळेल असे वाटले. पण प्रत्यक्षात मात्र लेखिकेने आपले आजोबा कित्ती...कित्ती ग्रेट आहेत हेच दाखवायचा प्रयत्न केला आहे असे वाटले आणि हे करतानासुद्धा लोकमान्य टिळकांवर बिनबुडाचे आरोप करून कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले. आपल्या आजोबांनी स्वांतंत्र्यसेनानी म्हणून काय कामगिरी केली, दलितांच्या उद्धारासाठी काय केले हि माहीती वगैरे लेखिका देतील असे वाटले. पण लेखात मात्र आजोबांनी पेटी काढून कशी फेकली, रातोरात मंदिरातील मूर्तीं कशी काढली याचीच उदा. दिली आहेत. मागे १९५० च्या आसपास VHPने पण अयोध्येला रामलल्लाची मूर्तीं वादग्रस्त जागेत आणून बसवली होती, त्याची आठवण झाली. व मनात प्रश्न आला की लेखिका रामलल्लाची मूर्तीं बसवणारया त्या VHP कार्यकर्त्याला पण ग्रेटनेस सर्टिफिकेट देतील का लेखिकेला गांधिजी ( father of the nation) आणि टिळक (father of indian unrest) यांच्याबद्दल विशेष ज्ञान नाही हे कळलेच पण जेव्हा तिने सिंहासन वगैरे शद्ब वापरले तेव्हा तिला डाॅं. आंबेडकरांचे विचार तरी कळले आहेत की नाही अशी शंका येते.... असो या लेखाबद्दल विशेष काही बोलण्यासारखे नाही. लेखाचे शिर्षक तर misleading आहे. शिर्षक वाचून लेख गांधीवाद/ आंबेडकरवाद याबद्दल काही चांगले वाचायला मिळेल असे वाटले. पण प्रत्यक्षात मात्र लेखिकेने आपले आजोबा कित्ती...कित्ती ग्रेट आहेत हेच दाखवायचा प्रयत्न केला आहे असे वाटले आणि हे करतानासुद्धा लोकमान्य टिळकांवर बिनबुडाचे आरोप करून कोत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले. आपल्या आजोबांनी स्वांतंत्र्यसेनानी म्हणून काय कामगिरी केली, दलितांच्या उद्धारासाठी काय केले हि माहीती वगैरे लेखिका देतील असे वाटले. पण लेखात मात्र आजोबांनी पेटी काढून कशी फेकली, रातोरात मंदिरातील मूर्तीं कशी काढली याचीच उदा. दिली आहेत. मागे १९५० च्या आसपास VHPने पण अयोध्येला रामलल्लाची मूर्तीं वादग्रस्त जागेत आणून बसवली होती, त्याची आठवण झाली. व मनात प्रश्न आला की लेखिका रामलल्लाची मूर्तीं बसवणारया त्या VHP कार्यकर्त्याला पण ग्रेटनेस सर्टिफिकेट देतील का कि संप्रदायवादी म्हणून त्याचा निषेध करतील \nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\nचौकीदारजी, ‘मैं भी चौकीदार’ या तुमच्या मोहिमेत मी सहभागी होऊ शकत नाही. मी चौकीदार नाही. मी या देशाचा सामान्य नागरिक आहे. माझ्या चौकीदारानं काम केलं नाही तर त्याला बदलायचं हे मला ठाऊक आहे. विरोधी पक्षांचं मला ठाऊक नाही, पण भारतीय घटनेनं दिलेला हा अधिकार मी वापरणार आहे. माफ करा चौकीदारजी, मी तुमच्या पापांत वाटेकरी होऊ शकत नाही. मैं चौकीदार नहीं\nभाजप : राजकीय पक्ष की सिक्युरिटी गार्ड सर्व्हिस प्रोव्हायडर\n‘चौकीदार चोर है’ हे विद्यमान ‘चौकीदारां’नी स्वत:वर घेत ‘मोदी है तो मुमकीन है’ ही घोषणा मागे टाकत ‘मैं भी चौकीदार’ ही लाईन ‘में भी अण्णा’कडून उसनवारीत घेतली स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे\nभाजपने नेहरूंना ‘खलनायक’ ठरवत स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ झाकण्याचे उद्योग बंद करावेत\nसर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ज्या माओच्या चीनच्या जागी भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्य मिळणार होते, अशी अफवा पसरवण्यात आली आहे, त्याच माओच्या चीनशी अमेरिकेने १९७१ मध्ये हातमिळवणी केली आणि चियांगच्या चीनला दगा दिला. तेव्हा, अमेरिकेमार्फत भारताचे भले होणार होते हा भ्रम आपण काढून टाकलेला बरा अमेरिकेला खरा रस होता तो भारताला सोविएत संघापासून दूर करण्यात.......\nमुलाबाळांची चिंता करणारे मोदींना काय हरवणार\n२०१८च्या उत्तरार्धात राहुल गांधी चांगले रंगात आल्याचं दिसत होतं. त्यांच्या नेतृत्वात सुधारणाही होत होती. पण आज ते केवळ राफेलच्या मुद्यावर अडकून बसलेले दिसतात. जनतेच्या जिव्हाळ्याचे इतर मुद्दे काँग्रेसला महत्त्वाचे वाटत नाहीत काय अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा\nकुटुंब, कुटुंब खेळताहेत, निवडणूक ‘निवडणूक’ खेळ\nया आपादधर्म नि शाश्वतधर्मात काही सत्ता, संपत्ती, साधन, साम, दाम, दंड, भेदाचा जो काही खेळ खेळला जातोय, त्यातून काही कुटुंबं आणि त्यांच्या सात काय सत्तर पिढ्यांची सोय होत असेल, पण या सर्वांत संविधानात्मक लोकशाहीचा खून होतो. या कुटुंबांना आपल्यावर तहहयात राज्य करू देणारे आपण लोकशाहीच्या खुनात हत्यार म्हणून वापरले जातोय, याची जाणीव आपल्याला कधी होणार\nदेशभक्तीचा फुगा आणि राफेलची टाचणी\nराष्ट्रभक्तीचा थयथयाट करून आपलं अपयश झाकण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. शेतीची दुरवस्था, बेरोजगारी, सामाजिक अशांतता, आर्थिक अधोगती अशा अनेक आघाड्यांवर त्यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. पुलवामा हल्ल्याअगोदर झालेल्या अनेक सर्व्हेंमध्ये मोदींची लोकप्रियता घसरल्याचं दिसत होतं. आता युद्धज्वरामुळे भाजप नेत्यांत नवी आशा निर्माण झाली आहे.......\n‘रॉ : भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा’ - उथळ देशभक्तीच्या वातावरणात ‘वाचावेच’ असे पुस्तक\nएक देश चालवणं ही किती गंभीर कृती असते, हे या पुस्तकातून आपल्याला गांभीर्या���ं समजून घेता येतं. सध्याच्या राज्यकर्त्यांच्याही ‘बडबडगीतां’ना या पुस्तकातून उत्तर मिळतं आणि लक्षात येतं, सध्याच्या सत्ताधारी नेतृत्वाची इयत्ता काय देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा\nपुलवामानंतर सोशल मीडियावर सुरू झालेला युद्धाचा उन्माद आता आणखीनच वाढला आहे. ‘जय जवान’ असं मी बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर लिहिल्यावर त्याला ‘जय मोदी’ असं उत्तर आलं. कर्नाटक भाजपचे नेते बी. एस. येदुरप्पा यांनी तर या हल्ल्यामुळे भाजपला किती जागा अधिक मिळतील हे सांगून टाकलं. भाजपचे छोटेमोठे सर्वच नेते आता मोदी पुन्हा येणार असं सांगू लागले आहेत.......\nस्वयंप्रज्ञेने ‘धृतराष्ट्र’ झालेल्यांना तुम्ही सांगताय ते कसं काय दिसणार गज्वी सर\nज्यांचे डोळे, कान उघडे आहेत आणि मेंदू स्वतंत्र आहे, त्या कुणालाही गज्वींनी जे मांडलं ते वास्तव आहे, हे मान्यच करावं लागेल. उदघाटक एलकुंचवारांनीही याला स्पर्श केला होता भाषणात. मात्र वादळ उठलं ते गज्वींच्या भाषणावर काहींना ती अतिशयोक्ती वाटली, काहींना गूढ, तर काहींनी सहमती दर्शवली. तसेही मराठी रंगकर्मींचे चेहरे आणि मुखवटे वेळोवेळी दिसले आहेत. त्यामुळे यावेळीही ते दिसले तर नवल काहीच नाही.......\nगुजरातमधल्या एका भाजप नेत्याने, या हल्ल्याच्या निमित्ताने झालेल्या एकजुटीचा उपयोग मतं मिळवण्यासाठी कसा करायचा हेच जाहीरपणे सांगून टाकलं. पक्षाचा झेंडा न घेता ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ म्हणत गल्लीबोळात मिरवणुका काढून युद्धज्वर निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्नही त्यांनी केला. दुर्दैवाने भाबड्या जनतेने ठिकठिकाणी त्यांना साथ दिली. हा युद्धज्वर निर्माण करण्याचं काम केलं कानात वारं शिरलेल्या न्यूज चॅनेल्सनी.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/33013", "date_download": "2019-03-22T10:17:32Z", "digest": "sha1:CHBMOEJMC6GZVRMILVT3WZSI3V22NUOV", "length": 8970, "nlines": 160, "source_domain": "www.maayboli.com", "title": "म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १५ (अनघा_कुल) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /म..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १५ (अनघा_कुल)\nम..म.. मराठी, ग.. ग.. गोष्टी - प्रवेशिका १५ (अनघा_कुल)\nमायबोली आयडी - अनघा_कुल\nपाल्याचे नाव - मानसी कुलकर्णी\nवय - १० वर्षे\nगोष्टीचे नाव- जंगलातील सहल\nग ग गोष्टी २०१२\nमराठी भाषा दिवस २०१२\n छानच गोष्ट लिहीली आहेस मानसी शाब्बास\nमानसी, खूपच छान लिहिली आहेस\nमानसी, खूपच छान लिहिली आहेस गोष्ट,शाब्बास\nवा वा, चांगली गोष्ट व आणखी एक\nवा वा, चांगली गोष्ट व आणखी एक अतिशय महत्वाचे व सुखद वाटले ते म्हणजे\n४ थी अ, नूमवि\nवर्गाचे नांव आणि शाळेचे नांव असे ऐकून 'य' वर्षे झाली, नाहीतर उगाच 'सेंट हे' आणि सेंट ते' मध्ये आमची मुले पाहून असे वाटते त्यांचे बाल्य काही प्रमाणात हारवले की काय\nवा मस्त. अक्षर पण छान.\nवा मस्त. अक्षर पण छान.\nछान आहे गोष्ट मानसी. असेच\nछान आहे गोष्ट मानसी. असेच लिहीत रहा.\n खुप कौतुक मस्तच लिहिल आहेस.. ही गोष्ट मी माझ्या मुलीला वाचुन दाखवेल .. तिला नक्की आवडेल\n गोष्ट छान आहे आणि तुझे हस्ताक्षरही छान आहे. अशीच लिहीत राहा.\nगोष्ट आणि अक्षर दोन्ही छान\nगोष्ट आणि अक्षर दोन्ही छान आहे\nगोष्ट मस्त आहे.. अक्षरपण छानच\nगोष्ट मस्त आहे.. अक्षरपण छानच\nछान लिहिली आहेस गोष्ट \nछान लिहिली आहेस गोष्ट \n तुझी गोष्ट आवडली. तुझे हस्ताक्षरही छान आहे.\nमानसी, किती छान संदेश दिलास\nमानसी, किती छान संदेश दिलास गं छान वळणदार अक्षर...\n'एक तरी झाड लावा\n'एक तरी झाड लावा' वा मानसी, छान. नक्की लावणार मी.\nगोष्ट छान . अक्षर छान.\nगोष्ट छान . अक्षर छान. शुद्धलेखनात पैकीच्या पैकी गुण घेते ना मानसी\nमस्त गोष्टं. आणि अक्षरही छान\nमस्त गोष्टं. आणि अक्षरही छान\nगोष्टीमधुन दिलेला संदेशही मस्तच.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१२\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shailesh-kaudgaokar-join-mns-party/", "date_download": "2019-03-22T10:44:54Z", "digest": "sha1:2ZC5QNT66O76VBXT4D6AJOOHRKT3IFWG", "length": 6714, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "MNS- सामाजिक क्रायकर्ते शैलेश कौडगावकर यांचा मनसेत प्रवेश", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नार��� ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nMNS- सामाजिक क्रायकर्ते शैलेश कौडगावकर यांचा मनसेत प्रवेश\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सध्या पुनर्बांधणी सुरू असून मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे याच्या उपस्थितीत कृष्णकुज या ठिकाणी झालेल्या विविध पक्षातून मनसे मध्ये आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मनसे मध्ये नुकताच प्रवेश केला\nपरिवर्तन सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष व सामाजिक क्रायकर्ते शैलेश कौडगावकर यांनी देखील मनसेत प्रवेश केला .ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे केल्यामुळे पुण्यात तसेच पिंपरी चिंचवड भागात कौडगावकर यांना मानणारा मोठा युवक वर्ग आहे\nशैलेश कौडगावकर यांच्या सोबत आलेल्या पदाधिकारी व कार्यकते यांमुळे मनसेचे बळ आणखी वाढल्याची भावना ह्यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केली तचेस मनसेचे राज्य उप्पध्यक्ष मनसेचे दबंग नेते संदीप मोझर ह्याच्या संघटन कौशल्य चे कौतुक सुद्धा या वेळी केली\nयांनी घेतला मनसेचा झेंडा हाती\n:-शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व सातारा पालिकेचे माजी उपाध्यक्ष अँड बाळासाहेब बाबर,शिवसेनेचे विधमान उपजिल्हाप्रमुख व रहितमपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने,शिवसेनेचे पाटण तालुका प्रमुख सचिन आचरे,भोसरी-पुणे येथील सागर जाधव,वाशी माथाडी कामगार संघटनेचे बालाजी वाघमारे,गोरेगाव येथील दिपक चव्हाण,पुणे नेस अकॅडमीतील सर्व प्राध्यापक वृंद,यश अकॅडमीचे संस्थापक प्रा,सुजित रासकर,अभिमन्यू काळोखे,तात्यासाहेब थोरात,दादासाहेब तडाखे, कोल्हापूर जिल्यातील विविध पक्षातील प्रमुख कार्यकर्ते आदी प्रमुख पदाधिकारी व मनसे कार्यकर्त्यांनी मनसे मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nMithali Raj- महिला क्रिकेट मध्ये आता मिताली ‘राज’\n“राष्ट्रपुनर्निर्माणासाठी युवकांनी उद्योग क्षेत्रात पाऊल टाकायलाच हवं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-03-22T10:47:32Z", "digest": "sha1:D4DR2MWDU7T6XBSJRUQNPQ3TJZLKQR6E", "length": 3216, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:विजाणूशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nविद्युतभाराच्या वहनाचा अभ्यास करणारे शास्त्र.\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8843&typ=%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE+%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80+%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE+%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0+%E0%A5%B2%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A1+%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE+,++%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2019-03-22T10:09:39Z", "digest": "sha1:OOVDCSVQFENLTWRYKSLK7TM2FBHVK57N", "length": 15190, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nलगाम ग्रामपंचायतच्या मुख्यमंत्री ग्राम परिवर्तकावर ॲसिड हल्ला , प्रकृती चिंताजनक\nशहर प्रतिनिधी / मुलचेरा : मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत समाविष्ट मुलचेरा तालुक्यातील लगाम ग्रामपंचायतचे ग्राम परिवर्तक समाधान कस्तुरे (२५) यांच्यावर काल १४ मार्च च्या मध्यरात्री अज्ञात इसमांनी ॲसिड हल्ला केला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.\nतालुक्यातील लगाम ग्रामपंचायत कार्यालयात परिवर्तक म्हणून कार्यरत समाधान कस्तुरे हे आपल्या खोलीत झोपेत असताना काल मध्यरात्री अज्ञात इसमांनी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून ॲसिड हल्ला केला. यामध्ये त्यांच्या शरीराचे बहुतांश भाग जळाले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती आहे. सदर घटनेची माहिती लगाम चे सरपंच मनीष मारटकर यांना कळताच मध्यरात्री २. २५ च्या दरम्यान त्यांना चंद्रपूर येथे हलविले. सध्या ते चंद्रपूर येथील एका रुग्णालयात उपचार घेत असून प्रकृती चिंताजनक असल्याची ��ाहिती आहे.\nसदर घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी शेखर सिंह आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय राठोड यांनी लगाम चे सरपंच मनीष मारटकर यांच्याशी भ्रमणध्वनी ने संपर्क करून घटनेची माहिती घेऊन समाधान कस्तुरे यांच्या प्रकृती बद्दल विचारणा केली.\nसदर घटना ही मध्यरात्री जवळपास दोन वाजताच्या दरम्यान घडली असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर ॲसिड हल्ला करणारे नेमके किती जण आहेत याची माहिती कळू शकली नाही मात्र सदर घटनेची सर्वांकडून निषेध करण्यात येत आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nलोकसभा निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता, ५ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन\nआरमोरी नगर परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर अनेक दिग्गजांचे स्वप्न भंगले\nस्थानिक लोकप्रतिनिधींच्या दूर्लक्षपणामुळेच गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका टंचाईग्रस्त यादीत नाही\nतेलगु देसम पार्टीच्या आजी - माजी आमदारांच्या हत्येनंतर समर्थकांनी पोलीस ठाण्याला लावली आग\nशस्त्रक्रिये दरम्यान वापरलेली कैची सोडली रुग्णाच्या पोटातच\nजमिन खरेदी प्रकरणी अभाविपने घातला गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव\nरानमांजराचे शिकारी गडचिरोली वनविभागाच्या जाळ्यात\nलोकसभा निवडणुक २०१९ : गडचिरोली येथे आंतरराज्यीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न\n२८ वर्षांपासून नक्षल्यांना शस्त्रे पुरवठा करणाऱ्या अजित रॉय ला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने केली अटक\nमराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा , आरक्षणाला तूर्तास स्थगिती देण्यास नकार\nदेसाईगंज शहरात घर जाळण्याचा प्रयत्न, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल\nमासळ (बुज) - मानेमोहाळी परिसरात वाघाची दहशत, शेळीची केली शिकार\nधोत्रा चौरस्ता येथे बसने वृद्ध महीलेला उडवले, महिला जागीच ठार\nपुण्यात सिलिंडरच्या स्फोटामुळे दोघांचा होरपळून मृत्यू\nगडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँकेचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार\nएकमेकांच्या सहकार्याने बदललेल्या महाराष्ट्राची निर्मिती करू : ना. फडणवीस\nमार्कंडा कंसोबा येथे जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या इमारतीत विद्युत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू\nआंतरजातीय विवाहास���ठी आता मिळणार अडीच लाख रूपये\nप्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा गडचिरोली जिल्ह्यातील १ लक्ष ४८ हजार ३३६ कुटुंबांना लाभ होणार : पालकमंत्री ना. आत्राम\nतलावात आढळले पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक\n१८ हजार योजनांच्या माध्यमातून २० हजार गावांना पाणी पुरवठा : ना. देवेंद्र फडणवीस\nरेतीचा ट्रक पकडल्यानंतर कारवाई न करण्यासाठी लाच घेणारा देऊळगाव येथील तलाठी एसीबीच्या जाळ्यात\nलिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी महिलाही पोटगीसाठी पात्र : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआरमोरी नगर परिषद निवडणूक, नाराज झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवीन आघाडी करून वाढविली पक्षांची डोकेदुखी\n‘ठाकरे’ च्या ३ मिनिटांच्या ट्रेलरने उपस्थितांना केले रोमांचित\nकारागृहातील बंद्यांच्या पाल्यांना बालसंगोपन योजनेचे धनादेशाचे वितरण\nविदर्भाच्या प्राचिन इतिहासावर संशोधन व्हावे :श्रीपाद चितळे\nरोजगारासाठी युवकांनी स्वत:चे गाव, जिल्हा ओलांडून जाण्याची मानसिकता तयार केली पाहिजे : नगराध्यक्षा पिपरे\n.स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका ‘साथ दे तू मला’\nमराठा आरक्षण कायद्याविरोधात याचिकेवर उत्तर देण्यासाठी राज्य सरकारने न्यायालयाकडे मागितला वेळ\nसामूहिक शेततळे आणि सोलर पंपामुळे पिकावर नांगर फिरविणाऱ्या शेतात बहरली फळबाग\nखैरे कुणबी समाजाच्या विकासासाठी शासनाची सर्वतोपरी मदत : देवेंद्र फडणवीस\nमुरखळा येथे १० दारूविक्रेत्यांना गाव संघटनेची नोटीस\nसामान्य प्रशासन विभागाने जाहीर केल्या २०१९ मधील २१ सार्वजनिक सुट्ट्या\nश्रीलंकेचा माजी कर्णधार जयसूर्या वर सडलेल्या कच्च्या सुपारीच्या स्मगलिंगचा आरोप, चौकशीसाठी मुंबईत येण्याचे आदेश\nपुरामध्ये सर्वस्व गमावलेल्या महिलेस जि.प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत\n५०० रुपयांची लाच स्वीकारतांना देसाईगंज पोलीस ठाण्यातील हवालदार एसीबीच्या जाळ्यात\nगडचिरोली येथे सर्पमित्रांनी दिले दहा फुट लांबीच्या अजगर सापास जीवदान\nमुलीच्या लग्नसमारंभाप्रसंगीच वडिलाची गळफास घेऊन आत्महत्या\nवृध्द व्यक्ती, अंध अपंग, निराधार व्यक्ती, देवदासी महीला, परीतक्ता यांनी योजनेचा लाभ घ्यावा\nआरमोरी विधानसभा क्षेत्रातील चारही तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश : आ. कृष्���ा गजबे यांच्या प्र�\nपुलगाव आयुध निर्माणीत स्फोट, ५ मजूर ठार तर ८ ते १० जण गंभीर जखमी\nभामरागड तालुक्यात नक्षल्यांचा उपद्व्याप, मल्लमपोडूर - कुक्कामेटा मार्ग बॅनर बांधून अडविला\nरमाकांत आचरेकर यांच्यावर अंत्यसंस्कार : गुरूच्या पार्थिवाला सचिनने दिला खांदा\nमालेवाडा येथे पोलीस पाटील दिन, निवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार\nपुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी करणाऱ्या आरोपीस ५ वर्ष सश्रम कारावास\nकापसाची झाडे लागली सुकायला, उत्पादनात प्रचंड घट\n७२ हजार पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिव गटाकडून आढावा\nसमस्त जनतेला होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा - शुभेच्छूक : मा. ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nकुरुड येथील बसस्थानक झाले भंगार, दुरुस्ती कधी होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathinovels.net/2008/04/marathi-novel-ch-18.html", "date_download": "2019-03-22T09:55:57Z", "digest": "sha1:A5MEU2ZRNZEFS3SYF5H6XZ4TF7KIDQKU", "length": 13366, "nlines": 97, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Marathi Novel - अद्-भूत : Ch-18: त्या चौघांकडून पाठलाग", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nMarathi Novel - अद्-भूत : Ch-18: त्या चौघांकडून पाठलाग\nआपला पाठलाग होतो आहे याची आता नॅन्सी आणि जॉनला पूरेपर खात्री पटली होती. ते दोघंही घाबरलेले आणि गोंधळलेले होते. शहर त्यांना नविन होतं. ते जिकडे रस्ता मिळेल तिकडे चालत होते. चालता चालता ते एका अश्या ठिकाणी आले की जिथे लोक जवळ जवळ नव्हतेच. तशी रात्रही बरीच झाली असल्यामुळेही कदाचित लोक नसावेत. तिने मागे वळून पाहाले. क्रिस्तोफर आणि त्याचे मित्र अजूनही त्यांचा पाठलाग करीत होते. नॅन्सीचं हृदय धडधडायला लागलं. जॉनही गोंधळून गेला होता. काय करावं काही त्यांना सुचत नव्हतं. नुसते ते भराभर चालत त्यांच्यापासून जेवढं शक्य होईल तेवढं दूर जाण्याचा प्रयत्न करीत होते. पुढे रस्ता अजूनच अंधारलेला आणि निर्मणूष्य होता. ते दोघे आणि त्यांच्यामागे पाठलाग करणारी ती पोरं यांच्याव्यतिरिक्त त्यांना अजून दूसरं कुणीच दिसत नव्हतं.\n''त्यांच्या लक्षात आलेलं दिसतं की आपण त्यांचा पाठलाग करीत आहोत'' स्टीव्हन त्याच्या साथीदारांना म्हणाला.\n'' येवू देकी... ते केव्हा ना केव्हा येणारंच होतं '' क्रिस्तोफर म्हणाला.\n'' ते खुप भ्यायलेलेसुध्दा दिसत आहेत '' पॉल म्हणाला.\n'' ���्यायलाच तर पाहिजेत... आता भितीमुळेच आपलं काम होणार आहे... कधी कधी भितीच माणसाला अधू बनविते'' रेनॉल्ड म्हणाला.\nजॉननं मागे वळून पहालं तर ते लोक भराभर त्यांच्याजवळ पोहोचत होते.\n'' नॅन्सी ... चल पळ...'' जॉन तिचा हात पकडत म्हणाला.\nएकमेकांचा हात पकडून आता ते जोरात धावायला लागले.\n'' आपण पोलीसात जायला पाहिजे का'' नॅन्सीने पळता पळता विचारले.\n'' आता इथे कुठं आहेत पोलीस... आणि जर आपण शोधून गेलोही .. तर तेही आपल्याला शोधत असतील... आतापर्यंत तुझ्या घरच्यांनी पोलिसात रिपोर्ट दिली असेल...'' जॉन धावता धावता कसातरी बोलत होता.\nधावता धावता मग ते एका अंधाऱ्या अरुंद गल्लीत शिरले. क्रिस्तोफर आणि त्याचे मित्रसुध्दा त्यांच्या मागेच होते. ते जेव्हा त्या गल्लीत घुसणार एवढ्यात एक मोठा ट्रक रस्त्यावरुन त्यांच्या आणि गल्लीच्या तोंडाच्या मधून गेला. ते ट्रक पास होईपर्यंत थांबले. आणि जेव्हा ट्रक पास झाला होता तेव्हा त्यांना गल्ली रिकामी दिसत होती. ते गल्लीत घुलले. गल्लीच्या दुसऱ्या टोकापर्यंत धावत गेले. गल्लीच्या दुसऱ्या तोंडावर थांबले. आजूबाजूला बघितलं पण नॅन्सी आणि जॉनचा कुठेच पत्ता नव्हता.\nक्रिस्तोफर आणि त्याचे मित्र इकडे तिकडे पाहात एका छोट्या चौकाच्या मधे उभे राहाले. त्यांना नॅन्सी आणि जॉन कुठेही दिसत नव्हते.\n'' आपण सगळेजण इकडे तिकडे विखरुन त्यांना शोधू... ते आपल्या तावडीतून सुटता कामा नये'' क्रिस्तोफर म्हणाला.\nचौघं चार बाजूंना, चौकाच्या चार रस्त्याने जावून विखूरले आणि त्यांना शोधू लागले.\nनॅन्सी आणि जॉन एका रस्त्याचा बाजूला पडलेल्या ड्रेनेज पाईपमध्ये लपले होते. कदाचित ड्रेनेज पाईप्स नवे टाकण्यासाठी किंवा बदलण्यासाठी तिथे आणून टाकले असावेत. तेवढ्यात अचानक त्यांना त्यांच्याकडे धावत येणारा पावलांचा आवाज आला. ते आता तिथून हलूही शकत नव्हते. ते जर सापडले तर पुर्णपणे त्यांच्या तावडीत आयतेच सापडणार होते. त्यांनी मांजरासारखे घट्ट डोळे मिटून जेवढं शक्य होईल तेवढं बारीक होण्याचा प्रयत्न केला. त्याव्यतिरिक्त ते काय करु शकणार होते\nअचानक त्यांच्या लक्षात आलं की त्या पाठलाग करणाऱ्यांपैकीच एक जण धावत येवून अगदी पाईप जवळ पोहोचला होता. तो जवळ येताच जॉन आणि नॅन्सी अगदी शांत जवळ जवळ श्वास रोखून काहीही हालचाल न तसेच बसून लपून राहाले. तो आता अगदी पाईपजवळ पोहोचला होता.\nतो त्���ा चौघांपैकी स्टीव्हन होता. त्याने आजूबाजूला बघितले.\n'' साले कुठं गायब झालेत'' तो स्वत:शीच चिडून म्हणाला.\nतेवढ्यात स्टीव्हनचं पाईपकडे लक्ष गेलं.\nनक्कीच साले त्या पाईपमध्ये लपले असतील...\nत्याने विचार केला. तो पाईपच्या अजून जवळ गेला. तो आता वाकुन पाईपमध्ये पाहणार तेवढ्यात...\n'' स्टीव... लवकर इकडे ये'' तिकडून क्रिस्तोफरने त्याला आवाज दिला.\nस्टीव्हन पाईपमध्ये वाकुन पाहता पाहता थांबला, त्याने आवाज आला त्या दिशेला बघितले आणि वळून तो धावतच त्या दिशेला निघाला.\nजाणाऱ्या पावलांचा आवाज येताच नॅन्सी आणि जॉनने सुटकेचा श्वास सोडला.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/node/1026", "date_download": "2019-03-22T11:21:22Z", "digest": "sha1:TD7TM753O6KXAG4OVWVDF4NX5O2KYBO2", "length": 17699, "nlines": 216, "source_domain": "baliraja.com", "title": " बळीराजा मोबाईल अ‍ॅप | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / बळीराजा मोबाईल अ‍ॅप\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nadmin यांनी शनी, 05/11/2016 - 23:16 ह्यावेळी प्रकाशित केले.\nबदलत्या नवतंत्रज्ञानाच्या युगात शेतीविषय सर्वार्थाने व प्रभावीपणे हाताळणे सुलभ व्हावे म्हणून बळीराजा डॉट कॉमने Web App च्या पायावर बळीराजा मोबाईल अ‍ॅप निर्माण केले असून ते आजपासून वाचकांच्या सेवेत रुजू करण्यात येत आहे.\nबळीराजा मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून खालील सुविधांचा लाभ घेता येईलः\nयुगात्मा शरद जोशी आणि शेतकरी संघटना\nबळीराजा डॉट कॉमवर वाचन आणि लेखन\nकृषिजगत : शेतीविषयक ज्ञान, तंत्रज्ञान, बाजारभाव, समस्या व समाधान\nशेतकरी साहित्य चळवळ : उपक्रम, लेखनस्पर्धा, साहित्य संमेलन, वृत्तांत\nशेतकरी स���घटना : शेतकरी संघटना, शेतकरी आंदोलन व वृत्तांत\nसाहित्यशेती : ललित, कथा, कविता, गझल व तत्सम शेतीविषयक साहित्यवाचन व लेखन\nव्यासपीठ : विचारविनिमय, मंथन, सविस्तर आणि रचनात्मक चर्चा\nजीवनपरिचय : युगात्मा शरद जोशी यांचा जीवनपट\nयुगात्मा शरद जोशी यांचे लेखन : प्रकाशित पुस्तके, स्तंभलेखन, भाषणे\nशेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य : युगात्मा शरद जोशी यांचेसंबंधातील लेखन\nवनिताविश्व : महिलाजगताशी निगडीत लेखन\nशेतकरी संघटक : पाक्षिक शेतकरी संघटक ऑनलाईन वाचण्याची सुविधा\nपारावरच्या गप्पा : चालता-बोलता सामुहिक संवाद\nगोलमेज चावडी : नुसत्याच गप्पा मारण्यासाठी. विषयाचे बंधन नाही.\nविचारपूस : विचारपूस, शंकासमाधान, तांत्रिक मदत या संबंधी लेखन\nव्यक्तीगत निरोप : सदस्यांनी आपसात संवाद साधण्यासाठी\nआगामी कार्यक्रम : पुढील कार्यक्रमाची संक्षिप्त तसेच सविस्तर माहिती\nVdo : शेतकरी चळवळीशी संबंधित चित्रफ़ित\nAudio : शेतकरी चळवळीशी संबंधित ध्वनीफ़ित\nबळीराजा मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड व इन्स्टॉल प्रक्रिया\nडाऊनलोड करण्यासाठी येथे किंवा वरील लोगोचिन्हावर किंवा बाजुच्या डाऊनलोड बटनवर क्लिक करा.\nफ़ाईल डाऊनलोड झाल्यावर फ़ाईलवर क्लिक करा आणि इन्स्टॉल करा.\nमध्ये जाऊन Unknown Sources च्या समोरील चौकटीत OK खूण करा.\n असा संदेश आल्यास OK करा.\nबळीराजा मोबाईल अ‍ॅपचे फ़ायदे :\nबळीराजा मोबाईल अ‍ॅप web बेस पायावर आधारीत असल्याने वापरकर्त्याच्या मोबाईलमधील मेमरीचा उपयोग करणार नाही.\nत्यामुळे हे App क्लिन करण्याची गरज नाही.\nमोबाईल Hang होणार नाही.\nव्हाटसप किंवा तत्सम App वर केलेले लेखन फ़क्त गृपमधील सदस्यांनाच उपलब्ध होते. त्यामुळे लेखनाच्या प्रसाराला मर्यादा येतात.\nबळीराजा मोबाईल अ‍ॅपवर केलेले लेखन जगाच्या कानाकोपर्‍यात वाचकांना उपलब्ध होईल.\nसदर लेखन वेबसाईटवर वाचता येणार असल्याने बळीराजा मोबाईल अ‍ॅप नसलेल्यांनाही लेखन वाचता येईल.\nसर्च इंजीनव्दारे शोध घेणारांनाही लेखनाचे दुवे मिळतील.\nApp वापरताना तुम्हाला आढळलेल्या तृटी आणि आवश्यक वाटणार्‍या पुरवणी सुविधा यासंबंधी आपल्या सुचना कृपया खालील प्रतिसादात नोंदवाव्यात. बळीराजा मोबाईल अ‍ॅप अपग्रेडेशन करताना आपल्या सुचना आम्हाला नक्कीच महत्वपूर्ण ठरतील.\nमंगळ, 08/11/2016 - 21:15. वाजता प्रकाशित केले.\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिल���ल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/latur-market-committee-e-auction-now/", "date_download": "2019-03-22T10:38:19Z", "digest": "sha1:4L7NYJEDILGZZNEV4MGB7LAENPJ3YHY7", "length": 5401, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लातूर बाजार समितीचे आता ई - लिलाव !", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊ��� मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nलातूर बाजार समितीचे आता ई – लिलाव \nलातूर : महराष्ट्रातील नामांकित बाजार समित्यात आघाडीवर असलेल्या लातुरच्या बाजार समितीने एक पाऊल पुढे टाकत आता ई – लिलाव सुरु केले आहे. सुरुवातीला करडी, सूर्यफूल आणि भुईमूग या तीन शेती उत्पादनांची ई – लिलावासाठी निवड करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी करडीचे ई – लिलाव करण्यात आले. राज्यातील ३० बाजार समित्यांत ई – लिलाव केले जाणार आहे. त्यात लातूर बाजार समितीची निवड करण्यात आली आहे. यासाठी लागणारी यंत्रणा, उपकरणे महाराष्ट्र शासनाने पणन विभागामार्फत उपलब्ध करुन दिली आहेत. बाजार समितीने त्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे. ई – लिलावाासाठी १६ हजार शेतकरी. १२०० आडते, ४५० व्यापार्यांची नोंद करुन घेतली. हे लोक ई – लिलावामध्ये बोली लावू शकतात, दुकानात बसून व्यापारी आपला भाव सांगू शकतो. यामुळे शेतीमालाला अधिकाधिक भाव मिळू शकतो, प्रारंभी निवडक शेतीमालाचेलिलाव केले जाईल. पायंडा पडला की सगळ्याच शेतीमालाचे ई – लिलाव केले जाईल असे सभापती ललीतभाई शहा यांनी सांगितले.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nनाशिकच्या के. के. वाघ कॉलेजजवळ अपघात, दोघे ठार\nलिंगायतांना अल्पसंख्यक दर्जाच्या मागणीसाठी महामोर्चाचे आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/terrorist-attacks-in-afghanistan-20-killed/", "date_download": "2019-03-22T10:32:46Z", "digest": "sha1:LYSR7JILVRWJTCKZQBEO5FQFLSNEDYCO", "length": 4768, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा मशीदीवर हल्ला; २० ठार", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nअफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांचा मशीदीवर हल्ला; २० ठार\nकाबुल : अफगाणिस्तानमधील काबुल येथील एका शिया मशीदीमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २० जण ठार झाले असून ५० जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये मोठ्या प्रमाणात लहान मुलांचा समावेश आहे.\nमृतांमध्ये अफगाणिस्तानच्या शिया मौलवी परिषदेचे सदस्य मीर हुसेन नासिरी यांचाही समावेश आहे. या हल्ल्याची जबाबदारी ‘इसिस’ने घेतली आहे.\nराष्ट्रध्यक्ष अशरफ गनी यांनी या हल्ल्याचा निषेध केला असून दहशतवादी धार्मिक स्थळांना लक्ष्य करून हल्ले करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या हल्ल्यात जखमींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे, असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nअष्टविनायक : मोरगावच्या गणपतीला मयुरेश्वर का म्हणतात \nपुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%B5", "date_download": "2019-03-22T10:17:54Z", "digest": "sha1:HOGA6VIQ762CXU6LMDDQXIBQTXXZI7RI", "length": 1890, "nlines": 11, "source_domain": "mr.videochat.world", "title": "डेटिंगचा व्हिडिओ, पृष्ठ - व्हिडिओ डेटिंग", "raw_content": "डेटिंगचा व्हिडिओ, पृष्ठ — व्हिडिओ डेटिंग\nडेटा केवळ स्थानिक पातळीवर जतन केले आहे (आपल्या संगणकावर) आणि कधीही. आपण क्लिक करू शकता हे दुवे साफ करण्यासाठी आपला इतिहास किंवा अकार्यान्वित आहे. सेवा अटी — गोपनीयतेचे धोरण सामग्री काढण्याची — डेटिंगचा, व्हिडिओ — साधन डाउनलोड करण्यासाठी फ्लॅश व्हिडिओ — जाहिरात हा मेनू आहे. डेटा केवळ स्थानिक पातळीवर जतन केले आहे (आपल्या संगणकावर) आणि कधीही. आपण क्लिक करू शकता हे दुवे हा मेनू आहे. डेटा केवळ स्थानिक पातळीवर जतन केले आहे (आपल्या संगणकावर) आणि कधीही.\nआपण क्लिक करू शकता हे दुवे\n← व्हिडिओ गप्पा गरम मुली\nऑनलाइन डेटिंगचा, साइटवर नोंदणी न करता आंध्र प्रदेश. वेबसाइट - विकिपीडिया →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/markhel-news-two-brothers-death-lightning-51636", "date_download": "2019-03-22T11:23:19Z", "digest": "sha1:2Y4HNAVQ7IBO7UPTCXYHQ5CZM5DGSUTI", "length": 11006, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "markhel news two brothers death by lightning वीज कोसळून चुलत भावंडांचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nवीज कोसळून चुलत भावंडांचा मृत्यू\nशनिवार, 10 जून 2017\nमरखेल - देगलूर तालुक्‍यातील रमतापूर येथे शुक्रवारी वादळी पावसात शेतात काम करणाऱ्या दोन सख्ख्या चुलतभावांवर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला.\nमरखेल - देगलूर तालुक्‍यातील रमतापूर येथे शुक्रवारी वादळी पावसात शेतात काम करणाऱ्या दोन सख्ख्या चुलतभावांवर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला.\nरमतापूर येथील गोपाळ पंढरी पाटील (वय 32) व ज्ञानेश्वर शंकरराव पाटील (वय 17) हे दोघे खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामासाठी शिवारातील स्वतःच्या शेतात गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट सुरू झाला. पाऊस पडत असल्याने दोघेही शेतातील गोठ्यात थांबले असता गोठ्यावर वीज कोसळली. त्यांना उपचारासाठी हणेगाव येथील आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्‍टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.\nLoksabha 2019 : शिवसेनेचे 21 उमेदवार जाहीर\nमुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानंतर शिवसेनेने आज (शुक्रवार) पहिली यादी जाहीर केली. युती झाल्यानंतर राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर...\nशरद पवारांची माघार कॉंग्रेस आघाडीला मारक ः ऍड. प्रकाश आंबेडकर\nजळगाव ः भारिप बजुजन महासंघ संलग्नित वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्‍चितच...\nमुंबई परिसरात दहा जण बुडाले\nविरार - अवघा देश गुरुवारी रंगोत्सवात रंगलेला असताना नालासोपारा, मुंब्रा आणि बदलापूर आणि कर्जतमध्ये या...\nकोकणात जाणाऱ्या प्रवाशांना खूशखबर\nउन्हाळी सुटीत मध्य रेल्वेच्या 60 विशेष गाड्या मुंबई - उन्हाळी सुटीसाठी कोकणात जाणारे प्रवासी...\nओंकारेश्‍वराच्या कळसात गुप्त खोली\nपुणे - गुप्त योजना आखण्यासाठी बैठका घेता याव्यात, या हेतूने पेशवेकालीन ओंकारेश्‍वर मंदिराच्या कळसात बांधलेली खोली पाहून सारेच थक्क झाले. निमित्त...\nLoksabha 2019 : उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये काथ्याकूट\nऔरंगाबाद - लोकसभेच्या औरंगाबाद मतदारसंघातील उमेदवारीवरून कॉंग्रेसमध्ये काथ्याकूट सुरूच असून, बुधवारी (ता. 20) हा विषय थेट प्रदेशाध्यक्ष खासदार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्���िक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/kulbhushan-birnale-write-article-saptarang-92303", "date_download": "2019-03-22T10:56:01Z", "digest": "sha1:D4YNTYSIZFRDXNA2VSWFCZSBPGF5NV2E", "length": 36995, "nlines": 247, "source_domain": "www.esakal.com", "title": "kulbhushan birnale write article in saptarang जातिअंतासाठी पुढं सरसावू या... (कुलभूषण बिरनाळे) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nजातिअंतासाठी पुढं सरसावू या... (कुलभूषण बिरनाळे)\nरविवार, 14 जानेवारी 2018\nसुमारे २५ वर्षांपूर्वी पूर्व आफ्रिकेतल्या रवांडा इथं वंशवादातून महाभयंकर सामूहिक हत्याकांड झालं. त्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारनं या हत्याकांडाचं मूळ असलेली जात नावाची विषवल्ली कायमचीच उखडून टाकली...कायद्यातून, कागदावरून आणि मनातूनसुद्धा आता तिथं एकच जात आहे ः रवांडन. या हत्याकांडातून घेतलेल्या धड्याचा आपल्याला आणि आपल्या येणाऱ्या\nपुढच्या पिढ्यांना कधीच विसर पडू नये, यासाठी रवांडात त्या हत्याकांडाचं स्मारक उभारण्यात आलं आहे...\nपूर्व आफ्रिकेतल्या रवांडा या देशातलं ‘सामूहिक हत्याकांड-स्मारक’ पाहून झाल्यावर ते उभारण्यामागची संकल्पना आणि अधिक संदर्भ मिळवण्यासाठी तिथल्या माहिती-केंद्रातल्या एका महिला-अधिकाऱ्याला भेटलो. हस्तांदोलन करताना माझी ओळख करून दिली आणि सहजच बोलून गेलो, की मी भारतातून आलोय...\nत्यावर त्या आनंदानं म्हणाल्या ः ‘‘वा तुम्ही गांधीजींच्या भूमीतून आलाय तर तुम्ही गांधीजींच्या भूमीतून आलाय तर’’ त्यांच्या डोळ्यांतली विलक्षण चमक आणि स्पष्टपणे दिसणारा आदरभाव पाहत मी अभिमामानं ‘‘होय’’ म्हणालो. त्यांनी माझा हात गच्च पकडून ठेवला व मला प्रश्‍न विचारला ः ‘‘मग तुम्ही गांधीजींना का मारलंत’’ त्यांच्या डोळ्यांतली विलक्षण चमक आणि स्पष्टपणे दिसणारा आदरभाव पाहत मी अभिमामानं ‘‘होय’’ म्हणालो. त्यांनी माझा हात गच्च पकडून ठेवला व मला प्रश्‍न विचारला ः ‘‘मग तुम्ही गांधीजींना का मारलंत’’ मी निरुत्तर. काही क्षणांपूर्वीचे ते चमकदार डोळे आता भावुक झाले होते. कातर स्वरात त्या पुढं म्हणाल्या ः ‘‘गांधीजी त्या वेळी जर आफ्रिका सोडून भारतात परत गेले नसते, तर कदाचित मी अनाथ झाले नसते...मी आजही माझ्या वडिलांच्या सोबत असले असते.’’ हे ऐकून मी स्तंभित झालो. मात्र पुढच्या काही क्षणांतच मला त्यांच्या या म्हणण्यामागचा संदर्भ लागू शकला.\nकॉफी घेताना त्या सांगू लागल्या ः ‘‘मी चार भावंडांत धाकटी म्हणून वडिलांची सगळ्यात लाडकी. एके रविवारी सकाळी आई किचनमध्ये न्याहारी तयार करत होती आणि आम्ही सगळे एकत्र बागेत बसून गप्पागोष्टी करत होतो. तेवढ्यात शस्त्रधारी २५-३० लोक घरात घुसले. त्यांनी पप्पांना खेचून बाहेर नेलं. धारदार शस्त्रांनी त्यांनी पप्पांच्या शरीराचे तुकडे करून रस्त्यावर फेकून दिले आणि ते निघून गेले. त्याच क्षणी आमचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं, अंधकारमय झालं आणि खरं तर पुढच्या १०० दिवसांत माझ्यासारख्या लाखो लोकांचंसुद्धा... कायमचंच ही खरं तर नांदी होती वंशवादातल्या द्वेषातून जगातल्या सगळ्यात भयंकर नागरी हत्याकांडाची.’’\nपूर्व आफ्रिकेतला सव्वा कोटी लोकसंख्येचा एक छोटा देश ः रवांडा. हुतू (बहुसंख्य) आणि तुत्सी (अल्पसंख्य) या तिथल्या दोन प्रमुख जाती. पाचशे वर्षांपासून त्या दोन्ही जातींमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. त्याचं कारण होतं वंशवाद आणि त्यातून आलेला वर्चस्ववाद हुतूंचं नेहमीच सगळ्या क्षेत्रांत विशेष प्राबल्य राहिलं होतं; विशेषत: सरकारमध्ये आणि लष्करातही. तुत्सींना सरकारमध्ये सहभागी करून घ्यायला हुतूंची कधीच तयारी नसायची. त्यामुळं लहान-मोठे संघर्ष होत असत. संयुक्त राष्ट्रसंघानं या वादात तोडगा काढून तुत्सींना सत्तावाटपात सहभागी करून घ्यायला हुतूंना राजी केलं; पण प्रत्यक्षात असं घडलं नाही. त्यातच सहा एप्रिल १९९४ रोजी हुतू वंशाचे राष्ट्रपती जुवेनाल यांचं विमान पाडण्यात आलं. त्यात त्यांचा मृत्यू झाला.\nराष्ट्रपती जुवेनाल यांचं विमान कुणी पाडलं, हे आजवर स्पष्ट झालेलं नाही. मग अत्यंत क्रूर आणि राक्षसी महत्त्वाकांक्षेचा लष्करी अधिकारी कर्नल बोगोसरा यानं देशाची सगळी सूत्रं आपल्या हाती घेतली. लष्कर, पोलीस, सरकारी पाठबळ असलेल्या दहशतवादी संघटना आणि बहुसंख्य हुतू लोकांच्या एकत्रित संख्याबळाच्या जोरावर सुनियोजित पद्धतीनं अल्पसंख्य तुत्सींच्या हत्याकांडाला सुरवात झाली. त्यात पहिला बळी पडला तो देशाच्या पंतप्रधान विलीन्गिमाना आणि त्यांच्या पतीचा. त्या हुतू जातीच्या होत्या; पण मवाळ, प्रागतिक विचारांच्या होत्या. नंतर परकीय राष्ट्रांनी यात हस्तक्षेप करू नये वा आपली जरब बसावी म्हणून दहा बेल्जिअन सैनिकांचा छळ करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर क्रमानं इतर मवाळ राजकीय नेते, विरोधक, वकील, न्यायाधीश, अधिकारी यांच्या हत्या केल्या गेल्या. सर्वसामान्य तुत्सी लोक घाबरून जंगलात आणि शेजारच्या युगांडा देशात पलायन करू लागले. जे पळून जाऊ शकले नाहीत, त्यांच्या सार्वत्रिक कत्तलीला सुरवात झाली.\nआपल्या तुत्सी शेजाऱ्यांना ठार मारण्यासाठी सरकारी रेडिओवरून हुतूंना जाहीररीत्या आदेश देण्यात आले. जे कुणी हा आदेश पळणार नाहीत, अशा हुतू लोकांनासुद्धा लष्कर ठार मारेल, असा दम भरला गेला. हत्याकांडासाठी शस्त्रं पुरवली गेली आणि प्रशिक्षणसुद्धा दिलं गेलं. मग गावागावातून या आदेशाचं पालन करत सख्ख्या शेजाऱ्यांनी आजवरचा शेजारधर्म विसरून एकमेकांना सहकुटुंब संपवून टाकायला सुरवात केली. आंतरजातीय विवाह केलेल्या हुतू लोकांनासुद्धा वेचून मारलं गेलं. दोन महिन्यांच्या निरागस मुलांना आणि कित्येक असहाय्य वृद्धांना क्रूर पद्धतीनं मारलं गेलं. महिलांवर तर अनन्वित अत्याचार केले गेले. ‘बलात्काराचा व्यापक वापर’ हे तर त्या काळात ‘प्रभावी’ शस्त्र ठरलं होतं Rape was the rule and its absence was the exception अशी परिस्थिती निर्माण केली गेली. तुलनेनं तरुणांना मारणं सोपं गेलं. कारण, त्यासाठी त्यांची डोकी व्यवस्थितरीत्या भडकवली गेली होती. एकंदरीत संपूर्ण तुत्सी जातीचा नायनाट करण्याच्या राक्षसी ध्येयाकडं ‘सुनियोजित’ वाटचाल सुरू होती.\nइकडं सामान्य हुतू लोक वैयक्तिक हत्याकांड करत होते, तर तिकडं सरकार सामूहिक हत्याकांड एका चर्चमध्ये पाच हजार तुत्सी निर्वासित आहेत याची खबर लागताच, बुलडोझर लावून चर्च पाडल गेलं. मशिनगन आणि हातगोळे वापरून सगळ्यांची एकाच वेळी हत्या करण्यात आली. एका रुग्णालयातल्या तुत्सी रुग्णांना तिथंच संपवलं गेलं. शाळा, स्टेडियममध्ये आसरा घेतलेल्या हजारो निर्वासितांना अशाच पद्धतीनं मृत्यूला सामोरं जाव लागलं. या हत्याकांडानं असं काही रौद्र रूप धारण केलं होतं की मृतांची मोजदाद करणंही अशक्‍य होऊन गेलं होतं. ‘क्रियेला प्रतिक्रिया’ या नियमानं पॉल कगामे या तुत्सी नेत्याच्या नेतृत्वाखाली सगळे अल्पसंख्याक एकत्रित आले आणि त्यांनी प्रत्युत्तर देत देशावर ताबा मिळवला...तेव्हा कुठं या निर्घृण हत्याकांडाची समाप्ती झाली. तो दिवस होता चार जुलै १९९४.\nअखेर तुत्सींची सरशी होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे, सरकारी फौजा या हत्याकांडातच अडकलेल्या होत्या म्हणून त्या स्वतःच्या बचावासाठी प्रतिकारही करू शकल्या नाहीत. द्वेषातून हिंसा करताना आत्मघाताचीही नशा बाळगाली गेली...या दोहोंची संगती कशी लावायची \nसात एप्रिल १९९४ ते चार जुलै १९९४ या १०० दिवसांच्या कालावधीत तब्बल दहा लाख लोक मारले गेले व तेही ‘दर दहा सेकंदांना एक हत्या’ या गतीनं एकूण लोकसंखेच्या दहा टक्के लोक या हत्याकांडात संपवले गेले. देशातली आख्खी एक पिढीच यात नष्ट झाली. आर्थिक, सामाजिक, आरोग्य या व्यवस्था आणि इतर मूलभूत व्यवस्था पूर्णपणे मोडकळीला आल्या. पाच लाख महिलांवर बलात्कार झाल्याचे आकडे समोर आले. २० लाख लोक निर्वासित झाले, हजारो मुलं अनाथ झाली, हजारो महिला विधवा झाल्या. यातून देश सावरायला फार काळ लागला आणि त्यासाठी किंमतही मोठी मोजावी लागली.\nहे सगळं कशामुळं घडलं\nहे काही अंशी मी अनुभवलं ते रवांडा हत्याकांड-स्मारकाला भेट दिल्यावर, तसंच त्या देशातल्या - माझ्या काही मित्रांच्या आणि सहकाऱ्यांच्या वैयक्तिक अनुभवांद्वारे.\nकाल संध्याकाळपर्यंत एकत्र खेळणारा मित्र दुसऱ्या दिवशी आलेल्या मारेकऱ्यांना मित्राचं घर दाखवतो आणि त्या घरातले सगळे लोक संपवले जातात. असा प्रकारही तिथं त्या १०० दिवसांच्या काळात घडला. या मित्राच्या दोस्तीचा धर्म हा देवाच्या धर्मापेक्षा मोठा आणि घातकी का झाला\nचर्चमध्ये आश्रयाला आलेल्या पाच हजार लोकांची माहिती सरकारला देऊन त्या सगळ्यांना संपवण्यास मदत करणारा धर्मगुरू अथांसा सेरोम्बा याला प्रभू येशू माफ करतील काय स्वतःच्या जिवाची आहुती देऊन हजारो निर्वासितांना वाचवणारे शांतिसेनेचे दिलेर कमांडर मेब दैगणे यांचा आत्मा खरंच आज शांततेत असेल काय स्वतःच्या जिवाची आहुती देऊन हजारो निर्वासितांना वाचवणारे शांतिसेनेचे दिलेर कमांडर मेब दैगणे यांचा आत्मा खरंच आज शांततेत असेल काय एका शिक्षकाच्या घरात बुरखेधारी मारेकऱ्यांची टोळी घुसली होती व शिक्षकाच्या पत्नीसमोर त्याला ठार मारलं गेलं. त्यातल्या एका मारेकऱ्याला शिक्षकाच्या पत्नीनं बुरख्याआडूनसुद्धा ओळखलं होतं.\nतो त्या शिक्षकाचाच सातवीत शिकणारा विद्यार्थी होता, जो रोज त्यांच्या घरी शिकवणीला येत असे. या निष्पाप मुलामध्ये एवढं क्रौर्य आलं कुठून हे क्रौर्य आलं द्वेषाच्या आणि जातिभेदाच्या अहंगंडाच्या शिकवणुकीतून. स्मारकाच्या शेवटच्या हॉलमध्ये गेलो तर माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली. तिथं बंद कप्प्यांमध्ये हत्याकांडातल्या कित्येक मृतांचे अवशेष जतन करून ठेवलेले आहेत. तिथं बसून सुन्न मनानं विचार करताना मला काही प्रश्न पडले ः\nआपल्या देशाचीही वाटचाल अशाच एका महाविनाशाकडं तर सुरू नाही ना आपणसुद्धा वंशवाद आणि वर्चस्ववाद यातून उद्भवणारे पराकोटीचे संघर्ष रोजच अनुभवत असतो. दर वेळी नावं फक्त वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ ः हिंदू-मुस्लिम, दलित-सवर्ण, ब्राह्मण-मराठा इत्यादी...आपला देश १३० कोटी लोकसंख्येचा आहे. असाच भडका आपल्या देशात उडाला तर आणि असलं क्रौर्य घडलं तर आपणसुद्धा वंशवाद आणि वर्चस्ववाद यातून उद्भवणारे पराकोटीचे संघर्ष रोजच अनुभवत असतो. दर वेळी नावं फक्त वेगवेगळी असतात. उदाहरणार्थ ः हिंदू-मुस्लिम, दलित-सवर्ण, ब्राह्मण-मराठा इत्यादी...आपला देश १३० कोटी लोकसंख्येचा आहे. असाच भडका आपल्या देशात उडाला तर आणि असलं क्रौर्य घडलं तर किती लोकांचा बळी यात जाईल किती लोकांचा बळी यात जाईल त्या यादीत आपण, आपले आप्त-स्वकीय असले तर त्या यादीत आपण, आपले आप्त-स्वकीय असले तर आणि त्यानंतर जर असलंच स्मारक भारतात बांधायचं ठरलं, तर ते किती प्रचंड मोठं बांधावं लागेल आणि त्यानंतर जर असलंच स्मारक भारतात बांधायचं ठरलं, तर ते किती प्रचंड मोठं बांधावं लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे ते स्मारक कुठल्या जातीचं असेल आणि महत्त्वाचं म्हणजे ते स्मारक कुठल्या जातीचं असेल आणि आपण अशा हत्याकांडातून सावरू शकू का आणि आपण अशा हत्याकांडातून सावरू शकू का त्याला किती काळ आणि किंमत द्यावी लागेल\nअसे अनेक अवघड प्रश्न मनात घेऊन जड पावलांनी मी हॉलच्या बाहेर पडलो. त्याच वेळी तिथं दर्शनी भागात लावलेल्या पाटीकडं माझं लक्ष गेलं. तीवर इंग्लिशमध्ये पुढील ओळी लिहिलेल्या होत्या ः\nत्याच क्षणी मला गौतम बुद्ध आणि महा��ीर आठवले, ज्यांनी दया-क्षमा-शांती या शाश्वत मानवी मूल्यांची शिकवण जगाला दिली. ती मूल्यं किती वैश्विक आणि कालातीत आहेत, याची जाणीवसुद्धा प्रकर्षानं झाली. आफ्रिकेच्या मातीत आपले पहिले सत्याचे प्रयोग प्रत्यक्षात साकारणारे आणि ज्यांच्या मानवतेचा सुगंध आजही आफ्रिकन लोकांच्या मनात दरवळत आहे ते महात्मा गांधीजी आठवले.\nहत्याकांड संपल्यावर नवीन आलेल्या सरकारनं आणि लोकांनीसुद्धा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. तो म्हणजे मानवतेच्या, क्षमेच्या आणि सामाजिक न्यायाच्या वाटेवर चालण्याचा. नवीन सरकारला सत्तेच्या बळावर बहुसंख्य हुतूंचा सूड उगवायची संधी असताना ते त्या वाटेवर गेले नाहीत, तर त्यांनी हुतूंना जवळ केलं आणि त्यांनी देश पुन्हा एकसंधपणे बांधायला सुरवात केली. हत्याकांडामागच्या सूत्रधारांना न्यायालयात उभं करून न्याय्य मार्गानं त्यांना शिक्षा सुनावली गेली. बऱ्याच आरोपींना पश्‍चात्ताप झाल्यानं त्यांना पुन्हा मूळ प्रवाहात येण्याची संधी देण्यात आली. पीडितांचं पुनर्वसन करण्यात आलं. जुने दाहक अनुभव विसरून देश प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन सर्वंकष प्रयत्न सुरू करण्यात आले आणि त्यात सरकारला बऱ्यापैकी यशही आलं.\nसगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या विनाशाचं मूळ असलेली जात नावाची विषवल्ली कायमची उखडून टाकण्यात आली...कायद्यातून, कागदावरून आणि मनातूनसुद्धा आता तिथं एकच जात आहेः रवांडन. आणि या हत्याकांडातून घेतलेल्या धड्याचा आपल्याला आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना कधीच विसर पडू नये यासाठी त्यांनी त्या हत्याकांडाचं स्मारक उभं केलं आहे...अगदी राजधानीतल्या शहरात.\nआता प्रश्न असा पडला आहे, की आपण भारतीय आपल्यातल्या सदैव ठसठसणाऱ्या, उफाळून वर येणाऱ्या धोकादायक जातिभेदाच्या ज्वालामुखीवर बसलेले आहोत, त्या ज्वालामुखीचं आपण काय करणार आहोत आपण वेळीच जागे होऊन त्याला गाडणार आहोत की त्याला कुरवाळत बसून तो फुटल्यावर मोठी किंमत मोजणार आहोत आपण वेळीच जागे होऊन त्याला गाडणार आहोत की त्याला कुरवाळत बसून तो फुटल्यावर मोठी किंमत मोजणार आहोत कवी नामदेव ढसाळ यांनी म्हटल्यानुसार, प्रत्येकानं स्वतःच्या देहाच्या मशाली पेटवून अंधारलेल्या गुहांच्या दाराशी प्रकाशपर्वाचा जाळ शिलगावल्याशिवाय जातिअंताचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार नाही का कवी नामदेव ढसाळ यांनी म्हटल्यानुसार, प्रत्येकानं स्वतःच्या देहाच्या मशाली पेटवून अंधारलेल्या गुहांच्या दाराशी प्रकाशपर्वाचा जाळ शिलगावल्याशिवाय जातिअंताचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार नाही का खरंतर या प्रश्नाचं उत्तरदायित्व काळाच्या खांद्यावर ठेवण्याऐवजी आपणच पुढं झालं पाहिजे...नाही का \nविषुववृत्ताच्या थोडेसे दक्षिणेला मध्यपूर्व आफ्रिकेचा दौरा आम्ही काढला तोच मुळी विस्मयाने. युगांडा, टांझानिया, बुरुंडी आणि कांगोच्यामध्ये एक रवांडा...\nजगभरातील भारतीयांचा देशवासीयांना अभिमान\nकागली (रवांडा) (पीटीआय) : 'जगभरात अनेक देशांमध्ये स्थायिक झालेले भारतीय त्यांच्या कर्तृत्वामुळे भारताची मान उंचावत आहेत, त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो...\nआफ्रिकन देशांच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदी रवाना\nनवी दिल्ली : आफ्रिका खंडाबरोबर संबंध मजबूत करण्याच्या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून तीन आफ्रिकन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. आपल्या पाच...\nनरेंद्र मोदी पाच दिवसांच्या आफ्रीका दौऱ्यावर, भेट म्हणून देणार 200 गायी\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच दिवसांच्या आफ्रीका दौऱ्यावर आहेत. यातील पहिल्या टप्प्यात मोदी आज सोमवार सकाळी रवांडा येथे पोहचले आहेत....\nएकमेकांविरुद्ध केवळ तक्रारी करण्याऐवजी एकत्र येऊन देश घडवण्यासाठी माझ्या देशातले सर्वच नेते परिणामकारक योजना आखतील, असं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून...\nआफ्रिकेतील रवांडात भारतीय उद्योजकांना मोठी संधी - मनीष गुप्ता\nकोल्हापूर - ‘‘आफ्रिकेतील रवांडा येथे पायाभूत सुविधांपासून उत्पादन क्षेत्राची कमतरता आहे, भविष्यात भारतीय उद्योजकांना गुंतवणुकीपासून उत्पादन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-03-22T10:46:10Z", "digest": "sha1:4KZ7F6ZX6H65IHMUY5FRXQ2VV5QU52KM", "length": 6820, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शाजापूर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n६,१९६ चौरस किमी (२,३९२ चौ. मैल)\n२४४ प्रति चौरस किमी (६३० /चौ. मैल)\nहा लेख शाजापूर जिल्ह्याविषयी आहे. शाजापूर शहराविषयीचा लेख येथे आहे.\nशाजापूर जिल्हा भारतातील मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nभोपाळ विभाग • चंबळ विभाग • इंदूर विभाग • जबलपूर विभाग • उज्जैन विभाग • ग्वाल्हेर विभाग • रेवा विभाग • शाहडोल विभाग • हुशंगाबाद विभाग • सागर विभाग\nआगर माळवा • अलीराजपूर • अनुपपुर • अशोकनगर • बालाघाट • बडवानी • बैतुल • भिंड • भोपाळ • बऱ्हाणपूर • छत्रपूर • छिंदवाडा • दमोह • दतिया • देवास • धार • दिंडोरी • गुणा • ग्वाल्हेर • हरदा • हुशंगाबाद • इंदूर • जबलपूर • झाबुआ • कटनी • खांडवा(पूर्व निमर) - खरगोन(पश्चिम निमर) - मंडला • मंदसौर • मोरेना • नरसिंगपूर • नीमच • पन्ना • रेवा • राजगढ • रतलाम • रायसेन • सागर • सतना • शिहोर • शिवनी • शाहडोल • शाजापूर • शेवपूर • शिवपुरी • सिधी -सिंगरौली • टीकमगढ • उज्जैन • उमरिया • विदिशा\nपेंच राष्ट्रीय उद्यान • अमरकंटक • खजुराहो • भीमबेटका • कान्हा राष्ट्रीय उद्यान • पन्ना राष्ट्रीय उद्यान • ओंकारेश्वर • महांकाळेश्वर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ फेब्रुवारी २०१४ रोजी २३:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalmoney.com/article/%E0%A4%98%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%87-91955", "date_download": "2019-03-22T10:04:20Z", "digest": "sha1:NX32X2EYOZMZVX4NTHIC56ZRENLLOKB3", "length": 95033, "nlines": 78, "source_domain": "www.sakalmoney.com", "title": "घबराट 'मनी' का होते? - Sakal Money", "raw_content": "अधिक माहितीसाठी मिस्ड कॉल द्या 73508-73508\nयोग्य म्युच्युअल फंडाची निवड\nचीन नाही भारतच होणार नंबर वन, जगाचा विश्वास...काय आहे 'ओयो'ची महत्वाकांक्षा साम्राज्य एका कॉलेज ड्रॉप आउटचे...भारत आणि पाकिस्तान दरम्यान 37 अब्ज डॉलर व्यापाराची क्षमता...धक्कादायक साम्राज्य एका कॉलेज ड्रॉप आउटचे...भारत आणि पाकि��्तान दरम्यान 37 अब्ज डॉलर व्यापाराची क्षमता...धक्कादायक स्थानिकांना पगार न मिळाल्याच्या कारणास्तव आयएल अॅंड एफएसच्या अधिकाऱ्यांना इथिओपियात अटक...'अजय नारायण झा' देशाचे नवे अर्थसचिवएन सिवरामन आयएल अॅंड एफएसचे नवे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरयेस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सेबीची परवानगी...नव्या 'जिओसावन'ची ऑफर : जिओधारकांना 90 दिवस मोफत सेवाआर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आयएल अॅंड एफएसची तब्बल 65 टक्के कर्मचारी कपातयेस बॅंकेच्या अतिरिक्त संचालकपदावर टी एस विजयन यांची नियुक्ती...रिलायन्समधील आगीत तीन कामगारांचा मृत्यू स्थानिकांना पगार न मिळाल्याच्या कारणास्तव आयएल अॅंड एफएसच्या अधिकाऱ्यांना इथिओपियात अटक...'अजय नारायण झा' देशाचे नवे अर्थसचिवएन सिवरामन आयएल अॅंड एफएसचे नवे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरयेस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सेबीची परवानगी...नव्या 'जिओसावन'ची ऑफर : जिओधारकांना 90 दिवस मोफत सेवाआर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आयएल अॅंड एफएसची तब्बल 65 टक्के कर्मचारी कपातयेस बॅंकेच्या अतिरिक्त संचालकपदावर टी एस विजयन यांची नियुक्ती...रिलायन्समधील आगीत तीन कामगारांचा मृत्यू टाटा परिवारातील नवा सदस्य, 'टाटा स्टील बीएसएल'रुपयाचे शानदार कमबॅक...भारत काबीज करण्याचा 'व्हीवो'चा प्लॅन...'एल अॅंड टी'चे ए एम नाईक एनएसडीसीच्या अध्यक्षपदीएप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांनी फिरवली पाठएचडीएफसी बॉँडद्वारे उभारणार 8,500 कोटी रुपये...येस बॅंकेच्या कपूर कुटूंबियांनी केली दोन म्युच्युअल फंडाच्या 400 कोटींची भरपाई...'फ्लिपकार्ट'ला मागे टाकत 'अॅमेझॉन'च ई-कॉमर्सचा किंग टाटा परिवारातील नवा सदस्य, 'टाटा स्टील बीएसएल'रुपयाचे शानदार कमबॅक...भारत काबीज करण्याचा 'व्हीवो'चा प्लॅन...'एल अॅंड टी'चे ए एम नाईक एनएसडीसीच्या अध्यक्षपदीएप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांनी फिरवली पाठएचडीएफसी बॉँडद्वारे उभारणार 8,500 कोटी रुपये...येस बॅंकेच्या कपूर कुटूंबियांनी केली दोन म्युच्युअल फंडाच्या 400 कोटींची भरपाई...'फ्लिपकार्ट'ला मागे टाकत 'अॅमेझॉन'च ई-कॉमर्सचा किंग जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलची नवी रणनीती...'अझिम प्रेमजी'ना मिळणार फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर' जिओला टक्कर देण���यासाठी भारती एअरटेलची नवी रणनीती...'अझिम प्रेमजी'ना मिळणार फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर' भारतीयांसाठी अभिमानाची बाब, जगदिशचंद्र बोस इंग्लंडच्या 50 पौडांच्या नोटेवर झळकण्याची शक्यता भारतीयांसाठी अभिमानाची बाब, जगदिशचंद्र बोस इंग्लंडच्या 50 पौडांच्या नोटेवर झळकण्याची शक्यता अमेरिकेची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी अडचणीत...म्युच्युअल फंड फोलिओ नंबरने गाठली विक्रमी 8 कोटींची संख्या...पहिल्यांदाच विम्यांना मागे टाकत म्युच्युअल फंडांनी घेतली आघाडी...पेट्रोलियम कंपन्या करणार 65,000 पेट्रोल पंपांचे वाटप...'अॅपल'ला मागे टाकत 'मायक्रोसॉफ्ट' अमेरिकेची नंबर वन कंपनी...दिवाळखोरीच्या कायद्याअंतर्गत 3 लाख कोटींची प्रकरणे मार्गी : कॉर्पोरेट अफेअर्स सचिवअपोलो टायरच्या विक्रीत 22.5 टक्क्यांची वाढ'डिस्कवर 100-सीसी' ही माझ्या करियरमधील सर्वात मोठी चूक : राजीव बजाजअमिताभ बच्चनच सायकल प्युअर अगरबत्तीजचे ब्रॅंड अॅम्बेसेडरव्होडाफोन आयडीया करणार तब्बल 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूकआयएल अॅंड एफएसचे तिमाही निकाल लांबणीवर...आता प्रत्येक संसदीय मतदारसंघात 'पासपोर्ट सेवा केंद्र'परकी गुंतवणूकदारांचे नोव्हेंबरमध्ये शानदार कमबॅकमहाराष्ट्रात अन्न भेसळ करणाऱ्यांना होणार जन्मठेप...सुंदरम म्युच्युअल फंडाचा नवा 'सुंदरम इक्विटी सेव्हींग्स फंड'ऑरोबिंदो फार्माला 611 कोटींचा नफा : 22 टक्क्यांची घटआठवड्याच्या सुरूवातीलाच सेन्सेक्सची 346 अंशांची घसरणएचडीएफसी बॅंकेने गेल्या 5 वर्षात गुतंवणूकदारांना केले सर्वाधिक मालामाल...'नोटाबंदी' आणि 'जीएसटी'मुळे भारताची आर्थिक वाढ मंदावली : रघुराम राजनइन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 3 ते 5 टक्के पगारवाढ: 170 अधिकाऱ्यांना मिळणार प्रमोशन'चीन'चा म्यानमारबरोबर अब्जावधी डॉलरचा करार...सीपीएसई ईटीएफचा चौथा टप्पा नोव्हेंबरअखेर गुंतवणूकीसाठी उपलब्ध...रामदेव बाबांची संस्कारी जीन्स, लंगोट बाजारातअमेरिकेचे ईराणवरील निर्बंध आजपासून लागू, भारत आणि चीनचे काय अमेरिकेची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी अडचणीत...म्युच्युअल फंड फोलिओ नंबरने गाठली विक्रमी 8 कोटींची संख्या...पहिल्यांदाच विम्यांना मागे टाकत म्युच्युअल फंडांनी घेतली आघाडी...पेट्रोलियम कंपन्या करणार 65,000 पेट्रोल पंपांचे वाटप...'अॅपल'ला मागे टाकत 'माय��्रोसॉफ्ट' अमेरिकेची नंबर वन कंपनी...दिवाळखोरीच्या कायद्याअंतर्गत 3 लाख कोटींची प्रकरणे मार्गी : कॉर्पोरेट अफेअर्स सचिवअपोलो टायरच्या विक्रीत 22.5 टक्क्यांची वाढ'डिस्कवर 100-सीसी' ही माझ्या करियरमधील सर्वात मोठी चूक : राजीव बजाजअमिताभ बच्चनच सायकल प्युअर अगरबत्तीजचे ब्रॅंड अॅम्बेसेडरव्होडाफोन आयडीया करणार तब्बल 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूकआयएल अॅंड एफएसचे तिमाही निकाल लांबणीवर...आता प्रत्येक संसदीय मतदारसंघात 'पासपोर्ट सेवा केंद्र'परकी गुंतवणूकदारांचे नोव्हेंबरमध्ये शानदार कमबॅकमहाराष्ट्रात अन्न भेसळ करणाऱ्यांना होणार जन्मठेप...सुंदरम म्युच्युअल फंडाचा नवा 'सुंदरम इक्विटी सेव्हींग्स फंड'ऑरोबिंदो फार्माला 611 कोटींचा नफा : 22 टक्क्यांची घटआठवड्याच्या सुरूवातीलाच सेन्सेक्सची 346 अंशांची घसरणएचडीएफसी बॅंकेने गेल्या 5 वर्षात गुतंवणूकदारांना केले सर्वाधिक मालामाल...'नोटाबंदी' आणि 'जीएसटी'मुळे भारताची आर्थिक वाढ मंदावली : रघुराम राजनइन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 3 ते 5 टक्के पगारवाढ: 170 अधिकाऱ्यांना मिळणार प्रमोशन'चीन'चा म्यानमारबरोबर अब्जावधी डॉलरचा करार...सीपीएसई ईटीएफचा चौथा टप्पा नोव्हेंबरअखेर गुंतवणूकीसाठी उपलब्ध...रामदेव बाबांची संस्कारी जीन्स, लंगोट बाजारातअमेरिकेचे ईराणवरील निर्बंध आजपासून लागू, भारत आणि चीनचे काय 'सिप्ला'ने नोंदवला अपेक्षापेक्षा कमी नफा...रिलायन्स जिओने जोडले 1.3 कोटी नवीन ग्राहक...परकी चलन साठा 1.444 अब्ज डॉलरने घसरत 392.078 अब्ज डॉलरवरसेबीचा 'सहारा'ला पुन्हा एकदा दणका : 14,000 कोटी द्या व्याजासहीतऑटोमोबाईल कंपन्यांची दमदार कामगिरी'डॉ. रेड्डीज'ने नोंदवली, सलग दुसऱ्या तिमाहीत नफ्यातील वाढभारताचा परकी चलनसाठा 395 अब्ज डॉलर तर चीनचा 3000 अब्ज डॉलरयेस बॅंकेच्या नफ्यात घट'विप्रो'ने नोंदवला 1,886 कोटी रुपयांचा नफाएच-1बी व्हिसा सर्टिफिकेशन मिळवणारी टॉप टेनमधील टीसीएस एकमेव भारतीय कंपनीहोंडा \"ऍक्‍टिव्हा'ने गाठला 2 कोटींचा टप्पाआयसीआयसीआय लोम्बार्डने नोंदवला 293 कोटी रुपयांचा घवघवीत नफाअॅपल काय करणार आहे 30 ऑक्टोबरला 'सिप्ला'ने नोंदवला अपेक्षापेक्षा कमी नफा...रिलायन्स जिओने जोडले 1.3 कोटी नवीन ग्राहक...परकी चलन साठा 1.444 अब्ज डॉलरने घसरत 392.078 अब्ज डॉलरवरसेबीचा 'सहारा'ला पुन्हा एकदा दणका : 14,000 कोटी द्या व्याजासहीतऑटोमोब���ईल कंपन्यांची दमदार कामगिरी'डॉ. रेड्डीज'ने नोंदवली, सलग दुसऱ्या तिमाहीत नफ्यातील वाढभारताचा परकी चलनसाठा 395 अब्ज डॉलर तर चीनचा 3000 अब्ज डॉलरयेस बॅंकेच्या नफ्यात घट'विप्रो'ने नोंदवला 1,886 कोटी रुपयांचा नफाएच-1बी व्हिसा सर्टिफिकेशन मिळवणारी टॉप टेनमधील टीसीएस एकमेव भारतीय कंपनीहोंडा \"ऍक्‍टिव्हा'ने गाठला 2 कोटींचा टप्पाआयसीआयसीआय लोम्बार्डने नोंदवला 293 कोटी रुपयांचा घवघवीत नफाअॅपल काय करणार आहे 30 ऑक्टोबरला सॅमसंगची दिवाळी ऑफर: 'गॅलक्सी नोट 8' वर तब्बल 23,000 ची सूटभारतातील पहिले बिटकॉईन एटीएम लॉंचमल्ल्याच्या इंग्लंडमधील आलिशान कार्सचा लिलाव...तीन चतुर्थांश एच1बी व्हिसाधारक भारतीयच...सरकार दोन महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागार नेमणार सॅमसंगची दिवाळी ऑफर: 'गॅलक्सी नोट 8' वर तब्बल 23,000 ची सूटभारतातील पहिले बिटकॉईन एटीएम लॉंचमल्ल्याच्या इंग्लंडमधील आलिशान कार्सचा लिलाव...तीन चतुर्थांश एच1बी व्हिसाधारक भारतीयच...सरकार दोन महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागार नेमणार म्युच्युअल फंडांनी दोनच आठवड्यात इक्विटीत ओतले 11,000 कोटी रुपयेश्रीमंत भारत : देशात 3 लाख 43 हजार कोट्यधीशअल्ट्राटेक सिमेंटला 391 कोटींचा नफा : 9.3 टक्क्यांची घटमहिंद्राच्या मराझ्झोचा बोलबाला : गाठला 10,000 बुकिंग पल्लाड्रॅगनची गती मंदावली : विकासदर 6.5 टक्क्यांवररुपयाची लंगडी...थांबेना शेअर बाजाराची घसरगुंडी...रिलायन्सची घौडदौड : 9,516 कोटी रुपयांचा विक्रमी नफाआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओपदावरील संदीप बक्षींच्या नियुक्तीला आरबीआयकडून परवानगीअमेरिकेच्या बजेटमधील वार्षिक तूट 779 अब्ज डॉलरवर...परकी गुंतवणूकीत चीन नंबर वन, टॉप टेनमध्ये स्थान मिळवताना भारताची दमछाकटाटा अॅसेट मॅनेजमेंटच्या मुख्य गुंतवणूक अधिकारीपदावर राहुल सिंगव्हॉट्‌सऍप पेमेंट सेवेचा डेटा भारतातच साठविणारमहिंद्राचा नवा रुरल भारत अॅंड कन्झम्पशन योजनाबोईंगच्या प्रतिष्ठित एफ-15 लढाऊ विमानांची सूत्रे भारतीय इंजिनियरच्या हातात...अॅम्फीचे 'म्युच्युअल फंड युटीलीटी', जास्तीत जास्त फंड हाऊसना घेणार सोबतरॉयल एनफिल्डच्या दोन नव्या मोटरसायकल अमेरिकेत लॉँचरुपयाच्या घसरणीचा दणका परकी चलन साठ्याला...कोल इंडियाने दिला परफॉर्मन्स बोनस, रुपये 1,600 कोटी फक्त म्युच्युअल फंडांनी दोनच आठवड्यात इक्विटीत ओतले 11,000 कोटी रुपयेश्रीमंत भा��त : देशात 3 लाख 43 हजार कोट्यधीशअल्ट्राटेक सिमेंटला 391 कोटींचा नफा : 9.3 टक्क्यांची घटमहिंद्राच्या मराझ्झोचा बोलबाला : गाठला 10,000 बुकिंग पल्लाड्रॅगनची गती मंदावली : विकासदर 6.5 टक्क्यांवररुपयाची लंगडी...थांबेना शेअर बाजाराची घसरगुंडी...रिलायन्सची घौडदौड : 9,516 कोटी रुपयांचा विक्रमी नफाआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओपदावरील संदीप बक्षींच्या नियुक्तीला आरबीआयकडून परवानगीअमेरिकेच्या बजेटमधील वार्षिक तूट 779 अब्ज डॉलरवर...परकी गुंतवणूकीत चीन नंबर वन, टॉप टेनमध्ये स्थान मिळवताना भारताची दमछाकटाटा अॅसेट मॅनेजमेंटच्या मुख्य गुंतवणूक अधिकारीपदावर राहुल सिंगव्हॉट्‌सऍप पेमेंट सेवेचा डेटा भारतातच साठविणारमहिंद्राचा नवा रुरल भारत अॅंड कन्झम्पशन योजनाबोईंगच्या प्रतिष्ठित एफ-15 लढाऊ विमानांची सूत्रे भारतीय इंजिनियरच्या हातात...अॅम्फीचे 'म्युच्युअल फंड युटीलीटी', जास्तीत जास्त फंड हाऊसना घेणार सोबतरॉयल एनफिल्डच्या दोन नव्या मोटरसायकल अमेरिकेत लॉँचरुपयाच्या घसरणीचा दणका परकी चलन साठ्याला...कोल इंडियाने दिला परफॉर्मन्स बोनस, रुपये 1,600 कोटी फक्त टाटा स्टारबक्सच्या सीईओपदावर नवीन गुरनानीकेंद्राबरोबर महाराष्ट्र सरकारचाही दिलासा: राज्यात पेट्रोल, डिझेल 5 रुपयांची स्वस्तपेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.50 रुपयांची कपातशेअर बाजाराचे शुक्लकाष्ठ...खासदारांचे चार वर्षांचे वेतन आणि भत्ते : फक्त 1,997 कोटी रुपयेडॉ. रेड्डीजची विशेष त्वचा क्रिम क्लोडर्म इपीआय हेल्थच्या ताब्यात...पेप्सी आता खऱ्या अर्थाने म्हणू शकते, 'ये दिल मॉँगे मोअर'पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांचा विकासाचा वेग मंदावला...टाटा स्टील भूषण स्टीलमधील उत्पादन वाढवणार...एचएसबीसी म्युच्युअल फंडाने आणला नवा 'एचएसबीसी इक्विटी हायब्रीड फंड'कॅबिनेटची नव्या दूरसंचार धोरणाला मंजूरी:100 अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीचे उद्दिष्टरिलायन्सची वर्धमान टेक्सटाईलबरोबर पार्टनरशिप...अॅक्सिस फंडाचा नवा 'अॅक्सिस ग्रोथ ऑपर्च्युनिटीज फंड'...इलेक्ट्रीक कारसाठी महाराष्ट्र करणार 25,000 कोटींची गुंतवणूक...पीएफ कार्यालयाचे निरिक्षण, नोकऱ्या बदलणारे कर्मचारी मुख्यत: 26 ते 35 वयोगटातीलबॅंकांवर लक्ष ठेवण्यासाठी आरबीआय घेणार इन्फोसिस, टीसीएसची मदत...अर्थमंत्री जेटलींची उद्या पीएसयु बॅंकांच्या प्रमुखांबरोबर बैठक...कर्ज��ाजारी 'आयएल अॅँड एफएस' फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मोठे राजीनामा सत्रकंपनी उत्तम स्थितीत आहे: शुक्रवारच्या घडामोडींवर डीएचएफएलचा खुलासापरकी चलन साठा 1.2 अब्ज डॉलरने वाढत 400.5 अब्ज डॉलरवरचार सत्र, गुंतवणूकदार आणि 5.66 लाख कोटी रुपयांचा धूरअनिलकुमार चौधरी 'सेल'चे नवे चेअरमनकुमारमंगलम बिर्ला म्हणतात, 'ये दिल मांगे मोर'...सीएलपी इंडिया व सुझलॉन यांची सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी भागीदारीआयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचा नवा 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चर इन इंडिया फंड'केंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी करा अर्जकेंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी अर्ज करासुरेश प्रभूंचा सर्व विमानसेवा आणि विमानतळांचा सेफ्टी ऑडिटचा आदेशराणा कपूरच जानेवारीअखेरपर्यत येस बॅंकेचे एमडी आणि सीईओ : आरबीआयची परवानगीआदित्य बिर्ला ग्रृपचे 'मोर' आता अॅमेझॉनच्या ताब्यात...आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ आणि सारस्वत सहकारी बँक यांनी केली बँकाश्युरन्स भागीदारीआता म्युच्युअल फंड गुंतवणूक झाली स्वस्त : सेबीचा महत्त्वाचा निर्णयसेबी करणार आयपीओ नोंदणी प्रक्रिया वेगवान...सेबीची एफपीआयसाठीच्या नव्या केवायसी निकषांना मान्यता...आरबीआय गव्हर्नरच्या लेक्चरला न विसरता हजेरी लावा : अॅंटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना सूचनाम्युच्युअल फंड गुंतवणूक होणार स्वस्तवॉरन बफे : एक आढावा गुंतवणूकीच्या जादूगाराचाइंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे तीन प्रकारचे अकाउंट : तुमच्यासाठी कोणते टाटा स्टारबक्सच्या सीईओपदावर नवीन गुरनानीकेंद्राबरोबर महाराष्ट्र सरकारचाही दिलासा: राज्यात पेट्रोल, डिझेल 5 रुपयांची स्वस्तपेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.50 रुपयांची कपातशेअर बाजाराचे शुक्लकाष्ठ...खासदारांचे चार वर्षांचे वेतन आणि भत्ते : फक्त 1,997 कोटी रुपयेडॉ. रेड्डीजची विशेष त्वचा क्रिम क्लोडर्म इपीआय हेल्थच्या ताब्यात...पेप्सी आता खऱ्या अर्थाने म्हणू शकते, 'ये दिल मॉँगे मोअर'पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांचा विकासाचा वेग मंदावला...टाटा स्टील भूषण स्टीलमधील उत्पादन वाढवणार...एचएसबीसी म्युच्युअल फंडाने आणला नवा 'एचएसबीसी इक्विटी हायब्रीड फंड'कॅबिनेटची नव्या दूरसंचार धोरणाला मंजूरी:100 अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीचे उद्दिष्टरिलायन्सची वर्धमान टेक्सटाई���बरोबर पार्टनरशिप...अॅक्सिस फंडाचा नवा 'अॅक्सिस ग्रोथ ऑपर्च्युनिटीज फंड'...इलेक्ट्रीक कारसाठी महाराष्ट्र करणार 25,000 कोटींची गुंतवणूक...पीएफ कार्यालयाचे निरिक्षण, नोकऱ्या बदलणारे कर्मचारी मुख्यत: 26 ते 35 वयोगटातीलबॅंकांवर लक्ष ठेवण्यासाठी आरबीआय घेणार इन्फोसिस, टीसीएसची मदत...अर्थमंत्री जेटलींची उद्या पीएसयु बॅंकांच्या प्रमुखांबरोबर बैठक...कर्जबाजारी 'आयएल अॅँड एफएस' फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मोठे राजीनामा सत्रकंपनी उत्तम स्थितीत आहे: शुक्रवारच्या घडामोडींवर डीएचएफएलचा खुलासापरकी चलन साठा 1.2 अब्ज डॉलरने वाढत 400.5 अब्ज डॉलरवरचार सत्र, गुंतवणूकदार आणि 5.66 लाख कोटी रुपयांचा धूरअनिलकुमार चौधरी 'सेल'चे नवे चेअरमनकुमारमंगलम बिर्ला म्हणतात, 'ये दिल मांगे मोर'...सीएलपी इंडिया व सुझलॉन यांची सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी भागीदारीआयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचा नवा 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चर इन इंडिया फंड'केंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी करा अर्जकेंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी अर्ज करासुरेश प्रभूंचा सर्व विमानसेवा आणि विमानतळांचा सेफ्टी ऑडिटचा आदेशराणा कपूरच जानेवारीअखेरपर्यत येस बॅंकेचे एमडी आणि सीईओ : आरबीआयची परवानगीआदित्य बिर्ला ग्रृपचे 'मोर' आता अॅमेझॉनच्या ताब्यात...आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ आणि सारस्वत सहकारी बँक यांनी केली बँकाश्युरन्स भागीदारीआता म्युच्युअल फंड गुंतवणूक झाली स्वस्त : सेबीचा महत्त्वाचा निर्णयसेबी करणार आयपीओ नोंदणी प्रक्रिया वेगवान...सेबीची एफपीआयसाठीच्या नव्या केवायसी निकषांना मान्यता...आरबीआय गव्हर्नरच्या लेक्चरला न विसरता हजेरी लावा : अॅंटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना सूचनाम्युच्युअल फंड गुंतवणूक होणार स्वस्तवॉरन बफे : एक आढावा गुंतवणूकीच्या जादूगाराचाइंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे तीन प्रकारचे अकाउंट : तुमच्यासाठी कोणते 'टाटा स्टील'च जगातील नंबर वन स्टील कंपनीऑगस्ट महिन्यात वाढला भारताच्या निर्यातीचा वेग...भारताच्या परकी चलनसाठ्यातील घसरण सुरूच...'मल्ल्याविरोधात आम्ही ढिलाई केली नाही', एसबीआयचे स्पष्टीकरण...\"तर भारताने परिणामांसाठी तयार रहावं\", ट्रम्पची भारताला वॉर्निंग...गुंतवणूकदारांचा गोल्ड ईटीएफमधला कल झाला कमी; इक्विटीला वाढता प्रतिसादतब्बल 150 इंजिनियर्स झाले पंजाब पोलिस कॉन्स्टेबल'गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी' जगात तिसऱ्या क्रमांकावर...ड्रॅगनची महत्त्वाकांक्षा : कोलकाता ते कुनमिंग बुलेट ट्रेन असावीओला' आता देणार भाडेतत्त्वावर कार...कार घ्यायची आहे'टाटा स्टील'च जगातील नंबर वन स्टील कंपनीऑगस्ट महिन्यात वाढला भारताच्या निर्यातीचा वेग...भारताच्या परकी चलनसाठ्यातील घसरण सुरूच...'मल्ल्याविरोधात आम्ही ढिलाई केली नाही', एसबीआयचे स्पष्टीकरण...\"तर भारताने परिणामांसाठी तयार रहावं\", ट्रम्पची भारताला वॉर्निंग...गुंतवणूकदारांचा गोल्ड ईटीएफमधला कल झाला कमी; इक्विटीला वाढता प्रतिसादतब्बल 150 इंजिनियर्स झाले पंजाब पोलिस कॉन्स्टेबल'गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी' जगात तिसऱ्या क्रमांकावर...ड्रॅगनची महत्त्वाकांक्षा : कोलकाता ते कुनमिंग बुलेट ट्रेन असावीओला' आता देणार भाडेतत्त्वावर कार...कार घ्यायची आहे सप्टेंबरमध्ये मोठ्या कंपन्या देतायेत बंपर डिस्कॉउंटआरबीआयचे गव्हर्नर अॅंटी करप्शन अधिकाऱ्यांना देणार बौद्धिकभारत पेट्रोलियम करणार 1 लाख कोटींची गुंतवणूक\"मी मल्ल्याला कधीही भेटलो नाही\", म्हणतात अर्थमंत्री जेटलीदेशाच्या औद्योगिक उत्पादनात जुलैमध्ये 6.6 टक्क्यांची वाढबॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर म्हणतात, जगाला धोका चिनी आर्थिक यंत्रणांचाज्या फॅक्टरीत पहिली मारूती 800 बनली ती फॅक्टरी होणार बंद...एचसीएल टेक 18 सप्टेंबरला करणार 4,000 कोटींचे बायबॅक...म्युच्युअल फंडात ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे 7,600 कोटींची गुंतवणूकसॅमसंगने बंगळुरूतील वैशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसमध्ये सुरू केले जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटरजिओ घेणार इस्त्रोच्या सॅटेलाईटची मदत...आर्सेनल मित्तलने एस्सार स्टीलसाठी लावली 42,000 कोटींची बोली...एचडीएफसी लाईफचे अमिताभ चौधरी अॅक्सिस बॅंकेचे नवे सीईओ आणि एमडीजिओफोन बनला भारतातील सर्वाधिक विक्री होणारा फोनकोल इंडिया, एनटीपीसीसहीत \"11\" सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे बायबॅकभारताची चालू खात्यातील वित्तीय तूट 15.8 अब्ज डॉलरवरआता येणार उबेरची एरियल टॅक्सी सर्व्हिसम्युच्युअल फंडातील गुंतवणूकीने गाठला ऐतिहासिक २५ लाख कोटींचा टप्पा'का' केला आरबीआयने तीन राष्ट्रीयकुत बॅंकांना केला 1 कोटीचा दंड सप्टेंबरमध्ये मोठ्या कंपन्या देतायेत बंपर डिस्कॉउंटआरबीआयचे गव्हर्नर अॅंटी करप्शन अधिकाऱ्यांना देणार बौद्धिकभारत पेट्रोलियम करणार 1 लाख कोटींची गुंतवणूक\"मी मल्ल्याला कधीही भेटलो नाही\", म्हणतात अर्थमंत्री जेटलीदेशाच्या औद्योगिक उत्पादनात जुलैमध्ये 6.6 टक्क्यांची वाढबॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर म्हणतात, जगाला धोका चिनी आर्थिक यंत्रणांचाज्या फॅक्टरीत पहिली मारूती 800 बनली ती फॅक्टरी होणार बंद...एचसीएल टेक 18 सप्टेंबरला करणार 4,000 कोटींचे बायबॅक...म्युच्युअल फंडात ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे 7,600 कोटींची गुंतवणूकसॅमसंगने बंगळुरूतील वैशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसमध्ये सुरू केले जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटरजिओ घेणार इस्त्रोच्या सॅटेलाईटची मदत...आर्सेनल मित्तलने एस्सार स्टीलसाठी लावली 42,000 कोटींची बोली...एचडीएफसी लाईफचे अमिताभ चौधरी अॅक्सिस बॅंकेचे नवे सीईओ आणि एमडीजिओफोन बनला भारतातील सर्वाधिक विक्री होणारा फोनकोल इंडिया, एनटीपीसीसहीत \"11\" सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे बायबॅकभारताची चालू खात्यातील वित्तीय तूट 15.8 अब्ज डॉलरवरआता येणार उबेरची एरियल टॅक्सी सर्व्हिसम्युच्युअल फंडातील गुंतवणूकीने गाठला ऐतिहासिक २५ लाख कोटींचा टप्पा'का' केला आरबीआयने तीन राष्ट्रीयकुत बॅंकांना केला 1 कोटीचा दंड अलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा झाले निवृत्तपरकी चलन साठा 1.19 अब्ज डॉलरने घसरत 400.10 अब्ज डॉलरवरजर्मनीला दणका ट्रम्पच्या व्यापार धोरणाचा...'अशी' दिसते मारुतीची नवी इलेक्ट्रीक कार'हे' आहेत भारताचे सर्वात मूल्यवान ब्रॅंड...विमानाचे बुकींग बॅंकेचे कार्ड वापरून करणाऱ्यांनो सावधान...'हे' शेअर आहेत आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सचे फेवरेट...ऑरोबिंदो फार्माने 6390 कोटींना घेतला सॅंडोजचा अमेरिकेतील व्यवसायजेट एअरवेजचा 25 लाख आसनांसाठी सवलतीचा महासेल...एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सीईओ आणि एमडीपदावर अश्वानी भाटियाभारत बांधणार 100 नवीन विमानतळं : 4.2 लाख कोटींचे प्रकल्पशेअर बाजारात घसरणीचे वारे कायम'गुगल'बाबाचे विशीत पदार्पण...इंग्लंडमध्ये इलेक्ट्रीक कारसाठी ग्राहकांच्या पडल्या उड्या...कृष्णा संघवी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाचे नवे इक्विटी विभागप्रमुखअमेरिकेच्या विमानांना टाटांचे पंख...सरकारने एअर इंडियात ओतले 2,100 कोटी रुपयेनऊ वर्षात पहिल्या��दा आरबीआयकडून 8.46 टन सोन्याची खरेदी...रघुराम राजनच भारताचा विकासदर घटण्यास जबाबदार : निती आयोगाच्या राजीव कुमारांचा आरोपआरबीआयचे कर्मचारी उद्यापासून 2 दिवसांच्या संपावर...एअरएशियाचा बिग सेल धुमधडाक्यात परत येत आहेअलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा झाले निवृत्तपरकी चलन साठा 1.19 अब्ज डॉलरने घसरत 400.10 अब्ज डॉलरवरजर्मनीला दणका ट्रम्पच्या व्यापार धोरणाचा...'अशी' दिसते मारुतीची नवी इलेक्ट्रीक कार'हे' आहेत भारताचे सर्वात मूल्यवान ब्रॅंड...विमानाचे बुकींग बॅंकेचे कार्ड वापरून करणाऱ्यांनो सावधान...'हे' शेअर आहेत आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सचे फेवरेट...ऑरोबिंदो फार्माने 6390 कोटींना घेतला सॅंडोजचा अमेरिकेतील व्यवसायजेट एअरवेजचा 25 लाख आसनांसाठी सवलतीचा महासेल...एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सीईओ आणि एमडीपदावर अश्वानी भाटियाभारत बांधणार 100 नवीन विमानतळं : 4.2 लाख कोटींचे प्रकल्पशेअर बाजारात घसरणीचे वारे कायम'गुगल'बाबाचे विशीत पदार्पण...इंग्लंडमध्ये इलेक्ट्रीक कारसाठी ग्राहकांच्या पडल्या उड्या...कृष्णा संघवी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाचे नवे इक्विटी विभागप्रमुखअमेरिकेच्या विमानांना टाटांचे पंख...सरकारने एअर इंडियात ओतले 2,100 कोटी रुपयेनऊ वर्षात पहिल्यांदा आरबीआयकडून 8.46 टन सोन्याची खरेदी...रघुराम राजनच भारताचा विकासदर घटण्यास जबाबदार : निती आयोगाच्या राजीव कुमारांचा आरोपआरबीआयचे कर्मचारी उद्यापासून 2 दिवसांच्या संपावर...एअरएशियाचा बिग सेल धुमधडाक्यात परत येत आहेमहिंद्राची महत्त्वाकांक्षी 'मराझ्झो' बाजारात...इंडिगो एअरलाईन्सचा सेल : फक्त 999 रुपयांत विमानप्रवासऑगस्ट महिना ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी लाभदायी...एलआयसीचे पूर्व विभागाकडून 7,550 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दीष्ट...गोदरेज कन्झ्युमरच्या इंग्लंडमधल्या व्यवसायाची 310 कोटी रुपयांना विक्री...'वायब्रंट गुजरात 2019'च्या मदतीला अमेरिकन कॉर्पोरेट...हिंजवडी आयटी पार्क कंपन्यांचे नावडते : वाहतूक कोंडीचा फटकापरकी चलन साठा सुधारणा होत 401.293 अब्ज डॉलरवरस्मॉल कॅप व मिड कॅप शेअर्समध्ये घसरण कामहिंद्राची महत्त्वाकांक्षी 'मराझ्झो' बाजारात...इंडिगो एअरलाईन्सचा सेल : फक्त 999 रुपयांत विमानप्रवासऑगस्ट महिना ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी लाभदायी...एलआयसीचे पूर्व विभागाकडून 7,550 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्द���ष्ट...गोदरेज कन्झ्युमरच्या इंग्लंडमधल्या व्यवसायाची 310 कोटी रुपयांना विक्री...'वायब्रंट गुजरात 2019'च्या मदतीला अमेरिकन कॉर्पोरेट...हिंजवडी आयटी पार्क कंपन्यांचे नावडते : वाहतूक कोंडीचा फटकापरकी चलन साठा सुधारणा होत 401.293 अब्ज डॉलरवरस्मॉल कॅप व मिड कॅप शेअर्समध्ये घसरण काव्होडाफोन-आयडिया विलीनीकरणावर अखेर शिक्कामोर्तब...एचपीसीएल करणार 8,100 कोटी रुपयांची गुंतवणूक...सेन्सेक्सची आणि रुपयाची घसरण...लवकरच इंग्लंडला मागे टाकून भारत होणारी 5व्या क्रमांकाची अर्थसत्तासुंदरम म्युच्य्अल फंडाने आणला नवा सुंदरम सर्व्हिसेस फंड...'या' शेअरकडे फिरवली म्युच्युअल फंडांनी पाठ...एसबीआय बॅंकेच्या खातेधारकांना सावधान...बंधन बॅंकने लावली पीएनबी हाऊसिंग फायनान्ससाठी बोली...म्युच्युअल फंड अधिक सुरक्षित करण्यासाठी सेबी धरणार तंत्रज्ञानाची कास...'पेटीएम'मधून होणार वॉरन बफेची भारतात एंट्री...डिझेल 73.74 रु तर पेट्रोल 85.33 रुपयांवररुची सोयाचे संपादन अदानी 6,000 कोटी रुपयांत करण्याची शक्यता...इंडिगो आता कुवेत आणि अबुधाबीत सुद्धादहा महिन्यात झाली 1.2 कोटी नोकऱ्यांची निर्मिती : सीएसओचा रिपोर्टविजय मल्ल्यासाठी जेलमध्ये वेस्टर्न टायलेट, एलसीडी टीव्ही, 3 फॅनव्यापारयुद्ध सुरूच, अमेरिका आणि चीन चर्चेतून तोडगा नाही...अमेरिकेच्या बॅंकींग क्षेत्राला विक्रमी 60.2 अब्ज डॉलरचा नफा...इन्फोसिसच्या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट निश्चित...टॉप म्युच्युअल फंडांमध्येच गुंतवणूक एकटवण्यावर सेबीने व्यक्त केली चिंता...आरकॉमकडून रिलायन्स जिओला 2,000 कोटींच्या मालमत्तेची विक्री...म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पुढील पाच वर्षात 50 लाख कोटी रुपये होणार : दिपक पारेखरुपया पुन्हा 70च्या पार...चंदा कोचर आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या संचालक मंडळावर जाण्याची शक्यता...रिलायन्स बनली भारताची पहिली 8 लाख कोटींची कंपनी...केरळ पूरग्रस्तांना दिली जाणारी मदत टॅक्स फ्रीशेअर बाजाराच्या उच्चांकामागची 4 कारणे...एस' फॉर 'सॅमसंग नोट 9' भारतात लॉन्चटाटांची 15 कंपन्यांमधील एकत्रित मालमत्ता 100 अब्ज डॉलर तर अंबानी कुटुंबाची संपत्ती 53 अब्ज डॉलरमुकेश अंबानींची जिओ फॉर्च्यून यादीत अव्वल; अलिबाबाला टाकले मागेकेरळ सरकार लावणार जीएसटीवर 10 टक्के सेझ...एचडीएफसी एएमसीला एप्रिल ते जून दरम्यान 205.2 कोटींचा नफा'या' शेअरकडे एप्रिल ���े जून दरम्यान म्युच्युअल फंडांनी फिरवली पाठ...कच्च्या मालासाठी 'आयकीया'चे लक्ष प. बंगालवर...बजाज आणि टीव्हीएस दुचाकींच्या निर्यातीत आघाडीवर...वर्षभरात इन्फोसिसच्या नऊ उच्च पदस्थांचे राजीनामे...मारुती सुझुकीच्या कर्मचाऱ्यांची केरळसाठी 3.5 कोटी रुपयांची मदत...रिलायन्स जिओने जूनमध्ये बाजी मारत, जोडले 97 लाख नवीन ग्राहकडीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड झाला डीएसपी म्युच्युअल फंड...प्राप्तिकराची 10.03 लाख कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक वसूलीभारतीय अर्थव्यवस्थेला आणि राष्ट्राला सक्षम करण्यासाठी अटलजींनी उचललेली आठ महत्त्वाची पाऊले...रिटर्न फाईल करताना चूक झाल्यास काय करालटाटा म्युच्युअल फंडाचा नवा टाटा मल्टीकॅप फंड...'ही' आहेत जगातील दहा सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरं...रुपयाच्या घसरणीला थांबवण्यासाठी परदेशी चलनावर बंधने आवश्यक : अर्थतज्ज्ञ अभिरुप सरकारजगभरातील 'एटीएम'ना सायबर हल्ल्याचा धोका : एफबीआयस्पाईसजेटला 38 कोटी रुपयांचा तोटासनफार्माला 983 कोटींचा नफाया' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला...इम्तायझूर रहमान युटीआय म्युच्युअल फंडाचे हंगामी सीईओ...चीन म्हणतोय भारतीय चलनाची छपाई आम्हीच करतो...आशिष कुमार भूतानी पंतप्रधान पीक विमा योजनेचे सीईओअलाहाबाद बॅंकेच्या माजी एमडी उषा अनंथसुब्रमण्यन यांचे निलंबन : पीएनबी घोटाळाजुलैमध्ये महागाई आटोक्यात...एअरटेल देणार फक्त 7,900 रुपयांत 'सॅमसंग गॅलक्सी नोट 9'युटीआयने आणला नवा 'युटीआय इक्विटी सेव्हींग्स फंड'अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राचा मुंबईतील व्यवसाय अदानींच्या ताब्यात : 18,800 कोटींचा व्यवहारऐकावे ते नवल; मल्ल्याचे टॉयलेट आहे सोन्याचे व्होडाफोन-आयडिया विलीनीकरणावर अखेर शिक्कामोर्तब...एचपीसीएल करणार 8,100 कोटी रुपयांची गुंतवणूक...सेन्सेक्सची आणि रुपयाची घसरण...लवकरच इंग्लंडला मागे टाकून भारत होणारी 5व्या क्रमांकाची अर्थसत्तासुंदरम म्युच्य्अल फंडाने आणला नवा सुंदरम सर्व्हिसेस फंड...'या' शेअरकडे फिरवली म्युच्युअल फंडांनी पाठ...एसबीआय बॅंकेच्या खातेधारकांना सावधान...बंधन बॅंकने लावली पीएनबी हाऊसिंग फायनान्ससाठी बोली...म्युच्युअल फंड अधिक सुरक्षित करण्यासाठी सेबी धरणार तंत्रज्ञानाची कास...'पेटीएम'मधून होणार वॉरन बफेची भारतात एंट्री...डिझेल 73.74 रु तर पेट्रोल 85.33 रुपयांवररुची सोयाचे ���ंपादन अदानी 6,000 कोटी रुपयांत करण्याची शक्यता...इंडिगो आता कुवेत आणि अबुधाबीत सुद्धादहा महिन्यात झाली 1.2 कोटी नोकऱ्यांची निर्मिती : सीएसओचा रिपोर्टविजय मल्ल्यासाठी जेलमध्ये वेस्टर्न टायलेट, एलसीडी टीव्ही, 3 फॅनव्यापारयुद्ध सुरूच, अमेरिका आणि चीन चर्चेतून तोडगा नाही...अमेरिकेच्या बॅंकींग क्षेत्राला विक्रमी 60.2 अब्ज डॉलरचा नफा...इन्फोसिसच्या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट निश्चित...टॉप म्युच्युअल फंडांमध्येच गुंतवणूक एकटवण्यावर सेबीने व्यक्त केली चिंता...आरकॉमकडून रिलायन्स जिओला 2,000 कोटींच्या मालमत्तेची विक्री...म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पुढील पाच वर्षात 50 लाख कोटी रुपये होणार : दिपक पारेखरुपया पुन्हा 70च्या पार...चंदा कोचर आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या संचालक मंडळावर जाण्याची शक्यता...रिलायन्स बनली भारताची पहिली 8 लाख कोटींची कंपनी...केरळ पूरग्रस्तांना दिली जाणारी मदत टॅक्स फ्रीशेअर बाजाराच्या उच्चांकामागची 4 कारणे...एस' फॉर 'सॅमसंग नोट 9' भारतात लॉन्चटाटांची 15 कंपन्यांमधील एकत्रित मालमत्ता 100 अब्ज डॉलर तर अंबानी कुटुंबाची संपत्ती 53 अब्ज डॉलरमुकेश अंबानींची जिओ फॉर्च्यून यादीत अव्वल; अलिबाबाला टाकले मागेकेरळ सरकार लावणार जीएसटीवर 10 टक्के सेझ...एचडीएफसी एएमसीला एप्रिल ते जून दरम्यान 205.2 कोटींचा नफा'या' शेअरकडे एप्रिल ते जून दरम्यान म्युच्युअल फंडांनी फिरवली पाठ...कच्च्या मालासाठी 'आयकीया'चे लक्ष प. बंगालवर...बजाज आणि टीव्हीएस दुचाकींच्या निर्यातीत आघाडीवर...वर्षभरात इन्फोसिसच्या नऊ उच्च पदस्थांचे राजीनामे...मारुती सुझुकीच्या कर्मचाऱ्यांची केरळसाठी 3.5 कोटी रुपयांची मदत...रिलायन्स जिओने जूनमध्ये बाजी मारत, जोडले 97 लाख नवीन ग्राहकडीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड झाला डीएसपी म्युच्युअल फंड...प्राप्तिकराची 10.03 लाख कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक वसूलीभारतीय अर्थव्यवस्थेला आणि राष्ट्राला सक्षम करण्यासाठी अटलजींनी उचललेली आठ महत्त्वाची पाऊले...रिटर्न फाईल करताना चूक झाल्यास काय करालटाटा म्युच्युअल फंडाचा नवा टाटा मल्टीकॅप फंड...'ही' आहेत जगातील दहा सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरं...रुपयाच्या घसरणीला थांबवण्यासाठी परदेशी चलनावर बंधने आवश्यक : अर्थतज्ज्ञ अभिरुप सरकारजगभरातील 'एटीएम'ना सायबर हल्ल्याचा धोका : एफबीआयस्पाईसजेटला 38 कोटी रुपयांचा तोटासनफार्माला 983 कोटींचा नफाया' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला...इम्तायझूर रहमान युटीआय म्युच्युअल फंडाचे हंगामी सीईओ...चीन म्हणतोय भारतीय चलनाची छपाई आम्हीच करतो...आशिष कुमार भूतानी पंतप्रधान पीक विमा योजनेचे सीईओअलाहाबाद बॅंकेच्या माजी एमडी उषा अनंथसुब्रमण्यन यांचे निलंबन : पीएनबी घोटाळाजुलैमध्ये महागाई आटोक्यात...एअरटेल देणार फक्त 7,900 रुपयांत 'सॅमसंग गॅलक्सी नोट 9'युटीआयने आणला नवा 'युटीआय इक्विटी सेव्हींग्स फंड'अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राचा मुंबईतील व्यवसाय अदानींच्या ताब्यात : 18,800 कोटींचा व्यवहारऐकावे ते नवल; मल्ल्याचे टॉयलेट आहे सोन्याचे कोल इंडियाने नोंदवला 3,786 कोटींचा नफाइंडियन ऑईलचा नफा 7,000 कोटींवर : नोंदवली 50 टक्के वाढगेल्या चार वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न पोचले 80,000 रुपयांवरजुलैमध्ये इक्विटी फंडात 8,512 कोटींची गुंतवणूकजुलैमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पोचली 24 लाख कोटींवर : नोंदवली 5 टक्के वाढट्रम्पने दिली इंद्रा नूयी आणि अजय बंगा यांना पार्टीसार्वजनिक बॅंकांना लवकरच नवे प्रमुखगैरव्यवहारांमुळे बॅंकांना गेल्या तीन आर्थिक वर्षात 70,000 कोटींचा तोटा...अमेरिकेची जिरवत चीनने वाढवला परकी चलनसाठातंत्रज्ञान क्रांती रोजगाराच्या मुळावर : कौशिक बसूएअर इंडियाचे कर्मचारी पुन्हा एकदा पगाराच्या प्रतिक्षेत...एचडीएफसी बॅंकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात 0.6 टक्क्यांची वाढआयआयएफएल फोकस्ड इक्विटी फंडाचा एक्झिट लोड झाला 4 टक्केपेप्सीकोच्या इंद्रा नूयी होणार ऑक्टोबरमध्ये निवृत्त...भीम, रुपे यांच्यावरील जीएसटी कॅशबॅकची सरकारकडून होणार चाचणी...'या' कंपन्यांच्या शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना केले मालामालअॅपलच्या 1 ट्रिलियन डॉलरच्या प्रवासातील चित्तवेधक 5 गोष्टी...टाटा विरुद्ध मिस्त्री वाद चिघळणार...अॅवेन्डस कॅपिटल करणार आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे संपादन...भारत 2030 पर्यत तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता होणार : नाल्कोचे चेअरमन तपन कुमार7 वा वेतन आयोग : 'हे' राज्य देणार 1.82 लाख रुपयांपर्यत वेतनजीएसटी कौन्सिलच्या शनिवारच्या बैठकीत छोट्या करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता...नियमांचा भंग केल्याप्रकरणी 83 कंपन्यांची चौकशीखनिज तेलाच्या भावात घसरणएप्रिल ते जुलै दरम्यान बीएसईने नोंदवली म्युच्य���अल फंडातील 50,000 कोटींची गुंतवणूकरेल्वेत 32,000 नव्या कायमस्वरुपी पदांची भरतीमेहुल चोक्सीकडे होते मुंबई पोलिसांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र : अॅंटीग्वा सरकारचा धक्कादायक खुलासाकॉग्निझंटमध्ये वरिष्ठ पदावर असाल तर सावधान कोल इंडियाने नोंदवला 3,786 कोटींचा नफाइंडियन ऑईलचा नफा 7,000 कोटींवर : नोंदवली 50 टक्के वाढगेल्या चार वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न पोचले 80,000 रुपयांवरजुलैमध्ये इक्विटी फंडात 8,512 कोटींची गुंतवणूकजुलैमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पोचली 24 लाख कोटींवर : नोंदवली 5 टक्के वाढट्रम्पने दिली इंद्रा नूयी आणि अजय बंगा यांना पार्टीसार्वजनिक बॅंकांना लवकरच नवे प्रमुखगैरव्यवहारांमुळे बॅंकांना गेल्या तीन आर्थिक वर्षात 70,000 कोटींचा तोटा...अमेरिकेची जिरवत चीनने वाढवला परकी चलनसाठातंत्रज्ञान क्रांती रोजगाराच्या मुळावर : कौशिक बसूएअर इंडियाचे कर्मचारी पुन्हा एकदा पगाराच्या प्रतिक्षेत...एचडीएफसी बॅंकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात 0.6 टक्क्यांची वाढआयआयएफएल फोकस्ड इक्विटी फंडाचा एक्झिट लोड झाला 4 टक्केपेप्सीकोच्या इंद्रा नूयी होणार ऑक्टोबरमध्ये निवृत्त...भीम, रुपे यांच्यावरील जीएसटी कॅशबॅकची सरकारकडून होणार चाचणी...'या' कंपन्यांच्या शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना केले मालामालअॅपलच्या 1 ट्रिलियन डॉलरच्या प्रवासातील चित्तवेधक 5 गोष्टी...टाटा विरुद्ध मिस्त्री वाद चिघळणार...अॅवेन्डस कॅपिटल करणार आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे संपादन...भारत 2030 पर्यत तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता होणार : नाल्कोचे चेअरमन तपन कुमार7 वा वेतन आयोग : 'हे' राज्य देणार 1.82 लाख रुपयांपर्यत वेतनजीएसटी कौन्सिलच्या शनिवारच्या बैठकीत छोट्या करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता...नियमांचा भंग केल्याप्रकरणी 83 कंपन्यांची चौकशीखनिज तेलाच्या भावात घसरणएप्रिल ते जुलै दरम्यान बीएसईने नोंदवली म्युच्युअल फंडातील 50,000 कोटींची गुंतवणूकरेल्वेत 32,000 नव्या कायमस्वरुपी पदांची भरतीमेहुल चोक्सीकडे होते मुंबई पोलिसांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र : अॅंटीग्वा सरकारचा धक्कादायक खुलासाकॉग्निझंटमध्ये वरिष्ठ पदावर असाल तर सावधान आंतरराष्ट्रीय लवादाच्या रिलायन्सबाबतच्या निर्णयाविरोधात सरकार जाणार हायकोर्टात...कुमारमंगलम बिर्ला एअर इंडियाच्या संचालक मंडळावर...जि��-एसबीआयची डिजिटल भागीदारीफ्रॅंकलिन टेम्पलटनने आणला नवीन इक्विटी सेव्हिंग फंडकॉग्निझंटच्या महसूलात 9.2 टक्क्यांची वाढतुमच्या हाती येणारा पगार वाढण्याची शक्यतासेन्सेक्स घसरला...फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये इंडियन ऑईल 137 व्या तर रिलायन्स 148 व्या क्रमांकावरगृहखरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठाच दिलासाभारत सरकार आणि ओेएनजीसीविरुद्धच्या वादात रिलायन्सचा मोठा विजयमारुतीच्या विक्रीला ब्रेक : 19 महिन्यात पहिल्यांदा खप खालावलासीपीएसई ईटीएफची अर्थ मंत्रालय करणार पुनर्रचनाजीएसटीचा लाभ ग्राहकांपर्यत न पोचवल्यामुळे एअरटेल आणि इंडिगो रडारवरअनिल अंबानींचा आरकॉम सर्वाधिक व्यवहार झालेला शेअर...एचडीएफसी बॅंक शेअर विक्रीतून उभारणार 15,500 कोटी रुपये...टाटा गृपचे 94 वर्षे जुने मुख्यालय, जगप्रसिद्ध 'बॉम्बे हाऊस' नुतनीकरणानंतर खुले...आरबीआयच्या व्याजदर ठरवणाऱ्या पॅनेलच्या तीन दिवसीय बैठकीला सुरूवात...टेक महिंद्राला अपेक्षेपेक्षा कमी, 898 कोटींचा नफाअॅक्सिस बॅंकेच्या नफ्यात 46 टक्क्यांची घटरिलायन्स देणार आता फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनला आव्हान...गोदरेज कन्झ्युमरला 405 कोटी रुपयांचा नफा : देणार बोनस शेअरगाडी घेतायआंतरराष्ट्रीय लवादाच्या रिलायन्सबाबतच्या निर्णयाविरोधात सरकार जाणार हायकोर्टात...कुमारमंगलम बिर्ला एअर इंडियाच्या संचालक मंडळावर...जिओ-एसबीआयची डिजिटल भागीदारीफ्रॅंकलिन टेम्पलटनने आणला नवीन इक्विटी सेव्हिंग फंडकॉग्निझंटच्या महसूलात 9.2 टक्क्यांची वाढतुमच्या हाती येणारा पगार वाढण्याची शक्यतासेन्सेक्स घसरला...फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये इंडियन ऑईल 137 व्या तर रिलायन्स 148 व्या क्रमांकावरगृहखरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठाच दिलासाभारत सरकार आणि ओेएनजीसीविरुद्धच्या वादात रिलायन्सचा मोठा विजयमारुतीच्या विक्रीला ब्रेक : 19 महिन्यात पहिल्यांदा खप खालावलासीपीएसई ईटीएफची अर्थ मंत्रालय करणार पुनर्रचनाजीएसटीचा लाभ ग्राहकांपर्यत न पोचवल्यामुळे एअरटेल आणि इंडिगो रडारवरअनिल अंबानींचा आरकॉम सर्वाधिक व्यवहार झालेला शेअर...एचडीएफसी बॅंक शेअर विक्रीतून उभारणार 15,500 कोटी रुपये...टाटा गृपचे 94 वर्षे जुने मुख्यालय, जगप्रसिद्ध 'बॉम्बे हाऊस' नुतनीकरणानंतर खुले...आरबीआयच्या व्याजदर ठरवणाऱ्या पॅनेलच्या तीन दिवसीय बैठकीला सु��ूवात...टेक महिंद्राला अपेक्षेपेक्षा कमी, 898 कोटींचा नफाअॅक्सिस बॅंकेच्या नफ्यात 46 टक्क्यांची घटरिलायन्स देणार आता फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनला आव्हान...गोदरेज कन्झ्युमरला 405 कोटी रुपयांचा नफा : देणार बोनस शेअरगाडी घेताय घाई करा... 'या' कंपनीच्या गाड्या महागणारएचडीएफसी बॅंकेचा नफा 2,190 कोटी रुपयांवरसेन्सेक्स इतिहास घडवत असताना तुम्ही जाणल्या पाहिजेत अशा '10' भन्नाट गोष्टीम्युच्युअल फंडातील एसआयपी खात्यांची संख्या झाली 2.29 कोटीमानव विकास निर्देशांकातील सुधाराशिवाय 10 टक्के विकासदर अशक्य : नीती आयोगएचडीएफसी एएमसीच्या आयपीओला सुपर बंपर प्रतिसादपरकी चलन साठा 6.77 कोटी डॉलर्सने वाढत 405.14 अब्ज डॉलरवरजिओची मुसंडी: 21 महिन्यात 21.53 कोटी ग्राहकआयसीआयसीआय बॅंकेला 120 कोटींचा तोटावॉलमार्ट भारतात 30,000 नोकऱ्या निर्माण करणारम्युच्युअल फंड इंडस्ट्री होणार 100 लाख कोटी रुपयांचीसेन्सेक्सचा विक्रमावर विक्रमव्होडाफोन आयडियाला अखेर सरकारची परवानगीप्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट 2018कॅनरा बॅंक उभारणार 7,000 कोटी रुपयेईशान्य भारतातील करवसूलीत 28 टक्क्यांची वाढगुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय: सेबीचे अध्यक्ष अजय त्यागीमध्यरात्रीपर्यत डेरिव्हेटीव्ह ट्रेडिंगच्या परवानगीसाठी एनएसई प्रयत्नशीलप्राप्तीकर विभागाच्या तडाख्यात 4,300 कोटी रुपयांची मालमत्ताउच्चांकी प्रवास सुरूचसेबी साधणार म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हितमहिंद्रा म्युच्युअल फंडाने आणली नवी क्रेडीट रिस्क योजनाजगातील सर्वात महागडी कार : किंमत फक्त 122 कोटी रुपयेरेल्वेत 26,500 पदांसाठी भरती, 9 ऑगस्टपासून परीक्षाआणि अक्षयकुमार झाला जीएसटी कौन्सिलवर खूष...गोपाल अग्रवाल डीएसपी ब्लॅकरॉकच्या सिनिअर फंड मॅनेजरपदीजीएसटी करात झाली कपात: सर्वसामान्यांबरोबरच व्यापाऱ्यांना मोठा दिलासाएअरटेल आणि जिओमध्ये भूकंप'हे' आहेत जगातल्या सर्वाधिक महागडे शेअर...शॉर्ट टर्म डेट फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये का हवा घाई करा... 'या' कंपनीच्या गाड्या महागणारएचडीएफसी बॅंकेचा नफा 2,190 कोटी रुपयांवरसेन्सेक्स इतिहास घडवत असताना तुम्ही जाणल्या पाहिजेत अशा '10' भन्नाट गोष्टीम्युच्युअल फंडातील एसआयपी खात्यांची संख्या झाली 2.29 कोटीमानव विकास निर्देशांकातील सुधाराशिवाय 10 टक्के विकासदर अशक्य : नीती आयोगएचडीएफसी एएमसीच्या आयपीओला सुपर बंपर प्रतिसादपरकी चलन साठा 6.77 कोटी डॉलर्सने वाढत 405.14 अब्ज डॉलरवरजिओची मुसंडी: 21 महिन्यात 21.53 कोटी ग्राहकआयसीआयसीआय बॅंकेला 120 कोटींचा तोटावॉलमार्ट भारतात 30,000 नोकऱ्या निर्माण करणारम्युच्युअल फंड इंडस्ट्री होणार 100 लाख कोटी रुपयांचीसेन्सेक्सचा विक्रमावर विक्रमव्होडाफोन आयडियाला अखेर सरकारची परवानगीप्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट 2018कॅनरा बॅंक उभारणार 7,000 कोटी रुपयेईशान्य भारतातील करवसूलीत 28 टक्क्यांची वाढगुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय: सेबीचे अध्यक्ष अजय त्यागीमध्यरात्रीपर्यत डेरिव्हेटीव्ह ट्रेडिंगच्या परवानगीसाठी एनएसई प्रयत्नशीलप्राप्तीकर विभागाच्या तडाख्यात 4,300 कोटी रुपयांची मालमत्ताउच्चांकी प्रवास सुरूचसेबी साधणार म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हितमहिंद्रा म्युच्युअल फंडाने आणली नवी क्रेडीट रिस्क योजनाजगातील सर्वात महागडी कार : किंमत फक्त 122 कोटी रुपयेरेल्वेत 26,500 पदांसाठी भरती, 9 ऑगस्टपासून परीक्षाआणि अक्षयकुमार झाला जीएसटी कौन्सिलवर खूष...गोपाल अग्रवाल डीएसपी ब्लॅकरॉकच्या सिनिअर फंड मॅनेजरपदीजीएसटी करात झाली कपात: सर्वसामान्यांबरोबरच व्यापाऱ्यांना मोठा दिलासाएअरटेल आणि जिओमध्ये भूकंप'हे' आहेत जगातल्या सर्वाधिक महागडे शेअर...शॉर्ट टर्म डेट फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये का हवायुपीएल लि. एरिस्टा लाईफ सायन्सेसला करणार टेकओव्हर, 29,000 कोटींचा सौदापरकी चलन साठा 73.45 कोटी डॉलर्सने घसरत 405.07 अब्ज डॉलरवरनरेंद्र मोदींच्या परदेश गमनाचा खर्च, 1,484 कोटी रुपये...मोनेट इस्पातचा होणार लिलाव; टाटा स्टील, लिबर्टी हाऊस, जेएसडब्ल्यू स्टील लिलावाच्या स्पर्धेत'या' देशांच्या जीडीपीपेक्षा जेफ बेझोसची संपत्ती आहे जास्त...अॅक्सिस म्युच्युअल फंडाने आणला नवा इक्विटी हायब्रिड फंडआरबीआयकडून लवकरच 100 रुपयांची लव्हेंडर रंगातील नोटरिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानीचे 5 सोनेरी मंत्रजीएसटी कौन्सिल 30-40 वस्तूंच्या करात कपात करण्याची शक्यताट्रकचालकांचा शुक्रवारपासून देशव्यापी संपमुकेश अंबानी परदेशातून उभे करणार 2.5 अब्ज डॉलर्सयुनियन म्युच्युअल फंडाचा नवा इक्विटी सेव्हिंग्स फंडभारताचा विकास बघण्यासाठी अमर्त्य सेन यांनी भारतात काही काळ घालवावा: राजीव कुमारांचा सेन यांना प्रतिटोलाएलआयसी करणार आयडीबीआय बॅंकेच्या 51 टक्के हिस्स्याचे संपादनआयडीबीय संपादनाच्या संदर्भात एलआयसीच्या बोर्डाची आज बैठकबॅंक, एलआयसी, जीआयसी यांच्या कर्मचारी संघटना सरकारी धोरणाविरुद्ध रस्त्यावरइन्फोसिसचा नफा 3,612 कोटींवर, 1:1 बोनस शेअरची घोषणाआयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या टेकओव्हरच्या शर्यतीत अॅवेन्डस-केकेआर आघाडीवर...म्युच्युअल फंड कंपन्या पडतायेत \"या\" शेअरमधून बाहेर...कोटक म्युच्युअल फंडाचा बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड बाजारात...बीएसएनएलने आणली भारतातली पहिली मोबाईल टेलिफोनी सेवादिल्लीचे कॅनॉट प्लेस जगातले 9व्या क्रमांकाचे महागडे कार्यालय स्थळटीसीएसच्या नफ्यात 23.4 टक्के वाढएचसीएल टेक्नॉलॉजीसच्या बोर्डाची 12 जुलैला शेअर बायबॅकसंबंधी बैठक...रतन टाटा आणि मोहन भागवत येणार एकाच व्यासपीठावर...टाटा मोटर्सच्या मॉन्सून आणि एक्सचेंज ऑफरमिस्त्री वि. टाटा सन्स : मिस्त्रीबद्दल तुम्ही जाणाव्या अशा पाच गोष्टीसर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतल्या तिसऱ्या स्थानावर आता बफे नाही तर झुकरबर्ग...आरबीआयने अल्वर अर्बन को. ओपरेटिव्ह बॅंकेचे लायसन्स केले रद्दम्युच्युअल फंडांकडे पैशांचा ओघ सुरूचनॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या मदतीने युबीआय बॅंक करणार 3,000 कोटींची वसूली5,397 फोर्ड इकोस्पोर्ट्स दुरूस्तीसाठी बाजारातून परत मागवल्या...इंधन दरवाढ पुन्हा सुरूम्युच्युअल फंडातील गुंतवणूक 23.4 लाख कोटींवरवयाच्या 88 व्या वर्षी घेतली मर्सडीझ; शेतकऱ्याचे स्वप्न साकारमुकेश अंबानी काय म्हणतायेत..आता येस बॅंकसुद्धा म्युच्युअल फंड व्यवसायातटाटा-मिस्त्री प्रकरणाचा फैसला 9 जुलैलातुमच्या मुलांना शिकवा \"हे\" 10 अर्थमंत्र...शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव‘एसआयटी’द्वारे चौकशीची मागणी फेटाळलीअर्थमंत्रालय नव्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या शोधात...फोक्सवॅगन गृप करणार भारतात 7,900 कोटी रुपयांची गुंतवणूकरिलायन्सने केली 220 कोटी प्लॅस्टीक बाटल्यांवर पुनर्प्रक्रियागुंतवणूकदारांचे पैसे व्याजासकट परत करा: सेबीचा आयसीआयसीआय एएमसीला दणकाचिंचवडमध्ये सकाळ मनीच्या सेमिनारला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद\"वॉलमार्ट'ला भारतात प्रवेश नकोअर्जित बसू यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकप���ाचा भार स्वीकारलाव्हॉट्सअपचे नवे उपयोगी दमदार फिचर...मुंबई भारतातील सर्वाधिक महागडे शहरबुलेटट्रेन अनावश्यक : मेट्रोमॅन इ श्रीधरनचा मोदींना दणकाबँक ऑफ महाराष्ट्रची धुरा आता ए. सी. राऊत यांच्याकडेअर्थमंत्री म्हणतात, स्विस बॅंकेतल्या बेकायदेशीर खात्यांवर कारवाई करणार...एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या आयपीओला सेबीचा हिरवा कंदीलस्विस बॅंकेत पैसा ठेवण्यात पाकिस्तानने भारतावर मारली बाजीतुमच्याकडचे कागदी शेअर्स बदला, 5 डिसेंबर आत...बेकायदेशीर मालमत्तांशी संबंधित \"टिप्स\"चा प्राप्तिकर विभागात महापूरसद्यस्थितीतील जीएसटी योग्य, बदलांची गरज नाही : आदी गोदरेजआता पासपोर्टसाठीचा अर्ज करा घरबसल्या, पासपोर्टसाठी मोबाईल अॅप लॉँचसुनील सुब्रमण्यम सुंदरम म्युच्युअल फंडाचे नवे व्यवस्थापकीय संचालकअनंत बरूआ यांची सेबीच्या पूर्णवेळ सदस्यपदी नेमणूकचालू आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड वाढ दोन आकडी होणारसरकारने कच्च्या तेलासाठीचे 2 लाख कोटींचे कर्ज फेडले...एस रमेश सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅस्सेस अॅंड कस्टम्सचे नवे अध्यक्षमी झालोय बॅंक गैरव्यवहारांचा पोस्टर बॉय : विजय मल्ल्यातुमच्या स्टार्ट अप कंपनीची नोंदणी करा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये...टीसीएस 24 ऑगस्टला करणार 16,000 कोटींचे शेअर 'बायबॅक'अरामको आणि अॅडनॉकची रत्नागिरीच्या रिफायनरीत 44 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक1 लाखांचं कर्ज फक्त 10 मिनिटांत हवं आहे, मग हे वाचा...\"जीएसटी\" जर प्रामाणिकपणाचा उत्सव आहे मग \"भाजप\"चा पाच वर्षं विरोध कायुपीएल लि. एरिस्टा लाईफ सायन्सेसला करणार टेकओव्हर, 29,000 कोटींचा सौदापरकी चलन साठा 73.45 कोटी डॉलर्सने घसरत 405.07 अब्ज डॉलरवरनरेंद्र मोदींच्या परदेश गमनाचा खर्च, 1,484 कोटी रुपये...मोनेट इस्पातचा होणार लिलाव; टाटा स्टील, लिबर्टी हाऊस, जेएसडब्ल्यू स्टील लिलावाच्या स्पर्धेत'या' देशांच्या जीडीपीपेक्षा जेफ बेझोसची संपत्ती आहे जास्त...अॅक्सिस म्युच्युअल फंडाने आणला नवा इक्विटी हायब्रिड फंडआरबीआयकडून लवकरच 100 रुपयांची लव्हेंडर रंगातील नोटरिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानीचे 5 सोनेरी मंत्रजीएसटी कौन्सिल 30-40 वस्तूंच्या करात कपात करण्याची शक्यताट्रकचालकांचा शुक्रवारपासून देशव्यापी संपमुकेश अंबानी परदेशातून उभे करणार 2.5 अब्ज डॉलर्सयुनियन म्युच्युअल फंडाचा नवा ���क्विटी सेव्हिंग्स फंडभारताचा विकास बघण्यासाठी अमर्त्य सेन यांनी भारतात काही काळ घालवावा: राजीव कुमारांचा सेन यांना प्रतिटोलाएलआयसी करणार आयडीबीआय बॅंकेच्या 51 टक्के हिस्स्याचे संपादनआयडीबीय संपादनाच्या संदर्भात एलआयसीच्या बोर्डाची आज बैठकबॅंक, एलआयसी, जीआयसी यांच्या कर्मचारी संघटना सरकारी धोरणाविरुद्ध रस्त्यावरइन्फोसिसचा नफा 3,612 कोटींवर, 1:1 बोनस शेअरची घोषणाआयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या टेकओव्हरच्या शर्यतीत अॅवेन्डस-केकेआर आघाडीवर...म्युच्युअल फंड कंपन्या पडतायेत \"या\" शेअरमधून बाहेर...कोटक म्युच्युअल फंडाचा बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड बाजारात...बीएसएनएलने आणली भारतातली पहिली मोबाईल टेलिफोनी सेवादिल्लीचे कॅनॉट प्लेस जगातले 9व्या क्रमांकाचे महागडे कार्यालय स्थळटीसीएसच्या नफ्यात 23.4 टक्के वाढएचसीएल टेक्नॉलॉजीसच्या बोर्डाची 12 जुलैला शेअर बायबॅकसंबंधी बैठक...रतन टाटा आणि मोहन भागवत येणार एकाच व्यासपीठावर...टाटा मोटर्सच्या मॉन्सून आणि एक्सचेंज ऑफरमिस्त्री वि. टाटा सन्स : मिस्त्रीबद्दल तुम्ही जाणाव्या अशा पाच गोष्टीसर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतल्या तिसऱ्या स्थानावर आता बफे नाही तर झुकरबर्ग...आरबीआयने अल्वर अर्बन को. ओपरेटिव्ह बॅंकेचे लायसन्स केले रद्दम्युच्युअल फंडांकडे पैशांचा ओघ सुरूचनॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या मदतीने युबीआय बॅंक करणार 3,000 कोटींची वसूली5,397 फोर्ड इकोस्पोर्ट्स दुरूस्तीसाठी बाजारातून परत मागवल्या...इंधन दरवाढ पुन्हा सुरूम्युच्युअल फंडातील गुंतवणूक 23.4 लाख कोटींवरवयाच्या 88 व्या वर्षी घेतली मर्सडीझ; शेतकऱ्याचे स्वप्न साकारमुकेश अंबानी काय म्हणतायेत..आता येस बॅंकसुद्धा म्युच्युअल फंड व्यवसायातटाटा-मिस्त्री प्रकरणाचा फैसला 9 जुलैलातुमच्या मुलांना शिकवा \"हे\" 10 अर्थमंत्र...शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव‘एसआयटी’द्वारे चौकशीची मागणी फेटाळलीअर्थमंत्रालय नव्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या शोधात...फोक्सवॅगन गृप करणार भारतात 7,900 कोटी रुपयांची गुंतवणूकरिलायन्सने केली 220 कोटी प्लॅस्टीक बाटल्यांवर पुनर्प्रक्रियागुंतवणूकदारांचे पैसे व्याजासकट परत करा: सेबीचा आयसीआयसीआय एएमसीला दणकाचिंचवडमध्ये सकाळ मनीच्या सेमिनारला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद\"वॉलमार्ट'ल�� भारतात प्रवेश नकोअर्जित बसू यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार स्वीकारलाव्हॉट्सअपचे नवे उपयोगी दमदार फिचर...मुंबई भारतातील सर्वाधिक महागडे शहरबुलेटट्रेन अनावश्यक : मेट्रोमॅन इ श्रीधरनचा मोदींना दणकाबँक ऑफ महाराष्ट्रची धुरा आता ए. सी. राऊत यांच्याकडेअर्थमंत्री म्हणतात, स्विस बॅंकेतल्या बेकायदेशीर खात्यांवर कारवाई करणार...एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या आयपीओला सेबीचा हिरवा कंदीलस्विस बॅंकेत पैसा ठेवण्यात पाकिस्तानने भारतावर मारली बाजीतुमच्याकडचे कागदी शेअर्स बदला, 5 डिसेंबर आत...बेकायदेशीर मालमत्तांशी संबंधित \"टिप्स\"चा प्राप्तिकर विभागात महापूरसद्यस्थितीतील जीएसटी योग्य, बदलांची गरज नाही : आदी गोदरेजआता पासपोर्टसाठीचा अर्ज करा घरबसल्या, पासपोर्टसाठी मोबाईल अॅप लॉँचसुनील सुब्रमण्यम सुंदरम म्युच्युअल फंडाचे नवे व्यवस्थापकीय संचालकअनंत बरूआ यांची सेबीच्या पूर्णवेळ सदस्यपदी नेमणूकचालू आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड वाढ दोन आकडी होणारसरकारने कच्च्या तेलासाठीचे 2 लाख कोटींचे कर्ज फेडले...एस रमेश सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅस्सेस अॅंड कस्टम्सचे नवे अध्यक्षमी झालोय बॅंक गैरव्यवहारांचा पोस्टर बॉय : विजय मल्ल्यातुमच्या स्टार्ट अप कंपनीची नोंदणी करा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये...टीसीएस 24 ऑगस्टला करणार 16,000 कोटींचे शेअर 'बायबॅक'अरामको आणि अॅडनॉकची रत्नागिरीच्या रिफायनरीत 44 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक1 लाखांचं कर्ज फक्त 10 मिनिटांत हवं आहे, मग हे वाचा...\"जीएसटी\" जर प्रामाणिकपणाचा उत्सव आहे मग \"भाजप\"चा पाच वर्षं विरोध का चिदंबरमचा खडा सवालकाय आहेत वॉरन बफेचे गुंतवणूकदारांसाठीचे आठ गुरूमंत्र...पेटीएमची नवी अफलातून योजना...टाटांची 1.2 लाख कोटी गुंतवणूकीची महाकाय योजना...भारताच्या सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या...ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता बीएमडब्ल्यू आणि ऑडीसारख्या गाडयांवर...अर्जित बसू स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालकसरकार आयडीबीआय बॅंकेतील 30 टक्के हिस्सा विकणार...आता राजस्थानातही धावणार बुलेट ट्रेन\"या\" बाईक आणि स्कूटर आहेत भारतीय रस्त्यांच्या स्वामिनी...बी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओबी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओम्युच्युअल फंड मॅनेजर्सने मे महिन्यात लक्ष केंद्रित केलेल्या कंपन्या...\"बॅंक ऑफ महाराष्ट्र\"वरील कारवाई पूर्वनियोजितएअर इंडियाच्या निर्गुंतवणूकीकरणासाठी सरकार कटीबद्ध : जयंत सिन्हाबॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरची आपटीआर्थिक व्यवहार सचिव म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत होणार 10 ट्रिलियन डॉलर्सचीबँक ऑफ महाराष्ट्रचे सीईओ रविंद्र मराठे यांच्यासह सहा जणांना अटकगैरव्यवहारातले 3,700 कोटी रुपये मल्ल्याने एफ1, आयपीएलकडे वळवलेआयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्श्युरन्सच्या एमडी आणि सीईओपदी एनएस कन्ननअॅमेझॉनचे जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीअर्थमंत्री गोयल म्हणतात, बॅंकामधील पैसा सुरक्षितबॅंक ऑफ बडोदाचे जयकुमार एक्सिस बॅंकेचे सीईओ होण्याची शक्यतामोदी सरकारने आपल्या यशापयाशाची जबाबदारी स्वीकारावी: नीती आयोगभारतीयांनो, अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवंय, फक्त 151 वर्ष थांबा...सॉफ्टबॅंक गृप कॉर्पोरेशन करणार भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर यांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश करणारतुमचा हाती येणारा पगार लवकरच कमी होणार...जेट एअरवेजची युरोपप्रवासासाठी 30 टक्कयांच्या सवलतीची ऑफरजेपी मॉर्गन म्युच्युअल फंडाचे रजिस्ट्रेशन सेबीकडून रद्दभारत-22 ईटीफ चा 19 जूनला दुसरा टप्पाएचडीएफसीला परकी गुंतवणूकीतून 24,000 कोटी उभारायला केंद्राची मान्यताव्होडाफोन 4जी आता केदारनाथमध्येसुद्धामारुती सुझुकी स्विफ्टची तडाखेबंद विक्रीदरडोई उत्पन्नाच्या वाढीचा वेग मंदावलान्यूपॉवर रिन्युवेबल्सच्या तपासास सुरूवातबॅंकांनी तीन वर्षांत गैरव्यवहाराद्वारे गमावले 75,000 कोटीरुची सोयाच्या लिलावात अदानी विल्मर आघाडीवरटीसीएसचे 15 जूनपासून शेअर्सचे बायबॅकसंसदीय समितीसमोर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांची झाडाझडतीजुलैअखेर येणार भारताचे नवीन दूरसंचार धोरणअटल पेन्शन योजने अंतर्गत पेन्शन 10,000 रुपये प्रति महिना करण्याचा सरकारचा प्रस्ताव\"या\" बॅंकांच्या खातेधारकांना झिरो बॅलन्सचा दिलासाभारताकडून 100 टक्के शुल्कआकारणी : ट्रम्पअलाहाबाद बॅंकेने आयबीसीकडे सादर केले 65 थकीत कर्जाचे प्रस्तावढेपाळलेली भारतीय रेल्वे...महागाई दरात मे महिन्यात वाढइंधनाच्या किंमती आणि रोजगाराच्या मुद्दयावरून चिदंबरमने सरकारला फटकारलेपंजाब हाऊसिंग फायनान्स लि. आणि ��तर वित्तसंस्थामधून पंजाब नॅशनल बॅंक बाहेर पडणार...नैसर्गिक वायू जीएसटीअंतर्गत येण्याची शक्यता\"मे\" महिन्यात सर्वात कमी म्युच्युअल फंड गुंतवणूक\"रिलायन्स जिओ\"ची महत्वाकांक्षा, वर्षभरात 99 टक्के भारतीयापर्यंत पोचणारपरकी चलन साठा घसरत 412.23 अब्ज डॉलरवरसर्वात महागडी एसयूव्ही, बेंटले बेंटाय्गा भारतात...आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आरबीआयच्या पॉलिसीचे केले स्वागतएप्रिल महिन्यात एसआयपीद्वारे 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक\"युटीआय\"चा नवा फंड; \"युटीआय नफ्टी ने्क्स्ट 50 इंडेक्स फंड\"मुंबई विमानतळाचा विक्रम, 24 तासात 1003 उड्डाणेसलग तीन महिन्यापासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे पगारांत अनियमित...बॅंकांनी केली कर्जावरच्या व्याजदरात वाढभारतातील परकी गुंतवणूक 44 अब्ज डॉलर्सवरून 40 अब्ज डॉलर्सवरजागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...जागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...स्वस्त घरांच्या कर्जाच्या मर्यादेत आरबीआयकडून वाढ...रॉयल एनफिल्डच्या इंजिनची \"धकधक\" इतिहासजमा होणार...म्युच्युअल फंडाच्या अतिरिक्त भाराचे फायदे गुंतवणूकदारांना द्या : अॅम्फीछोट्या शहरांमध्ये बांधकाम क्षेत्राची भरभराट...29 मार्चपासून करमुक्त ग्रॅच्युईटीची वाढीव मर्यादा 20 लाखांवरफेरारी 812 सुपरफास्ट भारतात, किंमत 5.2 कोटी रुपयेम्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'पोर्टफोलिओ' हाताळताना...सेबीने केली म्युच्युअल फंडांच्या एक्सपेन्स चार्जेसमध्ये घटफक्त 90 अब्ज डॉलर्स आणि भारताचा जीडीपी इंग्लंडला टाकणार मागे...वेदांताने इलेक्ट्रोस्टील 5,300 कोटींना विकत घेतली.आयसीआयसीआय बॅंक नव्या चेअरमनच्या शोधातअॅक्सिस नवा म्युच्युअल फंड, रेरा ऑपर्च्युनिटीज फंडआयडीबीआयचे सीईओ महेश जैन रिझर्व बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदीअॅमेझॉनच्या जेफ बेझोसाठी भारत सोन्याचे अंड देणारी कोंबडीसेबीने म्युच्युअल फंडांना ठणकावले , अॅम्फीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन कराबॅंक ऑफ बडोदा म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडणारआयडिया होणार व्होडाफोन आयडिया, देशातली सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी5 कोटी रु. कमवायचे आहेत चिदंबरमचा खडा सवालकाय आहेत वॉरन बफेचे गुंतवणूकदारांसाठीचे आठ गुरूमंत्र...पेटीएमची नवी अफलातून योजना...टाटांची 1.2 लाख कोटी गुंतवणूकीची महाकाय योजना...भारता���्या सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या...ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता बीएमडब्ल्यू आणि ऑडीसारख्या गाडयांवर...अर्जित बसू स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालकसरकार आयडीबीआय बॅंकेतील 30 टक्के हिस्सा विकणार...आता राजस्थानातही धावणार बुलेट ट्रेन\"या\" बाईक आणि स्कूटर आहेत भारतीय रस्त्यांच्या स्वामिनी...बी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओबी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओम्युच्युअल फंड मॅनेजर्सने मे महिन्यात लक्ष केंद्रित केलेल्या कंपन्या...\"बॅंक ऑफ महाराष्ट्र\"वरील कारवाई पूर्वनियोजितएअर इंडियाच्या निर्गुंतवणूकीकरणासाठी सरकार कटीबद्ध : जयंत सिन्हाबॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरची आपटीआर्थिक व्यवहार सचिव म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत होणार 10 ट्रिलियन डॉलर्सचीबँक ऑफ महाराष्ट्रचे सीईओ रविंद्र मराठे यांच्यासह सहा जणांना अटकगैरव्यवहारातले 3,700 कोटी रुपये मल्ल्याने एफ1, आयपीएलकडे वळवलेआयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्श्युरन्सच्या एमडी आणि सीईओपदी एनएस कन्ननअॅमेझॉनचे जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीअर्थमंत्री गोयल म्हणतात, बॅंकामधील पैसा सुरक्षितबॅंक ऑफ बडोदाचे जयकुमार एक्सिस बॅंकेचे सीईओ होण्याची शक्यतामोदी सरकारने आपल्या यशापयाशाची जबाबदारी स्वीकारावी: नीती आयोगभारतीयांनो, अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवंय, फक्त 151 वर्ष थांबा...सॉफ्टबॅंक गृप कॉर्पोरेशन करणार भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर यांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश करणारतुमचा हाती येणारा पगार लवकरच कमी होणार...जेट एअरवेजची युरोपप्रवासासाठी 30 टक्कयांच्या सवलतीची ऑफरजेपी मॉर्गन म्युच्युअल फंडाचे रजिस्ट्रेशन सेबीकडून रद्दभारत-22 ईटीफ चा 19 जूनला दुसरा टप्पाएचडीएफसीला परकी गुंतवणूकीतून 24,000 कोटी उभारायला केंद्राची मान्यताव्होडाफोन 4जी आता केदारनाथमध्येसुद्धामारुती सुझुकी स्विफ्टची तडाखेबंद विक्रीदरडोई उत्पन्नाच्या वाढीचा वेग मंदावलान्यूपॉवर रिन्युवेबल्सच्या तपासास सुरूवातबॅंकांनी तीन वर्षांत गैरव्यवहाराद्वारे गमावले 75,000 कोटीरुची सोयाच्या लिलावात अदानी विल्मर आघाडीवरटीसीएसचे 15 जूनपासून शेअर्सचे बायबॅकसंसदीय समितीसमोर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांची झाडाझडतीजुलैअखेर येणार ��ारताचे नवीन दूरसंचार धोरणअटल पेन्शन योजने अंतर्गत पेन्शन 10,000 रुपये प्रति महिना करण्याचा सरकारचा प्रस्ताव\"या\" बॅंकांच्या खातेधारकांना झिरो बॅलन्सचा दिलासाभारताकडून 100 टक्के शुल्कआकारणी : ट्रम्पअलाहाबाद बॅंकेने आयबीसीकडे सादर केले 65 थकीत कर्जाचे प्रस्तावढेपाळलेली भारतीय रेल्वे...महागाई दरात मे महिन्यात वाढइंधनाच्या किंमती आणि रोजगाराच्या मुद्दयावरून चिदंबरमने सरकारला फटकारलेपंजाब हाऊसिंग फायनान्स लि. आणि इतर वित्तसंस्थामधून पंजाब नॅशनल बॅंक बाहेर पडणार...नैसर्गिक वायू जीएसटीअंतर्गत येण्याची शक्यता\"मे\" महिन्यात सर्वात कमी म्युच्युअल फंड गुंतवणूक\"रिलायन्स जिओ\"ची महत्वाकांक्षा, वर्षभरात 99 टक्के भारतीयापर्यंत पोचणारपरकी चलन साठा घसरत 412.23 अब्ज डॉलरवरसर्वात महागडी एसयूव्ही, बेंटले बेंटाय्गा भारतात...आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आरबीआयच्या पॉलिसीचे केले स्वागतएप्रिल महिन्यात एसआयपीद्वारे 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक\"युटीआय\"चा नवा फंड; \"युटीआय नफ्टी ने्क्स्ट 50 इंडेक्स फंड\"मुंबई विमानतळाचा विक्रम, 24 तासात 1003 उड्डाणेसलग तीन महिन्यापासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे पगारांत अनियमित...बॅंकांनी केली कर्जावरच्या व्याजदरात वाढभारतातील परकी गुंतवणूक 44 अब्ज डॉलर्सवरून 40 अब्ज डॉलर्सवरजागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...जागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...स्वस्त घरांच्या कर्जाच्या मर्यादेत आरबीआयकडून वाढ...रॉयल एनफिल्डच्या इंजिनची \"धकधक\" इतिहासजमा होणार...म्युच्युअल फंडाच्या अतिरिक्त भाराचे फायदे गुंतवणूकदारांना द्या : अॅम्फीछोट्या शहरांमध्ये बांधकाम क्षेत्राची भरभराट...29 मार्चपासून करमुक्त ग्रॅच्युईटीची वाढीव मर्यादा 20 लाखांवरफेरारी 812 सुपरफास्ट भारतात, किंमत 5.2 कोटी रुपयेम्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'पोर्टफोलिओ' हाताळताना...सेबीने केली म्युच्युअल फंडांच्या एक्सपेन्स चार्जेसमध्ये घटफक्त 90 अब्ज डॉलर्स आणि भारताचा जीडीपी इंग्लंडला टाकणार मागे...वेदांताने इलेक्ट्रोस्टील 5,300 कोटींना विकत घेतली.आयसीआयसीआय बॅंक नव्या चेअरमनच्या शोधातअॅक्सिस नवा म्युच्युअल फंड, रेरा ऑपर्च्युनिटीज फंडआयडीबीआयचे सीईओ महेश जैन रिझर्व बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदीअॅमेझॉनच्या जेफ बेझोसाठी भारत सोन्याचे अंड देणारी कोंबडीसेबीने म्युच्युअल फंडांना ठणकावले , अॅम्फीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन कराबॅंक ऑफ बडोदा म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडणारआयडिया होणार व्होडाफोन आयडिया, देशातली सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी5 कोटी रु. कमवायचे आहेत आयकर विभागाला काळ्या पैसा किंवा बेनामी संपत्तीची माहिती कळवा...मेक इन इंडिया अंतर्गत टाटा बोईंगचे पहिले हेलिकॉप्टरएअर इंडियासाठी ये रास्ता नही आसानएप्रिलमधले जीएसटीचे कलेक्शन 94,000 कोटी रुपये10 पैकी 8 भारतीय आधार कार्डबद्दल काळजीग्रस्तमारुती सुझुकीची मे महिन्यात विक्रमी विक्रीबॅंकाचे थकीत कर्ज : फक्त 10.17 लाख कोटी रुपयेवॉरन बफेने दाखवला होता उबेरमध्ये रस : 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ऑफरअमेरिकेतल्या औषधांच्या किंमती : भारतीय औषध कंपन्यांसमोरचे आव्हानमोदींच्या महत्वाकांक्षी \"प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा\" योजनेसाठी 1 जूनला लागणार बोलीपीयूसी नाही तर वाहन विमा नाहीआयसीआय़सीआय़ बॅंक स्वतंत्रपणे चंदा कोचर यांची चौकशी करणार'रिटायरमेंट प्लॅनिंग' करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याल आयकर विभागाला काळ्या पैसा किंवा बेनामी संपत्तीची माहिती कळवा...मेक इन इंडिया अंतर्गत टाटा बोईंगचे पहिले हेलिकॉप्टरएअर इंडियासाठी ये रास्ता नही आसानएप्रिलमधले जीएसटीचे कलेक्शन 94,000 कोटी रुपये10 पैकी 8 भारतीय आधार कार्डबद्दल काळजीग्रस्तमारुती सुझुकीची मे महिन्यात विक्रमी विक्रीबॅंकाचे थकीत कर्ज : फक्त 10.17 लाख कोटी रुपयेवॉरन बफेने दाखवला होता उबेरमध्ये रस : 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ऑफरअमेरिकेतल्या औषधांच्या किंमती : भारतीय औषध कंपन्यांसमोरचे आव्हानमोदींच्या महत्वाकांक्षी \"प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा\" योजनेसाठी 1 जूनला लागणार बोलीपीयूसी नाही तर वाहन विमा नाहीआयसीआय़सीआय़ बॅंक स्वतंत्रपणे चंदा कोचर यांची चौकशी करणार'रिटायरमेंट प्लॅनिंग' करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यालशिकागोतल्या हिंदू परिषदेला संघ परिवाराचं रघुराम राजनना आमंत्रणभारत सरकारकडे 20,000 कोटी रुपयांचा जीएसटी रिफंड प्रलंबित2019 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक कार आणण्याची योजना लांबणीवरस्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे प्रीमियम दरांत घट करत स्टार कार्डिअक केअर विमा योजनेत नवे बदलमनपसंद बेवेरेजेस लि.चे शेअर्स गडगडल्याचा फटका ��सलेले म्युच्युएल फंडसलग तिसऱ्या वर्षी एचडीएफसीचे आदित्य पूरी जगातील टॉप 30 सीईओंच्या यादीतमॉन्सून सत्रात होणार जीएसटीत अनेक सुधारणायुटीआय़ने आणली नाविन्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड योजना : युटीआय पॉवर ऑफ थ्री\"एल अॅंड टी\"ला मिळाल्या 5,704 कोटींच्या ऑर्डर्सरिलायन्स निप्पॉन लाईफ एएमसीत किंजल देसाईंची फंड मॅनेजर : परदेश गुंतवणूकींसाठी नियुक्तीबाबा रामदेवांची टेलिकॉममध्ये एन्ट्री : पतंजली देणार स्वदेशी सिम कार्डमोदी आणि \"दहावी फ\"टेक महिंद्राचा नफा दुप्पटवर्षभरात पहिल्यांदाच सनफार्माच्या नफ्यात वाढटाटा मोटर्स विकणार आपला वाहन वित्तीय शाखेतला हिस्साटीसीएसचे बाजारमूल्य 7 लाख कोटी : टीसीएस आणि देशासाठी आणखी एक ऐतिहासिक क्षणअंबानी, अदानी आणि इतर तीन अब्जाधीशांनी गमावले 15 अब्ज डॉलर्सशापूरजी पालोनजी यांचा मध्यम-उत्पन्न गृहनिर्मिती ब्रँड – जॉयविल आता पुण्यात, पहिला प्रकल्प हिंजवडीजवळईपेलेटरचा आयडीएफसी बँकेसह सहयोगडिजीटल युगातील विमा व्यवसायएचडीएफसी बॅंकेचे नवे डिजीटल कर्ज फक्त तीन मिनिटांतदेना बॅंक, पंजाब आणि सिंध बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नवीन चेहरे...\"जीएसटी\"चा असाही दणका : कराच्या चोरीमुळे पिता पूत्र अटकेतव्यायाम असो कि गुंतवणूकीतला फायदा : नियमितपणा महत्वाचासॅमसंगने सादर केले 'हे' नवीन स्मार्टफोन्सदिवाळखोरीच्या संदर्भातल्या आयबीसी कायद्यात सुधारणेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरीटाटा मोटर्सच्या नफ्यात 50 टक्कयांची घटपेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महाराष्ट्राचीच सर्वाधिक होरपळ ...गुंतवणूक : कशी करावी शिकागोतल्या हिंदू परिषदेला संघ परिवाराचं रघुराम राजनना आमंत्रणभारत सरकारकडे 20,000 कोटी रुपयांचा जीएसटी रिफंड प्रलंबित2019 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक कार आणण्याची योजना लांबणीवरस्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे प्रीमियम दरांत घट करत स्टार कार्डिअक केअर विमा योजनेत नवे बदलमनपसंद बेवेरेजेस लि.चे शेअर्स गडगडल्याचा फटका बसलेले म्युच्युएल फंडसलग तिसऱ्या वर्षी एचडीएफसीचे आदित्य पूरी जगातील टॉप 30 सीईओंच्या यादीतमॉन्सून सत्रात होणार जीएसटीत अनेक सुधारणायुटीआय़ने आणली नाविन्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड योजना : युटीआय पॉवर ऑफ थ्री\"एल अॅंड टी\"ला मिळाल्या 5,704 कोटींच्या ऑर्डर्सरिलायन्स निप्प��न लाईफ एएमसीत किंजल देसाईंची फंड मॅनेजर : परदेश गुंतवणूकींसाठी नियुक्तीबाबा रामदेवांची टेलिकॉममध्ये एन्ट्री : पतंजली देणार स्वदेशी सिम कार्डमोदी आणि \"दहावी फ\"टेक महिंद्राचा नफा दुप्पटवर्षभरात पहिल्यांदाच सनफार्माच्या नफ्यात वाढटाटा मोटर्स विकणार आपला वाहन वित्तीय शाखेतला हिस्साटीसीएसचे बाजारमूल्य 7 लाख कोटी : टीसीएस आणि देशासाठी आणखी एक ऐतिहासिक क्षणअंबानी, अदानी आणि इतर तीन अब्जाधीशांनी गमावले 15 अब्ज डॉलर्सशापूरजी पालोनजी यांचा मध्यम-उत्पन्न गृहनिर्मिती ब्रँड – जॉयविल आता पुण्यात, पहिला प्रकल्प हिंजवडीजवळईपेलेटरचा आयडीएफसी बँकेसह सहयोगडिजीटल युगातील विमा व्यवसायएचडीएफसी बॅंकेचे नवे डिजीटल कर्ज फक्त तीन मिनिटांतदेना बॅंक, पंजाब आणि सिंध बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नवीन चेहरे...\"जीएसटी\"चा असाही दणका : कराच्या चोरीमुळे पिता पूत्र अटकेतव्यायाम असो कि गुंतवणूकीतला फायदा : नियमितपणा महत्वाचासॅमसंगने सादर केले 'हे' नवीन स्मार्टफोन्सदिवाळखोरीच्या संदर्भातल्या आयबीसी कायद्यात सुधारणेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरीटाटा मोटर्सच्या नफ्यात 50 टक्कयांची घटपेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महाराष्ट्राचीच सर्वाधिक होरपळ ...गुंतवणूक : कशी करावी कुठे करावी पेटीएम मॉलचे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स विभागात हिस्सेदारी वाढविण्याचे उद्दिष्टआयसीआयसीआय बँकेतर्फे ग्राहकांना ट्रॅव्हल कार्ड डिजिटल पद्धतीने तत्काळ रिलोड करण्याची सेवा उपलब्धखुशखबर : साखरेची चमक वाढणार; शेतकऱ्यांना मिळणार चांगला भावसेलभाईचा आयपीओसाठी अर्जजेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेड एनसीडी विक्रीला मे 28, 2018 रोजी सुरुवातइन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्कांनी कमावले 13 कोटी रुपयेफेअरसेंट.कॉमला आरबीआयचे एनबीएफसी-पी२पी प्रमाणपत्र प्राप्तभारतानंतर \"जिओ\" चा मोर्चा युरोपकडे...रॉयल एनफिल्डची नवी जादू : दुसऱ्या महायुद्धातील क्लासिक मॉडेल बाजारातम्युच्युअल फंड : समज आणि गैरसमज ....अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला मोठा धक्का : जावं लागणार दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरंम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदेम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास ही वेळ योग्य आहे : साखरेची चमक वाढणार; शेतकऱ्यांना मिळणार चां���ला भावसेलभाईचा आयपीओसाठी अर्जजेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेड एनसीडी विक्रीला मे 28, 2018 रोजी सुरुवातइन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्कांनी कमावले 13 कोटी रुपयेफेअरसेंट.कॉमला आरबीआयचे एनबीएफसी-पी२पी प्रमाणपत्र प्राप्तभारतानंतर \"जिओ\" चा मोर्चा युरोपकडे...रॉयल एनफिल्डची नवी जादू : दुसऱ्या महायुद्धातील क्लासिक मॉडेल बाजारातम्युच्युअल फंड : समज आणि गैरसमज ....अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला मोठा धक्का : जावं लागणार दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरंम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदेम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास ही वेळ योग्य आहे'सकाळ मनी' आता समृद्धीच्या वाटेवरचा मार्गदर्शकम्युच्युअल फंडांकडे पैशांचा विक्रमी ओघजाणून घेऊया: 'एसआयपी' म्हणजे नेमके काय'सकाळ मनी' आता समृद्धीच्या वाटेवरचा मार्गदर्शकम्युच्युअल फंडांकडे पैशांचा विक्रमी ओघजाणून घेऊया: 'एसआयपी' म्हणजे नेमके कायम्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यामुळे मिळणारे लाभ'सकाळ मनी'च्या साथीने होईल आर्थिक उद्दिष्टपूर्ती\nहोम बातम्या आणि लेखArticle Details\nसकाळ मनी फंड आढावा\nघबराट 'मनी' का होते\nBy मुकुंद लेले | पुणे | Oct. 08, 2018 | पर्सनल फायनान्स\nशेअर बाजारात नुकत्याच झालेल्या पडझडीमुळं अनेक गुंतवणूकदारांचं नुकसान झालंय. विशेषतः एकाच प्रकारच्या पर्यायात गुंतवणूक करणाऱ्यांचं तर धाबं दणाणलं आहे; पण तुमच्या एकूण गुंतवणुकीचं \"परिपूर्ण ऍसेट ऍलोकेशन' झालेलं असेल, तर अशी घबराट होण्याचं कारण नाही. एखाद्या ऍसेट क्‍लासनं गटांगळी खाल्ली, तरी इतर ऍसेट क्‍लासमधल्या गुंतवणुकी तुम्हाला तारू शकतात. सध्याच्या अस्थिर बाजारातील अशा घटनांमधून कोणता धडा घ्यायला हवा, याविषयी कानमंत्र.\nउच्च शिक्षण घेऊन समीर एका खासगी कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला लागला होता. नोकरी लागून तीन-चार वर्षं झाली होती. ऑफिसमधल्या काही सहकाऱ्यांच्या चर्चेतून अन्‌ विविध माध्यमांत छापून येणाऱ्या बातम्या-लेखांमधून शेअर्स घेणं खूप चांगलं असतं, असं त्यानं ऐकलं-वाचलं होतं. त्या आधारावरच तो शेअर्स घेऊ लागला होता. गेल्या तीन-चार वर्षांत शेअर बाजाराला \"अच्छे दिन' असल्यानं सारं काही आलबेल होतं. त्याकडं पाहून समीर मनोमन खूष होता; पण अलीकडच्या काही दिवसांत-महिन्यांत या बाजारानं जोरदार गटांगळ्या खायला सुरवात केल्यानं समीरकडचा शेअर्सचा पोर्टफोलिओ बरेच हलकावे खात गडबडू लागला. घबराटीनं समीरचा चेहराही चिंताग्रस्त होताना दिसू लागला. खरेदीभावापेक्षा कमी भावावर शेअर्स विकायला मन धजावतही नव्हतं. काय करावं, त्याला काहीच सुचत नव्हतं. कारण शेअर्सशिवाय त्यानं दुसरी कसलीच गुंतवणूक केली नव्हती...\nसमीरसारखी अवस्था आपल्यापैकी काही जणांची नक्कीच झाली असणार किंवा \"असे काही समीर' आपल्या पाहण्यात येऊ लागले असतीलही.. पण मग समीरचं नक्की कुठं चुकलं.. पण मग समीरचं नक्की कुठं चुकलं दीर्घकाळात सर्वाधिक \"रिटर्न्स' देण्याची क्षमता असणारा \"इक्विटी'सारखा ऍसेट क्‍लास तर त्यानं बरोबर निवडला होता. मग तरीही घबराट \"मनी' का होते दीर्घकाळात सर्वाधिक \"रिटर्न्स' देण्याची क्षमता असणारा \"इक्विटी'सारखा ऍसेट क्‍लास तर त्यानं बरोबर निवडला होता. मग तरीही घबराट \"मनी' का होते या प्रश्‍नांचं उत्तर शोधणं गरजेचं होतं...\nसमीरसमोरच्या समस्येला दोन पद्धतीनं उत्तर देता येऊ शकतं. पहिलं अगदीच साधं-सोपं आहे आणि ते म्हणजे इक्विटी किंवा शेअर्ससारखा गुंतवणूक पर्याय निवडताना \"रिस्क फॅक्‍टर' गृहीत धरावा लागतो. जशी एखादी गोष्ट वर जाते, तशीच ती खालीही येऊ शकते आणि शेअर बाजारही त्याला अपवाद नाही. चढ-उतार हा तर या बाजाराचा स्थायीभाव आहे. शिवाय या ऍसेट क्‍लासमधून चांगल्या रिटर्न्सची अपेक्षा ठेवायची असेल, तर दीर्घकाळ गुंतवणुकीची तयारी आणि संयम ठेवावाच लागतो. तशी मानसिक तयारी नसेल तर घबराट \"मनी' होणार महत्त्वाचं म्हणजे अशी गुंतवणूक करताना अनुभवी तज्ज्ञाची मदत घेणं ही अपरिहार्य गोष्ट आहे, हेही समीर विसरला होता.\nया पहिल्या उत्तरापेक्षा दुसरं उत्तर काहीसं व्यापक; पण दीर्घकाळात समीरसारख्या तिशीतल्या तरुणांना निश्‍चितच तारणारं आणि गुंतवणुकीच्या विश्‍वात ठामपणे पाय रोवून उभं राहायला शिकवणारं आहे. या उत्तराचं खूप कमी शब्दांत वर्णन करायचं झालं, तर तुमच्या एकूण गुंतवणुकीचं \"परिपूर्ण ऍसेट ऍलोकेशन' झालेलं असलं पाहिजे. समीरच्या बाबतीत ते अजिबात नव्हतं. ते असतं, तर त्याला इतर ऍसेट क्‍लासमधल्या गुंतवणुकीनं तारलं असतं. असो. सद्यःस्थितीत शेअर्समधील गुंतवणुकीनं काहीशा पोळलेल्या समीरला यानिमित्तानं जाग आली, हेही नसे थोडके कारण या निमित्तानं सुधारण्याची, सावरण्याची संधी त्याला (���य कमी असल्यानं) मिळणार आहे. आपल्यापैकी कोणाच्या बाबतीत असंच काहीसं घडलं असेल, तर \"हीच वेळ आहे सावरण्याची' असं समजायला हरकत नाही.\n\"परिपूर्ण ऍसेट ऍलोकेशन' म्हणजे काय, हा प्रश्‍न आता नक्कीच मनात आला असणार. \"डू नॉट पुट ऑल एग्ज इन वन बास्केट,' या उक्तीचा प्रत्यय \"ठेच लागल्यावर' अनेकांना येतो; पण तीच जाण, समज ठेच लागायच्या आधी आली, तर गुंतवणुकीची नौका आताच्या परिस्थितीसारखी डगमगणार नाही. हे समजून घेण्यासाठी सोपं उदाहरण घेऊया. आपल्याला जेवणात रोज एक-दोन पदार्थच खायला दिले, तर ते आपल्याला आवडणार नाही आणि आरोग्याच्या दृष्टीनंसुद्धा ते पोषक नसेल. जसं आरोग्य चांगलं राहण्यासाठी संतुलित आहाराची गरज असते, तद्‌वतच आपली गुंतवणुकीची थाळीही परिपूर्ण असायला हवी.\nऍसेट क्‍लासच्या अंगानं विचार केला, तर निश्‍चित उत्पन्न देणारा पर्याय (एफडी, एनएससी, पीपीएफ, डिबेंचर आदी), सोनं-चांदी, रिअल इस्टेट आणि इक्विटी (थेट शेअर्स किंवा म्युच्युअल फंड) असे प्रामुख्यानं चार गुंतवणूक पर्याय समोर येतात. हे सर्व करण्याआधी आयुर्विमा आणि आरोग्यविमा महत्त्वाचा ठरतो. कारण त्याच्याच पायावर पुढं गुंतवणुकीची इमारत उभी करणं सोपं जातं.\nप्रत्येक ऍसेट क्‍लासची काही वर्षांची एक \"सायकल' (चक्र) असते. त्यामुळं आज तेजीत असलेला एखादा ऍसेट क्‍लास दोन-तीन वर्षांनी तशीच पुढं प्रगती करेल, असं छातीठोकपणे सांगता येत नाही. त्याउलटही असतंच. आज मागे पडलेला एखादा ऍसेट क्‍लास तीन-चार वर्षांनी मुसंडी मारत पुढंही येऊ शकतो. असं असेल तर मग नक्की गुंतवणूक कुठं करावी, असा प्रश्‍न पडणार.\nटीव्ही चॅनेल किंवा कोणाच्या तरी \"टिप्स'च्या आधारे शेअर्स किंवा म्युच्युअल फंड घेणं असो किंवा पूर्वीच्या \"रिटर्न्स'कडं पाहून सारा पैसा रिअल इस्टेटमध्ये किंवा सोन्यात लावणं असो किंवा \"एफडी'चे व्याजदर आता वाढू लागल्यानं फक्त \"एफडी'च्याच मागं लागणं चुकीचं आहे. हे सर्व करताना आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टपोलिओचं \"बॅलन्सिंग' होतंय की नाही, याकडं लक्ष देण्याची गरज अधिक आहे. आपलं वय, उत्पन्न, गरज, आर्थिक उद्दिष्टं, जोखीम घेण्याची क्षमता आदी महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेऊन गुंतवणूक केल्यास नौका डगमगण्याचा धोका कमी होऊ शकतो. थोडक्‍यात, एकाच ऍसेट क्‍लासच्या अतिप्रेमात पडणं धोक्‍याचं ठरू शकतं. (नेमकं तेच समीरच्या बा��तीत घडलं होतं.) याचा अर्थ अमुक एक ऍसेट क्‍लासच उत्तम आणि अमुक एक वाईट, असं मानण्याचं कारण नाही. जेवणाची लज्जत वाढायला जसं पापड-लोणचं आवश्‍यक असतं, तसंच चलनवाढीपेक्षा जास्त \"रिटर्न्स'साठी \"इक्विटी'सारखा ऍसेट क्‍लासही श्रीखंडासारखा आपल्या ताटात असावा लागतो. फक्त त्याचं योग्य प्रमाण हे आपल्या वयानुसार, उत्पन्नानुसार, गरजेनुसार आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार असायला हवं आणि ते तसं राहतंय ना, हे पाहणं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं हे आपल्याच हाती आहे. ज्याला हे जमेल, तो तृप्तीची ढेकर देईल अन्‌ ज्याला जमणार नाही, त्याला अपचनानं अजीर्ण होईल. बघा पटतंय का\nपरिपूर्ण पोर्टपोलिओत काय हवं\n- सर्वप्रथम पुरेसा आयुर्विमा आणि आरोग्यविम्याची कवचकुंडलं\n- अनपेक्षित खर्चाची तरतूद म्हणून सुरक्षित बॅंकेत पुरेशी \"एफडी'\n- भविष्यकाळाची तरतूद म्हणून \"पीपीएफ', \"एनपीएस'सारखं खातं\n- शक्‍यतो दागिन्यांच्या रूपातच सोन्या-चांदीची खरेदी (किंवा गोल्ड ईटीएफचा पर्याय)\n- स्वतःला अभ्यास करणं शक्‍य असल्यास थेट शेअर्स\n- स्वतःला अभ्यास करणं शक्‍य नसल्यास म्युच्यअल फंड\n- स्वतःच्या कुटुंबाला राहण्यासाठी पुरेसं मोठं घर घेऊन अतिरिक्त पैसा असल्यास प्लॉट, फ्लॅट\nचलनवाढीच्या दराच्या तुलनेत अधिक \"रिटर्न्स' मिळत असतील, तर ते \"रिअल रिटर्न्स' ठरतात. या पार्श्‍वभूमीवर चलनवाढीचा सरकारी दर 6 टक्के (प्रत्यक्षातला 11-12 टक्के) गृहीत धरला, तर कोणता ऍसेट क्‍लास दीर्घकाळात किती \"रिटर्न्स' देऊ शकतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरतं. गेल्या साधारण 30 वर्षांचा विचार केला तर विविध ऍसेट क्‍लासचे सरासरी वार्षिक \"रिटर्न्स' पुढीलप्रमाणे ः\n1) एफडी ः अंदाजे 8.5 टक्के\n2) सोनं ः अंदाजे 10.5 टक्के\n3) रिअल इस्टेट ः अंदाजे 14.5 टक्के\n4) इक्विटी ः अंदाजे 16 टक्के\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/tracker?page=1&order=name&sort=asc", "date_download": "2019-03-22T11:13:19Z", "digest": "sha1:OOMDY4BZ6K5NEK6M56MQXYSSLFRET6OR", "length": 16879, "nlines": 277, "source_domain": "baliraja.com", "title": " बळीराजावरील नवीन लेखन | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n ब���ीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\n02/01/2015 'राष्ट्रीय जमीन सुधारणा धोरण मसुदा २०१३' Anant Joglekar 2,131 02/01/15\n14/06/2018 शेतकरी संप' बोथट केलेले एक प्रभावी हत्यार Anil Ghanwat 304 14/06/18\n24/04/2018 तंत्रज्ञान स्वातंत्र्य परिषद Anil Ghanwat 198 24/04/18\n02/05/2018 शरद जोशींची किल्ली कुलुपा पर्यंत पोहचु द्या Anil Ghanwat 363 02/05/18\n24/05/2018 प्रसिद्धी पत्रक : १ जूनच्या संपात शेतकरी संघटना सहभागी नाही Anil Ghanwat 191 24/05/18\n19/06/2018 जी. एम. तंत्रज्ञान एक वरदान व झारितले शुक्राचार्य Anil Ghanwat 444 19/06/18\n06/09/2018 हमीभावाने खरेदी सरकारची जवाबदारी Anil Ghanwat 102 06/09/18\n14/06/2018 न्यू यॉर्क टाईमस् मध्ये प्रकाशीत शेतकरी संघटनेची बातमी Anil Ghanwat 231 14/06/18\n24/08/2018 व्यापाऱ्यांना कैदेची शिक्षा शेतकऱ्यांसाठी घातक निर्णय Anil Ghanwat 132 24/08/18\n20/04/2018 शेतकरी संघटना कार्यकारिणी दि. १२ डिसेंबर २०१६ पासुन. Anil Ghanwat 1,045 20/04/18\n01/10/2018 व्यापार्यांना कैद, शेतकर्यांना फाशी. Anil Ghanwat 119 01/10/18\n22/10/2018 विश्वस्तरीय लेखन स्पर्धा 2018 साठी कविता - एल्गार Anu 224 2 24/12/18\n21/11/2014 कोरड्या डोळ्यात पाऊसओढ ...\n18/09/2018 बदलेल धोरण, तर टळेल मरण\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nशेतकरी संघटना - पोस्टर व बॅनर - सचित्र इतिहस - २ (5)\nसत्कार समारंभ : आर्वी (छोटी) (4)\nमी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका (4)\nरानमेवा - भूमिका (4)\nनागद्वार - दुर्गम-दुर्लभ पहाडीयात्रा (4)\n'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका (4)\nशेतकरी संघटना लोगो, बिल्ला (4)\nशेतकरी परिवार मोबाईल अ‍ॅप (4)\nकापूस व धान उत्पादक परिषदेचे आयोजन (4)\nमहाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात (4)\nसत्कार समारंभ : वर्धा (4)\nझाडावर पाखरू बसलं : लावणी (3)\nमाय मराठीचे श्लोक (3)\nहंबरून वासराले चाटते जवा गाय (8,588)\nशेतकरी संघटना लोगो, बिल्ला (8,395)\nपहिले अ.भा.शेतकरी साहित्य संमेलन - संमेलनपूर्व घडामोडी (8,188)\nमाय मराठीचे श्लोक (7,161)\nमहाराष्ट्र शासनाचे पत्र - कापूस निर्यात (6,987)\nहाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट (6,607)\n'योद्धा शेतकरी' विमोचन समारंभ (6,503)\nहरीतगृहात लाल पिवळी ढोबळी मिरची (6,357)\n४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन (6,064)\nदुपट्टा घसरणे वगैरे वगैरे (5,789)\nअंगारमळा १ आठवडा 3 तास आधी\nइज्राईल दौरा १ आठवडा 3 तास आधी\nकाल एक मित्र मला म्हणाला की, 2 आठवडे 17 तास आधी\nसंकेतस्थळ शुभारंभ : मिती वैशाख कृ.६, रोज सोमवार, दिनांक २३ मे २०११, वेळ - सकाळी ८.२९\n© लेखनाचे सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन. नियमावली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://charlottemarathimandal.org/core-committee/past-committee/", "date_download": "2019-03-22T10:38:15Z", "digest": "sha1:AZFQAB4PKOB4SGWT3ABKFBADCGYNYPRK", "length": 4350, "nlines": 87, "source_domain": "charlottemarathimandal.org", "title": "मागील कार्यकारिणी - शार्लट मराठी मंडळ", "raw_content": "\nनाटक- एका लग्नाची पुढची गोष्ट\nवर्ष २०१८ चे झालेले कार्यक्रम\nवर्ष २०१७ चे झालेले कार्यक्रम\nवर्ष २०१७ गणेश फेस्टिवल\nवर्ष २०१६ चे झालेले कार्यक्रम\nवर्ष २०१५ आणि मागचे कार्यक्रम\nगणेश फेस्टिवल २०१६ वृत्तांत\nमला वेड लागले प्रेमाचे – माटेगावकर्स इन Charlotte\nही मंडळी मागील कार्यकारिणी सभासद आहेत. तरीही ते मंडळाच्या घरच्यासारखेच आहेत आणि नेहमीच मंडळासाठी उभे असतात. त्यांच्या सहभागाशिवाय कार्यक्रम अशक्यच \nसंदीप पाध्ये आनद चक्रपाणी दीपक वेताळ मिलिंद मराठे\nअभिजीत शेंडे राहुल गरड अनंत गोवर्धन\nप्रिया जोशी रुपाली कामत\nसंदीप पाध्ये आनद चक्रपाणी मिलिंद मराठे\nअभिजीत शेंडे दाजीबा पाटील विनोद हावळ दयानंद रावूळ\nसंगीता कोर्डे अक्षिता गोखले पूनम हिंगे\n२०१६ – २०१७ आनद चक्रपाणी\n२०१५ – २०१७ नीलिमा नाईक\n२०१३ – २०१५ सोनाली तामाणे\n२०१० – २०११ राजेंद्र देसाई\n२०११ – २०१४ संगीता कोर्डे\n२००८ – २०११ पांडुरंग नाईक\n२००६ – २००९ मेधा टण्णू\n२००५ – २००८ महेश वैद्य\n२००३ – २००६ संजीव डांगे\n२००२ – २००५ रणजीत गुर्जर\n२००१ – २००४ राहुल सामंत\n२००० – २००२ सुधीर मेहता\n१९९७ – २००० कुमार दिघे\n१९९७ – १९९९ दीपक गुप्ते\n२०१६ संगीता कोर्डे रुपाली कामत\n© 2019 शार्लट मराठी मंडळ | आपल्या मराठी मंडळाची साईट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/sharadjoshi", "date_download": "2019-03-22T11:33:13Z", "digest": "sha1:OBR5L5YG5T6ACWGXTSEWJS6RGSCENP6S", "length": 12794, "nlines": 201, "source_domain": "baliraja.com", "title": " योद्धा शेतकरी | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / योद्धा शेतकरी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\n21 - 04 - 2018 तुलना दोन शरदांची अनंत देशपांडे 454\n03 - 07 - 2017 शरद जोशी शोधताना शाम पवार 786\n28 - 03 - 2017 एक लेख एका आत्मप्रौढीचा\n09 - 09 - 2015 शरद जोशी यांचा वाढदिवस वृत्तांत : ३ सप्टेंबर २०१५ admin 1,263\n25 - 12 - 2015 अखेरची मानवंदना गंगाधर मुटे 1,724\n13 - 12 - 2015 निवले तुफान आता गंगाधर मुटे 891\n11 - 09 - 2015 बळीराज्याचे पाईक आम्ही, होऊ रे कृतार्थ संपादक 976\n31 - 08 - 2015 ऐंशीतले सिंहावलोकन संपादक 1,316\n15 - 03 - 2015 गोवंश हत्या बंदी नव्हे, 'गो'पाल हत्या - शरद जोशी गंगाधर मुटे 1,344\n25 - 11 - 2014 शरद जोशी यांना यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्कार गंगाधर मुटे 762\n27 - 03 - 2014 शरद जोशींच्या प्रकृतीविषयी आणि त्यांचा संदेश गंगाधर मुटे 1,121\n03 - 09 - 2013 मा. शरद जोशी यांना हार्दिक शुभेच्छा. admin 2,743\n29 - 05 - 2012 शरद जोशी चरित्रलेखन: संपादक 1,752\n12 - 04 - 2012 शरद जोशी - औरंगाबादचे भाषण संपादक 1,301\n03 - 04 - 2012 कांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\n10 - 03 - 2012 अफ़ूची शेती संपादक 2,480\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nसेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता (21)\nमाझे फेसबूक स्टेटस (15)\nपहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत (13)\nमासिक अंगारमळा : अंक - १० (9)\nशेती अर्थ प्रबोधिनी (9)\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. (8)\nतुझ्या कागदी न��योजनाला भोकामध्ये घाल (7)\n४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : उदघाटन सत्र (7)\n“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ (6)\nनागपुरी तडका - ई पुस्तक (5)\nमाझा बाप शेतकरी (5)\nकविता रसग्रहण - 'मातीत जगणं, मातीत मरनं' (5)\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/48296", "date_download": "2019-03-22T11:04:40Z", "digest": "sha1:T3AIA4RJK4K3Q32VWURU7W2LYKM6XFTV", "length": 36391, "nlines": 260, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेख सहावा-कलर थिअरी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /लेख सहावा-कलर थिअरी\nकोणतेही चित्र रंगवताना कोणते रंग कसे मिसळावेत, कोणत्या रंगाच्या बाजुला कोणता रंग ऊठुन दिसेल ,एकंदरीत रंगसंगती आणि त्याचा परिणाम यांचा विचार करावा लागतो. याचा अभ्यास कलर थिअरी मधे करावा लागेल. हा अभ्यास खुप खोलात जाउन करता येईल मात्र आपल्या पुरता बेसिक कलर थिअरीचा अभ्यास आपण करुया.\nहा अभ्यास या पुढील चित्र करताना वापरुया.\nलाल , पिवळा आणि निळा हे तिन रंग प्रायमरी कलर्स आहेत जे दुसर्‍या कोणत्याही रंगाना मिसळुन बनवता येत नाहीत. ( तसे पांढरा आणि काळा हे रंगही दुसरे रंग मिसळुन बनवता येत नाहीत पण पांढरा /काळा हे कलर व्हील मधे सामाविष्ट केले जात नाहीत, it either denotes absense or presense of all colors )\nआता लाल आणि पिवळा रंग मिसळला तर ऑरेंज , पिवळा आणि निळा मिसळला तर हिरवा , निळा आणि लाल मिसळला तर जांभळा रंग मिळतो हे झाले सेकंडरी कलर्स\nआता तयार झालेले सेकंडरी कलर्स आणि त्याच्या बाजुचा प्रायमरी रंग मिसळुन तयार होणारे Yellow-orange, red-orange, red-purple, blue-purple, blue-green & yellow-green हे झाले tertiary कलर्स.\nरंगसंगती- चित्र रंगवताना वेगवेगळ्या रंग संगती वापरल्या जातात, हा खरतर डीझाईनचा भाग झाला मात्र चित्र आकर्षक दिसण्यासाठी किंवा काही चित्र जास्त आकर्षक का दिसतात हे कळण्यासाठी याचा थोडा अभ्यास हवा\nट्रायाडीक (triadic) रंगसंगती: आपण जे वर कलरव्हील काढलेय त्यात सारख्या अंतरावर असलेले कोणतेही तीन रंग वापरुन जर चित्र तयार केले तर ते या रंगसंगतीनुसार होईल . उदा: जर आपण पिवळा रंग घेतला तर त्यानंतर तीन रंग सोडुन नीळा आणी नीळ्या पासुन तीन रंग सोडले तर लाल आणि परत तिन रंग सोडले तर पिवळा रंग मिळेल. म्हणजे तिन प्रायमरी रंग घेउन ट्रायाडी़क कलर स्किम बनवता येते, हेच सेकंडरी कलर्स ना लागु होउ शकेते. याच प्रकारे टर्शरी कल्रर्स मधुनही अशी कल्र्र स्किम बनता येते. हे तिन्ही रंग सारख्या अंतरावरचे असल्याने डीझाईन प्रकारच्या चित्रात याचा वापर जास्त होतो.\nAnalogous रंगसंगती - कलर व्हील वरचे येक मेका लगतचे तीन रंग वापरुन केलेले चित्र या प्रकारात मोडते. उदा पिवळा , पिवळा हिरवा आणी हिरवा हे रंग मुख्यत्वे करुन वापरले तर तर Analogouकलरस्किम मधले चित्र तयार होइल. अशा कलरस्कीम हार्मनी तयार करतात.\nComplementary /विरुध्ह रंगसंगती. कलरव्हील वर येक मेका च्या विरुद्ध दिशेला असलेल्या दोन रंगांचा मुख्यत्वे वापर करुन केलेली चित्र यात मोडतील उदा. पिवळ्याच्या विरुद्ध दिशेला असेल जांभळा. अशा रंगानी येक उत्तम कॉन्ट्रस्ट मिळतो\nकलर्व्हीलचे चित्रात दाखवल्या प्रमाणे दोन भाग केले तर आपल्याला या दोन रंग संगती मीळतात\nया शिवाय खाकी आणि ocres , earth colors हे Compound कलर्स (मातकट रंग) या गटात मोडतात.\nउदा. यलो ocre , बर्न्ट अम्बर , बर्न्ट सिएना इ>\nलँडस्केप करताना ट्रायाडीक रंगसंगतीपेक्षा इतर रंग संगतीचा वापर जास्त होतो. उदा. शित रंगसंगती वापरुन त्यात येखादा उष्ण रंग वापरुन थोडा ड्रामा तयार करता येतो. याचा अंदाज आपण खुप सारी चित्र करीत गेल्यावर येतो आणि प्रत्येक चित्रकारची येक पॅलेट तयार होते.\nकोणत्याही रंग किती डार्क किंवा लाईट आहे त्यावर त्याची कलरव्हॅल्यु ठरते . जर येखादे रंगीत चित्र आपण ग्रेस्केल मधे बदलले तर या व्हॅल्युज समजायला सोपे पडेल.\nमागे गजानन यांनी सावली रंगवण्याबाबत काही प्रशन विचारले होते.\nत्याचा कलर थिअरीच्या अनुषंगाने थोडा विचार करु. सावलीतला भाग हा थोडा डार्क दिसेल आणि अर्थात त्या प्रमाणे त्या भागाची कलर व्हॅल्यु बदलेल. तसेच सावलीच्या भागात उजेडातल्या भागा पेक्षा कमी डीटेल्स दिसतील.\nसावलीही दोन प्रकारात मोडते\n१. form shadow - येखाद्या वस्तु चा प्रकाशाच्या विरुध्ह असलेला भाग सवालीत असेल आणि तो त्या वस्तुच्या आकराप्रमाणे सावलीत उजेडाचे प्रमाण कमी अधीक होइल. काही भागवर प्रकाश सरळ पडला असेल तर तेथे हायलाईट्स तयार होतील , प्रकाशाच्या अगदि विरुध्ह किंवा ज्यावर ती वस्तु ठेवली आहे त्या पृष्ठभागा जवळ खुप गडद सावली (डार्क्स) तर जिथे परावर्तित प्रकाश पडलाय तेथे सावळि थोडी कमी गडद होईल.\nयाचा अभ्यास वस्तु चित्र, पोर्ट्रेट , क्लोजअप्स करताना होतो.\n२.cast shadow- त्या वस्तुची जमीनवर पडलेली सावली - यात फार वेरिएशन नसते. वस्तु जवळ थोडी गडद आणि हळूहळू कमी गडद रंगवता येते मात्र फार वेरिएशन नसते.\nखालील चित्रात या दोन्ही सावल्या मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे\nसावली दिवसाच्या वेळे प्रमाणे रंगवावी लागते , सावल्यांची लांबी तर कमी जास्त होतेच मात्र त्यांची मात्रा (intensity) हि बदल्;अत राहाते. सकाळ च्या सावल्या सॉफ्ट तर दुपारच्या कच्कचीत पडतात.\nकलरव्हील मधे बघितलेले विरुद्ध रंग मिसळुन काळपट छटा मिळवता येतात , त्यांचा सावली साठी वापर करता येतो\n, जी रंग छटा वापरली आहे त्याचीच डार्क शेड वापरता येते किंवा मुळ्चटेच्या आसपासचा सेकंडरी कलर वापरता येतो. मी पिवळ्या रंगाच्या घरावर तिन प्रकारे शॅडो रंगवली आहे, चित्राच्या मुड प्रमाणे हे वापरावे लागते.\nया शिवाय काहीजण नीळ्या रंगात किंवा payne's gray रंगात सावल्या रंगवतात. पुर्ण काळ्या रंगाचा वापर मात्र टाळला जातो.\nथिअरी मी सुरुवातिला लिहणे टाळले कारण बर्‍याच जणाना याचा कंटाळा येतो मात्र याचा थोडातरी अभ्यास आवश्यक आहे .\nइथे काहीजण वेब डीझाईन , फॅशन डीझाईन अशा क्षेत्रात असतील त्यांचा कलर थिअरीचा चांगला अभ्यास असेल आणि ते यात अजुन भर घालु शकतील.\nमस्त समजावलेय. ��ी परत\nमस्त समजावलेय. मी परत प्रयत्न करतेय\nअजय, चांगली माहिती देत आहात.\nअजय, चांगली माहिती देत आहात.\nकलर थिअरीबद्दल आणखीही लिहिलंत तरी आम्हाला फायदाच होईल. कोणी कंटाळणार नाही (बहुतेक).\nसर माहिती बद्दल धन्यवाद. कलर\nसर माहिती बद्दल धन्यवाद.\nकलर थिअरी बद्दल आता पर्यंत कधी विचार केला नव्हता.इथे खूप शिकायला मिळते आहे .मला नाही वाटत कोणी कंटाळेल.\n परत उजळणी होते आहे\n परत उजळणी होते आहे\n प्रत्यक्ष एखादे चित्र दाखवून त्यात असा रंगाचा वापर कसा केलाय त्याबद्दलच्या लेखाची वाट बघतोय. अर्थात तोपर्यंतच्या सगळ्या पायर्‍या वाचणारच.\n मला फक्त प्रायमरी व\n मला फक्त प्रायमरी व सेकंडरी कलर्स माहीती होते.\nमला फक्त प्रायमरी व सेकंडरी\nमला फक्त प्रायमरी व सेकंडरी कलर्स माहीती होते >>> +१\nएलिमेंटरी इन्टेरमिडिएटला थिअरी केली होती शाळेत. आता इतक्या वर्षांनी त्याची उजळणी होतेय\nअजय, हा भागही मस्त आहे.\nमी माझी चित्र बरेचदा माझी\nमी माझी चित्र बरेचदा माझी चित्र फोटो एडीटर ने ग्रे स्केल मधे कन्व्हर्ट करुन टोनल व्हॅल्यु बरोबर आहेत का हे बघतो.\nहे नॅशनल पार्क मधले असेच ग्रे स्केल कन्व्हर्ट केलेले चित्र\nया चित्रात जास्तित जास्त उष्ण रंग वापरुन आणि शार्प सावल्या रंगउन उन्हाचा परिणाम साधायचा प्रयत्न केलाय.\nयात जास्त शित रंग वापरले आहेत त्यातुन शांत समुद्र दाखवलाय मात्र अगदिच येक सुरिपणा टाळण्यासाठी काही अर्थ कलर्स आणि फिगर्स च्या कपड्यांवर लाल्सर छटा वापरल्यात.\nभारी उदाहरणे आहेत, अजय\nभारी उदाहरणे आहेत, अजय\nशेवटचे तर खलास आहे. अप्रतिम घोड्याचे पोश्चर, ओलसर रेती, तिच्यावरची प्रतिबिंबं, टांग्यातल्या फिगर्स घोड्याचे पोश्चर, ओलसर रेती, तिच्यावरची प्रतिबिंबं, टांग्यातल्या फिगर्स आकाश, आणि किनार्‍यावरची तटबंदी ( आकाश, आणि किनार्‍यावरची तटबंदी () सगळेच खूप सुंदर आहे.\nट्राय करतो. (हे लिहायला धाडस करावे लागले\nथिअरी मी सुरुवातिला लिहणे\nथिअरी मी सुरुवातिला लिहणे टाळले कारण बर्‍याच जणाना याचा कंटाळा येतो >> अजयसरजी.. तू ज्याप्रकारे समजवत आहेस तेव्हा थिअरीदेखील कंटाळवाणी झाली नसती हे १०० %.\nपुन्हा एकदा धन्यवाद पुन्हा मस्त मस्त माहिती चांगल्याप्रकारे समजवल्याबद्दल\nमस्त लेख. ही चित्रं किती\nमस्त लेख. ही चित्रं किती सुरेख आहेत.\nकिती छान टिप्स... मन लावून\nकिती छान टिप्स... मन लावून सर्व धडे वाचतेय.. गिरवायला अजून वेळ मिळाला नाहीये पण माझ्या आवडत्या दहात सेव करून ठेवलेत\nजलरंग कार्यशाळा संपल्यावर चारकोल पेंटिंग बद्दल काही शिकवाल का\nहाही लेख आवडला. बरीच नवीन\nहाही लेख आवडला. बरीच नवीन माहिती मिळाली.\nही थिअरी शिकल्या नंतर आपण\nही थिअरी शिकल्या नंतर आपण वेगवेगळे (दोन किंवा जास्तित जास्त तीन) रंग मिक्स करुन बघितले आणि त्याचे swatches पेपर वर बनउन घेतले तर आपल्या रंगपेटीतुन तयार होणार्‍या शेड्स ची रेफरंस शीट तयात होईल .\nयातुन तुम्हाला कोणते रंग मिक्स केले तर डार्क शेड मीळेल , कोणत्या रंगानी मातकट किंवा डल शेड मिळेल याचा अभ्यास होइल.\nउदा अल्ट्रामरीन ब्लू + क्रिमसन रेड या मिश्रणा तुन सुंदर जांभळा रंग मिळेल तर यात क्रिमसन ऐवजी कॅड्मीअम रेड वापरला तर काळपट जांभळा तयार होइल( जो काही चित्राना उपयुक्त ही असेल पण जर चुकुन अयोग्य जागी वापरला किंवा ग्लेझ केला तर पुर्ण चित्र बिघडेल)\nचित्र डल /काळपट व्हायची काही कारणे\n१. पॅलेट न धुणे. यात पॅलेटच्या मिक्सिंग वेल मधे असलेले आधिचे रंग मिसळुन गेल्याने चुकिच्या छटा मिळतात आणि चित्र बिघडते. ( माझ्या माहितीत काही उत्तम चित्रकार आहेत ते महिनोंमहिने पॅलेट धुत नाहित , हवा तेव्हढा भाग ब्रश ने पुसुन घेतात तरीही त्यांची चित्र फ्रेश दिसतात , हे झाले अपवाद)\n२. रंगाने गढुळ झालेले पाणि न बदलता वापरणे. आपल्याकडे कधीही दोन कंटेनर्स हवेत येकात स्वच्छ पाणी आणि दुसर्‍यात ब्रश धुणे , साफ करणे\n३.कागदावर येकाच भागात खुप वेळा काम करणे. रंगांचे जितके थर बसतील तितकि ट्रांस्परंसी कमी होइल आणि चित्र डल होईल. थंब रुल येका जागेवर जास्तीत जास्त तीन वेळा रंग लेपन झाले पाहीजे. येका किंवा दोन वॉशमधे झाले तर उत्तम.\n४. चुकुन विरुद्ध रंग मिक्स होणे, या मिक्स चा वापर जाणिवपुर्वक केल्याने सावलीचा इफेक्ट किंवा इतर हवा तसा इफेक्ट मिळेल चुकुन कागदावर किंवा पॅलेट वर हे रंग मिसळुन चित्र काळपट होउ शकते\n५. अर्थ कलर्स चा वापर हा लँड्स्केप मधे होतोच /करावा लागतोच मात्र मुळात हे रंग मातकट शेडकडे झुकतात. त्यात दुसरे रंग मिक्स केल्याने बर्‍याचदा अधिक मातकट होतात . याचा अर्थ हे रंग वापरायचे नाहीत किंवा ते दुसर्‍या रंगात मिक्स करायचे नाहीत असा नाहि मात्र आपण हे रंगाचे मिश्रण दुसर्‍या कागदावर वापरुन ठरऊ शकतो. सरावाने याचा अंदाज येतो.\n६.खुप सारे रंग मिसळणे - कोणतीही शेड तयार करायला दोन किंवा जास्तीत जास्त तीन रंग पुरेत. त्यापेक्षा जास्त रंग मिसळल्याने रंग काळ्याकडे झुकण्याची शक्यता अधिक.\nवर्षू नील- चारकोल मधे काम\nवर्षू नील- चारकोल मधे काम करायला मला आवडते पण त्यावर लिहण्या येव्हढे काम मी त्या माध्यमात करीत नाही. काही शंका असल्यास शक्य तेव्हढे निरसन करु शकेन.\nचित्रात आपल्याला बरेचदा फिगर्स टाकाव्या लागतात, स्केचिंगचा चांगला सराव असेल तर हे सहज जमते. लँड्स्केप मधल्या फिगर्स मुळ चित्राला पुरक म्हणुन टाकल्या जातात आणि त्यामुळे खुप मोठ्या किंवा डीटेल्ड नसतात. मनुष्याकृती काढायची झाल्यास साधारण डोक्याच्या ( हेड) उंचिच्या ६ ते ७ पट उंच आणि दोन हेड रुंद , शरिराचे सांधे हे लक्षात घेउन करावे. ( हे एक्झॅक्ट प्रपोर्शन नाही मात्र लँडस्केप ला चालुन जाईल) , स्त्री फिगर्स काढायला सुद्धा असेच प्रपोर्शन फक्त रुंदी साधारण दिड हेड , बॉटल शेप फिगर आणि बाजुला चित्रात पुरुष फिगर असेल तर उंची थोडी कमी असे करावे. चित्रात खुप जाड्या , बेढब आकृत्या टाळाव्यात.\nअशाच रितिने प्राणि काढायचे झाले तर प्रपोर्शन साधारण तीन बॉक्स मधे बसवता येते, पाय कुढुन सुरु होतात , शिंग , कान यांच्या जागा इत्यादी ऑब्जर्व केले तर या आकृत्या सहज जमतील\nचित्रात आपल्याला माणसं, गाय , बैल, बकर्‍या, कुत्रे , कोंबड्या अशा पाळीव प्राण्यांच्याच आकृत्या लागतात , वाघ , सिंह काढायची वेळ फारशी येणार नाही , मग तेव्हढी प्रॅक्टिस तर हवीच\nरंगवताना कपड्यांचे रंग चित्राच्या रंग संगतीला सुट करतील असे ठेवायचे , बरेचसे वेट इन वेट काम करुन या फिगर्स संपवता येतात.\nफिगर्स नी चित्राला येक जीवंतपणा येतो.\nयापुढील चित्रात आपण काहि फिगर्स अ‍ॅड करायचा प्रयत्न करु.\nमस्त... पुढील गृहपाठाच्या प्रतिक्षेत.\nअजय खूपच मस्त आणि विस्तृत\nअजय खूपच मस्त आणि विस्तृत माहिती दिली आहे... फारच छान कलर थिअरी, आमचा फाऊंडेशनचा अभ्यास\nकलर व्हॅल्यू / ग्रे स्केलचा चार्ट दिलात हे पण छान. खालचे घराचे चित्र सर्वात आवडले.\nयाही आठवड्यात ब्रश हातात धरता आला नाही. पण पुढच्या आठवड्यात नक्की जमवणार.\nरंगवल्यावर छोट्याश्या फिगर्सपण किती छान दिसतात.\nएप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून परत होमवर्कला सुरुवात करेन\nमला माणसांच्या फिगर्स बर्‍यापैकी जमतात, प्रा���्यांच्या खूप कठीण वाटतात.. अब प्रॅक्टीस होगी..\nगजानन - या लेखा साठी वेगळा\nगजानन - या लेखा साठी वेगळा गृहपाठ नाही. सुरुवातीच्या लेखात दिलेले सात /आठ रंगांच्या जोड्या करुन त्या प्रंआणे रंग बनवायचे, त्यात परत रंगांचे प्रंमाण , पाण्याचे प्रमाण कमी जास्त करायचे . यातुन आपल्या कदच्या रंगाचे रिझाल्ट्स कळतील, कोणत्या रंग मिश्रणाने चित्र काळपट होईल तेही कळेल म्हणजे काय अव्हॉईड करायचे तेही कळेल. यातुन ज्या वापरण्या जोग्या शेड्स तयार होटिल त्यात तिसरा रंग अ‍ॅड करुन अजुन याच पद्धतीने अजुन शेड्स तयार करता येतील.\nउदा. आपल्या कडे दोन पिवळ्या आणि दोन निळ्या रंगाच्या शेड्स आहेत त्यातुन हीरव्या रंगाच्या चार शेड तयार होतील, त्यात परत पिवळ्या किंवा नीळ्या रंगांचे प्रमाण बदलले , पाणि वाढ्वले तर अजुन शेड्स , टोन्स मिळतील.\nया हिरव्या रंगात नंतर बर्न्ट सियेना, ऑरेंज, लाल असे येक येक मिक्स करुन बघा , त्यातुन डार्कर शेड्स मिळतील.\nयाबरोबर फिगर्स , शॅडो यांचा अभ्यास आहेच.\nमस्त माहिती . तुम्हि फार\nमस्त माहिती . तुम्हि फार सोप्या भाषेत समजावुन सांगता. धन्यवाद.\nकलरव्हील मधे बघितलेले विरुद्ध\nकलरव्हील मधे बघितलेले विरुद्ध रंग मिसळुन काळपट छटा मिळवता येतात , त्यांचा सावली साठी वापर करता येतो <<< अजय, म्हणजे लाल आणि हिरव्या या दोन्ही रंगातल्या वस्तूंच्या सावल्या ( लाल + हिरवा ) यापासून जो रंग मिळेल त्या एकाच रंगवायच्या का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2019-03-22T11:03:18Z", "digest": "sha1:YUSMFKYI6AFSHB4P3ZCZTLSXESMKGPKO", "length": 27825, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आडनाव - विकिपीडिया", "raw_content": "\nआडनाव ही मराठी संज्ञा व्यक्तीचे एक प्रकारचे कुलनाम दर्शवणारी आहे. मराठी नामोल्लेखाच्या/ नामलेखनाच्या प्रचलित पद्धतीत\nव्यक्तीचे स्वतःचे नाव/ पहिले नाव\nव्यक्तीच्या वडिलांचे/ (काही वेळा) आईचे/ (व्यक्ती विवाहित स्त्री असल्यास) पतीचे नाव आणि\nव्यक्तीच्या वडिलांचे आडनाव/ व्यक्ती विवाहित स्त्री असल्यास तिच्या पतीचे आडनाव\nअशी नावांची त्रयी सांगण्याची/ लिहिण्याची प्रथा आहे. ह्या तिहेरी नावाला संपूर्ण नाव असेही म्हणतात. मात्र नामोल्लेखाची वा नामलेखनाची ही पद्धत सार्वत्रिक आहे असे नाही. तसेच आडनाव ह्या संज्ञेने व्यक्त होणारा संकेतही सार्वत्रिकरीत्या आढळेल असे नाही.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nमाणूस वस्त्याच्या रूपाने एकत्रित येऊन स्थिर झाला. त्यातून वाड्या, गावे यांची निर्मिती झाली. त्यातून गावगाड्याची निर्मिती झाली. या गावगाड्याकरिता प्रमुखाची गरज निर्माण झाली. त्यातून विविध पदांची निर्मिती झाली. पुढे माणूस स्थिर स्थावर झाल्यावर नोंद ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अशा रीतीने गावापासून राज्यापर्यंत एक शाश्वत यंत्रणा झाली. त्याला वतनदार, जहागीरदार, जमीनदार, बलुतेदार या संज्ञा प्राप्त झाल्या.\nप्राचीन काळापासून एखाद्या प्रदेशाची रचना गाव, तर्फ, महाल, सरकार ते राजा याप्रमाणे सुरू झाली. या प्रत्येक घटकाचा कारभार करण्याकरिता विविध पदांची निर्मिती झाली. त्या घटकानुसार या पदाला पाटील, कुलकर्णी, चौगुला, देशमुख, देशपांडे, शेटे, महाजन या पदांची निर्मिती झाली. सदरील पदांचे महत्त्व एवढे वाढले की, वतनदारांनी त्याला आडनाव म्हणून स्वीकारले, ही पदे वंशपरंपरागत असल्याने वतनदाराच्या मोठ्या मुलास ते मिळत होते. इतर वारसांना यात कुठलाही वाटा नसला तरी केवळ प्रतिष्ठा म्हणून अगदी सर्वांनीच पाटील, देशमुख, कुलकर्णी यांसारख्या वतनांची नावे आपल्या आडनावात घेतली.\nवतनदार हे राजा आणि जनता यामधील दुवा असून वतन हा मूळचा अरबी शब्द आहे. त्याचा अर्थ होतो- वर्तन, स्वदेश, जन्मभूमी. कारभा-यांना गावाकरिता किंवा देशाकरिता करत असलेल्या कर्तव्याबद्दल त्या व्यक्तीला उपजीविकेकरिता वंशपरंपरेने चालणारे उत्पन्न म्हणजे वतन होय. ते धारण करणाराला वतनदार म्हटले गेले. यासोबत इनामदार, जहागिरदार, मनसबदार, सरंजामदार हे एकाच संकल्पनेत मोडतात. महाराष्ट्रातील वतनदारांचा दर्जा आणि त्यांना करावी लागणारी कर्तव्ये पुढीलप्रमाणे-\nपाटील : पट्टकील या शब्दापासून पाटील शब्द वापरात आला. गावचा कारभार करण्याकरिता एका वतनदाराची नेमणूक केल्यानंतर तो गावकीच्या नोंदी कापसाने विणलेल्या पट्ट्या (जाड कापडा)वर घेऊन तो पट्टा एका वेळूच्या नळीत जपून ठेवत. या नळकांड्याला पट्टकील म्हणत. त्यानुसार महाराष्ट्रात पाटील शब्दाची निर्मिती झाली. गावातील महसुली आणि फौजदारी अशा दोन्हीवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पाटलावर असून एकप्रकारे तो गावचा राजाच निर्माण झाला. त्यामुळे गावक-यांनी व बलुतेदारांनी आपल्या सेवा पाटलाला मोफत द्यायच्या होत्या.जमिनीच्या नोंदीव्यतिरिक्त इतर कामे तो तोंडाने करून घेई एवढी त्याच्या शब्दाला किंमत होती. त्यातून ‘तोंडपाटीलकी’ हा शब्द आला. कर्नाटकात पाटलाला नाईक, गौडा किंवा बुधवंत तर गुजरातेत मुखी आणि अगेवान म्हणतात. पुढे काम वाढल्याने पाटलाची दोन पदे आली. १) पोलिस पाटील २) मुलकी पाटील. गावातील लग्नसमारंभ असो की कुठलाही सण पाटलाचा मान पहिला असायचा. पोलिस, न्यायाधीश अशा सर्वच भूमिकांत पाटलाचे महत्त्व होते. त्यामुळे पाटलाकडून कायद्याची पायमल्ली होऊ लागली. रांझे गावचा भिकाजी गुरव हा पाटील होता. पाटलाला मदत करण्यासाठी चौगुला, कुलकर्णी, नायकवाडी(जासूद), कोतवाल, हवालदार, शेतसनदी (गाव लष्कर) यांच्यासह बारा बलुतेदार होते. त्यामुळे पाटलाचे महत्त्व एवढे वाढले की त्याची भावकीसुद्धा पाटील आडनाव म्हणून स्वीकारायला लागली. पुढे अधिकार गेले तरी नावातील जादू कायम राहिली. त्यामुळे म्हटले गेले... उतरंडीला नसेना दाणा, पण दादल्या असावा पाटील राणा.\nचौगुला म्हणजे पाटलाचा मदतनीस. धान्याची कोठारे व इतर सर्व कामे करणारा ग्राम अधिकारी. गावचा कारभार चावडीवरून चालायचा. चारचौघे जमण्याचे ठिकाण म्हणजे चावडी. सरकारी चाकरीमुळे पाटील किंवा बलुतेदार अशा सर्वांनाच इनाम मिळाले. इनामात दोन प्रकार होते. एक ��नदी (राजाने दिलेले) आणि दुसरे म्हणजे गावनिसबत(गावच्या जमिनीतून दिलेले). मुस्लिम राजवटीत यालाच जहागिर शब्द आला. साहजिकच सुरुवातीला मराठा जातीकडे असणारी पाटीलकी पुढे ज्या गावात ज्या समाजाची संख्या जास्त त्यांच्याकडे गेली. त्याच्या अधिकारामुळे पाटील नावाला वलय आल्याने नगर परिसरानंतर अनेकजण स्वत:हून आडनावासह पुढे पाटील लावतात. पाटील नाव कुणी का लावेना पण रांझ्याच्या पाटलासारखा नको तर कर्मवीरांसारखा असावा हीच जनतेची अपेक्षा.\nगाव पातळीवर पाटलाला मदत करणारा व गावचे रेकॉर्ड लिहिणारा एक महत्त्वाचा अधिकारी म्हणजे कुलकर्णी, कुल आणि करण या शब्दापासून कुलकर्णी शब्द आला. कुल म्हणजे जमिनीचा मूळ भाग आणि करण म्हणजे लेखनवृत्ती त्यानुसार कुळवार लिखाण करणारा तो कुलकर्णी. काही भागात याला पटवारी, पांड्याही म्हणतात. प्राचीन काळी कुलकर्णी हा ब्राह्मण समाजाचा असायचा. परंतु पुढे इतरही उच्च जातीत कुलकर्णी पद आले. पाटलाप्रमाणे यालापण गावातील सर्व मानमरातब व बलुतेदाराकडून सर्व सेवा मोफत मिळत. कुलकण्र्याच्या जागेवरच आता ग्रामसेवक आणि तलाठी आले.\nइतर सेवेबरोबरच धार्मिक सेवा करण्याकरिताही इनाम देण्यात आले. गावात गुरव आणि मश्जिदीकरिता मौलवींना वतन मिळाले. पूजाअर्चा आणि भाकित वर्तविण्याकरिता जोशी वृत्ती आली. त्यातून ग्रामजोशी, कुडबुडे जोशी हे प्रकार आले. गावचा आणखी एक महत्त्वाचा वतनदार म्हणजे महार वतन, ज्याला ‘हाडकी हाडोळा’ म्हटले गेले. कोतवाल, जागल्या व येसकर ही गावकामे महाराकडे होती. गावच्या संरक्षणाची जबाबदारी महार आणि मांग अशा दोन्ही समाजाकडे असली तरी सरकारकडून वतन मिळाले फक्त महारांनाच. छत्रपती शिवरायांनी तर आपल्या नातलगाला वगळून वाई गावचे वतन एका महाराला दिल्याची नोंद सापडते.\nगाव वाढला की व्यापार वाढला आणि त्यातून गावात स्वतंत्र पेठ हा भाग निर्माण झाला. या पेठेची व्यवस्था लावण्याकरिता शेटे आणि महाजन हे वतनदार आले. त्यांच्याकडे बाजारपेठेशी निगडित सर्व व्यवस्था आली. प्राचीन काळी गाव हा स्वयंपूर्ण घटक होता. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे करण्याकरिता आलुतेदार आणि बलुतेदार आले. पारंपरिक कामगार म्हणजे आलुतेदार. ज्यामध्ये जंगम, गोंधळी, कोळी, सुतार, सोनार, शिंपी, माळी, गोसावी, तांबोळी, घडशी, तेली, वेसकर यांचा समावेश होता. तर बलु��ेदार म्हणजे मोबदला घेऊन सेवा देणारे. यात जोशी, भाट, गुरव, सुतार, लोहार, कुंभार, मुलाणी, न्हावी, परीट, मांग व चांभार. गावची शेती व त्याला एक मानून त्या शेतीचे म्हणजे गायीचे वाटेकरी म्हणजे आलुते-बलुते आले. त्यांच्या दर्जानुसार त्यांना पहिली कास, दुसरी कास, तिसरी कास याप्रमाणे मोबदला मिळायचा. अर्थात त्यांचा मोबदला धान्याच्या स्वरूपात होता. एका नांगरामागे दोन पाचुंदे, तीन पाचुंदे बलुतेदारांना खळ्यावरच द्यावे लागायचे. अर्थात गरिबांना त्याची स्वत:च रास करावी लागायची. आताचे सरकार थेट धान्यच देते. चलनवापर नगण्य होता. परंतु तेही सोन्या-चांदीचे असल्याने त्याची पारख करण्याकरिता सोनार घेण्यात आला. त्याला पोतदार म्हटले गेले.\nदहा पाटलांवर अर्थात गावावर एक देशमुख आला. देश आणि मुलुख आणि मुख म्हणजे प्रमुख अर्थातच त्याला ‘हेड ऑफ द डिस्ट्रिक्ट’ म्हटले गेले. अनेक गावचा परगणा तयार व्हायचा. त्याचा अधिकारी म्हणजे देशमुख. नवीन वसाहत वसविणे, मुलकी आणि लष्करी व्यवस्था लावणे, पाटलांकडील महसूल सरकारमध्ये जमा करण्याचे काम करावे लागे. याचबरोबर आपल्या परगण्यात वसूल आणि शांतता अशा दोहोंची जबाबदारी पाटलांवर होती. शिवाय राजाला गरज पडल्यास ससैन्य त्याच्यासोबत स्वारीवर जावे लागे. त्यामुळे संरक्षणातून व उत्पन्नातून पाटलांचे वाडे तर देशमुखांच्या गढ्या निर्माण झाल्या. नोंद ठेवण्याकरिता देशपांडे पद निर्माण झाले. देशपांडेच्या हाताखाली मोहरीर म्हणजे मदतनीस असायचा. त्यांना इतरही अधिकारी मदतीला आले. वतनदारीची पद्धत प्राचीन असली तरी १६१४ ला निजामशाहीचा प्रधान मलिक अंबरने यात सुसूत्रता आणून महसुलाचे अधिकार गावांना दिल्याने खेडी स्वयंपूर्ण झाली. परंतु वतनदारांचा वरचढपणा वाढला. कान्होजी जेधे, बाजी पासलकर, कोयाजी बांदल यासारखी सर्व मंडळी आदिलशहाची जहागिरदार असूनही स्वराज्यासाठी त्यांनी वतनावर पाणी सोडले. शिवरायांनी देशमुखीला वठणीवर आणताच अनेकजण त्यांच्या विरोधात गेले. पुढे छत्रपती राजारामांनी परत वतनदारी सुरू केली तेव्हा स्वातंत्र्यलढ्याला जोर आला.\nदेशमुख, देशपांडेच्या हक्कांना रुसूम आणि भिकणे म्हटले जायचे. यांना मदतीसाठी णीस म्हणजे कारकून अर्थातच चिट (स्टेनो), फड (मुख्य कार्यालय) ही विविध पदे निर्माण झाली. कर्नाटकात याला नाडगावुडा किंवा न���डकर्णी म्हणतात. एकूण उत्पन्नाच्या वसुलीतून देशमुखांना २० टक्के तर पाटलांना १० टक्के वाटा असायचा. पाटील आणि देशमुख वरवर स्वयंपूर्ण दिसत असले तरी सरकारी अधिकारी मामलेदाराची तपासणी करताना त्यांना कसरत करावी लागायची. परंतु एकदा त्याला खुश केले की, ही मंडळी राजाच. छत्रपती शिवरायांनी या वतनदारावर विसंबून न राहता कमाविसदार, महालकरी, सुभेदार असे स्वतंत्र अधिकारी नेमून राज्याची व्यवस्था लावली.\nपुढे इंग्रजांनी १८७४ ला बलुतेदारी, १८७९ ला रयतवारी बंद केली तर स्वातंत्र्यानंतर १९५५ ला एका कायद्यानुसार संपूर्ण वतनदारीच संपुष्टात आली. वाडे, गढ्या, हक्क, मानमरातब जाऊन वतनदार रोजंदारीवर आले. परंतु पाटील, कुलकर्णी अथवा अशा सर्वच वतनदारांनी आपले मूळ आडनाव तेच का ठेवले समजत नाही . हा आडनावाचा महिमा भारतातच नाही तर जपानमध्येही सापडतो. त्यानुसार तानाका (शेतीच्या मध्यभागी असणारा), यामादा (डोंगरावर शेती करणारा), हायाशी (जंगलातला ) अशी आडनावे आहेत. असा हा वतनातून आडनावाचा महिमा मोठा आहे हेच खरे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ सप्टेंबर २०१७ रोजी १६:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathinovels.net/2009/01/marathi-literature-novel-elove-ch-18.html", "date_download": "2019-03-22T09:56:42Z", "digest": "sha1:WO52UXTGU55LXXM4KT3WYHDUCYQBN2CN", "length": 14849, "nlines": 161, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Marathi literature - Novel - ELove CH-18 काय झालं?", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nशरवरीला आनंदजींचा निरोप मिळाल्याबरोबर ती ताबडतोब अंजलीच्या कॅबिनमधे हजर झाली. पाहाते तर अंजली हताश, निराश दोन्ही हाताच्या मधे टेबलवर आपलं डोकं ठेवून बसली होती.\n\"\" अंजली काय झालं'' अंजलीला त्या अवस्थेत बसलेलं पाहून शरवरी काळजीने तिच्या जवळ जात, तिच्या पाठीवर हात ठेवीत म्हणाली.\nतिने तिला इतकं हताश आणि निराश, आणि तेही ऑफीसमधे कधीच बघितलं नव्हतं.\nअसं काय अचानक झालं असावं\nअंजलीने हळूच आपलं डोकं वर उचललं. तिच्या हालचालीत एक शिथीलता, एक जडपणा जाणवत होता. तिचा चेहराही एकदम काळवंडलेला दिसत होता.\nहो तीचे वडील अचानक हृदयविकाराने वारले तेव्हाही ती अशीच दिसत होती...\nजडपणे आपला चेहरा कॉम्प्यूटरच्या मॉनीटर कडे करीत अंजली म्हणाली, \"\" शरवरी... सगळं काही संपलेलं आहे''\nकॉम्प्यूटरचा मॉनीटर सुरुच होता. शरवरीने पटकन जवळ जावून कॉम्प्यूटरवर काय आहे हे बघितले. तिला मॉनीटरवर विवेकची अंजलीने उघडलेली मेल दिसली. शरवरी ती मेल वाचू लागली -\n\"\" मिस अंजली... हाय... वुई हॅड अ नाईस टाईम ... आय रिअली ऍन्जॉइड इट.. आनंदाने ओथंबून भरलेले आणि तुझ्या आणि माझ्या प्रेमाने भिजलेले ते क्षण मी माझ्या हृदयात आणि कॅमेऱ्यात कैद करुन ठेवलेले आहेत... मी तुझी माफी मांगतो की ते क्षण मी तुझ्या परवानगी शिवाय कॅमेऱ्यात कैद केले... ते क्षण होतेच असे की मी माझा मोह आवरु शकलो नाही... तुला खोटं वाटतं... बघ... त्या क्षंणापैकी एका क्षणाचा फोटो मी या मेलसोबत पाठवित आहे... असे बरेच क्षण मी माझ्या कॅमेऱ्यात आणि माझ्या हृदयात कैद करुन ठेवलेले आहेत... विचार आहे या क्षणांना .. या फोटोंना इंटरनेटवर पब्लीश करावं म्हणत होतो... काय कशी अफलातून आयडिया आहे नाही ... पण ते तुला आवडणार नाही... नाही तुझी जर तशी इच्छा नसेल त्या क्षणांना मी कायमचं माझ्या हृदयात डांबून ठेवू शकतो... पण त्यासाठी तुला त्याची एक किरकोळ किंमत मोजावी लागेल... काय करणार प्रत्येक गोष्टीची एक ठराविक निर्धारीत केलेली किंमत असते ... नाही...काही नाही बस फक्त 50 लाख रुपए... तुझ्यासाठी अगदी किरकोळच आहेत... आणि हो... पैशाचा बंदोबस्त लवकरात लवकर कर... पैसे कुठे कसे पोहोचवायचे आहेत ... हे नंतरच्या मेलमधे कळविन...\nमी या मेलसाठी तुझी हृदयापासून माफी मागू इच्छीतो... पण काय करणार काही मिळविण्यासाठी काहीतरी गमवावं लागतं... पुढच्या मेलची प्रतिक्षा कर... आणि हो... मला पोलिसांची फार भिती वाटते बरंका... आणि जेव्हा मला भिती वाटते तेव्हा मी काहीही करु शकतो .... अगदी खुनसुद्धा...\n--- तुझा ... फक्त तुझा ... विवेक ''\nमेल वाचून शरवरीला जणू तिच्या पायाखालची जमीन सरकावी असा भास होत होता. ती एकदम सुन्न झाली होती. असंही होवू शकतं यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. तिने विवेकबद्दल काय विचार, काय ग्रह केला होता आणि तो काय निघाला.\n'' ओ माय गॉड ही इज अ बिग फ्रॉड... आय कांट बिलीव्ह इट...'' शरवरीच्या विस्मयाने उघड्या राहालेल्या तोंडातून निघाले.\nशरवरीने मेलसोबत अटॅच केलेल्या फोटोच्या लि��कवर क्लीक करुन बघितले. तो अंजलीचा आणि विवेकचा हॉटेलच्या सुईटमधला एकमेकांना आगोशात घेतलेला नग्न फोटो होता.\n'' पण त्याने हा फोटो घेतला तरी कसा'' शरवरीने शंका उपस्थित केली.\n\"\" मी मुंबईला कधी जाणार ... कुठे थांबणार... याची त्याला पुर्ण पुर्वकल्पना होती '' अंजली म्हणाली.\n'' हे तर सरळसरळ ब्लॅकमेलींग आहे. '' शरवरी आवेशात येवून चिडून म्हणाली.\n'' त्याच्या निरागस चेहऱ्यामागे एवढा भयानक चेहराही लपलेला असू शकतो ... मला तर अजूनही विश्वासच होत नाही आहे'' अंजली दु:खाने म्हणाली.\n'' कमीत कमी लग्नाच्या आधी आपल्याला त्याचे हे भयानक रुप कळले... नाही तर देव जाणे काय झाले असते...'' शरवरी म्हणाली.\n'' मला दु:ख पैशाचे नाही आहे... दु:ख त्याने माझा एवढा मोठा विश्वासघात करावा या गोष्टीचे आहे. '' अंजली म्हणाली.\n'' समजा ... एक क्षण गृहीत धरु की आपण त्याला 50 लाख रुपए दिले... पण पैसे घेतल्यानंतर तो पुन्हा आपल्याला ब्लॅकमेलींग करणार नाही या गोष्टीची काय शाश्वती... मला वाटते तू त्याला एकदा मेल पाठवुन समजावण्याचा प्रयत्न कर ... जर तरीही तो अडून राहाला तर आपण यातून काही तरी दुसरा मार्ग काढूया'' शरवरी तिला धीर देत म्हणाली.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=116&bkid=525", "date_download": "2019-03-22T10:00:07Z", "digest": "sha1:QMTGHBB2MYUKWFCZY6VSYW5DVAKTXGRV", "length": 1998, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : यशपालची गुहा\nरेमंड हिलरी हा फॉरेस्ट रेंजर स्वतःला फार धाडसी आणि शूर समजत होता. जेव्हा त्याने झाशीची कचेरी ताब्यात घेतली तेव्हा तो खूष होता. तो उत्तम शिकारी होता. शिकार हा त्याचा प्रमुख छंद. उलट्या काळजाचा शिकारी म्हणून त्याचे वर्णन करण्यात येत होते. हो जाळीतील निद्रिस्त वाघाला हलक्या पावलांनी जाऊन बंदुकीच्या नळीने डिवचायचा आणि जेव्हा वाघ चवताळून झेप घेईल तेव्हाच त्याला उडवायचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8136", "date_download": "2019-03-22T10:16:01Z", "digest": "sha1:YTPQY7OKWVSSWGHNTF24DKCRJ2UHFKGS", "length": 20619, "nlines": 88, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nडॉ. प्रेम जग्यासी लिखित 'कार्व युअर लाईफ' पुस्तकाचे अभिनेत्री भाग्यश्री ह्यांच्या हस्ते अनावरण\nमनोरंजन प्रतिनिधी / मुंबई : “कार्व युअर लाईफ : लिव अ ग्रेट लाईफ विथ कार्विझम”; एक असं पुस्तक जे लोकांच्या सशक्तीकरणाशी जोडलेलं, लोकांना स्वत्वाची जाणीव करून देणारं आहे. जीवनाचा खरा अर्थ समजावणारं आहे आणि यशस्वीपणे जगण्याचा मार्ग सांगते. ह्या पुस्तकाचे प्रकाश हे टाईम्स ग्रुप बुक ह्यांनी केले आहे आणि ह्याचे अनावरण फिल्म व टीवीमधून प्रसिद्धीस आलेल्या भाग्यश्री ह्यांनी केले.\n‘कार्व युअर लाईफ’ हे पुस्तक, डॉ. प्रेम जग्यासी ह्यांच्या द्वारे प्रचलीत कार्विझमच्या सिद्धांतानां प्रतीत करते. ह्यांनी त्या सिद्धांतांना “सेल्फ कार्विंग क्वालिटीज” , “शेप युअर माइंड” आणि फाईंड युअर passion” ह्यांच्या सहाय्याने समजावले आहे. लेखकाच्या मते, आपलं जीवन अनावश्यक गोष्टींना मिळवण्याच्या नादात, त्याच्या ओझ्याखाली दाबून गेलंय. ज्यामुळे आपण जीवनाला खऱ्या अर्थाने समजू ही शकत नाही आहोत आणि ना त्या जीवनाला उलगडू पाहत आहोत. जर आपण ते करण्याइतके सक्षम झालो तर आपल्याला ह्या जीवन जगण्याचा खरा हेतू समजून येईल आणि ह्या जीवनाला सुख समाधानाने जगू शकू. अश्यात सुखी जीवनाचा एकमात्र उपाय म्हणजे जीवनाला मिळालेली नक्काशी.\nलेखक, डॉ. प्रेम जग्यासी विश्व स्तरावरचे प्रख्यात नेते व जीवन प्रशिक्षक आहेत. त्यांनी आत्तापर्यंत कैक महत्वाची व्याख्याने दिली आहेत आणि कैक अजून बऱ्याच देशांमध्ये महत्वपूर्ण मुद्द्यांवर आधारित कार्यशाळेचे आयोजन त्यांनी केले आहे. ते ही सानुकुलितेने. ते कार्व युअर लाईफ ह्या प्रशिक्षण योजनेसाठी खूप प्रचलित आहेत. ह्या पुस्तकात त्यांनी मिनिमिलीझम म्हणजेच गैर-भौतिकतावाद, उत्पादकता आणि स्वतःहात बदल करण्यासाठीच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.\nहे पुस्तक लिहिण्याच्या प्रेरणेबाबत बोलताना डॉ. प्रेम जग्यासी सांगतात, “कमीत कमी भौतिक गोष्टींचा वापर करत, स्वताहात बदल घडवण्यासाठी, आपले आयुष्य भरपूर जगण्याची कला हीच सर्वात उत्तम प्रक्रिया आहे. माझे हे पुस्तक त्या सगळ्यांसाठी एखाद्या सर्वेसर्वा सारखे कामास येईल, ज्याला आपल्या आयुष्याचे मूल्य जाणून घ्यावयाचे आहे आणि जीवन जगण्याचे सर्वश्रेष्ठ प्रकार जगावयाचे आहे.\nह्या पुस्तकाला अभिनेत्री भाग्यश्री ह्यांनी लॉच केले. त्या एक आशय अभिनेत्री आहेत, ज्या आप���्या अटींनुसार आपले आयुष्य जगतात. इतकंच नाही तर त्या समाज आणि चित्रपटसृष्टीसाठीचे आपले उत्तरदायित्वासाठी खूप सजग आहेत आणि दोन्ही गोष्टींत त्यांचे बरोबरीचे योगदान देत आल्या आहेत.\nलेखकाच्या मते, भाग्यश्री एक अशी व्यक्ती आहेत ज्या खऱ्या अर्थाने कर्विझमच्या हिशोबाने आपले आयुष्य जगल्या आहेत. आणि ह्याच कारणाने त्यांचं व्यक्तिमत्व ह्या पुस्तकाच्या अनावरणासाठी अगदी उपयुक्त आहे.\nपुस्तकाची स्तुती करताना भाग्याशी म्हणाल्या, “बरेचदा आपण यशस्वीतेची तर्कहीन परिभाषा गढतो. खूप काही कमावण्यापेक्षा जास्त जीवनात होणाऱ्या आपल्या योगदानाला रेखांकित करणे गरजेचे आहे. ज्यात तुम्हाला आनंद वाटतो ते सर्व केले पाहिजे, आपल्या विचारांच्या मागे हात धुवून लागले पाहिजे आणि आपल्या मनाचं ऐकलं पाहिजे. प्रेम जग्यासी ह्यांच्या पुस्तकात कर्विझम सिद्धांताच्या सहाय्याने जीवनातल्या अनावश्यक गोष्टींना मिटवण्यासाठी, पुर्णत्वाचा अनुभव देणारी व आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण बनवण्यासाठीच्या संबंधित चांगली उदाहरणे सापडतील”.\nहल्लीच्या दशकात व्यावहारिकतेवर आधारित, सामाजिक आणि जीवनाला प्रेरणा देणाऱ्या पुस्तकांची मागणी बरीच वाढली आहे. “कार्व युअर लाईफ” त्या कमतरतेला भरून काढणारी, लोकांना आयुष्याचा खरा अर्थ समजावणारे आणि जीवनाला सुखी बनवणारे भौतिक व अभौतिक पैलूंवर प्रकाश टाकण्याचा उमदा प्रयत्न करणारे पुस्तक आहे.\nह्या पुस्तकाचे संपादन आणि वितरण “टाईम्स ग्रुप बुक्स (टीजीबी) ह्यांनी केले आहे. टीजीबीच्या सिनियर संपादिका “मधुलिता मोहंती” ह्यांनी ह्या पुस्तकाबद्दल बोलताना सांगितले “आम्ही ह्या ‘कार्व युअर लाईफ’ पुस्तकाच्या प्रकाशनाला घेऊन प्रचंड आनंदी आहोत. आम्हाला खात्री आहे कि, डॉ. प्रेम जग्यासी द्वारे विकसित केली गेलेले हे कार्विझमचे तत्वज्ञान वाचून वाचकांना खूप लाभ होणार आहे कारण, ह्यात आपल्या क्षमतेस पुरेपूर उपयोगी असण्याचा प्रभावी मंत्र शामिल आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली आलापल्ली येथील अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी\nडॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी केबीसी मध्ये जिंकले २५ लाख, आदिवासींच्या कल्याणासाठी खर्च करणार रक्कम\nराज्य सरक���रतर्फे आणखी ३० टन मदतसामग्री रवाना ; उद्या ५ टन पाठविणार\nदिवाळीतील प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन रापम कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द\nशाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत धरणावर पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू\nसोशल मिडीया महामित्र मनिष कासर्लावार यांचा पालकमंत्री ना. आत्राम यांच्या हस्ते सत्कार\nराष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कारांची घोषणा : महाराष्ट्रातील ४४ पोलिसांना पुरस्कार जाहीर\nनक्षल्यांनी दहा जेसीबीसह पाच ट्रॅक्टर जाळले, तीन कोटींचे नुकसान\nराज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी ३६ वसतिगृहे, मंत्रिमंडळाची मान्यता\nकानशिलावर बंदूक ताणून युवकास लूटले\nबलात्काऱ्यांना मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद करणारे नव्याने आणलेले कलम ३७६ (ई) हे योग्यच\nअज्ञात वाहनाच्या धडकेत आश्रम शाळेतील कर्मचाऱ्याचा मृत्यू\nमुलचेरा तालुक्यातील कांचनपूर- बोलेपल्ली जंगलात अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या\nविजेच्या धक्क्याने विज सहाय्यकाचा मृत्यू, महाविरणच्या लेखी आश्वासनानंतरच प्रेत घेतले ताब्यात\nधुळे येथे ४ फेब्रुवारी रोजी वायूदलासाठी भरती मेळाव्याचे आयोजन\nकृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यावर भर द्यावा : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू\nसामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने प्रेमियूगूल विवाह अडकले बंधनात\nमहाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष लोमेश वऱ्हाडे अपहार प्रकरणी अखेर निलंबित\nसमृध्दीजीवन मल्टीस्टेट कंपनीत अडकलेले गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून द्या\nफ्रिजचे प्लग समजून ठेवले वाॅटर हिटर सुरू, घराला लागली आग\nश्रीनगरमध्ये चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान\nनगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर, आरमोरी नगरपरिषद अनुसूचित जमातीसाठी राखीव\nआत्महत्याग्रस्त परिवारातील विधवा सादर करणार 'तेरव'\nगडचिरोली जिल्ह्यातील ३३ रेती घाटांना परवानगी, बांधकामांना गती येणार\nविद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाची अत्यंत आवश्यकता :अजय कंकडालवार\nयापुढे गावातील लोकांकडून पाणी कर भरण्याबाबतचे हमी पत्र घेतल्यानंरतच मिळणार पाणीपुरवठा योजना\nबल्लारपूर - गोंदिया पॅसेंजरने वाघांच्या दोन बछड्यांना उडविले\nआरमोरी पोलिसांची दारू तस्करांवर कारवाई, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त\nक्रेन्सने केले गिधाड संशोधनावरील अहवालाचे विमोचन\nउंदीर मारण्याचे औषध पीऊन आत्महत्येचा प्रयत्न : दोन विद्यार्थिनींचा मृत्यू , एक अत्यवस्थ\nजि. प. उपाध्यक्षांची अन्यायग्रस्त रोजगार सेविकेच्या उपोषणस्थळी भेट\nगडचिरोली जिल्हयात ७ जानेवारी पर्यंत ३७ (१)(३) कलम लागू\nजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते भामरागड येथे जात प्रमाणपत्रांचे वितरण\nपत्नीच्या सौंदर्यामुळे चिंतीत पतीने विद्रुप केला पत्नीचा चेहरा\nपुतण्यावर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी करणाऱ्या आरोपीस ५ वर्ष सश्रम कारावास\nदारूची तस्करी करणाऱ्यांकडून ३ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त : चिमूर पोलिसांची कारवाई\nपुन्हा एकदा प्रेमात पडायला लावणारे 'क्षितिजा परी'\nविहिरीचे बिल काढण्यासाठी ४ हजाराची लाच घेताना शाखा अभियंत्याला अटक\nमराठा आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा , आरक्षणाला तूर्तास स्थगिती देण्यास नकार\nगोगाव येथे तलावात बुडून बालकाचा मृत्यू\nविदर्भाच्या प्राचिन इतिहासावर संशोधन व्हावे :श्रीपाद चितळे\nदेशात लवकरच १४० नवीन पासपोर्ट कार्यालये सुरू होणार\nगडचिरोलीसह देशातील नक्षलग्रस्त भागातील निवडणूका पहिल्या टप्प्यातच : पोलिस अधीक्षक बलकवडे\nगडचिरोलीत आढळले दूर्मिळ काळे गिधाड\nसामाजिक, आर्थिक दृष्टीकोणातून मुलींना पुढे जाण्यास मदत करावी : पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nराज्यातील सुमारे ९५ टक्के बालकांना देणार लस, जाणून घ्या गोवर - रुबेलाबाबत\nवरोरा उपजिल्हा रूग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू\nक्रिकेट सामन्यावर सट्टा चालविणाऱ्यावर पोलिसांची कारवाई : ८१ हजारांच्या मुद्देमालासह एकाला अटक\nवन्यजीवावंर शास्त्रोक्त पध्दतीने उपचारासाठी गडचिरोली येथे ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ निर्माण करा\nछत्तीसगडमध्ये सुरक्षा दलावर नक्षली हल्ला, एक जवान शहीद, एका नक्षलवाद्याचा खात्मा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/mumbai-maharashtra-seaplane-comming-nagpur-49275", "date_download": "2019-03-22T11:07:54Z", "digest": "sha1:VCQSS4AAEZTAICFWVBUB6MSXSY3QCIQH", "length": 15473, "nlines": 218, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra seaplane comming in nagpur नागपूरमध्ये लवकरच सी प्लेन! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nनागपूरमध्ये लवकरच सी प्लेन\nगुरुवार, 1 जून 2017\nसागरमाला प्रकल्पाअंर्तगत उपक्रम; मुंबईसाठीही चाचपणी\nसागरमाला प्रकल्पाअंर्तगत उपक्रम; मुंबईसाठीही चाचपणी\nमुंबई - विदर्भातील पर्यटकांना आकर्षित करण्याकरिता महाराष्ट्र सागरी मंडळ (एमएमबी), \"महाजेनको' आणि नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून नागपूरमध्ये सी प्लेन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर-ताडोबा-शेगाव येथे ही सुविधा सुरू होईल. सागरमाला प्रकल्पांतर्गत हा उपक्रम राबवला जाणार आहे. याकरिता \"एमएमबी'ने स्वारस्याच्या निविदा मागवल्या आहेत. मुंबईतही हा उपक्रम सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू आहे.\nनागपूरमधील वनसंपदा, जलाशय, औष्णिक ऊर्जा प्रकल्प पाहण्याकरिता पर्यटक मोठ्या संख्येने येतात. या परिसरात पेपर मिल, सेंट्रल थर्मल पॉवर स्टेशन, सिमेंटचे कारखाने आहेत. तेथे जाण्याकरिता हेलिकॉप्टरशिवाय पर्याय नसतो. केंद्र सरकारच्या जहाजबांधणी मंत्रालयाने सागरमाला प्रकल्पांर्तगत नागपूर-ताडोबा-शेगाव या ठिकाणी सी प्लेन सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. \"महाजेनको'चे कोराडी येथे थर्मल पॉवर स्टेशन आहे. तेथील तलावात वीजनिर्मिती केली जाते. ताडोबाच्या इरई तलावातही वीजनिर्मिती होते. येत्या काळात नागपूर मध्यवर्ती हब होणार आहे. त्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास, एमएमबी आणि महाजेनकोच्या माध्यमातून सी प्लेन सुरू केले जाणार आहे.\nया प्रकल्पाकरिता महाजेनकोने तीन तलाव वापरण्याकरिता देण्याचा निर्णय घेतला आहे. विमानांना इंधन भरण्याकरिता नागपूर फ्लाइंग क्‍लबची मान्यता घेतली जाणार आहे. प्रकल्पाकरिता एमएमबीने स्वारस्याच्या निविदा मागवल्या आहेत. या प्रकल्पाला राज्य सरकारने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. प्रकल्पाकरिता लागणारी पायाभूत सुविधा \"एमएमबी' पुरवणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ आणि महाजेनकोची मदत घेतली जाईल. प्रकल्पाकरिता नागपूर सुधार प्रन्यासने विकास आराखडा (डीपीआर) तयार केला आहे. पर्यटन आणि वनसंपदांचाही विचार केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या नौकायन मंत्रालयाला तो डीपीआर पाठवला जाणार आहे. मंत्रालयाकडून मान्यता मिळाल्यावर एमएमबी त्याचा अभ्यास करेल. केंद्र आणि राज्य सरकार या प्रकल्पाकरिता निधी देणार आहे.\nनागपूरमध्ये सी प्लेन सेवा सुरू करण्याचा मानस आहे. सुरवातीला ही सुविधा कोराडी येथे सुरू केली जाईल. याकरिता स्वारस्याच्या निविदा मागवल्या आहेत. नागपूरप्रमाणे मुंबईतही ही सेवा सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. बेलापूर, वांद्रे येथील जागेत सी प्लेन सेवा सुरू करता येईल.\n- अतुल पाटणे, सीईओ, महाराष्ट्र सागरी मंडळ\nभगतसिंह यांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न होतोय\nवाळवा - भगतसिंह भारत - पाकिस्तान दोन्हीकडेही जिंवत आहेत. ते दोन्हीकडील जनतेच्या मना मनात आहेत. त्यांना कोणा एका धर्माच्या चौकटीत बंदिस्त करता कामा...\nफिचकडून भारताच्या आर्थिक वृद्दीदरात घट\nनवी दिल्ली: भारताचा आर्थिक विकासदर चांगला राहणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी येत्या आर्थिक वर्षांत आर्थिक वृद्दीदरात घट होणार असल्याचे...\nवीज वितरणाच्या कार्यालयाला शॉर्टसर्कीटमुळे आग\nसोयगाव : येथील वीज वितरणच्या पारेषण विभागाच्या कार्यालयातील 132 वीज केंद्रात अचानक उच्च दाबाच्या वाहिनीमध्ये वीज तारांच्या घर्षणात शॉर्ट सर्किट...\nमाथेरानमध्ये वाहनबंदी कायद्याला हडताळ\nनेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात...\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातून 'हे' आहेत युतीचे उमेदवार\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये मावळमधून विद्यमान खासदार...\nLoksabha 2019 : सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडणे अमान्य\nसांगली - सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडणे आम्हाला कदापि मान्य नाही. त्यांना जागा देऊ नये, यासाठी आमचा विरोध राहील. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/pune-citizens-demand-to-devloap-condition-of-public-transport/", "date_download": "2019-03-22T10:39:10Z", "digest": "sha1:32IIPIIUVZXCI6MUUK2U6WPC255NNVIY", "length": 7017, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आमच्यासाठी पीएमटी बसच मेट्रो सामान्य पुणेकरांची भावना", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nआमच्यासाठी पीएमटी बसच मेट्रो सामान्य पुणेकरांची भावना\nपुणे: निसर्गाचा वारसा जपलेल्या पुणे शहरात एकीकडे पुणे महानगर पालिका प्रदूषण रोखण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आहे तर दुसरीकडे प्रदुषणास पाठींबा देत आहे. पुण्यातील जास्तीत जास्त पीएमटी बस ध्वनिप्रदूषण व वायुप्रदूषण करतात. महानगर पालिका मात्र याकडे दुर्लक्ष करत असून पुण्यात मेट्रो येईल म्हणून खुश आहे. दुचाकीचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात बस चालवणे म्हणजे तारेवरची कसरत. जीव मुठीत धरून चालक बस चालवत असतात. बसचा आवाजच येवढा असतो की प्रवाशी टिकिट कोणते मांगतो ये सुद्धा वाहकाला ऐकायला येत नाही. पुणेकरांना बस चा प्रवास असुरक्षित वाटू लागला आहे. पण सामान्य नागरिकाला बस शिवाय दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे मेट्रो राहूद्या आधी बस सुधारा अशी विनंती पुणेकरांकडून व्यक्त होत आहे. तसेच पीएमपीएलच्या खटारा बस मधून निघणारा धूर पर्यावरणाला हानिकारक आहे. पर्यावरणीय समतोल राखायचा असेल तर प्रदूषण करणाऱ्या बस विषयी निर्णय घेण्याची गरज आहे.\nकाय आहेत पुणेकरांच्या भावना\nमेट्रो हे एक मृगजळ आहे. ती येईल तेव्हा येईल. तोपर्यंत आधी पीएमपीची दुरवस्था सुधारणे गरजेचे आहे. कारण मेट्रो आली तरी ती ठराविक मार्गावरच धावणार आहे. मात्र उपनगरे व शहरांतर्गत नागरिकांसाठी पीएमपी हीच आवश्यक आहे. त्यासाठी पीएमपीच्या सुधारणेकडे लक्ष देणे आवश्यक आहे – रविंद्र लाहूडकार, पुणे\nपीएमटी व्यवस्थापन अत्यंत ढिसाळ आहे.प्रवशांच्या तुलनेत बस खूप कमी आहेत.पुण्यातील रस्त्यावर रोज दोन ते तीन बस बंद पडलेल्या दिसतात. मेट्रो चे स्वागत आहे पण सामान्य नागरिक��साठी पी एम टी बसच मेट्रो समान आहे. त्यामुळे आधी बसची सुधारणा व्हावी-\nआशुतोष मसगोंडे, विद्यार्थी पुणे\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nतुकाराम मुंढेना नकारात्मक प्रसिद्धीची आवड\nसमृद्धी महामार्गाबाबतच्या भूमिकेवरून शिवसेना मवाळ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/puneairport-passenger-traffic-139841", "date_download": "2019-03-22T11:06:07Z", "digest": "sha1:3YXZWB4RTTCJLH7AWQV3BSBB4UMZ2RKV", "length": 14576, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "#PuneAirport Passenger Traffic #PuneAirport विमान प्रवाशांची रांगेतून सुटका | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\n#PuneAirport विमान प्रवाशांची रांगेतून सुटका\nरविवार, 26 ऑगस्ट 2018\nपुणे - पुणे विमानतळावरील प्रवाशांच्या लागणाऱ्या लांब रांगा लवकरच कमी होणार आहेत. विमानतळ प्राधिकरणाने सुरक्षा तपासणीसाठी आणखी दोन दरवाजे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विमानतळावर सुरक्षा तपासणीचे दहा दरवाजे होणार आहेत. तसेच, विमानतळातून बाहेर पडण्यासाठी तिसरा दरवाजा सुरु करण्यात येणार आहे.\nपुणे - पुणे विमानतळावरील प्रवाशांच्या लागणाऱ्या लांब रांगा लवकरच कमी होणार आहेत. विमानतळ प्राधिकरणाने सुरक्षा तपासणीसाठी आणखी दोन दरवाजे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विमानतळावर सुरक्षा तपासणीचे दहा दरवाजे होणार आहेत. तसेच, विमानतळातून बाहेर पडण्यासाठी तिसरा दरवाजा सुरु करण्यात येणार आहे.\nविमानतळावर प्रवाशांना सुरक्षितता तपासणीच्या रांगेत बराच वेळ थांबावे लागते. या समस्येबाबत प्राधिकरणाकडे अनेक प्रवाशांकडून प्रतिक्रिया आल्या होत्या. काउंटर आणि सुरक्षा यासाठी अपेक्षित वेळेपेक्षा जास्त वेळ थांबावे लागत होते. याबाबत पुणे विमानतळाचे संचालक अजय कुमार म्हणाले, ‘‘सध्या आठ सुरक्षा तपासणी दरवाजे आहेत. त्यामध्ये आणखी दोन दरवाजांची वाढ करण्यात येणार आहे. नव्या दरवाजांपैकी पहिला दरवाजा हा सप्टेंबरपर्यंत, तर दुसरा दरवाजा नोव्हेंबरमध्ये कार्यान्वित होईल. विमानतळातून बाहेर पडण्यासाठी एक दरवाजा वाढविण्यात येणार आहे.’’\n३ जानेवारीपर्यंत सर्व सोयी उपलब्ध होणार\n१० नोव्हेंबरपर्यंत सुरक्षा तपासणीचे नवे दरवाजे\nहिवाळ्यात ३० नवीन उड्डाणे\nटर्मिनस इमारतीतील आसनक्षमता १५२४ पर्यंत वाढविणार\nविमानतळातील जागा खूप कमी पडते. प्रवाशांना बसण्यासाठीही जागा पुरत नाही. ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची वेगळी सोय नाही. त्याचबरोबर तेथील आरोग्य सुविधा सक्षम केली पाहिजे. या ठिकाणी पुण्यातील खाद्यपदार्थ असावेत.\n- शर्मिला ओस्वाल, अध्यक्षा, ग्रीन एनर्जी फाउंडेशन\nशहरातून विमानतळापर्यंत जाण्याचा रस्ता खूप अरुंद आहे. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी गर्दी होते. विमानतळातील प्रवेशद्वारामध्येही नेहमी गर्दी होते. वाहनतळाची जागा अपुरी आहे. अशा अनेक प्राथमिक सुविधांची कमतरता आहे. याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवे.\n- मोना देव, प्रवासी\nLoksabha 2019 : संजय शिंदेंचा आज राष्ट्रवादीत प्रवेश; माढ्यातून लोकसभेच्या उमेदवारीची चिन्हे\nपुणे : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा आज बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याची चिन्हे आहेत. ते माढा लोकसभा...\nपुणे विद्यापीठातील काल लागलेली आग शमविण्यासाठी प्रयत्न सुरुच\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पोस्ट ऑफिससमोरील कचरा जमा करण्याच्या ठिकाणी काल (ता. 21) मोठी आग भडकली होती. या आगीची माहिती मिळताच...\nफ्रान्समध्ये हृदयशस्त्रक्रियेनंतर अॅड. असीम सरोदे यांच्या प्रकृतीत सुधारणा\nपुणे : शहरातील वकिल असीम सरोदे (वय 45) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. मात्र त्यांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा झाली आहे. ...\n#WeCareForPune ओव्हर स्मार्ट बस थांबा\nकोथरूड : गणंजय सोसायटी येथील प्लॉट क्रमांक 33, आनंदघन या बंगल्यासमोर नवीन बस स्टॉप बसविला आहे. पुणे महापालिकेच्या स्मार्ट बस स्टॉप योजनेनुसार बसविला...\nLoksabha 2019 : 'राष्ट्रवादी'ची नवी चाल; माढ्यात देणार वेगळाच उमेदवार\nपुणे : ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेसपासून फारक घेत, भाजपमध्ये प्रवेश केलेल्या खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव...\nLoksabha 2019 : अनंत गीतेची केवळ आश्‍वासनेच\nदाभोळ - प्रत्येक मतदारसंघाचे विकासाचे प्रश्‍न वेगळे असून या मतदारसंघनिहाय विकासाचा आराखडा तयार करण्याचे आपले प्रयत्न राहतील. रायगड लोकसभा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभ��यान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/18923?page=4", "date_download": "2019-03-22T10:14:23Z", "digest": "sha1:IXSPCITMH4JFCNPOIOQE6TU2PFKTDPDR", "length": 6879, "nlines": 144, "source_domain": "www.maayboli.com", "title": "इतिहास | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /इतिहास\nएक अविस्मरणीय सफर – ‘किल्ले सुधागड’ची लेखनाचा धागा\n\"शिवाजी\" या नावात एकेरी उल्लेख असूच शकत नाही लेखनाचा धागा\nदेशांतराच्या कथा (२): भारतीय स्त्रियांचा अमेरिकेतील इतिहास लेखनाचा धागा\nएक थरारक प्रवास \"किल्ले रांगणा\" चा लेखनाचा धागा\nदेशांतराच्या कथा (१): अमेरिकेतील भारतीयांचा इतिहास लेखनाचा धागा\nभारतिय चित्रपटांचे जनक दादासाहेब तोरणे का दादासाहेब फाळके\n☼ युगायुगाच्या अंधकारातून प्रकाशाकडे घेवून जाणारी माता - राजमाता जिजाऊसाहेब. (लेखक - गणेश पावले) लेखनाचा धागा\nमासाहेब जिजाउ... लेखनाचा धागा\nसाल्हेरगड विजयदिन : ५ जानेवारी २०१५ लेखनाचा धागा\n☼ सह्याद्रीचा राणा ☼ लेखनाचा धागा\n☼ अफजलखानाचा वध ☼ (लेखक - गणेश पावले) लेखनाचा धागा\nकलर्स वाहिनी वरची मालिका: चक्रवर्तीन अशोक सम्राट\nयेथेच घडले हिंदुस्थानचे, राजे शिवछत्रपती लेखनाचा धागा\nसाल्हेरगड परिसर गृहउपयोगीवस्तू आणि कपडे वाटप मोहीम (दिवाळी विशेष २०१४) लेखनाचा धागा\nइंडोनेशियातले तरुमनगर साम्राज्य: लेखनाचा धागा\nबागलाण ,नाशिक प्रांतात शालेय साहित्यांचे वाटप दि .१९-२० जुलै २०१४ लेखनाचा धागा\nग्रीक मधील महाभारत (ट्रॉय चे युद्ध) भाग 2 लेखनाचा धागा\nपद्मदुर्ग श्रमदान व् दुर्गदर्शन मोहिम १२-१-१४ लेखनाचा धागा\nजपानमधील ओयामा व टोगो यांची माहिती आम्हांला हवी आहे लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/40648", "date_download": "2019-03-22T10:23:30Z", "digest": "sha1:QLQ6TDWZI3HXKPNEVDJ4C2YQU75IGZTY", "length": 3800, "nlines": 86, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हे मला कळून चुकले....... | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ / हे मला कळून चुकले.......\nहे मला कळून चुकले.......\nसुगन्ध वार्‍या सन्गे वाहुन गेले\nफूल एकटेच राहुन गेले\nत्याचि वाट पाहतच,फूल कोमेजले\nपण सुगन्धाला हे कधिच न कळले......\nमे ही व्याकुळलेलि त्या पुष्पा परी\nतुझिच आस नेहमि असते\nसुगन्ध फुलाचा कधिच नसतो\nहे फुलाला कधि नाहिच कळले\nतु माझा कधिच नव्हतास\nहे मला कळून चुकले......\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=94AA161108&img=post911201652939.jpg", "date_download": "2019-03-22T10:21:46Z", "digest": "sha1:4PBAVVAT3X3C7QP7KIDADSDS3725BZCS", "length": 6095, "nlines": 178, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nविष्णु खरे यांची कविता\nविष्णु खरे यांची कविता\nविष्णु खरे यांची कविता विष्णु खरे यांच्या कवितेतील माणूस एकदम सामान्य माणूस आहे, पण तो चालू फॅशन म्हणून आलेला अमूर्त माणूस नाही. तो मूर्त आहे, निश्चित व नेमका आहे, दैनंदिन जगण्यातला सर्वपरिचित माणूस आहे, दुःखाचे ओझे वाहणारा, लहान-लहान संकटांना सामोरे जाणारा आणि आपल्याच अनुभवाच्या गडद छटा असणारा आहे. तो ‘मी’, ‘तुम्ही’, ‘तो’, ‘ती’, ‘आपण’ असा कुणीही असू शकतो. मूर्त, साकार, प्रत्यक्ष असा हा माणूस या कवितांमधून विलक्षण ताकदीने व्यक्त होतो. त्याच्यामागे विष्णु खरे यांचीच व्यक्तिगत वेदना, पीडा असावी असे वाटत राहते.\nके. सच्चिदानंदन यांची कविता\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24news.com/?p=34892", "date_download": "2019-03-22T10:20:13Z", "digest": "sha1:2BMQVHNL7MAPGXFWAMZ2ZWXLL4RMJWVM", "length": 9217, "nlines": 171, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "अकोट च्या मातीला साहित्याचा दरवळ | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome आपला विदर्भ अकोला अकोट च्या मातीला साहित्याचा दरवळ\nअकोट च्या मातीला साहित्याचा दरवळ\nअकोट तालुक्याच्या मातीला साहित्यसंपदेचा मोठा वारसा आहे अकोटला अनेक साहित्यिक मैफिली देखील रसिकांनी डोक्यावर घेतल्या आहेत या दिवाळीला दिवाळी अंकांची साहित्यिक मेजवानी ही असणारच आहे या साहित्य संपन्न दिवाळीत शुभेच्छा देतांना कवी अपूर्व (प्रविण पोटे)म्हणतात\nसुखाचा क्षण घेऊन आली दिवाळी…\nसर्वांना आनंद देऊन जाईल दिवाळी..\nक्षणोक्षणी यशाचे वाटेकरी व्हावे तुम्ही …\nहीच सदिच्छा माझ्या मनी…\nसाजरी करूया दिवाळी आनंदाने अकोट तालुक्यातील समस्त जनतेला साहित्यप्रेमींना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nVidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा\nनोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं जब कोई न्यूज लिंक काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं\nPrevious articleदिवाळीच्या आगमनासोबतच शहरवासीयांना लागले नरसिंग महाराज यात्रेचे वेध\nNext articleउद्योजक मोरे यांच्या पत्नीला 25 कोटी खंडणीची मागणी पतीचा भुजबळ करण्याची दिली धमकी\n‘ड्युरेक्स’ या निरोध उत्पादन करणार्‍या आस्थापनाच्या विज्ञापनासाठी होळी सणाचा अश्‍लाघ्य वापर\nमाझा आणि सनातन संस्थेचा काहीही संबंध नाही – नवीनचंद्र बांदिवडेकर (कॉंग्रेस लोकसभा उमेदवार)\n(म्हणे) ‘सनातन संस्थेचे समर्थक बांदिवडेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी ’ – ‘R भारत’ वृत्तवाहिनीकडून बांदिवडेकर हे सनातनचे समर्थक असल्याचे सांगत काँग्रेसवर टीका\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nगुरुवंदन सत्यशोधक संस्थेतर्फे सं���ीपपाल महाराजांना सत्यशोधक पुरस्कार प्रदान\nजननी मोहिमेची यशस्वी नियोजनासाठी अकोट येथे बैठक संपन्न\n*करवीर पिठ शंकाराचार्य श्री विद्यानृसिंह स्वामिंच्या हस्ते कळस स्थापना व प्राणप्रतिष्ठा...\nपनोरीच्या जिर्ण, शिकस्त झालेल्या धोकादायक जि. प.शाळेत विद्यार्थी घेत आहेत शिक्षण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/progressive-nations-are-flowing-under-the-fear-that-you-will-be-targeted-high-court/", "date_download": "2019-03-22T10:36:45Z", "digest": "sha1:TMTNZW5MSVGWYJ4IG45GG26DLFRF5APU", "length": 5397, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आपल्याला लक्ष्य केले जाईल या भीतीखाली देशातील पुरोगामी व्यक्ती वावरत आहेत : हायकोर्ट", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nआपल्याला लक्ष्य केले जाईल या भीतीखाली देशातील पुरोगामी व्यक्ती वावरत आहेत : हायकोर्ट\nटीम महाराष्ट्र देशा : आपल्याला लक्ष्य केले जाईल या भीतीखाली देशातील पुरोगामी व्यक्ती वावरत आहेत, त्यामुळे दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येची चौकशी निष्पक्षपणे करा, अश्या शब्दात आज हायकोर्टाने सीबीआय आणि एसआयटीला फटकारले आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात दिरंगाई केल्याबद्दल मुंबई हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.\nदाभोळकर-पानसरे यांची हत्या होऊन पाच वर्षाचा कालावधी लोटला असला तरी तपासात फारशी प्रगती नाही. मुंबई हायकोर्टाने याप्रकरणी वेळोवेळी राज्य सरकार आणि तपास करणाऱ्या संस्थांना चांगलंच झापलं. आज देशातील पुरोगामी व्यक्ती भीतीखाली वावरत आहेत. त्यामुळे दाभोलकर आणि पानसरे यांच्या हत्येची निष्पक्षपणे चौकशी करा, असे आदेश आज तपास यंत्रणांना हायकोर्टाने दिले आहेत.\nगौरी लंकेशची हत्या आणि उजवे\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.ग���यकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nछत्रपतींचा अपमान करणाऱ्या अतुल भातखळकरांना अटक करा…\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची आर्थिक पत 500 कोटीपर्यंत वाढविण्याची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8138", "date_download": "2019-03-22T10:06:40Z", "digest": "sha1:ANP3VLLRMXW443RM5KN6C5VBGG7D7VOJ", "length": 20174, "nlines": 86, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nनगराध्यक्षा योगीता पिपरे यांनी सादर केला १७६ कोटींच्या खर्चाचा अर्थसंकल्प\nप्रतिनिधी / गडचिरोली : नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी गडचिरोली शहराचा २०१९-२० या वर्षाचा अर्थसंकल्प काल १५ फेब्रुवारी रोजी सादर केला. सुमारे १७६ कोटी रुपयांच्या खर्चाची तरतूद असलेला आजपर्यंतचा सर्वाधिक खर्चाचा अर्थसंकल्प आहे. एकूण खर्च वजा जाता ५ कोटी ३८ लाखांचे शिलकी अंदाजपत्रक राहणार आहे.\nगडचिरोली नगर परिषदेच्या सभागृहात काल अर्थसंकल्पासाठी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला विषय समित्यांचे सभापती व नगरसेवक उपस्थित होते. नगर परिषदेच्या स्वत:च्या उत्पन्नाच्या साधनातून २०१९-२० या वर्षात १६ कोटी ८२ लाख, १४ हजार रूपयांचे उत्पन्न प्राप्त होईल, असा अंदाज आहे. मागील वर्षीची शिल्लक ५ कोटी ८७ लाख १० हजार ४१४ रूपये एवढी आहे. प्रारंभिक शिल्लक व एकूण महसूल असे मिळून २२ कोटी ६९ लाख २४ हजारांचे उत्पन्न मिळणार आहे. या उत्पन्नापैकी सामान्य प्रशासनावर ३ कोटी ५६ लाख ५९ हजार सार्वजनिक सुरक्षिततेवर १ कोटी २० लाख ९५ हजार, आरोग्य सुविधांवर १० कोटी ७१ लाख ९० हजार, शिक्षण विभागावर ६ कोटी ३४ लाख ९७ हजार व इतर खर्च ६९ लाख ८५ हजार रूपयांचा होणार आहे. एकूण महसुली खर्च २२ कोटी ६४ लाख २६ हजार रुपये अपेक्षित आहे.\nनगर परिषदेला शासनाकडून विविध प्रकारचे अनुदान प्राप्त होतात. त्याला भांडवली लेखा असे संबोधले जाते. प्रारंभिक शिल्लक ४३ कोटी ६६ लाख ३५ हजार रूपयांची आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून ११० कोटी ६५ लाख रूपयांचा निधी मिळणे अपेक्षित आहे. प्रारंभिक शिल्लक पकडून एकूण भांडवली जमा १५४ कोटी ३१ लाख ३५ हजार रूपये होणार आहे.\nएकूण खर्च १५३ कोटी ८२ लाख ५० हजार रुपये अपेक्षित आहे. यापैकी अखेरची शिल्लक ४८ लाख ८५ हजार २४६ रुपये एवढी राहणार आहे.\nमहसुली निधीतून २२ कोटी ६४ लाख २६ हजार र���पये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये स्थायी आस्थापनेवर ३२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. तसेच ५ लाखांची फर्निचर खरेदी केली जाईल. अग्निशमन वाहनावर वर्षभरात २४ लाख ७० हजारांचा खर्च केला जाईल. दिवाबत्तीवर १ कोटी २० लाख खर्च होणार आहे. पाणी पुरवठा विभागावर ३ कोटी ४४ लाख ५० हजार रुपये, साफसफाई सुविधांवर २ कोटी ४० लाख, रूग्णवाहिका विभागावर ११ लाख रुपये, सभा कामकाज व पदाधिकारी विभागावर २० लाख रुपये, दारिद्र्य निर्मूलन व महिला बाल विकासावर १४ लाख ५४ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये दुर्बल घटकांसाठी ३ लाख ५२ हजार, महिला व बाल कल्याणसाठी ३ लाख ५२ हजार रुपये आरेक्षित ठेवले आहेत. रोगप्रतिबंधक लस उपलब्ध करणे व फवारणीसाठी ६० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. सार्वजनिक उद्यानांच्या देखभालीवर १ कोटी ११ लाख ३० हजार रुपये खर्च केला जाणार आहे. बांधकाम विभागावर एकूण २ कोटी ६४ लाख ६ हजारांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्येही अपंग, अनुसूचित जमाती व अनुसूचित जातीसाठी प्रत्येकी ३ लाख ५२ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.\nसर्वसाधारण मालमत्ता करातून ३ कोटी ६० लाख, जाहिरात करातून १ लाख ४० हजार, पाण्यावरील विशेष करातून १ कोटी १० लाख, वृक्ष करातून ४ लाख ५० हजार, नगर परिषदेच्या काही इमारती आहेत. या इमारतींच्या माध्यमातून १० लाख रुपये, इमारत डेव्हल्पमेंट चार्जेसमधून ७ लाख रुपये, स्वर्गरथातून ५० हजार रुपये, रूग्णवाहिका भाड्याच्या माध्यमातून २ लाख ७० हजार रुपये, बाजार ठेका वसुलीत २० हजार रुपये, कोंडवान ठेका वसुलीतून १५ हजार रुपये, निविदा फार्म विक्रीच्या माध्यमातून ६० हजार रुपये, नगर पालिकेच्या गुंतवणुकीवरील व्याजातून २० लाख रुपये, पाणी टँकर फी मधून ७० हजार रुपये, अग्निशमन वाहनाच्या माध्यमातून १५ हजार रुपये, जुन्या भांडाराच्या विक्रीतून ५० हजार रुपये असा एकूण महसुली उत्पन्नातून प्रारंभीची शिल्लक लक्षात घेऊन २२ कोटी ६९ लाख २४ हजार ४१४ रुपये उत्पन्न अपेक्षित आहे.\nभांडवली उत्पन्नात दलित वस्ती सुधार योजनेतून ३ कोटी, रस्ते अनुदानातून ३ कोटी, अल्पसंख्यांक अनुदानातून २० लाख, नगरोत्थान योजनेतून ३ कोटी, नागरी दलित वस्ती पाणी पुरवठा योजनेतून २५ लाख, वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदानातून १० कोटी रुपये मिळण्याचा अंदाज आहे. हरीत पट्टे विकसीत करण्यासाठी ५ कोटी, प्��धानमंत्री आवास योजनेसाठी २ कोटी, अनुसूचित जाती व नवबौध्द घरकूल योजनेसाठी २ कोटी ५० लाख, स्थानिक विकास निधीतून २० लाख, अग्निशमन सेवा कल्याण निधीतून १ कोटी रुपये, एकात्मिक शहर विकास योजनेतून १० कोटी रुपये, १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ६ कोटी रुपये अनुदान अपेक्षित आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nइस्रोचा पीएसएलव्ही सी ४३ या रॉकेटच्या साहाय्याने एकाचवेळी ३१ उपग्रहांचं प्रक्षेपण करण्याचा विक्रम\nबॉम्ब निकामी करतांना काळजी घ्यावी : गृहराज्यमंत्री हंसराज अहिर\nकसनासूर चकमकीला जबाबदार धरून नक्षल्यांनी केली 'त्या' तिघांची हत्या\nपी.सी.आर. दरम्यान आरोपीकडून ४ लाख २० हजारांचा माल हस्तगत : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nउपशिक्षणाधिकारी चलाख यांच्यावर कारवाई करा\nश्रीसाईबाबा समाधी शताब्दी सोहळा समारोपास पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार \nमराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब \nआरोग्य मेळाव्यात पन्नास पेक्षा अधिक रुग्णांवर औषधोपचार, पोलीस प्रशासनाचा उपक्रम\nजम्मू-काश्मीरमध्ये सैन्यदलाच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहिद\nअवैध दारू तस्कराकडून सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त : गडचिरोली गुन्हे शाखेची कारवाई\nउपराष्ट्रपतींनी अनुभवली राजभवन येथील सकाळ\nछत्तीसगडमध्ये गॅसची पाइपलाइन फुटल्याने सहा जणांचा मृत्यू , १४ जखमी\nबल्लारपूर पोलिसांनी ९५ लाख ७५ हजारांचा पकडलेला अवैध दारूसाठा केला नष्ट\nनक्षल्यांनी ट्रक जाळून रस्ता केला जाम : कोरची-कुरखेडा मार्गावरील घटना\nके. चंद्रशेखर राव यांनी दुसऱ्यांदा घेतली तेलंगण च्या मुख्यमंत्रिपदाची शपथ\nगडचिरोली जिल्ह्यातील ३३ रेती घाटांना परवानगी, बांधकामांना गती येणार\nअल्लीपूर येथील जबरी चोरीचा गुन्हा उघड\nकाँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुखाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट\nउभ्या असलेल्या ट्रकच्या केबीन मध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला चालकाचा मृतदेह\nउद्या मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांसोबत थेट लोकसंवाद\nमोहफुलाचा सडवा केला नष्ट : असरअल्ली पोलिसांची कारवाई\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत ८३ मुहूर्त\nमनुष्यबळ पुनर्रचना आराखडा सर्वसंमतीनेच पदे, कर्मचारी संख्येत कपा�� नाही :महावितरण\nसाईंचे दर्शन घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बसला मोठा अपघात ४ ठार , ४० जखमी\nबहिणीचा खून करणाऱ्या भावास जन्मठेप, हजार रूपयांचा दंड : गडचिरोली न्यायालयाचा निकाल\nज्येष्ठ कवी, गायक आणि संगीत दिग्दर्शक यशवंत देव यांचे निधन\nपाेलीस जवानांनी फक्त ५ मिनटात केला आलापल्ली - एटापल्ली रस्ता सुरळीत\n‘हर - हर महादेव’ च्या गजरात मार्कंडादेव यात्रेला उत्साहात प्रारंभ, हजारो भाविकांचे जत्थे दाखल\nशेतीविषयक योजनांना विशेष प्राधान्य द्यावे : राज्यमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nबांधकामांवरील बंदी उठवण्याची विनंती करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nचंद्रपूर - नागपूर महामार्गावर भीषण अपघातात युवकाचा मृत्यू\nनागपुरात एकांतवासामुळे अन्नपाण्याविना वृद्ध दाम्पत्याचा बळी\n'तो' म्हणतो आई-वडिलांनी आपल्या परवानगीशिवाय जन्म दिला \nगडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करा : आ.डाॅ. देवराव होळी\nकालिदास समारोहाचा समारोप , संगीता शंकर यांच्या 'गाणा-या व्हायोलिन'ने आणि परविन सुलताना यांच्या बहारदार गायनाने रसिक तृप्त\nसंगमनेरजवळ भरधाव कारची ट्रकला धडक, २ ठार, ४ जखमी\nलोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान\nमुलबाळ होण्याकरिता पूजेसाठी सात लाख उकळणाऱ्या टिल्लू बाबाला अटक\nउमरेड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक, शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nचंद्रपुरातील युवकाला अमेरिकेत बेस्ट डायरेक्टर अवार्ड\nग्रामविकासासाठी 'सैराट' व्हा : अभिनेत्री अनुजा मुळे\nअखेर सीबीआय संचालक पदावरून हटवण्यात आलेल्या आलोक वर्मांनी दिला राजीनामा\nअवनीच्या बछड्यांचा आठवडाभरानंतरही शोध नाही\nनवीदिल्ली- चैन्नई रेल्वे मार्गावरील वाहतूक वरोरा नजीक ६ तास खोळंबली\nराज्यातील २० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश\nकोरेगावात महिलांची धडाकेबाज कारवाई : दारूसाठा, मोहसडवा व साहित्य जप्त\nमहाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमामध्ये सुधारणांना मंजुरी\nग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथील सफाईकामगारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना अटक करा\nनवरा - बायकोच्या भांडणातून सरपंच असलेल्या बायकोची वाढदिवशीच विष पिऊन आत्महत्या\nअन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई, १ लाख ७४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/node/118", "date_download": "2019-03-22T11:34:26Z", "digest": "sha1:AODMU6N5TAETI6IGBRRTMTIWIXGNCY2Q", "length": 12800, "nlines": 219, "source_domain": "baliraja.com", "title": " रे नववर्षा | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / रे नववर्षा\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nगंगाधर मुटे यांनी बुध, 22/06/2011 - 08:48 ह्यावेळी प्रकाशित केले.\nरे नववर्षा ये नेमाने\nजा फुलवीत ही उदास राने ....\nना अस्त्राने वा शस्त्राने\nबाहुबलीचे नको भुजाने .....\nजगावा पोशिंदा सन्मानाने ...\nरे नववर्षा दे अभयाने\nदे भरुनी दुरडी भगोणे\nभरव मुक्तीचे चार दाणे ...\n(रानमेवा काव्यसंग्रह - प्रकाशन दि. १०.११.२०१०)\nमंगळ, 01/01/2019 - 06:23. वाजता प्रकाशित केले.\nमंगळ, 01/01/2019 - 09:51. वाजता प्रकाशित केले.\nशेतकरी तितुका एक एक\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8860&typ=%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0+%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8+%E0%A4%A8%E0%A5%87+%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80+%E0%A4%95%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80+%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE+", "date_download": "2019-03-22T10:44:31Z", "digest": "sha1:A5XWVF5F2NWFJOIIOQN6B22ARZBXNK3M", "length": 13707, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंनिस ने घेतली कैद्यांची शाळा\n- अंनिस रोखनार सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण\nप्रतिनिधी / गडचिरोली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती च्या वतीने गडचिरोली जिल्हा कारागृहात विषारी सर्पदंश झाल्यास स्वतःचा जीव कसा वाचवावा या विषयावर ५६ कैद्यांना प्रशिक्षित केले. आज १५ मार्च रोजी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.\nअंनिस ने जिल्ह्यातील सर्पदंशाने मृत्युचे प्रमाण लक्षात घेता २८ फेब्रुवारी पासून 'आता धरू एकच ध्यास, ना मरेल माणुस ना मरेल साप' या नावाखाली जिल्हयात अभियानाची सुरूवात केली असुन जिल्ह्यातील आश्रमशाळा व दुर्गम भागात अभियान राबविले जात आहे. त्यासाठी अंनिसने अभ्यासपुर्वक शास्त्रीय आराखडा तयार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कारागृहातील कैद्यांसाठी प्रशिक्षणात्मक उद्बोधनाचे आयोजन केले होते.\nसदर कार्यक्रमाला कारागृह अधिक्षक बी.सी.निमगडे , हवालदार नेमाडे,आंबोरकर, जाधव पुर्ण वेळ उपस्थित होते. प्रशिक्षणाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंनिस चे जिल्हाध्यक्ष उध्द्व डांगे, सर्पमित्र विलास पारधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिस कार्यकर्ते संजय कुरसंगे, अतुल गंडाटे, विवके मुन, प्रफुल गंडाटे, सुरज ठाकरे, विपूल गंडाटे, ज्ञानेश्वर गंडाटे, चंदुलाल गेडाम यांनी सहकार्य केले.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nराज्य सरकारी सेवेत रुजू झाल्यापासून दहा वर्षांच्या आत कर्मचाऱ्याचा अकाली मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना मिळणार दहा लाखांची नुकसान�\nतब्बल ४० सुवर्णपदके पटकाविलेल्या सुवर्णकन्या एंजल देवकुलेचा होणार दिल्लीत सन्मान\nब्रम्हपुरी - वडसा मार्गावर दोन दुचाकींची धडक, दोन ठार, तीन गंभीर जखमी\n'तिबेट टू मासोद व्‍हाया हिमालय' : ‘चक्रवाक’ पक्षांचा तलावांवर बसेरा\nयंदा वृक्ष लागवडीमध्ये ४ कोटी बांबूची लागवड : सुधीर मुनगंटीवार\nचोख पोलीस बंदोबस्तात एटापल्ली पंचायत समिती च्या मालकीच्या भूखंडावरील अतिक्रमने हटविली\nकाँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुखाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट\nनक्षल्यांकडून हत्यासत्र सुरुच : पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन आणखी एकाची हत्या\nआपला महाराष्ट्र दर्शन योजनेची २१ वी सहल रवाना\nबॉम्ब निकामी करतांना काळजी घ्यावी : गृहराज्यमंत्री हंसराज अहिर\n‘द बर्निंग बस’, गडचिरोली आगारात उभ्या बसने घेतला पेट\nनवेगाव बांध मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार, दुचाकी चालक जखमी\nअरततोंडी आणि परसवाडी येथील अनुदानित आश्रमशाळांवर नेमले प्रशासक\nमेहा बुज. येथील इसमाची गळफास घेवून आत्महत्या\nअचूक वीजबिल आणि योग्य महसुलासाठी महावितरण आग्रही : ३५ हजारावर नादुरुस्त वीज मीटर्स बदलले\nप्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा गडचिरोली जिल्ह्यातील १ लक्ष ४८ हजार ३३६ कुटुंबांना लाभ होणार : पालकमंत्री ना. आत्राम\nजहाल नक्षली पहाडसिंग म्हणतो , ‘देशाची विचारधारा बंधुत्व आणि समता’\nपबजी गेम च्या विळख्यात तरुणाई, पालकांची वाढतेय डोकेदुखी\nबेलोरा शिवारात बिबट्या मृतावस्थेत आढळला\nरायगड जिल्ह्यात शिवशाही बसला अपघात , ३१ प्रवासी जखमी\nदुचाकी पुलाच्या कठड्यावर आदळून एक ठार , एक गंभीर\nगोवर - रूबेला लसीकरणानंतर आठ विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली\nयापुढे कृषीपंपांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा, शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा\nग्यारापत्ती हद्दित पोलिस - नक्षल चकमक, नक्षल साहित्य जप्त\nराज्यातील सुमारे ९५ टक्के बालकांना देणार लस, जा���ून घ्या गोवर - रुबेलाबाबत\nमाेबाईलमध्ये ३५ रुपये बॅलन्स ठेवणे अनिवार्य, अन्यथा आऊटगाेईंग सेवा होणार बंद\nमालेवाडा येथे पोलीस पाटील दिन, निवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार\n१ एप्रिल २०२० मध्ये BS-४ वाहनांची विक्री होणार बंद, BS-६ प्रकारच्या इंजिनाचा वापर करणार\nआदिवासी समाज संस्कृतीसोबतच जल, जमीन आणि जंगलांचा रक्षक : मुख्यमंत्री\nपुलगांव आयुध निर्मानी बॉम्बस्फोटाच्या उच्चस्तरीय चौकशीला प्रारंभ\nमुलचेरा तालुक्यातील कांचनपूर- बोलेपल्ली जंगलात अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या\nआंतरराज्य दारू तस्करास छत्तीसगड पोलिसांनी केली अटक, ३२५ पेट्या दारू जप्त\nदारूच्या नशेत नवऱ्यानेच आवळला बायकोचा गळा\n... अन् ट्रेलरवरून वाहून नेणारे डम्पर अचानक रस्त्यावर कोसळले, मोठा अपघात टळला\nराष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे गडचिरोली शहरात धुळीने नागरीक त्रस्त\nजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते केक कापून साजरा झाला जिल्हा वर्धापन दिन\n‘अहेरी चा राजा’ च्या विसर्जन मिरवणूकीत पालकमंत्री ना. आत्राम यांनी ठेका धरून युवकांमध्ये जागविली स्फूर्ती\nबल्लारपूर तालुक्यातील मानोरा गावाच्या हद्दीत बिबट्याचा हैदोस, बकरीला केले ठार\nरसायनमिश्रित विहिरीत पाच जणांचा मृत्यू , दोघे अग्निशमन दलाचे जवान\nजिमलगट्टा येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर, शेकडो नागरिकांनी केली तपासणी\nमृत मुलीच्या शरीरावर केले तीन दिवस उपचार, सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रूग्णालयावर गंभीर आरोप\nसुगंधित तंबाखूसह ३ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त, एसीडीपीओ गडचिरोली च्या पथकाची कारवाई\nआमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने वाळके , गट्टीवार यांचे आमरण उपोषण मागे\nअवैध दारूविक्रेत्याकडून लाच घेणे महागात पडले, पोलिस नायकाला एसीबीचे दर्शन घडले\nमहाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष लोमेश वऱ्हाडे अपहार प्रकरणी अखेर निलंबित\nजिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने विनयभंग केल्याचा आरोप करीत डॉक्टर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न\nओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी महासंघाच्या वतीने गडचिरोलीत धरणे आंदोलन\nनागपूर विभागीय मंडळाच्या सहसचिव माधूरी सावरकर यांची लोक बिरीदरी प्रकल्पास भेट\nसुरक्षादलांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nहिजड्याला मुलं होतील, मात्र सिंचन योजना पूर्ण होणार नाही असं वाटलं होत : गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/national-news-j-k-four-militants-killed-crpf-j-k-police-50373", "date_download": "2019-03-22T11:03:27Z", "digest": "sha1:GZLPRKCX3J77E5NTDJLEMTLK2I3RRUCE", "length": 14041, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "national news J-K: Four militants killed by CRPF, J-K Police काश्मीर: सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला करणारे 4 दहशतवादी ठार | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nकाश्मीर: सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला करणारे 4 दहशतवादी ठार\nसोमवार, 5 जून 2017\nबंदिपुरा जिल्ह्यातील सुंबल येथे 45 बटालियन सीआरपीएफचा कॅम्प आहे. दहशतवाद्यांनी आज पहाटे चारच्या सुमारास कॅम्पवर जोरदार गोळीबार करत हल्ला केला. या गोळीबाराला सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर देत हल्ला करणाऱ्या चारही दहशतवाद्यांचा खात्मा केला.\nश्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बंदिपुरा जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पवर हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.\nबंदिपुरा जिल्ह्यातील सुंबल येथे 45 बटालियन सीआरपीएफचा कॅम्प आहे. दहशतवाद्यांनी आज पहाटे चारच्या सुमारास कॅम्पवर जोरदार गोळीबार करत हल्ला केला. या गोळीबाराला सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर देत हल्ला करणाऱ्या चारही दहशतवाद्यांचा खात्मा केला. सीआरपीएफचे जवान आणि काश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या चकमकीत एकही जवान जखमी झालेला नाही.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांचा कॅम्पमध्ये आत्मघाती हल्ला करण्याचा प्रय़त्न होता. मात्र, तो सुरक्षा रक्षकांनी उधळून लावला. दहशतवाद्यांकडून 4 एके 47 रायफल्स, ग्रेनेड लॉन्चर आणि अन्य काही स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. दहशतवादी हल्ला करताना पेट्रोलही घेऊन आले होते. कॅम्प पेटवून देण्याच्या उद्देशाने ते आले असल्याचे सांगण्यात येत आहे.\nई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -\nमहाराष्ट्र 'बंद' यशस्वी करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार\n#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'​\nभारताचा पाकवर 124 धावांनी दणदणीत विजय​\n'दानवेंच्या शेतकऱ्यांसंदर्भातील वक्तव्याचा तपास करा'\nमॉन्सूनचे महाराष्ट्रात गुरुवारी आगमन​\nमुंबईत भाज्यांच���या किमती भडकल्या\nभगतसिंह यांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न होतोय\nवाळवा - भगतसिंह भारत - पाकिस्तान दोन्हीकडेही जिंवत आहेत. ते दोन्हीकडील जनतेच्या मना मनात आहेत. त्यांना कोणा एका धर्माच्या चौकटीत बंदिस्त करता कामा...\nमाथेरानमध्ये वाहनबंदी कायद्याला हडताळ\nनेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात...\nजैशे महंमदचा दहशतवादी सज्जाद खानला दिल्लीत अटक\nनवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यातील सूत्रधार मुदस्सिर याचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा जैशे महंमदचा दहशतवादी सज्जाद खान याला दिल्ली पोलिसांच्या विशेष...\nश्रीनगर : जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु, 24 तासांत 5 ठार\nश्रीनगर : सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले आहेत. गेल्या चोवीस तासापासून शोपियन जिह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक...\nLoksabha 2019 : बेताल वक्तव्यानंतर पित्रोदांची आता धावपळ; सारवासारव करण्याचा प्रयत्न\nनवी दिल्ली - भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवर सॅम पित्रोदा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे...\nLoksabha 2019 : पित्रोदांकडून पाकला क्लीन चिट, मोदींचा काँग्रेसवर निशाणा\nनवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यावर सॅम पित्रोदा यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-st-bus-msrtc-48834", "date_download": "2019-03-22T10:46:07Z", "digest": "sha1:WMEWSQWT24XVG2LHBPOU5C422HZINSBI", "length": 18327, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news st bus MSRTC अधिकारी येतात-जातात, प्रश्‍न जैसे थे | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पे���र शुक्रवार, मार्च 22, 2019\nअधिकारी येतात-जातात, प्रश्‍न जैसे थे\nमंगळवार, 30 मे 2017\nएसटी महामंडळाचा कारभार विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, कोल्हापूर आगारप्रमुख अशा त्रिकुटांच्या बळावर सुरू आहे. या कारभारात दुर्लक्ष करून व जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी एसटीतील काही अधिकाऱ्यांत स्पर्धा लागली आहे. त्यामुळे सेवेवर विपरित परिणाम होत आहे. एसटी महामंडळाला अडचणीत आणण्यास टपलेल्या घटक व त्यांच्या कृत्यावर भाष्य करणारी मालिका आजपासून ...\nएसटी महामंडळाचा कारभार विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधिकारी, कोल्हापूर आगारप्रमुख अशा त्रिकुटांच्या बळावर सुरू आहे. या कारभारात दुर्लक्ष करून व जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी एसटीतील काही अधिकाऱ्यांत स्पर्धा लागली आहे. त्यामुळे सेवेवर विपरित परिणाम होत आहे. एसटी महामंडळाला अडचणीत आणण्यास टपलेल्या घटक व त्यांच्या कृत्यावर भाष्य करणारी मालिका आजपासून ...\nकोल्हापूर - मध्यवर्ती बस स्थानकात पोलिस चौकी असूनही रोजचा पोलिस बंदोबस्त नाही. परिणामी असुरक्षिततेचे वातावरण वाढले आहे. जिल्ह्यातील ७० टक्के पिकअप शेडची कमालीची दुरवस्था आहे. महत्त्वाच्या शहरांकडे धावणाऱ्या गाड्यांची संख्या अपुरी आहे. यापासून ते जुनाट झालेल्या गाड्यांतून प्रवासी वाहतूक होते आहे. असे प्रश्‍न गेल्या पाच-दहा वर्षांपासून प्रलंबित आहेत. गेल्या सात वर्षांत पाच विभाग नियंत्रक आले. आम्ही ते काम करणार आहोत, असे सांगत आपल्या हिताची कामे करीत ‘गल्ला’ भरून निघून गेले. त्याच वाटेवरून सध्याच्या विभाग नियंत्रकांची वाटचाल सुरू आहे.\nघराघरात येणाऱ्या पाहुण्यांपासून कार्पोरेट कंपन्यांतील नोकरदारांपर्यंत प्रत्येक घटकाला सुरक्षित प्रवासाची हमी देणारे एसटी महामंडळ जिल्हाभरात १२ आगारांतून ९०० गाड्यांतर्फे प्रवासी सेवा देते. या सेवेची मुख्य नियंत्रण करण्याची जबाबदारी विभाग नियंत्रक व वाहतूक अधिकाऱ्यांवर असते. गेल्या पाच वर्षांत येथे आलेल्या प्रत्येक विभाग नियंत्रकांनी हिताची कामे प्राधान्याने केली; पण प्रवासी हिताची कामे करण्यात हात आखडता घेतला. त्याच्या छटा मुख्य बस स्थानकापासून जिल्ह्यातील विविध आगारांत दिसत आहेत.\nएसटीतून जिल्ह्यातून दिवसाकाठी एक ते दीड लाख प्रवासी प्रवास करतात. यांतील जवळपास दहा ते वीस हजार प्��वाशांची रोजची ये-जा मध्यवर्ती बसस्थानकावर असते. तेथे पोलिस चौकी आहे; मात्र पोलिस नसतात. त्यामुळे आठवड्यातून किमान दोन ते चार वेळा पाकीटमारीचे प्रकार घडतात. याशिवाय काही फिरस्ते लोक रात्रभर बसस्थानकात झोपतात. नशेच्या भरात आरडाओरड करीत भांडणे करतात, तर काही दुचाकीस्वार रात्री एक ते दीड वाजता बसस्थानकात घिरट्या मारत राहतात. पोलिस बंदोबस्त मिळण्यासाठी पत्रव्यवहाराच्या पलीकडे फारसे काही झाल्याचे दिसत नाही. परिणामी गेल्या दीड वर्षापासून बसस्थानकावरील सुरक्षा रामभरोसे आहे.\nजिल्ह्यात जवळपास २०० हून अधिक पिकअप शेड आहेत. यांतील ६० टक्के पिकअप शेड मोडकळीस आली आहेत, तर काही पिकअप शेडमध्ये फिरस्त्यांची निवासस्थाने बनली आहेत. गेल्या पाच वर्षांत प्रत्येक विभाग नियंत्रकांनी पिकअप शेडचे काम लवकरच करू, असे सांगत वेळ मारून नेण्याचे काम केले.\nकर्नाटकाच्या गाड्या कोल्हापूर बसस्थानकात येण्यासाठी विशिष्ट मर्यादा आहेत; पण अनेक गाड्या विना परवाना येतात व प्रवासी गोळा करून निघून जातात. अशा गाड्यांबाबत अधिकाऱ्याने जाब विचारला तर वाहतूक विभागाकडून कानउघाडणी केली जाते. त्यामुळे बसस्थानकावरील अधिकाऱ्यांनी कर्नाटक बसकडे कानाडोळा केल्याचे दिसते. कोल्हापुरातून पुणे, मुंबई, ठाणे, पणजी अशा शहरांकडे जाणाऱ्या गाड्यांचा प्रवासी वर्ग कमी झाला म्हणून गेल्या वर्षभरात जवळपास सात मार्गांवरील गाड्यांच्या फेऱ्या बंद कराव्या लागल्या आहेत.\nयाशिवाय प्रत्येक आगारात ड्युट्या लावण्यापासून ते गाड्या ताब्यात घेण्यापर्यंत अनेका गोष्टीत रोज अधिकारी व कर्मचारी यांच्यात खटके उडत आहेत. या प्रश्‍नांकडे विभाग नियंत्रकांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.\nमाथेरानमध्ये वाहनबंदी कायद्याला हडताळ\nनेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात...\nLoksabha 2019 : शिवसेनेचे 21 उमेदवार जाहीर\nमुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानंतर शिवसेनेने आज (शुक्रवार) पहिली यादी जाहीर केली. युती झाल्यानंतर राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर...\nLoksabha 2019 : संजय पाटलांच्या उमेदवारीवरून शिवसेनेत माजली यादवी\nसांगली - शिवसेनेच जिल्हाप्रमुख संजय विभूते यांची गटबाजी खपवून घेणार नाही, असा इशारा माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे यांनी दिला. कवठेमहांकाळ...\nगणेशपुरी पोलिस स्टेशनमध्ये सहायक पोलिस निरीक्षक परशुराम लोंढे याची नियुक्ती\nवज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पदी पी.एम. लोंढे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. मावळते वरिष्ठ...\n#WorldWaterDay वाया जाणारे पाणी थांबविण्यासाठी १० वर्षे लढा\nकोल्हापूर - पाण्याचा थेंब आणि थेंब वाचविण्यासाठी काहींची धडपड सुरू आहे. यात यश मिळते, नाही मिळते. हा त्या-त्या परिस्थितीचा भाग आहे. पण, काळम्मावाडी...\nचिकोडे ग्रंथालयातर्फे लवकरच स्पेस इनोव्हेशन लॅब\nकोल्हापूर - येथील जरगनगरातील (कै) भालचंद्र चिकोडे ग्रंथालयातर्फे स्पेस इनोव्हेशन लॅब उभारली जाणार आहे. विज्ञानाधिष्ठित समाजनिर्मितीसाठी अशा पद्धतीची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dr-anil-lachke-writes-article-editorial-page-137521", "date_download": "2019-03-22T11:02:19Z", "digest": "sha1:53EHNY2BD7TPMQJ3Z3NZBD3WGYWV7BR2", "length": 25816, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr anil lachke writes article in editorial page ‘ग्रीन केमिस्ट्री’मधून रोजगारनिर्मिती | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nप्रदूषण करणारे घटक कच्चा माल म्हणून वापरून उपयुक्त मालाची निर्मिती करता येते.सहज उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालापासून अनेक उपयुक्त पदार्थांची निर्मिती ‘ग्रीन केमिस्ट्री’च्या तत्त्वावर करता येईल. यामुळे प्रदूषण टळेल आणि रोजगारनिर्मितीही होईल.\nप्रदूषण करणारे घटक कच्चा माल म्हणून वापरून उपयुक्त मालाची निर्मिती करता येते.सहज उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालापासून अनेक उपयुक्त पदार्थांची निर्मिती ‘ग्रीन केमिस्ट्री’च्या तत्त्वावर करता येईल. यामुळे प्रदूषण टळेल आणि रोजगारनिर्मितीही होईल.\nऔ द्योगिक क्षेत्रात एखाद्या रसायनाची किंवा उपकरणाची निर्मिती करायची असेल, तर त्यासाठी कच्चा माल, (रॉ-मटेरियल) महत्त्वाचे असते. कच्च्या मालाचे अनेक प्रकार आहेत. पेट्रोकेमिकल्स (नॅफ्था), कोल, अल्कोहोल, सल्फर, मीठ, वाळू, बायोमास, सोडा-लाइम अशा प्रकारचा कच्चा माल उद्योगधंद्यांमध्ये वापरतात. तो दर्जेदार तर हवाच; पण त्याचा पुरवठा सातत्याने व्हायला पाहिजे. तो कमी किमतीत, देशांतर्गत मिळाला तर चांगलेच. त्या कच्च्या किंवा पक्‍क्‍या मालामुळे परिसरात प्रदूषण होऊ नये, ही आपली अपेक्षा. या सगळ्या गोष्टी जुळून येत नाहीत. सध्या अक्षय-चिरंतन विकासाचे उद्दिष्ट सांभाळावे, असा दंडक जगभर पाळला जातो. यासाठी कच्चा माल म्हणून उपद्रवी आणि प्रदूषण करणारे घटक वापरून कोणत्याही उपयुक्त मालाची निर्मिती करता यावी, असे संशोधक आणि तंत्रज्ञांना वाटते. याचा अर्थ साप मरावा आणि काठीही मोडू नये, अशी अपेक्षा करण्यासारखे आहे. यादृष्टीने विविध प्रयोगशाळांमध्ये सतत प्रयोग चालू असतात. त्याला यशही मिळत असते. त्याकरिता पर्यावरणाचा विचार करून संशोधक तंत्रज्ञान विकसित करतात. साहजिकच याला ‘ग्रीन केमिस्ट्री’ म्हणायला हरकत नाही. या संदर्भातील काही नमुनेदार उदाहरणे लक्षात घेण्यासारखी आहेत.\nजलपर्णी (वॉटर हायसिंथ) वनस्पती आपल्याला माहीत आहे. या हिरव्यागार तरंगणाऱ्या वनस्पतीने नदी किंवा तलाव काठोकाठ भरलेला दिसतो. जणू भरपूर मशागत करून, खते वापरून कुणीतरी पीक काढलेय, असे वाटते. जलपर्णी वनस्पती अशुद्ध पाण्यात वाढून काही दूषित द्रव्ये शोषून घेते. तेवढा फायदा होतो; पण ती वाढताना पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी होते आणि पाणवनस्पतींना सूर्यप्रकाश मिळत नाही. त्याचा उपद्रव जलचरांना आणि एकूणच जैवविविधतेला होतो. या वनस्पतीभोवती अनेक प्रकारच्या उपद्रवी कीटकांची आणि डासांची उत्पत्ती होते. तसेच जलप्रवाहात अडथळा निर्माण होतो. नाविकांना, मच्छीमारांना, पोहणाऱ्यांना त्याचा त्रास होतो. यासाठी जलपर्णीचा उपयोग कसा करता येईल, यादृष्टीने प्रयत्न होतात. त्यापासून बायोगॅस आणि कंपोस्टखते तयार केली गेली. जलपर्णी सच्छिद्र असते. त्याची भुकटी करून कारखान्यातील सांडपाणी साफ करण्यासाठी ती उपयुक्त ठरते. परदेशात जलपर्णीचा वापर करून चपला, दोरखंड, कागद, टोपल्या, सॅनिटरी नॅपकिन, शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात. पण या प्रयत्नांना मर्यादित यश मिळालेय. आता गुवाहाटीमधील ‘आयआयटी’च्या तरुण संशोधकांनी काही प्रयोग केले आहेत. त्यांनी जलपर्णी वाळवून त्याचा उपयोग पर्यावरण-अनुकूल व स्वस्त पडणाऱ्या विटांमध्ये केला आहे. नेहमीच्या विटांची निर्मिती करताना त्यात शेतीला उपयुक्त असणारी वरच्या थरातील सुपीक माती वापरतात. तिचा वापर कमी व्हावा म्हणून जलपर्णीच्या भुकटीचा उपयोग केला जाईल. त्या विटा जास्त सच्छिद्र आणि हलक्‍या असल्याने भट्टीचे तापमान कमी केले तरी चालेल. त्यातून उष्णतेचे वहन सावकाश होते, म्हणून वातानुकूलित जागांसाठी विटा किफायतशीर आहेत. भारताच्या ‘आयएसआय’च्या प्रमाणीकरणात त्या ‘फिट’ बसतात. हे निष्कर्ष नुकतेच ‘जर्नल ऑफ क्‍लीनर प्रॉडक्‍ट्‌स’मध्ये प्रसिद्ध झाले आहेत. अशा प्रकारच्या विटांची निर्मिती करताना अर्थातच रोजगारनिर्मितीही होऊ शकते.\nइंग्लंडमध्ये अंड्यांचे ‘प्रोसेसिंग’ करणारे पंकज पांचोली हे एक उद्योजक आहेत. त्यांच्या कारखान्याच्या परिसरात आठवड्याला १५ लाख अंड्यांच्या टरफलांचा ढिगारा साचत असे. एवढ्या दहा टन कवचाचे काय करावे ही त्यांच्यापुढे समस्याच होती. त्याची रीतसर विल्हेवाट लावण्याचा खर्च प्रतिवर्षी ६४ हजार डॉलर होता. त्यांनी लिसेस्टर युनिव्हर्सिटीतील रसायनशास्त्र विभागातील प्रो. अँड्य्रू एबॉट आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ही समस्या सांगितली. मग एक प्रोसेस तयार झाली. अंड्याच्या कवचात ९५ टक्के कॅल्शियम कार्बोनेट असते. त्याचा वापर करता येतो. त्यासाठी अंड्याची टरफले प्रथम एका कन्व्हेअर बेल्टवरून एका टाकीत आणतात. . टाकीमधील पाण्याने आणि एका विद्रावकाच्या साह्याने टरफले स्वच्छ धुतली जातात. येथे कमी-अधिक जाडीचा भुगा तयार होतो. कोरडा केलेला भुगा विशिष्ट प्लॅस्टिक किंवा पॉलिमरमध्ये ‘फिलर’ म्हणून वापरला जातो. परिणामी ते प्लॅस्टिक जैवविघटनशील होते. असे प्लॅस्टिक उपयोग करून झाल्यावर मातीत लवकर विलीन होते. ते सामान्य पॅकिंगपासून बांधकाम मटेरियल पॅक करण्यापर्यंत वापरता येते.\nकवचाच्या आतील भागात जंतूंना अभेद्य असे प्रथिनांचे दोन पडदे (मेम्ब्रेन) असतात. प्रथिनांचे प्रमाण एकूण कवचाच्या ४.५ टक्के, तर मेदाम्लांचे प्रमाण ०.३५ टक्के असते. याचा उपयोग उच्च दर्जाच्या बॅंडेजची निर्मिती करण्यासाठी करता येत���. या प्रथिनांमध्ये मानवी त्वचेचा घटक असलेले केरॅटिनवर्गीय प्रथिन असते. विशिष्ट प्रकारच्या जखमा लवकर भरून निघण्यासाठी त्याचा उपयोग होईल. अमेरिकेतील अलाबामा राज्यातील टस्केगी विद्यापीठात विजया रंगारी यांनी अल्ट्रा-साउंड तंत्राचा वापर करून अंड्यांच्या कवचाचा अत्यंत मुलायम (नॅनो) भुगा करून दाखवलाय. त्याचा खाद्यान्नाचे पॅकिंग करायला किंवा पुन:श्‍च अंड्यांच्या पॅकिंगचे ‘कार्टोन’ करायला उपयोग होईल. अंड्यांच्या टरफलाची मुलायम भुकटी मक्‍याच्या पिठात मिसळून जैवविघटनशील प्लॅस्टिक तयार करता येते. अंड्यांच्या टरफलांची विल्हेवाट लावताना पंकज पांचोलींचे बरेच पैसे वाया जायचे. आता विनामूल्य मिळणारा कच्चा माल वापरून ते आर्थिक फायदा मिळवतात. शिवाय संभाव्य प्रदूषण टाळतात. त्यांच्या पर्यावरण-अनुकूल तंत्रज्ञानाला ‘फूड अँड ड्रिंक आय-नेट इनोव्हेशन अवॉर्ड’ मिळालेय.\nआपल्या तरुण संशोधकांनी असे काही तरी करून दाखवले पाहिजे. देशात विनामूल्य मिळणारा कच्चा माल समोर दिसत असताना ‘योजक: तत्र दुर्लभ:’ असे होऊ नये केस कापण्याच्या सलूनमध्ये भरपूर केस खाली पडत असतात. त्यापासून नत्रयुक्त खते तयार करण्यासाठी अमोनिया आणि सिस्टाइनसारखी अमिनो आम्ले तयार करता येतील. त्याचप्रमाणे विग (टोप) तयार करता येतात. आंब्याच्या हंगामात सर्वत्र कोयी पडलेल्या असतात. कोयींपासून पेक्‍टिन, संपृक्त मेदाम्ले (पाल्मिटिक आणि स्टिरिक आम्ले) तयार होतात. जगात सर्वांत जास्त चिंचेची झाडे भारतात आहेत. त्यामुळे चिंचोक्‍यांपासून गुरांचे खाद्य, चर्मोद्योगात लागणारे टॅनिन, वस्त्रोद्योगात लागणारे डिंक तयार करता येते. यातून कुटिरोद्योग निघू शकतात. चक्का आणि चीज तयार करताना ‘व्हे’ म्हणून ओळखला जाणारा घटकदेखील एक आकर्षक कच्चा माल आहे. भारतात शोधले तर विनामूल्य मिळणाऱ्या कच्च्या मालापासून अनेक उपयुक्त पदार्थांची निर्मिती ‘ग्रीन केमिस्ट्री’च्या तत्त्वावर प्रदूषण टाळून करता येईल. यामुळे प्रदूषण टळेल आणि रोजगारनिर्मितीही होईल.\nमानव विकास निर्देशांकात भारत १८५ देशांमध्ये १३५ वर आहे. तो सुधारण्याच्या प्रयत्नांत महत्त्वाची भूमिका असेल ती विज्ञान-तंत्रज्ञानाची. हे ओळखून या...\nविज्ञानाचे उद्दिष्ट माणसाचे जीवन सुखी आणि वैभवशाली करणे, असे असते. किंबहुना, तसे ते असा���ला हवे. शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांमुळे कोणती तांत्रिक उपकरणे...\nप्लॅस्टिक होणार पर्यावरणस्नेही (विज्ञान क्षितिजे)\nप्लॅस्टिक आपल्या अगदी अंगवळणी पडलंय. अंगातील कृत्रिम धाग्यांचे कपडे, टूथब्रश, दाढीचा ब्रश, चष्म्याची फ्रेम, घड्याळाचा पट्टा, पादत्राणे, टोपी, बॉलपेन...\n'प्रकाशचंद्रा'चा आशेचा किरण (डॉ. अनिल लचके)\n\"इल्युमिनेशन सॅटेलाईट' म्हणजे \"प्रकाशचंद्र' सोडण्याची चीनची योजना आहे. चीन हा एक प्रकारचा कृत्रिम \"चंद्र' आकाशात सोडेल आणि नंतर चेंगदू शहराभोवती फिरत...\nकल्याणकारी संशोधनावर \"नोबेल'ची मोहोर\n\"दृष्टिआड सृष्टी' असं म्हणतात, ते खरंय. आपल्या सभोवताली असंख्य प्रकारची रसायने, जीवाणू-विषाणू असतात. हवा, अन्न आणि पाणी अशा मार्गांनी ते आपल्या...\nमॉलिब्डेनमची ‘क्रांती आणि उत्क्रांती’\nजीवसृष्टीचा वेगाने विकास होण्यासाठी आणि उत्क्रांतीसाठी बहुगुणी मूलद्रव्य मॉलिब्डेनम कारणीभूत होते. जमिनीत नत्राचे प्रमाण वाढवणे, प्रकाश संश्‍लेषण आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/mala-bhavlela-europe-part-5/", "date_download": "2019-03-22T10:25:51Z", "digest": "sha1:FAY2ZW6YHJY4W3MDOET7BKD3RJVG54IA", "length": 23715, "nlines": 152, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मला भावलेला युरोप – भाग ५ – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeसाहित्य/ललितप्रवास वर्णनमला भावलेला युरोप – भाग ५\nमला भावलेला युरोप – भाग ५\nJanuary 2, 2019 नंदिनी मधुकर देशपांडे प्रवास वर्णन, विशेष लेख, साहित्य/ललित\nयुरोपातील सर्व शहरात सायकलींचे प्रमाण खूपच आहे यापूर्वी असा उल्लेखही आलाय. नेदरलँडमध्ये मध्ये तर,तीन मजली लांबच लांब सायकल स्टॅंड बघून आश्चर्य वाटले. तेथे सायकलींसाठी, फोर व्हीलर साठी आणि पायी चालण्याऱ्यांसाठी एकाच रस्त्यावर स्वतंत्र समांतर ट्रॅक्स आहेत .रहदारी एवढी शिस्तीची की,कोणीही ट्रॅक सोडून चुकूनही जाणार नाही.\nसिग्नल तोडणे हा प्रकार औषधाला सुद्धा सापडणार नाही. कोणतेही वाहन नसेल, रस्ता निर्मनुष्य असेल तरीही सिग्नल तोडून जाणारा ईसम तुम्हाला अजिबात दिसणार नाही. ग्रीन लाईट येईस्तोवर तो नक्कीच थांबतो.मला सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे, पादचाऱ्यांना तेथे चालताना खूपच सुरक्षित वाटते. झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता क्रॉस करताना सिग्नल नसेल तरीही दोन्ही बाजूची वाहतूक अक्षरशः थांबते.पादचाऱ्यांसाठी एवढा रिस्पेक्ट येथेच बघावयास मिळाला.शिवाय पायी चालणारांना घाई असेल तर सिग्नल पोलवर असणारे विशिष्ट बटण प्रेस करुन वाहनांना थांबवण्याची विनंतीही करता येते. एकाच रस्त्यावर एवढे सारे ट्रॅक्स म्हणजे विचार करा किती छान असतील हे रस्ते\nरस्त्यांवर अतिक्रमण, फेरीवाले,मोठे मोठे बॅनर वगैरे गोष्टी तर बादच आहेत तिकडे. वाहतुकीच्या वेळी दोन वाहनांमधील ठराविक आंतर ठेवण्याची पद्धत खूपच कौतुकास्पद. इंचभरही कमी जास्त अंतर दिसणार नाही. पार्किंग काय सुंदर व्यवस्था आहे म्हणून सांगू कोणतीही गाडी काढावयास कोंडी होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेत मोठ्या मोठ्या मोकळ्या जागांवर शिस्तीत गाड्या पार्क केलेल्या दिसतात.जणू काही गाड्यांची शेतंच असावीत ती\nअशी सगळी वाहतूक व्यवस्था आहे म्हणूनच की काय, युरोपात छोट्या छोट्या बाळांना त्यांचे आई-बाबा कडेवर घेऊन फिरताना दिसलेच नाहीत कधी. छान छान बाबा गाड्यांमध्ये बसत ही गुबगुबीत गुलाबी बाळं डोळे किलकिले करत टुकूटुकू बघत बाहेर फिरण्याचा आनंद लुटत असतात.\nजर्मनीच्या कोलोन शहरातील कॅथॅड्रल ची भेट संपवून आम्ही आता निघालो होतो ते आल्प्स पर्वतांच्या रांगांमधून सफर करत, करत थेट स्विझरलँड या स्वप्न भूमीवर पाऊल ठेवण्यासाठी. प्रचंड दाट अशा उंच उंच झाडांनी व्यापलेल्या ब्लॅक फॉरेस्ट मधून वळणावळणाच्या वाटेने चालू असणारा हा प्रवास, खूपच मोहरून टाकणारा ठरला. या पर्वतांवर जंगलांमध्ये असणारी झाडी एवढी दाट आहे, की झाडाच्या वरच्या शेंट्यांना सुद्धा सूर्यप्रकाश दिसत नाही.म्हणून झाडाच्या पानांचा र���ग काळपट हिरवा दिसतो.दुरुन तर तो आपल्याला काळाच वाटतो.म्हणूनच हे ब्लॅक फॉरेस्ट.\nजंगलाचे सौंदर्य बघत बघत रस्त्यात द्रुबा या ठिकाणी आम्ही थांबलो. अगदी जुने वाटणारे, पावसाच्या पाण्याच्या माऱ्याला सतत तोंड देत, खंबीरपणे उभे असणारे,जमिनीपासून थोडे उंच असे संपूर्णपणे लाकडात बनवलेले एक घर आम्ही बघितले. हे लाकडीच पण मजबूत घर म्हणजे, स्वित्झर्लंडमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या जगप्रसिद्ध ‘कूकु क्लॉक्स ‘ची फॅक्टरी होती ती. लाकडातच बनवलेली पण वेगवेगळ्या आकारांची घड्याळं होती ती. या सर्व घडाळ्यांमध्ये समान असणारा धागा म्हणजे छोटा चिमणीवजा पक्षी.दर तासाला घरट्यातूनतून तोंड बाहेर काढावा तसा बाहेर आपला “कुकू”असा आवाज काढतो.म्हणूनच ही ‘कुकू क्लॉक्स’.अगदी एक करोड पर्यंत किंमती असणारी ही पारंपारिक घड्याळं जगभर निर्यात होतात.\nकालानुरूप यांच्या रचनेत बदल ही होत गेलाय पण बनवली जातात आजही लाकडातच.\nनिसर्गाचे अप्रतिम सौंदर्य डोळ्यांनी पित पित, मधूनच सोबतीला पावसाची संगत.पर्वत राजीं वरून वाट काढणारे धवल पाण्याबरोबर मंजुळ नाद करणारे असंख्य झरे. हा प्रवास अव्याहत असाच चालूच रहावा संपूच नये कधी असे वाटणारे हे सौंदर्य मन आणि शरीर दोन्ही हलकं हलकं बनवत अंगावर रोमांच उभे करत होता. कुठेही नजर टाकली तरीही ते दृश्य कॅमेरात बंदिस्त करावयास हवेच. असे वाटणारा हा वेड लावणारा निसर्ग.\nथोडीशी जरी सपाट जमीन दिसली तरीही, तेथे असणारे झोपडीवजा एखादं दोनच घरं, त्या घरांमधील माणसं कधीच दिसले नाहीत बाहेर तो भाग निराळा.पण अगदी एखादेच घर असेल तरीही पहाडांवर त्या घरात पर्यंत पोचण्यासाठी व्यवस्थित बांधलेला डांबरी रस्ता खूपच कौतुक वाटले या सर्वांचे. कायम अशा संपन्न निसर्गाच्या संगतीने राहणाऱ्या तेथील लोकांचा हेवा वाटला क्षणभर. स्वित्झर्लंडच्या माउंट टिटलिस कडे नेणाऱ्या या प्रवासामध्ये जाताना हृराईन वॉटरफॉल आहे. हा जर्मनी मधूनही आपल्याला बघता येतो आणि स्विझर्लंड मधूनही. अर्थातच दोन्हींची रुपं वेगवेगळी.नेउह्यूनसेन मधून दिसणारा या वॉटर फॉलचा नजारा, म्हणजे खरोखर वर्णन करावयास शब्द अक्षरश: थिटे पाडणारा….\nनिसर्गाच्या नानाविध आविष्कारांचा आस्वाद घेत घेत हृराईन नदीवर असणारा हा धबधबा म्हणजे निसर्ग सौंदर्याचा रुद्राविष्कार. तरीही हे दृश्य ���ेथेच खिळवून ठेवत होते हेही तेवढेच खरे.\nधबधब्यापर्यंत पोहचण्यासाठी हिरवट निळसर पाण्याने खळखळून वाहणाऱ्या नदीतून आम्ही दहा-पंधरा मिनिटं बोटीतून प्रवास केला असे म्हणण्यापेक्षा, या नदीच्या विशाल पात्रातून नदीची अनेकानेक रूपं निरखत निरखत धबधब्याच्या पायथ्याशी जाऊन पोहोंचलो. अतिशय उत्कंठा वाढवणारा हा क्षण. आपल्या मनात एकाच वेळी असंख्य भावनांची मांदियाळी निर्माण करणारा ठरतो.एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर आणि बऱ्याच मार्गांवरून पण अतिशय उंचावरून पडतानाचे हे फेसाळलेले शुभ्र असे पाणी खोल खाली पडत असताना त्याच्या भेसूर आवाजामुळे उरात धडकी भरवते.सुरुवातीला निसर्गाच्या या अतिसुंदर रुपाला आपण अगदी जवळून बघत आहोत, या जाणिवेने होणारा आनंद तर रोमांच उठवणारा. त्याच वेळी पाण्याच्या प्रचंड वेगामुळे संपूर्ण वातावरणात सर्व दूरपर्यंत पसरणाऱ्या दवांमुळे अतिशुभ्र रंगाच्या धुक्यातून आपण जात आहोत, हा होणारा भास रोमहर्षकचया दवांमध्ये न्हाऊन निघण्याचा अनुभव अविस्मरणीय.\nधबधब्याच्या रौद्र रूपाचे दर्शन आपण विविध पातळ्यांवरून घेतो ना,तेव्हा आपला हात जर निसटला तर…. या जाणिवेने जीवाचेच पाणी पाणी होते मात्र. अगदी उंच असणाऱ्या सुळक्याच्या एका टोकावरुन ज्यावेळी हा धबधबा आम्ही डोळ्यात साठवत होतो, त्या वेळी खरोखर निसर्गाला साष्टांग दंडवत घालावा असेच वाटले होते. किती अप्रतिम सौंदर्य होते तेया निसर्गापुढे आपण माणूस म्हणजे अगदीच क:पदार्थ याची प्रचिती आली. नि क्षणभरात मनाला चिकटून बसलेला हा मी गळून गेला…..\nनिसर्गाचा हा अद्भुत आविष्कार, आमच्या डोळ्यात,मनात, आणि स्पर्शातही शक्य तेवढा साठवून घेत आम्ही बोटीने पुन्हा नदीच्या काठावर येऊन पोहोंचलो. आमच्या गाडी बरोबर अतिसुंदर असा झ्यूरिच लेक संथपणे वाहता वाहता गर्द हिरव्या झाडांची हिरवाई, आकाशाची निळाई ,ढगांची धवलाई नि हवेची लहराई सोबत घेऊन वाहात होता.आजुबाजूच्या घरांचे प्रतिबिंब सुद्धा स्वतःमध्ये सामावून घेणाऱ्या या लेकच्या कडेकडेने आम्ही सायंकाळपर्यंत पोहोंचलो ते ल्यूझर्न या स्वर्गलोकीच्या उंबरठ्यापर्यंत \n© नंदिनी म. देशपांडे\nAbout नंदिनी मधुकर देशपांडे\t17 Articles\nललित लिखाणाची खास आवड आहे. मासिकं,दिवाळी अंक, दैनिकातून लेखन करते.'आठवणींचा मोरपिसारा' हा ललित लेख संग्रह प्रकाशित झालेला ���सून, त्यास प्रथम प्रकाशनाचा पुरस्कार प्राप्त आहे.(२०१६-१७). 'मनमोर'नावाचा ब्लॉग आहे. वाचनाची आवड जोपासणे. शिक्षण. एम.ए. बी.एड. एल.एल.बी.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nविविध रंगांचा वापर करुन आपलं जीवन समृद्ध करुया..\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nप्रसिध्द छायाचित्रकार धनेश रामचंद्र पाटील यांचे सदर\nरेल्वेची अद्भुत आणि रंजक सफर\nलेखक डॉ. हेमंत पाठारे, डॉ. अनुराधा मालशे\nब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) यांचे अत्यंत लोकप्रिय सदर...\nसदर लवकरच येत आहे....\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=73AA161108&img=post81120168314.jpg", "date_download": "2019-03-22T10:55:00Z", "digest": "sha1:7LYRVXGF5TXZYWEXIDNYFBTBPMKBQSDU", "length": 7940, "nlines": 185, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nग्रेस यांची कविता : काही निरीक्षणे, अनेक प्रश्न\nग्रेस यांची कविता : काही निरीक्षणे, अनेक प्रश्न\nग्रेस यांची कविता : काही निरीक्षणे, अनेक प्रश्न सांकल्पनिक पातळीवरचा सहज वावर, सूक्ष्म पातळीवरील विश्लेषणाची क्षमता आणि खोलवरचा व्यासंग हे डॉ. वस��त पाटणकर यांच्या आजवर प्रकाशित झालेल्या समीक्षेचे महत्त्वाचे विशेष आहेत. ‘ग्रेसची कविताः काही निरीक्षणे, अनेक प्रश्न’मधील लेखनातून पुन्हा एकदा या विशेषांचा प्रत्यय येतो. या लेखनामधून डॉ. पाटणकरांनी अर्थनिर्णयनप्रक्रियेसमोर आव्हान म्हणून उभ्या राहणाऱया ग्रेस यांच्या कवितेच्या स्वरूपाचा अर्थपूर्ण वेध घेतला आहे. या कवितेतील आशयसूत्रे, तिच्यातील अनुभवाचे स्वरूप, तिच्या रूपबंधाची अनोखी उभारणी, तिच्यातून आविष्कृत होणाऱया विश्वाचे स्वरूप अशा विविध घटकांमधील परस्परसंबंध डॉ. पाटणकरांनी मर्मज्ञतेने स्पष्ट केले आहेत. ‘ग्रेसची कविताः काही निरीक्षणे, अनेक प्रश्न’मधले हे लेखन वाचकाच्या वाचनप्रक्रियेला अग्रक्रम देते, लोकप्रिय आवाहकतेची तटस्थ चिकित्सा करते आणि ग्रेस यांच्या कवितेतील अनवटपणाचा रहस्यभेदही करते. आकलनाचे औदार्य आणि भेदक परखडपणा या दोहोंचा नेमका तोल येथे सांभाळला गेला आहे. एखाद्या कवीच्या समग्र कवितेचा अभ्यास कसा करावा याचा हा वस्तुपाठच आहे. - हरिश्चंद्र थोरात.\nया सत्तेत जीव रमत नाही\nमी भयंकराच्या दरवाजात उभा आहे\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/sauni-2-gets-nod-46863", "date_download": "2019-03-22T10:54:25Z", "digest": "sha1:Q4JFW6D5VHTML2JE3N6Y25FTMPOZNHFJ", "length": 13614, "nlines": 209, "source_domain": "www.esakal.com", "title": "SAUNI- 2 gets a nod \"सौनी-2' प्रकल्पाला तत्त्वत: मंजुरी | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\n\"सौनी-2' प्रकल्पाला तत्त्वत: मंजुरी\nसोमवार, 22 मे 2017\nसौनी-2 प्रकल्पाबाबतही जल आयोगाने काही निरीक्षणे नोंदविल्यानंतर गुजरात सरकारने त्यानंतर केलेल्या कामाचा अहवाल पाठविला. त्यानुसार जलस्त्रोत मंत्रालयाने या प्रकल्पाबाबत शिफारस केली आहे\nअहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाडक्‍या सौनी-2 जलसंधारण प्रकल्पाला केंद्रीय जलस्त्रोत, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्रालयाने तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या प्रकल्पावर केंद्रीय जल आयोगानेच तांत्रिक कारणास्तव आक्षेप घेतल्यानंतर मोदींच्या हस्तक्षेपाची शक्‍यता निर्माण झाल्यानंतर मंत्रालयाने ही मंजुरी कळविली आहे.\nनर्मदा नदीचे पाणी सौराष्ट्राला पुरविण्याच्या या प्रकल्पाब���बत पंतप्रधान मोदी आग्रही आहेत. याबाबत आज मंत्रालयाने तत्त्वत: मंजुरी असल्याचे निवेदन प्रसिद्ध केले आहे. \"सर्व मोठ्या आणि मध्यम जलसंधारण प्रकल्पांचे केंद्रीय जल आयोगाकडून सर्वेक्षण होणे आणि राज्यांनी या आयोगाची निरीक्षणे केंद्र सरकारला सादर करणे ही नियमित प्रक्रिया आहे. प्राथमिक स्तरावरील अहवालानंतर त्यात शिफारसीनुसार बदल होत असतात. सौनी-2 प्रकल्पाबाबतही जल आयोगाने काही निरीक्षणे नोंदविल्यानंतर गुजरात सरकारने त्यानंतर केलेल्या कामाचा अहवाल पाठविला. त्यानुसार जलस्त्रोत मंत्रालयाने या प्रकल्पाबाबत शिफारस केली आहे,' असे निवेदनात म्हटले आहे.\nपंतप्रधानांच्या हस्ते आज उद्‌घाटन\nपंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या (ता. 22) सौनी-2 प्रकल्पाचे बच्छाव गावाजवळ उद्‌घाटन होणार आहे. येथून नर्मदा नदीचे पाणी कच्छमधील कोरड्या पडलेल्या टप्पर धरणात पोचेल. या धरणातून हे पाणी नर्मदेच्या कालव्यांमध्ये जलसंधारणासाठी सोडले जाईल. यामुळे चार लाख नागरिकांना फायदा होणार आहे.\nभगतसिंह यांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न होतोय\nवाळवा - भगतसिंह भारत - पाकिस्तान दोन्हीकडेही जिंवत आहेत. ते दोन्हीकडील जनतेच्या मना मनात आहेत. त्यांना कोणा एका धर्माच्या चौकटीत बंदिस्त करता कामा...\nफिचकडून भारताच्या आर्थिक वृद्दीदरात घट\nनवी दिल्ली: भारताचा आर्थिक विकासदर चांगला राहणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी येत्या आर्थिक वर्षांत आर्थिक वृद्दीदरात घट होणार असल्याचे...\nLoksabha 2019 : महाराजांच्या नादी लागल्याने पालकमंत्री झाले भविष्यकार\nसोलापूर : महाराजांच्या नादी लागल्यामुळे पालकमंत्री विजय देशमुख भविष्यकार झाले असून, चुकीचे भविष्य सांगण्याचा धंदा त्यांनी सुरु केला आहे, असा...\n 2014 मध्ये मणिशंकर अय्यर.. आता पित्रोदा\nनवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हवाई हल्ल्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सॅम पित्रोदा यांच्यामुळे काँग्रेसला आज...\nLokSabha 2019 : भाजपसाठी संघ उतरणार मैदानात; शंभर टक्के मतदानाचे उद्दिष्ट\nनवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्ण जोमाने मैदानात उतरणार आहे. यंदा शंभर...\nLoksabha 2019 : बेताल वक्तव्यानंतर पित्रोदांची आता धावपळ; सारवासारव करण्याचा प्रयत्न\nनवी दिल्ली - भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवर सॅम पित्रोदा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/10575", "date_download": "2019-03-22T10:14:12Z", "digest": "sha1:VDKUPLDLRQ2QKK7XOJHER2ZYXFIEZ3LL", "length": 6120, "nlines": 93, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पर्यावरण फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ८ : अंधाराचा तास आणि पर्यावरणाचा र्‍हास - lajo | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /पर्यावरण फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ८ : अंधाराचा तास आणि पर्यावरणाचा र्‍हास - lajo\nपर्यावरण फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ८ : अंधाराचा तास आणि पर्यावरणाचा र्‍हास - lajo\nप्रवेशिका क्र. : ८\nछायाचित्र १ : अंधाराचा तास\nसिडनी शहरातील 'green house gas pollution' कमी करण्यासाठी WWF च्या सहकार्याने आणि City of Sydney आणि New South Walse Government च्या साहाय्याने ३१ मार्च २००७ या दिवशी सिडनी शहरवाशीयांनी १ तास दिवे बंद ठेवले होते.\nया उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे WWF ने हा एक जागतिक उपक्रम केला. दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी रात्री ठीक ७:३० ते ८:३० वाजता येणारा 'Earth Hour' हा २००९ साली जगातील ८८ देशातल्या ४००० शहरात साजरा केला गेला. भारतातही या वर्षी मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात अनुभवला. या स्तुत्य उपक्रमाचे श्रेय जाते ते ही या सिडनी शहरालाच.\nछायाचित्र २ : पर्यावरणाचा र्‍हास\nतेच हे सिडनी शहर आणि तिथले हे प्रसिद्ध सिडनी हार्बर. काय ती रोषणाई आणि काय तो झगमगाट\nGlobal warming ला कारणीभूत एक शहर. विद्युत निर्मिती आणि त्याचा वापर @ ६९%.\nऑस्ट्रेलिया हा सगळ्यात मोठा green house gas emission चा contributor आहे.\nमायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभा���ी झाल्याबद्दल धन्यवाद \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://vechak.org/sandarbhasadhane/shabdasangraha", "date_download": "2019-03-22T10:29:55Z", "digest": "sha1:26H5WISVZWIGEEOPCESHO5WIRU5GPBTJ", "length": 44501, "nlines": 231, "source_domain": "vechak.org", "title": "शब्दसंग्रह/ शब्दकोश | वेचक", "raw_content": "\nमहाजालावरील मराठी संदर्भसाधने »\nग म भ न\nह्या विभागात महाजालावर मराठीत उपलब्ध असलेले विविध शब्दसंग्रह उदा. मराठी शब्दकोश, शब्दावल्या ह्यांची माहिती संकलित केली आहे. ही सामग्री विविध स्वरूपात उपलब्ध आहे. ही सामग्री मराठीत आहे म्हणजे त्यातील किमान एक भाषा मराठी आहे. सामग्रीेचे स्वरूप त्या त्या ठिकाणी विवरून सांगितले आहे.\nसामग्रीची मांडणी करताना खालील क्रम अनुसरला आहे.\nमराठी > मराठी, अन्य भाषा\nमराठी > अन्य भाषा\nअन्य भाषा > मराठी\nमराठी <> अन्य भाषा\nप्रत्येक विभागातील अंतर्गत मांडणी त्या त्या शीर्षकानुसार देवनागरी लेखनातील वर्णक्रमाप्रमाणे केली आहे.\nमराठी शब्दकोश : महाराष्ट्र-राज्य-साहित्य-आणि-संस्कृति-मंडळ, मुंबई\nहा एकंदर ६ खंडातील मराठी-मराठी शब्दकोश असून त्याचे पहिला ते चौथा हे भाग महाजालावर उपलब्ध आहेत. ह्याची युनिकोड-आधारित अशी महाजालावर शोधता येण्याजोगी आवृत्ती मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. [दुवे]\nमराठी शाब्दबंध; भारतीय-भाषा-तंत्रज्ञान-केंद्र (सी.एफ.आय.एल.टी.), २००२ - वर्तमान; भारतीय तंत्रज्ञान-सस्था (आय. आय. टी.), मुंबई\nहा भाषागत संकल्पनांचा कोश आहे. ह्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. शब्दकोश आणि पर्यायकोश ह्यांचा समन्वय साधण्याचा ह्यात प्रयत्न दिसतो. प्रत्येक नोंद ही संकल्पनेची असून तिचे वाचक (समानार्थी) शब्द संच म्हणून एकत्र आणण्यात आलेले आहे. हे संच विविध संबंधांनी परस्परांशी जोडण्यात येतात. उदा. समावेशक-समाविष्ट-संबंध उदा. हापूस (समाविष्ट) - आंबा (समावेशक)\nहा कोश पुढील दुव्यावर उपलब्ध आहे. [दुवा]\nमहाराष्ट्र-शब्दकोश; विभाग पहिला ते सातवा; संपा. यशवंत रामचंद्र दाते, चिंतामण गणेश कर्वे, आबा चांदोरकर आणि इतर; १९३२-१९३८; य. रा. दाते; पुणे\n[भाषा : मराठी > मराठी; लिपी : देवनागरी]\n+ पुरवणी विभाग; विभाग आठवा; संपा. यशवंत रामचंद��र दाते, चिंतामण गणेश कर्वे; १९५०; य. रा. दाते; पुणे\nशब्दसंख्या अंदाजे १,१२,०३१. ह्या कोशात मध्ययुगीन मराठी ग्रंथांपासून कोशरचनाकाळापर्यंतच्या शब्दांचा संग्रह आहे. मराठीच्या विविध बोलींतील शब्दांचा समावेश ह्या कोशात आहे. आवश्यक तिथे अवतरणेही देण्यात आलेली आहेत. विभाग १ ते ७ ह्यांतील प्रस्तावनांतही मराठीभाषाविषयक विविधांगी मजकूर संकलित करण्यात आला आहे.\nह्या कोशाच्या महाजालावरील आवृत्त्या खालील प्रमाणे\nशिकागो विद्यापीठाच्या डिजिटल डिक्शनरीज ऑफ साउथ आशिया ह्या संकेतस्थळावर हा कोश युनिकोड संकेतप्रणालीतील मजकुरात शोधता येण्याजोग्या स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा] ह्या ठिकाणी कोशातील शब्द शोधण्याची सोय दिलेली आहे. कोशाच्या प्रस्तावनांचा मजकूर दिलेला नाही.\nह्या कोशाच्या विविध विभागांच्या प्रतिमांच्या धारिका खालील संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत. ह्या धारिका मुद्रित प्रतीच्या प्रतिमा असल्याने त्यांत प्रस्तावनांचाही समावेश आहे.\n* उविडिग्रं = उस्मानिया विद्यापीठाचे डिजिटल ग्रंथालय\n* डिलाइं = डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया\nविभाग पहिला (अ - ऐ) डिलाइं \nविभाग दुसरा (ओ - ख) डिलाइं \nविभाग तिसरा (ग - ठ) डिलाइं \nविभाग चवथा (ड - न) डिलाइं \nविभाग पाचवा (प - भ) डिलाइं \nविभाग सहावा (म - वृ) डिलाइं \nविभाग सातवा (वे - ज्ञ) डिलाइं \nविभाग आठवा (अ - ज्ञ) डिलाइं \nमराठी > मराठी, अन्य भाषा\nडिक्शनरी ऑफ ओल्ड मराठी; शंकर गोपाळ तुळपुळे आणि अॅन फेल्डहाऊस; १९९९; पॉप्युलर प्रकाशन; मुंबई\n[भाषा : मराठी > मराठी, इंग्लिश (केवळ अर्थनोंदींत); लिपी : देवनागरी, रोमी (केवळ अर्थनोंदींत)]\nह्या कोशात मध्ययुगीन मराठीतील शब्दांचे मराठीत आणि इंग्लिशेत अर्थ देण्यात आले आहेत. आवश्यक तिथे अवतरणेही देण्यात आली आहेत.\nशिकागो विद्यापीठाच्या डिजिटल डिक्शनरीज ऑफ साउथ आशिया ह्या संकेतस्थळावर हा कोश युनिकोड संकेतप्रणालीतील मजकुरात शोधता येण्याजोग्या स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nमराठी > अन्य भाषा\nआर्यभूषण स्कूल डिक्शनरी; श्रीधर गणेश वझे; १९११; आर्यभूषण प्रेस; पुणे\n[भाषा : मराठी > इंग्लिश; लिपी : देवनागरी, रोमी (अर्थनोंदींत)]\nशिकागो विद्यापीठाच्या डिजिटल डिक्शनरीज ऑफ साउथ आशिया ह्या संकेतस्थळावर हा कोश युनिकोड संकेतप्रणालीतील मजकुरात शोधता येण्याजोग्या स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nए कम्पेण्डियम् ऑफ ��ोल्सवर्थ्स मराठी-इंग्लिश डिक्शनरी; जेम्स थॉमस मोल्सवर्थ; बाबा पदमनजी (संपा.); १८६३; एज्युकेशन सोसायटीचा प्रेस; मुंबई\n[भाषा : मराठी > इंग्लिश; लिपी : देवनागरी, रोमी (अर्थनोंदींत)]\nमोल्सवर्थकृत मराठी-इंग्लिश कोशाची ही बाबा पदमनजी ह्यांनी संपादलेली संक्षिप्त आवृत्ती आहे. त्यात मोल्सवर्थाच्या कोशातील शब्दसंख्येच्या निम्म्या संख्येने शब्द आहेत.\nहा कोश गूगलबुक्सच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. [ दुवा ]\nए डिक्शनरी ऑफ मराठी अॅण्ड इंग्लिश; जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि थॉमस कॅण्डी; १८३१; गव्हर्न्मेंट ऑफ बॉम्बे; मुंबई\n[भाषा : मराठी > इंग्लिश; लिपी : देवनागरी, रोमी (अर्थनोंदींत)]\n[ गूगल बुक्स ]\nए डिक्शनरी ऑफ मराठी अॅण्ड इंग्लिश; आ. २ (सुधारित); जेम्स थॉमस मोल्सवर्थ आणि थॉमस कॅण्डी; १८५७; गव्हर्न्मेंट ऑफ बॉम्बे; मुंबई\n[भाषा : मराठी > इंग्लिश; लिपी : देवनागरी, रोमी (अर्थनोंदींत)]\nशिकागो विद्यापीठाच्या डिजिटल डिक्शनरीज ऑफ साउथ आशिया ह्या संकेतस्थळावर हा कोश युनिकोड संकेतप्रणालीतील मजकुरात शोधता येण्याजोग्या स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nहा कोश प्रतिमांच्या स्वरूपातही पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे.\nए बेसिक मराठी-इंग्लिश डिक्शनरी; मॅक्सिन बर्न्सन; १९८२-१९८३; अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज; नवी दिल्ली\n[भाषा : मराठी > इंग्लिश; लिपी : देवनागरी, रोमी (अर्थनोंदींत)]\nशिकागो विद्यापीठाच्या डिजिटल डिक्शनरीज ऑफ साउथ आशिया ह्या संकेतस्थळावर हा कोश युनिकोड संकेतप्रणालीतील मजकुरात शोधता येण्याजोग्या स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nशासन-व्यवहार-शब्दावली; भाषा-सल्लागार-मंडळ; २००५; भाषासंचालनालय; मुंबई\n[भाषा : मराठी > इंग्लिश; लिपी : देवनागरी, रोमी ]\nशासन-व्यवहार-कोशाचे मराठी > इंग्लिश रूपांतर.\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nअन्य भाषा > मराठी\nअर्थशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, अर्थशास्त्र-परिभाषा-कोश-उपसमिती; १९८७; भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात अर्थशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nकृषिशास्त्र-परिभाषा-कोश; कृषिशास्त्र-परिभाषा-समिती; १९८३ (पु.मु. १९८७); भ��षासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात कृषिशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nगणितशास्त्र-परिभाषा-कोश; आ.२री (सुधारित); भाषा-सल्लागार-मंडळ, गणितशास्त्र-उपसमिती; १९९७; भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात गणिताशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nग्रंथालयशास्त्र-परिभाषा-कोश; आ.२री (सुधारित); भाषा-सल्लागार-मंडळ, ग्रंथालयशास्त्र-उपसमिती; १९९४; भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात ग्रंथालयशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nजीवशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, वनस्पतिशास्त्र-परिभाषा-उपसमिती आणि प्राणिशास्त्र-परिभाषा-उपसमिती; १९८४; भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र ह्या दोन क्षेत्रांतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nतत्त्वज्ञान-व-तर्कशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ; १९७६ (पु.मु. २००९); भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात तत्त्वज्ञान आणि तर्कशास्त्र ह्या दोन क्षेत्रांतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nन्यायवैद्यक-व-विषशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, न्यायवैद्यक-व-विषशास्त्र-उपसमिती; २००५; भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात न्यायवैद्यक आणि विषशास्त्र ह्या क्षेत्रांतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nन्यायव्यवहारकोश; विधि-अनुवाद-व-परिभाषा-सल्लागार-समिती; २००८; भाषासंचालनालय; मुंबई\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nह्या कोशात विधिव्यवहारात वापरण्यात येणारे इंग्लिश पारिभाषिक शब्द, वाक्प्रयोग, शब्दसमुच्चय ह्यांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nभाषाविज्ञान-व-वाङ्मयविद्या-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, भाषाशास्त्र-उपसमिती; २००१; भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात भाषाविज्ञान आणि वाङ्मयविद्या ह्या क्षेत्रांतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nभूगोलशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, भूगोलशास्त्र-उपसमिती; २००१; भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात भूगोलशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nभूशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, भूशास्त्र-उपसमिती; १९७७ (पु.म १९८८); भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात भूशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nभौतिकशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, भौतिकशास्त्र-उपसमिती; १९८१ (पु.मु. १९८८); भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात भौतिकशास्त्रातील/ पदार्थविज्ञानातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nमानसशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, मानसशास्त्र-परिभाषा-कोश-उपसमिती; १९९१; भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात मनोविज्ञानातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nयंत्र-अभियांत्रिकी-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, यंत्र-अभियांत्रिकी-उपसमिती; १९८० (पु.मु. १९८८); भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात यंत्र-अभियांत्रिकीतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nरसायनशास्त्र-परिभाषा-कोश; आ. २री (सुधारित) भाषा-सल्लागार-मंडळ, रसायनशास्त्र-उपसमिती; १९९५; भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात रसायनशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nराज्यशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, राज्यशास्त्र-उपसमिती; १९८६; भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात राज्यशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nवाणिज्यशास्त्र-परिभाषा-कोश; आ. २री भाषा-सल्लागार-मंडळ, वाणिज्यशास्त्र-उपसमिती; १९८५; भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात वाणिज्यशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nविकृतिशास्त्र-पारिभाषिक-शब्दावली; भाषा-सल्लागार-मंडळ, विकृतिशास्त्र-उपसमिती; २००२; भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात विकृतिशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nवित्तीय शब्दावली; भाषा-सल्लागार-मंडळ; १९७२; भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात वित्त ह्या क्षेत्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nविद्युत-अभियांत्रिकी-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-म���डळ, विद्युत-अभियांत्रिकी-उपसमिती; १९८२ (पु.मु. १९८८); भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात विद्युत-अभियांत्रिकीतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nवृत्तपत्रविद्या-परिभाषा-कोश; २००३; वृत्तपत्रविद्या-परिभाषा-कोश-समिती; १९८३ (पु.मु. १९८७); भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात वृत्तपत्रविद्येतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nव्यवसाय-व्यवस्थापन-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, व्यवसाय-व्यवस्थापन-उपसमिती; १९९४; भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात व्यवसाय-व्यवस्थापन ह्या क्षेत्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nशरीरक्रियाशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, शरीरक्रियाशास्त्र-समिती; १९८४; भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात शरीरक्रियाशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nशारीर-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, शारीर-उपसमिती; १९८७; भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात शारीर (अॅनाटॉमी) ह्या विषयातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nशासन-व्यवहार-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ; १९७३; भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात शासनव्यवहारातील इंग्लिश पारिभाषिक शब्द, वाक्प्रयोग, शब्दसमुच्चय ह्यांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nशिक्षणशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, शिक्षणशास्त्र-उपसमिती; १९��० (पु.मु. १९८८); भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात शिक्षणशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nसंख्याशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, संख्याशास्त्र-उपसमिती; १९९६; भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात संख्याशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nसमाजशास्त्र-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, समाजशास्त्र-उपसमिती; १९७४; भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात समाजशास्त्रातील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nसाहित्य-समीक्षा-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, साहित्य-समीक्षा-परिभाषा-कोश-उपसमिती; १९८७; भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात साहित्य-समीक्षेतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nस्थापत्य-अभियांत्रिकी-परिभाषा-कोश; भाषा-सल्लागार-मंडळ, स्थापत्य-अभियांत्रिकी-उपसमिती; १९८० (पु.मु. १९८८); भाषासंचालनालय; मुंबई\nह्या कोशात स्थापत्य-अभियांत्रिकीतील इंग्लिश पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय देण्यात आले आहेत.\n[भाषा : इंग्लिश > मराठी; लिपी : रोमी, देवनागरी]\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nमराठी <> अन्य भाषा\nपदनामकोश; आ. २; भाषा-सल्लागार-मंडळ; १९९०; भाषासंचालनालय; मुंबई\n[भाषा : इंग्लिश > मराठी आणि मराठी > इंग्लिश; लिपी : रोमी, देवनागरी]\nह्या कोशात शासनव्यवहारातील विविध इंग्लिश पदनामांचे तसेच संस्था, कार्यालये, मंडळे ह्यांच्या नावांचे मराठी पर्याय देण्यात आले आहे. कोशाची विभागणी पुढीलप्रमाणे आहे.\nपदनामांची सूची (इंग्लिश > मराठी)\nपदनामांची सूची (मराठी > इंग्लिश)\nसंस्था, कार्यालये, मंडळे इत्यादींची सूची (इंग्लिश > मराठी)\nसंस्था, कार्यालये, मंडळे इत्यादींची सूची (मराठी > इंग्लिश)\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nप्रशासन-वाक्प्रयोग; भाषा-सल्लागार-मंडळ; १९६४; भाषासंचालनालय; मुंबई\n[भाषा : इंग्लिश > मराठी आणि मराठी > इंग्लिश; लिपी : रोमी, देवनागरी]\nह्या पुस्तकात प्रशासनातील इंग्लिश संज्ञा आणि वाक्प्रयोग ह्यांचे मराठी पर्याय देण्यात आले आहे. तसेच मराठी पर्यायांच्या मूळ इंग्लिश संज्ञा आणि वाकप्रयोगही देण्यात आले आहेत.\nहा कोश भाषासंचालनालयाच्या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे. [दुवा]\nमराठी भाषा.ओआरजी (भाषासंचालनालयाचा पारिभाषिक शब्दसंग्रह) :\n[भाषा : मराठी <> इंग्लिश; लिपी : देवनागरी, रोमी ]\nह्या संकेतस्थळावर भाषासंचालनालयाच्या विविध शब्दसंग्रहांचा एकत्रित संग्रह आहे. त्यात मराठी विश्वकोशाच्या परिभाषाकोशाचाही समावेश आहे. ह्यात मराठी संज्ञांचे इंग्लिश पर्याय आणि इंग्लिश संज्ञांचे मराठी पर्याय युनिकोड संकेतप्रणालीत शोधण्याजोग्या स्वरूपात दिलेले आढळतात [दुवा]\n‹ मराठी पुस्तके वर ज्ञानकोश ›\nग म भ न\nप्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर\n© (२०११) हे संकेतस्थळ सुशान्त शंकर देवळेकर ह्यांनी केलं आहे.\nविविध लेखकांनी लिहिलेला मजकूर घालताना आवश्यक तिथे लेखकांची अनुमती घेतलेली आहे. अशा लेखनाचे सर्व अधिकार त्या लेखकांकडेच आहेत.\nमनीष बावकर, सुबोध केंभावी, श्रद्धा काळेले, सुप्रिया म्हात्रे, शल्मली पितळे, आशिष आल्मेडा, चिन्मय धारूरकर\nह्या मित्रांनी केलेलं विविध प्रकारचं साहाय्य आभार मानण्यापलीकडलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jnanaprabodhini.org/news/tamboo-shibir-kalpna-chawala-dal", "date_download": "2019-03-22T11:07:17Z", "digest": "sha1:NS3QOXVLYMSRFZZ2DVEE6CL5MHX4HKVH", "length": 2949, "nlines": 71, "source_domain": "www.jnanaprabodhini.org", "title": "tamboo shibir kalpna chawala dal", "raw_content": "\nकुसगावात १ ते ५ जानेवारी मध्ये झालेलं तंबू शिबिर म्हणजे मुली आणि मार्गदर्शक ताई यांच्यासाठी अनुभवांची मोठी शिदोरीच होती.\nआदर्श गावांच्या प्रतिकृती तयार करणे, सायकलींवर टांग मारून गावांत वेगवेगळ्या प्रश्नांचा अभ्यास करायला जाणं, आल्यावर सगळ्याची केलेली गटचर्चा, रात्री फिरायला जाऊन मारलेल्या गप्पा, ऐकलेलं संगीत, पहाटेची उपासना, सकाळी थंडी घालवण्यासाठी खिंडीपर्यंत पळून येणं, रंगलेल्या पथकशः स्पर्धा , निसर्ग��शी केलेला मौनसंवाद, सोडवलेली बौध्दिक कोडी, परिस्थितीशी सामना करत गावांना दिलेल्या भेटी, तिथे जुळलेली नाती, सांभाळलेल्या जबाबदाऱ्या, चुलीवरचा स्वयंपाक, विहिरीतून आणलेलं पाणी, शेकोटीभोवती म्हटलेली पद्यं आणि बोगद्यापासून लागलेला उतार..\nखूप धमाल केली सगळ्यांनी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80-4", "date_download": "2019-03-22T10:42:14Z", "digest": "sha1:7BVEECSE4CZVFLYVC5NAQT42SHTZAF2E", "length": 6689, "nlines": 11, "source_domain": "mr.videochat.world", "title": "ऑनलाइन डेटिंगचा न नोंदणी", "raw_content": "ऑनलाइन डेटिंगचा न नोंदणी\nविनामूल्य ऑनलाइन डेटिंगचा साइट नोंदणी न करता गुराखी महिलांसाठी घोडेस्वारी सारखे कामासन किंवा डेटिंगचा क्षेत्र. लोक पूर्ण. मोफत बंगलोर गप्पा खोली, लपवलेले भरणा प्रणाली काम करण्यास तारखा आणि ऑस्ट्रेलियन पुरुष प्रेम शोधू, भारत, पटकन, व्हिडिओ गप्पा खोली डेटिंगचा साइट बैठकीत नवीन सेवा विनामूल्य भारतीय डेटिंग, सर्वोत्तम गप्पा मारत खोल्या नाही प्रतिष्ठापन आवश्यक. सामील मुक्त ऑनलाइन डेटिंगचा साइट आहे. आशिया प्रदान मुंबई वर गप्पा खोल्या, ईमेल, डेटिंगचा साइट मुक्त गप्पा नाही क्रेडिट कार्ड आवश्यक आहे फक्त. एक पर्याय आहे.\nऑनलाइन डेटिंग न करता भारतात नोंदणी पूर्ण नवीन मित्र प्रेम, नवीन आंतरराष्ट्रीय गप्पा सोबती आहे. व्हिडिओ गप्पा. आता आनंद गरजा कार्यक्रम सामील होण्यासाठी आमच्या सुरक्षित करू शकता की वैशिष्ट्ये नोंदणी. आधीच नोंदणीकृत आहे का इंटरनेट सामना आता आणि प्राप्त संदेश. तयार करा मोफत डेटिंगचा इंटरनेट सामना आता आणि प्राप्त संदेश. तयार करा मोफत डेटिंगचा. प्रत्येक गप्पा थेरपिस्ट मोफत गप्पा, लोक गरजा शैक्षणिक, ईमेल, स्थापत्य अभियंता आणि सहज करा नवीन संकल्पना आता. दोन्ही थेट संदेश साइट गप्पा मारणे प्रारंभ एक मुक्त ऑनलाइन डेटिंगचा सुरू ब्राउझिंग आणि लग्न. फिलिपिनो वैयक्तिक. प्रेम, युरोपमध्ये जन्मलेला, ई. मी शिफारस जमीन आहे. लोखंडी जाळीची चौकट ऑनलाइन डेटिंगचा, एक ऑनलाइन डेटिंगचा, आमच्या मोफत वापर कनेक्ट वापरकर्ते, नाही साइन इन करा. कसे गप्पा खोल्या आणि माहिती आणि. दिवस पूर्वी सूक्ष्म कमाल आहे या ऑनलाइन करणे शक्य आहे आपण ऑनलाइन डेटिंगचा साइट आपण हे करू शकता विविध विद्यापीठ पण. आशिया एफएम प्रदान मुंबई. गती कॉफी करणे शक्य आहे, देणे एक मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, समुदाय, पूर्ण उपलब्ध महिला आणि लग्न ऑनलाइन ख्रिश्चन डेटिंगचा मुक्त आहे. शोधण्यासाठी एकच पुरुष आणि प्रारंभ ब्राउझिंग आणि शिक्षण बाजारात मुली आणि प्रारंभ चॅट रूम मोफत नोंदणी आहे. ऑनलाइन डेटिंगचा साइट प्रेम, मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, आवडत नाही आहे एक ऑनलाइन डेटिंगचा साइट इतर भारतीय मुली आणि शोधण्यासाठी एक संधी स्थानिक एकेरी. ऑनलाइन डेटिंगचा. प्रत्येक गप्पा थेरपिस्ट मोफत गप्पा, लोक गरजा शैक्षणिक, ईमेल, स्थापत्य अभियंता आणि सहज करा नवीन संकल्पना आता. दोन्ही थेट संदेश साइट गप्पा मारणे प्रारंभ एक मुक्त ऑनलाइन डेटिंगचा सुरू ब्राउझिंग आणि लग्न. फिलिपिनो वैयक्तिक. प्रेम, युरोपमध्ये जन्मलेला, ई. मी शिफारस जमीन आहे. लोखंडी जाळीची चौकट ऑनलाइन डेटिंगचा, एक ऑनलाइन डेटिंगचा, आमच्या मोफत वापर कनेक्ट वापरकर्ते, नाही साइन इन करा. कसे गप्पा खोल्या आणि माहिती आणि. दिवस पूर्वी सूक्ष्म कमाल आहे या ऑनलाइन करणे शक्य आहे आपण ऑनलाइन डेटिंगचा साइट आपण हे करू शकता विविध विद्यापीठ पण. आशिया एफएम प्रदान मुंबई. गती कॉफी करणे शक्य आहे, देणे एक मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, समुदाय, पूर्ण उपलब्ध महिला आणि लग्न ऑनलाइन ख्रिश्चन डेटिंगचा मुक्त आहे. शोधण्यासाठी एकच पुरुष आणि प्रारंभ ब्राउझिंग आणि शिक्षण बाजारात मुली आणि प्रारंभ चॅट रूम मोफत नोंदणी आहे. ऑनलाइन डेटिंगचा साइट प्रेम, मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, आवडत नाही आहे एक ऑनलाइन डेटिंगचा साइट इतर भारतीय मुली आणि शोधण्यासाठी एक संधी स्थानिक एकेरी. ऑनलाइन डेटिंगचा सहभागी आमच्या सदस्य. ब्राउझ करा हजारो करून नोंदणी. चर्चा मुली सर्व नोंदणी एकेरी प्रेम शोधत आणि महिला आमच्या मोफत आहे. डेटिंगचा झोक आहे. काय आपण प्रविष्ट करू शकता आणि खाजगी गप्पा आमच्या गप्पा.\nबंगलोर मैत्री शोधत किंवा डेटिंगचा साइट नाही प्रतिष्ठापन आवश्यक मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, साइट नोंदणी न करता कधीही. दररोज सक्रिय ऑनलाइन. आपण शोधू शकता भागीदार एकेरी. एचडी उपलब्धता अधीन टाळण्यासाठी नवीन एकेरी पूर्ण एक सामाजिक नेटवर्क साठी लग्न. पैसे खर्च वर तोंड द्यावे लागते. आहेत डेटिंगचा सेवा सोपा ऑनलाइन चॅट रूम, आणि मॅक आणि मुले मित्र करा. शोधत एकेरी बंगलोर एकेरी. देते सर्वोत्तम ऑनलाइन डेटिंगचा गप्पा, लोक आणि लोक ऑनलाइन इमारत आपले शहर\n← मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, साइट, लोक पूर्ण\nगप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/afghanistan-news-kabul-blast-death-toll-80-49231", "date_download": "2019-03-22T11:18:08Z", "digest": "sha1:LLF2JDVYFW5G3VAXF3YNR2VFGLHDIH77", "length": 16288, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "afghanistan news kabul blast death toll 80 काबुलमध्ये बॉंबस्फोटांत 80 ठार | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nकाबुलमध्ये बॉंबस्फोटांत 80 ठार\nगुरुवार, 1 जून 2017\nअफगाणिस्तानातील भारतीय दूतावासाजवळ धमाका; 350हून अधिक जखमी\nभारतीय दूतावासातील कर्मचारी सुरक्षित\nकाबुलमध्ये झालेल्या जोरदार बॉंबस्फोटात भारतीय दूतावासमधील कोणत्याही कर्मचाऱ्याला इजा झाली नसल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. देवाची कृपा आहे की, काबुलमध्ये झालेल्या बॉंबस्फोटात भारतीय दूतावासमधील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत, असे ट्विट त्यांनी केले. दूतावासापासून 100 मीटर अंतरावर बॉंबस्फोट झाल्याची माहिती भारताचे काबुलमधील राजदूत मनप्रीत व्होरा यांनी दिली.\nकाबुल : अफगाणिस्तानची राजधानी काबुल येथे बुधवारी सकाळी ट्रक बॉंबस्फोटाने हादरले. भारतीय दूतावासापासून केवळ 100 मीटर अंतरावर झालेल्या या स्फोटात 80 लोक ठार झाले असून, 350पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती अफगाण आरोग्य मंत्रालयाने दिली.\nहा हल्ला सकाळी घाईगडबडीच्या वेळेत झाला. घटनास्थळी मृतदेह विखुरले होते आणि परिसरातून धूर निघत होता. या भागात अनेक देशांचे दूतावास आहेत. स्फोटानंतर अनेक मिशनरी आणि घटनास्थळापासून शंभर मीटर अंतरावरील घरांच्या खिडक्‍यांच्या काचा फुटल्या.\nप्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी लोक आणि घाबरलेल्या शालेय मुली आश्रय घेण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे अनेक गाड्या रस्त्यांवरच अडकल्या. त्याच वेळी आपल्या प्रियजनांच्या शोधासाठी महिला आणि पुरुष सुरक्षा तपासणीतून बाहेर पडण्यासाठी संघर्ष करत होते.\nअधिकाऱ्यांनी सांगितले की, सांडपाण्याच्या टॅंकरमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. हल्ल्याचे लक्ष्य अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, हल्ल्यामुळे अफगाणिस्तानमधील वाढती असुरक्षितता अधोरेखित केली आहे. देशाचा एक तृतीयांश भाग सरकारच्या नियंत्रणाबाहेर आहे. हल्ला झाल्या��ंतर बराच काळ रुग्णवाहिका जखमींना रुग्णालयात घेऊन जात होत्या, तर अग्निशामक दल इमारतींना लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात प्रयत्न करत होते.\nआरोग्य मंत्रालयाचे वरिष्ठ प्रवक्ते इस्माईल कावोसी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, रुग्णवाहिका अजूनही मृतदेह आणि जखमींना घेऊन रुग्णालयात येत आहेत. गृह मंत्रालयाने काबुलच्या लोकांना रक्तदानाचे आवाहन केले आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने घेतलेली नाही. मात्र, पुन्हा एकदा डोके वर काढणारा तालिबान आपले हल्ले वाढवित आहे.\nअफगाणिस्तानच्या राजधानीत अलीकडे झालेल्या अनेक बॉंबस्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेटने (इसिस) घेतली आहे. यामध्ये 3 मे रोजी नाटोच्या गटाला लक्ष्य करण्यात आलेल्या बॉंबस्फोटाचाही समावेश आहे. यामध्ये किमान आठ लोक ठार, तर 28 जण जखमी झाले होते.\nकाबुलमधील दहशतवाद्यांनी घडवलेल्या स्फोटाचा आम्ही जोरदार निषेध करतो. सर्व प्रकारच्या दहशतवादाशी लढण्यासाठी भारत अफगाणिस्तानसोबत उभा राहील. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या शक्तींचा नायनाट करण्याची गरज आहे.\n- नरेंद्र मोदी, पंतप्रधान\nभगतसिंह यांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न होतोय\nवाळवा - भगतसिंह भारत - पाकिस्तान दोन्हीकडेही जिंवत आहेत. ते दोन्हीकडील जनतेच्या मना मनात आहेत. त्यांना कोणा एका धर्माच्या चौकटीत बंदिस्त करता कामा...\nजैशे महंमदचा दहशतवादी सज्जाद खानला दिल्लीत अटक\nनवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यातील सूत्रधार मुदस्सिर याचा निकटवर्तीय म्हणून ओळखला जाणारा जैशे महंमदचा दहशतवादी सज्जाद खान याला दिल्ली पोलिसांच्या विशेष...\nश्रीनगर : जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु, 24 तासांत 5 ठार\nश्रीनगर : सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले आहेत. गेल्या चोवीस तासापासून शोपियन जिह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक...\nLoksabha 2019 : बेताल वक्तव्यानंतर पित्रोदांची आता धावपळ; सारवासारव करण्याचा प्रयत्न\nनवी दिल्ली - भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवर सॅम पित्रोदा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे...\nLoksabha 2019 : पित्रोदांकडून पाकला क्लीन चिट, मोदींचा काँग्रेसवर निशाणा\nनवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यावर सॅम पित्रोदा यांनी...\nपुणे - कॉसमॉस बॅंकेवरील सायबर हल्ला किंवा पोलिस निरीक्षकावरील गोळीबार, गुन्हेगारी टोळ्या, सोनसाखळी चोरट्यांपासून ते वाहने चोरणाऱ्यांच्या मुसक्‍या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=04AA180606&img=dummy.png", "date_download": "2019-03-22T10:26:50Z", "digest": "sha1:BRWCBBGWGKL7CMJQ6XALQY45HLNKVEVM", "length": 7308, "nlines": 165, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nतल्खली ‘तल्खली’ या नावातच सर्वांग होरपळून काढणारा दाह आहे. हा दाह सोसणाऱ्या आयुष्यातल्या दुःखाच्या असंख्य मिती या कवितेतून गडद-गहिऱ्या रंगासह प्रकटतात. हे दुःख कधी श्वापदासारखे येते तर कधी अनाथ लेकरासारखे. वहिवाट म्हणून चालत आलेले दुःख साऱ्या वाटाच जिथे बंद होतात अशा वेदनेच्या तळघराशी या कवितेला जोडून घेते. माया पंडित यांच्या कविता बाईच्या पदरी बांधलेल्या दुःखाच्या असल्या तरी त्या रूढिबाज ‘माहेरवाशिणींचे’ हुंदके, उसासे आणि हर्ष-खेदाची कहाणी सांगणाऱ्या नाहीत. एकलेपणा, टाकलेपणा वाट्याला आलेल्या ‘बाहेरवाशिणींच्या’ जगाचा तळकोपरा त्या उघड आणि उजळ करतात. विलक्षण सच्चा-समंजस सूर या कवितांना लाभल्याने ‘मज टाकिले परदेशी’ म्हणणाऱ्या जनीच्या कुळाशी या कवितेचे नाते आहे. वंचना, विषाद वाट्याला आल्यानंतरही या कवितेतले दुःख पृष्ठस्तरावरील कैफियत एवढ्यापुरतेच मर्यादित राहात नाही. आवेग ओसरल्यानंतरचे श्रांतपण या कवितेला अर्थवत्ता बहाल करते. लय सांभाळण्यासाठी केली ��ाणारी कृतप् शब्दयोजना आणि किमान कौशल्याच्या आधारे साधली जाणारी कारागिरी यापासून ही कविता पूर्णपणे मुक्त तर आहेच पण या कवितेची अनघड क्वचितच ओबडधोबड वाटणारी रचना तिचे सच्चेपण ठसठशीतपणे नोंदवते.\nआपल्यात कुणीही युद्धखोर नव्हते\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8593&typ=%C3%A0%C2%A4%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A4%CB%86%C3%A0%C2%A4%C2%AC%C3%A0%C2%A5%E2%82%AC%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A4%C2%BE+%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%A7%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A8+%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A4%E2%80%9A%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C5%93%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C5%BE+%C3%A0%C2%A4%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A5%E2%82%AC%C3%A0%C2%A4%C2%AC%C3%A0%C2%A5%E2%82%AC%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE+%C3%A0%C2%A4%C5%93%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B3%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A4", "date_download": "2019-03-22T10:06:49Z", "digest": "sha1:TXXKKB2BMWMACP2A7PQIU5TOWJ3KDKHP", "length": 15650, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nएमएसईबीचा प्रधान तंत्रज्ञ एसीबीच्या जाळ्यात\nप्रतिनिधी / नागपूर : नविन विद्युत मीटर लावण्याकरीता ४ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी बेसा बेलतरोडी नागपूर येथील महावितरण कार्यालयातील प्रधान तंत्रज्ञ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. प्रशांत सेवकराम पुरी (४०) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रधान तंत्रज्ञाचे नाव आहे.\nतक्रारदाराचा खाजगी गाडी दुरूस्तीचा व्यवसाय असून त्यांना राहत्या घरी दुसरे नवीन विद्युत मिटर घ्यावयाचे असल्याने त्यांनी बेसा बेलतरोडी, नागपूर येथील एम.एस.ई.बी. कार्यालयात संर्पक केला. प्रधान तंत्रज्ञ प्रशांत सेवकराम पुरी याच्याशी मोबाईल वर संर्पक साधून तक्रारदाराने नविन विद्युत मिटर घेण्याकरिता लागणाऱ्या कागदपत्राची माहिती प्राप्त केली. तक्रारदाराने २ मार्च रोजी प्रशांत पुरी याला मोबाईलवर संर्पक करून आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्याचे सांगीतले. यावेळीर पुरी याने मी तुमच्या घरी येतो असे कळविले. प्रशांत पुरी घरी आल्यानंतर तक्रारदराने त्यांना लागणारी कागदपत्रे दाखविली व नविन विद्युत मिटर बसविण्याकरिता किती खर्च येईल अशी विचारणा केली. पुरी याने ५ हजार रूपये लागतील व पोलपासून घरापर्यत लागणारा केबल हा तुम्हाला आणावे लागेल असे सांगीतले. तक्रारदाराने नविन विद्युत मिटर बसविण्याकरिता ५ हजार रूपये लागत नसल्याबाबत खात्री केली. पुरी याने तक्रारदारास ५ हजार रूपये लाचेची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर येथे तक्रार नोंदविली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून सापळा कार्यवाहीचे आयोजन केले असता सदर सापळा कार्यवाही दरम्यान पुरी याने तक्रारदाराच्या घरी दुसरे नवीन विद्युत मिटर बसविण्याकरीता 5 हजार रूपये लाचेची मागणी करून तडजोडअंती ४ हजार रूपये लाच रक्कम स्विकारली. त्यावरून आरोपी विरूध्द बेलतरोडी, नागपूर शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध १९८८ (संशोधन) अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपर पोलीस अधिक्षक राजेश दुद्दलवार, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक फाल्गुन घोडमारे, पोहवा. सुनिल कळंबे, ना.पो.शि. रविकांन्त डहाट, मंगेश कळंबे, नापोशि शिशुपाल वानखेडे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नागपूर यांनी केली आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nमहात्मा गांधींना वर्णभेदी ठरवून अफ्रिकेतील घाना विद्यापीठातून हटविला पुतळा\nपाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद\n‘जैश’चा काश्मीरमधील कमांडर कामरानचा खात्मा\nकसनसूर येथील नागरीकांनी जाळला नक्षल कमांडर महेशचा पुतळा\nसोशल मिडीया महामित्र मनिष कासर्लावार यांचा पालकमंत्री ना. आत्राम यांच्या हस्ते सत्कार\nचिमुर येथील ढोकेश्वर मल्टीस्टेट बँक १० दिवसांपासून कुलूपबंद , खातेदारांची लाखो रूपयांची फसवणूक\n३१ डिसेंबरला देणार व्यसन विरोधी मानवी साखळीतून व्यसनमुक्तीची हाक\nमाजी आ. दीपक आत्राम, जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याहस्ते अभिनेता चिरंजीवी चा सत्कार\nजादुटोण्याच्या संशयावरून कुऱ्हाडीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांचा सश्रम कारावास\nदंतेवाड्यात नक्षल्यांनी केला आयईडी स्फोट, आज पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू\nलग्न जुळत नसल्याने बहीण - भावाची विष प्राशन करून आत्महत्या\nनागपूर येथे सुरु असलेल्या कोष्टी समाजाच्या हिंसक आंदोलनाशी आदिवासी हलबा-हलबी समाजाचा काही संबंध नाही\nविजेच्या धक्क्याने विज सहाय्यकाचा मृत्यू, महाविरणच्या लेखी आश्वासनानंतरच प्रेत घेतले ताब्यात\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत ८३ मुहूर्त\nबाबलाई माता वार्षिक पूजा व पारंपारिक संमेलनात उसळली भाविकांची गर्दी\nकेरळसाठी आर्थिक मदत म्हणून गडचिरोली पोलिस दलाचे अधिकारी व जवान सप्टेंबर महिन्यातील एक दिवसाचे वेतन देणार मुख्यमंत्री सहाय्यता नि�\nबागडी ट्रॅव्हल्स मधून ९९ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त : तीन आरोपींना अटक\nपेट्रोल १८ पैसे आणि डिझेल ३१ पैशांनी महाग\nभंडारा जिल्ह्यात घर कोसळून पती, पत्नी व मुलगी ठार\nवेडसर महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू : कुरुड येथील बसस्थानकात होती विव्हळत\nराज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत नागपूर विभागाच्या यशात गडचिरोली जिल्हयाचा सिंहाचा वाटा\nदारू सोडवण्याचे कथित औषध पिणे महागात पडले, २ सख्या भावांचा मृत्यू\nशाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत धरणावर पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू\nराज्यातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू\nपी.सी.आर. दरम्यान आरोपीकडून ४ लाख २० हजारांचा माल हस्तगत : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nखुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस दहा वर्षानंतर अटक\nचंद्रपूर जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थी निघाले महाराष्ट्र दर्शनाला\nधोकादायक नायलॉन मांजाची विक्री व वापर करणाऱ्यांवर कारवाई करा\nराष्ट्रीय ग्राम स्वराज अभियानाची राज्यात अंमलबजावणी करणार\nभारतीय किसान संघाचा सिरोंचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा\nचंद्रपूर महावितरण केंद्रातील जुन्या कंत्राटदाराचा कंत्राट रद्द, नव्या कंत्राटनुसार दिड हजार वेतनवाढ\nनक्षलग्रस्त अबूझमाड क्षेत्रातील बासिंग गावात सुरु झाले पहिले चित्रपटगृह, आदिवासींनी पहिल्यांदाच बघितला ‘बाहुबली’\nउत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’\nपतीच निघाला मारेकरी, पुलगाव येथील खुनाचा उलगडा, आरोपीस अटक\n'प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे' : प्रल्हाद कुरतडकर\nविविध गावांमध्ये नक्षल बंदला केला नागरिकांनी विरोध\n‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनेमुळे भारतीयत्वाची भावना वृध्दींगत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nबेजुर येथील आदिवासींनी अनुभवली एकविसाव्या शतकातील आधुनिकतेची झलक\nआयकर परतावा मिळेल २४ तासांत\nकाँग्रेसकडून डॉ. नामदेव उसेंडी यांना लोकसभेची उमेदवारी\nअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, ३ जण गं��ीर जखमी, जुनी वडसा बसस्थानकाजवळील घटना\nजवानांना सोशल मीडिया वापरु न देणं अशक्य : लष्कर प्रमुख बिपीन रावत\nअखेर अहेरीचे तहसीलदार पोहचले आपापल्लीत\nबल्लारपूर शहरात वाढले चोरीचे प्रमाण\nवृध्द व्यक्ती, अंध अपंग, निराधार व्यक्ती, देवदासी महीला, परीतक्ता यांनी योजनेचा लाभ घ्यावा\nसात जहाल नक्षल्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण\nपिकाच्या बचावासाठी गोगाव येथील संतप्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nप्रवास आणि झोपेच्या कमतरतेने विद्यार्थ्यांना पित्त आणि इतर त्रास : प्रकल्प अधिकारी\nगोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राजभवनात घेतली शपथ\n'तिबेट टू मासोद व्‍हाया हिमालय' : ‘चक्रवाक’ पक्षांचा तलावांवर बसेरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/category/columns/rag-rang/", "date_download": "2019-03-22T10:27:02Z", "digest": "sha1:QYWFZKP2LM3D76IR5UEDT2IKCLLFFGIO", "length": 16207, "nlines": 126, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "राग – रंग – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeनियमित सदरेराग – रंग\nलोकसंगीताचा अर्क – मांड\nडिसेंबर मधील राजस्थानातील गारठवणारी रात्र. अवकाशात फक्त चांदण्यांचा प्रकाश, दूर कुठेतरी, कुणीतरी शेकोटी पेटवलेली दिसते परंतु आसमंत सगळाच काळा/निळा. कुठेच कसल्याच हालचालीची जाणीव नाही की आवाज देखील नाही. वाऱ्याने देखील आपले अस्तित्व लपवून ठेवलेले एखाद्या निर्वात पोकळीत फक्त स्वत:चेच अस्तित्व असावे, तरीही आजूबाजूला पसरलेल्या मूक वाळूची तितकीच मूक साथ. अशा वेळी वाळवंट देखील आपल्याशी संवाद साधू […]\n“भरुनी राहिलीस तूच माझिया नेत्रांमधुनी निद्रेमधुनि, स्वप्नामधुनी, जागृतीतुनी कळले आता असून डोळे नव्हती दृष्टी नव्हते दर्शन इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन” कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या एका अप्रतिम प्रणयी कवितेतील काही ओळी. अर्धोन्मिलित अवस्थेत असताना, निद्रीस्तावस्थेत जाणवणाऱ्या मुग्ध प्रणयाची सुंदर छटा आपल्याला या ओळींतून प्रतीत होते. आदल्या रात्रीच्या जागरणाने डोळ्यांवर गुंगी यावी […]\n“तुटते चिंधी जखमेवरची, आणिक उरते संथ चिघळणे “. ही ओळ जेंव्हा आरतीप्रभूंनी लिहिली तेंव्हा त्यांनी मारवा ऐकला होता की नाही, याची कल्पना नाही. परंतु मारवा रागाचा “स्वभाव” मात्र या ओळीतून चपखलपणे दिसून येतो, हे नक्की. या रागात सुखाची सावली नाही किंवा बरेचवेळा असेच वाटते, काही आशा ठेवायला तरी जागा आहे का महाभारतातील अश्वत्थाम्याची कपाळावरील चिरंतन जखम […]\n“गाय जशी हंबरते, तसेच व्याकूळ व्हावें बुडतां बुडतां सांजप्रवाही; अलगद भरून यावे.” कवी ग्रेसच्या या अजरामर कवितेच्या ओळी वाचताना, मला नेहमी पुरिया धनाश्री रागाची आठवण येते. तसाच तो संधिप्रकाश, अंधार येत असतो पण प्रकाशाचे अस्तित्व जाणवत असतो. मनात कुठली एखादी आर्त आठवण दाटून येते आणि गळ्यात आवंढा अडकतो. आपल्याला फार एकटे, एकटे वाटत असते आणि त्या […]\nरात्रीच्या शांत समयी, एकांतात भेटलेल्या विरहिणीची तरल मनोवस्था म्हणजे बागेश्री. आपल्या शेजारी बसलेला प्रियकर, साथीला आहे पण तरीही मनात कुठेतरी धडधड होत आहे आणि त्या स्पंदनातून उमटणारी वेदना आणि हुरहूर म्हणजे बागेश्री. बागेश्री रागाच्या या आणि अशा अनेक छटा आपल्याला एकाचवेळी आकर्षित करतात आणि त्याचबरोबर चकित देखील करतात. रागाची मांडणी बघायला गेल्यास, आरोहात पाच स्वर तर […]\nलडिवाळ आणि आर्जवी केदार\nसर्वसामान्य माणसाचे आयुष्य तसे सरळसोट असते, खालच्या मानेने आयुष्य व्यतीत करण्याकडे त्याचा अधिककरून कल असतो. शक्यतो विना दैन्य, विना रोष, आणि शक्यतो इतरांशी जमवून घेण्याचा स्वभाव असतो. त्या आयुष्यात येणारी सुख-दु:खे देखील आत्ममश्गुल स्वरुपाची असतात आणि त्याची झळ किंवा प्रसंगोत्पात येणारे आनंदाचे प्रसंग देखील त्याच मर्यादेत बंदिस्त असतात. केदार रागाचा विचार करताना, हेच सूत्र माझ्या मनात […]\n“इश्क मुझ को नहीं वहशत ही सही मेरी वहशत तेरी शोहरत ही सही हम भी दुश्मन तो नहीं हैं अपने गैर को तुझ से मोहब्बत ही सही” मिर्झा गालिब यांच्या एका सुप्रसिद्ध गझलेतील या ओळी म्हटले तर दरबारी रागाची तोंडओळख दाखवतात अन्यथा एका प्रेमी मनाची हैराणी अवस्था दर्शवतात. दरबारी राग हा असाच आहे, एकाच वेळी मानवी भावनांच्या […]\nक्षितिजावर संध्याकाळची रंगांची उधळण चालू असताना, अचानक एखादा प्रचंड ढग येउन, त्या रंगांची नक्षी पुसून, फिकट राखाडी रंग दिसावा आणि मनात कुठल्यातरी आर्त, हळव्या आठवणींच्या सुट्या आठवणी याव्यात, त्याप्रमाणे शिवरंजनी रागाचे स्वरूप मला वाटते. खरतर याचा पाच स्वरांचा कारभार. भूप रागातील शुध्द गंधार, कोमल केला की लगेच शिवरंजनी राग मिळतो. गमतीचा भाग म्हणजे याही रागात, “मध्यम” […]\nमुळात भारतीय संगीत हे नेहमी(च) शांतीचा प्रसार करणारे, भक्तिमार्गाकडे नेणारे तसेच मनाचे उन्नयन करणारे आहे. या संगीतात, उथळ वृत्ती, भ्रमर वृत्ती याचा समावेश जवळपास नाही आणि याचा परिणाम असा झाला, भारतीय संगीत हे नेहमीच, लोकानुनयाचा मार्ग न स्वीकारता, काहीसे खडतर पण चिरस्थायी परिणाम देणारे संगीत झाले. खरतर, पहिल्याप्रथम दर्शनी रागदारी संगीत आवडेल, असे काही या संगीतात […]\nखरतर संगीतात अनेक भावना आढळतात पण त्या भावनांचा शास्त्राशी संबंध जोडला तर हाताशी तसे फारसे लागत नाही. काहीवेळा असेच वाटते, केवळ काही स्वरांच्या साद्धर्म्याने विचार केला तर, काही भावना मनाशी येऊ शकतात तरीही, अखेर शास्त्रकाट्यावर तपासणी करता, सूर आणि भावना, याचे नेमके नाते जोडता येत नाही, हेच खरे. मग प्रश्न पडतो, राग आणि समय, किंवा राग […]\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nविविध रंगांचा वापर करुन आपलं जीवन समृद्ध करुया..\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nप्रसिध्द छायाचित्रकार धनेश रामचंद्र पाटील यांचे सदर\nरेल्वेची अद्भुत आणि रंजक सफर\nलेखक डॉ. हेमंत पाठारे, डॉ. अनुराधा मालशे\nब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) यांचे अत्यंत लोकप्रिय सदर...\nसदर लवकरच येत आहे....\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=01AA180312&img=post12320181435.jpg", "date_download": "2019-03-22T09:57:39Z", "digest": "sha1:VSLWJGPPH4E35KNUMW5DF2SOYOQM4VTR", "length": 7532, "nlines": 175, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nधूळपेर ...दररोज असंख्य नवनव्या उत्पादनांच्या जाहिराती येऊन आदळत आहेत. तणावमुक्त कसे जगायचे हे सांगणारे लोकही गल्लोगल्ली दिसू लागले आहेत. ‘स्वास्थ्यकारक’ जगण्यासाठी वाट्टेल तितका पैसा मोजायला लोक तयार आहेत. अशा सगळ्या सुखासीन, आत्ममग्न जगात झोप उडवणारे, स्वास्थ्य हरवून टाकणारे काही ‘स्वास्थ्यहारक’ पुढ्यात आले तर कसे वाटेल ...अंतर्मुख करणारे, कधी आतल्या आत स्वतःलाच तपासायला लावणारे, साचलेपणाला जरा खरवडून काढणारे, गोठलेल्या स्निग्धतेला वितळविणारे असे काही तरी पेरावे हा या लेखनामागचा उद्देश होता... अर्थात काही चांगले उगवून येण्यासाठीच. ...एका अर्थाने हे वंचितांचे वर्तमान आहे. ‘धूळपेर’ करताना माती कोरडी असते. पाऊस नक्कीच येईल हा आशावाद पेरणी करताना असतो. बियाणे जसे कोरड्या मातीत स्वतःला गाडून घेते आणि कधी तरी पडणाऱया पावसाच्या पाण्याने जी ओल निर्माण होईल त्यावर अंकुरण्याची उमेद बाळगते अगदी तशीच भावना सगळ्या वंचितांच्या जगण्याच्या बुडाशी असते... जरा डोळे उघडे ठेवले, वेदनेची भाषा समजून घेतली आणि एखाद्याच्या दुःखाची गाज ऐकण्यासाठी मनाची, आपल्या अर्थपूर्ण हस्तक्षेपाची तयारी ठेवली तरीही खूप झाले. संवेदनेच्या वाटेवरचे आपण सहप्रवासी आहोत कारण आपल्याला बांधणारा काळ एक आहे... - ‘धूळपेर’मधून\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sc-permits-pune-woman-to-abort-24-week-old-skull-less-foetus/", "date_download": "2019-03-22T10:40:25Z", "digest": "sha1:BVEJNDLD3G5UP5STTWBCA7NZTT7BAIAG", "length": 5036, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nप���्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nगर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय\nनवी दिल्ली : कायद्यानुसार गर्भधारणेपासून काही आठवड्यापर्यंतच गर्भपात केला जाऊ शकतो. पण सर्वोच्च न्यायालयाने पुण्यातील एका महिलेला २४ आठवड्याचा गर्भपात करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या महिलेचा गर्भपात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\nन्यायमूर्ती एस.ए बोबडे आणि न्यायमूर्ती एल नागेश्वरराव यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. पुण्यामधील बी जे मेडीकल कॉलेज च्या तज्ञांद्वारे जो रिपोर्ट देण्यात आला होता त्या रिपोर्ट च्या आधारे या वीस वर्षीय महिलेला गर्भपात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गर्भाची पूर्ण वाढ न झाल्यामुळे हे अर्भक जन्मानंतर जिवंत राहण्याची शक्यता नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता. या अर्भकाच्या कवटीची वाढ न झाल्याचे डॉक्टरांच्या रिपोर्टवरून सिद्ध झाल्याने कोर्टाने हा निर्णय दिला आहे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nसात सामने पाच कर्णधार\nजायकवाडीचा पाणीसाठा 75 टक्क्यांच्या घरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalmoney.com/article/%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4-50856", "date_download": "2019-03-22T10:53:40Z", "digest": "sha1:YQ5CDSAHGWOQ6FSRPGVBMZ7MH2WFYPRF", "length": 96969, "nlines": 64, "source_domain": "www.sakalmoney.com", "title": "गृहवित्त कंपन्यांचे शेअर्स तेजीत - Sakal Money", "raw_content": "अधिक माहितीसाठी मिस्ड कॉल द्या 73508-73508\nयोग्य म्युच्युअल फंडाची निवड\nचीन नाही भारतच होणार नंबर वन, जगाचा विश्वास...काय आहे 'ओयो'ची महत्वाकांक्षा साम्राज्य एका कॉलेज ड्रॉप आउटचे...भारत आणि पाकिस्तान दरम्यान 37 अब्ज डॉलर व्यापाराची क्षमता...धक्कादायक साम्राज्य एका कॉलेज ड्रॉप आउटचे...भारत आणि पाकिस्तान दरम्यान 37 अब्ज डॉलर व्यापाराची क्षमता...धक्कादायक स्थानिकांना पगार न मिळाल्याच्या कारणास्तव आयएल अॅंड एफएसच्या अधिकाऱ्यांना इथिओपियात अटक...'अजय नारायण झा' देशाचे नवे अर्थसचिवएन सिवरामन आयएल अॅंड एफएसचे नवे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरयेस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सेबीची परवानगी...नव्या 'जिओसावन'ची ऑफर : जिओधारकांना 90 दिवस मोफत सेवाआर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आयएल अॅंड एफएसची तब्बल 65 टक्के कर्मचारी कपातयेस बॅंकेच्या अतिरिक्त संचालकपदावर टी एस विजयन यांची नियुक्ती...रिलायन्समधील आगीत तीन कामगारांचा मृत्यू स्थानिकांना पगार न मिळाल्याच्या कारणास्तव आयएल अॅंड एफएसच्या अधिकाऱ्यांना इथिओपियात अटक...'अजय नारायण झा' देशाचे नवे अर्थसचिवएन सिवरामन आयएल अॅंड एफएसचे नवे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरयेस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सेबीची परवानगी...नव्या 'जिओसावन'ची ऑफर : जिओधारकांना 90 दिवस मोफत सेवाआर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आयएल अॅंड एफएसची तब्बल 65 टक्के कर्मचारी कपातयेस बॅंकेच्या अतिरिक्त संचालकपदावर टी एस विजयन यांची नियुक्ती...रिलायन्समधील आगीत तीन कामगारांचा मृत्यू टाटा परिवारातील नवा सदस्य, 'टाटा स्टील बीएसएल'रुपयाचे शानदार कमबॅक...भारत काबीज करण्याचा 'व्हीवो'चा प्लॅन...'एल अॅंड टी'चे ए एम नाईक एनएसडीसीच्या अध्यक्षपदीएप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांनी फिरवली पाठएचडीएफसी बॉँडद्वारे उभारणार 8,500 कोटी रुपये...येस बॅंकेच्या कपूर कुटूंबियांनी केली दोन म्युच्युअल फंडाच्या 400 कोटींची भरपाई...'फ्लिपकार्ट'ला मागे टाकत 'अॅमेझॉन'च ई-कॉमर्सचा किंग टाटा परिवारातील नवा सदस्य, 'टाटा स्टील बीएसएल'रुपयाचे शानदार कमबॅक...भारत काबीज करण्याचा 'व्हीवो'चा प्लॅन...'एल अॅंड टी'चे ए एम नाईक एनएसडीसीच्या अध्यक्षपदीएप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांनी फिरवली पाठएचडीएफसी बॉँडद्वारे उभारणार 8,500 कोटी रुपये...येस बॅंकेच्या कपूर कुटूंबियांनी केली दोन म्युच्युअल फंडाच्या 400 कोटींची भरपाई...'फ्लिपकार्ट'ला मागे टाकत 'अॅमेझॉन'च ई-कॉमर्सचा किंग जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलची नवी रणनीती...'अझिम प्रेमजी'ना मिळणार फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर' जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलची नवी रणनीती...'अझिम प्रेमजी'ना मिळणार फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर' भारतीयांसाठी अभिमानाची बाब, जगदिशचंद्र बोस इंग्लंडच्या 50 पौडांच्या नोटेवर झळकण्याची शक्यता भारतीयांसाठी अभिमानाची बाब, जगदिशचंद्र बोस इंग्लंडच्या 50 पौडांच्या नोटेवर झळकण्याची शक्यता अमेरिकेची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी अडचणीत...म्युच्युअल फंड फोलिओ नंबरने गाठली विक्रमी 8 कोटींची संख्या...पहिल्यांदाच विम्यांना मागे टाकत म्युच्युअल फंडांनी घेतली आघाडी...पेट्रोलियम कंपन्या करणार 65,000 पेट्रोल पंपांचे वाटप...'अॅपल'ला मागे टाकत 'मायक्रोसॉफ्ट' अमेरिकेची नंबर वन कंपनी...दिवाळखोरीच्या कायद्याअंतर्गत 3 लाख कोटींची प्रकरणे मार्गी : कॉर्पोरेट अफेअर्स सचिवअपोलो टायरच्या विक्रीत 22.5 टक्क्यांची वाढ'डिस्कवर 100-सीसी' ही माझ्या करियरमधील सर्वात मोठी चूक : राजीव बजाजअमिताभ बच्चनच सायकल प्युअर अगरबत्तीजचे ब्रॅंड अॅम्बेसेडरव्होडाफोन आयडीया करणार तब्बल 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूकआयएल अॅंड एफएसचे तिमाही निकाल लांबणीवर...आता प्रत्येक संसदीय मतदारसंघात 'पासपोर्ट सेवा केंद्र'परकी गुंतवणूकदारांचे नोव्हेंबरमध्ये शानदार कमबॅकमहाराष्ट्रात अन्न भेसळ करणाऱ्यांना होणार जन्मठेप...सुंदरम म्युच्युअल फंडाचा नवा 'सुंदरम इक्विटी सेव्हींग्स फंड'ऑरोबिंदो फार्माला 611 कोटींचा नफा : 22 टक्क्यांची घटआठवड्याच्या सुरूवातीलाच सेन्सेक्सची 346 अंशांची घसरणएचडीएफसी बॅंकेने गेल्या 5 वर्षात गुतंवणूकदारांना केले सर्वाधिक मालामाल...'नोटाबंदी' आणि 'जीएसटी'मुळे भारताची आर्थिक वाढ मंदावली : रघुराम राजनइन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 3 ते 5 टक्के पगारवाढ: 170 अधिकाऱ्यांना मिळणार प्रमोशन'चीन'चा म्यानमारबरोबर अब्जावधी डॉलरचा करार...सीपीएसई ईटीएफचा चौथा टप्पा नोव्हेंबरअखेर गुंतवणूकीसाठी उपलब्ध...रामदेव बाबांची संस्कारी जीन्स, लंगोट बाजारातअमेरिकेचे ईराणवरील निर्बंध आजपासून लागू, भारत आणि चीनचे काय अमेरिकेची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी अडचणीत...म्युच्युअल फंड फोलिओ नंबरने गाठली विक्रमी 8 कोटींची संख्या...पहिल्यांदाच विम्यांना मागे टाकत म्युच्युअल फंडांनी घेतली आघाडी...पेट्रोलियम कंपन्या करणार 65,000 पेट्रोल पंपांचे वाटप...'अॅपल'ला मागे टाकत 'मायक्रोसॉफ्ट' अमेरिकेची नंबर वन कंपनी...दिवाळखोरीच्या कायद्याअंतर्गत 3 लाख कोटींची प्रकरणे मार्गी : कॉर्पोरेट अफेअर्स सचिवअपोलो टायरच्या विक्रीत 22.5 टक्क्यांची वाढ'डिस्कवर 100-सीसी' ही माझ्या करियरमधील सर्वात मोठी चूक : राजीव बजाजअमिताभ बच्चनच सायकल प्युअर अगरबत्तीजचे ब्रॅंड अॅम्बेसेडरव्होडाफोन आयडीया करणार तब्बल 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूकआयएल अॅंड एफएसचे तिमाही निकाल लांबणीवर...आता प्रत्येक संसदीय मतदारसंघात 'पासपोर्ट सेवा केंद्र'परकी गुंतवणूकदारांचे नोव्हेंबरमध्ये शानदार कमबॅकमहाराष्ट्रात अन्न भेसळ करणाऱ्यांना होणार जन्मठेप...सुंदरम म्युच्युअल फंडाचा नवा 'सुंदरम इक्विटी सेव्हींग्स फंड'ऑरोबिंदो फार्माला 611 कोटींचा नफा : 22 टक्क्यांची घटआठवड्याच्या सुरूवातीलाच सेन्सेक्सची 346 अंशांची घसरणएचडीएफसी बॅंकेने गेल्या 5 वर्षात गुतंवणूकदारांना केले सर्वाधिक मालामाल...'नोटाबंदी' आणि 'जीएसटी'मुळे भारताची आर्थिक वाढ मंदावली : रघुराम राजनइन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 3 ते 5 टक्के पगारवाढ: 170 अधिकाऱ्यांना मिळणार प्रमोशन'चीन'चा म्यानमारबरोबर अब्जावधी डॉलरचा करार...सीपीएसई ईटीएफचा चौथा टप्पा नोव्हेंबरअखेर गुंतवणूकीसाठी उपलब्ध...रामदेव बाबांची संस्कारी जीन्स, लंगोट बाजारातअमेरिकेचे ईराणवरील निर्बंध आजपासून लागू, भारत आणि चीनचे काय 'सिप्ला'ने नोंदवला अपेक्षापेक्षा कमी नफा...रिलायन्स जिओने जोडले 1.3 कोटी नवीन ग्राहक...परकी चलन साठा 1.444 अब्ज डॉलरने घसरत 392.078 अब्ज डॉलरवरसेबीचा 'सहारा'ला पुन्हा एकदा दणका : 14,000 कोटी द्या व्याजासहीतऑटोमोबाईल कंपन्यांची दमदार कामगिरी'डॉ. रेड्डीज'ने नोंदवली, सलग दुसऱ्या तिमाहीत नफ्यातील वाढभारताचा परकी चलनसाठा 395 अब्ज डॉलर तर चीनचा 3000 अब्ज डॉलरयेस बॅंकेच्या नफ्यात घट'विप्रो'ने नोंदवला 1,886 कोटी रुपयांचा नफाएच-1बी व्हिसा सर्टिफिकेशन मिळवणारी टॉप टेनमधील टीसीएस एकमेव भारतीय कंपनीहोंडा \"ऍक्‍टिव्हा'ने गाठला 2 कोटींचा टप्पाआयसीआयसीआय लोम्बार्डने नोंदवला 293 कोटी रुपयांचा घवघवीत नफाअॅपल काय करणार आहे 30 ऑक्टोबरला 'सिप्ला'ने नोंदवला अपेक्षापेक्षा कमी नफा...रिलायन्स जिओने जोडले 1.3 कोटी नवीन ग्राहक...परकी चलन साठा 1.444 अब्ज डॉलरने घसरत 392.078 अब्ज डॉलरवरसेबीचा 'सहारा'ला पुन्हा एकदा दणका : 14,000 कोटी द्या व्याजासहीतऑटोमोबाईल कंपन्यांची दमदार कामगिरी'डॉ. रेड्डीज'ने नोंदवली, सलग दुसऱ्या तिमाहीत नफ्यातील वाढभारताचा परकी चलनसाठा 395 अब्ज डॉलर तर चीनचा 3000 अब्ज डॉलरयेस बॅंकेच्या नफ्यात घट'विप्रो'ने नोंदवला 1,886 कोटी रुपयांचा नफाएच-1बी व्हिसा सर्टिफिकेशन मिळवणारी टॉप टेनमधील टीसीएस एकमेव भारतीय कंपनीहोंडा \"ऍक्‍टिव्हा'ने गाठला 2 कोटींचा टप्पाआयसीआयसीआय लोम्बार्डने नोंदवला 293 कोटी रुपयांचा घवघवीत नफाअॅपल काय करणार आहे 30 ऑक्टोबरला सॅमसंगची दिवाळी ऑफर: 'गॅलक्सी नोट 8' वर तब्बल 23,000 ची सूटभारतातील पहिले बिटकॉईन एटीएम लॉंचमल्ल्याच्या इंग्लंडमधील आलिशान कार्सचा लिलाव...तीन चतुर्थांश एच1बी व्हिसाधारक भारतीयच...सरकार दोन महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागार नेमणार सॅमसंगची दिवाळी ऑफर: 'गॅलक्सी नोट 8' वर तब्बल 23,000 ची सूटभारतातील पहिले बिटकॉईन एटीएम लॉंचमल्ल्याच्या इंग्लंडमधील आलिशान कार्सचा लिलाव...तीन चतुर्थांश एच1बी व्हिसाधारक भारतीयच...सरकार दोन महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागार नेमणार म्युच्युअल फंडांनी दोनच आठवड्यात इक्विटीत ओतले 11,000 कोटी रुपयेश्रीमंत भारत : देशात 3 लाख 43 हजार कोट्यधीशअल्ट्राटेक सिमेंटला 391 कोटींचा नफा : 9.3 टक्क्यांची घटमहिंद्राच्या मराझ्झोचा बोलबाला : गाठला 10,000 बुकिंग पल्लाड्रॅगनची गती मंदावली : विकासदर 6.5 टक्क्यांवररुपयाची लंगडी...थांबेना शेअर बाजाराची घसरगुंडी...रिलायन्सची घौडदौड : 9,516 कोटी रुपयांचा विक्रमी नफाआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओपदावरील संदीप बक्षींच्या नियुक्तीला आरबीआयकडून परवानगीअमेरिकेच्या बजेटमधील वार्षिक तूट 779 अब्ज डॉलरवर...परकी गुंतवणूकीत चीन नंबर वन, टॉप टेनमध्ये स्थान मिळवताना भारताची दमछाकटाटा अॅसेट मॅनेजमेंटच्या मुख्य गुंतवणूक अधिकारीपदावर राहुल सिंगव्हॉट्‌सऍप पेमेंट सेवेचा डेटा भारतातच साठविणारमहिंद्राचा नवा रुरल भारत अॅंड कन्झम्पशन योजनाबोईंगच्या प्रतिष्ठित एफ-15 लढाऊ विमानांची सूत्रे भारतीय इंजिनियरच्या हातात...अॅम्फीचे 'म्युच्युअल फंड युटीलीटी', जास्तीत जास्त फंड हाऊसना घेणार सोबतरॉयल एनफिल्डच्या दोन नव्या मोटरसायकल अमेरिकेत लॉँचरुपयाच्या घसरणीचा दणका परकी चलन साठ्याला...कोल इंडियाने दिला परफॉर्मन्स बोनस, रुपये 1,600 कोटी फक्त म्युच्युअल फंडांनी दोनच आठवड्यात इक्विटीत ओतले 11,000 कोटी रुपयेश्रीमंत भारत : देशात 3 लाख 43 हजार कोट्यधीशअल्ट्राटेक सिमेंटला 391 कोटींचा नफा : 9.3 टक्क्यांची घटमहिंद्राच्या मराझ्झोचा बोलबाला : गाठला 10,000 बुकिंग पल्लाड्रॅगनची गती मंदावली : विकासदर 6.5 टक्क्यांवररुपयाची लंगडी...थांबेना शेअर बाजाराची घसरगुंडी...रिलायन्सची घौडदौड : 9,516 कोटी रुपयांचा विक्रमी नफाआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओपदावरील संदीप बक्षींच्या नियुक्तीला आरबीआयकडून परवानगीअमेरिकेच्या बजेटमधील वार्षिक तूट 779 अब्ज डॉलरवर...परकी गुंतवणूकीत चीन नंबर वन, टॉप टेनमध्ये स्थान मिळवताना भारताची दमछाकटाटा अॅसेट मॅनेजमेंटच्या मुख्य गुंतवणूक अधिकारीपदावर राहुल सिंगव्हॉट्‌सऍप पेमेंट सेवेचा डेटा भारतातच साठविणारमहिंद्राचा नवा रुरल भारत अॅंड कन्झम्पशन योजनाबोईंगच्या प्रतिष्ठित एफ-15 लढाऊ विमानांची सूत्रे भारतीय इंजिनियरच्या हातात...अॅम्फीचे 'म्युच्युअल फंड युटीलीटी', जास्तीत जास्त फंड हाऊसना घेणार सोबतरॉयल एनफिल्डच्या दोन नव्या मोटरसायकल अमेरिकेत लॉँचरुपयाच्या घसरणीचा दणका परकी चलन साठ्याला...कोल इंडियाने दिला परफॉर्मन्स बोनस, रुपये 1,600 कोटी फक्त टाटा स्टारबक्सच्या सीईओपदावर नवीन गुरनानीकेंद्राबरोबर महाराष्ट्र सरकारचाही दिलासा: राज्यात पेट्रोल, डिझेल 5 रुपयांची स्वस्तपेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.50 रुपयांची कपातशेअर बाजाराचे शुक्लकाष्ठ...खासदारांचे चार वर्षांचे वेतन आणि भत्ते : फक्त 1,997 कोटी रुपयेडॉ. रेड्डीजची विशेष त्वचा क्रिम क्लोडर्म इपीआय हेल्थच्या ताब्यात...पेप्सी आता खऱ्या अर्थाने म्हणू शकते, 'ये दिल मॉँगे मोअर'पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांचा विकासाचा वेग मंदावला...टाटा स्टील भूषण स्टीलमधील उत्पादन वाढवणार...एचएसबीसी म्युच्युअल फंडाने आणला नवा 'एचएसबीसी इक्विटी हायब्रीड फंड'कॅबिनेटची नव्या दूरसंचार धोरणाला मंजूरी:100 अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीचे उद्दिष्टरिलायन्सची वर्धमान टेक्सटाईलबरोबर पार्टनरशिप...अॅक्सिस फंडाचा नवा 'अॅक्सिस ग्रोथ ऑपर्च्युनिटीज फंड'...इलेक्ट्रीक कारसाठी महाराष्ट्र करणार 25,000 कोटींची गुंतवणूक...पीएफ कार्यालयाचे निरिक्षण, नोकऱ्या बदलणारे कर्मचारी मुख्यत: 26 ते 35 वयोगटातीलबॅंकांवर लक्ष ठेवण्यासाठी आरबीआय घेणार इन्फोसिस, टीसीएसची मदत...अर्थमंत्री जेटलींची उद्या पीएसयु बॅंकांच्या प्रमुखांबरोबर बैठक...कर्जबाजारी 'आयएल अॅँड एफएस' फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मोठे राजीनामा सत्रकंपनी उत्तम स्थितीत आहे: शुक्रवारच्या घडामोडींवर डीएचएफएलचा खुलासापरकी चलन साठा 1.2 अब्ज डॉलरने वाढत 400.5 अब्ज डॉलरवरचार सत्र, गुंतवणूकदार आणि 5.66 लाख कोटी रुपयांचा धूरअनिलकुमार चौधरी 'सेल'चे नवे चेअरमनकुमारमंगलम बिर्ला म्हणतात, 'ये दिल मांगे मोर'...सीएलपी इंडिया व सुझलॉन यांची सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी भागीदारीआयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचा नवा 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चर इन इंडिया फंड'केंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी करा अर्जकेंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी अर्ज करासुरेश प्रभूंचा सर्व विमानसेवा आणि विमानतळांचा सेफ्टी ऑडिटचा आदेशराणा कपूरच जानेवारीअखेरपर्यत येस बॅंकेचे एमडी आणि सीईओ : आरबीआयची परवानगीआदित्य बिर्ला ग्रृपचे 'मोर' आता अॅमेझॉनच्या ताब्यात...आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ आणि सारस्वत सहकारी बँक यांनी केली बँकाश्युरन्स भागीदारीआता म्युच्युअल फंड गुंतवणूक झाली स्वस्त : सेबीचा महत्त्वाचा निर्णयसेबी करणार आयपीओ नोंदणी प्रक्रिया वेगवान...सेबीची एफपीआयसाठीच्या नव्या केवायसी निकषांना मान्यता...आरबीआय गव्हर्नरच्या लेक्चरला न विसरता हजेरी लावा : अॅंटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना सूचनाम्युच्युअल फंड गुंतवणूक होणार स्वस्तवॉरन बफे : एक आढावा गुंतवणूकीच्या जादूगाराचाइंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे तीन प्रकारचे अकाउंट : तुमच्यासाठी कोणते टाटा स्टारबक्सच्या सीईओपदावर नवीन गुरनानीकेंद्राबरोबर महाराष्ट्र सरकारचाही दिलासा: राज्यात पेट्रोल, डिझेल 5 रुपयांची स्वस्तपेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.50 रुपयांची कपातशेअर बाजाराचे शुक्लकाष्ठ...खासदारांचे चार वर्षांचे वेतन आणि भत्ते : फक्त 1,997 कोटी रुपयेडॉ. रेड्डीजची विशेष त्वचा क्रिम क्लोडर्म इपीआय हेल्थच्या ताब्यात...पेप्सी आता खऱ्या अर्थाने म्हणू शकते, 'ये दिल मॉँगे मोअर'पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांचा विकासाचा वेग मंदावला...टाटा स्टील भूषण स्टीलमधील उत्पादन वाढवणार...एचएसबीसी म्युच्युअल फंडाने आणला नवा 'एचएसबीसी इक्विटी हायब्रीड फंड'कॅबिनेटची नव्या दूरसंचार धोरणाला मंजूरी:100 अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीचे उद्दिष्टरिलायन्सची वर्धमान टेक्सटाईलबरोबर पार्टनरशिप...अॅक्सिस फंडाचा नवा 'अॅक्सिस ग्रोथ ऑपर्च्युनिटीज फंड'...इलेक्ट्रीक कारसाठी महाराष्ट्र करणार 25,000 कोटींची गुंतवणूक...पीएफ कार्यालयाचे निरिक्षण, नोकऱ्या बदलणारे कर्मचारी मुख्यत: 26 ते 35 वयोगटातीलबॅंकांवर लक्ष ठेवण्यासाठी आरबीआय घेणार इन्फोसिस, टीसीएसची मदत...अर्थमंत्री जेटलींची उद्या पीएसयु बॅंकांच्या प्रमुखांबरोबर बैठक...कर्जबाजारी 'आयएल अॅँड एफएस' फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मोठे राजीनामा सत्रकंपनी उत्तम स्थितीत आहे: शुक्रवारच्या घडामोडींवर डीएचएफएलचा खुलासापरकी चलन साठा 1.2 अब्ज डॉलरने वाढत 400.5 अब्ज डॉलरवरचार सत्र, गुंतवणूकदार आणि 5.66 लाख कोटी रुपयांचा धूरअनिलकुमार चौधरी 'सेल'चे नवे चेअरमनकुमारमंगलम बिर्ला म्हणतात, 'ये दिल मांगे मोर'...सीएलपी इंडिया व सुझलॉन यांची सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी भागीदारीआयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचा नवा 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चर इन इंडिया फंड'केंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी करा अर्जकेंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी अर्ज करासुरेश प्रभूंचा सर्व विमानसेवा आणि विमानतळांचा सेफ्टी ऑडिटचा आदेशराणा कपूरच जानेवारीअखेरपर्यत येस बॅंकेचे एमडी आणि सीईओ : आरबीआयची परवानगीआदित्य बिर्ला ग्रृपचे 'मोर' आता अॅमेझॉनच्या ताब्यात...आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ आणि सारस्वत सहकारी बँक यांनी केली बँकाश्युरन्स भागीदारीआता म्युच्युअल फंड गुंतवणूक झाली स्वस्त : सेबीचा महत्त्वाचा निर्णयसेबी करणार आयपीओ नोंदणी प्रक्रिया वेगवान...सेबीची एफपीआयसाठीच्या नव्या केवायसी निकषांना मान्यता...आरबीआय गव्हर्नरच्या लेक्चरला न विसरता हजेरी लावा : अॅंटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना सूचनाम्युच्युअल फंड गुंतवणूक होणार स्वस्तवॉरन बफे : एक आढावा गुंतवणूकीच्या जादूगाराचाइंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे तीन प्रकारचे अकाउंट : तुमच्यासाठी कोणते 'टाटा स्टील'च जगातील नंबर वन स्टील कंपनीऑगस्ट महिन्यात वाढला भारताच्या निर्यातीचा वेग...भारताच्या परकी चलनसाठ्यातील घसरण सुरूच...'मल्ल्याविरोधात आम्ही ढिलाई केली नाही', एसबीआयचे स्पष्टीकरण...\"तर भारताने परिणामांसाठी तयार रहावं\", ट्रम्पची भारताला वॉर्निंग...गुंतवणूकदारांचा गोल्ड ईटीएफमधला कल झाला कमी; इक्विटीला वाढता प्रतिसादतब्बल 150 इंजिनियर्स झाले पंजाब पोलिस कॉन्स्टेबल'गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी' जगात तिसऱ्या क्रमांकावर...ड्रॅगनची महत्त्वाकांक्षा : कोलकाता ते कुनमिंग बुलेट ट्रेन असावीओला' आता देणार भाडेतत्त्वावर कार...कार घ्यायची आहे'टाटा स्टील'च जगातील नंब�� वन स्टील कंपनीऑगस्ट महिन्यात वाढला भारताच्या निर्यातीचा वेग...भारताच्या परकी चलनसाठ्यातील घसरण सुरूच...'मल्ल्याविरोधात आम्ही ढिलाई केली नाही', एसबीआयचे स्पष्टीकरण...\"तर भारताने परिणामांसाठी तयार रहावं\", ट्रम्पची भारताला वॉर्निंग...गुंतवणूकदारांचा गोल्ड ईटीएफमधला कल झाला कमी; इक्विटीला वाढता प्रतिसादतब्बल 150 इंजिनियर्स झाले पंजाब पोलिस कॉन्स्टेबल'गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी' जगात तिसऱ्या क्रमांकावर...ड्रॅगनची महत्त्वाकांक्षा : कोलकाता ते कुनमिंग बुलेट ट्रेन असावीओला' आता देणार भाडेतत्त्वावर कार...कार घ्यायची आहे सप्टेंबरमध्ये मोठ्या कंपन्या देतायेत बंपर डिस्कॉउंटआरबीआयचे गव्हर्नर अॅंटी करप्शन अधिकाऱ्यांना देणार बौद्धिकभारत पेट्रोलियम करणार 1 लाख कोटींची गुंतवणूक\"मी मल्ल्याला कधीही भेटलो नाही\", म्हणतात अर्थमंत्री जेटलीदेशाच्या औद्योगिक उत्पादनात जुलैमध्ये 6.6 टक्क्यांची वाढबॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर म्हणतात, जगाला धोका चिनी आर्थिक यंत्रणांचाज्या फॅक्टरीत पहिली मारूती 800 बनली ती फॅक्टरी होणार बंद...एचसीएल टेक 18 सप्टेंबरला करणार 4,000 कोटींचे बायबॅक...म्युच्युअल फंडात ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे 7,600 कोटींची गुंतवणूकसॅमसंगने बंगळुरूतील वैशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसमध्ये सुरू केले जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटरजिओ घेणार इस्त्रोच्या सॅटेलाईटची मदत...आर्सेनल मित्तलने एस्सार स्टीलसाठी लावली 42,000 कोटींची बोली...एचडीएफसी लाईफचे अमिताभ चौधरी अॅक्सिस बॅंकेचे नवे सीईओ आणि एमडीजिओफोन बनला भारतातील सर्वाधिक विक्री होणारा फोनकोल इंडिया, एनटीपीसीसहीत \"11\" सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे बायबॅकभारताची चालू खात्यातील वित्तीय तूट 15.8 अब्ज डॉलरवरआता येणार उबेरची एरियल टॅक्सी सर्व्हिसम्युच्युअल फंडातील गुंतवणूकीने गाठला ऐतिहासिक २५ लाख कोटींचा टप्पा'का' केला आरबीआयने तीन राष्ट्रीयकुत बॅंकांना केला 1 कोटीचा दंड सप्टेंबरमध्ये मोठ्या कंपन्या देतायेत बंपर डिस्कॉउंटआरबीआयचे गव्हर्नर अॅंटी करप्शन अधिकाऱ्यांना देणार बौद्धिकभारत पेट्रोलियम करणार 1 लाख कोटींची गुंतवणूक\"मी मल्ल्याला कधीही भेटलो नाही\", म्हणतात अर्थमंत्री जेटलीदेशाच्या औद्योगिक उत्पादनात जुलैमध्ये 6.6 टक्क्यांची वाढबॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर म्हणतात, जगाला धोका चिनी आर्थिक यंत्रणांचाज्या फॅक्टरीत पहिली मारूती 800 बनली ती फॅक्टरी होणार बंद...एचसीएल टेक 18 सप्टेंबरला करणार 4,000 कोटींचे बायबॅक...म्युच्युअल फंडात ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे 7,600 कोटींची गुंतवणूकसॅमसंगने बंगळुरूतील वैशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसमध्ये सुरू केले जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटरजिओ घेणार इस्त्रोच्या सॅटेलाईटची मदत...आर्सेनल मित्तलने एस्सार स्टीलसाठी लावली 42,000 कोटींची बोली...एचडीएफसी लाईफचे अमिताभ चौधरी अॅक्सिस बॅंकेचे नवे सीईओ आणि एमडीजिओफोन बनला भारतातील सर्वाधिक विक्री होणारा फोनकोल इंडिया, एनटीपीसीसहीत \"11\" सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे बायबॅकभारताची चालू खात्यातील वित्तीय तूट 15.8 अब्ज डॉलरवरआता येणार उबेरची एरियल टॅक्सी सर्व्हिसम्युच्युअल फंडातील गुंतवणूकीने गाठला ऐतिहासिक २५ लाख कोटींचा टप्पा'का' केला आरबीआयने तीन राष्ट्रीयकुत बॅंकांना केला 1 कोटीचा दंड अलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा झाले निवृत्तपरकी चलन साठा 1.19 अब्ज डॉलरने घसरत 400.10 अब्ज डॉलरवरजर्मनीला दणका ट्रम्पच्या व्यापार धोरणाचा...'अशी' दिसते मारुतीची नवी इलेक्ट्रीक कार'हे' आहेत भारताचे सर्वात मूल्यवान ब्रॅंड...विमानाचे बुकींग बॅंकेचे कार्ड वापरून करणाऱ्यांनो सावधान...'हे' शेअर आहेत आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सचे फेवरेट...ऑरोबिंदो फार्माने 6390 कोटींना घेतला सॅंडोजचा अमेरिकेतील व्यवसायजेट एअरवेजचा 25 लाख आसनांसाठी सवलतीचा महासेल...एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सीईओ आणि एमडीपदावर अश्वानी भाटियाभारत बांधणार 100 नवीन विमानतळं : 4.2 लाख कोटींचे प्रकल्पशेअर बाजारात घसरणीचे वारे कायम'गुगल'बाबाचे विशीत पदार्पण...इंग्लंडमध्ये इलेक्ट्रीक कारसाठी ग्राहकांच्या पडल्या उड्या...कृष्णा संघवी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाचे नवे इक्विटी विभागप्रमुखअमेरिकेच्या विमानांना टाटांचे पंख...सरकारने एअर इंडियात ओतले 2,100 कोटी रुपयेनऊ वर्षात पहिल्यांदा आरबीआयकडून 8.46 टन सोन्याची खरेदी...रघुराम राजनच भारताचा विकासदर घटण्यास जबाबदार : निती आयोगाच्या राजीव कुमारांचा आरोपआरबीआयचे कर्मचारी उद्यापासून 2 दिवसांच्या संपावर...एअरएशियाचा बिग सेल धुमधडाक्यात परत येत आहेअलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा झाले निवृत्तपरकी चलन स��ठा 1.19 अब्ज डॉलरने घसरत 400.10 अब्ज डॉलरवरजर्मनीला दणका ट्रम्पच्या व्यापार धोरणाचा...'अशी' दिसते मारुतीची नवी इलेक्ट्रीक कार'हे' आहेत भारताचे सर्वात मूल्यवान ब्रॅंड...विमानाचे बुकींग बॅंकेचे कार्ड वापरून करणाऱ्यांनो सावधान...'हे' शेअर आहेत आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सचे फेवरेट...ऑरोबिंदो फार्माने 6390 कोटींना घेतला सॅंडोजचा अमेरिकेतील व्यवसायजेट एअरवेजचा 25 लाख आसनांसाठी सवलतीचा महासेल...एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सीईओ आणि एमडीपदावर अश्वानी भाटियाभारत बांधणार 100 नवीन विमानतळं : 4.2 लाख कोटींचे प्रकल्पशेअर बाजारात घसरणीचे वारे कायम'गुगल'बाबाचे विशीत पदार्पण...इंग्लंडमध्ये इलेक्ट्रीक कारसाठी ग्राहकांच्या पडल्या उड्या...कृष्णा संघवी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाचे नवे इक्विटी विभागप्रमुखअमेरिकेच्या विमानांना टाटांचे पंख...सरकारने एअर इंडियात ओतले 2,100 कोटी रुपयेनऊ वर्षात पहिल्यांदा आरबीआयकडून 8.46 टन सोन्याची खरेदी...रघुराम राजनच भारताचा विकासदर घटण्यास जबाबदार : निती आयोगाच्या राजीव कुमारांचा आरोपआरबीआयचे कर्मचारी उद्यापासून 2 दिवसांच्या संपावर...एअरएशियाचा बिग सेल धुमधडाक्यात परत येत आहेमहिंद्राची महत्त्वाकांक्षी 'मराझ्झो' बाजारात...इंडिगो एअरलाईन्सचा सेल : फक्त 999 रुपयांत विमानप्रवासऑगस्ट महिना ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी लाभदायी...एलआयसीचे पूर्व विभागाकडून 7,550 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दीष्ट...गोदरेज कन्झ्युमरच्या इंग्लंडमधल्या व्यवसायाची 310 कोटी रुपयांना विक्री...'वायब्रंट गुजरात 2019'च्या मदतीला अमेरिकन कॉर्पोरेट...हिंजवडी आयटी पार्क कंपन्यांचे नावडते : वाहतूक कोंडीचा फटकापरकी चलन साठा सुधारणा होत 401.293 अब्ज डॉलरवरस्मॉल कॅप व मिड कॅप शेअर्समध्ये घसरण कामहिंद्राची महत्त्वाकांक्षी 'मराझ्झो' बाजारात...इंडिगो एअरलाईन्सचा सेल : फक्त 999 रुपयांत विमानप्रवासऑगस्ट महिना ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी लाभदायी...एलआयसीचे पूर्व विभागाकडून 7,550 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दीष्ट...गोदरेज कन्झ्युमरच्या इंग्लंडमधल्या व्यवसायाची 310 कोटी रुपयांना विक्री...'वायब्रंट गुजरात 2019'च्या मदतीला अमेरिकन कॉर्पोरेट...हिंजवडी आयटी पार्क कंपन्यांचे नावडते : वाहतूक कोंडीचा फटकापरकी चलन साठा सुधारणा होत 401.293 अब्ज डॉलरवरस्मॉल कॅप व मिड कॅप शेअर्समध्ये घसरण ��ाव्होडाफोन-आयडिया विलीनीकरणावर अखेर शिक्कामोर्तब...एचपीसीएल करणार 8,100 कोटी रुपयांची गुंतवणूक...सेन्सेक्सची आणि रुपयाची घसरण...लवकरच इंग्लंडला मागे टाकून भारत होणारी 5व्या क्रमांकाची अर्थसत्तासुंदरम म्युच्य्अल फंडाने आणला नवा सुंदरम सर्व्हिसेस फंड...'या' शेअरकडे फिरवली म्युच्युअल फंडांनी पाठ...एसबीआय बॅंकेच्या खातेधारकांना सावधान...बंधन बॅंकने लावली पीएनबी हाऊसिंग फायनान्ससाठी बोली...म्युच्युअल फंड अधिक सुरक्षित करण्यासाठी सेबी धरणार तंत्रज्ञानाची कास...'पेटीएम'मधून होणार वॉरन बफेची भारतात एंट्री...डिझेल 73.74 रु तर पेट्रोल 85.33 रुपयांवररुची सोयाचे संपादन अदानी 6,000 कोटी रुपयांत करण्याची शक्यता...इंडिगो आता कुवेत आणि अबुधाबीत सुद्धादहा महिन्यात झाली 1.2 कोटी नोकऱ्यांची निर्मिती : सीएसओचा रिपोर्टविजय मल्ल्यासाठी जेलमध्ये वेस्टर्न टायलेट, एलसीडी टीव्ही, 3 फॅनव्यापारयुद्ध सुरूच, अमेरिका आणि चीन चर्चेतून तोडगा नाही...अमेरिकेच्या बॅंकींग क्षेत्राला विक्रमी 60.2 अब्ज डॉलरचा नफा...इन्फोसिसच्या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट निश्चित...टॉप म्युच्युअल फंडांमध्येच गुंतवणूक एकटवण्यावर सेबीने व्यक्त केली चिंता...आरकॉमकडून रिलायन्स जिओला 2,000 कोटींच्या मालमत्तेची विक्री...म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पुढील पाच वर्षात 50 लाख कोटी रुपये होणार : दिपक पारेखरुपया पुन्हा 70च्या पार...चंदा कोचर आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या संचालक मंडळावर जाण्याची शक्यता...रिलायन्स बनली भारताची पहिली 8 लाख कोटींची कंपनी...केरळ पूरग्रस्तांना दिली जाणारी मदत टॅक्स फ्रीशेअर बाजाराच्या उच्चांकामागची 4 कारणे...एस' फॉर 'सॅमसंग नोट 9' भारतात लॉन्चटाटांची 15 कंपन्यांमधील एकत्रित मालमत्ता 100 अब्ज डॉलर तर अंबानी कुटुंबाची संपत्ती 53 अब्ज डॉलरमुकेश अंबानींची जिओ फॉर्च्यून यादीत अव्वल; अलिबाबाला टाकले मागेकेरळ सरकार लावणार जीएसटीवर 10 टक्के सेझ...एचडीएफसी एएमसीला एप्रिल ते जून दरम्यान 205.2 कोटींचा नफा'या' शेअरकडे एप्रिल ते जून दरम्यान म्युच्युअल फंडांनी फिरवली पाठ...कच्च्या मालासाठी 'आयकीया'चे लक्ष प. बंगालवर...बजाज आणि टीव्हीएस दुचाकींच्या निर्यातीत आघाडीवर...वर्षभरात इन्फोसिसच्या नऊ उच्च पदस्थांचे राजीनामे...मारुती सुझुकीच्या कर्मचाऱ्यांची केरळसाठी 3.5 कोटी रुपयांची मदत...रिलायन्स जिओने जूनमध्ये बाजी मारत, जोडले 97 लाख नवीन ग्राहकडीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड झाला डीएसपी म्युच्युअल फंड...प्राप्तिकराची 10.03 लाख कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक वसूलीभारतीय अर्थव्यवस्थेला आणि राष्ट्राला सक्षम करण्यासाठी अटलजींनी उचललेली आठ महत्त्वाची पाऊले...रिटर्न फाईल करताना चूक झाल्यास काय करालटाटा म्युच्युअल फंडाचा नवा टाटा मल्टीकॅप फंड...'ही' आहेत जगातील दहा सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरं...रुपयाच्या घसरणीला थांबवण्यासाठी परदेशी चलनावर बंधने आवश्यक : अर्थतज्ज्ञ अभिरुप सरकारजगभरातील 'एटीएम'ना सायबर हल्ल्याचा धोका : एफबीआयस्पाईसजेटला 38 कोटी रुपयांचा तोटासनफार्माला 983 कोटींचा नफाया' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला...इम्तायझूर रहमान युटीआय म्युच्युअल फंडाचे हंगामी सीईओ...चीन म्हणतोय भारतीय चलनाची छपाई आम्हीच करतो...आशिष कुमार भूतानी पंतप्रधान पीक विमा योजनेचे सीईओअलाहाबाद बॅंकेच्या माजी एमडी उषा अनंथसुब्रमण्यन यांचे निलंबन : पीएनबी घोटाळाजुलैमध्ये महागाई आटोक्यात...एअरटेल देणार फक्त 7,900 रुपयांत 'सॅमसंग गॅलक्सी नोट 9'युटीआयने आणला नवा 'युटीआय इक्विटी सेव्हींग्स फंड'अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राचा मुंबईतील व्यवसाय अदानींच्या ताब्यात : 18,800 कोटींचा व्यवहारऐकावे ते नवल; मल्ल्याचे टॉयलेट आहे सोन्याचे व्होडाफोन-आयडिया विलीनीकरणावर अखेर शिक्कामोर्तब...एचपीसीएल करणार 8,100 कोटी रुपयांची गुंतवणूक...सेन्सेक्सची आणि रुपयाची घसरण...लवकरच इंग्लंडला मागे टाकून भारत होणारी 5व्या क्रमांकाची अर्थसत्तासुंदरम म्युच्य्अल फंडाने आणला नवा सुंदरम सर्व्हिसेस फंड...'या' शेअरकडे फिरवली म्युच्युअल फंडांनी पाठ...एसबीआय बॅंकेच्या खातेधारकांना सावधान...बंधन बॅंकने लावली पीएनबी हाऊसिंग फायनान्ससाठी बोली...म्युच्युअल फंड अधिक सुरक्षित करण्यासाठी सेबी धरणार तंत्रज्ञानाची कास...'पेटीएम'मधून होणार वॉरन बफेची भारतात एंट्री...डिझेल 73.74 रु तर पेट्रोल 85.33 रुपयांवररुची सोयाचे संपादन अदानी 6,000 कोटी रुपयांत करण्याची शक्यता...इंडिगो आता कुवेत आणि अबुधाबीत सुद्धादहा महिन्यात झाली 1.2 कोटी नोकऱ्यांची निर्मिती : सीएसओचा रिपोर्टविजय मल्ल्यासाठी जेलमध्ये वेस्टर्न टायलेट, एलसीडी टीव्ही, 3 फॅनव्यापारयुद्ध सुरूच, अमेरिका आणि चीन चर्चेतून तोडगा नाही...अमेरिकेच्या बॅंकींग क्षेत्राला विक्रमी 60.2 अब्ज डॉलरचा नफा...इन्फोसिसच्या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट निश्चित...टॉप म्युच्युअल फंडांमध्येच गुंतवणूक एकटवण्यावर सेबीने व्यक्त केली चिंता...आरकॉमकडून रिलायन्स जिओला 2,000 कोटींच्या मालमत्तेची विक्री...म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पुढील पाच वर्षात 50 लाख कोटी रुपये होणार : दिपक पारेखरुपया पुन्हा 70च्या पार...चंदा कोचर आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या संचालक मंडळावर जाण्याची शक्यता...रिलायन्स बनली भारताची पहिली 8 लाख कोटींची कंपनी...केरळ पूरग्रस्तांना दिली जाणारी मदत टॅक्स फ्रीशेअर बाजाराच्या उच्चांकामागची 4 कारणे...एस' फॉर 'सॅमसंग नोट 9' भारतात लॉन्चटाटांची 15 कंपन्यांमधील एकत्रित मालमत्ता 100 अब्ज डॉलर तर अंबानी कुटुंबाची संपत्ती 53 अब्ज डॉलरमुकेश अंबानींची जिओ फॉर्च्यून यादीत अव्वल; अलिबाबाला टाकले मागेकेरळ सरकार लावणार जीएसटीवर 10 टक्के सेझ...एचडीएफसी एएमसीला एप्रिल ते जून दरम्यान 205.2 कोटींचा नफा'या' शेअरकडे एप्रिल ते जून दरम्यान म्युच्युअल फंडांनी फिरवली पाठ...कच्च्या मालासाठी 'आयकीया'चे लक्ष प. बंगालवर...बजाज आणि टीव्हीएस दुचाकींच्या निर्यातीत आघाडीवर...वर्षभरात इन्फोसिसच्या नऊ उच्च पदस्थांचे राजीनामे...मारुती सुझुकीच्या कर्मचाऱ्यांची केरळसाठी 3.5 कोटी रुपयांची मदत...रिलायन्स जिओने जूनमध्ये बाजी मारत, जोडले 97 लाख नवीन ग्राहकडीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड झाला डीएसपी म्युच्युअल फंड...प्राप्तिकराची 10.03 लाख कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक वसूलीभारतीय अर्थव्यवस्थेला आणि राष्ट्राला सक्षम करण्यासाठी अटलजींनी उचललेली आठ महत्त्वाची पाऊले...रिटर्न फाईल करताना चूक झाल्यास काय करालटाटा म्युच्युअल फंडाचा नवा टाटा मल्टीकॅप फंड...'ही' आहेत जगातील दहा सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरं...रुपयाच्या घसरणीला थांबवण्यासाठी परदेशी चलनावर बंधने आवश्यक : अर्थतज्ज्ञ अभिरुप सरकारजगभरातील 'एटीएम'ना सायबर हल्ल्याचा धोका : एफबीआयस्पाईसजेटला 38 कोटी रुपयांचा तोटासनफार्माला 983 कोटींचा नफाया' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला...इम्तायझूर रहमान युटीआय म्युच्युअल फंडाचे हंगामी सीईओ...चीन म्हणतोय भारतीय चलनाची छपाई आम्हीच करतो...आशिष कुमार भूतानी पंतप्रधान पीक विमा योजनेचे सीईओअलाहाबाद बॅंकेच्या माजी एमडी उषा अनंथसुब्रमण्यन यांचे निलंबन : पीएनबी घोटाळाजुलैमध्ये महागाई आटोक्यात...एअरटेल देणार फक्त 7,900 रुपयांत 'सॅमसंग गॅलक्सी नोट 9'युटीआयने आणला नवा 'युटीआय इक्विटी सेव्हींग्स फंड'अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राचा मुंबईतील व्यवसाय अदानींच्या ताब्यात : 18,800 कोटींचा व्यवहारऐकावे ते नवल; मल्ल्याचे टॉयलेट आहे सोन्याचे कोल इंडियाने नोंदवला 3,786 कोटींचा नफाइंडियन ऑईलचा नफा 7,000 कोटींवर : नोंदवली 50 टक्के वाढगेल्या चार वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न पोचले 80,000 रुपयांवरजुलैमध्ये इक्विटी फंडात 8,512 कोटींची गुंतवणूकजुलैमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पोचली 24 लाख कोटींवर : नोंदवली 5 टक्के वाढट्रम्पने दिली इंद्रा नूयी आणि अजय बंगा यांना पार्टीसार्वजनिक बॅंकांना लवकरच नवे प्रमुखगैरव्यवहारांमुळे बॅंकांना गेल्या तीन आर्थिक वर्षात 70,000 कोटींचा तोटा...अमेरिकेची जिरवत चीनने वाढवला परकी चलनसाठातंत्रज्ञान क्रांती रोजगाराच्या मुळावर : कौशिक बसूएअर इंडियाचे कर्मचारी पुन्हा एकदा पगाराच्या प्रतिक्षेत...एचडीएफसी बॅंकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात 0.6 टक्क्यांची वाढआयआयएफएल फोकस्ड इक्विटी फंडाचा एक्झिट लोड झाला 4 टक्केपेप्सीकोच्या इंद्रा नूयी होणार ऑक्टोबरमध्ये निवृत्त...भीम, रुपे यांच्यावरील जीएसटी कॅशबॅकची सरकारकडून होणार चाचणी...'या' कंपन्यांच्या शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना केले मालामालअॅपलच्या 1 ट्रिलियन डॉलरच्या प्रवासातील चित्तवेधक 5 गोष्टी...टाटा विरुद्ध मिस्त्री वाद चिघळणार...अॅवेन्डस कॅपिटल करणार आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे संपादन...भारत 2030 पर्यत तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता होणार : नाल्कोचे चेअरमन तपन कुमार7 वा वेतन आयोग : 'हे' राज्य देणार 1.82 लाख रुपयांपर्यत वेतनजीएसटी कौन्सिलच्या शनिवारच्या बैठकीत छोट्या करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता...नियमांचा भंग केल्याप्रकरणी 83 कंपन्यांची चौकशीखनिज तेलाच्या भावात घसरणएप्रिल ते जुलै दरम्यान बीएसईने नोंदवली म्युच्युअल फंडातील 50,000 कोटींची गुंतवणूकरेल्वेत 32,000 नव्या कायमस्वरुपी पदांची भरतीमेहुल चोक्सीकडे होते मुंबई पोलिसांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र : अॅंटीग्वा सरकारचा धक्कादायक खुलासाकॉग्निझंटमध्ये वरिष्ठ पदावर असाल तर सावधान कोल इंडियाने नोंदवला 3,786 कोटींचा नफाइंडियन ऑईलचा ��फा 7,000 कोटींवर : नोंदवली 50 टक्के वाढगेल्या चार वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न पोचले 80,000 रुपयांवरजुलैमध्ये इक्विटी फंडात 8,512 कोटींची गुंतवणूकजुलैमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पोचली 24 लाख कोटींवर : नोंदवली 5 टक्के वाढट्रम्पने दिली इंद्रा नूयी आणि अजय बंगा यांना पार्टीसार्वजनिक बॅंकांना लवकरच नवे प्रमुखगैरव्यवहारांमुळे बॅंकांना गेल्या तीन आर्थिक वर्षात 70,000 कोटींचा तोटा...अमेरिकेची जिरवत चीनने वाढवला परकी चलनसाठातंत्रज्ञान क्रांती रोजगाराच्या मुळावर : कौशिक बसूएअर इंडियाचे कर्मचारी पुन्हा एकदा पगाराच्या प्रतिक्षेत...एचडीएफसी बॅंकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात 0.6 टक्क्यांची वाढआयआयएफएल फोकस्ड इक्विटी फंडाचा एक्झिट लोड झाला 4 टक्केपेप्सीकोच्या इंद्रा नूयी होणार ऑक्टोबरमध्ये निवृत्त...भीम, रुपे यांच्यावरील जीएसटी कॅशबॅकची सरकारकडून होणार चाचणी...'या' कंपन्यांच्या शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना केले मालामालअॅपलच्या 1 ट्रिलियन डॉलरच्या प्रवासातील चित्तवेधक 5 गोष्टी...टाटा विरुद्ध मिस्त्री वाद चिघळणार...अॅवेन्डस कॅपिटल करणार आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे संपादन...भारत 2030 पर्यत तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता होणार : नाल्कोचे चेअरमन तपन कुमार7 वा वेतन आयोग : 'हे' राज्य देणार 1.82 लाख रुपयांपर्यत वेतनजीएसटी कौन्सिलच्या शनिवारच्या बैठकीत छोट्या करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता...नियमांचा भंग केल्याप्रकरणी 83 कंपन्यांची चौकशीखनिज तेलाच्या भावात घसरणएप्रिल ते जुलै दरम्यान बीएसईने नोंदवली म्युच्युअल फंडातील 50,000 कोटींची गुंतवणूकरेल्वेत 32,000 नव्या कायमस्वरुपी पदांची भरतीमेहुल चोक्सीकडे होते मुंबई पोलिसांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र : अॅंटीग्वा सरकारचा धक्कादायक खुलासाकॉग्निझंटमध्ये वरिष्ठ पदावर असाल तर सावधान आंतरराष्ट्रीय लवादाच्या रिलायन्सबाबतच्या निर्णयाविरोधात सरकार जाणार हायकोर्टात...कुमारमंगलम बिर्ला एअर इंडियाच्या संचालक मंडळावर...जिओ-एसबीआयची डिजिटल भागीदारीफ्रॅंकलिन टेम्पलटनने आणला नवीन इक्विटी सेव्हिंग फंडकॉग्निझंटच्या महसूलात 9.2 टक्क्यांची वाढतुमच्या हाती येणारा पगार वाढण्याची शक्यतासेन्सेक्स घसरला...फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये इंडियन ऑईल 137 व्या तर रिलायन्स 148 व्या क्रमांकावरगृहखरेदी क��णाऱ्या सर्वसामान्यांना मोठाच दिलासाभारत सरकार आणि ओेएनजीसीविरुद्धच्या वादात रिलायन्सचा मोठा विजयमारुतीच्या विक्रीला ब्रेक : 19 महिन्यात पहिल्यांदा खप खालावलासीपीएसई ईटीएफची अर्थ मंत्रालय करणार पुनर्रचनाजीएसटीचा लाभ ग्राहकांपर्यत न पोचवल्यामुळे एअरटेल आणि इंडिगो रडारवरअनिल अंबानींचा आरकॉम सर्वाधिक व्यवहार झालेला शेअर...एचडीएफसी बॅंक शेअर विक्रीतून उभारणार 15,500 कोटी रुपये...टाटा गृपचे 94 वर्षे जुने मुख्यालय, जगप्रसिद्ध 'बॉम्बे हाऊस' नुतनीकरणानंतर खुले...आरबीआयच्या व्याजदर ठरवणाऱ्या पॅनेलच्या तीन दिवसीय बैठकीला सुरूवात...टेक महिंद्राला अपेक्षेपेक्षा कमी, 898 कोटींचा नफाअॅक्सिस बॅंकेच्या नफ्यात 46 टक्क्यांची घटरिलायन्स देणार आता फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनला आव्हान...गोदरेज कन्झ्युमरला 405 कोटी रुपयांचा नफा : देणार बोनस शेअरगाडी घेतायआंतरराष्ट्रीय लवादाच्या रिलायन्सबाबतच्या निर्णयाविरोधात सरकार जाणार हायकोर्टात...कुमारमंगलम बिर्ला एअर इंडियाच्या संचालक मंडळावर...जिओ-एसबीआयची डिजिटल भागीदारीफ्रॅंकलिन टेम्पलटनने आणला नवीन इक्विटी सेव्हिंग फंडकॉग्निझंटच्या महसूलात 9.2 टक्क्यांची वाढतुमच्या हाती येणारा पगार वाढण्याची शक्यतासेन्सेक्स घसरला...फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये इंडियन ऑईल 137 व्या तर रिलायन्स 148 व्या क्रमांकावरगृहखरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठाच दिलासाभारत सरकार आणि ओेएनजीसीविरुद्धच्या वादात रिलायन्सचा मोठा विजयमारुतीच्या विक्रीला ब्रेक : 19 महिन्यात पहिल्यांदा खप खालावलासीपीएसई ईटीएफची अर्थ मंत्रालय करणार पुनर्रचनाजीएसटीचा लाभ ग्राहकांपर्यत न पोचवल्यामुळे एअरटेल आणि इंडिगो रडारवरअनिल अंबानींचा आरकॉम सर्वाधिक व्यवहार झालेला शेअर...एचडीएफसी बॅंक शेअर विक्रीतून उभारणार 15,500 कोटी रुपये...टाटा गृपचे 94 वर्षे जुने मुख्यालय, जगप्रसिद्ध 'बॉम्बे हाऊस' नुतनीकरणानंतर खुले...आरबीआयच्या व्याजदर ठरवणाऱ्या पॅनेलच्या तीन दिवसीय बैठकीला सुरूवात...टेक महिंद्राला अपेक्षेपेक्षा कमी, 898 कोटींचा नफाअॅक्सिस बॅंकेच्या नफ्यात 46 टक्क्यांची घटरिलायन्स देणार आता फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनला आव्हान...गोदरेज कन्झ्युमरला 405 कोटी रुपयांचा नफा : देणार बोनस शेअरगाडी घेताय घाई करा... 'या' कंपनीच्या गाड्या महागणारएचडीएफसी बॅ��केचा नफा 2,190 कोटी रुपयांवरसेन्सेक्स इतिहास घडवत असताना तुम्ही जाणल्या पाहिजेत अशा '10' भन्नाट गोष्टीम्युच्युअल फंडातील एसआयपी खात्यांची संख्या झाली 2.29 कोटीमानव विकास निर्देशांकातील सुधाराशिवाय 10 टक्के विकासदर अशक्य : नीती आयोगएचडीएफसी एएमसीच्या आयपीओला सुपर बंपर प्रतिसादपरकी चलन साठा 6.77 कोटी डॉलर्सने वाढत 405.14 अब्ज डॉलरवरजिओची मुसंडी: 21 महिन्यात 21.53 कोटी ग्राहकआयसीआयसीआय बॅंकेला 120 कोटींचा तोटावॉलमार्ट भारतात 30,000 नोकऱ्या निर्माण करणारम्युच्युअल फंड इंडस्ट्री होणार 100 लाख कोटी रुपयांचीसेन्सेक्सचा विक्रमावर विक्रमव्होडाफोन आयडियाला अखेर सरकारची परवानगीप्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट 2018कॅनरा बॅंक उभारणार 7,000 कोटी रुपयेईशान्य भारतातील करवसूलीत 28 टक्क्यांची वाढगुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय: सेबीचे अध्यक्ष अजय त्यागीमध्यरात्रीपर्यत डेरिव्हेटीव्ह ट्रेडिंगच्या परवानगीसाठी एनएसई प्रयत्नशीलप्राप्तीकर विभागाच्या तडाख्यात 4,300 कोटी रुपयांची मालमत्ताउच्चांकी प्रवास सुरूचसेबी साधणार म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हितमहिंद्रा म्युच्युअल फंडाने आणली नवी क्रेडीट रिस्क योजनाजगातील सर्वात महागडी कार : किंमत फक्त 122 कोटी रुपयेरेल्वेत 26,500 पदांसाठी भरती, 9 ऑगस्टपासून परीक्षाआणि अक्षयकुमार झाला जीएसटी कौन्सिलवर खूष...गोपाल अग्रवाल डीएसपी ब्लॅकरॉकच्या सिनिअर फंड मॅनेजरपदीजीएसटी करात झाली कपात: सर्वसामान्यांबरोबरच व्यापाऱ्यांना मोठा दिलासाएअरटेल आणि जिओमध्ये भूकंप'हे' आहेत जगातल्या सर्वाधिक महागडे शेअर...शॉर्ट टर्म डेट फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये का हवा घाई करा... 'या' कंपनीच्या गाड्या महागणारएचडीएफसी बॅंकेचा नफा 2,190 कोटी रुपयांवरसेन्सेक्स इतिहास घडवत असताना तुम्ही जाणल्या पाहिजेत अशा '10' भन्नाट गोष्टीम्युच्युअल फंडातील एसआयपी खात्यांची संख्या झाली 2.29 कोटीमानव विकास निर्देशांकातील सुधाराशिवाय 10 टक्के विकासदर अशक्य : नीती आयोगएचडीएफसी एएमसीच्या आयपीओला सुपर बंपर प्रतिसादपरकी चलन साठा 6.77 कोटी डॉलर्सने वाढत 405.14 अब्ज डॉलरवरजिओची मुसंडी: 21 महिन्यात 21.53 कोटी ग्राहकआयसीआयसीआय बॅंकेला 120 कोटींचा तोटावॉलमार्ट भारतात 30,000 नोकऱ्या निर्माण करणारम्युच्युअल फंड इंडस्ट्री होणार 100 लाख क���टी रुपयांचीसेन्सेक्सचा विक्रमावर विक्रमव्होडाफोन आयडियाला अखेर सरकारची परवानगीप्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट 2018कॅनरा बॅंक उभारणार 7,000 कोटी रुपयेईशान्य भारतातील करवसूलीत 28 टक्क्यांची वाढगुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय: सेबीचे अध्यक्ष अजय त्यागीमध्यरात्रीपर्यत डेरिव्हेटीव्ह ट्रेडिंगच्या परवानगीसाठी एनएसई प्रयत्नशीलप्राप्तीकर विभागाच्या तडाख्यात 4,300 कोटी रुपयांची मालमत्ताउच्चांकी प्रवास सुरूचसेबी साधणार म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हितमहिंद्रा म्युच्युअल फंडाने आणली नवी क्रेडीट रिस्क योजनाजगातील सर्वात महागडी कार : किंमत फक्त 122 कोटी रुपयेरेल्वेत 26,500 पदांसाठी भरती, 9 ऑगस्टपासून परीक्षाआणि अक्षयकुमार झाला जीएसटी कौन्सिलवर खूष...गोपाल अग्रवाल डीएसपी ब्लॅकरॉकच्या सिनिअर फंड मॅनेजरपदीजीएसटी करात झाली कपात: सर्वसामान्यांबरोबरच व्यापाऱ्यांना मोठा दिलासाएअरटेल आणि जिओमध्ये भूकंप'हे' आहेत जगातल्या सर्वाधिक महागडे शेअर...शॉर्ट टर्म डेट फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये का हवायुपीएल लि. एरिस्टा लाईफ सायन्सेसला करणार टेकओव्हर, 29,000 कोटींचा सौदापरकी चलन साठा 73.45 कोटी डॉलर्सने घसरत 405.07 अब्ज डॉलरवरनरेंद्र मोदींच्या परदेश गमनाचा खर्च, 1,484 कोटी रुपये...मोनेट इस्पातचा होणार लिलाव; टाटा स्टील, लिबर्टी हाऊस, जेएसडब्ल्यू स्टील लिलावाच्या स्पर्धेत'या' देशांच्या जीडीपीपेक्षा जेफ बेझोसची संपत्ती आहे जास्त...अॅक्सिस म्युच्युअल फंडाने आणला नवा इक्विटी हायब्रिड फंडआरबीआयकडून लवकरच 100 रुपयांची लव्हेंडर रंगातील नोटरिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानीचे 5 सोनेरी मंत्रजीएसटी कौन्सिल 30-40 वस्तूंच्या करात कपात करण्याची शक्यताट्रकचालकांचा शुक्रवारपासून देशव्यापी संपमुकेश अंबानी परदेशातून उभे करणार 2.5 अब्ज डॉलर्सयुनियन म्युच्युअल फंडाचा नवा इक्विटी सेव्हिंग्स फंडभारताचा विकास बघण्यासाठी अमर्त्य सेन यांनी भारतात काही काळ घालवावा: राजीव कुमारांचा सेन यांना प्रतिटोलाएलआयसी करणार आयडीबीआय बॅंकेच्या 51 टक्के हिस्स्याचे संपादनआयडीबीय संपादनाच्या संदर्भात एलआयसीच्या बोर्डाची आज बैठकबॅंक, एलआयसी, जीआयसी यांच्या कर्मचारी संघटना सरकारी धोरणाविरुद्ध रस्त्यावरइन्फोसिसचा नफा 3,612 कोटींवर, 1:1 बोनस शेअरची घोषणाआयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या टेकओव्हरच्या शर्यतीत अॅवेन्डस-केकेआर आघाडीवर...म्युच्युअल फंड कंपन्या पडतायेत \"या\" शेअरमधून बाहेर...कोटक म्युच्युअल फंडाचा बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड बाजारात...बीएसएनएलने आणली भारतातली पहिली मोबाईल टेलिफोनी सेवादिल्लीचे कॅनॉट प्लेस जगातले 9व्या क्रमांकाचे महागडे कार्यालय स्थळटीसीएसच्या नफ्यात 23.4 टक्के वाढएचसीएल टेक्नॉलॉजीसच्या बोर्डाची 12 जुलैला शेअर बायबॅकसंबंधी बैठक...रतन टाटा आणि मोहन भागवत येणार एकाच व्यासपीठावर...टाटा मोटर्सच्या मॉन्सून आणि एक्सचेंज ऑफरमिस्त्री वि. टाटा सन्स : मिस्त्रीबद्दल तुम्ही जाणाव्या अशा पाच गोष्टीसर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतल्या तिसऱ्या स्थानावर आता बफे नाही तर झुकरबर्ग...आरबीआयने अल्वर अर्बन को. ओपरेटिव्ह बॅंकेचे लायसन्स केले रद्दम्युच्युअल फंडांकडे पैशांचा ओघ सुरूचनॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या मदतीने युबीआय बॅंक करणार 3,000 कोटींची वसूली5,397 फोर्ड इकोस्पोर्ट्स दुरूस्तीसाठी बाजारातून परत मागवल्या...इंधन दरवाढ पुन्हा सुरूम्युच्युअल फंडातील गुंतवणूक 23.4 लाख कोटींवरवयाच्या 88 व्या वर्षी घेतली मर्सडीझ; शेतकऱ्याचे स्वप्न साकारमुकेश अंबानी काय म्हणतायेत..आता येस बॅंकसुद्धा म्युच्युअल फंड व्यवसायातटाटा-मिस्त्री प्रकरणाचा फैसला 9 जुलैलातुमच्या मुलांना शिकवा \"हे\" 10 अर्थमंत्र...शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव‘एसआयटी’द्वारे चौकशीची मागणी फेटाळलीअर्थमंत्रालय नव्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या शोधात...फोक्सवॅगन गृप करणार भारतात 7,900 कोटी रुपयांची गुंतवणूकरिलायन्सने केली 220 कोटी प्लॅस्टीक बाटल्यांवर पुनर्प्रक्रियागुंतवणूकदारांचे पैसे व्याजासकट परत करा: सेबीचा आयसीआयसीआय एएमसीला दणकाचिंचवडमध्ये सकाळ मनीच्या सेमिनारला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद\"वॉलमार्ट'ला भारतात प्रवेश नकोअर्जित बसू यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार स्वीकारलाव्हॉट्सअपचे नवे उपयोगी दमदार फिचर...मुंबई भारतातील सर्वाधिक महागडे शहरबुलेटट्रेन अनावश्यक : मेट्रोमॅन इ श्रीधरनचा मोदींना दणकाबँक ऑफ महाराष्ट्रची धुरा आता ए. सी. राऊत यांच्याकडेअर्थमंत्री म्हणतात, स्विस बॅंकेतल्या बेकायदेशीर खात्यांवर कारवाई ��रणार...एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या आयपीओला सेबीचा हिरवा कंदीलस्विस बॅंकेत पैसा ठेवण्यात पाकिस्तानने भारतावर मारली बाजीतुमच्याकडचे कागदी शेअर्स बदला, 5 डिसेंबर आत...बेकायदेशीर मालमत्तांशी संबंधित \"टिप्स\"चा प्राप्तिकर विभागात महापूरसद्यस्थितीतील जीएसटी योग्य, बदलांची गरज नाही : आदी गोदरेजआता पासपोर्टसाठीचा अर्ज करा घरबसल्या, पासपोर्टसाठी मोबाईल अॅप लॉँचसुनील सुब्रमण्यम सुंदरम म्युच्युअल फंडाचे नवे व्यवस्थापकीय संचालकअनंत बरूआ यांची सेबीच्या पूर्णवेळ सदस्यपदी नेमणूकचालू आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड वाढ दोन आकडी होणारसरकारने कच्च्या तेलासाठीचे 2 लाख कोटींचे कर्ज फेडले...एस रमेश सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅस्सेस अॅंड कस्टम्सचे नवे अध्यक्षमी झालोय बॅंक गैरव्यवहारांचा पोस्टर बॉय : विजय मल्ल्यातुमच्या स्टार्ट अप कंपनीची नोंदणी करा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये...टीसीएस 24 ऑगस्टला करणार 16,000 कोटींचे शेअर 'बायबॅक'अरामको आणि अॅडनॉकची रत्नागिरीच्या रिफायनरीत 44 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक1 लाखांचं कर्ज फक्त 10 मिनिटांत हवं आहे, मग हे वाचा...\"जीएसटी\" जर प्रामाणिकपणाचा उत्सव आहे मग \"भाजप\"चा पाच वर्षं विरोध कायुपीएल लि. एरिस्टा लाईफ सायन्सेसला करणार टेकओव्हर, 29,000 कोटींचा सौदापरकी चलन साठा 73.45 कोटी डॉलर्सने घसरत 405.07 अब्ज डॉलरवरनरेंद्र मोदींच्या परदेश गमनाचा खर्च, 1,484 कोटी रुपये...मोनेट इस्पातचा होणार लिलाव; टाटा स्टील, लिबर्टी हाऊस, जेएसडब्ल्यू स्टील लिलावाच्या स्पर्धेत'या' देशांच्या जीडीपीपेक्षा जेफ बेझोसची संपत्ती आहे जास्त...अॅक्सिस म्युच्युअल फंडाने आणला नवा इक्विटी हायब्रिड फंडआरबीआयकडून लवकरच 100 रुपयांची लव्हेंडर रंगातील नोटरिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानीचे 5 सोनेरी मंत्रजीएसटी कौन्सिल 30-40 वस्तूंच्या करात कपात करण्याची शक्यताट्रकचालकांचा शुक्रवारपासून देशव्यापी संपमुकेश अंबानी परदेशातून उभे करणार 2.5 अब्ज डॉलर्सयुनियन म्युच्युअल फंडाचा नवा इक्विटी सेव्हिंग्स फंडभारताचा विकास बघण्यासाठी अमर्त्य सेन यांनी भारतात काही काळ घालवावा: राजीव कुमारांचा सेन यांना प्रतिटोलाएलआयसी करणार आयडीबीआय बॅंकेच्या 51 टक्के हिस्स्याचे संपादनआयडीबीय संपादनाच्या संदर्भात एलआयसीच्या बोर्डाची आज बैठकबॅंक, एलआयसी, जीआयस�� यांच्या कर्मचारी संघटना सरकारी धोरणाविरुद्ध रस्त्यावरइन्फोसिसचा नफा 3,612 कोटींवर, 1:1 बोनस शेअरची घोषणाआयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या टेकओव्हरच्या शर्यतीत अॅवेन्डस-केकेआर आघाडीवर...म्युच्युअल फंड कंपन्या पडतायेत \"या\" शेअरमधून बाहेर...कोटक म्युच्युअल फंडाचा बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड बाजारात...बीएसएनएलने आणली भारतातली पहिली मोबाईल टेलिफोनी सेवादिल्लीचे कॅनॉट प्लेस जगातले 9व्या क्रमांकाचे महागडे कार्यालय स्थळटीसीएसच्या नफ्यात 23.4 टक्के वाढएचसीएल टेक्नॉलॉजीसच्या बोर्डाची 12 जुलैला शेअर बायबॅकसंबंधी बैठक...रतन टाटा आणि मोहन भागवत येणार एकाच व्यासपीठावर...टाटा मोटर्सच्या मॉन्सून आणि एक्सचेंज ऑफरमिस्त्री वि. टाटा सन्स : मिस्त्रीबद्दल तुम्ही जाणाव्या अशा पाच गोष्टीसर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतल्या तिसऱ्या स्थानावर आता बफे नाही तर झुकरबर्ग...आरबीआयने अल्वर अर्बन को. ओपरेटिव्ह बॅंकेचे लायसन्स केले रद्दम्युच्युअल फंडांकडे पैशांचा ओघ सुरूचनॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या मदतीने युबीआय बॅंक करणार 3,000 कोटींची वसूली5,397 फोर्ड इकोस्पोर्ट्स दुरूस्तीसाठी बाजारातून परत मागवल्या...इंधन दरवाढ पुन्हा सुरूम्युच्युअल फंडातील गुंतवणूक 23.4 लाख कोटींवरवयाच्या 88 व्या वर्षी घेतली मर्सडीझ; शेतकऱ्याचे स्वप्न साकारमुकेश अंबानी काय म्हणतायेत..आता येस बॅंकसुद्धा म्युच्युअल फंड व्यवसायातटाटा-मिस्त्री प्रकरणाचा फैसला 9 जुलैलातुमच्या मुलांना शिकवा \"हे\" 10 अर्थमंत्र...शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव‘एसआयटी’द्वारे चौकशीची मागणी फेटाळलीअर्थमंत्रालय नव्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या शोधात...फोक्सवॅगन गृप करणार भारतात 7,900 कोटी रुपयांची गुंतवणूकरिलायन्सने केली 220 कोटी प्लॅस्टीक बाटल्यांवर पुनर्प्रक्रियागुंतवणूकदारांचे पैसे व्याजासकट परत करा: सेबीचा आयसीआयसीआय एएमसीला दणकाचिंचवडमध्ये सकाळ मनीच्या सेमिनारला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद\"वॉलमार्ट'ला भारतात प्रवेश नकोअर्जित बसू यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार स्वीकारलाव्हॉट्सअपचे नवे उपयोगी दमदार फिचर...मुंबई भारतातील सर्वाधिक महागडे शहरबुलेटट्रेन अनावश्यक : मेट्रोमॅन इ श्रीधरनचा मोदींना दणकाबँक ऑफ महाराष्ट्रची धुरा आता ए. सी. र���ऊत यांच्याकडेअर्थमंत्री म्हणतात, स्विस बॅंकेतल्या बेकायदेशीर खात्यांवर कारवाई करणार...एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या आयपीओला सेबीचा हिरवा कंदीलस्विस बॅंकेत पैसा ठेवण्यात पाकिस्तानने भारतावर मारली बाजीतुमच्याकडचे कागदी शेअर्स बदला, 5 डिसेंबर आत...बेकायदेशीर मालमत्तांशी संबंधित \"टिप्स\"चा प्राप्तिकर विभागात महापूरसद्यस्थितीतील जीएसटी योग्य, बदलांची गरज नाही : आदी गोदरेजआता पासपोर्टसाठीचा अर्ज करा घरबसल्या, पासपोर्टसाठी मोबाईल अॅप लॉँचसुनील सुब्रमण्यम सुंदरम म्युच्युअल फंडाचे नवे व्यवस्थापकीय संचालकअनंत बरूआ यांची सेबीच्या पूर्णवेळ सदस्यपदी नेमणूकचालू आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड वाढ दोन आकडी होणारसरकारने कच्च्या तेलासाठीचे 2 लाख कोटींचे कर्ज फेडले...एस रमेश सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅस्सेस अॅंड कस्टम्सचे नवे अध्यक्षमी झालोय बॅंक गैरव्यवहारांचा पोस्टर बॉय : विजय मल्ल्यातुमच्या स्टार्ट अप कंपनीची नोंदणी करा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये...टीसीएस 24 ऑगस्टला करणार 16,000 कोटींचे शेअर 'बायबॅक'अरामको आणि अॅडनॉकची रत्नागिरीच्या रिफायनरीत 44 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक1 लाखांचं कर्ज फक्त 10 मिनिटांत हवं आहे, मग हे वाचा...\"जीएसटी\" जर प्रामाणिकपणाचा उत्सव आहे मग \"भाजप\"चा पाच वर्षं विरोध का चिदंबरमचा खडा सवालकाय आहेत वॉरन बफेचे गुंतवणूकदारांसाठीचे आठ गुरूमंत्र...पेटीएमची नवी अफलातून योजना...टाटांची 1.2 लाख कोटी गुंतवणूकीची महाकाय योजना...भारताच्या सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या...ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता बीएमडब्ल्यू आणि ऑडीसारख्या गाडयांवर...अर्जित बसू स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालकसरकार आयडीबीआय बॅंकेतील 30 टक्के हिस्सा विकणार...आता राजस्थानातही धावणार बुलेट ट्रेन\"या\" बाईक आणि स्कूटर आहेत भारतीय रस्त्यांच्या स्वामिनी...बी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओबी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओम्युच्युअल फंड मॅनेजर्सने मे महिन्यात लक्ष केंद्रित केलेल्या कंपन्या...\"बॅंक ऑफ महाराष्ट्र\"वरील कारवाई पूर्वनियोजितएअर इंडियाच्या निर्गुंतवणूकीकरणासाठी सरकार कटीबद्ध : जयंत सिन्हाबॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरची आपटीआर्थिक व्यवहार सचिव म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत होणार 10 ट्रिलियन डॉलर्सचीबँक ऑफ महा���ाष्ट्रचे सीईओ रविंद्र मराठे यांच्यासह सहा जणांना अटकगैरव्यवहारातले 3,700 कोटी रुपये मल्ल्याने एफ1, आयपीएलकडे वळवलेआयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्श्युरन्सच्या एमडी आणि सीईओपदी एनएस कन्ननअॅमेझॉनचे जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीअर्थमंत्री गोयल म्हणतात, बॅंकामधील पैसा सुरक्षितबॅंक ऑफ बडोदाचे जयकुमार एक्सिस बॅंकेचे सीईओ होण्याची शक्यतामोदी सरकारने आपल्या यशापयाशाची जबाबदारी स्वीकारावी: नीती आयोगभारतीयांनो, अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवंय, फक्त 151 वर्ष थांबा...सॉफ्टबॅंक गृप कॉर्पोरेशन करणार भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर यांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश करणारतुमचा हाती येणारा पगार लवकरच कमी होणार...जेट एअरवेजची युरोपप्रवासासाठी 30 टक्कयांच्या सवलतीची ऑफरजेपी मॉर्गन म्युच्युअल फंडाचे रजिस्ट्रेशन सेबीकडून रद्दभारत-22 ईटीफ चा 19 जूनला दुसरा टप्पाएचडीएफसीला परकी गुंतवणूकीतून 24,000 कोटी उभारायला केंद्राची मान्यताव्होडाफोन 4जी आता केदारनाथमध्येसुद्धामारुती सुझुकी स्विफ्टची तडाखेबंद विक्रीदरडोई उत्पन्नाच्या वाढीचा वेग मंदावलान्यूपॉवर रिन्युवेबल्सच्या तपासास सुरूवातबॅंकांनी तीन वर्षांत गैरव्यवहाराद्वारे गमावले 75,000 कोटीरुची सोयाच्या लिलावात अदानी विल्मर आघाडीवरटीसीएसचे 15 जूनपासून शेअर्सचे बायबॅकसंसदीय समितीसमोर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांची झाडाझडतीजुलैअखेर येणार भारताचे नवीन दूरसंचार धोरणअटल पेन्शन योजने अंतर्गत पेन्शन 10,000 रुपये प्रति महिना करण्याचा सरकारचा प्रस्ताव\"या\" बॅंकांच्या खातेधारकांना झिरो बॅलन्सचा दिलासाभारताकडून 100 टक्के शुल्कआकारणी : ट्रम्पअलाहाबाद बॅंकेने आयबीसीकडे सादर केले 65 थकीत कर्जाचे प्रस्तावढेपाळलेली भारतीय रेल्वे...महागाई दरात मे महिन्यात वाढइंधनाच्या किंमती आणि रोजगाराच्या मुद्दयावरून चिदंबरमने सरकारला फटकारलेपंजाब हाऊसिंग फायनान्स लि. आणि इतर वित्तसंस्थामधून पंजाब नॅशनल बॅंक बाहेर पडणार...नैसर्गिक वायू जीएसटीअंतर्गत येण्याची शक्यता\"मे\" महिन्यात सर्वात कमी म्युच्युअल फंड गुंतवणूक\"रिलायन्स जिओ\"ची महत्वाकांक्षा, वर्षभरात 99 टक्के भारतीयापर्यंत पोचणारपरकी चलन साठा घसरत 412.23 अब्ज डॉलरवरसर्वात महागडी एसयूव्ही, बेंटले बेंटाय्गा भारतात...आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आरबीआयच्या पॉलिसीचे केले स्वागतएप्रिल महिन्यात एसआयपीद्वारे 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक\"युटीआय\"चा नवा फंड; \"युटीआय नफ्टी ने्क्स्ट 50 इंडेक्स फंड\"मुंबई विमानतळाचा विक्रम, 24 तासात 1003 उड्डाणेसलग तीन महिन्यापासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे पगारांत अनियमित...बॅंकांनी केली कर्जावरच्या व्याजदरात वाढभारतातील परकी गुंतवणूक 44 अब्ज डॉलर्सवरून 40 अब्ज डॉलर्सवरजागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...जागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...स्वस्त घरांच्या कर्जाच्या मर्यादेत आरबीआयकडून वाढ...रॉयल एनफिल्डच्या इंजिनची \"धकधक\" इतिहासजमा होणार...म्युच्युअल फंडाच्या अतिरिक्त भाराचे फायदे गुंतवणूकदारांना द्या : अॅम्फीछोट्या शहरांमध्ये बांधकाम क्षेत्राची भरभराट...29 मार्चपासून करमुक्त ग्रॅच्युईटीची वाढीव मर्यादा 20 लाखांवरफेरारी 812 सुपरफास्ट भारतात, किंमत 5.2 कोटी रुपयेम्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'पोर्टफोलिओ' हाताळताना...सेबीने केली म्युच्युअल फंडांच्या एक्सपेन्स चार्जेसमध्ये घटफक्त 90 अब्ज डॉलर्स आणि भारताचा जीडीपी इंग्लंडला टाकणार मागे...वेदांताने इलेक्ट्रोस्टील 5,300 कोटींना विकत घेतली.आयसीआयसीआय बॅंक नव्या चेअरमनच्या शोधातअॅक्सिस नवा म्युच्युअल फंड, रेरा ऑपर्च्युनिटीज फंडआयडीबीआयचे सीईओ महेश जैन रिझर्व बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदीअॅमेझॉनच्या जेफ बेझोसाठी भारत सोन्याचे अंड देणारी कोंबडीसेबीने म्युच्युअल फंडांना ठणकावले , अॅम्फीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन कराबॅंक ऑफ बडोदा म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडणारआयडिया होणार व्होडाफोन आयडिया, देशातली सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी5 कोटी रु. कमवायचे आहेत चिदंबरमचा खडा सवालकाय आहेत वॉरन बफेचे गुंतवणूकदारांसाठीचे आठ गुरूमंत्र...पेटीएमची नवी अफलातून योजना...टाटांची 1.2 लाख कोटी गुंतवणूकीची महाकाय योजना...भारताच्या सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या...ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता बीएमडब्ल्यू आणि ऑडीसारख्या गाडयांवर...अर्जित बसू स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालकसरकार आयडीबीआय बॅंकेतील 30 टक्के हिस्सा विकणार...आता राजस्थानातही धावणार बुलेट ट्रेन\"या\" बाईक आणि स्कूटर आहेत भारतीय रस्त्यांच्या स्वामिनी...बी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओबी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओम्युच्युअल फंड मॅनेजर्सने मे महिन्यात लक्ष केंद्रित केलेल्या कंपन्या...\"बॅंक ऑफ महाराष्ट्र\"वरील कारवाई पूर्वनियोजितएअर इंडियाच्या निर्गुंतवणूकीकरणासाठी सरकार कटीबद्ध : जयंत सिन्हाबॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरची आपटीआर्थिक व्यवहार सचिव म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत होणार 10 ट्रिलियन डॉलर्सचीबँक ऑफ महाराष्ट्रचे सीईओ रविंद्र मराठे यांच्यासह सहा जणांना अटकगैरव्यवहारातले 3,700 कोटी रुपये मल्ल्याने एफ1, आयपीएलकडे वळवलेआयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्श्युरन्सच्या एमडी आणि सीईओपदी एनएस कन्ननअॅमेझॉनचे जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीअर्थमंत्री गोयल म्हणतात, बॅंकामधील पैसा सुरक्षितबॅंक ऑफ बडोदाचे जयकुमार एक्सिस बॅंकेचे सीईओ होण्याची शक्यतामोदी सरकारने आपल्या यशापयाशाची जबाबदारी स्वीकारावी: नीती आयोगभारतीयांनो, अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवंय, फक्त 151 वर्ष थांबा...सॉफ्टबॅंक गृप कॉर्पोरेशन करणार भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर यांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश करणारतुमचा हाती येणारा पगार लवकरच कमी होणार...जेट एअरवेजची युरोपप्रवासासाठी 30 टक्कयांच्या सवलतीची ऑफरजेपी मॉर्गन म्युच्युअल फंडाचे रजिस्ट्रेशन सेबीकडून रद्दभारत-22 ईटीफ चा 19 जूनला दुसरा टप्पाएचडीएफसीला परकी गुंतवणूकीतून 24,000 कोटी उभारायला केंद्राची मान्यताव्होडाफोन 4जी आता केदारनाथमध्येसुद्धामारुती सुझुकी स्विफ्टची तडाखेबंद विक्रीदरडोई उत्पन्नाच्या वाढीचा वेग मंदावलान्यूपॉवर रिन्युवेबल्सच्या तपासास सुरूवातबॅंकांनी तीन वर्षांत गैरव्यवहाराद्वारे गमावले 75,000 कोटीरुची सोयाच्या लिलावात अदानी विल्मर आघाडीवरटीसीएसचे 15 जूनपासून शेअर्सचे बायबॅकसंसदीय समितीसमोर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांची झाडाझडतीजुलैअखेर येणार भारताचे नवीन दूरसंचार धोरणअटल पेन्शन योजने अंतर्गत पेन्शन 10,000 रुपये प्रति महिना करण्याचा सरकारचा प्रस्ताव\"या\" बॅंकांच्या खातेधारकांना झिरो बॅलन्सचा दिलासाभारताकडून 100 टक्के शुल्कआकारणी : ट्रम्पअलाहाबाद बॅंकेने आयबीसीकडे सादर केले 65 थकीत कर्जाचे प्रस्तावढेपाळलेली भारतीय रेल्वे...महागाई दरात मे महिन्यात वाढइंधनाच्या किंमती आणि रोजगाराच्या मुद्दयावरून चिदंबरमने सरकारला फटकारलेपंजाब हाऊसिंग फायनान्स लि. आणि इतर वित्तसंस्थामधून पंजाब नॅशनल बॅंक बाहेर पडणार...नैसर्गिक वायू जीएसटीअंतर्गत येण्याची शक्यता\"मे\" महिन्यात सर्वात कमी म्युच्युअल फंड गुंतवणूक\"रिलायन्स जिओ\"ची महत्वाकांक्षा, वर्षभरात 99 टक्के भारतीयापर्यंत पोचणारपरकी चलन साठा घसरत 412.23 अब्ज डॉलरवरसर्वात महागडी एसयूव्ही, बेंटले बेंटाय्गा भारतात...आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आरबीआयच्या पॉलिसीचे केले स्वागतएप्रिल महिन्यात एसआयपीद्वारे 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक\"युटीआय\"चा नवा फंड; \"युटीआय नफ्टी ने्क्स्ट 50 इंडेक्स फंड\"मुंबई विमानतळाचा विक्रम, 24 तासात 1003 उड्डाणेसलग तीन महिन्यापासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे पगारांत अनियमित...बॅंकांनी केली कर्जावरच्या व्याजदरात वाढभारतातील परकी गुंतवणूक 44 अब्ज डॉलर्सवरून 40 अब्ज डॉलर्सवरजागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...जागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...स्वस्त घरांच्या कर्जाच्या मर्यादेत आरबीआयकडून वाढ...रॉयल एनफिल्डच्या इंजिनची \"धकधक\" इतिहासजमा होणार...म्युच्युअल फंडाच्या अतिरिक्त भाराचे फायदे गुंतवणूकदारांना द्या : अॅम्फीछोट्या शहरांमध्ये बांधकाम क्षेत्राची भरभराट...29 मार्चपासून करमुक्त ग्रॅच्युईटीची वाढीव मर्यादा 20 लाखांवरफेरारी 812 सुपरफास्ट भारतात, किंमत 5.2 कोटी रुपयेम्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'पोर्टफोलिओ' हाताळताना...सेबीने केली म्युच्युअल फंडांच्या एक्सपेन्स चार्जेसमध्ये घटफक्त 90 अब्ज डॉलर्स आणि भारताचा जीडीपी इंग्लंडला टाकणार मागे...वेदांताने इलेक्ट्रोस्टील 5,300 कोटींना विकत घेतली.आयसीआयसीआय बॅंक नव्या चेअरमनच्या शोधातअॅक्सिस नवा म्युच्युअल फंड, रेरा ऑपर्च्युनिटीज फंडआयडीबीआयचे सीईओ महेश जैन रिझर्व बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदीअॅमेझॉनच्या जेफ बेझोसाठी भारत सोन्याचे अंड देणारी कोंबडीसेबीने म्युच्युअल फंडांना ठणकावले , अॅम्फीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन कराबॅंक ऑफ बडोदा म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडणारआयडिया होणार व्होडाफोन आयडिया, देशातली सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी5 कोटी रु. कमवायचे आहेत आयकर विभागाला काळ्या पैसा किंवा बेनामी संपत्तीची माहिती कळवा...मेक इन इंडिया अंतर्गत टाटा बोईंगचे पहिले हेलिकॉप्टरएअर इंडियासाठी ये रास्ता नही आसानएप्रिलमधले जीएसटीचे कलेक्शन 94,000 कोटी रुपये10 पैकी 8 भारतीय आधार कार्डबद्दल काळजीग्रस्तमारुती सुझुकीची मे महिन्यात विक्रमी विक्रीबॅंकाचे थकीत कर्ज : फक्त 10.17 लाख कोटी रुपयेवॉरन बफेने दाखवला होता उबेरमध्ये रस : 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ऑफरअमेरिकेतल्या औषधांच्या किंमती : भारतीय औषध कंपन्यांसमोरचे आव्हानमोदींच्या महत्वाकांक्षी \"प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा\" योजनेसाठी 1 जूनला लागणार बोलीपीयूसी नाही तर वाहन विमा नाहीआयसीआय़सीआय़ बॅंक स्वतंत्रपणे चंदा कोचर यांची चौकशी करणार'रिटायरमेंट प्लॅनिंग' करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याल आयकर विभागाला काळ्या पैसा किंवा बेनामी संपत्तीची माहिती कळवा...मेक इन इंडिया अंतर्गत टाटा बोईंगचे पहिले हेलिकॉप्टरएअर इंडियासाठी ये रास्ता नही आसानएप्रिलमधले जीएसटीचे कलेक्शन 94,000 कोटी रुपये10 पैकी 8 भारतीय आधार कार्डबद्दल काळजीग्रस्तमारुती सुझुकीची मे महिन्यात विक्रमी विक्रीबॅंकाचे थकीत कर्ज : फक्त 10.17 लाख कोटी रुपयेवॉरन बफेने दाखवला होता उबेरमध्ये रस : 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ऑफरअमेरिकेतल्या औषधांच्या किंमती : भारतीय औषध कंपन्यांसमोरचे आव्हानमोदींच्या महत्वाकांक्षी \"प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा\" योजनेसाठी 1 जूनला लागणार बोलीपीयूसी नाही तर वाहन विमा नाहीआयसीआय़सीआय़ बॅंक स्वतंत्रपणे चंदा कोचर यांची चौकशी करणार'रिटायरमेंट प्लॅनिंग' करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यालशिकागोतल्या हिंदू परिषदेला संघ परिवाराचं रघुराम राजनना आमंत्रणभारत सरकारकडे 20,000 कोटी रुपयांचा जीएसटी रिफंड प्रलंबित2019 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक कार आणण्याची योजना लांबणीवरस्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे प्रीमियम दरांत घट करत स्टार कार्डिअक केअर विमा योजनेत नवे बदलमनपसंद बेवेरेजेस लि.चे शेअर्स गडगडल्याचा फटका बसलेले म्युच्युएल फंडसलग तिसऱ्या वर्षी एचडीएफसीचे आदित्य पूरी जगातील टॉप 30 सीईओंच्या यादीतमॉन्सून सत्रात होणार जीएसटीत अनेक सुधारणायुटीआय़ने आणली नाविन्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड योजना : युटीआय पॉवर ऑफ थ्री\"एल अॅंड टी\"ला मिळाल्या 5,704 कोटींच्या ऑर्डर्सरिलायन्�� निप्पॉन लाईफ एएमसीत किंजल देसाईंची फंड मॅनेजर : परदेश गुंतवणूकींसाठी नियुक्तीबाबा रामदेवांची टेलिकॉममध्ये एन्ट्री : पतंजली देणार स्वदेशी सिम कार्डमोदी आणि \"दहावी फ\"टेक महिंद्राचा नफा दुप्पटवर्षभरात पहिल्यांदाच सनफार्माच्या नफ्यात वाढटाटा मोटर्स विकणार आपला वाहन वित्तीय शाखेतला हिस्साटीसीएसचे बाजारमूल्य 7 लाख कोटी : टीसीएस आणि देशासाठी आणखी एक ऐतिहासिक क्षणअंबानी, अदानी आणि इतर तीन अब्जाधीशांनी गमावले 15 अब्ज डॉलर्सशापूरजी पालोनजी यांचा मध्यम-उत्पन्न गृहनिर्मिती ब्रँड – जॉयविल आता पुण्यात, पहिला प्रकल्प हिंजवडीजवळईपेलेटरचा आयडीएफसी बँकेसह सहयोगडिजीटल युगातील विमा व्यवसायएचडीएफसी बॅंकेचे नवे डिजीटल कर्ज फक्त तीन मिनिटांतदेना बॅंक, पंजाब आणि सिंध बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नवीन चेहरे...\"जीएसटी\"चा असाही दणका : कराच्या चोरीमुळे पिता पूत्र अटकेतव्यायाम असो कि गुंतवणूकीतला फायदा : नियमितपणा महत्वाचासॅमसंगने सादर केले 'हे' नवीन स्मार्टफोन्सदिवाळखोरीच्या संदर्भातल्या आयबीसी कायद्यात सुधारणेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरीटाटा मोटर्सच्या नफ्यात 50 टक्कयांची घटपेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महाराष्ट्राचीच सर्वाधिक होरपळ ...गुंतवणूक : कशी करावी शिकागोतल्या हिंदू परिषदेला संघ परिवाराचं रघुराम राजनना आमंत्रणभारत सरकारकडे 20,000 कोटी रुपयांचा जीएसटी रिफंड प्रलंबित2019 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक कार आणण्याची योजना लांबणीवरस्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे प्रीमियम दरांत घट करत स्टार कार्डिअक केअर विमा योजनेत नवे बदलमनपसंद बेवेरेजेस लि.चे शेअर्स गडगडल्याचा फटका बसलेले म्युच्युएल फंडसलग तिसऱ्या वर्षी एचडीएफसीचे आदित्य पूरी जगातील टॉप 30 सीईओंच्या यादीतमॉन्सून सत्रात होणार जीएसटीत अनेक सुधारणायुटीआय़ने आणली नाविन्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड योजना : युटीआय पॉवर ऑफ थ्री\"एल अॅंड टी\"ला मिळाल्या 5,704 कोटींच्या ऑर्डर्सरिलायन्स निप्पॉन लाईफ एएमसीत किंजल देसाईंची फंड मॅनेजर : परदेश गुंतवणूकींसाठी नियुक्तीबाबा रामदेवांची टेलिकॉममध्ये एन्ट्री : पतंजली देणार स्वदेशी सिम कार्डमोदी आणि \"दहावी फ\"टेक महिंद्राचा नफा दुप्पटवर्षभरात पहिल्यांदाच सनफार्माच्या नफ्यात वाढटाटा मोटर्स विकणार आपला वाहन वि��्तीय शाखेतला हिस्साटीसीएसचे बाजारमूल्य 7 लाख कोटी : टीसीएस आणि देशासाठी आणखी एक ऐतिहासिक क्षणअंबानी, अदानी आणि इतर तीन अब्जाधीशांनी गमावले 15 अब्ज डॉलर्सशापूरजी पालोनजी यांचा मध्यम-उत्पन्न गृहनिर्मिती ब्रँड – जॉयविल आता पुण्यात, पहिला प्रकल्प हिंजवडीजवळईपेलेटरचा आयडीएफसी बँकेसह सहयोगडिजीटल युगातील विमा व्यवसायएचडीएफसी बॅंकेचे नवे डिजीटल कर्ज फक्त तीन मिनिटांतदेना बॅंक, पंजाब आणि सिंध बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नवीन चेहरे...\"जीएसटी\"चा असाही दणका : कराच्या चोरीमुळे पिता पूत्र अटकेतव्यायाम असो कि गुंतवणूकीतला फायदा : नियमितपणा महत्वाचासॅमसंगने सादर केले 'हे' नवीन स्मार्टफोन्सदिवाळखोरीच्या संदर्भातल्या आयबीसी कायद्यात सुधारणेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरीटाटा मोटर्सच्या नफ्यात 50 टक्कयांची घटपेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महाराष्ट्राचीच सर्वाधिक होरपळ ...गुंतवणूक : कशी करावी कुठे करावी पेटीएम मॉलचे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स विभागात हिस्सेदारी वाढविण्याचे उद्दिष्टआयसीआयसीआय बँकेतर्फे ग्राहकांना ट्रॅव्हल कार्ड डिजिटल पद्धतीने तत्काळ रिलोड करण्याची सेवा उपलब्धखुशखबर : साखरेची चमक वाढणार; शेतकऱ्यांना मिळणार चांगला भावसेलभाईचा आयपीओसाठी अर्जजेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेड एनसीडी विक्रीला मे 28, 2018 रोजी सुरुवातइन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्कांनी कमावले 13 कोटी रुपयेफेअरसेंट.कॉमला आरबीआयचे एनबीएफसी-पी२पी प्रमाणपत्र प्राप्तभारतानंतर \"जिओ\" चा मोर्चा युरोपकडे...रॉयल एनफिल्डची नवी जादू : दुसऱ्या महायुद्धातील क्लासिक मॉडेल बाजारातम्युच्युअल फंड : समज आणि गैरसमज ....अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला मोठा धक्का : जावं लागणार दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरंम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदेम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास ही वेळ योग्य आहे : साखरेची चमक वाढणार; शेतकऱ्यांना मिळणार चांगला भावसेलभाईचा आयपीओसाठी अर्जजेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेड एनसीडी विक्रीला मे 28, 2018 रोजी सुरुवातइन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्कांनी कमावले 13 कोटी रुपयेफेअरसेंट.कॉमला आरबीआयचे एनबीएफसी-पी२पी प्रमाणपत्र प्राप्तभारतानंतर \"जिओ\" चा मोर्चा युरोपकडे...��ॉयल एनफिल्डची नवी जादू : दुसऱ्या महायुद्धातील क्लासिक मॉडेल बाजारातम्युच्युअल फंड : समज आणि गैरसमज ....अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला मोठा धक्का : जावं लागणार दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरंम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदेम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास ही वेळ योग्य आहे'सकाळ मनी' आता समृद्धीच्या वाटेवरचा मार्गदर्शकम्युच्युअल फंडांकडे पैशांचा विक्रमी ओघजाणून घेऊया: 'एसआयपी' म्हणजे नेमके काय'सकाळ मनी' आता समृद्धीच्या वाटेवरचा मार्गदर्शकम्युच्युअल फंडांकडे पैशांचा विक्रमी ओघजाणून घेऊया: 'एसआयपी' म्हणजे नेमके कायम्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यामुळे मिळणारे लाभ'सकाळ मनी'च्या साथीने होईल आर्थिक उद्दिष्टपूर्ती\nहोम बातम्या आणि लेखArticle Details\nसकाळ मनी फंड आढावा\nगृहवित्त कंपन्यांचे शेअर्स तेजीत\nBy सकाळ मनी | पुणे | Jul. 06, 2018 | पर्सनल फायनान्स\nगेल्या आठ-दहा दिवसातील महत्त्वाची बातमी म्हणजे, केंद्र सरकारचे प्रमुख सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी कौटुंबिक जबाबदारीचे कारण सांगून आपल्या पदाचा राजीनामा दिला व ते अमेरिकेला निघून गेले. (२०१३ मध्ये अमेरिकेहून आलेले डॉ. रघुराम राजन यांनी त्यांना २०१६ मध्ये एक वर्षाची मुदतवाढ देऊनही राजीनामा दिला व ते अमेरिकेला गेले) सुब्रह्मण्यम यांचा वस्तुसेवा कर, जनधन योजना, आधार योजना, सार्वजनिक क्षेत्रासाठी मोबाईल डेटाचा वापर या योजना राबवण्यात महत्त्वाचा वाटा होता, असे प्रशस्तिपत्र त्यांना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिले आहे. सुब्रह्मण्यम ऑक्‍टोबर २०१४ मध्ये तीन वर्षासाठी बोलावले गेले होते. २०१७ मध्ये त्यांची मुदत पुन्हा एक वर्षाने वाढवली गेली होती. भारतात महत्त्वाची पदे भूषवल्यानंतर अनेक जण नंतर परदेशात जातात. रिझर्व बॅंकेचे माजी गव्हर्नर डॉ. सुब्बाराव हेही कार्यकाळ संपल्यावर सिंगापूरला मोठ्या जागेसाठी निघून गेले. उच्च पदस्थांची ही परदेशी आयात - निर्यात रूढ झाली आहे.\nरिझर्व बॅंकेने प्राधान्य कर्जातील गृहकर्जांना जास्त महत्त्व देवून कर्जमर्यादा ग्रामीण भागात वीस लाख रुपयांवरून पंचवीस लाख रुपये केली आहे. नागरी विभागातही ही मर्यादा २८ लाख रुपयांवरून ३५ लाख रुपये केली आहे. गृहवित्त कंपन्यांमधील दिवाण हाउसिंग फायनान्स, रेपको होम फायनान्स, इंडिया बुल्स हाउसिंग फायनान्स, पीएनबी हाउसिंग यांना त्याचा फायदा होईल. सवलत आल्यावर हे शेअर्स वर गेले आहेत.\nसाखरेचे भारतात यंदा अमाप उत्पादन झाले आहे व भारतातली साखर चीनने आयात करावी म्हणून पंतप्रधान मोदी यांनी विशेष प्रयत्न केले आहे. १० वर्षांनंतर भारतातून १० ते १५ लाख टन साखर चीनकडे निर्यात होईल. भारतीय साखरेवर चीन ५० टक्के सीमा कर लावते. त्यामुळे तिथे साखरेचा भाव किलोला ९० ते १०० रुपये आहे. यंदा गव्हाचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर झाल्याने सरकारने ३.५ कोटी टन गहू खरेदी केला आहे. आता तो ठेवण्यासाठी गोदामे हुडकावी लागणार आहेत. या वर्षी तांदूळ, गहू यांचे उत्पादन वाढल्याने महागाई आटोक्‍यात राहावी. रिझर्व बॅंकेने मात्र महागाईचा बाऊ दाखवून नुकतीच रेपो व्याजदरात पाव टक्का वाढ केली आहे व येत्या ऑगस्ट, ऑक्‍टोबर व डिसेंबर महिन्यातील त्रैमासिक आर्थिक धोरण जाहीर करताना ती पुन्हा व्याजदर वाढवण्याची शक्‍यता आहे.\nयंदा सरकारची निर्गुंतवणुकीची सुरुवात अजून व्हायची आहे. नजीकच्या भविष्यात आयडीबीआय बॅंकेचे काही शेअर्स भारतीय आयुर्विमा महामंडळाला खरेदी करायला सांगितले जाईल. भारतीय आयुर्विमा मंडळाचा उपयोग सतत निर्गुंतवणुकीसाठी केला जात आहे. सरकारचे सध्या आयडीबीआय बॅंकेत ८१ टक्के शेअर्स आहेत. ते प्रमाण ५० टक्‍क्‍यापर्यंत आणले जाईल. त्यानंतर कोल इंडिया वगैरे कंपन्यांचे भाग विकून निर्गुंतवणूक होईल.\nगेल्या आठवड्यात रिझर्व बॅंक, अर्थ मंत्रालय व महाराष्ट्र राज्य सरकार यापैकी कोणाचीही परवानगी न घेता, बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या आजी व माजी अध्यक्षांवर जी कारवाई झाली तिचा सर्व स्तरातून निषेध झाला आहे. त्याबाबतची पूर्ण चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.\nकाही वर्षांपूर्वी शेअर बाजारावर नोंद झालेल्या कंपन्यांनी आपली सार्वजनिक जबाबदारी (CSR) म्हणून नफ्याच्या दोन टक्के रक्कम गुंतवावी असा आदेश होता. पण २०१६-१७ या वर्षात कंपन्यांनी असे काही केलेले नाही, हे निदर्शनास आलेले आहे. सन २०१४-१५ मध्ये १४९४४ कंपन्यांनी ९५६५ कोटी रुपये त्यासाठी खर्च केले. ७९५९ प्रकल्पांत ही रक्कम वापरली गेली. २०१५-१६ मध्ये १९१८४ कंपन्यांनी १७४२३ प्रकल्पासाठी १३८२८ कोटी रुपये दिले. २०१६-१७ मध्ये फक्त ६२८७ कंपन्याच पुढे आल्या व त्यांनी अशा ११५९५ प्रकल्पासाठी ४७१९ कोटी रुपये दिले. या प्रकल्पांची विस्ताराने जनतेला माहिती दिली गेली पाहिजे. माहितीसाठीचा\nहक्क (Right to Information) या खाली कुणीतरी या प्रकल्पांची माहिती मिळवून जाहीर केली पाहिजे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, सेबी यांनीही या माहितीचा पाठपुरावा करायला हवा. रिझर्व बॅंकेच्या अद्ययावत आकडेवारीनुसार, या एप्रिलमध्ये लोकांनी रोख रकमेचा व्यवहार वाढवला आहे. गेल्या एप्रिलपेक्षा या एप्रिलमध्ये तो २२ टक्‍क्‍यांनी वाढून २.६ लाख कोटी रुपयांवर पोचला आहे. एप्रिल २०१८ मध्ये एटीएम मशीन्समधून २.२ लाख कोटी रुपये काढले गेले. त्याचबरोबर डिजिटल व्यवहारातही बरीच वाढ झाल्याने, सकल राष्ट्रीय उत्पन्न (GDP) २०१७-१८ मध्ये बरेच वाढले असावे. एप्रिल २०१७ मध्ये ६६ कोटी डेबिट कार्डे एटीएममध्ये वापरली गेली होती. शिवाय देशातील POINT Of SALE या ठिकाणी ३३.३ कोटी कार्डे वापरण्यात आली (SWIPED CARDS) हेग सध्या ३२७३ रुपयांपर्यंत वाढला आहे. तो २९०० रुपयाखाली येऊ शकेल. त्यावेळी तो जरूर घ्यावा. भाववाढीमुळे सेबीने ज्या कंपन्या देखरेखीखाली ठेवल्या आहेत त्यात ग्रॅफाईट इंडियाचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी तो ७७२ रुपयांपर्यंत उतरला. त्यानंतर तो सोमवारी २५ जूनला ८२३ रुपयांपर्यंत चढला होता. तो जर ७५० रुपयाच्या आसपास आला तर जरूर घ्यावा. ग्रॅफाईट क्षेत्रातल्या या दोन्ही कंपन्यांना २०१८-१९ हे वर्षे उत्तम ठरणार आहे. वर्षभरात त्यात ३० ते ३५ टक्के वाढ सहज व्हावी.\nदरवर्षी साधारणपणे मे ते सप्टेंबर या काळात एक छोटीसी मंदी असते. खरेदीसाठी हा काळ चांगला असतो. कारण डिसेंबर - जानेवारीमध्ये भाव वाढत असतात. एक फेब्रुवारीला येणाऱ्या अर्थसंकल्पाचा अंदाज घेऊन भाव वर जातात. तसेच पावसाळा समाधानकारक झाला की ऑक्‍टोबरला दिवाळीच्या सुमारास तेजीची एक झुळूक दिसते. दिवाळी व कॅलेंडर्सचे नवे वर्ष यावेळी खरेदीसाठी TOP PICKS म्हणून मग अनेक ब्रोकरेज कंपन्या आपली यादी प्रसिद्ध करीत असतात. त्या नेहमी डोळ्याखाली घालून आपल्या भाग भांडारात आवश्‍यक ते बदल करावेत. यंदा दीर्घ मुदती (एक वर्षावरील) भांडवली नफ्यावरही १० टक्के कर द्यावा लागणार आहे.\nआपली अनार्जित कर्जे कमी करण्यासाठी पंजाब नॅशनल बॅंक आपल्या पीएनबी हाउसिंग फायनान्स या कंपनीतील काही शेअर्स कोटक महिंद्र बॅंक व आणखी एका कंपनीला विकणार आहे. अमेरिकेने अनेक वस्तूंवर आयात कर वाढविल्याने प्रत्युत्तर म्हणून भारतानेही अमेरिकेतील आयातीवर सीमाकर वाढविला आहे; व तो ६० टक्के केला आहे. ४ ऑगस्टपासून ही करवाढ लागू होईल.\nपरराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी नुकताच फ्रान्स, इटली, लक्‍झेंबर्ग व बेल्जियम या चार राष्ट्रांचा दौरा केला. सुषमा स्वराज यांनी युरोपियन युनियनच्या देशातील नेत्यांशी द्वीपक्षीय संबंध वाढवण्यासाठी चर्चा केली. त्याचबरोबर युरोपियन युनियनच्या उच्च प्रतिनिधी फेडरिका मोघेरिनी यांच्याशीही दहशतवाद विरोधी लढा, सागरी सुरक्षा आणि व्यापार व गुंतवणूक या विषयांवर चर्चा केली. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व निर्मला सितारामन या अमेरिकेला भेट देऊन आपल्या संरक्षण व व्यूहात्मक रचना याबाबत चर्चा करतील. २००४ पासून गेली १४ वर्षे युरोपियन युनियनमधील २८ देशांच्या गटाबरोबर भारताची धोरणात्मक, व्यापारी भागीदारी आहे.\nभारत आणि क्‍युबामध्येही राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी दौरा केला. त्यांच्या दौऱ्यात ग्रीस, सुरीनाम, क्‍यूबा या देशांचा समावेश होता. भारताच्या सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्यत्वाच्या मागणीला क्‍युबाने पाठिंबा दिला आहे. युरोपियन संघातून बाहेर पडण्याच्या ब्रेक्‍झिट निर्णयाला ब्रिटनमधून पुन्हा विरोध होत आहे. ब्रेक्‍झिटमुळे ग्रेट ब्रिटनचे नुकसान झाले आहे, अशी अनेक ब्रिटिश नागरिकांची भावना आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये लागू झालेल्या प्लॅस्टिक बंदीला लोकांचा विरोध आहे. महाराष्ट्रात आता प्लॅस्टिकची आयात, वाहतूक व वापर यावर बंदी आली आहे. फक्त दूध पिशव्यांना त्यातून वगळण्यात आले आहे. किमान अर्धा लिटरच्या किंवा त्यापेक्षा जास्त क्षमता असलेल्या पाण्याच्या बाटल्यांनाही सूट देण्यात आली आहे. हॉटेलमधून पार्सलसाठी प्लॅस्टिकची भांडी व झाकणे वापरली जातात त्यावरही आता बंदी आली आहे.\nभारताची विदेश मुद्रा गंगाजळी आता ४१० अब्ज डॉलर्सवर गेली आहे. हा आकडा १५ जून २०१८ साठीचा आहे. शेअरबाजार सध्या स्थिरावला असून जीनस पॉवर इन्फ्रास्ट्रक्‍चर, पीएनबी हाउसिंग, स्टील स्ट्रीप्स व्हील्स, चेन्नई पेट्रो, आरएसडब्ल्यूएम, ग्रॅफाईट यांना खरेदीसाठी विशेष पसंती द्यावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/women-injured-in-leopard-attack-in-kakadane/", "date_download": "2019-03-22T10:38:56Z", "digest": "sha1:SKN5Z3N3YK5F3PI25FMRD7PYDBFIIPHT", "length": 4950, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "काकडणेत बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nकाकडणेत बिबट्याच्या हल्ल्यात महिला जखमी\nजळगाव : चाळीसगाव तालुक्यातील काकडणे येथे शेतात काम करणा-या विजयाबाई भिका वाघ (६०) या शेतात काम करणा-या महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने ती जखमी झाली. ही घटना दि. १५ ऑगस्टला दुपारी घडली. यात विजयाबाई वाघ यांच्यासह पाच ते सहा महिला शेतात काम करीत असताना अचानक विजयाबाई यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यावेळी महिलांनी आरडाओरड केल्याने त्याने तेथून पळ काढला. या हल्ल्यात महिलेच्या डाव्या पायावर जखम झाली असून, त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या घटनेनंतर परिसरातील शेत शिवारात विजय पाटील यांच्या शेतात पुन्हा बिबट्याने हल्ला करीत एक शेळी खाली. यामुळे परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nजयललिता यांच्या मृत्यूची चौकशी करण्याचे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचे आदेश\nनियम लावणारे पोलीस मगणेशमंडळांना २५ ढोल-५ ताशे असा शिदींना एकच भोंगा-२ नमाज नियम लावतील का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nitesh-rane-supports-to-r-j-malishka/", "date_download": "2019-03-22T10:37:34Z", "digest": "sha1:BAVYNKJ5343NJW2KXGPMGBSOAVEUSGCU", "length": 4939, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वाघोबा करतो म्याव म्याव.. आम्ही आणि मलिष्का बहीण भाव!!", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती ���वारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nवाघोबा करतो म्याव म्याव.. आम्ही आणि मलिष्का बहीण भाव\nमुंबई : ‘दुश्मन का दुश्मन दोस्त होता हे’ हे वाक्य सध्या सत्यात उतरताना दिसत आहे. कारण ‘मुंबई तुला बीएमसीवर भरोसा नाय काय’ असं म्हणत मुंबई महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढणाऱ्या आरजे मलिष्काच्या माघे बीएमसी आणि शिवसेना हाथ धुवून माघे लागल्याच दिसत आहे .\nमात्र आता मलिष्काच्या पाठीशी काँग्रेस आमदार नितेश राणे उभे राहिले आहेत. नितेश राणे यांनी ट्विट करुन मलिष्काला पाठिंबा दिला आहे. या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात “मलिष्का तू एकटी नाही. आम्ही आहोत तुझ्या बरोबर.. वाघोबा करतो म्याव म्याव.. आम्ही आणि मलिष्का बहीण भाव\nमलिष्का तु एकटी नाही..\nआम्ही आहोत तुझ्या बरोबर..\nवाघोबा करतो म्याव म्याव..\nआम्ही आणि मलिष्का बहीण भाव\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nखा.उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला\nआरजे मलिष्काच्या घरी डेंग्यूच्या अळय़ा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/vijay-chavan-death-news/", "date_download": "2019-03-22T10:40:42Z", "digest": "sha1:RI6JF6BBONEGVR66533ZQK3XDS3RROVG", "length": 5574, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जेष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nजेष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं निधन\nमुंबई : आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे जेष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं आज निधन झालं आहे, अस्वस्थ वाटू लागल्याने बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुलुंडमधील फोर्टीस रुग्णालयात चव्हाण यांनी अखेरचा स्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील तारा निखळल्याची भावना व्यक्त करण्यात येतेय.\n१९८५ साली वहिनीची माया या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. जवळपास ३५० ते ४०० चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. विजय चव्हाण यांची मोरुची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं गाजली आहेत. जत्रा, घोळात घोळ, आली लहर केला कहर, माहेरची साडी, येऊ का घरात, झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत इत्यादी चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या.\nचित्रपती व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार, तसेच राज्य सरकारचा पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.\nएशियाड स्पर्धा : वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यान रौप्य पदकाला घातली गवसणी\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nपीकविमा योजनेच्या पैश्यासाठी बँक कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला दिला अजब सल्ला\nएशियाड स्पर्धा : वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी त्यान रौप्य पदकाला घातली गवसणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8564", "date_download": "2019-03-22T10:44:45Z", "digest": "sha1:M3XYOXOIW4SWMQ4PDATJWRYV6GFIQWYP", "length": 16843, "nlines": 86, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nगडचिरोली जिल्हा युवक काॅंग्रेसची जंबो कार्यकारीणी जाहिर\n- अहेरी विधानसभा युवक काॅंग्रेस अध्यक्षपदी आकाश परसा यांची निवड\nप्रतिनिधी / गडचिरोली : युवक काॅंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यात युवक काॅंग्रेसची जंबो कार्यकारीणी गठीत करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हा युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहिर केल्या. यामध्ये अहेरी विधानसभा युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष म्हणून आकाश परसा यांची निवड करण्यात आली आहे.\nगडचिरोली जिल्हा युवक काॅंग्रेसचे जिल्हा महासचिव, जिल्हा प्रवक्ता म्हणून मनोज दुनेदार, जिल्हा महासचिव आशिष कन्नमवार, बालाजी गावडे, जिल्हा सचिव म्हणून नितेश राठोड, अब्दूल निसार शेख, स्वप्नील मानापुरे, अमित भांडेकर, अमोल गोटे, प्रतिक बारसिंगे, सतिश दोनाडकर यांची निवड करण्यात आली आहे.\nगडचिरोली तालुका युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष म्हणून घनश्याम मुरवतकर, चामोर्शी तालुकाध्यक्ष लोकेश शांतलवार, धानोरा तालुकाध्यक्ष प्रशांत कोराम, अहेरी तालुकाध्यक्ष रज्जाक पठाण, एटापल्ली तालुकाध्यक्ष मोहन नामेवार, सिरोंचा तालुकाध्यक्ष कौसर खान, वडसा तालुकाध्यक्ष बबन गायकवाड, कोरची तालुकाध्यक्षपदी लिकेश अंबादे, मुलचेरा तालुकाध्यक्षपदी शुभम शेंडे, कुरखेडा तालुकाध्यक्षपदी गिरीधर तितराम, आरमोरी तालुकाध्यक्षपदी सौरभ जक्कनवार यांची निवड करण्यात आली आहे.\nगडचिरोली विधानसभा युवक काॅंग्रेसच्या महासचिवपदी महेश जल्लेवार व भुषण भैसारे यांची निवड करण्यात आली आहे. गडचिरोली विधानसभा सचिवपदी अभिजीत धाईत, विजय वाघुळकर, राहुल मुनघाटे, नितीन खिरटकर, तुषार मंगर, श्रीराम मडावी, विवेक घोंगडे यांची निवड करण्यात आली आहे.\nआरमोरी विधानसभा युवक काॅंग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून कमलेश बारसकर, योगराज नखाते, विधानसभा महासचिव पदी जिशांन मेमन, भुपेंद्र राजगिरे, ताहिर शेख, समेक्ष धाईत, हितेंद्र तुपट, धनराज मडावी, राशिद पठाण यांची निवड करण्यात आली. आरमोरी विधानसभा सचिवपदी उज्वला मडावी, खुमेश दुपजारे, निलेश अंबादे, जसपाल चव्हाण, पंकज लांडे, सचिन लांडे, महेश वाढई यांची निवड करण्यात आली आहे.\nअहेरी विधानसभा युवक काॅंग्रेसच्या महासचिवपदी अंकीत वरगंटीवार, उमेश कडते, रूषी सडमेक, सलमान शेख, अहेरी विधानसभा सचिवपदी मुनेश चंद्रय्या गुंडावार, सैफ शेख, प्रकाश नैताम, महेश कुरखेडे, इरफान शेख यांची निवड करण्यात आली आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nशाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत धरणावर पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू\nगोलमाल’ नंतर आता होणार धमाल… ‘टोटल धमाल’\nसोनू निगमच्या आवाजातील 'रकम्मा' गाण्यावर निकम्मा होऊन अभिनय करणार हटके डान्स\nतेलंगणा राज्यातील चेन्नूर - मंचेरियल मार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जखमींमध्ये सिरोंचातील नागरीकांचा समावेश\nहिजड्याला मुलं होतील, मात्र सिंचन योजना पूर्ण होणार नाही असं वाटलं होत : गडकरी\nमोठी दुर्घटना होण्याआधी शहरातील निवासी भागातील गॅस गोडावून शह��ाबाहेर हलवा\nपाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक ची भीती, सीमेलगतच्या अतिरेकी अड्ड्यांना लष्कर कँपजवळ हलविले\nसारखेडा आणि सेवारी ग्रामपंचायतवर आविसची एक हाती सत्ता\nफटाका विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरुपातील परवानासाठी अर्ज आमंत्रित\nअनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती द्या : रामशंकर कथेरीया\nवाघाने पाडला म्हशीचा फडशा\nकिष्टापूर येथे अपघातात जखमी झालेल्या इसमासाठी धावले यु.कॉ. मुलचेरा चे तालुकाध्यक्ष शुभम शेंडे\nचला वाचन संस्कृती जोपासुया..\nशिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी दिली एटापल्लीला भेट, अपघातग्रस्तांची केली विचारपूस\n८३३ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची निवड उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ठरवली रद्दबातल\nप्रसादातून विषबाधा होऊन १५ भाविकांचा मृत्यू : मंदिराच्या साधूसह चौघांना अटक\nयेणाऱ्या काळात विकासाची गती वाढवू आदर्श असा गडचिरोली जिल्हा घडवू : पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nपोलिसांची कार ट्रकवर आदळली, अपघातात ४ ठार तर ३ जण गंभीर जखमी\nशिष्यवृत्तीसह वस्तीगृहाचे प्रश्न लवकर निकाली निघणार : मंत्रालयात राष्ट्रीय ओबीसी महासंघ पदाधिकारीसोबत बैठक\n२८ फेब्रुवारीला किसान क्रेडीट कार्ड अभियान राबविणार , शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा\n२०१९ मध्ये राज्य सेवा परीक्षेसाठी बसणाऱ्या तरूणांना मराठा किंवा खुल्या प्रवर्गात अर्ज भरण्याची मुभा\n१५ ते १८ जानेवारीदरम्यान गोंडवाना विद्यापीठात आविष्कार २०१८ चे आयोजन\nदक्षिण कोरिया मधील तिसऱ्या जागतिक शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत गडचिरोलीच्या खेळाडूंची उतुंग भरारी\nजूनपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ३० हजार किलोमीटरच्या रस्त्यांची कामे पूर्ण करणार\nजि. प. उपाध्यक्षांची अन्यायग्रस्त रोजगार सेविकेच्या उपोषणस्थळी भेट\nतुमचं काम सिनेमा दाखवणं, पदार्थ विकणं नाही : मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि मल्टिप्लेक्स असोसिएशनला फटकारलं\nआष्टी येथील आंबेडकर चौकात अपघात, एक जागीच ठार - चालक जखमी\nलोकसभा निवडणुक २०१९ : राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी प्रसिद्ध\nअण्णांच्या जीवाशी खेळू नका : उद्धव ठाकरे\nगडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करा : आ.डाॅ. देवराव होळी\nगडचिरोलीत नक्षलविरोधी अभियानात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक पतीला भे��ण्यासाठी येत असलेल्या पत्नीसह दोघांचा अपघातात मृत्यू\nप्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गडचिरोली वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन\n२३ वस्तूंवरील जीएसटी दरात कपात , सुधारित जीएसटी दर १ जानेवारी पासून होणार लागू\nअकोला जिल्ह्यात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या\nराम मंदिराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी न्यायालयाने नेमली मध्यस्थांची समिती\nलोकसभा, विधानसभा निवडणूकीवर बहिष्काराचे आवाहन करणारे नक्षल्यांचे बॅनर ग्रामस्थांनी जाळले\n१८ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोली येथे पायाभूत विकास प्रकल्पांचे भूमिपुजन, लोकार्पण\nपरिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणतात, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढले की ते आता वेडे झाले\nरायगड जिल्ह्यात शिवशाही बसला अपघात , ३१ प्रवासी जखमी\n२० वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या\nयूपीएससीमध्ये आता मुलाखत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता\nअसगर अलीच्या मुलाने अवनीच्या शिकारीसाठी वापरलेली बंदूक बेकायदा\nजन्मठेपेची शिक्षा झालेला नक्षल चळवळीचा मास्टर माईन्ड प्रा. जी.एन. साईबाबा याच्या जामीन अर्जावरील कार्यवाहीची माहिती सादर करा\nआठ ते दहा हजार तरूणांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ\n३१ डिसेंबरला देणार व्यसन विरोधी मानवी साखळीतून व्यसनमुक्तीची हाक\nछोट्या पडद्यावरील संभाजी राजेंना दीडशे तलवारींची भेट\nकालेश्वर येथील गोदावरी नदीत बुडून तिघांचा मृत्यू\nचंद्रपुरातील बालाजी वॉर्डात आले अस्वल , नागरिकांची घाबरगुंडी\nअपघातात मृत्यू झालेले वनपाल प्रकाश अंबादे यांच्या घरी खासदार अशोक नेते यांची भेट\nनागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वाहने लवकरच सीएनजीवर धावणार : ना. गडकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/tag/featured/", "date_download": "2019-03-22T10:54:08Z", "digest": "sha1:N7BLGLMAH4TUQILF5J3UMIQ6HUGHVZBB", "length": 13566, "nlines": 108, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "Featured – profiles", "raw_content": "\nज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल\nप्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल हे इंग्रजीचे प्राध्यापक होते. तोरडमल यांना ‘मामा’ या नावाने संबोधले ज���यचे. कमलाकर तोरणे दिग्दर्शित ‘ज्योतिबाचा नवस’ हा त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर ‘सिंहासन’, ‘बाळा […]\nदादा कोंडके हे अत्यंत लोकप्रिय मराठी अभिनेते व चित्रपट-निर्माते होते. त्यांनी मराठी वगांतून व चित्रपटांतून अभिनय केला. विनोदी ढंगातील द्वि-अर्थी संवादफेक हे त्यांचे वैशिष्ट्य. त्यांच्या जवळपास सर्वच भूमिका लोकप्रिय झाल्या. […]\nडॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी\nआनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईना एम् डी ची पदवी मिळाली. एम् डी साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’. […]\nआपल्या संगीताने अनेक गाणी अजरामर करणारे ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक हे मुळ अकोला जिल्ह्याचे. मोडक यांनी आपल्या गावालाच शाळेत शिक्षण घेतले. तेथेच त्यांनी संगीताचे धडे गिरवले. संगीतात प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांनी पुण्याची वाट निवडली. पीडीएच्या घाशिराम कोतवालमधून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. सतीश आळेकरांच्या “महानिर्वाण” या नाटकाने त्यांना संगीतकार चख्याती मिळवन दिली.\nआपल्या मधाळ आवाजाने पाच दशकं रसिकांच्या हृदयावर राज्य करणार्‍या भारतातील आघाडीच्या पार्श्वगायिका म्हणून आशा भोसले यांचा लौकिक आहे. प्रदीर्घ काळ अनेकविध प्रकारची गीतं आपल्या सहज शैलीत गाऊन चिरतरुण, चतुरस्त्र गायिका म्हणूनही त्यांनी लोकप्रियता मिळवली. […]\nआचार्य प्रल्हाद केशव अत्रे\nसाहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवणारे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व […]\nमाणिक सीताराम गोडघाटे (कवी ग्रेस)\n“इन्ग्रिड बर्गमन“ या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन माणिक गोडघाटेंनी “ग्रेस” हे साहित्यिक नाव धारण केले होते. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसर्‍या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. १९७१ ते १९७६ या काळात दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते, तर “महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा”चे १९८२ ते १९८६ या काळात ते सदस्य होते. […]\nज्येष्ठ गा‌यिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्य�� गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत, भक्तिसंगीत किंवा अगदी भावगीत… त्यांचे प्रत्येक गाणं प्रचंड ऊर्जेनं भारलेलं असतं. […]\nमराठी-हिन्दी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री. अश्विनींने अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ साली ’राजलक्ष्मी’ या चित्रपटातुन तिने आपल्या करियला सुरुवात केली. १९९१ साली ’हिना’ या चित्रपटातुन तिने हिन्दी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला.\nलंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला गेलेल्या एकट्या बाप्यांची रीघ लागली, पुढे या बाईंनी कॉट बेसिस वर रहायला जागा द्यायला सुरवात केली, असे होता होता आजीबाईंची खानावळ इतकी प्रसिध्द झाली कि लंडन ला जाऊन त्यांच्याकडे न गेलेला मराठी माणूस मिळायचा नाही. […]\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nअच्युत अभ्यंकर यांनी किराणा घराण्याचे अध्वर्य कै.पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना ...\nप्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत रमेश मंत्री यांनी विपूल लेखन ...\nमराठी-हिन्दी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री. अश्विनींने अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ ...\nमराठी अभिनेते दिनेश साळवी\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९��� ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-aditya-mehta-comment-89715", "date_download": "2019-03-22T10:56:46Z", "digest": "sha1:5WMO6GZ7ZWZBGCESZXXDFU3I6B6WR5YV", "length": 14969, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Aditya Mehta comment ‘गुगल’चा आनंद माझ्यापेक्षा शिक्षकांनाच अधिक - मेहता | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\n‘गुगल’चा आनंद माझ्यापेक्षा शिक्षकांनाच अधिक - मेहता\nशनिवार, 30 डिसेंबर 2017\n‘गुगल’मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. शिक्षक इंद्रजित यांना माझ्या कर्तृत्वावर विश्‍वास होता. ते मला ‘मोठा’ माणूस होणार असल्याचे सांगत. ‘गुगल’मध्ये मला नोकरी लागल्याचा आनंद माझ्यापेक्षा त्यांनाच अधिक झाला.\n- आदित्य मेहता, गुगल कंपनीचे सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियर\nकोल्हापूर - ‘गुगल’मध्ये नोकरी करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. शिक्षक इंद्रजित यांना माझ्या कर्तृत्वावर विश्‍वास होता. ते मला ‘मोठा’ माणूस होणार असल्याचे सांगत. ‘गुगल’मध्ये मला नोकरी लागल्याचा आनंद माझ्यापेक्षा त्यांनाच अधिक झाला. हा माझ्यासाठी आयुष्यातील मोठा पुरस्कार ठरला, अशी प्रांजळ भावना गुगल कंपनीचे सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियर आदित्य मेहता यांनी येथे व्यक्‍त केली. प्रोजेक्‍ट द्रोणातर्फे करण गावडे यांनी त्यांची मुलाखत घेतली. त्या वेळी ते बोलत होते. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमधील मिनी हॉलमध्ये मुलाखतीचे आयोजन केले होते.\nश्री. मेहता म्हणाले, ‘‘नववीत असतानाच मी माझे चॅलेंज सेट केले होते. तेच माझे शेवटचे चॅलेंज होते. तेव्हापासूनच मी माझ्या भविष्याबाबत सीरियस झालो होतो. दहावीत मी माझ्यावर लक्ष केंद्रित केले आणि त्याचवर्षी मला चष्माही लागला. सराव प्रश्‍नपत्रिका सोडविण्यावर भर देत दहावीला नव्वद टक्के गुण मिळवले. अभ्यासासाठी मी एकही क्‍लास लावला नाही. कॉम्प्युटर सायन्स शाखेला प्रवेश घेतल्यानंतर अभ्यासक्रमाबाहेरील खूप काही शिकता आले. शिक्षकांची चूक दाखविण्यातही मी कमी पडलो नाही. इतका विश्‍वास माझा माझ्यावर होता. कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश घेतल्यानंतर फर्स्ट सेमची मी पुस्तकेही खरेदी केली नव्हती.’’\nते म्हणाले, ‘‘आयुष्यात नापास होण्याची वेळही आली; पण ती एका शिक्षकांची चूक दाखविल्यामुळे. त्या घट��ेचा फारसा गवगवा न करता शिकत राहिलो. गुगलसाठी मुलाखतीची विशेष तयारी केली नव्हती. मुलाखतीदरम्यान एखादी समस्या कशी सोडवावी, याची उत्तरे नेमकेपणे दिली. त्याचा नोकरी मिळण्यात फायदा झाला.’’\nमाझे शिक्षक इंद्रजित यांना माझ्यात स्पार्क दिसला होता. ते मला मोठा माणूस होणार असे सांगायचे. त्यांचा शब्द खरा ठरला. नोकरी मिळाल्यानंतर प्रथम त्यांना फोन केला. त्यानंतर कुटुंबीयांना नोकरी मिळाल्याचे सांगितले. ते खूश झाले. मला माझ्या भावासारखे कर्तृत्व सिद्ध करायचे होते, असेही\n Google च्या दोन सेवा 15 दिवसांत होतायत बंद\nगुगल या कंपनीने काही दिवसांपूर्वी त्यांचे Inbox हे ई-मेल अॅप बंद होणार असल्याचे जाहीर केले होते. आज (ता. 21) त्यांनी हे अॅप 2 एप्रिल बंद होणार...\n'रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट'च्या आयपीओला गुंतवणूकदारांचा मोठा प्रतिसाद\nदेशातील बांधकाम क्षेत्राला (रिअल इस्टेट) नवीन दिशा देणाऱ्या आयपीओला भारतीय गुंतवणूकदारांनी जोरदार प्रतिसाद देत बांधकाम क्षेत्राचे उज्वल भविष्य...\nगुगलला 11 हजार 594 कोटी रुपयांचा दंड\nब्रसेल्स: युरोपियन युनियनने प्रतिस्पर्धा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकी कंपनी गुगलला 11 हजार 594 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ऑनलाइन...\nगुगलने प्ले स्टोअरवरून हटवले 200 गेम्स\nनवी दिल्ली - काही महिन्यांपूर्वी गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून व्हायरस पसरवणारे 22 ऍप हटवले होते. त्यानंतर आता प्ले स्टोअरवरून 200 गेम्स हटवण्यात आले...\nमुंबई - मतदानाच्या दोन दिवस आधी सोशल मीडियावरून होणाऱ्या छुप्या प्रचाराला आळा घालण्यासाठी यापुढच्या काळात सोशल मीडियासाठी स्वतंत्र नियमावली तयार केली...\nबदलावा लागेल गुगल मॅप अन्‌ दिशादर्शन प्रणाली (सायटेक)\nपृथ्वीच्या चुंबकीय ध्रुवांत बदल होत आहे. हा बदल अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने होत आहे. त्यातही चुंबकीय उत्तर ध्रुव अधिक वेगाने सरकत आहे. उत्तर ध्रुवाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशन���ंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://charlottemarathimandal.org/about-charlotte-marathi-mandal/", "date_download": "2019-03-22T09:56:59Z", "digest": "sha1:2Y2UFYD2JZJIOOMFA6D7M3E6KA5C7GJX", "length": 3687, "nlines": 43, "source_domain": "charlottemarathimandal.org", "title": "मंडळाविषयी - शार्लट मराठी मंडळ", "raw_content": "\nनाटक- एका लग्नाची पुढची गोष्ट\nवर्ष २०१८ चे झालेले कार्यक्रम\nवर्ष २०१७ चे झालेले कार्यक्रम\nवर्ष २०१७ गणेश फेस्टिवल\nवर्ष २०१६ चे झालेले कार्यक्रम\nवर्ष २०१५ आणि मागचे कार्यक्रम\nगणेश फेस्टिवल २०१६ वृत्तांत\nमला वेड लागले प्रेमाचे – माटेगावकर्स इन Charlotte\nशार्लट मराठी मंडळ संकेत स्थळावर हार्दिक स्वागत \nशार्लट आणि आसपासच्या परिसरातील मराठी भाषिक मंडळींना मातृभाषेतील एक व्यासपीठ मिळावं, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, मराठी संस्कृतीचे संवर्धन व्हावे कार्यक्रमांच्या निमित्ताने मराठी मंडळी एकत्र यावीत हा मूळ हेतू.\nकार्यक्रमाच्या निमित्ताने सगळी मराठी मंडळी एकत्र येतात, नवीन ओळखी होऊन तुमचा मराठी मित्रपरिवार वाढतो. मंडळातर्फे साजरे केले जाणारे उत्सव पाहून आणि पुढील पिढीलाही आपल्या भाषेची, आपल्या संस्कृतीची ओळख होते. सगळ्यांच्याच कलागुणांना मातृभाषेतील एक व्यासपीठ मिळते. तेव्हा सातासमुद्रापार मराठीचा जयघोष करत निघालेल्या या दिंडीत जरूर सामील व्हा.\n© 2019 शार्लट मराठी मंडळ | आपल्या मराठी मंडळाची साईट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8651&typ=%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%AE+%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%E2%80%9A%C3%A0%C2%A4%C2%A6%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A4%C2%BE+%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%B6%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%A8+%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B2%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A2%C3%A0%C2%A4%C2%A3%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A0%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B2%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A5%E2%80%A1+%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A5%E2%80%A1%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%C2%B2%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%C2%A7%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%A5%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%E2%80%9A%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A5%E2%82%AC", "date_download": "2019-03-22T10:09:44Z", "digest": "sha1:SFOWOAZMO576TFB6OWATCWF7H4GW3SHG", "length": 12778, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nराम मंदिराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी न्यायालयाने नेमली मध्यस्थांची समिती\nवृत्तसंस्था / नवीदिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी स्वत: आदेश देण्याऐवजी मध्यस्थांची समिती नेमण्याचा आदेश दिला आहे. ४ आठवड्याच्या आत या समितीने त्यांच्या कामकाजाला सुरूवात करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.\nमध्यस्थांतर्फे जी सुनावणी केली जाणार आहे ती फैजाबाद इथे होणार असून या मध्यस्थता समितीमध्ये आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर, माजी न्यायमूर्ती इब्राहीम खलीफुल्ला आणि वकील श्रीराम पंचू यांचा समावेश असणार आहे. इब्राहीम खलीफुल्ला हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत.\nमध्यस्थता समितीमध्ये जी सुनावणी होईल त्याबाबतचे वार्तांकन करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, याचाच अर्थ हा होतो की या संदर्भातील कोणत्याही बातम्या देण्यास मनाई करण्यात आली आहे. या समितीने ४ आठवड्यांच्या आत कामकाजाला सुरुवात करावी आणि आपला अहवाल हा 8 आठवड्यांपूर्वी सादर करावा असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nसीएम चषक स्पर्धेत कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरीचा लोखंडी कठडा कोसळला, १०० हुन अधिक जखमी\nएम एस डब्ल्यू च्या १० टक्के वाढीव जागा द्या : कुलगुरूंना निवेदन\nकाँग्रेसकडून डॉ. नामदेव उसेंडी यांना लोकसभेची उमेदवारी\n१२ वीच्या परीक्षेकरिता १ ऑक्टोबरपासून ऑनलाईन आवेदन प्रक्रिया\nशौचालयासाठी गेला अन दुकानदार वाघाची शिकार झाला : रामदेगी येथील घटना\nआरटीई : गडचिरोली जिल्ह्यात ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी मदत केंद्राचे उदघाटन\nकमलापूर हत्तीकॅम्पमध्ये नवीन पाहूणी, ‘सई’ नावाने केले नामकरण\nप्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्याकरिता काहीही गहाण ठेवण्याची आवश्यकता नाही\n३३ कोटी वृक्षलागवडीचा १० दिवसांत अहवाल पाठवा : विकास खारगे\nगडचिरोली पोलिस दलातून १६ कर्मचाऱ्यांनी घेतला निरोप\nआरमोरी नगर परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर अनेक दिग्गजांचे स्वप्न भंगले\nफटाका विक्रीसाठी तात्पुरत्या स्वरुपातील परवानासाठी अर्ज आमंत्रित\nक्या आप हिंदी बोलते है...\nजम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nअवैद्य दारू वाहतूक करणाऱ्यावर नेरी पोलिसांची धाडसी कारवाही, १३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त\n१ जानेवारीला शासकीय योजनां��्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधणार संवाद\nकंत्राटी कर्मचाऱ्यांनी केले खासदारांच्या कार्यालयासमोर ठिया आंदोलन\nमहानिर्मिती निम्नस्तर लिपिक परीक्षा १ व २ डिसेंबरला, ९८ जागांकरिता ५४ हजार ४८२ उमेदवार\nयेत्या २०१९ च्या पावसाळ्यात लावणार ३३ कोटी वृक्ष जिल्हा-यंत्रणानिहाय वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाची निश्चिती हरित महाराष्ट्राच्य�\nभांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेवर कुऱ्हाडीने हल्ला करणाऱ्यास ७ वर्षांचा सश्रम कारावास\nचंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी तत्काळ हटविण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा\nतृप्ती देसाई यांना पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात\n'अस्सल पाहुणे इरसाल नमुने' कार्यक्रमामध्ये 'भाई - व्यक्ती की वल्ली' च्या टीमसोबत रंगणार अस्सल गप्पा\nलिव्ह इन रिलेशनशिपमधील जोडीदारांनी संमतीने ठेवलेले शरीरसंबंध बलात्कार ठरत नाही : सुप्रीम कोर्ट\nजम्मू- कश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला कंठस्थान\nनवेगाव (रै.) जवळ चारचाकी वाहनाची झाडाला धडक, ११ जण जखमी\nगडचिरोली जिल्ह्यात ७ लाख ६९ हजार ७४६ मतदार\nदारू तस्करांकडून १५ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nभुपेश बघेल यांच्याकडे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा\nरामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाची सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी\nआकांक्षित जिल्ह्यांच्या कालबद्ध विकासासाठी डॅशबोर्ड सिस्टीम तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nशेतीच्या कुंपणात वीज प्रवाह सोडल्यास कठोर शिक्षेची तरतूद\nमुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रम प्रवेशाची अंतिम दिनांक ८ सप्टेंबर\nसोनू निगमच्या आवाजातील 'रकम्मा' गाण्यावर निकम्मा होऊन अभिनय करणार हटके डान्स\nकालेश्वर येथील गोदावरी नदीत बुडून तिघांचा मृत्यू\n'टी-१'च्या बछड्यांचा शोध सुरू\nपाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, जळगाव येथील घटना\nविजय मल्ल्याच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात तपास अधिकारी असल्याचे भासवून आठ जणांना ४५ ;लाखांचा गंडा\nकाश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात ५ दहशतवादी ठार, चकमक सुरूच\nधनगर समाज सरकारच्या निषेधार्त घरावर काळे झेंडे लावणार \nभाजपा आयटी सेलची वेबसाईट हॅक\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - मा. ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nपेंढरी उपविभागाच्या संघाने ज��ंकला वीर बाबुराव शेडमाके कबड्डी चषक, जिल्ह्यातील १० हजार खेळाडूंनी घेतला होता सहभाग\nनाटककारांनी समाजाचे प्रतिबिंब नाटकात उतरवून समाजाला दिशा देण्याचे कार्य करावे : डाॅ. परशुराम खुणे\nमहिला व बालविकास खात्याचं ६ हजार ३०० कोटींचे आहार कंत्राट सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द\nशेतकरी आणि आदिवासींच्या मागण्यांसाठी आज मंत्रालयावर ‘उलगुलान (क्रांती) मोर्चा’\nअहमदनगरमधील उच्चभ्रू वसाहतीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश : चौघांना अटक\nसुरक्षा दलाच्या जवानांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nपंढरपूर-देगावजवळ अपघात; एकाचा मृत्यू तर एक जखमी\n'एटीएस'ची कारवाई : मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर येथून १३ जणांना घेतले ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/27420", "date_download": "2019-03-22T10:51:53Z", "digest": "sha1:NZ3OUNJBHAIYWPSV6RL7BVMDIM2NTQN4", "length": 2755, "nlines": 61, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "बडबड गीते | वाढलं झाड सर ...| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nवाढलं झाड सर ...\nवाढलं झाड सर सर सर\nबघताच गेलं वर वर वर\nवर वर वर बघा गेलं झाड\nलपून बसलं ते ढगा आड\nढग झाले जरी पाणी पाणी\nगाऊ लागे गोड गोड गाणी\nहसता हसता पाणी पडले\nपाण्याची त्या झाली फुले\nसांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय \nगोरी गोरी पान, फुलासारखी छान\nमी जर झालो एक दिवस राजा\nये रे ये रे पावसा तुला ...\nये ग ये ग सरी माझं मडकं ...\nआपडी थापडी गुळाची पापडी ...\nकरंगळी मरंगळी मधलं ...\nवाढलं झाड सर ...\nचाळणी म्हणे गाळणीला मी त...\nमाझी बाहुली छान छान माझा...\nउठ बाई उठ ...\nभाउ पहा देतो ...\nहम्मा गाय येते ...\nशेतकरीदादा तुमचं चाललंय क...\nलवकर उठा लवकर ...\nएक होती म्हतारी जाइ लेकि...\nकोंबडेदादा उठा ...उठा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/index.php?page=176", "date_download": "2019-03-22T10:16:31Z", "digest": "sha1:FHBT427SQXPWRG3RMS3JAJS2LUF32ZOX", "length": 22780, "nlines": 156, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nVNX ठळक बातम्या : :: छत्तीसगड- राजनंदगावनध्ये सुरक्षा दल-नक्षलवाद्यांमध्ये चकमक; एका महिला नक्षलीचा खात्मा \nVNX ठळक बातम्या : :: एसटी कर्मचाऱ्यांना कुटुंबाशिवाय साजरी करावी लागणार होळी \nVNX ठळक बातम्या : :: उपचार करणाऱ्या डॉक्टरलाही स्वाईन फ्लू \nVNX ठळक बातम्या : :: World Sparrow Day 2019 : ठाण्यात जागतिक चिमणी दिन साजरा \nVNX ठळक बातम्या : :: सोनं झालं स्वस्त, नववर्षानिमित्त खरेदीला झळाळी, अक्षयतृतीया ���ोणार 'सोनेरी' \nबातम्या - World | बातमीची तारीख : 17 Aug 2018\nजम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान श�..\nवृत्तसंस्था / श्रीनगर : जम्मू- काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला असून पुलवामा येथेही दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला असून एक नागरिक जखमी आहे.\nकुपवाडा येथील कोचलू गावा..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nरानमांजराचे शिकारी गडचिरोली वनविभागाच्या जाळ्यात..\n- जिल्ह्यातील पहिलीच घटना\nशहर प्रतिनिधी / गडचिरोली : जंगलात रानमांजरांची शिकार करून विक्रीसाठी नेणाऱ्या शिकाऱ्यांना पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. विशेष म्हणजे रानमांजराचे शिकारी गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच वनविभागाच्या जाळ्यात अडकले आहे..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nचामोर्शी - आष्टी मार्गावरील ‘ते’ अपघातग्रस्त वाहन रस्त्�..\n- वाहने काढण्यासाठी केली जात आहे कसरत\n- पुन्हा अपघाताचा धोका\nप्रतिनिधी / येनापूर : नेहमीच वर्दळ राहणाऱ्या चामोर्शी - आष्टी मार्गावर डम्पर वाहून नेत असलेल्या ट्रेलरवरून डम्पर खाली कोसळल्याची घटना काल १६ आॅगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली. यामुळे व�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\n४८ तासात दुसऱ्यांदा पूर , भामरागडला पुन्हा बेटाचे स्वरूप..\n- सरकारला येईना जाग, नेहमीच्या संकटाने नागरिक वैतागले\nमनिष येमुलवार / भामरागड : तालुक्याला पावसाचा मोठा फटका सहन करावा लागत असून ४८ तासात दुसऱ्यांदा भामरागडला बेटाचे स्वरूप आले आहे. नदी नाल्यांना पूर आला असल्यामुळे तालुक्याचा संपर्क तुटला आहे.\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली आलापल्�..\nप्रतिनिधी / अहेरी : आलापल्ली येथे काल १६ ऑगस्ट रोजी झालेल्या पावसामुळे शेकडो घरांची पडझड झाली. अनेक नागरिक रस्त्यावर आले. या बाबीची दखल घेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली.\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Wardha | बातमीची तारीख : 17 Aug 2018\nजिल्हा प्रतिनिधी / वर्धा : स्थानिक बिडकर वार्डातील एका नवनिर्मित घराच्या संडासच्या टाकित आज सकाळी १० च्या सुमारास सागर ताराचंद मसराम ( २८) या युवकाचा मृतदेह आढळून आला.\nमृतक सागरचा भाऊ माजी न . प अध्यक्ष शाम मसराम यांनी पोलीसात दिलेल्या तकरारी न..\n- VNX बातम्य�� | अधिक वाचा..\nशहीद बालाजी रायपूरकर यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण..\n- आमदार किर्तीकुमार भांगडिया यांची उपस्थिती\nतालुका प्रतिनिधी / चिमूर : चिमूर- कांपा मुख्य मार्गावरील शहीद बालाजी रायपूरकर चौकात गेली अनेक वर्षांपासून राष्ट्रीय सण साजरा होत असताना ध्वजारोहण केल्या जात आहे . स्वातत्र दिनाचे औचित्य साधून श..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nआज गडचिरोली येथे अर्पण करणार माजी पंतप्रधान अटल बिहारी व..\n- उपस्थित राहण्याचे खा. अशोक नेते यांचे आवाहन\nप्रतिनिधी / गडचिरोली : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे काल १६ आॅगस्ट रोजी सायंकाळी निधन झाले. याबद्दल देशभरात दुःख व्यक्त केला जात असून गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात दुपारी २ वाजता �..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nआलापल्ली येथील पावसामुळे बाधित नागरिकांना जिल्हा परिषद..\nप्रतिनिधी / अहेरी : आलापल्ली शहराला काल १६ ऑगस्ट रोजी पुराचा तडाखा बसला. कित्येक घरात पाणी साचले, अनेक घर जमीनदोस्त झाली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी संपूर्ण शहराची पाहणी केली आणि आर्थिक मदत क�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Rajy | बातमीची तारीख : 16 Aug 2018\nस्वर्गीय अटलजींबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांन�..\nप्रतिनिधी / मुंबई : श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी...अटल, अढळ, अचल, नित्य...अटलबिहारी वाजपेयी... केवळ कुण्या एका व्यक्तीचे हे नाव नाही, तर ते नाव आहे एका महासागराचे...नावाप्रमाणेच अटल, अढळ, अचल... ज्यांच्याकडे पाहून राष्ट्रभक्ती या शब्दाचा अर्थ कळतो, ज्यांच्�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत चालला गाठीचा गोडवा \nमध्य भारतातील सर्वात मोठे ‘रोज गार्डन’ साकारले नागपुरातील राजभवनात ..\nएटीएममध्ये नवे सॉफ्टवेअर , एटीएम कार्डचे क्लोनिंग थांबणार ..\nरस्ते अपघात आणि सुरक्षा..\nगडचिरोली पोलीस दलाने २०१८ मध्ये केला तब्बल ५० नक्षल्यांचा खात्मा, २९ जहाल �..\nनक्षल्यांनी ठार केलेल्या निष्पापांसाठी विविध पक्षांचे राजकारणी पुढे येणार काय\nपत्नी आणि प्रेयसीचा खर्च भागविण्यासाठी नागपुरातील शरीरसौष्ठवपटूने टाकला दरोडा\nकापसाची झाडे लागली सुकायला, उत्पादनात प्रचंड घट\nराज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा विजेता ठरला नागपूर विभाग तर ना���िक विभाग उपविजेता\nबाबलाई माता वार्षिक पूजा व पारंपारिक संमेलनात उसळली भाविकांची गर्दी\nकन्हैय्या कुमार विरोधातील आरोपपत्र दिल्ली कोर्टाने फेटाळला\nआष्टी - आलापल्ली मार्गावर अपघात, एक जण ठार\n'कृतांत' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित\nनागभिड - नागपूर ब्राॅडगेज बाबत खा. नेते यांची रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यासोबत चर्चा\nनक्षल्यांचा घातपाताचा कट उधळला, दोन किलोचा बाॅम्ब पोलिसांनी केला नष्ट\nज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड\nवादग्रस्त रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी आता जानेवारी २०१९ मध्ये\nशिर्डी येथून जयपूर, बंगळूरू, भोपाळ व अहमदाबाद साठी विमानसेवा सुरु\nजातनिहाय आरक्षण बदलण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nनागपूरमध्ये क्रेनच्या धडकेत तीन महाविद्यालयीन तरुणींचा मृत्यू\nआलापल्ली येथील पावसामुळे बाधित नागरिकांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत\nउद्या मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांसोबत थेट लोकसंवाद\nजिल्हास्तरीय दिव्यांग मुला - मुलींच्या क्रीडा स्पर्धांचे खा. अशोक नेते यांच्याहस्ते उद्घाटन\nतृप्ती देसाई यांना पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात\nजखमी अवस्थेत आढळून आलेल्या ‘हिमालयीन ग्रिफन’ जातीच्या स्थलांतरीत गिधाडाला केले निसर्गमुक्त\nसमाजाला प्रथम प्राधान्य देऊन आपला मार्ग प्रशस्त करा : राज्यमंत्री ना. अम्ब्रीशराव आत्राम\nशेतकरी आणि आदिवासींच्या मागण्यांसाठी आज मंत्रालयावर ‘उलगुलान (क्रांती) मोर्चा’\nब्रम्हपुरी च्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रिता उराडे, काँग्रेसने केले वर्चस्व सिद्ध\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केली आलापल्ली येथील अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी\nतांत्रिक अडचणींमुळे गुगलच्या सेवेत अडथळा, जीमेल , यू-ट्यूबच्या सेवाही चालेना\nमानव सेवा हीच ईश्वर सेवा : राजू मदनकर\nगोंडवाना विद्यापीठातील प्रश्नांबाबत शिक्षक मंचाने साधला कुलगुरूंशी संवाद\nपालकमंत्री ना. आत्राम यांच्या पुढाकाराने अहेरी उपविभागात कोट्यवधींचा विकास निधी\nअज्ञात महिला, पुरूषाने एटीएममधून पैसे काढताना कार्ड बदलून लुटले\nगडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कै. वैकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा सहकारी बँकेचा राज्यस्तरीय प्��थम पुरस्कार\nहल्ला आम्ही कधीच विसरणार नाही आणि हल्लेखोरांना सोडणारही नाही : सीआरपीएफ\nदेसाईगंज महसूल विभागाची अवैध रेती तस्करांवर धडक कारवाई : १ लाख १३ हजारांचा दंड वसूल\nस्टार्टअप इंडिया महाराष्ट्र यात्रा सोमवारी गडचिरोली शहरात\nमराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब \n२२ ते २५ फेब्रुवारीदरम्यान नागपुरात ९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन\nअवैद्य दारू वाहतूक करणाऱ्यावर नेरी पोलिसांची धाडसी कारवाही, १३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त\nभाजपा आयटी सेलची वेबसाईट हॅक\nनक्षल्यांनी दहा जेसीबीसह पाच ट्रॅक्टर जाळले, तीन कोटींचे नुकसान\nगडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांनी दाखविली माणूसकी\nअपघातात मृत्यू झालेले वनपाल प्रकाश अंबादे यांच्या घरी खासदार अशोक नेते यांची भेट\nधोत्रा चौरस्ता येथे बसने वृद्ध महीलेला उडवले, महिला जागीच ठार\n२४ ऑक्टोबर ला आदिवासी माना जमातीचा 'अंमलबजावणी मोर्चा' धडकणार अ.ज.प्र.तपासणी समितीच्या गडचिरोली कार्यालयावर\nशाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत धरणावर पोहायला गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू\nलगाम येथील भगवंतराव पोस्ट बेसिक आश्रमशाळेतील शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, गुन्हा दाखल\nगरज पडल्यास अध्यादेश काढू मात्र डान्सबार बंदी कायम ठेवू : ना. मुनगंटीवार\nदाब वाढल्याने इटियाडोह प्रकल्पाचे पाणी आरमोरी तालुकाच्या टोकापर्यंत पोहचणार : आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नाला यश\nगोठणगाव वनपरिक्षेत्रात बिबट वन्यप्राण्याचे शिकार : आरोपी व गुन्ह्याचा तपास सुरु\nसुरक्षा दलाच्या जवानांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nविदर्भ माध्यमिक शिक्षक संघ चामोर्शीने दिले उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन\nअभिनेत्री तनुश्री दत्तावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मेगा भरतीला स्थगिती देणे योग्य आहे काय \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/case-registered-against-lalu-54064", "date_download": "2019-03-22T10:51:50Z", "digest": "sha1:LO7TYHMV72OZGOYYJTNBOJKK3B2XVQCZ", "length": 15160, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Case registered against Lalu लालूप्रसादांना \"प्राप्तिकर'चा दणका | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nमंगळवार, 20 जून 2017\nआवाज दाबू शकतील, इतकी भाजपमध्ये ताकद नाही. माझा आवाज दाबू पाहाल, तर देशभरातून करोडो लालू आवाज उठवतील. कोल्हेकुईला मी घाबरत नाही...\nनवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने आज राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील सहा जणांविरुद्ध बेनामी गैरव्यवहार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविला. प्राप्तिकर विभागाने लालूप्रसाद यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी, मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्विनी यादव, मुलगी खासदार मिसा भारती, मिसा यांचे पती शैलेश, मुली रागिनी आणि चंदा यांच्या संपत्तीवर जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत.\nएक हजार कोटी रुपयांच्या बेनामी जमीन गैरव्यवहार आणि करचुकवेगिरी प्रकरणाचा प्राप्तिकर विभागातर्फे तपास सुरू आहे. या गैरव्यवहारांमध्ये लालूप्रसाद यांच्या कुटुंबीयांचा समावेश असल्याचा आरोप आहे. प्राप्तिकर विभागाने कालच (ता. 19) या प्रकरणी काही मालमत्तांवर तात्पुरती टाच आणली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज टाच आणलेल्या सर्व मालमत्ता बेनामी असून, गेल्या महिन्यात घातलेल्या छाप्यांमधून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच ही कारवाई झाली आहे. प्राप्तिकर विभागाने दिल्ली आणि पाटणामधील 9.32 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे या मालमत्तेची किंमत 180 कोटी रुपयांच्या आसपास आहे.\nकेंद्र सरकारने गेल्या वर्षी 1 नोव्हेंबरपासून बेनामी गैरव्यवहार कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. बेनामी मालमत्ता म्हणजे, मालमत्ता एकाच्या नावावर असते आणि फायदा दुसऱ्याच व्यक्तीला मिळतो. या कायद्याअंतर्गत दोषींना सात वर्षे तुरुंगवास आणि मोठा दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. यादव कुटुंबीयांशी संबंधित असलेले चार्टर्ड अकाउंटंट राजेशकुमार अगरवाल यांनाही सक्तवसुली संचालनालयाने गेल्या महिन्यात अटक केली आहे. लालूप्रसाद यादव यांनी मात्र आपल्या कुटुंबीयांवरील सर्व आरोप फेटाळले असून, हे राजकीय कारस्थान असल्याचा दावा केला आहे. भाजपने मात्र हे आरोप न्यायालयात सिद्ध होतील, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राबडीदेवी यांच्या नावावर एकूण वीस कोटी रुपये मूल्य असलेल्या 18 सदनिका असल्याचाही आरोप भाजप नेते सुशीलकुमार मोदी यांनी केला आहे.\nआवाज दाबू शकतील, इतकी भाजपमध्ये ताक��� नाही. माझा आवाज दाबू पाहाल, तर देशभरातून करोडो लालू आवाज उठवतील. कोल्हेकुईला मी घाबरत नाही.\n- लालूप्रसाद यादव, राजद प्रमुख\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातून 'हे' आहेत युतीचे उमेदवार\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये मावळमधून विद्यमान खासदार...\nLoksabha 2019 : शिवसेनेचे 21 उमेदवार जाहीर\nमुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानंतर शिवसेनेने आज (शुक्रवार) पहिली यादी जाहीर केली. युती झाल्यानंतर राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर...\nशरद पवारांची माघार कॉंग्रेस आघाडीला मारक ः ऍड. प्रकाश आंबेडकर\nजळगाव ः भारिप बजुजन महासंघ संलग्नित वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्‍चितच...\nLoksabha 2019 : संजय पाटलांच्या उमेदवारीवरून शिवसेनेत माजली यादवी\nसांगली - शिवसेनेच जिल्हाप्रमुख संजय विभूते यांची गटबाजी खपवून घेणार नाही, असा इशारा माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे यांनी दिला. कवठेमहांकाळ...\nLokSabha 2019 : भाजपसाठी संघ उतरणार मैदानात; शंभर टक्के मतदानाचे उद्दिष्ट\nनवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्ण जोमाने मैदानात उतरणार आहे. यंदा शंभर...\nLoksabha 2019 : सुप्रिया सुळे यांच्यासमोर तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न\nइंदापूर - बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा झाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/marathi-news-marathi-websites-mumbai-news-ramdas-athavale-78241", "date_download": "2019-03-22T10:49:34Z", "digest": "sha1:2OVGGVUNX6KGSH5NYDCXDZFFNABXROGF", "length": 14580, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites Mumbai News Ramdas Athavale भाजपच्या नावात हिंदुस्थान नाही! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nभाजपच्या नावात हिंदुस्थान नाही\nरविवार, 22 ऑक्टोबर 2017\nमुंबई : भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष असल्याचा आरोप होत असला तरी त्यांनी 'हिंदुस्थान जनता पक्ष' असे पक्षाचे नाव ठेवलेले नाही, तर भारतीय जनता पक्ष असे नाव आहे. विविध जातीधर्मांचे लोक या देशात राहत असल्याने आपल्या देशाचा उल्लेख 'हिंदुस्थान' असा करू नये, तर भारत असेच म्हटले पाहिजे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.\nमुंबई : भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष असल्याचा आरोप होत असला तरी त्यांनी 'हिंदुस्थान जनता पक्ष' असे पक्षाचे नाव ठेवलेले नाही, तर भारतीय जनता पक्ष असे नाव आहे. विविध जातीधर्मांचे लोक या देशात राहत असल्याने आपल्या देशाचा उल्लेख 'हिंदुस्थान' असा करू नये, तर भारत असेच म्हटले पाहिजे, असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.\nमुलुंड पूर्व येथे आमदार सरदार तारासिंग यांच्या प्रयत्नांतून साकार झालेल्या उद्यानात भगवान गौतम बुद्ध आणि संत थिरुवल्लूवर यांच्या पुतळ्यांचे अनावरण केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. या वेळी खासदार किरीट सोमय्या, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, संयोजक डॉ. वरदाराजन, डॉ. आंबेडकर फाऊंडेशनच्या संचालक योजना ठोकळे, रिपब्लिकन पक्षाचे काकासाहेब खंबाळकर, श्रीकांत भालेराव, चंद्रशेखर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.\nया वेळी पत्रकार जगन्नाथ मोरे यांच्या साप्ताहिक 'निर्भीड'च्या दिवाळी अंकाचे केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. आठवले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वांना सोबत घेऊन विकास करत आहे. कोणताही भेदभाव न करता सर्व धर्मांना सोबत घेऊन न्याय देण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून 'भारत' असा उल्लेख करणेच योग्य आहे. ही राष्ट्रीय एकात्मता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्य घटनेमुळेच शक्‍य झाली आहे. एकमेकांच्या धर्मांचा आदर करून आपण सर्वांनी भारतीय म्हणून एकत्र आले पाहिजे, असे आवाहन आठवले यांनी केले.\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातून 'हे' आहेत युतीचे उमेदवार\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये मावळमधून विद्यमान खासदार...\nLoksabha 2019 : शिवसेनेचे 21 उमेदवार जाहीर\nमुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानंतर शिवसेनेने आज (शुक्रवार) पहिली यादी जाहीर केली. युती झाल्यानंतर राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर...\nशरद पवारांची माघार कॉंग्रेस आघाडीला मारक ः ऍड. प्रकाश आंबेडकर\nजळगाव ः भारिप बजुजन महासंघ संलग्नित वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्‍चितच...\nLoksabha 2019 : संजय पाटलांच्या उमेदवारीवरून शिवसेनेत माजली यादवी\nसांगली - शिवसेनेच जिल्हाप्रमुख संजय विभूते यांची गटबाजी खपवून घेणार नाही, असा इशारा माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे यांनी दिला. कवठेमहांकाळ...\nLokSabha 2019 : भाजपसाठी संघ उतरणार मैदानात; शंभर टक्के मतदानाचे उद्दिष्ट\nनवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्ण जोमाने मैदानात उतरणार आहे. यंदा शंभर...\nLoksabha 2019 : सुप्रिया सुळे यांच्यासमोर तगडा उमेदवार देण्याचा प्रयत्न\nइंदापूर - बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीच्या उमेदवार म्हणून खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा झाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nashiksports.com/other_links.php", "date_download": "2019-03-22T10:56:55Z", "digest": "sha1:UISOHLYXULZVDOBJL6RRYDSCLFOJMPDV", "length": 3683, "nlines": 66, "source_domain": "nashiksports.com", "title": "जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक | पुरस्कार / शिष्यवृत्ती", "raw_content": "\nजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,\nक्रीडा व युवक संचालनालय\nयुवा आणि क्रीडा मंत्रालय\nजिल्हास्तर शालेय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा\nनाशिक महानगरपालिका क्षेत्रातील जिल्हास्तर शालेय 14 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला असून या स्पर्धेचे भाग्यपत्रक व सविस्तर कार्यक्रम सोबत दिलेला आहे. सर्व सहभागी शाळांनी या कार्यक्रमानुसार विहित वेळेवर आपला संघ उपस्थित ठेवावा.\nशाळांची ऑनलाईन खेळाडू नोंदणी\nसन २०१४-१५ या वर्षात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित शालेय, पायका व महिला क्रीडा स्पर्धांकरीता सर्व शाळांनी ऑनलाईन खेळाडू नोंदणी करावयाची आहे. अधिक माहितीकरीता कार्यालयाशी संपर्क साधावा. आतापर्यंत जिल्ह्रातील ३७,५५९ खेळाडूंची नोंदणी करण्यात आलेली आहे.\nसर्वाधिकार © २०१५ जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=7028", "date_download": "2019-03-22T10:50:50Z", "digest": "sha1:DW7I73INZCKBP5ICIPJ2FB7WXIDDQ4NS", "length": 15742, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nमांडूळ सापाच्या तस्करी प्रयत्नातील ४ आरोपी अटकेत, एक फरार\nजिल्हा प्रतिनिधी / वर्धा : दुर्मीळ अशा मांडूळ जातीच्या सापाची तस्करी करताना वनविभागाने ४ युवकांच्या मुसक्या आवळल्या. ही कार्रवाई सोमवारी रात्री ७ वाजता शहरातील गोपूरी चौकात करण्यात आली़ आरोपींकडून २ दुचाकी वाहन, ३ मोबाईल व मांडूळ जातीचा साप जप्त केल्याची माहिती असून १ आरोपी फरार आहे.\nसुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात मांडूळ जातीच्या दुर्मिळ सापांची तस्करी केल्या जात असल्याची याची माहिती पिपल्स फॉर ॲनिमल व वनविभागाला प्राप्त झाली. या प्रकाराची गंभीर दखल घेत सोमवारी वनविभागाच्या वतिने दिवसभर तपासाची चक्रे फिरवीत माहिती प्राप्त केली. गोपुरी चौकात सापांची लाखो रुपयांमध्ये विक्री करण्याचा सौदा होणार होता़ यानंतर वरिष्ठ अधिका-यांच्या मार्गदर्शनात वनकर्मीचारी व पिपल्स फॉर ॲनिमल्स च्या सदस्यांनी परिसरात सापळा रचला. तस्कर घटनास्थळी पोहचताच वनविभागाची टीम येथे पोहोचली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे तस्कर मार्ग भेटेल तेथून पळत सुटले. वनविभागाच्या वतिने ४ तस्करांना ताब्यात घेतले आहे. तर ३ आरोपी घटनास्थळाहून फरार झाले. ताब्यातील आरोपी देवळी तालूक्यातील पळसगाव येथील आशिष सालोडकर, आकाश कौरती, साटोडा येथील गोविंद जाधव, आलोडी येथील नितेश चहांदे असे आहे. आरोपींकडून २ दुचाकी वाहने, ३ मोबाईल, मांडूळ साप जप्त करण्यात आला. सर्व आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ कलम २(१६), २(३६), ९,३९(१), ३९(३), ४८, ४९, ५० व ५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार तस्करांमधील एकाने हा साप बुलढाणा येथून दीड लाखात खरेदी केला. ज्याची विक्री १५ लाखांमध्ये होणार होती़\nवेशांतर करुन कर्मचारी तैनात\nसोमवारच्या रात्रीतील या कारवाईमध्ये वनविभागाचे कर्मचारी साधूंचे वेशांतर करून परिसरात पोहचले़ तस्करांना सुगावा लागण्याच्या आत तस्कर पोहचताच वनकर्मचा-यांनी पिपल्स फॉर ॲनिमलच्या सहाय्याने ही कारवाई केली.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nराज्यातील ३३ प्राथमिक आश्रमशाळांना आठवी ते १० वी तर २६ माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिक वर्ग सुरू करण्यास मान्यता\nतण नाशक फवारणी करताना कुरखेडा तालुक्यात शेतकऱ्याचा मृत्यू\nकळमेश्वर- सावनेर मार्गावर भरधाव ट्रकने ऑटोला चिरडले, पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू\nभाजप सरकारने ओबीसी समाजाबाबतची भूमिका स्पष्ट करावी\nअंगणवाडी महिलांची बालविकास प्रकल्प कार्यालयावर धडक\nपेंढरी परिसरातील नागरिकांनी जाळले नक्षली बॅनर, नक्षल स्थापना दिनाचा केला विरोध\nप्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा गडचिरोली जिल्ह्यातील १ लक्ष ४८ हजार ३३६ कुटुंबांना लाभ होणार : पालकमंत्री ना. आत्राम\nअमरावती येथून १४० पिस्तूल आणि ४० जिवंत काडतूसं जप्त\nमरकेगाव येथे बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार\nअवैद्य दारू वाहतूक करणाऱ्यावर नेरी पोलिसांची धाडसी कारवाही, १३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त\nदोन दिवसात सहा दहशतवाद्यांचा खात्मा\n८३३ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची निवड उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ठरवली रद्दबातल\nटी -१ अवनी वाघिणीबाबतचे सर्व आदेश प्रधान मुख्य वन संरक्षक यांनी दिलेले , वनविभागाची माहिती\nतेंदुपत्ता संकलनासाठी देऊ केलेले पैसे नक्षल्यांना न मिळाल्यानेच पुडो यांची हत्या \nराकॉ चे नेते अजित पवार यांचा सिंचन घोटाळ्यात सहभाग आहे की नाही याबाबत चार आठवड्यात स्पष्ट करा\nगडचिरोली जिल्हा युवक काॅंग्रेसची जंबो कार्यकारीणी जाहिर\nआदिवासी समाज संस्कृतीसोबतच जल, जमीन ��णि जंगलांचा रक्षक : मुख्यमंत्री\nबल्लारपूर पोलिसांनी कळमना शेतशिवारातुन अवैध दारू केली जप्त, चार आरोपी ताब्यात\nधोत्रा चौरस्ता येथे बसने वृद्ध महीलेला उडवले, महिला जागीच ठार\nहटिया येथील राष्ट्रीय एकता शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या संघाने सादर केली महाराष्ट्राची विविधांगी संस्कृती\nअसंतोषाविरोधात सामान्यांचा एल्गार मल्टीस्टारर ‘आसूड’\nरेल्वे स्थानकांच्या अत्याधुनिक कामांना गती द्या : ना. हंसराज अहीर\nकोठरी येथील बौद्धविहार परिसराच्या विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही : आमदार डॉ. देवराव होळी\nगडचिरोली शहरालगतच्या वनक्षेत्रात अतिक्रमण करणाऱ्यांवर वनविभागाची धडक कारवाई, दुचाकी वाहनेही केली जप्त\nजकार्तात विमान समुद्रात कोसळले, शेकडो प्रवासी दगावल्याची भीती\nसुरक्षादलांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nयेणाऱ्या काळात केंद्र आणि महाराष्ट्रातही सत्ता परिवर्तन अटळ : धनंजय मुंडे\nरस्ते अपघात आणि सुरक्षा\nसफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना स्वयंरोजगाराची संधी : दिलीप हाथीबेड\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर मिरामार बीच येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nकमलापूर येथे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा उत्साहात, अपंगांना विविध साहित्यांचे केले वितरण\nआज गडचिरोली येथे अर्पण करणार माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रध्दांजली\nअवकाळी पावसाने आरमोरी तालुक्यात रब्बी पिकासह विटा व्यावसायिकांचे मोठया प्रमाणात नुकसान\nसावित्रीबाई फुले यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी : जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार\nआदिवासी खेळाडूंमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करण्याची क्षमता आहे : प्रधान सचिव मनिषा वर्मा\nपालकमंत्र्यांच्या हस्ते 'मी हनुमंता रिक्षावाला' चित्रपटाच्या गाण्यांचे लोकार्पण\nदहशतवाद्यांवरील कठोर कारवाईबद्दल सैनिकांचे अभिनंदन : भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे\nभामरागड तहसील कार्यालयावर धडकला महामोर्चा, विविध मागण्यांचे दिले निवेदन\nमानवता धर्माचा प्रचार आणि प्रसार जगभर पोहोचणे एवढेच एक ध्येय : ना. राजकुमार बडोले\nविधान परिषदेचे आमदार नागो गाणार यांनी घेतली ना. राजे अम्ब्रीशराव महाराज यांची भेट\nप्रसुतीनंतर महिलेच्या पोटात ठेवले बॅन्डेज आणि कापसाचे गोळे, महिला व बाल रूग्णालयातील प्रकार\nकसनासूर चकमकीला जबाबदार धरून नक्षल्यांनी केली 'त्या' तिघांची हत्या\n२०१९ च्या निवडणुकीआधी विदर्भ द्या अन्यथा जनता तुम्हाला विदर्भाबाहेर पाठवेल : राम नेवले\nआज मार्कंडादेव येथे उमडणार भाविकांचा जनसागर\nसवर्ण आरक्षणाच्या विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी, आठवडाभरात होईल कायद्यात रुपांतर\nमनुष्यबळ पुनर्रचना आराखडा सर्वसंमतीनेच पदे, कर्मचारी संख्येत कपात नाही :महावितरण\nमार्कंडा कंसोबा येथे जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या इमारतीत विद्युत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू\nगोवर - रूबेला लसीकरण मोहिमेत सहभागी व्हा : डाॅ. मिलींद मेश्राम\nचंद्रपुरात दुहेरी हत्याकांड, लग्नास नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीच्या आईसह नातीचा केला खून\n‘अटलजी यांच्या निधनाने सर्वाधिक लाडके नेते गमावले आहे, : विद्यासागर राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://zpkolhapur.gov.in/event/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80/?date=2017-9&t=mini", "date_download": "2019-03-22T10:06:18Z", "digest": "sha1:5QDH7TXBN4MGEQRDWGZJRC7EDQZLMJ6L", "length": 7504, "nlines": 186, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "गुरुनानक जयंती | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छता विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nक्रीडा स्पर्धा २०१९ फोटो\nसन २०१७-१८ लाभाच्या योजनेची यादी\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nडॉ. राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन (५ सप्टेंबर) म्हणून साजरा केला जातो.\nआरटीई २५ % अंतर्गतऑनलाईनप्रवेशअर्जस्विकारणेचीप्रक्रियासुरू March 7, 2019\nजिल्ह्यातील ३ ग्राम पंचायतीना जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत ई- कार्ट घंटागाडी March 5, 2019\nजिल्हा परिषद कोल्हापूर स्वनिधी व पंचायत समिती सेस मध्ये सहभागीदाराना अवाहन February 14, 2019\nआरटीई २५ % अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू February 14, 2019\nसमग्र शिक्षा अभियान अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गगनबावडा, प्रकार -4 , (मुलींचे वसतीगृह) ता.गगनबावडा जिल्हा परिषद,कोल्ह��पूर कडील कंत्राटी पदांची भरती – सन 2018-19 February 8, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8415", "date_download": "2019-03-22T10:09:53Z", "digest": "sha1:E4FBJWUIXUG36SLENJVJ3PSQHFJ446ES", "length": 13644, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nराज्याची विकासयात्रा अखंडित ठेवण्याचा अंतरिम अर्थसंकल्पातून निर्धार : मुख्यमंत्री\nप्रतिनिधी / मुंबई : शेती-सिंचन, आरोग्य, महिला व बाल विकास या क्षेत्रांसह प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या लोककल्याणकारी उपक्रमांसाठी भरीव तरतूद करुन राज्याची विकासयात्रा अखंडित ठेवण्याचा निर्धार आज सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात व्यक्त झाला आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.\nदेशातील आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने २०१९-२० या वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. पुढील अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होईपर्यंत आवश्यक असणाऱ्या खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तसेच शेतकरी, मजूर, महिला, बालके आणि वंचित-उपेक्षित घटकांच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने गेल्या चार वर्षात सुरु केलेल्या लोककल्याणकारी योजना-उपक्रमांसाठी भरीव तरतूद केली गेली आहे. शेती व शेतीपूरक व्यवसाय, उद्योग व रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा, ग्रामविकास, कौशल्य विकास या कार्यक्रमांबरोबरच दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांसाठी या अर्थसंकल्पातील तरतुदी सहाय्यभूत ठरणार आहेत.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nगडचिरोली पंचायत समितीच्या सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर\nतारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा १ लाखावरून १.६ लाख रुपये\n‘साई रुग्‍णवाहिका प्रकल्‍प’ राबविण्‍यासाठी २५ कोटी रुपयांच्या खर्चास शासनाची मान्‍यता\nदुचाकी चोरटा शिर्डी पोलीसांकडुन जेरबंद , तीन लाखांचा मुदेमाल जप्त\nआरमोरी नगर परिषद निवडणूकीसाठी परिवर्तन पॅनलने जाहिर केले उमेदवार, निवडणूक होणार रंगतदार\n१ जानेवारीला शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधणार संवाद\nसावळीविहीर येथिल फर्निचर टाउनला लागलेल्या आगीत सव्वा दोन कोटींचे नुकसान\nनव्या कोऱ्या टाटा स्टाॅर्म वाहनातून दारू तस्करी करताना पाथरी पोलिसांनी पकडले\nविरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला नाही : राधाकृष्ण विखे पाटील यांचा खुलासा\nखरगी या आदिवासी गावाने काढली दारूची प्रेतयात्रा \n९ वर्षांनंतर मनोरुग्ण धर्मपाल तिखाडे सुखरूप घरी : केरळच्या सामाजिक संस्थेची मदत\nगडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयात बाह्य यंत्रणेमार्फत २६ कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदे भरण्यास शासनाची मान्यता\nबालाकोटमध्ये केलेली कारवाई ही लष्करी नव्हे तर दहशतवादविरोधी\nगडचिरोली येथील महिला व बाल रूग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात कर्मचाऱ्यांचे ’बर्थ डे’ सेलिब्रेशन, कारवाईचे संकेत\nशेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्या : ना. चंद्रशेखर बावनकुळे\nपवनार येथे ऑटोला झालेल्या अपघातात महिला शिक्षीकेचा मृत्यू, एक गंभीर\nगोसेखुर्द प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची सर्व प्रकरणे तीन महिन्यात निकाली काढा\nघरकामाला आणलेल्या १५ वर्षीय मुलीवर बलात्कार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल\n‘अहिल्या’ करवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलिस अधिकारी हा प्रवास\nकेळझर येथे न थांबणाऱ्या बसेस विरोधात प्रहारचा आक्रमक पवित्रा\nओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी महासंघाच्या वतीने गडचिरोलीत धरणे आंदोलन\nताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात १ फेब्रुवारीपासून सुरू केलेली नाईट सफारी बंद करा\nवेदनाशमन शिबिरात दीर्घकालीन दुखण्यावर उपचार : सर्च मध्ये दुखण्याने त्रस्त ४२ लोकांची तपासणी\nतृतीयपंथियांच्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत भाग घेणारी पहिली मिस ट्रान्सजेंडर वीणा शेंद्रे छत्तीसगड काँग्रेसमध्ये\nसारखेडा आणि सेवारी ग्रामपंचायतवर आविसची एक हाती सत्ता\nपालकमंत्री ना. आत्राम रमले बालगोपाल आणि गणेश भक्तांमध्ये\nशिवाजी महाराज एक शुर, बुध्दीमान आणि निर्भय शासक : प्रंचित सावकार पोरेड्डीवार\nआदिवासी भागातील आरोग्यसेवेचा चेहरामोहरा बदलणार , ‘अटल आरोग्यवाहिनी’ योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nग्राम बालविकास केंद्रात दिला जाणार अतितीव्र कुपोषित बालकांना जास्त कॅलरी व प्रोटीनयुक्त पोषण आहार\nमानवता धर्माचा प्रचार आणि प्रसार जगभर पोहोचणे एवढेच एक ध्येय : ना. राजकुमार बडोले\nउद्या भामरागड तहसील कार्यालयावर ग्रामसभा, पारंपारिक इलाका गोटूल समितीचा भव्य धडक मोर्���ा\nधोत्रा चौरस्ता येथे बसने वृद्ध महीलेला उडवले, महिला जागीच ठार\nइंजिनीअरिंग, मेडिकल राज्य प्रवेश प्रक्रिया कक्षातर्फे सर्व प्रणाली ऑनलाइन\nमराठी भाषेच्या विकासासाठी शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री\nभावाच्या डोळ्यादेखत वाघाने केले बहिणीला ठार\nगडचिरोली जिल्हयात ७ जानेवारी पर्यंत ३७ (१)(३) कलम लागू\nग्यारापत्ती हद्दित पोलिस - नक्षल चकमक, नक्षल साहित्य जप्त\nजि.प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी घेतला शिक्षण विभागाचा आढावा\nएसआरपीएफ जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या\nपावसाळयात संपर्क तुटणाऱ्या ८२ गावात १०० बेली- ब्रीज उभारणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nआरोपीच्या सुटकेसाठी साक्ष बदलला तर बलात्कार पीडितेविरुद्धही चालणार खटला : सुप्रीम कोर्ट\nचुनाळा-राजुरा मार्गावर १०८ रुग्णवाहिकेत झालं बाळंतपण\nछत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात\nदारू सोडवण्याचे कथित औषध पिणे महागात पडले, २ सख्या भावांचा मृत्यू\nमेगा भरती विरोधात कंत्राटी कर्मचारी महासंघाची जनहित याचिका दाखल\nसाईंचे दर्शन घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या लक्झरी बसला मोठा अपघात ४ ठार , ४० जखमी\nआयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातुन गरीबांच्या सेवेची संधी शेवटच्या घटकांपर्यत योजना पोहोचवा\nहाफिज सईद याच्या दोन दहशतवादी संघटनांवर पाकिस्तान सरकारची बंदी\n३ हजारांची लाच स्वीकारल्यावरून पोलिस शिपाई आणि खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/169?page=2", "date_download": "2019-03-22T10:22:36Z", "digest": "sha1:3FSAYAVCFWXYEVMIBGKNZJD2U4IOZNKB", "length": 16447, "nlines": 194, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली : शब्दखूण | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली\nमायबोली या संकेतस्थळाबद्दल माहिती\nमायबोलीवर माहिती मिळाली अन्-----\nमाहिती हवी आहे यात मी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला अन् मला चांगली च माहिती मिळाली,अन् माझे चांगलेच पोट भरले\nपरत म्हणून माहिती मिळवण्याची भूक मरेपर्यंत तरी लागणारं नाही,अशी मायबोलीकर व्यवस्थाच करून टाकतात.\nबिच्चारे ते तरी काय करणार म्हणा\nमायबोलीवर मायबोलीकर एकाच धाग्यात रमतात अन् तोही लांबलचक असला तरच\nबारके धागे फारसे पाहवत नाही कुणाला\nबिच्चारे बारके धागे,कचराच समजतात सारे त्यांना त्यात मायबोलीकरांचा काय दोष\nपण मला बाई भारी हौस तुकड्यांची/बारक्यांची/लहानांची\nRead more about मायबोलीवर माहिती मिळाली अन्-----\nमायबोली वर लेखन केल्यामुळे नक्की काय मिळते\nमायबोलीवर भरपूर ग्रुप्स आहेत.प्रत्येकाचा विचार केलेला दिसतो.ज्याची जी आवड ते तो/ती लिहिते,वाचते.\nवाचकांना आनंद मिळत असेल, लेखक कवी हे ही आनंद लूटत असतील.\nपण हे खरेच आहे का टाईमपास करणारेही आनंद घेतातच ना टाईमपास करणारेही आनंद घेतातच ना टींगल करून, एखाद्या चा मामा करून\nमग माबोवर लेखन करून काय मिळतं\nका आणखी काही आहे,जे मला अजून कळलेले नाही.पण माबोकरांना 'ते' गुपीत ठाऊक असणार----- त्यामुळेच कदाचित मायबोलीवर मायबोलीकर लिहीत आहेत.\nRead more about मायबोली वर लेखन केल्यामुळे नक्की काय मिळते\nमायबोली वर खरेच माहिती मिळते का\nमला वाटले होते मायबोली कर खूप छान माहिती देतात.पण ते माहिती कमी अन् खिल्ली जास्त उडवतात--- असे जाणवले फेसबुक अन् मायबोली हे दोन्ही टवाळखोरांनी व्यापले आहे. फेसबुक वरील comment अन् माबोकरांनी दिलेल्या प्रतिक्रिया ( माहिती) या दोन्ही टिंगलटवाळी वाटते. काही माननीय अपवाद आहेत.ज्यांच्यामुळे मायबोली वर थोडवेळ रेंगाळत राहायला आवडून जाते.\nपण टवाळखोरांमुळे वाटून जाते की \" भीक नको पण कुत्र आवर\"\nRead more about मायबोली वर खरेच माहिती मिळते का\nऋन्मेऽऽषचा लोकांना एवढा राग का येतो\nमायबोलीवर असा एक काळ होता जेव्हा प्रत्येक धाग्यावर कथा / ललित /चर्चेचा विषय कुठलाही असला तरी चर्चा फक्त 'शाहरूख खान' ह्या एकाच व्यक्ती आणि विषयाभोवती फिरत असत. तसे हट्टाने घडवून आणण्यात ऋन्मेऽऽष सर्वाधिक उत्साही होते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. माझ्यासह अनेकांनी ह्यावरून आपल्या नाराजी ते राग अशा विविध भावना वेळोवेळी व्यक्त केल्या. ह्या अनाकलनीय हट्टाचे पर्यवसान अनेक चांगले धागे भरकटण्यात होत असे.\nमग एका मोठ्या वाद विवादानंतर (बहुतेक रसप ह्यांचा धागा) जे सांगायचे होते ते सांगून संपल्यानंतर मी हा नाराजी व्यक्त करण्याचा pursuit सोडून दिला.\nRead more about ऋन्मेऽऽषचा लोकांना एवढा राग का येतो\nमायबोली गणेशोत्सव २०१८ - समारोप\nRead more about मायबोली गणेशोत्सव २०१८ - समारोप\nमायबोली पहिल्यासारखी राहिली नाही हे वाक्य निरनिराळ्या प्रकारे, वेगवेगळ्या शब्दात डोळ्यांना ऐकू येऊ लागले आहे. पहिल्यासारखी नाही म्हणजे लेख येत नाहीत असे असावे. खरे तर अनेक जण लिहीत आहेत. खूप जण उत्तम लिहीत आहेत. मात्र त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. मायबोलीवर काही वाचक नवोदीतांचे लिखाण मनापासून वाचून त्यांचा उत्साह वाढवताना दिसतात. काही जण तर जवळपास प्रत्येक नव्या धाग्याला हजेरी लावतात. अर्थातच त्यांचा व्याप सांभाळून. काही जणांचे प्रतिसाद तर ज्ञाबवर्धक असतात. लेखकाला उत्तम दिशादर्शन करणारे असतात.\nRead more about मायबोलीचे उत्तम वाचक\nझब्बू क्र. ५ - यंत्र\nविषय क्र ५ - यंत्र\nचाकाचा शोध लागल्यानंतर वैज्ञानिक जगात मोठी उलटफेर झाली. चाकाच्या शोधानंतर मानवाने वेगवेगळ्या प्रकारची यंत्र बनवायला सुरू केली. मानवी जीवन हे सुखकर होण्यामागे बराचसा हात ह्या यंत्रांचा आहे.\nमायबोली गणेशोत्सव २०१८ घेऊन येतोय पाचवा झब्बू. तुम्ही पाहिलेल्या, वापरात असलेल्या यंत्रांचे प्रकाशचित्र.\nSty ४ - उद्याचा इतिहास\nकाहीतरी महत्वाची गोष्ट असल्याशिवाय संज्ञा आपल्याला बोलावणार नाही हे मंगळला माहीत होतं.उत्खनन तळापासून थोड्याच अंतरावर असलेल्या वाहनतळावर आपली फ्लाइंग कार उभी करून तो लगेचच संज्ञाच्या तंबूकडे वळाला. इतर छोट्यामोठ्या राहुट्यांच्या मध्यभागी उभारलेला तो शानदार तंबू होता. शुभ्रपांढऱ्या रंगाच्या रेशमी तणावांनी पंधरा फुट उंचीच्या त्या रक्तिमवर्णी शामियान्याला डौलात उभं केलं होतं.\nखेळ शब्दांचा -५- खेळ व खेळाडू.\nआपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा, कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.\n१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.\n२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.\nRead more about खेळ शब्दांचा -५- खेळ व खेळाडू.\nSty ३ - \"कसं सांगू मी तुला \"\n“हे काय, जेवणात मीठच नाही. रोज रोज हे असं बेचव अन्न खाऊन कंटाळा आलाय मला. कधी अळणी, तर कधी खारट, कधी बचकभर मसाले तर कधी पांचट चवीच्या भाज्या. मेस बदलली तर एक - दोन महिने बरे जातात, पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. खरं तर मला स्वयंपाक करता येतो पण करून खावं म्हटलं तर हॉस्टेलवर परवानगी नाही .\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/20434", "date_download": "2019-03-22T10:18:35Z", "digest": "sha1:WKIXHDUNXHSKSEMIKHMTTOJJS276QRHO", "length": 4240, "nlines": 68, "source_domain": "www.maayboli.com", "title": "स्नायु : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /स्नायु\nसंगणकावर गेली ८-१० वर्षे जास्त वेळ जातो.सरासरी डेली ३- ४ तास संगणकावर जात असतात. पण हल्ली हल्ली कीबोर्डवर टायपिंग करायला बसले की कोपरापासून हातापर्यंत चे स्नायू हे ताणले जातात, फुरफुरतात. आतून गुदगुल्या झाल्यासारखे वाटते. त्यामुळे कीबोर्डवर फार लिखाण करता येत नाही.ही रायटर्स क्रँप ची लक्षणे आहेत. संगणकापासून दूर राहिल्यावर त्रास जाणवत नाही. सध्या संगणकीय लिखाणावर फार मर्यादा येत आहेत. एकाने आयुर्वेदिक मसाज यावर उपाय असल्याचे सांगितले. गेल्या वर्षी फिजिओथेरपिस्टने बोटांचे व मनगटाचे व्यायाम दिले होते व अल्ट्रासॉनिक शेक चे तीन चार सेटिंग केले होते. त्याने हळू हळू थोडा फरक जाणवला होता.\nRead more about रायटर्स क्रॅंप\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/node/1188", "date_download": "2019-03-22T11:29:18Z", "digest": "sha1:STI66XBCN57Q2KSSMK6XKW4JX3WGW5NE", "length": 23768, "nlines": 187, "source_domain": "baliraja.com", "title": " संपादकीय : अंगारमळा - शेतकऱ्यांचा स्वातंत्र्यसूर्य विशेषांक : फेब्रुवारी २०१६ | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / संपादकीय : अंगारमळा - शेतकऱ्यांचा स्वातंत्र्यसूर्य विशेषांक : फेब्रुवार��� २०१६\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\nसंपादकीय : अंगारमळा - शेतकऱ्यांचा स्वातंत्र्यसूर्य विशेषांक : फेब्रुवारी २०१६\nगंगाधर मुटे यांनी सोम, 19/06/2017 - 21:45 ह्यावेळी प्रकाशित केले.\nसंपादकीय : अंगारमळा - शेतकऱ्यांचा स्वातंत्र्यसूर्य विशेषांक : फेब्रुवारी २०१६\nअंगारमळा..... एक नवं नियतकालिक. त्याचा शुभारंभ इतका अनपेक्षितपणे होत आहे की माझाच या अविश्वसनीय घटनाक्रमावर विश्वास बसत नाही आहे. योगायोगाचा योगही मोठा विचित्र असतो. बरेचदा जे जाणीवपूर्वक करायचे असते, ज्यासाठी आपण जीव तोडून प्रयत्न करत असतो आणि नेमके तेच घडत नाही. याउलट कधीकधी असे काही अनपेक्षित योग जुळून येतात आणि कार्य विनाप्रयत्नानेच सिद्धीस जाते की त्या घडामोडी स्वप्नवत वाटायला लागतात. आज माझ्याकरवी एक नवे नियतकालिक प्रकाशित होत आहे हा प्रसंगच मला मोठा विस्मयकारक वाटत आहे. एखादे नियतकालिक सुरू करावे अशी फार पूर्वीपासूनची इच्छा होती हे काहीसे खरे असले तरी या क्षेत्रातला पूर्वानुभव लक्षात घेऊन मी तसा विचार कधीच सोडून दिला होता, हे त्यापेक्षाही खरे आहे.\nयावेळेसचा घटनाक्रम तसा दुर्दैवी, दु:खद आणि क्लेशदायकही आहे. यंदाचे दोन दिवसाचे दुसरे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर येथे २० आणि २१ फेब्रुवारी २०१६ रोजी आयोजित करायचे निश्चित झाले आणि या निमित्ताने पहिल्या अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शरद जोशी यांच्या गौरवार्थ “शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य” हा गौरव विशेषांक काढण्याचे ठरले आणि ऑक्टोबर २०१६ मध्ये तशी जाहीर घोषणाही करण्यात आली होती.\nसंमेलन आयोजन आणि नियोजनाचे कार्य सुरळितपणे चालू होते मात्र डिसेंबर महिना उजाडला आणि त्यानंतर अकस्मात घटनाक्रम बदलत गेला. दुर्दैवाने शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य दि. १२/१२/२०१५ रोजी मावळला. साहेबांच्या जाण्यामुळे पंचप्राण निघून गेल्याच्या अवस्थेत एकतर हे संमेलनच रद्द करावे किंवा पुढे तरी ढकलावे, एवढाच पर्याय शिल्लक होता. पण सहकारी म्हणाले की, ���ता खचून जायचे नाही याउलट अधिक जिद्दीने आपण घेतलेला वसा पुढे नेऊयात. पावले माघारी वळवण्याऐवजी आणखी त्वेषाने शरद जोशींचे अपुरे कार्य पुढे नेण्यासाठी कामाला लागूयात. नियोजितवेळी, नियोजितस्थळी संमेलन घ्यायचे एवढा निर्णय झाला पण “शेतकर्‍यांचा स्वातंत्र्यसूर्य” हा गौरव विशेषांक काढण्याची जबाबदारी शतपटीने वाढली. शरद जोशी सारखे बहुआयामी व्यक्तिमत्त्व एखाद्या विशेषांकात मावण्यापलीकडे होते तरीपण निदान त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा तरी अंक निघायला हवा यादृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे झाले. त्यातूनच स्मरणिकेऐवजी एखादे नियतकालिकच सुरू करून विशेषांक काढण्याचा प्रयत्न का करू नये, हा विचार बळावला.\nशेतकरी संघटनेचा विचार अधिक प्रभावीपणे बिगरशेतकरी आणि शहरी माणसांपर्यंत पोचला पाहिजे अशा व्यापक उद्देशाने चालणारे शेतकरी संघटनेच्या मुखपत्राव्यतिरिक्त एखादे नियतकालिक असावे, असे एक स्वप्न शरद जोशींनी पाहिले होते. नुसते पाहिले नव्हते तर १९८६-८७ च्या सुमारास नाशिक येथून ‘आठवड्याचा ग्यानबा’ हे साप्ताहिक सुरू करण्याचा निर्णय घेऊन त्याची जबाबदारी स्व. मुरली खैरनारांकडे सोपवण्यात आली होती. ‘आठवड्याचा ग्यानबा’ची सुरुवात तर चांगली झाली होती, या कामात खैरनारांनी कठोर परिश्रम घेतले होते आणि शरद जोशींनी त्यांना भरपूर साथ देऊन मौलिक मार्गदर्शनही केले होते परंतू शेतकरी संघटनेमधील तत्कालीन नेत्यांच्या दुसर्‍याफ़ळीतील काही कार्यकर्त्याकडूनच खैरनारांना प्रचंड त्रास देण्यात आला. त्रासाचे रूपांतर वादात झाले आणि साप्ताहिक बाळशे धरायच्या आतच म्हणजे आठनऊ महिन्यातच बंद पडले. ‘आठवड्याचा ग्यानबा’चा मध्यांतर व्हायच्या आधीच पडदा पाडण्यात आला. तेव्हापासून हा विषयच अडगळीत पडला गेला.\nसाहेबांच्या जाण्यानंतर आणि शेतकरी संघटनेचे मुखपत्र शेतकरी संघटक सुद्धा एक वर्षापासून बंद असल्याच्या पार्श्वभूमीवर अंगारमळा हे नियतकालिक सुरू करण्याचा निर्णय काळाच्या कसोटीवर कितपत फलद्रुप होतो हे सांगणे जोखिमेचे असले तरी एक मात्र खरे की या शरद जोशींनी फुलवलेल्या अंगारमळ्यावरून नामधारण केलेल्या या नियतकालिकाचा जन्मच शरद जोशींसारख्या युगपुरुषाचा गौरव विशेषांक काढून साजरा होत आहे, ही फार मोठी गौरवास्पद बाब मानावी लागेल.\nया गौरव विशेष��ंकाच्या कामी अनेकांची अनमोल मदत झाली. यानिमित्ताने सर्वाचा ऋणनिर्देश करणे अशक्य असले तरी सर्वश्री कडुअप्पा पाटील (जळगाव), विट्ठलराव पवार (पुणे), निवृत्ती करडक (नाशिक), चिमनभाई पटेल (अमळनेर), सतीष देशमुख (अकोट), दासा पाटील कणखर (बुलडाणा), राजू झोटिंग (यवतमाळ), धोंडबाजी गावंडे (वर्धा), सतीश दाणी (वर्धा), शालिक पाटील नाकाडे (गडचिरोली), माधवराव कंदे (लातूर), राजाभाऊ पुजदेकर, विजुभाऊ विल्हेकर (अमरावती) यांच्या भरीव सहकार्यानेच हा विशेषांक आकारास येत आहे, हे नमूद करणे अपरिहार्य आहे. तसेच अंकाच्या जडणघडणीत श्री राम नेवले यांची अत्यंत मोलाची मदत झाली, हेही आवर्जून नोंदवावेच लागेल.\nअंगारमळा हे लोकाभिमुख नियतकालिक बनून सृजनप्रेमी शहरी वाचकांसोबतच दुरवरच्या प्रत्येक गावात, गावातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोचून शेतकर्‍यांच्या मनात शरद जोशींनी चेतवलेला अंगार मशालीत रूपांतर करण्यासाठी निदान खारीचा तरी वाटा उचलण्याइतपत उपयोगी ठरावा, अशी खूणगाठ मनाशी बांधून वाटचाल करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणे गरजेचे आहे. या कार्यात तमाम सृजनशील, सृजनप्रेमी, शेतकरी, शेतकरी हितचिंतक आणि शेतकरी संघटनेच्या खंद्या निष्ठावान पाईकांची सदैव साथ लाभेल, अशी खात्री आहे.\nपीडीएफ स्वरूपात डाउनलोड करुन वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nअंगारमळा वार्षिक वर्गणी - रु.१५०/-\nवर्गणी चेक/एमओ ने पाठवण्यासाठी पत्ता:\nता. हिंगणघाट जी. वर्धा पिनकोड - ४४२३०७\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nबळीराजा डॉट कॉमवर सदर लेखक/कवीची वाटचाल\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste कर��न मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://deledexam.in/", "date_download": "2019-03-22T10:32:31Z", "digest": "sha1:C2KPJX5TMWKW5LGSO6STYDGI4U7RPFS6", "length": 2607, "nlines": 32, "source_domain": "deledexam.in", "title": "D.T.Ed. EXAM PORTAL", "raw_content": "\nD.T.Ed. and D.El.Ed कॉलेज रजिस्ट्रेशन ची लिंक दि. १५/०३/२०१९ पर्यंत चालू करण्यात आली आहे. ज्या कॉलेजचे रजिस्ट्रेशन राहिले असतील त्यांनी दि. १५/०३/२०१९ पर्यंत रजिस्ट्रेशन करावे. या नंतर कोणतीही मुदत वाढ दिली जाणार नाही.\nडी.टी.एड. कॉलेजची रेजिस्ट्रेशन लिंक\nप्राचार्य (DIECPD) रेजिस्ट्रेशन लिंक\nडी.टी.एड. व डी. एल. एड. परीक्षा जून २०१९ आवेदनपत्र भरण्यापूर्वी व भरताना घ्यावयाची विशेष दक्षता\nसुधारित - अधिसूचना व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याचा कार्यक्रम - D.T.Ed. and D.El.Ed. Exam June 2019\nD.T.Ed. and D.El.Ed. Exam Nov 2018 उत्तरपत्रिकेच्या छायाप्रत मिळण्याबाबतचा अर्ज\nD.T.Ed. and D.El.Ed. Exam Nov 2018 उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकन करण्याबाबतचा अर्ज\nD.El.Ed. अभ्यासक्रम २०१६ मधील त्रुटी पूर्ततेबाबत\nदुबार गुणपत्रक/ प्रमाणपत्र/ स्थलांतर प्रमाणपत्रासाठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8855&typ=%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%B2+%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A+%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4+%E0%A5%AB%E0%A5%A6+%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87+%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87+%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80+-+%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B0+%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE+%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2019-03-22T10:12:13Z", "digest": "sha1:6LR7PXINGJHB7CMCOID46OGGKYL4FCUY", "length": 16112, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nमागील पाच वर्षात ५० वर्षे मागे गेला गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचा विकास\n- आगामी निवडणूकीत मतदार जाब विचारणार\nप्रतिनिधी / गडचिरोली : निवडणूका जवळ आल्या की, सर्वच राजकीय पक्ष विकासाचे मुद्दे समोर करून मतदार राजाकडे मते मागण्यासाठी येत असतात. मात्र विकासाची कोणती कामे नेमकी एखाद्या क्षेत्रात आवश्यक आहेत याकडे मात्र निवडणूकीनंतर दूर्लक्ष केले जाते. गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राच्या विकासाच्या बाबतीतही नेमके तसेच दिसून येत आहे. यामुळेच मागील पाच वर्षांच्या काळात या क्षेत्राचा विकास ५० वर्ष मागे गेल्याचे दिसून येत आहे.\nमागील पाच वर्षांच्या कार्यकाळात लोकसभा क्षेत्रात मोठमोठ्या प्रकल्पांची, विकासकामांची घोषणा करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात कामे करण्यात आली नाहीत. कामे उशिरा सुरू केल्यामुळे अपूर्णावस्थेत आहेत. यामुळे नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांच्या टप्प्याटप्प्याच्या कामांमुळे अवस्था बकाल झाली आहे. सिंचनाच्या योजना लालफितशाहीत अडकल्या आहेत. रेल्वेचे प्रश्न दरवर्षीच अडगळीत टाकले जात आहेत. यामुळे मतदार आता या निवडणूकीत नक्कीच जाब विचारू शकतात. शिक्षण, आरोग्य, सिंचन, शेतीविषयक, दळणवळणविषयक, रेल्वे, रोजगार, उद्योग हे प्रश्न जसेच्या तसे आहेत. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. आजही या लोकसभा क्षेत्रातील बेरोजगार रोजगाराच्या शोधात इतर राज्यात धाव घेत आहेत. लोकसभा क्षेत्रात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. तरीही जुन्या प्रकल्पांव्यतिरीक्त एकही नवीन सिंचन प्रकल्प या पाच वर्षात उभा राहू शकला नाही.\nमागील पाच वर्षांच्या कार्यकाळात केंद्रात आणि राज्यात एकहाती सत्ता होती. या परिस्थितीसुध्दा लगतच्या जिल्ह्यात ज्याप्रमाणे बदल झाला त्याप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यात बदल होवू शकला नाही. अनेक कामांना मंजूरी मिळविण्यातच पाच वर्षे निघून गेली. यामुळे मंजूरी मिळालेली कामे अद्याप सुरूही झालेली नाहीत. अनेक गावातील पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू करण्यात आली. मात्र अपूर्णावस्थेत आहेत. काही योजनांचे केवळ भूमिपूजनच करून ठेवण्यात आले आहे. यामुळे ही कामे कधी पूर्ण होतील, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावाची अवस्था आजही तशीच आहे.\nयामुळे मतदारांना विकासाची नांदी हवी असल्यास निवडणूकीच्या कालावधीत उमेदवारांसमोर नक्कीच प्रश्न उपस्थित करतील, असे बोलल्या जात आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nअसा आहे गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र\nमुलचेरा येथील बस स्थानक बनला जनावरांचा गोठा , विद्यार्थी बस ची प्रतीक्षा करतात पानटपरीवर उभे राहून\nदीड महिन्याच्या कालावधीत राज्यभरात स्वाइन फ्लू चे १७ बळी : आरोग्यमंत्री\nसावळीविहीर येथिल फर्निचर टाउनला लागलेल्या आगीत सव्वा दोन कोटींचे नुकसान\nमुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेस भरघोस प्रतिसाद, वीजजोडणीसाठी २८ हजार शेतकऱ्यांचे अर्ज\nबल्लारपूर शहरात वाढले चोरीचे प्रमाण\nउद्या भामरागड तहसील कार्यालयावर ग्रामसभा, पारंपारिक इलाका गोटूल समितीचा भव्य धडक मोर्चा\nडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशु दगावला : वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील प्रकार\nशेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकार देशपातळीवर सर्वेक्षण करणार\nअभिव्यक्तीचे स्वातंत्र्य सर्वांनाच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n२ आॅक्टोबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समिती करणार सामुहिक उपोषण\nविदर्भात २४ ते २६ जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता\nनांदेड जिल्ह्यात प्रेमी युगुलाची तलावात उडी मारून आत्महत्या\nखेळभावनेने स्पर्धेत सहभागी होऊन नागपूरचा नावलौकिक वाढवा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nध्यानस्थ बसलेल्या भन्तेजी चा बिबट्याने घेतला बळी\nसमलैंगिकता गुन्हा नाही : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल\nमहिला व बालविकास खात्याचं ६ हजार ३०० कोटींचे आहार कंत्राट सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द\n२९ जानेवारीपासून राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा , १ हजार ७५७ खेळाडू सहभागी होणार\nअभिनेत्री तनुश्री दत्तावर सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल\nआयपीएलच्या साखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर : २३ मार्च ला उद्धाटनीय सामना\nविद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरण, मुख्याध्यापक, अधीक्षिका आणि आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आविस करणार चक्काजाम\nदिवाळीतील प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन रापम कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द\nआरमोरी नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक ४ वर भाजपाचे वर्चस्व\nवर्धा पोलिस नियंत्रण कक्षातुन श��रावर ठेवली जाते नजर\nधोत्रा चौरस्ता येथे बसने वृद्ध महीलेला उडवले, महिला जागीच ठार\nझाडे, झाडीया समाजाच्या समस्या लवकरच निकाली निघणार : आ.डाॅ. देवराव होळी\nअपघातानंतर संतप्त जमावाने १५ हून अधिक ट्रक पेटविले, मृतकांची संख्या ८ वर\nवाळूघाटांच्या लिलावासाठी तात्काळ ऑनलाईन प्रस्ताव अपलोड करा : चंद्रशेखर बावनकुळे\nमराठी भाषेच्या विकासासाठी शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री\nजातनिहाय आरक्षण बदलण्याचा सरकारचा कोणताही हेतू नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nअवनीच्या बछड्यांनी केली घोड्याची शिकार\n१ एप्रिल २०२० मध्ये BS-४ वाहनांची विक्री होणार बंद, BS-६ प्रकारच्या इंजिनाचा वापर करणार\nबांधकामांवरील बंदी उठवण्याची विनंती करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nआपल्या वेगळेपणाने सुपरिचित झाली छतीसगड राज्याच्या सीमेवरील हटझर जि.प.शाळा\nशेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत देण्याबाबत असलेली हेक्टरी मर्यादा वाढविण्याचा वा काढून टाकण्याचा राज्य शासनाचा विचार\nपाच वर्षात ओबीसींच्या मुद्द्याला बगल, ‘नोटा’ वर मतदान वाढणार\n८३३ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची निवड उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ठरवली रद्दबातल\nविजेच्या धक्क्याने विज सहाय्यकाचा मृत्यू, महाविरणच्या लेखी आश्वासनानंतरच प्रेत घेतले ताब्यात\nगडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र निवडणूक : पहिल्या दिवशी ६ उमेदवारांनी घेतले अर्ज\nकामठीतील लॉजवर छापा, पाच जणांना अटक , गुन्हे शाखेच्या एसएसबीने अजनीत छापा मारून दोन महिलांना केली अटक\nमतदानासाठी ईपिक कार्डाशिवाय आणखीही ११ दस्तावेज चालणार\n४ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारणारा गडचिरोली जि.प चा शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nआकांक्षित जिल्ह्यांच्या कालबद्ध विकासासाठी डॅशबोर्ड सिस्टीम तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\nसी.एम. चषक क्रीडा व कला महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : आ. डॉ. देवराव होळी\nस्मार्ट सिटी प्रकल्पात सामान्य माणसाला अत्युच्च्य दर्जाच्या सुविधा : देवेंद्र फडणवीस\nसंविधानाची मूल्ये आणि लोकशाहीमुळे देश प्रगतीपथावर : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे\nनक्षल्यांनी ट्रक जाळून रस्ता केला जाम : कोरची-कुरखेडा मार्गावरील घटना\nक्रुझर ची दुचाकीला धडक , पुतण्या ठार, काका जखमी\nखारडी येथील शेतशिवारात अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी\nकोंढाळा येथील युवकाची विष प्राशन करून आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/asha-khadilkar/?vpage=1", "date_download": "2019-03-22T10:26:29Z", "digest": "sha1:2JKMY4RC5SES4RTZTXTWHMGNBVVBE72Z", "length": 9096, "nlines": 107, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "गा‌यिका आशा खाडिलकर – profiles", "raw_content": "\nशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत गायिका\nज्येष्ठ गा‌यिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्यांचा जन्म ११ जानेवारी १९५५ मध्ये सांगली येथे झाला. कारण त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत, भक्तिसंगीत किंवा अगदी भावगीत… त्यांचे प्रत्येक गाणं प्रचंड ऊर्जेनं भारलेलं असतं. ही ऊर्जा मूळच्या गाण्यापेक्षा आशाताईंच्या अंतरातून आलेली असते. त्यामुळेच आशाताई जेव्हा एखादं गाणं गातात,तेव्हा ते तत्पूर्वी कुणीही गायलेलं असलं तरीही विलक्षण चैतन्यमय भासतं.\nविशेष म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षीत्यांनी पहिली मैफल गाजवली तेव्हाची आणि आताची त्यांचीगायनातली ऊर्जा, यात बिलकूल फरक पडलेला नाही. अगदी लहान वयातच आशाताईंच्या घरच्यांनी त्यांना पं. बाळकृष्णबुवा मोहिते यांच्याकडे गाणं शिकायला पाठवलं आणि आशाताई गाण्यातच अक्षरशः रुजल्या. तेराव्या वर्षी त्यांनी पहिली मैफल मारली; तर वयाच्या सतराव्या वर्षीच पं. भीमसेन जोशी, गानहिरा हिराबाई बडोदेकर, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या गायनातील मान्यवरांनी आशाताईंच्या गाण्याला नावाजलं आणि त्यांना पुण्यात मानाचा ‘बालगंधर्व पुरस्कार’ बहाल केला.\nआशाताईंवरील संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल\nप्राध्यापक, लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल हे इंग्रजीचे प्राध्यापक ...\nमराठी-हिन्दी चित्रपट सृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री. अश्विनींने अनेक मराठी आणि हिन्दी चित्रपटांमध्ये कामे केली. १९८७ ...\nआत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल)\nआत्माराम रावजी देशपांडे हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्���सिद्ध होते ...\nमराठी अभिनेते दिनेश साळवी\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalmoney.com/article/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B7-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8-51079", "date_download": "2019-03-22T10:14:25Z", "digest": "sha1:PPSGL4LZ7Q6LGT6OJYS4R2QM2QADPXSZ", "length": 93710, "nlines": 71, "source_domain": "www.sakalmoney.com", "title": "निर्दोष प्राप्तीकर विवरणपत्र फाइल करण्यासाठी टिप्स - Sakal Money", "raw_content": "अधिक माहितीसाठी मिस्ड कॉल द्या 73508-73508\nयोग्य म्युच्युअल फंडाची निवड\nचीन नाही भारतच होणार नंबर वन, जगाचा विश्वास...काय आहे 'ओयो'ची महत्वाकांक्षा साम्राज्य एका कॉलेज ड्रॉप आउटचे...भारत आणि पाकिस्तान दरम्यान 37 अब्ज डॉलर व्यापाराची क्षमता...धक्कादायक साम्राज्य एका कॉलेज ड्रॉप आउटचे...भारत आणि पाकिस्तान दरम्यान 37 अब्ज डॉलर व्यापाराची क्षमता...धक्कादायक स्थानिकांना पगार न मिळाल्याच्या कारणास्तव आयएल अॅंड एफएसच्या अधिकाऱ्यांना इथिओपियात अटक...'अजय नारायण झा' देशाचे नवे अर्थसचिवएन सिवरामन आयएल अॅंड एफएसचे नवे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरयेस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सेबीची परवानगी...नव्या 'जिओसावन'ची ऑफर : जिओधारकांना 90 दिवस मोफत सेवाआर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आयएल अॅंड एफएसची तब्बल 65 टक्के कर्मचारी कपातयेस बॅंकेच्या अतिरिक्त संचालकपदावर टी एस विजयन यांची नियुक्ती...रिलायन्समधील आगीत तीन कामगारांचा मृत्यू स्थानिकांना पगार न मिळाल्याच्या कारणास्तव आयएल अॅंड एफएसच्या अधिकाऱ्यांना इथिओपियात अटक...'अजय नारायण झा' देशाचे नवे अर्थसचिवएन सिवरामन आयएल अॅंड एफएसचे नवे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरयेस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सेबीची परवानगी...नव्या 'जिओसावन'ची ऑफर : जिओधारकांना 90 दिवस मोफत सेवाआर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आयएल अॅंड एफएसची तब्बल 65 टक्के कर्मचारी कपातयेस बॅंकेच्या अतिरिक्त संचालकपदावर टी एस विजयन यांची नियुक्ती...रिलायन्समधील आगीत तीन कामगारांचा मृत्यू टाटा परिवारातील नवा सदस्य, 'टाटा स्टील बीएसएल'रुपयाचे शानदार कमबॅक...भारत काबीज करण्याचा 'व्हीवो'चा प्लॅन...'एल अॅंड टी'चे ए एम नाईक एनएसडीसीच्या अध्यक्षपदीएप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांनी फिरवली पाठएचडीएफसी बॉँडद्वारे उभारणार 8,500 कोटी रुपये...येस बॅंकेच्या कपूर कुटूंबियांनी केली दोन म्युच्युअल फंडाच्या 400 कोटींची भरपाई...'फ्लिपकार्ट'ला मागे टाकत 'अॅमेझॉन'च ई-कॉमर्सचा किंग टाटा परिवारातील नवा सदस्य, 'टाटा स्टील बीएसएल'रुपयाचे शानदार कमबॅक...भारत काबीज करण्याचा 'व्हीवो'चा प्लॅन...'एल अॅंड टी'चे ए एम नाईक एनएसडीसीच्या अध्यक्षपदीएप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांनी फिरवली पाठएचडीएफसी बॉँडद्वारे उभारणार 8,500 कोटी रुपये...येस बॅंकेच्या कपूर कुटूंबियांनी केली दोन म्युच्युअल फंडाच्या 400 कोटींची भरपाई...'फ्लिपकार्ट'ला मागे टाकत 'अॅमेझॉन'च ई-कॉमर्सचा किंग जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलची नवी रणनीती...'अझिम प्रेमजी'ना मिळणार फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर' जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलची नवी रणनीती...'अझिम प्रेमजी'ना मिळणार फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर' भारतीयांसाठी अभिमानाची बाब, जगदिशचंद्र बोस इंग्लंडच्या 50 पौडांच्या नोटेवर झळकण्याची शक्यता भारतीयांसाठी अभिमानाची बाब, जगदिशचंद्र बोस इंग्लंडच्या 50 पौडांच्या नोटेवर झळकण्याची शक्यता अमेरिकेची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी अडचणीत...म्युच्युअल फंड फोलिओ नंबरने गाठली विक्रमी 8 कोटींची संख्या...पहिल्यांदाच विम्यांना मागे टाकत म्युच्युअल फंडांनी घेतली आघाडी...पेट्रोलियम कंपन्या करणार 65,000 पेट्रोल पंपांचे ��ाटप...'अॅपल'ला मागे टाकत 'मायक्रोसॉफ्ट' अमेरिकेची नंबर वन कंपनी...दिवाळखोरीच्या कायद्याअंतर्गत 3 लाख कोटींची प्रकरणे मार्गी : कॉर्पोरेट अफेअर्स सचिवअपोलो टायरच्या विक्रीत 22.5 टक्क्यांची वाढ'डिस्कवर 100-सीसी' ही माझ्या करियरमधील सर्वात मोठी चूक : राजीव बजाजअमिताभ बच्चनच सायकल प्युअर अगरबत्तीजचे ब्रॅंड अॅम्बेसेडरव्होडाफोन आयडीया करणार तब्बल 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूकआयएल अॅंड एफएसचे तिमाही निकाल लांबणीवर...आता प्रत्येक संसदीय मतदारसंघात 'पासपोर्ट सेवा केंद्र'परकी गुंतवणूकदारांचे नोव्हेंबरमध्ये शानदार कमबॅकमहाराष्ट्रात अन्न भेसळ करणाऱ्यांना होणार जन्मठेप...सुंदरम म्युच्युअल फंडाचा नवा 'सुंदरम इक्विटी सेव्हींग्स फंड'ऑरोबिंदो फार्माला 611 कोटींचा नफा : 22 टक्क्यांची घटआठवड्याच्या सुरूवातीलाच सेन्सेक्सची 346 अंशांची घसरणएचडीएफसी बॅंकेने गेल्या 5 वर्षात गुतंवणूकदारांना केले सर्वाधिक मालामाल...'नोटाबंदी' आणि 'जीएसटी'मुळे भारताची आर्थिक वाढ मंदावली : रघुराम राजनइन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 3 ते 5 टक्के पगारवाढ: 170 अधिकाऱ्यांना मिळणार प्रमोशन'चीन'चा म्यानमारबरोबर अब्जावधी डॉलरचा करार...सीपीएसई ईटीएफचा चौथा टप्पा नोव्हेंबरअखेर गुंतवणूकीसाठी उपलब्ध...रामदेव बाबांची संस्कारी जीन्स, लंगोट बाजारातअमेरिकेचे ईराणवरील निर्बंध आजपासून लागू, भारत आणि चीनचे काय अमेरिकेची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी अडचणीत...म्युच्युअल फंड फोलिओ नंबरने गाठली विक्रमी 8 कोटींची संख्या...पहिल्यांदाच विम्यांना मागे टाकत म्युच्युअल फंडांनी घेतली आघाडी...पेट्रोलियम कंपन्या करणार 65,000 पेट्रोल पंपांचे वाटप...'अॅपल'ला मागे टाकत 'मायक्रोसॉफ्ट' अमेरिकेची नंबर वन कंपनी...दिवाळखोरीच्या कायद्याअंतर्गत 3 लाख कोटींची प्रकरणे मार्गी : कॉर्पोरेट अफेअर्स सचिवअपोलो टायरच्या विक्रीत 22.5 टक्क्यांची वाढ'डिस्कवर 100-सीसी' ही माझ्या करियरमधील सर्वात मोठी चूक : राजीव बजाजअमिताभ बच्चनच सायकल प्युअर अगरबत्तीजचे ब्रॅंड अॅम्बेसेडरव्होडाफोन आयडीया करणार तब्बल 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूकआयएल अॅंड एफएसचे तिमाही निकाल लांबणीवर...आता प्रत्येक संसदीय मतदारसंघात 'पासपोर्ट सेवा केंद्र'परकी गुंतवणूकदारांचे नोव्हेंबरमध्ये शानदार कमबॅकमहाराष्ट्रात अन्न भेसळ करणाऱ्यांना ह��णार जन्मठेप...सुंदरम म्युच्युअल फंडाचा नवा 'सुंदरम इक्विटी सेव्हींग्स फंड'ऑरोबिंदो फार्माला 611 कोटींचा नफा : 22 टक्क्यांची घटआठवड्याच्या सुरूवातीलाच सेन्सेक्सची 346 अंशांची घसरणएचडीएफसी बॅंकेने गेल्या 5 वर्षात गुतंवणूकदारांना केले सर्वाधिक मालामाल...'नोटाबंदी' आणि 'जीएसटी'मुळे भारताची आर्थिक वाढ मंदावली : रघुराम राजनइन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 3 ते 5 टक्के पगारवाढ: 170 अधिकाऱ्यांना मिळणार प्रमोशन'चीन'चा म्यानमारबरोबर अब्जावधी डॉलरचा करार...सीपीएसई ईटीएफचा चौथा टप्पा नोव्हेंबरअखेर गुंतवणूकीसाठी उपलब्ध...रामदेव बाबांची संस्कारी जीन्स, लंगोट बाजारातअमेरिकेचे ईराणवरील निर्बंध आजपासून लागू, भारत आणि चीनचे काय 'सिप्ला'ने नोंदवला अपेक्षापेक्षा कमी नफा...रिलायन्स जिओने जोडले 1.3 कोटी नवीन ग्राहक...परकी चलन साठा 1.444 अब्ज डॉलरने घसरत 392.078 अब्ज डॉलरवरसेबीचा 'सहारा'ला पुन्हा एकदा दणका : 14,000 कोटी द्या व्याजासहीतऑटोमोबाईल कंपन्यांची दमदार कामगिरी'डॉ. रेड्डीज'ने नोंदवली, सलग दुसऱ्या तिमाहीत नफ्यातील वाढभारताचा परकी चलनसाठा 395 अब्ज डॉलर तर चीनचा 3000 अब्ज डॉलरयेस बॅंकेच्या नफ्यात घट'विप्रो'ने नोंदवला 1,886 कोटी रुपयांचा नफाएच-1बी व्हिसा सर्टिफिकेशन मिळवणारी टॉप टेनमधील टीसीएस एकमेव भारतीय कंपनीहोंडा \"ऍक्‍टिव्हा'ने गाठला 2 कोटींचा टप्पाआयसीआयसीआय लोम्बार्डने नोंदवला 293 कोटी रुपयांचा घवघवीत नफाअॅपल काय करणार आहे 30 ऑक्टोबरला 'सिप्ला'ने नोंदवला अपेक्षापेक्षा कमी नफा...रिलायन्स जिओने जोडले 1.3 कोटी नवीन ग्राहक...परकी चलन साठा 1.444 अब्ज डॉलरने घसरत 392.078 अब्ज डॉलरवरसेबीचा 'सहारा'ला पुन्हा एकदा दणका : 14,000 कोटी द्या व्याजासहीतऑटोमोबाईल कंपन्यांची दमदार कामगिरी'डॉ. रेड्डीज'ने नोंदवली, सलग दुसऱ्या तिमाहीत नफ्यातील वाढभारताचा परकी चलनसाठा 395 अब्ज डॉलर तर चीनचा 3000 अब्ज डॉलरयेस बॅंकेच्या नफ्यात घट'विप्रो'ने नोंदवला 1,886 कोटी रुपयांचा नफाएच-1बी व्हिसा सर्टिफिकेशन मिळवणारी टॉप टेनमधील टीसीएस एकमेव भारतीय कंपनीहोंडा \"ऍक्‍टिव्हा'ने गाठला 2 कोटींचा टप्पाआयसीआयसीआय लोम्बार्डने नोंदवला 293 कोटी रुपयांचा घवघवीत नफाअॅपल काय करणार आहे 30 ऑक्टोबरला सॅमसंगची दिवाळी ऑफर: 'गॅलक्सी नोट 8' वर तब्बल 23,000 ची सूटभारतातील पहिले बिटकॉईन एटीएम लॉंचमल्ल्याच्या इंग्लंडमधील आलिश���न कार्सचा लिलाव...तीन चतुर्थांश एच1बी व्हिसाधारक भारतीयच...सरकार दोन महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागार नेमणार सॅमसंगची दिवाळी ऑफर: 'गॅलक्सी नोट 8' वर तब्बल 23,000 ची सूटभारतातील पहिले बिटकॉईन एटीएम लॉंचमल्ल्याच्या इंग्लंडमधील आलिशान कार्सचा लिलाव...तीन चतुर्थांश एच1बी व्हिसाधारक भारतीयच...सरकार दोन महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागार नेमणार म्युच्युअल फंडांनी दोनच आठवड्यात इक्विटीत ओतले 11,000 कोटी रुपयेश्रीमंत भारत : देशात 3 लाख 43 हजार कोट्यधीशअल्ट्राटेक सिमेंटला 391 कोटींचा नफा : 9.3 टक्क्यांची घटमहिंद्राच्या मराझ्झोचा बोलबाला : गाठला 10,000 बुकिंग पल्लाड्रॅगनची गती मंदावली : विकासदर 6.5 टक्क्यांवररुपयाची लंगडी...थांबेना शेअर बाजाराची घसरगुंडी...रिलायन्सची घौडदौड : 9,516 कोटी रुपयांचा विक्रमी नफाआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओपदावरील संदीप बक्षींच्या नियुक्तीला आरबीआयकडून परवानगीअमेरिकेच्या बजेटमधील वार्षिक तूट 779 अब्ज डॉलरवर...परकी गुंतवणूकीत चीन नंबर वन, टॉप टेनमध्ये स्थान मिळवताना भारताची दमछाकटाटा अॅसेट मॅनेजमेंटच्या मुख्य गुंतवणूक अधिकारीपदावर राहुल सिंगव्हॉट्‌सऍप पेमेंट सेवेचा डेटा भारतातच साठविणारमहिंद्राचा नवा रुरल भारत अॅंड कन्झम्पशन योजनाबोईंगच्या प्रतिष्ठित एफ-15 लढाऊ विमानांची सूत्रे भारतीय इंजिनियरच्या हातात...अॅम्फीचे 'म्युच्युअल फंड युटीलीटी', जास्तीत जास्त फंड हाऊसना घेणार सोबतरॉयल एनफिल्डच्या दोन नव्या मोटरसायकल अमेरिकेत लॉँचरुपयाच्या घसरणीचा दणका परकी चलन साठ्याला...कोल इंडियाने दिला परफॉर्मन्स बोनस, रुपये 1,600 कोटी फक्त म्युच्युअल फंडांनी दोनच आठवड्यात इक्विटीत ओतले 11,000 कोटी रुपयेश्रीमंत भारत : देशात 3 लाख 43 हजार कोट्यधीशअल्ट्राटेक सिमेंटला 391 कोटींचा नफा : 9.3 टक्क्यांची घटमहिंद्राच्या मराझ्झोचा बोलबाला : गाठला 10,000 बुकिंग पल्लाड्रॅगनची गती मंदावली : विकासदर 6.5 टक्क्यांवररुपयाची लंगडी...थांबेना शेअर बाजाराची घसरगुंडी...रिलायन्सची घौडदौड : 9,516 कोटी रुपयांचा विक्रमी नफाआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओपदावरील संदीप बक्षींच्या नियुक्तीला आरबीआयकडून परवानगीअमेरिकेच्या बजेटमधील वार्षिक तूट 779 अब्ज डॉलरवर...परकी गुंतवणूकीत चीन नंबर वन, टॉप टेनमध्ये स्थान मिळवताना भारताची दमछाकटाटा अॅसेट मॅनेजमेंटच्या मुख्य गुंतवणूक अध���कारीपदावर राहुल सिंगव्हॉट्‌सऍप पेमेंट सेवेचा डेटा भारतातच साठविणारमहिंद्राचा नवा रुरल भारत अॅंड कन्झम्पशन योजनाबोईंगच्या प्रतिष्ठित एफ-15 लढाऊ विमानांची सूत्रे भारतीय इंजिनियरच्या हातात...अॅम्फीचे 'म्युच्युअल फंड युटीलीटी', जास्तीत जास्त फंड हाऊसना घेणार सोबतरॉयल एनफिल्डच्या दोन नव्या मोटरसायकल अमेरिकेत लॉँचरुपयाच्या घसरणीचा दणका परकी चलन साठ्याला...कोल इंडियाने दिला परफॉर्मन्स बोनस, रुपये 1,600 कोटी फक्त टाटा स्टारबक्सच्या सीईओपदावर नवीन गुरनानीकेंद्राबरोबर महाराष्ट्र सरकारचाही दिलासा: राज्यात पेट्रोल, डिझेल 5 रुपयांची स्वस्तपेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.50 रुपयांची कपातशेअर बाजाराचे शुक्लकाष्ठ...खासदारांचे चार वर्षांचे वेतन आणि भत्ते : फक्त 1,997 कोटी रुपयेडॉ. रेड्डीजची विशेष त्वचा क्रिम क्लोडर्म इपीआय हेल्थच्या ताब्यात...पेप्सी आता खऱ्या अर्थाने म्हणू शकते, 'ये दिल मॉँगे मोअर'पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांचा विकासाचा वेग मंदावला...टाटा स्टील भूषण स्टीलमधील उत्पादन वाढवणार...एचएसबीसी म्युच्युअल फंडाने आणला नवा 'एचएसबीसी इक्विटी हायब्रीड फंड'कॅबिनेटची नव्या दूरसंचार धोरणाला मंजूरी:100 अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीचे उद्दिष्टरिलायन्सची वर्धमान टेक्सटाईलबरोबर पार्टनरशिप...अॅक्सिस फंडाचा नवा 'अॅक्सिस ग्रोथ ऑपर्च्युनिटीज फंड'...इलेक्ट्रीक कारसाठी महाराष्ट्र करणार 25,000 कोटींची गुंतवणूक...पीएफ कार्यालयाचे निरिक्षण, नोकऱ्या बदलणारे कर्मचारी मुख्यत: 26 ते 35 वयोगटातीलबॅंकांवर लक्ष ठेवण्यासाठी आरबीआय घेणार इन्फोसिस, टीसीएसची मदत...अर्थमंत्री जेटलींची उद्या पीएसयु बॅंकांच्या प्रमुखांबरोबर बैठक...कर्जबाजारी 'आयएल अॅँड एफएस' फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मोठे राजीनामा सत्रकंपनी उत्तम स्थितीत आहे: शुक्रवारच्या घडामोडींवर डीएचएफएलचा खुलासापरकी चलन साठा 1.2 अब्ज डॉलरने वाढत 400.5 अब्ज डॉलरवरचार सत्र, गुंतवणूकदार आणि 5.66 लाख कोटी रुपयांचा धूरअनिलकुमार चौधरी 'सेल'चे नवे चेअरमनकुमारमंगलम बिर्ला म्हणतात, 'ये दिल मांगे मोर'...सीएलपी इंडिया व सुझलॉन यांची सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी भागीदारीआयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचा नवा 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चर इन इंडिया फंड'केंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदां���ाठी करा अर्जकेंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी अर्ज करासुरेश प्रभूंचा सर्व विमानसेवा आणि विमानतळांचा सेफ्टी ऑडिटचा आदेशराणा कपूरच जानेवारीअखेरपर्यत येस बॅंकेचे एमडी आणि सीईओ : आरबीआयची परवानगीआदित्य बिर्ला ग्रृपचे 'मोर' आता अॅमेझॉनच्या ताब्यात...आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ आणि सारस्वत सहकारी बँक यांनी केली बँकाश्युरन्स भागीदारीआता म्युच्युअल फंड गुंतवणूक झाली स्वस्त : सेबीचा महत्त्वाचा निर्णयसेबी करणार आयपीओ नोंदणी प्रक्रिया वेगवान...सेबीची एफपीआयसाठीच्या नव्या केवायसी निकषांना मान्यता...आरबीआय गव्हर्नरच्या लेक्चरला न विसरता हजेरी लावा : अॅंटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना सूचनाम्युच्युअल फंड गुंतवणूक होणार स्वस्तवॉरन बफे : एक आढावा गुंतवणूकीच्या जादूगाराचाइंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे तीन प्रकारचे अकाउंट : तुमच्यासाठी कोणते टाटा स्टारबक्सच्या सीईओपदावर नवीन गुरनानीकेंद्राबरोबर महाराष्ट्र सरकारचाही दिलासा: राज्यात पेट्रोल, डिझेल 5 रुपयांची स्वस्तपेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.50 रुपयांची कपातशेअर बाजाराचे शुक्लकाष्ठ...खासदारांचे चार वर्षांचे वेतन आणि भत्ते : फक्त 1,997 कोटी रुपयेडॉ. रेड्डीजची विशेष त्वचा क्रिम क्लोडर्म इपीआय हेल्थच्या ताब्यात...पेप्सी आता खऱ्या अर्थाने म्हणू शकते, 'ये दिल मॉँगे मोअर'पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांचा विकासाचा वेग मंदावला...टाटा स्टील भूषण स्टीलमधील उत्पादन वाढवणार...एचएसबीसी म्युच्युअल फंडाने आणला नवा 'एचएसबीसी इक्विटी हायब्रीड फंड'कॅबिनेटची नव्या दूरसंचार धोरणाला मंजूरी:100 अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीचे उद्दिष्टरिलायन्सची वर्धमान टेक्सटाईलबरोबर पार्टनरशिप...अॅक्सिस फंडाचा नवा 'अॅक्सिस ग्रोथ ऑपर्च्युनिटीज फंड'...इलेक्ट्रीक कारसाठी महाराष्ट्र करणार 25,000 कोटींची गुंतवणूक...पीएफ कार्यालयाचे निरिक्षण, नोकऱ्या बदलणारे कर्मचारी मुख्यत: 26 ते 35 वयोगटातीलबॅंकांवर लक्ष ठेवण्यासाठी आरबीआय घेणार इन्फोसिस, टीसीएसची मदत...अर्थमंत्री जेटलींची उद्या पीएसयु बॅंकांच्या प्रमुखांबरोबर बैठक...कर्जबाजारी 'आयएल अॅँड एफएस' फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मोठे राजीनामा सत्रकंपनी उत्तम स्थितीत आहे: शुक्रवारच्या घडामोडींवर डीएचएफएलचा खुलासापरकी चलन साठा 1.2 अब्ज डॉलरने वाढत 400.5 अब��ज डॉलरवरचार सत्र, गुंतवणूकदार आणि 5.66 लाख कोटी रुपयांचा धूरअनिलकुमार चौधरी 'सेल'चे नवे चेअरमनकुमारमंगलम बिर्ला म्हणतात, 'ये दिल मांगे मोर'...सीएलपी इंडिया व सुझलॉन यांची सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी भागीदारीआयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचा नवा 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चर इन इंडिया फंड'केंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी करा अर्जकेंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी अर्ज करासुरेश प्रभूंचा सर्व विमानसेवा आणि विमानतळांचा सेफ्टी ऑडिटचा आदेशराणा कपूरच जानेवारीअखेरपर्यत येस बॅंकेचे एमडी आणि सीईओ : आरबीआयची परवानगीआदित्य बिर्ला ग्रृपचे 'मोर' आता अॅमेझॉनच्या ताब्यात...आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ आणि सारस्वत सहकारी बँक यांनी केली बँकाश्युरन्स भागीदारीआता म्युच्युअल फंड गुंतवणूक झाली स्वस्त : सेबीचा महत्त्वाचा निर्णयसेबी करणार आयपीओ नोंदणी प्रक्रिया वेगवान...सेबीची एफपीआयसाठीच्या नव्या केवायसी निकषांना मान्यता...आरबीआय गव्हर्नरच्या लेक्चरला न विसरता हजेरी लावा : अॅंटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना सूचनाम्युच्युअल फंड गुंतवणूक होणार स्वस्तवॉरन बफे : एक आढावा गुंतवणूकीच्या जादूगाराचाइंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे तीन प्रकारचे अकाउंट : तुमच्यासाठी कोणते 'टाटा स्टील'च जगातील नंबर वन स्टील कंपनीऑगस्ट महिन्यात वाढला भारताच्या निर्यातीचा वेग...भारताच्या परकी चलनसाठ्यातील घसरण सुरूच...'मल्ल्याविरोधात आम्ही ढिलाई केली नाही', एसबीआयचे स्पष्टीकरण...\"तर भारताने परिणामांसाठी तयार रहावं\", ट्रम्पची भारताला वॉर्निंग...गुंतवणूकदारांचा गोल्ड ईटीएफमधला कल झाला कमी; इक्विटीला वाढता प्रतिसादतब्बल 150 इंजिनियर्स झाले पंजाब पोलिस कॉन्स्टेबल'गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी' जगात तिसऱ्या क्रमांकावर...ड्रॅगनची महत्त्वाकांक्षा : कोलकाता ते कुनमिंग बुलेट ट्रेन असावीओला' आता देणार भाडेतत्त्वावर कार...कार घ्यायची आहे'टाटा स्टील'च जगातील नंबर वन स्टील कंपनीऑगस्ट महिन्यात वाढला भारताच्या निर्यातीचा वेग...भारताच्या परकी चलनसाठ्यातील घसरण सुरूच...'मल्ल्याविरोधात आम्ही ढिलाई केली नाही', एसबीआयचे स्पष्टीकरण...\"तर भारताने परिणामांसाठी तयार रहावं\", ट्रम्पची भारताला वॉर्निंग...गुंतवणूकदारांचा गोल्ड ई���ीएफमधला कल झाला कमी; इक्विटीला वाढता प्रतिसादतब्बल 150 इंजिनियर्स झाले पंजाब पोलिस कॉन्स्टेबल'गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी' जगात तिसऱ्या क्रमांकावर...ड्रॅगनची महत्त्वाकांक्षा : कोलकाता ते कुनमिंग बुलेट ट्रेन असावीओला' आता देणार भाडेतत्त्वावर कार...कार घ्यायची आहे सप्टेंबरमध्ये मोठ्या कंपन्या देतायेत बंपर डिस्कॉउंटआरबीआयचे गव्हर्नर अॅंटी करप्शन अधिकाऱ्यांना देणार बौद्धिकभारत पेट्रोलियम करणार 1 लाख कोटींची गुंतवणूक\"मी मल्ल्याला कधीही भेटलो नाही\", म्हणतात अर्थमंत्री जेटलीदेशाच्या औद्योगिक उत्पादनात जुलैमध्ये 6.6 टक्क्यांची वाढबॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर म्हणतात, जगाला धोका चिनी आर्थिक यंत्रणांचाज्या फॅक्टरीत पहिली मारूती 800 बनली ती फॅक्टरी होणार बंद...एचसीएल टेक 18 सप्टेंबरला करणार 4,000 कोटींचे बायबॅक...म्युच्युअल फंडात ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे 7,600 कोटींची गुंतवणूकसॅमसंगने बंगळुरूतील वैशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसमध्ये सुरू केले जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटरजिओ घेणार इस्त्रोच्या सॅटेलाईटची मदत...आर्सेनल मित्तलने एस्सार स्टीलसाठी लावली 42,000 कोटींची बोली...एचडीएफसी लाईफचे अमिताभ चौधरी अॅक्सिस बॅंकेचे नवे सीईओ आणि एमडीजिओफोन बनला भारतातील सर्वाधिक विक्री होणारा फोनकोल इंडिया, एनटीपीसीसहीत \"11\" सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे बायबॅकभारताची चालू खात्यातील वित्तीय तूट 15.8 अब्ज डॉलरवरआता येणार उबेरची एरियल टॅक्सी सर्व्हिसम्युच्युअल फंडातील गुंतवणूकीने गाठला ऐतिहासिक २५ लाख कोटींचा टप्पा'का' केला आरबीआयने तीन राष्ट्रीयकुत बॅंकांना केला 1 कोटीचा दंड सप्टेंबरमध्ये मोठ्या कंपन्या देतायेत बंपर डिस्कॉउंटआरबीआयचे गव्हर्नर अॅंटी करप्शन अधिकाऱ्यांना देणार बौद्धिकभारत पेट्रोलियम करणार 1 लाख कोटींची गुंतवणूक\"मी मल्ल्याला कधीही भेटलो नाही\", म्हणतात अर्थमंत्री जेटलीदेशाच्या औद्योगिक उत्पादनात जुलैमध्ये 6.6 टक्क्यांची वाढबॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर म्हणतात, जगाला धोका चिनी आर्थिक यंत्रणांचाज्या फॅक्टरीत पहिली मारूती 800 बनली ती फॅक्टरी होणार बंद...एचसीएल टेक 18 सप्टेंबरला करणार 4,000 कोटींचे बायबॅक...म्युच्युअल फंडात ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे 7,600 कोटींची गुंतवणूकसॅमसंगने बंगळुरूतील वैशिष��ट्यपूर्ण ऑपेरा हाउसमध्ये सुरू केले जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटरजिओ घेणार इस्त्रोच्या सॅटेलाईटची मदत...आर्सेनल मित्तलने एस्सार स्टीलसाठी लावली 42,000 कोटींची बोली...एचडीएफसी लाईफचे अमिताभ चौधरी अॅक्सिस बॅंकेचे नवे सीईओ आणि एमडीजिओफोन बनला भारतातील सर्वाधिक विक्री होणारा फोनकोल इंडिया, एनटीपीसीसहीत \"11\" सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे बायबॅकभारताची चालू खात्यातील वित्तीय तूट 15.8 अब्ज डॉलरवरआता येणार उबेरची एरियल टॅक्सी सर्व्हिसम्युच्युअल फंडातील गुंतवणूकीने गाठला ऐतिहासिक २५ लाख कोटींचा टप्पा'का' केला आरबीआयने तीन राष्ट्रीयकुत बॅंकांना केला 1 कोटीचा दंड अलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा झाले निवृत्तपरकी चलन साठा 1.19 अब्ज डॉलरने घसरत 400.10 अब्ज डॉलरवरजर्मनीला दणका ट्रम्पच्या व्यापार धोरणाचा...'अशी' दिसते मारुतीची नवी इलेक्ट्रीक कार'हे' आहेत भारताचे सर्वात मूल्यवान ब्रॅंड...विमानाचे बुकींग बॅंकेचे कार्ड वापरून करणाऱ्यांनो सावधान...'हे' शेअर आहेत आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सचे फेवरेट...ऑरोबिंदो फार्माने 6390 कोटींना घेतला सॅंडोजचा अमेरिकेतील व्यवसायजेट एअरवेजचा 25 लाख आसनांसाठी सवलतीचा महासेल...एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सीईओ आणि एमडीपदावर अश्वानी भाटियाभारत बांधणार 100 नवीन विमानतळं : 4.2 लाख कोटींचे प्रकल्पशेअर बाजारात घसरणीचे वारे कायम'गुगल'बाबाचे विशीत पदार्पण...इंग्लंडमध्ये इलेक्ट्रीक कारसाठी ग्राहकांच्या पडल्या उड्या...कृष्णा संघवी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाचे नवे इक्विटी विभागप्रमुखअमेरिकेच्या विमानांना टाटांचे पंख...सरकारने एअर इंडियात ओतले 2,100 कोटी रुपयेनऊ वर्षात पहिल्यांदा आरबीआयकडून 8.46 टन सोन्याची खरेदी...रघुराम राजनच भारताचा विकासदर घटण्यास जबाबदार : निती आयोगाच्या राजीव कुमारांचा आरोपआरबीआयचे कर्मचारी उद्यापासून 2 दिवसांच्या संपावर...एअरएशियाचा बिग सेल धुमधडाक्यात परत येत आहेअलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा झाले निवृत्तपरकी चलन साठा 1.19 अब्ज डॉलरने घसरत 400.10 अब्ज डॉलरवरजर्मनीला दणका ट्रम्पच्या व्यापार धोरणाचा...'अशी' दिसते मारुतीची नवी इलेक्ट्रीक कार'हे' आहेत भारताचे सर्वात मूल्यवान ब्रॅंड...विमानाचे बुकींग बॅंकेचे कार्ड वापरून करणाऱ्यांनो सावधान...'हे' शेअर आहेत आंतरराष्ट्रीय ब्रोकर्स���े फेवरेट...ऑरोबिंदो फार्माने 6390 कोटींना घेतला सॅंडोजचा अमेरिकेतील व्यवसायजेट एअरवेजचा 25 लाख आसनांसाठी सवलतीचा महासेल...एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सीईओ आणि एमडीपदावर अश्वानी भाटियाभारत बांधणार 100 नवीन विमानतळं : 4.2 लाख कोटींचे प्रकल्पशेअर बाजारात घसरणीचे वारे कायम'गुगल'बाबाचे विशीत पदार्पण...इंग्लंडमध्ये इलेक्ट्रीक कारसाठी ग्राहकांच्या पडल्या उड्या...कृष्णा संघवी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाचे नवे इक्विटी विभागप्रमुखअमेरिकेच्या विमानांना टाटांचे पंख...सरकारने एअर इंडियात ओतले 2,100 कोटी रुपयेनऊ वर्षात पहिल्यांदा आरबीआयकडून 8.46 टन सोन्याची खरेदी...रघुराम राजनच भारताचा विकासदर घटण्यास जबाबदार : निती आयोगाच्या राजीव कुमारांचा आरोपआरबीआयचे कर्मचारी उद्यापासून 2 दिवसांच्या संपावर...एअरएशियाचा बिग सेल धुमधडाक्यात परत येत आहेमहिंद्राची महत्त्वाकांक्षी 'मराझ्झो' बाजारात...इंडिगो एअरलाईन्सचा सेल : फक्त 999 रुपयांत विमानप्रवासऑगस्ट महिना ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी लाभदायी...एलआयसीचे पूर्व विभागाकडून 7,550 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दीष्ट...गोदरेज कन्झ्युमरच्या इंग्लंडमधल्या व्यवसायाची 310 कोटी रुपयांना विक्री...'वायब्रंट गुजरात 2019'च्या मदतीला अमेरिकन कॉर्पोरेट...हिंजवडी आयटी पार्क कंपन्यांचे नावडते : वाहतूक कोंडीचा फटकापरकी चलन साठा सुधारणा होत 401.293 अब्ज डॉलरवरस्मॉल कॅप व मिड कॅप शेअर्समध्ये घसरण कामहिंद्राची महत्त्वाकांक्षी 'मराझ्झो' बाजारात...इंडिगो एअरलाईन्सचा सेल : फक्त 999 रुपयांत विमानप्रवासऑगस्ट महिना ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी लाभदायी...एलआयसीचे पूर्व विभागाकडून 7,550 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दीष्ट...गोदरेज कन्झ्युमरच्या इंग्लंडमधल्या व्यवसायाची 310 कोटी रुपयांना विक्री...'वायब्रंट गुजरात 2019'च्या मदतीला अमेरिकन कॉर्पोरेट...हिंजवडी आयटी पार्क कंपन्यांचे नावडते : वाहतूक कोंडीचा फटकापरकी चलन साठा सुधारणा होत 401.293 अब्ज डॉलरवरस्मॉल कॅप व मिड कॅप शेअर्समध्ये घसरण काव्होडाफोन-आयडिया विलीनीकरणावर अखेर शिक्कामोर्तब...एचपीसीएल करणार 8,100 कोटी रुपयांची गुंतवणूक...सेन्सेक्सची आणि रुपयाची घसरण...लवकरच इंग्लंडला मागे टाकून भारत होणारी 5व्या क्रमांकाची अर्थसत्तासुंदरम म्युच्य्अल फंडाने आणला नवा सुंदरम सर्व्हिसेस फंड...'या' शेअरकडे फिरवली म्युच्युअल फंडांनी पाठ...एसबीआय बॅंकेच्या खातेधारकांना सावधान...बंधन बॅंकने लावली पीएनबी हाऊसिंग फायनान्ससाठी बोली...म्युच्युअल फंड अधिक सुरक्षित करण्यासाठी सेबी धरणार तंत्रज्ञानाची कास...'पेटीएम'मधून होणार वॉरन बफेची भारतात एंट्री...डिझेल 73.74 रु तर पेट्रोल 85.33 रुपयांवररुची सोयाचे संपादन अदानी 6,000 कोटी रुपयांत करण्याची शक्यता...इंडिगो आता कुवेत आणि अबुधाबीत सुद्धादहा महिन्यात झाली 1.2 कोटी नोकऱ्यांची निर्मिती : सीएसओचा रिपोर्टविजय मल्ल्यासाठी जेलमध्ये वेस्टर्न टायलेट, एलसीडी टीव्ही, 3 फॅनव्यापारयुद्ध सुरूच, अमेरिका आणि चीन चर्चेतून तोडगा नाही...अमेरिकेच्या बॅंकींग क्षेत्राला विक्रमी 60.2 अब्ज डॉलरचा नफा...इन्फोसिसच्या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट निश्चित...टॉप म्युच्युअल फंडांमध्येच गुंतवणूक एकटवण्यावर सेबीने व्यक्त केली चिंता...आरकॉमकडून रिलायन्स जिओला 2,000 कोटींच्या मालमत्तेची विक्री...म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पुढील पाच वर्षात 50 लाख कोटी रुपये होणार : दिपक पारेखरुपया पुन्हा 70च्या पार...चंदा कोचर आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या संचालक मंडळावर जाण्याची शक्यता...रिलायन्स बनली भारताची पहिली 8 लाख कोटींची कंपनी...केरळ पूरग्रस्तांना दिली जाणारी मदत टॅक्स फ्रीशेअर बाजाराच्या उच्चांकामागची 4 कारणे...एस' फॉर 'सॅमसंग नोट 9' भारतात लॉन्चटाटांची 15 कंपन्यांमधील एकत्रित मालमत्ता 100 अब्ज डॉलर तर अंबानी कुटुंबाची संपत्ती 53 अब्ज डॉलरमुकेश अंबानींची जिओ फॉर्च्यून यादीत अव्वल; अलिबाबाला टाकले मागेकेरळ सरकार लावणार जीएसटीवर 10 टक्के सेझ...एचडीएफसी एएमसीला एप्रिल ते जून दरम्यान 205.2 कोटींचा नफा'या' शेअरकडे एप्रिल ते जून दरम्यान म्युच्युअल फंडांनी फिरवली पाठ...कच्च्या मालासाठी 'आयकीया'चे लक्ष प. बंगालवर...बजाज आणि टीव्हीएस दुचाकींच्या निर्यातीत आघाडीवर...वर्षभरात इन्फोसिसच्या नऊ उच्च पदस्थांचे राजीनामे...मारुती सुझुकीच्या कर्मचाऱ्यांची केरळसाठी 3.5 कोटी रुपयांची मदत...रिलायन्स जिओने जूनमध्ये बाजी मारत, जोडले 97 लाख नवीन ग्राहकडीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड झाला डीएसपी म्युच्युअल फंड...प्राप्तिकराची 10.03 लाख कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक वसूलीभारतीय अर्थव्यवस्थेला आणि राष्ट्राला सक्षम करण्यासाठी अटलजींनी उचललेली आठ महत्त्वाची पाऊ���े...रिटर्न फाईल करताना चूक झाल्यास काय करालटाटा म्युच्युअल फंडाचा नवा टाटा मल्टीकॅप फंड...'ही' आहेत जगातील दहा सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरं...रुपयाच्या घसरणीला थांबवण्यासाठी परदेशी चलनावर बंधने आवश्यक : अर्थतज्ज्ञ अभिरुप सरकारजगभरातील 'एटीएम'ना सायबर हल्ल्याचा धोका : एफबीआयस्पाईसजेटला 38 कोटी रुपयांचा तोटासनफार्माला 983 कोटींचा नफाया' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला...इम्तायझूर रहमान युटीआय म्युच्युअल फंडाचे हंगामी सीईओ...चीन म्हणतोय भारतीय चलनाची छपाई आम्हीच करतो...आशिष कुमार भूतानी पंतप्रधान पीक विमा योजनेचे सीईओअलाहाबाद बॅंकेच्या माजी एमडी उषा अनंथसुब्रमण्यन यांचे निलंबन : पीएनबी घोटाळाजुलैमध्ये महागाई आटोक्यात...एअरटेल देणार फक्त 7,900 रुपयांत 'सॅमसंग गॅलक्सी नोट 9'युटीआयने आणला नवा 'युटीआय इक्विटी सेव्हींग्स फंड'अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राचा मुंबईतील व्यवसाय अदानींच्या ताब्यात : 18,800 कोटींचा व्यवहारऐकावे ते नवल; मल्ल्याचे टॉयलेट आहे सोन्याचे व्होडाफोन-आयडिया विलीनीकरणावर अखेर शिक्कामोर्तब...एचपीसीएल करणार 8,100 कोटी रुपयांची गुंतवणूक...सेन्सेक्सची आणि रुपयाची घसरण...लवकरच इंग्लंडला मागे टाकून भारत होणारी 5व्या क्रमांकाची अर्थसत्तासुंदरम म्युच्य्अल फंडाने आणला नवा सुंदरम सर्व्हिसेस फंड...'या' शेअरकडे फिरवली म्युच्युअल फंडांनी पाठ...एसबीआय बॅंकेच्या खातेधारकांना सावधान...बंधन बॅंकने लावली पीएनबी हाऊसिंग फायनान्ससाठी बोली...म्युच्युअल फंड अधिक सुरक्षित करण्यासाठी सेबी धरणार तंत्रज्ञानाची कास...'पेटीएम'मधून होणार वॉरन बफेची भारतात एंट्री...डिझेल 73.74 रु तर पेट्रोल 85.33 रुपयांवररुची सोयाचे संपादन अदानी 6,000 कोटी रुपयांत करण्याची शक्यता...इंडिगो आता कुवेत आणि अबुधाबीत सुद्धादहा महिन्यात झाली 1.2 कोटी नोकऱ्यांची निर्मिती : सीएसओचा रिपोर्टविजय मल्ल्यासाठी जेलमध्ये वेस्टर्न टायलेट, एलसीडी टीव्ही, 3 फॅनव्यापारयुद्ध सुरूच, अमेरिका आणि चीन चर्चेतून तोडगा नाही...अमेरिकेच्या बॅंकींग क्षेत्राला विक्रमी 60.2 अब्ज डॉलरचा नफा...इन्फोसिसच्या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट निश्चित...टॉप म्युच्युअल फंडांमध्येच गुंतवणूक एकटवण्यावर सेबीने व्यक्त केली चिंता...आरकॉमकडून रिलायन्स जिओला 2,000 कोटींच्या मालमत्तेची विक्री...म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पुढील पाच वर्षात 50 लाख कोटी रुपये होणार : दिपक पारेखरुपया पुन्हा 70च्या पार...चंदा कोचर आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या संचालक मंडळावर जाण्याची शक्यता...रिलायन्स बनली भारताची पहिली 8 लाख कोटींची कंपनी...केरळ पूरग्रस्तांना दिली जाणारी मदत टॅक्स फ्रीशेअर बाजाराच्या उच्चांकामागची 4 कारणे...एस' फॉर 'सॅमसंग नोट 9' भारतात लॉन्चटाटांची 15 कंपन्यांमधील एकत्रित मालमत्ता 100 अब्ज डॉलर तर अंबानी कुटुंबाची संपत्ती 53 अब्ज डॉलरमुकेश अंबानींची जिओ फॉर्च्यून यादीत अव्वल; अलिबाबाला टाकले मागेकेरळ सरकार लावणार जीएसटीवर 10 टक्के सेझ...एचडीएफसी एएमसीला एप्रिल ते जून दरम्यान 205.2 कोटींचा नफा'या' शेअरकडे एप्रिल ते जून दरम्यान म्युच्युअल फंडांनी फिरवली पाठ...कच्च्या मालासाठी 'आयकीया'चे लक्ष प. बंगालवर...बजाज आणि टीव्हीएस दुचाकींच्या निर्यातीत आघाडीवर...वर्षभरात इन्फोसिसच्या नऊ उच्च पदस्थांचे राजीनामे...मारुती सुझुकीच्या कर्मचाऱ्यांची केरळसाठी 3.5 कोटी रुपयांची मदत...रिलायन्स जिओने जूनमध्ये बाजी मारत, जोडले 97 लाख नवीन ग्राहकडीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड झाला डीएसपी म्युच्युअल फंड...प्राप्तिकराची 10.03 लाख कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक वसूलीभारतीय अर्थव्यवस्थेला आणि राष्ट्राला सक्षम करण्यासाठी अटलजींनी उचललेली आठ महत्त्वाची पाऊले...रिटर्न फाईल करताना चूक झाल्यास काय करालटाटा म्युच्युअल फंडाचा नवा टाटा मल्टीकॅप फंड...'ही' आहेत जगातील दहा सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरं...रुपयाच्या घसरणीला थांबवण्यासाठी परदेशी चलनावर बंधने आवश्यक : अर्थतज्ज्ञ अभिरुप सरकारजगभरातील 'एटीएम'ना सायबर हल्ल्याचा धोका : एफबीआयस्पाईसजेटला 38 कोटी रुपयांचा तोटासनफार्माला 983 कोटींचा नफाया' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला...इम्तायझूर रहमान युटीआय म्युच्युअल फंडाचे हंगामी सीईओ...चीन म्हणतोय भारतीय चलनाची छपाई आम्हीच करतो...आशिष कुमार भूतानी पंतप्रधान पीक विमा योजनेचे सीईओअलाहाबाद बॅंकेच्या माजी एमडी उषा अनंथसुब्रमण्यन यांचे निलंबन : पीएनबी घोटाळाजुलैमध्ये महागाई आटोक्यात...एअरटेल देणार फक्त 7,900 रुपयांत 'सॅमसंग गॅलक्सी नोट 9'युटीआयने आणला नवा 'युटीआय इक्विटी सेव्हींग्स फंड'अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राचा मुंबईतील व्यवसाय अदानींच्या ताब्यात : 18,800 कोटींचा व्��वहारऐकावे ते नवल; मल्ल्याचे टॉयलेट आहे सोन्याचे कोल इंडियाने नोंदवला 3,786 कोटींचा नफाइंडियन ऑईलचा नफा 7,000 कोटींवर : नोंदवली 50 टक्के वाढगेल्या चार वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न पोचले 80,000 रुपयांवरजुलैमध्ये इक्विटी फंडात 8,512 कोटींची गुंतवणूकजुलैमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पोचली 24 लाख कोटींवर : नोंदवली 5 टक्के वाढट्रम्पने दिली इंद्रा नूयी आणि अजय बंगा यांना पार्टीसार्वजनिक बॅंकांना लवकरच नवे प्रमुखगैरव्यवहारांमुळे बॅंकांना गेल्या तीन आर्थिक वर्षात 70,000 कोटींचा तोटा...अमेरिकेची जिरवत चीनने वाढवला परकी चलनसाठातंत्रज्ञान क्रांती रोजगाराच्या मुळावर : कौशिक बसूएअर इंडियाचे कर्मचारी पुन्हा एकदा पगाराच्या प्रतिक्षेत...एचडीएफसी बॅंकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात 0.6 टक्क्यांची वाढआयआयएफएल फोकस्ड इक्विटी फंडाचा एक्झिट लोड झाला 4 टक्केपेप्सीकोच्या इंद्रा नूयी होणार ऑक्टोबरमध्ये निवृत्त...भीम, रुपे यांच्यावरील जीएसटी कॅशबॅकची सरकारकडून होणार चाचणी...'या' कंपन्यांच्या शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना केले मालामालअॅपलच्या 1 ट्रिलियन डॉलरच्या प्रवासातील चित्तवेधक 5 गोष्टी...टाटा विरुद्ध मिस्त्री वाद चिघळणार...अॅवेन्डस कॅपिटल करणार आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे संपादन...भारत 2030 पर्यत तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता होणार : नाल्कोचे चेअरमन तपन कुमार7 वा वेतन आयोग : 'हे' राज्य देणार 1.82 लाख रुपयांपर्यत वेतनजीएसटी कौन्सिलच्या शनिवारच्या बैठकीत छोट्या करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता...नियमांचा भंग केल्याप्रकरणी 83 कंपन्यांची चौकशीखनिज तेलाच्या भावात घसरणएप्रिल ते जुलै दरम्यान बीएसईने नोंदवली म्युच्युअल फंडातील 50,000 कोटींची गुंतवणूकरेल्वेत 32,000 नव्या कायमस्वरुपी पदांची भरतीमेहुल चोक्सीकडे होते मुंबई पोलिसांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र : अॅंटीग्वा सरकारचा धक्कादायक खुलासाकॉग्निझंटमध्ये वरिष्ठ पदावर असाल तर सावधान कोल इंडियाने नोंदवला 3,786 कोटींचा नफाइंडियन ऑईलचा नफा 7,000 कोटींवर : नोंदवली 50 टक्के वाढगेल्या चार वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न पोचले 80,000 रुपयांवरजुलैमध्ये इक्विटी फंडात 8,512 कोटींची गुंतवणूकजुलैमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पोचली 24 लाख कोटींवर : नोंदवली 5 टक्के वाढट्रम्पने दिली इंद्रा नूयी आणि अजय बंगा या���ना पार्टीसार्वजनिक बॅंकांना लवकरच नवे प्रमुखगैरव्यवहारांमुळे बॅंकांना गेल्या तीन आर्थिक वर्षात 70,000 कोटींचा तोटा...अमेरिकेची जिरवत चीनने वाढवला परकी चलनसाठातंत्रज्ञान क्रांती रोजगाराच्या मुळावर : कौशिक बसूएअर इंडियाचे कर्मचारी पुन्हा एकदा पगाराच्या प्रतिक्षेत...एचडीएफसी बॅंकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात 0.6 टक्क्यांची वाढआयआयएफएल फोकस्ड इक्विटी फंडाचा एक्झिट लोड झाला 4 टक्केपेप्सीकोच्या इंद्रा नूयी होणार ऑक्टोबरमध्ये निवृत्त...भीम, रुपे यांच्यावरील जीएसटी कॅशबॅकची सरकारकडून होणार चाचणी...'या' कंपन्यांच्या शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना केले मालामालअॅपलच्या 1 ट्रिलियन डॉलरच्या प्रवासातील चित्तवेधक 5 गोष्टी...टाटा विरुद्ध मिस्त्री वाद चिघळणार...अॅवेन्डस कॅपिटल करणार आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे संपादन...भारत 2030 पर्यत तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता होणार : नाल्कोचे चेअरमन तपन कुमार7 वा वेतन आयोग : 'हे' राज्य देणार 1.82 लाख रुपयांपर्यत वेतनजीएसटी कौन्सिलच्या शनिवारच्या बैठकीत छोट्या करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता...नियमांचा भंग केल्याप्रकरणी 83 कंपन्यांची चौकशीखनिज तेलाच्या भावात घसरणएप्रिल ते जुलै दरम्यान बीएसईने नोंदवली म्युच्युअल फंडातील 50,000 कोटींची गुंतवणूकरेल्वेत 32,000 नव्या कायमस्वरुपी पदांची भरतीमेहुल चोक्सीकडे होते मुंबई पोलिसांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र : अॅंटीग्वा सरकारचा धक्कादायक खुलासाकॉग्निझंटमध्ये वरिष्ठ पदावर असाल तर सावधान आंतरराष्ट्रीय लवादाच्या रिलायन्सबाबतच्या निर्णयाविरोधात सरकार जाणार हायकोर्टात...कुमारमंगलम बिर्ला एअर इंडियाच्या संचालक मंडळावर...जिओ-एसबीआयची डिजिटल भागीदारीफ्रॅंकलिन टेम्पलटनने आणला नवीन इक्विटी सेव्हिंग फंडकॉग्निझंटच्या महसूलात 9.2 टक्क्यांची वाढतुमच्या हाती येणारा पगार वाढण्याची शक्यतासेन्सेक्स घसरला...फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये इंडियन ऑईल 137 व्या तर रिलायन्स 148 व्या क्रमांकावरगृहखरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठाच दिलासाभारत सरकार आणि ओेएनजीसीविरुद्धच्या वादात रिलायन्सचा मोठा विजयमारुतीच्या विक्रीला ब्रेक : 19 महिन्यात पहिल्यांदा खप खालावलासीपीएसई ईटीएफची अर्थ मंत्रालय करणार पुनर्रचनाजीएसटीचा लाभ ग्राहकांपर्यत न पोचवल्यामुळे एअ��टेल आणि इंडिगो रडारवरअनिल अंबानींचा आरकॉम सर्वाधिक व्यवहार झालेला शेअर...एचडीएफसी बॅंक शेअर विक्रीतून उभारणार 15,500 कोटी रुपये...टाटा गृपचे 94 वर्षे जुने मुख्यालय, जगप्रसिद्ध 'बॉम्बे हाऊस' नुतनीकरणानंतर खुले...आरबीआयच्या व्याजदर ठरवणाऱ्या पॅनेलच्या तीन दिवसीय बैठकीला सुरूवात...टेक महिंद्राला अपेक्षेपेक्षा कमी, 898 कोटींचा नफाअॅक्सिस बॅंकेच्या नफ्यात 46 टक्क्यांची घटरिलायन्स देणार आता फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनला आव्हान...गोदरेज कन्झ्युमरला 405 कोटी रुपयांचा नफा : देणार बोनस शेअरगाडी घेतायआंतरराष्ट्रीय लवादाच्या रिलायन्सबाबतच्या निर्णयाविरोधात सरकार जाणार हायकोर्टात...कुमारमंगलम बिर्ला एअर इंडियाच्या संचालक मंडळावर...जिओ-एसबीआयची डिजिटल भागीदारीफ्रॅंकलिन टेम्पलटनने आणला नवीन इक्विटी सेव्हिंग फंडकॉग्निझंटच्या महसूलात 9.2 टक्क्यांची वाढतुमच्या हाती येणारा पगार वाढण्याची शक्यतासेन्सेक्स घसरला...फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये इंडियन ऑईल 137 व्या तर रिलायन्स 148 व्या क्रमांकावरगृहखरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठाच दिलासाभारत सरकार आणि ओेएनजीसीविरुद्धच्या वादात रिलायन्सचा मोठा विजयमारुतीच्या विक्रीला ब्रेक : 19 महिन्यात पहिल्यांदा खप खालावलासीपीएसई ईटीएफची अर्थ मंत्रालय करणार पुनर्रचनाजीएसटीचा लाभ ग्राहकांपर्यत न पोचवल्यामुळे एअरटेल आणि इंडिगो रडारवरअनिल अंबानींचा आरकॉम सर्वाधिक व्यवहार झालेला शेअर...एचडीएफसी बॅंक शेअर विक्रीतून उभारणार 15,500 कोटी रुपये...टाटा गृपचे 94 वर्षे जुने मुख्यालय, जगप्रसिद्ध 'बॉम्बे हाऊस' नुतनीकरणानंतर खुले...आरबीआयच्या व्याजदर ठरवणाऱ्या पॅनेलच्या तीन दिवसीय बैठकीला सुरूवात...टेक महिंद्राला अपेक्षेपेक्षा कमी, 898 कोटींचा नफाअॅक्सिस बॅंकेच्या नफ्यात 46 टक्क्यांची घटरिलायन्स देणार आता फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनला आव्हान...गोदरेज कन्झ्युमरला 405 कोटी रुपयांचा नफा : देणार बोनस शेअरगाडी घेताय घाई करा... 'या' कंपनीच्या गाड्या महागणारएचडीएफसी बॅंकेचा नफा 2,190 कोटी रुपयांवरसेन्सेक्स इतिहास घडवत असताना तुम्ही जाणल्या पाहिजेत अशा '10' भन्नाट गोष्टीम्युच्युअल फंडातील एसआयपी खात्यांची संख्या झाली 2.29 कोटीमानव विकास निर्देशांकातील सुधाराशिवाय 10 टक्के विकासदर अशक्य : नीती आयोगएचडीएफसी एएमसीच्या आयपीओला स���पर बंपर प्रतिसादपरकी चलन साठा 6.77 कोटी डॉलर्सने वाढत 405.14 अब्ज डॉलरवरजिओची मुसंडी: 21 महिन्यात 21.53 कोटी ग्राहकआयसीआयसीआय बॅंकेला 120 कोटींचा तोटावॉलमार्ट भारतात 30,000 नोकऱ्या निर्माण करणारम्युच्युअल फंड इंडस्ट्री होणार 100 लाख कोटी रुपयांचीसेन्सेक्सचा विक्रमावर विक्रमव्होडाफोन आयडियाला अखेर सरकारची परवानगीप्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट 2018कॅनरा बॅंक उभारणार 7,000 कोटी रुपयेईशान्य भारतातील करवसूलीत 28 टक्क्यांची वाढगुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय: सेबीचे अध्यक्ष अजय त्यागीमध्यरात्रीपर्यत डेरिव्हेटीव्ह ट्रेडिंगच्या परवानगीसाठी एनएसई प्रयत्नशीलप्राप्तीकर विभागाच्या तडाख्यात 4,300 कोटी रुपयांची मालमत्ताउच्चांकी प्रवास सुरूचसेबी साधणार म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हितमहिंद्रा म्युच्युअल फंडाने आणली नवी क्रेडीट रिस्क योजनाजगातील सर्वात महागडी कार : किंमत फक्त 122 कोटी रुपयेरेल्वेत 26,500 पदांसाठी भरती, 9 ऑगस्टपासून परीक्षाआणि अक्षयकुमार झाला जीएसटी कौन्सिलवर खूष...गोपाल अग्रवाल डीएसपी ब्लॅकरॉकच्या सिनिअर फंड मॅनेजरपदीजीएसटी करात झाली कपात: सर्वसामान्यांबरोबरच व्यापाऱ्यांना मोठा दिलासाएअरटेल आणि जिओमध्ये भूकंप'हे' आहेत जगातल्या सर्वाधिक महागडे शेअर...शॉर्ट टर्म डेट फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये का हवा घाई करा... 'या' कंपनीच्या गाड्या महागणारएचडीएफसी बॅंकेचा नफा 2,190 कोटी रुपयांवरसेन्सेक्स इतिहास घडवत असताना तुम्ही जाणल्या पाहिजेत अशा '10' भन्नाट गोष्टीम्युच्युअल फंडातील एसआयपी खात्यांची संख्या झाली 2.29 कोटीमानव विकास निर्देशांकातील सुधाराशिवाय 10 टक्के विकासदर अशक्य : नीती आयोगएचडीएफसी एएमसीच्या आयपीओला सुपर बंपर प्रतिसादपरकी चलन साठा 6.77 कोटी डॉलर्सने वाढत 405.14 अब्ज डॉलरवरजिओची मुसंडी: 21 महिन्यात 21.53 कोटी ग्राहकआयसीआयसीआय बॅंकेला 120 कोटींचा तोटावॉलमार्ट भारतात 30,000 नोकऱ्या निर्माण करणारम्युच्युअल फंड इंडस्ट्री होणार 100 लाख कोटी रुपयांचीसेन्सेक्सचा विक्रमावर विक्रमव्होडाफोन आयडियाला अखेर सरकारची परवानगीप्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट 2018कॅनरा बॅंक उभारणार 7,000 कोटी रुपयेईशान्य भारतातील करवसूलीत 28 टक्क्यांची वाढगुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय: सेबीचे अध्यक्ष अजय त्यागीमध्यरात्रीपर्यत डेरिव्हेटीव्ह ट्रेडिंगच्या परवानगीसाठी एनएसई प्रयत्नशीलप्राप्तीकर विभागाच्या तडाख्यात 4,300 कोटी रुपयांची मालमत्ताउच्चांकी प्रवास सुरूचसेबी साधणार म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हितमहिंद्रा म्युच्युअल फंडाने आणली नवी क्रेडीट रिस्क योजनाजगातील सर्वात महागडी कार : किंमत फक्त 122 कोटी रुपयेरेल्वेत 26,500 पदांसाठी भरती, 9 ऑगस्टपासून परीक्षाआणि अक्षयकुमार झाला जीएसटी कौन्सिलवर खूष...गोपाल अग्रवाल डीएसपी ब्लॅकरॉकच्या सिनिअर फंड मॅनेजरपदीजीएसटी करात झाली कपात: सर्वसामान्यांबरोबरच व्यापाऱ्यांना मोठा दिलासाएअरटेल आणि जिओमध्ये भूकंप'हे' आहेत जगातल्या सर्वाधिक महागडे शेअर...शॉर्ट टर्म डेट फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये का हवायुपीएल लि. एरिस्टा लाईफ सायन्सेसला करणार टेकओव्हर, 29,000 कोटींचा सौदापरकी चलन साठा 73.45 कोटी डॉलर्सने घसरत 405.07 अब्ज डॉलरवरनरेंद्र मोदींच्या परदेश गमनाचा खर्च, 1,484 कोटी रुपये...मोनेट इस्पातचा होणार लिलाव; टाटा स्टील, लिबर्टी हाऊस, जेएसडब्ल्यू स्टील लिलावाच्या स्पर्धेत'या' देशांच्या जीडीपीपेक्षा जेफ बेझोसची संपत्ती आहे जास्त...अॅक्सिस म्युच्युअल फंडाने आणला नवा इक्विटी हायब्रिड फंडआरबीआयकडून लवकरच 100 रुपयांची लव्हेंडर रंगातील नोटरिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानीचे 5 सोनेरी मंत्रजीएसटी कौन्सिल 30-40 वस्तूंच्या करात कपात करण्याची शक्यताट्रकचालकांचा शुक्रवारपासून देशव्यापी संपमुकेश अंबानी परदेशातून उभे करणार 2.5 अब्ज डॉलर्सयुनियन म्युच्युअल फंडाचा नवा इक्विटी सेव्हिंग्स फंडभारताचा विकास बघण्यासाठी अमर्त्य सेन यांनी भारतात काही काळ घालवावा: राजीव कुमारांचा सेन यांना प्रतिटोलाएलआयसी करणार आयडीबीआय बॅंकेच्या 51 टक्के हिस्स्याचे संपादनआयडीबीय संपादनाच्या संदर्भात एलआयसीच्या बोर्डाची आज बैठकबॅंक, एलआयसी, जीआयसी यांच्या कर्मचारी संघटना सरकारी धोरणाविरुद्ध रस्त्यावरइन्फोसिसचा नफा 3,612 कोटींवर, 1:1 बोनस शेअरची घोषणाआयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या टेकओव्हरच्या शर्यतीत अॅवेन्डस-केकेआर आघाडीवर...म्युच्युअल फंड कंपन्या पडतायेत \"या\" शेअरमधून बाहेर...कोटक म्युच्युअल फंडाचा बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड बाजारात...बीएसएनएलने आणली भारतातली पहिली मोबाईल टेलिफोन�� सेवादिल्लीचे कॅनॉट प्लेस जगातले 9व्या क्रमांकाचे महागडे कार्यालय स्थळटीसीएसच्या नफ्यात 23.4 टक्के वाढएचसीएल टेक्नॉलॉजीसच्या बोर्डाची 12 जुलैला शेअर बायबॅकसंबंधी बैठक...रतन टाटा आणि मोहन भागवत येणार एकाच व्यासपीठावर...टाटा मोटर्सच्या मॉन्सून आणि एक्सचेंज ऑफरमिस्त्री वि. टाटा सन्स : मिस्त्रीबद्दल तुम्ही जाणाव्या अशा पाच गोष्टीसर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतल्या तिसऱ्या स्थानावर आता बफे नाही तर झुकरबर्ग...आरबीआयने अल्वर अर्बन को. ओपरेटिव्ह बॅंकेचे लायसन्स केले रद्दम्युच्युअल फंडांकडे पैशांचा ओघ सुरूचनॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या मदतीने युबीआय बॅंक करणार 3,000 कोटींची वसूली5,397 फोर्ड इकोस्पोर्ट्स दुरूस्तीसाठी बाजारातून परत मागवल्या...इंधन दरवाढ पुन्हा सुरूम्युच्युअल फंडातील गुंतवणूक 23.4 लाख कोटींवरवयाच्या 88 व्या वर्षी घेतली मर्सडीझ; शेतकऱ्याचे स्वप्न साकारमुकेश अंबानी काय म्हणतायेत..आता येस बॅंकसुद्धा म्युच्युअल फंड व्यवसायातटाटा-मिस्त्री प्रकरणाचा फैसला 9 जुलैलातुमच्या मुलांना शिकवा \"हे\" 10 अर्थमंत्र...शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव‘एसआयटी’द्वारे चौकशीची मागणी फेटाळलीअर्थमंत्रालय नव्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या शोधात...फोक्सवॅगन गृप करणार भारतात 7,900 कोटी रुपयांची गुंतवणूकरिलायन्सने केली 220 कोटी प्लॅस्टीक बाटल्यांवर पुनर्प्रक्रियागुंतवणूकदारांचे पैसे व्याजासकट परत करा: सेबीचा आयसीआयसीआय एएमसीला दणकाचिंचवडमध्ये सकाळ मनीच्या सेमिनारला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद\"वॉलमार्ट'ला भारतात प्रवेश नकोअर्जित बसू यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार स्वीकारलाव्हॉट्सअपचे नवे उपयोगी दमदार फिचर...मुंबई भारतातील सर्वाधिक महागडे शहरबुलेटट्रेन अनावश्यक : मेट्रोमॅन इ श्रीधरनचा मोदींना दणकाबँक ऑफ महाराष्ट्रची धुरा आता ए. सी. राऊत यांच्याकडेअर्थमंत्री म्हणतात, स्विस बॅंकेतल्या बेकायदेशीर खात्यांवर कारवाई करणार...एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या आयपीओला सेबीचा हिरवा कंदीलस्विस बॅंकेत पैसा ठेवण्यात पाकिस्तानने भारतावर मारली बाजीतुमच्याकडचे कागदी शेअर्स बदला, 5 डिसेंबर आत...बेकायदेशीर मालमत्तांशी संबंधित \"टिप्स\"चा प्राप्तिकर विभागात महापूरसद्यस्थितीतील जीएस���ी योग्य, बदलांची गरज नाही : आदी गोदरेजआता पासपोर्टसाठीचा अर्ज करा घरबसल्या, पासपोर्टसाठी मोबाईल अॅप लॉँचसुनील सुब्रमण्यम सुंदरम म्युच्युअल फंडाचे नवे व्यवस्थापकीय संचालकअनंत बरूआ यांची सेबीच्या पूर्णवेळ सदस्यपदी नेमणूकचालू आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड वाढ दोन आकडी होणारसरकारने कच्च्या तेलासाठीचे 2 लाख कोटींचे कर्ज फेडले...एस रमेश सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅस्सेस अॅंड कस्टम्सचे नवे अध्यक्षमी झालोय बॅंक गैरव्यवहारांचा पोस्टर बॉय : विजय मल्ल्यातुमच्या स्टार्ट अप कंपनीची नोंदणी करा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये...टीसीएस 24 ऑगस्टला करणार 16,000 कोटींचे शेअर 'बायबॅक'अरामको आणि अॅडनॉकची रत्नागिरीच्या रिफायनरीत 44 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक1 लाखांचं कर्ज फक्त 10 मिनिटांत हवं आहे, मग हे वाचा...\"जीएसटी\" जर प्रामाणिकपणाचा उत्सव आहे मग \"भाजप\"चा पाच वर्षं विरोध कायुपीएल लि. एरिस्टा लाईफ सायन्सेसला करणार टेकओव्हर, 29,000 कोटींचा सौदापरकी चलन साठा 73.45 कोटी डॉलर्सने घसरत 405.07 अब्ज डॉलरवरनरेंद्र मोदींच्या परदेश गमनाचा खर्च, 1,484 कोटी रुपये...मोनेट इस्पातचा होणार लिलाव; टाटा स्टील, लिबर्टी हाऊस, जेएसडब्ल्यू स्टील लिलावाच्या स्पर्धेत'या' देशांच्या जीडीपीपेक्षा जेफ बेझोसची संपत्ती आहे जास्त...अॅक्सिस म्युच्युअल फंडाने आणला नवा इक्विटी हायब्रिड फंडआरबीआयकडून लवकरच 100 रुपयांची लव्हेंडर रंगातील नोटरिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानीचे 5 सोनेरी मंत्रजीएसटी कौन्सिल 30-40 वस्तूंच्या करात कपात करण्याची शक्यताट्रकचालकांचा शुक्रवारपासून देशव्यापी संपमुकेश अंबानी परदेशातून उभे करणार 2.5 अब्ज डॉलर्सयुनियन म्युच्युअल फंडाचा नवा इक्विटी सेव्हिंग्स फंडभारताचा विकास बघण्यासाठी अमर्त्य सेन यांनी भारतात काही काळ घालवावा: राजीव कुमारांचा सेन यांना प्रतिटोलाएलआयसी करणार आयडीबीआय बॅंकेच्या 51 टक्के हिस्स्याचे संपादनआयडीबीय संपादनाच्या संदर्भात एलआयसीच्या बोर्डाची आज बैठकबॅंक, एलआयसी, जीआयसी यांच्या कर्मचारी संघटना सरकारी धोरणाविरुद्ध रस्त्यावरइन्फोसिसचा नफा 3,612 कोटींवर, 1:1 बोनस शेअरची घोषणाआयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या टेकओव्हरच्या शर्यतीत अॅवेन्डस-केकेआर आघाडीवर...म्युच्युअल फंड कंपन्या पडतायेत \"या\" शेअरमधून बाहेर...कोटक म्युच्युअल फंडाच��� बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड बाजारात...बीएसएनएलने आणली भारतातली पहिली मोबाईल टेलिफोनी सेवादिल्लीचे कॅनॉट प्लेस जगातले 9व्या क्रमांकाचे महागडे कार्यालय स्थळटीसीएसच्या नफ्यात 23.4 टक्के वाढएचसीएल टेक्नॉलॉजीसच्या बोर्डाची 12 जुलैला शेअर बायबॅकसंबंधी बैठक...रतन टाटा आणि मोहन भागवत येणार एकाच व्यासपीठावर...टाटा मोटर्सच्या मॉन्सून आणि एक्सचेंज ऑफरमिस्त्री वि. टाटा सन्स : मिस्त्रीबद्दल तुम्ही जाणाव्या अशा पाच गोष्टीसर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतल्या तिसऱ्या स्थानावर आता बफे नाही तर झुकरबर्ग...आरबीआयने अल्वर अर्बन को. ओपरेटिव्ह बॅंकेचे लायसन्स केले रद्दम्युच्युअल फंडांकडे पैशांचा ओघ सुरूचनॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या मदतीने युबीआय बॅंक करणार 3,000 कोटींची वसूली5,397 फोर्ड इकोस्पोर्ट्स दुरूस्तीसाठी बाजारातून परत मागवल्या...इंधन दरवाढ पुन्हा सुरूम्युच्युअल फंडातील गुंतवणूक 23.4 लाख कोटींवरवयाच्या 88 व्या वर्षी घेतली मर्सडीझ; शेतकऱ्याचे स्वप्न साकारमुकेश अंबानी काय म्हणतायेत..आता येस बॅंकसुद्धा म्युच्युअल फंड व्यवसायातटाटा-मिस्त्री प्रकरणाचा फैसला 9 जुलैलातुमच्या मुलांना शिकवा \"हे\" 10 अर्थमंत्र...शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव‘एसआयटी’द्वारे चौकशीची मागणी फेटाळलीअर्थमंत्रालय नव्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या शोधात...फोक्सवॅगन गृप करणार भारतात 7,900 कोटी रुपयांची गुंतवणूकरिलायन्सने केली 220 कोटी प्लॅस्टीक बाटल्यांवर पुनर्प्रक्रियागुंतवणूकदारांचे पैसे व्याजासकट परत करा: सेबीचा आयसीआयसीआय एएमसीला दणकाचिंचवडमध्ये सकाळ मनीच्या सेमिनारला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद\"वॉलमार्ट'ला भारतात प्रवेश नकोअर्जित बसू यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार स्वीकारलाव्हॉट्सअपचे नवे उपयोगी दमदार फिचर...मुंबई भारतातील सर्वाधिक महागडे शहरबुलेटट्रेन अनावश्यक : मेट्रोमॅन इ श्रीधरनचा मोदींना दणकाबँक ऑफ महाराष्ट्रची धुरा आता ए. सी. राऊत यांच्याकडेअर्थमंत्री म्हणतात, स्विस बॅंकेतल्या बेकायदेशीर खात्यांवर कारवाई करणार...एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या आयपीओला सेबीचा हिरवा कंदीलस्विस बॅंकेत पैसा ठेवण्यात पाकिस्तानने भारतावर मारली बाजीतुमच्याकडचे कागदी शेअर्स बदला, 5 डिसेंबर आत...बेकाय��ेशीर मालमत्तांशी संबंधित \"टिप्स\"चा प्राप्तिकर विभागात महापूरसद्यस्थितीतील जीएसटी योग्य, बदलांची गरज नाही : आदी गोदरेजआता पासपोर्टसाठीचा अर्ज करा घरबसल्या, पासपोर्टसाठी मोबाईल अॅप लॉँचसुनील सुब्रमण्यम सुंदरम म्युच्युअल फंडाचे नवे व्यवस्थापकीय संचालकअनंत बरूआ यांची सेबीच्या पूर्णवेळ सदस्यपदी नेमणूकचालू आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड वाढ दोन आकडी होणारसरकारने कच्च्या तेलासाठीचे 2 लाख कोटींचे कर्ज फेडले...एस रमेश सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅस्सेस अॅंड कस्टम्सचे नवे अध्यक्षमी झालोय बॅंक गैरव्यवहारांचा पोस्टर बॉय : विजय मल्ल्यातुमच्या स्टार्ट अप कंपनीची नोंदणी करा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये...टीसीएस 24 ऑगस्टला करणार 16,000 कोटींचे शेअर 'बायबॅक'अरामको आणि अॅडनॉकची रत्नागिरीच्या रिफायनरीत 44 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक1 लाखांचं कर्ज फक्त 10 मिनिटांत हवं आहे, मग हे वाचा...\"जीएसटी\" जर प्रामाणिकपणाचा उत्सव आहे मग \"भाजप\"चा पाच वर्षं विरोध का चिदंबरमचा खडा सवालकाय आहेत वॉरन बफेचे गुंतवणूकदारांसाठीचे आठ गुरूमंत्र...पेटीएमची नवी अफलातून योजना...टाटांची 1.2 लाख कोटी गुंतवणूकीची महाकाय योजना...भारताच्या सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या...ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता बीएमडब्ल्यू आणि ऑडीसारख्या गाडयांवर...अर्जित बसू स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालकसरकार आयडीबीआय बॅंकेतील 30 टक्के हिस्सा विकणार...आता राजस्थानातही धावणार बुलेट ट्रेन\"या\" बाईक आणि स्कूटर आहेत भारतीय रस्त्यांच्या स्वामिनी...बी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओबी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओम्युच्युअल फंड मॅनेजर्सने मे महिन्यात लक्ष केंद्रित केलेल्या कंपन्या...\"बॅंक ऑफ महाराष्ट्र\"वरील कारवाई पूर्वनियोजितएअर इंडियाच्या निर्गुंतवणूकीकरणासाठी सरकार कटीबद्ध : जयंत सिन्हाबॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरची आपटीआर्थिक व्यवहार सचिव म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत होणार 10 ट्रिलियन डॉलर्सचीबँक ऑफ महाराष्ट्रचे सीईओ रविंद्र मराठे यांच्यासह सहा जणांना अटकगैरव्यवहारातले 3,700 कोटी रुपये मल्ल्याने एफ1, आयपीएलकडे वळवलेआयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्श्युरन्सच्या एमडी आणि सीईओपदी एनएस कन्ननअॅमेझॉनचे जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीअर्थमंत्री गोय�� म्हणतात, बॅंकामधील पैसा सुरक्षितबॅंक ऑफ बडोदाचे जयकुमार एक्सिस बॅंकेचे सीईओ होण्याची शक्यतामोदी सरकारने आपल्या यशापयाशाची जबाबदारी स्वीकारावी: नीती आयोगभारतीयांनो, अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवंय, फक्त 151 वर्ष थांबा...सॉफ्टबॅंक गृप कॉर्पोरेशन करणार भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर यांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश करणारतुमचा हाती येणारा पगार लवकरच कमी होणार...जेट एअरवेजची युरोपप्रवासासाठी 30 टक्कयांच्या सवलतीची ऑफरजेपी मॉर्गन म्युच्युअल फंडाचे रजिस्ट्रेशन सेबीकडून रद्दभारत-22 ईटीफ चा 19 जूनला दुसरा टप्पाएचडीएफसीला परकी गुंतवणूकीतून 24,000 कोटी उभारायला केंद्राची मान्यताव्होडाफोन 4जी आता केदारनाथमध्येसुद्धामारुती सुझुकी स्विफ्टची तडाखेबंद विक्रीदरडोई उत्पन्नाच्या वाढीचा वेग मंदावलान्यूपॉवर रिन्युवेबल्सच्या तपासास सुरूवातबॅंकांनी तीन वर्षांत गैरव्यवहाराद्वारे गमावले 75,000 कोटीरुची सोयाच्या लिलावात अदानी विल्मर आघाडीवरटीसीएसचे 15 जूनपासून शेअर्सचे बायबॅकसंसदीय समितीसमोर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांची झाडाझडतीजुलैअखेर येणार भारताचे नवीन दूरसंचार धोरणअटल पेन्शन योजने अंतर्गत पेन्शन 10,000 रुपये प्रति महिना करण्याचा सरकारचा प्रस्ताव\"या\" बॅंकांच्या खातेधारकांना झिरो बॅलन्सचा दिलासाभारताकडून 100 टक्के शुल्कआकारणी : ट्रम्पअलाहाबाद बॅंकेने आयबीसीकडे सादर केले 65 थकीत कर्जाचे प्रस्तावढेपाळलेली भारतीय रेल्वे...महागाई दरात मे महिन्यात वाढइंधनाच्या किंमती आणि रोजगाराच्या मुद्दयावरून चिदंबरमने सरकारला फटकारलेपंजाब हाऊसिंग फायनान्स लि. आणि इतर वित्तसंस्थामधून पंजाब नॅशनल बॅंक बाहेर पडणार...नैसर्गिक वायू जीएसटीअंतर्गत येण्याची शक्यता\"मे\" महिन्यात सर्वात कमी म्युच्युअल फंड गुंतवणूक\"रिलायन्स जिओ\"ची महत्वाकांक्षा, वर्षभरात 99 टक्के भारतीयापर्यंत पोचणारपरकी चलन साठा घसरत 412.23 अब्ज डॉलरवरसर्वात महागडी एसयूव्ही, बेंटले बेंटाय्गा भारतात...आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आरबीआयच्या पॉलिसीचे केले स्वागतएप्रिल महिन्यात एसआयपीद्वारे 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक\"युटीआय\"चा नवा फंड; \"युटीआय नफ्टी ने्क्स्ट 50 इंडेक्स फंड\"मुंबई विमानतळाचा विक्रम, 24 तासात 1003 उड्डाणेसलग तीन म���िन्यापासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे पगारांत अनियमित...बॅंकांनी केली कर्जावरच्या व्याजदरात वाढभारतातील परकी गुंतवणूक 44 अब्ज डॉलर्सवरून 40 अब्ज डॉलर्सवरजागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...जागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...स्वस्त घरांच्या कर्जाच्या मर्यादेत आरबीआयकडून वाढ...रॉयल एनफिल्डच्या इंजिनची \"धकधक\" इतिहासजमा होणार...म्युच्युअल फंडाच्या अतिरिक्त भाराचे फायदे गुंतवणूकदारांना द्या : अॅम्फीछोट्या शहरांमध्ये बांधकाम क्षेत्राची भरभराट...29 मार्चपासून करमुक्त ग्रॅच्युईटीची वाढीव मर्यादा 20 लाखांवरफेरारी 812 सुपरफास्ट भारतात, किंमत 5.2 कोटी रुपयेम्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'पोर्टफोलिओ' हाताळताना...सेबीने केली म्युच्युअल फंडांच्या एक्सपेन्स चार्जेसमध्ये घटफक्त 90 अब्ज डॉलर्स आणि भारताचा जीडीपी इंग्लंडला टाकणार मागे...वेदांताने इलेक्ट्रोस्टील 5,300 कोटींना विकत घेतली.आयसीआयसीआय बॅंक नव्या चेअरमनच्या शोधातअॅक्सिस नवा म्युच्युअल फंड, रेरा ऑपर्च्युनिटीज फंडआयडीबीआयचे सीईओ महेश जैन रिझर्व बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदीअॅमेझॉनच्या जेफ बेझोसाठी भारत सोन्याचे अंड देणारी कोंबडीसेबीने म्युच्युअल फंडांना ठणकावले , अॅम्फीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन कराबॅंक ऑफ बडोदा म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडणारआयडिया होणार व्होडाफोन आयडिया, देशातली सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी5 कोटी रु. कमवायचे आहेत चिदंबरमचा खडा सवालकाय आहेत वॉरन बफेचे गुंतवणूकदारांसाठीचे आठ गुरूमंत्र...पेटीएमची नवी अफलातून योजना...टाटांची 1.2 लाख कोटी गुंतवणूकीची महाकाय योजना...भारताच्या सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या...ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता बीएमडब्ल्यू आणि ऑडीसारख्या गाडयांवर...अर्जित बसू स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालकसरकार आयडीबीआय बॅंकेतील 30 टक्के हिस्सा विकणार...आता राजस्थानातही धावणार बुलेट ट्रेन\"या\" बाईक आणि स्कूटर आहेत भारतीय रस्त्यांच्या स्वामिनी...बी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओबी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओम्युच्युअल फंड मॅनेजर्सने मे महिन्यात लक्ष केंद्रित केलेल्या कंपन्या...\"बॅंक ऑफ महाराष्ट्र\"वरील कारवाई पूर्वनियोजितएअर इंडियाच्या निर्गुंतवणूकीकरणासा���ी सरकार कटीबद्ध : जयंत सिन्हाबॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरची आपटीआर्थिक व्यवहार सचिव म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत होणार 10 ट्रिलियन डॉलर्सचीबँक ऑफ महाराष्ट्रचे सीईओ रविंद्र मराठे यांच्यासह सहा जणांना अटकगैरव्यवहारातले 3,700 कोटी रुपये मल्ल्याने एफ1, आयपीएलकडे वळवलेआयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्श्युरन्सच्या एमडी आणि सीईओपदी एनएस कन्ननअॅमेझॉनचे जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीअर्थमंत्री गोयल म्हणतात, बॅंकामधील पैसा सुरक्षितबॅंक ऑफ बडोदाचे जयकुमार एक्सिस बॅंकेचे सीईओ होण्याची शक्यतामोदी सरकारने आपल्या यशापयाशाची जबाबदारी स्वीकारावी: नीती आयोगभारतीयांनो, अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवंय, फक्त 151 वर्ष थांबा...सॉफ्टबॅंक गृप कॉर्पोरेशन करणार भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर यांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश करणारतुमचा हाती येणारा पगार लवकरच कमी होणार...जेट एअरवेजची युरोपप्रवासासाठी 30 टक्कयांच्या सवलतीची ऑफरजेपी मॉर्गन म्युच्युअल फंडाचे रजिस्ट्रेशन सेबीकडून रद्दभारत-22 ईटीफ चा 19 जूनला दुसरा टप्पाएचडीएफसीला परकी गुंतवणूकीतून 24,000 कोटी उभारायला केंद्राची मान्यताव्होडाफोन 4जी आता केदारनाथमध्येसुद्धामारुती सुझुकी स्विफ्टची तडाखेबंद विक्रीदरडोई उत्पन्नाच्या वाढीचा वेग मंदावलान्यूपॉवर रिन्युवेबल्सच्या तपासास सुरूवातबॅंकांनी तीन वर्षांत गैरव्यवहाराद्वारे गमावले 75,000 कोटीरुची सोयाच्या लिलावात अदानी विल्मर आघाडीवरटीसीएसचे 15 जूनपासून शेअर्सचे बायबॅकसंसदीय समितीसमोर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांची झाडाझडतीजुलैअखेर येणार भारताचे नवीन दूरसंचार धोरणअटल पेन्शन योजने अंतर्गत पेन्शन 10,000 रुपये प्रति महिना करण्याचा सरकारचा प्रस्ताव\"या\" बॅंकांच्या खातेधारकांना झिरो बॅलन्सचा दिलासाभारताकडून 100 टक्के शुल्कआकारणी : ट्रम्पअलाहाबाद बॅंकेने आयबीसीकडे सादर केले 65 थकीत कर्जाचे प्रस्तावढेपाळलेली भारतीय रेल्वे...महागाई दरात मे महिन्यात वाढइंधनाच्या किंमती आणि रोजगाराच्या मुद्दयावरून चिदंबरमने सरकारला फटकारलेपंजाब हाऊसिंग फायनान्स लि. आणि इतर वित्तसंस्थामधून पंजाब नॅशनल बॅंक बाहेर पडणार...नैसर्गिक वायू जीएसटीअंतर्गत येण्याची शक्यता\"मे\" महिन्यात सर्वात कमी म्युच्युअल फंड गुंतवणूक\"रिलायन्स जिओ\"ची महत्वाकांक्षा, वर्षभरात 99 टक्के भारतीयापर्यंत पोचणारपरकी चलन साठा घसरत 412.23 अब्ज डॉलरवरसर्वात महागडी एसयूव्ही, बेंटले बेंटाय्गा भारतात...आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आरबीआयच्या पॉलिसीचे केले स्वागतएप्रिल महिन्यात एसआयपीद्वारे 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक\"युटीआय\"चा नवा फंड; \"युटीआय नफ्टी ने्क्स्ट 50 इंडेक्स फंड\"मुंबई विमानतळाचा विक्रम, 24 तासात 1003 उड्डाणेसलग तीन महिन्यापासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे पगारांत अनियमित...बॅंकांनी केली कर्जावरच्या व्याजदरात वाढभारतातील परकी गुंतवणूक 44 अब्ज डॉलर्सवरून 40 अब्ज डॉलर्सवरजागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...जागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...स्वस्त घरांच्या कर्जाच्या मर्यादेत आरबीआयकडून वाढ...रॉयल एनफिल्डच्या इंजिनची \"धकधक\" इतिहासजमा होणार...म्युच्युअल फंडाच्या अतिरिक्त भाराचे फायदे गुंतवणूकदारांना द्या : अॅम्फीछोट्या शहरांमध्ये बांधकाम क्षेत्राची भरभराट...29 मार्चपासून करमुक्त ग्रॅच्युईटीची वाढीव मर्यादा 20 लाखांवरफेरारी 812 सुपरफास्ट भारतात, किंमत 5.2 कोटी रुपयेम्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'पोर्टफोलिओ' हाताळताना...सेबीने केली म्युच्युअल फंडांच्या एक्सपेन्स चार्जेसमध्ये घटफक्त 90 अब्ज डॉलर्स आणि भारताचा जीडीपी इंग्लंडला टाकणार मागे...वेदांताने इलेक्ट्रोस्टील 5,300 कोटींना विकत घेतली.आयसीआयसीआय बॅंक नव्या चेअरमनच्या शोधातअॅक्सिस नवा म्युच्युअल फंड, रेरा ऑपर्च्युनिटीज फंडआयडीबीआयचे सीईओ महेश जैन रिझर्व बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदीअॅमेझॉनच्या जेफ बेझोसाठी भारत सोन्याचे अंड देणारी कोंबडीसेबीने म्युच्युअल फंडांना ठणकावले , अॅम्फीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन कराबॅंक ऑफ बडोदा म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडणारआयडिया होणार व्होडाफोन आयडिया, देशातली सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी5 कोटी रु. कमवायचे आहेत आयकर विभागाला काळ्या पैसा किंवा बेनामी संपत्तीची माहिती कळवा...मेक इन इंडिया अंतर्गत टाटा बोईंगचे पहिले हेलिकॉप्टरएअर इंडियासाठी ये रास्ता नही आसानएप्रिलमधले जीएसटीचे कलेक्शन 94,000 कोटी रुपये10 पैकी 8 भारतीय आधार कार्डबद्दल काळजीग्रस्तमारुती सुझुकीची मे महिन्यात विक्रमी विक्रीबॅंकाचे थकीत कर्ज : फक्त 10.17 लाख कोटी रुपयेवॉरन बफेने दाखवला होता उबेरमध्ये रस : 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ऑफरअमेरिकेतल्या औषधांच्या किंमती : भारतीय औषध कंपन्यांसमोरचे आव्हानमोदींच्या महत्वाकांक्षी \"प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा\" योजनेसाठी 1 जूनला लागणार बोलीपीयूसी नाही तर वाहन विमा नाहीआयसीआय़सीआय़ बॅंक स्वतंत्रपणे चंदा कोचर यांची चौकशी करणार'रिटायरमेंट प्लॅनिंग' करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याल आयकर विभागाला काळ्या पैसा किंवा बेनामी संपत्तीची माहिती कळवा...मेक इन इंडिया अंतर्गत टाटा बोईंगचे पहिले हेलिकॉप्टरएअर इंडियासाठी ये रास्ता नही आसानएप्रिलमधले जीएसटीचे कलेक्शन 94,000 कोटी रुपये10 पैकी 8 भारतीय आधार कार्डबद्दल काळजीग्रस्तमारुती सुझुकीची मे महिन्यात विक्रमी विक्रीबॅंकाचे थकीत कर्ज : फक्त 10.17 लाख कोटी रुपयेवॉरन बफेने दाखवला होता उबेरमध्ये रस : 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ऑफरअमेरिकेतल्या औषधांच्या किंमती : भारतीय औषध कंपन्यांसमोरचे आव्हानमोदींच्या महत्वाकांक्षी \"प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा\" योजनेसाठी 1 जूनला लागणार बोलीपीयूसी नाही तर वाहन विमा नाहीआयसीआय़सीआय़ बॅंक स्वतंत्रपणे चंदा कोचर यांची चौकशी करणार'रिटायरमेंट प्लॅनिंग' करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यालशिकागोतल्या हिंदू परिषदेला संघ परिवाराचं रघुराम राजनना आमंत्रणभारत सरकारकडे 20,000 कोटी रुपयांचा जीएसटी रिफंड प्रलंबित2019 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक कार आणण्याची योजना लांबणीवरस्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे प्रीमियम दरांत घट करत स्टार कार्डिअक केअर विमा योजनेत नवे बदलमनपसंद बेवेरेजेस लि.चे शेअर्स गडगडल्याचा फटका बसलेले म्युच्युएल फंडसलग तिसऱ्या वर्षी एचडीएफसीचे आदित्य पूरी जगातील टॉप 30 सीईओंच्या यादीतमॉन्सून सत्रात होणार जीएसटीत अनेक सुधारणायुटीआय़ने आणली नाविन्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड योजना : युटीआय पॉवर ऑफ थ्री\"एल अॅंड टी\"ला मिळाल्या 5,704 कोटींच्या ऑर्डर्सरिलायन्स निप्पॉन लाईफ एएमसीत किंजल देसाईंची फंड मॅनेजर : परदेश गुंतवणूकींसाठी नियुक्तीबाबा रामदेवांची टेलिकॉममध्ये एन्ट्री : पतंजली देणार स्वदेशी सिम कार्डमोदी आणि \"दहावी फ\"टेक महिंद्राचा नफा दुप्पटवर्षभरात पहिल्यांदाच सनफार्माच्या नफ्यात वाढटाटा मोटर्स विक���ार आपला वाहन वित्तीय शाखेतला हिस्साटीसीएसचे बाजारमूल्य 7 लाख कोटी : टीसीएस आणि देशासाठी आणखी एक ऐतिहासिक क्षणअंबानी, अदानी आणि इतर तीन अब्जाधीशांनी गमावले 15 अब्ज डॉलर्सशापूरजी पालोनजी यांचा मध्यम-उत्पन्न गृहनिर्मिती ब्रँड – जॉयविल आता पुण्यात, पहिला प्रकल्प हिंजवडीजवळईपेलेटरचा आयडीएफसी बँकेसह सहयोगडिजीटल युगातील विमा व्यवसायएचडीएफसी बॅंकेचे नवे डिजीटल कर्ज फक्त तीन मिनिटांतदेना बॅंक, पंजाब आणि सिंध बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नवीन चेहरे...\"जीएसटी\"चा असाही दणका : कराच्या चोरीमुळे पिता पूत्र अटकेतव्यायाम असो कि गुंतवणूकीतला फायदा : नियमितपणा महत्वाचासॅमसंगने सादर केले 'हे' नवीन स्मार्टफोन्सदिवाळखोरीच्या संदर्भातल्या आयबीसी कायद्यात सुधारणेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरीटाटा मोटर्सच्या नफ्यात 50 टक्कयांची घटपेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महाराष्ट्राचीच सर्वाधिक होरपळ ...गुंतवणूक : कशी करावी शिकागोतल्या हिंदू परिषदेला संघ परिवाराचं रघुराम राजनना आमंत्रणभारत सरकारकडे 20,000 कोटी रुपयांचा जीएसटी रिफंड प्रलंबित2019 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक कार आणण्याची योजना लांबणीवरस्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे प्रीमियम दरांत घट करत स्टार कार्डिअक केअर विमा योजनेत नवे बदलमनपसंद बेवेरेजेस लि.चे शेअर्स गडगडल्याचा फटका बसलेले म्युच्युएल फंडसलग तिसऱ्या वर्षी एचडीएफसीचे आदित्य पूरी जगातील टॉप 30 सीईओंच्या यादीतमॉन्सून सत्रात होणार जीएसटीत अनेक सुधारणायुटीआय़ने आणली नाविन्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड योजना : युटीआय पॉवर ऑफ थ्री\"एल अॅंड टी\"ला मिळाल्या 5,704 कोटींच्या ऑर्डर्सरिलायन्स निप्पॉन लाईफ एएमसीत किंजल देसाईंची फंड मॅनेजर : परदेश गुंतवणूकींसाठी नियुक्तीबाबा रामदेवांची टेलिकॉममध्ये एन्ट्री : पतंजली देणार स्वदेशी सिम कार्डमोदी आणि \"दहावी फ\"टेक महिंद्राचा नफा दुप्पटवर्षभरात पहिल्यांदाच सनफार्माच्या नफ्यात वाढटाटा मोटर्स विकणार आपला वाहन वित्तीय शाखेतला हिस्साटीसीएसचे बाजारमूल्य 7 लाख कोटी : टीसीएस आणि देशासाठी आणखी एक ऐतिहासिक क्षणअंबानी, अदानी आणि इतर तीन अब्जाधीशांनी गमावले 15 अब्ज डॉलर्सशापूरजी पालोनजी यांचा मध्यम-उत्पन्न गृहनिर्मिती ब्रँड – जॉयविल आता पुण्यात, पहिला प्रकल्प हिंजवडीजवळईपेलेटरचा आयडीएफसी बँकेसह सहयोगडिजीटल युगातील विमा व्यवसायएचडीएफसी बॅंकेचे नवे डिजीटल कर्ज फक्त तीन मिनिटांतदेना बॅंक, पंजाब आणि सिंध बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नवीन चेहरे...\"जीएसटी\"चा असाही दणका : कराच्या चोरीमुळे पिता पूत्र अटकेतव्यायाम असो कि गुंतवणूकीतला फायदा : नियमितपणा महत्वाचासॅमसंगने सादर केले 'हे' नवीन स्मार्टफोन्सदिवाळखोरीच्या संदर्भातल्या आयबीसी कायद्यात सुधारणेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरीटाटा मोटर्सच्या नफ्यात 50 टक्कयांची घटपेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महाराष्ट्राचीच सर्वाधिक होरपळ ...गुंतवणूक : कशी करावी कुठे करावी पेटीएम मॉलचे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स विभागात हिस्सेदारी वाढविण्याचे उद्दिष्टआयसीआयसीआय बँकेतर्फे ग्राहकांना ट्रॅव्हल कार्ड डिजिटल पद्धतीने तत्काळ रिलोड करण्याची सेवा उपलब्धखुशखबर : साखरेची चमक वाढणार; शेतकऱ्यांना मिळणार चांगला भावसेलभाईचा आयपीओसाठी अर्जजेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेड एनसीडी विक्रीला मे 28, 2018 रोजी सुरुवातइन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्कांनी कमावले 13 कोटी रुपयेफेअरसेंट.कॉमला आरबीआयचे एनबीएफसी-पी२पी प्रमाणपत्र प्राप्तभारतानंतर \"जिओ\" चा मोर्चा युरोपकडे...रॉयल एनफिल्डची नवी जादू : दुसऱ्या महायुद्धातील क्लासिक मॉडेल बाजारातम्युच्युअल फंड : समज आणि गैरसमज ....अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला मोठा धक्का : जावं लागणार दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरंम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदेम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास ही वेळ योग्य आहे : साखरेची चमक वाढणार; शेतकऱ्यांना मिळणार चांगला भावसेलभाईचा आयपीओसाठी अर्जजेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेड एनसीडी विक्रीला मे 28, 2018 रोजी सुरुवातइन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्कांनी कमावले 13 कोटी रुपयेफेअरसेंट.कॉमला आरबीआयचे एनबीएफसी-पी२पी प्रमाणपत्र प्राप्तभारतानंतर \"जिओ\" चा मोर्चा युरोपकडे...रॉयल एनफिल्डची नवी जादू : दुसऱ्या महायुद्धातील क्लासिक मॉडेल बाजारातम्युच्युअल फंड : समज आणि गैरसमज ....अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला मोठा धक्का : जावं लागणार दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरंम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदेम्युच्युअल फ���डात गुंतवणूक करण्यास ही वेळ योग्य आहे'सकाळ मनी' आता समृद्धीच्या वाटेवरचा मार्गदर्शकम्युच्युअल फंडांकडे पैशांचा विक्रमी ओघजाणून घेऊया: 'एसआयपी' म्हणजे नेमके काय'सकाळ मनी' आता समृद्धीच्या वाटेवरचा मार्गदर्शकम्युच्युअल फंडांकडे पैशांचा विक्रमी ओघजाणून घेऊया: 'एसआयपी' म्हणजे नेमके कायम्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यामुळे मिळणारे लाभ'सकाळ मनी'च्या साथीने होईल आर्थिक उद्दिष्टपूर्ती\nहोम बातम्या आणि लेखArticle Details\nसकाळ मनी फंड आढावा\nनिर्दोष प्राप्तीकर विवरणपत्र फाइल करण्यासाठी टिप्स\nBy अर्चित गुप्ता | पुणे | Jul. 21, 2018 | पर्सनल फायनान्स,इतर\nआर्थिक वर्ष २०१७-१८साठी प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अधिसूचना या महिन्याच्या सुरुवातीलाच जारी झाली आहे. आयटीआर एकसाठी योजना जाहीर झाली आहे आणि अन्य आयटीआरसाठीही लवकरच योजना जाहीर होणे अपेक्षित आहे. एकूण काय, तर प्राप्तिकर रिटर्न्स फाइल करण्याचा हंगाम आला आहे\nबहुतेक व्यक्तींसाठी आर्थिक वर्ष २०१७-२०१८ सालासाठी प्राप्तिकर विवरणपत्रे भरण्याची मुदत ३१ जुलै २०१८ ही आहे आणि एकूण उत्पन्न २.५० लाखांहून अधिक असलेल्या सर्वांना विवरणपत्र भरणे सक्तीचे आहे. ही मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी (वय ६० आणि अधिक) ३ लाख, तर अतिज्येष्ठ नागरिकांसाठी (वय ८० आणि अधिक) ५ लाख आहे.\nनेहमीप्रमाणे विवरणपत्रे ही अचूक आणि निर्दोष भरली गेली पाहिजेत; प्राप्तिकर विभागाच्या बेंगळुरू येथील सीपीसीने अर्थात मध्यवर्ती प्रक्रिया केंद्राने करदात्यांसाठी “सावधगिरीचा सल्ला” जारी केला आहे. हा विशेषत: वेतनदार वर्गासाठी असून प्राप्तिकर विवरणपत्रात चुकीची माहिती दिल्यास शिक्षात्मक परिणामांचा इशारा त्यांना देण्यात आला आहे. लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, चुकीची माहिती दिल्याबद्दल असलेल्या दंडाच्या कायद्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही पण तरीही असे निर्देश आल्यामुळे विवरणपत्र भरताना कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला परवडणारे नाही, याचा आढावा घेणे अत्यावश्यक झाले आहे.\n· तुम्ही उत्पन्नाचे विवरणपत्र वेळेत भराल याची खात्री करा\nयापूर्वीच चर्चा केल्याप्रमाणे तुमचे उत्पन्न २.५ लाख रुपयांच्या मूलभूत मर्यादेहून अधिक असेल, तर तुम्ही प्राप्तिकर विवरणपत्र निश्चित भरले पाहिजे. विवरणपत्र भरण्यात वि��ंब झाल्यास कलम २३४एफ खाली १०,००० रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे.\n· फॉर्म १६चा वापर\nआयटीआर वनने अलीकडे आर्थिक वर्ष २०१७-१८साठी अधिसूचित केले आहे की, तुमच्या वेतनाद्वारे प्राप्त उत्पन्नाची फोड द्यावी लागणार आहे. त्यामुळे सर्व तपशील पुरवण्यासाठी तुम्हाला फॉर्म १६वर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागेल अशी शक्यता आहे. खरे तर कर भरण्याच्या प्लॅटफॉर्म्समध्ये एक पर्याय असा आहे, जेथे तुम्ही तुमचा फॉर्म १६ अपलोड करू शकता आणि त्यातील विवरणपत्रासाठी आवश्यक असलेले सर्व तपशील स्वयंचलितरित्या विवरणपत्रात भरले जातात. यामुळे चुकांची शक्यता कमीत कमी होते किंवा नाहीशीही होते. शिवाय तुम्हाला टॅन किंवा एम्प्लॉयरचे अन्य तपशील अचूक भरण्याचा ताणही राहत नाही. कारण, हे सर्व तपशील आपणहूनच भरले जातात.\n· फॉर्म २६ एएसचा वापर\nप्राप्तिकराच्या पोर्टलवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असलेला फॉर्म २६ एएस हेही विवरणपत्र फाइल करताना तुम्हाला मदत करेल असे महत्त्वाचे कागदपत्र आहे. या फॉर्ममध्ये तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतांमधून कापल्या गेलेल्या कराचे तपशील दिलेले असतात. मग ते वेतन असो, व्याज असो किंवा व्यावसायिक पावत्या असोत. त्यामुळे एकीकडे तुम्ही तुमच्या फॉर्म १६मध्ये दिसणारा टीडीएस फॉर्म २६एएसच्या मदतीने पडताळून बघू शकता. शिवाय हा फॉर्म तुम्हाला तुम्ही विवरणपत्रात उल्लेख करणे आवश्यक आहे अशा अन्य उत्पन्नाचेही तपशील मिळवण्यात मदत करतो आणि त्यावरील टीडीएसच्या जमा रकमेवर दावा सांगण्यातही मदत करतो. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा की, टीडीएस कापला जातो तो बचतखात्यातील रकमेवर मिळणाऱ्या व्याजातून आणि म्हणून तुम्ही हे उत्पन्न तुमच्या विवरणपत्रात उघड केले आहे याची खात्री करण्यात विसरू नका. ८०टीटीए कलमानुसार तुम्हाला उपलब्ध असलेल्या १०,००० रुपयापर्यंतच्या वजावटीवर तुम्ही दावा केला असल्याने, त्यावर काहीच कर देय नसला तरीही कर विवरणपत्र भरताना तुम्ही त्याचा उल्लेख केला पाहिजे.\n· विवरणपत्रात योग्य त्या करमाफीवर दावा करणे\nआर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये तुम्ही कदाचित कर वाचवणाऱ्या काही साधनांमध्ये गुंतवणूक केली असेल आणि त्यामुळे तुम्हाला कलम ८०सी अंतर्गत् करकपातीचा दावा करण्याची मुभा मिळाली असेल. केलेल्या गुंतवणुकीच्या प्रमाणातच वजावटीवर दावा सांगितला जात आहे याची खातरजमा करा आणि या गुंतवणुकींचा पुरावाही तयार ठेवा. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी नंतर विचारणा केली, तर तुमच्याजवळ तो पुरावा असणे आवश्यक आहे. लक्षात घेण्याजोगी आणखी एक बाब म्हणजे लीव्ह ट्रॅव्हल अलाउन्स आणि मेडिकल अलाउन्सखालील वजावटीला तुमच्या एम्प्लॉयरने फॉर्म १६ मध्ये परवानगी दिली नसेल, तर तुम्हाला विवरणपत्र भरताना त्याखाली वजावटीचा दावा करता येणार नाही.\n· तुमचे सर्व उत्पन्न उघड करा\nतुम्ही फाइल करत असलेल्या प्राप्तिकर विवरणपत्रात तुमचे सर्व उत्पन्न उघड केले आहे याची खात्री करा. तुम्ही वेतनदार व्यक्ती असाल आणि तुम्हाला अन्य व्यवसाय किंवा पेशापासून उत्पन्न असेल, तर तुमचे विवरणपत्र भरण्यासाठी योग्य तो फॉर्म निवडा, उदाहरणार्थ आयटीआर ३ किंवा आयटीआर ४ (तुम्ही अग्रीम कराचा पर्याय निवडला असल्यास). जर तुम्ही आयटीआर १ फॉर्मची निवड केली आणि अन्य व्यवसाय किंवा पेशातून तुम्हाला मिळणारे उत्पन्न उघड केले नाही, तर हे कायद्याच्या विरोधातील वर्तन आहे आणि यासाठी दंड होऊ शकतो.\nतुम्हाला करमाफी मिळाली असेल, तरीही करमाफी मिळालेले उत्पन्नही उघड केले पाहिजे हे कायम डोक्यात ठेवा. भांडवली नफ्याबाबतही, व्यक्तीने ते उत्पन्न उघड केले पाहिजे आणि त्याच विवरणपत्रात माफीवर दावाही केला पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्ही मालमत्तेची विक्री करत असाल आणि संपूर्ण उत्पन्न पुन्हा गुंतवून करमाफीवर दावा करत असाल, तर हेही विवरणपत्रात नमूद करा. म्हणजे तुम्हाला मालमत्तेच्या विक्रीमुळे टीडीएसवर केलेल्या दाव्याचे समर्थन करण्यातही मदत होईल.\n· बँकखात्याचे तपशील अचूक नमूद करा\nतुम्हाला परतावा वेळेवर मिळायला हवा असेल, तर बँकखात्याचे तपशील म्हणजे आयएफएससी कोड, बँकेचे नाव, बँकेतील खातेक्रमांक अचूक देणे अत्यावश्यक आहे. आता, आयटीआर फॉर्म्समध्ये अनिवासी व्यक्तींनाही भारताबाहेरील बँकखात्यांचे तपशील देण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये आयबीएएन किंवा बँकेचा स्विफ्ट कोड दिला जातो, म्हणजे त्यांना थेट बँकखात्याद्वारे परतावा मिळू शकतो.\nथोडक्यात सांगायचे, तर प्राप्तिकर खात्याने चुकीची माहिती विवरणपत्रात भरणाऱ्या करदात्यांना गंभीर स्वरुपाच्या शिक्षात्मक परिणामांचा इशारा देणारा सल्ला जारी केला असला, तरी हा इशारा खऱ्या अर्थाने हेतूत: आकड्यांचा गोंधळ करणाऱ्या, सत्य लपवणाऱ्या, कर बुडवण्यासाठी गुंतवणूक व खर्च फुगवून सांगणाऱ्या लोकांसाठी आहे.\nविवरणपत्र भरण्यासाठी आवश्यक सर्व तपशील/कागदपत्रे जमवून स्वत:ला सज्ज ठेवा. म्हणजे विवरणपत्र सादर करण्याचा अनुभव सोपा ठरेल आणि विवरणपत्र अचूक सादर होईल.\nअर्चित गुप्ता, संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी क्लीअरटॅक्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AA%E0%A5%A9", "date_download": "2019-03-22T10:14:50Z", "digest": "sha1:UAUGPXBX5NHGRP2BX44HDVBUOL4CJMPF", "length": 13576, "nlines": 307, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १९४३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे\nवर्षे: १९४० - १९४१ - १९४२ - १९४३ - १९४४ - १९४५ - १९४६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nजानेवारी २७ - दुसरे महायुद्ध - ५० अमेरिकन लढाउ विमानांनी विल्हेम्सहेवन वर बॉम्बफेक केली.\nफेब्रुवारी १ - दुसरे महायुद्ध - नाझी सैन्याने व्हिडकुन क्विस्लिंगला नॉर्वेच्या पंतप्रधानपदी बसवले.\nफेब्रुवारी २ - दुसरे महायुद्ध - स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण.\nफेब्रुवारी ८ - दुसरे महायुद्ध-कुर्स्कची लढाई - रशियन सैन्याने कुर्स्क शहर काबीज केले.\nफेब्रुवारी ८ - दुसरे महायुद्ध-ग्वाडालकॅनालची लढाई - अमेरिकन सैन्याचा जपानी सैन्यावर विजय.\nफेब्रुवारी १४ - दुसरे महायुद्ध - रोस्तोव, रशियाला रशियन सैन्याने जर्मन वेढ्यातुन मुक्त केले.\nफेब्रुवारी १४ - दुसरे महायुद्ध - कॅसेरिन पासची लढाई - ट्युनिसीयात फील्ड मार्शल एर्विन रोमेलच्या आफ्रिका कोरने कॅसेरिन घाटातील दोस्त राष्ट्रांच्या सैन्यावर कडाडून हल्ला चढवला.\nफेब्रुवारी २७ - बेर क्रीक, मॉन्टाना येथे एका खाणीत स्फोट. ७४ ठार.\nमार्च २ - दुसरे महायुद्ध - बिस्मार्कच्या समुद्रातील लढाई.\nमार्च ३ - दुसरे महायुद्ध - लंडनमध्ये बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १७३ ठार.\nमार्च ८ - दुसरे महायुद्ध-बोगनव्हिलची लढाई - जपानी सैन्याने प्रतिहल्ला सुरु केला.\nमे ११ - दुसरे महायुद्ध - अमेरिकन सैन्याने अल्युशियन द्वीपसमूहातील अट्टु येथील जपानी सैन्यावर हल्ला केला.\nजून १९ - बोमॉँट, टेक्सास येथे वांशिक दंगल.\nजुलै ५ - दुसरे महायुद्ध - कुर्स्कची लढाई.\nजुलै १२ - दुसरे महायुद्ध - प्रोखोरोव्ह्काची लढाई.\nजुलै १४ - अमरिकेतील सेंट लुई शहरात जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हरचे स्मारक खुले.\nजुलै २४ - दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या विमानांनी जर्मनीतील हांबुर्ग शहरावर तुफान बॉम्बफेक सुरू केली.\nजुलै २५ - दुसरे महायुद्ध - इटलीत बेनितो मुसोलिनीची हकालट्टी.\nजुलै २८ - दुसरे महायुद्ध - रॉयल एर फोर्सच्या जर्मनीतील हांबुर्ग शहरावरील बॉम्बफेकीत ४२,००० नागरिक ठार.\nऑगस्ट १७ - दुसरे महायुद्ध - जर्मनीने अमेरिकेची ६० लढाउ विमाने.\nनोव्हेंबर ३० - दुसरे महायुद्ध - अमेरिकन अध्यक्ष फ्रँकलिन डी. रूझवेल्ट, ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल व सोव्हियेत अध्यक्ष जोसेफ स्टालिन यांचे ऑपरेशन ओव्हरलॉर्ड बद्दल एकमत झाले. ऑपरेशन ओव्हरलॉर्ड हे जून इ.स. १९४४ मध्ये दोस्त राष्ट्रांच्या यूरोपवरील हल्ल्याच्या आराखड्याला दिलेले गुप्त नाव होते.\nमे ९ - मॉरिस फॉस्टर, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.\nमे ३१ - ज्यो नेमथ, अमेरिकन 'फूटबॉल'पटू.\nजून ६ - आसिफ इकबाल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\nजुलै १२ - ब्रुस टेलर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.\nजुलै २६ - मिक जॅगर, इंग्लिश संगीतकार, गायक.\nऑगस्ट १० - शफाकत राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.\nऑगस्ट २८ - बोरिस तिसरा, बल्गेरियाचा राजा.\nसप्टेंबर २६ - इयान चॅपल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर २९ - लेक वालेंसा, पोलंडचा पंतप्रधान.\nडिसेंबर ४ - फ्रान्सिस दिब्रिटो, कॅथॉलिक ख्रिस्ती फादर, मराठी लेखक.\nडिसेंबर ५ - डॉ.लक्ष्मण देशपांडे, मराठी लेखक, दिग्दर्शक व कलाकार.\nमार्च ३ - जॉर्ज थॉम्पसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nएप्रिल १८ - इसोरोकु यामामोटो, जपानचा दर्यासारंग.\nजुलै ३१ - हेडली व्हेरिटी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू (युद्धबंदी असताना).\nइ.स.च्या १९४० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ ऑक्टोबर २०१४ रोजी २२:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अट��.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra-maratha-agitation/maratha-reservation-earring-was-held-7th-august-135460", "date_download": "2019-03-22T11:16:08Z", "digest": "sha1:LC2BNXDX2YL74TQCJVNPG5FJFQRV5XWZ", "length": 11671, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maratha Reservation earring was held on 7th August मराठा आरक्षणाची सुनावणी आता 14 ऐवजी 07 ऑगस्टला | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nमराठा आरक्षणाची सुनावणी आता 14 ऐवजी 07 ऑगस्टला\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nमराठा आरक्षणाच्या विनोद पाटील यांच्या याचिकेवर 14 ऑगस्ट ऐवजी 07 ऑगस्ट रोजी आता सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nमुंबई - मराठा आरक्षणाच्या विनोद पाटील यांच्या याचिकेवर 14 ऑगस्ट ऐवजी 07 ऑगस्ट रोजी आता सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nमहाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी अनेक तरुण जीव देत आहेत. या पार्श्वभूमीवर, 14 ऑगस्ट रोजी होणारी 'विनोद पाटील विरुद्ध राज्य सरकार व राज्य मागासवर्ग आयोग' ही सुनावणी माननीय उच्च न्यायालयाने अलीकडे घेऊन ठोस निर्णय घ्यावा अशी विनंती आज उच्च न्यायालयात केली.\nयावर, उच्च न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता 07 ऑगस्ट रोजी अंतिम सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी अँड. लीना पाटील यांनी न्यायमूर्ती रणजित मोरे व न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्यासमोर बाजू मांडली. सदरील याचिका मराठा आरक्षणाचा कालबद्ध कार्यक्रम द्यावा यासाठीची आहे.\nमराठा मागासलेपणाबाबत बापट आयोगात मतभिन्नता\nमुंबई - मराठा समाज मागास नसल्याचा निष्कर्ष बापट आयोगाने काढला असला, तरी अहवालात मात्र या समाजाच्या...\nLoksabha 2019 : आघाडीने जागा दिल्या नाही तर स्वबळावर लढणार : संभाजी ब्रिगेड\nखामगाव : संभाजी ब्रिगेडने काँग्रेस आघाडीकडे तीन जागेची मागणी केली असून ते न झाल्यास येत्या लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढणार असून लवकरच लोकसभेची...\nमागासवर्ग आयोगाचा अहवाल सर्वंकष\nमुंबई - मराठा समाजाच्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीबाबत आतापर्यंत अनेक आयोग आणि समित्यांनी अहवाल दिले...\nकायदेशीर तरतुदींचे काटकोर पालन;राज्य सरकारचा पुनरुच्चार\nमुंबई - राज्य सरकारने कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करूनच मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे....\n‘सकाळ’च्या वृत्तानंतर चौघांच्या कुटूंबियांना 20 लाखांची मदत\nबीड : शांततेत लाखोंचे मोर्चे निघूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याने संतापून समाजाने ठोक मोर्चे काढले. यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बलिदान देणाऱ्या...\nमराठा ठोक मोर्चा युतीच्या विरोधात\nमुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीत मराठा क्रांती ठोक मोर्चा शिवसेना-भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याची घोषणा मोर्चाचे समन्वयक संजय जाधव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-sangali-news-mp-sanjay-patil-dry-port-farmers-development-89133", "date_download": "2019-03-22T10:47:04Z", "digest": "sha1:L7T7OJJ7HDTD4Y53U66OBWSSVHMVNNFN", "length": 15705, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Sangali News MP Sanjay Patil Dry port Farmers Development ड्रायपोर्टमुळे शेतकऱ्यांसह परिसराचा विकास - खासदार संजय पाटील | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nड्रायपोर्टमुळे शेतकऱ्यांसह परिसराचा विकास - खासदार संजय पाटील\nसोमवार, 25 डिसेंबर 2017\nसांगली, रांजणी (ता. कवठेमहांकाळ) - येथील शेळी-मेंढी विकास महामंडळाची जागा हडपण्याचा डाव असल्याचा आरोप करणारे सध्या अडगळीत पडलेले नेते आहेत. लोकांची दिशाभूल करणारे आरोप करून राजकीय दुकानदारी चालते काय याचा ते प्रयत्न करत आहेत, असा टोला खासदार संजय पाटील यांनी आज (ता. 25) माजी आमदार व राष्ट्रवादीचे नेते प्रकाश शेंडगे यांचे नाव न घेता त्यांना लगावला.\nसांगली, रांजणी (ता. कवठेमहांकाळ) - येथील शेळी-मेंढी विकास महामंडळाची जागा हडपण्याचा डाव असल्याचा आरोप करणारे सध्या अडगळीत पडलेले नेते आहेत. लोकांची दिशाभूल करणारे आरोप करून राजकीय दुकानदारी चालते काय याचा ते प्रयत्न करत आहेत, असा टोला खासदार संजय पाटील यांनी आज (ता. 25) माजी आमदार व राष्ट्रवादीचे नेते प्रकाश शेंडगे यांचे नाव न घेता त्यांना लगावला.\nमाजी आमदार शेंडगे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन रांजणी येथे उभारल्या जाणाऱ्या ड्राय पोर्टच्या (कोर���े बंदर) नावाखाली शेळी-मेंढी विकास महामंडळाची जागा हडप करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप केला होता. महामंडळाची आरक्षित जागा घेऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता. श्री. शेंडगे यांच्या आरोपाचा खरपूस समाचार घेताना खासदार पाटील म्हणाले, अडगळीत पडलेल्या नेत्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. राजकीय दुकानदारी पुन्हा चालते काय ते बघत आहेत. वास्तविक रांजणी येथे महामंडळाची 1700 एकर जागा आहे. तर 500 एकर ग्रामपंचायतीचे गायरान आहे. सदर जागेवर पुढील 25 ते 30 वर्षाचा हिशेब करुन ड्रायपोर्ट उभारले जाणार आहे. त्यासाठी प्रोजेक्‍ट रिपोर्ट बनवण्यास एजन्सी नियुक्त केली आहे. ड्रायपोर्टसाठी साधारण 200 एकर जागा लागेल. त्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष श्री. डिग्गीकर हे जानेवारी महिन्यात येऊन पाहणी करतील. शेळी-मेंढी विकास महामंडळाला माझा कोणताही विरोध नाही.\nखासदार पाटील पुढे म्हणाले, विकास करताना जाती-पातीला थारा देऊ नये अशी भूमिका आहे. परंतू या महाभागांना ते अवगत नाही. शासनाच्या जागेत ड्रायपोर्ट उभारले जाणार आहे. त्यासाठी किती जागा लागेल ते पोर्ट ट्रस्टतर्फे पाहणी केली जाईल. कोणाच्या जागेवर गंडांतर आणले जाणार नाही. आरोप करणाऱ्यांनी नेतेगिरी करु नये. जतमध्ये लोकांना भावनिक करुन ते निवडून आले. परंतू तेथे किती दिवसांनी जात होते. जतमध्ये त्यांनी काय काम केले ते सांगावे. आम्ही जतमध्ये योजनेतून पाच ते सहावेळा पाणी दिले. लोकांना दिशाभूल करणारे आरोप त्यांनी करु नयेत. ड्रायपोर्टमुळे फळे, भाजीपाला निर्यातीची संधी परिसरातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात होईल. परिसराचा विकास होणार आहे. त्यासाठी कोणाची जागा काढून घेणार नाही. मात्र विकासाच्या आड कोणी येऊ नये.\nभगतसिंह यांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न होतोय\nवाळवा - भगतसिंह भारत - पाकिस्तान दोन्हीकडेही जिंवत आहेत. ते दोन्हीकडील जनतेच्या मना मनात आहेत. त्यांना कोणा एका धर्माच्या चौकटीत बंदिस्त करता कामा...\nफिचकडून भारताच्या आर्थिक वृद्दीदरात घट\nनवी दिल्ली: भारताचा आर्थिक विकासदर चांगला राहणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी येत्या आर्थिक वर्षांत आर्थिक वृद्दीदरात घट होणार असल्याचे...\nLoksabha 2019 : अनंत गीतेची केवळ आश्‍वासनेच\nदाभोळ - प्रत्���ेक मतदारसंघाचे विकासाचे प्रश्‍न वेगळे असून या मतदारसंघनिहाय विकासाचा आराखडा तयार करण्याचे आपले प्रयत्न राहतील. रायगड लोकसभा...\nLoksabha 2019 : विकासकामे हाच मुद्दा\nपुणे - भाजपची सत्ता केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत आहे. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत सामान्य नागिरकांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत. केलेली कामे...\nदिव्यांग, वंचित मुलांचे ‘रंग बरसे’\nपुणे - विविध गाण्यांच्या तालावर रंग व फुलांची उधळण करून दिव्यांग आणि वंचित मुलांनी एकमेकांना रंग लावण्याचा आनंद लुटला. धूलिवंदनानिमित्त भोई...\nधगधगत्या आगीत होरपळतोय आम्ही\nपिंपरी - लाखो रुपये कर्ज काढून फ्लॅट घेतलेत, हक्काचे घर झाल्याचा आनंद झाला, पण तो काही दिवसच टिकला. जिकडे बघावे तिकडे कचराच कचरा, दुर्गंधी आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8846&typ=%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF+%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0+%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80+%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE+%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE.+%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B6+%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87+%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87+%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%A4+", "date_download": "2019-03-22T10:10:25Z", "digest": "sha1:R6722ZZ6VXX7BGZOLNXVIZYD44OLCR67", "length": 15433, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nराष्ट्रीय मतदार जागृती करीता प्रा. गिरीश काळे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानीत\nप्रतिनिधी / वर्धा : राष्ट्रीय मतदार जागृती कार्यक्रमाची वर्धा तालुका स्तरावर सुव्यवस्थीत नियोजन करुन जिल्हयातुन सर्वाधिक नविन मतदारांची नोंदणी केल्या बद्दल प्रा. गिरीश काळे यांना जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.\nन्यु इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. गिरीश काळे यांनी राष्ट्रीय मतदार जागृती कार्यक्रमाची वर्धा तालुका स्तरावर योग्य आखणी व सुव्यवस्थीत करुन जिल्ह्यातुन सर्वाधिक नवीन मतदारांची नोंदणी केली. तसेच शाळा व महाविद्यालय स्तरावर राष्ट्रीय मतदार जागृती कार्यक्रमाच्या प्रचार व प्रसारासाठी विविध स्पर्धा व उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले. यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी श्री. भिमनवार यांनी त्यांच्या कार्यालयात. प्रशस्ती पत्र व 5 हजार रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित केले. यावेळी निवडणुक उपजिल्हाधिकारी श्री. प्रविण महिरे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nप्रा. गिरीश काळे हे न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय, वर्धा येथे मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांनी मागिल एक वर्षापासुन नोडल अधिकारी म्हणून मतदार साक्षरता क्लबच्या माध्यमातुन शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी विविध प्रकारचे उपक्रम व स्पर्धा यशस्वीपणे राबविल्या मतदारांशी संवाद साधुन कुणीही मतदार मतदानाच्या हक्कापासुन वंचित राहणार नाही याकरीता ते सक्रीय सहभागी राहीले. तसेच वृत्तपत्रातून मतदार जनजागृतीकरीता त्यांनी विविध लेख लिहून मतदार जनजागृतीचा यशस्वी प्रयत्न केला. तसेच दिनांक २५ जानेवारी २०१९ राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्त्याने आयोजित जनजागृती मोहिममध्ये साकारलेल्या विविध कलाकृतीमध्ये विशेष सहभाग नोंदविला आणि राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार “लोकशाही पंधरवाडा’ २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०१९ च्या दरम्यान विविध उपक्रम व स्पर्धा, पंचायत समिती, वर्धा तसेच जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातुन ग्राम पातळीवर राबवून मतदारांना जागृत करण्याचा प्रयत्न केला.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nविविध गावांमध्ये नक्षल बंदला केला नागरिकांनी विरोध\nपेट्रोल २९ पैसे तर डिझे ३२ पैशांनी स्वस्त\nअवनीच्या बछड्यांनी केली घोड्याची शिकार\nतिरुपती येथील गोविंदराज स्वामी मंदिरातील तीन मौल्यवान मुकुट चोरीला\nबेरोजगार, शेतकरी, शेतमजूर व गोरगरीब जनतेच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस ची मुलचेरा तहसील कार्यालयावर धडक\nरापमची गळकी बस, प्रवासी बसला रेनकोट घालून भंगार बसेसचे काही होणार काय\nअत्याधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून आपत्ती निवारणावर उपाय शोधावेत : ना. देवेंद्र फडणवीस\nवेकोलि कर्मचारी युवतीव��� सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या : भारतीय युथ टायगर्स संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे म\nदुचाकीची समोरा समोर धडक, दोन गंभीर जखमी\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कार्यक्रमादरम्यान मंचावरच भोवळ\nशिर्डी येथून जयपूर, बंगळूरू, भोपाळ व अहमदाबाद साठी विमानसेवा सुरु\nगडचिरोली जि.प. च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपविभागीय अभियंता ६ हजारांची लाच स्वीकारतांना सापडला\nनिबंध स्पर्धेतील विजेत्यांचा पोलिस महानिरीक्षकांच्या हस्ते गौरव\nकुलर वापरताय , मग खबरदारी घ्या\n२० वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या\nएडीटर फोरम संघटनेच्या प्रेस काॅन्फरन्स हाॅलचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्याहस्ते उद्घाटन\nबोगस पटसंख्या दाखविणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यासंदर्भात सरकार गंभीर : ना. तावडे\nपोलिसाची हत्या करणारा आरोपी अटकेत, हत्येची दिली कबुली\nपशुआरोग्य सेवा देण्यासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना, ८० तालुक्यांमध्ये फिरते पशुचिकित्सा पथक सुरु करण्यास मान्यता\nसर्व विरोधक एकत्र आल्याचे श्रेय भाजपाच्या विकासकार्याला : नितीन गडकरी\nसात दिवसांत ‘स्वाईन फ्लू’चे चार बळी : नागपूर जिल्ह्य़ातील तिघांचा समावेश\n२८ फेब्रुवारीला किसान क्रेडीट कार्ड अभियान राबविणार , शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा\nयापुढे गावातील लोकांकडून पाणी कर भरण्याबाबतचे हमी पत्र घेतल्यानंरतच मिळणार पाणीपुरवठा योजना\n'सूर नवा ध्यास नवा छोटे सुरवी' च्या मंचावर 'माऊली' चित्रपटाच्या टीमची धम्माकेदार एन्ट्री...\nभामरागड तहसील कार्यालयावर धडकला महामोर्चा, विविध मागण्यांचे दिले निवेदन\nसर्वच स्तरातील समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द : ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nगडचिरोली पंचायत समितीच्या सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर\nघरकामाला आणलेल्या १५ वर्षीय मुलीवर बलात्कार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल\nआदिवासी दिन समाजापुढे एक चिंतन \nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे निधन\nउभ्या कंटेनरवर दुचाकी आदळून इसमाचा मृत्यू, आमगाव शिवारातील घटना\nलगाम येथील भगवंतराव पोस्ट बेसिक आश्रमशाळेतील शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, गुन्हा दाखल\nकोराडी येथील महाजनको तील सिनियर सेक्युरिटी विरूध्द ५ ह��ारांची लाच स्वीकारल्यावरून गुन्हा दाखल\n‘अटलजी यांच्या निधनाने सर्वाधिक लाडके नेते गमावले आहे, : विद्यासागर राव\n११ दिवसात पेट्रोलच्या दरात २.७५ रुपयांची कपात\nभामरागड तालुक्यात नक्षल्यांकडून १५ दिवसांत पाच जणांची हत्या\nविभागीय क्रीडा स्पर्धेत सहभागी आश्रमशाळेच्या १७४ विद्यार्थ्यांना विषबाधा\n लाचेच्या बदल्यात मागितले शरीरसुख , एसीबीने केली अटक\nरमाई घरकुल योजनेचे धनादेश काढून देण्यासाठी लाच घेणारा पवनी पंचायत समितीमधील कंत्राटी अभियंता अडकला एसीबीच्या जाळ्यात\nआलापल्ली नजीक ट्रकला अपघात : दोघे जखमी\nवर्धा येथील अट्टल गुन्हेगार `बच्चा`चा खून; शौचालयाच्या टाक्यात आढळला मृतदेह\nकोणताही वन्यप्राणी हिंसक नसून दोन पायाचा प्राणीच सर्वात धोकादायक : डॉ. प्रकाश आमटे\nबारावी विज्ञानच्या विद्यार्थ्यांना मिळणार उत्तरपत्रिका मराठीतून लिहिण्याची संधी\nधनादेशाचा अनादर झाल्यास वीजग्राहकांना ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपयांचा दंड\n३ शिवशाहीसह ८ बसेस जळून खाक : पुण्यातील घटना\n‘अहेरी चा राजा’ च्या विसर्जन मिरवणूकीत पालकमंत्री ना. आत्राम यांनी ठेका धरून युवकांमध्ये जागविली स्फूर्ती\nलोकसभा निवडणुक २०१९ : राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी प्रसिद्ध\n'सौभाग्य' योजनेत महाराष्ट्रात १०० टक्के विद्युतीकरण\nचंद्रपूर महानगर पालिकेच्या वतीने २६ जानेवारीपासून लोकशाही पंधरवाडा\nराज्यघटना हाच देशासाठी सर्वात मोठा ग्रंथ : प्रा. ज्ञानेश वाकुडकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-grampanchayat-election-kagal-taluka-result-77812", "date_download": "2019-03-22T11:08:52Z", "digest": "sha1:UXNR6GRXR4FBSXCWHNEYGFTVRFIXROGK", "length": 15933, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Grampanchayat Election Kagal Taluka Result कागल तालुक्‍यात मुश्रीफ गटाची बॅटींग | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nकागल तालुक्‍यात मुश्रीफ गटाची बॅटींग\nमंगळवार, 17 ऑक्टोबर 2017\nकागल तालुक्‍यातील 26 ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ गटाने सर्वाधिक दहा ठिकाणी सत्ता मिळविली, प्रा. संजय मंडलिक गटाला सात ठिकाणी, माजी आमदार संजय घाटगे गटाला चार व समरजितसिंह घाटगे गटाला तीन ठिकाणी सत्ता मिळाली.\nकागल/म्हाकवे - कागल तालुक्‍यातील 26 ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत आम��ार हसन मुश्रीफ गटाने सर्वाधिक दहा ठिकाणी सत्ता मिळविली, प्रा. संजय मंडलिक गटाला सात ठिकाणी, माजी आमदार संजय घाटगे गटाला चार व समरजितसिंह घाटगे गटाला तीन ठिकाणी सत्ता मिळाली. तर नंद्याळमध्ये अपक्ष उमेदवार राजश्री दयानंद पाटील यांनी बाजी मारली तर ठाणेवाडी येथे प्रविणसिंह पाटील गटाला सत्ता मिळाली. एकंदर तालुक्‍यात मुश्रीफ, मंडलिक गटाने मोठी मुसंडी मारल्याचे चित्र आहे. तालुक्‍यात एकूण 15 ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले.\nथेट सरपंच म्हणून विजयी झालेले उमेदवार -\nफराकटेवाडी - शीतल रोहित फराकटे (बिनविरोध), हणबरवाडी - प्रभाकर शंकर मेथे, दौलतवाडी - विठ्ठल रमेश जाधव, करड्याळ - विठ्ठल दिनकर टिपुगडे, अवचितवाडी - उत्तम हरी पाटील, ठाणेवाडी - अरुण यमगेकर, हसुर बुा -दिग्विजय पाटील, नंद्याळ - राजश्री दयानंद पाटील, बामणी - रावसाहेब बाळू पाटील, बाळेघोल - सावित्री शिरसाप्पा खतकल्ले, बेलेवाडी काळम्मा - सागर यशवंत पाटील, पिराचीवाडी - सुभाष पांडूरंग भोसले, निढोरी - देवानंद पाटील, मुगळी - कृष्णात काळू गुरव, जैन्याळ - हौसाबाई तुकाराम बरकाळे, व्हनाळी - निलम सुरेश मर्दाने, रणदेवीवाडी - शोभा खोत, अर्जूनवाडा - प्रदिप पाटील, बोळावी - आनंदा धोंडीराम पाटील, बाचणी - निवास पाटील, चिमगाव - रुपाली दिपक अंगज, आणूर - रेखा आनंदा तोडकर, हमिदवाडा - सूमन विलास जाधव, बोरवडे - गणपतराव फराकटे, कापशी सेनापती व बाळीक्रे - श्रध्दा सतीश कोळी, कसबा सांगाव - रणजित कांबळे.\nपिराचीवाडी येथे पांडूरंग रामा मस्कर व संजय दौलती भोसले यांना समान मते पडली.चिठ्ठीवर मुश्रीफ गटाचे मस्कर हे विजयी झाले. तर मुगळी येथे विठाबाई सांगले व मालूबाई चेचर यांना समान मते पडली.यामध्ये मंडलिक गटाच्या विठाबाई सांगले विजयी झाल्या.\nमुश्रीफ गटाला फराकटेवाडी, दौलतवाडी, करड्याळ, बामणी, बाळेघोल, बेलेवाडी काळम्मा, पिराचीवाडी, निढोरी, बोरवडे, कसबा सांगाव, मंडलिक गटाला अवचितवाडी, हसुर बुा, मुगळी, हमिदवाडा, चिमगाव, बाचणी, आणूर, संजय घाटगे गटाला व्हनाळी,सेनापती कापशी, अर्जूनवाडा, रणदेवीवाडी, समरजितसिंह घाटगे गटाला हणबरवाडी, जैन्याळ, बोळावी, प्रविणसिंह पाटील गटाला ठाणेवाडी व नंद्याळ येथे अपक्ष उमेदवार राजश्री दयानंद पाटील यांना सरपंचपद मिळाले.\nहणबरवाडी, करड्याळ, हसुर बुा, नंद्याळ, बेलेवाडी काळम्मा, मुगळी, जैन्याळ, सेनापती कापशी, अर्जूनवाडा, बामणी, पिराचीवाडी, निढोरी, रणदेवीवाडी, अर्जुनवाडा, बाचणी या गावात सत्तांतर झाले.\n..तर हेमामालिनी, रेखा पंतप्रधान झाल्या असत्या\nकागल - प्रियांका गांधी काँग्रेसच्या सभेत येणे हे नवीन नाही. आमचा समाज सेलिब्रिटींना मत द्यायला नव्हे, तर त्यांना बघायला येतो. तसे असते तर...\nयुतीच्या निमंत्रण पत्रिकेत समरजितसिंह घाटगेंचे नावच नाही\nकोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या प्रचाराच्या प्रारंभापूर्वीच निमंत्रण पत्रिकेतील नावांवरून वाद सुरू झाला आहे....\nवीस लाखांच्या बनावट नोटा कोल्हापुरात जप्त\nकोल्हापूर - बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. याप्रकरणी चौघांना अटक केली...\nLoksabha 2019 : साखर कारखानदारांचा कौल कुणाला \nजिल्ह्यात २३ साखर कारखाने आहेत, यापैकी दोन कारखाने बंद आहेत. उर्वरित २१ कारखान्यांपैकी ८ कारखान्यांवर राष्ट्रवादी किंवा काँग्रेसची सत्ता आहे....\nघराण्याला फार मोठा राजकीय वारसा नाही. वडील बी. टी. पाटील यांनी सरपंच आणि गोडसाखर संचालक पदाच्या माध्यमातून राजकारणाचा पाया रचला. त्या जोरावर गावच्या...\nना राजकीय वरदहस्त, ना पिढीजात संस्थांचा वारसा, तरीही राजकारणाचे विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागल तालुक्‍यात माजी आमदार संजय घाटगे यांनी घाटगे गटाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-ramdas-phutane-supports-farmers-strike-49359", "date_download": "2019-03-22T11:21:02Z", "digest": "sha1:M4WZIDM3C7DQJZYM7SJVSENXX3LY6F4S", "length": 13982, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Ramdas Phutane supports farmers strike शेतकरी संपाला साहित्यिकांनी पाठिंबा द्यावा: रामदास फुटाणे | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nशेतकरी संपाला साहित्यिकांनी पाठिंबा द्यावा: रामदास फुटाणे\nगुरुवार, 1 जून 2017\nसरकार लवकर निर्णयच घेत नाही. जे वचन निवडणूकीपूर्वी भाजपाने दिले त्याच आज मागण्या आहेत. पूर्वीचे निष्क्रीय होते म्हणून लोक यांच्या पाठीशी राहिले. पण शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले जात नाहीत.\nपुणे - 'शेतीचे प्रश्न गंभीर आहेत. त्यामुळे शेतकरी संपाला साहित्यिकांनी पाठिंबा द्यावा\", अशी अपेक्षा वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी गुरुवारी व्यक्त केली.\nसरकार लवकर निर्णयच घेत नाही. जे वचन निवडणूकीपूर्वी भाजपाने दिले त्याच आज मागण्या आहेत. पूर्वीचे निष्क्रीय होते म्हणून लोक यांच्या पाठीशी राहिले. पण शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले जात नाहीत. उत्पादन खर्चाएवढेही शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत, हे सत्य आहे. सरकारच्या फालतू खर्चामुळे, निवडणूकातील उधळपट्टीमुळे खरा शेतकरी दुर्लक्षित होत आहे. शिवाय त्याला जातीजातीत विभागणारे नेतेही सध्या वाढले आहेत. हा प्रश्न गंभीर आहे, असेही फुटाणे म्हणाले.\nशेतात जाणाऱ्या बळिराजाने नांगर खाली ठेवला असून, चक्क संपाचे हत्यार उपसले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक शेतकऱ्यांच्या बेमुदत संपाला बुधवारी मध्यरात्रीपासून सुरवात झाली. शेतकरी कर्जमाफी आणि शेतीमालाला योग्य भाव या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.\nई सकाळवरील आणखी ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :\nएेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात​\nप्रांजल पाटील देशातील 'पहिली' दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी\nजनावरे खरेदी-विक्रीच्या निर्णयात हस्तक्षेप नाही- केरळ उच्च न्यायालय​\nप्रशासकीय नव्हे; परराष्ट्र सेवेत जाणार​\nकरिअरसाठी स्काय इज द लिमिट​\nमराठवाड्यात दीडशे दिवसांत 361 शेतकरी आत्महत्या​\nमंत्री झालो याची शेट्टींना असुया..\nअभिनेत्री सनी लिओनीच्या विमानाचा अपघात टळला\nLoksabha 2019 : संजय शिंदेंचा आज राष्ट्रवादीत प्रवेश; माढ्यातून लोकसभेच्या उमेदवारीची चिन्हे\nपुणे : सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा आज बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याची चिन्हे आहेत. ते माढा लोकसभा...\nभगतसिंह यांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न होतोय\nवाळवा - भगतसिंह भारत - पाकिस्तान दोन्हीकडेही जिंवत आहेत. ते दोन्हीकडील जनतेच्या मना मनात आहेत. त्यांना कोणा ए��ा धर्माच्या चौकटीत बंदिस्त करता कामा...\nLoksabha 2019 : महाराष्ट्रातून 'हे' आहेत युतीचे उमेदवार\nमुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (शुक्रवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये मावळमधून विद्यमान खासदार...\nLoksabha 2019 : सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडणे अमान्य\nसांगली - सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडणे आम्हाला कदापि मान्य नाही. त्यांना जागा देऊ नये, यासाठी आमचा विरोध राहील. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असून...\nपुणे विद्यापीठातील काल लागलेली आग शमविण्यासाठी प्रयत्न सुरुच\nपुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पोस्ट ऑफिससमोरील कचरा जमा करण्याच्या ठिकाणी काल (ता. 21) मोठी आग भडकली होती. या आगीची माहिती मिळताच...\nफ्रान्समध्ये हृदयशस्त्रक्रियेनंतर अॅड. असीम सरोदे यांच्या प्रकृतीत सुधारणा\nपुणे : शहरातील वकिल असीम सरोदे (वय 45) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. मात्र त्यांच्या प्रकृतीमध्ये आता सुधारणा झाली आहे. ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/asha-khadilkar/?vpage=3", "date_download": "2019-03-22T10:25:15Z", "digest": "sha1:RGJE3WXLDWP6YNPO5EKU5XNFDK4SG7UB", "length": 9063, "nlines": 107, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "गा‌यिका आशा खाडिलकर – profiles", "raw_content": "\nशास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत गायिका\nज्येष्ठ गा‌यिका आशा खाडिलकर म्हणजे गायनातलं मूर्तिमंत चैतन्यतत्त्व. त्यांचा जन्म ११ जानेवारी १९५५ मध्ये सांगली येथे झाला. कारण त्या गात असलेलं गाणं कोणत्याही प्रकारांतलं असो, शास्त्रीय संगीत किंवा नाट्यसंगीत, भक्तिसंगीत किंवा अगदी भावगीत… त्यांचे प्रत्येक गाणं प्रचंड ऊर्जेनं भारलेलं असतं. ही ऊर्जा मूळच्या गाण्यापेक्षा आशाताईंच्या अंतरातून आलेली असते. त्यामुळेच आशाताई जेव्हा एखादं गाणं गातात,तेव्हा ते तत्पूर्वी कुणीही गायलेलं असलं तरीही विलक्षण चैतन्यमय भासतं.\nविशेष म्हणजे वयाच्या तेराव्या वर्षीत्यांनी पहिली मैफल गाजवली तेव्हाची आणि आताची त्यांचीगायनातली ऊर्जा, यात बिलकूल फरक पडलेला नाही. अगदी लहान वयातच आशाताईंच्या घरच्यांनी त्यांना पं. बाळकृष्णबुवा मोहिते यांच्याकडे गाणं शिकायला पाठवलं आणि आशाताई गाण्यातच अक्षरशः रुजल्या. तेराव्या वर्षी त्यांनी पहिली मैफल मारली; तर वयाच्या सतराव्या वर्षीच पं. भीमसेन जोशी, गानहिरा हिराबाई बडोदेकर, डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या गायनातील मान्यवरांनी आशाताईंच्या गाण्याला नावाजलं आणि त्यांना पुण्यात मानाचा ‘बालगंधर्व पुरस्कार’ बहाल केला.\nआशाताईंवरील संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nकथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले नागनाथ लालुजीराव कोत्तापल्ले. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म ...\nठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे सदस्य, ६१ व्या मराठी साहित्य ...\nपंडितजींनी ‘कटयार काळजात घुसली’ व ‘अमृत मोहिनी’ या दोन नाटकांच्या पदानां चाली दिल्या. नाटयसंगीत भक्तीगीत ...\nमराठी अभिनेते दिनेश साळवी\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalmoney.com/article/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80-102164", "date_download": "2019-03-22T10:41:25Z", "digest": "sha1:MYPMGRERZIZOTQDLMZQJ7SOBGMMSLRNO", "length": 90017, "nlines": 57, "source_domain": "www.sakalmoney.com", "title": "उद्योगांसाठी वाढावी प्रयत्नांची गती - Sakal Money", "raw_content": "अधिक माहितीसाठी मिस्ड कॉल द्या 73508-73508\nयोग्य म्युच्युअल फंडाची निवड\nचीन नाही भारतच होणार नंबर वन, जगाचा विश्वास...काय आहे 'ओयो'ची महत्वाकांक्षा साम्राज्य एका कॉलेज ड्रॉप आउटचे...भारत आणि पाकिस्तान दरम्यान 37 अब्ज डॉलर व्यापाराची क्षमता...धक्कादायक साम्राज्य एका कॉलेज ड्रॉप आउटचे...भारत आणि पाकिस्तान दरम्यान 37 अब्ज डॉलर व्यापाराची क्षमता...धक्कादायक स्थानिकांना पगार न मिळाल्याच्या कारणास्तव आयएल अॅंड एफएसच्या अधिकाऱ्यांना इथिओपियात अटक...'अजय नारायण झा' देशाचे नवे अर्थसचिवएन सिवरामन आयएल अॅंड एफएसचे नवे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरयेस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सेबीची परवानगी...नव्या 'जिओसावन'ची ऑफर : जिओधारकांना 90 दिवस मोफत सेवाआर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आयएल अॅंड एफएसची तब्बल 65 टक्के कर्मचारी कपातयेस बॅंकेच्या अतिरिक्त संचालकपदावर टी एस विजयन यांची नियुक्ती...रिलायन्समधील आगीत तीन कामगारांचा मृत्यू स्थानिकांना पगार न मिळाल्याच्या कारणास्तव आयएल अॅंड एफएसच्या अधिकाऱ्यांना इथिओपियात अटक...'अजय नारायण झा' देशाचे नवे अर्थसचिवएन सिवरामन आयएल अॅंड एफएसचे नवे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरयेस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सेबीची परवानगी...नव्या 'जिओसावन'ची ऑफर : जिओधारकांना 90 दिवस मोफत सेवाआर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आयएल अॅंड एफएसची तब्बल 65 टक्के कर्मचारी कपातयेस बॅंकेच्या अतिरिक्त संचालकपदावर टी एस विजयन यांची नियुक्ती...रिलायन्समधील आगीत तीन कामगारांचा मृत्यू टाटा परिवारातील नवा सदस्य, 'टाटा स्टील बीएसएल'रुपयाचे शानदार कमबॅक...भारत काबीज करण्याचा 'व्हीवो'चा प्लॅन...'एल अॅंड टी'चे ए एम नाईक एनएसडीसीच्या अध्यक्षपदीएप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांनी फिरवली पाठएचडीएफसी बॉँडद्वारे उभारणार 8,500 कोटी रुपये...येस बॅंकेच्या कपूर कुटूंबियांनी केली दोन म्युच्युअल फंडाच्या 400 कोटींची भरपाई...'फ्लिपकार्ट'ला मागे टाकत 'अॅमेझॉन'च ई-कॉमर्सचा किंग टाटा परिवारातील नवा सदस्य, 'टाटा स्टील बीएसएल'रुपयाचे शानदार कमबॅक...भारत काबीज करण्याचा 'व्हीवो'चा प्लॅन...'एल अॅंड टी'चे ए एम नाईक एनएसडीसीच्या अध्यक्षपदीएप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांनी फिरवली पाठएचडीएफसी बॉँडद्वारे उभारणार 8,500 कोटी रुपये...येस बॅंकेच्या कपूर कुटूंबियांनी केली दोन म्युच्युअल फंडाच्या 400 कोटींची भरपाई...'फ्लिपकार्ट'ला मागे टाकत 'अॅमेझॉन'च ई-कॉमर्सचा किंग जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलची नवी रणनीती...'अझिम प्रेमजी'ना मिळणार फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर' जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलची नवी रणनीती...'अझिम प्रेमजी'ना मिळणार फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर' भारतीयांसाठी अभिमानाची बाब, जगदिशचंद्र बोस इंग्लंडच्या 50 पौडांच्या नोटेवर झळकण्याची शक्यता भारतीयांसाठी अभिमानाची बाब, जगदिशचंद्र बोस इंग्लंडच्या 50 पौडांच्या नोटेवर झळकण्याची शक्यता अमेरिकेची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी अडचणीत...म्युच्युअल फंड फोलिओ नंबरने गाठली विक्रमी 8 कोटींची संख्या...पहिल्यांदाच विम्यांना मागे टाकत म्युच्युअल फंडांनी घेतली आघाडी...पेट्रोलियम कंपन्या करणार 65,000 पेट्रोल पंपांचे वाटप...'अॅपल'ला मागे टाकत 'मायक्रोसॉफ्ट' अमेरिकेची नंबर वन कंपनी...दिवाळखोरीच्या कायद्याअंतर्गत 3 लाख कोटींची प्रकरणे मार्गी : कॉर्पोरेट अफेअर्स सचिवअपोलो टायरच्या विक्रीत 22.5 टक्क्यांची वाढ'डिस्कवर 100-सीसी' ही माझ्या करियरमधील सर्वात मोठी चूक : राजीव बजाजअमिताभ बच्चनच सायकल प्युअर अगरबत्तीजचे ब्रॅंड अॅम्बेसेडरव्होडाफोन आयडीया करणार तब्बल 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूकआयएल अॅंड एफएसचे तिमाही निकाल लांबणीवर...आता प्रत्येक संसदीय मतदारसंघात 'पासपोर्ट सेवा केंद्र'परकी गुंतवणूकदारांचे नोव्हेंबरमध्ये शानदार कमबॅकमहाराष्ट्रात अन्न भेसळ करणाऱ्यांना होणार जन्मठेप...सुंदरम म्युच्युअल फंडाचा नवा 'सुंदरम इक्विटी सेव्हींग्स फंड'ऑरोबिंदो फार्माला 611 कोटींचा नफा : 22 टक्क्यांची घटआठवड्याच्या सुरूवातीलाच सेन्सेक्सची 346 अंशांची घसरणएचडीएफसी बॅंकेने गेल्या 5 वर्षात गुतंवणूकदारांना केले सर्वाधिक मालामाल...'नोटाबंदी' आणि 'जीएसटी'मुळे भारताची आर्थिक वाढ मंदावली : रघुराम राजनइन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्��ांना 3 ते 5 टक्के पगारवाढ: 170 अधिकाऱ्यांना मिळणार प्रमोशन'चीन'चा म्यानमारबरोबर अब्जावधी डॉलरचा करार...सीपीएसई ईटीएफचा चौथा टप्पा नोव्हेंबरअखेर गुंतवणूकीसाठी उपलब्ध...रामदेव बाबांची संस्कारी जीन्स, लंगोट बाजारातअमेरिकेचे ईराणवरील निर्बंध आजपासून लागू, भारत आणि चीनचे काय अमेरिकेची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी अडचणीत...म्युच्युअल फंड फोलिओ नंबरने गाठली विक्रमी 8 कोटींची संख्या...पहिल्यांदाच विम्यांना मागे टाकत म्युच्युअल फंडांनी घेतली आघाडी...पेट्रोलियम कंपन्या करणार 65,000 पेट्रोल पंपांचे वाटप...'अॅपल'ला मागे टाकत 'मायक्रोसॉफ्ट' अमेरिकेची नंबर वन कंपनी...दिवाळखोरीच्या कायद्याअंतर्गत 3 लाख कोटींची प्रकरणे मार्गी : कॉर्पोरेट अफेअर्स सचिवअपोलो टायरच्या विक्रीत 22.5 टक्क्यांची वाढ'डिस्कवर 100-सीसी' ही माझ्या करियरमधील सर्वात मोठी चूक : राजीव बजाजअमिताभ बच्चनच सायकल प्युअर अगरबत्तीजचे ब्रॅंड अॅम्बेसेडरव्होडाफोन आयडीया करणार तब्बल 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूकआयएल अॅंड एफएसचे तिमाही निकाल लांबणीवर...आता प्रत्येक संसदीय मतदारसंघात 'पासपोर्ट सेवा केंद्र'परकी गुंतवणूकदारांचे नोव्हेंबरमध्ये शानदार कमबॅकमहाराष्ट्रात अन्न भेसळ करणाऱ्यांना होणार जन्मठेप...सुंदरम म्युच्युअल फंडाचा नवा 'सुंदरम इक्विटी सेव्हींग्स फंड'ऑरोबिंदो फार्माला 611 कोटींचा नफा : 22 टक्क्यांची घटआठवड्याच्या सुरूवातीलाच सेन्सेक्सची 346 अंशांची घसरणएचडीएफसी बॅंकेने गेल्या 5 वर्षात गुतंवणूकदारांना केले सर्वाधिक मालामाल...'नोटाबंदी' आणि 'जीएसटी'मुळे भारताची आर्थिक वाढ मंदावली : रघुराम राजनइन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 3 ते 5 टक्के पगारवाढ: 170 अधिकाऱ्यांना मिळणार प्रमोशन'चीन'चा म्यानमारबरोबर अब्जावधी डॉलरचा करार...सीपीएसई ईटीएफचा चौथा टप्पा नोव्हेंबरअखेर गुंतवणूकीसाठी उपलब्ध...रामदेव बाबांची संस्कारी जीन्स, लंगोट बाजारातअमेरिकेचे ईराणवरील निर्बंध आजपासून लागू, भारत आणि चीनचे काय 'सिप्ला'ने नोंदवला अपेक्षापेक्षा कमी नफा...रिलायन्स जिओने जोडले 1.3 कोटी नवीन ग्राहक...परकी चलन साठा 1.444 अब्ज डॉलरने घसरत 392.078 अब्ज डॉलरवरसेबीचा 'सहारा'ला पुन्हा एकदा दणका : 14,000 कोटी द्या व्याजासहीतऑटोमोबाईल कंपन्यांची दमदार कामगिरी'डॉ. रेड्डीज'ने नोंदवली, सलग दुसऱ्या तिमाहीत नफ्यातील व���ढभारताचा परकी चलनसाठा 395 अब्ज डॉलर तर चीनचा 3000 अब्ज डॉलरयेस बॅंकेच्या नफ्यात घट'विप्रो'ने नोंदवला 1,886 कोटी रुपयांचा नफाएच-1बी व्हिसा सर्टिफिकेशन मिळवणारी टॉप टेनमधील टीसीएस एकमेव भारतीय कंपनीहोंडा \"ऍक्‍टिव्हा'ने गाठला 2 कोटींचा टप्पाआयसीआयसीआय लोम्बार्डने नोंदवला 293 कोटी रुपयांचा घवघवीत नफाअॅपल काय करणार आहे 30 ऑक्टोबरला 'सिप्ला'ने नोंदवला अपेक्षापेक्षा कमी नफा...रिलायन्स जिओने जोडले 1.3 कोटी नवीन ग्राहक...परकी चलन साठा 1.444 अब्ज डॉलरने घसरत 392.078 अब्ज डॉलरवरसेबीचा 'सहारा'ला पुन्हा एकदा दणका : 14,000 कोटी द्या व्याजासहीतऑटोमोबाईल कंपन्यांची दमदार कामगिरी'डॉ. रेड्डीज'ने नोंदवली, सलग दुसऱ्या तिमाहीत नफ्यातील वाढभारताचा परकी चलनसाठा 395 अब्ज डॉलर तर चीनचा 3000 अब्ज डॉलरयेस बॅंकेच्या नफ्यात घट'विप्रो'ने नोंदवला 1,886 कोटी रुपयांचा नफाएच-1बी व्हिसा सर्टिफिकेशन मिळवणारी टॉप टेनमधील टीसीएस एकमेव भारतीय कंपनीहोंडा \"ऍक्‍टिव्हा'ने गाठला 2 कोटींचा टप्पाआयसीआयसीआय लोम्बार्डने नोंदवला 293 कोटी रुपयांचा घवघवीत नफाअॅपल काय करणार आहे 30 ऑक्टोबरला सॅमसंगची दिवाळी ऑफर: 'गॅलक्सी नोट 8' वर तब्बल 23,000 ची सूटभारतातील पहिले बिटकॉईन एटीएम लॉंचमल्ल्याच्या इंग्लंडमधील आलिशान कार्सचा लिलाव...तीन चतुर्थांश एच1बी व्हिसाधारक भारतीयच...सरकार दोन महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागार नेमणार सॅमसंगची दिवाळी ऑफर: 'गॅलक्सी नोट 8' वर तब्बल 23,000 ची सूटभारतातील पहिले बिटकॉईन एटीएम लॉंचमल्ल्याच्या इंग्लंडमधील आलिशान कार्सचा लिलाव...तीन चतुर्थांश एच1बी व्हिसाधारक भारतीयच...सरकार दोन महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागार नेमणार म्युच्युअल फंडांनी दोनच आठवड्यात इक्विटीत ओतले 11,000 कोटी रुपयेश्रीमंत भारत : देशात 3 लाख 43 हजार कोट्यधीशअल्ट्राटेक सिमेंटला 391 कोटींचा नफा : 9.3 टक्क्यांची घटमहिंद्राच्या मराझ्झोचा बोलबाला : गाठला 10,000 बुकिंग पल्लाड्रॅगनची गती मंदावली : विकासदर 6.5 टक्क्यांवररुपयाची लंगडी...थांबेना शेअर बाजाराची घसरगुंडी...रिलायन्सची घौडदौड : 9,516 कोटी रुपयांचा विक्रमी नफाआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओपदावरील संदीप बक्षींच्या नियुक्तीला आरबीआयकडून परवानगीअमेरिकेच्या बजेटमधील वार्षिक तूट 779 अब्ज डॉलरवर...परकी गुंतवणूकीत चीन नंबर वन, टॉप टेनमध्ये स्थान मिळवताना भारताची दमछाकटाटा अॅसेट मॅनेजमेंटच्या मुख्य गुंतवणूक अधिकारीपदावर राहुल सिंगव्हॉट्‌सऍप पेमेंट सेवेचा डेटा भारतातच साठविणारमहिंद्राचा नवा रुरल भारत अॅंड कन्झम्पशन योजनाबोईंगच्या प्रतिष्ठित एफ-15 लढाऊ विमानांची सूत्रे भारतीय इंजिनियरच्या हातात...अॅम्फीचे 'म्युच्युअल फंड युटीलीटी', जास्तीत जास्त फंड हाऊसना घेणार सोबतरॉयल एनफिल्डच्या दोन नव्या मोटरसायकल अमेरिकेत लॉँचरुपयाच्या घसरणीचा दणका परकी चलन साठ्याला...कोल इंडियाने दिला परफॉर्मन्स बोनस, रुपये 1,600 कोटी फक्त म्युच्युअल फंडांनी दोनच आठवड्यात इक्विटीत ओतले 11,000 कोटी रुपयेश्रीमंत भारत : देशात 3 लाख 43 हजार कोट्यधीशअल्ट्राटेक सिमेंटला 391 कोटींचा नफा : 9.3 टक्क्यांची घटमहिंद्राच्या मराझ्झोचा बोलबाला : गाठला 10,000 बुकिंग पल्लाड्रॅगनची गती मंदावली : विकासदर 6.5 टक्क्यांवररुपयाची लंगडी...थांबेना शेअर बाजाराची घसरगुंडी...रिलायन्सची घौडदौड : 9,516 कोटी रुपयांचा विक्रमी नफाआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओपदावरील संदीप बक्षींच्या नियुक्तीला आरबीआयकडून परवानगीअमेरिकेच्या बजेटमधील वार्षिक तूट 779 अब्ज डॉलरवर...परकी गुंतवणूकीत चीन नंबर वन, टॉप टेनमध्ये स्थान मिळवताना भारताची दमछाकटाटा अॅसेट मॅनेजमेंटच्या मुख्य गुंतवणूक अधिकारीपदावर राहुल सिंगव्हॉट्‌सऍप पेमेंट सेवेचा डेटा भारतातच साठविणारमहिंद्राचा नवा रुरल भारत अॅंड कन्झम्पशन योजनाबोईंगच्या प्रतिष्ठित एफ-15 लढाऊ विमानांची सूत्रे भारतीय इंजिनियरच्या हातात...अॅम्फीचे 'म्युच्युअल फंड युटीलीटी', जास्तीत जास्त फंड हाऊसना घेणार सोबतरॉयल एनफिल्डच्या दोन नव्या मोटरसायकल अमेरिकेत लॉँचरुपयाच्या घसरणीचा दणका परकी चलन साठ्याला...कोल इंडियाने दिला परफॉर्मन्स बोनस, रुपये 1,600 कोटी फक्त टाटा स्टारबक्सच्या सीईओपदावर नवीन गुरनानीकेंद्राबरोबर महाराष्ट्र सरकारचाही दिलासा: राज्यात पेट्रोल, डिझेल 5 रुपयांची स्वस्तपेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.50 रुपयांची कपातशेअर बाजाराचे शुक्लकाष्ठ...खासदारांचे चार वर्षांचे वेतन आणि भत्ते : फक्त 1,997 कोटी रुपयेडॉ. रेड्डीजची विशेष त्वचा क्रिम क्लोडर्म इपीआय हेल्थच्या ताब्यात...पेप्सी आता खऱ्या अर्थाने म्हणू शकते, 'ये दिल मॉँगे मोअर'पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांचा विकासाचा वेग मंदावला...टाटा स्टील भूषण स्टीलमधील उत्पादन वाढवणार...एचएस���ीसी म्युच्युअल फंडाने आणला नवा 'एचएसबीसी इक्विटी हायब्रीड फंड'कॅबिनेटची नव्या दूरसंचार धोरणाला मंजूरी:100 अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीचे उद्दिष्टरिलायन्सची वर्धमान टेक्सटाईलबरोबर पार्टनरशिप...अॅक्सिस फंडाचा नवा 'अॅक्सिस ग्रोथ ऑपर्च्युनिटीज फंड'...इलेक्ट्रीक कारसाठी महाराष्ट्र करणार 25,000 कोटींची गुंतवणूक...पीएफ कार्यालयाचे निरिक्षण, नोकऱ्या बदलणारे कर्मचारी मुख्यत: 26 ते 35 वयोगटातीलबॅंकांवर लक्ष ठेवण्यासाठी आरबीआय घेणार इन्फोसिस, टीसीएसची मदत...अर्थमंत्री जेटलींची उद्या पीएसयु बॅंकांच्या प्रमुखांबरोबर बैठक...कर्जबाजारी 'आयएल अॅँड एफएस' फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मोठे राजीनामा सत्रकंपनी उत्तम स्थितीत आहे: शुक्रवारच्या घडामोडींवर डीएचएफएलचा खुलासापरकी चलन साठा 1.2 अब्ज डॉलरने वाढत 400.5 अब्ज डॉलरवरचार सत्र, गुंतवणूकदार आणि 5.66 लाख कोटी रुपयांचा धूरअनिलकुमार चौधरी 'सेल'चे नवे चेअरमनकुमारमंगलम बिर्ला म्हणतात, 'ये दिल मांगे मोर'...सीएलपी इंडिया व सुझलॉन यांची सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी भागीदारीआयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचा नवा 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चर इन इंडिया फंड'केंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी करा अर्जकेंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी अर्ज करासुरेश प्रभूंचा सर्व विमानसेवा आणि विमानतळांचा सेफ्टी ऑडिटचा आदेशराणा कपूरच जानेवारीअखेरपर्यत येस बॅंकेचे एमडी आणि सीईओ : आरबीआयची परवानगीआदित्य बिर्ला ग्रृपचे 'मोर' आता अॅमेझॉनच्या ताब्यात...आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ आणि सारस्वत सहकारी बँक यांनी केली बँकाश्युरन्स भागीदारीआता म्युच्युअल फंड गुंतवणूक झाली स्वस्त : सेबीचा महत्त्वाचा निर्णयसेबी करणार आयपीओ नोंदणी प्रक्रिया वेगवान...सेबीची एफपीआयसाठीच्या नव्या केवायसी निकषांना मान्यता...आरबीआय गव्हर्नरच्या लेक्चरला न विसरता हजेरी लावा : अॅंटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना सूचनाम्युच्युअल फंड गुंतवणूक होणार स्वस्तवॉरन बफे : एक आढावा गुंतवणूकीच्या जादूगाराचाइंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे तीन प्रकारचे अकाउंट : तुमच्यासाठी कोणते टाटा स्टारबक्सच्या सीईओपदावर नवीन गुरनानीकेंद्राबरोबर महाराष्ट्र सरकारचाही दिलासा: राज्यात पेट्रोल, डिझेल 5 रुपयांची स्वस्तपेट्रोल आ���ि डिझेलच्या दरात 2.50 रुपयांची कपातशेअर बाजाराचे शुक्लकाष्ठ...खासदारांचे चार वर्षांचे वेतन आणि भत्ते : फक्त 1,997 कोटी रुपयेडॉ. रेड्डीजची विशेष त्वचा क्रिम क्लोडर्म इपीआय हेल्थच्या ताब्यात...पेप्सी आता खऱ्या अर्थाने म्हणू शकते, 'ये दिल मॉँगे मोअर'पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांचा विकासाचा वेग मंदावला...टाटा स्टील भूषण स्टीलमधील उत्पादन वाढवणार...एचएसबीसी म्युच्युअल फंडाने आणला नवा 'एचएसबीसी इक्विटी हायब्रीड फंड'कॅबिनेटची नव्या दूरसंचार धोरणाला मंजूरी:100 अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीचे उद्दिष्टरिलायन्सची वर्धमान टेक्सटाईलबरोबर पार्टनरशिप...अॅक्सिस फंडाचा नवा 'अॅक्सिस ग्रोथ ऑपर्च्युनिटीज फंड'...इलेक्ट्रीक कारसाठी महाराष्ट्र करणार 25,000 कोटींची गुंतवणूक...पीएफ कार्यालयाचे निरिक्षण, नोकऱ्या बदलणारे कर्मचारी मुख्यत: 26 ते 35 वयोगटातीलबॅंकांवर लक्ष ठेवण्यासाठी आरबीआय घेणार इन्फोसिस, टीसीएसची मदत...अर्थमंत्री जेटलींची उद्या पीएसयु बॅंकांच्या प्रमुखांबरोबर बैठक...कर्जबाजारी 'आयएल अॅँड एफएस' फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मोठे राजीनामा सत्रकंपनी उत्तम स्थितीत आहे: शुक्रवारच्या घडामोडींवर डीएचएफएलचा खुलासापरकी चलन साठा 1.2 अब्ज डॉलरने वाढत 400.5 अब्ज डॉलरवरचार सत्र, गुंतवणूकदार आणि 5.66 लाख कोटी रुपयांचा धूरअनिलकुमार चौधरी 'सेल'चे नवे चेअरमनकुमारमंगलम बिर्ला म्हणतात, 'ये दिल मांगे मोर'...सीएलपी इंडिया व सुझलॉन यांची सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी भागीदारीआयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचा नवा 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चर इन इंडिया फंड'केंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी करा अर्जकेंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी अर्ज करासुरेश प्रभूंचा सर्व विमानसेवा आणि विमानतळांचा सेफ्टी ऑडिटचा आदेशराणा कपूरच जानेवारीअखेरपर्यत येस बॅंकेचे एमडी आणि सीईओ : आरबीआयची परवानगीआदित्य बिर्ला ग्रृपचे 'मोर' आता अॅमेझॉनच्या ताब्यात...आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ आणि सारस्वत सहकारी बँक यांनी केली बँकाश्युरन्स भागीदारीआता म्युच्युअल फंड गुंतवणूक झाली स्वस्त : सेबीचा महत्त्वाचा निर्णयसेबी करणार आयपीओ नोंदणी प्रक्रिया वेगवान...सेबीची एफपीआयसाठीच्या नव्या केवायसी निकषांना मान्यता...आरबीआय गव्हर्नरच्या लेक्चरला न व��सरता हजेरी लावा : अॅंटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना सूचनाम्युच्युअल फंड गुंतवणूक होणार स्वस्तवॉरन बफे : एक आढावा गुंतवणूकीच्या जादूगाराचाइंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे तीन प्रकारचे अकाउंट : तुमच्यासाठी कोणते 'टाटा स्टील'च जगातील नंबर वन स्टील कंपनीऑगस्ट महिन्यात वाढला भारताच्या निर्यातीचा वेग...भारताच्या परकी चलनसाठ्यातील घसरण सुरूच...'मल्ल्याविरोधात आम्ही ढिलाई केली नाही', एसबीआयचे स्पष्टीकरण...\"तर भारताने परिणामांसाठी तयार रहावं\", ट्रम्पची भारताला वॉर्निंग...गुंतवणूकदारांचा गोल्ड ईटीएफमधला कल झाला कमी; इक्विटीला वाढता प्रतिसादतब्बल 150 इंजिनियर्स झाले पंजाब पोलिस कॉन्स्टेबल'गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी' जगात तिसऱ्या क्रमांकावर...ड्रॅगनची महत्त्वाकांक्षा : कोलकाता ते कुनमिंग बुलेट ट्रेन असावीओला' आता देणार भाडेतत्त्वावर कार...कार घ्यायची आहे'टाटा स्टील'च जगातील नंबर वन स्टील कंपनीऑगस्ट महिन्यात वाढला भारताच्या निर्यातीचा वेग...भारताच्या परकी चलनसाठ्यातील घसरण सुरूच...'मल्ल्याविरोधात आम्ही ढिलाई केली नाही', एसबीआयचे स्पष्टीकरण...\"तर भारताने परिणामांसाठी तयार रहावं\", ट्रम्पची भारताला वॉर्निंग...गुंतवणूकदारांचा गोल्ड ईटीएफमधला कल झाला कमी; इक्विटीला वाढता प्रतिसादतब्बल 150 इंजिनियर्स झाले पंजाब पोलिस कॉन्स्टेबल'गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी' जगात तिसऱ्या क्रमांकावर...ड्रॅगनची महत्त्वाकांक्षा : कोलकाता ते कुनमिंग बुलेट ट्रेन असावीओला' आता देणार भाडेतत्त्वावर कार...कार घ्यायची आहे सप्टेंबरमध्ये मोठ्या कंपन्या देतायेत बंपर डिस्कॉउंटआरबीआयचे गव्हर्नर अॅंटी करप्शन अधिकाऱ्यांना देणार बौद्धिकभारत पेट्रोलियम करणार 1 लाख कोटींची गुंतवणूक\"मी मल्ल्याला कधीही भेटलो नाही\", म्हणतात अर्थमंत्री जेटलीदेशाच्या औद्योगिक उत्पादनात जुलैमध्ये 6.6 टक्क्यांची वाढबॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर म्हणतात, जगाला धोका चिनी आर्थिक यंत्रणांचाज्या फॅक्टरीत पहिली मारूती 800 बनली ती फॅक्टरी होणार बंद...एचसीएल टेक 18 सप्टेंबरला करणार 4,000 कोटींचे बायबॅक...म्युच्युअल फंडात ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे 7,600 कोटींची गुंतवणूकसॅमसंगने बंगळुरूतील वैशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसमध्ये सुरू केले जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटरजि��� घेणार इस्त्रोच्या सॅटेलाईटची मदत...आर्सेनल मित्तलने एस्सार स्टीलसाठी लावली 42,000 कोटींची बोली...एचडीएफसी लाईफचे अमिताभ चौधरी अॅक्सिस बॅंकेचे नवे सीईओ आणि एमडीजिओफोन बनला भारतातील सर्वाधिक विक्री होणारा फोनकोल इंडिया, एनटीपीसीसहीत \"11\" सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे बायबॅकभारताची चालू खात्यातील वित्तीय तूट 15.8 अब्ज डॉलरवरआता येणार उबेरची एरियल टॅक्सी सर्व्हिसम्युच्युअल फंडातील गुंतवणूकीने गाठला ऐतिहासिक २५ लाख कोटींचा टप्पा'का' केला आरबीआयने तीन राष्ट्रीयकुत बॅंकांना केला 1 कोटीचा दंड सप्टेंबरमध्ये मोठ्या कंपन्या देतायेत बंपर डिस्कॉउंटआरबीआयचे गव्हर्नर अॅंटी करप्शन अधिकाऱ्यांना देणार बौद्धिकभारत पेट्रोलियम करणार 1 लाख कोटींची गुंतवणूक\"मी मल्ल्याला कधीही भेटलो नाही\", म्हणतात अर्थमंत्री जेटलीदेशाच्या औद्योगिक उत्पादनात जुलैमध्ये 6.6 टक्क्यांची वाढबॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर म्हणतात, जगाला धोका चिनी आर्थिक यंत्रणांचाज्या फॅक्टरीत पहिली मारूती 800 बनली ती फॅक्टरी होणार बंद...एचसीएल टेक 18 सप्टेंबरला करणार 4,000 कोटींचे बायबॅक...म्युच्युअल फंडात ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे 7,600 कोटींची गुंतवणूकसॅमसंगने बंगळुरूतील वैशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसमध्ये सुरू केले जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटरजिओ घेणार इस्त्रोच्या सॅटेलाईटची मदत...आर्सेनल मित्तलने एस्सार स्टीलसाठी लावली 42,000 कोटींची बोली...एचडीएफसी लाईफचे अमिताभ चौधरी अॅक्सिस बॅंकेचे नवे सीईओ आणि एमडीजिओफोन बनला भारतातील सर्वाधिक विक्री होणारा फोनकोल इंडिया, एनटीपीसीसहीत \"11\" सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे बायबॅकभारताची चालू खात्यातील वित्तीय तूट 15.8 अब्ज डॉलरवरआता येणार उबेरची एरियल टॅक्सी सर्व्हिसम्युच्युअल फंडातील गुंतवणूकीने गाठला ऐतिहासिक २५ लाख कोटींचा टप्पा'का' केला आरबीआयने तीन राष्ट्रीयकुत बॅंकांना केला 1 कोटीचा दंड अलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा झाले निवृत्तपरकी चलन साठा 1.19 अब्ज डॉलरने घसरत 400.10 अब्ज डॉलरवरजर्मनीला दणका ट्रम्पच्या व्यापार धोरणाचा...'अशी' दिसते मारुतीची नवी इलेक्ट्रीक कार'हे' आहेत भारताचे सर्वात मूल्यवान ब्रॅंड...विमानाचे बुकींग बॅंकेचे कार्ड वापरून करणाऱ्यांनो सावधान...'हे' शेअर आहेत आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सचे फेवरेट...ऑरोबिंदो फार्माने 6390 कोटींना घेतला सॅंडोजचा अमेरिकेतील व्यवसायजेट एअरवेजचा 25 लाख आसनांसाठी सवलतीचा महासेल...एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सीईओ आणि एमडीपदावर अश्वानी भाटियाभारत बांधणार 100 नवीन विमानतळं : 4.2 लाख कोटींचे प्रकल्पशेअर बाजारात घसरणीचे वारे कायम'गुगल'बाबाचे विशीत पदार्पण...इंग्लंडमध्ये इलेक्ट्रीक कारसाठी ग्राहकांच्या पडल्या उड्या...कृष्णा संघवी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाचे नवे इक्विटी विभागप्रमुखअमेरिकेच्या विमानांना टाटांचे पंख...सरकारने एअर इंडियात ओतले 2,100 कोटी रुपयेनऊ वर्षात पहिल्यांदा आरबीआयकडून 8.46 टन सोन्याची खरेदी...रघुराम राजनच भारताचा विकासदर घटण्यास जबाबदार : निती आयोगाच्या राजीव कुमारांचा आरोपआरबीआयचे कर्मचारी उद्यापासून 2 दिवसांच्या संपावर...एअरएशियाचा बिग सेल धुमधडाक्यात परत येत आहेअलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा झाले निवृत्तपरकी चलन साठा 1.19 अब्ज डॉलरने घसरत 400.10 अब्ज डॉलरवरजर्मनीला दणका ट्रम्पच्या व्यापार धोरणाचा...'अशी' दिसते मारुतीची नवी इलेक्ट्रीक कार'हे' आहेत भारताचे सर्वात मूल्यवान ब्रॅंड...विमानाचे बुकींग बॅंकेचे कार्ड वापरून करणाऱ्यांनो सावधान...'हे' शेअर आहेत आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सचे फेवरेट...ऑरोबिंदो फार्माने 6390 कोटींना घेतला सॅंडोजचा अमेरिकेतील व्यवसायजेट एअरवेजचा 25 लाख आसनांसाठी सवलतीचा महासेल...एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सीईओ आणि एमडीपदावर अश्वानी भाटियाभारत बांधणार 100 नवीन विमानतळं : 4.2 लाख कोटींचे प्रकल्पशेअर बाजारात घसरणीचे वारे कायम'गुगल'बाबाचे विशीत पदार्पण...इंग्लंडमध्ये इलेक्ट्रीक कारसाठी ग्राहकांच्या पडल्या उड्या...कृष्णा संघवी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाचे नवे इक्विटी विभागप्रमुखअमेरिकेच्या विमानांना टाटांचे पंख...सरकारने एअर इंडियात ओतले 2,100 कोटी रुपयेनऊ वर्षात पहिल्यांदा आरबीआयकडून 8.46 टन सोन्याची खरेदी...रघुराम राजनच भारताचा विकासदर घटण्यास जबाबदार : निती आयोगाच्या राजीव कुमारांचा आरोपआरबीआयचे कर्मचारी उद्यापासून 2 दिवसांच्या संपावर...एअरएशियाचा बिग सेल धुमधडाक्यात परत येत आहेमहिंद्राची महत्त्वाकांक्षी 'मराझ्झो' बाजारात...इंडिगो एअरलाईन्सचा सेल : फक्त 999 रुपयांत विमानप्रवासऑगस्ट महिना ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी लाभदायी...एलआयसीचे पूर्व विभागाकडून 7,550 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दीष्ट...गोदरेज कन्झ्युमरच्या इंग्लंडमधल्या व्यवसायाची 310 कोटी रुपयांना विक्री...'वायब्रंट गुजरात 2019'च्या मदतीला अमेरिकन कॉर्पोरेट...हिंजवडी आयटी पार्क कंपन्यांचे नावडते : वाहतूक कोंडीचा फटकापरकी चलन साठा सुधारणा होत 401.293 अब्ज डॉलरवरस्मॉल कॅप व मिड कॅप शेअर्समध्ये घसरण कामहिंद्राची महत्त्वाकांक्षी 'मराझ्झो' बाजारात...इंडिगो एअरलाईन्सचा सेल : फक्त 999 रुपयांत विमानप्रवासऑगस्ट महिना ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी लाभदायी...एलआयसीचे पूर्व विभागाकडून 7,550 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दीष्ट...गोदरेज कन्झ्युमरच्या इंग्लंडमधल्या व्यवसायाची 310 कोटी रुपयांना विक्री...'वायब्रंट गुजरात 2019'च्या मदतीला अमेरिकन कॉर्पोरेट...हिंजवडी आयटी पार्क कंपन्यांचे नावडते : वाहतूक कोंडीचा फटकापरकी चलन साठा सुधारणा होत 401.293 अब्ज डॉलरवरस्मॉल कॅप व मिड कॅप शेअर्समध्ये घसरण काव्होडाफोन-आयडिया विलीनीकरणावर अखेर शिक्कामोर्तब...एचपीसीएल करणार 8,100 कोटी रुपयांची गुंतवणूक...सेन्सेक्सची आणि रुपयाची घसरण...लवकरच इंग्लंडला मागे टाकून भारत होणारी 5व्या क्रमांकाची अर्थसत्तासुंदरम म्युच्य्अल फंडाने आणला नवा सुंदरम सर्व्हिसेस फंड...'या' शेअरकडे फिरवली म्युच्युअल फंडांनी पाठ...एसबीआय बॅंकेच्या खातेधारकांना सावधान...बंधन बॅंकने लावली पीएनबी हाऊसिंग फायनान्ससाठी बोली...म्युच्युअल फंड अधिक सुरक्षित करण्यासाठी सेबी धरणार तंत्रज्ञानाची कास...'पेटीएम'मधून होणार वॉरन बफेची भारतात एंट्री...डिझेल 73.74 रु तर पेट्रोल 85.33 रुपयांवररुची सोयाचे संपादन अदानी 6,000 कोटी रुपयांत करण्याची शक्यता...इंडिगो आता कुवेत आणि अबुधाबीत सुद्धादहा महिन्यात झाली 1.2 कोटी नोकऱ्यांची निर्मिती : सीएसओचा रिपोर्टविजय मल्ल्यासाठी जेलमध्ये वेस्टर्न टायलेट, एलसीडी टीव्ही, 3 फॅनव्यापारयुद्ध सुरूच, अमेरिका आणि चीन चर्चेतून तोडगा नाही...अमेरिकेच्या बॅंकींग क्षेत्राला विक्रमी 60.2 अब्ज डॉलरचा नफा...इन्फोसिसच्या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट निश्चित...टॉप म्युच्युअल फंडांमध्येच गुंतवणूक एकटवण्यावर सेबीने व्यक्त केली चिंता...आरकॉमकडून रिलायन्स जिओला 2,000 कोटींच्या मालमत्तेची विक्री...म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पुढील पाच वर्षात 50 लाख कोटी रुपये होणार : दिपक पारेखरुपया पुन्हा 70च्या पार...चंदा कोचर आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या संचालक मंडळावर जाण्याची शक्यता...रिलायन्स बनली भारताची पहिली 8 लाख कोटींची कंपनी...केरळ पूरग्रस्तांना दिली जाणारी मदत टॅक्स फ्रीशेअर बाजाराच्या उच्चांकामागची 4 कारणे...एस' फॉर 'सॅमसंग नोट 9' भारतात लॉन्चटाटांची 15 कंपन्यांमधील एकत्रित मालमत्ता 100 अब्ज डॉलर तर अंबानी कुटुंबाची संपत्ती 53 अब्ज डॉलरमुकेश अंबानींची जिओ फॉर्च्यून यादीत अव्वल; अलिबाबाला टाकले मागेकेरळ सरकार लावणार जीएसटीवर 10 टक्के सेझ...एचडीएफसी एएमसीला एप्रिल ते जून दरम्यान 205.2 कोटींचा नफा'या' शेअरकडे एप्रिल ते जून दरम्यान म्युच्युअल फंडांनी फिरवली पाठ...कच्च्या मालासाठी 'आयकीया'चे लक्ष प. बंगालवर...बजाज आणि टीव्हीएस दुचाकींच्या निर्यातीत आघाडीवर...वर्षभरात इन्फोसिसच्या नऊ उच्च पदस्थांचे राजीनामे...मारुती सुझुकीच्या कर्मचाऱ्यांची केरळसाठी 3.5 कोटी रुपयांची मदत...रिलायन्स जिओने जूनमध्ये बाजी मारत, जोडले 97 लाख नवीन ग्राहकडीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड झाला डीएसपी म्युच्युअल फंड...प्राप्तिकराची 10.03 लाख कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक वसूलीभारतीय अर्थव्यवस्थेला आणि राष्ट्राला सक्षम करण्यासाठी अटलजींनी उचललेली आठ महत्त्वाची पाऊले...रिटर्न फाईल करताना चूक झाल्यास काय करालटाटा म्युच्युअल फंडाचा नवा टाटा मल्टीकॅप फंड...'ही' आहेत जगातील दहा सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरं...रुपयाच्या घसरणीला थांबवण्यासाठी परदेशी चलनावर बंधने आवश्यक : अर्थतज्ज्ञ अभिरुप सरकारजगभरातील 'एटीएम'ना सायबर हल्ल्याचा धोका : एफबीआयस्पाईसजेटला 38 कोटी रुपयांचा तोटासनफार्माला 983 कोटींचा नफाया' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला...इम्तायझूर रहमान युटीआय म्युच्युअल फंडाचे हंगामी सीईओ...चीन म्हणतोय भारतीय चलनाची छपाई आम्हीच करतो...आशिष कुमार भूतानी पंतप्रधान पीक विमा योजनेचे सीईओअलाहाबाद बॅंकेच्या माजी एमडी उषा अनंथसुब्रमण्यन यांचे निलंबन : पीएनबी घोटाळाजुलैमध्ये महागाई आटोक्यात...एअरटेल देणार फक्त 7,900 रुपयांत 'सॅमसंग गॅलक्सी नोट 9'युटीआयने आणला नवा 'युटीआय इक्विटी सेव्हींग्स फंड'अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राचा मुंबईतील व्यवसाय अदानींच्या ताब्यात : 18,800 कोटींचा व्यवहारऐकावे ते नवल; मल्ल्याचे टॉयलेट आहे सोन्याचे व्होडाफोन-आयडिया विलीनीकरणाव�� अखेर शिक्कामोर्तब...एचपीसीएल करणार 8,100 कोटी रुपयांची गुंतवणूक...सेन्सेक्सची आणि रुपयाची घसरण...लवकरच इंग्लंडला मागे टाकून भारत होणारी 5व्या क्रमांकाची अर्थसत्तासुंदरम म्युच्य्अल फंडाने आणला नवा सुंदरम सर्व्हिसेस फंड...'या' शेअरकडे फिरवली म्युच्युअल फंडांनी पाठ...एसबीआय बॅंकेच्या खातेधारकांना सावधान...बंधन बॅंकने लावली पीएनबी हाऊसिंग फायनान्ससाठी बोली...म्युच्युअल फंड अधिक सुरक्षित करण्यासाठी सेबी धरणार तंत्रज्ञानाची कास...'पेटीएम'मधून होणार वॉरन बफेची भारतात एंट्री...डिझेल 73.74 रु तर पेट्रोल 85.33 रुपयांवररुची सोयाचे संपादन अदानी 6,000 कोटी रुपयांत करण्याची शक्यता...इंडिगो आता कुवेत आणि अबुधाबीत सुद्धादहा महिन्यात झाली 1.2 कोटी नोकऱ्यांची निर्मिती : सीएसओचा रिपोर्टविजय मल्ल्यासाठी जेलमध्ये वेस्टर्न टायलेट, एलसीडी टीव्ही, 3 फॅनव्यापारयुद्ध सुरूच, अमेरिका आणि चीन चर्चेतून तोडगा नाही...अमेरिकेच्या बॅंकींग क्षेत्राला विक्रमी 60.2 अब्ज डॉलरचा नफा...इन्फोसिसच्या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट निश्चित...टॉप म्युच्युअल फंडांमध्येच गुंतवणूक एकटवण्यावर सेबीने व्यक्त केली चिंता...आरकॉमकडून रिलायन्स जिओला 2,000 कोटींच्या मालमत्तेची विक्री...म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पुढील पाच वर्षात 50 लाख कोटी रुपये होणार : दिपक पारेखरुपया पुन्हा 70च्या पार...चंदा कोचर आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या संचालक मंडळावर जाण्याची शक्यता...रिलायन्स बनली भारताची पहिली 8 लाख कोटींची कंपनी...केरळ पूरग्रस्तांना दिली जाणारी मदत टॅक्स फ्रीशेअर बाजाराच्या उच्चांकामागची 4 कारणे...एस' फॉर 'सॅमसंग नोट 9' भारतात लॉन्चटाटांची 15 कंपन्यांमधील एकत्रित मालमत्ता 100 अब्ज डॉलर तर अंबानी कुटुंबाची संपत्ती 53 अब्ज डॉलरमुकेश अंबानींची जिओ फॉर्च्यून यादीत अव्वल; अलिबाबाला टाकले मागेकेरळ सरकार लावणार जीएसटीवर 10 टक्के सेझ...एचडीएफसी एएमसीला एप्रिल ते जून दरम्यान 205.2 कोटींचा नफा'या' शेअरकडे एप्रिल ते जून दरम्यान म्युच्युअल फंडांनी फिरवली पाठ...कच्च्या मालासाठी 'आयकीया'चे लक्ष प. बंगालवर...बजाज आणि टीव्हीएस दुचाकींच्या निर्यातीत आघाडीवर...वर्षभरात इन्फोसिसच्या नऊ उच्च पदस्थांचे राजीनामे...मारुती सुझुकीच्या कर्मचाऱ्यांची केरळसाठी 3.5 कोटी रुपयांची मदत...रिलायन्स जिओने जूनमध्ये बाजी मारत, जोडले 97 लाख नवीन ग्राहकडीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड झाला डीएसपी म्युच्युअल फंड...प्राप्तिकराची 10.03 लाख कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक वसूलीभारतीय अर्थव्यवस्थेला आणि राष्ट्राला सक्षम करण्यासाठी अटलजींनी उचललेली आठ महत्त्वाची पाऊले...रिटर्न फाईल करताना चूक झाल्यास काय करालटाटा म्युच्युअल फंडाचा नवा टाटा मल्टीकॅप फंड...'ही' आहेत जगातील दहा सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरं...रुपयाच्या घसरणीला थांबवण्यासाठी परदेशी चलनावर बंधने आवश्यक : अर्थतज्ज्ञ अभिरुप सरकारजगभरातील 'एटीएम'ना सायबर हल्ल्याचा धोका : एफबीआयस्पाईसजेटला 38 कोटी रुपयांचा तोटासनफार्माला 983 कोटींचा नफाया' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला...इम्तायझूर रहमान युटीआय म्युच्युअल फंडाचे हंगामी सीईओ...चीन म्हणतोय भारतीय चलनाची छपाई आम्हीच करतो...आशिष कुमार भूतानी पंतप्रधान पीक विमा योजनेचे सीईओअलाहाबाद बॅंकेच्या माजी एमडी उषा अनंथसुब्रमण्यन यांचे निलंबन : पीएनबी घोटाळाजुलैमध्ये महागाई आटोक्यात...एअरटेल देणार फक्त 7,900 रुपयांत 'सॅमसंग गॅलक्सी नोट 9'युटीआयने आणला नवा 'युटीआय इक्विटी सेव्हींग्स फंड'अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राचा मुंबईतील व्यवसाय अदानींच्या ताब्यात : 18,800 कोटींचा व्यवहारऐकावे ते नवल; मल्ल्याचे टॉयलेट आहे सोन्याचे कोल इंडियाने नोंदवला 3,786 कोटींचा नफाइंडियन ऑईलचा नफा 7,000 कोटींवर : नोंदवली 50 टक्के वाढगेल्या चार वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न पोचले 80,000 रुपयांवरजुलैमध्ये इक्विटी फंडात 8,512 कोटींची गुंतवणूकजुलैमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पोचली 24 लाख कोटींवर : नोंदवली 5 टक्के वाढट्रम्पने दिली इंद्रा नूयी आणि अजय बंगा यांना पार्टीसार्वजनिक बॅंकांना लवकरच नवे प्रमुखगैरव्यवहारांमुळे बॅंकांना गेल्या तीन आर्थिक वर्षात 70,000 कोटींचा तोटा...अमेरिकेची जिरवत चीनने वाढवला परकी चलनसाठातंत्रज्ञान क्रांती रोजगाराच्या मुळावर : कौशिक बसूएअर इंडियाचे कर्मचारी पुन्हा एकदा पगाराच्या प्रतिक्षेत...एचडीएफसी बॅंकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात 0.6 टक्क्यांची वाढआयआयएफएल फोकस्ड इक्विटी फंडाचा एक्झिट लोड झाला 4 टक्केपेप्सीकोच्या इंद्रा नूयी होणार ऑक्टोबरमध्ये निवृत्त...भीम, रुपे यांच्यावरील जीएसटी कॅशबॅकची सरकारकडून होणार चाचणी...'या' कंपन्यांच्या शेअरने पहिल्याच दिवशी ��ुंतवणूकदारांना केले मालामालअॅपलच्या 1 ट्रिलियन डॉलरच्या प्रवासातील चित्तवेधक 5 गोष्टी...टाटा विरुद्ध मिस्त्री वाद चिघळणार...अॅवेन्डस कॅपिटल करणार आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे संपादन...भारत 2030 पर्यत तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता होणार : नाल्कोचे चेअरमन तपन कुमार7 वा वेतन आयोग : 'हे' राज्य देणार 1.82 लाख रुपयांपर्यत वेतनजीएसटी कौन्सिलच्या शनिवारच्या बैठकीत छोट्या करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता...नियमांचा भंग केल्याप्रकरणी 83 कंपन्यांची चौकशीखनिज तेलाच्या भावात घसरणएप्रिल ते जुलै दरम्यान बीएसईने नोंदवली म्युच्युअल फंडातील 50,000 कोटींची गुंतवणूकरेल्वेत 32,000 नव्या कायमस्वरुपी पदांची भरतीमेहुल चोक्सीकडे होते मुंबई पोलिसांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र : अॅंटीग्वा सरकारचा धक्कादायक खुलासाकॉग्निझंटमध्ये वरिष्ठ पदावर असाल तर सावधान कोल इंडियाने नोंदवला 3,786 कोटींचा नफाइंडियन ऑईलचा नफा 7,000 कोटींवर : नोंदवली 50 टक्के वाढगेल्या चार वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न पोचले 80,000 रुपयांवरजुलैमध्ये इक्विटी फंडात 8,512 कोटींची गुंतवणूकजुलैमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पोचली 24 लाख कोटींवर : नोंदवली 5 टक्के वाढट्रम्पने दिली इंद्रा नूयी आणि अजय बंगा यांना पार्टीसार्वजनिक बॅंकांना लवकरच नवे प्रमुखगैरव्यवहारांमुळे बॅंकांना गेल्या तीन आर्थिक वर्षात 70,000 कोटींचा तोटा...अमेरिकेची जिरवत चीनने वाढवला परकी चलनसाठातंत्रज्ञान क्रांती रोजगाराच्या मुळावर : कौशिक बसूएअर इंडियाचे कर्मचारी पुन्हा एकदा पगाराच्या प्रतिक्षेत...एचडीएफसी बॅंकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात 0.6 टक्क्यांची वाढआयआयएफएल फोकस्ड इक्विटी फंडाचा एक्झिट लोड झाला 4 टक्केपेप्सीकोच्या इंद्रा नूयी होणार ऑक्टोबरमध्ये निवृत्त...भीम, रुपे यांच्यावरील जीएसटी कॅशबॅकची सरकारकडून होणार चाचणी...'या' कंपन्यांच्या शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना केले मालामालअॅपलच्या 1 ट्रिलियन डॉलरच्या प्रवासातील चित्तवेधक 5 गोष्टी...टाटा विरुद्ध मिस्त्री वाद चिघळणार...अॅवेन्डस कॅपिटल करणार आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे संपादन...भारत 2030 पर्यत तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता होणार : नाल्कोचे चेअरमन तपन कुमार7 वा वेतन आयोग : 'हे' राज्य देणार 1.82 लाख रुपयांपर्यत वेतनजीएसटी कौन्सिलच्या शनिवारच्या बैठकीत छो��्या करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता...नियमांचा भंग केल्याप्रकरणी 83 कंपन्यांची चौकशीखनिज तेलाच्या भावात घसरणएप्रिल ते जुलै दरम्यान बीएसईने नोंदवली म्युच्युअल फंडातील 50,000 कोटींची गुंतवणूकरेल्वेत 32,000 नव्या कायमस्वरुपी पदांची भरतीमेहुल चोक्सीकडे होते मुंबई पोलिसांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र : अॅंटीग्वा सरकारचा धक्कादायक खुलासाकॉग्निझंटमध्ये वरिष्ठ पदावर असाल तर सावधान आंतरराष्ट्रीय लवादाच्या रिलायन्सबाबतच्या निर्णयाविरोधात सरकार जाणार हायकोर्टात...कुमारमंगलम बिर्ला एअर इंडियाच्या संचालक मंडळावर...जिओ-एसबीआयची डिजिटल भागीदारीफ्रॅंकलिन टेम्पलटनने आणला नवीन इक्विटी सेव्हिंग फंडकॉग्निझंटच्या महसूलात 9.2 टक्क्यांची वाढतुमच्या हाती येणारा पगार वाढण्याची शक्यतासेन्सेक्स घसरला...फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये इंडियन ऑईल 137 व्या तर रिलायन्स 148 व्या क्रमांकावरगृहखरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठाच दिलासाभारत सरकार आणि ओेएनजीसीविरुद्धच्या वादात रिलायन्सचा मोठा विजयमारुतीच्या विक्रीला ब्रेक : 19 महिन्यात पहिल्यांदा खप खालावलासीपीएसई ईटीएफची अर्थ मंत्रालय करणार पुनर्रचनाजीएसटीचा लाभ ग्राहकांपर्यत न पोचवल्यामुळे एअरटेल आणि इंडिगो रडारवरअनिल अंबानींचा आरकॉम सर्वाधिक व्यवहार झालेला शेअर...एचडीएफसी बॅंक शेअर विक्रीतून उभारणार 15,500 कोटी रुपये...टाटा गृपचे 94 वर्षे जुने मुख्यालय, जगप्रसिद्ध 'बॉम्बे हाऊस' नुतनीकरणानंतर खुले...आरबीआयच्या व्याजदर ठरवणाऱ्या पॅनेलच्या तीन दिवसीय बैठकीला सुरूवात...टेक महिंद्राला अपेक्षेपेक्षा कमी, 898 कोटींचा नफाअॅक्सिस बॅंकेच्या नफ्यात 46 टक्क्यांची घटरिलायन्स देणार आता फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनला आव्हान...गोदरेज कन्झ्युमरला 405 कोटी रुपयांचा नफा : देणार बोनस शेअरगाडी घेतायआंतरराष्ट्रीय लवादाच्या रिलायन्सबाबतच्या निर्णयाविरोधात सरकार जाणार हायकोर्टात...कुमारमंगलम बिर्ला एअर इंडियाच्या संचालक मंडळावर...जिओ-एसबीआयची डिजिटल भागीदारीफ्रॅंकलिन टेम्पलटनने आणला नवीन इक्विटी सेव्हिंग फंडकॉग्निझंटच्या महसूलात 9.2 टक्क्यांची वाढतुमच्या हाती येणारा पगार वाढण्याची शक्यतासेन्सेक्स घसरला...फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये इंडियन ऑईल 137 व्या तर रिलायन्स 148 व्या क्रमांकावरगृहखरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठाच दिलासाभारत सरकार आणि ओेएनजीसीविरुद्धच्या वादात रिलायन्सचा मोठा विजयमारुतीच्या विक्रीला ब्रेक : 19 महिन्यात पहिल्यांदा खप खालावलासीपीएसई ईटीएफची अर्थ मंत्रालय करणार पुनर्रचनाजीएसटीचा लाभ ग्राहकांपर्यत न पोचवल्यामुळे एअरटेल आणि इंडिगो रडारवरअनिल अंबानींचा आरकॉम सर्वाधिक व्यवहार झालेला शेअर...एचडीएफसी बॅंक शेअर विक्रीतून उभारणार 15,500 कोटी रुपये...टाटा गृपचे 94 वर्षे जुने मुख्यालय, जगप्रसिद्ध 'बॉम्बे हाऊस' नुतनीकरणानंतर खुले...आरबीआयच्या व्याजदर ठरवणाऱ्या पॅनेलच्या तीन दिवसीय बैठकीला सुरूवात...टेक महिंद्राला अपेक्षेपेक्षा कमी, 898 कोटींचा नफाअॅक्सिस बॅंकेच्या नफ्यात 46 टक्क्यांची घटरिलायन्स देणार आता फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनला आव्हान...गोदरेज कन्झ्युमरला 405 कोटी रुपयांचा नफा : देणार बोनस शेअरगाडी घेताय घाई करा... 'या' कंपनीच्या गाड्या महागणारएचडीएफसी बॅंकेचा नफा 2,190 कोटी रुपयांवरसेन्सेक्स इतिहास घडवत असताना तुम्ही जाणल्या पाहिजेत अशा '10' भन्नाट गोष्टीम्युच्युअल फंडातील एसआयपी खात्यांची संख्या झाली 2.29 कोटीमानव विकास निर्देशांकातील सुधाराशिवाय 10 टक्के विकासदर अशक्य : नीती आयोगएचडीएफसी एएमसीच्या आयपीओला सुपर बंपर प्रतिसादपरकी चलन साठा 6.77 कोटी डॉलर्सने वाढत 405.14 अब्ज डॉलरवरजिओची मुसंडी: 21 महिन्यात 21.53 कोटी ग्राहकआयसीआयसीआय बॅंकेला 120 कोटींचा तोटावॉलमार्ट भारतात 30,000 नोकऱ्या निर्माण करणारम्युच्युअल फंड इंडस्ट्री होणार 100 लाख कोटी रुपयांचीसेन्सेक्सचा विक्रमावर विक्रमव्होडाफोन आयडियाला अखेर सरकारची परवानगीप्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट 2018कॅनरा बॅंक उभारणार 7,000 कोटी रुपयेईशान्य भारतातील करवसूलीत 28 टक्क्यांची वाढगुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय: सेबीचे अध्यक्ष अजय त्यागीमध्यरात्रीपर्यत डेरिव्हेटीव्ह ट्रेडिंगच्या परवानगीसाठी एनएसई प्रयत्नशीलप्राप्तीकर विभागाच्या तडाख्यात 4,300 कोटी रुपयांची मालमत्ताउच्चांकी प्रवास सुरूचसेबी साधणार म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हितमहिंद्रा म्युच्युअल फंडाने आणली नवी क्रेडीट रिस्क योजनाजगातील सर्वात महागडी कार : किंमत फक्त 122 कोटी रुपयेरेल्वेत 26,500 पदांसाठी भरती, 9 ऑगस्टपासून परीक्षाआणि अक्षयकुमार झाला जीएसटी कौ��्सिलवर खूष...गोपाल अग्रवाल डीएसपी ब्लॅकरॉकच्या सिनिअर फंड मॅनेजरपदीजीएसटी करात झाली कपात: सर्वसामान्यांबरोबरच व्यापाऱ्यांना मोठा दिलासाएअरटेल आणि जिओमध्ये भूकंप'हे' आहेत जगातल्या सर्वाधिक महागडे शेअर...शॉर्ट टर्म डेट फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये का हवा घाई करा... 'या' कंपनीच्या गाड्या महागणारएचडीएफसी बॅंकेचा नफा 2,190 कोटी रुपयांवरसेन्सेक्स इतिहास घडवत असताना तुम्ही जाणल्या पाहिजेत अशा '10' भन्नाट गोष्टीम्युच्युअल फंडातील एसआयपी खात्यांची संख्या झाली 2.29 कोटीमानव विकास निर्देशांकातील सुधाराशिवाय 10 टक्के विकासदर अशक्य : नीती आयोगएचडीएफसी एएमसीच्या आयपीओला सुपर बंपर प्रतिसादपरकी चलन साठा 6.77 कोटी डॉलर्सने वाढत 405.14 अब्ज डॉलरवरजिओची मुसंडी: 21 महिन्यात 21.53 कोटी ग्राहकआयसीआयसीआय बॅंकेला 120 कोटींचा तोटावॉलमार्ट भारतात 30,000 नोकऱ्या निर्माण करणारम्युच्युअल फंड इंडस्ट्री होणार 100 लाख कोटी रुपयांचीसेन्सेक्सचा विक्रमावर विक्रमव्होडाफोन आयडियाला अखेर सरकारची परवानगीप्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट 2018कॅनरा बॅंक उभारणार 7,000 कोटी रुपयेईशान्य भारतातील करवसूलीत 28 टक्क्यांची वाढगुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय: सेबीचे अध्यक्ष अजय त्यागीमध्यरात्रीपर्यत डेरिव्हेटीव्ह ट्रेडिंगच्या परवानगीसाठी एनएसई प्रयत्नशीलप्राप्तीकर विभागाच्या तडाख्यात 4,300 कोटी रुपयांची मालमत्ताउच्चांकी प्रवास सुरूचसेबी साधणार म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हितमहिंद्रा म्युच्युअल फंडाने आणली नवी क्रेडीट रिस्क योजनाजगातील सर्वात महागडी कार : किंमत फक्त 122 कोटी रुपयेरेल्वेत 26,500 पदांसाठी भरती, 9 ऑगस्टपासून परीक्षाआणि अक्षयकुमार झाला जीएसटी कौन्सिलवर खूष...गोपाल अग्रवाल डीएसपी ब्लॅकरॉकच्या सिनिअर फंड मॅनेजरपदीजीएसटी करात झाली कपात: सर्वसामान्यांबरोबरच व्यापाऱ्यांना मोठा दिलासाएअरटेल आणि जिओमध्ये भूकंप'हे' आहेत जगातल्या सर्वाधिक महागडे शेअर...शॉर्ट टर्म डेट फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये का हवायुपीएल लि. एरिस्टा लाईफ सायन्सेसला करणार टेकओव्हर, 29,000 कोटींचा सौदापरकी चलन साठा 73.45 कोटी डॉलर्सने घसरत 405.07 अब्ज डॉलरवरनरेंद्र मोदींच्या परदेश गमनाचा खर्च, 1,484 कोटी रुपये...मोनेट इस्पातचा होणार लिलाव; टाटा स्टील, लिबर्टी हाऊस, जेएसडब्ल्यू स्टील लिलावाच्या स्पर्धेत'या' देशांच्या जीडीपीपेक्षा जेफ बेझोसची संपत्ती आहे जास्त...अॅक्सिस म्युच्युअल फंडाने आणला नवा इक्विटी हायब्रिड फंडआरबीआयकडून लवकरच 100 रुपयांची लव्हेंडर रंगातील नोटरिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानीचे 5 सोनेरी मंत्रजीएसटी कौन्सिल 30-40 वस्तूंच्या करात कपात करण्याची शक्यताट्रकचालकांचा शुक्रवारपासून देशव्यापी संपमुकेश अंबानी परदेशातून उभे करणार 2.5 अब्ज डॉलर्सयुनियन म्युच्युअल फंडाचा नवा इक्विटी सेव्हिंग्स फंडभारताचा विकास बघण्यासाठी अमर्त्य सेन यांनी भारतात काही काळ घालवावा: राजीव कुमारांचा सेन यांना प्रतिटोलाएलआयसी करणार आयडीबीआय बॅंकेच्या 51 टक्के हिस्स्याचे संपादनआयडीबीय संपादनाच्या संदर्भात एलआयसीच्या बोर्डाची आज बैठकबॅंक, एलआयसी, जीआयसी यांच्या कर्मचारी संघटना सरकारी धोरणाविरुद्ध रस्त्यावरइन्फोसिसचा नफा 3,612 कोटींवर, 1:1 बोनस शेअरची घोषणाआयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या टेकओव्हरच्या शर्यतीत अॅवेन्डस-केकेआर आघाडीवर...म्युच्युअल फंड कंपन्या पडतायेत \"या\" शेअरमधून बाहेर...कोटक म्युच्युअल फंडाचा बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड बाजारात...बीएसएनएलने आणली भारतातली पहिली मोबाईल टेलिफोनी सेवादिल्लीचे कॅनॉट प्लेस जगातले 9व्या क्रमांकाचे महागडे कार्यालय स्थळटीसीएसच्या नफ्यात 23.4 टक्के वाढएचसीएल टेक्नॉलॉजीसच्या बोर्डाची 12 जुलैला शेअर बायबॅकसंबंधी बैठक...रतन टाटा आणि मोहन भागवत येणार एकाच व्यासपीठावर...टाटा मोटर्सच्या मॉन्सून आणि एक्सचेंज ऑफरमिस्त्री वि. टाटा सन्स : मिस्त्रीबद्दल तुम्ही जाणाव्या अशा पाच गोष्टीसर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतल्या तिसऱ्या स्थानावर आता बफे नाही तर झुकरबर्ग...आरबीआयने अल्वर अर्बन को. ओपरेटिव्ह बॅंकेचे लायसन्स केले रद्दम्युच्युअल फंडांकडे पैशांचा ओघ सुरूचनॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या मदतीने युबीआय बॅंक करणार 3,000 कोटींची वसूली5,397 फोर्ड इकोस्पोर्ट्स दुरूस्तीसाठी बाजारातून परत मागवल्या...इंधन दरवाढ पुन्हा सुरूम्युच्युअल फंडातील गुंतवणूक 23.4 लाख कोटींवरवयाच्या 88 व्या वर्षी घेतली मर्सडीझ; शेतकऱ्याचे स्वप्न साकारमुकेश अंबानी काय म्हणतायेत..आता येस बॅंकसुद्धा म्युच्युअल फंड व्यवसायातटाटा-मिस्त्री प्रकरणाचा फैसला 9 जुलैलातुमच्या मुलांना शि��वा \"हे\" 10 अर्थमंत्र...शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव‘एसआयटी’द्वारे चौकशीची मागणी फेटाळलीअर्थमंत्रालय नव्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या शोधात...फोक्सवॅगन गृप करणार भारतात 7,900 कोटी रुपयांची गुंतवणूकरिलायन्सने केली 220 कोटी प्लॅस्टीक बाटल्यांवर पुनर्प्रक्रियागुंतवणूकदारांचे पैसे व्याजासकट परत करा: सेबीचा आयसीआयसीआय एएमसीला दणकाचिंचवडमध्ये सकाळ मनीच्या सेमिनारला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद\"वॉलमार्ट'ला भारतात प्रवेश नकोअर्जित बसू यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार स्वीकारलाव्हॉट्सअपचे नवे उपयोगी दमदार फिचर...मुंबई भारतातील सर्वाधिक महागडे शहरबुलेटट्रेन अनावश्यक : मेट्रोमॅन इ श्रीधरनचा मोदींना दणकाबँक ऑफ महाराष्ट्रची धुरा आता ए. सी. राऊत यांच्याकडेअर्थमंत्री म्हणतात, स्विस बॅंकेतल्या बेकायदेशीर खात्यांवर कारवाई करणार...एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या आयपीओला सेबीचा हिरवा कंदीलस्विस बॅंकेत पैसा ठेवण्यात पाकिस्तानने भारतावर मारली बाजीतुमच्याकडचे कागदी शेअर्स बदला, 5 डिसेंबर आत...बेकायदेशीर मालमत्तांशी संबंधित \"टिप्स\"चा प्राप्तिकर विभागात महापूरसद्यस्थितीतील जीएसटी योग्य, बदलांची गरज नाही : आदी गोदरेजआता पासपोर्टसाठीचा अर्ज करा घरबसल्या, पासपोर्टसाठी मोबाईल अॅप लॉँचसुनील सुब्रमण्यम सुंदरम म्युच्युअल फंडाचे नवे व्यवस्थापकीय संचालकअनंत बरूआ यांची सेबीच्या पूर्णवेळ सदस्यपदी नेमणूकचालू आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड वाढ दोन आकडी होणारसरकारने कच्च्या तेलासाठीचे 2 लाख कोटींचे कर्ज फेडले...एस रमेश सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅस्सेस अॅंड कस्टम्सचे नवे अध्यक्षमी झालोय बॅंक गैरव्यवहारांचा पोस्टर बॉय : विजय मल्ल्यातुमच्या स्टार्ट अप कंपनीची नोंदणी करा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये...टीसीएस 24 ऑगस्टला करणार 16,000 कोटींचे शेअर 'बायबॅक'अरामको आणि अॅडनॉकची रत्नागिरीच्या रिफायनरीत 44 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक1 लाखांचं कर्ज फक्त 10 मिनिटांत हवं आहे, मग हे वाचा...\"जीएसटी\" जर प्रामाणिकपणाचा उत्सव आहे मग \"भाजप\"चा पाच वर्षं विरोध कायुपीएल लि. एरिस्टा लाईफ सायन्सेसला करणार टेकओव्हर, 29,000 कोटींचा सौदापरकी चलन साठा 73.45 कोटी डॉलर्सने घसरत 405.07 अब्ज डॉलरवरनरेंद्र मोदींच्या प��देश गमनाचा खर्च, 1,484 कोटी रुपये...मोनेट इस्पातचा होणार लिलाव; टाटा स्टील, लिबर्टी हाऊस, जेएसडब्ल्यू स्टील लिलावाच्या स्पर्धेत'या' देशांच्या जीडीपीपेक्षा जेफ बेझोसची संपत्ती आहे जास्त...अॅक्सिस म्युच्युअल फंडाने आणला नवा इक्विटी हायब्रिड फंडआरबीआयकडून लवकरच 100 रुपयांची लव्हेंडर रंगातील नोटरिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानीचे 5 सोनेरी मंत्रजीएसटी कौन्सिल 30-40 वस्तूंच्या करात कपात करण्याची शक्यताट्रकचालकांचा शुक्रवारपासून देशव्यापी संपमुकेश अंबानी परदेशातून उभे करणार 2.5 अब्ज डॉलर्सयुनियन म्युच्युअल फंडाचा नवा इक्विटी सेव्हिंग्स फंडभारताचा विकास बघण्यासाठी अमर्त्य सेन यांनी भारतात काही काळ घालवावा: राजीव कुमारांचा सेन यांना प्रतिटोलाएलआयसी करणार आयडीबीआय बॅंकेच्या 51 टक्के हिस्स्याचे संपादनआयडीबीय संपादनाच्या संदर्भात एलआयसीच्या बोर्डाची आज बैठकबॅंक, एलआयसी, जीआयसी यांच्या कर्मचारी संघटना सरकारी धोरणाविरुद्ध रस्त्यावरइन्फोसिसचा नफा 3,612 कोटींवर, 1:1 बोनस शेअरची घोषणाआयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या टेकओव्हरच्या शर्यतीत अॅवेन्डस-केकेआर आघाडीवर...म्युच्युअल फंड कंपन्या पडतायेत \"या\" शेअरमधून बाहेर...कोटक म्युच्युअल फंडाचा बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड बाजारात...बीएसएनएलने आणली भारतातली पहिली मोबाईल टेलिफोनी सेवादिल्लीचे कॅनॉट प्लेस जगातले 9व्या क्रमांकाचे महागडे कार्यालय स्थळटीसीएसच्या नफ्यात 23.4 टक्के वाढएचसीएल टेक्नॉलॉजीसच्या बोर्डाची 12 जुलैला शेअर बायबॅकसंबंधी बैठक...रतन टाटा आणि मोहन भागवत येणार एकाच व्यासपीठावर...टाटा मोटर्सच्या मॉन्सून आणि एक्सचेंज ऑफरमिस्त्री वि. टाटा सन्स : मिस्त्रीबद्दल तुम्ही जाणाव्या अशा पाच गोष्टीसर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतल्या तिसऱ्या स्थानावर आता बफे नाही तर झुकरबर्ग...आरबीआयने अल्वर अर्बन को. ओपरेटिव्ह बॅंकेचे लायसन्स केले रद्दम्युच्युअल फंडांकडे पैशांचा ओघ सुरूचनॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या मदतीने युबीआय बॅंक करणार 3,000 कोटींची वसूली5,397 फोर्ड इकोस्पोर्ट्स दुरूस्तीसाठी बाजारातून परत मागवल्या...इंधन दरवाढ पुन्हा सुरूम्युच्युअल फंडातील गुंतवणूक 23.4 लाख कोटींवरवयाच्या 88 व्या वर्षी घेतली मर्सडीझ; शेतकऱ्याचे स्वप्न साकारमुकेश अंबानी काय म्हणतायेत..आता येस बॅंकसुद्धा ��्युच्युअल फंड व्यवसायातटाटा-मिस्त्री प्रकरणाचा फैसला 9 जुलैलातुमच्या मुलांना शिकवा \"हे\" 10 अर्थमंत्र...शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव‘एसआयटी’द्वारे चौकशीची मागणी फेटाळलीअर्थमंत्रालय नव्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या शोधात...फोक्सवॅगन गृप करणार भारतात 7,900 कोटी रुपयांची गुंतवणूकरिलायन्सने केली 220 कोटी प्लॅस्टीक बाटल्यांवर पुनर्प्रक्रियागुंतवणूकदारांचे पैसे व्याजासकट परत करा: सेबीचा आयसीआयसीआय एएमसीला दणकाचिंचवडमध्ये सकाळ मनीच्या सेमिनारला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद\"वॉलमार्ट'ला भारतात प्रवेश नकोअर्जित बसू यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार स्वीकारलाव्हॉट्सअपचे नवे उपयोगी दमदार फिचर...मुंबई भारतातील सर्वाधिक महागडे शहरबुलेटट्रेन अनावश्यक : मेट्रोमॅन इ श्रीधरनचा मोदींना दणकाबँक ऑफ महाराष्ट्रची धुरा आता ए. सी. राऊत यांच्याकडेअर्थमंत्री म्हणतात, स्विस बॅंकेतल्या बेकायदेशीर खात्यांवर कारवाई करणार...एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या आयपीओला सेबीचा हिरवा कंदीलस्विस बॅंकेत पैसा ठेवण्यात पाकिस्तानने भारतावर मारली बाजीतुमच्याकडचे कागदी शेअर्स बदला, 5 डिसेंबर आत...बेकायदेशीर मालमत्तांशी संबंधित \"टिप्स\"चा प्राप्तिकर विभागात महापूरसद्यस्थितीतील जीएसटी योग्य, बदलांची गरज नाही : आदी गोदरेजआता पासपोर्टसाठीचा अर्ज करा घरबसल्या, पासपोर्टसाठी मोबाईल अॅप लॉँचसुनील सुब्रमण्यम सुंदरम म्युच्युअल फंडाचे नवे व्यवस्थापकीय संचालकअनंत बरूआ यांची सेबीच्या पूर्णवेळ सदस्यपदी नेमणूकचालू आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड वाढ दोन आकडी होणारसरकारने कच्च्या तेलासाठीचे 2 लाख कोटींचे कर्ज फेडले...एस रमेश सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅस्सेस अॅंड कस्टम्सचे नवे अध्यक्षमी झालोय बॅंक गैरव्यवहारांचा पोस्टर बॉय : विजय मल्ल्यातुमच्या स्टार्ट अप कंपनीची नोंदणी करा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये...टीसीएस 24 ऑगस्टला करणार 16,000 कोटींचे शेअर 'बायबॅक'अरामको आणि अॅडनॉकची रत्नागिरीच्या रिफायनरीत 44 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक1 लाखांचं कर्ज फक्त 10 मिनिटांत हवं आहे, मग हे वाचा...\"जीएसटी\" जर प्रामाणिकपणाचा उत्सव आहे मग \"भाजप\"चा पाच वर्षं विरोध का चिदंबरमचा खडा सवालकाय आहेत वॉरन बफेचे गुंतवणूकदारांसाठीचे आठ गुरूमंत्र...पेटीएमची नवी अफलातून योजना...टाटांची 1.2 लाख कोटी गुंतवणूकीची महाकाय योजना...भारताच्या सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या...ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता बीएमडब्ल्यू आणि ऑडीसारख्या गाडयांवर...अर्जित बसू स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालकसरकार आयडीबीआय बॅंकेतील 30 टक्के हिस्सा विकणार...आता राजस्थानातही धावणार बुलेट ट्रेन\"या\" बाईक आणि स्कूटर आहेत भारतीय रस्त्यांच्या स्वामिनी...बी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओबी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओम्युच्युअल फंड मॅनेजर्सने मे महिन्यात लक्ष केंद्रित केलेल्या कंपन्या...\"बॅंक ऑफ महाराष्ट्र\"वरील कारवाई पूर्वनियोजितएअर इंडियाच्या निर्गुंतवणूकीकरणासाठी सरकार कटीबद्ध : जयंत सिन्हाबॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरची आपटीआर्थिक व्यवहार सचिव म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत होणार 10 ट्रिलियन डॉलर्सचीबँक ऑफ महाराष्ट्रचे सीईओ रविंद्र मराठे यांच्यासह सहा जणांना अटकगैरव्यवहारातले 3,700 कोटी रुपये मल्ल्याने एफ1, आयपीएलकडे वळवलेआयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्श्युरन्सच्या एमडी आणि सीईओपदी एनएस कन्ननअॅमेझॉनचे जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीअर्थमंत्री गोयल म्हणतात, बॅंकामधील पैसा सुरक्षितबॅंक ऑफ बडोदाचे जयकुमार एक्सिस बॅंकेचे सीईओ होण्याची शक्यतामोदी सरकारने आपल्या यशापयाशाची जबाबदारी स्वीकारावी: नीती आयोगभारतीयांनो, अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवंय, फक्त 151 वर्ष थांबा...सॉफ्टबॅंक गृप कॉर्पोरेशन करणार भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर यांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश करणारतुमचा हाती येणारा पगार लवकरच कमी होणार...जेट एअरवेजची युरोपप्रवासासाठी 30 टक्कयांच्या सवलतीची ऑफरजेपी मॉर्गन म्युच्युअल फंडाचे रजिस्ट्रेशन सेबीकडून रद्दभारत-22 ईटीफ चा 19 जूनला दुसरा टप्पाएचडीएफसीला परकी गुंतवणूकीतून 24,000 कोटी उभारायला केंद्राची मान्यताव्होडाफोन 4जी आता केदारनाथमध्येसुद्धामारुती सुझुकी स्विफ्टची तडाखेबंद विक्रीदरडोई उत्पन्नाच्या वाढीचा वेग मंदावलान्यूपॉवर रिन्युवेबल्सच्या तपासास सुरूवातबॅंकांनी तीन वर्षांत गैरव्यवहाराद्वारे गमावले 75,000 कोटीरुची सोयाच्या लिलावात अदानी विल्मर आघाडीवरटीसीएसचे 15 जूनपासून शेअर्सचे बायबॅकसंसदीय समितीसमोर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांची झाडाझडतीजुलैअखेर येणार भारताचे नवीन दूरसंचार धोरणअटल पेन्शन योजने अंतर्गत पेन्शन 10,000 रुपये प्रति महिना करण्याचा सरकारचा प्रस्ताव\"या\" बॅंकांच्या खातेधारकांना झिरो बॅलन्सचा दिलासाभारताकडून 100 टक्के शुल्कआकारणी : ट्रम्पअलाहाबाद बॅंकेने आयबीसीकडे सादर केले 65 थकीत कर्जाचे प्रस्तावढेपाळलेली भारतीय रेल्वे...महागाई दरात मे महिन्यात वाढइंधनाच्या किंमती आणि रोजगाराच्या मुद्दयावरून चिदंबरमने सरकारला फटकारलेपंजाब हाऊसिंग फायनान्स लि. आणि इतर वित्तसंस्थामधून पंजाब नॅशनल बॅंक बाहेर पडणार...नैसर्गिक वायू जीएसटीअंतर्गत येण्याची शक्यता\"मे\" महिन्यात सर्वात कमी म्युच्युअल फंड गुंतवणूक\"रिलायन्स जिओ\"ची महत्वाकांक्षा, वर्षभरात 99 टक्के भारतीयापर्यंत पोचणारपरकी चलन साठा घसरत 412.23 अब्ज डॉलरवरसर्वात महागडी एसयूव्ही, बेंटले बेंटाय्गा भारतात...आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आरबीआयच्या पॉलिसीचे केले स्वागतएप्रिल महिन्यात एसआयपीद्वारे 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक\"युटीआय\"चा नवा फंड; \"युटीआय नफ्टी ने्क्स्ट 50 इंडेक्स फंड\"मुंबई विमानतळाचा विक्रम, 24 तासात 1003 उड्डाणेसलग तीन महिन्यापासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे पगारांत अनियमित...बॅंकांनी केली कर्जावरच्या व्याजदरात वाढभारतातील परकी गुंतवणूक 44 अब्ज डॉलर्सवरून 40 अब्ज डॉलर्सवरजागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...जागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...स्वस्त घरांच्या कर्जाच्या मर्यादेत आरबीआयकडून वाढ...रॉयल एनफिल्डच्या इंजिनची \"धकधक\" इतिहासजमा होणार...म्युच्युअल फंडाच्या अतिरिक्त भाराचे फायदे गुंतवणूकदारांना द्या : अॅम्फीछोट्या शहरांमध्ये बांधकाम क्षेत्राची भरभराट...29 मार्चपासून करमुक्त ग्रॅच्युईटीची वाढीव मर्यादा 20 लाखांवरफेरारी 812 सुपरफास्ट भारतात, किंमत 5.2 कोटी रुपयेम्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'पोर्टफोलिओ' हाताळताना...सेबीने केली म्युच्युअल फंडांच्या एक्सपेन्स चार्जेसमध्ये घटफक्त 90 अब्ज डॉलर्स आणि भारताचा जीडीपी इंग्लंडला टाकणार मागे...वेदांताने इलेक्ट्रोस्टील 5,300 कोटींना विकत घेतली.आयसीआयसीआय बॅंक नव्या चेअरमनच्या शोधातअॅक्सिस नवा म्युच्युअल फंड, रे���ा ऑपर्च्युनिटीज फंडआयडीबीआयचे सीईओ महेश जैन रिझर्व बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदीअॅमेझॉनच्या जेफ बेझोसाठी भारत सोन्याचे अंड देणारी कोंबडीसेबीने म्युच्युअल फंडांना ठणकावले , अॅम्फीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन कराबॅंक ऑफ बडोदा म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडणारआयडिया होणार व्होडाफोन आयडिया, देशातली सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी5 कोटी रु. कमवायचे आहेत चिदंबरमचा खडा सवालकाय आहेत वॉरन बफेचे गुंतवणूकदारांसाठीचे आठ गुरूमंत्र...पेटीएमची नवी अफलातून योजना...टाटांची 1.2 लाख कोटी गुंतवणूकीची महाकाय योजना...भारताच्या सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या...ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता बीएमडब्ल्यू आणि ऑडीसारख्या गाडयांवर...अर्जित बसू स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालकसरकार आयडीबीआय बॅंकेतील 30 टक्के हिस्सा विकणार...आता राजस्थानातही धावणार बुलेट ट्रेन\"या\" बाईक आणि स्कूटर आहेत भारतीय रस्त्यांच्या स्वामिनी...बी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओबी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओम्युच्युअल फंड मॅनेजर्सने मे महिन्यात लक्ष केंद्रित केलेल्या कंपन्या...\"बॅंक ऑफ महाराष्ट्र\"वरील कारवाई पूर्वनियोजितएअर इंडियाच्या निर्गुंतवणूकीकरणासाठी सरकार कटीबद्ध : जयंत सिन्हाबॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरची आपटीआर्थिक व्यवहार सचिव म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत होणार 10 ट्रिलियन डॉलर्सचीबँक ऑफ महाराष्ट्रचे सीईओ रविंद्र मराठे यांच्यासह सहा जणांना अटकगैरव्यवहारातले 3,700 कोटी रुपये मल्ल्याने एफ1, आयपीएलकडे वळवलेआयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्श्युरन्सच्या एमडी आणि सीईओपदी एनएस कन्ननअॅमेझॉनचे जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीअर्थमंत्री गोयल म्हणतात, बॅंकामधील पैसा सुरक्षितबॅंक ऑफ बडोदाचे जयकुमार एक्सिस बॅंकेचे सीईओ होण्याची शक्यतामोदी सरकारने आपल्या यशापयाशाची जबाबदारी स्वीकारावी: नीती आयोगभारतीयांनो, अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवंय, फक्त 151 वर्ष थांबा...सॉफ्टबॅंक गृप कॉर्पोरेशन करणार भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर यांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश करणारतुमचा हाती येणारा पगार लवकरच कमी होणार...जेट एअरवेजची युरोपप्रवासासाठी 30 टक्कयांच्या सवलतीची ऑफरजेपी मॉर्गन म्युच्युअल फंडाचे रजिस्ट्रेशन सेबीकडून रद्दभारत-22 ईटीफ चा 19 जूनला दुसरा टप्पाएचडीएफसीला परकी गुंतवणूकीतून 24,000 कोटी उभारायला केंद्राची मान्यताव्होडाफोन 4जी आता केदारनाथमध्येसुद्धामारुती सुझुकी स्विफ्टची तडाखेबंद विक्रीदरडोई उत्पन्नाच्या वाढीचा वेग मंदावलान्यूपॉवर रिन्युवेबल्सच्या तपासास सुरूवातबॅंकांनी तीन वर्षांत गैरव्यवहाराद्वारे गमावले 75,000 कोटीरुची सोयाच्या लिलावात अदानी विल्मर आघाडीवरटीसीएसचे 15 जूनपासून शेअर्सचे बायबॅकसंसदीय समितीसमोर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांची झाडाझडतीजुलैअखेर येणार भारताचे नवीन दूरसंचार धोरणअटल पेन्शन योजने अंतर्गत पेन्शन 10,000 रुपये प्रति महिना करण्याचा सरकारचा प्रस्ताव\"या\" बॅंकांच्या खातेधारकांना झिरो बॅलन्सचा दिलासाभारताकडून 100 टक्के शुल्कआकारणी : ट्रम्पअलाहाबाद बॅंकेने आयबीसीकडे सादर केले 65 थकीत कर्जाचे प्रस्तावढेपाळलेली भारतीय रेल्वे...महागाई दरात मे महिन्यात वाढइंधनाच्या किंमती आणि रोजगाराच्या मुद्दयावरून चिदंबरमने सरकारला फटकारलेपंजाब हाऊसिंग फायनान्स लि. आणि इतर वित्तसंस्थामधून पंजाब नॅशनल बॅंक बाहेर पडणार...नैसर्गिक वायू जीएसटीअंतर्गत येण्याची शक्यता\"मे\" महिन्यात सर्वात कमी म्युच्युअल फंड गुंतवणूक\"रिलायन्स जिओ\"ची महत्वाकांक्षा, वर्षभरात 99 टक्के भारतीयापर्यंत पोचणारपरकी चलन साठा घसरत 412.23 अब्ज डॉलरवरसर्वात महागडी एसयूव्ही, बेंटले बेंटाय्गा भारतात...आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आरबीआयच्या पॉलिसीचे केले स्वागतएप्रिल महिन्यात एसआयपीद्वारे 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक\"युटीआय\"चा नवा फंड; \"युटीआय नफ्टी ने्क्स्ट 50 इंडेक्स फंड\"मुंबई विमानतळाचा विक्रम, 24 तासात 1003 उड्डाणेसलग तीन महिन्यापासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे पगारांत अनियमित...बॅंकांनी केली कर्जावरच्या व्याजदरात वाढभारतातील परकी गुंतवणूक 44 अब्ज डॉलर्सवरून 40 अब्ज डॉलर्सवरजागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...जागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...स्वस्त घरांच्या कर्जाच्या मर्यादेत आरबीआयकडून वाढ...रॉयल एनफिल्डच्या इंजिनची \"धकधक\" इतिहासजमा होणार...म्युच्युअल फंडाच्या अतिरिक्त भाराचे फायदे गुंतवणूकदारांना द्या : अॅम्फीछोट्या शहरांमध्ये बांधकाम क्षेत्राची भरभराट...29 मार्चपासून करमुक्त ग्रॅच्युईटीची वाढीव मर्यादा 20 लाखांवरफेरारी 812 सुपरफास्ट भारतात, किंमत 5.2 कोटी रुपयेम्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'पोर्टफोलिओ' हाताळताना...सेबीने केली म्युच्युअल फंडांच्या एक्सपेन्स चार्जेसमध्ये घटफक्त 90 अब्ज डॉलर्स आणि भारताचा जीडीपी इंग्लंडला टाकणार मागे...वेदांताने इलेक्ट्रोस्टील 5,300 कोटींना विकत घेतली.आयसीआयसीआय बॅंक नव्या चेअरमनच्या शोधातअॅक्सिस नवा म्युच्युअल फंड, रेरा ऑपर्च्युनिटीज फंडआयडीबीआयचे सीईओ महेश जैन रिझर्व बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदीअॅमेझॉनच्या जेफ बेझोसाठी भारत सोन्याचे अंड देणारी कोंबडीसेबीने म्युच्युअल फंडांना ठणकावले , अॅम्फीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन कराबॅंक ऑफ बडोदा म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडणारआयडिया होणार व्होडाफोन आयडिया, देशातली सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी5 कोटी रु. कमवायचे आहेत आयकर विभागाला काळ्या पैसा किंवा बेनामी संपत्तीची माहिती कळवा...मेक इन इंडिया अंतर्गत टाटा बोईंगचे पहिले हेलिकॉप्टरएअर इंडियासाठी ये रास्ता नही आसानएप्रिलमधले जीएसटीचे कलेक्शन 94,000 कोटी रुपये10 पैकी 8 भारतीय आधार कार्डबद्दल काळजीग्रस्तमारुती सुझुकीची मे महिन्यात विक्रमी विक्रीबॅंकाचे थकीत कर्ज : फक्त 10.17 लाख कोटी रुपयेवॉरन बफेने दाखवला होता उबेरमध्ये रस : 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ऑफरअमेरिकेतल्या औषधांच्या किंमती : भारतीय औषध कंपन्यांसमोरचे आव्हानमोदींच्या महत्वाकांक्षी \"प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा\" योजनेसाठी 1 जूनला लागणार बोलीपीयूसी नाही तर वाहन विमा नाहीआयसीआय़सीआय़ बॅंक स्वतंत्रपणे चंदा कोचर यांची चौकशी करणार'रिटायरमेंट प्लॅनिंग' करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याल आयकर विभागाला काळ्या पैसा किंवा बेनामी संपत्तीची माहिती कळवा...मेक इन इंडिया अंतर्गत टाटा बोईंगचे पहिले हेलिकॉप्टरएअर इंडियासाठी ये रास्ता नही आसानएप्रिलमधले जीएसटीचे कलेक्शन 94,000 कोटी रुपये10 पैकी 8 भारतीय आधार कार्डबद्दल काळजीग्रस्तमारुती सुझुकीची मे महिन्यात विक्रमी विक्रीबॅंकाचे थकीत कर्ज : फक्त 10.17 लाख कोटी रुपयेवॉरन बफेने दाखवला होता उबेरमध्ये रस : 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ऑफरअमेरिकेतल्या औषधांच्या किंमती : भारतीय औषध कंपन्यांसमोरचे आव्हानमोदींच्या महत्वाकांक्षी \"प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा\" योजनेसाठी 1 जूनला लागणार बोलीपीयूसी नाही तर वाहन विमा नाहीआयसीआय़सीआय़ बॅंक स्वतंत्रपणे चंदा कोचर यांची चौकशी करणार'रिटायरमेंट प्लॅनिंग' करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यालशिकागोतल्या हिंदू परिषदेला संघ परिवाराचं रघुराम राजनना आमंत्रणभारत सरकारकडे 20,000 कोटी रुपयांचा जीएसटी रिफंड प्रलंबित2019 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक कार आणण्याची योजना लांबणीवरस्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे प्रीमियम दरांत घट करत स्टार कार्डिअक केअर विमा योजनेत नवे बदलमनपसंद बेवेरेजेस लि.चे शेअर्स गडगडल्याचा फटका बसलेले म्युच्युएल फंडसलग तिसऱ्या वर्षी एचडीएफसीचे आदित्य पूरी जगातील टॉप 30 सीईओंच्या यादीतमॉन्सून सत्रात होणार जीएसटीत अनेक सुधारणायुटीआय़ने आणली नाविन्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड योजना : युटीआय पॉवर ऑफ थ्री\"एल अॅंड टी\"ला मिळाल्या 5,704 कोटींच्या ऑर्डर्सरिलायन्स निप्पॉन लाईफ एएमसीत किंजल देसाईंची फंड मॅनेजर : परदेश गुंतवणूकींसाठी नियुक्तीबाबा रामदेवांची टेलिकॉममध्ये एन्ट्री : पतंजली देणार स्वदेशी सिम कार्डमोदी आणि \"दहावी फ\"टेक महिंद्राचा नफा दुप्पटवर्षभरात पहिल्यांदाच सनफार्माच्या नफ्यात वाढटाटा मोटर्स विकणार आपला वाहन वित्तीय शाखेतला हिस्साटीसीएसचे बाजारमूल्य 7 लाख कोटी : टीसीएस आणि देशासाठी आणखी एक ऐतिहासिक क्षणअंबानी, अदानी आणि इतर तीन अब्जाधीशांनी गमावले 15 अब्ज डॉलर्सशापूरजी पालोनजी यांचा मध्यम-उत्पन्न गृहनिर्मिती ब्रँड – जॉयविल आता पुण्यात, पहिला प्रकल्प हिंजवडीजवळईपेलेटरचा आयडीएफसी बँकेसह सहयोगडिजीटल युगातील विमा व्यवसायएचडीएफसी बॅंकेचे नवे डिजीटल कर्ज फक्त तीन मिनिटांतदेना बॅंक, पंजाब आणि सिंध बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नवीन चेहरे...\"जीएसटी\"चा असाही दणका : कराच्या चोरीमुळे पिता पूत्र अटकेतव्यायाम असो कि गुंतवणूकीतला फायदा : नियमितपणा महत्वाचासॅमसंगने सादर केले 'हे' नवीन स्मार्टफोन्सदिवाळखोरीच्या संदर्भातल्या आयबीसी कायद्यात सुधारणेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरीटाटा मोटर्सच्या नफ्यात 50 टक्कयांची घटपेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महाराष्ट्राचीच सर्वाधिक होरपळ ...गुंतवणूक : कशी करावी शिकागोतल्या हिंदू परिषदेला संघ परिवाराचं रघुराम राजनना आमंत्��णभारत सरकारकडे 20,000 कोटी रुपयांचा जीएसटी रिफंड प्रलंबित2019 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक कार आणण्याची योजना लांबणीवरस्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे प्रीमियम दरांत घट करत स्टार कार्डिअक केअर विमा योजनेत नवे बदलमनपसंद बेवेरेजेस लि.चे शेअर्स गडगडल्याचा फटका बसलेले म्युच्युएल फंडसलग तिसऱ्या वर्षी एचडीएफसीचे आदित्य पूरी जगातील टॉप 30 सीईओंच्या यादीतमॉन्सून सत्रात होणार जीएसटीत अनेक सुधारणायुटीआय़ने आणली नाविन्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड योजना : युटीआय पॉवर ऑफ थ्री\"एल अॅंड टी\"ला मिळाल्या 5,704 कोटींच्या ऑर्डर्सरिलायन्स निप्पॉन लाईफ एएमसीत किंजल देसाईंची फंड मॅनेजर : परदेश गुंतवणूकींसाठी नियुक्तीबाबा रामदेवांची टेलिकॉममध्ये एन्ट्री : पतंजली देणार स्वदेशी सिम कार्डमोदी आणि \"दहावी फ\"टेक महिंद्राचा नफा दुप्पटवर्षभरात पहिल्यांदाच सनफार्माच्या नफ्यात वाढटाटा मोटर्स विकणार आपला वाहन वित्तीय शाखेतला हिस्साटीसीएसचे बाजारमूल्य 7 लाख कोटी : टीसीएस आणि देशासाठी आणखी एक ऐतिहासिक क्षणअंबानी, अदानी आणि इतर तीन अब्जाधीशांनी गमावले 15 अब्ज डॉलर्सशापूरजी पालोनजी यांचा मध्यम-उत्पन्न गृहनिर्मिती ब्रँड – जॉयविल आता पुण्यात, पहिला प्रकल्प हिंजवडीजवळईपेलेटरचा आयडीएफसी बँकेसह सहयोगडिजीटल युगातील विमा व्यवसायएचडीएफसी बॅंकेचे नवे डिजीटल कर्ज फक्त तीन मिनिटांतदेना बॅंक, पंजाब आणि सिंध बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नवीन चेहरे...\"जीएसटी\"चा असाही दणका : कराच्या चोरीमुळे पिता पूत्र अटकेतव्यायाम असो कि गुंतवणूकीतला फायदा : नियमितपणा महत्वाचासॅमसंगने सादर केले 'हे' नवीन स्मार्टफोन्सदिवाळखोरीच्या संदर्भातल्या आयबीसी कायद्यात सुधारणेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरीटाटा मोटर्सच्या नफ्यात 50 टक्कयांची घटपेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महाराष्ट्राचीच सर्वाधिक होरपळ ...गुंतवणूक : कशी करावी कुठे करावी पेटीएम मॉलचे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स विभागात हिस्सेदारी वाढविण्याचे उद्दिष्टआयसीआयसीआय बँकेतर्फे ग्राहकांना ट्रॅव्हल कार्ड डिजिटल पद्धतीने तत्काळ रिलोड करण्याची सेवा उपलब्धखुशखबर : साखरेची चमक वाढणार; शेतकऱ्यांना मिळणार चांगला भावसेलभाईचा आयपीओसाठी अर्जजेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेड एनसीडी विक��रीला मे 28, 2018 रोजी सुरुवातइन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्कांनी कमावले 13 कोटी रुपयेफेअरसेंट.कॉमला आरबीआयचे एनबीएफसी-पी२पी प्रमाणपत्र प्राप्तभारतानंतर \"जिओ\" चा मोर्चा युरोपकडे...रॉयल एनफिल्डची नवी जादू : दुसऱ्या महायुद्धातील क्लासिक मॉडेल बाजारातम्युच्युअल फंड : समज आणि गैरसमज ....अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला मोठा धक्का : जावं लागणार दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरंम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदेम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास ही वेळ योग्य आहे : साखरेची चमक वाढणार; शेतकऱ्यांना मिळणार चांगला भावसेलभाईचा आयपीओसाठी अर्जजेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेड एनसीडी विक्रीला मे 28, 2018 रोजी सुरुवातइन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्कांनी कमावले 13 कोटी रुपयेफेअरसेंट.कॉमला आरबीआयचे एनबीएफसी-पी२पी प्रमाणपत्र प्राप्तभारतानंतर \"जिओ\" चा मोर्चा युरोपकडे...रॉयल एनफिल्डची नवी जादू : दुसऱ्या महायुद्धातील क्लासिक मॉडेल बाजारातम्युच्युअल फंड : समज आणि गैरसमज ....अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला मोठा धक्का : जावं लागणार दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरंम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदेम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास ही वेळ योग्य आहे'सकाळ मनी' आता समृद्धीच्या वाटेवरचा मार्गदर्शकम्युच्युअल फंडांकडे पैशांचा विक्रमी ओघजाणून घेऊया: 'एसआयपी' म्हणजे नेमके काय'सकाळ मनी' आता समृद्धीच्या वाटेवरचा मार्गदर्शकम्युच्युअल फंडांकडे पैशांचा विक्रमी ओघजाणून घेऊया: 'एसआयपी' म्हणजे नेमके कायम्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यामुळे मिळणारे लाभ'सकाळ मनी'च्या साथीने होईल आर्थिक उद्दिष्टपूर्ती\nहोम बातम्या आणि लेखArticle Details\nसकाळ मनी फंड आढावा\nउद्योगांसाठी वाढावी प्रयत्नांची गती\nBy अरविंद परांजपे | पुणे | Nov. 05, 2018 | पर्सनल फायनान्स,इतर\n१९९१ पासून देशातील आर्थिक सुधारणांची प्रक्रिया विशेषत्त्वाने सुरू झाली. अलीकडे या सुधारणांना गती आली आहे. गेल्या ४ वर्षांत जागतिक पातळीवरील (मूडीज सारख्या संस्थांनी) मानांकनात होत असलेल्या सुधारणांमुळे ही दिशा योग्य असल्याचे दिसून येते आहे. जागतिक बॅंकेतर्फे दर वर्षी जाहीर होणाऱ्या ‘इझ ऑफ डुइंग बिझ्नेस’ म्हणजेच उद्योगस्नेही देशांच्या २०१८ -१९ च्या क्रमवारीत भारताने २०���४ मध्ये असलेल्या (१९० देशांमध्ये)१४२ क्रमांकावरून ७७ व्या क्रमांकावर अशी लक्षणीय झेप घेतली. नुकत्याच जाहीर झालेल्या या वार्षिक अहवालात सतत दुसऱ्या वर्षी भारताने सर्वात जास्त सुधारणा करणारा देश हा मान मिळवला.\nजागतिक बॅंकेने अहवालात म्हटले, आहे की खासगी क्षेत्रातील लघू आणि मध्यम उद्योगांचा विकास झाल्याशिवाय देशाची योग्य प्रगती होऊ शकत नाही. कारण जेव्हा स्थानिक उद्योगांची वाढ होते तेव्हाच रोजगारनिर्मिती होते, ज्यातून उत्पन्न मिळ्ते आणि त्यातून अर्थव्यवस्था गतिमान होते. २०१९ च्या अहवालात जागतिक बॅंकेने जगातील सर्वात वेगाने सुधारणा करणाऱ्या पहिल्या १० देशांमध्ये भारताचा क्रमांक असल्याने देशातील लालफितीचा कारभार कमी होऊन उद्योगांना आणि नागरिकांच्या हिताची धोरणे राबवणारी वाटचाल चालू आहे, असे म्हणता येईल.\nउद्योगस्नेही देशांची क्रमवारी लावताना जागतिक बॅंकेने जे निकष लावले त्यात, उद्योग सुरू करणे (सहजतेने कंपनी स्थापन करणे, कामगारविषयक कायद्यांचा जाच नसणे), त्याकरता जागा मिळवणे, (विनाविलंब बांधकाम परवाने मिळणे, त्वरित वीज जोड मिळणे, मालमत्तेची नोंदणी विनासायास होणे), त्यासाठी योग्य रीतीने अर्थ पुरवठा होणे (बॅंकेकडून योग्य आणि वेळेवर अर्थसाह्य मिळणे, भागधारकांचे संरक्षण होणे), आणि दैनंदिन व्यवहार सुरळितपणे आणि सुरक्षितपणे करता येणे (सुलभ कर योजना व भरणा, केलेल्या करारांची व्यवस्थित अंमलबजावणी होणे, सहज रीतीने आंतरराष्ट्रीय व्यापार करता येणे, दिवाळखोरीचे नियम लागू करणे) यांचा समावेश आहे. यातील प्रत्येकाची वस्तुनिष्ठपणे पहाणी करण्यात आली आहे.\nही वाटचाल केवळ २०१४ पासून झालेली नाही, तर त्याकरता आधीच्या सरकारांचेही प्रयत्न आहेतच. परंतु आर्थिक विकासाकरता आवश्‍यक असलेल्या उद्योगस्नेही वातावरणाचे महत्त्व ओळखून त्या दृष्टीने योग्य रीतीने धोरणात्मक बदल त्याची अंमलबजावणी करण्याच्या प्रयत्नांना गेल्या ४ वर्षांत वेग आला असे मात्र म्हणता येईल. वीज निर्मिती आणि वीजपुरवठा याकरता स्थापन केलेली आणि पॉवर ग्रीड द्वारा संचालित नॅशनल ग्रीड, एक देश -एक करव्यवस्था अशी घोषणा करून अनेक कर कायद्यांच्या जागी आलेला जीएसटी, एक खिडकी योजनेतून सुलभ परवाना पद्धतीने उद्योग स्थापना, निर्यात प्रक्रियेतला वेळ कमी करणे, बुडित कर्जाकरता स्थापन केलेली डीआरटी (डेट रिकव्हरी ट्रायब्युनल) आणि आयबीसी (इन्सॉल्वन्सी आणि बॅंकरप्टसी कोड) यांमुळे भारताचा क्रमांक वर सरकला आहे. जसे एखाद्या शाळेची प्रगती करण्यासाठी शाळेतील सर्व वर्गांची सुधारणा होणे अपेक्षित असते; तसेच राज्य पातळीवरची धोरणे आणि ती राबवणारी नोकरशाही ही जर उद्योगस्नेही झाली तरच देशाची प्रगती होऊ शकते. त्याकरता जागतिक बॅंक आणि केंद्र सरकारने राज्यांमध्येसुद्धा निकोप स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून २०१६ पासून, २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेशांच्या उद्योगस्नेही कारभाराची क्रमवारी लावायला सुरवात केली आहे. यात पहिल्या ३ क्रमांकांत आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि हरियाणा यांचा समावेश आहे. खेदाची बाब ही, की महाराष्ट्राचा क्रमांक पहिल्या दहातसुद्धा न लागता तो १३ वा लागला आहे. नवीन प्रकल्पांकरता, परकी थेट गुंतवणुकीकरता राज्यांच्या मानांकनाला महत्त्व आले आहे. केवळ दिल्लीत धोरणे ठरवून पुरेसे नसते, तर त्याची अंमलबजावणी गल्लीपर्यंत होणे हे राज्यांच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असते. तसेच राज्यांच्या अखत्यारीतले जे विषय असतात त्याची योग्य धोरणे ठरवून त्याची मुदतीत आणि नागरिकांना सुखदायी होईल, अशी अंमलबजावणी करणे हे जरुरीचे आहे. तिजोरीला किती भार पेलेल याचा विचार न करता निवडणूक जिंकण्याकरता भरमसाठ आश्‍वासने देऊन सवलतींची खिरापत वाटण्याची राजकीय पक्षांमध्ये चढाओढच दिसते. विशिष्ट गटाकरता केलेल्या मागण्यांमुळे त्या गटाला जरी तात्पुरता फायदा मिळाला तरी शेवटी सर्व जनतेचे त्यामुळे नुकसान होते का, याचा नागरिकांनीही विचार करायला हवा. ‘आधी पळून गेलेल्या उद्योगपतींकडून वसुली करा; मग आमच्याकडून कर्जवसुली करा किंवा आधी भ्रष्टाचार थांबवा मग आम्ही कर भरू’ही धारणा देशाच्या प्रगतीत अडथळे निर्माण करते.\nदेशाचे जागतिक क्रमवारीतील स्थान सुधारले असले तरीसुद्धा अनेक क्षेत्रात अजून बरीच सुधारणा होणे अपेक्षित आहे. उद्योग सुरू करणे, ‘जीएसटी’तील दोष दूर करणे, मालमत्ता नोंदणी, करारांची अंमलबजावणी यात आपण खूपच मागे आहोत. सुधारणा घडवणे हे सोपे जरी नसले तरी जागतिक क्रमवारीतील या लक्षणीय प्रगतीमुळे देशातील औद्योगिक विकासाला चालना मिळेल आणि पुढील सुधारणा अधिक वेगाने होतील असे जरूर वाटते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathinovels.net/2008/08/novels-collection-black-hole-ch-26.html", "date_download": "2019-03-22T10:10:31Z", "digest": "sha1:G56ANYM3ZSNXQ6PJGH2VVCFD3LHU34T7", "length": 10496, "nlines": 102, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Novels Collection - Black Hole CH-26 वेगवेगळी विश्व", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nपोलिस स्टेशनमध्ये पोलिस ऑफीसर ब्रॅट आणि त्याचा सहकारी समोरा समोर बसले होते. ब्रॅट अस्वस्थ दिसत होता. तो त्याच्या सहकाऱ्याच्या पुढ्यात टेबलवर एक फोटो टाकत त्याच्या खुर्चीवरुन उठला.\n'' त्या गुन्ह्याचे शिल्पकार ... हे दोघंजणं आहेत ...'' ब्रॅट म्हणाला.\nत्याच्या सहकाऱ्याने तो फोटो न्याहाळून पाहाला. तो स्टेलाचा आणि जाकोबचा कॉफी हाऊसमध्ये कॉफी घेत असतांनाचा फोटो होता.\n'' मला शंका होतीच... पण आता खात्री झाली आहे... '' फोटोत जाकोबवर बोट ठेवीत ब्रॅट म्हणाला, '' की या माणसाचाच गिब्सनच्या गायब होण्यामागे हात आहे ''\n'' तुम्ही असं कसं... म्हणजे एवढ्या खात्रीने असं कसं म्हणू शकता'' त्याच्या सहकाऱ्याने विचारले.\nब्रॅटने अस्वस्थतेने त्याच्या टेबलभोवती एक चक्कर मारली आणि मग आपल्या रिकाम्या चेअरच्या मागे चेअरवर रेलून हात ठेवून उभा राहत तो म्हणाला, '' कारण.. त्यांची जवळीक जरा जास्तच वाढतांना दिसत आहे... सिझन नसतांना एखादं फुलाचं झाड बहरावं तसं त्यांचं प्रेम जरा जास्तच बहरतांना दिसत आहे... '' ब्रॅट कडवटपणे म्हणाला.\nतिकडे ब्रॅट आणि त्याच्या सहकाऱ्यात चर्चा चालली होती, त्याच वेळी इकडे जाकोब आणि स्टेला गिब्सनचा शोध घेण्यासाठी ब्लॅकहोलमधून त्या खडकाच्या गुहेत पुन्हा शिरले होते. आपआपल्या टॉर्चच्या प्रकाशात ते सोबत सोबत समोर चालले होते.\n'' तुला माहित आहे... गिब्सन या सगळ्या भानगडीत का पडला... गिब्सन या सगळ्या भानगडीत का पडला\nस्टेलाने त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत विचारले, '' कां पडला\n'' ज्या वैज्ञानिकाने ही छोटी छोटी विश्व तयार केलीत, त्याचा ठाम विश्वास होता की ... जर का असे कृत्रीम विश्व तयार करता येत असतील तर नक्कीच या ब्रम्हांडात अशी खरीखूरी वेगवेगळी विश्व अस्तित्वात असली पाहिजेत... आणि जर आपण जसे या कृत्रीम विश्वात प्रवेश करु शकतो आणि बाहेरही पडू शकतो तसेच आपण खऱ्याखूऱ्या विश्वांमधे सुध्दा प्रवेश करुन बाहेर पडण्याचा काहीतरी रस्ता असला पाहिजे...'' जाकोबने तिला सविस्तर समजावून सांगितले.\n'' तो त्यात यशस्वी झाला होता'' स्टेलाने उत्सुकतेने विचारले.\n'' नाही... असं वाटतं की तो शास्रज्ञ यशस्वी होण्याच्या आधीच गायब झाला... आणि गिब्सन त्याचं अपूर्ण राहीलेलं स्वप्न पुर्ण करण्याच्या प्रयत्नाला लागला'' जाकोब म्हणाला.\n'' बापरे... म्हणजे गिब्सनही तर नाही ना त्या वैज्ञानिकासारखा गायब झाला'' स्टेलाच्या चेहऱ्यावर काळजी आणि भिती दिसत होती.\nजाकोबच्या चेहऱ्यावर या प्रश्नाचे काय उत्तर द्यावे याचा संभ्रम दिसत होता.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/bhavnes-hasati-vichar-2/", "date_download": "2019-03-22T10:29:19Z", "digest": "sha1:2DY6GWUP7VEWI5I4MRMX5FYH5N7YSRRR", "length": 9219, "nlines": 150, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "भावनेस हसती विचार – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeकविता - गझलभावनेस हसती विचार\nJanuary 9, 2019 डॉ. भगवान नागापूरकर कविता - गझल\nभावनेच्या जावूनी आहारीं, नुकसान करतात सारे,\nतर्कशुद्धता विसरून जाते, अंगात भरूनी वेडे वारे ..१,\nभावनेची लाटच उठता, मती होते एकदम गुंग,\nबरोबर वा चूक काय, जाण रहात नसते मग..२\nआपले सारे खरे असावे, हाच होत असे अट्टाहास,\nआपण केल्या कर्मावरच, बसतो आपला विश्वास..३\nइंद्रीय आणि भावना यांची, जमुनी जात असतां जोडी\nतर्कशुद्ध विचारांत त्याला, राहत नसते केव्हां गोडी…४\nकाही क्षणाचा काळ जाता, भावना जाई मग निघून\nविचार मात्र मिश्कीलतेनें, हसती पश्चाताप बघून…५\nAbout डॉ. भगवान नागापूरकर\t1368 Articles\nडॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्ह���पूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nविविध रंगांचा वापर करुन आपलं जीवन समृद्ध करुया..\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nप्रसिध्द छायाचित्रकार धनेश रामचंद्र पाटील यांचे सदर\nरेल्वेची अद्भुत आणि रंजक सफर\nलेखक डॉ. हेमंत पाठारे, डॉ. अनुराधा मालशे\nब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) यांचे अत्यंत लोकप्रिय सदर...\nसदर लवकरच येत आहे....\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/33664", "date_download": "2019-03-22T09:54:34Z", "digest": "sha1:75H3XSCBODUMY3F2JP72H72GTJZSBFHY", "length": 6822, "nlines": 50, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भूत बंगला 2 | यक्ष| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nहा प्रसंग लहान आहे. पण माझ्यासाठी जीवनातला अतिशय अविस्मरणीय प्रसंग आहे. माझ्या पणजीच्या बाराव्याची गोष्ट आहे. मी आणि माझ्या आईकडचे सगळे नातेवाईक कोकणच्या संगमेश्वर गावी गेलो होतो. मी तेव्हा पाचवीला होतो. माझ्यासोबत तेव्हा माझ्यापेक्षा एक वर्ष मोठा माझा मावस भाऊ होता. तो नेहमी मला घाबरवत असे.\nआजीचे सगळे विधी उरकले होते. आम्ही मुंबईला निघणारच होतो. आजीचं घर जुन्या मांडणीच होतं. स्वयपाक घरामध्ये मागे एक दरवाजा होता, जो थेट घराच्या मागच्या बाजूला उघडत असे. तिथे बरीच झाडी होती. थोडेसे जंगलंच म्हणा\nमी आणि माझा भाऊ शू साठी तिथे गेलो. रात्रीचे साधारण साडेनऊ दहा झाले होते. माझा भाऊ माझ्या खोड्या काढत मला घाबरवत होता. आम्हाला झाडावर काहीतरी उद्या दिसले. ते जंगल होते. साहजिकपणे मला वाटले कि कोणी माकड असेल. दादाने दगडी उचलल्या, आणि मारायला लागला.\nइतक्यात त्याच्यासमोर चारपाच फूट उंच एक काळाकभिन्न खाडी उडी मारून येउन उभा ठाकला. त्याचं रूप अतिशय भयानक होतं. काळाकुट्ट, बुटका, अतिशय कुरुप. डोळे वेगळ्या रंगाचे होते. आणि विवस्त्र होत. मी त्याला कधीही विसरू शकणार नाही. तो एकदमच समोर आला होता. आम्हाला पाळता भुई थोडी झाली. माझा भौतर मला मागे खेचून टाकून पळाला. आम्ही कसेबसे घरात पोचलो. दार आतून लाऊन घेतले. आम्हाला आधीच सांगितले होते, कि मागच्या बजुला जाऊ नका. तरीही आम्ही गेलो होतो.\nआम्ही मोठ्यांचा ओरडा बसू नये, म्हणून शांत बसून राहिलो. कोणाला काहीच सांगितले नाही. पण ते समजल्याशिवाय राहिलेही नाही. त्याच रात्री आम्ही खूप आजारी पडलो. आम्ही घाबरलो आहोत हे सर्वांच्या लक्षात आलं. सर्वांनी खोडून खोडून विचारलं. आम्हाला खरं बोलावं लागलं.\nतेव्हा आम्हाला असं सांगितलं, कि तो तिथल्या जागेचा यक्ष होता. रक्षक देवतेला जुने लोक जागेवाला म्हणत असत. त्याच्या जागी शु केली आणि दगडं मारली म्हणून तिने आम्हाला घाबरवलं. तो जागेवाला रागावला होता. असो… पुन्हा असं नाही झालं . खोटं वाटू शकतं… पण जे झालं ते असं झालं. . . . असो…\"\nतो यक्ष असावा. यक्ष हा एखादा पाणवठा, जंगल, किवा डोंगरी अशा वेगवेगळ्या भौगोलिक पर्यावासाशी बांधली गेलेली देवताच असते. यक्षाकडे त्या जागेचे अधिकार असतात. तिथे त्याचा वावर असतो. ते क्रूर नसतात.\nआणि सहसा कोणाला कधी इजाही नाही ह्या यक्षांना देवता म्हणता येण्याइतपत ते शक्तिशाली असतात कि नाही, हे माहित नाही; पण यक्ष शापित देवता असतात असे आमची आजी आम्हाला सांगत असे. ह्या गोष्टी ऐकायला आजही तेवढीच उत्सुकता जाणवते.\nएक बाई विद्रुप झालेला चेहरा\nतो एकदम विक्षिप्तपणे हसत होता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.devgadeducationboard.org/mr/aavahan.php", "date_download": "2019-03-22T10:06:00Z", "digest": "sha1:PD3DZR5ZIOIJANYFQXYAR7P3MZ2PAIAW", "length": 4799, "nlines": 23, "source_domain": "www.devgadeducationboard.org", "title": "आव्हाने-देवगड एज्युकेशन बोर्ड(स्थापना ९ डिसेंबर १९३३)", "raw_content": "\nशेठ मफतलाल गगलभाई हायस्कूल, देवगड अनंत कृष्ण केळकर हायस्कूल\n(स्थापना ९ डिसेंबर १९३३)\nमाजी विद्यार्थी नोंदणी अर्ज\nएकविसाव्या शतकातील अनेक आव्हाने आमच्यासमोर आहेत. विद्यार्थींना सुसंस्कृत, सशक्त व राष्ट्रप्रेमी नागरीक आम्हाला घडवायचे आहेत. संस्थेला अजून कित्येक प्रकल्प हाती घ्यावयाचे आहेत. नवीन वर्ग खोल्या, इमारती, कार्यशाळा, प्रयोगशाळा, शैक्षणिक साधने उपकरणे, नव्या, शैक्षणिक योजना, अद्ययावत संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालाय, क्रीडांगण विकास या व अशा अनेक प��याभूत सोयी उपलब्ध करावयाच्या आहेत.\nजगात इंग्रजीचे महत्व लक्षात घेऊन इंग्रजी माध्यमाची सोय करणे विचाराधीन आहे. तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाचा विस्तार करावयाचा आहे. वाढती महागाई व शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानात दिवसे दिवस होते जाणा-या कपातीमुळे ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या आमच्या सारख्या संस्थांनां आर्थिकदृष्ट्या कठीण होत जात आहे. देवगड एज्युकेशन बोर्ड ही केवळ आणि पूर्णतः शैक्षणिक संस्था आहे. राजकीय भेद व जातीय भेदापासून पूर्णपणे अलीप्त आहे. आमचे कार्य हिमालयाच्या उतुंग शिखराप्रमाणे अचल, निर्मल व मंगल असावे हे तत्व आम्ही अंगिकारले आहे. संस्थेचा आतापर्यंतचा कारभार व लौकिक पाहून व बोर्डाने चालविलेल्या शाळांची प्रगति पाहून संस्थेला अनेक उदारधीनी देणग्या देऊन सहाय्य केलेले आहे.\nसंस्थेच्या विविध योजना व उपक्रम पूर्ण होण्यासाठी माजी विद्यार्थी, सभासद, हितचिंतक, शिक्षणप्रेमी, सेवाभावीव्यक्ती व संस्था यांनी उदारहस्ते योगदान द्यावे असे आम्ही आवाहन करीत आहोत. तसेच त्यांनी इतर परोपकारी व्यक्ती व संस्था यांच्या द्वारेही शक्य ते आर्थिक सहाय्य संस्थेला मिळवून द्यावे अशी विनंती आहे. आपणा सर्वांच्या सदिच्छेने व सहकार्याने देवगड एज्युकेशन बोर्डाची शिक्षण प्रसाराची व उन्नतीची स्वप्ने साकार होणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A", "date_download": "2019-03-22T09:59:00Z", "digest": "sha1:F3IV6WKEW32CF6UOWO2JWLZW45RDX3HM", "length": 6485, "nlines": 230, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मार्लीन डीट्रिच - विकिपीडिया", "raw_content": "\nमार्लीन डीट्रिच स्टेज फ्राईट मध्ये\n२७ डिसेंबर, १९०१ (1901-12-27)\n६ मे, १९९२ (वय ९०)\nमरी माग्दालीन मार्लीन डीट्रिच (२७ डिसेंबर, इ.स. १९०१ - ६ मे, इ.स. १९९२) ही मूळची जर्मन असलेली अमेरिकन चित्रपटअभिनेत्री होती.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९०१ मधील जन्म\nइ.स. १९९२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जुलै २०१७ रोजी ०३:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजक���र हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2019-03-22T10:53:10Z", "digest": "sha1:KI2RJNDKTUVWCGKBMAG2OCF6IHMNQM72", "length": 7871, "nlines": 129, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\nआज २३ मार्च. ‘शहीद दिन’. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना आजच्या दिवशी तत्कालिन ब्रिटिश सरकारनं फाशी दिली. खरं तर २४ मार्च हा दिवस ठरला होता, पण भारतीय जनतेमध्ये या घटनेमुळे उठणाऱ्या संभाव्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन २३ मार्च १९३१ रोजीच त्यांनी फाशी दिली. म्हणून २३ मार्च हा ‘शहीद दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्तानं हा विशेष लेख.......\nमुलांचं लैंगिक शोषण ही घृणास्पद व भयावह गोष्ट आहे\nमुलांचं लैंगिक शोषण ही घृणास्पद व भयावह गोष्ट आहे. बऱ्याचदा असं होऊ शकतं याची आपल्याला कल्पनाही नसते. अशा घटनांनी मुलांसोबतच त्यांचे पालकदेखील खचून जातात. परंतु खचून जाण्यापेक्षा किंवा वास्तव्य नाकारण्यापेक्षा त्याविषयी अधिकाधिक जागरूकता बालक व पालकांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे.......\n‘#MeToo’ आणि भारतीय महिला... कायद्याच्या दृष्टिकोनातून\nभारतात अमेरिकेप्रमाणेच मनोरंजन क्षेत्रात ‘मी टू’ सुरू झालं. डेजी इराणी यांनी वयाच्या ६६व्या वर्षी सहा वर्षांची बाल कलाकार म्हणून काम करताना त्यांना सांभाळणार्‍या माणसाकडूनच बलात्कार करण्यात आल्याचं सांगितलं. तनुश्री दत्तानं नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर तिला ट्रोल करण्याचे प्रयत्न झाले. संस्कारी बाबूजी आलोकनाथ यांच्यावर विन्ता नंदा यांनी बलात्कार केल्याचे आरोप लावले.......\nशेतकर्‍यांची आजची अवस्था आणि त्यांचे लढे पाहता भगतसिंग खूप प्रासंगिक आहे\nआपल्या लक्ष्यप्रती स्पष्टता, शास्त्रीय- ऐतिहासिक दृष्टिकोनातून सामाजिक प्रश्नाचं विश्लेषण करण्याची बौद्धिक क्षमता, अफाट चौफेर वाचन, वीरता, धाडस, देशभक्ती आणि त्याग या गुणांनी भरलेला कार्यकर्ता व नेता भगतसिंग भारताच्या वर्तमान परिस्थित आजही योग्य दिशा दाखवत आहे. शेती, सांप्रदायिकता, अस्पृश्यता, अंधश्रद्धा, राजकारण व धोरणांच्या बाबतीत यामुळेच तो प्रासंगिक असा दीपस्तंभ आहे.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/senior-journalist-and-editor-kumar-ketkar/?vpage=69", "date_download": "2019-03-22T10:25:00Z", "digest": "sha1:FBDAQXAEKWG454HWYS6LQ56WTD5B5X3P", "length": 11331, "nlines": 146, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पत्रकार, विचारवंत आणि लेखक कुमार केतकर – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeविशेष लेखपत्रकार, विचारवंत आणि लेखक कुमार केतकर\nपत्रकार, विचारवंत आणि लेखक कुमार केतकर\nJanuary 7, 2019 संजीव वेलणकर विशेष लेख, व्यक्तीचित्रे\nज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत, कॉंग्रेसचे राज्यसभेतील खासदार श्री कुमार केतकर यांनी गेली अनेक वर्षे इंग्रजी आणि मराठी पत्रकारितेत भरीव योगदान दिले आहे.\nकुमार केतकर यांचा जन्म ७ जानेवारी १९४६ रोजी झाला. त्यांची वैशिष्ठे म्हणजे कठोर चिकित्सा, परखड विश्लेषण आणि अनेकविध विषयांतील संचार.\nकुमार केतकर हे दैनिक लोकसत्ता चे निवृत्त प्रमुख संपादक. तसेच महाराष्ट्र टाईम्स आणि लोकमत या वृत्तपत्रांचे माजी मुख्य संपादक होते. ‘डेली ऑब्झर्वर’चे निवासी संपादक तसेच इकोनॉमिक टाइम्सचे विशेष प्रतिनिधी म्हणूनहूी कुमार केतकरांनी काम केलेले आहे. संपादकपदाच्या कारकिर्दीत ते अखेरीस ‘दिव्य मराठी’ या वृत्तपत्राचे संपादक होते.\n“बदलते विश्व‘, “विश्वामित्राचे जग‘, “त्रिकालवेध‘, “ओसरलेले वादळ‘, “शिलांगणाचे सोने‘, “मोनालिसाचे स्मित‘, “ज्वालामुखीच्या तोंडावर‘, “कथा स्वातंत्र्याची‘ ही त्यांनी लिहिलेली पुस्तके.\nभारत सरकारने २००१ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे.\nराज्यसभेचे खासदार म्हणुन कुमार केतकर सध्या काम करत आहेत.\n— संजीव वेलणकर पुणे.\n(श्री कुमार केतकर हे `मराठीसृष्टी’चे पहिल्या दिवसापासून एक मार्गदर्शक आणि चाहते आहेत. आज ७ जानेवारी रोजी त्यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना हार्दिक श��भेच्छा. )\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nविविध रंगांचा वापर करुन आपलं जीवन समृद्ध करुया..\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nप्रसिध्द छायाचित्रकार धनेश रामचंद्र पाटील यांचे सदर\nरेल्वेची अद्भुत आणि रंजक सफर\nलेखक डॉ. हेमंत पाठारे, डॉ. अनुराधा मालशे\nब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) यांचे अत्यंत लोकप्रिय सदर...\nसदर लवकरच येत आहे....\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zpkolhapur.gov.in/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AE-2/?date=2019-10-18&t=mini", "date_download": "2019-03-22T10:06:42Z", "digest": "sha1:ZPERUJLNQMPCPTJPZZZTHEPJZF6RSYXO", "length": 6749, "nlines": 160, "source_domain": "zpkolhapur.gov.in", "title": "जिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत दिनांक 03/08/2018 इ.रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी | कोल्हापूर जिल्हा परिषद", "raw_content": "\nजिल्हा परिषद व ग्रामपंचायत अधिनियम\nजिल्हा स्तर – पदाधिकारी\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nमहिला व बालकल्याण विभाग\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nपाणी व स्वच्छ���ा विभाग\nशून्य प्रलंबितता (Zero Pendancy)\nक्रीडा स्पर्धा २०१९ फोटो\nसन २०१७-१८ लाभाच्या योजनेची यादी\nमहिला व बालकल्याण विभाग\nग्रामीण पाणी पुरवठा विभाग\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा\nशिक्षण विभाग (प्राथमिक )\nशिक्षण विभाग ( माध्यमिक)\nपाणी व स्वच्छता विभाग\nजिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत दिनांक 03/08/2018 इ.रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी\nजिल्हा परिषद, कोल्हापूर मार्फत दिनांक 03/08/2018 इ.रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती साजरी\nआरटीई २५ % अंतर्गतऑनलाईनप्रवेशअर्जस्विकारणेचीप्रक्रियासुरू March 7, 2019\nजिल्ह्यातील ३ ग्राम पंचायतीना जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत ई- कार्ट घंटागाडी March 5, 2019\nजिल्हा परिषद कोल्हापूर स्वनिधी व पंचायत समिती सेस मध्ये सहभागीदाराना अवाहन February 14, 2019\nआरटीई २५ % अंतर्गत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू February 14, 2019\nसमग्र शिक्षा अभियान अंतर्गत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, गगनबावडा, प्रकार -4 , (मुलींचे वसतीगृह) ता.गगनबावडा जिल्हा परिषद,कोल्हापूर कडील कंत्राटी पदांची भरती – सन 2018-19 February 8, 2019\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://lucent.university/mr/faq.html", "date_download": "2019-03-22T10:47:51Z", "digest": "sha1:MPWHH4MP2BYIMO4DZ5AXICYSKXSJWRJG", "length": 35826, "nlines": 176, "source_domain": "lucent.university", "title": "ल्यूसेंट विद्यापीठ | मंत्रालय पदवी आणि अभ्यासक्रम बद्दल प्रश्न", "raw_content": "\nमान्यता | आम्हाला विश्वास आहे | आमचे विद्यार्थी | रोड मॅप 2020 | कायदेशीर | दान करा\nबायबल अभ्यास मध्ये सर्टिफिकेट\nबॅचलर ऑफ थेओलॉजी आणि मिनिस्ट्री\nसतत विचारले जाणारे प्रश्न\nऑनलाइन अभ्यास प्रारंभ करा असोसिएट आणि मास्टर बॅचेलर सर्टिफिकेट इंग्लिश दस्तऐवजीकरण टाइमफार्म वेळ समिती कोर्सची निवड बहुतेक अभ्यासक्रम कोर्स ऑर्डर सर्टिफिकेट आणि डिप्लोमा पुस्तके टीईसी टीईसी स्कोअर प्रवेश क्रेडिट तास हस्तांतरण समर्थन परीक्षणे पेपर कार्यक्रम किंमत चार्जिंग कालावधी पेमेंट शिष्यवृत्ती बाजूला सावध अकादमी रेकॉर्ड\nऑनलाइन अभ्यास कसे कार्य करतात\nऑनलाइन अभ्यासक्रमांचे काम सोपे आहे. विद्यार्थी त्यांच्या पानावर त्यांचे वर्ग पाहण्यासाठी, पुस्तके व संसाधन सामग्री वाचण्यासाठी आणि वाचण्यासाठी लॉग इन करुन परीक्षा घेतात.\nमी कधीही सुरू करू शकतो का\nनोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आपण आपला प्रोग्राम ताबडतोब सुरू करू शकता. नोंदणी प्रक्रियेत भरणे समाविष्ट आहे नामांकन फॉर्म , इंग्लिश आपली मूळ भाषा नसेल आणि आपली मासिक शिक्षण शुल्क भरल्यास, आपला पासवर्ड सेट करणे, विनामूल्य इंग्रजी मूल्यांकन चाचणी घेणे.\nअसोसिएट आणि मास्टर डिग्री काय आहेत\nअसोसिएट आणि मास्टर डिग्री उच्च शिक्षण कार्यक्रम आहेत. असोसिएटमध्ये आणि मास्टर प्रोग्राममध्ये नामांकित विद्यार्थ्यांनी परीक्षा घ्या, प्रकल्प लिहा आणि सर्व असाइनमेंट पूर्ण केले पाहिजे. असोसिएट प्रोग्राममध्ये नोंदणी करणार्या विद्यार्थ्यांना हायस्कूल पूर्ण करणे किंवा दुसर्या दुय्यम कार्यक्रमाचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. मास्टर प्रोग्राममध्ये नोंदणी करणार्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची पदवी पूर्ण करण्याचे पुरावे सादर करणे आवश्यक आहे.\nपदवी पदवी कशी काम करते\nसर्व बॅचलर कार्यक्रम दुहेरी मोठे आहेत. आपण दोन सांद्रता निवडू शकता, एखादी व्यक्ती मंत्रालयाशी किंवा थियोलॉजीशी संबंधित असेल तर प्रदान करा. उदाहरणार्थ, आपण मंत्रालयाच्या पदवी मध्ये नामांकन घेऊ शकता आणि थियोलॉजी, तंत्रज्ञान, व्यवसाय, परामर्श, किंवा हेल्थ केअरमध्ये दुसर्या एकाग्रताची निवड करू शकता. टेक्नोलॉजी आणि व्यवसायाशी संबंधित अभ्यासक्रम 2019 च्या घटनेला सुरूवात करणार आहेत. 2020 च्या उन्हाळ्यात सुरूवात, काउन्सिलिंग आणि हेल्थ केअरमधील अभ्यासक्रम सुरू होतील. 120 क्रेडिट तासांच्या समाप्तीनंतर, आपल्याला मंत्रालय आणि धर्मशास्त्र, तंत्रज्ञान, व्यवसाय, परामर्श, किंवा हेल्थ केअर मधील पदवी पदवी दिली जाऊ शकते. बॅचलर प्रोग्रामची नोंदणी 201 9 च्या जानेवारी महिन्यात उघडली जाईल.\nसर्टिफिकेट कोर्स म्हणजे काय\nमंत्रालयातील आणि बायबलच्या अध्ययनात प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणजे बायबल आधारित परवडणारे ना-पदवी कार्यक्रम जे विद्यार्थी म्हणून काम करतात, रविवारी शाळा शिकवतात, लहान गटांचे नेतृत्व करतात किंवा बायबलमध्ये गहनतेने समजू इच्छित आहेत. सर्टिफिकेट कोर्समधील विद्यार्थ्यांना हायस्कूल डिप्लोमा घेण्याची आवश्यकता नाही आणि इंग्रजी प्रवेश परीक्षा घेण्यास त्यांना मुक्तता नाही.\nमला इंग्रजीमध्ये सखोल व्हायचे आहे का\nसर्टिफिकेट कोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज करणार्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये सखोल असणे आवश्यक नाही. ज्या विद्यार्थ्यांना असोसि���ट पदवी भरण्याची इच्छा आहे त्यांनी इंग्रजी भाषेची मधली माहिती असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना मास्टर डिग्री मध्ये नावनोंदणी करायची असेल त्यांनी इंग्रजी भाषेची प्रगत ज्ञान असणे आवश्यक आहे. मूळ भाषिकांसाठी, ल्यूसेंट इंग्रजी भाषेचा इंग्रजी भाषेचा विनामूल्य ऑनलाइन तपासणी (टीईसी) ऑफर करते जेणेकरून विद्यार्थ्याला त्यांच्या इच्छित प्रोग्राममध्ये नावनोंदणीसाठी इंग्रजी भाषेची आवश्यक माहिती असल्याचे सत्यापित करावे.\nनोंदणी करण्यासाठी मला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे\nप्रमाणपत्र कोर्ससाठी अर्ज करणार्या विद्यार्थ्यांना कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. असोसिएट किंवा बॅचलर डिग्रीसाठी अर्ज करणार्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या हायस्कूल डिप्लोमा किंवा माध्यमिक शाळा डिप्लोमा आणि प्रतिलेखांची एक प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. मास्टर डिग्रीसाठी अर्ज करणार्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या हायस्कूल डिप्लोमा किंवा माध्यमिक शाळा डिप्लोमा आणि प्रतिलेख आणि त्यांच्या बॅचलर किंवा पोस्टसेकंडरी डिप्लोमा आणि प्रतिलेखांची एक प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. असोसिएट्स, बॅचलर किंवा मास्टर डिग्रीसाठी अर्ज करणार्या विद्यार्थ्यांना स्कॅन करणे आणि त्यांचे फोटो असलेले दोन सरकारी जारी ओळख दस्तऐवज अपलोड करणे आवश्यक आहे. सर्व दस्तऐवज नोंदणी तारखेपासून 90 दिवसांच्या आत अपलोड केले जाणे आवश्यक आहे.\nमी माझा प्रोग्राम पूर्ण करण्यासाठी टाइम-फ्रेम निवडू शकतो\nआपल्या स्वत: च्या वेगाने आपला प्रोग्राम पूर्ण करण्यासाठी आपल्याला आवश्यक लवचिकता आम्ही देऊ इच्छितो. आपण आपली मुदत लवकर पूर्ण करणे आणि पुढील टर्मवर पुढे जाणे निवडू शकता. ते आपल्याला लवकर पदवी मिळवण्यास परवानगी देईल. तथापि, असोसिएट्स, बॅचलर्स, मास्टरच्या प्रोग्राममध्ये नामांकित विद्यार्थ्यांना प्रत्येक टर्म पूर्ण करण्यासाठी सहा महिने लागतात. सरासरी, विद्यार्थी चार महिने मुदत पूर्ण करतात. सहा महिने आपल्यासाठी आपल्या सर्व वर्गांचे निरीक्षण करणे, शिफारस केलेल्या सामग्री वाचणे, आपली परीक्षा घेणे आणि आपले प्रकल्प लिहायला पुरेसा वेळ आहे.\nमाझ्या अभ्यासासाठी मला किती वेळ द्यावा लागेल\nविद्यार्थ्यांना प्रत्येक आठवड्यात त्यांच्या अभ्यासासाठी समर्पण करण्याची वेळ नाही. अस���सिएट डिग्रीमध्ये नामांकित विद्यार्थ्यांनी प्रति आठ तास समर्पित केले पाहिजे आणि मास्टर डिग्रीमध्ये नामांकित विद्यार्थ्यांनी प्रति आठवड्यात 12 तास समर्पित करावे. प्रमाणपत्र कोर्समध्ये नामांकित विद्यार्थी स्वत: च्या वेगाने अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र आहेत.\nमी घेतलेल्या अभ्यासक्रमांची संख्या मी निवडू शकतो का\nसर्टिफिकेट कोर्समध्ये नोंदणी केलेले विद्यार्थी त्यांच्या विवेकबुद्धीनुसार कोणते कोर्स घेतात ते निवडू शकतात. मास्टर आणि असोसिएट डिग्रीमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रोग्राम पूर्ण करण्यासाठी त्यांच्या संबंधित प्रोग्राममध्ये सूचीबद्ध सर्व अभ्यासक्रम घेणे आवश्यक आहे. सध्या, आमचे कार्यक्रम वैकल्पिक अभ्यासक्रम ऑफर करत नाहीत.\nमी एकाच वेळी एकाधिक अभ्यासक्रम घेऊ शकतो\nहोय विद्यार्थी एका वेळी एक कोर्स घेऊ शकतात किंवा एकाच वेळी एकाधिक अभ्यासक्रम घेऊ शकतात.\nमला एका विशिष्ट क्रमाने अभ्यासक्रम घेण्याची गरज आहे का\nविद्यार्थ्यांना त्यांच्या वेबसाइटवर कोणताही कोर्स उपलब्ध आहे. केवळ अपवाद म्हणजे दोन पातळ्यांसह अभ्यासक्रम. ओल्ड अँड न्यू टेस्टमेंट थियोलॉजी आणि एक्सपोजिटरी प्रॅचिंगसारख्या अभ्यासक्रमांमध्ये दोन स्तर आहेत. या अभ्यासक्रमासाठी, लेव्हल 2 घेण्यास प्रारंभ करण्यापूर्वी स्तर 1 पूर्ण करणे आवश्यक आहे.\nमाझा डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र कधी मिळेल\nहोय ज्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची सर्व पूर्तता पूर्ण केली आहेत आणि सर्व देयके पूर्ण केली आहेत, त्यांनी प्रोग्राम पूर्ण झाल्यावर प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा प्राप्त केला असेल. कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा त्वरित पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होईल. प्रोग्रामच्या समाप्तीनंतर 30 दिवसांच्या आत विद्यार्थ्याला एक मुद्रित प्रत पाठविला जाईल.\nप्रोग्राममध्ये पुस्तके आणि साहित्य समाविष्ट आहेत का\nविद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक व्यवस्थापन प्रणाली (ईएमएस) मधील विद्यार्थी पर्यावरणामध्ये यशस्वीरित्या त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक सर्व शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.\nइंग्रजी भाषेतील इंग्रजी भाषेतील आकलनाचे आकलन करण्यासाठी इंग्रजी भाषेची चाचणी (टीईसी) तया��� करण्यात आली. असोसिएट किंवा मास्टर प्रोग्रामच्या उमेदवाराला नावनोंदणी फॉर्म पूर्ण झाल्यानंतर, त्यांना टीईसी कसा वापरावा यासंबंधी माहितीसह ईमेल प्राप्त होतो. टीईसी विनामूल्य आहे. चाचणीमध्ये एकूण 100 एकाधिक निवडक प्रश्न आहेत. चाचणी पूर्ण करण्यासाठी उमेदवाराला 9 0 मिनिटे आहेत.\nटीईसी मध्ये मला किती गुण पाहिजे आहेत\nअसोसिएट किंवा मास्टर प्रोग्राममध्ये नावनोंदणी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्याने कमीतकमी 70 अंकांचे गुण प्राप्त केले पाहिजे. उमेदवाराचा कमाल अंक 100 गुण मिळवू शकतो. जर पहिल्या ट्रायलमध्ये नोंदणी करण्यासाठी आवश्यक पॉइंटस मिळत नसेल तर ते तीन वेळा पुन्हा परीक्षा घेऊ शकतात. जर, तीन ट्रायल्सनंतर, विद्यार्थी नोंदणीसाठी आवश्यक पॉइंट प्राप्त करत नाही तर इतर पर्यायांचे मूल्यांकन करण्यासाठी तो ल्यूसेंटशी संपर्क साधू शकतो.\nल्यूसेंट क्षेत्रीयरित्या मान्यताप्राप्त आहे\nलुसेंट विद्यापीठ फ्लोरिडा राज्य आणि यूएस सरकारच्या कायद्यांचे पूर्ण पालन करीत आहे. असोसिएट्स, बॅचलर, मास्टर आणि डॉक्टरच्या पदांसह हे सर्व स्तरांवर उच्च शिक्षणाच्या बायबल डिप्लोमास कायदेशीररित्या जारी करू शकते. युनायटेड स्टेट्समधील क्षेत्रीय मान्यताप्राप्त संस्था शोधत असलेल्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यावे की या एजन्सीद्वारे ल्यूसेंट मान्यताप्राप्त नाही.\nक्रेडिट तास काय आहेत\nक्रेडिट तास ही मुख्यत्वे युनायटेड स्टेट्समधील संस्थांद्वारे स्वीकारण्यात येणारी मोजणी एकक आहे. शैक्षणिक क्रेडिट मोजण्यासाठी क्रेडिट तासांचा वापर केला जातो. शैक्षणिक सेमेस्टर दरम्यान आठवड्यातून विद्यार्थ्यांना कोर्सच्या वेळेवर किती तास लागतात यावर आधारित असते. आपण ल्यूसेंटमध्ये घेतलेले अभ्यासक्रम प्रत्येकी तीन क्रेडिट तासांचे आहेत.\nमी दुसर्या संस्थेकडून क्रेडिट हस्तांतरित करू शकतो\nहोय विद्यार्थी दुसर्या संस्थेकडून अधिकृत प्रतिलेख सादर केल्यावर क्रेडिट हस्तांतरित करू शकतात. ल्यूसेंटचे शैक्षणिक विभाग तुलनात्मक शिक्षणाच्या परिणामांवर आधारित आम्ही ऑफर केलेल्या अभ्यासक्रमाचे समतुल्य निर्धारित करते. केवळ अंतिम अभ्यासक्रम ज्यासाठी अंतिम सरासरी ग्रेड 70 गुणांपेक्षा श्रेष्ठ असेल ते हस्तांतरणासाठी विचारात घेतले जाईल. अभ्यासक्रमांची देवाणघेवाण विद्���ार्थ्याच्या अभ्यासक्रमात कमी होईल, परंतु किती वेळा क्रेडिट्स हस्तांतरित केले जात आहेत याची पर्वा न करता मासिक ट्यूशनची किंमत समान राहील.\nविद्यार्थी कशा प्रकारे काम करतो\nदोन प्रकारचे विद्यार्थी समर्थन आहेत. प्राथमिक प्रकारचा आधार विद्यार्थ्याच्या पृष्ठामधीलच आहे. सर्व विद्यार्थी त्यांच्या स्वतःच्या पानावरून अमर्यादित ईमेल पाठवू शकतात आणि प्रश्न विचारू शकतात. इतर प्रकारचे समर्थन थेट मासिक प्रश्नोत्तर सत्र आहे जेव्हा प्राध्यापकांनी वास्तविक वेळेत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतात.\nपरीक्षा कशी काम करतात\n1 ते 100 गुण ग्रेडिंग सिस्टमसह सर्व परीक्षा एकाधिक निवडी आहेत. उत्तीर्ण पद 60 गुण आणि त्यावरील असोसिएट डिग्री आणि 70 गुण व त्यावरील पदवी पदवीसाठी आहे. ज्या विद्यार्थ्यांना खाली दिलेला ग्रेड मिळतो ते तीन वेळा पुन्हा तपासू शकतात. परीक्षांमध्ये कमीतकमी उत्तीर्ण ग्रेड प्राप्त करण्यामध्ये अयशस्वी अतिरिक्त कर्जासाठी प्रकल्प लिहून भरपाई केली जाऊ शकते.\nमी माझे पेपर कसे लिहितो\nल्यूसेंट विद्यापीठात विद्यार्थी पुस्तक समीक्षा, रचना, किंवा संशोधन कागदपत्रे लिहित नाहीत. सर्व लिखित कार्य प्रकल्पांवर आधारित आहे. बर्याच अभ्यासक्रमासाठी, आपण जे शिकलात त्यास कसे लागू करावे यावर एक प्रकल्प लिहू. गोष्टी सुलभ करण्यासाठी, आम्ही प्रत्येक प्रोजेक्टसह प्रश्नावलीसारख्या टेम्पलेट प्रदान करतो.\nमाझ्या प्रोग्रामची किंमत किती आहे\nकार्यक्रमांची किंमत निश्चित करण्यासाठी ल्यूसेंट युनिव्हर्सिटी वर्ल्ड बँकच्या खरेदी पॉवर पॅरिटी (पीपीपी) चा वापर करते. विद्यार्थ्याचे जीवन जगण्याच्या खरेदी शक्तीनुसार ट्यूशनची किंमत बदलते. आपल्या देशासाठी मासिक शिक्षण शुल्क तपासण्यासाठी इथे क्लिक करा.\nमला शुल्क कसे आकारले जाईल\nविद्यार्थी कार्यक्रम पूर्ण झाल्यावर कितीही वेळेस 24 मासिक पेमेंटमध्ये विभागले जातात.\nमी माझ्या पेमेंट कसा करू\nविद्यार्थी पेपल खाते, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरून मासिक ट्यूशन देण्याचे निवडू शकतात. आपल्या सोयीसाठी, पेपल 30 हून अधिक चलनांमध्ये देयक स्वीकारते. आपण आपल्या देशासाठी पेपैल वेबसाइटला भेट देऊ शकता येथे क्लिक करा.\nशिष्यवृत्तीसाठी मी कशी अर्ज करू शकेन\nआर्थिक मदत आवश्यक असलेल्या विद्यार्थ्य���ंसाठी शिष्यवृत्ती सामान्यतः उपलब्ध आहे. शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने क्लिक करणे आवश्यक आहे हा दुवा आणि तिची माहिती पाठवा. विद्यार्थ्यांना किती आर्थिक मदत मिळते याचा प्रतिसाद वेळ सामान्यतः एक आठवडा असतो.\nमी प्रोग्राममधून कसे काढू शकतो\nजर एखाद्या विद्यार्थ्याने प्रोग्राममधून मागे जाण्याचा निर्णय घेतला तर त्याने संपर्क@lucent.university या पत्त्यावर ईमेल पाठवला पाहिजे. रद्दीकरण प्रभावी होण्यासाठी 30 दिवस लागू शकतात. विद्यार्थ्यास कोणतेही पेमेंट नसल्यास कोणतेही दंड किंवा शुल्क लागू होणार नाही. रद्दीकरण विनंती केली गेल्या महिन्यात विद्यार्थ्यांनी ट्यूशन दिले असेल तर आंशिक परतावा दिली जाणार नाही.\nमी माझ्या अभ्यासाला थांबवू शकतो का\nआपण आपल्या अभ्यासाला विराम देऊ शकता आणि आपल्या सर्वात सोयीच्या सोयीनुसार परत येऊ शकता. आपण आपल्या अभ्यासाला विराम देताना आपले शिक्षण देण्याची गरज नाही. आपल्या प्रोग्रामला विराम देण्यासाठी आपल्याला contact@lucent.university वर ईमेल लिहावा लागेल. आपल्या अभ्यासाला सुरू ठेवण्यासाठी, आपल्याला केवळ आपल्या विद्यार्थी वातावरणात लॉग इन करणे आवश्यक आहे आणि आपल्या अभ्यासासह पुढे जाणे आवश्यक आहे आपल्या अभ्यासाचा पुढील महिन्यात आपण अभ्यास सुरू कराल. शिष्यवृत्ती असलेले विद्यार्थी त्यांचा अभ्यास थांबवल्यास त्यांचा फायदा कमी होईल.\nमाझे शैक्षणिक रेकॉर्ड कसे ठेवले जातील\nआपण नोंदणी करता त्या वेळी, आपले शैक्षणिक रेकॉर्ड विद्यार्थीच्या वातावरणात उपलब्ध आहेत. पदवी प्राप्त केल्यानंतर आपले शैक्षणिक रेकॉर्ड अनिश्चित काळासाठी ठेवले जातील. कार्यक्रमाच्या शेवटी, आपले रेकॉर्ड मुद्रित आणि सुरक्षित ठिकाणी संग्रहित केले जातील. आपल्या रेकॉर्डची कॉपी डिजिटल स्वरूपात मोठ्या जागतिक स्टोअर प्रदात्यामध्ये देखील ठेवली जाईल.\n100 9 बृहस्पति आरडी सुट 500\nबायबल अभ्यास मध्ये सर्टिफिकेट\nबॅचलर ऑफ थेओलॉजी आणि मिनिस्ट्री\n© 201 9 | लुसेन्ट युनिव्हर्सिटी इन्क.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-03-22T09:56:50Z", "digest": "sha1:X3RCESMS3XJDMIXNZQZKO6SNN2JULRQP", "length": 16380, "nlines": 324, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भाषाशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\n(भाषाविज्ञान या पानावरून पुनर्निर्देशित)\nभाषाशास्त्र [विशिष्ट अर्थ पहा]\nसर्जनशील भाषाशास्त्र · उच्चारशास्त्र\nपदरचनाशास्त्र · वाक्यरचना · शब्दसंग्रह सय (भाषाशास्त्र)\nशब्दार्थशास्त्र · सापेक्ष अर्थच्छटाशास्त्र\nतौलनिक भाषाशास्त्र · व्युत्पत्ती\nऐतिहासिक भाषाशास्त्र · उच्चारशास्त्र\nजाणीव भाषाशास्त्र [मराठी शब्द सुचवा]\nभाषाशास्त्रातील न सुटलेले प्रश्न\nखालील भाषांतरात Phonetic (स्वनविज्ञान ) आणि Phonology या दोन शब्दांची गल्लत झाली आहे.[विशिष्ट अर्थ पहा] येथे [मराठी शब्द सुचवा]\nभाषाशास्त्र हे वैज्ञानिकscientific[१][२] पद्धतीने नैसर्गिक भाषेचा अभ्यास करण्याचे शास्त्र आहे.\nभाषाशास्त्राच्या संकुचित व्याख्येनुसार, ते शास्त्र म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनातून नैसर्गिक भाषांचा अभ्यास. परंतु, भाषेचा अभ्यास अनेक दिशांनी करता येतो व अनेक बौद्धिक ज्ञानशाखा भाषेशी संबंधित असल्याने त्यांचा भाषेच्या अभ्यासावर प्रभाव पडतो. उदाहरणार्थ- खुणांची व चिन्हांशी भाषा. भाषेच्या अभ्यासात यांचाही अभ्यास करणे क्रमप्राप्त असते.\n१ या ज्ञानशाखांची नावे\nविसाव्या शतकाआधी, फिलोलॉजी ()भाषाभ्यास [मराठी शब्द सुचवा] ही संज्ञा,सन १७१६ मध्ये प्रथम निश्चित झाली[३]\nभाषाशास्त्र हा मानवी भाषांचे स्वाभाविक वर्णन आणि त्या समजाविण्याबद्दलचा विषय आहे. यासंबंधांत भाषांमध्ये वैश्विक असे काय आहे, भाषा कशी बदलते आणि मनुष्य भाषा कशी शिकतो वगैरे प्रश्न उपस्थित होतात. सर्व मानवजात वयाने वाढतांना कोणत्याही विशेष सूचनांशिवाय, (काही विशेष अपवाद वगळता) कोणत्याही बोलल्या जाणाऱ्या, वा खाणाखुणांच्या भाषेत कशी पारंगतता मिळविते गैर-मानव हे मानवी पद्धतीची भाषा अ घेताही आपली स्वतःची दळणवळण प्रणाली विकसित करतात. (हेही खरे आहे की ते मानवी भाषेस प्रतिक्रिया देण्यास शिकतात, आणि त्यांना एका विशिष्ट पातळीपर्यंत अशा प्रतिक्रिया देण्यास शिकविले जाऊ शकते.)[४] आधुनिक मानवाच्या जैवपातळीमुळे, चालण्याच्या क्रियेप्रमाणेच सहजपणे व अंतःस्फूर्तीने भाषा शिकण्याची आणि वापरण्याची नैसर्गिक पात्रता असणे त्याला कसे शक्य होते याचा अभ्यास म्हणजेच भाषाशास्त्र होय. अलीकडच्या काळात भाषाशात्र या शब्दाच्या ऐवजी भाषाविज्ञान हा शब्द प्रचलित आहे. त्याचे कारण म्हणजे शास्त्र या शब्दात तुम्हाला चिकित्सा करण्याची मुभा नाही. विज्ञानात ती मुभा आहे.\nमु���्य लेख: भाषाशास्त्राची रूपरेषा\nविद्यापीठांचे भाषाशास्त्र विभाग यादी\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nया लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nपुराभिलेखशास्त्र • नाणकशास्त्र • ननाणेशास्त्र • वस्तुसंग्रहालयशास्त्र • भारतविद्या • हस्तलिखितशास्त्र • शिलालेखशास्त्र • कालगणनाशास्त्र • पुरातत्त्वशास्त्र • सागरी पुरातत्त्वशास्त्र • मानववंशशास्त्र • भूगर्भशास्त्र • मूर्तिशास्त्र • शिल्पशास्त्र • स्थापत्यशास्त्र, • कालगणनाशास्त्र • पुराणवस्तूसंशोधन • उत्खननशास्त्र\nतात्विकभाषाशास्त्र • वर्णनात्मक भाषाशास्त्र • उपयोजित भाषाशास्त्र • भाषाशास्त्र\nसमाजशास्त्र • अर्थशास्त्र • राज्यशास्त्र • प्रशासनशास्त्र\nसंगीतशास्त्र • नाट्यशास्त्र •\nविशिष्ट किंवा नवी शब्दसंज्ञा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० जानेवारी २०१९ रोजी १२:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1209", "date_download": "2019-03-22T10:50:01Z", "digest": "sha1:D2PQTZQNF7BNBTMW7EN2NLKD44RJFCXC", "length": 54515, "nlines": 216, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "गांधींकडे पुन:पुन्हा का जावं लागतं?", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nगांधींकडे पुन:पुन्हा का जावं लागतं\nसदर - गांधी @ १५०\nमहात्मा गांधी यांच्या विविध भावमुद्रा\nगांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram\n२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारीपासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो… या मालिकेतला हा आठवा लेख आहे.\nगांधींच्या खुनानंतर इतक्या वर्षांनी आपण सगळे गांधीवादी असलेले आणि गांधीवादी नसलेलेही परत परत गांधींकडे का जातो आणि जर जात असू, तर त्यातून आपल्याला काय मिळतं की मिळत नाही आणि जर जात असू, तर त्यातून आपल्याला काय मिळतं की मिळत नाही म्हणजे, गांधींकडे आपण परत जाणं हा गांधींचा मोठेपणा आहे. पण गांधींकडे परत-परत जाऊनही जर आपल्या हाती काही येत नसेल आणि फक्त झाडू येत असेल, स्वच्छता अभियान येत असेल; तर गांधींकडे परत जाऊन आपल्याला नक्की काय मिळतं\nआता किशोर बेडकिहाळ आणि विजय दिवाण या दोघांनीही ‘भय इथले संपत नाही’ असा उल्लेख केला. मला वाटतं, तो गांधींकडे जाण्यासाठीचा एक आरंभबिंदू म्हणून आपण त्याकडे बघू शकतो. याचं कारण असं की, गांधींनी स्वातंत्र्यलढा चालवला हे जसं खरं आहे, तसंच किंवा त्याहून जास्त हेही खरं आहे की, त्यांनी इथल्या वसाहतवादी घटिताकडं कसं बघायचं, त्याची दृष्टी आपल्याला दिली. ती दृष्टी या भयाच्या मुद्याशी संबंधित आहे. याचं कारण असं की, गांधींनी जेव्हा स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व सुरू केलं किंवा स्वत:कडे घेतलं, त्या वेळी स्वातंत्र्याची चळवळ जोमानं सुरू नव्हती. चळवळ जोमानं सुरू नसली, तरी वसाहतवाद आहे आणि त्या वसाहतवादाला प्रतिकार केला पाहिजे, याची जाणीव होऊन बराच काळ लोटला होता. मग या परिस्थितीत गांधी नेमकं काय करतायत तर, ते त्यांच्या वेळच्या या वसाहतवादाला प्रतिसाद देणाऱ्या लोकांपेक्षा वेगळं काही तरी करतायत. गांधींच्या काळातला जो प्रचलित प्रतिसाद होता- ‘तो आपल्यात काही तरी कमी आहे, पौर्वात्यामध्ये पाश्चात्यांच्या तुलनेनं, भारतीयांमध्ये इंग्रजांच्या तुलनेनं, वसाहतींमध्ये वसाहतवाद्यांच्या आणि साम्राज्यवाद्यांच्या तुलनेनं काही तरी कमी आहे, म्हणून आपण त्यांच्यासारखं बनलं पाहिजे’- असा होता. म्हणजे वसाहतवादाविरोधी जो लढा सुरू होता, त्यामध्ये आपल्या राज्यकर्त्य���ंसारखं आपण बनणं, यावर भर होता. गांधींनी हा भ्रमाचा पाया उखडून टाकला आणि त्यांनी असं सांगितलं की- ‘या ज्या वसाहतवादी सत्ता आहेत, त्यांच्याजवळ कोणतंही नैतिक सामर्थ्य नाही.’ गांधींनी सांगितलेली ही क्रांतिकारी गोष्ट होती. याचं कारण- तुम्हाला ज्यांची भीती वाटते, त्यांचे नैतिकतेचे दावे कसे पोकळ आहेत, हे जर तुम्ही एकदा समजून घेतलं तर ती भीती काढून टाकण्याचा रस्ता तुम्हाला मोकळा होतो. तुम्ही जर त्यांच्यासारखं बनायला लागलात, तर तुम्हाला ना कधी स्वातंत्र्य मिळतं, ना कधी भीतीपासून मुक्तता मिळते. म्हणून गांधी काय करत होते; तर हे जे प्रस्थापित होते, (ज्याला आताच्या प्रचलित भाषेत आपण ‘धुरीणत्व’ म्हणतो) वसाहतवादी सत्ता नावाचं हे जे धुरीणत्व होतं- त्यांनी निर्माण केलेलं हे जे संमतीचं क्षेत्र होतं, त्याला गांधींनी आव्हान दिलं.\nमग ते आव्हान त्यांच्या इतर विचारांमध्ये आपल्याला सातत्यानं दिसतं. त्यांनी हे आव्हान इंग्रजी शिक्षणाला दिलं. त्यांनी हे आव्हान पुरुषपणाला दिलं. त्यांनी हे आव्हान स्त्रीप्रश्नाकडे बघण्याच्या पद्धतीला दिलं. त्यांनी हे आव्हान बलपूजा करण्याच्या किंवा शस्त्रपूजा करण्याच्या आणि शस्त्रांच्या व शस्त्रास्त्रांच्या शक्तीच्या मागे लागण्याच्या हव्यासाला दिलं. त्यांनी हे आव्हान हिंसेला दिलं. आणि असे म्हणाले की, ‘ही हिंसा हे आमचं जाण्याचं ठिकाण नाही. हिंसा ही आमची शर्यत नाही. हिंसेतून काही मिळत नाही. हिंसेतून जर काही मिळत नसेल, तर ती हिंसा ज्याच्यातून होते, त्या शोषणाला आमचा विरोध आहे.’ ही जी सार्वत्रिक धुरीणत्वविरोधी वृत्ती त्यांच्या लिखाणात निर्माण झाली, त्याचं मूळ हे त्यांच्या १९०९ ते १९१९ या दहा वर्षांतील विचारांमध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. सत्ताधारी ज्या वेळेला नैतिक श्रेष्ठत्वाचा दावा करत असतात, तेव्हा तो दावा तुम्हाला खोडून काढता आला, तो दावा शोषितांना मनोमन हद्दपार करता आला- तर शोषितांच्या मुक्ततेचा मार्ग सुरू होतो. (त्यातून लगेच मुक्ती मिळते, अशातला भाग नाही.) या अर्थानं गांधींकडे जर पाहिलं, तर आपल्याला असे दिसेल की, आपल्या स्वातंत्र्योत्तर काळानंतरच्यासुद्धा अनेक टीकांना गांधी का बरं उत्तरं देऊ शकतात किंवा निदान गांधींचा हात धरून काही उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण का करू शकतो, याचं दिग्दर्शन त्��ाच्यातून होतं.\nत्याच्यातूनच तर्कत: दुसरा मुद्दा येतो. गांधींच्या स्वत:च्या काळामध्येही तो मुद्दा होता आणि त्याचं त्रांगडं आजही शिल्लक आहे. ते म्हणजे, आधुनिकता आणि परंपरा यांचं त्रांगडं. ते त्रांगडं आपल्याला अजूनही सुटलेलं नाही. त्यामुळं मी मघाशी उल्लेख केल्याप्रमाणे गांधींच्या काळात काहींना वसाहतवाद्यांसारखं बनायचं होतं, तसं त्याचं दुसरं टोकही होतं- वसाहतवाद्यांच्या विरोधातलं. दुसऱ्या बाजूला जाऊन, तिथं जाऊन जे काही आहे ते आम्ही बनून, परंपरेला पूर्णपणे आत्मसात करून अशा प्रकारे परंपरेचं प्रतिनिधित्व करू की; आमच्या विरोधात असलेली ही जी वसाहतवादी शक्ती आहे, तिचा दुसरा बिंदू- पर्याय बिंदू म्हणून आम्ही उभे राहू. परंपरेची कास धरू. बंगाल प्रबोधनामधून- तथाकथित बंगाल प्रबोधनातून- असा पहिला प्रतिसाद निर्माण झाला होता. त्याचं प्रतिनिधित्व साधारणपणे बंकिम आणि विवेकानंद यांच्यामध्ये आपल्याला दिसतं. ते म्हणजे, ‘तुमच्या राज्यकर्त्यांसारखेच ताकदवान तुम्ही बना.’ तसेच महाराष्ट्रात दुसरी परंपरा होती. आपण तिला ‘चिपळूणकरी परंपरा’ असं म्हणू शकतो. पण, चिपळूणकरी परंपरेखेरीज इथं जे काही अनेक प्रवाह होते, त्यामध्ये परंपरा आत्मसात करून परंपरेच्या मदतीनं वसाहतवादी हे आधुनिक आहेत म्हणून विरोध करण्याचे प्रयत्न केले जात होते.\nगांधींचेही अनेक अभ्यासक आणि पुरस्कर्ते त्यांना असेच परंपरेचे पाईक मानतात. पण थोडं बारकाईनं आपण वाचायला लागल्यास दोन गोष्टी दिसतात. एक म्हणजे, गांधींना आधुनिक आणि परंपरा या ढोबळ वर्गवाऱ्यांमध्ये बसवताना दमछाक होते. आणि दुसरे म्हणजे, गांधी या दोहोंपैकी कोणी होते का नव्हते, हा प्रश्न तयार होतो. कारण, गांधी दोन्ही प्रवृत्तींचं अनुकरण करतात. म्हणून गांधी आधुनिक आणि परंपरा या त्रांगड्याच्या संदर्भात तीन गोष्टी करत होते, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.\nपहिली गोष्ट म्हणजे- आधुनिक आणि पारंपरिक याच्यामध्ये एक तुटलेपण आहे, खंडितता (rupture) आहे, हे ते मानत नव्हते. असं काही नाही की- एका मुद्याला, एका टप्प्याला केव्हा तरी इथं परंपरा थांबली, संपवली, बाजूला सारली आणि त्याच्या जागी एक नवं काहीतरी घडलं. आधुनिक नावाची गोष्ट अचानकपणे येऊन टपकली, अशा प्रकारची बाळबोध कल्पना- जी अनेक आधुनिकतावाद्यांची आहे- तशी गांधींची नव्हती. ते खंड मान��� नाहीत, ब्रेक मानत नाहीत, हा एक भाग झाला.\nदुसरी गोष्ट गांधी अशी करतात की, आधुनिकतेचे जे काही दावे आहेत, ते आपलेसे करतात. साधारणपणे आधुनिकता तीन प्रकारचे दावे करते. एक- प्रातिनिधिकत्वाचा. दुसरा- लोकशाहीचा. आणि तिसरा दावा- मानवी प्रतिष्ठेचा. कोणी त्यात चौथा दावा म्हणून परिवर्तनाची भर घालेल. हे चारही दावे गांधी करतात म्हणून ते आधुनिकतेत बसतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ते प्रातिनिधिकत्वाचा दावा करतात, लोकशाहीचा करतात, मानवी प्रतिष्ठेचा करतात आणि ते परिवर्तनाचाही दावा करतात. हे सगळं करत असताना त्याच्यासाठीची एतद्देशीय ऊर्जा शोधतात आणि तिथं गांधी इतर आधुनिकांपेक्षा वेगळे पडतात. म्हणून आधुनिकांना ते समजत नाहीत किंवा पचत नाहीत. याचं कारण ते एतद्देशीय ऊर्जास्रोत शोधून आपली आधुनिकतेबद्दलची मांडणी सजवण्याचा, घडवण्याचा आणि पुढे रेटण्याचा सतत प्रयत्न करतात.\nतिसरी गोष्ट, गांधी आधुनिकता आणि परंपरेबद्दल करतात. ती म्हणजे- परंपरा आणि आधुनिकता यांच्यामध्ये ते खंड मानत नसल्यामुळे त्यांना परंपरेचं वावडं नव्हतं, हे तर खरंच आहे. ते नुसतं परंपरेच्या भाषेत बोलतात असं नाही; ते परंपरेलाही आपलंसं करतात, हेही खरं आहे. पण हे करत असताना परंपरा म्हणजे काय, कोणती परंपरा; हे ठरवण्याचे अधिकार ते माणसाच्या विवेकाकडे ठेवतात. आणि एकदा विवेकाच्या आधारावर तुम्हाला परंपरा स्वीकारणं किंवा नाकारणं ही शक्ती प्राप्त झाली; तर आपोआपच तुम्हाला त्या परंपरेचं हव्या त्या पद्धतीनं पुनर्घटन करणं, पुनर्मांडणी करणं आणि त्याच्या आधारे नवं आधुनिक घडवणं शक्य होतं, असा दावा ते करू शकतात.\nगांधी काय करत होते, याबद्दल या तीन गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या, तर आपल्याला असं दिसेल की त्यांचा विहार, त्यांचा एकंदर संचार हा एका बाजूला वसाहतवादाला प्रतिकार करण्यापासून तर दुसऱ्या बाजूला स्वत:चा किंवा ‘आत्म’चा शोध घेण्यापर्यंत अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होतो. एका बाजूला माणसांचं पुरुषपण जे आहे, त्याचं नियमन कसं करायचं इथपासून दुसरीकडे रचनांतर्गत असलेलं जे शोषण आहे, त्याचं काय करायचं इथपर्यंत त्यांचा विहार होतो; त्यांच्या विचारांचा वावर होतो. म्हणून आज आपल्याला गांधींकडे परत-परत जाण्याची आणि त्यातून नवी दृष्टी मिळवण्याची शक्यता निर्माण होते.\nया पुनर्मांडणीमध्ये अर्���ातच येणारा अपरिहार्य असा आणि आजच्या प्रसंगी- आजकालच्या प्रसंगी- सध्याच्या काळात महत्त्वाचा आहे तो प्रश्न म्हणजे, धर्म आणि हिंदू धर्म होय. गांधी यापासून ‘धर्मनिरपेक्षपणे’ पळ काढत नाहीत. गांधी अर्थातच निधर्मी म्हणजे ऐहिक या अर्थानं भूमिका घेत नाहीत. म्हणून ते धर्माचं काय करतात आणि हिंदू धर्माचं काय करतात, हे पाहणं अत्यंत रोचक ठरतं. विशेषत: आता ते जास्त महत्त्वाचं ठरतं. याचं कारण आता एका बाजूला हिंदू धर्माच्या आधारे राजकारण करण्याचे प्रयत्न जसे भारतात यशस्वी होताना दिसताहेत, तसं दुसरीकडे हिंदू म्हटलं की अ‍ॅलर्जी निर्माण होणारी आणि सर्व धार्मिक हिंदूंना काही वेळा बुचकळ्यात टाकणारी, तर काही वेळा दुरावून टाकणारी अशा प्रकारची एक नवी परिवर्तवादी भूमिका किंवा बैठकही तयार होत आहे; ज्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. गांधींना अशा प्रकारची अ‍ॅलर्जी नव्हती. कारण माझा हिंदू धर्म काय आहे, कसा आहे, हे ठरवण्याची- कसोटी ठरवण्याची धमक त्यांनी व्यक्त केलेली दिसते.\nत्यातील पहिली गोष्ट अशी आहे की, मुळात ते धर्माबद्दल जे बोलतात, तो ऐहिक धर्म आहे. ते केवळ दरिद्रनारायणाबद्दल बोलतात या अर्थानं तो ऐहिक नाही. त्या अर्थानं तर आहेच आहे; पण त्यापेक्षाही तो ऐहिक आहे, कारण त्या धर्माचा संबंध तुमच्या रोजच्या जीवनातील व्यवहारांशी, शोषणाशी आणि अत्याचारांचा सामना करण्याशी आहे. या भूमिकेतून ते धर्माकडे पाहतात. धर्मातलं काय घ्यायचं, मुळात धर्म कशाला म्हणायचं, याबद्दलचे स्पष्ट मानदंड ते मान्य करतात. ते असं सांगतात आणि त्याबद्दलचा वादही प्रसिद्ध आहे. ते म्हणतात- ‘ज्या धर्मात अस्पृश्यता असेल, तो धर्म मला मान्य नाही. जो ईश्वर अस्पृश्यता सांगतो, तो ईश्वर मला मान्य नाही. ज्या धर्मग्रंथात अस्पृश्यतेचं समर्थन आहे, तो धर्मग्रंथ मला मान्य नाही.’ अशा प्रकारच्या भूमिका घेऊन ते विवेकावर आणि नीतीवर आधारित धर्माला घेऊन पुढे जातात. धर्म नावाची कोणतीही अशी एक प्रस्थापित शक्ती नाही की, ज्या शक्तीच्या पुढे नतमस्तक होऊन ती शक्ती सांगेल त्या पद्धतीनं मी माझी विवेकबुद्धी गहाण ठेवून वागलं पाहिजे, अशी धर्मशरण भूमिका ते नाकारतात. त्याऐवजी असं म्हणतात- हा जो माझा हिंदू धर्म आहे आणि माझ्या कल्पनेतील म्हणून जो काही धर्म आहे, तो मला जर चांगल्या गोष्टी सांगत असेल, तर तो धर्म आह��. तो चुकीच्या गोष्टी सांगत असेल आणि त्या चुकीच्या गोष्टी मला कळत असतील, तर तो धर्म नाही. ही धर्म ठरवण्याची व्याख्याच ते तयार करतात आणि त्याचा आधार आपण घेतला, तर मला असं वाटतं की, धर्म आणि हिंदू धर्मातील विविध अडचणींच्या, चुकीच्या, अन्यायाच्या आणि विषमतामूलक गोष्टी यांचा त्याग करण्याचे रस्ते ते खुले करून देतात. तिसरी आणखी एक गोष्ट ते करतात. जिचा आपल्या भारतातील सामाजिक वास्तवाशी थेट संबंध आहे. ती म्हणजे, ‘आधुनिक राज्यव्यवस्थेच्या संदर्भात या धर्माचं करायचं काय’ या प्रश्नाचंही ते उत्तर देतात.\nते असं सांगतात की, राज्यसंस्थेनं सगळ्या धर्मांचा सार्वजनिकपणे आदर केला पाहिजे. ज्याला आपल्याकडचे कडवे पुरोगामी सर्वसाधारणपणे टिंगलीनं आणि हेटळणीनं सर्वधर्मसमभाव असं म्हणतात, तो सर्वधर्मसमभाव. पण गांधींच्या सर्वधर्मसमभावात सार्वजनिकपणे सगळ्या धर्मांचा आदर करणं हा अर्धाच भाग आहे आणि त्यावर प्राय: भर दिला जातो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यापुढचा अर्धा भाग जो आहे, तो म्हणजे- सर्व धर्मांची धर्मांतर्गत चिकित्सा होऊन त्या धर्मांचं विशुद्ध स्वरूप पुढे यायला पाहिजे. तो अधिकार ते त्या धर्मगुरूंना न देता धर्मातील लोकांना देतात. त्या धर्मातल्या लोकांनी त्या धर्माचा जो विशुद्ध भाग आहे, विशुद्ध स्वरूप आहे ते आविष्कृत करावं आणि सार्वजनिकपणे म्हणजे राज्यसंस्थेनं मात्र सर्व धर्मांचा आदर करावा (अर्थातच हा आदर त्या विशुद्ध आणि विवेकनिष्ठ धर्माचा\nआता याचे आपल्याला अनेक तपशील सांगता येतील. पण अगदी साधा मुद्दा आहे की- बहुधर्मीय समाजाची एकमेकांशी वागण्याची कोणती नैतिकता असली पाहिजे, याचा हा धडा आहे. स्वधर्म श्रेष्ठ मानून इतर धर्मांवर टीका करणं आणि ते धर्म कसे चुकीचे आहेत, हे सांगणं त्यांना मान्य नव्हतं. धर्मचिकित्सा ही स्पर्धेच्या भावनेतून होता कामा नये, अशी ही भूमिका आहे. म्हणजे मिशनरी ज्या पद्धतींनी हिंदू धर्मांवर टीका करत होते (जे गांधींना मान्य नव्हतं), त्याला त्यांचा जो आक्षेप होता, तो या कारणांसाठी राहील. बिगरहिंदूंनी हिंदू धर्मांतील चुका दाखवायच्या. हिंदूंनी बिगरहिंदू धर्मांतील चुका दाखवायच्या- हा जो धर्मांतील चुका दाखवायचा राजकीय खेळ आहे, त्याच्या बाहेर पडण्याचा मार्ग हा होता की; सार्वजनिक म्हणून तुमचं जे विश्व आहे, त्य��मध्ये सर्व धर्मांना सारखाच आदर दिला जाईल. मात्र, प्रत्येक धर्मात त्या धर्माची अंतर्गत कठोर चिकित्सा होऊन त्या धर्मातली फोलपटं, त्या धर्मातील चुकीच्या गोष्टी या बाजूला काढून धर्मांचं उन्नत स्वरूप शोधण्याचे निरंतर प्रयत्न होतील. ते प्रयत्न थांबणार नाहीत. कारण, ते प्रयत्न थांबले तर त्या धर्माचा एक धर्मग्रंथ बनेल. म्हणून त्या धर्मग्रंथाच्या पलीकडे जायचे असेल, तर तुम्हाला पुन्हा त्या धर्मग्रंथाची चिकित्सा करावी लागेल. ही चिकित्सेची भूमिका ते घेतात.\nआजच्या भारतातल्या किंवा भारताखेरीज कुठल्याही इतर देशातल्या बहुविधता असलेल्या वास्तवासाठीची ती एक भूमिका असू शकते. ती अंतिम भूमिका असायला हवी, असं नाही; पण एक मार्ग हा असू शकतो. तो केवळ धर्माबद्दल नाही तर भारतातील जे वास्तव आहे, त्याच्यामध्ये विशेष करून जी धर्मांतर्गत स्पर्धा चालते, एका धर्मातल्या लोकांनी एक कठोर भूमिका घ्यायची आणि दुसऱ्या धर्मातील लोकांनी दुसरी कठोर भूमिका घ्यायची, मग दोघांनी मिळून आपापल्या व एकमेकांच्या धर्मांतल्या लोकांना मारायचं- या भूमिकेच्या पलीकडे जाण्याचा रस्ता हा गांधींच्या या धर्मचिकित्सेमधून निर्माण होतो. त्यामुळे गांधी काय करत होते, याचं उत्तर द्यायचं झालं, तर आपल्याला असं देता येईल :\nएक- गांधी हे आपल्यावर अन्याय करणाऱ्यांच्या किंवा शोषण करणाऱ्यांची आपण स्वत: प्रतिमा (ाळीीेी ळारसश) बनण्यापासून स्वत:चा, आपल्या समाजाचा बचाव करत होते.\nदोन- कोणत्याही समाजाच्या आधुनिक बनण्याच्या प्रयत्नांमध्ये दुसरीकडून आलेल्या कोणत्याही ऊर्जा वापरण्यापेक्षा त्या समाजातील पारंपरिक ऊर्जेचा ते शोध घेत होते.\nतीन- ते धर्म नावाच्या एका अत्यंत अवघड अशा गोष्टीला आपण किती नाजूकपणे आणि ठामपणे सामोरे जाऊ शकतो, याचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत होते.\nया तिन्ही गोष्टींमध्ये अपुरेपणा असला, तरी मला असं वाटतं की, त्यानं काही बिघडत नाही; कारण तो गांधींचा खरं तर विजय ठरेल. त्या भूमिका अंतिम ठरल्या, तर त्याचा अर्थ गांधी हे एक धर्मग्रंथ बनतील आणि मग त्यांची पोथी घेऊन आपल्याला गांधी भवनात बसावं लागेल. या गांधी भवनमधील पोथी वाचण्यापासून, कर्मकांडापासून, त्या २ ऑक्टोबरच्या सूतकताईपासून आणि आताच्या २ ऑक्टोबरच्या स्वच्छता अभियानापासून गांधींना वाचवण्याचे जे अनेक प्रयत्न होत असतात, त्याच्यातला एक प्रयत्न म्हणून सुमंतांनी केलेलं लेखन हे इथून पुढच्या काळातही आपल्याला उपयोगी पडू शकेल, या विश्वासानं आपण या पुस्तकाचं वाचन करू या आणि त्याच्यातून आपल्या स्वत:च्या प्रज्ञेनं- त्या पुस्तकाशी संवाद करत गांधींचा हा अन्वयार्थ आपल्याला पुढे नेता येईल का, याचा शोध घेऊ या.\n(‘साधना साप्ताहिकाच्या ३० एप्रिल २०१६च्या अंकातून साभार)\nलेखक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागामध्ये प्राध्यापक आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\nचौकीदारजी, ‘मैं भी चौकीदार’ या तुमच्या मोहिमेत मी सहभागी होऊ शकत नाही. मी चौकीदार नाही. मी या देशाचा सामान्य नागरिक आहे. माझ्या चौकीदारानं काम केलं नाही तर त्याला बदलायचं हे मला ठाऊक आहे. विरोधी पक्षांचं मला ठाऊक नाही, पण भारतीय घटनेनं दिलेला हा अधिकार मी वापरणार आहे. माफ करा चौकीदारजी, मी तुमच्या पापांत वाटेकरी होऊ शकत नाही. मैं चौकीदार नहीं\nभाजप : राजकीय पक्ष की सिक्युरिटी गार्ड सर्व्हिस प्रोव्हायडर\n‘चौकीदार चोर है’ हे विद्यमान ‘चौकीदारां’नी स्वत:वर घेत ‘मोदी है तो मुमकीन है’ ही घोषणा मागे टाकत ‘मैं भी चौकीदार’ ही लाईन ‘में भी अण्णा’कडून उसनवारीत घेतली स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे\nभाजपने नेहरूंना ‘खलनायक’ ठरवत स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ झाकण्याचे उद्योग बंद करावेत\nसर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ज्या माओच्या चीनच्या जागी भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्य मिळणार होते, अशी अफवा पसरवण्यात आली आहे, त्याच माओच्या चीनशी अमेरिकेने १९७१ मध्ये हातमिळवणी केली आणि चियांगच्या चीनला दगा दिला. तेव्हा, अमेरिकेमार्फत भारताचे भले होणार होते हा भ्रम आपण काढून टाकलेला बरा अमेरिकेला खरा रस होता तो भारताला सोविएत संघापासून दूर करण्यात.......\nमुलाबाळांची चिंता करणारे मोदींना काय हरवणार\n२०१८च्या उत्तरार्धात राहुल गांधी चांगले रंगात आल्याचं दिसत होतं. त्यांच्या नेतृत्वात सुधारणाही होत होती. पण आज ते केवळ राफेलच्या मुद्यावर अडकून बसलेले दिसतात. जनतेच्या जिव्हाळ्याचे इतर मुद्दे काँग्रेसला महत्त्वाचे वाटत नाहीत काय अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा\nकुटुंब, कुटुंब खेळताहेत, निवडणूक ‘निवडणूक’ खेळ\nया आपादधर्म नि शाश्वतधर्मात काही सत्ता, संपत्ती, साधन, साम, दाम, दंड, भेदाचा जो काही खेळ खेळला जातोय, त्यातून काही कुटुंबं आणि त्यांच्या सात काय सत्तर पिढ्यांची सोय होत असेल, पण या सर्वांत संविधानात्मक लोकशाहीचा खून होतो. या कुटुंबांना आपल्यावर तहहयात राज्य करू देणारे आपण लोकशाहीच्या खुनात हत्यार म्हणून वापरले जातोय, याची जाणीव आपल्याला कधी होणार\nदेशभक्तीचा फुगा आणि राफेलची टाचणी\nराष्ट्रभक्तीचा थयथयाट करून आपलं अपयश झाकण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. शेतीची दुरवस्था, बेरोजगारी, सामाजिक अशांतता, आर्थिक अधोगती अशा अनेक आघाड्यांवर त्यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. पुलवामा हल्ल्याअगोदर झालेल्या अनेक सर्व्हेंमध्ये मोदींची लोकप्रियता घसरल्याचं दिसत होतं. आता युद्धज्वरामुळे भाजप नेत्यांत नवी आशा निर्माण झाली आहे.......\n‘रॉ : भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा’ - उथळ देशभक्तीच्या वातावरणात ‘वाचावेच’ असे पुस्तक\nएक देश चालवणं ही किती गंभीर कृती असते, हे या पुस्तकातून आपल्याला गांभीर्यानं समजून घेता येतं. ���ध्याच्या राज्यकर्त्यांच्याही ‘बडबडगीतां’ना या पुस्तकातून उत्तर मिळतं आणि लक्षात येतं, सध्याच्या सत्ताधारी नेतृत्वाची इयत्ता काय देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा\nपुलवामानंतर सोशल मीडियावर सुरू झालेला युद्धाचा उन्माद आता आणखीनच वाढला आहे. ‘जय जवान’ असं मी बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर लिहिल्यावर त्याला ‘जय मोदी’ असं उत्तर आलं. कर्नाटक भाजपचे नेते बी. एस. येदुरप्पा यांनी तर या हल्ल्यामुळे भाजपला किती जागा अधिक मिळतील हे सांगून टाकलं. भाजपचे छोटेमोठे सर्वच नेते आता मोदी पुन्हा येणार असं सांगू लागले आहेत.......\nस्वयंप्रज्ञेने ‘धृतराष्ट्र’ झालेल्यांना तुम्ही सांगताय ते कसं काय दिसणार गज्वी सर\nज्यांचे डोळे, कान उघडे आहेत आणि मेंदू स्वतंत्र आहे, त्या कुणालाही गज्वींनी जे मांडलं ते वास्तव आहे, हे मान्यच करावं लागेल. उदघाटक एलकुंचवारांनीही याला स्पर्श केला होता भाषणात. मात्र वादळ उठलं ते गज्वींच्या भाषणावर काहींना ती अतिशयोक्ती वाटली, काहींना गूढ, तर काहींनी सहमती दर्शवली. तसेही मराठी रंगकर्मींचे चेहरे आणि मुखवटे वेळोवेळी दिसले आहेत. त्यामुळे यावेळीही ते दिसले तर नवल काहीच नाही.......\nगुजरातमधल्या एका भाजप नेत्याने, या हल्ल्याच्या निमित्ताने झालेल्या एकजुटीचा उपयोग मतं मिळवण्यासाठी कसा करायचा हेच जाहीरपणे सांगून टाकलं. पक्षाचा झेंडा न घेता ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ म्हणत गल्लीबोळात मिरवणुका काढून युद्धज्वर निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्नही त्यांनी केला. दुर्दैवाने भाबड्या जनतेने ठिकठिकाणी त्यांना साथ दिली. हा युद्धज्वर निर्माण करण्याचं काम केलं कानात वारं शिरलेल्या न्यूज चॅनेल्सनी.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathinovels.net/2008/05/marathi-novel-ch-25.html", "date_download": "2019-03-22T10:32:23Z", "digest": "sha1:N73ILB2TMX4L6GERGBIAG6QOHOSO3O4O", "length": 17998, "nlines": 116, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Marathi Novel - अद्-भूत : Ch-25: जादूटोणा?", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nपोलिस स्टेशनमध्ये डिटेक्टीव्ह सॅमच्या रिकाम्या खुर्चीसमोर एक माणूस बसला होता. सॅम घाईघाईने आला आणि आपल्या खुर्चीवर बसला.\n'' हं ... तर तुमच्याकडे या केसच्या संदर्भात माहिती आहे\n'' होय साहेब ''\nसॅमने एकदा त्या माणसाला नखशिखान्त न्याहाळले आणि तो काय सांगतो याची वाट पाहू लागले.\n'' साहेब खरं म्हणजे... आमच्या शेजारी ती पोरगी नॅन्सी, जिचा खुन झाला म्हणतात, तिचा भाऊ राहातो...'' त्या माणसाने सुरवात केली आणि तो पुढे माहिती सांगु लागला ....\n... एका चाळीत एक घर होतं. त्या घराला जिकडे तिकडे काचेच्या खिडक्याच खिडक्या होत्या. ऐवढ्याकी त्या घरात काय चाललं आहे हे शेजारच्याला कळावं. एका खिडकीतून हॉलमध्ये नॅन्सीचा भाऊ जॉर्ज बसलेला दिसत होता. आता आधीपेक्षा अजूनच तो विक्षीप्त आणि गबाळा दिसत होता. दाढी वाढलेली. केस विस्कटलेले. कपाळावर एक मोठा कशाचातरी टीळा लावलेला. तो फायरप्लेसच्या समोर हातात एक कापडाच बाहुलं घेवून बसला होता. कदाचित ते बाहुलं त्यानेच तयार केलं असावं. बाजुला ठेवलेल्या प्लेटमधून त्याने हातात काहीतरी उचलले आणि तो काहीतरी मंत्रासारखे शब्द उच्चारु लागला\n'' ऍबस थी बा रास केतिन स्तता...''\nत्याने ताटातून जे उचलेले होते ते समोरच्या ज्वालेत जोराने फेकल्यागत टाकले. मोठा भडका उडाला. पुन्हा तो तसाच काहीतरी विचित्र मंत्र उच्चारु लागला\n'' कॅटसी... नतंदी.. वाशंर्पत... रेर्वरात स्तता...''\nपुन्हा त्याने त्या ताटातले धान्यासारखे काहीतरी हातात मुठभर घेवून समोरच्या ज्वालेच्या स्वाधीन केले. यावेळी ज्वालेचा अजुनच मोठा भडका उडाला.\nत्याने हातातलं बाहूलं बाजूला ठेवलं. ज्वालेच्या समोर वाकुन, जमिनीवर कपाळ घासलं.\nएक माणूस शेजारुन जॉर्जच्या घरात कुतूहलाने डोकावून बघत होता.\nकपाळ घासल्यानंतर जॉर्ज उठून उभा राहाला आणि त्याने एक विचित्र चित्कार केला. जो शेजारुन डोकावत होता तो सुध्दा दचकला. जॉर्जने वाकुन त्याच्या बाजूला ठेवलेलं ते बाहूलं उचललं आणि पुन्हा एक जोरात विचित्र चित्कार केला. सगळीकडे एक अदभूत शांतता पसरली.\n'' आता तू मरायला तयार हो स्टीव्हन..'' जॉर्ज त्या बाहूल्याला म्हणाला.\n'' नाही .. नाही मला मरायचं नाही इतक्यात... जॉर्ज मी तुझी माफी मागतो... मला माफ कर.. आय ऍम सॉरी... मी जे काही केलं ते चूकीचं केलं आहे... मला आता जाणीव झाली आहे... मी तुझ्यासाठी तु म्हणशील ते करीन... पण मला माफ कर'' जॉर्ज जणू ते बाहूलं त्याची माफी मागत आहे असे त्या बाहूल्याचे संवाद बोलत होता.\n'' तु माझ्यासाठी काहीही करु शकतोस ... तु माझ्या बहिणीला परत आणू शकतोस का ... तु माझ्या बहिणीला परत आणू शकतोस का'' जॉर्जने आता त्याचे स्वत:चे संवाद बोलत विचारले.\n'' नाही ... मी ते कसे काय करु शकेन... ते माझ्या हातात असतं तर नक्कीच केलं असतं... ते सोडून काहीही माग... मी तुझ्यासाठी करेन...'' जॉर्ज बाहूल्याचे संवाद बोलू लागला.\n''असं.... तर मग आता ... मरण्यासाठी तयार हो...'' जॉर्ज त्या बाहुल्याला म्हणाला.\nतो शेजारचा माणूस अजूनही जॉर्जच्या खिडकीतून लपून डोकावत होता.\nमध्यरात्र होवून गेली. बाहेर रस्त्यावर कुणीही दिसत नव्हते. जॉर्ज हळूच त्याच्या घराच्या बाहेर आला. चहुकडे एक नजर फिरवली. त्याच्या हातात एक थैली होती त्यात त्याने ते बाहुलं कोंबलं. आणि दाराला कुलूप लावून बाहेर पडला. कंपाऊंडच्या बाहेर येतांना पुन्हा त्याने त्याची चौकस नजर चहुवार फिरवली. समोर रस्त्यावर जिकडे तिकडे अंधारच अंधार दिसत होता. आता तो रस्त्यावर पटापट आपले पावलं टाकीत चालायला लागला. त्या शेजारच्या माणसाने आपल्या खिडकीतून लपून जॉनला बाहेर जातांना बघितले. जसा जॉर्ज रस्त्यावर पुढे चालू लागला तो माणूस आपल्या घराच्या बाहेर आला. तो माणूस त्याला काही चाहूल लागू नये किंवा आपण त्याला दिसू नये याची काळजी घेत होता. जॉर्ज झपाझप आपले पावलं टाकीत पुढे जात होता. जॉर्ज बराच पुढे गेल्यावर तो माणूस त्याचा पाठलाग करीत त्याच्या मागे मागे जावू लागला.\nतो माणूस जॉर्जचा पाठलाग करीत स्मशानाजवळ येवून पोहोचला. स्मशानाच्या आजुबाजुला दाट झाडी होती. कदाचित त्या झाडीत लपून घुबडं एखाद्या प्रेताची वाट पाहत बसत असावीत. दूर कुठेतरी कुत्र्यांचा विचित्र रडण्यासारखा आवाज येत होता. त्या माणसाला या सगळ्या वातावरणाची भिती वाटत होती. पण त्याला जॉर्ज इथे कशासाठी आला आहे हे पहायचे होते. जॉर्ज स्मशानात शिरला आणि तो माणूस बाहेरच कंपाऊंडच्या मागे लपून तो काय करीत आहे ते पाहू लागला. चंद्राच्या उजेडात त्या माणसाला जॉर्जची आकृती दिसत होती. जॉर्जने स्मशानात एक जागा निश्चित केली आणि तिथे तो खणू लागला. एक गड्डा खणल्यानंतर त्याने त्याच्या जवळच्या थैलीतून ते बाहुलं बाहेर काढलं. त्या बाहुल्याला त्याने जसे ते एखादे प्रेत असावे तसे त्या गड्ड्यात ठेवले आणि वरुन माती टाकु लागला. माती टाकतांनाही त्याचं आपलं मंत्रासारखं काहीतरी पुटपुटणं सुरुच होतं. त्या बाहुल्यावर माती टाकुन तो गड्डा जेव्हा भरला तेव्हा जॉर्ज त्या मातीवर उभं राहून पायाने ती माती सारखी करीत दाबु लागला....\n... तो माणूस सांगत असलेली सर्व हकिकत डिटेक्टीव सॅम लक्ष देवून एकत होता. तो माणूस पुढे म्हणाला-\n'' दुसऱ्या दिवशी जेव्हा मला कळले की स्टीव्हनचा खुन झालेला आहे तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता''\nबराच वेळ कुणीही काही बोललं नाही. या प्रकरणाला आता हे नविनच वळण लागलं होतं.\nसॅम विचार करु लागला.\n'' तुला काय वाटतं जॉर्ज खुनी असावा'' सॅमने आपल्या इन्व्हेस्टीगेशनच्या भूमीकेत शिरत विचारले.\n'' नाही .. मला वाटते तो त्याची काळी जादू हे सगळे खुन करण्यासाठी वापरत असावा ... कारण ज्या दिवशी पॉलचा खुन झाला त्याच्या आधल्या रात्रीही जॉर्जने असेच एक बाहुले तयार करुन स्मशानात पुरले होते.'' तो माणूस म्हणाला.\n'' तुझा या अशा गोष्टींवर विश्वास आहे'' सॅमने थोडे उपरोधकच विचारले.\n'' नाही .. माझा विश्वास नाही ... पण जे धडधड डोळ्यांनी दिसत आहे त्या गोष्टींवर शेवटी विश्वास ठेवावाच लागतो'' तो माणूस म्हणाला.\nडिटेक्टीव्ह सॅमचा पार्टनर जो इतका वेळ दूर बसून सगळी हकिकत ऐकत होता, चालत त्यांच्या जवळ येत म्हणाला-\n'' मला आधीपासूनच खात्री होती की खुनी हा माणूस नसुन काहीतरी अमानुश शक्ती आहे''\nसगळ्यामध्ये एक अनैसर्गीक शांतता पसरली.\n'' आता त्याने अजुन एक नविन बाहुलं बनविलं आहे'' तो माणूस म्हणाला\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/karnataka-cm-hd-kumaraswamy-says-swallowing-poison-not-happy-with-coalition-govt-of-jds-congress/", "date_download": "2019-03-22T10:30:42Z", "digest": "sha1:VXSI7YRXAIG7F4MPPLKQO6DKGGI3DN3A", "length": 6727, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "तुमचा अन्ना मुख्यमंत्री झालाय मात्र... ; कुमारस्वामींना अश्रू अनावर", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nतुमचा अन्ना मुख्यमंत्री झालाय मात्र… ; कुमारस्वामींना अश्रू अनावर\nटीम महाराष्ट्र देशा : माझ्या पक्षातील लोकं आनंदात आहेत कारण त्यांचा अन्ना मुख्यमंत्री झालाय. मात्र, वर्तमान स्थितीमुळे मी अजिबात खूष नाहीये. कोणालाही न सांगता स्वतःचं दुःख लपवावं लागतंय, जे वीष पचवण्यापेक्षा कमी नाहीये. सध्या जे काही चाललंय त्यामुळे मी अजिबात आनंदी नाहीये. ज्या सरकारला स्पष्ट जनादेश मिळालेला नाही, त्या सरकारचं नेतृत्व करण्यात कोणताच आनंद मला नाहीये.\nगेल्या एका महिन्यापासून कर्जमाफीसाठी अधिकाऱ्यांकडे किती विनंती करावी लागली आणि अजून काय-काय करावं लागलंय हे मलाच माहितीये. आता अन्नभाग्य योजनेअंतर्गत ५ किलोच्या जागी ७ किलो तांदूळ मागतायेत, मी २५०० कोटी रुपये कुठून आणू , अशा शब्दांमध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी पुन्हा एकदा युती सरकारवर आपली नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान आपली हतबलता व्यक्त करताना कुमारस्वामी भावूक झाले. शनिवारी बंगळुरूमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ केल्याबद्दल जनता दल सेक्युलरने कुमारस्वामींच्या सन्मासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. त्यावेळी कुमारस्वामींनी आपलं दुःख बोलून दाखवलं.\nमुख्यमंत्री बनण्यामागे माझा कोणताही स्वार्थ नव्हता, केवळ जनतेची सेवा करण्यासाठी मुख्यमंत्री बनायची इच्छा होती, असं म्हणताना त्यांनी कर्नाटकच्या जनतेवरही आपला रोष व्यक्त केला, मतदानाच्या वेळी जनता त्यांना आणि त्यांच्या पक्षाला विसरली होती असं ते म्हणाले. त्यामुळे आता कर्नाटक सरकार मध्ये पुन्हा एकदा असंतोष असल्याच समोर आल आहे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nपोलिसांनी बळाचा वापर केला, तर सहन करणार नाही – राजू शेट्टी\nशिवसेना बरोबर असो वा नसो तुम्ही निवडणूक युद्धाची तयारी ठेवा – मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8845&typ=%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE+%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95+:+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD+%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3+%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9A+%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2+%E0%A5%A7%E0%A5%A6+%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE+", "date_download": "2019-03-22T10:44:51Z", "digest": "sha1:ZW7HJOVIDOQNBXRFZBEDZ7ILFR2V67CT", "length": 15532, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nलोकसभा निवडणूक : विदर्भ निर्माण महामंच लढविणार विदर्भातील १० जागा\nप्रतिनिधी / नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा घेऊन विदर्भ निर्माण महामंच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. विविध विदर्भवादी पक्ष व संघटनांनी एकत्र येऊन हा महामंच स्थापन केला असून या अंतर्गत विदर्भातील सर्व १० लोकसभेच्या जागा लढवण्यात येणार आहेत.\nविदर्भ निर्माण महामंचामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ राज्य आघाडी, आम आदमी पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी (बीआरएसपी), विदर्भ माझा, शेतकरी संघटना, लोकजागर पार्टी, जनसुराज्य पार्टी, लोक जागर पार्टी, रिपाइं (खोरिप) आणि प्रॉवटिस्ट ब्लॉक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे.\nस्वतंत्र विदर्भ निर्माण व्हावे, या एकमेव मागणीसाठी आणि उद्दिष्टांसह हा महामंच निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे. उमेदवारांबाबत चर्चा सुरू असून उमेवारांची यादी अंतिम टप्प्यात आहे.\nमाहितीनुसार विदर्भ निर्माण महामंच अंतर्गत नागपुरातून बीआरएसपीने दावा केला आहे. त्यांच्यातर्फे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने हे नागपुरातून लढणार आहेत. त्यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगितले जाते. त्याचप्रकारे चंद्रपूर येथून विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अ‍ॅड. वामनराव चटप आणि बीआरएसपीचे अ‍ॅड. दशरथ मडावी, रामटेक येथून विदर्भ माझाचे राजकुमार तिरपुडे, यवतमाळ येथील विदर्भ राज्य आघाडीचे अ‍ॅड. श्रीहरी अणे, आपतर्फे वसंतराव ढोके, भंडारा येथून देवीदास लांजेवार, झेड.एम. दूधकोअर गुरुजी, वर्धा येथून लोक जागर पार्टीचे कवी ज्ञानेश वाकुडकर, बुलडाणा येथून अभयसिंग पाटील आणि मेजर अशोक राऊत आदी नावांची चर्चा सुरू आहे.\nनिर्माण महामंच स्वत: निवडणुकीला सामोरा जाणार आहे. विदर्भ निर्माण महामंच हा तिसरा पर्याय म्हणून सक्षमपणे उभा राहील. विदर्भातील सर्व दहा जागा लढवण्यात येतील. आमचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. उमेदवारांची घोषणा शुक्रवारी केली जाईल, अशी माहिती विदर्भ निर्माण महामंचचे समन्वयक राम नेवले यांनी दिली आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\n२८ फेब्रुवारीला किसान क्रेडीट कार्ड अभियान राबविणार , शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा\nपोलीस स्टेशन रामनगर येथील जबरी चोरीचा गुन्हा उघड\nकेरळमधील पूरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून २० कोटींचे अर्थसहाय्य, तातडीने अन्नपुरवठा व इतर मदतीसाठी राज्याकडून पुढाकार\nनक्षल्यांनी ठार केलेल्या निष्पापांसाठी विविध पक्षांचे राजकारणी पुढे येणार काय\nकेंद्र सरकारने सादर केला राफेल खरेदीचा तपशील\nधानोरा मार्गावर ट्रक रस्ता दुभाजकावर चढला\nअवैद्य दारू वाहतुक करणाऱ्या वाहनाने पोलिस गाडीला उडविले , ठाणेदार गंभीर जखमी तर २ शिपाई जखमी\nपालकमंत्री ना. आत्राम रमले बालगोपाल आणि गणेश भक्तांमध्ये\nयुवतीच्या व्हाॅट्सऍपवर अश्लिल संदेश पाठविल्याप्रकरणी आंबेटोलाच्या पोलिस पाटलावर गुन्हा दाखल, आरोपी फरार\nदंतेवाड्यात नक्षल्यांनी केला आयईडी स्फोट, आज पहिल्या टप्प्याचे मतदान सुरू\nआलापल्ली - सिरोंचा मार्गावर बामणी येथे बोलेरो वाहनाने बालिकेस चिरडले\nराज्य सरकार आर्थिक दृष्टया मागास वर्गाला १० टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाची अमलबजावणी करणार\nतेंदुपत्ता संकलनासाठी देऊ केलेले पैसे नक्षल्यांना न मिळाल्यानेच पुडो यांची हत्या \nसमाजाला प्रथम प्राधान्य देऊन आपला मार्ग प्रशस्त करा : राज्यमंत्री ना. अम्ब्रीशराव आत्राम\nदहा वर्षांत ३८४ वाघांना ठार मारणाऱ्या ९६१ शिकाऱ्यांना अटक\nगिरड प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधींचा तुटवडा\nराम मंदिराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी न्यायालयाने नेमली मध्यस्थांची समिती\nआरमोरी नगर परिषद निवडणूक, नाराज झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवीन आघाडी करून वाढविली पक्षांची डोकेदुखी\nपुन्हा एकदा प्रेमात पडायला लावणारे 'क्षितिजा परी'\nटायर फुटल्याने कार डोहात कोसळली : पाच जणांचा मृत्यू तर दोन जण जखमी\nबाबलाई माता वार्षिक पूजा व पारंपारिक संमेलनात उसळली भाविकांची गर्दी\nसरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिले धरणे\nनाटककारांनी समाजाचे प्रतिबिंब नाटकात उतरवून समाजाला दिशा देण्याचे कार्य करावे : डाॅ. परशुराम खुणे\nहिंगणघाट तालुक्यात वाघाने घातले थैमान : नागरीक भयभीत\nकमलापूरात नक्षल्यांनी बांधले बॅनर, २१ सप्टेंबर रोजी नक्षल स्थापना दिन साजरा करण्याचे केले आवाहन\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत चालला गाठीचा गोडवा \nनिती आय��गाच्यावतीने आकांक्षित जिल्हयांची क्रमवारी जाहीर, गडचिरोली ३३ व्या स्थानावर\nराजकीय पक्षाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून कुणालाही पोस्ट करण्यापासून रोखू शकत नाही\nअवनीच्या बछड्यांनी केली घोड्याची शिकार\nएसडीओंच्या आदेशानंतर ‘त्या’ मुलीचे पुरलेले प्रेत काढून शवविच्छेदन\nजिल्हा परिषद अंतर्गत विविध प्रकारच्या २१ पदांसाठी १३ हजार ५१४ जागांची मेगाभरती होणार\nआणखी एका वाघिणीचा बळी, संतापलेल्या गावकऱ्यांनी चढवला ट्रॅक्टर\nआरमोरी नगर परिषद निवडणूक, छाणणीअंती नगराध्यक्षपदासाठी ८ तर नगरसेवकपदासाठी १०४ अर्ज वैध\nसोनू निगमच्या आवाजातील 'रकम्मा' गाण्यावर निकम्मा होऊन अभिनय करणार हटके डान्स\nनवेगाव (रै.) जवळ चारचाकी वाहनाची झाडाला धडक, ११ जण जखमी\nगडचिरोली जिल्ह्यात प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र सुरू करण्याची संधी, रूग्णांना मिळणार स्वस्तात औषधे\nपुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी केला तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nतेलगु देसम पार्टीच्या आजी - माजी आमदारांच्या हत्येनंतर समर्थकांनी पोलीस ठाण्याला लावली आग\nयाचिका फेटाळल्याने चिडलेल्या सरकारी वकिलाने लगावली थेट न्यायाधीशांच्याच कानशिलात\nकाकडयेली गावात गाव संघटना सदस्यांनी केला मोह सडवा नष्ट\nआश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अटल आरोग्य वाहिनी योजना, भामरागड येथे विभागीय आयुक्तांनी केला शुभारंभ\nचिमुर तालुक्यातील आमडी येथील अवैध दारूविक्रीच्या विरोधात महिला एकवटल्या\nराफेल विमाने असते तर आणखी बरेच काही साध्य करता आले असते : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nगुजरात नंतर महाराष्ट्रात हुक्का बंदी लागू : महाराष्ट्र शासनाच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी\nराज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा एकजुटीने यशस्वी करा : डाॅ. सचिन ओम्बासे\nअपघातात मृत्यू झालेले वनपाल प्रकाश अंबादे यांच्या घरी खासदार अशोक नेते यांची भेट\nएसआरपीएफ जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या\nकाश्मीरमध्ये चकमकीत सीआरपीएफचे दोन जवान आणि दोन स्थानिक पोलिस शहीद\nपेरमिली येथे महाआॅनलाईन सेवा केंद्र गावातीलच सुशिक्षित बेरोजगारास द्या\nगोठणगाव वनपरिक्षेत्रात बिबट वन्यप्राण्याचे शिकार : आरोपी व गुन्ह्याचा तपास सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/denial-of-notes-of-500-1000-notes/", "date_download": "2019-03-22T10:35:43Z", "digest": "sha1:BLLK7BHMV4NJWOGZL62Z5MG7K6DKISJH", "length": 7377, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सुप्रीम कोर्टात केंद्राच प्रतिज्ञापत्र", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nसुप्रीम कोर्टात केंद्राच प्रतिज्ञापत्र\nवेब टीम:- केंद्र सरकारनं जुन्या नोटा बदलण्यासाठी आणखी एक संधी देण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सरकारनं म्हटलं आहे की, आता जर ५०० आणि १ हजाराच्या नोटा जमा करण्याची आणखी एक संधी मिळाली तर काळ्या पैशांवर नियंत्रण मिळवण्याचा हेतूच साध्य होणार नाही. निनावी देवाण-घेवाण आणि नोटा जमा करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचा उपयोग करण्याचे प्रकारही वाढीला लागतील, हे लोक नेमके कोण आहेत हे शोधणंही सरकारला जड जाईल असंही सरकारनं सुप्रीम कोर्टाला सांगितलं आहे.\n४ जुलै रोजी एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं रिझर्व्ह बँकेला विचारणा केली होती की ज्या लोकांना नोटाबंदीच्या वेळी जुन्या नोटा जमा करण्याची संधी मिळाली नाही त्यांना आणखी एक संधी देता येईल का काही लोकांना त्यांच्या समस्यांमुळे नोटा जमा करता आल्या नव्हत्या त्यांची संपत्ती हिसकावून घेण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही. जर कारण योग्य असेल तर जुन्या नोटा जमा परत करण्याची एक संधी जनतेला दिली पाहिजे. मात्र याच सुचनेवर प्रतिज्ञापत्र दाखल करून अशी कोणतीही संधी देऊ नये असं केंद्रानं म्हटलं आहे.\n८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयानंतर ५०० आणि १ हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या आहेत. त्या जागी २ हजार रूपये आणि ५०० रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या आहेत. काळा पैसा बाहेर येण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला पायबंद घालण्यासाठी मोदी सरकारनं हे कठोर पाऊल उचललं. मात्र या निर्णयावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. यानंतर विविध सामाजिक संस्था आणि व्यक्ती यांच्याकडून जुन्या नोटा बदलण्यासाठी आणखी एक संधी देण्यात यावी अशा आशयाच्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र असं करण्यास केंद्र सरकारनं स्पष्ट नकार दिला आहे\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nकाँग्रेस नेते रोहित टिळकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल\nपञकारांवर आगपाखड करणा-या खा. दिलीप गांधी यांचा निषेध.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dhoni-is-ready-to-bid-farewell-to-international-cricket/", "date_download": "2019-03-22T10:27:36Z", "digest": "sha1:DQ432UJDEYIXPXHJLKBAP7KVQK3QXHKS", "length": 6716, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याच्या तयारीत ?", "raw_content": "\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\n‘रासपने निवडणूक लढवावी आणि भाजपला आपली ताकद दाखवावी’\nधोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याच्या तयारीत \nलीड्स : जो रूटचे शतक आणि कर्णधार इयॉन मॉर्गनच्या नाबाद 88 धावांच्या जोरावर इंग्लंड संघाने तिस-या वन डे सामन्यात भारतावर आठ विकेट्स राखून विजय मिळवला आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. अखेरच्या निर्णायक सामन्याचा निकाल लागल्यानंतर धोनीने एका कृतीमधून आपण वन-डे क्रिकेटला रामराम करणार असल्याचे संकेत दिले आहेत, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे.\nसामना संपल्यानंतर ड्रेसिंग रूमच्या दिशेने जाणा-या धोनीने अंपायरकडून मॅच बॉल घेतला. त्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये नैराश्येचे वातावरण पसरले. धोनी निवृत्ती घेणार की काय, अशी चिंता त्यांना सतावू लागली आहे. धोनी अंपायरकडून चेंडू घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चाही रंगत आहेत, तर काही चाहते धोनीने असे का केले हे समजावून सांगत आहेत.\nभारतीय संघ अडचणीत असताना अनेकदा धोनीने महत्वपूर्ण खेळी केली आहे. मात्र तिस-या वन डेमध्ये त्याला तो करिश्मा दाखवता आला नाही. त्याने 66 चेंडूंत 42 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मुंबईकर शार्दूल ठाकूरने 13 चेंडूंत नाबाद 22 धावा करून संघाला 250 धावांचा पल्ला ओलांडून दिला.\nसर्वोत्तम फिनीशर अशी ओळख असलेल्या धोनीची बॅट गेले काही दिवस मैदानात शांत आहे. धोनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर पकडला आहे.\nधोनी माझं पहिलं प्रेम; महिलेने केला दावा\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nधनगर समाजाला आरक्षण देणार की नाही हे स्पष्ट सांगावे : धनजंय मुंडे\nलोकसभेत मोदी सरकारची परीक्षा, अविश्वास प्रस्ताव मांडण्यास अध्यक्षांची मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/sahitya?page=1", "date_download": "2019-03-22T11:28:54Z", "digest": "sha1:RGJE3E37B5T6SNK2K3J4K2WNX3OMJYCH", "length": 12258, "nlines": 195, "source_domain": "baliraja.com", "title": " अक्षरशेती | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / लेखनस्पर्धा-२०१८ / अक्षरशेती\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\n09 - 10 - 2018 शेतकऱ्याची दशा\n11 - 06 - 2011 पहाटे पहाटे तुला जाग आली गंगाधर मुटे 4,774 7\n22 - 06 - 2011 शेतकरी मर्दानी... गंगाधर मुटे 1,938 2\n24 - 09 - 2018 सुरेशचंद्र म्हात्रे सर पंकज गायकवाड 103\n22 - 06 - 2011 औंदाचा पाऊस गंगाधर मुटे 2,474 2\n28 - 06 - 2011 पोळ्याच्या झडत्या गंगाधर मुटे 4,071 2\n11 - 06 - 2011 गणपतीची आरती गंगाधर मुटे 5,760 10\n गंगाधर मुटे 1,338 1\n10 - 09 - 2011 मी मराठी - स्पर्धा विजेती गझल गंगाधर मुटे 4,211 12\n22 - 06 - 2011 आईचं छप्पर गंगाधर मुटे 2,886 7\n20 - 06 - 2011 गंधवार्ता गंगाधर मुटे 1,930 1\n29 - 07 - 2011 आयुष्य कडेवर घेतो गंगाधर मुटे 2,326 1\n22 - 06 - 2011 हताश औदुंबर गंगाधर मुटे 1,782 1\n22 - 06 - 2011 ऊठ ऊठ शेतकरी बाळा गंगाधर मुटे 3,179 1\n25 - 09 - 2015 किसानो हो जावो तैय्यार गंगाधर मुटे 1,477 3\n31 - 07 - 2016 परतून ये तू घरी गंगाधर मुटे 1,168 1\n20 - 06 - 2011 हक्कदार लाल किल्ल्याचे… गंगाधर मुटे 1,954 1\n गंगाधर मुटे 3,465 6\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/brothers-win-indias-muhammad-ananas-gold/", "date_download": "2019-03-22T10:52:10Z", "digest": "sha1:YLSZ6K4E6QOS4VQQBUCOWJYMRMYUFHSN", "length": 5694, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भावा जिंकलंंस : भारताच्या मुहम्मद अनासला सुवर्ण", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nभावा जिंकलंंस : भारताच्या मुहम्मद अनासला सुवर्ण\nटीम महाराष्ट्र देशा – भारताचा धावपटू मुहम्मद अनास याहियाने झेक रिपब्लिकमधील स्पर्धेत ४०० मीटरचे अंतर ४५.२४ सेकंदात पार करत सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीसह त्याने नवा राष्ट्रीय विक्रमही प्रस्थापित केला. काही महिन्यांपूर्वी गोल्ड कोस्टमध्ये पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये मोहम्मदने ४५.३१ अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. मात्र राष्ट्रकुल स्पर्धेत मोहम्मदला पदकाने हुलकावणी दिली होती.\nराष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत मिल्खा सिंगनंतर प्रवेश करणारा अनास हा दुसरा भारतीय ठरला. मिल्खा सिंग यांनी १९५८मध्ये ४४० यार्ड शर्यतीत सुवर्णपदक पटकावले होते. अॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाने (AFI) ट्विट करत मुहम्मद अनास आणि प्रशिक्षक गलिना बुखारिना यांचे अभिनंदन केले.\nअॅथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाने (AFI) ट्विट करत मुहम्मद अनास आणि प्रशिक्षक गलिना बुखारिना यांचे अभिनंदन केले आहे. याव्यतिरीक्त एम. आर. पुवम्मानं देखील महिलांच्या ४०० मीटरची शर्यत ५३.०१ सेकंदात पार करत भारतासाठी सन्मान मिळवला. धावपटू राजीव अरोकिया यानेही २०० मीटरचे अंतर २०.७७ सेकंदात पार केले.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमुर्दाड लोकांचे नेतृत्व मी करणार नाही, राज ठाकरेंनी व्यक्त केला संताप\nआषाढी यात्रा सुरळीतपणे पार पडू द्या – उदयनराजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4", "date_download": "2019-03-22T10:29:07Z", "digest": "sha1:CYL2HPPIZHCEE3GTJK6H62MXAZHJANIQ", "length": 9644, "nlines": 14, "source_domain": "mr.videochat.world", "title": "परिचित दिसणारा नंबर आहेत नवीन पिळणे मध्ये व्हिडिओ डेटिंगचा", "raw_content": "परिचित दिसणारा नंबर आहेत नवीन पिळणे मध्ये व्हिडिओ डेटिंगचा\nचँग दिसते आता सर्रासपणे प्रकारची व्हिडिओ डेटिंगचा — शेजारी स्पूफिंग. या स्वयंचलित कॉल येत फोन नंबर दिसले की एकदम समान प्राप्तकर्ता च्या स्वत: च्या फोन नंबर. इथे असे काहीतरी आवाज शकतात परिचित आहे. आपला सेल फोन रिंग, आणि संख्या आहे की स्क्रीन ओलांडून समान क्षेत्र कोड आणि उपसर्ग म्हणून आपलेच. त्यामुळे आपण उचलण्याची, आणि आपण आला — तो एक पुन्हा. हे होत गेले नॉनस्टॉप चँग च्या ग्रह पैसे पॉडकास्ट, त्यामुळे ती गेला का बाहेर आकृती. चँग,: ग्रह पैसे विचारले श्रोत्यांना ‘ फोन नंबर दिसले की एकदम समान त्यांच्या स्वत: च्या फोन नंबर. आणि पेक्षा कमी एक तास, आमच्या ट्विटर खाते होते.: ‘. मी दिसेल की, ते माझे क्षेत्र कोड, अधिक त्याच पहिल्या तीन संख्या. ओमर विल्यम्स: अरे, माझे आश्चर्य व्यक्त करणारा उद्गार, होय. आणि मी फक्त एक आला सुमारे दहा मिनिटे आधी आपण म्हणतात, खरं बाब म्हणून., एलिझाबेथ रिसॉर्ट्स, कंटाळवाणे, कंटाळवाणे, कंटाळवाणे, कंटाळवाणे, कंटाळवाणे, हं (हशा).: मी चार वेगवेगळ्या फोन कॉल त्या आठ मिनिटांचा कालावधी मंगळवारी सकाळी. मी याचा अर्थ असा, या सर्व सुरू माझे क्षेत्र कोड आणि माझे पहिले तीन अंक. जॉन्सन: मी उचलला फोन आणि पाहिले कॉलर आयडी. आणि मी अंदाज आला मी एक जरा विचित्र आणि अद्भूत दिसत माझा चेहरा वर कारण माझा नवरा म्हणाला, कोण कॉल आणि मी म्हणाले, वरवर पाहता, आम्ही आहेत कारण संख्या होते आमच्या फोन नंबर. चँग: ख्रिस गॅलेलियो, ओमर विल्यम्स, अॅलेक्स प्रौढ आणि जॉन्सन आहेत सर्व बळी काय म्हणतात शेजारी स्पूफिंग. तो तेव्हा कॉलकत सोंग त्यांच्या वास्तविक फोन नंबर एक बनावट फोन नंबर आहे की त्याच क्षेत्र कोड आणि उपसर्ग म्हणून आपलेच. कल्पना आहे, आपण असू शकते, अधिक शक्यता उचलण्याची कारण कदाचित आपण विचार करत, या कॉल असू शकते माझ्या शेजारी किंवा माझ्या लहानपणी शाळा, कोणीतरी मला माहीत आहे.\n‘ असल्याचे दिसत येत क्षेत्र कोड, जे आहे, वॉशिंग्टन येथे, आणि नंतर आमच्या प्रत्यय या ‘. आणि मी एक खरं साठी माहित आहे की, तुम्हाला माहीत आहे, तो कदाचित नाही कोणीतरी कॉल कार्यालय. मला माहीत आहे, तुम्हाला माहीत आहे, सर्वात कोण जाताना वाटेत होईल कॉलिंग. पै आणि कधी कधी, मी फक्त उत्तर नदीतील मासे पकडण्याची चौकट आहे. आणि पाहा आणि ऐक, मी जिंकली आहे, एक सुट्टीतील पासून स्विच. चँग: कॉल मिळविलेला आहे त्यामुळे वृद्धी करण्यासाठी पॉल, तो खाली दुप्पट आणि बनवण्यासाठी विरुद्ध लढा एक सर्वोच्च प्राधान्य. व्हिडिओ डेटिंगचा आणि टेलिमार्केटिंग आहेत नाही.\nतक्रार एजन्सी नाही सार्वजनिक आहे\nनवीन तंत्रज्ञान केली आहे स्पूफिंग सोपे करावे आणि अजून सापडला.\nगेल्या वर्षी, लोक प्राप्त झाले\nअब्ज व्हिडिओ डेटिंगचा प्रत्येक महिन्यात. तो आला मोठ्या प्रमाणात किफायतशीर साठी घोटाळा कलाकार. पै: या कॉल सेंटर होते की उघडी भारतात फक्त गेल्या वर्षी, उदाहरणार्थ, निर्मिती होते काहीतरी आवडत $, प्रत्येक दिवशी पासून अमेरिकन ग्राहकांना कोण, यावर एक कॉल प्राप्त होते, नैसर्गिकरित्या, भीती वाटायला लागली — विशेषतः जर ते होते वृद्ध, किंवा अलीकडील स्थलांतरित आणि जसे — आणि होते प्रती पैसा, ‘ देणे हे आहे. चँग: त्यामुळे हा वसंत ऋतु, तपास सुरु करण्यासाठी मार्ग द्या फोन वाहक अवरोधित कॉल. पै: काही वेगळी कारणे — एक होता, अंतर्गत नियम, वाहक होते बांधलेला पॅच माध्यमातून कोणत्याही कॉल ते आला. चँग: पण त्या बदलली. आता, फोन वाहक आहेत करण्याची परवानगी ब्लॉक काही स्पूफिंग. अंतिम उपाय, म्हणतो, पॉल आहे, एक नवीन प्रणाली शकता की प्रत्यक्षात प्रमाणीकृत कॉलकत. पै: एक आहे, अद्वितीय अभिज्ञापक संबद्ध आहे की एक फोन नंबर, आपण तर. आणि म्हणून, तेव्हा एक कॉल स्थीत आहे वापरत आहे की फोन नंबर, प्राप्तकर्ता त्या कॉल करू शकता प्रत्येक आत्मविश्वास माहीत आहे की, ठीक आहे, हे डिजिटल फिंगरप्रिंट. मी विश्वास करू शकता की नाही हे एक घोटाळा कलाकार किंवा इतर कोणीतरी आहे जो असल्याची बतावणी करत, मालक त्या संख्या. चँग: दरम्यान, वापरत आहे कमी फॅन्सी पद्धती विरुद्ध. तो अलीकडे प्रस्तावित एक रेकॉर्ड $ दशलक्ष दंड विरुद्ध एक माणूस आरोप दशलक्ष व्हिडिओ डेटिंगचा गेल्या वर्षी.\nचँग, छान बातमी आहे\n← मार्ग व्हिडिओ पाहण्यासाठी मित्र एकत्र ऑनलाइन - मासिक\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE", "date_download": "2019-03-22T10:03:12Z", "digest": "sha1:BPK45CVMIMSXLNBI26FOU252H2GWPID3", "length": 16169, "nlines": 270, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मॅग्ने���ियम - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसाधारण अणुभार (Ar, standard)\nलिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन\nसोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन\nपोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हेनेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन\nरुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन\nफ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम Dubnium Seaborgium Bohrium Hassium Meitnerium Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson\nसोडियम ← मॅग्नेशियम → अ‍ॅल्युमिनियम\nसंदर्भ | मॅग्नेशियम विकीडाटामधे\n(Mg) (अणुक्रमांक १२) धातुरुप रासायनिक पदार्थ. पृथीवर मुबलक प्रमाणात (२.३%) आढळणारा धातू म्हणून मॅग्नेशियमची ओळख आहे. मेंदेलेयेवच्या आवर्त सारणीतील केवळ ६ घटकच मॅग्नेशियमपेक्षा अधिक प्रमाणात आढळतात. माणसाच्या शरीरातही मॅग्नेशियम असतेच, ६० कि. ग्रॅ. वजनाच्या माणासाच्या शरीरात सुमारे २५ ग्रॅ. इतके मॅग्नेशियम असते.\nमॅग्नेशियम हा रुपेरी शुभ्र रंगाचा अगदी हलका धातू आहे. त्याचे वजन तांब्याच्या १/५ आहे तर लोखंड त्याच्यापेक्षा ४.५ पट आणि ऍल्युमिनियम १.५ पट अधिक वजनदार आहे. मॅग्नेशियमचा वितळणबिंदू ६५०° से. असला तरी ५५०° से. तपमान होताच त्यातून ज्वाला बाहेर पडायला लागतात. मॅग्नेशियममधून निघणारा हा प्रकाश डोळे दिपविणारा असतो म्हणून शोभेच्या दारूकामात मॅग्नेशियमचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. मॅग्नेशियमला फक्त पेटलेली काडी लागली तरी त्याच्या ज्वलनास सुरूवात होते. केवळ ४ ग्रॅम मॅग्नेशियम इंधनातून बाहेर पडणारी उष्णता पेलाभर थंडगार पाणी उकळण्यास पुरेशी ठरते. हवेशी संपर्कात आल्यावर मॅग्नेशियम निस्तेज बनते, त्यावर ऑक्साईडचा पापुद्रा तया�� होतो आणि पुढील ऑक्सिडीकरण थांबते.\nमॅग्नेशियमचे उत्पादन दोन पद्धतीनुसार केले जाते. (१) विद्युतऔष्णिक पद्धतीने, (२) विद्युतविच्छेदनाद्वारे. पहिल्या पद्धतीत मॅग्नेशियम ऑक्साईडचे कार्बन, ऍल्युमिनियम इ. पदार्थांच्या सहाय्याने क्षपण केले जाते, तर दुसऱ्या पद्धतीत वितळलेल्या मॅग्नेशियम लवणाचे विद्युतविच्छेदन करून ९९.९९ % शुद्ध मॅग्नेशियम धातू मिळविला जातो.\nलिथियम, बेरिलियम, कॅल्शियम, सेरियम, कॅडमियम, टायटॅनियम हे मॅग्नेशियमचे मित्र धातू असून यापैकी प्रत्येकासह मॅग्नेशियम मिळून मिसळून राहते. तर लोखंड, निकेल आणि सिलिकॉन यांच्याशी मॅग्नेशियमचे जमत नाही.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही.\nकृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nऔषधी क्षेत्रात मॅग्नेशियम विस्तृत प्रमाणात वापरले जाते. शुद्ध मॅग्नेशियम ऑक्साईड जठरातील आम्लतेवर, हृदयदाहावर आम्लाच्या विषारी परिणामांवर वापरले जाते. मॅग्नेशियम पेरॉक्साईड हे उत्कृष्ट जंतुनाशक संयुग जठराच्या तक्रारींवर वापरता. जरदाळू, पेर, फुलकोबी यात नैसर्गिकरित्या भरपूर प्रमाणात असलेले मॅग्नेशियम शरीरातील मॅग्नेशियमचे प्रमाण योग्य ठेवण्यास मदत करतात. ग्लानी किंवा शीण येणाऱ्या लोकांच्या रक्तात मॅग्नेशियमचे प्रमाण कमी झाले असल्याचे दिसून येते म्हणून अशांना भाज्या, फळे, औषधांच्या माध्यमातून ते दिले जाते. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या लोकांना मॅग्नेशियम दिल्याने त्रास कमी होण्यास मदत होते.\nऔद्यगिक क्षेत्रातही मॅग्नेशियम खूपच महत्त्वाची भूमिका बजावते. विविध यंत्रे, त्यांचे सुटे भाग, कॅमेरे, द्विनेत्री, पेट्रोल आणि इतर तेलवाहक टाक्या, रेल्वे डब्यांचे सांगाडे, अणुभट्ट्या, विमाने, अग्निबाण आदी सर्व ठिकाणी मॅग्नेशियम वापरलेले दिसून येते.\nअल्क धातू अल्कमृदा धातू लँथेनाइड अॅक्टिनाइड संक्रामक (धातू) अन्य धातू उपधातू इतर अधातू / हॅलोजन निष्क्रिय वायू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१५ रोजी ०७:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/2475", "date_download": "2019-03-22T10:43:47Z", "digest": "sha1:6GDSV6PJCZOP3UFK6E6I25QPV737ICTE", "length": 51839, "nlines": 248, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "टॉलस्टॉय, नायपॉल आणि गांधी", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nटॉलस्टॉय, नायपॉल आणि गांधी\nसदर - गांधी @ १५०\nटॉलस्टॉय, नायपॉल आणि गांधी\nसदर गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi लिओ टॉलस्टॉय Leo Tolstoy व्ही. एस. नायपॉल V.S. Naipaul\n२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारी २०१७पासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो… या मालिकेतला हा सविसावा लेख ...\nजहाल गटाचे क्रांतिकारक तारकनाथ दास कोलकात्याहून ‘फ्री हिंदुस्तान’ नावाचं दैनिक काढायचे. त्यासोबत सैनिकी प्रशिक्षणही ते आपल्या साथीदारांसोबत घेते होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा मिळवण्यासाठी विदेशी लेखक आणि विचारवंतांशी संपर्क साधला पाहिजे असं त्यांच्या गटानं ठरवलं आणि नावांची एक यादी तयार केली. त्यातलं सर्वांत पहिलं नाव होतं, महान रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय.\nसाधारण १९०७पासून दास टॉलस्टॉय यांच्या संपर्कात होते. स्वातंत्र्य लढ्याला जाहीर समर्थन देण्याची विनंती त्यांनी टॉलस्टॉय यांना केली. दासांच्या पत्रांची लगोलग उत्तरंही आली. टॉलस्टॉय यांनी भरभरून लिहिलं. वसाहतवादाचा स्पष्ट शब्दांत धिक्कार केला. हा सारा पत्रव्यवहार ‘फ्री हिंदुस्तान’ मध्येक्रमश: प्रसिद्ध झाला. या अंकांच्या प्रती महात्मा गांधींपर्यंत पोचल्या. गांधी तेव्हा दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रहाचे वेगवेगळे प्रयोग करण्या�� गुंतले होते. कॉलेजच्या दिवसांपासून गांधी टॉलस्टॉय वाचत होते. ‘द किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू’ या त्यांच्या पुस्तकाचा गांधींवर सखोल परिणाम झाला.\n‘फ्री हिंदूस्तान’मधील दास-टॉलस्टॉय पत्रसंवादाने गांधी संमोहित झाले. ही सारी पत्रं ‘अ लेटर टू अ हिंदू’ या पुस्तकात प्रसिद्ध झाली आहेत.\nटॉलस्टॉय विश्वातील महान लेखक होतेच, त्याशिवाय मानवी जीवनासमोरील जटिल नैतिक प्रश्नांवर ते प्रकट चिंतनही करत. ‘धार्मिक उन्माद आणि जहाल विज्ञानवाद हिंसेला जन्म देतो. मानवी तत्त्वाला हरताळ फासणाऱ्या या विचारांपासून दूर राहून आपल्याला आदिमत्वाकडे परत जाण्याशिवाय पर्याय नाही’, असं त्यांचं मत होतं. टॉलस्टॉय १९१० साली निर्वतले. त्यानंतर जग हादरवून टाकणारी दोन महायुद्धं झाली. संहारासाठी विज्ञानाचा उपयोग किती जीवघेणा ठरू शकतो याचं प्रत्यंतर मिळालं.\nतारकनाथ दासांच्या पेपरात प्रकाशित झालेलं टॉलस्टॉय यांचं उत्तरवजा मुक्तचिंतन गांधींना ‘इंडियन ओपिनियन’मध्ये छापायचं होतं. त्यासंबंधीची परवानगी मागण्यासाठी गांधींनी टॉलस्टॉय यांच्याशी १९०८ मध्ये पत्रव्यवहार सुरू केला आणि तो टॉलस्टॉय यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९१०पर्यंत चालू राहिला.\nया दोघांचा पत्रव्यवहार ‘लेटर्स फ्रॉम वन : करसपॉन्डन्स (अँड मोअर) ऑफ लिओ टॉलस्टॉय अँड मोहनदास गांधी’ या पुस्तकांत प्रसिद्ध झाला आहे.\nटॉलस्टॉय यांचं एका पत्राचं उत्तरं मोठ्या प्रकरणाएवढं असायचं. वर्तमानपत्रांच्या जागेचा तेव्हा संकोच झालेला नव्हता. शब्दसंख्येवरही मर्यादा नव्हती. टॉलस्टॉय आपलं म्हणणं ऐसपैसपणे मांडायचे.\nया पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -\n‘स्वातंत्र्यासाठी लढा द्या, पण (र्इव्हिल) सैतानी वृत्ती हिंसेने नव्हे तर प्रेमाने रोखली जाऊ शकते. हिंसेला अहिंसेने उत्तर देउूनच बदल घडू शकतो’. टॉलस्टॉय यांच्या संदेशाचा गांधींवर खोलवर प्रभाव पडला आणि त्यांची अहिंसेची मांडणी आकार घेऊ लागली.\nकाउंट टॉलस्टॉय सरदार घराण्यातले होते. घराण्याची प्रचंड जमीन आणि संपत्ती होती. शेती-बागायतीत काम करणारी वेठबिगारांची फौज होती. पण या व्यवस्थेतील अन्याय आणि हिंसेची त्यांना जाणीव झाली. आपल्या वेठबिगारांना त्यांनी मुक्त केलं. जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर केल्या.\nत्यांच्या मृत्यूनंतर घडलेल्या रशियन क्रांतीचे पडघम त्यांना ऐकू आले होते. समाजातील अस्वस्थता त्यांना दिसू लागली. भूमीहीन वेठबिगार मजूरांवर होणा-या हिंसेबद्दल ते लिहू लागले. झारच्या रशियात मूठभर सरंजामदार रयतेचं शोषण करत होते, अन्वनित अत्याचार करत होते. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात या जुलमी व्यवस्थेला आव्हान मिळालं. राजसत्तेचा पाडव झाला आणि रशियन सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचं सरकार स्थापन झालं. पुढे क्रांतीला विकृत वळण कसं लागलं याचं चित्रण जॉर्ज ऑरवेल यांच्या ‘अ‍ॅनिमल फार्म’ या पुस्तकात सापडतं. तरीही रशियन क्रांतीला दंतकथेंचं वलय प्राप्त झालं. मार्क्सवाद मोडीत काढण्याचे सतत प्रयत्न होतात. पण २००८मध्ये अमेरिकन अर्थव्यवस्थेची पडझड झाल्यानंतर युरोप आणि अमेरिकेत मार्क्सच्या ‘दास कॅपिटल’ची विक्रमी विक्री झाली. त्याच्या लक्षावधी प्रती विकल्या गेल्या\nझारच्या रशियातील अस्वस्थतेचं चित्रण टॉलस्टॉय यांच्या साहित्यात पाहायला मिळतं. ‘हजारो श्रमिकांचे श्रम आणि आयुष्यं मूठभर मालक नियंत्रित करतात. हे सर्वत्र घडतंय. सर्व वर्णांमध्ये, सर्व देशांमध्येही’, गांधींना लिहिलेल्या एका पत्रात ते म्हणतात.\n‘फॉर्ज्ड कूपन’ या त्यांच्या अखेरच्या काळातील साहित्यकृतीत शोषण आणि त्यातून उद्भवणारे गुन्हे आणि हिंसा यासंबंधीचं चिंतन आहे. धनिक वर्गातला एक किशोरवयीन मुलगा वह्या-पुस्तकांसाठी वडिलांकडे पैसे मागायला त्यांच्या खोलीत जातो. वडील त्याला अद्वातद्वा बोलतात आणि एक पैही न देता हाकलून देतात. मित्राच्या सांगण्यावरून तो खोटी नोट वापरून साहित्य खरेदी करतो. आपण फसवले गेलोय हे दुकानदाराच्या लक्षात येतं आणि त्याच्या रानात कामासाठी येणाऱ्या मजूराच्या पगाराच्या रकमेत तो ही खोटी नोट खपवतो. नोटेचं मूल्य मोठं असतं, पण ती खोटी असल्यामुळे या मजूराला काही विकत घेता येत नाही.\nमजूर मालकाकडे जातो, पण हा सरंजामरदार कानावर हात ठेवतो आणि मजूराला रिकाम्या हाताने परतावं लागतं. त्याला पोटासाठी गुन्हा करावा लागतो. या एका गुन्ह्यातून गुन्ह्यांची आणि हिंसेची मालिकाच तयार होते. खून होतात, दरोडे पडतात आणि चोऱ्या होतात. शेवटी श्रमिक वर्गातील माणसंचं पकडली जातात.\nत्या दरम्यान शहरातील कॉलेजात शिकणारी काही तरुण-तरुणी ग्रामीण भागातील भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांविरोधात आघाडी उघडतात. चौकात मिटि���गा घेतात, मोर्चा काढायचा प्रयत्न करतात. एक क्रांतिकारक तरुणी सरकारी अधिका-यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. तो सफल होत नाही, पण तरुणीची तुरुंगात रवानगी होते.\nपण कथा इथेच संपत नाही. सद्गुण आणि माणसांच्या चांगुलपणावर लेखकाचा ठामविश्वास. पुढे खून करून तुरुंगात शिक्षा भोगणा-या सगळ्या मजुरांचं हरुदय परिवर्तन होतं आणि त्यांना ठकवणाऱ्या मालदारांचंही हृदय परिवर्तन हे मजूर घडवून आणतात.\nभारताची फाळणी घोषित झाल्यानंतर बंगालमध्ये अन्वनित हिंसाचार सुरू झाला. सगळीकडे दंगली, खून, बलात्कार आणि जाळपोळ होत होती. अशा परिस्थितीत गांधी नौखालीला गेले आणि त्यांनी सामोपचाराचं कार्य सुरू केलं. जिथे हिंसा होत असे तिथे गांधी जात असत. लोकांचं हृदय परिवर्तन होवू शकतं यावर त्यांचा ठाम विश्वास होता.\n“महात्माच्या प्रतिमेमध्ये गांधी दीर्घकाळ अडकून बसले. त्यांना प्रेरणा देणारे टॉलस्टॉयसुद्धा विभूती असल्याच्या भ्रमात होते. दोघांनाही जिवंतपणीच विभूतीपण लाभलं. याची डोळा ते आपलं विभूतीपण पाहू शकले. गांधी आपल्या वैयक्तिक चिंताही सार्वजनिक करत. उदा. त्यांच्या सेक्सबद्दलच्या चिंता आणि चिंतन खरंतर वैयक्तिक होतं,” ‘इंडिया - अ‍ॅन एरिया ऑफ डार्कनेस’ या पुस्तकांत व्ही. एस. नॉयपॉल यांनी आपलं निरीक्षण मांडलं आहे.\nटॉलस्टॉय यांनीही सेक्स वर्ज्य करण्याची चर्चा सुरू केली होती. त्यांच्या ‘क्रुटझर सोनाटा’ या कादंबरीची केंद्रिय कल्पना ‘अ‍ॅब्स्टिनन्स’ (लैंगिक संबंध टाळणे) हीच आहे.\n“गांधींच्या पद्धती सर्वांनाच पसंत पडायच्या नाहीत. त्यांनी आपली अहिंसक चळवळ प्रमाणाबाहेर सुरू ठेवली. त्यामुळे स्वातंत्र्याचा प्रकल्प विनाकारण लांबला. वांशिकतेची जाणीव ही त्यांची सर्वांत क्रांतीकारी जाणीव होती, जी ते कधी व्यक्त करू शकले नाहीत किंवा ती व्यक्त करण्याचं साधन त्यांच्याकडे नव्हतं. दक्षिण आफ्रिकेतील वीस वर्षांच्या वास्तव्यामुळे त्यांना वांशिकतेचं भान आलं. पण भारतात या जाणीवेला काही महत्व नाही कारण इथे फक्त जातीची जाणीव असते. समाजाला धरून ठेवणारं वांशिकत्व भारतियांमध्ये नसल्यामुळे त्यांच्यामध्ये एकोपा येऊ शकत नाही.” नायपॉल यांचं हे निरीक्षणही टिकणारं नाही. आफ्रिकन वंशिय व्यक्तींसमोर भारतीयांची वर्ण आणि वंश श्रेष्ठत्वाची कल्पना डोकं वर काढते. दिल्लीत आ��ि इतरत्र आफ्रिकन विद्यार्थ्यांवर जीवघेणे हल्ले होतात. उत्तर पूर्व राज्यातील व्यक्तींवरही हल्ले होतात आणि त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते.\nदक्षिण आफ्रिकेतील वास्तव्याच्या पूर्वार्धात गांधींच्या वांशिक भावना काहीशा अशाच होत्या. पण आपल्या अंतरंगातील खोट त्यांनी ओळखली आणि वर्णश्रेष्ठत्वाच्या भावनेतून ते बाहेर पडले. आपल्या चुकांची कबुली देणं आणि सतत स्व परीक्षण करण्याची नीतीमत्ता गांधींकडे होती.\nएक व्यापारी कंपनी काही कोटी लोकसंख्येच्या देशावर मालकी कशी मिळवू शकते हा प्रश्न या टॉलस्टॉय यांना पडायचा. “लहान मूल मोठं झालं की मोठ्यांचं न ऐकता भरकटत जातं. पाश्चिमात्य देश पूर्वेच्या देशांत जे करतायत ते असंच आहे. ‘प्रौढ’ पश्चिमी देश आयुष्यातील दु:खाकडे कानाडोळा करतायत आणि भरकटत जातायत.” टॉलस्टॉय यांची धार्मिकता नैतिकतेवर आधारलेली होती. संघटित धर्माचा त्यांनी नकार केला होता.\n“हिंद स्वराज’मध्ये गांधींनीही साधारण हीच भूमिका घेतली आहे. “पाश्चिमात्य संस्कृती धर्म आणि नैतिकतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते. अधार्मिकतेने युरोपात मोठा धुमाकूळ घातला आहे.” ‘हिंद स्वराज’मधील एका प्रकरणात हे विधान आढळतं.\nगांधींची राष्ट्राची संकल्पना सर्वसमावेशक होती. केंद्रिय सत्तेबद्दल त्यांच्या मनात आशंका होती. त्यातील हिंसेच्या शक्यतांची जाणीव त्यांना झाली होती.\nराष्ट्र नागरिकांचं रक्षण करण्यासाठी असतं या विचारावर टॉलस्टॉय यांचा विश्वास नव्हता. “रक्षणाच्या खोट्या बाता करून राज्य कराच्या रूपाने पैसे उकळतं. युद्धासाठी नागरिकांचं सैन्य उभं केलं जातं. परिणामी हे सैन्यही हल्ल्याचं लक्ष्य बनतं. धर्मावर आधारलेलं राज्य एक षडयंत्र असतं,” ख्रिश्चन स्टेटच्या संकल्पनेवर या महान लेखकांनी हल्ला चढवला होता.\n“वसाहत काळात उपजीविकेसाठी सक्तीचं देशांतर कराव्या लागलेल्यायजमान देशात भारतीयांची बाह्य ओळख फक्त सावळया वर्णाचे लोकअशीच असायची. ब्रिटिश, फ्रेंच इत्यादींच्या आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेतील मळयांवर काम करणाऱ्यांत पुरुष संख्येनं जास्त असायचे आणि स्त्रियांची संख्या अगदीच कमी असायची. त्यामुळे नैतिक बंधनं सैल झाली आणि जातपातही काही प्रमाणात गळून पडली”, गार्इत्रा बहादूर या लेखिकेने आपल्या ‘कूली वूमन’ या पुस्तकांत नोंदवलंय. गार्इत्राची पणजी मजूरांना नेणाऱ्या एका जहाजाने गयानाला गेली तेव्हा ती गरोदर होती आणि तिच्यासोबत पुरुष नव्हता. गयानाला पोचल्यावर ती बाळंत झाली आणि नंतर तिचं लग्नही झालं.\nपण वसाहत काळात मजुरीसाठी गेलेल्या सगळ्यांचीच जातीची जाणीव गळून पडली नाही. नॉयपॉल यांच्या पूर्वजांना दक्षिण अमेरिकेत स्थलांतर करावं लागलं. ‘अ हाऊस फॉर मिस्टर बिस्वास’ या कादंबरीतील नायक घर घेण्यासाठी धडपडत असतो. दुसऱ्या पातळीवर स्थलांतरामुळे हरवून गेलेली जातीय अस्मिता परत मिळवण्याचीही धडपड करत असतो. परदेशात परवंशिय आणि अब्राह्मणी जातींच्या मजुरांच्या गोतावळ्यामध्ये जात हरवून जाण्याचा धोका होता. बिस्वास कुटुंबाची ब्राह्मणी श्रेष्ठत्वाची जाणीव मात्र जागी होती.\n‘हाफ अ लाइफ’ या कादंबरीतील ब्राह्मण नायक गांधींच्या चळवळीत सामील होतो आणि दलित मुलीशी लग्न करतो, पण आयुष्यभर या निर्णयाबद्दल स्वत:ला दोष देत राहतो. त्याचा मुलगा इंग्लंडला स्थलांतर करतो आणि आफ्रिकन मुलीशी लग्न करतो. अठरा वर्षांच्या संसारानंतर तो आपल्या आफ्रिकन पत्नीला सोडतो. आपल्यातल्या दुर्गुणांसाठी तो आपल्या दलित आर्इला दोष देतो.\nजातीव्यवस्थेमध्ये बद्दल नायपॉल काय विचार करत होते रेडियो ऑस्ट्रेलियाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात- ‘‘...जातीव्यवस्था फ्रेंडली आहे, भारतीय समाजाला ती आधार देते.”\nजातीव्यवस्थेत फ्रेंडली काय आहे उलट जातीव्यवस्था अनेकांना ‘अनफ्रेंड’ करत नाही का\nवर्णाश्रम धर्म केवळ व्यवसायांवर आधारलेला होता, नंतर तो भ्रष्ट झाला असं गांधींचं मत होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मात्र ही मांडणी मान्य नव्हती. प्रत्यक्षात गांधींनी जातपात तोडण्यावर भर दिला. केवळ आंतरजातीय लग्नांनाच ते उपस्थित राहत.\nगांधींच्या दक्षिण आफ्रिकेतील अखेरच्या टप्प्यावर टॉलस्टॉय यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. विरोध दर्शवण्यासाठी आपल्या हक्कांचा त्याग करणे ही कल्पना त्यांना या थोर लेखकाच्या चिंतनातून मिळाली. अहिंसा आणि सत्याग्रहाच्या संकल्पना टॉलस्टॉय यांच्या मांडणीतून विकसित झाल्या. ‘किंगडम ऑफ गॉड इज विथिन यू’ या टॉलस्टॉयलिखित पुस्तकात या साऱ्या संकल्पना आल्या होत्या. गांधींवर या संकल्पनांचा खोलवर परिणाम झाला.\nआपल्या प्रकल्पाला गांधींनी ‘टॉलस्टॉय फार्म’ असं नाव दिलं होतं. “टॉलस्��ॉय फार्म नसतं तर हा लढा आठ वर्षं चालू राहिला नसता, मोठा निधी गोळा करता आला नसता आणि हजारो कार्यकर्त्यांचा सहभागही शक्यझाला नसता. एवढ सारं टॉलस्टॉय फार्ममुळे शक्य झालं,” नऊ सप्टेंबरला लिओ टॉलस्टॉय यांचा २१०वा जन्मदिन आहे. त्या निमित्ताने या महान लेखकानं गांधींना दिलेल्या प्रेरणेची आठवण ठेवायला हवी.\nव्ही. एस. नायपॉल यांचं नुकतच निधन झालं. त्यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार प्राप्त झाला होता. काही समीक्षक त्यांना ‘नेटिव्ह कलोनियल’ म्हणतात. साम्राज्यवादामुळे विस्थापित झालेले भारतीय इथली घाण, दुर्गंधी, जात-धर्म-गरिबी, राजकारण आणि भ्रष्टाचाराच्या जंजाळातून सुटले. त्यांच्या पूर्वजांनी मळ्यांमध्ये अंगतोड मेहनत केली. पुढच्या पिढ्यांना चांगलं शिक्षण दिलं. त्यापैकी काही लेखक परस्थ नजरेने भारताकडे पाहतात आणि आपल्या पूर्वजांच्या भूमीतील भ्रष्टाचार, गरीबी आणि एका मोठ्या लोकसंख्येचा खालावलेला जीवनाचा दर्जा यावर दुर्बीण रोखतात. या अर्थाने तेही वसाहतवादी दृष्टिकोन दर्शवतात.\nनापॉयल यांच्या ‘एनिग्मा ऑफ अरायव्हल’ या पुस्तकांत विस्थापन आणि स्थलांतराची कहाणी आहे. त्रिनिदाद येथे त्यांचं मन रमेना. पहिल्या कादंबरीनंतर सर्जनशीलतेला ओहाटी लागली. तिथे राहून कोंडी झाल्याची जाणीव झाली. त्यांनी इंग्लडला स्थलांतर केलं. साम्राज्यामुळे विस्थापन झाल्याचा सल त्यांच्या मनात कायम राहिला.\nजीवनात आलेल्या स्त्रियांशी नायपॉल वार्इट वागले. त्यांच्या लेखनातही स्त्रियांबद्दलचा हीन दृष्टिकोन दिसतो. मुस्लिमद्वेषाने त्यांचा पिच्छा सोडला नाही. मात्र साम्राज्यवादाचं फलित आणि अंत समजून घेण्यासाठी नायपॉलांचं साहित्य पुढे वाचलं जार्इल हे निश्चित.\nगांधी वसाहतवादाविरोधात लढले. वसाहतवाद मूलत:च अनैतिक असतो असं टॉलस्टॉय यांचं म्हणणं होतं. नॉयपॉल साम्राज्यप्रणित विस्थापनामुळे होरपळले होते.\nलेखिका अलका गाडगीळ मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्ल��क करा -\n‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\nचौकीदारजी, ‘मैं भी चौकीदार’ या तुमच्या मोहिमेत मी सहभागी होऊ शकत नाही. मी चौकीदार नाही. मी या देशाचा सामान्य नागरिक आहे. माझ्या चौकीदारानं काम केलं नाही तर त्याला बदलायचं हे मला ठाऊक आहे. विरोधी पक्षांचं मला ठाऊक नाही, पण भारतीय घटनेनं दिलेला हा अधिकार मी वापरणार आहे. माफ करा चौकीदारजी, मी तुमच्या पापांत वाटेकरी होऊ शकत नाही. मैं चौकीदार नहीं\nभाजप : राजकीय पक्ष की सिक्युरिटी गार्ड सर्व्हिस प्रोव्हायडर\n‘चौकीदार चोर है’ हे विद्यमान ‘चौकीदारां’नी स्वत:वर घेत ‘मोदी है तो मुमकीन है’ ही घोषणा मागे टाकत ‘मैं भी चौकीदार’ ही लाईन ‘में भी अण्णा’कडून उसनवारीत घेतली स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे\nभाजपने नेहरूंना ‘खलनायक’ ठरवत स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ झाकण्याचे उद्योग बंद करावेत\nसर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ज्या माओच्या चीनच्या जागी भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्य मिळणार होते, अशी अफवा पसरवण्यात आली आहे, त्याच माओच्या चीनशी अमेरिकेने १९७१ मध्ये हातमिळवणी केली आणि चियांगच्या चीनला दगा दिला. तेव्हा, अमेरिकेमार्फत भारताचे भले होणार होते हा भ्रम आपण काढून टाकलेला बरा अमेरिकेला खरा रस होता तो भारताला सोविएत संघापासून दूर करण्यात.......\nमुलाबाळांची चिंता करणा��े मोदींना काय हरवणार\n२०१८च्या उत्तरार्धात राहुल गांधी चांगले रंगात आल्याचं दिसत होतं. त्यांच्या नेतृत्वात सुधारणाही होत होती. पण आज ते केवळ राफेलच्या मुद्यावर अडकून बसलेले दिसतात. जनतेच्या जिव्हाळ्याचे इतर मुद्दे काँग्रेसला महत्त्वाचे वाटत नाहीत काय अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा\nकुटुंब, कुटुंब खेळताहेत, निवडणूक ‘निवडणूक’ खेळ\nया आपादधर्म नि शाश्वतधर्मात काही सत्ता, संपत्ती, साधन, साम, दाम, दंड, भेदाचा जो काही खेळ खेळला जातोय, त्यातून काही कुटुंबं आणि त्यांच्या सात काय सत्तर पिढ्यांची सोय होत असेल, पण या सर्वांत संविधानात्मक लोकशाहीचा खून होतो. या कुटुंबांना आपल्यावर तहहयात राज्य करू देणारे आपण लोकशाहीच्या खुनात हत्यार म्हणून वापरले जातोय, याची जाणीव आपल्याला कधी होणार\nदेशभक्तीचा फुगा आणि राफेलची टाचणी\nराष्ट्रभक्तीचा थयथयाट करून आपलं अपयश झाकण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. शेतीची दुरवस्था, बेरोजगारी, सामाजिक अशांतता, आर्थिक अधोगती अशा अनेक आघाड्यांवर त्यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. पुलवामा हल्ल्याअगोदर झालेल्या अनेक सर्व्हेंमध्ये मोदींची लोकप्रियता घसरल्याचं दिसत होतं. आता युद्धज्वरामुळे भाजप नेत्यांत नवी आशा निर्माण झाली आहे.......\n‘रॉ : भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा’ - उथळ देशभक्तीच्या वातावरणात ‘वाचावेच’ असे पुस्तक\nएक देश चालवणं ही किती गंभीर कृती असते, हे या पुस्तकातून आपल्याला गांभीर्यानं समजून घेता येतं. सध्याच्या राज्यकर्त्यांच्याही ‘बडबडगीतां’ना या पुस्तकातून उत्तर मिळतं आणि लक्षात येतं, सध्याच्या सत्ताधारी नेतृत्वाची इयत्ता काय देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा\nपुलवामानंतर सोशल मीडियावर सुरू झालेला युद्धाचा उन्माद आता आणखीनच वाढला आहे. ‘जय जवान’ असं मी बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर लिहिल्यावर त्याला ‘जय मोदी’ असं उत्तर आलं. कर्नाटक भाजपचे नेते बी. एस. येदुरप्पा यांनी तर या हल्ल्यामुळे भाजप��ा किती जागा अधिक मिळतील हे सांगून टाकलं. भाजपचे छोटेमोठे सर्वच नेते आता मोदी पुन्हा येणार असं सांगू लागले आहेत.......\nस्वयंप्रज्ञेने ‘धृतराष्ट्र’ झालेल्यांना तुम्ही सांगताय ते कसं काय दिसणार गज्वी सर\nज्यांचे डोळे, कान उघडे आहेत आणि मेंदू स्वतंत्र आहे, त्या कुणालाही गज्वींनी जे मांडलं ते वास्तव आहे, हे मान्यच करावं लागेल. उदघाटक एलकुंचवारांनीही याला स्पर्श केला होता भाषणात. मात्र वादळ उठलं ते गज्वींच्या भाषणावर काहींना ती अतिशयोक्ती वाटली, काहींना गूढ, तर काहींनी सहमती दर्शवली. तसेही मराठी रंगकर्मींचे चेहरे आणि मुखवटे वेळोवेळी दिसले आहेत. त्यामुळे यावेळीही ते दिसले तर नवल काहीच नाही.......\nगुजरातमधल्या एका भाजप नेत्याने, या हल्ल्याच्या निमित्ताने झालेल्या एकजुटीचा उपयोग मतं मिळवण्यासाठी कसा करायचा हेच जाहीरपणे सांगून टाकलं. पक्षाचा झेंडा न घेता ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ म्हणत गल्लीबोळात मिरवणुका काढून युद्धज्वर निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्नही त्यांनी केला. दुर्दैवाने भाबड्या जनतेने ठिकठिकाणी त्यांना साथ दिली. हा युद्धज्वर निर्माण करण्याचं काम केलं कानात वारं शिरलेल्या न्यूज चॅनेल्सनी.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A5%80%20%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2019-03-22T10:46:34Z", "digest": "sha1:2EGFQTBPYV7JIR3E2L6B6ITOYW4KHQPS", "length": 11854, "nlines": 147, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nसो हॅप्पी रीडिंग अँड हॅप्पी ब्लिडिंग\nआज ‘World Menstrual Hygiene Day’ म्हणजेच ‘जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस’ आहे. मासिक पाळीच्या काळात मूलभूत स्वच्छता पाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यात स्वच्छ अंघोळ, स्त्राव शोषून घेणारा कपडा निर्जंतुक असणं आणि आवश्यक तो आराम गरजेचा आहे. माझ्या शिकलेल्या, नोकरी करणाऱ्या मैत्रिणी जेव्हा पाळी सुरू आहे म्हणून एखाद्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही असं सांगतात, तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसतो. .......\nनैतिक गोष्टीच्या अनैतिक गोष्टीची गोष्ट\nनैतिक-अनैतिक या फार सापेक्ष कल्पना आहेत. एखाद्यासाठी नैतिक असणारी गोष्ट दुसऱ्यासाठी अनैतिक असू शकते. पण जेव्हा नैतिकतेचे काही ढोबळ निकष असतात, तेव्हा ते सगळ्यांकरता सारखे असतात. आपल्यासारख्या समाजांमध्ये या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. पण चित्रपट-मालिकांमधून नैतिक गोष्टी करण्यासाठी त्याची ज्या अनैतिक गोष्टींशी सांगड घातली गेली आहे, हे बघणं नुसतं मनोरंजकच नाही तर विचार करायला लावणारं आहे........\nअतिरंजित, पण समाजाचा भोचकपणा अधोरेखित करणाऱ्या मालिका\nमुलं कितीही मोठी झाली तरी त्यांना लहान लहान गोष्टीही एकेकट्या न करू देणारे पालक आपण बघतो. लग्न होऊन घरात आलेल्या सुनेला काहीच येत नसणार हे गृहित धरून सतत सूचना करणाऱ्या सासवा बघतो. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला तिच्या सासरी फक्त त्रासच होत असणार हे गृहित धरून तिला सल्ले देणाऱ्या आया बघतो. हे जे आपल्या आजूबाजूला आपण बघत असतो, त्याचंच प्रतिबिंब आपल्याला मालिकांमध्ये दिसतं. .......\nमालिका कडक, वेशभूषा भडक आणि वेशभूषा भडक, बाकी सगळा खडक\nजसजशी मालिकांची संख्या वाढायला लागली तसतसे त्यांचे रतीबही वाढायला लागले. आठवड्यात सहादा मालिका दाखवायची असेल तर त्याची गुणवत्ता किती टिकणार मराठी काय आणि हिंदी काय, अत्यंत लाउड अशी रंगभूषा आणि वेशभूषा केली म्हणजे ते पात्र प्रेक्षकांच्या मनावर ठसतं असा समज आहे. पण खरोखर एखादं पात्र लक्षात राहण्यासाठी अशी अंगावर येणारी वेशभूषा करण्याची खरोखर गरज असते का मराठी काय आणि हिंदी काय, अत्यंत लाउड अशी रंगभूषा आणि वेशभूषा केली म्हणजे ते पात्र प्रेक्षकांच्या मनावर ठसतं असा समज आहे. पण खरोखर एखादं पात्र लक्षात राहण्यासाठी अशी अंगावर येणारी वेशभूषा करण्याची खरोखर गरज असते का\n‘पहिल्या रात्री’चा ‘सिने’मॅटिक फंडा\nसायली राजाध्यक्ष आणि शर्मिला फडके यांचं नवं पाक्षिक सदर... ‘सुहाग रात’ किंवा ‘लग्नानंतरची पहिली रात्र’ हा खास भारतीय फंडा आहे. म्हणजे जगात इतरत्र कुठे लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीचा इतका गाजावाजा होत असेल असं वाटत नाही. विशेषतः आपल्याकडचे चित्रपट आणि मालिकांमधून ‘सुहाग रात’ हे फारच महत्त्वाचं प्रकरण बनलं. इतकं की प्रत्यक्ष आयुष्यातही पहिली रात्र साजरी करण्यावर चित्रपटांमधल्या तद्दन फिल्मी ‘सुहाग रात’ प्रकरण.......\n'ज़िंदगी गुलज़ार है' आणि आपल्या मालिका\n'ज़िंदगी गुलज़ार है' ही पाकिस्तानी ��ालिका भारतात इतकी लोकप्रिय का झाली किंबहुना जगात ज्यांना-ज्यांना हिंदी भाषा कळते, त्या सगळ्या लोकांमध्ये ही मालिका इतकी प्रचंड लोकप्रिय का झाली किंबहुना जगात ज्यांना-ज्यांना हिंदी भाषा कळते, त्या सगळ्या लोकांमध्ये ही मालिका इतकी प्रचंड लोकप्रिय का झाली ‘जिंदगी’वर ही मालिका अनेकदा दाखवली गेली आणि प्रत्येक वेळी ती तितक्याच प्रेमाने बघितली गेली. त्यात एरवी मालिकांना तुच्छ समजणारे उच्चभ्रू, बुद्धिजीवी वर्गातले लोकही होते .......\nमालिकांच्या यशाचं रहस्य आणि आपण\nमालिकेतली पात्रं स्थिरस्थावर करणं, नंतर त्यातल्या मुख्य पात्रांनी प्रेमात पडणं, त्या प्रेमाची मजा, मग त्यात काही कारणानं येणारं वितुष्ट, ते आणणारी विघ्नसंतोषी पात्रं, मग ते वितुष्ट दूर होणं, कदाचित त्यांचं लग्न, लग्नानंतरच्या समस्या असं सगळं झालं नाही तर मालिकेत रंगत कशी येणार पण रोज आपण मालिका पाहताना आपल्याला त्या शेवटचा दिस गोड व्हायचीच आस असते. मालिकांमध्ये प्रेक्षकांचं इतकं गुंतून जाणं हेच मालिकांच्या यशा.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8857&typ=%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%A1+%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8+%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80+%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80+:+%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9C+%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80+%E0%A5%AA%E0%A5%AF+%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE+%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2+%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE+%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4++", "date_download": "2019-03-22T10:07:59Z", "digest": "sha1:XBBDM5Y5W43IAXWXECYWRHIK6AQCVULZ", "length": 13121, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nमोफेड वाहनातून दारूची तस्करी : देसाईगंज पोलिसांनी ४९ हजारांचा मुद्देमाल केला जप्त\nप्रतिनिधी / कोंढाळा (देसाईगंज) : देसाईगंज पोलिसांनी देसाईगंज ते कुरखेडा मार्गावर वनविभागाच्या नाक्याजवळ १४ मार्च रोजी नाकाबंदी करून वाहनांची झडती घेतली असता अर्जुनी मोरगाव कडून येणाऱ्या मोफेड वाहनात १४ हजार ४०० रुपयांचा अवैद्य दारूसाठा आढळून आला . पोलिसांनी वाहनासह ४९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीवर गुन्हा दाखल केला . विजय धनलाल गायधने (४७) रा . दत्तोरा, जि गोंदिया असे आरोपीचे नाव आहे .\nगुन्ह्यातील आरोपीने अर्जुनी मोरगाव वरून वरून पांढऱ्या रंगाची होंडा कंपनीची ऍक्टिव्हा स्कुटी क्रमांक एमएच ३५ एक्स ०६८५ यावर बॅगमध्ये विदेशी ��ंपनीची दारू भरून अवैद्यरित्या विनापरवाना वाहतूक करीत असताना देसाईगंज ते कुरखेडा मार्गावर वनविभागाच्या नाक्याजवळ मिळून आला. पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करून आरोपी विरुद्ध देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास पोहवा श्रीराम करकाडे करीत आहेत .\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nवन्यजीवावंर शास्त्रोक्त पध्दतीने उपचारासाठी गडचिरोली येथे ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ निर्माण करा\nअवकाळी पावसामुळे ‘कही खुशी कही गम’\nआपल्या वेगळेपणाने सुपरिचित झाली छतीसगड राज्याच्या सीमेवरील हटझर जि.प.शाळा\nशेतात किटकनाशकाची फवारणी करतांना महिलेचा मृत्यू\nकंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन व भत्ते देण्याबाबत शासनाचा जीआर\n.स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका ‘साथ दे तू मला’\nशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास तंत्रज्ञानाची मदत गरजेची : पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम\nबेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकार राबविणार विद्यावृत्ती योजना\nवैनगंगा नदी पात्रात उडी घेऊन प्रेमी युगूलाची आत्महत्या, एकमेकांचे हात ओढणीने बांधून घेतली नदीत उडी\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nनक्षल्यांनी हत्या केलेले पाचही नागरीक पोलिस खबरी नाहीत : पोलिस अधीक्षक बलकवडे\nकोंबड्या चोरुन खात असल्याच्या संशयावरुन हटकल्याने जिवानिशी ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षांचा सश्रम कारावास\nपाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद\nव्हॉटस्अ‍ॅपमुळे हरविलेला मुलगा पोहचला स्वगृही\nखेळ आदिवासींच्या सांघिक भावनेचे प्रतिक : डॉ. अभय बंग\nबेरोजगारांना नौकरीचे आमिष दाखवून लुबाडणाऱ्या कृषी सेवकास चिमूर पोलीसांनी ठोकल्या बेड्या\nपद्मश्री डॉ .प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांची किल्ला स्वच्छता अभियानास भेट , हेरीटेज वॉक मध्ये सहभाग\nएसबीआयच्या नावे खोटे एमएसएम, नागरिकांनी बळी पडू नये\nकृषी क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यावर भर द्यावा : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू\nचंद्रपूर आरटीओ कार्यालयात परवाना विभागातील खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात\nशिवाजी महाराज एक शुर, बुध्दीमान आणि निर्भय शासक : प्रंचित सावकार पोरेड्डीवार\nराज्यात ग्रामीण भागात एक लाख ��ागरिकांना पट्टेवाटप करणार : मुख्यमंत्री\n'पबजी'च्या नादात दोन युवक रेल्वेखाली चिरडले : हिंगोलीतील दुर्घटना\nआर्थिक डबघाईस आलेल्या नागपूर, वर्धा आणि बुलडाणा जिल्हा सहकारी बँका शासन ताब्यात घेणार\nहनीट्रॅपमध्ये अडकून देशाच्या सुरक्षेबाबतची महत्त्वाची माहिती आयएसआयला दिल्याप्रकरणी बीएसएफच्या जवानाला अटक\nअण्णांच्या जीवाशी खेळू नका : उद्धव ठाकरे\nदेसाईगंज पोलीस ठाण्यातील लाचखोर हवालदारास एक दिवसाची पोलीस कोठडी\nसर्वच स्तरातील समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द : ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nकुरखेडा पंचायत समितीच्या सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार\nदुचाकी खरेदी करणाऱ्यांना द्यावा लागणार वाहनाच्या किंमतीच्या दहा टक्के इन्शुरन्स, कारसाठीही प्रीमियम दुप्पट\nस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गायत्री शक्तीपिठ मंदिरातील चोरी २४ तासात केली उघड : मुद्देमालासह तीन आरोपी गजाआड\nघरगूती वादातून पतीने केली पत्नीची हत्या\nआरमोरी नगर परिषदेच्या आरक्षण सोडतीनंतर अनेक दिग्गजांचे स्वप्न भंगले\nजिल्ह्यातील वाहतूक यंत्रणेच्या समस्यांचा निपटारा तातडीने होईल : ना. राजे अम्ब्रीशराव महाराज\nभंडारा पोलीस ठाण्यातील हवालदारास ५ हजारांची लाच रक्कम स्वीकारतांना अटक\nराष्ट्रीय स्वास्थ्य मिशनच्या कार्यकारिणीवर डॉ. अभय बंग यांची नेमणूक\nआयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून गरिबांच्या सेवेची संधी : पालकमंत्री आत्राम\nवन्यप्राण्यांच्या शिकाऱ्यांनी घेतला शेतकऱ्याचा बळी, डुकरांची शिकार करतांना चुकून लागली बंदुकीची गोळी\nभारत-ऑस्ट्रेलिया एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यासाठी नागपुरात कडेकोट बंदोबस्त\nचंद्रपूर जिल्ह्याच्या दुर्गम भागातील विद्यार्थी निघाले महाराष्ट्र दर्शनाला\nकुणबी समाजाच्या महामोर्चाला भाजपाचा पाठींबा : खा. अशोक नेते\nजिल्हास्तरीय दिव्यांग मुला - मुलींच्या क्रीडा स्पर्धांचे खा. अशोक नेते यांच्याहस्ते उद्घाटन\nगडचिरोली जिल्ह्यातील घरकुल लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला थेट संवाद\nसुरजागड पहाडीवरील लाॅयड मेटल कंपनीचे काम सुरू करा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू\nहळदा येथे वाघाने घेतला गुराख्याचा बळी\nपर्यावरणाचा स्वच्छता दूत : गिधाड\nपोलीस स्टेशन रामनगर येथील जबरी चोरीचा गुन्ह�� उघड\nआरोग्यास हानीकारक असलेल्या ३४३ औषधांवर औषध नियंत्रक विभागाने आणली बंदी\nभरधाव कारने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या चार तरुणांना उडविले : दोघांचा मृत्यू\nकानशिलावर बंदूक ताणून युवकास लूटले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/sahitya?page=4", "date_download": "2019-03-22T11:18:20Z", "digest": "sha1:RNMK4EO3V2OACGOLKS46KCZQJJJIAFGD", "length": 12493, "nlines": 195, "source_domain": "baliraja.com", "title": " अक्षरशेती | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / लेखनस्पर्धा-२०१८ / अक्षरशेती\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\n03 - 02 - 2015 गोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका गंगाधर मुटे 1,083 1\n गंगाधर मुटे 3,186 10\n20 - 06 - 2011 श्री गणराया गंगाधर मुटे 1,918 2\n21 - 08 - 2017 शेतकरी पुत्रांचा स्वाभिमान पंकज गायकवाड 331\n14 - 08 - 2017 शेतकऱ्यांचे सामुहिक उपोषण admin 444 1\n14 - 08 - 2017 भावी प्रशिक्षक - प्रशिक्षण कार्यक्रम admin 230\n29 - 07 - 2017 जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आंदोलन : १ ऑगस्ट २०१७ गंगाधर मुटे 654 2\n03 - 07 - 2017 शरद जोशी शोधताना शाम पवार 786\n07 - 12 - 2014 शोकसंदेश गंगाधर मुटे 2,022 2\n24 - 04 - 2017 गज़ल: खेळ खेळता आभाळाचा..\n28 - 03 - 2017 एक लेख एका आत्मप्रौढीचा\n18 - 03 - 2017 शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या समस्येवर कर्जमाफीचे कोंदण Ravindra Kamthe 638\n15 - 07 - 2011 रंगताना रंगामध्ये गंगाधर मुटे 1,957 2\n23 - 03 - 2016 मामाच्या पोरींना शिमग्याची भेट गंगाधर मुटे 2,354 3\n10 - 02 - 2017 प्रकाशात शिरायासाठी गंगाधर मुटे 723 1\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maratha-kranti-morcha-alligator-stop-shivendra-raje-bhosle-speech/", "date_download": "2019-03-22T10:32:41Z", "digest": "sha1:BAQG3VHOAIIDN5CA4Y5DERAM6IS3Q33Z", "length": 8843, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मराठा क्रांती मोर्चा : आंदोलकांनी शिवेंद्रराजेंना बोलण्यापासून रोखलं", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nमराठा क्रांती मोर्चा : आंदोलकांनी शिवेंद्रराजेंना बोलण्यापासून रोखलं\nटीम महाराष्ट्र देशा : साताऱ्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. साताऱ्यात काढण्यात आलेल्या मो���्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्रराजेंनी भाषण सुरु केल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी घोषणा देत त्यांचं भाषण बंद पाडलं. त्यानंतर उडालेल्या गोंधळामुळे शिवेंद्रराजे, आमदार शशिकांत शिंदे यांनी काढता पाय घेतला.\nसाताऱ्यातील राजवाडा परिसरातून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाबरोबरच अनेक आमदार यात सहभागी झाले होते. मात्र फक्त सहभाग घ्या, भाषण करु देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.\nआमदार शिवेंद्रराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे दोघेही मोर्चेकऱ्यांसोबत चालत मोर्चात सहभागी झाले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर, शिवेंद्रराजे भोसले हे भाषणासाठी उभे राहिले. मात्र मोर्चेकऱ्यांना त्यांना बोलू दिले नाही.\nभावानो स्वतःचा जीव देऊ नका रे, आई वडिलांच्या चेहरा समोर ठेवा – पंकजा मुंडे\nदरम्यान, काकासाहेब शिंदे या मराठा युवकाच्या मृत्यूनंतर आरक्षणाचे आंदोलन आणखीनच पेटण्याची शक्यता दिसत आहे, शिंदे यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आज मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्रात बंदची हाक देण्यात आली आहे.मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गंगाखेड येथे सुरु असणाऱ्या आंदोलना दरम्यान गोदावरी नदीमध्ये उडी मारलेल्या काकासाहेब शिंदे पाटील या मराठा युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.\nमराठा आरक्षणासाठी विष पिलेल्या जगन्नाथ सोनावणेंचा मृत्यु, आरक्षणासाठी राज्यात दुसरा बळी\nकाय आहेत नेमक्या मराठा समाजाच्या प्रलंबित प्रमुख मागण्या\nमराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.\nमराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.\nराज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.\nआण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.\nमौजे कोपर्डी ता. कर्जत घटनेतील अत्याचार व हत्या करणाऱ्या नराधम आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी.\nअनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा सर्रास होणारा गैरवापर थांबवावा व योग्य ती दुरुस्ती करावी.\nअण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nछत्रपती संभाजीराजेंनी मराठा आंदोलनाचे नेतृत्व करावे : प्रवीण गायकवाड\nभावानो स्वतःचा जीव देऊ नका रे, आई वडिलांच्या चेहरा समोर ठेवा – पंकजा मुंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shivneri-dhol-tasha-pathak-doing-social-awareness-through-painting-dhol/", "date_download": "2019-03-22T10:32:37Z", "digest": "sha1:E7R5SYOMBMSYWNZ6WDCH4DMWQXHSROEG", "length": 5691, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "समाजप्रबोधन करणारे ढोल !", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nढोल ताशांशिवाय पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुक अशक्यच .पुणेकरांच्या ढोल ताशा हा जिव्हाळ्याचा विषय. या ढोल ताशांच्या माध्यमातून जर एखाद्या मंडळाने ढोलवादनामधून समाजप्रबोधन केले तर ही कल्पना पुण्याच्या शिवनेरी ढोल पथकाला सुचली आणि अवतरले समाजप्रबोधन करणारे ढोल.\nशिवनेरी ढोल पथकाच्या वादकांना याविषयी विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही ढोलवादनाचा सराव शाळेत किंवा नदीकाठी करत असतो. एकदा शाळेतील भिंतीवर असलेले सुविचार पाहून आमच्या डोक्यात कल्पना आली की हे सुविचार ढोलावर रंगवले तर ही कल्पना सर्वांना आवडली. त्यातूनच पथकातील वादकांनी स्वखर्चातून ढोल रंगवायला घेतले. पथकात एकूण 110 ढोल आहेत त्यापैकी 45 ढोल रंगविण्यात आले आहेत.\n‘बेटी बचाव बेटी पढाओ’ ‘रक्तदान श्रेष्ठदान’ ‘प्लास्टीकचा वापर टाळा’ असे निरनिराळे 45 संदेश लिहिण्यात आले आहेत. या कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कल्पना नागरिकांना इतकी आवडली की ते ढोल सोबत सेल्फीही काढत आहेत. त्यामुळे त्यांचे हे संदेश देणारे ढोल समाजमाध्यमाद्वारे व्हायरल होणार हे नक्की \nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्���े रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nगणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीला निरोप\nहा राजकारणी ठरला पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीत चर्चेचा विषय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/winter-begonia/", "date_download": "2019-03-22T10:30:55Z", "digest": "sha1:Q6MNFNL7IMWC5R2KQ5Y36Q3JMXWOKAJM", "length": 10022, "nlines": 133, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पाषाणभेद – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nApril 4, 2018 वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर आयुर्वेद, आरोग्य, हर्बल गार्डन\nह्याचे छोटे बहुवर्षायू क्षुप डोंगराळ भागात पसरलेले असते.डोंगराच्या भेगांमधून ह्याचे कांड बाहेर येते.ह्याचे मुळ लाल रंगाचे स्थूल १-२ इंच लांब असते.पाने गोलाकार ५-१० इंच व्यास असलेली मांसल व दंतूर कडा असणारी वरच्या भागात हिरवी व खाली लाल रंगाची असतात.ह्याची ३-४ पानांपेक्षा जास्त पाने एकत्र आढळत नाहीत.ह्याची फुले श्वेत व गुलाबी रंगाची असतात.\nचला आता आपण ह्याचे गुणधर्म जाणून घेऊयात.पाषाणभेद चवीला तुरट,कडू असून थंड गुणाची व हल्की स्निग्ध व तीक्ष्ण असते.हि त्रिदोष शामक असून प्रभावाने अश्मरीभेदन आहे.ह्याचे उपयुक्त अंग मुळ आहे.\nचला आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहुयात:\n१)जखम व सुज ह्यावर पाषाणभेद मुळाचा लेप लावतात.\n२)बायकांच्या मासिक पाळीच्या तक्रारी तसेच अंगावर लाल अथवा पांढरे जाणे ह्यात हि ते उपयुक्त आहे.\n३)मुतखडा फोडण्यास पाषाणभेद उपयुक्त आहे.\n४)लहान बालकांना दांत येत असताना ह्याचे मुळ मधा सोबत चाटण करून देतात.\n५)पाषाणभेद कफनिस्सारक असल्याने खोकल्यात उपयुक्त आहे.\n(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )\n(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)\nवैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर\nAbout वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर\t202 Articles\nवैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर गेली १० वर्षे गोव्यामध्ये म्हापसा शहरात आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीकच्या माध्यमातून पंचक��्म, आहार मार्गदर्शन, सुवर्णप्राशन असे उपक्रम राबवीत आहेत. लेखनाची आवड असल्याने त्या विविध स्थानिक वृत्तपत्रातून आयुर्वेद व सामाजिक समस्यांशी निगडीत लेखन त्या करतात तसेच आरोग्यसंबंधित विषयांवर शाळा, कॉलेज इ मध्ये व्याख्यान देतात. आहार या विषयात जास्त रूची असल्याने व त्यावर अभ्यास आणि वाचन असल्याने त्यांनी आपला किचन क्लिनीक या सदराद्वारे ऑनलाईन लिखाण सुरु केले आहे. त्या आरोग्य भारती व जायंट्स ग्रूपच्या सदस्य देखील आहेत. आयुर्वेद शास्त्राचा जमेल तेवढा अभ्यास करून त्याचा प्रचार व प्रसार करण्याची त्यांची मनीषा आहे.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nवैद्य स्वाती अणवेकर यांचे लिखाण\nआंबेहळद / आम्रगंधी हरिद्रा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/sahitya?page=5", "date_download": "2019-03-22T11:27:08Z", "digest": "sha1:Z5IGHJTSHWSBMBWF5E4R323KCBJVRRLI", "length": 12703, "nlines": 196, "source_domain": "baliraja.com", "title": " अक्षरशेती | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / लेखनस्पर्धा-२०१८ / अक्षरशेती\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\n26 - 06 - 2011 शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे गंगाधर मुटे 4,563 6\n10 - 02 - 2017 सोज्वळ मदिरा गंगाधर मुटे 536\n25 - 01 - 2017 कवी माधव गिर ह्याच्या शेती��ाडी खंडकाव्याचे मनोगत Ravindra Kamthe 650 1\n25 - 01 - 2017 प्रांजळ काव्यसंग्रहाचे प्रकाशन - ह्यात काही कविता शेती विषयक आहेत Ravindra Kamthe 606 1\n26 - 01 - 2017 कोण भूमिका माझ्या ठायी\n25 - 02 - 2013 संपर्क/सुचना/अभिप्राय गंगाधर मुटे 9,545 6\n03 - 09 - 2016 विश्वस्तरीय लेखनस्पर्धा-२०१६ : नियम आणि अटी गंगाधर मुटे 3,227 8\n17 - 12 - 2016 शेतकरी संघटनेचे महात्माजींना साकडे आंदोलन गंगाधर मुटे 1,327 5\n04 - 12 - 2016 शेतकरी चळवळीचे भवितव्य आणि आव्हाने गंगाधर मुटे 1,199 2\n04 - 12 - 2016 दुसरे अभंग साहित्य संमेलन - २०१६ गंगाधर मुटे 697 1\n03 - 11 - 2016 शेतकरी संघटनेचे १३ वे संयुक्त अधिवेशन,नांदेड ramesh patil ha... 1,945 4\n14 - 11 - 2016 ये तू मैदानात : शेतकरी गीत गंगाधर मुटे 1,898 1\n24 - 11 - 2016 शोध शरद जोशींचा पुस्तक प्रकाशन गंगाधर मुटे 885 1\n19 - 11 - 2016 शेतीच्या हतबलतेला निसर्ग जबाबदार नाही\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाच��� गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://reconnectingwithgodavari.in/dsganu-goda-mahatmya-2829/", "date_download": "2019-03-22T10:51:22Z", "digest": "sha1:LTX6KVROCFWHHKT43BZKN3OBY5NQJMFN", "length": 30484, "nlines": 202, "source_domain": "reconnectingwithgodavari.in", "title": "संत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय अठ्ठावीस आणि एकोणतीस) – एक विवेचन…! – Reconnecting with Godavari", "raw_content": "\nसंत दासगणुकृत गोदामाहात्म्य (अध्याय अठ्ठावीस आणि एकोणतीस) – एक विवेचन…\nसंत दासगणुकृत महाराज लिखित गोदामाहात्म्यतील आजच्या अठ्ठावीस आणि एकोणतीसाव्या अध्यायाला नमस्कार करुयात…\nआजच्या अध्यायाची सुरुवात चक्षुतीर्थाने होते. वृद्धकौशिक ऋषींचा गौतम नामक पुत्र असतो. ऋषीपुत्र असुनही त्याच्या जीवनात धर्मश्रध्देला जराही स्थान नसते. त्याचा मणिकुंडल नावाचा एक वैश्यकुलीन मित्र होता. ऋषीपुत्र गौतमाची अशी धारणा होती की, जो धर्मपालन करतो त्याच्याकडे लक्ष्मी जातच नाही. अधार्मिक माणूसच धनवान होऊ शकतो. त्याउलट वैश्यपुत्र मणिकुंडल म्हणे, अधर्माने लक्ष्मी येत नाही आणि चुकून आली तर ती नाश पावते. दोन्ही मित्र आपआपल्या मुद्यावर ठाम होते. अखेर दोघेही स्वतःच्या तत्त्वांसह द्रव्यार्जन करायला निघाले.\nमणिकुंडल वैश्य असल्याने द्रव्य मिळविण्यात यशस्वी होत होता, तेच धन गौतम त्याच्याकडून कपटाने मिळवत होता. दिवसेंदिवस गौतम इतका हीन झाला की, त्याने ईर्षेपोटी मणिकुंडलाचे दोन्ही डोळे फोडले, एक हात तोडला आणि सर्व धन घेऊन पसार झाला. मणिकुंडल असाच अरण्यात भटकत राहिला. तोच एका शुद्ध पक्षाच्या एकादशीला बिभिषण आपल्या सुहृदांबरोबर शिवपूजन करण्यासाठी त्याच अरण्यात आला. त्याला मणिकुंडलाची हकीकत कळली. बिभिषणाने त्याला धीर देऊन म्हटले, ‘चल माझ्याबरोबरया पर्वतावर, पहा मी काय करतोया पर्वतावर, पहा मी काय करतो’ मणिकुंडलाला पर्वतावर नेऊन बिभिषणाने एक औषधी वनस्पती उगाळून लावली आणि त्याचे नेत्र व हात दोन्ही पूर्ववत झाले. त्याने ईश्वराचे आणि बिभिषणाचे खूप आभार मानले आणि तेथून निघाला. ते महाबल राजाचे राज्य होते. या महाबलाची तरुण कन्या अंध होती. मणिकुंडल राजाला म्हणाला की,‘मी तुझ्या कन्येचे नेत्र ठीक करु शकतो.’ त्याने ती वनस्पती कुणालाही उपयोगी पडेल म्हणून जवळ ठेवलीच होती.\nत्वरित उगाळून राजकन्येच्या नेत्रांना लावताच तिला दृष्टी आली. महाबल राजाने आपली कन्या राजासह मणिकुंडलास दिली. तेव्हा त्याला वाटले की, धर्माच्या मार्गावर चालल्यावर काय होते हे गौतमाला सांगायला हवे. इकडे गौतम सर्व धन जुगारात हरला होता आणि दीनवाणे भटकत असता त्याला मणिकुंडल भेटला. तेव्हा गौतमाने त्याची माफी मागितली आणि स्वतःची चूक कबूल केली तसेच धर्ममार्गाचे श्रेष्ठत्वही मान्य केले आणि आत्तापर्यंत झालेल्या पापाचे क्षालन कसे होईल, असे विचारले असता मणिकुंडल त्याला गौतमीतीरी घेऊन आला आणि अर्थातच माईने त्याला शुद्ध केले.\nहे कृत्य झाले जेथ\n तीर्थ दुसरे असे की\nआता उर्वशीतीर्थाची कथा येते. एक प्रमति नावाचा शूर, वीर, पराक्रमी आणि सत्यप्रतिज्ञ राजा असतो. त्याने आठही दिशांना विजय मिळवलेला असतो. त्यामुळे पृथ्वीवर त्याच्या नावाचा दबदबा असतो. असा हा सर्वगुणसंपन्न राजा एकदा इंद्रलोकी गेला तेव्हा इंद्र द्युतक्रिडेत मग्न होता. त्याने राजाला पाहिले, त्याचे आदरातिथ्य केले आणि द्युत खेळण्यासाठी राजाचे मन वळविले. त्याला उर्वशीबरोबर द्युत खेळायला बसविले आणि सांगितले की, दोघांपैकी जो हरेल त्याने दुसऱ्याचे दास्यत्व पत्करायचे दोघांनी ते मान्य करून खेळायला सुरुवात केली आणि राजा प्रमति जिंकला, उर्वशी हरली. ठरल्याप्रमाणे ती राजाचे दास्यत्व पत्करणार तेथे हजर असलेला गंधर्वांचा राजा चित्रसेन भडकला. स्वर्गीय उर्वशीचे हरणे चित्रसेनाला आवडले नाही. त्याने प्रमतिला द्युतासाठी आव्हान दिले. पुन्हा खेळ सुरु. शर्त तीच… आणि यावेळी प्रमति हरला. चित्रसेनाने प्रमतिला बंदी बनवून गंधर्वलोकी नेले. इकडे राजा प्रमतिचा मुलगा सुमति आपल्या पित्याला शोधत होता. तेव्हा त्याची भेट विश्वामित्रांच्या मुलाशी म्हणजे मधुच्छंदाशी झाली. त्रिकालज्ञानी मधुच्छंदाला त्याने आपल्या पित्याविषयी विचारले, तेव्हा त्याने राजा प्रमति गंधर्वलोकी बंदिवासात असल्याचे सांगितले, यावर सुमति म्हणाला की, ‘माझ्या पित्याला सोडविण्यासाठी काय करावे लागेल दोघांनी ते मान्य करून खेळायला सुरुवात केली आणि राजा प्रमति जिंकला, उर्वशी हरली. ठरल्याप्रमाणे ती राजाचे दास्यत्व पत्करणार तेथे हजर असलेला गंधर्वांचा राजा चित्रसेन भडकला. स्वर्गीय उर्वशीचे हरणे चित्रसेनाला आवडले नाही. त्याने प्रमतिला द्युतासाठी आव्हान दिले. पुन्हा खेळ सुरु. शर्त तीच… आणि यावेळी प्रमति हरला. चित्रसेनाने प्रमतिला बंदी बनवून गंधर्वलोकी नेले. इकडे राजा प्रमतिचा मुलगा सुमति आपल्या पित्याला शोधत होता. तेव्हा त्याची भेट विश्वामित्रांच्या मुलाशी म्हणजे मधुच्छंदाशी झाली. त्रिकालज्ञानी मधुच्छंदाला त्याने आपल्या पित्याविषयी विचारले, तेव्हा त्याने राजा प्रमति गंधर्वलोकी बंदिवासात असल्याचे सांगितले, यावर सुमति म्हणाला की, ‘माझ्या पित्याला सोडविण्यासाठी काय करावे लागेल’ तेव्हा तो ऋषीपुत्र म्हणाला,\nतेथे विष्णू आणि घूर्जटी प्रसन्न करून घेई तपे\n पिता होईल मुक्त जाण\nआणि तूही होशील उत्तीर्ण\nआणि मधुच्छंदाने सांगितले. तसेच सुमतिने केले. हरिहरांनी राजा प्रमतिला गंधर्वलोकीहून सोडवून आणले आणि पुन्हा राज्यावर बसविले.\nही गोष्ट झाली जेथ ते हे नारदा उर्वशीतीर्थ\n उर्वशी अप्सरा एक खरी\nयेथे स्नान केल्या गोदेत\nअसे सांगून जाताजाता हेही सांगितले की, याच राजमहेंद्रीत विष्णुशर्मा नावाचा राजा होऊन गेला. त्याला वैश्यकन्या कनकेश्वरी बरोबर विवाह करण्याची इच्छा होती, पण आपल्या ज्ञातीचा मान म्हणून कनकेश्वरीने कुंडात उडी टाकून वैश्यधर्माचे पालन केले, असा वैश्य पुराणात उल्लेख आहे. शिवाय कनकेश्वरीला कोमटी लोक आदिमाता मानतात, असा उल्लेख आहे.\nआता हा अध्याय येथे थांबतो पण आपण येथे न थांबता पुढील अध्यायाला नमस्कार करु.. एकोणतीसाव्वा अध्याय आपल्याला थेट समुद्रसंगमी नेतोय म्हणजेच आपण कळसाध्यायाच्या दिशेने निघालोय. गोदामाई समुद्रसंगमी पोहोचणार आहे. त्यामुळे समुद्राला आनंदाने भरती आलेली आहे. तो आईसाहेबांना सामोरे जाण्यासाठी बराच पुढे आलेला आहे. आता तो आईसाहेबांचे स्वागत कसे करेल. याप्रसंगी नक्की त्याला काय वाटतयं हे दासगणु महाराज सांगतायेत. संतकवी दासगणु महाराज सच्चे गोदापुत्र आहेत. समुद्राच्या भावना या दासगणु महाराजाच्या भावना आहेत. समुद्रातर्फे महाराज आईच्या स्वागताला उभे आहेत. तेव्हा पुढील ओव्यांचा आहे तशाच स्वरूपात आनंद घेऊ या ओव्या स्वर्गीय वृक्ष पारिजातकाच्या फुलासारख्या आहेत. पवित्र आणि सुंदर, जलप्रदूषणाच्या काळात सुखेनैव जगणाऱ्या आपल्यासारख्यांनी या ओव्यांना हाताळले तर त्या कोमेजतील, मळतील. म्हणून महा��ाजांच्या भावनांना जसाच्या तसा नमस्कार करु\nसागर म्हणे मी धन्य धन्य गंगा करावया मज पावन\nआपुल्या पवित्र तोये करून आली केवढी भाग्य माझे\n जोडी उभय गंगेस पाणि\nहे गौतमी गंगे गोदे\n गणू हे लेकरु निके\nअशी सागराकडून प्रार्थना होताच प्रकट झालेल्या गोदामाईचे वर्णन करतायेत.\nऐसी प्रार्थना करिता क्षणी गोदा प्रकटली तया स्थानी\nअशी नानालंकार परिधान केलेली गोदामाई सागराला म्हणते की,‘हे सागरा तुझा या पृथ्वीवर जयजयकार असो, पण तु असा हात जोडून का उभा आहेस’ तेव्हा सागर म्हणतो…\nतै समुद्र म्हणे गौतमीसी\n म्हणून सामोरा आलो तुज\n आपुल्या पवित्र सलिले करुन\nमी नाना रत्नी मंडित मी लक्ष्मीचा जनक सत्य\nपरी तीर्थपति या नावाप्रत\n माझ्या ठायी उणीव साची\n आपण चलावे माझे घरी\n तुला न होय बाधक जाण\n शिवा न आणिती लघुत्व\n त्वा न यावे मम सदनी\nका की तो माझ्याच्यांनी सहन गोदे न करवेल\n म्हणून मही ला होत सहन\n केली मी ही आणी मना\nबहुत मुखांनी माझ्या सदना\nअसे सागराकडून स्वागत झाल्यावर गोदामाई म्हणते, ‘जा सप्तऋषींना सहकुटुंब घेऊन ये सप्तऋषींना सहकुटुंब घेऊन ये’ आणि समुद्र सप्तऋषींना सहकुटुंब घेऊन येतो आणि मग सप्तर्षी सहकुंटुंब गोदामाईचे पूजन करतात. त्यावेळी महर्षी वसिष्ठ विनोदाने माईला म्हणतात की,‘माई,तुझे फक्त गौतमांवरच प्रेम आहे म्हणून तू त्यांचे नाव धारण केलेस.’ त्यावर गोदामाईने दिलेले उत्तर जिज्ञासूंनी जरुर वाचावे म्हणजे दासगणु महाराजांचे दृष्टेपण माहीत होईल. त्यांनी गोदावरी नदी आणि तिच्या काठी नांदणारी संस्कृती यांतील साम्य सांगितले आहे. त्याचबरोबर भविष्यातील मानव (आजच्या काळातील) जातीभेद, वर्णभेद यांच्या विळख्यात अडकला तर एवढ्या मोठ्या, भव्य नदीकाठी राहूनही कोरडाच राहील म्हणून बाकी काही होवो पण, सामाजिक ऐक्य महत्त्वाचे असे बजावत आहेत. असो\nआता गोदामाई सप्तधारात विभागली जाणार आहे तेव्हा तो वृत्तांत पाहू…\nनारदा त्या पवित्र स्थानी\nहे तीन ओघ सांगितले आता उर्वरित चार राहिले\nतेही ऐक सांगतो वहिले\nभरद्वाज गोदावरी जमदग्नि गोदावरी\nवामदेव गोदावरी अत्रि गोदावरी\nयेथे सर्व ऋषींनी एका महान यज्ञाचे आयोजन केले. तेथे विश्वरुप नावाचा राक्षसकुलीन पण स्वतः सभ्य असलेला मानव आला. त्याने ऋषींना सांगितले की, त्याला बलवान पुत्र प्राप्त व्हावा अशी इच्छा आहे. त्यासाठी त्याने तपाचरण केले पण उपयोग झाला नाही. तेव्हा विश्वामित्र ऋषींनी त्याला त्याच्या जटांचे हवन करून भीमेश्वराचे दर्शन घेण्यास लावले आणि भविष्यात त्याची इच्छा पूर्ण झाली. गोदामाई जिथे सप्तधारांत विभाजित झाली तेच सामुद्रतीर्थ\nआज येथेच थांबून उद्या माईसोबतच पूर्वसागरी जावू.. तेव्हा उद्या भेटूच\nएक सूचना वजा विचार\nएक सूचना वजा विचार:-\n१)आपण गोदा परिक्रमेच्या मार्गावर दोन्ही बाजुला ( जिथे शक्य असेल तिथे) वृक्ष संवर्धन हेतुने, झाडं लावली तर\n२) तसेच गोदावरी परिसरातील मृत अवस्थेतील कुंडांना नव संजीवनी देण्याच्या दृृृष्टीने काही उपक्रम हाती घेउ शकतो का\nकाल रात्री गुरुवार निमित्त गोदा\nकाल रात्री गुरुवार निमित्त गोदा घाटावर जाण्याचा योग आला.\nसध्या गोदावरीची परिस्थिती अतिशय वाईट आहे. थंडीमुळे तपोवन परिसरात मुंबईतील गटारांसारखा वास येतो. केवडीबन परिसरात कसल्यातरी उत्खनन कामामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. रात्री ते अजून गडद होते. गोदावरी बद्दल एक सार्वत्रिक उदासीनता आहे आपल्या गावात. असे वाटते की कुणाला काही घेणेदेणेच नाहीये. ही नदी बारमाही असतानाही तिला हंगामी नदी म्हणून वागवले जाते यात तिचा बळी देण्याचा पद्धतशीर डाव आहे.\nएकमुखी दत्ताजवळ तर बांद्रा बँड स्टँड होण्यास फार काळ लागेल असे वाटत नाही. अगदी दत्त पालखी वेळेसही युगुले निर्लज्जपणे गांधी तलावाजवळ कट्टयावर चाळे करतात आणि लोक नेत्रतृप्ती घेत राहतात. वाईट वाटते.\nवैषम्य वाटते गंगेवर जाताना. काल अमरधाम ते नारोशंकर घाटापर्यंतची गोदेची अवस्था पाहवली नाही.\nअमोल वृषाली अशोक पाध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=36&bkid=207", "date_download": "2019-03-22T10:05:08Z", "digest": "sha1:ZWS6CSG7IFYKP2UWSYZSGAY4ZAUC2XQ4", "length": 3092, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : रंग अमेरिकेचे\nName of Author : मृणालिनी जोगळेकर\nतुम्ही तुमच्या अमेरिका-भेटीत अतिशय डोळसपणे, अभ्यासू वृत्तीने आणि संवेदनशील मनाने इथूनच जग, इथला समाज न्याहाळलात. वृत्तपत्रातले लेख, वाचनालये, शाळा, पुस्तकं, अवती भवती दिसणारी माणसं... सगळ्या सगळ्यांचा तुम्ही एका निर्भर जिज्ञासू वृत्तीने अभ्यास केलात. एरवी भेटीला येणाऱ्यामध्ये जी आत्मसंतुष्ट आणि असमाधानी दिसते, ती तुमच्या लेखनात एका श��्दाने सुद्धा दिसत नाही. तुम्ही खरचं बरं वाईट, नवं-जुनं, धावणारं-थांबणारं, यशस्वी झालेलं-अयशस्वी झालेलं... सगळ्या तऱ्हेचं लोकजीवन पाहिलतं, वाचलतं, समजावून घेतलंत. आपल्या संस्कृतीचा, तत्वज्ञानाचा, परंपरेचा दिमाख न मिरवता दोन्हीकडच्या समाजाकडे शेवटी मानवी मूल्य आणि मानवी जीवन ह्याच डोळ्यांनी पाहिलंत. तुमची धावती, सुंदर भाषा, मधूनच येणारा हलकासा विनोद, तुमचे वाचनातले संदर्भ, दाखले, व्यक्तीगत अनुभव-ह्या सगळ्यामुळे हे लेख फार वाचनीय झाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/the-approval-of-the-president-to-present-the-motion-of-no-confidence/", "date_download": "2019-03-22T10:35:30Z", "digest": "sha1:UZSULVCFN2MPD7YXKKAKI4SHTP4OQBED", "length": 6647, "nlines": 70, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लोकसभेत मोदी सरकारची परीक्षा, अविश्वास प्रस्ताव मांडण्यास अध्यक्षांची मंजुरी", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nलोकसभेत मोदी सरकारची परीक्षा, अविश्वास प्रस्ताव मांडण्यास अध्यक्षांची मंजुरी\nटीम महाराष्ट्र देशा : संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच आज दिवशी तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला. या प्रस्तावाला काँग्रेसच्या सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अन्य विरोधी पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे.\nबुधवारपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी मोदी सरकारची विरोधकांनी कोंडी केली. तेलगू देसम पक्षाने मोदी सरकारविरोधात संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडला. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला. ‘केंद्र सरकार अपयशी ठरले असून सरकारमुळे शेतकऱ्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले. देशात दररोज महिलांवर बलात्काराच्या घटना घडत आहे, त्यामुळे सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करत ��सल्याचे त्यांनी सांगितले.\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात विरोधकांचा गदारोळ पाहायला मिळाला. पावसाळी अधिवेशन 10 ऑगस्टपर्यंत चालणार असून यामध्ये एकूण 18 बैठका होणार आहेत. सरकारसमोर महत्त्वपूर्ण विधेयकं पारित करण्याचे आव्हान आहे, तर दुसरीकडे संसदेत सरकारला चहुबाजूंनी घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी रणनीती आखली आहे.\nनाणार प्रकल्पावरून पावसाळी अधिवेशनात शिवसेना सरकारला घेरणार\nKarnataka Election; भाजप सत्ता स्थापनेच्या जवळ; काँग्रेसला जोरदार धक्का\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nधोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याच्या तयारीत \nऑलिम्पिक विजेत्याला नमवून नीरज चोप्राच्या भाल्याचा सुवर्णवेध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/sahitya?page=8", "date_download": "2019-03-22T11:16:19Z", "digest": "sha1:I6KSD4KWO6UDSIG773QK4LOP7N6DFJAY", "length": 12112, "nlines": 196, "source_domain": "baliraja.com", "title": " अक्षरशेती | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / लेखनस्पर्धा-२०१८ / अक्षरशेती\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\n20 - 09 - 2016 मरणवेध मुक्तविहारी 739 3\n24 - 09 - 2016 कविता रसग्रहण - 'मातीत जगणं, मातीत मरनं' विनिता 3,827 5\n29 - 09 - 2016 अन्तेष्ट्य सोहळा विजयकुमार 523 1\n20 - 09 - 2016 युरियाचा हैदोस झाला माई कायी माती रूसली AJAJ B SHAIKH 552 1\n21 - 09 - 2016 अनोखा व्हॅलेंटाईन:- किरण डोंगरदिवे Kirandongardive 535 1\n25 - 09 - 2016 माझ्या नजरेतून शेतकरी समाज अर्जुन प्रल्हाद... 723 1\n27 - 09 - 2016 कणसातील माणसं : काव्य संग्रहाचे समीक्षण Nilesh 1,091 4\n13 - 09 - 2016 मागोवा अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचा Ravindra Kamthe 807 2\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-03-22T11:00:15Z", "digest": "sha1:6ISFFZ5VU2UXEGSHOVONNYPUU2HR2NN2", "length": 4474, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कादंबऱ्या - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१८ रोजी २३:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%8F%E0%A4%AB.%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2019-03-22T09:58:25Z", "digest": "sha1:LACT4YU3H6YJLDQ4GPKQPDAN2WUHQTNO", "length": 5347, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एफ.सी. मेसला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nएफ.सी. मेसला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख एफ.सी. मेस या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nरॉबर्ट पिरेस ‎ (← दुवे | संपादन)\nलीग १ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:लीग १ ‎ (← दुवे | संपादन)\nए.जे. ऑसेर ‎ (← दुवे | संपादन)\nएफ.सी. जिरोंदिन्स दि बोर्दू ‎ (← दुवे | संपादन)\nएस.एम. कां ‎ (← दुवे | संपादन)\nले मॅन्स युनियन क्लब ७२ ‎ (← दुवे | संपादन)\nआर.सी. लेंस ‎ (← दुवे | संपादन)\nलील ओ.एस.सी. ‎ (← दुवे | संपादन)\nएफ.सी. लोरीयां ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक ल्यों ‎ (← दुवे | संपादन)\nऑलिंपिक दे मार्सेल ‎ (← दुवे | संपादन)\nए.एस. मोनॅको एफ.सी. ‎ (← दुवे | संपादन)\nए.एस. नॅन्सी ‎ (← दुवे | संपादन)\nओ.जी.सी. नीस ‎ (← दुवे | संपादन)\nपॅरिस सें-जर्मेन एफ.सी. ‎ (← दुवे | संपादन)\nस्ताद र्‍हेन एफ.सी. ‎ (← दुवे | संपादन)\nए.एस. सेंत-एत्येन ‎ (← दुवे | संपादन)\nएफ.सी. सोशॉ-माँबेल्यार ‎ (← दुवे | संपादन)\nआर.सी. स्त्रासबुर्ग ‎ (← दुवे | संपादन)\nतुलूझ एफ.सी. ‎ (← दुवे | संपादन)\nव्हालेंस्येन एफ.सी. ‎ (← दुवे | संपादन)\nमेस ‎ (← दुवे | संपादन)\nस्ताद ब्रेस्त ‎ (← दुवे | संपादन)\nदिजाँ एफ.सी.ओ. ‎ (← दुवे | संपादन)\nए.सी. अझाक्सियो ‎ (← दुवे | संपादन)\nएफ.सी. मेट्झ (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nस्ताद दे रेंस ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://vechak.org/contact", "date_download": "2019-03-22T10:46:36Z", "digest": "sha1:MOPDDVZEC6IERRLBAMSS3RZYFITXV5SX", "length": 2328, "nlines": 36, "source_domain": "vechak.org", "title": "संपर्क | वेचक", "raw_content": "\nग म भ न\nआपल्याला ह्या संकेतस्थळाविषयी काही सूचना करायच्या असतील तर इथे दिलेली सोय वापरून आपण आमच्याशी संपर्क करू शकाल.\nसंपर्कपत्रातील आपल्या स्वतःविषयीची खालील सर्व माहिती भरणे आवश्यक आहे.\nस्वतःचा इ-टपालाचा (इ-मेलेचा) पत्ता *\nग म भ न\nप्रा. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर\n© (२०११) हे संकेतस्थळ सुशान्त शंकर देवळेकर ह्यांनी केलं आहे.\nविविध लेखकांनी लिहिलेला मजकूर घालताना आवश्यक तिथे लेखकांची अनुमती घेतलेली आहे. अशा लेखनाचे सर्व अधिकार त्या लेखकांकडेच आहेत.\nमनीष बावकर, सुबोध केंभावी, श्रद्धा काळेले, सुप्रिया म्हात्रे, शल्मली पितळे, आशिष आल्मेडा, चिन्मय धारूरकर\nह्या मित्रांनी केलेलं विविध प्रकारचं साहाय्य आभार मानण्यापलीकडलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-03-22T10:04:21Z", "digest": "sha1:L7SKRIJFIA3H5JE6ACYME7LDAOXOVST6", "length": 5768, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अंतराळ विज्ञान - विकिपीडिया", "raw_content": "\nअंतराळ विज्ञान विषयाशी संबंधित हा लेख अपूर्ण आहे. हा लेख पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता.\nहा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nअंतराळ विज्ञान किंवा अंतरिक्ष विज्ञान हे सूर्यमाला, सौर मंडळ, ग्रह गोल, त्यांचे उपग्रह यांचा उगम, अंत आणि त्या ठिकाणी जीवन अस्तित्वात आहे का असल्यास कशा प्रकारचे आहे याचा शोध घेणारे एक शास्त्र आहे.\nया शास्त्रामध्ये पुढील बाबींचा अभ्यास केला जातो:\nअंतराळ विज्ञानावरील अपूर्ण लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१८ रोजी १६:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%A6_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2019-03-22T09:58:57Z", "digest": "sha1:JLAM7U27ODKNPAGAZQL3UXRT7AYXJEU7", "length": 3168, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:१९८० फॉर्म्युला वन हंगाम - विकिपीडिया", "raw_content": "चर्चा:१९८० फॉर्म्युला वन हंगाम\nहे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.\nजर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१५ रोजी ०४:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%BE", "date_download": "2019-03-22T09:57:48Z", "digest": "sha1:ARWTO3UCF6OQER5UULUARFUBIOKKOWLZ", "length": 12142, "nlines": 287, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युएफा - विकिपीडिया", "raw_content": "\nयुनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन्स\nयुनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन्स (संक्षिप्त: युएफा) ही युरोप खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांची एक नियंत्रण संस्था आहे. सध्या युरोपामधील ५३ देशांचे फुटबॉल संघ युएफाचे सदस्य आहेत.\n२ आयोजित केल्या जाणा़ऱ्या स्पर्धा\nआयोजित केल्या जाणा़ऱ्या स्पर्धा[संपादन]\nयुएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद: १९५८ मध्ये सुरुवात\n२१, १९ आणि १७ वर्षाखालील खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धा\nयुरोपामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (युएफा)\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • इंग्लंड • एस्टोनिया • फेरो द्वीपसमूह • फिनलंड • मॅसिडोनिया • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लंड • इस्रायल • इटली • कझाकस्तान • लात्व्हिया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • माल्टा • मोल्दोव्हा • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • उत्तर आयर्लंड • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मारिनो • स्कॉटलंड • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्ता�� • युक्रेन • वेल्स\nनिष्क्रिय: सी.आय.एस. • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nयुएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद\nफ्रान्स १९६० • स्पेन १९६४ • इटली १९६८ • बेल्जियम १९७२ • युगोस्लाव्हिया १९७६ • इटली १९८० • फ्रान्स १९८४ • पश्चिम जर्मनी १९८८ • स्वीडन १९९२ • इंग्लंड १९९६ • बेल्जियम-नेदरलँड्स २००० पोर्तुगाल २००४ • ऑस्ट्रिया-स्वित्झर्लंड २००८ • पोलंड-युक्रेन २०१२ • फ्रान्स २०१६\nफिफा · विश्वचषक · कॉन्फेडरेशन्स चषक · U-२० विश्वचषक · U-१७ विश्वचषक · ऑलिंपिक · आशियाई खेळ · ऑल आफ्रिका गेम्स · पॅन अमेरिका गेम्स · आइसलंड गेम्स · विश्व फिफा क्रमवारी · प्लेअर ऑफ द इयर · मायनर स्पर्धा · FIFA Ballon d'Or · स्पर्धा · संघ · फिफा संकेत\nए.फ.सी. – आशिया चषक\nसी.ए.फ. – आफ्रिकन देशांचा चषक\nउत्तर अमेरिका, मध्य अमेरिका व कॅरिबियन\nकॉन्ककॅफ – गोल्ड चषक\nकॉन्मेबॉल – कोपा आमेरिका\nओ.एफ.सी. – नेशन्स चषक\nयुएफा – युएफा यूरो\nनोवेल फेडरेशन बोर्ड – विवा विश्वचषक\nयुरोपामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sonam-wangchuk-dr-bharat-watwani-should-be-the-brand-ambassador-of-maharashtra-vinod-tawde/", "date_download": "2019-03-22T10:31:47Z", "digest": "sha1:KOPLK32LNL36YZBOAJCX6W6ABFV67Z52", "length": 14986, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सोनम वांगचुक, डॉ. भरत वाटवानी यांनी महाराष्ट्राचे सदिच्छादूत व्हावे : विनोद तावडे", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nसोनम वांगचुक, डॉ. भरत वाटवानी यांनी महाराष्ट्राचे सदिच्छादूत व्हावे : विनोद तावडे\nमुंबई : शिक्षण क्षेत्रात काळानुरुप बदल होत आहे. पण येणाऱ्या काळात शिक्षण क्षेत्राला पुढे नेताना सोनम वांगचुक आणि डॉ. भरत वाटवानी यांच्यासारख्यांची महाराष्ट्राला गरज आहे. समाजातील प्रत्येकाचा भावनिक बुद्ध्यांक वाढविण्यासाठी या दोघांनी महाराष्ट्राचे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बॅसेडर) म्हणून काम करावे. जेणेकरुन अनेकांना प्रेरणा मिळेल असे आवाहन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले.\nरॅमन मॅगसेसे पुरस्कार-2018चे विजेते शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी यांचा सन्मान सोहळा आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित करण्यात आला. आशियातील नोबेल पुरस्कार समजला जाणारा 2018 साठीचा रेमन मॅगसेसे पुरस्कार यंदा दोन भारतीयांना जाहीर झाला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांचा सत्कार कार्यक्रम शालेय शिक्षण व क्रीडा आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, उच्च व तंत्रशिक्षण सचिव सौरभ विजय, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, विविध विद्यापीठांचे कुलगुरु आदी मान्यवर उपस्थित होते.\nतावडे यावेळी म्हणाले की, दोन्ही पुरस्कार विजेत्यांनी स्वत:शी संवाद साधून समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. मातीशी नाळ जुळणारे शिक्षण असेल, तर विद्यार्थी त्या शिक्षणामध्ये अधिक रस घेतात हे दिसून आले आहे. त्यामुळे विदयार्थ्यांना नेमके काय आवडते आहे हे जाणून प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न सोनम वांगचुक यांनी लडाखसारख्या दुर्गम भागात काम करताना केला. तर डॉ. भरत वाटवानी यांनी आपण समाजाचे देणे लागत असल्याने समाजासाठी काहीतरी केले पाहिजे या भावनेतून मानसिक रुग्णांना आश्रय दिला. भारत देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतीयांमध्ये असलेले भावनिक बुद्ध्यांक चांगले मानव संसाधन निर्माण करु शकते आणि हेच मानव संसाधन भारताला विविध क्षेत्रात येणाऱ्या काळात आघाडीवर ठेवेल.\nधावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमधील संवाद कौशल्य वाढणे आवश्यक आहे. पण हे करीत असताना विद्यार्थ्यांचा नुसता बुद्ध्यांक वाढून उपयो�� नाही तर भावनिक बुद्ध्यांक वाढणेही तितकेच आवश्यक आहे. आजच्या शिक्षण पद्धतीत भावनिक बुद्ध्यांकाची सांगड घालणे म्हणूनच आवश्यक बनले असल्याचेही तावडे यांनी यावेळी सांगितले.\nसोनम वांगचुक यावेळी म्हणाले की, शिक्षणात सुधारणा होणे ही काळाची गरज आहे. मुलांना देण्यात येणारे शिक्षण भौगोलिक स्थिती यावर बरेचसे अवलंबून असते. मुलांना शिक्षण मिळण्यासाठी सांघिक प्रयत्न करताना मातृभाषेतून मुलांनी शिक्षण घ्यावे यासाठी आपण आग्रही असणे आवश्यक आहे. गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ शिक्षण क्षेत्रात काम करीत असताना बदलत्या शिक्षणपद्धतीप्रमाणे बदल केल्याचेही वांगचुक यांनी यावेळी सांगितले.\nडॉ. भरत वाटवानी यावेळी म्हणाले की, सुरुवातीला वेगळे काम करीत असल्याने त्रास झाला. पण समाजात राहणाऱ्या एका व्यक्तीला तरी आपण बरे करु शकलो पाहिजे या विश्वासाने काम सुरु केले. आज वेगवेगळे आजार अनेकांना होतात पण अजूनही आपण मानसिक आजाराचे रुगण आहोत हे आपण पटकन मानायला तयार होत नाही त्यामुळे शालेय अभ्यासक्रमात मानसिक आजाराबाबत धडे देणे, विद्यार्थ्यांना या आजाराबाबत पूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.\nसोनम वांगचुक यांनी लडाखमधल्या दुर्गम भागात काम केले आहे. निसर्ग, संस्कृती,विज्ञान आणि शिक्षण या क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. सोनम वांगचुक यांनी लडाखच्या दुर्गम भागात शिक्षण पद्धतीत कल्पक बदल केले, पाणीटंचाईवर मात करणारे आईस स्टुपा बनवले, लाखो लोकांना/मुलांना प्रयोग करण्याची प्रेरणा दिली आहे. सोनम वांगचुक यांनी 1988 साली इंजिनिअरिंगमध्ये पदवी घेतल्यानंतर लडाख सारख्या दुर्गम प्रदेशात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुरु केला. त्यावेळी लडाखमधील बहुतांश विद्यार्थी सरकारी परीक्षांमध्ये नापास व्हायचे. 1994 साली वांगचुक यांनी शैक्षणिक सुधारणांसाठी ऑपरेशन न्यू होप हा कार्यक्रम सुरु केला. या कार्यक्रमांतर्गत त्यांनी आतापर्यंत 700 शिक्षकांना प्रशिक्षित केले आहे. त्याचा परिणाम असा झाला की, लडाखमध्ये दहावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे पास होण्याचे प्रमाण अत्यल्प होते तेच आता जवळपास 80 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.\nखासदार संभाजीराजेंनी घडवून आणली शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट\nभरत वाटवानी यांनी कफल्लक होऊन रस्त्यावर भटकणाऱ्या हजारो मनोरुग्णांना आधार दिला. त्यांच्यावर मोफत उपचार केले व त्यांच्या कुटुंबियांशी त्यांची भेट घडवून आणली. डॉ. भारत वाटवानी आणि त्यांच्या पत्नी कफल्लक झालेल्या रस्त्यावर भटकणाऱ्या मनोरुग्णांना आपल्या खासगी क्लिनिकमध्ये घेऊन यायचे. त्यांच्यावर मोफत उपचार करायचे. डॉ. वाटवानी यांनी अशा रुग्णांना मोफत अन्न पाणी आणि आश्रय दिला. त्यांच्या मनोविकारावर उपचार करुन त्यांच्या कुटुंबियांशी त्यांची भेट घडवून आणली. भरत वाटवानी यांनी भारतातील हजारो मनोरुग्ण मुलांना मानसिक आधार दिला आहे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमहाराष्ट्रात जन धन बँक खात्यांच्या संख्येत वाढ\nतरुणाचा दगडाने ठेचून खून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/water-scarcity-throughout-the-rainy-season-of-solapur-city/", "date_download": "2019-03-22T10:39:46Z", "digest": "sha1:PSVILTVCQONXVBAQXUDVK7N65TAZNT7V", "length": 6838, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सोलापुर शहरात भर पावसाळ्यात पाणी टंचाई", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nसोलापुर शहरात भर पावसाळ्यात पाणी टंचाई\nसोलापूर : महापालिकेच्या नवख्या भाजपच्या कारभारींच्या कामकाजाचा फटका सोलापूरकरांना बसत आहे. नियोजन चुकल्याने भर पावसाळ्यात सोलापूरकरांना उन्हाळ्यासारखी पाणीटंचाईची स्थिती अनुभवावी लागत आहे. शहरास पाणीपुरवठा करणारा औज बंधारा कोरडा असून, टाकळी जॅकवेलला ११ इंच इतके पाणी आहे. शहरात तीन ते चार दिवसांआड पाणीपुरवठा करणे शक्य होणार नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. उजनी धरणातून गुरुवारी सात हजार ५०० क्युसेकने सोडण्यात आले. धरणापासून पाणी ९२ किमी पुढे आले आहे. आणखी १४० किमी अंतर कापायचे आहे.\nशहरासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी महापालिका पदाधिकाऱ्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे वेळीच पाठपुरावा केला नाही. सभागृह नेते सुरेश पाटील, स्थायी समिती सभापती संजय कोळी यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्यासोबत जाऊन निवेदन दिल्याने पाणी सोडले. हे प्रयत्न दोन दिवस अगोदर झाले असते तर पाच दिवसाआडची पाळी आली नसती.\n“नियोजन शून्य कारभारपावसाळ्यातशहरातपाच दिवसाआड पाणीपुरवठा म्हणजे महापालिकेचे नियोजन शून्य कामकाज आहे. पाण्यासाठी महापौर शोभा बनशेट्टी यांनी पाठपुरावा करुन उजनीतून अगोदर पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. गटाच्या राजकारणात गुंतल्या.” – चेतन नरोटे, काँग्रेस गटनेता\n“नागरिकांचा उद्रेकपुन्हा दिसून येईल. पाण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. याबाबत आम्ही वेळीच निवेदन दिले होते. पण त्यांची दखल घेतली नाही. ती घेतली असती तर आज ही वेळ आली नसती.” – आनंद चंदनशिवे, बसपा गटनेता\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nअश्विन व जडेजाच्या फिरकीसमोर लंकेचा डाव गडगडला फॉलोऑनची नामुष्की\nउपराष्ट्रपती निवडणूक रंगीत तालमी दरम्यान १६ भाजप खासदारांची चूक; अमित शहांकडून खडेबोल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.utkranti.org/about-us/", "date_download": "2019-03-22T10:28:09Z", "digest": "sha1:EHNQBSR76VBGWQSL32S3PHK35N5GHZRA", "length": 5549, "nlines": 35, "source_domain": "www.utkranti.org", "title": "आमच्या बद्दल", "raw_content": "\nआपण कशी मदत करू शकता\nउत्क्रांती > आमच्या बद्दल\nउत्क्रांती.ऑर्ग ही एक सामाजिक संघटना आहे जिचा उद्देश आपल्या समाजातल्या एका महत्वाच्या आव्हानाला उपाय शोधणे आहे – ते आव्हान म्हणजे आपल्या कुटुंबांची अनियोजित, लक्ष्यहीन सुरुवात आणि वाढ. या समस्येमुळे केवळ कुटुंबातील कमावत्या व्यक्तीसाठी नाही तर त्याच्या/तिच्या पालकांना आणि मुलांनाही कठोर परिस्थितीला सामोरे जावे लागते. आणि अशी कुटुंबे उन्नतीपासून लांब राहण्याच्या दुष्टचक्रात अडकतात.\nभारत एका अशा देशामध्ये विकसित व्हावा जिथे सर्व कुटुंब स्वयंपूर्ण आणि अतिशय प्रगतिशील असतील. यामुळे समाधानी आणि आनंदी समाज निर्माण होईल जेथे अनाथाश्रम, बाल संगोपन क��ंद्रे किंवा वृद्धाश्रमांची आवश्यकता अगदी नगण्य आणि फक्त अतिशय विशिष्ट परिस्थितीतच लागेल.\nप्रत्येक व्यक्तीने त्याच्या / तिच्या नवीन कारकीर्दीला सुरुवात करताना कुटुंबासाठी अशा प्रकारे योजना आखावी की जेणेकरून ती व्यक्ती यशस्वी जीवन जगू शकेल आणि आपल्या मुलांना शिक्षण, आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक बाबींवरील उच्च पातळी प्राप्त करण्यास मदत करेल.\n‘उत्क्रांती’ हे नाव का\nसंस्कृतमध्ये ‘उत्क्रांती’ ह्या शब्दाचा अर्थ एका पिढीतून पुढच्या पिढीत होणारी प्रगती आणि विकास असा आहे… येथे आपण एका वेळी एका कुटुंबाच्या उत्क्रांतीचा उद्देश आहोत. जर प्रत्येक कुटुंबप्रमुखने चांगले नियोजन करून त्यांची पुढची पिढी उंचावली तर कालांतराने संपूर्ण देश एक राष्ट्र म्हणून प्रगती करेल.\nमाझी प्रतिज्ञा: मला याची पूर्ण जाणीव आहे की माझ्या आयुष्यात ‘करिअरची सुरुवात आणि विवाह’ हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. यामध्ये मला माझ्या कुटुंबासाठी योग्य नियोजन करणे अत्यावश्यक आहे. माझ्या कुटुंबाचा आकार योग्य ठेऊन, कुटुंबातील सर्वांसाठी शिक्षण, आर्थिक आणि आरोग्यविषयक दृष्टीने चांगले प्रयोजन करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आणि ते मी करेनच. यामुळे माझ्या कुटुंबाला नियोजित मूर्त प्रगतीसाठी काम करण्याची क्षमता विकसित करता येईल…\nआपण कशी मदत करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/2051", "date_download": "2019-03-22T10:48:38Z", "digest": "sha1:2Q3IRUPFGLC2P2SS67GVU5WAKFOEJ4TX", "length": 47195, "nlines": 221, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "कर्नाटकातली निवडणूक कडवे हिंदू विरुद्ध उदार हिंदू यांच्यातली अटीतटीची लढाई आहे!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nकर्नाटकातली निवडणूक कडवे हिंदू विरुद्ध उदार हिंदू यांच्यातली अटीतटीची लढाई आहे\nपडघम - कर्नाटक निवडणूक २०१८\nनरेंद्र मोदी, येडियुरप्पा, राहुल गांधी आणि सिद्धरामय्या\nकर्नाटक निवडणूक २०१८ Karnataka election 2018 राहुल गांधी Rahul Gandhi नरेंद्र मोदी Narendra Modi येडियुरप्पा Yeddyurappa सिद्धरामय्या Siddaramaiah राजा कांदळकर Raja Kandalkar\n१२ मे रोजी कर्नाटकची जनता विधानसभेसाठी मतदान करणार आहे. १५ मे रोजी मतदानाचे निकाल हाती येतील. या राज्यात काँग्रेसची सत्ता पुन्हा येईल, की भाजपला सत्ता स्थापण्याची संधी मिळेल, हे त्यादिवशी कळेल. कर्नाटकात सध्या दोन गोष्टींची चर्चा खूप आहे – १) परेशान करणारं ऊन आणि २) उत्सूकता वाढवणारा राज्य विधानसभा निवडणुकीचा प्रचार. उन्हाचा उकाडा वाढतोय आणि प्रचारातही गरमागरमी सुरू आहे.\nकर्नाटक ३० जिल्ह्यांत वसलंय. २२४ विधानसभेची क्षेत्रं. त्यापैकी २२३ जागांसाठी हे मतदान होतंय. ४.९७ कोटी मतदार मतदान करू शकतील. या राज्याची लोकसंख्या ६ कोटी ११ लाख. देशातलं हे आठवं मोठं राज्य. पूर्वी या राज्याला ‘म्हैसूर’ हे नाव होतं. १९७३ नंतर ‘कर्नाटक’ हे नामकरण झालं. कन्नड ही राज्याची भाषा. काळी माती हे इथल्या शेतांचं वैशिष्ट्य. सुपीक जमीन. म्हणून हे राज्य शेतीत पुढे आहे. १ नोव्हेंबर १९५६ साली हे राज्य अस्तित्वात आलं. म्हणजे आपल्यापेक्षा चार वर्षं आधी. कर्नाटकला ‘करूनाडू’ म्हणतात. करू म्हणजे उंच आणि नाडू म्हणजे भूमी. काळ्या मातीतली उंच भूमी.\nसुपीक काळ्या मातीचा इथल्या जनजीवनावर, संस्कृतीवर मोठा प्रभाव आहे. काळी शेतं, सावळी माणसं हे कर्नाटकचं वैशिष्ट्य. जशी सुपीक जमीन, तशीच सुपीक संस्कृती. कर्नाटक संगीत आणि हिंदुस्थानी संगीत इथं फुललं. सर्वाधिक ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे साहित्यिक कन्नड आहेत. गंगुबाई हनगल, मल्लिकार्जून मन्सूर, भीमसेन जोशी, बसवराज राजगुरू, सवाई गंधर्व या भूमीनं भारताला दिले. कवी कुवेंपू आणि यू. आर. अनंतमूर्तींसारखे साहित्यिक या भूमीत जन्मले. अनंतमूर्ती शेवटच्या काळात म्हणाले होते, ‘नरेंद्र मोदी जर देशाचे पंतप्रधान झाले तर मी देश सोडून जाईन.’ प्रत्यक्षात त्यांनी मोदी पंतप्रधान झाल्यावर देश सोडला नाही. पण ते हे जग मात्र काही महिन्यांनी सोडून गेले. तेव्हा त्यांच्या मृत्यूनं आनंद झालेली, उत्सव साजरा करत नाचणारी माणसंही कन्नडच निघाली. अनंतमूर्तींच्या निधनामुळे कर्नाटकबाहेरची माणसं हळहळली, पण कर्नाटकात मात्र काहींनी आनंदोत्सव साजरा केला.\nसध्या कर्नाटकात निवडणूक प्रचार शिगेला पोचला आहे. अनंतमूर्ती नाहीत. पण त्यांना खटकणारे मोदी जोशानं प्रचार करताहेत. त्यांच्या जोडीला भाजपचे अध्यक्ष अमित शहा आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काही दिवस प्रचारात रंग भरून गेले. मोदी, शहा, योगी यांचं प्रचारातलं टार्गेट कर्नाटकचे मुख्यमं��्री सिद्धरामय्या हे आहे. राहुल गांधींवर ते अधूनमधून टीका करतात जरूर, पण या तिघांना खटकणारा माणूस सिद्धरामय्या हेच आहेत.\nमोदी, शहा, योगी यांना राहुल गांधींची टर उडवणं सोपं जाईल एकवेळ, पण सिद्धरामय्या यांना तोंड देणं सोप्पं नाही. ते ४० वर्षं कर्नाटकच्या राजकारणात आहेत. ते मूळचे समाजवादी. जनता पक्षात त्यांची कार्यकर्ता म्हणून जडणघडण झाली. करूबा या धनगर समाजात ते जन्मले. खेड्यात त्यांचं बालपण गेलं. पुढे ते शिकले, वकील झाले. राजकारणात पडले. आमदार झाले. नंतर मंत्री झाले. एच.डी. देवेगौडा यांचा विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी राज्यात दबदबा निर्माण केला. उत्तम प्रशासक, अभ्यासू नेता अशी प्रतिमा निर्माण केली.\nदेवेगौडांचे पुत्र कुमारस्वामी यांच्याशी पटेना आणि देवेगौडांना पुत्रप्रेम सुटेना म्हणून सिद्धरामय्या काँग्रेसमध्ये गेले. २०१३मध्ये त्यांनी काँग्रेसला १३३ आमदार निवडून आणून एकहाती बहुमत मिळवून दिलं. काँग्रेसनं त्यांना मुख्यमंत्री केलं. काँग्रेसचे दिल्लीतले नेते पाच वर्षं कुणाला मुख्यमंत्रीपदी राहू देत नाहीत. पण सोनिया-राहुल गांधींनी सिद्धरामय्यांच्या कारभारात ढवळाढवळ केली नाही. पाच वर्षं ते मुख्यमंत्री आहेत. भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत. पक्षांतर्गत असंतोष नाही. स्वच्छ प्रतिमा आणि दलित, मुस्लिम, ओबीसींचा मुख्यमंत्री ही त्यांची पाच वर्षांची प्रतिमा या निवडणुकीत पणाला लागली आहे.\nअमित शहा यांनी जवळपास महिनाभरापासून कर्नाटक दौरे करून काँग्रेसविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. बैठका, सभा, रोड शो केले. त्यांनी सिद्धरामय्या हे ‘हिंदूविरोधी’ आहेत, असा सनसनाटी आरोप करून पाहिला. पण त्याला यश आलं नाही. सिद्धरामय्या स्वत:ला हिंदू म्हणवतात. ते इतके अस्सल हिंदू आहेत की, त्यांना हिंदूविरोधी ठरवता ठरवता मोदी, शहा, योगी हे ‘बेगडी हिंदू’ ठरतील. बेंगलुरूमधील एक स्थानिक पत्रकार जी. नाडगौडा याविषयी सांगत होते, “मोदी, शहा, योगी यांचे आरोप पोरकट, हास्यास्पद आहेत. आंध्र प्रदेशात जाऊन चंद्राबाबू नायडू यांना ‘हिंदूविरोधी’ म्हटलं तर तिथली तेलुगू जनता विश्वास ठेवेल काय पश्चिम बंगालात जाऊन ममता बॅनर्जी कशा हिंदू धर्म डुबवायला निघाल्या असे आरोप केले तर शेंबडं पोरंग तरी विश्वास ठेवेल काय पश्चिम बंगालात जाऊन ममता बॅनर्जी कशा हिंदू ��र्म डुबवायला निघाल्या असे आरोप केले तर शेंबडं पोरंग तरी विश्वास ठेवेल काय ओरिसात जाऊन नवीन पटनायक हे ‘हिंदूविरोधी’ आहेत असा आरोपी उडिया लोक खपवून घेतील काय ओरिसात जाऊन नवीन पटनायक हे ‘हिंदूविरोधी’ आहेत असा आरोपी उडिया लोक खपवून घेतील काय तसं सिद्धरामय्या यांना ‘हिंदूविरोधी’ ठरवण्याची खेळी यशस्वी होणार नाही. भाजप, रा.स्व. संघ परिवाराचे बोलके पोपट सर्वत्र एकच एक भाषा बोलतात. मुस्लिमांविरोधी जी घिसीपिटी भाषा ते वापरतात, तीच भाषा इतर भाजपेतर नेत्यांविषयी वापरून ते स्वत:ची विश्वासार्हताच पणाला लावत आहेत. मोदी, शहा, योगी यांना सिद्धरामय्या हा माणूस तर कळला नाहीच, पण कर्नाटक हे राज्यही समजलेलं नाही.”\nपत्रकार नाडगौडा म्हणाले ते खरंच आहे. कर्नाटक हे राज्य प्रथम समजून घेतलं पाहिजे. मग तिथल्या लोकांचं राजकीय वर्तन कळू शकेल.\nआधुनिक कर्नाटक सहा विभागात विभागलं गेलंय. म्हैसूरचा टिपू सुलतान, हैद्राबादचा निजाम, कोडगू आणि करावली या राजे-रजवाड्यात हा प्रदेश वाटलेला होता. नंतर ब्रिटिश काळात हा प्रदेश मद्रास आणि बॉम्बे विभागात समाविष्ट झाला. पुढे कन्नड भाषिक प्रदेश एक करून कर्नाटक राज्य झालं. सध्या चार प्रशासकीय विभागात (बेंगलुरू, म्हैसूर, बेळगावी आणि कलबुर्गी) कारभार चालतो. पण मूळ सहा विभागात कन्नड जीवनशैली फुलली. त्यातला पहिला भाग आहे – करावली. हा अरबी समुद्राच्या किनाऱ्याचा प्रदेश. उत्तर कन्नड, उडुपी आणि दक्षिण कन्नड हे भाग यात येतात. २२४ पैकी १९ आमदार या भागातून निवडून जातात. करावली हा भाग भाजपचा नेहमी बालेकिल्ला राहिलाय. योगी आदित्यनाथ या भागात सभा घेत फिरले. काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांच्या या भागात सतत मारामाऱ्या होतात. खून पडतात. टिपू सुलतानची कर्नाटकात जयंती साजरी करायला या विभागात सर्वांत मोठा विरोध झाला होता.\nत्यानंतर दुसरा विभाग येतो जुना म्हैसूर. ६१ आमदार या भागात आहेत. म्हैसूर, कोडगू, मांड्या, हसन, चामराजनगर, तुमाकुरू, चिक्कबल्लापुरा, कोलार आणि बेंगलुरू ग्रामीण हे भाग या विभागात येतात. पूर्वी जनता दल आणि काँग्रेसचं या भागावर वर्चस्व होतं. नंतर भाजपही इथं विस्तारलं. सिद्धरामय्या यांचा चामुंडेश्वरी हा सध्याचा मतदारसंघ या विभागातच येतो.\nतिसरा विभाग बेंगलुरू शहर हा आहे. २८ आमदार या शहरातून निवडले जातात. कर्नाटकची राजधानी असलेलं बेंगलुरू शहर ‘आयटी सिटी’ म्हणून नावारूपाला आलंय. औद्योगिक परिसर अशी या विभागाची ख्याती आहे. इथला मतदार नागरी प्रश्नांवर मतं देतो. वाहतूक, रोजगार, भ्रष्टाचार, नागरी सुविधा हे प्रश्न इथं महत्त्वाचे आहेत.\nइथला शिकलेला मध्यमवर्ग भाजपप्रेमी आहे. पण २०१३ च्या निवडणुकीत येडियुरप्पा आणि रेड्डी बंधूंच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे हा मध्यमवर्ग काँग्रेसकडे वळला. तेव्हा या भागात काँग्रेसला २८ पैकी १३, तर भाजपला १२ जागा मिळाल्या होत्या. सध्या या शहरी पट्ट्यात काँग्रेसविरोधी वातावरण दिसतंय. आयटी कंपनीत काम करणारे एस.डी. हेगडे म्हणतात – “बेंगलुरू शहरात वाहतूक, रस्ते हे प्रश्न गंभीर आहेत. पावसाळ्यात भरणाऱ्या पाण्यानं नागरिक वैतागलेत. काँग्रेसनं भाग्य योजना, इंदिरा कँटिन अशा योजना राबवून गरिबांना, अल्पसंख्याकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केलाय. पण रोजगार, भ्रष्टाचार, नागरी असुविधा या प्रश्नांना कंटाळलेले लोक काँग्रेसविरोधी जातील असं चित्र आहे. शिवाय भाजपनं हिंदू-मुस्लिम तेढ वाढवलीय. त्यामुळे शहरी हिंदू-मुस्लिम द्वेषापायी भाजपकडे आकर्षित होतील असा अंदाज दिसतोय.”\nचौथा विभाग बेळगावी, बागलकोटे, हुबळी-धारवाड, विजयपुरा, गडग आणि हवेरी हा आहे. हा लिंगायतबहुल भाग आहे. सिद्धरामय्या यांनी ‘लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा द्या आणि अल्पसंख्याक सवलती द्या’ ही मागणी केंद्र सरकारकडे केलीय. त्याचा परिणाम या भागावर होईल असा अंदाज आहे. पूर्वी हा प्रदेश भाजपचा बालेकिल्ला होता. पण २०१३च्या निवडणुकीत काँग्रेसनं या भागातून ३१ आमदार निवडणून आणले होते. जनता दलाचं इथं अस्तित्व अल्प आहे. या वेळी लिंगायत धर्माच्या मुद्द्यावर इथं सिद्धरामय्यांना किती पाठिंबा मिळतो हे दिसणार आहे.\nया बेळगाव विभागातून ५० आमदार निवडून जातात. भाजपसाठी या विभागात लिंगायत मुद्दा मोठा पेचाचा आहे. लिंगायत धर्म वेगळा आहे, हे आता लिंगायतांमधील मोठा गट सांगू लागलाय. या गटाचा प्रभाव वाढतोय. पण संघ परिवार, भाजप यांना लिंगायतांचं स्वतंत्र अस्तित्व मान्य नाही. अमित शहांनी तर लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा द्यायला विरोध केलाय. लिंगायत हे हिंदू आहेत, हे संघ परिवार दडपून सांगतो. गेल्या काही वर्षांत लिंगायत समाजात स्वतंत्र धर्म चळवळीनं जोर धरलाय. त्यात तरुणां��ी संख्या मोठी आहे. यापुढे कर्नाटकात हा मुद्दा एका सांस्कृतिक चळवळीचा भाग होणार आहे. त्यातून लिंगायत विरुद्ध संघ परिवार अशा अटीतटीच्या भांडणाला तोंड फुटेल. एम.एस. कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्या या सांस्कृतिक भांडणाची सुरुवात ठरल्यात. पुढे मोठी लढाई होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत पुढच्या लढाईची बीजं दिसू शकतील.\nपाचवा विभाग हैद्राबाद कर्नाटक असा आहे. बिदर, यादगीर, रायचूर, कोप्पला, कलबुर्गी आणि बल्लारी हे भाग त्यात येतात. ४० आमदार या भागातले आहेत. अवैध खाणी या भागात आहेत. एससी, एसटी आणि मुस्लिमबहुल भाग अशी या प्रदेशाची ओळख आहे. लिंगायतांचीही संख्या नजरेत भरणारी आहे. काँग्रेसचे सध्याचे वजनदार नेते मल्लिकाजूर्न खरगे हे इथले मोठे नेते आहेत. २०१३ला या भागातून काँग्रेसला २३ जागा मिळाल्या होत्या. पारंपरिक काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा भाग आहे.\n१९९९मध्ये सोनिया गांधी विरुद्ध सुषमा स्वराज अशी बल्लारी लोकसंभा मतदार संघातली देशाचं लक्ष वेधून घेणारी लढत या विभागात झाली होती. भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले आणि आता मोदींच्या जवळपास मंचावर वावरल्यानं चर्चेत आलेले रेड्डी बंधूंचे बेकायदा खाण साम्राज्य या विभागात येतं.\nकर्नाटकातला सहा विभाग मध्यम कर्नाटकचा आहे. चित्रदुर्ग, चिक्कमंगळूर, शिवमोग्गा आणि देवनगेरे हा आहे. विधानसभेच्या २६ जागा या भागातल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मुख्यमंत्रीपद सोडावं लागलेले येडियुरप्पा यांचं गाव या भागात येतं. जनता दलाचं इथं थोडंफार अस्तित्व आहे. पण भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्या लढाईत जनता दलाला इथून किती यश मिळतं हेबघावं लागेल.\nकर्नाटकात जातवास्तव कसं आहे लिंगायत १७ टक्के, वक्कलिग १२ टक्के, मुस्लिम १३ टक्के, एससी १७ टक्के, आदिवासी ७ टक्के, कुरूबा धनगर ८ टक्के. २२४ विधानसभा मतदारसंघांपैकी जात, धर्मनिहाय या मतदारसंघांवर प्रभाव पडण्याचं प्रमाण कसं आहे लिंगायत १७ टक्के, वक्कलिग १२ टक्के, मुस्लिम १३ टक्के, एससी १७ टक्के, आदिवासी ७ टक्के, कुरूबा धनगर ८ टक्के. २२४ विधानसभा मतदारसंघांपैकी जात, धर्मनिहाय या मतदारसंघांवर प्रभाव पडण्याचं प्रमाण कसं आहे लिंगायत समूह ६२ मतदारसंघांवर प्रभाव टाकू शकतो. वक्कलिंग समूह ४३ मतदारसंघांत जिंकण्याच्या स्थितीत आहे. मुस्लिम समूह २४ मतदारसंघात निर्णाय��� आहे. दलित-आदिवासी जनसमूह ६२ जागांवर प्रभावी ठरतात. ओबीसी समूह ३३ आमदार निवडून आणू शकतो.\nमोदी, शहा, योगी इथं प्रचारात असले तरी या निवडणुकीत येडियुरप्पा यांना मुख्यमंत्री करा म्हणून भाजप मतं मागत आहे. राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे, सिद्धरामय्या हे काँग्रेस पक्षासाठी मतं मागत आहेत. सिद्धरामय्या दररोज राज्यात त्यांच्या सरकारनं केलेली कामं सांगतात. पण मोदी-शहा त्यांच्या सरकारची केंद्रातली कामगिरी न सांगता धार्मिक मुद्दे उगाळतात. व्यक्तिगत टीकाटिपणी करतात.\nकर्नाटकातली निवडणूक ही कडवे हिंदू विरुद्ध उदार हिंदू यांच्यातली अटीतटीची लढाई आहे, असं सिद्धरामय्या सांगतात. त्यात तथ्य आहे. संघ परिवारानं कर्नाटक ही कट्टरवादाची प्रयोगशाळा बनवलीय. टिपू सुलतानला मध्ये आणून या प्रयोगशाळेला चालना दिली. उलट सिद्धरामय्यांनी लिंगायत धर्म चळवळीला पाठिंबा देऊन या प्रयोगशाळेला पाचर मारलीय. लिंगायत समूहाला कट्टरवादी बनवून संघ परिवार राजकारण खेळू पाहतोय. ते राजकारण यशस्वी होणार की, नाही हे या निवडणुकीत ठरणार आहे. हे राज्य यापुढे दक्षिण भारतातलं संघ परिवाराचं कट्टरवादाची संघर्षभूमी ठरणार आहे, हे संघ परिवाराच्या कर्नाटक निवडणुकीतल्या व्यूहरचना बघितल्या तर स्पष्ट होतं. या राज्यात भाजपची सत्ता आली तर या संघर्षभूमीला आणखी राजकीय बळ मिळेल. इथं हार झाली तर संघ परिवाराच्या कट्टरवादाला अडथळा निर्माण होऊ शकेल.\nलेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\nनिर्भिड पत्रकार रवीश कुमार अलीकडच्या काळात सातत्यानं टीव्ही कमी पहा किंवा पाहूच नका, मलासुद्धा पाहू नका, असं कळक��ीनं सांगत आहेत. त्याचं मुख्य कारण आहे, भारतातला टीव्ही ‘भारत’ दाखवत नाही. भारतातली टीव्ही पत्रकारिता एखाद-दुसरा अपवाद वगळता सतत कुणाची तरी तरफदारी करण्यातच धन्यता मानू लागली आहे. टीव्हीमध्ये काही काळ पत्रकारिता केल्याला एका पत्रकार महिलेनं कंटाळून टीव्ही पत्रकारिता सोडली, त्याची ही गोष्ट.......\nकवितासुद्धा काही बोलत असते, तेसुद्धा मला सांगायचं असतं. मी सर्वत्र कवितेचा आदर करत आलो आहे.\nआज आंतरराष्ट्रीय कविता-दिवस. यानिमित्तानं हा विशेष लेख. ३ फेब्रुवारी २००० रोजी सोलापूर आकाशवाणीवर प्रसारित झालेले हे त्र्यं. वि. सरदेशमुखांचं काव्यवाचन. त्यात आपल्या पन्नास वर्षांपूर्वीच्या कविता वाचतानाच ते त्या ओढाळ वयातल्या ‘वैशाख’ या टोपणनाव धारण करणाऱ्या कवीला शोधत आहेत. आपला कवितेचा प्रवास जणू स्मृतींमधून पुन्हा जगत आहेत. सरदेशमुख जन्मशताब्दीनिमित्तानं त्यांचं कृतज्ञ स्मरण.......\nबिनबुडाची मडकी व आयाराम-गयारामांच्या जीवावर पक्षाचे मूळ उद्दिष्ट कधीच साध्य होणार नाही\nसार्वत्रिक निवडणुका आल्या की, विविध पातळीवर पक्षांतर होतात, हे नवीन नाही. पण समविचारी पक्षात पक्षांतर करणे गैर किंवा अनैतिक नाही. पण केवळ व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी विसंगत विचारधारेच्या पक्षात झालेली पक्षांतरे गैर व अनैतिक ठरतात. आपण सामाजिक व राजकीय जीवनात वावरतो, तेव्हा आपली वैचारिक बैठक पक्की असेल तर असे नेते व कार्यकर्ते एकवेळ घरी बसतात, पण विसंगत विचारधारा असलेल्या पक्षात जात नाहीत.......\n‘सर्फ एक्सेल’च्या जाहिरातीला विरोध हा एक विकृत व किळसवाणा नमुना आहे\nधर्मवादी सत्तेकडे डोकं गहाण ठेवलेली पिढी विनाशाकडे जात आहे, कदाचित याची त्यांना कल्पना नसावी. ज्या भारतानं बहुसंस्कृतीची मूल्यं आणि तत्त्वं जगाला दाखवून दिली, त्याच भारतातले काही लोक या शांतताभूमीचं वातावरण खराब करत आहेत. हा भारत बहुसांस्कृतिक व सामाजिक मूल्यांशी श्रद्धा बाळगणारा आहे. अशा बहुरंगी भारताला तडे पडण्याचे प्रकार आमच्याच काही बांधवांकडून होत आहेत.......\nअण्णा हजारे आणि जॉर्ज फर्नांडिस\nजॉर्ज फर्नांडिस यांचं नुकतंच निधन झालं. अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या रसयुक्त सांगतेनं त्यांचा राजकीय आणि आध्यात्मिक मृत्यू जवळ आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. हा लेख म्हणजे या दोघांची सर्वंकष तु��ना नाही, कारण दोघेही अनेक बाबतीत तुलना होणार नाही, अशा प्रकारचे आहेत. जॉर्जच्या मृत्यूनंतर अण्णा मात्र कायमचे आदरणीय आहेत, त्यांची पत संपत आली तरीसुद्धा.......\nसद्य:स्थितीत योग्य राजकीय भूमिका कोणती ती कशी ठरवावी मतदान करताना कोणते निकष लावावेत\n“काही पक्ष व संघटनांची उभारणीच मुळी या ‘प्रेम-द्वेष’ सिद्धान्तावर केलेली असते. प्रेम व द्वेष भावना नेहमी विचारांवर कुरघोडी करतात. चिकित्सेचं त्यांना वावडं असतं. अशा पक्ष-संघटनांतील व्यक्तींनी सारासार विचार करण्याची शक्ती गमावलेली असते. व्यक्ती व संघटना आपल्या सोयीनुसार सामाजिक न्यायाचा अर्थ लावतात. समाजातील काही घटकांचं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या अट्टाहासातून ते इतर समाजघटकांवर अन्याय करतात.”.......\nमनोहर पर्रीकर : गोव्याचा गल्ली बॉय\nहार्टमन डिसूझा या पत्रकारलेखकाचे ‘इट डस्ट – मायनिंग अँड ग्रीड इन गोवा’ हे पुस्तक वाचेपर्यंत मनोहर पर्रीकर या गृहस्थाबद्दलचे माझे मत चांगले होते. संघाचा कट्टर स्वयंसेवक आपल्या सुंदर मातृभूमीचे असे लचके तोडू कसे देतो ती विद्रूप आणि विपन्न व्हावी असे कसे चाहतो ती विद्रूप आणि विपन्न व्हावी असे कसे चाहतो सुंदर मातृभूमी याचा अर्थ ती तिच्या निसर्गासह सुंदर असाच ना सुंदर मातृभूमी याचा अर्थ ती तिच्या निसर्गासह सुंदर असाच ना की हिंदूराष्ट्र डोंगर, नद्या, प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या वैविध्याने नटलेले नसेल की हिंदूराष्ट्र डोंगर, नद्या, प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या वैविध्याने नटलेले नसेल\nभारतीय संघ एकदिवशीय विश्वचषक जिंकू शकेल\nभारतीय फलंदाजीत सातत्य नसलं तरी, गोलंदाजीत मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत कमालीचं सातत्य दिसलं आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर, शमी, इशांत, चहल व कुलदीप यांनी भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. पण नुकत्याच झालेल्या मालिकेत ३५८ धावांचा डोंगर भारतानं उभा केला होता. तो ऑस्ट्रेलियानं १३ चेंडू शिल्लक ठेवून सहज पार केला. त्यामुळे भारतीय संघाला इंग्लंडमधील विश्वचषक जिंकणं सोपं नक्कीच असणार नाही\nसहावा नास्तिक मेळावा : ‘नास्तिकता या मूल्याद्वारे लोकशाही मूल्यांचं समर्थन करणं हेच उद्दिष्ट\nसहावा नास्तिक मेळावा १७ मार्च रोजी पुण्यामध्ये पार पडला. नास्तिकता हे सामाजिक मूल्य आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा सद्सद्विवे���बुद्धी, तर्क व वास्तव पुराव्यावर आधारित आहे. या दोन्हींचा योग्य मिलाफ करून साध्य झालेली विचारसरणी ही समाजातील सर्वांना समान विकासाची संधी उपलब्ध करून देऊ शकते, यावर नास्तिक समाजाचा विश्वास आहे.......\n‘आजचा सुधारक’ १ एप्रिलपासून नव्या, आंतरजालीय स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचणार\n‘आजचा सुधारक’ हे नियतकालिक येत्या १ एप्रिलपासून ते नव्या स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. नवे प्रकाशन छापील स्वरूपात नसून ते आंतरजालीय स्वरूपाचे असेल आणि सुरुवातीला ते दर तीन महिन्यांतून एकदा प्रकाशित होईल. ‘सुधारक’ हे प्रत्येकालाच आपले व्यासपीठ वाटावे असे प्रयत्न सदोदित राहतील.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/a-few-questions-about-nanar-refinary-in-konkan/", "date_download": "2019-03-22T09:50:39Z", "digest": "sha1:MHDGVMNFEDZ3OZXJOAF52CQBHQEAN47I", "length": 39750, "nlines": 139, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "नाणार रिफायनरी – काही प्रश्न.. – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeनियमित सदरेअस्वस्थ मननाणार रिफायनरी – काही प्रश्न..\nनाणार रिफायनरी – काही प्रश्न..\nMay 23, 2018 नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश अस्वस्थ मन, नियमित सदरे, राजकारण, विशेष लेख\nकोकणात येऊ घातलेल्या नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधाने आता चांगलाच पेट घेतलेला दिसतो. अर्थात तेल हे ज्वालाग्राही असतेच, पेट घणं हा त्याचा गुणधर्म आहे. पण नाणार प्रकल्पाच्या विरोधाने घेतलेला पेट तेलामुळे नसून स्थानिकांच्या मनात सरकारी धोरणांबद्दल असलेल्या शंकेचा अधिक असावा असा संशय घेण्यास जागा आहे. तेथील काही लोकांशी चर्चा केल्यानंतर माझ्या मनात काही प्रश्न उभे राहिले, ते मी या लेखांतून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\nनाणार येथील या प्रस्तावित रिफायनरीला ‘ग्रीन’ रिफायनरी असं गोंडस नांव दिलं गेलं होतं. मी ‘ग्रीन रिफायनरी’ची व्याख्या शोधायचा प्रयत्न केला आणि लक्षात आलं की, ‘ग्रीन रिफायनरी’ हा शब्द प्रयोग वनस्पतींपासून मिळवल्या जाण्याऱ्या तेल उद्योगासाठी करतात, खनिज तेलासाठी नव्हे. मग नाणार इथे होऊ घातल���ल्या खनिज तेलाच्या शुद्धीकरणाच्या प्रकल्पास ‘ग्रीन रिफायनरी’ असं संबोधण्याचं कारण काय, हे मला समजलं नाही..रिफायनरीच्या संबोधनातच मला मोठा गोंधळ दिसतो आणि हे असं का, याचं स्पष्टीकरण संबंधीतांनी स्थानिक जनतेला देणं गरजेचं आहे.\nदुसरं म्हणजे, नाणार प्रकल्पाची भलामण करणारे रोजगार निर्मिती हे गाजर दाखवतायत. हल्ली लाख आणि कोटींच्याखाली रोजगार निर्मितीबद्दल कोणी बोलतच नाही. हे आकडे प्रत्यक्षात शेकड्यात असू शकतात. कारण आजचे लाख रुपये विस पंचवीस वर्षांपूर्वींच्या हजार रुपयांच्या बरोबरीचे आहेत. हाच नियम रोजगारासाठी लावावा. कारण विस-पंचविस वर्षांपूर्वी जो कारखाना चालवायला पंचविस माणसं लागत होती असतील, तिथे आज फक्त दोन माणसं पुरेशी असतात. याचं कारण तंत्रज्ञानात झालेली प्रगती. पुन्हा नाणारची प्रस्तावित रिफायनरी अत्याधुनिक असल्याने, त्यात काम करायला कितीशी माणसं लागणार आणि जी लागतील ती तेवढीच टेक्निकली क्वालिफाईड हवीत, जी कोकणात उपलब्ध आहेत का अशी माणसं स्थानिक पातळीवर उपलब्ध न झाल्यास काय करणार, याचं उत्तर कोण देणार अशी माणसं स्थानिक पातळीवर उपलब्ध न झाल्यास काय करणार, याचं उत्तर कोण देणार सरकारला दिलेल्या मागणी पत्रात या प्रकल्पातून निर्माण होणा-या रोजगारापैकी सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हयातील ८० टक्के रोजगार भूमीपुत्रांना मिळायला हवा अशी एक मागणी आहे. ही मागणी सर्वत्रच असते पण याची अंमलबजावणी होतेय की नाही यावर देखरेख कोण करणार आणि होत नाही असं दिसल्यास काय कारवाई करणार, याचंही उत्तर मिळणे गरजेचं आहे. हे लिहिण्याचं कारण आपल्या प्रांतात स्थानिकांना ८० टक्के नोकऱ्या या मुद्द्याची जेवढी चेष्टा यापूर्वी झाली असेल तेवढी देशातल्या इतर प्रांतांत होत नसेल. आपले लोक आणि स्वयंघोषित लोकनेतेही याबाबतीत बेफिकीर आहेत हा आपला अनुभव आहे.\nपुढचा मुद्दा म्हणजे रिफायनरीशी संबंधीत उद्योग धंदे. ते येऊ शकतात हे बरोबर आहे, पण ते स्थानिकांच्या हातात किती राहातील याची शंकाच आहे. या संदर्भात जामनगरची तुलना योग्य नाही. जामनगर हा गुजरातचा भाग आहे आणि गुजराती लोकांच्या रक्तातच धंदा असल्याने, हे धंदे आपल्या हातात ठेवण्याचा त्यांना पूर्ण प्रयत्न केलाय. आपले मराठी लोक असं वागतील याची खात्री नाही. कारण आपल्याला म्हणावा तसा धंद्यात रस नाही. आपल्या बहुसंख्य तरुणांचा सर्व इंटरेस्ट कुठल्यातरा राजकीय पक्षाचे किरतोळ पदाधिकारी होऊन गाड्या उडवण्यामधे आहे. धंदा भाड्याने देऊन येणाऱ्या भाड्याच्या पैशांवर नाक्यावरच्या राजकारणात भाग घेण्यासाठी आपण मशहूर आहोत. गुजराती आणि आपण यातला हा महत्वाचा फरक लक्षात घेतल्यास, स्थानिक धंदे आपल्या कितपत ताब्यात राहातील ही शंका आहे. उदाहरण म्हणून मुंबईतल्या झुणका-भाकर केंद्रांचा अभ्यास जिज्ञासूंनी जरूर करावा. याच संदर्भात आणखी एक म्हणजे, जमिनींचा मोबदला म्हणून आलेल्या प्रचंड पैशांचं नेमकं करायचं काय हे लक्षात न आल्याने, तो पैसा बऱ्याचजणांकडून अनप्राॅडक्टीव्ह कामासाठी वापरला जातो आणि काही वर्षाॅनंतर पुन्हा ते लोक मुळ स्थितीला पोचतात. खुप कमी लोक अशा पैशांची डोळसपणे गुंतवणूक करतात. मुंबईनजिकच्या वसई-विरारकडच्या लोकांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवणं आवश्यक आहे. अर्थात या साठी सरकार जबाबदार नाही हे खरंच. परंतू याचा विचार प्रकल्पाच्या बाजूने असणारांनी केला पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही.\nकाही ठिकाणी या प्रकल्पाचे समर्थक सिंगापूरसारख्या पर्यावरणाविषयी अति जागरूक देशात ‘एग्झॉनमोबिल’ कंपनीचा असाच भव्य तेल शुद्धीकरण प्रकल्प गेली तब्बल १२० वर्षे बिनदिक्कत सुरू आहे, याचं उदाहरण देतात. पुढे ते असंही सांगतात, की असंही वैराण होत चाललेल्या कोकणापेक्षा अमेरिका वा युरोपातील पर्यावरणीय जाणिवा अधिक जागरूक अाहेत. तरीही त्या प्रदेशांतही असे अनेक तेलशुद्धीकरण प्रकल्प उभे राहिले असून स्थानिक अर्थव्यवस्थेस त्यामुळे मोठेच बळ मिळाले आहे. हे खरंच आहे आणि याचं कारण सिंगापूर किंवा युरोप-अमेरीकेसारख्या देशांतील कायदे आणि त्यांची राबवणूक अत्यंत कडक आहे आणि तेथील जनताही याबाबतीत संवेदनशील आहे. पाश्चात्य देशात कायदे मोडणारी व्यक्ती किंवा कंपनी कितीही बडी असो, तिथे अजिबात दयामाया दाखवली जात नाहीं. कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या अशा व्यक्तीला बेड्या ठोकल्या जातात.\nयुरोप-अमेरीकेची गोष्ट उदाहरण म्हणून उत्तम असली तरी, या पार्श्वभुमीवर आपल्याकडे काय परिस्थिती आहे हे ही पाहावं लागतं. आपल्याकडच्या कायद्यांच्या सरकारी राबवणूकीचा अनुभव काय सांगतो आपल्याकडे कायद्याने सर्व होतं की नाही हे ठामपणे सांगता येत नाही, मात्�� ‘काय (तरी) द्या’ने मात्र सर्व काही बिनबोभाट करता येतं हे ठामपणे सांगता येतं.. आपल्याकडे कायद्याने सर्व होतं की नाही हे ठामपणे सांगता येत नाही, मात्र ‘काय (तरी) द्या’ने मात्र सर्व काही बिनबोभाट करता येतं हे ठामपणे सांगता येतं.. पाश्चात्य देशांप्रमाणे आपल्याकडेही प्रदुषणाचे नियम अत्यंत कडक आहेत, पण ते कागदावर. प्रत्यक्षात ते पाळायलाच हवेत असा काही नियम नाही. पैसे दिलं की मर्यादेबाहेरचं प्रदुषण सर्टिफिकेटावर एकदम मर्यादेत दाखवलं जातं, मग प्रत्यक्षात भले धुरांडं बकाबका धुर ओकताना का दिसत असो. आजच तामिळनाडूच्या तुतिकोरीन येथिल ‘स्टर्लाईट काॅपर’ कंपनीच्या प्रदुषणा विरुद्ध विरोध करणाऱ्या १२ ग्रामस्थांचा पोलिस गोळीबारात जीव गेल्याची बातमी टिव्हीवर पाहिली. ही कंपनी स्थापन झाल्यापासून तिच्या प्रददषणाच्या विरोधात तिथले लोक लढत आहेत. त्या कंपनीच्या परिसरातल्या लोकांच्या प्रकृतीच्या गंभिर तक्रारी आहेत आणि त्याचं कारण ही कंपनी करत असलेलं प्रदुषण हे आहे. चीड आणणारी बाब म्हणजे, स्टर्लाईट कंपनीच्या प्रदुषणामुळे वातावरण दुषित होऊन तिथल्या लोकांचं आयुर्मान कमी होतं असताना प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत असूनही, ते प्रदुषण नियंत्रण मंडळाला मात्र दिसत नव्हतं. या कंपनीला सातत्याने तिथल्या प्रदुषण नियंत्रण मंडळाचं ना हरकत प्रमाणपत्र मिळत होतं आणि ते कसं मिळत असावं याची आपणा सर्वांना माहिती आहे. तेच इथं होणार नाही याची काय खात्री\nइथेच प्रदुषणाचे कडक नियम असूनही आपल्या नद्या-नाले आणि समुद्रही प्रदुषित झालेले का दिसतात आणि युरोप-अमेरीका किंवा सिंगापूर-कॅलिफोर्नियाचे ते तसे का दिसत नाहीत, याचं उत्तर मिळतं. आपल्याकडे सर्वसामान्य जणांना दिसतं तसं सरकारी यंत्रणांचे जांभळे शिक्के उमटवलेल्या कागदांवर नसतं. कागदावर सर्व आलवेल असतं. भरपूर पैसे किंवा/आणि वजनदार व्यक्ती असेल तर मग आपल्याकडे कायदा हवा तसा वळवता येतो हा आपला नेहेमीचा अनुभव. इथे तर गाठ उत्पन्नात जगातील सर्वात मोठ्या असलेल्या ‘सौदी आराम्को’ या कंपनीशी आहे. अर्थात अशा कंपन्या आपल्या रेप्यूटेशनची काळजी (कागदावर तरी)) व्यवस्थित घेत असतात याबद्दल वाद नाही. परंतू प्रत्यक्षात कितीही वाईट परिस्थिती असली तरी, कागदावर सर्व व्यवस्थित दाखवण्याबद्दल ख्याती असणाऱ्या आपल्या देश��च्या भ्रष्ट यंत्रणांची खातरी कोण आणि कशी देणार आपल्या यंत्रणा विकाऊ आहेत हे पुन्हा पुन्हा समोर येतं. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांच्या मनात ही भिती असण्याची शक्यता नाकारता येत नाही. युरोप, अमेरीका किंवा सिंगापूरचं उदाहरण देणारांनी, आपल्या देशाच्या भ्रष्ट शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणांचं काय करायचं, याचंही उत्तर द्यायला हवं. पुढारलेल्या या युरोप-अमेरीकेत कायद्यापेक्षा त्यांचा राष्ट्राध्यक्षही मोठा नसतो आणि आपल्याकडे एखाद्या किरकोळ नगरस्वकाचा दिवटाही यंत्रणांवर रुबाब करुन त्यांना वाटेल तसं वाकवत असतो. ‘कायद्या’ने चालणारे पुढारलेले देश आणि ‘काय-द्या’ नी चला म्हणणारा आपला देश हे दोन्ही या प्रकल्पाच्या समर्थकांना सारखेच दिसतात\nनाणारची होऊ घातलेली रिफायनरी पर्यावरण रक्षण करताना दुषित पाणी नदीत न सोडता ते प्रक्रिया करुन प्रकल्प भागातील झाडांना व इतर व्यवस्थेसाठी वापरणार असल्याचे समजते. तसंच आंतरराष्टूीय दर्जाचे मानक असणारे युरो सिक्स नियम अटी लागू असलेली अदयावत यंत्रणा या प्रकल्पात बसवणार असल्याचंही कळतं. हे खरंच अभिनंदनीय आहे. मात्र युरोप-अमेरीका किंवा सिंगापुरात ह्या मानकांची पाळणूक कटाक्षाने होते. आपल्याकडे खरंच तशी परिस्थिती आहे का याचंही उत्तर संबंधीत प्रकल्पाची बाजू घेणारांनी प्रामाणिकपणे द्यायला हवं. या नियमांचं उल्लंघन होऊन नाणारचा तामिळनाडूतील तुतिकोरीन होणारच नाही याची हमी कोण देणार आणि हमी देऊनही तसं झाल्यासं त्याची जबाबदारी कोण घेणार, याचंही उत्तर आताच मिळायला हवं.\nसर्वात महत्वाचा मुद्दा पुनर्वसनाचा. आपल्या सर्वच देशात मोठ्या प्रकल्पांना विरोध होण्याचा मुख्य मुद्दा हाच आहे. जे लोक जागा देतात त्यांचं पुनर्वसन समाधानकारकरित्या होत नाही असा अनुभव आहे. प्रकल्पासाठी घेतल्या जाणाऱ्या जमिनींचा मोबदला आणि विस्थापितांचे पुनर्वसन हा मुद्दा नाणार संदर्भातही असू शकतो. या मुद्दयावर जर स्थानिकांच्या तक्रारी असतील, तर त्या तक्रारींमध्ये नि:संशय तथ्य आहे. पुनर्वसनाबाबतचा आपला इतिहास अतिशय लाजिरवाणा आहे, हे सरकारनेही मान्य करायला हवे. आज पन्नास वर्षे उलटून गेली तरी अजूनही कोयना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्णपणे झालेले नाही. नर्मदा आदी प्रकल्पांबाबतही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे या म���द्दय़ावर स्थानिकांचा प्रकल्पास विरोध असेल तर ते समजून घ्यायला हवे.सुरुवातीस सर्वजण सर्व आश्वासनं देतात आणि एकदा का आपलं काम झालं, ती सर्व आश्वासनं संबंधीत सगळे विसरून जातात आणि बाधीत व्यक्तींच्या पुढच्या काही पिढ्या कोर्टाचे उंबरठे झिजवत बसतात..इथे असं होणारच नाही याची शाश्वती काय\nरिफायनरीच्या बाजून आणखी एक मुद्दा सांगीतला जातो, तो म्हणजे ही रिफायनरी परिसरातील आरोग्य व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी ही कंपनी दोन्ही जिल्हयासाठी सुपर स्पेशालिटी, अदयावत मशनिरी सहीत व विनाशुल्क रुग्णसेवा मिळेल असे रुग्णालय बांधणार असून, कंपनीने अशा रुग्णालयाच्या बांधकामाला ताबडतोब सुरुवात करावी आणि गोव्याच्या रुग्णालयाच्या पायरीवर आरोग्यसाठी सुरु असणारी लाचारी थांबवावी अशी मागणी प्रकल्पाच्या समर्थकांनी केली असल्याचे समजते. तसंच, येथील विदयार्थी व तरुण-तरुणींना याच ठिकाणी चांगलं शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी स्थानिक शाळांसोबत, इंग्रजी माध्यम स्कूल, इंटरनॅशनल स्कूल, महाविदयालयं, राष्टूीय व आंतरराष्टूीय दर्जाच्या शैक्षणिक संस्था सुरु करुन विदयार्थ्याच्या उज्ज्वल भविष्या साठी कोकण विद्यापीठासाठी आवश्यक असणारी जागा व मुलभूत सुविधा निर्माण करून द्याव्यात अशीही मागणी केली गेली आहे. हे उत्तम आहे आणि प्रकल्पाच्या जमेची बाजू आहे. परंतू इथे आपण हे विसरतो, की आपली राजकीय व्यवस्था ही ‘वेल्फेअर स्टेट (कल्याणकारी राज्य)’ प्रकारची आहे. अशा प्रकारच्या व्यवस्थेत जनतेच्या शिक्षण आणि आरोग्य या व्यवस्था सरकारने फायद्या-तोट्याचा विचार न करता जनतेला उपलब्ध करुन द्यायच्या असतात. या व्यवस्थेसाठी कोणत्याही खाजगी प्रकल्पावर किंवा कंपनीवर अवलंबून राहून चालत नसतं. प्रकल्प येवो अथवा न येवो, या व्यवस्था निर्माण करण्याची ही जबाबदारी ही प्रथमत: सरकारची असते. रिफायनरीमुळे हे सर्व फुकटात मिळणार म्हणून स्वत:ची पाठ थोपटून घेणारांनी इतक्या वर्षात सरकार ह्या मुलभूत सोयी का करून देऊ शकले नाही, याचं कारण काय तेही सांगावं.\nवरील प्रश्न हे काहीच आहेत. आणखीही आहेत, परंतू तुर्तास वरील शंकांचं निराकारण व्हावं अशी अपेक्षा आहे.\nकोकणची प्रतिमा कोणत्याही प्रकल्पास विरोध करणारा प्रांत अशी करुन दिली जातेय, हे योग्य नाही. मुळात कोकणचं नैसर्गिकत्व अबाधित ठेव��न किंवा त्याचं कमीतकमी निकसान होईल याची काळजी घेणारे प्रकल्पच इथे आणले का जात नाहीत, हा ही प्रश्नच आहे. प्रत्येक ठिकाणचा एक युएसपी म्हणजे एक बलस्थान असत. कोकणाचं बलस्थान हे तेथील निसर्ग आणि अनाघ्रात समुद्रकिनारे आहेत. या बलस्थानांचा विचार करून केलेला विकास हा नेहेमी शाश्वत आणि मुख्य म्हणजे तेथील स्थानिकांचा विकास असतो. मोठमोठे प्रदूषणकारी प्रकल्प आणून, स्थानिकांच्या जमिनी घेऊन, तेथील कुटुंबातील कुणाला तरी नोकरी देऊन होणारा विकास ही सूज असेल, सुदृढता नव्हे. मुंबईत झोपडपट्ट्यांचा विकास करताना, झोपडपट्टीवासियांचं भल करणं नव्हे, तर त्या झोपड्यांच्याखाली असलेल्या बहुमोल जमिनींवर सर्वांचा डोळा होता. दुर्दैवाने कोकणातही हेच होईल याची भीती वाटते. मोठ मोठे प्रकल्प आणून प्रकल्पांना लागणाऱ्या जमिनी स्थानिकांकडून विकत घ्यायच्या आणि त्याच दाम दुपटीने प्रकल्पांना विकायच्या हे देशात सर्विकडेच झालंय, तेच नाणारलाही घडलं.\nकोकणचा आणि मुख्य म्हणजे तेथील जनतेचा विकास करावयाचा झाल्यास पर्यटन उद्योगासारखा दुसरा उद्योग नाही. पर्यटनावर मलेशिया सारख्या अनेक देशांचा बराचसा खर्च चालतो. शेजारच्या गोवा राज्यांच उदाहरणही आहे. गुजरात सारख्या राज्याने अमिताभ बच्चनना घेऊन जगात वाळवंटही विकून दाखवलय. मग कोकणचं अनाघ्रात गूढ निसर्ग सौंदर्य, स्वच्छ समुद्र किनारे, महाराजांचे गड किल्ले, लोकजीवन- लोककला- खाद्य जीवन, सह्याद्रीतील जैवविविधता, घनदाट जंगलं यांचा कल्पक्तेने वापर करून पर्यटन उद्योगासारखा पर्यावरणाला घातक न ठरणारे उद्योग विकसित करायला काय हरकत आहे. पर्यटनासारख्या व्यवसायात एक आहे, की या प्रकारच्या उद्यागांमुळे परिसराची वाढ हळूहळू होते आणि हळूहळू होणारी वाढ ही समृद्धीकडे नेते, अन्यथा ती सूज ठरते आणि सूज हे अनारोग्याच लक्षण आहे. कोकणाला कोकणाची ओळख अबाधित ठेवून समृद्ध करणारे प्रकल्प आणल्यास अशा प्रकल्पाना कशाला इथली जनता विरोध करेल कोकणातले लोक गरीब असतील, पण खुळे निश्चितच नाहीत..\nAbout नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश\t361 Articles\nश्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तक��ंचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nनितीन अनंत साळुंके उर्फ गणेश यांचे साहित्य\nआहे मनोहर तरी.. (भाग तिसरा)\nखडा पारशी.. भाग २\nखडा पारशी.. भाग १\nकंपन्या खालसा करु, प्रजेचं राज्य आणू..\nआहे मनोहर तरी..- (भाग दुसरा)\nआहे मनोहर तरी.. – (भाग पहिला)\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/jayakwadis-water-level-in-75/", "date_download": "2019-03-22T10:32:18Z", "digest": "sha1:QVIOXTWWO2TBNIBQYYXAIYSVT7RIFS74", "length": 5381, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जायकवाडीचा पाणीसाठा 75 टक्क्यांच्या घरात", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nजायकवाडीचा पाणीसाठा 75 टक्क्यांच्या घरात\nऔरंगाबाद: पाणलोट क्षेत्रातील धरणांमधून गोदावरीत पाणी सोडण्यात येत असल्याने जायकवाडी धरण आता जवळ जवळ 75 टक्के भरत आले आहे. जायकवाडी धरणातूनही पूरनियंत्रणाचा भाग म्हणून गोदावरीत पाणी सोडण्यात आले आहे. पाणलोट क्षेत्रातील सर्व धरणे शंभर टक्के भरून आणि त्या धरणाच्या लाभक्षेत्रातील कालव्यांना पाणी सोडून सर्व शेततळी भरून घेतल्यानंतरही पाऊस चालूच असल्याने गेल्या 24 तासात जायकवाडी धरणात 2.27 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.\nगेल्या दोन दिवसात नगर आणि नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने ही आवक वाढली आहे. नगर जिल्ह्यातील भंडारदरा, निळवंडे व मुळा ही धरणे भरली असून नाशिक जिल्ह्यातील सर्व आठ धरणे शंभर टक्के भरली आहेत. बुधवारी जायकवाडी धरणाची पाणी पातळी 1516. 28 फूट इतकी होती. आता या धरणात जिवंत पाणीसाठा 1543.568 दशलक्षघनमीटर इतका आहे. मराठवाड्यातील गोदावरीच्या काठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देवून जायकवाडीतून पाणी सोडण्यात येत आहे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nगर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय\nतब्बल 7 कोटी गणेशभक्तांनी घेतले दगडूशेठ गणपतीचे ऑनलाईन दर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-4", "date_download": "2019-03-22T09:59:51Z", "digest": "sha1:SUFIIZN5UP2IXZNDMCPREY2AYEKOOQF7", "length": 10229, "nlines": 13, "source_domain": "mr.videochat.world", "title": "विनामूल्य ऑनलाइन डेटिंगचा, साइटवर नोंदणी न करता", "raw_content": "विनामूल्य ऑनलाइन डेटिंगचा, साइटवर नोंदणी न करता\nविनामूल्य ऑनलाइन डेटिंगचा, साइट न करता वाट्टेल ते तपासा बहुतांश आहे सोपा विनामूल्य ऑनलाइन डेटिंगचा आहे. परदेशी डेटिंगचा एकेरी ऑनलाइन काम आहे. पूर्णपणे रशिया आणि ऑनलाइन काम आहे. बिछान्याजवळची नोंदणी, हे साइट कोणालाही आपण सामाजिक मीडिया जाहिरात डेटिंगचा साइट आणि एकेरी सर्वत्र आहे. डेटिंगचा साइट. न करता साइट नोंदणी पूर्ण एकेरी. बिछान्याजवळची नोंदणी, नाही नोंदणी चेंडू.\nबिछान्याजवळची नोंदणी. वॉशिंग्टन स्ट्रीट, आपण पाहू इच्छित कोण नोंदणीकृत आहेत येथे काम. प्रेम करतो नखरा आहे त्यामुळे जलद आणि सर्व वयोगटातील. बिछान्याजवळची नोंदणी. आम्ही प्रदान करू नका जे लोक सामर्थ्य आहे. डेटिंगचा साइट, नाही डाउनलोड करा. आकर्षकपणा प्रश्न व्यक्तिमत्व. पूर्वी, बरेच डेटिंगचा वेबसाइट एकेरी आहेत ज्या पूर्णपणे मोफत चॅट रूम नोंदणी न करता, नाही क्रेडिट कार्ड आवश्यक. स्थानिक एकेरी ऑनलाइन, नाही नोंदणी, मोफत. पूर्वी, बद्दल काहीही, आपण करू शकत नाही तो वर चॅट रूम शोधत आहात मोफत ऑनलाइन मोफत. मोफत चॅट रूम, मुक्त यादृच्छिक कोणालाही आपण प्रत्येक वैशिष्ट्य प्रवेश सह मादक एकेरी आहेत ज्या पूर्णपणे मुक्त ऑनलाइन डेटिंगचा वेबसाइट. विनामूल्य ऑनलाइन डेटिंगचा, साइट न भरणा नाही नोंदणी आहे. मोफत सुरू आहे. नोंदणी किंवा डाउनलोड. पुनरावलोकने डेटिंगचा साइट आणि बहुतांश आपल्या इंटरनेट सामना परके आबर्डीन मोफत आहे. नाही नोंदणी, सामना आता नाही नोंदणी काम. सायबर डेटिंगचा नेटवर्क पूर्णपणे मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, साइट एकेरी सर्वत्र आहे. व्हिडिओ डेटिंगचा सामर्थ्य आहे. नोंदणी, नाही क्रेडिट कार्ड आवश्यक. परदेशी डेटिंगचा आहे. कोणतीही सदस्यता कधीही करू स्वागत न करता ते ईमेल पत्ता, नखरा, आम्ही हमी त्यांना काही आहेत आठ पर्याय आहे. हे दिवस, चॅट रूम शोधत आहात एकेरी येथे आपण तारीख. भारत मिसळणे. प्रेम जीवन कसे करायचे ते मजा मुक्त ऑनलाइन डेटिंगचा गप्पा ऑनलाइन डेटिंगचा साइट आहे आकर्षकपणा व्यक्तिमत्व. प्रारंभ नखरा, परवानगी प्रदर्शित करण्यासाठी तो मजा विनामूल्य गप्पा खोल्या साइन अप करणे आवश्यक आहे. नाही शुल्क. गप्पा खोल्या आणि प्राप्त संदेश पूर्णपणे गंभीर संबंध आता नोंदणी साठी मोफत गप्पा ऑनलाइन डेटिंगचा साइट आहे आकर्षकपणा व्यक्तिमत्व. प्रारंभ नखरा, परवानगी प्रदर्शित करण्यासाठी तो मजा विनामूल्य गप्पा खोल्या साइन अप करणे आवश्यक आहे. नाही शुल्क. गप्पा खोल्या आणि प्राप्त संदेश पूर्णपणे गंभीर संबंध आता नोंदणी साठी मोफत गप्पा ऑनलाइन डेटिंगचा साइट आहे परके नकाशे आणि ऑनलाइन परके नकाशे आणि ऑनलाइन पाठवा आणि विपणन. परदेशी डेटिंगचा साइट आपल्याला परवानगी देते पाहू इच्छित कोण आहेत आठ पर्याय आहे. हे दिवस, हे साइट आहे., रशिया आणि जग. वर्ष परिणाम त्यांना पूर्णपणे मुक्त ऑनलाइन डेटिंगचा वेबसाइट मध्ये रशिया आणि भांडण मुक्त विनामूल्य ऑनलाइन डेटिंगचा, साइट शुल्क. प्रेम करतो नखरा आहे त्यामुळे अन्वेषण आमच्���ा आणि ऑनलाइन एक भागीदार आहे. प्रेम करतो नखरा प्रत्यक्ष व्यवहारात एक अपरिचित आपल्या कामावर कॉफी ब्रेक. येथे क्लिक करा न भरणा, पहा नकाशे. आम्ही हे करू न करता ईमेल पत्ता परवानगी देते, आपण इच्छुक अनोळखी. परदेशी डेटिंगचा गप्पा. पाठवा आणि. क्लिक करा येथे. विनामूल्य ऑनलाइन डेटिंगचा, साइट यूएसए मध्ये न क्रेडिट कार्ड व्हिडिओ डेटिंगचा आहे त्यामुळे जलद मिळवा आणि वाहन दिशा नकाशे मध्ये. परदेशी डेटिंगचा आणि चॅट रूम ऑनलाइन खाजगी चॅट ऑनलाइन चॅट रूम मोफत खोल्या गप्पा. सायबर डेटिंगचा आहे पूर्णपणे मोफत नाही क्रेडिट कार्ड आवश्यक. ऑनलाइन मोफत. नोंदणी मोफत नोंदणी ऑनलाइन डेटिंगचा आहे. सल्ला प्रदान बहुतांश ऑनलाइन डेटिंगचा, साइट मर्यादा नाही आपल्या प्रेम एकच आमच्या आणि सहज नाही नोंदणी किंवा साइन अप करा. देऊ इच्छित, आपण इच्छुक, ऑनलाइन चॅट रूम. डेटिंगचा साइट शुल्क अप हुक आवश्यक आहे. नोंदणी, मुक्त ऑनलाइन डेटिंगचा गप्पा खोल्या, चर्चा करण्यासाठी सामाजिक मीडिया विध्वसंक सामर्थ्य आहे.\nनोंदणी. मजा एकेरी मध्ये मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, साइटवर कुकीज चा वापर करते. देऊ इच्छित आपण शोधू इच्छित स्थानिक एकेरी शोधत आहात मोफत गप्पा मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, आणि अधिक., गप्पा ऑनलाइन खाजगी गप्पा खोल्या. मोफत सुरू भारतीय डेटिंग अॅप्स पुल आपल्या कामावर कॉफी ब्रेक. आम्ही करू तो डेटिंगचा गप्पा खोल्या नोंदणी न ऑनलाइन आहे आपण देणे उघडण्यासाठी संधी प्रदर्शित करण्यासाठी तो मजा ऑनलाइन खोल्या गप्पा पूर्णपणे विनामूल्य स्थानिक एकेरी येथे काम.\nसायबर डेटिंगचा नेटवर्क पूर्णपणे मोफत, चर्चा एकेरी चॅट रूम नोंदणी न करता. मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, चॅट रूम नोंदणी न करता, आणि चॅट रूम नोंदणीकृत आहेत येथे काम. बिछान्याजवळची नोंदणी\n← ओळखीचा - डेफिनिशन ओळखीचा करून मुक्त शब्दकोश\nव्हिडिओ चॅट सह रशियन मुली →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8571", "date_download": "2019-03-22T10:59:14Z", "digest": "sha1:VH2LLO5BSX7GTJSYH6KVPZQJQ3WAWFKU", "length": 13451, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\n८ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने रचला इतिहास, भारतीय संघाचा वन-डे क्रिकेटमधला ५०० वा विजय\nप्रतिनिधी / नागपूर : भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मात करत मालिकेत २ - �� ने आघाडी घेतली आहे . हा विजय भारतीय संघाचा वन-डे क्रिकेटमधला ५०० वा विजय ठरला आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या संघाने अशी कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ ५५८ वेळा वन-डे सामने जिंकले आहे. टीम इंडियाने या सामन्यात दिलेलं २५१ धावांचं आव्हान पूर्ण करताना ऑस्ट्रेलियाचा संघ २४२ धावांपर्यंत मजल मारु शकला. ८ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने इतिहासात आपली नोंद केली आहे.\nआश्वासक सुरुवातीनंतर ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर भारतीय फिरकीपटूंच्या जाळ्यात अडकले. यानंतर ठराविक अंतराने ऑस्ट्रेलियाचे फलंदाज विकेट फेकत राहिले. मार्कस स्टॉयनिस, पीटर हँडस्काँब यांनी मधल्या षटकांमध्ये भारताला चांगली झुंज दिली. मात्र अखेरच्या षटकात विजय शंकरने दोन बळी घेत सामना भारताच्या नावे केला. या मालिकेतला तिसरा सामना शुक्रवारी रांचीच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nगडचिरोलीसह देशातील नक्षलग्रस्त भागातील निवडणूका पहिल्या टप्प्यातच : पोलिस अधीक्षक बलकवडे\nपालकमंत्री ना. आत्राम यांच्या पुढाकाराने अहेरी उपविभागात कोट्यवधींचा विकास निधी\nकंटेनरची ऑटोरिक्षाला धडक : आठ जण गंभीर\nवन्यजीवावंर शास्त्रोक्त पध्दतीने उपचारासाठी गडचिरोली येथे ‘ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटर’ निर्माण करा\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस हवालदारास १० वर्ष सश्रम कारावास\nआर्णी नगर पालीकेच्या मुख्याधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात\nनक्षल्यांनी हत्या केलेले पाचही नागरीक पोलिस खबरी नाहीत : पोलिस अधीक्षक बलकवडे\nनवेगाव बांध मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार, दुचाकी चालक जखमी\nकवडसी (ड़ाक) येथे बिबट मृतावस्थेत आढळला\nवाघाने महिलेला गावातून नेले फरफटत\nपाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, जळगाव येथील घटना\nलोकसभा निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता, ५ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन\nघरकामाला आणलेल्या १५ वर्षीय मुलीवर बलात्कार, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल\nअखिल भारतीय नाट्य परिषदेने झाडीपट्टीच्या रंगभूमीकडे गांभिर्याने बघावे : मकरंद अनासपुरे\nकायद्याचा भंग केल्याने शहरातील तीन डीजे वाजविणाऱ्या मंडळांवर कारवाई : गडचिरोली पोलिसांची कारवाई\nधानोरा मार्गावर ट्रक र��्ता दुभाजकावर चढला\nरस्ता अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू\nशिक्षकांची भरती करताना योग्य उमेदवार निवडण्याचे अधिकार शिक्षण संस्थांना, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल\nगोसेखुर्द सिंचन प्रकल्पातील कामांच्या निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहार प्रकरण, आणखी चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल\nअभियांत्रिकीचा पेपर देण्याकरिता पोहोचला दुसराच विद्यार्थी\nगोगाव येथे तलावात बुडून बालकाचा मृत्यू\nसुगंधित तंबाखूसह ३ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त, एसीडीपीओ गडचिरोली च्या पथकाची कारवाई\nगडचिरोली जिल्ह्यातील मलेरिया नियंत्रण उपायांवर टास्क फोर्सची चर्चा\nगडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या जखमेवर शासनाने चोळले मीठ, ओबीसींना ६ तर मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण\n२१ जानेवारीला खग्रास चंद्रग्रहण , सुपरमूनचे दर्शन भारतातून घेता येणार\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली अपघातग्रस्ताची भेट\nसमुद्र मार्गानेही दहशतवादी हल्ला करू शकतात : नौदल प्रमुख\nएटापल्ली येथील अपघाताचे गांभिर्य ओळखून पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम तातडीने मुंबईहून गडचिरोलीकडे रवाना\nट्रकच्या धडकेत आजोबासह नातू ठार, तीन गंभीर जखमी\nलोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४४ जागांवर एकमत\nपेंढरी व पुलखल वासियांनी नक्षली बॅनर जाळून नक्षल सप्ताहाचा केला निषेध\nआय एस च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून राज्य एटीएसने मुंब्रा आणि औरंगाबाद येथून केली नऊ तरुणांची धरपकड\nबेरोजगार, शेतकरी, शेतमजूर व गोरगरीब जनतेच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस ची मुलचेरा तहसील कार्यालयावर धडक\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सुप्रीम कोर्टात आव्हान, राज्य सरकार, अजित पवार यांना नोटीस\nबेलोरा येथील दोन गोदामांतून ४५ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त : अन्न व औषधी प्रशासनाची कारवाई\nखरगी या आदिवासी गावाने काढली दारूची प्रेतयात्रा \nगडचिरोली शहरातून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुुरूवात, रस्त्यालगतची दुकाने हटविली\nभामरागड येथे पोलिस विभागातर्फे जनजागरण मेळावा, आरोग्य शिबिराचे आयोजन\nगुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना राजकीय पक्षांनी उमेदवारी देऊ नये\nप्रत्येक मतदार सात सेकंद अधिक वेळ घेणार , मतदानाला लागेल पूर्वीपेक्षा अधिक वेळ\nकाय��ा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला घेतले ताब्यात\nपुसेर येथे नक्षलवाद्यांनी चार ट्रॅक्टर जाळले\nबागडी ट्रॅव्हल्स मधून ९९ हजार रुपयांची विदेशी दारू जप्त : तीन आरोपींना अटक\nगडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात सामुहिक वनहक्क संवर्धनासाठी ४ स्वयंसेवी संस्थांसोबत त्रिपक्षीय सामंजस्य करार : नंदिनी आवळे\n'एटीएस'ची कारवाई : मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर येथून १३ जणांना घेतले ताब्यात\nचंद्रपूर पोलिसांची कुंटनखाण्यावर धाड, १० महिलांची सुटका\nअवनीच्या बछड्यांचा आठवडाभरानंतरही शोध नाही\n७२ हजार पदांची मेगा भरती , प्रक्रिया पुन्हा सुरू\nदुर्धर आजारावरील उपचारांसाठी घरापर्यंत आरोग्य सेवेचा लाभ : देवेंद्र फडणवीस\nकष्टाळू जनता असूनही नेते व नोकरशहांच्या उदासीन धोरणामुळे गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्र उपेक्षितच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/arkulkarni", "date_download": "2019-03-22T10:19:43Z", "digest": "sha1:AIGA6H6A36J6ZI353WKTAML4TBT33USO", "length": 14100, "nlines": 404, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक अ रा कुलकर्णी यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nडॉ. अ रा कुलकर्णी\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nडॉ. अ रा कुलकर्णी ची सर्व पुस्तके\nमहाराष्ट्र समाज आणि संस्कृती\nडॉ. अ रा ���ुलकर्णी\nडॉ. अ रा कुलकर्णी\nडॉ. अ रा कुलकर्णी\nडॉ. अ रा कुलकर्णी\nमराठ्यांचे इतिहासकार (इतिहासलेखन पद्धती)\nडॉ. अ रा कुलकर्णी\nमेस्तर चारलस डोचवासाहेब फ्रांसीस\nडॉ. अ रा कुलकर्णी, विजया कुलकर्णी\nडॉ. अ रा कुलकर्णी\nडॉ. अ रा कुलकर्णी\nडॉ. अ रा कुलकर्णी\nजेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ\nडॉ. अ रा कुलकर्णी\nडॉ. अ रा कुलकर्णी\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/38030", "date_download": "2019-03-22T10:13:51Z", "digest": "sha1:LQXR6A3LIEH6V6YXZ4FYBZ6XOU43X4L4", "length": 40215, "nlines": 322, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोलीची १६ वर्षे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /Admin-team यांचे रंगीबेरंगी पान /मायबोलीची १६ वर्षे\nमायबोलीने या गणेशचतुर्थीला १६ वर्षे पूर्ण केली (तारखेप्रमाणे १६ सप्टेंबर) आणि १७व्या वर्षात पदार्पण केले आहे. सर्व मायबोलीकरांना हार्दिक शुभेच्छा\nगेल्या एका वर्षात (गेल्या गणेशचतुर्थीपासून या गणेशचतुर्थीपर्यंत) आपण काय केले याचा हा एक मागोवा.\nमायबोलीची सुरुवात मराठी साहित्य, कविता यांसारख्या विषयांपासून सुरु झाली असली (आणि भविष्यातही तो एक महत्वाचा भाग राहणार आहे) तरी फक्त याच विषयांमधे ती अडकून पडू नये यासाठी आम्ही गेले काही वर्षे प्रयत्न करतो आहोत. याच दृष्टीने मायबोलीवर वेगवेगळ्या विषयांचे ग्रूप आहेत ते ही लोकप्रिय झाले आहे. या वर्षीपासून मराठी वेबविश्वात पहिल्यांदाच, माध्यम प्रायोजकत्व हा नविन उपक्रम आपण सुरु केला. बातम्या.कॉम मायबोलीसमुहात सामील झाल्यामुळे मराठी बातम्याही एकत्रित वाचायची सोय आपण केली आहे.\nमायबोली व्यतिरिक्त अनेक जागा आज आंतरजालावर मराठी वाचकाला उपलब्ध आहेत याची आम्हाला जाणीव आहे. आणि तरीही तुम्ही व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत.\nमायबोली हा एक किंवा दोन खांबी तंबू नसावा यासाठी आम्ही जाणीवपूर्वक प्रयत्न करत असतो. १ ऑगस्टपासून मायबोलीच्या व्यवस्थापन टीम मधे चिन्मय दामले (चिनूक्स) सामील झाले आहेत. त्यांचे अभिनंदन.\n(मामी) मीरा ताम्हाणे- ��ांच्या नेतृत्वाखाली , गणेशोत्सव समितीने २०११ चा गणेशोत्सव यशस्वीपणे आयोजीत केला. मायबोली शीर्षक गीत स्पर्धा प्रमुख आकर्षण होते.\nश्यामली (कामीनी केंभावी) यांच्या नेतृत्वाखाली आपण २०११ चा अंक प्रकाशित केला. अंकासाठी संकल्पना निवडताना बरेच विषय सुचले आणि शेवटी शिक्कामोर्तब झालं ते 'थांग-अथांग' या नात्यांवर आधारित संकल्पनेवर.मायबोलीकरांबरोबरच बाहेरुनही भरभरुन साहित्य आलं. काही घेता आलं, काही वेगवेगळ्या कारणांनी नाकारावं लागलं, याचा खेद आहेच डॉ. नागनाथ कोतापल्ले सरांनी लिहिलेला 'विठ्ठल रामजी शिंदे' यांच्यावरचा संशोधनपर लेख आमच्या विनंतीवरून आम्हाला पाठवला. दिवाळी संवादांसाठी रंगमंच कलाकार ते चित्रपट कलाकार, कवी ते पटकथाकार, अशा बर्‍याच जणांचा विचार करता करता, 'निर्माण' च्या अमृत बंग यांच्या मुलाखतीची विचारणा आली. तोवर आम्ही, राष्ट्रीय पारितोषिक विजेती अभिनेत्री 'मिताली जगताप-वराडकर' हिच्या मुलाखतीची देखील तयारी केली होती. तिसरी मुलाखत अगदी वेगळ्याच कारणासाठी काम करणार्‍या शरयू आणि नागेश घाडी या दांपत्याची मिळाली.\nमायबोली शीर्षकगीताचे प्रकाशन ही सर्व मायबोलीकरांसाठी व विशेषत: या गीताच्या निर्मितीशी संबंधित सर्वांसाठी अत्यंत आनंदाची व अभिमानाची गोष्ट आहे. जगभरातील पाच देशातील विविध शहरांमध्ये स्थायिक असलेले आणि वय वर्षे चार ते साठ या वयोगटातील असे २१ मायबोलीकर गायक, संगीतकार, संगीत संयोजक व वाद्यवृंद. मुंबई, पुणे, दुबई या शहरांतील स्टुडियोंमध्ये व ईंग्लंड, अमेरिका, कुवेतयेथिल मायबोलीकरांनी घरीच केलेले ध्वनिमुद्रण, अनेकविध वाद्यांचा वापर, तसेच आंतरजालावरील इमेल, वेबचॅट, स्काइप, सारख्या तत्सम तंत्रांच्या सहाय्याने या गीताच्या शब्द, सूर यांची झालेली देवाणघेवाण, सरावसत्रे, आणि शेवटी आंतरजालावरच (मायबोली.कॉम) या गीताचे होणारे प्रकाशन असे या शीर्षकगीताच्या विस्मयजनक वाटचालीचे व्यापक स्वरूप आहे. या अभिनव उपक्रमाचे यशस्वी संयोजन केल्याबद्दल श्री. योगेश जोशी यांचे मनःपूर्वक आभार.\nमराठी चित्रपटांच्या जाहिराती व त्यांची माहिती सर्व प्रेक्षकांसमोर पोचत नाही अशी एक तक्रार नेहेमीच असायची, मायबोलीने यावर्षीपासून या क्षेत्रात प्रवेश केला असून आतापर्यंत देऊळ, पाऊलवाट, जन गण मन, हा भारत माझा, चींटू, चँपियन्स अश्��ा अनेक पारितोषीक विजेत्या चित्रपटांचे माध्यम प्रायोजकत्व स्विकारले आहे. मराठी चित्रपटांमध्ये पडद्यावर मायबोलीचा लोगो झळकला. असा प्रयोग करणारे मायबोली हे पहिलेच संकेतस्थळ आहे.\nसुमित्रा भावे - सुनील सुकथनकर यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ’हा भारत माझा’ या चित्रपटाचा खास खेळ राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI), पुणे येथे मायबोलीकरांसाठी आयोजित केला आहे. या प्रसंगी दिग्दर्शक सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर व चित्रपटातले कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित राहून मायबोलीकरांशी संवाद साधला. अनेक मान्यवरही या खेळाला उपस्थीत होते. हाउसफुल उपस्थीती दाखवून मायबोलीकरांनीही या उपक्रमाला पसंती दर्शवीली.\nमदत समिती आणि स्वागत समिती:\nसतत वर्षभर शांतपणे मदत समिती आणि स्वागत समिती काम करत असते. नवीन सभासदांना मायबोली कुटुंबात सामावून घेण्यासाठी या मंडळींचा महत्वाचा वाटा आहे.\nआतापर्यंत ग्रूपचे ११४ सभासद झाले आहेत. \"उद्योजक तुमच्या भेटीला\" या उपक्रमाअंतर्गत या वर्षी ५ मराठी उद्योजकांशी मायबोलीकरांना संवाद साधता आला. या ग्रूपचे पुण्यातले काही सभासद दर महिन्याला सातत्याने भेटू लागले आहेत.\n\"संयुक्ता\" चं हे तिसरं वर्ष. महिला सदस्यांसाठी असलेल्या या विशेष ग्रूपात अनेक माहितीपूर्ण विषयांवर चर्चा होत असतात. तसेच सेवाभावी संस्थाना संयुक्ता सदस्यांनी मोलाची मदत केलेली आहे. या उपक्रमाच्या व्यवस्थापनात भाग घेतलेल्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार.\nया उपक्रमाचे हे तिसरे वर्ष. मराठीसाठी आणि मुलांसाठी काहीतरी वेगळं करावं या हेतुने सुरु केलेल्या उपक्रमाला खूपच छान प्रतिसाद मिळाला आहे. या वर्षी संयुक्ता बाहेरच्या सदस्यांनीही उपक्रम संयोजनात भाग घेतला.\nचिन्मय दामले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेला हा उपक्रम या वर्षीही तितक्याच सातत्याने चालू राहिला आहे.\nमहिला दिन २०१२ निमित्ताने 'निरभ्र': लिंगनिरपेक्ष ओळख-मैत्री हा परिसंवाद विशेषांक प्रकाशीत केला गेला. 'संयुक्ता'तर्फे महिला दिनाच्या निमित्ताने विशेष उपक्रम करण्याचे हे तिसरे वर्ष आहे. ह्या विशेषांक संयोजनात संयुक्ताबाहेरील सदस्यही होते.\nयावर्षीच्या वर्षाविहाराच्या जाहिराती नेहमीपेक्षा वेगळ्या होत्या. विशेष म्हणजे यात काही मायबोलीकरांनी मॉडेल म्हणून स्वतःचे फोटो वापरायची प��वानगी दिली त्याबद्दल त्यांचे आभार.\nयंदा वर्षाविहाराचे १०वे वर्ष होते आणि या मेळाव्याला अजय गल्लेवाले यांची उपस्थिती होती.\nमायबोली गटगच्या ग्रूप फोटोचे जतनः\nमायबोलीच्या गटग ना आता १६ वर्षांची परंपरा आहे. १० पेक्षा जास्त मायबोलीकर एकत्र जमलेल्या ग्रूपफोटोंचे जतन करण्याचा उपक्रम आपण या वर्षीपासून सुरु केला.\nफेसबुक या लोकप्रिय सोशल नेटवर्कींग साईटवरती मायबोलीचं पान अगोदरच होतं. या वर्षात आपण तिथे विशेष लक्ष दिलं. आता फेसबुकवरच्या मायबोलीच्या चाहत्यांची संख्या २५,००० च्या वर गेली आहे. इतकंच नाही तर मायबोलीवरच्या कुठल्याही लेखनाला सहजच फेसबुकवर सांगता येईल अशी सोयही या वर्षापासून आपण केली आहे. याशिवाय मायबोलीवरचं निवडक विविध लेखन आपण मधुन मधुन तिथे प्रकाशित करत असतो. मायबोलीवरच्या लेखकांसाठी, फक्त मायबोलीवरचेच नाही तर मायबोलीबाहेरच्या वाचकांपर्यंत पोहोचण्याची ही संधी मायबोलीने उपलब्ध करून दिली आहे.\n१८ जुलै, २०१२ पासून बातम्या.कॉम या वेबसाईटचा मायबोली वेबसमुहामधे समावेश झाला आहे. बातम्या.कॉमच्या वाचकांचे आम्ही मायबोली परिवारात हार्दिक स्वागत करतो.\nमायबोलीवरच्या कविंच्या काही ओळी घेऊन आपण मायबोलीच्या पुस्तकखुणा तयार केल्या. या खरेदीच्या ग्राहकांना खरेदीबरोबर संग्राह्य भेट (Collectors Item) म्हणून दिल्या जातात.\nया पुस्तकखुणांमुळे खरेदीच्या ग्राहकांना नवीन कवींची आणि त्यांच्या कवितेची ओळख होते.\nया उपक्रमात भाग घेतलेल्या आणि त्यांच्या कविता वापरायची परवानगी दिल्याबद्द्ल या कवि/कवियत्रींचे आभारी आहोत: नीरजा पटवर्धन, श्यामली, बेफिकीर, मिल्या, पेशवा, जयवी\nया वर्षात चिन्ह प्रकाशन, कॉन्टीनेन्टल प्रकाशन, माधव जोशी, प्रशांत देगावकर, जय गणेश जोशी या नवीन भागीदारानी मायबोली खरेदी विभागात त्यांच्या वस्तू विक्रिस ठेवल्या. मायबोलीवर विक्रिसाठी वस्तू ठेवणारे भागिदार एकूण ३४ झाले आहेत.\nखरेदी विभागाचे काम पाहणार्‍या सौ. विद्या जोशी यांचे आभार.\nजाहिराती विभागात या वर्षी \"महिन्याची जाहिरात\" हा उपक्रम सुरु केला. त्याला मायबोलीकरांचा उत्तम प्रतिसादही मिळतो आहे.जाहिरात विभागाचे वेगळे फेसबुकपान ही सुरु केले त्याला आता पर्यंत २०००+ चाहते मिळाले आहेत.\nया विभागात यावर्षी फारसे बदल झाले नाहीत.\nइतर प्रशासकीय आणि कार्यालयीन क���मे\nया शिवाय हार्डवेअर्/सॉफ्टवेअरची डागडुजी, सर्वरचे संरक्षण, बॅकप, लेखांची हलवाहलवी, साफसफाई आणि वर्गिकरण, मायबोलीवरच्या गरमागरम चर्चेला थंड करणे, एखाद्याला डच्चू देणे ही कामे चालूच असतात.\nमायबोलीचे कॉर्पोरेटायझेशन झाल्यापासून सगळ्या खर्चाचा ताळेबंद ठेवणे, प्राप्तिकर आणि विक्रिकर यांचा परतावा सादर करणे यासारखी महत्वाची कामे (अमेरिका आणि भारत दोन्ही देशांत) वेळच्या वेळी पार पाडली.\nविविध समित्यांवर काम केलेले मायबोलीकरः\nमदत समिती: रुनी पॉटर, नंद्या, मंजूडी\nमिलिंद माईणकर (भ्रमर), दीपक कुलकर्णी (डुआय),मयूरेश कंटक (मयूरेश),गोविंद सोवळे (जीएस), अल्पना खंदारे (अल्पना),अश्विनि खाडिलकर (अश्विनीमामी),नवीन केळकर (शुभंकरोति), अनिलभाई सांगोडकर(अनिलभाई), रूपाली महाजन(रूनी पॉटर),अजय गल्लेवाले (अजय), भाग्यश्री कुलकर्णी-करकमकर (बस्के), समीर सरवटे (समीर), वैशाली कालेकर (आशि), भारत करडक (चंपक), कामिनी फडणिस केंभावी (श्यामली),अदिती हिरणवार (punawa),निलेश डोंगरे (चंबू), निनाद कट्यारे (निनाद)\nगणेशोत्सव २०११ - मामी-(मीरा ताम्हाणे) , प्रज्ञा रायकर-कुलकर्णी (प्रज्ञा९), लाजो, प्रमोद देव, नयनीश वैद्य (वैद्यबुवा), दिव्या\nकामिनी फडणीस-केंभावी(श्यामली), अभिजीत धर्माधिकारी (बित्तुबंगा), नचिकेत जोशी (आनंदयात्री), अश्विनी शेवडे (सशल) , सतीश माढेकर (मास्तुरे), अल्पना खंदारे (अल्पना), अंजली भस्मे (अंजली), सीमा पाटील (सीमा), अज्ञात\nसंगीतकारः योग (योगेश जोशी)\nमुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई(अनिता आठवले), प्रमोद देव, भुंगा (मिलींद पाध्ये), सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)\nपुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)\nदुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका टेंबे (सौ. योग), दिया जोशी (योग व सारिका ची मुलगी), योग (योगेश जोशी), वर्षा नायर\nइंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)\nअमेरिका: पेशवा (जयवंत काकडे), अनिलभाई (अनिल सांगोडकर)\nवाद्यवृंदः प्रशांत लळीत, विजू तांबे, ऊमाशंकर शुक्ल, जगदीश मयेकर, योग\nसंगीत संयोजकः प्रशांत लळीत\nनदीम- ईंम्पॅक्ट स्टुडीयो, सांताक्रुझ, मुंबई.\nजयदेव- साऊंड आइयडीयाझ, एरंडवणे, पुणे.\nसंजय- नेहा ऑडीयो ईफेक्टस, दत्तवाडी, पुणे.\nमेरशाद- अल शिबाक मुझि��� सेंटर, दुबई.\nमायबोली विभाग समन्वयकः दक्षिणा (पुणे), प्रमोद देव (मुंबई), अनिलभाई (अमेरिका)\nझलक ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR) निर्मिती: maayboli.inc\nविद्द्युलता महाबळ (anudon), अरुंधती कुलकर्णी, नानबा, अगो, मृदुला, सुनिधी, मामी, अमृता, सिंडरेला\nआशूडी, बी, बिल्वा, डॅफोडिल्स, अमर बागुल, UlhasBhide, रैना\nमहिला दिन २०१२ (लिंगनिरपेक्ष(जेण्डरलेस) मैत्री परिसंवाद ):\nनीधप, नानबा, नादखुळा, अगो, सानी, पराग, स्वाती२\nविनय भिडे, मयूरेश , anandmaitri, MallinathK, आगाऊ, नील.प्रणव कवळे, सामी, हिम्सकूल, anandsuju, कविन, निंबुडा, मधुरा भिडे, मनिमाऊ, श्यामली, स्मितागद्रे\nमंजूडी, श्रद्धा, पौर्णिमा, ऋयाम, फारएन्ड, अनिशा, अरभाट, रंगासेठ, rar, कांदापोहे, महागुरू, कैवल्य, शैलजा, हिम्सकूल, अरुंधती कुलकर्णी, पराग, दक्षिणा, बिल्वा, अवल, सशल, मृण्मयी, अमृतवल्ली, पूर्वा\n'हा भारत माझा' विशेष खेळः\nचारूदत्त, दक्षिणा, पौर्णिमा, रंगासेठ, कांदापोहे, ऋयाम, अतुल, फारेंड, अवल, मंजिरी सोमण, स्वाती, निलेश (NDA), रुमा, अरभाट, चिनूक्स\nएखादे नाव नजरचुकीने राहून गेले असेल तर क्षमस्व.\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nमनःपुर्वक अभिनंदन... आता लेख\nमनःपुर्वक अभिनंदन... आता लेख वाचायला घेतो.\nमायबोलीची १६ वर्षे पुर्ण\nमायबोलीची १६ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन\n\"आय अ‍ॅम सिक्स्टीन गोईंग ऑन सेव्हन्टीन दिल क्युं ना धकधक करे ..\"\n सोळावं वरीस मोक्याचं म्हणू का\nमायबोली दिवसेंदिवस अशीच बहरत\nमायबोली दिवसेंदिवस अशीच बहरत जावो म्हणून खूप खूप शुभेच्छा\n१६ वर्षे पूर्ण म्हणजे तारुण्यात पदार्पण\nमायबोलीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा\nमायबोली दिवसेंदिवस अशीच बहरत जावो म्हणून खूप खूप शुभेच्छा\nया वर्षात खूपच घडामोडी व\nया वर्षात खूपच घडामोडी व दैदिप्यमान कामगिरी केली मायबोलीने\nअशीच उत्तरोत्तर प्रगती होत जाओ\nबस्के +१ हॅपी बड्डे मायबोली\nतारुण्यात पदार्पण केलेल्या मायबोलीला मनःपूर्वक शुभेच्छा\nआय अ‍ॅम सिक्स्टीन गोईंग ऑन\nआय अ‍ॅम सिक्स्टीन गोईंग ऑन सेव्हन्टीन दिल क्युं ना धकधक करे ..\nवरच्या यादीत नावे असलेल्या\nवरच्या यादीत नावे असलेल्या सर्वांचे खुप खुप धन्यवाद...\nएक मुंबईकर या नात्याने;\nएक मुंबईकर या नात्याने; आनंदाच्या, उत्साहाच्या, प्रोत्साहनाच्या प्रसंगी हमखास, एकसुरा��� दिली जाणारी घोषणा ध्यावीशी वाटतेय...\nआज तो मौका भी है, और दस्तुर भी...\nअभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी\nअभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा \nअभिनंदन व अनेक शुभेच्छा.\nअभिनंदन व अनेक शुभेच्छा.\nमायबोलीचे अभिनंदन आणि शुभेच्छा \nसशल, तारुण्यात पदार्पण करताना मायबोलीत बरेच हवेहवेसे बदल होतायत\nमायबोलीने खूप काही दिलं आजपर्यंत\nप्रिय 'टिनेजर' मायबोलीला वाढदिवसाच्या भरघोस शुभेच्छा. अशीच भरभराट होत राहो.\n>>१६ वर्षे पूर्ण म्हणजे तारुण्यात पदार्पण>> मग मायबोलीचा लोगो हिरव्या रंगाचा करायला हरकत नाही\nअभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा\nमायबोली आणि सर्व मायबोलीकरांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा\n१६ वे संपले.....तर मग..यंदा\n१६ वे संपले.....तर मग..यंदा १० वी ची परिक्षा .....जोमाने अभ्यास करा......बोर्डात नंबर आला पाहिजे.....बोर्ड फाटलाच पाहीजे..\nअभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा\nमायबोलीचे हार्दिक अभिनंदन आणि\nमायबोलीचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा\nबस्के +१.. अभिनंदन आणि\nअभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा\nमायबोलीचे अभिनंदन आणि शुभेच्छा \nमायबोलीचे आणि सर्व मायबोलीकराचे अभिनंदन आणि शुभेच्छा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/santosh-londe-pcmc-mahapor/", "date_download": "2019-03-22T10:31:00Z", "digest": "sha1:65VOVRUSXCQZCXBGINVPCXKVY4M3BSID", "length": 5595, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संतोष लोंढे हे महापौर पदाच्या शर्यतीत अव्वल स्थानी", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nसंतोष लोंढे हे महापौर पदाच्या शर्यतीत अव्वल स्थानी\nपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या फेब्रुवारी-२०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी या पक्षाने व आमदार श्री. महेशदादा लांडगे यांनी ऐतिहासीक विजय संपादित करून गेल्या १५ वर्षाच्या राष्ट्रवादीच्या सत्तेला सुरुंग लावला.\nमहानगरपालिकेत पक्षाचे ७७ नगरसेवक निवडून आले त्यामुळे या महानगरपालिकेत भाजपाचा महापौर होणार आहे.यावेळी महापौर पद हे ओ.बी.सी.वर्गासाठी राखीव असल्याने या समाजातील व्यक्तीला खऱ्या अर्थाने शहराचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे.\n महापौर कुठला यावर बरीच चर्चा चालू आहे. यामध्ये भोसरीचे प्रभाग क्र. ७ भोसरी गावठाण या अत्यंत प्रतिष्ठेच्या जागेवरून नगरसेवक श्री. संतोष(आण्णा) ज्ञानेश्वर लोंढे, प्रा.सोनाली दत्तात्रय गव्हाणे, सौ. भीमाबाई पोपट फुगे, श्री.नितीन ज्ञानेश्वर लांडगे हे निवडून आले आहेत. यामध्ये श्री. संतोष लोंढे यांनी लढतीमध्ये विजयश्री खेचून आणून आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. ते मूळ ओ.बी.सी. म्हणून भोसरी विधानसभेतून महापौर पदाचे प्रबळ दावेदार मानले जातात.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nभाजप काँग्रेससोबत जाणार नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nराज ठाकरेंनी संजय तुर्डेची घेतली भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8713&typ=%C3%A0%C2%A4%E2%80%A1%C3%A0%C2%A4%C2%A5%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A5%E2%80%B9%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%A8+%C3%A0%C2%A4%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%E2%80%A6%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%B2%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%E2%80%A1%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A4%E2%80%9A++%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A8+%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A5%E2%80%B9%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A4%C2%B3%C3%A0%C2%A5%E2%80%9A%C3%A0%C2%A4%C2%A8+%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B5+%C3%A0%C2%A5%C2%A7%C3%A0%C2%A5%C2%AB%C3%A0%C2%A5%C2%AD+%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%B5%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B6%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%E2%80%9A%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A4%C2%BE+%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A5%C6%92%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A5%E2%80%9A+", "date_download": "2019-03-22T10:09:57Z", "digest": "sha1:TOCHDYPVVEX6C6F4DKPQWN5CRI7FQORS", "length": 12063, "nlines": 80, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nइथियोपियन एअरलाइन्सचं विमान कोसळून सर्व १५७ प्रवाशांचा मृत्यू\nवृत्तसंस्था / अदिस अबाबा : इथियोपियातील अदिस अबाबा येथून नैरोबीला जाणारं इथियोपियन एअरलाइन्सचं एक विमान कोसळून सर्व १५७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. विमानाने उड्डाण घेताच अवघ्या ६ मिनिटांत ही दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये १४९ प्रवासी तर ८ क्रू मेंबर्सचा समावेश आहे. इथियोपियाच्या पंतप्रधानांनी विमान अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.\nहे विमान सकाळी ८.३८ मिनिटांनी अदिस अबाबा येथून निघालं आणि टेक ऑफनंतर अवघ्या सहा मिनिटांनी ८.४४ वाजता विमानाचा संपर्क तुटला. बचावकार्य सुरू आहे. इथियोपियाची राजधानी अदिस येथून सुमारे ६० कि.मी. दूर बिशोफ्टू शही येथे ही दुर्घटना घडली. इथियोपियाच्या पंतप्रधानांनी ट्विट करत या दुर्दैवी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nचामोर्शी येथील युवा परिषदेत सैराट फेम अनुजा मुळे यांनी साधला संवाद\nसरकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिले धरणे\nतलावात आढळले पुरुष जातीचे नवजात मृत अर्भक\nउधारीवर साहित्य घेऊन व्यापाऱ्याची २ कोटी ४६ लाखांनी केली फसवणूक\nइंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने तयार केले पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन\nदुचाकी अपघातात मुक्तीपथ चा कोरची येथील उपसंघटक ठार, मृतकाचा ७ एप्रिल ला होता विवाह\nदुचाकीच्या धडकेत चितळ ठार, तिघेजण गंभीर जखमी\nअखेर टी १ वाघिणीला ठार करण्यात वनविभागाने मिळविले यश\nधानाच्या चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांची पायपीट\nभिमा कोरेगाव प्रकरण : गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरु : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n७२ हजार पदांची मेगा भरती , प्रक्रिया पुन्हा सुरू\nदेसाईगंज येथील बस थांब्याचा मार्ग मोकळा : आ. कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश\n२८ वर्षांपासून नक्षल्यांना शस्त्रे पुरवठा करणाऱ्या अजित रॉय ला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने केली अटक\nभ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे सीबीआय संचालक आलोक वर्मा यांची उचलबांगडी\nहळदा येथे वाघाने घेतला गुराख्याचा बळी\nहटिया येथील राष्ट्रीय एकता शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या संघाने सादर केली महाराष्ट्राची विविधांगी संस्कृती\nशेतकऱ्यांनी निसर्गपूरक झिरो बजेट शेतीकडे वळावे : पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर\nबल्लारपूर शहरात वाढले चोरीचे प्रमाण\nगडचिरोली जिल्ह्यात २१९ गावात एक गाव - एक गणपती, पोलिस विभागातर्फे चोख बंदोबस्त\nराज्यात ६१५ नक्षल्यांचे आत्मसमर्पण : गडचिरोलीतील ५९६ नक्षल्यांनी धरली नवजीवनाची वाट\nउद्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते गडचिरोली जिल्ह्यातील नळ पाणी पुरवठा यॊजनांचे ई - भूमीपूजन\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत चालला गाठीचा गोडवा \nपुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार\n१५ ते १८ जानेवारीदरम्यान गोंडवाना विद्यापीठात आविष्कार २०१८ चे आयोजन\nविदर्भातील यशच्या रुपात घडला ‘सुलतान शंभू सुभेदार’\nराम जन्मभूमी-बाबरी मशीद जमिनीच्या वादावर आता १० जानेवारी ला पुढील सुनावणी\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सर्वांत सेक्युलर आणि सर्वसमावेशक संघटना : सी. एच. विद्यासागर राव\nराफेल विमाने असते तर आणखी बरेच काही साध्य करता आले असते : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nराष्ट्रपती पोलीस पदक पुरस्कारांची घोषणा : महाराष्ट्रातील ४४ पोलिसांना पुरस्कार जाहीर\nजिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने विनयभंग केल्याचा आरोप करीत डॉक्टर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न\nस्वर्गीय अटलजींबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या भावना…\nपालकमंत्री ना. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांची भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयास आकस्मिक भेट\nआलापल्ली - सिरोंचा मार्गावर बामणी येथे बोलेरो वाहनाने बालिकेस चिरडले\nमहाराष्ट्रात येत्या सहा महिन्यातच विधानसभा निवडणुका \nकिष्टापूर येथील गुराख्याचा उष्माघाताने मृत्यू \nविहिरीचे बिल काढण्यासाठी ४ हजाराची लाच घेताना शाखा अभियंत्याला अटक\nइंडीकाची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी\nमराठा आरक्षणासंदर्भात राजपत्र जारी, राज्यात १६ टक्के आरक्षण लागू\nदुष्काळ सदृष्य सर्व जिल्ह्यात बैठका घेणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nगडचिरोलीचे डीआयजी अंकुश शिंदे यांच्या बंगल्यावरील नायक पोलीस शिपायाचा अकस्मात मृत्यू\nचिमूर तालुक्यातील पिंपळनेरी येथील तलाठ्यावर २ हजारांची लाच स्वीकारल्यावरून कारवाई\nशेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्या : ना. चंद्रशेखर बावनकुळे\nशाश्वत विकास हेच शेकापचे ध्येय : जयश्री वेळदा\n२०१९ मध्ये राज्य सेवा परीक्षेसाठी बसणाऱ्या तरूणांना मराठा किंवा खुल्या प्रवर्गात अर्ज भरण्याची मुभा\nट्रकच्या धडकेत आजोबासह नातू ठार, तीन गंभीर जखमी\nदारूची तस्करी करणाऱ्यांकडून ३ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त : चिमूर पोलिसांची कारवाई\nधोकादायक नायलॉन मांजाची विक्री व वापर करणाऱ्यांवर कारवाई करा\nधानोरा-सोडे मार्गावर, दुचाकीची सायकलस्वारास धडक : दुचाकीस्वार जखमी\n'अपील'मुळे उजेडात आला बलात्कार आणि थांबला बाल विवाह\nकसनासूर चकमकीला जबाबदार धरून नक्षल्यांनी केली 'त्या' तिघांची हत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalmoney.com/article/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-92045", "date_download": "2019-03-22T10:03:38Z", "digest": "sha1:ZDZKDWQQEVT55MUWSKGJJ5O4SLWEYCPV", "length": 93948, "nlines": 61, "source_domain": "www.sakalmoney.com", "title": "मंदीत संधीचा शोध... खास तुमच्यासाठी! - Sakal Money", "raw_content": "अधिक माहितीसाठी मिस्ड कॉल द्या 73508-73508\nयोग्य म्युच्युअल फंडाची निवड\nचीन नाही भारतच होणार नंबर वन, जगाचा विश्वास...काय आहे 'ओयो'ची महत्वाकांक्षा साम्राज्य एका कॉलेज ड्रॉप आउटचे...भारत आणि पाकिस्तान दरम्यान 37 अब्ज डॉलर व्यापाराची क्षमता...धक्कादायक साम्राज्य एका कॉलेज ड्रॉप आउटचे...भारत आणि पाकिस्तान दरम्यान 37 अब्ज डॉलर व्यापाराची क्षमता...धक्कादायक स्थानिकांना पगार न मिळाल्याच्या कारणास्तव आयएल अॅंड एफएसच्या अधिकाऱ्यांना इथिओपियात अटक...'अजय नारायण झा' देशाचे नवे अर्थसचिवएन सिवरामन आयएल अॅंड एफएसचे नवे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरयेस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सेबीची परवानगी...नव्या 'जिओसावन'ची ऑफर : जिओधारकांना 90 दिवस मोफत सेवाआर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आयएल अॅंड एफएसची तब्बल 65 टक्के कर्मचारी कपातयेस बॅंकेच्या अतिरिक्त संचालकपदावर टी एस विजयन यांची नियुक्ती...रिलायन्समधील आगीत तीन कामगारांचा मृत्यू स्थानिकांना पगार न मिळाल्याच्या कारणास्तव आयएल अॅंड एफएसच्या अधिकाऱ्यांना इथिओपियात अटक...'अजय नारायण झा' देशाचे नवे अर्थसचिवएन सिवरामन आयएल अॅंड एफएसचे नवे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरयेस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सेबीची परवानगी...नव्या 'जिओसावन'ची ऑफर : जिओधारकांना 90 दिवस मोफत सेवाआर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आयएल अॅंड एफएसची तब्बल 65 टक्के कर्मचारी कपातयेस बॅंकेच्या अतिरिक्त संचालकपदावर टी एस विजयन यांची नियुक्ती...रिलायन्समधील आगीत तीन कामगारांचा मृत्यू टाटा परिवारातील नवा सदस्य, 'टाटा स्टील बीएसएल'रुपयाचे शानदार कमबॅक...भारत काबीज करण्याचा 'व्हीवो'चा प्लॅन...'एल अॅंड टी'चे ए एम नाईक एनएसडीसीच्या अध्यक्षपदीएप्रिल ते ऑक्टोब��� दरम्यान गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांनी फिरवली पाठएचडीएफसी बॉँडद्वारे उभारणार 8,500 कोटी रुपये...येस बॅंकेच्या कपूर कुटूंबियांनी केली दोन म्युच्युअल फंडाच्या 400 कोटींची भरपाई...'फ्लिपकार्ट'ला मागे टाकत 'अॅमेझॉन'च ई-कॉमर्सचा किंग टाटा परिवारातील नवा सदस्य, 'टाटा स्टील बीएसएल'रुपयाचे शानदार कमबॅक...भारत काबीज करण्याचा 'व्हीवो'चा प्लॅन...'एल अॅंड टी'चे ए एम नाईक एनएसडीसीच्या अध्यक्षपदीएप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांनी फिरवली पाठएचडीएफसी बॉँडद्वारे उभारणार 8,500 कोटी रुपये...येस बॅंकेच्या कपूर कुटूंबियांनी केली दोन म्युच्युअल फंडाच्या 400 कोटींची भरपाई...'फ्लिपकार्ट'ला मागे टाकत 'अॅमेझॉन'च ई-कॉमर्सचा किंग जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलची नवी रणनीती...'अझिम प्रेमजी'ना मिळणार फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर' जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलची नवी रणनीती...'अझिम प्रेमजी'ना मिळणार फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर' भारतीयांसाठी अभिमानाची बाब, जगदिशचंद्र बोस इंग्लंडच्या 50 पौडांच्या नोटेवर झळकण्याची शक्यता भारतीयांसाठी अभिमानाची बाब, जगदिशचंद्र बोस इंग्लंडच्या 50 पौडांच्या नोटेवर झळकण्याची शक्यता अमेरिकेची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी अडचणीत...म्युच्युअल फंड फोलिओ नंबरने गाठली विक्रमी 8 कोटींची संख्या...पहिल्यांदाच विम्यांना मागे टाकत म्युच्युअल फंडांनी घेतली आघाडी...पेट्रोलियम कंपन्या करणार 65,000 पेट्रोल पंपांचे वाटप...'अॅपल'ला मागे टाकत 'मायक्रोसॉफ्ट' अमेरिकेची नंबर वन कंपनी...दिवाळखोरीच्या कायद्याअंतर्गत 3 लाख कोटींची प्रकरणे मार्गी : कॉर्पोरेट अफेअर्स सचिवअपोलो टायरच्या विक्रीत 22.5 टक्क्यांची वाढ'डिस्कवर 100-सीसी' ही माझ्या करियरमधील सर्वात मोठी चूक : राजीव बजाजअमिताभ बच्चनच सायकल प्युअर अगरबत्तीजचे ब्रॅंड अॅम्बेसेडरव्होडाफोन आयडीया करणार तब्बल 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूकआयएल अॅंड एफएसचे तिमाही निकाल लांबणीवर...आता प्रत्येक संसदीय मतदारसंघात 'पासपोर्ट सेवा केंद्र'परकी गुंतवणूकदारांचे नोव्हेंबरमध्ये शानदार कमबॅकमहाराष्ट्रात अन्न भेसळ करणाऱ्यांना होणार जन्मठेप...सुंदरम म्युच्युअल फंडाचा नवा 'सुंदरम इक्विटी सेव्हींग्स फंड'ऑरोबिंदो फार्माला 611 कोटींचा नफा : 22 टक्क्यांची घटआठवड्याच्या सुरूवातीलाच सेन्सेक्सची 346 अंशांची घसरणएचडीएफसी बॅंकेने गेल्या 5 वर्षात गुतंवणूकदारांना केले सर्वाधिक मालामाल...'नोटाबंदी' आणि 'जीएसटी'मुळे भारताची आर्थिक वाढ मंदावली : रघुराम राजनइन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 3 ते 5 टक्के पगारवाढ: 170 अधिकाऱ्यांना मिळणार प्रमोशन'चीन'चा म्यानमारबरोबर अब्जावधी डॉलरचा करार...सीपीएसई ईटीएफचा चौथा टप्पा नोव्हेंबरअखेर गुंतवणूकीसाठी उपलब्ध...रामदेव बाबांची संस्कारी जीन्स, लंगोट बाजारातअमेरिकेचे ईराणवरील निर्बंध आजपासून लागू, भारत आणि चीनचे काय अमेरिकेची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी अडचणीत...म्युच्युअल फंड फोलिओ नंबरने गाठली विक्रमी 8 कोटींची संख्या...पहिल्यांदाच विम्यांना मागे टाकत म्युच्युअल फंडांनी घेतली आघाडी...पेट्रोलियम कंपन्या करणार 65,000 पेट्रोल पंपांचे वाटप...'अॅपल'ला मागे टाकत 'मायक्रोसॉफ्ट' अमेरिकेची नंबर वन कंपनी...दिवाळखोरीच्या कायद्याअंतर्गत 3 लाख कोटींची प्रकरणे मार्गी : कॉर्पोरेट अफेअर्स सचिवअपोलो टायरच्या विक्रीत 22.5 टक्क्यांची वाढ'डिस्कवर 100-सीसी' ही माझ्या करियरमधील सर्वात मोठी चूक : राजीव बजाजअमिताभ बच्चनच सायकल प्युअर अगरबत्तीजचे ब्रॅंड अॅम्बेसेडरव्होडाफोन आयडीया करणार तब्बल 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूकआयएल अॅंड एफएसचे तिमाही निकाल लांबणीवर...आता प्रत्येक संसदीय मतदारसंघात 'पासपोर्ट सेवा केंद्र'परकी गुंतवणूकदारांचे नोव्हेंबरमध्ये शानदार कमबॅकमहाराष्ट्रात अन्न भेसळ करणाऱ्यांना होणार जन्मठेप...सुंदरम म्युच्युअल फंडाचा नवा 'सुंदरम इक्विटी सेव्हींग्स फंड'ऑरोबिंदो फार्माला 611 कोटींचा नफा : 22 टक्क्यांची घटआठवड्याच्या सुरूवातीलाच सेन्सेक्सची 346 अंशांची घसरणएचडीएफसी बॅंकेने गेल्या 5 वर्षात गुतंवणूकदारांना केले सर्वाधिक मालामाल...'नोटाबंदी' आणि 'जीएसटी'मुळे भारताची आर्थिक वाढ मंदावली : रघुराम राजनइन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 3 ते 5 टक्के पगारवाढ: 170 अधिकाऱ्यांना मिळणार प्रमोशन'चीन'चा म्यानमारबरोबर अब्जावधी डॉलरचा करार...सीपीएसई ईटीएफचा चौथा टप्पा नोव्हेंबरअखेर गुंतवणूकीसाठी उपलब्ध...रामदेव बाबांची संस्कारी जीन्स, लंगोट बाजारातअमेरिकेचे ईराणवरील निर्बंध आजपासून लागू, भारत आणि चीनचे काय 'सिप्ला'ने नोंदवला अपेक्ष��पेक्षा कमी नफा...रिलायन्स जिओने जोडले 1.3 कोटी नवीन ग्राहक...परकी चलन साठा 1.444 अब्ज डॉलरने घसरत 392.078 अब्ज डॉलरवरसेबीचा 'सहारा'ला पुन्हा एकदा दणका : 14,000 कोटी द्या व्याजासहीतऑटोमोबाईल कंपन्यांची दमदार कामगिरी'डॉ. रेड्डीज'ने नोंदवली, सलग दुसऱ्या तिमाहीत नफ्यातील वाढभारताचा परकी चलनसाठा 395 अब्ज डॉलर तर चीनचा 3000 अब्ज डॉलरयेस बॅंकेच्या नफ्यात घट'विप्रो'ने नोंदवला 1,886 कोटी रुपयांचा नफाएच-1बी व्हिसा सर्टिफिकेशन मिळवणारी टॉप टेनमधील टीसीएस एकमेव भारतीय कंपनीहोंडा \"ऍक्‍टिव्हा'ने गाठला 2 कोटींचा टप्पाआयसीआयसीआय लोम्बार्डने नोंदवला 293 कोटी रुपयांचा घवघवीत नफाअॅपल काय करणार आहे 30 ऑक्टोबरला 'सिप्ला'ने नोंदवला अपेक्षापेक्षा कमी नफा...रिलायन्स जिओने जोडले 1.3 कोटी नवीन ग्राहक...परकी चलन साठा 1.444 अब्ज डॉलरने घसरत 392.078 अब्ज डॉलरवरसेबीचा 'सहारा'ला पुन्हा एकदा दणका : 14,000 कोटी द्या व्याजासहीतऑटोमोबाईल कंपन्यांची दमदार कामगिरी'डॉ. रेड्डीज'ने नोंदवली, सलग दुसऱ्या तिमाहीत नफ्यातील वाढभारताचा परकी चलनसाठा 395 अब्ज डॉलर तर चीनचा 3000 अब्ज डॉलरयेस बॅंकेच्या नफ्यात घट'विप्रो'ने नोंदवला 1,886 कोटी रुपयांचा नफाएच-1बी व्हिसा सर्टिफिकेशन मिळवणारी टॉप टेनमधील टीसीएस एकमेव भारतीय कंपनीहोंडा \"ऍक्‍टिव्हा'ने गाठला 2 कोटींचा टप्पाआयसीआयसीआय लोम्बार्डने नोंदवला 293 कोटी रुपयांचा घवघवीत नफाअॅपल काय करणार आहे 30 ऑक्टोबरला सॅमसंगची दिवाळी ऑफर: 'गॅलक्सी नोट 8' वर तब्बल 23,000 ची सूटभारतातील पहिले बिटकॉईन एटीएम लॉंचमल्ल्याच्या इंग्लंडमधील आलिशान कार्सचा लिलाव...तीन चतुर्थांश एच1बी व्हिसाधारक भारतीयच...सरकार दोन महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागार नेमणार सॅमसंगची दिवाळी ऑफर: 'गॅलक्सी नोट 8' वर तब्बल 23,000 ची सूटभारतातील पहिले बिटकॉईन एटीएम लॉंचमल्ल्याच्या इंग्लंडमधील आलिशान कार्सचा लिलाव...तीन चतुर्थांश एच1बी व्हिसाधारक भारतीयच...सरकार दोन महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागार नेमणार म्युच्युअल फंडांनी दोनच आठवड्यात इक्विटीत ओतले 11,000 कोटी रुपयेश्रीमंत भारत : देशात 3 लाख 43 हजार कोट्यधीशअल्ट्राटेक सिमेंटला 391 कोटींचा नफा : 9.3 टक्क्यांची घटमहिंद्राच्या मराझ्झोचा बोलबाला : गाठला 10,000 बुकिंग पल्लाड्रॅगनची गती मंदावली : विकासदर 6.5 टक्क्यांवररुपयाची लंगडी...थांबेना शेअर बाजाराची घसरगुंडी...रिलायन्सची ��ौडदौड : 9,516 कोटी रुपयांचा विक्रमी नफाआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओपदावरील संदीप बक्षींच्या नियुक्तीला आरबीआयकडून परवानगीअमेरिकेच्या बजेटमधील वार्षिक तूट 779 अब्ज डॉलरवर...परकी गुंतवणूकीत चीन नंबर वन, टॉप टेनमध्ये स्थान मिळवताना भारताची दमछाकटाटा अॅसेट मॅनेजमेंटच्या मुख्य गुंतवणूक अधिकारीपदावर राहुल सिंगव्हॉट्‌सऍप पेमेंट सेवेचा डेटा भारतातच साठविणारमहिंद्राचा नवा रुरल भारत अॅंड कन्झम्पशन योजनाबोईंगच्या प्रतिष्ठित एफ-15 लढाऊ विमानांची सूत्रे भारतीय इंजिनियरच्या हातात...अॅम्फीचे 'म्युच्युअल फंड युटीलीटी', जास्तीत जास्त फंड हाऊसना घेणार सोबतरॉयल एनफिल्डच्या दोन नव्या मोटरसायकल अमेरिकेत लॉँचरुपयाच्या घसरणीचा दणका परकी चलन साठ्याला...कोल इंडियाने दिला परफॉर्मन्स बोनस, रुपये 1,600 कोटी फक्त म्युच्युअल फंडांनी दोनच आठवड्यात इक्विटीत ओतले 11,000 कोटी रुपयेश्रीमंत भारत : देशात 3 लाख 43 हजार कोट्यधीशअल्ट्राटेक सिमेंटला 391 कोटींचा नफा : 9.3 टक्क्यांची घटमहिंद्राच्या मराझ्झोचा बोलबाला : गाठला 10,000 बुकिंग पल्लाड्रॅगनची गती मंदावली : विकासदर 6.5 टक्क्यांवररुपयाची लंगडी...थांबेना शेअर बाजाराची घसरगुंडी...रिलायन्सची घौडदौड : 9,516 कोटी रुपयांचा विक्रमी नफाआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओपदावरील संदीप बक्षींच्या नियुक्तीला आरबीआयकडून परवानगीअमेरिकेच्या बजेटमधील वार्षिक तूट 779 अब्ज डॉलरवर...परकी गुंतवणूकीत चीन नंबर वन, टॉप टेनमध्ये स्थान मिळवताना भारताची दमछाकटाटा अॅसेट मॅनेजमेंटच्या मुख्य गुंतवणूक अधिकारीपदावर राहुल सिंगव्हॉट्‌सऍप पेमेंट सेवेचा डेटा भारतातच साठविणारमहिंद्राचा नवा रुरल भारत अॅंड कन्झम्पशन योजनाबोईंगच्या प्रतिष्ठित एफ-15 लढाऊ विमानांची सूत्रे भारतीय इंजिनियरच्या हातात...अॅम्फीचे 'म्युच्युअल फंड युटीलीटी', जास्तीत जास्त फंड हाऊसना घेणार सोबतरॉयल एनफिल्डच्या दोन नव्या मोटरसायकल अमेरिकेत लॉँचरुपयाच्या घसरणीचा दणका परकी चलन साठ्याला...कोल इंडियाने दिला परफॉर्मन्स बोनस, रुपये 1,600 कोटी फक्त टाटा स्टारबक्सच्या सीईओपदावर नवीन गुरनानीकेंद्राबरोबर महाराष्ट्र सरकारचाही दिलासा: राज्यात पेट्रोल, डिझेल 5 रुपयांची स्वस्तपेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.50 रुपयांची कपातशेअर बाजाराचे शुक्लकाष्ठ...खासदारांचे चार वर्षांचे वेतन आ��ि भत्ते : फक्त 1,997 कोटी रुपयेडॉ. रेड्डीजची विशेष त्वचा क्रिम क्लोडर्म इपीआय हेल्थच्या ताब्यात...पेप्सी आता खऱ्या अर्थाने म्हणू शकते, 'ये दिल मॉँगे मोअर'पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांचा विकासाचा वेग मंदावला...टाटा स्टील भूषण स्टीलमधील उत्पादन वाढवणार...एचएसबीसी म्युच्युअल फंडाने आणला नवा 'एचएसबीसी इक्विटी हायब्रीड फंड'कॅबिनेटची नव्या दूरसंचार धोरणाला मंजूरी:100 अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीचे उद्दिष्टरिलायन्सची वर्धमान टेक्सटाईलबरोबर पार्टनरशिप...अॅक्सिस फंडाचा नवा 'अॅक्सिस ग्रोथ ऑपर्च्युनिटीज फंड'...इलेक्ट्रीक कारसाठी महाराष्ट्र करणार 25,000 कोटींची गुंतवणूक...पीएफ कार्यालयाचे निरिक्षण, नोकऱ्या बदलणारे कर्मचारी मुख्यत: 26 ते 35 वयोगटातीलबॅंकांवर लक्ष ठेवण्यासाठी आरबीआय घेणार इन्फोसिस, टीसीएसची मदत...अर्थमंत्री जेटलींची उद्या पीएसयु बॅंकांच्या प्रमुखांबरोबर बैठक...कर्जबाजारी 'आयएल अॅँड एफएस' फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मोठे राजीनामा सत्रकंपनी उत्तम स्थितीत आहे: शुक्रवारच्या घडामोडींवर डीएचएफएलचा खुलासापरकी चलन साठा 1.2 अब्ज डॉलरने वाढत 400.5 अब्ज डॉलरवरचार सत्र, गुंतवणूकदार आणि 5.66 लाख कोटी रुपयांचा धूरअनिलकुमार चौधरी 'सेल'चे नवे चेअरमनकुमारमंगलम बिर्ला म्हणतात, 'ये दिल मांगे मोर'...सीएलपी इंडिया व सुझलॉन यांची सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी भागीदारीआयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचा नवा 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चर इन इंडिया फंड'केंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी करा अर्जकेंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी अर्ज करासुरेश प्रभूंचा सर्व विमानसेवा आणि विमानतळांचा सेफ्टी ऑडिटचा आदेशराणा कपूरच जानेवारीअखेरपर्यत येस बॅंकेचे एमडी आणि सीईओ : आरबीआयची परवानगीआदित्य बिर्ला ग्रृपचे 'मोर' आता अॅमेझॉनच्या ताब्यात...आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ आणि सारस्वत सहकारी बँक यांनी केली बँकाश्युरन्स भागीदारीआता म्युच्युअल फंड गुंतवणूक झाली स्वस्त : सेबीचा महत्त्वाचा निर्णयसेबी करणार आयपीओ नोंदणी प्रक्रिया वेगवान...सेबीची एफपीआयसाठीच्या नव्या केवायसी निकषांना मान्यता...आरबीआय गव्हर्नरच्या लेक्चरला न विसरता हजेरी लावा : अॅंटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना सूचनाम्युच्युअल फंड गुंतवणूक होणार स्वस्तवॉरन बफे : एक आढावा गुंतवणूकीच्या जादूगाराचाइंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे तीन प्रकारचे अकाउंट : तुमच्यासाठी कोणते टाटा स्टारबक्सच्या सीईओपदावर नवीन गुरनानीकेंद्राबरोबर महाराष्ट्र सरकारचाही दिलासा: राज्यात पेट्रोल, डिझेल 5 रुपयांची स्वस्तपेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.50 रुपयांची कपातशेअर बाजाराचे शुक्लकाष्ठ...खासदारांचे चार वर्षांचे वेतन आणि भत्ते : फक्त 1,997 कोटी रुपयेडॉ. रेड्डीजची विशेष त्वचा क्रिम क्लोडर्म इपीआय हेल्थच्या ताब्यात...पेप्सी आता खऱ्या अर्थाने म्हणू शकते, 'ये दिल मॉँगे मोअर'पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांचा विकासाचा वेग मंदावला...टाटा स्टील भूषण स्टीलमधील उत्पादन वाढवणार...एचएसबीसी म्युच्युअल फंडाने आणला नवा 'एचएसबीसी इक्विटी हायब्रीड फंड'कॅबिनेटची नव्या दूरसंचार धोरणाला मंजूरी:100 अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीचे उद्दिष्टरिलायन्सची वर्धमान टेक्सटाईलबरोबर पार्टनरशिप...अॅक्सिस फंडाचा नवा 'अॅक्सिस ग्रोथ ऑपर्च्युनिटीज फंड'...इलेक्ट्रीक कारसाठी महाराष्ट्र करणार 25,000 कोटींची गुंतवणूक...पीएफ कार्यालयाचे निरिक्षण, नोकऱ्या बदलणारे कर्मचारी मुख्यत: 26 ते 35 वयोगटातीलबॅंकांवर लक्ष ठेवण्यासाठी आरबीआय घेणार इन्फोसिस, टीसीएसची मदत...अर्थमंत्री जेटलींची उद्या पीएसयु बॅंकांच्या प्रमुखांबरोबर बैठक...कर्जबाजारी 'आयएल अॅँड एफएस' फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मोठे राजीनामा सत्रकंपनी उत्तम स्थितीत आहे: शुक्रवारच्या घडामोडींवर डीएचएफएलचा खुलासापरकी चलन साठा 1.2 अब्ज डॉलरने वाढत 400.5 अब्ज डॉलरवरचार सत्र, गुंतवणूकदार आणि 5.66 लाख कोटी रुपयांचा धूरअनिलकुमार चौधरी 'सेल'चे नवे चेअरमनकुमारमंगलम बिर्ला म्हणतात, 'ये दिल मांगे मोर'...सीएलपी इंडिया व सुझलॉन यांची सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी भागीदारीआयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचा नवा 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चर इन इंडिया फंड'केंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी करा अर्जकेंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी अर्ज करासुरेश प्रभूंचा सर्व विमानसेवा आणि विमानतळांचा सेफ्टी ऑडिटचा आदेशराणा कपूरच जानेवारीअखेरपर्यत येस बॅंकेचे एमडी आणि सीईओ : आरबीआयची परवानगीआदित्य बिर्ला ग्रृपचे 'मोर' आता अॅमेझॉनच्या ताब्यात...आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ आणि ��ारस्वत सहकारी बँक यांनी केली बँकाश्युरन्स भागीदारीआता म्युच्युअल फंड गुंतवणूक झाली स्वस्त : सेबीचा महत्त्वाचा निर्णयसेबी करणार आयपीओ नोंदणी प्रक्रिया वेगवान...सेबीची एफपीआयसाठीच्या नव्या केवायसी निकषांना मान्यता...आरबीआय गव्हर्नरच्या लेक्चरला न विसरता हजेरी लावा : अॅंटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना सूचनाम्युच्युअल फंड गुंतवणूक होणार स्वस्तवॉरन बफे : एक आढावा गुंतवणूकीच्या जादूगाराचाइंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे तीन प्रकारचे अकाउंट : तुमच्यासाठी कोणते 'टाटा स्टील'च जगातील नंबर वन स्टील कंपनीऑगस्ट महिन्यात वाढला भारताच्या निर्यातीचा वेग...भारताच्या परकी चलनसाठ्यातील घसरण सुरूच...'मल्ल्याविरोधात आम्ही ढिलाई केली नाही', एसबीआयचे स्पष्टीकरण...\"तर भारताने परिणामांसाठी तयार रहावं\", ट्रम्पची भारताला वॉर्निंग...गुंतवणूकदारांचा गोल्ड ईटीएफमधला कल झाला कमी; इक्विटीला वाढता प्रतिसादतब्बल 150 इंजिनियर्स झाले पंजाब पोलिस कॉन्स्टेबल'गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी' जगात तिसऱ्या क्रमांकावर...ड्रॅगनची महत्त्वाकांक्षा : कोलकाता ते कुनमिंग बुलेट ट्रेन असावीओला' आता देणार भाडेतत्त्वावर कार...कार घ्यायची आहे'टाटा स्टील'च जगातील नंबर वन स्टील कंपनीऑगस्ट महिन्यात वाढला भारताच्या निर्यातीचा वेग...भारताच्या परकी चलनसाठ्यातील घसरण सुरूच...'मल्ल्याविरोधात आम्ही ढिलाई केली नाही', एसबीआयचे स्पष्टीकरण...\"तर भारताने परिणामांसाठी तयार रहावं\", ट्रम्पची भारताला वॉर्निंग...गुंतवणूकदारांचा गोल्ड ईटीएफमधला कल झाला कमी; इक्विटीला वाढता प्रतिसादतब्बल 150 इंजिनियर्स झाले पंजाब पोलिस कॉन्स्टेबल'गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी' जगात तिसऱ्या क्रमांकावर...ड्रॅगनची महत्त्वाकांक्षा : कोलकाता ते कुनमिंग बुलेट ट्रेन असावीओला' आता देणार भाडेतत्त्वावर कार...कार घ्यायची आहे सप्टेंबरमध्ये मोठ्या कंपन्या देतायेत बंपर डिस्कॉउंटआरबीआयचे गव्हर्नर अॅंटी करप्शन अधिकाऱ्यांना देणार बौद्धिकभारत पेट्रोलियम करणार 1 लाख कोटींची गुंतवणूक\"मी मल्ल्याला कधीही भेटलो नाही\", म्हणतात अर्थमंत्री जेटलीदेशाच्या औद्योगिक उत्पादनात जुलैमध्ये 6.6 टक्क्यांची वाढबॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर म्हणतात, जगाला धोका चिनी आर्थिक यंत्रणांचाज्या फॅक्टरीत पहिली मारूती 800 बनली ती फॅक्टरी होणार बंद...एचसीएल टेक 18 सप्टेंबरला करणार 4,000 कोटींचे बायबॅक...म्युच्युअल फंडात ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे 7,600 कोटींची गुंतवणूकसॅमसंगने बंगळुरूतील वैशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसमध्ये सुरू केले जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटरजिओ घेणार इस्त्रोच्या सॅटेलाईटची मदत...आर्सेनल मित्तलने एस्सार स्टीलसाठी लावली 42,000 कोटींची बोली...एचडीएफसी लाईफचे अमिताभ चौधरी अॅक्सिस बॅंकेचे नवे सीईओ आणि एमडीजिओफोन बनला भारतातील सर्वाधिक विक्री होणारा फोनकोल इंडिया, एनटीपीसीसहीत \"11\" सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे बायबॅकभारताची चालू खात्यातील वित्तीय तूट 15.8 अब्ज डॉलरवरआता येणार उबेरची एरियल टॅक्सी सर्व्हिसम्युच्युअल फंडातील गुंतवणूकीने गाठला ऐतिहासिक २५ लाख कोटींचा टप्पा'का' केला आरबीआयने तीन राष्ट्रीयकुत बॅंकांना केला 1 कोटीचा दंड सप्टेंबरमध्ये मोठ्या कंपन्या देतायेत बंपर डिस्कॉउंटआरबीआयचे गव्हर्नर अॅंटी करप्शन अधिकाऱ्यांना देणार बौद्धिकभारत पेट्रोलियम करणार 1 लाख कोटींची गुंतवणूक\"मी मल्ल्याला कधीही भेटलो नाही\", म्हणतात अर्थमंत्री जेटलीदेशाच्या औद्योगिक उत्पादनात जुलैमध्ये 6.6 टक्क्यांची वाढबॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर म्हणतात, जगाला धोका चिनी आर्थिक यंत्रणांचाज्या फॅक्टरीत पहिली मारूती 800 बनली ती फॅक्टरी होणार बंद...एचसीएल टेक 18 सप्टेंबरला करणार 4,000 कोटींचे बायबॅक...म्युच्युअल फंडात ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे 7,600 कोटींची गुंतवणूकसॅमसंगने बंगळुरूतील वैशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसमध्ये सुरू केले जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटरजिओ घेणार इस्त्रोच्या सॅटेलाईटची मदत...आर्सेनल मित्तलने एस्सार स्टीलसाठी लावली 42,000 कोटींची बोली...एचडीएफसी लाईफचे अमिताभ चौधरी अॅक्सिस बॅंकेचे नवे सीईओ आणि एमडीजिओफोन बनला भारतातील सर्वाधिक विक्री होणारा फोनकोल इंडिया, एनटीपीसीसहीत \"11\" सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे बायबॅकभारताची चालू खात्यातील वित्तीय तूट 15.8 अब्ज डॉलरवरआता येणार उबेरची एरियल टॅक्सी सर्व्हिसम्युच्युअल फंडातील गुंतवणूकीने गाठला ऐतिहासिक २५ लाख कोटींचा टप्पा'का' केला आरबीआयने तीन राष्ट्रीयकुत बॅंकांना केला 1 कोटीचा दंड अलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा झाले निवृत्तपरकी चलन साठा 1.19 अब्ज डॉलरने घसरत 400.10 अब्ज डॉलरवरजर्मनीला दणका ट्रम्पच्या व्यापार धोरणाचा...'अशी' दिसते मारुतीची नवी इलेक्ट्रीक कार'हे' आहेत भारताचे सर्वात मूल्यवान ब्रॅंड...विमानाचे बुकींग बॅंकेचे कार्ड वापरून करणाऱ्यांनो सावधान...'हे' शेअर आहेत आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सचे फेवरेट...ऑरोबिंदो फार्माने 6390 कोटींना घेतला सॅंडोजचा अमेरिकेतील व्यवसायजेट एअरवेजचा 25 लाख आसनांसाठी सवलतीचा महासेल...एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सीईओ आणि एमडीपदावर अश्वानी भाटियाभारत बांधणार 100 नवीन विमानतळं : 4.2 लाख कोटींचे प्रकल्पशेअर बाजारात घसरणीचे वारे कायम'गुगल'बाबाचे विशीत पदार्पण...इंग्लंडमध्ये इलेक्ट्रीक कारसाठी ग्राहकांच्या पडल्या उड्या...कृष्णा संघवी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाचे नवे इक्विटी विभागप्रमुखअमेरिकेच्या विमानांना टाटांचे पंख...सरकारने एअर इंडियात ओतले 2,100 कोटी रुपयेनऊ वर्षात पहिल्यांदा आरबीआयकडून 8.46 टन सोन्याची खरेदी...रघुराम राजनच भारताचा विकासदर घटण्यास जबाबदार : निती आयोगाच्या राजीव कुमारांचा आरोपआरबीआयचे कर्मचारी उद्यापासून 2 दिवसांच्या संपावर...एअरएशियाचा बिग सेल धुमधडाक्यात परत येत आहेअलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा झाले निवृत्तपरकी चलन साठा 1.19 अब्ज डॉलरने घसरत 400.10 अब्ज डॉलरवरजर्मनीला दणका ट्रम्पच्या व्यापार धोरणाचा...'अशी' दिसते मारुतीची नवी इलेक्ट्रीक कार'हे' आहेत भारताचे सर्वात मूल्यवान ब्रॅंड...विमानाचे बुकींग बॅंकेचे कार्ड वापरून करणाऱ्यांनो सावधान...'हे' शेअर आहेत आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सचे फेवरेट...ऑरोबिंदो फार्माने 6390 कोटींना घेतला सॅंडोजचा अमेरिकेतील व्यवसायजेट एअरवेजचा 25 लाख आसनांसाठी सवलतीचा महासेल...एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सीईओ आणि एमडीपदावर अश्वानी भाटियाभारत बांधणार 100 नवीन विमानतळं : 4.2 लाख कोटींचे प्रकल्पशेअर बाजारात घसरणीचे वारे कायम'गुगल'बाबाचे विशीत पदार्पण...इंग्लंडमध्ये इलेक्ट्रीक कारसाठी ग्राहकांच्या पडल्या उड्या...कृष्णा संघवी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाचे नवे इक्विटी विभागप्रमुखअमेरिकेच्या विमानांना टाटांचे पंख...सरकारने एअर इंडियात ओतले 2,100 कोटी रुपयेनऊ वर्षात पहिल्यांदा आरबीआयकडून 8.46 टन सोन्याची खरेदी...रघुराम राजनच भारताचा विकासदर घटण्यास जबाबदार : निती आयोगाच्या राजीव कुमारांचा आरोपआरबीआ���चे कर्मचारी उद्यापासून 2 दिवसांच्या संपावर...एअरएशियाचा बिग सेल धुमधडाक्यात परत येत आहेमहिंद्राची महत्त्वाकांक्षी 'मराझ्झो' बाजारात...इंडिगो एअरलाईन्सचा सेल : फक्त 999 रुपयांत विमानप्रवासऑगस्ट महिना ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी लाभदायी...एलआयसीचे पूर्व विभागाकडून 7,550 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दीष्ट...गोदरेज कन्झ्युमरच्या इंग्लंडमधल्या व्यवसायाची 310 कोटी रुपयांना विक्री...'वायब्रंट गुजरात 2019'च्या मदतीला अमेरिकन कॉर्पोरेट...हिंजवडी आयटी पार्क कंपन्यांचे नावडते : वाहतूक कोंडीचा फटकापरकी चलन साठा सुधारणा होत 401.293 अब्ज डॉलरवरस्मॉल कॅप व मिड कॅप शेअर्समध्ये घसरण कामहिंद्राची महत्त्वाकांक्षी 'मराझ्झो' बाजारात...इंडिगो एअरलाईन्सचा सेल : फक्त 999 रुपयांत विमानप्रवासऑगस्ट महिना ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी लाभदायी...एलआयसीचे पूर्व विभागाकडून 7,550 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दीष्ट...गोदरेज कन्झ्युमरच्या इंग्लंडमधल्या व्यवसायाची 310 कोटी रुपयांना विक्री...'वायब्रंट गुजरात 2019'च्या मदतीला अमेरिकन कॉर्पोरेट...हिंजवडी आयटी पार्क कंपन्यांचे नावडते : वाहतूक कोंडीचा फटकापरकी चलन साठा सुधारणा होत 401.293 अब्ज डॉलरवरस्मॉल कॅप व मिड कॅप शेअर्समध्ये घसरण काव्होडाफोन-आयडिया विलीनीकरणावर अखेर शिक्कामोर्तब...एचपीसीएल करणार 8,100 कोटी रुपयांची गुंतवणूक...सेन्सेक्सची आणि रुपयाची घसरण...लवकरच इंग्लंडला मागे टाकून भारत होणारी 5व्या क्रमांकाची अर्थसत्तासुंदरम म्युच्य्अल फंडाने आणला नवा सुंदरम सर्व्हिसेस फंड...'या' शेअरकडे फिरवली म्युच्युअल फंडांनी पाठ...एसबीआय बॅंकेच्या खातेधारकांना सावधान...बंधन बॅंकने लावली पीएनबी हाऊसिंग फायनान्ससाठी बोली...म्युच्युअल फंड अधिक सुरक्षित करण्यासाठी सेबी धरणार तंत्रज्ञानाची कास...'पेटीएम'मधून होणार वॉरन बफेची भारतात एंट्री...डिझेल 73.74 रु तर पेट्रोल 85.33 रुपयांवररुची सोयाचे संपादन अदानी 6,000 कोटी रुपयांत करण्याची शक्यता...इंडिगो आता कुवेत आणि अबुधाबीत सुद्धादहा महिन्यात झाली 1.2 कोटी नोकऱ्यांची निर्मिती : सीएसओचा रिपोर्टविजय मल्ल्यासाठी जेलमध्ये वेस्टर्न टायलेट, एलसीडी टीव्ही, 3 फॅनव्यापारयुद्ध सुरूच, अमेरिका आणि चीन चर्चेतून तोडगा नाही...अमेरिकेच्या बॅंकींग क्षेत्राला विक्रमी 60.2 अब्ज डॉलरचा नफा...इन्फोसिसच्या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट निश्चित...टॉप म्युच्युअल फंडांमध्येच गुंतवणूक एकटवण्यावर सेबीने व्यक्त केली चिंता...आरकॉमकडून रिलायन्स जिओला 2,000 कोटींच्या मालमत्तेची विक्री...म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पुढील पाच वर्षात 50 लाख कोटी रुपये होणार : दिपक पारेखरुपया पुन्हा 70च्या पार...चंदा कोचर आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या संचालक मंडळावर जाण्याची शक्यता...रिलायन्स बनली भारताची पहिली 8 लाख कोटींची कंपनी...केरळ पूरग्रस्तांना दिली जाणारी मदत टॅक्स फ्रीशेअर बाजाराच्या उच्चांकामागची 4 कारणे...एस' फॉर 'सॅमसंग नोट 9' भारतात लॉन्चटाटांची 15 कंपन्यांमधील एकत्रित मालमत्ता 100 अब्ज डॉलर तर अंबानी कुटुंबाची संपत्ती 53 अब्ज डॉलरमुकेश अंबानींची जिओ फॉर्च्यून यादीत अव्वल; अलिबाबाला टाकले मागेकेरळ सरकार लावणार जीएसटीवर 10 टक्के सेझ...एचडीएफसी एएमसीला एप्रिल ते जून दरम्यान 205.2 कोटींचा नफा'या' शेअरकडे एप्रिल ते जून दरम्यान म्युच्युअल फंडांनी फिरवली पाठ...कच्च्या मालासाठी 'आयकीया'चे लक्ष प. बंगालवर...बजाज आणि टीव्हीएस दुचाकींच्या निर्यातीत आघाडीवर...वर्षभरात इन्फोसिसच्या नऊ उच्च पदस्थांचे राजीनामे...मारुती सुझुकीच्या कर्मचाऱ्यांची केरळसाठी 3.5 कोटी रुपयांची मदत...रिलायन्स जिओने जूनमध्ये बाजी मारत, जोडले 97 लाख नवीन ग्राहकडीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड झाला डीएसपी म्युच्युअल फंड...प्राप्तिकराची 10.03 लाख कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक वसूलीभारतीय अर्थव्यवस्थेला आणि राष्ट्राला सक्षम करण्यासाठी अटलजींनी उचललेली आठ महत्त्वाची पाऊले...रिटर्न फाईल करताना चूक झाल्यास काय करालटाटा म्युच्युअल फंडाचा नवा टाटा मल्टीकॅप फंड...'ही' आहेत जगातील दहा सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरं...रुपयाच्या घसरणीला थांबवण्यासाठी परदेशी चलनावर बंधने आवश्यक : अर्थतज्ज्ञ अभिरुप सरकारजगभरातील 'एटीएम'ना सायबर हल्ल्याचा धोका : एफबीआयस्पाईसजेटला 38 कोटी रुपयांचा तोटासनफार्माला 983 कोटींचा नफाया' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला...इम्तायझूर रहमान युटीआय म्युच्युअल फंडाचे हंगामी सीईओ...चीन म्हणतोय भारतीय चलनाची छपाई आम्हीच करतो...आशिष कुमार भूतानी पंतप्रधान पीक विमा योजनेचे सीईओअलाहाबाद बॅंकेच्या माजी एमडी उषा अनंथसुब्रमण्यन यांचे निलंबन : पीएनबी घोटाळाजुलैमध्ये महागाई आटोक्यात...एअरटेल देणार फक���त 7,900 रुपयांत 'सॅमसंग गॅलक्सी नोट 9'युटीआयने आणला नवा 'युटीआय इक्विटी सेव्हींग्स फंड'अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राचा मुंबईतील व्यवसाय अदानींच्या ताब्यात : 18,800 कोटींचा व्यवहारऐकावे ते नवल; मल्ल्याचे टॉयलेट आहे सोन्याचे व्होडाफोन-आयडिया विलीनीकरणावर अखेर शिक्कामोर्तब...एचपीसीएल करणार 8,100 कोटी रुपयांची गुंतवणूक...सेन्सेक्सची आणि रुपयाची घसरण...लवकरच इंग्लंडला मागे टाकून भारत होणारी 5व्या क्रमांकाची अर्थसत्तासुंदरम म्युच्य्अल फंडाने आणला नवा सुंदरम सर्व्हिसेस फंड...'या' शेअरकडे फिरवली म्युच्युअल फंडांनी पाठ...एसबीआय बॅंकेच्या खातेधारकांना सावधान...बंधन बॅंकने लावली पीएनबी हाऊसिंग फायनान्ससाठी बोली...म्युच्युअल फंड अधिक सुरक्षित करण्यासाठी सेबी धरणार तंत्रज्ञानाची कास...'पेटीएम'मधून होणार वॉरन बफेची भारतात एंट्री...डिझेल 73.74 रु तर पेट्रोल 85.33 रुपयांवररुची सोयाचे संपादन अदानी 6,000 कोटी रुपयांत करण्याची शक्यता...इंडिगो आता कुवेत आणि अबुधाबीत सुद्धादहा महिन्यात झाली 1.2 कोटी नोकऱ्यांची निर्मिती : सीएसओचा रिपोर्टविजय मल्ल्यासाठी जेलमध्ये वेस्टर्न टायलेट, एलसीडी टीव्ही, 3 फॅनव्यापारयुद्ध सुरूच, अमेरिका आणि चीन चर्चेतून तोडगा नाही...अमेरिकेच्या बॅंकींग क्षेत्राला विक्रमी 60.2 अब्ज डॉलरचा नफा...इन्फोसिसच्या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट निश्चित...टॉप म्युच्युअल फंडांमध्येच गुंतवणूक एकटवण्यावर सेबीने व्यक्त केली चिंता...आरकॉमकडून रिलायन्स जिओला 2,000 कोटींच्या मालमत्तेची विक्री...म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पुढील पाच वर्षात 50 लाख कोटी रुपये होणार : दिपक पारेखरुपया पुन्हा 70च्या पार...चंदा कोचर आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या संचालक मंडळावर जाण्याची शक्यता...रिलायन्स बनली भारताची पहिली 8 लाख कोटींची कंपनी...केरळ पूरग्रस्तांना दिली जाणारी मदत टॅक्स फ्रीशेअर बाजाराच्या उच्चांकामागची 4 कारणे...एस' फॉर 'सॅमसंग नोट 9' भारतात लॉन्चटाटांची 15 कंपन्यांमधील एकत्रित मालमत्ता 100 अब्ज डॉलर तर अंबानी कुटुंबाची संपत्ती 53 अब्ज डॉलरमुकेश अंबानींची जिओ फॉर्च्यून यादीत अव्वल; अलिबाबाला टाकले मागेकेरळ सरकार लावणार जीएसटीवर 10 टक्के सेझ...एचडीएफसी एएमसीला एप्रिल ते जून दरम्यान 205.2 कोटींचा नफा'या' शेअरकडे एप्रिल ते जून दरम्यान म्युच्युअल फंडांनी फिरवली पाठ...कच्च्या मालासाठी 'आयकीया'चे लक्ष प. बंगालवर...बजाज आणि टीव्हीएस दुचाकींच्या निर्यातीत आघाडीवर...वर्षभरात इन्फोसिसच्या नऊ उच्च पदस्थांचे राजीनामे...मारुती सुझुकीच्या कर्मचाऱ्यांची केरळसाठी 3.5 कोटी रुपयांची मदत...रिलायन्स जिओने जूनमध्ये बाजी मारत, जोडले 97 लाख नवीन ग्राहकडीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड झाला डीएसपी म्युच्युअल फंड...प्राप्तिकराची 10.03 लाख कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक वसूलीभारतीय अर्थव्यवस्थेला आणि राष्ट्राला सक्षम करण्यासाठी अटलजींनी उचललेली आठ महत्त्वाची पाऊले...रिटर्न फाईल करताना चूक झाल्यास काय करालटाटा म्युच्युअल फंडाचा नवा टाटा मल्टीकॅप फंड...'ही' आहेत जगातील दहा सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरं...रुपयाच्या घसरणीला थांबवण्यासाठी परदेशी चलनावर बंधने आवश्यक : अर्थतज्ज्ञ अभिरुप सरकारजगभरातील 'एटीएम'ना सायबर हल्ल्याचा धोका : एफबीआयस्पाईसजेटला 38 कोटी रुपयांचा तोटासनफार्माला 983 कोटींचा नफाया' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला...इम्तायझूर रहमान युटीआय म्युच्युअल फंडाचे हंगामी सीईओ...चीन म्हणतोय भारतीय चलनाची छपाई आम्हीच करतो...आशिष कुमार भूतानी पंतप्रधान पीक विमा योजनेचे सीईओअलाहाबाद बॅंकेच्या माजी एमडी उषा अनंथसुब्रमण्यन यांचे निलंबन : पीएनबी घोटाळाजुलैमध्ये महागाई आटोक्यात...एअरटेल देणार फक्त 7,900 रुपयांत 'सॅमसंग गॅलक्सी नोट 9'युटीआयने आणला नवा 'युटीआय इक्विटी सेव्हींग्स फंड'अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राचा मुंबईतील व्यवसाय अदानींच्या ताब्यात : 18,800 कोटींचा व्यवहारऐकावे ते नवल; मल्ल्याचे टॉयलेट आहे सोन्याचे कोल इंडियाने नोंदवला 3,786 कोटींचा नफाइंडियन ऑईलचा नफा 7,000 कोटींवर : नोंदवली 50 टक्के वाढगेल्या चार वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न पोचले 80,000 रुपयांवरजुलैमध्ये इक्विटी फंडात 8,512 कोटींची गुंतवणूकजुलैमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पोचली 24 लाख कोटींवर : नोंदवली 5 टक्के वाढट्रम्पने दिली इंद्रा नूयी आणि अजय बंगा यांना पार्टीसार्वजनिक बॅंकांना लवकरच नवे प्रमुखगैरव्यवहारांमुळे बॅंकांना गेल्या तीन आर्थिक वर्षात 70,000 कोटींचा तोटा...अमेरिकेची जिरवत चीनने वाढवला परकी चलनसाठातंत्रज्ञान क्रांती रोजगाराच्या मुळावर : कौशिक बसूएअर इंडियाचे कर्मचारी पुन्हा एकदा पगाराच्या प्रतिक्षेत...एचडीएफसी बॅंकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात 0.6 टक्क्यांची वाढआयआयएफएल फोकस्ड इक्विटी फंडाचा एक्झिट लोड झाला 4 टक्केपेप्सीकोच्या इंद्रा नूयी होणार ऑक्टोबरमध्ये निवृत्त...भीम, रुपे यांच्यावरील जीएसटी कॅशबॅकची सरकारकडून होणार चाचणी...'या' कंपन्यांच्या शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना केले मालामालअॅपलच्या 1 ट्रिलियन डॉलरच्या प्रवासातील चित्तवेधक 5 गोष्टी...टाटा विरुद्ध मिस्त्री वाद चिघळणार...अॅवेन्डस कॅपिटल करणार आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे संपादन...भारत 2030 पर्यत तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता होणार : नाल्कोचे चेअरमन तपन कुमार7 वा वेतन आयोग : 'हे' राज्य देणार 1.82 लाख रुपयांपर्यत वेतनजीएसटी कौन्सिलच्या शनिवारच्या बैठकीत छोट्या करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता...नियमांचा भंग केल्याप्रकरणी 83 कंपन्यांची चौकशीखनिज तेलाच्या भावात घसरणएप्रिल ते जुलै दरम्यान बीएसईने नोंदवली म्युच्युअल फंडातील 50,000 कोटींची गुंतवणूकरेल्वेत 32,000 नव्या कायमस्वरुपी पदांची भरतीमेहुल चोक्सीकडे होते मुंबई पोलिसांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र : अॅंटीग्वा सरकारचा धक्कादायक खुलासाकॉग्निझंटमध्ये वरिष्ठ पदावर असाल तर सावधान कोल इंडियाने नोंदवला 3,786 कोटींचा नफाइंडियन ऑईलचा नफा 7,000 कोटींवर : नोंदवली 50 टक्के वाढगेल्या चार वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न पोचले 80,000 रुपयांवरजुलैमध्ये इक्विटी फंडात 8,512 कोटींची गुंतवणूकजुलैमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पोचली 24 लाख कोटींवर : नोंदवली 5 टक्के वाढट्रम्पने दिली इंद्रा नूयी आणि अजय बंगा यांना पार्टीसार्वजनिक बॅंकांना लवकरच नवे प्रमुखगैरव्यवहारांमुळे बॅंकांना गेल्या तीन आर्थिक वर्षात 70,000 कोटींचा तोटा...अमेरिकेची जिरवत चीनने वाढवला परकी चलनसाठातंत्रज्ञान क्रांती रोजगाराच्या मुळावर : कौशिक बसूएअर इंडियाचे कर्मचारी पुन्हा एकदा पगाराच्या प्रतिक्षेत...एचडीएफसी बॅंकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात 0.6 टक्क्यांची वाढआयआयएफएल फोकस्ड इक्विटी फंडाचा एक्झिट लोड झाला 4 टक्केपेप्सीकोच्या इंद्रा नूयी होणार ऑक्टोबरमध्ये निवृत्त...भीम, रुपे यांच्यावरील जीएसटी कॅशबॅकची सरकारकडून होणार चाचणी...'या' कंपन्यांच्या शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना केले मालामालअॅपलच्या 1 ट्रिलियन डॉलरच्या प्रवासातील चित्तवेधक 5 गोष्टी...टाटा विरुद्�� मिस्त्री वाद चिघळणार...अॅवेन्डस कॅपिटल करणार आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे संपादन...भारत 2030 पर्यत तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता होणार : नाल्कोचे चेअरमन तपन कुमार7 वा वेतन आयोग : 'हे' राज्य देणार 1.82 लाख रुपयांपर्यत वेतनजीएसटी कौन्सिलच्या शनिवारच्या बैठकीत छोट्या करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता...नियमांचा भंग केल्याप्रकरणी 83 कंपन्यांची चौकशीखनिज तेलाच्या भावात घसरणएप्रिल ते जुलै दरम्यान बीएसईने नोंदवली म्युच्युअल फंडातील 50,000 कोटींची गुंतवणूकरेल्वेत 32,000 नव्या कायमस्वरुपी पदांची भरतीमेहुल चोक्सीकडे होते मुंबई पोलिसांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र : अॅंटीग्वा सरकारचा धक्कादायक खुलासाकॉग्निझंटमध्ये वरिष्ठ पदावर असाल तर सावधान आंतरराष्ट्रीय लवादाच्या रिलायन्सबाबतच्या निर्णयाविरोधात सरकार जाणार हायकोर्टात...कुमारमंगलम बिर्ला एअर इंडियाच्या संचालक मंडळावर...जिओ-एसबीआयची डिजिटल भागीदारीफ्रॅंकलिन टेम्पलटनने आणला नवीन इक्विटी सेव्हिंग फंडकॉग्निझंटच्या महसूलात 9.2 टक्क्यांची वाढतुमच्या हाती येणारा पगार वाढण्याची शक्यतासेन्सेक्स घसरला...फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये इंडियन ऑईल 137 व्या तर रिलायन्स 148 व्या क्रमांकावरगृहखरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठाच दिलासाभारत सरकार आणि ओेएनजीसीविरुद्धच्या वादात रिलायन्सचा मोठा विजयमारुतीच्या विक्रीला ब्रेक : 19 महिन्यात पहिल्यांदा खप खालावलासीपीएसई ईटीएफची अर्थ मंत्रालय करणार पुनर्रचनाजीएसटीचा लाभ ग्राहकांपर्यत न पोचवल्यामुळे एअरटेल आणि इंडिगो रडारवरअनिल अंबानींचा आरकॉम सर्वाधिक व्यवहार झालेला शेअर...एचडीएफसी बॅंक शेअर विक्रीतून उभारणार 15,500 कोटी रुपये...टाटा गृपचे 94 वर्षे जुने मुख्यालय, जगप्रसिद्ध 'बॉम्बे हाऊस' नुतनीकरणानंतर खुले...आरबीआयच्या व्याजदर ठरवणाऱ्या पॅनेलच्या तीन दिवसीय बैठकीला सुरूवात...टेक महिंद्राला अपेक्षेपेक्षा कमी, 898 कोटींचा नफाअॅक्सिस बॅंकेच्या नफ्यात 46 टक्क्यांची घटरिलायन्स देणार आता फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनला आव्हान...गोदरेज कन्झ्युमरला 405 कोटी रुपयांचा नफा : देणार बोनस शेअरगाडी घेतायआंतरराष्ट्रीय लवादाच्या रिलायन्सबाबतच्या निर्णयाविरोधात सरकार जाणार हायकोर्टात...कुमारमंगलम बिर्ला एअर इंडियाच्या संचालक मंडळावर...जिओ-एसबीआयची डिजिटल भा��ीदारीफ्रॅंकलिन टेम्पलटनने आणला नवीन इक्विटी सेव्हिंग फंडकॉग्निझंटच्या महसूलात 9.2 टक्क्यांची वाढतुमच्या हाती येणारा पगार वाढण्याची शक्यतासेन्सेक्स घसरला...फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये इंडियन ऑईल 137 व्या तर रिलायन्स 148 व्या क्रमांकावरगृहखरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठाच दिलासाभारत सरकार आणि ओेएनजीसीविरुद्धच्या वादात रिलायन्सचा मोठा विजयमारुतीच्या विक्रीला ब्रेक : 19 महिन्यात पहिल्यांदा खप खालावलासीपीएसई ईटीएफची अर्थ मंत्रालय करणार पुनर्रचनाजीएसटीचा लाभ ग्राहकांपर्यत न पोचवल्यामुळे एअरटेल आणि इंडिगो रडारवरअनिल अंबानींचा आरकॉम सर्वाधिक व्यवहार झालेला शेअर...एचडीएफसी बॅंक शेअर विक्रीतून उभारणार 15,500 कोटी रुपये...टाटा गृपचे 94 वर्षे जुने मुख्यालय, जगप्रसिद्ध 'बॉम्बे हाऊस' नुतनीकरणानंतर खुले...आरबीआयच्या व्याजदर ठरवणाऱ्या पॅनेलच्या तीन दिवसीय बैठकीला सुरूवात...टेक महिंद्राला अपेक्षेपेक्षा कमी, 898 कोटींचा नफाअॅक्सिस बॅंकेच्या नफ्यात 46 टक्क्यांची घटरिलायन्स देणार आता फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनला आव्हान...गोदरेज कन्झ्युमरला 405 कोटी रुपयांचा नफा : देणार बोनस शेअरगाडी घेताय घाई करा... 'या' कंपनीच्या गाड्या महागणारएचडीएफसी बॅंकेचा नफा 2,190 कोटी रुपयांवरसेन्सेक्स इतिहास घडवत असताना तुम्ही जाणल्या पाहिजेत अशा '10' भन्नाट गोष्टीम्युच्युअल फंडातील एसआयपी खात्यांची संख्या झाली 2.29 कोटीमानव विकास निर्देशांकातील सुधाराशिवाय 10 टक्के विकासदर अशक्य : नीती आयोगएचडीएफसी एएमसीच्या आयपीओला सुपर बंपर प्रतिसादपरकी चलन साठा 6.77 कोटी डॉलर्सने वाढत 405.14 अब्ज डॉलरवरजिओची मुसंडी: 21 महिन्यात 21.53 कोटी ग्राहकआयसीआयसीआय बॅंकेला 120 कोटींचा तोटावॉलमार्ट भारतात 30,000 नोकऱ्या निर्माण करणारम्युच्युअल फंड इंडस्ट्री होणार 100 लाख कोटी रुपयांचीसेन्सेक्सचा विक्रमावर विक्रमव्होडाफोन आयडियाला अखेर सरकारची परवानगीप्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट 2018कॅनरा बॅंक उभारणार 7,000 कोटी रुपयेईशान्य भारतातील करवसूलीत 28 टक्क्यांची वाढगुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय: सेबीचे अध्यक्ष अजय त्यागीमध्यरात्रीपर्यत डेरिव्हेटीव्ह ट्रेडिंगच्या परवानगीसाठी एनएसई प्रयत्नशीलप्राप्तीकर विभागाच्या तडाख्यात 4,300 कोटी रुपयांची मालमत्ता��च्चांकी प्रवास सुरूचसेबी साधणार म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हितमहिंद्रा म्युच्युअल फंडाने आणली नवी क्रेडीट रिस्क योजनाजगातील सर्वात महागडी कार : किंमत फक्त 122 कोटी रुपयेरेल्वेत 26,500 पदांसाठी भरती, 9 ऑगस्टपासून परीक्षाआणि अक्षयकुमार झाला जीएसटी कौन्सिलवर खूष...गोपाल अग्रवाल डीएसपी ब्लॅकरॉकच्या सिनिअर फंड मॅनेजरपदीजीएसटी करात झाली कपात: सर्वसामान्यांबरोबरच व्यापाऱ्यांना मोठा दिलासाएअरटेल आणि जिओमध्ये भूकंप'हे' आहेत जगातल्या सर्वाधिक महागडे शेअर...शॉर्ट टर्म डेट फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये का हवा घाई करा... 'या' कंपनीच्या गाड्या महागणारएचडीएफसी बॅंकेचा नफा 2,190 कोटी रुपयांवरसेन्सेक्स इतिहास घडवत असताना तुम्ही जाणल्या पाहिजेत अशा '10' भन्नाट गोष्टीम्युच्युअल फंडातील एसआयपी खात्यांची संख्या झाली 2.29 कोटीमानव विकास निर्देशांकातील सुधाराशिवाय 10 टक्के विकासदर अशक्य : नीती आयोगएचडीएफसी एएमसीच्या आयपीओला सुपर बंपर प्रतिसादपरकी चलन साठा 6.77 कोटी डॉलर्सने वाढत 405.14 अब्ज डॉलरवरजिओची मुसंडी: 21 महिन्यात 21.53 कोटी ग्राहकआयसीआयसीआय बॅंकेला 120 कोटींचा तोटावॉलमार्ट भारतात 30,000 नोकऱ्या निर्माण करणारम्युच्युअल फंड इंडस्ट्री होणार 100 लाख कोटी रुपयांचीसेन्सेक्सचा विक्रमावर विक्रमव्होडाफोन आयडियाला अखेर सरकारची परवानगीप्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट 2018कॅनरा बॅंक उभारणार 7,000 कोटी रुपयेईशान्य भारतातील करवसूलीत 28 टक्क्यांची वाढगुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय: सेबीचे अध्यक्ष अजय त्यागीमध्यरात्रीपर्यत डेरिव्हेटीव्ह ट्रेडिंगच्या परवानगीसाठी एनएसई प्रयत्नशीलप्राप्तीकर विभागाच्या तडाख्यात 4,300 कोटी रुपयांची मालमत्ताउच्चांकी प्रवास सुरूचसेबी साधणार म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हितमहिंद्रा म्युच्युअल फंडाने आणली नवी क्रेडीट रिस्क योजनाजगातील सर्वात महागडी कार : किंमत फक्त 122 कोटी रुपयेरेल्वेत 26,500 पदांसाठी भरती, 9 ऑगस्टपासून परीक्षाआणि अक्षयकुमार झाला जीएसटी कौन्सिलवर खूष...गोपाल अग्रवाल डीएसपी ब्लॅकरॉकच्या सिनिअर फंड मॅनेजरपदीजीएसटी करात झाली कपात: सर्वसामान्यांबरोबरच व्यापाऱ्यांना मोठा दिलासाएअरटेल आणि जिओमध्ये भूकंप'हे' आहेत जगातल्या सर्वाधिक महागडे शेअर...शॉर्ट टर्म डेट फं��� तुमच्या पोर्टफोलिओमध्ये का हवायुपीएल लि. एरिस्टा लाईफ सायन्सेसला करणार टेकओव्हर, 29,000 कोटींचा सौदापरकी चलन साठा 73.45 कोटी डॉलर्सने घसरत 405.07 अब्ज डॉलरवरनरेंद्र मोदींच्या परदेश गमनाचा खर्च, 1,484 कोटी रुपये...मोनेट इस्पातचा होणार लिलाव; टाटा स्टील, लिबर्टी हाऊस, जेएसडब्ल्यू स्टील लिलावाच्या स्पर्धेत'या' देशांच्या जीडीपीपेक्षा जेफ बेझोसची संपत्ती आहे जास्त...अॅक्सिस म्युच्युअल फंडाने आणला नवा इक्विटी हायब्रिड फंडआरबीआयकडून लवकरच 100 रुपयांची लव्हेंडर रंगातील नोटरिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानीचे 5 सोनेरी मंत्रजीएसटी कौन्सिल 30-40 वस्तूंच्या करात कपात करण्याची शक्यताट्रकचालकांचा शुक्रवारपासून देशव्यापी संपमुकेश अंबानी परदेशातून उभे करणार 2.5 अब्ज डॉलर्सयुनियन म्युच्युअल फंडाचा नवा इक्विटी सेव्हिंग्स फंडभारताचा विकास बघण्यासाठी अमर्त्य सेन यांनी भारतात काही काळ घालवावा: राजीव कुमारांचा सेन यांना प्रतिटोलाएलआयसी करणार आयडीबीआय बॅंकेच्या 51 टक्के हिस्स्याचे संपादनआयडीबीय संपादनाच्या संदर्भात एलआयसीच्या बोर्डाची आज बैठकबॅंक, एलआयसी, जीआयसी यांच्या कर्मचारी संघटना सरकारी धोरणाविरुद्ध रस्त्यावरइन्फोसिसचा नफा 3,612 कोटींवर, 1:1 बोनस शेअरची घोषणाआयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या टेकओव्हरच्या शर्यतीत अॅवेन्डस-केकेआर आघाडीवर...म्युच्युअल फंड कंपन्या पडतायेत \"या\" शेअरमधून बाहेर...कोटक म्युच्युअल फंडाचा बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड बाजारात...बीएसएनएलने आणली भारतातली पहिली मोबाईल टेलिफोनी सेवादिल्लीचे कॅनॉट प्लेस जगातले 9व्या क्रमांकाचे महागडे कार्यालय स्थळटीसीएसच्या नफ्यात 23.4 टक्के वाढएचसीएल टेक्नॉलॉजीसच्या बोर्डाची 12 जुलैला शेअर बायबॅकसंबंधी बैठक...रतन टाटा आणि मोहन भागवत येणार एकाच व्यासपीठावर...टाटा मोटर्सच्या मॉन्सून आणि एक्सचेंज ऑफरमिस्त्री वि. टाटा सन्स : मिस्त्रीबद्दल तुम्ही जाणाव्या अशा पाच गोष्टीसर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतल्या तिसऱ्या स्थानावर आता बफे नाही तर झुकरबर्ग...आरबीआयने अल्वर अर्बन को. ओपरेटिव्ह बॅंकेचे लायसन्स केले रद्दम्युच्युअल फंडांकडे पैशांचा ओघ सुरूचनॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या मदतीने युबीआय बॅंक करणार 3,000 कोटींची वसूली5,397 फोर्ड इकोस्पोर्ट्स दुरूस्तीसाठी बाजारातून परत मागवल्या...इंध��� दरवाढ पुन्हा सुरूम्युच्युअल फंडातील गुंतवणूक 23.4 लाख कोटींवरवयाच्या 88 व्या वर्षी घेतली मर्सडीझ; शेतकऱ्याचे स्वप्न साकारमुकेश अंबानी काय म्हणतायेत..आता येस बॅंकसुद्धा म्युच्युअल फंड व्यवसायातटाटा-मिस्त्री प्रकरणाचा फैसला 9 जुलैलातुमच्या मुलांना शिकवा \"हे\" 10 अर्थमंत्र...शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव‘एसआयटी’द्वारे चौकशीची मागणी फेटाळलीअर्थमंत्रालय नव्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या शोधात...फोक्सवॅगन गृप करणार भारतात 7,900 कोटी रुपयांची गुंतवणूकरिलायन्सने केली 220 कोटी प्लॅस्टीक बाटल्यांवर पुनर्प्रक्रियागुंतवणूकदारांचे पैसे व्याजासकट परत करा: सेबीचा आयसीआयसीआय एएमसीला दणकाचिंचवडमध्ये सकाळ मनीच्या सेमिनारला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद\"वॉलमार्ट'ला भारतात प्रवेश नकोअर्जित बसू यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार स्वीकारलाव्हॉट्सअपचे नवे उपयोगी दमदार फिचर...मुंबई भारतातील सर्वाधिक महागडे शहरबुलेटट्रेन अनावश्यक : मेट्रोमॅन इ श्रीधरनचा मोदींना दणकाबँक ऑफ महाराष्ट्रची धुरा आता ए. सी. राऊत यांच्याकडेअर्थमंत्री म्हणतात, स्विस बॅंकेतल्या बेकायदेशीर खात्यांवर कारवाई करणार...एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या आयपीओला सेबीचा हिरवा कंदीलस्विस बॅंकेत पैसा ठेवण्यात पाकिस्तानने भारतावर मारली बाजीतुमच्याकडचे कागदी शेअर्स बदला, 5 डिसेंबर आत...बेकायदेशीर मालमत्तांशी संबंधित \"टिप्स\"चा प्राप्तिकर विभागात महापूरसद्यस्थितीतील जीएसटी योग्य, बदलांची गरज नाही : आदी गोदरेजआता पासपोर्टसाठीचा अर्ज करा घरबसल्या, पासपोर्टसाठी मोबाईल अॅप लॉँचसुनील सुब्रमण्यम सुंदरम म्युच्युअल फंडाचे नवे व्यवस्थापकीय संचालकअनंत बरूआ यांची सेबीच्या पूर्णवेळ सदस्यपदी नेमणूकचालू आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड वाढ दोन आकडी होणारसरकारने कच्च्या तेलासाठीचे 2 लाख कोटींचे कर्ज फेडले...एस रमेश सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅस्सेस अॅंड कस्टम्सचे नवे अध्यक्षमी झालोय बॅंक गैरव्यवहारांचा पोस्टर बॉय : विजय मल्ल्यातुमच्या स्टार्ट अप कंपनीची नोंदणी करा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये...टीसीएस 24 ऑगस्टला करणार 16,000 कोटींचे शेअर 'बायबॅक'अरामको आणि अॅडनॉकची रत्नागिरीच्या रिफायनरीत 44 बिलियन डॉलर्सची गुंतवणू���1 लाखांचं कर्ज फक्त 10 मिनिटांत हवं आहे, मग हे वाचा...\"जीएसटी\" जर प्रामाणिकपणाचा उत्सव आहे मग \"भाजप\"चा पाच वर्षं विरोध कायुपीएल लि. एरिस्टा लाईफ सायन्सेसला करणार टेकओव्हर, 29,000 कोटींचा सौदापरकी चलन साठा 73.45 कोटी डॉलर्सने घसरत 405.07 अब्ज डॉलरवरनरेंद्र मोदींच्या परदेश गमनाचा खर्च, 1,484 कोटी रुपये...मोनेट इस्पातचा होणार लिलाव; टाटा स्टील, लिबर्टी हाऊस, जेएसडब्ल्यू स्टील लिलावाच्या स्पर्धेत'या' देशांच्या जीडीपीपेक्षा जेफ बेझोसची संपत्ती आहे जास्त...अॅक्सिस म्युच्युअल फंडाने आणला नवा इक्विटी हायब्रिड फंडआरबीआयकडून लवकरच 100 रुपयांची लव्हेंडर रंगातील नोटरिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानीचे 5 सोनेरी मंत्रजीएसटी कौन्सिल 30-40 वस्तूंच्या करात कपात करण्याची शक्यताट्रकचालकांचा शुक्रवारपासून देशव्यापी संपमुकेश अंबानी परदेशातून उभे करणार 2.5 अब्ज डॉलर्सयुनियन म्युच्युअल फंडाचा नवा इक्विटी सेव्हिंग्स फंडभारताचा विकास बघण्यासाठी अमर्त्य सेन यांनी भारतात काही काळ घालवावा: राजीव कुमारांचा सेन यांना प्रतिटोलाएलआयसी करणार आयडीबीआय बॅंकेच्या 51 टक्के हिस्स्याचे संपादनआयडीबीय संपादनाच्या संदर्भात एलआयसीच्या बोर्डाची आज बैठकबॅंक, एलआयसी, जीआयसी यांच्या कर्मचारी संघटना सरकारी धोरणाविरुद्ध रस्त्यावरइन्फोसिसचा नफा 3,612 कोटींवर, 1:1 बोनस शेअरची घोषणाआयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या टेकओव्हरच्या शर्यतीत अॅवेन्डस-केकेआर आघाडीवर...म्युच्युअल फंड कंपन्या पडतायेत \"या\" शेअरमधून बाहेर...कोटक म्युच्युअल फंडाचा बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड बाजारात...बीएसएनएलने आणली भारतातली पहिली मोबाईल टेलिफोनी सेवादिल्लीचे कॅनॉट प्लेस जगातले 9व्या क्रमांकाचे महागडे कार्यालय स्थळटीसीएसच्या नफ्यात 23.4 टक्के वाढएचसीएल टेक्नॉलॉजीसच्या बोर्डाची 12 जुलैला शेअर बायबॅकसंबंधी बैठक...रतन टाटा आणि मोहन भागवत येणार एकाच व्यासपीठावर...टाटा मोटर्सच्या मॉन्सून आणि एक्सचेंज ऑफरमिस्त्री वि. टाटा सन्स : मिस्त्रीबद्दल तुम्ही जाणाव्या अशा पाच गोष्टीसर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतल्या तिसऱ्या स्थानावर आता बफे नाही तर झुकरबर्ग...आरबीआयने अल्वर अर्बन को. ओपरेटिव्ह बॅंकेचे लायसन्स केले रद्दम्युच्युअल फंडांकडे पैशांचा ओघ सुरूचनॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या मदतीने युबीआय बॅंक करण���र 3,000 कोटींची वसूली5,397 फोर्ड इकोस्पोर्ट्स दुरूस्तीसाठी बाजारातून परत मागवल्या...इंधन दरवाढ पुन्हा सुरूम्युच्युअल फंडातील गुंतवणूक 23.4 लाख कोटींवरवयाच्या 88 व्या वर्षी घेतली मर्सडीझ; शेतकऱ्याचे स्वप्न साकारमुकेश अंबानी काय म्हणतायेत..आता येस बॅंकसुद्धा म्युच्युअल फंड व्यवसायातटाटा-मिस्त्री प्रकरणाचा फैसला 9 जुलैलातुमच्या मुलांना शिकवा \"हे\" 10 अर्थमंत्र...शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव‘एसआयटी’द्वारे चौकशीची मागणी फेटाळलीअर्थमंत्रालय नव्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या शोधात...फोक्सवॅगन गृप करणार भारतात 7,900 कोटी रुपयांची गुंतवणूकरिलायन्सने केली 220 कोटी प्लॅस्टीक बाटल्यांवर पुनर्प्रक्रियागुंतवणूकदारांचे पैसे व्याजासकट परत करा: सेबीचा आयसीआयसीआय एएमसीला दणकाचिंचवडमध्ये सकाळ मनीच्या सेमिनारला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद\"वॉलमार्ट'ला भारतात प्रवेश नकोअर्जित बसू यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार स्वीकारलाव्हॉट्सअपचे नवे उपयोगी दमदार फिचर...मुंबई भारतातील सर्वाधिक महागडे शहरबुलेटट्रेन अनावश्यक : मेट्रोमॅन इ श्रीधरनचा मोदींना दणकाबँक ऑफ महाराष्ट्रची धुरा आता ए. सी. राऊत यांच्याकडेअर्थमंत्री म्हणतात, स्विस बॅंकेतल्या बेकायदेशीर खात्यांवर कारवाई करणार...एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या आयपीओला सेबीचा हिरवा कंदीलस्विस बॅंकेत पैसा ठेवण्यात पाकिस्तानने भारतावर मारली बाजीतुमच्याकडचे कागदी शेअर्स बदला, 5 डिसेंबर आत...बेकायदेशीर मालमत्तांशी संबंधित \"टिप्स\"चा प्राप्तिकर विभागात महापूरसद्यस्थितीतील जीएसटी योग्य, बदलांची गरज नाही : आदी गोदरेजआता पासपोर्टसाठीचा अर्ज करा घरबसल्या, पासपोर्टसाठी मोबाईल अॅप लॉँचसुनील सुब्रमण्यम सुंदरम म्युच्युअल फंडाचे नवे व्यवस्थापकीय संचालकअनंत बरूआ यांची सेबीच्या पूर्णवेळ सदस्यपदी नेमणूकचालू आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड वाढ दोन आकडी होणारसरकारने कच्च्या तेलासाठीचे 2 लाख कोटींचे कर्ज फेडले...एस रमेश सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅस्सेस अॅंड कस्टम्सचे नवे अध्यक्षमी झालोय बॅंक गैरव्यवहारांचा पोस्टर बॉय : विजय मल्ल्यातुमच्या स्टार्ट अप कंपनीची नोंदणी करा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये...टीसीएस 24 ऑगस्टला करणार 16,000 कोटींचे श���अर 'बायबॅक'अरामको आणि अॅडनॉकची रत्नागिरीच्या रिफायनरीत 44 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक1 लाखांचं कर्ज फक्त 10 मिनिटांत हवं आहे, मग हे वाचा...\"जीएसटी\" जर प्रामाणिकपणाचा उत्सव आहे मग \"भाजप\"चा पाच वर्षं विरोध का चिदंबरमचा खडा सवालकाय आहेत वॉरन बफेचे गुंतवणूकदारांसाठीचे आठ गुरूमंत्र...पेटीएमची नवी अफलातून योजना...टाटांची 1.2 लाख कोटी गुंतवणूकीची महाकाय योजना...भारताच्या सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या...ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता बीएमडब्ल्यू आणि ऑडीसारख्या गाडयांवर...अर्जित बसू स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालकसरकार आयडीबीआय बॅंकेतील 30 टक्के हिस्सा विकणार...आता राजस्थानातही धावणार बुलेट ट्रेन\"या\" बाईक आणि स्कूटर आहेत भारतीय रस्त्यांच्या स्वामिनी...बी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओबी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओम्युच्युअल फंड मॅनेजर्सने मे महिन्यात लक्ष केंद्रित केलेल्या कंपन्या...\"बॅंक ऑफ महाराष्ट्र\"वरील कारवाई पूर्वनियोजितएअर इंडियाच्या निर्गुंतवणूकीकरणासाठी सरकार कटीबद्ध : जयंत सिन्हाबॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरची आपटीआर्थिक व्यवहार सचिव म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत होणार 10 ट्रिलियन डॉलर्सचीबँक ऑफ महाराष्ट्रचे सीईओ रविंद्र मराठे यांच्यासह सहा जणांना अटकगैरव्यवहारातले 3,700 कोटी रुपये मल्ल्याने एफ1, आयपीएलकडे वळवलेआयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्श्युरन्सच्या एमडी आणि सीईओपदी एनएस कन्ननअॅमेझॉनचे जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीअर्थमंत्री गोयल म्हणतात, बॅंकामधील पैसा सुरक्षितबॅंक ऑफ बडोदाचे जयकुमार एक्सिस बॅंकेचे सीईओ होण्याची शक्यतामोदी सरकारने आपल्या यशापयाशाची जबाबदारी स्वीकारावी: नीती आयोगभारतीयांनो, अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवंय, फक्त 151 वर्ष थांबा...सॉफ्टबॅंक गृप कॉर्पोरेशन करणार भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर यांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश करणारतुमचा हाती येणारा पगार लवकरच कमी होणार...जेट एअरवेजची युरोपप्रवासासाठी 30 टक्कयांच्या सवलतीची ऑफरजेपी मॉर्गन म्युच्युअल फंडाचे रजिस्ट्रेशन सेबीकडून रद्दभारत-22 ईटीफ चा 19 जूनला दुसरा टप्पाएचडीएफसीला परकी गुंतवणूकीतून 24,000 कोटी उभारायला केंद्राची मान्यताव्होडाफोन 4जी आता के��ारनाथमध्येसुद्धामारुती सुझुकी स्विफ्टची तडाखेबंद विक्रीदरडोई उत्पन्नाच्या वाढीचा वेग मंदावलान्यूपॉवर रिन्युवेबल्सच्या तपासास सुरूवातबॅंकांनी तीन वर्षांत गैरव्यवहाराद्वारे गमावले 75,000 कोटीरुची सोयाच्या लिलावात अदानी विल्मर आघाडीवरटीसीएसचे 15 जूनपासून शेअर्सचे बायबॅकसंसदीय समितीसमोर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांची झाडाझडतीजुलैअखेर येणार भारताचे नवीन दूरसंचार धोरणअटल पेन्शन योजने अंतर्गत पेन्शन 10,000 रुपये प्रति महिना करण्याचा सरकारचा प्रस्ताव\"या\" बॅंकांच्या खातेधारकांना झिरो बॅलन्सचा दिलासाभारताकडून 100 टक्के शुल्कआकारणी : ट्रम्पअलाहाबाद बॅंकेने आयबीसीकडे सादर केले 65 थकीत कर्जाचे प्रस्तावढेपाळलेली भारतीय रेल्वे...महागाई दरात मे महिन्यात वाढइंधनाच्या किंमती आणि रोजगाराच्या मुद्दयावरून चिदंबरमने सरकारला फटकारलेपंजाब हाऊसिंग फायनान्स लि. आणि इतर वित्तसंस्थामधून पंजाब नॅशनल बॅंक बाहेर पडणार...नैसर्गिक वायू जीएसटीअंतर्गत येण्याची शक्यता\"मे\" महिन्यात सर्वात कमी म्युच्युअल फंड गुंतवणूक\"रिलायन्स जिओ\"ची महत्वाकांक्षा, वर्षभरात 99 टक्के भारतीयापर्यंत पोचणारपरकी चलन साठा घसरत 412.23 अब्ज डॉलरवरसर्वात महागडी एसयूव्ही, बेंटले बेंटाय्गा भारतात...आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आरबीआयच्या पॉलिसीचे केले स्वागतएप्रिल महिन्यात एसआयपीद्वारे 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक\"युटीआय\"चा नवा फंड; \"युटीआय नफ्टी ने्क्स्ट 50 इंडेक्स फंड\"मुंबई विमानतळाचा विक्रम, 24 तासात 1003 उड्डाणेसलग तीन महिन्यापासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे पगारांत अनियमित...बॅंकांनी केली कर्जावरच्या व्याजदरात वाढभारतातील परकी गुंतवणूक 44 अब्ज डॉलर्सवरून 40 अब्ज डॉलर्सवरजागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...जागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...स्वस्त घरांच्या कर्जाच्या मर्यादेत आरबीआयकडून वाढ...रॉयल एनफिल्डच्या इंजिनची \"धकधक\" इतिहासजमा होणार...म्युच्युअल फंडाच्या अतिरिक्त भाराचे फायदे गुंतवणूकदारांना द्या : अॅम्फीछोट्या शहरांमध्ये बांधकाम क्षेत्राची भरभराट...29 मार्चपासून करमुक्त ग्रॅच्युईटीची वाढीव मर्यादा 20 लाखांवरफेरारी 812 सुपरफास्ट भारतात, किंमत 5.2 कोटी रुपयेम्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'पोर्टफोलिओ' हाताळताना...सेबीने केली म्युच्युअल फंडांच्या एक्सपेन्स चार्जेसमध्ये घटफक्त 90 अब्ज डॉलर्स आणि भारताचा जीडीपी इंग्लंडला टाकणार मागे...वेदांताने इलेक्ट्रोस्टील 5,300 कोटींना विकत घेतली.आयसीआयसीआय बॅंक नव्या चेअरमनच्या शोधातअॅक्सिस नवा म्युच्युअल फंड, रेरा ऑपर्च्युनिटीज फंडआयडीबीआयचे सीईओ महेश जैन रिझर्व बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदीअॅमेझॉनच्या जेफ बेझोसाठी भारत सोन्याचे अंड देणारी कोंबडीसेबीने म्युच्युअल फंडांना ठणकावले , अॅम्फीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन कराबॅंक ऑफ बडोदा म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडणारआयडिया होणार व्होडाफोन आयडिया, देशातली सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी5 कोटी रु. कमवायचे आहेत चिदंबरमचा खडा सवालकाय आहेत वॉरन बफेचे गुंतवणूकदारांसाठीचे आठ गुरूमंत्र...पेटीएमची नवी अफलातून योजना...टाटांची 1.2 लाख कोटी गुंतवणूकीची महाकाय योजना...भारताच्या सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या...ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता बीएमडब्ल्यू आणि ऑडीसारख्या गाडयांवर...अर्जित बसू स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालकसरकार आयडीबीआय बॅंकेतील 30 टक्के हिस्सा विकणार...आता राजस्थानातही धावणार बुलेट ट्रेन\"या\" बाईक आणि स्कूटर आहेत भारतीय रस्त्यांच्या स्वामिनी...बी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओबी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओम्युच्युअल फंड मॅनेजर्सने मे महिन्यात लक्ष केंद्रित केलेल्या कंपन्या...\"बॅंक ऑफ महाराष्ट्र\"वरील कारवाई पूर्वनियोजितएअर इंडियाच्या निर्गुंतवणूकीकरणासाठी सरकार कटीबद्ध : जयंत सिन्हाबॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरची आपटीआर्थिक व्यवहार सचिव म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत होणार 10 ट्रिलियन डॉलर्सचीबँक ऑफ महाराष्ट्रचे सीईओ रविंद्र मराठे यांच्यासह सहा जणांना अटकगैरव्यवहारातले 3,700 कोटी रुपये मल्ल्याने एफ1, आयपीएलकडे वळवलेआयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्श्युरन्सच्या एमडी आणि सीईओपदी एनएस कन्ननअॅमेझॉनचे जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीअर्थमंत्री गोयल म्हणतात, बॅंकामधील पैसा सुरक्षितबॅंक ऑफ बडोदाचे जयकुमार एक्सिस बॅंकेचे सीईओ होण्याची शक्यतामोदी सरकारने आपल्या यशापयाशाची जबाबदारी स्वीकारावी: नीती आयोगभारतीयांनो, अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवंय, फक्त 151 वर्ष थांबा...सॉफ्टबॅं�� गृप कॉर्पोरेशन करणार भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर यांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश करणारतुमचा हाती येणारा पगार लवकरच कमी होणार...जेट एअरवेजची युरोपप्रवासासाठी 30 टक्कयांच्या सवलतीची ऑफरजेपी मॉर्गन म्युच्युअल फंडाचे रजिस्ट्रेशन सेबीकडून रद्दभारत-22 ईटीफ चा 19 जूनला दुसरा टप्पाएचडीएफसीला परकी गुंतवणूकीतून 24,000 कोटी उभारायला केंद्राची मान्यताव्होडाफोन 4जी आता केदारनाथमध्येसुद्धामारुती सुझुकी स्विफ्टची तडाखेबंद विक्रीदरडोई उत्पन्नाच्या वाढीचा वेग मंदावलान्यूपॉवर रिन्युवेबल्सच्या तपासास सुरूवातबॅंकांनी तीन वर्षांत गैरव्यवहाराद्वारे गमावले 75,000 कोटीरुची सोयाच्या लिलावात अदानी विल्मर आघाडीवरटीसीएसचे 15 जूनपासून शेअर्सचे बायबॅकसंसदीय समितीसमोर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांची झाडाझडतीजुलैअखेर येणार भारताचे नवीन दूरसंचार धोरणअटल पेन्शन योजने अंतर्गत पेन्शन 10,000 रुपये प्रति महिना करण्याचा सरकारचा प्रस्ताव\"या\" बॅंकांच्या खातेधारकांना झिरो बॅलन्सचा दिलासाभारताकडून 100 टक्के शुल्कआकारणी : ट्रम्पअलाहाबाद बॅंकेने आयबीसीकडे सादर केले 65 थकीत कर्जाचे प्रस्तावढेपाळलेली भारतीय रेल्वे...महागाई दरात मे महिन्यात वाढइंधनाच्या किंमती आणि रोजगाराच्या मुद्दयावरून चिदंबरमने सरकारला फटकारलेपंजाब हाऊसिंग फायनान्स लि. आणि इतर वित्तसंस्थामधून पंजाब नॅशनल बॅंक बाहेर पडणार...नैसर्गिक वायू जीएसटीअंतर्गत येण्याची शक्यता\"मे\" महिन्यात सर्वात कमी म्युच्युअल फंड गुंतवणूक\"रिलायन्स जिओ\"ची महत्वाकांक्षा, वर्षभरात 99 टक्के भारतीयापर्यंत पोचणारपरकी चलन साठा घसरत 412.23 अब्ज डॉलरवरसर्वात महागडी एसयूव्ही, बेंटले बेंटाय्गा भारतात...आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आरबीआयच्या पॉलिसीचे केले स्वागतएप्रिल महिन्यात एसआयपीद्वारे 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक\"युटीआय\"चा नवा फंड; \"युटीआय नफ्टी ने्क्स्ट 50 इंडेक्स फंड\"मुंबई विमानतळाचा विक्रम, 24 तासात 1003 उड्डाणेसलग तीन महिन्यापासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे पगारांत अनियमित...बॅंकांनी केली कर्जावरच्या व्याजदरात वाढभारतातील परकी गुंतवणूक 44 अब्ज डॉलर्सवरून 40 अब्ज डॉलर्सवरजागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...जागतिक बॅ���क म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...स्वस्त घरांच्या कर्जाच्या मर्यादेत आरबीआयकडून वाढ...रॉयल एनफिल्डच्या इंजिनची \"धकधक\" इतिहासजमा होणार...म्युच्युअल फंडाच्या अतिरिक्त भाराचे फायदे गुंतवणूकदारांना द्या : अॅम्फीछोट्या शहरांमध्ये बांधकाम क्षेत्राची भरभराट...29 मार्चपासून करमुक्त ग्रॅच्युईटीची वाढीव मर्यादा 20 लाखांवरफेरारी 812 सुपरफास्ट भारतात, किंमत 5.2 कोटी रुपयेम्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'पोर्टफोलिओ' हाताळताना...सेबीने केली म्युच्युअल फंडांच्या एक्सपेन्स चार्जेसमध्ये घटफक्त 90 अब्ज डॉलर्स आणि भारताचा जीडीपी इंग्लंडला टाकणार मागे...वेदांताने इलेक्ट्रोस्टील 5,300 कोटींना विकत घेतली.आयसीआयसीआय बॅंक नव्या चेअरमनच्या शोधातअॅक्सिस नवा म्युच्युअल फंड, रेरा ऑपर्च्युनिटीज फंडआयडीबीआयचे सीईओ महेश जैन रिझर्व बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदीअॅमेझॉनच्या जेफ बेझोसाठी भारत सोन्याचे अंड देणारी कोंबडीसेबीने म्युच्युअल फंडांना ठणकावले , अॅम्फीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन कराबॅंक ऑफ बडोदा म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडणारआयडिया होणार व्होडाफोन आयडिया, देशातली सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी5 कोटी रु. कमवायचे आहेत आयकर विभागाला काळ्या पैसा किंवा बेनामी संपत्तीची माहिती कळवा...मेक इन इंडिया अंतर्गत टाटा बोईंगचे पहिले हेलिकॉप्टरएअर इंडियासाठी ये रास्ता नही आसानएप्रिलमधले जीएसटीचे कलेक्शन 94,000 कोटी रुपये10 पैकी 8 भारतीय आधार कार्डबद्दल काळजीग्रस्तमारुती सुझुकीची मे महिन्यात विक्रमी विक्रीबॅंकाचे थकीत कर्ज : फक्त 10.17 लाख कोटी रुपयेवॉरन बफेने दाखवला होता उबेरमध्ये रस : 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ऑफरअमेरिकेतल्या औषधांच्या किंमती : भारतीय औषध कंपन्यांसमोरचे आव्हानमोदींच्या महत्वाकांक्षी \"प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा\" योजनेसाठी 1 जूनला लागणार बोलीपीयूसी नाही तर वाहन विमा नाहीआयसीआय़सीआय़ बॅंक स्वतंत्रपणे चंदा कोचर यांची चौकशी करणार'रिटायरमेंट प्लॅनिंग' करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याल आयकर विभागाला काळ्या पैसा किंवा बेनामी संपत्तीची माहिती कळवा...मेक इन इंडिया अंतर्गत टाटा बोईंगचे पहिले हेलिकॉप्टरएअर इंडियासाठी ये रास्ता नही आसानएप्रिलमधले जीएसटीचे कलेक्शन 94,000 कोटी रुपये10 पैकी 8 भारतीय आधार कार्डबद्दल काळजीग्रस्तमारुती सुझुकीची मे महिन्यात विक्रमी विक्रीबॅंकाचे थकीत कर्ज : फक्त 10.17 लाख कोटी रुपयेवॉरन बफेने दाखवला होता उबेरमध्ये रस : 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ऑफरअमेरिकेतल्या औषधांच्या किंमती : भारतीय औषध कंपन्यांसमोरचे आव्हानमोदींच्या महत्वाकांक्षी \"प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा\" योजनेसाठी 1 जूनला लागणार बोलीपीयूसी नाही तर वाहन विमा नाहीआयसीआय़सीआय़ बॅंक स्वतंत्रपणे चंदा कोचर यांची चौकशी करणार'रिटायरमेंट प्लॅनिंग' करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यालशिकागोतल्या हिंदू परिषदेला संघ परिवाराचं रघुराम राजनना आमंत्रणभारत सरकारकडे 20,000 कोटी रुपयांचा जीएसटी रिफंड प्रलंबित2019 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक कार आणण्याची योजना लांबणीवरस्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे प्रीमियम दरांत घट करत स्टार कार्डिअक केअर विमा योजनेत नवे बदलमनपसंद बेवेरेजेस लि.चे शेअर्स गडगडल्याचा फटका बसलेले म्युच्युएल फंडसलग तिसऱ्या वर्षी एचडीएफसीचे आदित्य पूरी जगातील टॉप 30 सीईओंच्या यादीतमॉन्सून सत्रात होणार जीएसटीत अनेक सुधारणायुटीआय़ने आणली नाविन्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड योजना : युटीआय पॉवर ऑफ थ्री\"एल अॅंड टी\"ला मिळाल्या 5,704 कोटींच्या ऑर्डर्सरिलायन्स निप्पॉन लाईफ एएमसीत किंजल देसाईंची फंड मॅनेजर : परदेश गुंतवणूकींसाठी नियुक्तीबाबा रामदेवांची टेलिकॉममध्ये एन्ट्री : पतंजली देणार स्वदेशी सिम कार्डमोदी आणि \"दहावी फ\"टेक महिंद्राचा नफा दुप्पटवर्षभरात पहिल्यांदाच सनफार्माच्या नफ्यात वाढटाटा मोटर्स विकणार आपला वाहन वित्तीय शाखेतला हिस्साटीसीएसचे बाजारमूल्य 7 लाख कोटी : टीसीएस आणि देशासाठी आणखी एक ऐतिहासिक क्षणअंबानी, अदानी आणि इतर तीन अब्जाधीशांनी गमावले 15 अब्ज डॉलर्सशापूरजी पालोनजी यांचा मध्यम-उत्पन्न गृहनिर्मिती ब्रँड – जॉयविल आता पुण्यात, पहिला प्रकल्प हिंजवडीजवळईपेलेटरचा आयडीएफसी बँकेसह सहयोगडिजीटल युगातील विमा व्यवसायएचडीएफसी बॅंकेचे नवे डिजीटल कर्ज फक्त तीन मिनिटांतदेना बॅंक, पंजाब आणि सिंध बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नवीन चेहरे...\"जीएसटी\"चा असाही दणका : कराच्या चोरीमुळे पिता पूत्र अटकेतव्यायाम असो कि गुंतवणूकीतला फायदा : नियमितपणा महत्वाचासॅमसंगने सादर केले 'हे' नवीन स्मार्टफोन्सदिवाळखोरीच्या संदर्भा���ल्या आयबीसी कायद्यात सुधारणेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरीटाटा मोटर्सच्या नफ्यात 50 टक्कयांची घटपेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महाराष्ट्राचीच सर्वाधिक होरपळ ...गुंतवणूक : कशी करावी शिकागोतल्या हिंदू परिषदेला संघ परिवाराचं रघुराम राजनना आमंत्रणभारत सरकारकडे 20,000 कोटी रुपयांचा जीएसटी रिफंड प्रलंबित2019 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक कार आणण्याची योजना लांबणीवरस्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे प्रीमियम दरांत घट करत स्टार कार्डिअक केअर विमा योजनेत नवे बदलमनपसंद बेवेरेजेस लि.चे शेअर्स गडगडल्याचा फटका बसलेले म्युच्युएल फंडसलग तिसऱ्या वर्षी एचडीएफसीचे आदित्य पूरी जगातील टॉप 30 सीईओंच्या यादीतमॉन्सून सत्रात होणार जीएसटीत अनेक सुधारणायुटीआय़ने आणली नाविन्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड योजना : युटीआय पॉवर ऑफ थ्री\"एल अॅंड टी\"ला मिळाल्या 5,704 कोटींच्या ऑर्डर्सरिलायन्स निप्पॉन लाईफ एएमसीत किंजल देसाईंची फंड मॅनेजर : परदेश गुंतवणूकींसाठी नियुक्तीबाबा रामदेवांची टेलिकॉममध्ये एन्ट्री : पतंजली देणार स्वदेशी सिम कार्डमोदी आणि \"दहावी फ\"टेक महिंद्राचा नफा दुप्पटवर्षभरात पहिल्यांदाच सनफार्माच्या नफ्यात वाढटाटा मोटर्स विकणार आपला वाहन वित्तीय शाखेतला हिस्साटीसीएसचे बाजारमूल्य 7 लाख कोटी : टीसीएस आणि देशासाठी आणखी एक ऐतिहासिक क्षणअंबानी, अदानी आणि इतर तीन अब्जाधीशांनी गमावले 15 अब्ज डॉलर्सशापूरजी पालोनजी यांचा मध्यम-उत्पन्न गृहनिर्मिती ब्रँड – जॉयविल आता पुण्यात, पहिला प्रकल्प हिंजवडीजवळईपेलेटरचा आयडीएफसी बँकेसह सहयोगडिजीटल युगातील विमा व्यवसायएचडीएफसी बॅंकेचे नवे डिजीटल कर्ज फक्त तीन मिनिटांतदेना बॅंक, पंजाब आणि सिंध बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नवीन चेहरे...\"जीएसटी\"चा असाही दणका : कराच्या चोरीमुळे पिता पूत्र अटकेतव्यायाम असो कि गुंतवणूकीतला फायदा : नियमितपणा महत्वाचासॅमसंगने सादर केले 'हे' नवीन स्मार्टफोन्सदिवाळखोरीच्या संदर्भातल्या आयबीसी कायद्यात सुधारणेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरीटाटा मोटर्सच्या नफ्यात 50 टक्कयांची घटपेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महाराष्ट्राचीच सर्वाधिक होरपळ ...गुंतवणूक : कशी करावी कुठे करावी पेटीएम मॉलचे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स विभागात हिस्सेदारी वाढविण्��ाचे उद्दिष्टआयसीआयसीआय बँकेतर्फे ग्राहकांना ट्रॅव्हल कार्ड डिजिटल पद्धतीने तत्काळ रिलोड करण्याची सेवा उपलब्धखुशखबर : साखरेची चमक वाढणार; शेतकऱ्यांना मिळणार चांगला भावसेलभाईचा आयपीओसाठी अर्जजेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेड एनसीडी विक्रीला मे 28, 2018 रोजी सुरुवातइन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्कांनी कमावले 13 कोटी रुपयेफेअरसेंट.कॉमला आरबीआयचे एनबीएफसी-पी२पी प्रमाणपत्र प्राप्तभारतानंतर \"जिओ\" चा मोर्चा युरोपकडे...रॉयल एनफिल्डची नवी जादू : दुसऱ्या महायुद्धातील क्लासिक मॉडेल बाजारातम्युच्युअल फंड : समज आणि गैरसमज ....अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला मोठा धक्का : जावं लागणार दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरंम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदेम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास ही वेळ योग्य आहे : साखरेची चमक वाढणार; शेतकऱ्यांना मिळणार चांगला भावसेलभाईचा आयपीओसाठी अर्जजेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेड एनसीडी विक्रीला मे 28, 2018 रोजी सुरुवातइन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्कांनी कमावले 13 कोटी रुपयेफेअरसेंट.कॉमला आरबीआयचे एनबीएफसी-पी२पी प्रमाणपत्र प्राप्तभारतानंतर \"जिओ\" चा मोर्चा युरोपकडे...रॉयल एनफिल्डची नवी जादू : दुसऱ्या महायुद्धातील क्लासिक मॉडेल बाजारातम्युच्युअल फंड : समज आणि गैरसमज ....अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला मोठा धक्का : जावं लागणार दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरंम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदेम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास ही वेळ योग्य आहे'सकाळ मनी' आता समृद्धीच्या वाटेवरचा मार्गदर्शकम्युच्युअल फंडांकडे पैशांचा विक्रमी ओघजाणून घेऊया: 'एसआयपी' म्हणजे नेमके काय'सकाळ मनी' आता समृद्धीच्या वाटेवरचा मार्गदर्शकम्युच्युअल फंडांकडे पैशांचा विक्रमी ओघजाणून घेऊया: 'एसआयपी' म्हणजे नेमके कायम्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यामुळे मिळणारे लाभ'सकाळ मनी'च्या साथीने होईल आर्थिक उद्दिष्टपूर्ती\nहोम बातम्या आणि लेखArticle Details\nसकाळ मनी फंड आढावा\nमंदीत संधीचा शोध... खास तुमच्यासाठी\nBy सकाळ मनी | पुणे | Oct. 15, 2018 | म्युच्युअल फंड,पर्सनल फायनान्स,इतर\nगेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक जवळजवळ ३९ हजारांवरून आता ३४ हजार��ंवर आला आहे. वाढलेले व्याजदर, घसरणारा रुपया आणि पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किमती; याबरोबरच काही राज्ये आणि लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका या सर्वांच्याच बातम्यांमुळे साशंकता आणि काळजी वाढत आहे. त्यातच, ‘शेअर बाजारात मोठी घसरण... ‘सेन्सेक्‍स’ ..... अंशांनी कोसळला,’ अशा बातम्या वाचल्या, की शेअर बाजाराशी जोडलेल्या म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदार संभ्रमित होतात, घाबरतात. कारण हाच बाजार तेजीत असताना त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढताना दिसत होते; पण आता बाजार घसरला की मूल्य कमी झालेले दिसते. त्यामुळे मनात घबराट निर्माण होते. आपण केलेली गुंतवणूक चुकली तर नाही ना, अशा शंका येऊ लागतात. कमी भावात (एनएव्ही) जास्त युनिट्‌स मिळण्याची संधी असतानाही नवी गुंतवणूक करायला मन धजावत नाही, उत्साह वाटत नाही. उलट, ‘म्युच्युअल फंडातील गुंतवणूक विकून टाकायला हवी,’ अशी भावना बळावू लागते आणि याच भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेतले जाऊ शकतात. सर्वसामान्य गुंतवणूकदारांची नेमकी हीच स्थिती लक्षात घेऊन ‘सकाळ मनी’ने म्युच्युअल फंड क्षेत्रातील तज्ज्ञांचे जनजागृतीपर सेमिनार आयोजित करण्याचे ठरविले आहे. थोडक्‍यात, मंदीसदृश वातावरणात संधी कशी शोधली पाहिजे, याचे थेट, ‘लाइव्ह’ मार्गदर्शन तमाम नागरिकांना लाभणार आहे.\nगेल्या तीन-चार वर्षांत म्युच्युअल फंडांचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे म्युच्युअल फंडांच्या योजनांकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एसआयपी) घराघरांत पोचला. दरमहा ७५०० कोटी रुपयांची गुंतवणूक या मार्गातून होऊ लागली. दीर्घ मुदतीसाठी बाजारात गुंतवणूक करण्याचा हा योग्य मार्ग अनेकांनी अंगीकारला. म्युच्युअल फंडात खासगी क्षेत्राच्या प्रवेशाला २५ वर्षे पूर्ण होत असताना त्यांची एकत्रित मालमत्ता २५ लाख कोटींच्या उच्चांकी पातळीवर पोचली. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्‌स इन इंडिया’ने (ॲम्फी) दिलेल्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड योजनांमधील गुंतवणूक आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवर पोचली आहे. महागाई दरावर मात करून ‘खऱ्या अर्थाने परतावा’ मिळवायचा असेल तर इक्विटी या ॲसेट क्‍लासची कास धरणे गरजेचे ठरत आहे आणि याची जाणीव हळूहळू गुंतवणूकदारांना होऊ लागली आहे. त्याचेच प्रतिबिंब म्युच्युअल फंडांकडे वाढत चाललेल्या गुंतवणुकीच्या आकड्यांतून दिसून येत आहे. यानिमित्ताने पारंपरिक गुंतवणूक प्रकारांकडून काहीशा नव्या गुंतवणूक प्रकाराकडे नागरिकांचा कल वाढत चालल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे.\n‘सकाळ मनी’चा प्रभावी उपक्रम\nबदलत्या काळाची गरज नेमकी ओळखून, सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या आर्थिक समृद्धीसाठी एक चांगला गुंतवणूक प्रकार प्रभावीपणे सादर करण्याचे ‘सकाळ मनी’ने ठरविले आहे. याचे पहिले पाऊल म्हणून (www.sakalmoney.com) या नव्या वेबसाइटच्या माध्यमातून प्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मराठी तसेच इंग्रजी अशा दोन भाषांत कार्यरत असलेल्या या वेबसाइटचा लाभ समाजाच्या सर्व स्तरांतील नागरिकांना घेता येत आहे. म्युच्युअल फंडासह पर्सनल फायनान्स क्षेत्रातील ताज्या घटना- घडामोडींच्या बातम्या आणि तज्ज्ञांचे लेखही या ठिकाणी वाचायला मिळत आहेत. त्यालाच पूरक अशा ‘धन की बात’ या पानाच्या माध्यमातून या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर लेखही वाचकांसमोर मांडले जात आहेत. ‘सकाळ मनी’च्या या उपक्रमाची चर्चा आता राज्यभर सुरू झाली असून, त्याला वाचक, गुंतवणूकदार आणि स्वतंत्र आर्थिक सल्लागारांकडून (इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्स- आयएफए) मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. ‘सकाळ मनी’च्या साथीने आर्थिक भरभराटीची संधी उपलब्ध झाल्याने अनेक जण या उपक्रमात सहभागी होत आहेत.\nआता थेट नागरिकांशी संवाद\nया उपक्रमाचे पुढील पाऊल म्हणून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसंदर्भात थेट नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ‘सकाळ मनी’ने जनजागृतीपर सेमिनार घेण्यास सुरवात केली आहे. चार महिन्यांपूर्वी ‘धनवृद्धीसाठी म्युच्युअल फंड’ या सेमिनारचे आयोजन पुणे आणि चिंचवडमध्ये करण्यात आले होते. सर्व वयोगटांतील नागरिकांचा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. हीच बाब लक्षात घेऊन अशाच प्रकारचे गुंतवणूकविषयक मार्गदर्शनपर उपक्रम पुण्याबरोबरच राज्याच्या अन्य शहरांतही राबविण्याचे ‘सकाळ मनी’ने ठरविले आहे. या वेळी एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या सहकार्याने पुण्यात २६ ऑक्‍टोबरला, त��� कोल्हापूर व नाशिकमध्ये २ नोव्हेंबरला खास सेमिनारचे आयोजन केले जाणार आहे. भांडवली बाजाराचे विश्‍लेषण करताना, या क्षेत्रातील ताज्या घटना-घडामोडींचे संदर्भ देत गुंतवणूकदारांना प्रभावीपणे मार्गदर्शन करण्यासाठी एचडीएफसी ॲसेट मॅनेजमेंट कंपनीचे कार्यकारी संचालक व मुख्य गुंतवणूक अधिकारी प्रशांत जैन, वरिष्ठ उपाध्यक्ष श्‍यामली बसू आणि उपाध्यक्ष अशोक कानावाला हे खास उपस्थित राहणार आहेत. पुण्यातील सेमिनारला प्रसिद्ध भांडवली बाजारतज्ज्ञ कुंतल शहा हेही उपस्थित असतील. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना समजेल अशी परिणामकारक भाषाशैली हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे अशा प्रख्यात व अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळण्याची मंदीतील ही संधी ‘चुकवू नये’ अशीच आहे.\nप्रवेश विनामूल्य... पण नावनोंदणी आवश्‍यक\n‘सकाळ मनी’ आणि एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या वतीने आयोजित केले जाणारे तिन्ही सेमिनार सर्वांसाठी विनामूल्य खुले असून, त्याला उपस्थित राहण्यास इच्छुक असलेल्यांना संबंधित दूरध्वनी क्रमांकावर फक्त मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. त्यानंतर त्यांना रजिस्ट्रेशन लिंक असणारा ‘एसएमएस’ पाठविला जाणार आहे. त्या लिंकवर ‘क्‍लिक’ केल्यानंतर आपली माहिती भरून ती ‘सबमिट’ करावी लागणार आहे. त्यानंतर येणारा ‘ओटीपी’ टाकल्यावर सेमिनारसाठीचे रजिस्ट्रेशन झाल्याचा नंबर मिळणार आहे. हा नंबर सेमिनारस्थळी दाखविल्यानंतरच नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. ‘प्रथम नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य’ या तत्त्वावर हा प्रवेश दिला जाणार आहे. आसनसंख्या मर्यादित असल्यामुळे या सुवर्णसंधीचा लाभ सर्वसामान्य नागरिकांबरोबरच इंडिपेंडंट फायनान्शियल ॲडव्हायझर्सनी (आयएफए) घ्यावा आणि त्वरित नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. या सेमिनारसाठी नावनोंदणी करून प्रत्यक्ष उपस्थित राहिलेल्या नागरिकांना म्युच्युअल फंडाविषयी सविस्तर माहिती देणारे पुस्तक ‘सकाळ मनी’च्या सल्लागारांकडून नंतर स्वतंत्रपणे भेटून दिले जाणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=85AA161108&img=post811201682625.jpg", "date_download": "2019-03-22T10:26:37Z", "digest": "sha1:E3UND76X6MAXBHK77XJEOSPWUREOU5LC", "length": 7804, "nlines": 227, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात ���ुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nतमिळ टायगर श्रीलंकेतील तमिळींना स्वतंत्र राष्ट्र हवं - ‘तमिळ इलम’. यासाठी प्रभाकरनचा खटाटोप चालला होता. स्वतचं स्वप्न त्यानं सर्व तमिळ बंडखोरांमध्ये संक्रमित केलं. या स्वप्नासाठी त्याच्या मृत्यूपर्यंत जवळपास 70 हजार तमिळ नागरिकांना प्राण गमवावे लागले. जगभर अनेक स्वातंत्र्ययोद्धे पराभूत झाले. त्यांना दहशतवादी ठरवलं गेलं. जे जिंकले ते राष्ट्रनिर्माते ठरले. क्रांतिकारक झाले. श्रीलंकेच्या दृष्टीने प्रभाकरन दहशतवादी होता. देशद्रोही होता. देशद्रोह्याला जी शिक्षा द्यायची ती त्यांनी प्रभाकरनला दिली... ठार मारले. तो अपयशी झाला म्हणून लोक त्याला दहशतवादी म्हणतील. मात्र तो विजयी झाला असता तर त्याच्याकडे बघायची लोकांची दृष्टी बदलली असती.\nविवादे विषादे प्रमादे प्रवासे\nव्रत आणि इतर कथा\nआंबेडकरी चळवळ आणि सोशालिस्ट, कम्युनिस्ट\nमुखवटे आणि इतर कथा\nमराठी भाषिक आणि वाङ्मयीन संस्कृती\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/priyanka-gandhis-dengue-infection/", "date_download": "2019-03-22T10:47:55Z", "digest": "sha1:5FGCQDOAT2G2BJ77SJ77XYMO3ZKPTBTY", "length": 5240, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "प्रियांका गांधी यांना 'डेंग्यू'ची लागण; रुग्णालयात उपचार सुरू", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nप्रियांका गांधी यांना ‘डेंग्यू’ची लागण; रुग्णालयात उपचार सुरू\nनवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी यांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे रुग्णालय प्रशासनाचेप्रमुख डी. एस. राणा यांनी सांगितले.\nप्रियांका यांना सुरुवातीला ताप आला असल्यामुळे त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. चाचणीत त्यांना डेंग्यू झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी २३ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले.\nदरम्यान, दिल्लीमध्ये ६५७ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांवर दिल्ली रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यातील ३२५ रुग्ण दिल्लीतील असून उर्वरीत ३३२ रुग्ण अन्य राज्यांतील आहेत. देशभरात ३६ हजार ६३५ डेंग्यूचे रुग्ग्ण आढळून आले आहेत.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nखाते वाटपाचा अधिकार पंतप्रधानांचा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे प्रतिपादन\nअवघ्या बाहत्तर तासात झटपट हालचाल करून तिघांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lucent.university/mr/bible-training.html", "date_download": "2019-03-22T10:25:08Z", "digest": "sha1:S42QRQZ74XZKN6GEAQAJLD3BRVRADBRD", "length": 84024, "nlines": 359, "source_domain": "lucent.university", "title": "ल्यूसेंट विद्यापीठ | ऑनलाइन बायबल प्रशिक्षण", "raw_content": "\nमान्यता | आम्हाला विश्वास आहे | आमचे विद्यार्थी | रोड मॅप 2020 | कायदेशीर | दान करा\nबायबल अभ्यास मध्ये सर्टिफिकेट\nबॅचलर ऑफ थेओलॉजी आणि मिनिस्ट्री\nआपल्या पृष्ठात प्रवेश करणे\nआपला विद्यार्थी पृष्ठ आता एका नवीन टॅबमध्ये उघडतो. जर आपल्याला अडचण लॉगिंग येत असेल तर आपल्याला नवीन पॉप-अप विंडोमध्ये उघडण्यासाठी आमच्या वेबसाइटला अधिकृत करण्याची आवश्यकता आहे. खाली आपण विविध ब्राउझरवर ते कसे करावे ते शोधून काढेल.\nप्रथम, आपल्या कॅच साफ करण्यासाठी प्रयत्न करा:\nआपल्या ब्राउझरची कॅशे साफ कशी करायची हे आपल्याला माहित नसेल तर इथे क्लिक करा Google वर शोधणे\n1. लाल एक्स असलेल्या चिन्हावर अॅड्रेस बारच्या उजवीकडे क्लिक करा\n2. \"अवरोधित करणे सुरू ठेवा\" वरून \"नेहमी पॉप-अपची परवानगी द्या आणि https://lucent.university वर पुनर्निर्देशित करा\" वरून पर्याय बदला.\n3. पूर्ण झाले क्लिक करा\n4. पृष्ठ रीलोड करा आणि पुन्हा लॉगिन करा.\n1. अॅड्रेस बारच्या डाव्या बाजूला असलेल्या हिरव्या पॅडलॉकवर शोधा आणि क्लिक करा\n2. \"ओपन पॉप-अप विंडोज\" मजकूरासाठी शोधा\n3. \"ब्लॉक\" टेक्स्ट वर क्लिक करा आणि \"परवानगी द्या\" निवडा.\n4. पृष्ठ रीलोड करा आणि पुन्हा लॉगिन करा.\nमहत्त्वपूर्ण: पृष्ठ पूर्णपणे लोड होईपर्यंत रिक्त पृष्ठासह एक नवीन टॅब सुमारे 30 सेकंदांपर्यंत दिसून येईल.\nआपण अद्याप आपले पृष्ठ उघडण्यास अक्षम असल्यास, आपल्या स्क्रीनचे स्क्रीन शॉट आम्हाला पाठवा आणि आपण कशाचा अनुभव घेत आहात ते स्पष्ट करा येथे क्लिक करा.\nजिझस ख्राईस्टच्या शुभवर्तमानाचे शक्तिशाली साक्षीदार बनण्यासाठी पुरुष आणि महिलांना जगभरात सुसज्ज करण्यासाठी ऑर्डर देण्यासाठी सर्वोत्तम धर्मशास्त्र आणि मंत्रालय ऑनलाइन पदवी प्रदान करणे हा आमचा उद्देश आहे.\nल्यूसेंट विद्यापीठाने युनायटेड किंगडममधील आंतरराष्ट्रीय शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांसाठी (एएसआयसी) मान्यताप्राप्त सेवेद्वारे उमेदवार मान्यता प्राप्त केली आहे.\nआपल्या चर्च, समुदायात किंवा मिशन क्षेत्रात सेवा देण्यासाठी आपण अधिक चांगले सज्ज होऊ इच्छित असाल तर, ल्यूसेंट विद्यापीठ, स्वस्त प्रमाणपत्र अभ्यासक्रम, असोसिएट्स, बॅचलर आणि मास्टर डिग्री ऑनलाइन प्रदान करते. सेवाकार्यासाठी तयार करण्यासाठी आमच्याकडे उत्तम ऑनलाइन बायबल प्रशिक्षण का आहे या तीन कारणे येथे.\nआम्ही वेळ आणि गुंतवणूकीची किंमत आपल्या विद्यार्थ्यांना प्रभुची सेवा करण्यासाठी चांगले बनण्यास तयार करतो. म्हणूनच आमच्या प्रोग्राम केवळ शैक्षणिक आवश्यकतांवर आधारित नसून, गॉस्पेलचा प्रभावीपणे प्रचार करण्यासाठी किंवा वास्तविक जगात शब्द शिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांवर केंद्रित केले गेले आहेत.\nआम्ही आमची सामग्री विकसित, उत्पादित आणि वितरित करण्यासाठी सर्वात प्रगत तंत्रज्ञान वापरतो. आमची तंत्रज्ञान आपल्याला सर्वात कमी किंमतींवर उच्च गुणवत्ता प्रोग्राम ऑफर करण्याची परवानगी देते. तसेच, 100% ऑनलाइन असणे आम्हाला ऑपरेशनल खर्च कमी करते.\nआपल्याला सर्वोत्तम शैक्षणिक अनुभव ऑनलाइन प्रदान करण्यासाठी आम्ही एक लर्निंग व्यवस्थापन प्रणाली विकसित केली आहे. आपण आमच्या पुढच्या पिढीचे शिक्षण व्यवस्थापन प्रणाली आणि आपल्या कार्यपद्धतीमध्ये पुढे येण्यास कशी मदत करेल हे आपल्याला आवडेल.\nऑनलाइन मंत्रालय आणि थियोलॉजी कार्यक्रम\nजगभरातील प्रत्येकजण फरक करू शकतो\nमासिक शिक्षण सु���ु होते\nमासिक शिक्षण सुरु होते\nमासिक शिक्षण सुरु होते\nमासिक शिक्षण सुरु होते\nमासिक शिक्षण सुरु होते\nमासिक शिक्षण सुरु होते\nल्यूसेंट विद्यापीठ जगभरातील प्रत्येकास परवडेल अशा किंमतीवर ऑनलाइन बायबल प्रशिक्षण देते. जागतिक बँकेच्या खरेदी खरेदी पॉवर पॅरिटी (पीपीपी) वापरून प्रत्येक देशासाठी आमच्या प्रोग्रामची किंमत आम्ही निर्धारित करतो.\nआमचे अभ्यासक्रम आणि पद वास्तविक जगामध्ये ख्रिश्चन, आध्यात्मिक, भौतिक आणि संबंद्ध आव्हानांना तोंड देण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. आपण प्रभावी साक्षीदार बनू इच्छित असल्यास आपल्या चर्च, समुदाय किंवा मिशन क्षेत्रात अर्थपूर्ण बदल होईल, आमच्याकडे आपल्यासाठी योग्य कार्यक्रम आहे.\nमंत्रालयातील ऑनलाईन पदवी बायबल आधारित कार्यक्रम आहे जी सेवाकार्याला बोलावलेल्या धर्मनिरपेक्ष व्यावसायिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बनवण्यात आली आहे.\nबायबलचा गहन अर्थ समजून घेण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी थिओलॉजी ऑनलाईन हा एक बायबल आधारित कार्यक्रम आहे.\nधर्मशास्त्र आणि मंत्रालयातील पदवी एक बायबल आधारित पदवी आहे जी तुम्हाला सेवा देण्यासाठी आणि शास्त्रवचनांचा गहन अर्थ समजून घेण्यासाठी सुसज्ज करण्यासाठी विकसित केली गेली आहे.\nमंत्रालयामध्ये असोसिएट डिग्री विकसित करण्यात आली होती जी विद्यार्थ्यांना सेवा देण्यासाठी, चर्च, समुदायात किंवा मिशन क्षेत्रात देव सेवा देण्यासाठी प्रशिक्षण देण्यासाठी विकसित करण्यात आली होती.\nबायबलमध्ये गहन समजून घेण्यासाठी ज्यांना गरज आहे त्यांना संबोधित करण्यासाठी एक बायबल आधारित प्रोग्राम, थियोलॉजी ऑनलाइन मधील असोसिएट डिग्री आहे.\nक्रेडिट तासः काहीही नाही\nइंग्रजी पातळीः काहीही नाही\nमंत्रालयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम अशा विद्यार्थ्यांसाठी डिझाइन करण्यात आला होता जो एखाद्या लेपर्सन म्हणून सेवा करण्यास, रविवारच्या शाळेत शिकवण्यास, लहान गटांचे नेतृत्व करण्यास किंवा चर्चमध्ये सेवा करण्यास सांगतात.\nक्रेडिट तासः काहीही नाही\nइंग्रजी पातळीः काहीही नाही\nबाइबिल स्टडीजमधील प्रमाणपत्र अभ्यास हा बायबल आधारित गटाचा विषय आहे जे बायबलविषयी गहन समजून घेण्याची गरज ओळखण्यासाठी विकसित केले गेले आहे.\nलॉन्च तारीखः 201 9 पर्यंत पडा\nमाहिती सुरक्षा ���दवी तुम्हाला उत्तम करियरची संधी देतात. हे या वर्षाच्या शेवटी सोडले जाईल. आपले वर्ग हे येत्या ऑगस्टपासून सुरू होतील.\nलॉन्च तारीखः 201 9 पर्यंत पडा\nतंत्रज्ञान व्यवस्थापन पदवी आपल्याला उत्तम करियरच्या संधी प्रदान करतात. हे या वर्षाच्या शेवटी सोडले जाईल. आपले वर्ग हे येत्या ऑगस्टपासून सुरू होतील.\nल्यूसेंट विद्यापीठाने आपली बायबल प्रशिक्षण ऑनलाइन प्रोग्राम वितरीत करण्यासाठी सर्वात प्रगत शिक्षण व्यवस्थापन प्रणाली (एलएमएस) विकसित केली. परिपूर्ण प्रतिमा आणि ध्वनीसह उत्कृष्ट प्राध्यापकांनी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओंचे आपण पहात असलेला आपला क्लासचा आनंद घ्याल. तसेच, आपल्या असाइनमेंट आपल्यासाठी स्वयंचलितपणे व्यवस्थापित केल्या जातात. आमच्या शिक्षण व्यवस्थापन प्रणालीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.\nआम्ही कोठेही उपलब्ध सर्वोत्तम शिक्षण प्रणाली विकसित केली आहे. आमचे इंटरफेस सर्वात प्रगत आणि वापरण्यास सुलभ आहे. आपल्या डॅशबोर्ड आपल्याला एका पृष्ठामध्ये आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रवेश देईल. आपण धडे पाहू शकता, आपली सामग्री पाहू शकता आणि सतत एक पृष्ठावरून दुसर्या पृष्ठावर उडी घेतल्याशिवाय आपली परीक्षा घेऊ शकता. तसेच, आपण प्रतिसाद देणारी इंटरफेस आपल्याला कोणत्याही डिव्हाइसमध्ये आपले वर्ग पाहण्याची परवानगी देते, आपण स्मार्टफोन किंवा मोठ्या स्क्रीन टीव्ही वापरत असला तरीही.\nआपल्याला सर्वोत्तम संभव शिक्षण अनुभव देण्यासाठी आमचे वर्ग उच्च परिभाषामध्ये आहेत. सामग्री स्लाइडमध्ये प्रदर्शित केली गेली आहे जी आपल्याला सर्वात संबद्ध माहिती सादर करण्यासाठी व्यावसायिकपणे तयार केली गेली आहे. प्राध्यापक स्क्रीनच्या वरच्या डाव्या कोपर्यात दिसतात जे आपल्याला नियमित कक्षासारखे वैयक्तिक कनेक्शन देतात.\nल्यूसेंट युनिव्हर्सिटी जीआयपी नेटवर्कमध्ये स्थित आहे, डलास क्षेत्रातील प्रमुख डेटा सेंटर. 15 वर्षे जीआयपी नेटवर्कने त्यांचे व्यवसाय, आर्थिक, आरोग्य सेवा, तेल आणि वायू, शिक्षण, दूरसंचार आणि सर्व आकाराच्या उपक्रमांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात मिशन-महत्त्वपूर्ण क्षेत्रे तयार केली आहेत. जीआयपी नेटवर्कमध्ये खालील क्षमता, सिक्योर कोलॅकोशन आणि बिझिनेस कंटिन्यूटी सेंटर, 24 एक्स 7 ऑन साइट साइट आणि पूरक लेव्हल -1 सपोर्ट, रिडंडंट यूपीएससह 2 एन पॉवर प्लांट, एकाधिक रिडंडंट 10 जी आयपीव्ही 4 आणि आयपीव्ही 6 नेटवर्क, 400 जी नेटवर्क क्षमता, एकाधिक आणि विविध शक्ती आणि नेटवर्क प्रवेश, स्थानिक नेटवर्क पोहोच, सक्रिय सुरक्षा आणि पर्यावरण नियंत्रण, आणि एसएसएई 16 एसओसी -2 प्रकारच्या II, पीसीआय, एचआयपीएए ऑडिट केलेले आणि आज्ञाधारक असलेल्या स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय वाहकांशी कनेक्टिव्हिटी. ग्लोबल आयपी नेटवर्कबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.\nखालील विषयावर क्लिक करून ल्यूसेंट युनिव्हर्सिटी इतर ऑनलाइन बायबल शाळा किंवा सेमिनारपेक्षा भिन्न काय आहे ते शोधा.\nकाय आहे लुसंत विद्यापीठ\nल्यूसेंट युनिव्हर्सिटी आपल्या लोकांना तयार करण्याच्या पवित्र आत्म्याच्या कार्यामुळे बर्याच वर्षांचा परिणाम आहे आणि ते तांत्रिक संसाधनांना एकत्र आणत आहेत जे सेवाकार्याला म्हणतात त्यांना सर्वोत्तम संभव शिक्षण अनुभव तयार करण्यासाठी. राज्य आणि इतरांना सेवा देणारी आपली भेटवस्तू पूर्णपणे वापरण्यास तयार होण्यासाठी आपण प्रोग्राम शोधत असल्यास, आपल्या गॉस्पेलचा प्रभावी मंत्री होण्यासाठी आपल्या कॉलचे उत्तर देण्यासाठी ल्यूसेंट युनिव्हर्सिटी योग्य ठिकाणी आहे.\nल्यूसेंट युनिव्हर्सिटी आपल्याला सामर्थ्यवान मंत्रालयासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांसह सुसज्ज करेल. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना पास्टर, युवक मंत्री, शिष्यवृत्ती संचालक, शिक्षक, संस्था प्रशासक, लेखक, मिशनरी आणि चर्च कर्मचारी म्हणून काम करण्यास तयार करतो. आमचे विद्यार्थी सध्या जगभरात त्यांच्या चर्च, समुदाय, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ, सेमिनार आणि मिशन क्षेत्रात कार्यरत आहेत.\nआपल्या विद्यार्थ्यांना राज्यामध्ये सेवा देण्यासाठी सुसज्ज होण्यासाठी वेळ आणि पैसा गुंतवून ठेवण्याची गरज आहे. अमेरिकेत आधारित इतर कोणत्याही संस्थेच्या सर्वात कमी शिक्षणाची चार्जिंग करणारी ऑनलाइन बायबल स्वस्त परवडणारी अनेक कारणे आहेत. प्रथम तंत्रज्ञान आहे. आपल्या प्रयत्नांनी सर्वात स्वस्त गुंतवणूकीवर सर्वात जास्त गुंतवणूकीची परतफेड केली असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी आम्ही नवीनतम तांत्रिक नवकल्पना वापरतो. वापरकर्त्यांची नोंदणी आणि व्यवस्थापन करणार्या कामाचे काम कमीतकमी ओव्हरहेडसह संगणकाद्वारे केले जाते. दुसरा घट�� म्हणजे आमच्या प्राध्यापकांना रॉयल्टीद्वारे पैसे दिले जातात, अशा प्रकारे संकाय निश्चित किंमत नाही. तिसरे, अनेक व्यक्ती आणि संस्था आमच्या शिष्यवृत्ती निधी देणगी देतात. शेवटी, पारंपारिक बायबल कॉलेज आणि सेमिनरी त्यांच्या सुविधा राखण्यासाठी महत्त्वपूर्ण संसाधने खर्च करतात. क्लाउडवर आधारित संस्था म्हणून आम्हाला इट-मोर्टार शाळेचे पायाभूत सुविधा कायम ठेवण्यासाठी गुंतवणूक करण्याची गरज नाही. हे घटक एकत्रित केल्याने आम्हाला जगभरातील कमी-किमतीची उच्च-गुणवत्ता बायबल प्रशिक्षण ऑनलाइन प्रदान करण्याची अनुमती मिळते.\nबायबल प्रशिक्षण ऑनलाइन पारंपारिक विटा-मोर्टार शाळा, बायबल कॉलेज किंवा सेमिनरीजच्या तुलनेत महत्त्वपूर्ण फायदे देते. आमचे स्वस्त बायबल प्रशिक्षण ऑनलाइन आपल्याला कोणत्याही वेळी कोठेही अभ्यास करण्यास सक्षम करते, आपल्या स्वत: च्या वेगाने अभ्यास करा, आपल्याला आवश्यक तितक्या वेळा व्हिडिओचे पुनरावलोकन करा आणि ते नियमित कार्यक्रमांपेक्षा अधिक परवडणारे आणि अधिक कार्यक्षम आहे. हे घटक आमच्या स्वस्त बायबल प्रशिक्षण ऑनलाइन बनवतात जे नियमित बायबल कॉलेज किंवा सेमिनरीमध्ये उपस्थित राहू शकत नाहीत किंवा घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी एक आकर्षक प्रस्ताव आहे.\nलुसेन्ट विद्यापीठ मंत्रालयातील मास्टर डिग्री (एमए मि.) आणि थियोलॉजीमधील मास्टर डिग्री (एमए थियो.) देते. गैर-बिबिलिकल उच्च शिक्षण पदवी किंवा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणार्या लोकांसाठी कार्यक्रम तयार केले गेले. या धर्मांमुळे धर्मनिरपेक्ष व्यावसायिकांच्या वाढत्या गरजा पूर्ण होतात ज्यात ते बायबलचे ज्ञान वाढवितात आणि त्यांच्या चर्च, समुदायांत किंवा मिशन क्षेत्रात देवाची सेवा करण्याकरिता त्यांची कौशल्ये सुधारतात.\nआमचे सर्व बॅचलर प्रोग्राम्स दुहेरी मोठे आहेत. आपण दोन सांद्रता निवडू शकता, एखादी व्यक्ती मंत्रालयाशी किंवा थियोलॉजीशी संबंधित असेल तर प्रदान करा. उदाहरणार्थ, आपण मंत्रालयाच्या पदवी मध्ये नामांकन घेऊ शकता आणि थियोलॉजी, तंत्रज्ञान, व्यवसाय, परामर्श, किंवा हेल्थ केअरमध्ये दुसर्या एकाग्रताची निवड करू शकता. टेक्नोलॉजी आणि व्यवसायाशी संबंधित अभ्यासक्रम 2019 च्या घटनेला सुरूवात करणार आहेत. 2020 च्या उन्हाळ्यात सुरूवात, काउन्सिलिंग आणि हेल्थ केअर मधील अभ्यासक्रम लॉन्च केले जातील. 120 क्रेडिट तास पूर्ण झाल्यावर, आपण थियोलॉजी आणि मिनिस्ट्री, तंत्रज्ञान, व्यवसाय, परामर्श, किंवा हेल्थ केअर मधील पदवीधर पदवी मिळवू शकता. बॅचलर प्रोग्रामची नोंदणी 201 9 च्या जानेवारी महिन्यात उघडली जाईल.\nमंत्रालयातील पदवी (ए.ए. मि.) संयुक्त राज्य अमेरिकाबाहेर तांत्रिक किंवा तंत्रज्ञानाच्या पदवी म्हणून ओळखल्या जाणार्या, ज्याला मंत्रालयामध्ये प्रवेश करण्यास बोलावले जाते आणि हायस्कूल डिप्लोमा पूर्ण केले आहे त्यांच्यासाठी डिझाइन केलेले आहे.\nधर्मशास्त्रात किंवा मंत्रालयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे, ज्या विद्यार्थ्यांना मंत्रिमंडळात प्रवेश करण्यास बोलावले जाते त्यांना बायबल व मंत्र्यांच्या कौशल्याची शिकवण देण्यासाठी परंतु औपचारिक पदवी कार्यक्रम पुढे न घेण्याची इच्छा आहे. या कार्यक्रमात शास्त्रवचनांचा परिचय, बायबलमधील व्याख्या, धर्मशास्त्र, सुवार्ता, भांडार प्रचार, नैतिकता, क्षमाशास्त्री, बायबलसंबंधी भाषा, चर्च प्रशासन, परामर्श, आणि नोकर नेतृत्व यांचा समावेश आहे.\nस्वस्त बायबल प्रशिक्षण ऑनलाइन शिकविणारे प्राध्यापक दक्षिणपश्चिम बॅप्टिस्ट थिऑलॉजिकल सेमिनरी, डल्लास थिऑलॉजिकल सेमिनरी, डल्लास बॅप्टिस्ट युनिव्हर्सिटी आणि गेटवे सेमिनरी यासह जगातील सर्वात प्रतिष्ठित बायबल कॉलेज, सेमिनरी आणि विद्यापीठांमधील प्रगत अंश घेतात. शास्त्रवचनांतील त्यांच्या विश्वासूपणाबद्दल, त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमी, जीवनकार्यापर्यंतचे यश आणि गतिशील वर्ग वितरीत करण्याच्या त्यांच्या क्षमतेवर आधारित प्राध्यापक निवडतात.\nनियमितपणे सेमीनरी किंवा बायबल कॉलेज प्रशिक्षण नियमितपणे बायबल प्रशिक्षण ऑनलाइन आहे. स्वस्त बायबल प्रशिक्षण ऑनलाइन इंग्रजी व्याकरण, न्यू टेस्टामेंट थियोलॉजी, एक्सपोजिटरी प्रॅचिंग, बायबिकल ख्रिश्चनिटी, इव्हॅंजेलिस्ट स्ट्रॅटेजीज, इंग्लिश कॉम्पायझेशन, एपोलॉजिस्टिक्स, सर्व्हंट लीडरशिप, मिनिस्ट्री कॅरिअर, बायबिलिकल काउन्सिलिंग, न्यू टेस्टामेंट थियोलॉजी, शिष्यवृत्ती स्ट्रॅटेजीज, ग्रीक बायबल यामधील अभ्यासक्रम देते. Exegesis, बायबल इतिहास, नैसर्गिक विज्ञान, व्यवस्थापन प्रिन्सिपल्स, आणि हिब्रू बायबल Exegesisis. सुवार्ता आपल्याला सुसज्जपणे सुवार्ता म्हणून देण्यासाठी आवश्���क असलेल्या ज्ञानासह तयार करेल. ल्यूसेंट विद्यापीठात नोंदणी करा आणि आपल्या कॉलला मंत्रालयाकडे उत्तर द्या.\nआमच्या शैक्षणिक कार्यक्रमांची रचना गॉस्पेल मंत्र्यांना प्रत्यक्ष जगात असली आध्यात्मिक आणि भौतिक आव्हाने विचारात घेतली गेली. आमची पदवी निसर्गाच्या व्यावहारिक आहेत आणि आपल्या चर्च, समुदायातील किंवा मिशन क्षेत्रात प्रभावीपणे कार्य करणारी सर्व कौशल्ये आपल्याला तयार करतील. त्याचे वर्णन पाहण्यासाठी शीर्षक वर क्लिक करा.\nबायबल प्रशिक्षण परिषदेसाठी बाइबिलल काउन्सिलिंग कोर्स विकसित करण्यात आला आहे ज्यामध्ये बायबलमधील पाश्चात्य सल्लागाराबद्दल सर्वसाधारण परिचय देण्यासाठी सार्वजनिक, खाजगी आणि चर्च सेटिंग्जमधील सल्ल्याचा सिद्धांत आणि सराव समाविष्ट आहे. आत्म्याच्या काळजीचा दृष्टीकोन शास्त्रवचनांवर आधारित असेल आणि बायबलमधील सत्य आणि मानवी इच्छा व अपेक्षा यांची तुलना करेल. वर्ग मूलभूत परामर्श पद्धती सादर करेल जो कौटुंबिक परिस्थती, कौटुंबिक संबंध, संबंध, लैंगिकता, क्षमा, वित्त, स्वत: ची नियंत्रण आणि नैराश्यावर बायबलसंबंधी दृष्टीकोनसह लागू होईल.\nशिष्यवृत्ती धोरण अर्थात आपल्या चर्च आणि समुदायात व्यवस्थित बायबल प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करून प्रभावीपणे महान आयोगाला पूर्ण करण्यासाठी तयार करण्यासाठी बायबल प्रशिक्षण ऑनलाइन डिझाइन केले आहे. बायबल अभ्यास कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आणि वितरित करण्यासाठी आणि आपल्या प्रकल्पांच्या परिणामांचे मोजमाप करण्यासाठी आपल्याला तंत्रे सादर केली जातील. अभ्यासक्रम लहान कार्यक्रम आणि दीर्घकालीन प्रशिक्षण कार्यक्रम दोन्ही समाविष्ट करेल. उदारमतवादी आणि निओ-पेंटेकोस्टल चळवळीतील तत्त्वांमधून बायबलच्या शिकवणींचे रक्षण करण्यासाठी हा अभ्यास आपल्याला तयार करेल.\nइव्हॅन्झेलिस्टीक स्ट्रॅटेजीज अभ्यासक्रम वैयक्तिक आणि व्यापक सुवार्ता दोन्ही धर्मशास्त्र आणि पद्धती मध्ये आपल्याला प्रशिक्षित करण्यासाठी बायबल प्रशिक्षण ऑनलाइन डिझाइन केले आहे. या मार्गाने, आपण विश्वास सामायिक करण्याचा, प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी, उद्दीष्टांवर मात करण्यासाठी आणि साधक आणि / किंवा विश्वासार्ह व्यक्तीने अनुसरण करण्याच्या प्रभावी पद्धती समजून घेण्यासाठी आणि त्या लागू करण्यास सक्��म असाल.\nएक्सपोजिटरी प्रॅचिंग 1 कोर्स बायबल प्रशिक्षण ऑनलाइनसाठी मूलभूत एक्सपोज़रीरी प्रचाराच्या सिद्धांताची आणि कौशल्यांचा परिचय म्हणून विकसित करण्यात आला, अचूकता, स्वारस्य, स्पष्टता आणि प्रासंगिकतेसह लिखित स्वरूपात व्युत्पन्न केलेल्या प्रस्तावाची तयारी आणि वितरण यावर भर दिला. एक्सपोजिटरी उपदेश तयार करण्यासाठी एक अभ्यास. एक्सपोजिटरी प्रचाराच्या प्रकारांवर लक्ष दिले जाते: परिच्छेद, दृष्टांत, जीवनी, इ. व्याख्या करण्याच्या पद्धतींचा अभ्यास, भांडवली प्रवचनाची सूत्रे आणि बाह्यसूचनांच्या उपदेशाचा अभ्यास.\nएक्सपोजिटरी प्रॅचिंग 2 अभ्यासक्रम बायबल प्रशिक्षण ऑनलाइन विकसित करण्यासाठी आपल्याला एक्सपोजिटरी संदेश तयार करण्यास आणि वितरित करण्यास सज्ज करण्यात आले. आपण अशा पद्धती आणि पद्धती शिकू शकता ज्यामुळे त्यांचे जीवनमान बदलण्याचे उद्दिष्ट आणि देवाच्या वचनाच्या अचूक वापराद्वारे परिपक्व चर्च तयार करण्याच्या हेतूने त्यांना प्रमाणित करण्यास, तयार करण्यास आणि आपल्या प्रचाराची क्षमता संभाव्यता मदत होईल.\nसुवार्ता करियरचा अभ्यासक्रम आपल्याला बायबल प्रशिक्षणासाठी तयार करण्यात आला आहे जेणेकरून आपल्याला शुभवर्तमानाचा प्रभावी मंत्री बनण्यास तयार केले जाईल. अभ्यासक्रम सेवा करिअरच्या बायबलसंबंधी आधार, तत्त्वे आणि पद्धती प्रदान करते. कार्यक्रम खालील क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो: आपली सेवा, आध्यात्मिक जीवन, सेवाकार्य संतुलित करणे आणि कुटुंबीयांची निवड करणे, विश्रांती देणे, दीर्घकालीन दृष्टीकोन लागू करणे, चर्चमध्ये चर्च विकसित करणे, चर्च व्यवस्थापन, कार्यक्रम नियोजन, विवाहसोहळा, लॉर्डस् रात्रीचे जेवण आणि बाप्तिस्मा, अंतिम संस्कार, कार्यक्रम तयार करणे, सांघिक सहभाग, स्थानिक नेतृत्व विकसित करणे, पापाशी वागणे, नैराश्याचा सामना करणे, अभिमान, उत्तरदायित्व, वित्त आणि सेवानिवृत्तीसाठी तयारी यांचा सामना करणे.\nप्रभावी मिशनरी प्रोग्राम योजना आणि सहभाग घेण्यात मदत करण्यासाठी मिशन्स स्ट्रॅटेजीज अभ्यासक्रम बायबल प्रशिक्षण ऑनलाइन डिझाइन केले आहे. जागतिक मिशन आणि स्थानिक मिशन्ससाठी मिशनच्या मिशन्सच्या इतिहासाच्या आणि बायबलच्या आधारावर शिस्त अंतर्भूत करेल. मिशनरी जीवन आणि मंत्रालयासह, मिशन ट्रिप आयोजित करणे, बज���टिंग मिशन्स प्रोग्राम आणि मिशन फील्ड तयार करणे यासाठी यशस्वी मिशन प्रोग्रामची योजना आखणे.\nअध्यात्म युद्ध हाताळण्यासाठी आपल्याला तयार करण्यासाठी बायबल आणि ऑकल्ट कोर्सची बायबल प्रशिक्षण ऑनलाइन तयार करण्यात आली. राक्षसी आत्मा ओळखणे आणि त्यांचा सामना करणे आणि या मुठ्यांना सुवार्तेच्या संधी म्हणून कसे वापरावे यावर आपण बायबलसंबंधी दृष्टीकोन देतात. जगभरातील भागात काम करणार्या लोकांसाठी हा अभ्यासक्रम आवश्यक आहे जेथे कल्ले आणि जादूगार प्रचलित आहेत.\nशास्त्रवचनांचा समज आणि उपयोग करण्यास आपल्याला मदत करून आपली सेवा वाढवण्यासाठी बायबल प्रशिक्षण ऑनलाइन विकसित करण्यासाठी हेर्मेनेयुटिक्सचा अभ्यास केला गेला. आपण बायबल संदेश आणि मिशनची अधिक चांगल्या प्रकारे व्याख्या करण्यास सज्ज व्हाल. आपण बायबलमधून अधिक प्रभावीपणा आणि आत्मविश्वासाने प्रचार करण्यास किंवा शिकविण्यास सक्षम असाल.\nओल्ड टेस्टमेन्ट थेयलॉजी 1\nओल्ड टेस्टामेंट थियोलॉजी 1 कोर्स ओल्ड टेस्टामेंटच्या सर्वेक्षणाखाली बायबल प्रशिक्षण ऑनलाइन विकसित करण्यासाठी विकसित करण्यात आला होता. प्रत्येक पुस्तकाचे ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याच्या कालखंडातील आणि मशीहाच्या येण्याकडे लक्ष देणारी भूमिका त्यानुसार सादर केली जाईल. या सर्वेक्षणात उत्पत्तिच्या पुस्तके द्वितीय द्वारे मिळतील. शमुवेल\nजुने टेस्टमेन्ट थेयोलॉजी 2\nओल्ड टेस्टामेंट थियोलॉजी 2 अभ्यासक्रम, बायबल प्रशिक्षण ऑनलाइनसाठी ओल्ड टेस्टमेंटच्या सर्वेक्षणाखाली विकसित करण्यात आला आहे, ज्यामध्ये विषयगत आणि विवेकपूर्ण पद्धतींचा वापर केला गेला आहे. प्रत्येक पुस्तकाचे ऐतिहासिक पार्श्वभूमी त्याच्या कालखंडातील आणि मशीहाच्या येण्याकडे लक्ष देणारी भूमिका त्यानुसार सादर केली जाईल. या सर्वेक्षणात 1 ला पुस्तके समाविष्ट होतील. मलाखीतून किंग.\nनवीन टेस्टमेन्ट थियोलॉजी 1\nन्यू टेस्टामेंट 1 कोर्स आपल्यासाठी बायबल प्रशिक्षण ऑनलाइन डिझाइन करण्यात आला आहे जेणेकरून आपल्याला पुढील गोष्टींचा परिचय होईल: क्षेत्रातील महत्त्वपूर्ण साहित्य, विशेषतः नवीन कराराच्या धर्मविज्ञान करण्यासाठी विविध पद्धतींविषयी; देवाचे अस्तित्व, ईश्वरी निसर्ग - बायबलसंबंधी धर्मशास्त्र करण्याचे एक पद्धत बायबलसंबंधी व्याख्याचे संबंध; जुन्य�� कराराचा धार्मिक संबंध नवीन करारात - द मेसिअॅनिक भविष्यवाण्या; राज्याच्या कल्पनांशी संबंधित असलेल्या नवीन नियमांच्या धर्मविज्ञान आणि ग्रेट कमिशनचा अभिन्न संबंध. न्यू टेस्टमेंट थियोलॉजी 1 मध्ये मॅथ्यू टू अॅक्ट्सच्या पुस्तकाचे आवरण आहे.\nनवीन टेस्टमेन्ट थियोलॉजी 2\nनवीन कराराच्या सिद्धांताचे 2 अभ्यासक्रम बायबल प्रशिक्षणासाठी तयार केले गेले आहे ज्यायोगे आपण खालील गोष्टींचा परिचित व्हाल: क्षेत्रातील महत्त्वपूर्ण साहित्य, विशेषतः नवीन कराराच्या धर्मशास्त्र करण्याच्या विविध पद्धतींविषयी; देवाचे अस्तित्व, ईश्वरी निसर्ग - बायबलसंबंधी धर्मशास्त्र करण्याचे एक पद्धत बायबलसंबंधी व्याख्याचे संबंध; जुन्या कराराचा धार्मिक संबंध नवीन करारात - द मेसिअॅनिक भविष्यवाण्या; राज्याच्या कल्पनांशी संबंधित असलेल्या नवीन नियमांच्या धर्मविज्ञान आणि ग्रेट कमिशनचा अभिन्न संबंध. न्यू टेस्टमेंट थियोलॉजी 2 मध्ये रोमन पुस्तकाचे प्रकटीकरण आहे.\nसिस्टेमॅटिक थेयोलॉजी 1 अभ्यासक्रम बायबलच्या प्रशिक्षणासाठी, शास्त्रवचनांचे, देवाचे, मानवतेचे, शर्यत, मोक्ष, कृपा, आज्ञा, चर्च, राज्य, शेवटची गोष्ट, अनंतकाळ आणि कारभाराची शिकवण सादर करण्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षित करण्यात आले. प्रत्येक शिकवणीसाठी शास्त्रवचनांवर आधारित जोरदार जोर देण्यात आला आहे. बायबलमधील ख्रिस्ती विश्वासाचे व्यवस्थित अभ्यास करून आपले शास्त्र आणि जीवनशैली वाढविण्यासाठी शास्त्रवचनांवर जोर देण्यात आला आहे.\nद सिस्टेमॅटिक थिओलॉजी 2 कोर्सचा अभ्यास बायबल प्रशिक्षण ऑनलाइनसाठी केला गेला आहे ज्यामध्ये परंपरा, तत्त्वज्ञान, संस्कृती किंवा शास्त्रवचनांतील बाह्य प्रकटीकरणास बाह्य पुरावे जोडण्याविरूद्ध वादविवाद सादर करावे लागतील. हा अभ्यास तर्कशक्तीचा परिचय म्हणून करेल आणि उदारमतवादी धर्मशास्त्रांची तुलना शास्त्रवचनांच्या शिकवणीशी करेल.\nक्षमाशीलतेची सैद्धांतिक तत्वे, बायबल प्रशिक्षण ऑनलाइन डिझाइन करण्यासाठी तयार केली गेली आहेत ज्यामुळे तुम्हाला क्षमाशीलता आणि बौद्धिक आणि मानसिक दृष्टीकोनातून समेट घडवून आणता येईल. शिस्त आत्म्याच्या तारणासाठी आणि मनाच्या कल्याणासाठी क्षमा करण्याची गरज दर्शविते. इतरांना क्षमा करणार्या मानसिक परिणामांच्या आधुनिक अभ्यासाच्या ओल्ड ���ेस्टमेंटमध्ये प्रस्तुत केल्याप्रमाणे प्रायश्चित्ताने विषय अंतर्भूत होतील. सुवार्ता आणि चर्चच्या शुध्दीकरणामध्ये आपण इतरांना क्षमा करण्याचे सिद्धांत कसे सादर करू शकता हे देखील शिकवेल.\nभौतिक जग कसे आणि कधी जागतिक भौतिक जगात हस्तक्षेप करते हे समजून घेण्यासाठी आपल्याला बायबल प्रशिक्षण ऑनलाइन डिझाइन केले आहे. बायबलमधील महत्त्वपूर्ण चमत्कार आणि देवाने त्यांना घडविण्याचे निवडले म्हणून शिस्त दिली जाईल. चमत्कारांची विनंती, प्रार्थनेचे काही उत्तर दिले नाहीत अशा प्रश्नाचे आणि चांगल्या व वाईट गोष्टींचे प्रश्न विचारात घेतील.\nजुन्या आणि नवीन कराराच्या विशेष प्रकटीकरणाचा एकमेव स्त्रोत नसलेल्या धर्माचे विश्वास आणि परंपरा असलेल्या विद्यार्थ्यांना परिचित करण्यासाठी बायबल प्रशिक्षण ऑनलाइन विकसित केले गेले. जगभरातील प्रमुख धार्मिक परंपरा: शास्त्रीय, इस्लाम, हिंदू, बौद्ध, चिनी लोक धर्म आणि ख्रिश्चन संस्कृती या अनुशासनामध्ये अंतर्भूत असतील. भगवंताशी आणि मानवतेच्या तारणाचा एकमेव मार्ग म्हणून ख्रिस्ताला ओळखत नसलेल्यांना तुम्ही एक चांगले सुसज्ज साक्षीदार बनण्यासाठी, भगवंताशी कसे वागावे याविषयी वेगवेगळ्या विचारांशी संवाद साधण्यासाठी हा अभ्यास आपल्याला तयार करेल.\nइंग्रजी व्याकरण अभ्यासक्रम आधुनिक इंग्रजीच्या संरचनेचा आणि वापराचा आढावा देण्यासाठी बायबल प्रशिक्षण ऑनलाइन डिझाइन केलेले आहे. अर्थातच अंतर्भूत असलेली सामग्री आधुनिक इंग्रजीच्या फॉर्म आणि फंक्शनचे मूलभूत ज्ञान प्रदान करेल आणि इंग्रजी रचनांमध्ये भविष्यातील अभ्यासक्रमांसाठी संबंधित असेल. विषयामध्ये मूलभूत शब्द रचना समाविष्ट आहे परंतु शब्दांच्या वर्गीकरणास पारंपारिकपणे 'भाषणांचे भाग' म्हणून ओळखल्या जाणार्या शब्दांच्या वर्गीकरणामध्ये मर्यादित नाही, विविध प्रकारच्या वाक्यांश संरचना आणि वाक्य संरचनाचे वर्णन आणि विश्लेषण, वर्णनात्मक छंद, व्याकरणाचे वर्णनात्मक दृष्टिकोन, शैलीवादी आणि द्वंद्वात्मक इंग्रजी वाक्यरचना आणि व्याकरण आणि भाषा बदल भिन्नता.\nदररोजच्या परिस्थितींमध्ये लिखित किंवा बोलण्यामध्ये संवाद साधण्याची क्षमता सुधारण्यासाठी इंग्रजी प्रशिक्षण अभ्यासक्रम ऑनलाइन प्रशिक्षित केला गेला. इतरांचे गैरसमज इतरांच्या जोखीम कमी करणे हे प्रोग्रामचे आणखी एक फोकस आहे. संप्रेषणाच्या तत्त्वांचा अभ्यास करुन, हा अभ्यास लिखित व बोललेला संप्रेषण स्पष्ट आणि सुस्पष्टतेच्या गरजेवर जोर देतो जेणेकरून आमचे प्रेक्षक आपल्यास सादर करणार्या सामग्रीस समजून घेऊ शकतील आणि अशा प्रकारे प्रतिसाद देऊ शकतील.\nइंटरनेट कम्युनिकेशन कोर्स इंटरनेट प्रशिक्षण वापरण्यासाठी आपल्याला कौशल्यपूर्ण साधन देण्यासाठी ऑनलाइन प्रशिक्षण देण्यासाठी तयार केले गेले आहे. सोशल मीडिया कॅम्पेन, व्हिडिओ प्रसारण आणि पोस्टिंग, इंटरनेट जाहिराती, ऑनलाइन प्रकाशन, चर्चा मंच, ब्लॉगिंग, वेब डिझाइनची मूलभूत माहिती आणि शोध इंजिन ऑप्टिमायझेशन कसे करावे हे आपण शिकाल.\nव्यवसाया, चर्च आणि ना-नफा संघटनांमध्ये प्रशासकीय कार्ये करताना आपण नोकरशहाच्या व्यावहारिक पैलूंसाठी तयार करण्यासाठी बायबल प्रशिक्षण ऑनलाइन विकसित करण्यासाठी स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट कोर्स विकसित केला गेला. कार्यक्रमामध्ये प्रकल्प व्यवस्थापन, लोक व्यवस्थापन, प्रतिनिधी, पर्यवेक्षण, इमारत देखरेख, प्रोत्साहन, नियोजन आणि कार्यवाही चालविणे, आर्थिक अंदाजपत्रक विकसित करणे आणि कायदेशीर समस्यांशी निगडीत असतात.\nनोकर नेतृत्व नेतृत्वाची संरचना प्रदान करण्यासाठी बायबल प्रशिक्षण ऑनलाइन विकसित करण्यात आला होता. अर्थातच अंतर्भूत सामग्री प्रारंभिक लीडरशिप थियरीज, सपोर्टर्स, बीहवीव्हर्स, बायबिलिकल सर्व्हंट आणि सर्व्हंट लीडरशिप थ्योरीचा परिचय देईल.\nग्रीक बायबल एक्झीजेसिस अभ्यासक्रम ऑनलाइन प्रशिक्षण, जसे की ऑनलाइन लेक्सिकॉन, इंटरलाइनर्स आणि समालोचनांचा वापर करून आपल्याला ग्रीक बायबलच्या मूलभूत गोष्टी वाचण्यास आणि समजण्यास सक्षम होण्यासाठी बायबल प्रशिक्षण ऑनलाइन डिझाइन केले आहे. जेव्हा आपण अभ्यासक्रम पूर्ण कराल तेव्हा आपण बायबलच्या मूलभूत गोष्टी चांगल्याप्रकारे समजून घेण्यास सक्षम असाल आणि आपल्या ज्ञानाचा, भक्तीपूर्ण जीवनातील व शब्दांचा देवाणघेवाण करण्यास या ज्ञानाचा उपयोग करू शकाल.\nहिब्रू बायबल एक्झीजेसिस अभ्यासक्रम ऑनलाइन प्रशिक्षणासाठी तयार करण्यात आला आहे जेणेकरुन आपल्याला हिब्रू बायबलच्या मूळ मूलभूत गोष्टींचा ऑनलाइन वापर करून ऑनलाइन समजणे, जसे की ऑनलाइन लेक्सिकॉन, इंटरलाइनर्स आणि कमेंट्रीस वाचण्यास आणि समजण्यास ��क्षम बनण्यास मदत होईल. जेव्हा आपण अभ्यासक्रम पूर्ण कराल तेव्हा आपण बायबलच्या मूलभूत गोष्टी चांगल्याप्रकारे समजून घेण्यास सक्षम असाल आणि आपल्या ज्ञानाचा, भक्तीपूर्ण जीवनातील आणि सेवेमध्ये या ज्ञानाचा उपयोग करू शकाल.\nनवीन बायबलच्या मूळ भाषेत अभ्यास करण्यास आपल्याला मदत करण्यासाठी बायबल प्रशिक्षण ऑनलाइन विकसित करण्यासाठी बायबलमधील ग्रीक 1 कोर्स तयार करण्यात आला. अभ्यासक्रम आपल्याला ग्रीक शब्दसंग्रह आणि व्याकरणासह सादर करेल.\nबायबल प्रशिक्षण ग्रीक 2 अभ्यासक्रम बायबलच्या प्रशिक्षणासाठी ऑनलाइन विकसित करण्यात आला आहे. ग्रीक भाषेमध्ये अनुवाद, उपदेश, शिक्षण आणि व्यक्तिगत अभ्यासाद्वारे काम केल्याने शिकत आहे. आपण ग्रीक भाषेतून जे शिकलात ते सर्व ग्रीक 2 वर लागू केले जाईल, म्हणून आपण बायबल अभ्यास, बायबल तयार करणे किंवा वर्गात बायबल शिकवण्यास सक्षम असाल.\nजुन्या कराराच्या मूळ भाषेत अभ्यास करण्यास आपल्याला मदत करण्यासाठी बायबल प्रशिक्षण हिब्रू 1 बायबलचा ऑनलाइन अभ्यास केला गेला आहे. अभ्यासक्रम आपल्याला शास्त्रीय हिब्रू शब्दसंग्रह आणि व्याकरणाशी परिचय देईल.\nबायबलच्या हिब्रू 2 कोर्सचा अनुवाद बायबल प्रशिक्षणासाठी ऑनलाइन केला गेला आहे. हिब्रू 1 कडून आपण जे काही शिकलात ते सर्व हिब्रू 2 वर लागू होईल.\nApologetics अभ्यासक्रम बायबल प्रशिक्षण ऑनलाइन डिझाइन करण्यात आला आहे जेणेकरून आपल्याला ख्रिस्ती विश्वासाचे एक तर्कसंगत संरक्षण सादर करण्यास, येशूला त्याच्या सर्व सौंदर्य आणि सौंदर्याने पाहण्यास, आणि इतरांना येशू (आणि सुवार्ता) आपल्या महान गरजेनुसार दर्शविण्यास सांगेल. शोधल्या जाणार्या विषयांमध्ये देवाचे अस्तित्व आणि निसर्ग, विज्ञान आणि धर्मातील संबंध, वेदना आणि नरकाची समस्या, धार्मिक बहुलता, सत्यप्रकार, धार्मिक विशिष्टता, बायबलची सत्यता, पुनरुत्थानाची ऐतिहासिकता यांचा समावेश आहे. , आणि विविध सांस्कृतिक समस्या.\nPHILOSOPY मध्ये प्रवेश करा\nतत्त्वज्ञानाचा परिचय अभ्यास करणे बायबल प्रशिक्षण ऑनलाइन डिझाइन केले गेले आहे ज्यामुळे गंभीर विचारसरणी आणि बायबलसंबंधी जगाच्या दृष्टिकोनाशी तर्कसंगत संबंध जोडलेला आहे. पाश्चात्त्य जग, त्यांच्या कल्पना आणि ते विचार नैतिकतेच्या बायबलच्या शिकवणीशी कसे तुलना करतात ते प्रमुख तत्त्वज्ञानात अंतर���भूत असतील. स्वतःबद्दल विचार करणे आणि शास्त्रवचनांच्या शिकवणी पूर्ण करण्याच्या मुख्य कारणांमुळे आपणास आव्हान देण्यात येईल.\nबायबल प्रशिक्षण ऑनलाइन विकसित करण्यासाठी पर्यावरणीय, सांस्कृतिक आणि सामाजिक समस्यांचे सर्वेक्षण म्हणून बाइबिलच्या व्याख्यानेचे परिप्रेक्ष्य म्हणून सर्वेक्षण केले गेले. ऐतिहासिक, सांस्कृतिक व साहित्यिक संदर्भात बायबलच्या गंभीर अभ्यासाचा परिचय. बायबलमधील आवश्यक सामग्री, संरचना आणि धार्मिक संदेशांवर जोर दिला जातो.\nबिबिलिकल ग्राफोग्राफी आणि क्रोनोलॉजी\nद बायबल बाय भूगोल अँड क्रॉनोलॉजी कोर्स आपल्याला बायबल प्रशिक्षण ऑनलाइनसाठी तयार केले गेले आहे जेणेकरुन आपण जुन्या आणि नवीन कराराच्या मुख्य घटनांचे व्यवस्थित पुनरावलोकन करू. या घटना कुठे आणि कधी झाल्या हे स्पष्टपणे आपल्याला स्पष्ट चित्र देईल. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर आपल्याला शास्त्रवचनांच्या टाइमलाइनची स्पष्ट समज असेल.\nपाश्चात्य इतिहासाचा कोर्स इतिहास आपल्याला बायबलच्या प्रशिक्षणासाठी ऑनलाइन डिझाइन करण्यात आला होता जे आपल्याला पाश्चिमात्य इतिहासातील मुख्य कार्यक्रम म्हणजे प्रागैतिहासिक काळातील सुधारणांपासून शिकवण्यासाठी तयार केले आहे. आपल्याला ऐतिहासिक तथ्यांसह सादर केले जाईल आणि आजच्या घटनांनी मानव इतिहासाचे आकार कसे बनवले ते तुलना करण्यास सांगितले. अभ्यासक्रम कालक्रमाने आयोजित केला जातो, राज्य निर्मिती, सामाजिक वर्गीकरण, धार्मिक आणि दार्शनिक परंपरा, आणि साम्राज्य उदय आणि पळवाट म्हणून थीम मानते.\nचर्च इतिहासाचा अभ्यास सुरुवातीच्या ख्रिश्चनतेतील सर्वात महत्त्वपूर्ण घटनांमध्ये आणि या प्रारंभिक घटनांनी आधुनिक युगातील ख्रिश्चनत्वाला कसे प्रेरित केले याबद्दल बायबल प्रशिक्षण ऑनलाइन विकसित केले. प्रमुख परंपरा, प्रथा, धोरणे आणि हालचाल सादर केल्या जातील आणि त्या घटनांनी अध्यात्मिक घट किंवा पुनरुत्थान कसे घडले. अभ्यासक्रम रोमन साम्राज्याचे पतन होण्याच्या सुरुवातीस चर्चच्या कालावधीचा समावेश करेल.\nबाइबिलच्या पुरातत्त्वविज्ञान अभ्यासक्रमाचा बायबल अभ्यासक्रमाशी संबंध असलेल्या पुरातत्त्वीय निष्कर्षांविषयी आपल्याला परिचय देण्यासाठी बायबल प्रशिक्षण ऑनलाइन विकसित केले गेले. पुरातत्व शोध आणि कलाकृतींच्या ��र्गीकरणाच्या प्रक्रियेस आपण सादर केले जाईल. अनुशासन आपल्याला बायबलसंबंधी परिच्छेदांच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक, सामाजिक आणि धार्मिक पैलूंचा आढावा देईल. अभ्यासक्रमाच्या समाप्तीनंतर आपण बायबलमधील वर्ण कसे जगतात आणि त्यांच्या पर्यावरणाशी कसा संवाद साधला हे समजून घेण्यास आणि समजून घेण्यास सक्षम असाल.\n100 9 बृहस्पति आरडी सुट 500\nबायबल अभ्यास मध्ये सर्टिफिकेट\nबॅचलर ऑफ थेओलॉजी आणि मिनिस्ट्री\n© 201 9 | लुसेन्ट युनिव्हर्सिटी इन्क.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE-2", "date_download": "2019-03-22T10:20:40Z", "digest": "sha1:LNGTGLYVZKWNTEWZACOI4GLOTS3RPTNK", "length": 7885, "nlines": 13, "source_domain": "mr.videochat.world", "title": "सर्वोत्तम गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट 《मोफत 》 ऑनलाइन गप्पा बैठक", "raw_content": "सर्वोत्तम गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट 《मोफत 》 ऑनलाइन गप्पा बैठक\nआम्ही सर्वोत्तम मोफत वेबकॅम साइट, जेथे आपण बोलू शकता, तुम्ही परके. आहेत, मुली आणि मुले वाट पाहत होते अनोळखी.\nवेबकॅम सर्वोत्तम पर्याय आहे जे आपण करू शकता आपल्या प्रवास सुरू आहे. आपण शोधू शकता, गरम मुली प्रती चॅट रूम आपण हे करू शकता म्हणून काही दर्जेदार वेळ खर्च. आपण एकाकी वाटत, नंतर आपण आमच्या वेबसाइटवर तपासू शकता, कारण अनेक आहेत, खट्याळ मुली एक वेबकॅम आहे. आमच्या त्या पासून, आहेत, थंड मुली कोण शेअर करू शकता, एक नग्न फोटो आपण. उत्तम भाग आपण सुरू करू शकता एक व्हिडिओ चॅट सह एकच मुली. आम्ही देखील ऑफर एकच मुली गप्पा खोली. आपण हे करू शकता आहे, खालील वैशिष्ट्ये आमच्या व्हिडिओ गप्पा सर्व खोल्यांमध्ये आहेत. आहेत उच्च दर्जाचे खोल्या गप्पा, गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ, आणि अधिक आपण हे करू शकता म्हणून एक खोडकर स्वप्न आहे. उत्तम भाग आहे, असे वापरकर्ते आहेत पासून जगभरातील आहे. आपण सहज करू शकता, नवीन मित्र एक साधी क्लिक करा आमच्या गप्पा खोल्या. ‘ फशी पाडणे एक मुलगी व्हिडिओ गप्पा कारण ते ते तयार आहेत. तसेच खात्री उच्च दर्जाचे संवाद गट सदस्य. बैठक नवीन मुली अतिशय सोपे आहेत वर गप्पा साइट. हे आवश्यक आहे, सोपे क्लिक करून जे आपण कनेक्ट करू शकता नवीन मुली. ‘ प्रत्येक मुलगी गप्पा खोली व्हिडिओ गप्पा कारण प्रत्येकजण सहमत होईल की. आपण हे करू शकता सहज संवाद मुली द्वारे व्हिडिओ आणि ऑडिओ आमच्या वेबसाइटवर. सहचर मध्ये गप्पा खोली. प्रयत्न केला आहे, एका पेक्षा जास्त वेबसाइट व्हिडिओ गप्पा मारणे, पण आमच्या वेबसाइटवर विशेष आहे कारण, केलेल्या फार सोपे आहे आणि अनेक मुली आहेत सर्वोत्तम वेबकॅम साइट आहे. आपण वापरू शकता सर्व प्रगत वैशिष्ट्ये आमच्या वेबसाइटवर नंतर खाते तयार करणे.\nआपण हे करू शकता वर क्लिक करा, पुढील बटण एक नवीन मुलगी आहे. तो सहजगत्या पुनर्निर्देशित, त्यामुळे तेथे नाही आहे अंदाज प्रती मुली. मागील गप्पा विभागात समाप्त होईल. तो एक अतिशय सुलभ वैशिष्ट्य आहे तेव्हा आपण तोट्याचा आहेत व्याज त्याच मुलगी आहे. आपण वापरू शकता हे वैशिष्ट्य केल्यानंतर खाते तयार करणे. आहेत मोठ्या खोल्या गप्पा साठी अमर्यादित सदस्य. आपण हे करू शकता सहज गप्पा नवीन मुली. वेबसाइट देखील एक कठोर गोपनीयता मदत करते की मला अनधिकृत प्रवेश प्रतिबंधित करण्यासाठी, वैयक्तिक माहिती नाही. तो एक अतिशय सुलभ वैशिष्ट्य आहे जे आपण करू शकता, लपवा माझी प्रत्यक्ष ओळख होईल आणि आपण काय आहेत. तेथे नवीन मुली पासून जगभरातील तसेच स्थानिक ठिकाणी. आपण विचारू शकता, एक तारीख किंवा एक छान सुट्टीतील त्यांना. तो अतिशय उपयुक्त आहे, तेव्हा आपण शोधत आहेत खरी मजा आहे. मोफत कॅमेरा म्हणून ओळखले जाते अपरिचित सामाजिक नेटवर्क करू शकता कारण आपण पूर्ण यादृच्छिक लोक फक्त सारख्या सामाजिक नेटवर्किंग साइट आहे. तो जाईल सारखे एक व्यसन नाही कमतरता असेल मुली. एक पर्याय आहे, जे आपण जोडू शकता मुली वर. तो उपलब्ध आहे केल्यानंतर. नोंदणी अनलॉक होईल, सर्व प्रीमियम वैशिष्ट्ये. आहेत स्थिर सर्व्हर सामावून कनेक्शन. गप्पा खोली उत्तम कॅम साइट आहेत, फार मोठे आहे का की बरेच आहेत सदस्य. पेक्षा अधिक आहेत, हजारो लोक संवाद साधण्यासाठी. व्हिडिओ गप्पा मारत आमच्या वेबसाइटवर.\nव्हिडिओ चॅट सह मुली\nआहे एक सक्रिय सदस्य आहे की नाही, दिवस किंवा रात्री काही फरक पडत नाही\n← डेटिंगचा वेबसाइट मोफत डाउनलोड\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/2058", "date_download": "2019-03-22T10:47:16Z", "digest": "sha1:NO7QHXX6XZJVUEBWNKSFO4Z4Q4PUZUQS", "length": 46976, "nlines": 222, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "कर्नाटकात काँग्रेस नव्हे, सिद्धरामय्या हीच भाजपपुढील मोठी अडचण!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, श��स्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nकर्नाटकात काँग्रेस नव्हे, सिद्धरामय्या हीच भाजपपुढील मोठी अडचण\nपडघम - कर्नाटक निवडणूक २०१८\nनरेंद्र मोदी, येडियुरप्पा, राहुल गांधी आणि सिद्धरामय्या\nकर्नाटक निवडणूक २०१८ Karnataka election 2018 राहुल गांधी Rahul Gandhi नरेंद्र मोदी Narendra Modi येडियुरप्पा Yeddyurappa सिद्धरामय्या Siddaramaiah राजा कांदळकर Raja Kandalkar\nकर्नाटक विधानसभेच्या २२४ पैकी २२३ जागांवर उद्या मतदान होत आहे. जयानगर मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या निधनाने या जागेवरील मतदान रद्द करण्यात आले आहे. जवळपास ४ कोटी ९६ लाख मतदार मतदानास पात्र असून, त्यापैकी किती टक्के मतदान होईल, यावर निकालाचे अंदाज बांधले जातील. हे अंदाज आपापल्यापरीने असतील आणि १५ मे रोजी प्रत्यक्ष निकालावर शिक्कामोर्तब होईल. त्यातून काँग्रेस किंवा भाजप यांपैकी कोण सत्तेत असेल आणि कोण विरोधात असेल, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलाची काय भूमिका असेल, हे स्पष्ट होईल. परंतु, या संख्याबळाव्यतिरिक्त कर्नाटकातील गेल्या काही महिन्यांतील प्रचाराने नेमके काय दिले, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे.\nआपल्याकडील निवडणूक पद्धतच अशी आहे, की ती केवळ त्या भागाची निवडणूक राहत नाही. म्हणजे, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही राज्यासाठी प्रतिष्ठेची ठरते. तसेच, एखाद्या राज्याची विधानसभा निवडणूक ही केंद्रासाठी तितकीच महत्त्वाची ठरते. इतकेच काय, तर विशिष्ट वेळेत स्थानिक निवडणूक स्थानिक नेत्यांच्या आणि राज्याची निवडणूक राज्यातील नेत्यांच्या ताब्यातही राहत नाही. कर्नाटकातही तेच दिसून आले. ही पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याभोवती केंद्रित झालेली होती. एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप करण्याची एकही संधी या दोन्ही नेत्यांनी सोडली नाही. गुजरातमध्ये अखेरच्या टप्प्यावर मोदीही भावुक झाले होते, तर कर्नाटकातही अखेरच्या टप्प्यात आई सोनिया गांधींसाठी राहुलही भावुक झाल्याचे दिसले. म्हणजेच, आक्रमकता आणि भावुकताही निवडणुकीत दिसून आली. देशातील मुद्द्यांवर निवडणूक लढली गेली. पाकिस्तान आणि इटली यांचे उल्लेख ओघाने आले. त्यामुळे अलीकडच्या काळात प्रचारातून रसातळाला जायची पद्धत काही प्रमाणात कमी झाली, याबद्दल लोकशाहीप्रेमी म्हणून सर्वांचे आभार मानले पाहिजेत. प्रचार देशातील मुद्दे आणि देशपातळीवरील नेत्यांभोवती फिरत राहिल्याने कर्नाटकचा आगामी प्रवास आणि विकास कोण आणि कसा करणार, या मुद्द्याला आपोआप बगल मिळाली, हेही तितकेच खरे आहे.\nकेंद्र केंद्रस्थानी तर राज्य परिघावर\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्थानिक विकासाच्या विषयांना कमी महत्त्व आणि राष्ट्रीय स्तरावरील मोदीप्रणित सरकारच्या तथाकथित विकासाच्या चर्चेला, यशापयशाला अधिक महत्त्व मिळाल्याचे बाह्यदर्शनी दिसते. त्यामुळे, दोन्ही बाजूंनी मोदींच्या यशापयशाची चर्चा होत राहिली. त्यामुळे, राज्यातील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने जे काही सार्वजनिक हिताचे थोडेबहुत काम केले आहे, ते जनतेपर्यंत प्रचाराच्या माध्यमातून पोचवण्यात काही प्रमाणात मर्यादा आल्या. परंतु, सिद्धरामय्या यांनी केलेले काम राज्यातील मतदार उघडपणे सांगतात, यात बरेच काही सामावले आहे. सत्ताधारी पक्ष म्हणून जनतेत काही प्रमाणात नाराजी असणारच हे उघड आहे. पण, तरीही काँग्रेसचेच पारडे जड ठरणार हे निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून दिसून आले.\nसिद्धरामय्यांविरोधातील वातावरणाचा भाजपला सत्तेत येण्याइतपत फायदा होईल, असे काही वातावरण नाही. शिवाय, भाजप आतापर्यंत ज्या राज्यांत सत्तेत नव्हती, त्या राज्यांतील सत्ता मिळवण्यासाठी ज्या आत्मविश्वासने लढत होती, त्या आत्मविश्वासाने कर्नाटकात लढत असल्याचे दिसले नाही. त्याचे कारण या निवडणूकपूर्व सर्वेक्षण अंदाजात दडलेले असेल. त्यानंतर त्रिशंकू अवस्थेच्या शक्यतेने भाजपला संधी आहे, असे चित्र मांडले गेल्याने भाजपने देवेगौडांवर टीकाही टाळली. भाजपच्या टीकेचा रोख हा सिद्धरामय्या यांच्यावरच राहिला. त्याचे एक कारण म्हणजे सिद्धरामय्यांची लोकप्रियता आणि दुसरे कारण म्हणजे राहुल गांधींवरच टीकेचा रोख ठेवल्याने त्यांची भाजपला किती दखल घ्यावी लागत आहे, हा संदेश मतदारांत जाऊ नये, हे असावे. त्यामुळे, भाजपने राज्यातील सिद्धरामय्यांना टार्गेट केले असले, तरी प्रचारातील राज्याच्या हिताचे मुद्दे मात्र गायबच झाले होते.\nया पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -\nअस्तित्वाची अन् प्रतिष्ठेची लढाई\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे केवळ एका राज्याची निवडणूक म्हणून पाहता येत नाही. कारण, काँग्रेस सत्तेत असणारे पंजाबपाठोपाठ कर्नाटक आहे. शिवाय, दक्षिण भारतात भाजपची स्वबळावर सत्तेत येण्याइतकी ताकद असणारे कर्नाटक हे एकमेव राज्य आहे. त्यामुळे, ही निवडणूक काँग्रेससाठी अस्तित्वाची अन् भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. काँग्रेसच्या हातून कर्नाटक निसटले, तर ‘उरलो केवळ पंजाबपुरते’ अशी वेळ येऊ शकते. तर, कसेबसे गुजरात राखलेल्या भाजपसाठी कर्नाटकात प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गुजरात निवडणुकीत आणि निवडणुकीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरील विश्वास वाढल्याचे दिसून आले. ज्या राहुल गांधींना अगदीच अदखलपात्र समजले जात होते, ते आता पर्याय वाटू लागले आहेत. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात कर्नाटक राखले गेले, तर ती मोठी कमाई असेलच.\nशिवाय, या वर्षअखेरीस होणाऱ्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या भाजपशासित राज्यांतील निवडणुकांवरही त्याचे परिणाम उमटणार आहेत. सध्या राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत भाजपबद्दल नाराजी असल्याचे दिसून येत आहे. त्याचे प्रतिबिंब काही प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि पोटनिवडणुकांच्या निकालातही दिसले आहेत. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकांत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष एकत्र आल्यास काय होऊ शकते, त्याची झलक दिसून आली आहे. राज्यातील दलित – मुस्लिम समाज भाजपवर नाराज असल्याचे भाजपच्याच चार खासदारांनी उघडपणे सांगितले आहे. त्यावरून, भाजप सरकारविरोधात दाटलेली अस्वस्थता लक्षात येते. त्यातच जुन्यांना गोंजारण्यापेक्षा नव्यांना कह्यात आणणे हे मोदीकाळातील भाजपचे ठळक धोरण आहे. तेच धोरण अगदी राज्यपातळीवरही लागू होते. म्हणजे, राजस्थानात नाराजी असेल, तर कर्नाटकमध्ये नव्याने सत्ता मिळवण्यासाठी लढायचे. विरोधी पक्षाची सत्ता असल्यास, तुमचा विकास कसा झाला नाही, हे मतदारांना पटवून द्यायचे आणि विजय मिळवायचे धोरण आहे. त्यातही स्वबळावर सत्ता स्थापन करण्याइतपत संख्याबळ नसेल, तर केंद्र सरकारच्या ‘ताकदी’वर इतर पक्षांना सोबत घ्यायचे हेच धोरण कर्नाटकातही दिसले, तर आश्चर्य वाटू नये. कारण, कोणत्याही परिस्थितीत २००८ साली भाजपसाठी कर्नाटकच्या रूपाने खुले झालेले दक्षिणद्वार भाजपला बंद होऊ द्यायचे नाही. त्यामुळे, ��ी प्रतिष्ठा राखण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली होती. तर, काँग्रेसनेही सत्ता कायम राखण्यासाठी करावयाच्या प्रयत्नांत कोणतीही कसर सोडली नाही. त्याचे श्रेय काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्याहून अधिक मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना द्यावेच लागेल.\nया निवडणुकीच्या निमित्ताने सर्व आव्हानांना तोंड देण्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यशस्वी ठरल्याचेच दिसून येते. वेळप्रसंगी पक्षनेतृत्वालाही आव्हान देत प्रादेशिक अस्मितेचा अजेंडा पुढे रेटण्यासही ते डगमगले नाहीत. कर्नाटकची भाषा आणि भूमिका, जात – धर्म यांची नस त्यांना माहीत आहे. मोदी, शहा व भाजपच्या इतर नेत्यांकडून सिद्धरामय्यांना टार्गेट केले गेले असले, तरी जनमत बदलण्यासाठी लागणारे तपशील भाजप नेत्यांकडे नव्हते. सत्ताधारी पक्षाबद्दल मतदारांमध्ये राग निर्माण करण्यासाठी आवश्यक भ्रष्टाचारासारखे मुद्दे किंवा विषय पुढे आले नाहीत. नाही म्हटले, तरी सिद्धरामय्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले, पण त्यात तपशील नव्हता. भाजप कार्यकर्त्यांचे हत्या झाल्याचे शहा सांगत होते, तरी त्यास राजकीय संदर्भ दिसले नाही. त्यामुळे, कर्नाटकात काँग्रेस नव्हे, तर सिद्धरामय्या हीच भाजपपुढील मोठी अडचण ठरल्याचे दिसून आले. या अडचणीतूनच सिद्धरामय्या टार्गेट होत गेले आण त्यांच्या या टार्गेट होण्यानेच मोदी आणि शहांनी एकप्रकारे सिद्धरामय्यांची उंची अधिक वाढवली आहे, असे म्हणता येईल. सरकारविरोधातील काही प्रमाणातील नाराजीने, मोदींच्या प्रचाराने भाजपच्या जागा यंदा नक्कीच वाढतील. परंतु, २०१४ साली केंद्रात, महाराष्ट्रात किंवा २०१७ साली उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे भाजपने मुसंडी मारली, तशी मात्र नक्की नसेल. त्याचे श्रेय सिद्धरामय्या यांनाच असेल. कर्नाटकचे बेसिक जातीय आणि धार्मिक राजकारण ज्याला सुस्पष्ट कळते, ज्याची प्रशासनावर कमांड आहे असा नेता काँग्रेसेत्तर पक्षाकडे अभावानेही कर्नाटकात दिसला नाही. म्हणूनच, काँग्रेसने सत्ता कायम राखल्यास त्याचे खरे किंग सिद्धरामय्याच असतील, हे काँग्रेसने मुख्यत: राहुल गांधींनी स्वीकारण्याची गरज आहे. तीच परिस्थिती भाजपच्या येडियुरप्पांबाबत म्हणावी लागेल.\nया निवडणुकीत गुजरात पॅटर्नप्रमाणे मोदींच्या भाषणांची भाऊगर्दी होती. मात्र, मो���ींची भाषणे फारसे पसंतीला उतरलेली दिसली नाहीत. त्याचे एक कारण म्हणजे, भाषेचा अडसर होय. मोदींची भाषणे ही हिंदी पट्ट्यात किंवा प्रादेशिक अस्मिता तितक्या प्रखर नसलेल्या राज्यात हिंदीतून झाली आणि ती जनमाणसांपर्यंत पोचली. परंतु, कर्नाटकात ती परिस्थिती नव्हती. मोदींच्या भाषणांचे कन्नडमध्ये होणारे रूपांतर, त्यावेळी मोदींना घ्यावे लागणारे पॉझ यामुळे मोदींची मूळ आक्रमकता भाषणातून व्यक्त होण्यास मर्यादा होत्या. मोदींच्या तुलनेत राहुल हे काही फर्डे वक्ते नाहीत. त्यामुळे, त्यांचे भाषणाचे मोजमाप प्रभावीपणात करणे हास्यास्पद ठरेल. परंतु, ते सातत्यात नक्कीच करता येईल. या निवडणुकीच्या निमित्ताने राहुल गांधी यांचा वाढलेला आवेश आणि ते पूर्णवेळ राजकारण करू शकतात, हे दिसून आले. त्यामुळे, भाजपने आतापर्यंत त्यांना अदखलपात्र ठरवले असले, तरी त्यांची दखल घ्यावीच लागेल, हे राहुल यांनी दाखवून दिले आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे राहुल यांच्याकडे सोपवले असले, तरी आपण अजून मैदान सोडले नाही, हे त्यांनी दाखवून दिले आहे. वेळप्रसंगी त्या पक्षासाठी ठामपणे उभ्या राहतील, हे स्पष्ट आहे. काँग्रेससाठी या निश्चितच जमेच्या बाजू आहेत.\nतर, दुसरीकडे या निवडणुकीत निवडणुकीची रणनीती आखण्यात हातखंडा असलेले भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या ‘चाणक्यनीती’ची चर्चा ओसरल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही राहुल यांच्या भाषणांच्या, वक्तव्यांच्या संदर्भाने बोलावे लागले. कदाचित ती काँग्रेसची रणनीती असावी. तरीही, मोदींची भाषणे राहुल गांधी आणि त्यांच्या वक्तव्याभोवती फिरत राहिले, हे स्पष्ट आहे. त्याचाच अर्थ असा की, मोदींकडील मुद्द्यांची पोतडी गेल्या चार वर्षांत रिकामी झाली आहे.\nगुजरात निवडणुकीवेळी मणिशंकर अय्यर यांनी ‘खजिना’ दिला होता. परंतु, यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी ती वेळ येऊ दिली नाही. मोदी केंद्रातील स्वतःच्या सरकारने केलेले ठोस काम सांगू शकले नाहीत.. की त्यांना सांगता येत नाही.. की सांगण्याबाबत ते साशंक होते असे वाटावे, अशीच त्यांची भाषणांची लाइन होती. तर, शहा व इतर नेते केंद्रातल्या सरकारचा परिणाम गॅस अन् शौचालय बांधणे हे वारंवार सांगत होते.\nथोडक्यात काय, तर भाजपला जवळपास दीड डझन केंद्रातील मंत्री प्रचारात आणूनदेखील फारसा सूर सापडला नाही. सगळ्याच भाजप नेत्यांना राहुल बाबा अन सिद्धरामय्या यांच्या ‘कर्तृत्वा’वर बोलाव लागले. सिद्धरामया विरुद्ध सगळे असे चित्र या निवडणुकीचे झाले. त्यातच भाजपचे सरकार यावे किंवा येईल असे ठोस कारण भाजपच्या बाजूने नव्हते. केवळ केंद्रात भाजपचे सरकार आहे म्हणून राज्यातही भाजपचे सरकार असावे, असे किती राज्यात म्हणणार, हा प्रश्न आहे.\nया सर्व पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभेसाठी उद्या मतदान होत आहे. निवडणूक प्रचार प्रक्रिया तुलनेने शांततेत पार पडली आहे. कुठलाही परिवर्तनाचा मोठा मुद्दा पुढे आलेला नाही. त्यातच राष्ट्रीय स्तरावर भाजपचा गड हादरलेला नसला तरी हलायला लागलेला आहे, हे केवळ कर्नाटकच नव्हे, तर इतर राज्यांतील परिस्थितीतून दिसून आले आहेत. या परिस्थितीत कर्नाटकचा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. कदाचित हा निकाल भाजपची चिंता वाढविणारा आणि काँग्रेसच्या गोटात आनंद पसरवणारा असेल, अशी शक्यता आहे. काठावर का होईना काँग्रेस गड ताब्यात ठेवेल आणि १९८५ पासून कोणत्याही पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता न देण्याची परंपरा मतदार यंदा खंडित करतील, अशी शक्यता आहे. या शक्यतेवरही १५ मे रोजी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nलेखक किशोर रक्ताटे ‘स्ट्रॅटेजी कन्सल्टन्ट’ या संस्थेचे संचालक आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\nनिर्भिड पत्रकार रवीश कुमार अलीकडच्या काळात सातत्यानं टीव्ही कमी पहा किंवा पाहूच नका, मलासुद्धा पाहू नका, असं कळकळीनं सांगत आहेत. त्याचं मुख्य कारण आहे, भारतातला टीव्ही ‘भारत’ दाखवत नाही. भारतातली टीव्ही पत्रकारिता एखाद-दुसरा अपवाद वगळता सतत कुणाची तरी तरफदारी करण्यातच धन्यता मानू लागली आहे. टीव्हीमध्ये काही काळ पत्रकारिता केल्याला एका पत्रकार महिलेनं कंटाळून टीव्ही पत्रकारिता सोडली, त्याची ही गोष्ट.......\nकवितासुद्धा काही बोलत असते, तेसुद्धा मला सांगायचं असतं. मी सर्वत्र कवितेचा आदर करत आलो आहे.\nआज आंतरराष्ट्रीय कविता-दिवस. यानिमित्तानं हा विशेष लेख. ३ फेब्रुवारी २००० रोजी सोलापूर आकाशवाणीवर प्रसारित झालेले हे त्र्यं. वि. सरदेशमुखांचं काव्यवाचन. त्यात आपल्या पन्नास वर्षांपूर्वीच्या कविता वाचतानाच ते त्या ओढाळ वयातल्या ‘वैशाख’ या टोपणनाव धारण करणाऱ्या कवीला शोधत आहेत. आपला कवितेचा प्रवास जणू स्मृतींमधून पुन्हा जगत आहेत. सरदेशमुख जन्मशताब्दीनिमित्तानं त्यांचं कृतज्ञ स्मरण.......\nबिनबुडाची मडकी व आयाराम-गयारामांच्या जीवावर पक्षाचे मूळ उद्दिष्ट कधीच साध्य होणार नाही\nसार्वत्रिक निवडणुका आल्या की, विविध पातळीवर पक्षांतर होतात, हे नवीन नाही. पण समविचारी पक्षात पक्षांतर करणे गैर किंवा अनैतिक नाही. पण केवळ व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी विसंगत विचारधारेच्या पक्षात झालेली पक्षांतरे गैर व अनैतिक ठरतात. आपण सामाजिक व राजकीय जीवनात वावरतो, तेव्हा आपली वैचारिक बैठक पक्की असेल तर असे नेते व कार्यकर्ते एकवेळ घरी बसतात, पण विसंगत विचारधारा असलेल्या पक्षात जात नाहीत.......\n‘सर्फ एक्सेल’च्या जाहिरातीला विरोध हा एक विकृत व किळसवाणा नमुना आहे\nधर्मवादी सत्तेकडे डोकं गहाण ठेवलेली पिढी विनाशाकडे जात आहे, कदाचित याची त्यांना कल्पना नसावी. ज्या भारतानं बहुसंस्कृतीची मूल्यं आणि तत्त्वं जगाला दाखवून दिली, त्याच भारतातले काही लोक या शांतताभूमीचं वातावरण खराब करत आहेत. हा भारत बहुसांस्कृतिक व सामाजिक मूल्यांशी श्रद्धा बाळगणारा आहे. अशा बहुरंगी भारताला तडे पडण्याचे प्रकार आमच्याच काही बांधवांकडून होत आहेत.......\nअण्णा हजारे आणि जॉर्ज फर्नांडिस\nजॉर्ज फर्नांडिस यांचं नुकतंच निधन झालं. अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या रसयुक्त सांगतेनं त्यांचा राजकीय आणि आध्यात्मिक मृत्यू जवळ आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. हा लेख म्हणजे या दोघांची सर्वंकष तुलना नाही, कारण दोघेही अनेक बाबतीत तुलना होणार नाही, अशा प्रकारचे आहेत. जॉर्जच्या मृत्यूनंतर अण्णा मात्र कायमचे आदरणीय आहेत, त्यांची पत संपत आली तरीसुद्धा.......\nसद्य:स्थितीत योग्य राजकीय भूमिका कोणती ती कशी ठरवावी मतदान करताना कोणते निकष लावावेत\n“काही पक्ष व संघटनांची उभारणीच मुळी या ‘प्रेम-द्वेष’ सिद्धान्तावर केलेली असते. प्रेम व द्वेष भावना नेहमी विचारांवर कुरघोडी करतात. चिकित्सेचं त्यांना वावडं असतं. अशा पक्ष-संघटनांतील व्यक्तींनी सारासार विचार करण्याची शक्ती गमावलेली असते. व्यक्ती व संघटना आपल्या सोयीनुसार सामाजिक न्यायाचा अर्थ लावतात. समाजातील काही घटकांचं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या अट्टाहासातून ते इतर समाजघटकांवर अन्याय करतात.”.......\nमनोहर पर्रीकर : गोव्याचा गल्ली बॉय\nहार्टमन डिसूझा या पत्रकारलेखकाचे ‘इट डस्ट – मायनिंग अँड ग्रीड इन गोवा’ हे पुस्तक वाचेपर्यंत मनोहर पर्रीकर या गृहस्थाबद्दलचे माझे मत चांगले होते. संघाचा कट्टर स्वयंसेवक आपल्या सुंदर मातृभूमीचे असे लचके तोडू कसे देतो ती विद्रूप आणि विपन्न व्हावी असे कसे चाहतो ती विद्रूप आणि विपन्न व्हावी असे कसे चाहतो सुंदर मातृभूमी याचा अर्थ ती तिच्या निसर्गासह सुंदर असाच ना सुंदर मातृभूमी याचा अर्थ ती तिच्या निसर्गासह सुंदर असाच ना की हिंदूराष्ट्र डोंगर, नद्या, प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या वैविध्याने नटलेले नसेल की हिंदूराष्ट्र डोंगर, नद्या, प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या वैविध्याने नटलेले नसेल\nभारतीय संघ एकदिवशीय विश्वचषक जिंकू शकेल\nभारतीय फलंदाजीत सातत्य नसलं तरी, गोलंदाजीत मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत कमालीचं सातत्य दिसलं आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर, शमी, इशांत, चहल व कुलदीप यांनी भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. पण नुकत्याच झालेल्या मालिकेत ३५८ धावांचा डोंगर भारतानं उभा केला होता. तो ऑस्ट्रेलियानं १३ चेंडू शिल्लक ठेवून सहज पार केला. त्यामुळे भारतीय संघाला इंग्लंडमधील विश्वचषक जिंकणं सोपं नक्कीच असणार नाही\nसहावा नास्तिक मेळावा : ‘नास्तिकता या मूल्याद्वारे लोकशाही मूल्यांचं समर्थन करणं हेच उद्दिष्ट\nसहावा नास्तिक मेळावा १७ मार्च रोजी पुण्यामध्ये पार पडला. नास्तिकता हे सामाजिक मूल्य आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा सद्सद्विवेकबुद्धी, तर्क व वास्तव पुराव्यावर आधारित आहे. या दोन्हींचा योग्य मिलाफ करून साध्य झालेली विचारसरणी ही समाजातील सर्वांना समान विकासाची संधी उपलब्ध करून देऊ शकते, यावर नास्तिक समाजाचा विश्वास आहे.......\n‘आजचा सुधारक’ १ एप्रिलपासून नव्या, आंतरजालीय स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचणार\n‘आजचा सुधारक’ हे नियतकालिक येत्या १ एप्रिलपासून ते नव्या स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. नवे प्रकाशन छापील स्वरूपात नसून ते आंतरजालीय स्वरूपाचे असेल आणि सुरुवातीला ते दर तीन महिन्यांतून एकदा प्रकाशित होईल. ‘सुधारक’ हे प्रत्येकालाच आपले व्यासपीठ वाटावे असे प्रयत्न सदोदित राहतील.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=02AB161108&img=post8112016234655.jpg", "date_download": "2019-03-22T10:11:33Z", "digest": "sha1:P4DGH2OPE2NNDMCWC6AJ6VPTCVUDMZCS", "length": 7105, "nlines": 185, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nकविता शतकाची’ ‘कविता शतकाची’ हे पुस्तक केशवसुतांच्या कवितेपासून ते आजच्या कवितेपर्यंतच्या काही निवडक, बहुचर्चित आधुनिक मराठी कवितांचे संपादन आहे. आधुनिक मराठी कवितेची तोंडओळख व्हावी, या कवितेतील ठळक प्रवृत्ती, तिच्यातील महत्त्वाचे प्रवाह, तिच्यातून आविष्कृत होणारी अनेकविध स्वरूपाची आशयसूत्रे, तिच्यामागील विविध परंपरा आणि प्रेरणा यांचा परिचय व्हावा, या हेतूने हे संपादन सिद्ध केले आहे. या दृष्टीने प्रस्तुत पुस्तकात रोमँटिक, मानववादी, आधुनिकवादी, वास्तववादी, मार्क्सवादी, ग्रामीण, दलित, आदिवासी इत्यादी महत्त्वाच्या प्रवाहांतील विविध भाववृत्तींचा, भावनांचा, जाणिवांचा, अनुभवांचा आणि वेगवेगळ्या रचनाबंधांचा आविष्कार करणाऱया कविता निवडलेल्या आहेत. त्यांमधून आधुनिक कवितेचे क्षेत्र कसकसे बदलत व विस्तारत गेले, हेही थोडक्यात स्पष्ट व्हावे.\nग्रेस यांची कविता : काही निरीक्षणे, अनेक प्रश्न\nया सत्तेत जीव रमत नाही\nमी भयंकराच्या दरवाजात उभा आहे\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B_%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2019-03-22T10:38:21Z", "digest": "sha1:LT737EYNX46TTXQUV7SWRFKSCCGNQEM5", "length": 4991, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गिओवानी डॉमिनिको कॅसिनी - विकिपीडिया", "raw_content": "\nगिओवानी डॉमिनिको कॅसिनी (जून ८, १६२५ - सप्टेंबर १४,१७१२) हा इटालियन गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ, अभियंता व ज्योतिषी होता. तो गिआंडॉमिनिको कॅसिनी या नावाने सुद्धा ओळखला जात असे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १६२५ मधील जन्म\nइ.स. १७१२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १६:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1366", "date_download": "2019-03-22T10:45:41Z", "digest": "sha1:UTFNBK4XZQS2VGWNKFSLWLIXXMVF7RM7", "length": 29174, "nlines": 216, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "भूलतज्ज्ञांना समजावून घेताना...", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nपडघम विज्ञाननामा भूल Anesthesia\nआज (१६ ऑक्टोबर) जागतिक भूलशास्त्र दिवस आहे. या निमित्तानं एका भूलतज्ज्ञाच्या नजरेतून या शास्त्राविषयी, प्रत्यक्षातल्या त्यांच्या कामाविषयी आणि त्यातील अडीअडचणींविषयी…\nआपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी विमानाचा वापर करतो. उड्डाणापूर्वी वैमानिक त्याचं सर्व कौशल्य, ज्ञान, अनुभव यांचा उपयोग करून, आपला प्रवास सुरक्षित कसा होईल, यासाठी प्रयत्न करतो. विमानाचं उड्डाण, हवेतील प्रवास व परत ते जमिनीवर उतरवणं, ही अतिशय गुंतागुंतीची, क्लिष्ट व अत्यंत जबाबदारीची प्रक्रिया असते.\nआम्हा भूलतज्ज्ञांचंही काहीसं तसंच.\nकोणत्याही गंभीर/ तातडीच्या शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णाची अत्यंत बारकाईनं व सूक्ष्म स्वरूपात तपासणी करणं, काही दोष असतील, कमतरता असेल तर ती दु��ुस्त करणं, शस्त्रक्रियेसाठी रुग्णाची तयारी करून घेणं, हे अत्यंत महत्त्वाचं असतं. खूप गंभीर परिस्थिती असेल तर कधी कधी यासाठी वेळ मिळतं नाही. अशा वेळी आपल्या अनुभवानं, कौशल्यानं रुग्णास भूल देणं महत्त्वाचं असतं. शस्त्रक्रिया कितीही मोठी, गुंतागुंतीची असेल आणि कोणत्याही प्रकारची भूल त्यासाठी लागणार असेल, त्याही वेळी रुग्णाचा श्वास, रक्तदाब, लघवीचं प्रमाण, प्राणवायूचं प्रमाण योग्य त्या प्रमाणात ठेवणं अत्यंत क्लिष्ट असू शकतं. याचबरोबर ती शस्त्रक्रियेच्या दरम्यानच्या घडामोडी रुग्णाला किंचितही आठवल्या नाही पाहिजे, हेही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि कोणत्याही प्रकारची व कसलीही वेदना रुग्णाला जाणवू न देता शस्त्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्जनला मदत करणं, ही आमची त्यावेळची प्रमुख भूमिका असते.\nम्हणजे, सर्व दुःख, प्रचंड वेदना, गंभीर परिस्थिती या सर्वांच्या पलिकडे रुग्णांना घेऊन जाणं आणि परत सर्जरीनंतर या भौतिक जगातील सर्व संवेदना परत मिळवून देणं, हे आमचं काम असतं.\nभूलशास्त्र हे एक परिपूर्ण शास्त्र आहे. यात शरीराच्या सर्व प्रकारचा व सर्व आजारांचा, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांचा, सर्व वयोगटांच्या पद्धतीनुसार अभ्यास केला जातो. हे एक चतुरस्त्र शास्त्र आहे. एमबीबीएस ही पदवी प्राप्त केल्यानंतर MD/FCPS/DA असे अनेक प्रकारचे शैक्षणिक अभ्यासक्रम असतात. त्यासाठी साधारणपणे तीन ते चार वर्षे शिक्षण व प्रात्यक्षिक कालावधी असतो.\nसध्या या नंतरच्या काही सुपर स्पेशालिटींसाठी पुढचेही शिक्षण असते. उदा. मेंदूच्या शस्त्रकियेसाठी /हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी/नवजात बाळांच्या शस्त्रक्रियेसाठी/अवयव रोपण शस्त्रक्रियेसाठी इ.साठचे भूलतज्ज्ञ. पण एवढंच भूलतज्ज्ञांच काम नसतं. पुढील जबाबदाऱ्याही खूप महत्त्वाच्या असतात -\n१. व्हेंटिलेटर्स मॅनेजमेंट - सर्व प्रकारचा कृत्रिम श्वास देणाऱ्या मशीनचा योग्य वापर करणे.\n२. आयसीयू - अतिदक्षता विभागात देखरेख.\n३. सी- आयसीयू - हृदय विकारसंबधित अतिदक्षता विभागाची जबाबदारी.\n४. कॅथलॅब – ज्या ठिकाणी हृदयविकाराचा गंभीर झटका आलेला असताना अँजिओप्लाटी करून प्राण वाचवले जातात तो विभाग. हा भूलतज्ज्ञांच्याच देखरेखीखाली चालू असतो.\n५. पेनलेस डिलिव्हरी - बाळंतपणाच्या कळा न सोसता बाळच्या जन्मासाठी त्या गर्भवती मातेस, ती प��र्णपणे शुद्धीवर असताना, कुठलीही वेदना न जाणवू देता, प्रसुतीसाठी भूलतज्ज्ञ मदत करतात. त्यामुळे त्या कुटुंबीयांना ही एक आयुष्यभरासाठी अलौकिक अनुभव असतो.\n६. पेन मॅजनेजमेंट - गुंतागुंतीची वेदना, कन्सरसारख्या आजारातील वेदना, मणक्याचे आजार, अपघातानंतरची वेदना घालवण्यासाठीही भूलतज्ज्ञ मदत करतात.\n७. डिझास्टर मॅनेजमेंट - कोणत्याही आप्तकालीन परिस्थितीमध्ये उदा. भूकंप, चेंगराचेंगरी, महापूर, साथीचे रोग, युद्ध इ. मध्ये भूलतज्ज्ञांची समाजासाठी मोठी मदत होते.\nपण सध्या काहीसा ताण आमच्यावरही येतोय. एक लाख लोकसंख्येमागे एक भूलतज्ज्ञ असावा असं मानलं जातं. प्रत्यक्षात हे प्रमाण अत्यंत विसंगत व कमी आहे. त्यामुळे कामाचा प्रचंड ताण आमच्यावर असतो. सतत, नेहमी व कधीही (२४×७×३६५) आम्हाला तितक्याच ऊर्जेनं व तत्परतेनं कुठल्याही प्रसंगाचा सामना करावा लागतो… रुग्णास भूल देण्यासाठी जावं लागतं. कार्यालयीन कामकाजाचं वेळापत्रक आम्हाला लागू होत नाही. त्यामुळे ठराविक व साचेबद्ध असं कामाच्या तासांचं वेळापत्रक आमच्यासाठी नसतं.\n‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असल्यानं आमच्याही शरीरावर त्याचा परिणाम होतो. तब्येतीच्या कुरबुरी लवकरच सुरू होतात. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने निर्णय घेण्यासाठी मानसिक स्थिरता लागते. त्यासाठी आम्हाला स्वतःसाठी कमी वेळ उपलब्ध असतो. शरीरशास्त्रातील प्रत्येक सुधारणांबाबत स्वतःला अपडेट ठेवण्यासाठी आमचा अभ्यासही सतत वाढतच असतो.\nभूलशास्त्र हे मानवजातीला एक वरदान आहे. मानवाच्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचं काम आम्ही भूलतज्ञ रात्रंदिवस करत असतो. खुद्द परमेश्वरानंतर हे काम करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं, हा आमचा बहुमान आहे.\nलेखक डॉ. सुजीत अडसूळ बारामतीमध्ये भूलतज्ज्ञ म्हणून काम करतात.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\nनिर्भिड पत्रकार रवीश कुमार अलीकडच्या काळात सातत्यानं टीव्ही कमी पहा किंवा पाहूच नका, मलासुद्धा पाहू नका, असं कळकळीनं सांगत आहेत. त्याचं मुख्य कारण आहे, भारतातला टीव्ही ‘भारत’ दाखवत नाही. भारतातली टीव्ही पत्रकारिता एखाद-दुसरा अपवाद वगळता सतत कुणाची तरी तरफदारी करण्यातच धन्यता मानू लागली आहे. टीव्हीमध्ये काही काळ पत्रकारिता केल्याला एका पत्रकार महिलेनं कंटाळून टीव्ही पत्रकारिता सोडली, त्याची ही गोष्ट.......\nकवितासुद्धा काही बोलत असते, तेसुद्धा मला सांगायचं असतं. मी सर्वत्र कवितेचा आदर करत आलो आहे.\nआज आंतरराष्ट्रीय कविता-दिवस. यानिमित्तानं हा विशेष लेख. ३ फेब्रुवारी २००० रोजी सोलापूर आकाशवाणीवर प्रसारित झालेले हे त्र्यं. वि. सरदेशमुखांचं काव्यवाचन. त्यात आपल्या पन्नास वर्षांपूर्वीच्या कविता वाचतानाच ते त्या ओढाळ वयातल्या ‘वैशाख’ या टोपणनाव धारण करणाऱ्या कवीला शोधत आहेत. आपला कवितेचा प्रवास जणू स्मृतींमधून पुन्हा जगत आहेत. सरदेशमुख जन्मशताब्दीनिमित्तानं त्यांचं कृतज्ञ स्मरण.......\nबिनबुडाची मडकी व आयाराम-गयारामांच्या जीवावर पक्षाचे मूळ उद्दिष्ट कधीच साध्य होणार नाही\nसार्वत्रिक निवडणुका आल्या की, विविध पातळीवर पक्षांतर होतात, हे नवीन नाही. पण समविचारी पक्षात पक्षांतर करणे गैर किंवा अनैतिक नाही. पण केवळ व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी विसंगत विचारधारेच्या पक्षात झालेली पक्षांतरे गैर व अनैतिक ठरतात. आपण सामाजिक व राजकीय जीवनात वावरतो, तेव्हा आपली वैचारिक बैठक पक्की असेल तर असे नेते व कार्यकर्ते एकवेळ घरी बसतात, पण विसंगत विचारधारा असलेल्या पक्षात जात नाहीत.......\n‘सर्फ एक्सेल’च्या जाहिरातीला विरोध हा एक विकृत व किळसवाणा नमुना आहे\nधर्मवादी सत्तेकडे डोकं गहाण ठेवलेली पिढी विनाशाकडे जात आहे, कदाचित याची त्यांना कल्पना नसावी. ज्या भारतानं बहुसंस्कृतीची मूल्यं आणि तत्त्वं जगाला दाखवून दिली, त्याच भारतातले काही लोक या शांतताभूमीचं वातावरण खराब करत आहेत. हा भारत बहुसांस्कृतिक व सामाजिक मूल्यांशी श्रद्धा बाळगणारा आहे. अशा बहुरंगी भारताला तडे पडण्याचे प्रकार आमच्याच काही बांधवांकडून होत आहेत.......\nअण्णा हजारे आणि जॉर्ज फर्नांडिस\nजॉर्ज फर्नांडिस यांचं नुकतंच निधन झालं. अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या रसयुक्त सांगतेनं त्यांचा राजकीय आणि आध्यात्मिक मृत्यू जवळ आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. हा लेख म्हणजे या दोघांची सर्वंकष तुलना नाही, कारण दोघेही अनेक बाबतीत तुलना होणार नाही, अशा प्रकारचे आहेत. जॉर्जच्या मृत्यूनंतर अण्णा मात्र कायमचे आदरणीय आहेत, त्यांची पत संपत आली तरीसुद्धा.......\nसद्य:स्थितीत योग्य राजकीय भूमिका कोणती ती कशी ठरवावी मतदान करताना कोणते निकष लावावेत\n“काही पक्ष व संघटनांची उभारणीच मुळी या ‘प्रेम-द्वेष’ सिद्धान्तावर केलेली असते. प्रेम व द्वेष भावना नेहमी विचारांवर कुरघोडी करतात. चिकित्सेचं त्यांना वावडं असतं. अशा पक्ष-संघटनांतील व्यक्तींनी सारासार विचार करण्याची शक्ती गमावलेली असते. व्यक्ती व संघटना आपल्या सोयीनुसार सामाजिक न्यायाचा अर्थ लावतात. समाजातील काही घटकांचं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या अट्टाहासातून ते इतर समाजघटकांवर अन्याय करतात.”.......\nमनोहर पर्रीकर : गोव्याचा गल्ली बॉय\nहार्टमन डिसूझा या पत्रकारलेखकाचे ‘इट डस्ट – मायनिंग अँड ग्रीड इन गोवा’ हे पुस्तक वाचेपर्यंत मनोहर पर्रीकर या गृहस्थाबद्दलचे माझे मत चांगले होते. संघाचा कट्टर स्वयंसेवक आपल्या सुंदर मातृभूमीचे असे लचके तोडू कसे देतो ती विद्रूप आणि विपन्न व्हावी असे कसे चाहतो ती विद्रूप आणि विपन्न व्हावी असे कसे चाहतो सुंदर मातृभूमी याचा अर्थ ती तिच्या निसर्गासह सुंदर असाच ना सुंदर मातृभूमी याचा अर्थ ती तिच्या निसर्गासह सुंदर असाच ना की हिंदूराष्ट्र डोंगर, नद्या, प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या वैविध्याने नटलेले नसेल की हिंदूराष्ट्र डोंगर, नद्या, प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या वैविध्याने नटलेले नसेल\nभारतीय संघ एकदिवशीय विश्वचषक जिंकू शकेल\nभारतीय फलंदाजीत सातत्य नसलं तरी, गोलंदाजीत मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत कमालीचं सातत्य दिसलं आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर, शमी, इशांत, चहल व कुलदीप यांनी भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. पण नुकत्याच झालेल्या मालिकेत ३५८ धावांचा डोंगर भारतानं उभा केला होता. तो ऑस्ट्रेलियानं १३ चेंडू शिल्लक ठेवून सहज पार केला. त्यामुळे भारतीय संघाला इंग्लंडमधील विश्वचषक जिंकणं सोपं नक्कीच असणार नाही\nसहावा नास्तिक मेळावा : ��नास्तिकता या मूल्याद्वारे लोकशाही मूल्यांचं समर्थन करणं हेच उद्दिष्ट\nसहावा नास्तिक मेळावा १७ मार्च रोजी पुण्यामध्ये पार पडला. नास्तिकता हे सामाजिक मूल्य आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा सद्सद्विवेकबुद्धी, तर्क व वास्तव पुराव्यावर आधारित आहे. या दोन्हींचा योग्य मिलाफ करून साध्य झालेली विचारसरणी ही समाजातील सर्वांना समान विकासाची संधी उपलब्ध करून देऊ शकते, यावर नास्तिक समाजाचा विश्वास आहे.......\n‘आजचा सुधारक’ १ एप्रिलपासून नव्या, आंतरजालीय स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचणार\n‘आजचा सुधारक’ हे नियतकालिक येत्या १ एप्रिलपासून ते नव्या स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. नवे प्रकाशन छापील स्वरूपात नसून ते आंतरजालीय स्वरूपाचे असेल आणि सुरुवातीला ते दर तीन महिन्यांतून एकदा प्रकाशित होईल. ‘सुधारक’ हे प्रत्येकालाच आपले व्यासपीठ वाटावे असे प्रयत्न सदोदित राहतील.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/profiles/mohan-sadashiv-halbe/", "date_download": "2019-03-22T10:24:05Z", "digest": "sha1:BWVMBEIDKUKEGZEBVI36GSX4GN73VKRG", "length": 10433, "nlines": 103, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "हळबे, मोहन सदाशिव – profiles", "raw_content": "\nरचनात्मक कार्य कारणार्‍या संस्था उभारुन भरीव सामाजिक कार्य करणारे मोहन सदाशिव हळबे हे ठाण्यातील एक तरुण व्यक्तिमत्व मोहन हळबे हे “श्री गजानन मंडळ ट्रस्ट” चे सुमारे ३० वर्षांपासूनचे संस्थापक व विश्वस्त आहेत. ठाण्यातील नौपाडा भागात राहणारे, बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतलेले, “ठाणे पीपल्स” आणि आता रुपी को-ऑप बॅंकेत काम करणारे मोहन हळबे ह्यांनी आपल्या वडिलांची आंतरिक इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वस्व पणाला लावून जिद्दीनं आतापर्यंतचं त्यांचं सर्व कार्य उभारलं आहे.\nवयाच्या २२ व्या वर्षी आपल्या सहकार्यांच्या मदतीने त्यांनी “श्री गजानन मंडळ ट्रस्ट” ची ठाण्यात स्थापना केली. त्यानंतर ठाण्यातील शिवाई नगर या भागात दोन भूखंड खरेदी करुन तेथे मंडळाच्या कार्यकरीता मंडळाच्या दोन अद्ययावत वास्तू उभ्या केल्या. जेथे “गजानन महाराज मेडिकल सेंटर” व कै. आनंदराव कृष्णराव चोणकर अभ्यासिका” या संस्थांचे काम चालते.\nमोहन हळबे ह्यांनी आपल्या कार्याचे धोरण धार्मिक, शैक्षणिक व वैद्यकीय सेवा असे ठेवले आहे. त्यामुळेच या संस्थांमार्फत ठाण्यात त्यांनी आपल्या रचनात्मक कार्याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. या सर्व कार्यासाठी त्यांना आतापर्यंत “यशवंत पुरस्कार” (२००५) तसेच ठाणे महागरपालिकेचा “ठाणे गुणीजन” (२०१०) हा पुरस्कार मिळाला आहे.\nत्यांनी उभारलेल्या अभ्यासिकेत जवळपास १५० विद्यार्थ्यांना पुस्तकांसहित सर्व सुविधा प्राप्त होतात. तसेच ठाणे शहरातील व शहरालगतच्या लोकांसाठी उभारलेल्या श्री गजानन महाराज मेडीकल सेंटरच्या माध्यमातून सर्वांना केवळ ५० टक्के खर्चात आरोगय सेवा पुरविली जाते.\nत्यांनी चालू केलेले धार्मिक, शैक्षणिक व वैद्यकीय सेवेचे कार्य शहराच्या कानाकोपर्‍यात पोहचविण्याची त्यांची इच्छा आहे. तसेच भविष्यात ठाणे शहरालगत एखादा “वृद्धाश्रम” बांधण्याचं त्यांच्या मनात आहे.\nअशाप्रकारे आदर्श धार्मिक स्थळ उभारून अध्यात्मिक वृत्तीने सामाजिक पण रचनात्मक कार्य कसे करावे, याचा वस्तूपाठच मोहन हळबे यांनी घालून दिला आहे.\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nप्रा. राजेंद्र विठ्ठल (राजाभाऊ) शिरगुप्पे\nराजाभाऊ या नावाने परिचित असेलेले प्रा. राजेंद्र विठ्ठल शिरगुप्पे यांची नाटककार, कवी, साहित्यिक म्हणूनही ओळख ...\n३२ नाटकं, २३ कथासंग्रह, ६ निबंध संग्रह, १६ एकांकिका, १२ बालकुमार नाटकं आणि ३ कादंबर्‍या ...\nपंडितजींनी ‘कटयार काळजात घुसली’ व ‘अमृत मोहिनी’ या दोन नाटकांच्या पदानां चाली दिल्या. नाटयसंगीत भक्तीगीत ...\nमराठी अभिनेते दिनेश साळवी\nCategories Select Category अभिनेता-अभिनेत्री अर्थ-वाणिज्य इतर इतर अवर्गिकृत उद्योग-धंदे ऐतिहासिक कथाकार कलाकार कवी-गीतकार-गझलकार कादंबरीकार कृषी कॉर्पोरेट कोशकार खेळाडू गायक गायक-गायिका छायाचित्रकार दिग्दर्शक नाटककार निर्माते पत्रकार प्रकाशक प्रवासवर्णनकार बालसाहित्यकार भाषांतरकार राजकीय लेखक वकील विज्ञान-तंत्रज्ञान विविध कला वैद्यकिय व्यवस्थापन क्षेत्र व्यावसायिक शासकीय अधिकारी शासन-प्रशासन शिक्षण-क्षेत्र संगीतकार संत-महात्मे सनदी लेखापाल (C.A.) संपादक समाजकार्य समाजसुधारक समिक्षक संरक्षण सेवा संशोधक सहकार सांस्कृतिक-क्षेत्र साहित्य-क्षेत्र स्वातंत्र्यसैनिक\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/national-security-award-maharashtra-industrial-association/", "date_download": "2019-03-22T10:35:03Z", "digest": "sha1:QWICVHUK4UJOGVGLSUPNDOJR34DWGSPV", "length": 11076, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "महाराष्ट्रातील औद्योगिक संस्थांना १० ‘राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार’ प्रदान", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nमहाराष्ट्रातील औद्योगिक संस्थांना १० ‘राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार’ प्रदान\nऔद्योगिक सुरक्षा, उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्या महाराष्ट्रातील औद्योगिक संस्थांना 10 ‘राष्ट्रीय सुरक्षा पुरस्काराने’ केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष गंगवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले.\nयेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या वतीने आज विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधत वर्ष 2016 चे‘विश्वकर्मा राष्ट्रीय पुरस्कार’ आणि ‘राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सचिव हरीलाल सावरिया, सहसचिव अनुराधा प्रसाद तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी विविध श्रेणीतील पुरस्कार प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रातील औद्योगिक संस्थांना एकूण 10 राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार प्राप्त झाले आहेत.\n2.5 लाख श्रम तासांपेक्षा अधिक व 5 लाख श्रम तासांपर्यत काम करणाऱ्या औद्योगिक संस्थांच्या श्रेणीमध्ये पुणे येथील सणसवाडी भागातील कुपर स्टँडर्डऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी विजेती ठरली. ठाणे जिल्ह्यातीलभिवंडी येथील गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरींग कंपनी लिमीटेड ही कपंनीही विजेती ठरली असून आज या संस्थांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nअपघात मुक्त वर्षाच्या आधारावर 2.5 लाख श्रम तासांपेक्षा अधिक व 5 लाख ��्रम तासांपर्यत काम करणाऱ्या श्रेणीमध्ये रायगड जिल्ह्यातील तळोजा एमआयडीसीभागातील एसकेएम स्टील्स लिमिटेड विजेती कंपनी ठरली आहे या कंपनीस आज पुरस्काराने गौरविण्यातआले.\nअपघात मुक्त वर्षाच्या आधारावर 1 लाख श्रम तासांपेक्षा अधिक व 2.5 लाख श्रम तासांपर्यत काम करणाऱ्या कंपनीच्या श्रेणीमध्येही पुणे येथील सणसवाडीभागातील कुपर स्टँडर्ड ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमीटेड विजेती ठरलीआहे याच श्रेणीमध्ये ठाणे जिल्ह्यातील भिंवडी येथील गोदरेज एण्ड बॉयस मैन्यू कंपनी विजेती ठरली आहे. या कपंनीना आज राष्ट्रीय सुरक्षा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\n50 हजार श्रमतांसापेक्षा अधिक व 1 लाख श्रम तासांपर्यंत काम करणाऱ्या संस्थाच्या श्रेणीमध्येही रायगड जिल्ह्यातील तळोजा एमआयडीसी भागातीलएसकेएम स्टील्स लिमिटेड विजेती कंपनी ठरली असून यासाठीही या कंपनीला पुरस्कार प्रदान करण्यात आले. याच श्रेणीमध्ये या श्रेणीमध्येच नागपूर येथीलबुटीबोरी भागातील रिलायंस सिमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड उपविजेती ठरलीअसून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.\nअपघात मुक्त वर्षाच्या आधारावर तसेच 5 लाख श्रम तासांपेक्षा अधिक आणि 10 लाख श्रम तासांपर्यंत काम करणाऱ्या कंपनीच्या श्रेणीमध्ये रायगड जिल्हयातीलरोहा तालुक्यातील अमडोशी येथील सुप्रीम पेट्रोकेमिकल लिमीटेड कंपनीला याच श्रेणीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील वळुंज, गंगापूर येथील गरवारे इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनीही उपविजेती ठरली आहे. या कंपनीसही पुरस्काने सन्मानित करण्यात आले.\n5 लाख श्रम तासांपेक्षा अधिक आणि 10 लाख श्रम तासांपर्यंत काम करणा-या कंपनींच्या श्रेणीमध्ये रायगड जिल्ह्यातील रोहा येथील सुप्रीम पेट्रोकेम लिमिटेड कंपनी तसेच या श्रेणीमध्येच औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज येथील गरवारे पॉलिस्टर लिमिटेड ही कंपनी उपविजेता ठरली आहे या औद्योगिक संस्थांना आज पुस्काराने सन्मानित करण्यात आले.\nप्रमाणपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरुप होते. रोख रक्कम कंपन्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nडॉ. बारवाले यांच्या का���्याची माहिती पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावी – राज्यपाल\nशेतमाल तारण योजना न राबविणाऱ्या बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करणार – सुभाष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1367", "date_download": "2019-03-22T10:52:09Z", "digest": "sha1:K7XFS2CASZYFQY4I6AHBFXYCU4HLMCX5", "length": 62375, "nlines": 224, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "आजच्या भारतातील प्रसारमाध्यमं : एक दृष्टिक्षेप", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nआजच्या भारतातील प्रसारमाध्यमं : एक दृष्टिक्षेप\nदिवाळी २०१७ - माध्यमांचं अधोविश्व\nदिवाळी २०१७ भारतीय प्रसारमाध्यमं प्रकाश बाळ सोशल मीडिया टाइम्स ऑफ इंडिया हिंदुस्थान टाइम्स वृत्तवाहिन्या\nसंसदेच्या सभागृहात गोंधळ व गदारोळ उडून सभागृह स्थगित होणं, हे आता भारतीय लोकशाहीत काही नाविन्याचं राहिलेलं नाही. ही नित्याची बाब आता बनली असली, तरीही ‘संसदीय लोकशाहीचं भवितव्य’ वगैरे विषयावर चर्चा होतच असते. अलीकडंच या विषयावरील एका परिसंवादात अशा गोंधळामागचं एक कारण संसदीय कामकाजाचं ‘लाइव्ह टेलिकास्ट’ हे आहे, असं मत मांडलं गेलं.\nसंसदेत खासदार गदारोळ का घालतात, पीठासीन अधिकाऱ्यांच्या समोरच्या जागेत (वेल ऑफ द हाऊस) का येतात, एकमेकांवर का धावून जातात, असे प्रश्न या परिसंवादातील एका सत्रात चर्चेला घेण्यात आले होते. सभागृहाच्या कामकाजाचं ‘लाईव्ह टेलिकास्ट’ दाखवलं जाऊ लागल्यापासून हे प्रकार वाढत गेले आहेत, असं प्रतिपादन केलं गेलं. आपण सभागृहात आहोत आणि काय करतो आहोत, हे आपल्या मतदारसंघातील मतदारांना कळावं, यासाठी अनेकदा खासदार विनाकारण आक्रमक भूमिका घेत असतात, असा चर्चेचा सूर होता.\nवृत्तवाहिन्यांचा जो प्रसार व प्रभाव गेल्या एक दशकात वाढला आहे, त्यानं सर्वसाधारण भारतीय नागरिक आता जागरूक होत चालला आहे. काय घडत आहे, काय घडत नाही, कोण काय बोलतो आहे, याबाबत या नागरिकाला आता माहिती मिळवणं सोपं झालं आहे. अगदी निरक्षर असलेला माणूसही काय घडतं आहे, हे चित्रवाणीच्या पडद्यावर बघू व ऐकू शकतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींचं कामकाज किंवा ते घेत असलेल्या भूमिकांबाबतही ही जागरूकता वाढली आहे. म्हणूनच संसदेतील कामकाजाचं प्रत्यक्ष चित्रीकरण दाखवलं जात असताना, अनेक महत्त्वाच्या मुद्यावर आपला खासदार काय करतो, काय बोलतो, याकडं मतदारांचं जास्त लक्ष जाऊ लागलं आहे. त्याचाच परिपाक मतदारांना ‘आपण दिसावं’ म्हणून आक्रमक होण्यात व संसदीय कामकाजाचे नियम, परंपरा व प्रथा मोडण्यात झालेला आहे, असं विश्लेषण केलं जात आहे.\nहा असा प्रसारमाध्यमांचा प्रभाव वाढत गेल्यानं खुद्द या क्षेत्रातील कंपन्यांच्या मालकांच्या मनोवृत्तीतही कसा बदल झाला आहे, हे ‘न्यूयॉर्कर’ या अमेरिकेतील जगविख्यात साप्ताहिकात काही वर्षांपूवी प्रकाशित झालेल्या एका लेखावरून दिसून येतं. ‘न्यूयॉर्कर’मध्ये ‘सिटिझन जैन’ असा एक प्रदीर्घ लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखाचं हे जे शीर्षक आहे, ते ‘सिटिझन केन’ या १९४१ साली प्रदर्शित झालेल्या ऑर्सन वेल्स या अभिनेता-दिग्दर्शकाच्या हॉलिवुडच्या गाजलेल्या चित्रपटाचं नाव होतं. हा चित्रपट विल्यम रन्डॉल्फ हर्स्ट या अमेरिकी वृत्तपत्र समूहाच्या मालकाच्या जीवनावर आधारलेला होता. हा हर्स्ट सुरुवातीला वृत्तपत्र जगतात आला, तो आदर्शवादानं प्रेरित होऊन, समाजाला जागरूक कसं करता येईल हा विचार घेऊन. पण काळाच्या ओघात त्यानं काढलेल्या वृत्तपत्रांनी खपांचे उच्चांक गाठल्यावर हर्स्टचा प्रभाव वाढला आणि त्याच्या राजकीय इच्छा-आकांक्षा जागृत झाल्या. मग या आकांक्षा पुऱ्या करण्यासाठी त्यानं आपल्या वृत्तपत्रांचा कसा वापर केला, त्यावर हा चित्रपट आधारलेला होता. नेमक्या याच उद्देशानं ‘सिटिझन जैन’ या लेखात भारतातील ‘टाईम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्र समूहाचे मालक असलेल्या समीर व विनी जैन या दोघा बंधूंवर प्रकाश टाकण्यात आला होता. या लेखाच्या निमित्तानं या विनीत जैन यांची जी मुलाखत घेण्यात आली, त्यात त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना असं सांगितलं की, ‘आम्ही सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं आहोत की विरोधात, हा आता प्रश्नच उरलेला नाही. आता आम्हीच ‘सत्ता’ आहोत. वुई आर द एस्टॅब्लिशमेंट.’\nआम्हीच आता सत्ता आहोत, ही जी प्रवृत्ती आहे, ती कसा प्रभाव पाडू शकते व कसं जनमत घडवू अथवा बिघडवू शकते, याचा एक नमुना आपण बघू या. अण्णा हजारे यांचं जे ‘भष्टाचार विरोधी’ आंदोलन २०११ मध्ये दिल्लीत प्रथम ‘जंतर मंतर’वर व नंतर रामलीला मैदानावर झालं, त्या काळात भारतातील सर्व भाषांतील वृत्तवाहिन्यांनी सतत (२४\\७) त्यावर प्रकाशझोत टाकला. आपला नेहमीचा अनुभव असं दाखवतो की, चित्रवाणीच्या कार्यक्रमात-मग त्या करमणुकीच्या वाहिन्या असोत वा वृत्तवाहिन्या-दर पाच-सात मिनिटांमागं जाहिरातींचा ‘ब्रेक’ असतो. मात्र हजारे यांच्या आंदोलनाच्या काळात बहुतेकदा असे दर पाच-सात मिनिटांनी ‘बेक्र’ घेतलेले दिसले नाहीत. या कालावधीत-१२ दिवसांच्या अवधीत-भारतातील वृत्तवाहिन्यांनी एकूण ६८२ कोटींच्या जाहिरातींच्या महसुलावर पाणी सोडलं, असं प्रसारमाध्यमाविषयीच्या एका अभ्यासात दाखवून दिलं आहे.\nइतका महसूल या वाहिन्या का व कशा सोडू शकल्या त्याची भरपाई कोणी केली काय आणि केली असल्यास कशी व का केली त्याची भरपाई कोणी केली काय आणि केली असल्यास कशी व का केली या प्रश्नांच्या उत्तरांमध्ये प्रसारमाध्यमांच्या प्रभावाचं आणि तो वापरून आपलं ध्येय साध्य करण्याची राजकीय रणनीतीचं गुपित दडलं आहे.\nया संदर्भात अमेरिकी अभ्यासक नोआम चोम्स्की यांनी समाजजीवनावरील जाहिरात क्षेत्राच्या प्रभावाचं विश्लेषण करताना ‘मॅन्युफॅक्चरिंग अ कन्सेट’ अशी जी संकल्पना मांडली आहे, ती महत्त्वाची आहे. एखादी वस्तू किती व कशी चांगली आहे, एवढंच फक्त जाहिरातीतून ग्राहकांच्या मनावर बिंबवण्यापलीकडं आता ‘ही वस्तू वापरणं आपल्या हिताचं आहे’ असा समज गाहकाच्या मनात रुजवण्याकडं जाहिरातीचा कल वाढत चालाला आहे, असं चोम्स्की यांची ही संकल्पना सांगते. हे जे तंत्र आहे, तेच राजकारणात प्रभावीपणं बराक ओबामा यांनी ‘यस, वुई कॅन’ ही ‘कॅच लाईन’ देऊन २००८ च्या अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीत वापरलं. त्याचीच ‘कॉपी’ मोदी यांनी २०१४ च्या निवडणुकीत ‘अच्छे दिन’ व ‘अब की बर मोदी सरकार’ या घोषणा देउन केली.\nया जाहिराती ग्राहकांपर्यंत पोचवण्याचं माध्यम हे पूर्वी वृत्तपत्रं होती. नंतर वाहिन्या आल्या आणि आता ‘सोशल मीडिया’ आला आहे. साहजिकच या सर्व टप्प्यांत ‘वृत्तपत्रां’पासून ते प्रसारमाध्यमं व आता ‘समाज माध्यमं’ ही वाटचाल कशी होत गेली. त्यात माध्यमांचा प्रभाव कसा वाढत गेला आणि त्याचा देशातील संसदीय राजकारणावर व समाज जीवनावर कसा परिणाम होत आहे, हे बघणं आवश्यक आहे\nहे समजून घेण्याकरिता लोकशाही राज्यव्यवस्थेतील प्रसारमाध्यमांची भूमिका काय असायला हवी, हे प्रथम पाहायला हवं आणि नंतर आज प्रसारमाध��यमांची काय भूमिका आहे, हे तपासायला हवं.\nया संदर्भात अमेरिकेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या थॉमस जेफर्सनचं एक वाक्य खूप बोलकं आहे. जेफरसन म्हणाला होता की, ‘लोकशाहीला सर्वांत महत्त्वाचं संरक्षण कवच कोणतं असं मला विचाराल, तर मी नि:संशय वृत्तपत्रं हेच चांगलं कवच आहे, असं उत्तर देईन’. जेफरसन असं म्हणाला होता; कारण लोकशाही राज्यव्यवस्थेत वृत्तपत्र - आताच्या परिभाषेत बोलायचं झाल्यास ‘मीडिया’ किंवा प्रसारमाध्यमं - ही एक प्रमुख आधारस्तंभ मानली जात आली आहेत. सरकार, संसद व न्याययंत्रणा या लोकशाही राज्यव्यवस्थेच्या तीन प्रमुख स्तंभांच्या जोडीला प्रसारमाध्यमं हा चौथा खांब समजला जात आला आहे. पण हा जो ‘चौथा खांब’ आहे, त्याचं स्वरूप हे पहिल्या तीन खांबांपेक्षा वेगळं आहे. प्रसारमाध्यमं ही लोकशाही राज्यव्यवस्थेत जनमनाचा आरसा मानली गेली आहेत. काय घडतं आहे, ते जनतेपर्यंत पोचवणं आणि त्याद्वारे तिला जागरूक करणं ही जबाबदारी लोकशाही राज्यव्यवस्थेत प्रसारमाध्यमांवर टाकलेली असते. मात्र प्रसारमाध्यमं हा ‘व्यवसाय’ आहे आणि कोणताही व्यवसाय हा ‘नफ्या’वरच चालतो. म्हणून लोकशाही राज्यव्यवस्थेनं टाकलेली जबाबदारी आणि नफ्यावर आधारलेला व्यवसाय चालवणं, ही तारेवरची कसरत करत वृत्तपत्रं वा आता वृत्तवाहिन्या चालवाव्या लागतात. प्रसारमाध्यमांची कर्तव्यं आणि व्यवसाय म्हणून ती चालवण्याची गरज यांतील सीमारेषा पुसट असते. त्यामुळे व्यवसायाच्या गरजांपायी ही सीमारेषा ओलांडली जाण्याचा धोका नेहमीच असतो. हा धोका वाढत जातो- किंवा गेल्या काही वर्षांत वाढत गेला आहे- त्याचं कारण प्रसारमाध्यमांचं आर्थिक गणित हे आहे.\nपूर्वीच्या काळी- म्हणजे टिळक व आगरकरांच्या काळात वा त्याआधीही- मुख्यत: वृत्तपत्रं चालवली जात, ती आपली राजकीय वा सामाजिक भूमिका जनतेपर्यंत पोचवण्याच्या उद्देशानं. त्या अर्थानं ही ‘वृत्तपत्रं’ नव्हती, ती ‘मतपत्रं’ होती. त्यात ‘बातम्या’ फारशा नसायच्याच. भर असायचा तो आपलं मत जनतेपर्यंत पोचवण्यावर. त्यामुळे त्या काळात वृत्तपत्रांच्या आर्थिक गणिताला फारसं महत्त्व दिलं गेलं नाही; कारण वृत्तपत्र हा व्यवसाय म्हणून चालवला जाण्यापेक्षा ते एक ‘मिशन’ मानलं गेलं होतं. पुढं मोठी वृत्तपत्रं येऊ लागली. पण व्यवसायाचं गणित तसं प्रभावी नव्हतं.\nउदाहरणार्थ, ‘हिंदुस्तान टाइम्स’ हे वृत्तपत्र घनश्यामदास बिर्ला यांनी सुरू केलं. ते महात्मा गांधीजींचे पाठीराखे होते. त्या काळात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तपत्राची मालकी ‘बेनेट कोलमन’ या ब्रिटिश कंपनीच्या हाती होती. त्यामुळे ‘भारतीय’ वृत्तपत्र आणि तेही स्वातंत्र्य चळवळीला पाठिंबा देणारं चालवताना बिर्ला यांनी व्यवसायातील आर्थिक गणिताला दुय्यम न मानताही, नफा हा एकमेव निकष कधीच प्रभावी ठरू दिला नाही. आर्थिक गणिताच्या संदर्भात आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. त्या काळातील तंत्रज्ञान तसं प्राथमिक स्वरूपाचं होतं आणि एकूणच साक्षरतेचं प्रमाण बघता वृत्तपत्रांच्या वाचकांची संख्याही मर्यादित होती. त्याच्याच जोडीला लोकशाही राज्यव्यवस्थेत वृत्तपत्रांवर टाकण्यात आलेली जबाबदारी लक्षात घेऊन त्यांच्या दैनंदिन कामकाजात- म्हणजे संपादकीय खात्यात- मालकवर्गाचा हस्तक्षेप जवळ जवळ नसायचाच. वृत्तपत्रात काय द्यायचं आणि काय नाही, यावर संपादकाचं पूर्ण नियंत्रण असे. वृत्तपत्र ओळखलं जायचं ते संपादकाच्या नावानं, मालकाच्या नव्हे.\nपुढं आर्थिक विकासाच्या ओघात तंत्रज्ञानात जी प्रगती होत गेली, साक्षरता जशी वाढत गेली, सुबत्ता आली, तसं हे वृत्तपत्रांचं- आणि नंतर वृत्तवाहिन्या आल्यावर व आता सोशल मीडिया अवतरल्यावर- आर्थिक गणित बदलत गेलं. याची सुरुवात जागतिकीकरणाच्या पर्वाबरोबर विसाव्या शतकाच्या अखेरच्या दोन दशकांत झाली. जनतेच्या आशा-आकांक्षा वाढत होत्या. ती जागरूक बनत होती. अधिक माहिती जाणून घेण्याची आस तिला लागली होती. याच काळात चित्रवाणी आली. नंतर वृत्तवाहिन्या आल्या. ‘इंटरनेट’ही येऊन दाखल झालं. मग मोबाईल फोनचं युग आलं. माहितीचा धबधबा निर्माण झाला. जग छोटं बनलं. अगदी दूर हजारो मैलावर काय घडत आहे, ते आपल्या घरात बसून पाहण्याची, त्यावर चर्चा करण्याची, त्यातून काही समजून घेण्याची सोय अगदी निरक्षरांनाही उपलब्ध झाली. तंत्रज्ञानाची अफाट प्रगती आणि वाचक-प्रेक्षकांची विलक्षण वेगानं वाढत जाणारी संख्या यानं प्रसारमाध्यमांचं स्वरूपच पालटत गेलं. लोकशाही राज्यव्यवस्थेनं टाकलेली जबाबदारी आणि व्यवसाय यातील आधीच पुसट असलेली सीमारेषा पुसली जाऊ लागली. नफ्याला अवास्तव महत्त्व आलं.\nदुसऱ्या बाजूला प्रसारमाध्यमं जनमतावर नुसता प्रभावच टाकत नाही��, तर जनमत घडवू वा बिघडवू शकतात, हे लक्षात आल्यावर ही ‘सत्ता’ अधिकाधिक आपल्या हाती कशी एकवटेल - म्हणजेच आपले प्रेक्षक-वाचक कसे वाढत राहतील - यावर भर दिला जाऊ लागला. नफा व सत्तेची ही आस या दुष्टचक्रात प्रसारमाध्यमं अडकत गेली आणि त्यातील संपादकीय खात्याचं महत्त्व ओसरत जाऊन व्यवस्थापनाची पकड घट्ट होत गेली. प्रेक्षक वा वाचक यांची संख्या वाढवायची, तर चकचकीत झगझगीत वृत्तपत्रं वा सनसनाटी व प्रेक्षकांच्या मूलभूत मनोवृत्तींना (बेस फिलिग्ज) आकर्षित करणारी वाहिनी चालवणं ही गरज बनली. त्यासाठी जादा कर्मचारी वर्ग, नवनवं अत्याधुनिक तंत्रज्ञान हवं. मग पैसा लागणार. तो मिळवायचा तर जाहिराती हव्यात. आपलं उत्पादन घेणारा वाचक वा प्रेक्षक त्या त्या वृत्तपत्र किंवा वाहिनीचा असेल, तरच एखादी कंपनी जाहिरात देईल, हा साधा व्यापारी व्यवहार असतो. त्यामुळे आमच्या उत्पादनाच्या जाहिराती हव्या असतील, तर ती उत्पादनं घेणारा तुमचा वाचक वा प्रेक्षक आहे का ते दाखवा, अन्यथा आम्ही कशाला जाहिराती देऊ, असा प्रश्न कंपन्या विचारू लागल्या.\nआपलं उत्पादन खपण्यासाठी जाहिरात तर करणं गरजेचं आहे, हे कंपन्या जाणून होत्या. अगदी पूर्वीपासूनच. पण तेव्हा असलेली अर्थव्यवस्थेची स्थिती, ग्राहकांची संख्या, एकूण वृत्तपत्रांची वाचकसंख्या लक्षात घेता ‘जाहिरातींच्या मार्केट’वर वृत्तपत्रांची पकड होती. आम्ही छापली, तरच तुमच्या उत्पादनाची जाहिरात येऊ शकते, असं म्हणण्याएवढं वृत्तपत्रांचं आर्थिक गणित आटोक्यात होतं. पण परिस्थिती पालटत गेली, तसं ‘जाहिरातींच्या मार्केट’वर उत्पादन कंपन्यांचा प्रभाव वाढत गेला. म्हणून मग जाहिरात पाहिजे असेल, तर आमची उत्पादनं खरेदी करणारा वाचक व प्रेक्षक असायला हवा, ही अट या कंपनया घालू लागल्या आणि या जाहिराती मिळवण्यासाठी मग ती उत्पादनं खरेदी करू शकणारे वाचक वा प्रेक्षक आकर्षित होतील, अशा रीतीनं प्रसारमाध्यमं आपलं स्वरूप बदलू लागली.\nयाच टप्प्यावर प्रसारमाध्यमांतील संपादकीय खात्याची पकड ढिली होत गेली आणि व्यवस्थापनाची पकड घट्ट होत गेली. ‘बातमी’ म्हणजे एखाद्या घटनेचा वा घडामोडीचा सविस्तर, निखळ व नि:पक्ष तपशील, हे स्वरूप उरलं नाही. बातमी देतानाही, ती कोणाला प्रभावित करेल, हे जसं बघितलं जाऊ लागलं, तसं कोणाचा फायदा व्हावा - आणि दुसऱ्या कोणाचा तरी ���ोटा व्हावा - हा बातमी देण्यामागचा उद्देश बनत गेला. त्यातूनच अलीकडच्या काळात ‘पेड न्यूज’ची संस्कृती रूजत गेली. ‘टाइम्स ऑफ इंडिया’सारख्या वृत्तपत्रानं याची सुरुवात ‘पेज थ्री कल्चर’नं केली. उच्चभ्रूंच्या मेजवान्या, समारंभ इत्यादींच्या बातम्या देण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील, याचं ‘रेटकार्ड’च प्रसिद्ध करण्यात आलं. यामागं विचार होता, तो वृत्तपत्रातील पानं ही ‘स्पेस’ आहे आणि त्या प्रत्येक पानातील ‘कॉलम इंचा’ची एक किंमत आहे हा. त्यामुळे प्रत्येक बातमी छापताना त्याची ‘किंमत’ किती आहे, ते मोजलं गेलं पाहिजे, असं मानलं जाऊ लागलं. म्हणजे ही बातमी- किंवा लेख वा अग्रलेख वा इतर मजकूर - छापण्यासाठी जेवढा कागद व शाई लागते, त्यासाठी छपाईचा जो वेळ जातो, छपाई करणाऱ्या कर्मचाऱ्याचं व ती बातमी लिहिणाऱ्या पत्रकाराचं जे वेतन होतं, या सगळ्याच्या एकूण हिशेबात किती वाचक ती बातमी वाचतात, याचा हिशेब मांडला जाऊ लागला. म्हणजे वृतपत्राच्या किती जास्त प्रती ही बातमी वा लेख वा अग्रलेख छापल्यानं विकल्या जातात, हा निकष प्रभावी बनला.\nभारतीय जनमानसावरील ‘क्रिकेट, क्राईम व सिनेमा’ या ‘थ्री सी’चा प्रभाव लक्षात घेऊन वाचकसंख्या वाढवण्यासाठी या तीन क्षेत्रांतील घटनांना अवास्तव प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली. वृत्तवाहिन्यांनी हे प्रकरण आणखी पुढं नेलं. त्यातूतच ‘आयपीएल’सारखी निव्वळ बक्कळ पैसा कमावण्याची संधी देणारी, पण प्रत्यक्षात क्रिकेट नसलेली क्रिकेट मालिका उदयाला आली. जर वाहिन्या नसत्या, तर ही मालिका उदयाला आलीच नसती; कारण क्रिकेटच्या वेडानं झपाटलेला प्रेक्षकवर्ग हा ‘आयपीएल’चा प्रमुख आधारस्तंभ आहे आणि तो तसाच कायम राहावा, यासाठी या ‘आयपीएल’च्या उद्योगात असलेल्यांनी जाणीवपूर्वक २४ तास क्रिकेट दिसेल, अशी व्यवस्था केली आहे. या मंडळींचा प्रभाव किती जबरदस्त आहे, याची कल्पना सचिन तेंडुलकरचं खरं क्रिेकेट संपल्यावरही त्याला पुढं दोन-तीन वर्षं तसंच खेळत ठेवण्यात आलं, यावरून लक्षात येतं. सचिन क्रिकेटवेड्या प्रेक्षकांकडं ‘खपतो’, म्हणून त्याला हाताशी धरून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती करायच्या आणि त्या दाखवून उत्पादनं खपायला हवीत, म्हणून सचिनचं ‘क्रिेकेट संपलं’ तरी त्याला खेळवत राहायचं, हा खरा ‘गेम’ होता. यात प्रसारमाध्यमं, कंपन्या आणि सचिन या सगळ्यांचाच फायदा होता. फक्त तोटा झाला, तो क्रिकेट या खेळाचा; कारण जे काही घडत होतं, त्यात ‘क्रिकेट’ नव्हतं.\nप्रसारमाध्यमं - विशेषत: वृत्तवाहिन्या व करमणूक वाहिन्या - आज सनसनाटी बनत गेल्या आहेत, त्याचं हे कारण आहे. आजच्या वृत्तवाहिन्या एखादी घटना सनसनाटी बनवत असतात आणि दुसऱ्या दिवशी अशी सनसनाटी बनवता येणारी आणखी एखादी घटना कशी मिळेल, या शोधात असतात. म्हणजे प्रसारमाध्यमं - मुख्यत: वृत्तवाहिन्या - आज ‘प्रिडेटरी’ (लक्ष्याच्या शोधात असणाऱ्या) आणि ‘एपिसोडिक’ (एक घटना मागं टाकून दुसरीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या) बनली आहेत. त्यामुळे प्रसारमाध्यमांतील ‘बातमी’ जशी ‘बातमी’ उरली नाही, तसंच एखाद्या घटनेचा पाठपुरावा करून, त्यातील सत्य जाणून घेऊन, ते वाचक-प्रेक्षकांपुढं मांडणं आणि त्यांना जागरूक करणं, हे जे लोकशाही राज्यव्यवस्थेतील प्रसारमाध्यमांचं प्रमुख कर्तव्य आहे, तेच आता बहुतांशानं मोडीत निघत चाललं आहे.\nएकीकडं वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांचं स्वरूप असं बदलत जात असताना, अलीकडच्या काळात जो नवा ‘सोशल मीडिया’ उदयाला आला आहे, त्यानं एक नवं दालन उघडलं गेलं आहे. या नव्या फेसबुक, ट्विटर, मॅसेजिंग इत्यादी ‘इंटरनेट’वर आधारलेल्या सोशल मीडियानं निखळ माहिती व विचारांचं मुक्त आदान-प्रदान यावर भर देऊन, प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे ‘माध्यम सम्राटां’ची जी प्रसारमाध्यमांवर पडक बसली आहे, ती ढिली करण्याच्या प्रक्रियेला चालना दिली आहे. एखाद्या व्यक्तीला जे काही म्हणायचं आहे, ते इतरांपर्यंत पोचवण्यासाठी आतापर्यंत प्रथम वृत्तपत्रं व नंतर वाहिन्या हे माध्यम होतं. या दोन्ही माध्यमांतील लोकांना हे म्हणणं पटलं नाही, त्यांच्या दृष्टीनं ते गैरसोयीचं असलं, तर ते प्रसिद्ध होत नसे वा दाखवलंही जात नसे. पण आता एखादी व्यक्ती आपलं हे म्हणणं ‘ब्लॅाग’ लिहून वा ईमेल पाठवून वा ट्विट करून इतरांपर्यंत पोचवू शकते. हे ‘इतर’ कित्येक हजारही असू शकतात आणि अगदी मामुली खर्चात हे होऊ शकतं. संगणकाच्या ‘माऊस’च्या एका ‘क्लिक’च्या आधारे जगातील हजारो लोकांर्पंयत पोचण्याची सोय अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारलेल्या या नव्या ‘सोशल मीडिया’नं करून दिली आहे.\nअर्थात भारतासारख्या देशात हे तंत्र आज नवं आहे. ते अर्धशिक्षित, अशिक्षित इत्यादींपर्यत आज पोचलेलं नाही. समाजातील ���ा गटांना अजूनही ‘टीव्ही’च आकर्षित करत राहणार आहे. पण ही परिस्थिती झपाट्यानं पालटणार आहे. मोबाईल टेलिफोनचा प्रसार हे त्याचं एक लक्षण आहे. भारतातील १२० कोटी लोकसंख्येत मोबाईल फोनधारकांची संख्या ९५ कोटी झाली आहे. तीही फक्त एका दशकाच्या अवधीत. एवढी संख्यावाढ झाली, ती हे तंत्रज्ञान परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध झाल्यानं. आज या मोबाईल फोनच्या आधारे अनेक व्यवहार जसे करता येऊ लागले आहेत, तसेच माहितीची देवाणघेवाणही होऊ लागली आहे. जसा आर्थिक विकासाचा वेग वाढेल आणि त्याचे फायदे समाजाच्या सर्व स्तरांत पोचण्यास सुरुवात होईल, तशी या नव्या ‘सोशल मीडिया’ची व्याप्ती वाढत जाईल. केवळ पाच वर्षांत ‘व्हॉटसअॅप’नं ४५ कोटी ग्राहक मिळवून आपली जागतिक बाजारातील किंमत १९ अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवली, या मागचं गमक हेच आहे. आज या ‘व्हॉटस्अ‍ॅप’चे जगातील दुसऱ्या क्रमाकांवरचे ग्राहक भारतातीलच आहेत, हे आपण कोणत्या दिशेनं वाटचाल करत आहोत, याचं निदर्शक आहे.\nथोडक्यात अनिर्बंध व्यापारीकरणामुळे प्रसारमाध्यमांचं स्वरूप पालटत जाऊन ती लोकशाही राज्यव्यवस्थेतील आपली जबाबदाली विसरून नफ्याच्या मागं धावून सामाजिक संवेदनशीलता गमावून बसत असली तरी ‘सोशल मीडिया’नं एक नवं साधन उपलब्ध करून दिलं आहे. वापरणाऱ्यांचं स्वातंत्र्य हे या माध्यमाचं बलस्थान आहे. त्याचे पडसाद भारतीय राजकारणात २०१४ सालच्या निवडणुकीच्या निमित्तानं झालेल्या प्रचारात पडलेले बघण्यास मिळालेले आहेत.\nअर्थात ‘सोशल मीडिया’ हे दुधारी अस्त्र आहे. त्याचा गैरवापरही होण्याचा धोका आहे. किंबहुना असा गैरवापरही होताना आढळतो. पण त्याला आवर घालण्यासाठी निर्बंध आणणं जवळपास अशक्य होण्याइतपत हे माध्यम ज्या तंत्रज्ञानावर आधारित आहे, ते प्रगत होत गेलं आहे. ‘विकिलीक्स’चा ज्युलियन असान्ज किंवा एडवर्ड स्नोडेन यांनी अशा गैरवापराला आळा घालण्यासाठी ‘व्हिसलब्लोअर’ बनून एक वाट दाखवून दिली आहे. हे माध्यम अजून तसं नवं आहे. त्यामुळे त्याचं बलस्थान टिकवतानाच गैरवापर टाळला जाण्यासाठी काही कालावधी उलटावा लागेल. अंतिमत: ‘स्वयंशिस्त’ हेच अशा गैरवापराला आळा घालण्याचा एकमेव मार्ग आहे.\nलोकशाही राज्यव्यवस्थेतील प्रसारमाध्यमांची जी जबाबदारी असते, ती पार पाडण्यात हा नवा ‘सोशल मीडिया’ कसा उपयोगी पडतो आणि आर्थिक विक��साच्या ओघात त्याची व्याप्ती व प्रभाव वाढत गेल्यावर, २१व्या शतकातील आधुनिकोत्तर जगातील मुक्त बाजारपेठेतील स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी प्रस्थापित प्रसारमाध्यमंही स्वनियंत्रणाची चौकट उभारून जबाबदारीची जाणीव पुन्हा अंगी बाणवतात काय, हे आगामी काळात बघणं उद्बोधक ठरणार आहे.\nलेखक प्रकाश बाळ ज्येष्ठ पत्रकार आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\n‘अक्षरनामा’चा दिवाळी अंक संपला…\nयंदाच्या दिवाळी अंकात माध्यम-चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला आहे. माध्यमांचा आपल्या दैनंदिन जगण्याशी निकटचा संबंध असल्यानं आणि माध्यमांमध्ये मानवी जगण्यातल्या सर्व क्षेत्रांचा समावेश होत असल्याने बारा-पंधरा लेखांमध्ये या विषयाचे काही निवडक पैलूच उलगडले जाऊ शकतात. मात्र यापुढेही ‘अक्षरनामा’ आपल्यापरीनं शक्य तेवढ्या तटस्थ, नि:पक्ष आणि तारतम्यानं माध्यम-चिकित्सा करण्याचा प्रयत्न करेल.......\nज्वालामुखींच्या सहवासात अर्थात हवाई बेटांची सफर\nहवाई बेटांत एकूण पाच volcanoes आहेत, त्यापैकी तीन सक्रिय अवस्थेत असल्याचे मानले जातात. म्हणजे नजीकच्या शतकात आलटून-पालटून तिन्हींचा लावा उद्रेक झाला आहे. त्यापैकी कीलाउएया हा ज्वालामुखी १९८३ पासून सतत लावा ओततोय. आम्ही याच कीलाउएयाचा नजारा बघायला निघालो होतो...आणि काही हजार फूट उंचीवरून कीलाउएया volcano चं हालेमा'उमा'ऊ क्रेटर अर्थात ज्वालामुखीचं जिवंत मूख लांबून दृष्टीक्षेपात येऊ लागलं.......\nकर्र...कर्र...कर्र...दरवाजा हळूहळू हळूहळू उघडतो...एक लांबच लांब हात बाहेर येतो... फक्त हाडं... बोटांची हाडं.... सांगाड्याचा हात… अंधारातून कर्कश्श किंकाळी ऐकू येते... वाऱ्याचा आवाज, सळसळत्या पानांचा आवाज... पावलांचा आवाज... काळं मांजर खिडकीतून उडी मारून आत येतं. त्याचे फक्त डोळ��� चमकतात... सांगाड्यांचं नृत्य सुरू होतं... हाडं कडकडा वाजतात..........\nचेरिंग क्रॉस रोड : लंडनच्या कला-संस्कृती विश्वाचं लखलखीत वैभव\nचेरिंग क्रॉस रोड ही देशोदेशीच्या साहित्यशौकिनांना, कलासक्त पावलांना ओढ लावणारी लंडनमधली ही अत्यंत नावाजलेली पुस्तकपेठ. पुस्तकवेडानं झपाटलेली अफाट लिहिती-वाचती माणसं या सगळ्यांच्याच आस्थेचं हे ठिकाण. अवघ्या साहित्याच्या इतिहासात अन लंडनच्या कला-संस्कृती विश्वात हा चेरिंग क्रॉस असा लखलखीत वैभव बनून राहिलेला आहे........\n‘आऊटडेटेड होण्याची भावना त्रास देते’ : दीपक शिर्के\nआपण इंडस्ट्रीमधून हळूहळू बाहेर फेकलो जातो आहोत, ही जाणीव खूप त्रास द्यायला लागतो. म्हणजे तुम्ही माझ्या आजूबाजूलाच फिरा असं माझं म्हणणं नाही किंवा माझ्यावरच लक्ष द्या असं म्हणणं नाही, पण किमान माझ्या वयाचा आणि अनुभवाचा आदर तरी ठेवा. आमच्या काळी कुणी सीनियर माणूस आला की, आम्ही उठून उभे राहायचो. आता तसा सन्मान द्यायची पद्धत संपत आली आहे. आपण आऊटडेटेड होत चाललो आहोत की, काय ही भावना त्रास देते.......\nतळवलकर – एक मूल्यमापन\nलोकोत्तर व्यक्ती मरणोत्तर आणखी मोठ्या होतात. त्यामुळे त्यांच्याविषयी दंतकथा तयार करण्याचे काम काही मतलबी लोक करत असतात. त्यांच्या मनसुब्यांना थोडीफार टाचणी लावावी आणि आजच्या-उद्याच्या तरुण पत्रकारांना तळवलकर नेमकेपणानं समजून घेता यावेत, त्यांच्याविषयी ‘नमस्कारतुल्य’ धसका न वाटता, त्यांच्यापासून काहीएक प्रेरणा घेता यावी, हा एकमेव हेतू असलाच तर या आगावूपणामागे आहे.......\nतळवलकर या सगळ्या बदलांच्या आधी निवृत्त झाले, हे त्यांचं भाग्य. वर्तमानपत्राच्या ऑफिसात संपादकाचा शब्द अंतिम असण्याची मौज त्यांनी मन:पूत अनुभवली. ती संपुष्टात येण्याच्या आधीच्या टप्प्यावरच ते अचूकपणे सन्मानानं बाहेर पडले, म्हणून ते ‘भाग्यवान’. तळवलकर काही कारणाने आणखी दोनेक वर्षं संपादकपदावर राहिले असते तर तर ते एवढे भाग्यवान ठरू शकले नसते.......\n‘मटा’, ‘मौज’, ‘माणूस’ आणि तळवलकर (पूर्वार्ध)\nतळवलकर आणि त्यांचा चाहता मराठी मध्यमवर्ग यांनी गेल्या पंचवीस वर्षांतील कम्युनिकेशन क्रांतीचा लाभ घेतला, मात्र त्यांनी तिचा भविष्यवेध जाणला नाही. त्यांनी भविष्यकाळ भूतकाळातूनच घडणार आहे या जुन्या (कदाचित कालबाह्यही) विचारसूत्राचाच सतत आधार घेतला. त्यामु���े ते नेहरू-रानडे-गोखले यांचा इतिहास तपासत राहिले. मराठी मध्यमवर्ग अशाच आठवणीवजा लेखनात अधिक रमतो ना\n‘मटा’, ‘मौज’, ‘माणूस’ आणि तळवलकर (उत्तरार्ध)\nतळवलकर आणि त्यांचा चाहता मराठी मध्यमवर्ग यांनी गेल्या पंचवीस वर्षांतील कम्युनिकेशन क्रांतीचा लाभ घेतला, मात्र त्यांनी तिचा भविष्यवेध जाणला नाही. त्यांनी भविष्यकाळ भूतकाळातूनच घडणार आहे या जुन्या (कदाचित कालबाह्यही) विचारसूत्राचाच सतत आधार घेतला. त्यामुळे ते नेहरू-रानडे-गोखले यांचा इतिहास तपासत राहिले. मराठी मध्यमवर्ग अशाच आठवणीवजा लेखनात अधिक रमतो ना\nहे असं का घडतं तर तळवलकरांकडे त्यांच्या काही विशिष्ट प्रिय मतांचा आग्रह आहे, म्हणून तर तळवलकरांकडे त्यांच्या काही विशिष्ट प्रिय मतांचा आग्रह आहे, म्हणून असा विशिष्ट मतांचा आग्रह असतो, तेव्हा नकळत माणूस न्यायाधीशाची भूमिका घेतो. संपादकानं ही भूमिका घेता कामा नये, त्याची भूमिका समाज ‘साक्षर’ करण्याची हवी. खर्‍या-खोट्याची पारख असणं, न्याय-अन्याय, नीती-अनीती यांविषयी चाड असणं आणि या अर्थानं ‘साक्षर’ समाज निर्माण करण्यात वृत्तपत्रांचा वाटा फार मोठा असतो.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1368", "date_download": "2019-03-22T10:47:35Z", "digest": "sha1:TBB2TUXJNIPNLX2SCIAOYZQSF6WZDAYX", "length": 53374, "nlines": 223, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "पत्रकारितेला घाला ‘ग’च्या ‘गा’मध्ये!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nपत्रकारितेला घाला ‘ग’च्या ‘गा’मध्ये\nदिवाळी २०१७ - माध्यमांचं अधोविश्व\nदिवाळी २०१७ भारतीय प्रसारमाध्यमं निशिकांत भालेराव सोशल मीडिया वृत्तवाहिन्या मुद्रित माध्यमं\nलॉर्ड जेफरसनचा एक सुविचार पत्रकारितेबद्दल नेहमी सांगितला जातो की, पत्रकारिता म्हणजे काय तर असा ‘चष्मा, जो एक छोटा सायकल अपघात आणि संस्कृतीचा विनाश याकडे सारख्याच नजरेनं पाहतो’. तशी पत्रकारिता, पत्रकार आणि माध्यमांची टर उडवणारे अनेक सुविचार आहेत आणि माध्यमकर्मी म्हणून ते आपण गांभीर्यानं घेतले पाहिजेत. पण ‘भारतीय पत्रकारितेचं काय करायचं’ असा प्रश्न कोणी थेट विचारला तर त्याची दोन सरळ उत्तरं असू शकतात. एक, त्याची काशी करा किवा ‘ग’च्या ‘गा’मध्ये घाला. दोन, ते सतीचं वाण आहे, लोकशाही रक्षणाचं मूल्य आहे. त्यामुळे तळहातावर ठेवून त्याला जपलं पाहिजे. पत्रकारिता एक तर चांगली असू शकते किवा वाईट. आणि आपण जर चांगल्या पत्रकारितेच्या बाजूनं असू तर वाईट माध्यमं, पत्रकारिता आणि पत्रकारांबद्दल चर्चा तरी का करायची’ असा प्रश्न कोणी थेट विचारला तर त्याची दोन सरळ उत्तरं असू शकतात. एक, त्याची काशी करा किवा ‘ग’च्या ‘गा’मध्ये घाला. दोन, ते सतीचं वाण आहे, लोकशाही रक्षणाचं मूल्य आहे. त्यामुळे तळहातावर ठेवून त्याला जपलं पाहिजे. पत्रकारिता एक तर चांगली असू शकते किवा वाईट. आणि आपण जर चांगल्या पत्रकारितेच्या बाजूनं असू तर वाईट माध्यमं, पत्रकारिता आणि पत्रकारांबद्दल चर्चा तरी का करायची याचं उत्तर चांगली पत्रकारिता अडचणीत आहे म्हणून तिची काळजी वाटतेय, म्हणून चर्चा करायची.\nमी स्वतःहून माझी आवड म्हणून पत्रकारिता स्वीकारली. आधी लिहिता येत होतंच, राजकीय-सामाजिक चळवळीत असल्यानं परिस्थितीचं आकलन होतंच, पुढे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आणि पत्रकारिता सुरू झाली. ध्येयवादी, सतीचं वाण असलेल्या सामूहिक मालकीच्या दैनिकांपासून, तद्दन व्यावसायिक अशा माध्यमसमूहांपर्यंत नोकरी म्हणून, खाज म्हणून, आव्हान म्हणून आणि केंद्रित विषयांवरील माध्यम हाताळणी, करून झालीय. पटलं नाही म्हणून आणि वेगळं काही तरी करायचं म्हणून सर्वच माध्यमं हाताळून झाली म्हणा किवा त्यांच्याशी संबंध आला. संपादकीय विभागातील सर्व भूमिका करून झाल्या, मालक –संपादकाची भूमिकासुद्धा करून झालीय. त्यामुळे या विवेचनाचा आधार अनुभवावरच जास्त आहे. आपण दिलेली बातमी आपले वरिष्ठ दाबून ठेवतात, बातमीचा रोख बदलायला लावतात, यावर वरिष्ठांशी भांडणं झाली, ‘स्व’ मताचा आदर व्हावा म्हणून. पुढे भांडणं रोजची झाल्यावर वार्ताहराला उपसंपादक बनवणं, उपसंपादक ऐकत नसेल तर त्याची पाळी बदलणं, वृत्तसंपादकाच्या रजेच्या काळात आपल्याला पाहिजे त्या बातम्या पेरणं, असले उद्योग दैनिकामध्ये घडतात. छोट्या आणि मोठ्या दैनिकातसुद्धा\nसांगायचा मुद्दा माध्यमं बिघडण्याची, त्यांचं पावित्र्य धोक्यात येण्याचा स्तर खालून असा सुरू होतो. वरच्या पातळीवरसुद्धा हे असतंच आणि त्यात माध्यमाचं राजकीय, आर्थिक हितसंबंध अधिक असतात. पूर्वी म्हणजे १९८० पर्यंत हे फक्त मुद्रित माध्यमापर्यंत सीमित होतं, आता इलेक्ट्रोनिक, रेडियो आणि सोशल मीडियापर्यंत त्याची लागण झालीय. नव्याने येऊ घातलेलं डिजिटल माध्यम तर जन्माला येतानाच या रोगाची लागण घेऊन आलंय. या बाबत अनेक नामवंत पत्रकारांची नावं घेता येतील. त्यांची भूमिका संशयास्पद होतीच. स्पर्धेमुळे आणि हितसंबंध जोपासण्यासाठी अशा मंडळीचा फायदा होतो, हे लक्षात घेऊन मुख्य प्रवाहातील माध्यमांची सूत्रं आपल्या माणसाच्या हाती असावीत म्हणून राजकीय नेत्यांनी १५ वर्षांपूर्वीच प्रारंभ केला. म्हणूनच मग पत्रकार गप्पांमध्ये अमुक संपादक, मुख्य वार्ताहर, चॅनेल अँकर, त्या त्या पुढाऱ्याच्या पे रोलवर असल्याचं सांगत असतात. हेच पुढे मग पानापानांत, प्राइम टाइमपर्यंत येऊन पोहोचतं. सोशल मीडियामध्ये यातूनच मग ट्रोलर उभे राहतात. आता संपादक जर पुढाऱ्यांनी सांगून बसवले जात असतील, तर पुढे त्या माध्यमाची विश्वासार्हता कशी टिकणार, हा प्रश्न आपल्यासारख्या विचार करणाऱ्यांना पडतो.\nमाध्यमांना माहीत असतं की, विश्वासार्हता पैसे दिले की, Certify करून घेता येते. एफडीआयमुळे भारतीय पत्रकारिता गुलाम होईल अशी भीती काहींना वाटत होती, पण सध्या माध्यमांची मालकी ज्यांच्या हाती आहे किंवा जे बेनामी संपत्तीचे मालक असतात, तसे माध्यमाचे बेनामी मालक लंगोटी पत्रापासून राष्ट्रीय माध्यमसमूहापर्यंत पसरलेले आहेत. त्यांना सांभाळून किवा अंगावर घेऊन यापुढे पत्रकारिता करावी लागणार.\nमाध्यमांविषयी टीकात्मक अभ्यास करणारे अनेक गट देशात आहेत, ते सातत्यानं भारतीय माध्यमातील भ्रष्ट प्रवृत्ती, अनैतिक गोष्टी उघड करत असतात, सार्वजनिक हित याचिकेमार्फत काही मुद्दे असे गट वेशीवर टांगतात, सोशल मीडिया तर कोणतीच संधी सोडत नाही, मुख्य प्रवाही पत्रकारितेची टर उडवण्याची. Ethical Journalism Network या संस्थेनं एकूण १८ देशातील पत्रकारितेच्या स्थितीची पाहणी करून एक अहवाल भारतीय पत्रकारितेबाबत दिला होता दोन वर्षापूर्वी. तेव्हा भाजप आणि मोदी सरकारचा उदय झाला होता आणि देशातील राजकीय स्थित्यंतराच्या काळात आणि लगेच त्यानंतरच्या काळात हे सर्वेक्षण झालं होतं. ‘Untold Stories : How Corruption and Conflict of Interest Stalks the Newsroom’ या नावानं हा अहवाल ए. एस.पनीरसेल्वम यांनी सादर केला होता. एक लाखावर सध्या देशात दैनिकं आहेत, ९००च्या वर चॅनेल्स, दोन हजारावर सरकार��्रणित व कम्युनिटी रेडियो चॅनेल्स आहेत, तर १५ कोटीवर इंटरनेट वापरकर्ते आहेत. माध्यमाची व्याप्ती लक्षात यावी म्हणून ही आकडेवारी. यातील अनेक घटक अनियंत्रित आहेत म्हणा किंवा कोणत्याच अधिकृत व्यवस्थेला ते जुमानणारे नाहीत. प्रेस कौन्सिलसारखी यंत्रणा गाजराच्या पुंगीसारखी बनलीय. त्यामुळे जो मोठा, टग्या, भांडवलदार, जो जास्त पॅकेज देईल, त्याच्या हितसंबंधांचं गुणगान गाणारे पत्रकार आणि माध्यमं पटापट तयार होताना दिसताहेत. काही प्रकरणात तर आपलेच भाईबंद इतके खेदजनक वागतात, भूमिका घेतात ते पाहून तर सध्याची पत्रकारिता पूर्णपणे ध्वस्त झाल्याशिवाय काही भवितव्य नाही असंच वाटतं. ज्यांचा आदर्श पत्रकारितेत आहे, ज्यांच्याकडे पाहून नवी पिढी या क्षेत्राकडे येतेय, त्यांच्याही भूमिका पूर्वग्रहानं भरलेल्या आणि राजकीय- कॉर्पोरेट अॅजेंडा समोर ठेवणाऱ्याच दिसतात.\nजे तटस्थ राहून माध्यमाविषयी विचार करतात, त्यांना असं वाटतं की, माध्यमाची मालकी हे एक मोठं कारण आहे. चार-पाच औद्योगिक घराण्यांकडे ७० टक्के माध्यमांची मालकी आहे. जाहिरातींचा मोठा पगडा आहे आणि त्याद्वारे पत्रकारिता नक्की बिघडते. महाराष्ट्रातील नंबर १ आणि २ च्या स्पर्धेत असलेली दैनिकं विविध विशेषांकाच्या निमित्तानं ग्रामीण वार्ताहरांकडून जे जाहिरातींचं लक्ष्य पूर्ण करून घेतात, ते पाहता खालच्या स्तरांपासून दबाव पडायला सुरुवात होते. याची शेकड्यांनी उदाहरणं देता येतील.\nअलिकडे तर दिवाळी अंक खेड्यापाड्यात निघतात ते जाहिरातींसाठी. त्यामुळे जे मूठभर जाहिरातदार असतात, त्यांनी सर्रास जाहिरातीऐवजी ग्रामीण पत्रकारांना २० टक्के कमिशन देऊन मोकळं होण्याचा मार्ग स्वीकारलाय. यातूनच पुढे ‘पेड न्यूज’ची लागण पत्रकारितेला झाली. चेकबुक पत्रकारिता, मोठ्या जाहिरातदारांच्या उद्योगात माध्यमाच्या मालकांना भागीदारी देण्याचेसुद्धा प्रयोग झाले आणि होत आहेत. पीआर एजन्सीमार्फत होणारी पत्रकारितासुद्धा एक कारण आहेच. अनेक मोठ्या कंपन्या अलीकडे वार्ताहर आणि उपसंपादक स्वत: नेमतात आणि त्यांना माध्यम आणि माध्यमकर्मी यांना ‘केटर’ करण्यास सांगितलं जातं. ही केटर करण्याची प्रक्रिया ऑक्टोपससारखी आज वेढून बसलीय.\nपत्रकारितेवर आणखी एक परिणाम करणारी गोष्ट म्हणजे खुद्द ‘सरकार’ अलीकडे तर पत्रकारा���ना काही समित्यांवर घेणं, त्यांना १० टक्के कोट्यातून घरं देणं, परदेशी दौऱ्यांवर घेऊन जाणं, पुरस्कार देणं असे प्रकार खुद्द सरकारतर्फेच केले जातात. परदेशी दौरे आणि तेसुद्धा पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासमवेत घडावेत म्हणूनही अनेक उद्योग केले जातात आणि अशा सर्वच कारणांचा एकत्रित परिणाम पत्रकारितेच्या credibility – objectivity वर होतोच. अलिकडे केंद्र सरकारनं दौरे रद्द केल्यानं काही बडे पत्रकार दुखावले गेले आणि त्यांनी मोदीविरोधी अभियान चालवलं, असं उघडपणे सोशल मीडियामधून ओरडले जातंय.\nदुर्दैवानं पत्रकारितेच्या काळ्या बाजूबद्दल खूप बोललं आणि लिहिले जातं, लिहिलंही पाहिजेच. खरं तर टप्प्याटप्प्यावर माध्यमांचं ऑडिट झालं पाहिजे. पण पत्रकारितेचा स्तर चांगला रहावा म्हणून माध्यमातर्फे काही प्रयत्न होताना दिसत नाहीत. आपले वाचक, दर्शक यांना सक्षम आणि चतुरस्त्र बनवण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात ‘ओमबस्मान’सारखी व्यवस्था मधल्या काळात काही माध्यम समूहांनी अमलात आणली होती, पण ती टिकली नाही. शिवाय त्याला कायद्याचा आधार नसल्यानं त्याच्या परिणामकारकतेविषयी शंकाच आहेत. प्रेस कौन्सिलसारखी यंत्रणा अधिक सक्षम, वैधानिक बनली पाहिजे. सध्या तरी या बाबत आशा नाही बाळगता येत. सरकारनं काही फिल्टर्स लावले तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रश्न येतो आणि स्वयम नियंत्रण करायचं म्हटलं तर माध्यमांना – पत्रकारांना आचार संहिता लावावी लागणार. संहिता कायद्यानं करता येणार नाही, ती स्वतःहून माध्यमांनी स्वीकारली, त्यावर अंमल केला तर पत्रकारितेत फरक पडू शकतो.\nपत्रकारिता ‘सतीचं वाण’ आहे असं मानण्याचे दिवस गेले. तो एक धंदा आहे आणि ‘धंदे मी सबकुछ जाहिल होता है’ हे खरं ठरतंय. ज्यांना धंदा करायचा त्यांना तो करू द्यावा आणि ज्यांना गांभीर्यानं ‘सतीचं वाण’ जपायचं आहे, ते प्रामाणिकपणे तसं करू शकतात, करतात आणि करावं. पण आता आपली पत्रकारिता एका वर्तुळात फिरतेय हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही खरी पत्रकारिता नाही हे आवर्जून आता सांगितलं पाहिजे.\nमुख्य प्रवाहातील माध्यमांकडून शेती, ग्रामविकास, पर्यावरण, ग्राम आरोग्य, ग्रामीण बाजारपेठ, वृद्धांचे प्रश्न, ग्रामीण वित्त पुरवठा, प्राथमिक शिक्षण, महिला सक्षमीकरण, जलसाक्षरता, पर्यायी ऊर्जा, स्थानिक रोजग���र निर्मिती, शेतीपूरक उद्योग, शेतमाल प्रक्रिया असे अनेक विषय सध्याची पत्रकारिता सायडिंगला टाकते, किंवा तोंडी लावण्यापुरते चघळते. या सर्व विषयांना मुख्य प्रवाही माध्यमांमध्ये फक्त ८ ते १० टक्के जागा मिळते. अभ्यास असं सांगतो की, राजकारण, भ्रष्टाचार, गुन्हेगारी, औद्योगिक कलह, बॉलिवुड अशा विषयांना कित्येक पटीनं महत्त्व दिलं जातंय. आधी उल्लेख केलेले दुर्लक्षित विषय हे ‘डाऊन मार्केट’ आहेत, असं म्हणून त्यांची हेटाळणी होत असते. माध्यमांमध्ये असं मानलं जातं की, काही इंग्रजी वृतपत्रं, इंग्रजी चॅनेल्स हेच देशाचा अॅजेंडा ठरवतात आणि त्यांना वरील विषय हे डाऊन मार्केट वाटतात.\nआता गंमत म्हणजे ही माध्यमं शेतीशी निगडीत बातम्या अनेकदा पहिल्या पानावरसुद्धा देतात, पण त्या कशा असतात ‘शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येची लाट’, ‘शेतकऱ्याची तूर भिजली’, ‘उसाचे गाळप लांबणार’, ‘शेतकऱ्यांनी केली शेतमालाची नासाडी’. तांत्रिक दृष्टीनं या बातम्या म्हणून योग्य असतीलही. ‘६ W आणि १ H’ च्या व्याख्येत त्या बसतीलसुद्धा, पण आधीच ‘डाऊन मार्केट’ त्यातून आणखी बदनाम होतं. या वेळी जर शेतकऱ्यांनी माध्यामांना विचारलं की, आमच्यासाठी तुमच्या माध्यमांमध्ये काय असतं ‘शेतकऱ्यांमध्ये आत्महत्येची लाट’, ‘शेतकऱ्याची तूर भिजली’, ‘उसाचे गाळप लांबणार’, ‘शेतकऱ्यांनी केली शेतमालाची नासाडी’. तांत्रिक दृष्टीनं या बातम्या म्हणून योग्य असतीलही. ‘६ W आणि १ H’ च्या व्याख्येत त्या बसतीलसुद्धा, पण आधीच ‘डाऊन मार्केट’ त्यातून आणखी बदनाम होतं. या वेळी जर शेतकऱ्यांनी माध्यामांना विचारलं की, आमच्यासाठी तुमच्या माध्यमांमध्ये काय असतं किंवा आमच्या जीवनाशी संबंधित कोणत्या प्रश्नाला तुम्ही हाताळता किंवा आमच्या जीवनाशी संबंधित कोणत्या प्रश्नाला तुम्ही हाताळता तेव्हा सरळपणे ही माध्यमं म्हणतात- ‘तुमच्यासाठी नाहीच आमचं माध्यम तेव्हा सरळपणे ही माध्यमं म्हणतात- ‘तुमच्यासाठी नाहीच आमचं माध्यम’ उद्या असेच स्थानिक प्रश्नाबद्दल, साहित्याबद्दल, स्थानिक रोजगार, शेतीविषयी ही माध्यमं म्हणू लागली तर आश्चर्य वाटायला नको\nमधल्या काळात पुण्यातील एका मान्यवर माध्यम समूहानं एक व्यापक सर्वेक्षण आणि केंद्रित गट चर्चा निवडक भागांत घेतल्या होत्या. त्यांना बघायचं होतं की, आपल्या वाचकांना आणि बिग�� वाचकांना नेमकं काय वाचायला आवडतं किंवा आवडेल. याचे सुरुवातीचे निष्कर्ष धक्कादायक होते. ‘राजकीय बातम्या, राजकीय वार्तापत्रं आम्हाला आवडतात सर्वाधिक’ असाच ८० टक्के वाचकांचा प्रतिसाद होता. पण दुसऱ्या फेरीत जेव्हा“याचं कारण काय’, असं विचारलं तेव्हा ‘दुसरं असतंच काय तुमच्या पेपरात’ असा जोरदार तडाखा वाचकांनी नोंदवला. आमच्यावर नको त्या गोष्टी लादल्या जातात, रस घ्यायला लावला जातो, आमच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित कोणत्याच प्रश्नांवर माध्यम उत्तरं सुचवत नाहीत, तुमच्या बातम्या, लेख यांचा आम्हाला काडीचाही ‘उपयोग’ होत नाही, असा स्पष्ट प्रतिसाद सर्वेक्षणात आल्यावर वृत्तपत्र शास्त्रानं आखून दिलेल्या ‘वार्ता मूल्य’ (News Value) याची जागा आता ‘उपयुक्तता मूल्या’नं (Utility value) घेतली पाहिजे, असं सर्वक्षण तज्ज्ञांना वाटल्यानं काही केंद्रित विषयावर आधारित पण उपयुक्तता मूल्य असलेल्या मजकुराची दैनिकं, मासिकं काढण्यात आली, जी यशस्वी ठरली आहेत.\nआता हा जो मुद्दा आहे की, उपयुक्तता मूल्य असलेल्या मजकुराला घेऊन माध्यमं निघायला लागली किंवा आपणच काढली तर सध्याच्या पत्रकारितेला वैतागलेल्या मंडळीचा प्रश्न सुटू शकतो, त्यांना मार्ग सापडू शकतो. म्हणजे निदान भारतीय पत्रकारितेचं काय करायचं, असा प्रश्न तरी पडणार नाही.\nसध्याची पत्रकारिता पातळ, भ्रष्ट, उथळ, बेजबाबदार, बेभान, ‘आहे रे’ वर्गाला अनुकूल बनलीय. त्याचं मुख्य कारण म्हणजे त्या त्या माध्यमाचा मालक वर्ग. जो माल लगायेगा वो माल पायेगा, या बनियेगिरीला व्यावसायिकता मानलं जात असल्यानं पत्रकारितेची जी ताकद त्याचा ‘कंटेंट’ असायचा, त्यावरच आघात होऊ लागल्यानं ही वेळ आलीय.\n१९९० च्या आधीचे संपादक जसे वाचकाभिमुख आणि End userची काळजी करणारे होते, तसेच त्यावेळचे मालकसुद्धा होते… अगदी प्रादेशिक वृत्तपत्रापासून ते राष्ट्रीय दैनिकापर्यंत. त्या मालकांचा त्यांच्या संपादकावर विश्वास होता आणि कोणतंही संकट मजकुरामुळे जर पत्रकारितेवर येत असेल तर मालक ते स्वतःवर घेण्यास सज्ज असत. देशात काही मुद्रितमाध्यमं विश्वस्त संस्थांमार्फत चालवली जात असत. त्यांची पत्रकारिता निखळ आणि विश्वासार्ह होती. काळाच्या ओघात असा मालकीचा पॅटर्न संपला आणि त्या जागी प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांकडे मालकी आलीं संपादकांच्या डोक्यावर बसण्याची हौस मालकांना वाटू लागली आणि त्यातून ते ‘व्यवस्थापकीय संपादक’ बनले. मग पीआरबी कायदा पुढे करून संपादकाचं बुजगावणं करण्यात आलं. स्पर्धेच्या नावाखाली जे खेळ सर्वत्र झाले, त्यांनी तर लाजच काढली पत्रकारितेची.\nपूर्वी श्रमिक पत्रकार संघटना, एडिटर्स गिल्ड, भाषिक पत्रकार परिषदा होत्या. त्यांचं स्वरूप काहीसं उत्सवी होतं आणि त्यावेळचं सरकारही त्यांना मदत करायचं. त्यातून व्यावसायिक नीतिमत्ता, आचार संहिता, दर्जा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा विषयपत्रिकेवर यायचा,पण अलिकडे या संघटना दुबळ्या झाल्या किंवा केला गेल्या. त्याचा एकुणात परिणाम झाला आहे.\nपत्रकारितेची धार बोथट करण्यात राजकीय पक्ष हे काही उद्योग समूहाच्या आडून प्रयत्न नेहमीच करत आले आहेत. पण १९९० पूर्वी फार काळजीपूर्वक असं केलं जात होतं, पण जेव्हा माध्यमं हा किफायतशीर धंदा होऊ शकतो आणि त्याची ढाल करून ‘रियल इस्टेट’ आणि ‘राजकारण’ करता येतं, हे उद्योजक आणि राजकारणी दोघांना नुसतं समजलं नाही तर जमूही लागल्यानं ‘फोर्थ इस्टेट’ ची नुसती ‘इस्टेट’ व्हायला वेळ लागला नाही. सध्याचे सत्ताधारी तर ‘मीडिया मॅनेजमेंटमधून सत्तेचा मार्ग जातो’ यावर विश्वास ठेवत असल्यानं माध्यमाच्या मागेच लागलेले दिसताहेत. देशभरातील माध्यमात त्यांनी उभी फूट पाडलीय आणि जोडीनं मोजक्याच उद्योगपतींच्या हाती माध्यमं एकवटतील, याची सोय त्यांनी करून ठेवलेली दिसतेय.\nसोशल मीडियाचा प्रभाव गृहित धरून पत्रकारितेला ‘प्रेस्टिट्यूट’ ठरवलं जात असल्यानं पुढचा काळ तसा भारतीय पत्रकारितेला खऱ्या अर्थानं वाचक, दर्शक, श्रोतेभिमुख बनणं गरजेचं आहे. छोट्या आणि जिल्हा पत्रांना बळकट केलं पाहिजे, प्रादेशिक भाषेतील माध्यमं अधिक विस्तारणं गरजेचे आहे. मीडिया युजर्सची मंडळं शक्तिशाली बनवल्यास माध्यमाच्या विश्वासार्हतेचा टिकाव जास्त लागेल. केंद्रित विषयाला धरून पत्रकारिता हा या पुढे कळीचा मुद्दा बनणार आहे. वित्तीय पत्रकारितेपाठोपाठ कृषी पत्रकारितेनं, माध्यमांनी आपला प्रभाव दाखवून दिला आहे. या पत्रकारितेचे एंड युजर्स अधिक समृद्ध आणि तृप्त होतात, हे पाहून सध्याच्या एकूण पत्रकारितेला कंटाळलेल्या, त्यापासून घटस्फोट घेतलेल्या मंडळींनी आता या विधायक पत्रकारितेचं बोट पकडलं पाहिजे.\nलेखक निशिकांत भालेर���व ‘अॅग्रोवन’ या दैनिकाचे माजी संपादक आणि ‘आधुनिक किसान’ या साप्ताहिकाचे विद्यमान संपादक आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nराग समजू शकतो पण भाषा अयोग्य आहे. पहिला परिच्छेद तोल ढळल्याचे दाखवतो. हे मत व्यक्तिगत आहे.\nआधी मी म्हणालो , “माध्यमांचा तोल ढळलाय”, आणि “पूर्ण लांबीचा अग्रलेख लिहिणारे संपादक उरले नाहीत , अग्रलेख म्हणून जे प्रकाशित होतंय ते ‘कथन’ आहे” असं मी म्हटलं तर काय हंगामा माजला तू तर त्यापुढे गेलायेस ; ‘ग’ची भाषा वापरलीस . तुला बहुदा फासावर चढवणार रे \nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\n‘अक्षरनामा’चा दिवाळी अंक संपला…\nयंदाच्या दिवाळी अंकात माध्यम-चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला आहे. माध्यमांचा आपल्या दैनंदिन जगण्याशी निकटचा संबंध असल्यानं आणि माध्यमांमध्ये मानवी जगण्यातल्या सर्व क्षेत्रांचा समावेश होत असल्याने बारा-पंधरा लेखांमध्ये या विषयाचे काही निवडक पैलूच उलगडले जाऊ शकतात. मात्र यापुढेही ‘अक्षरनामा’ आपल्यापरीनं शक्य तेवढ्या तटस्थ, नि:पक्ष आणि तारतम्यानं माध्यम-चिकित्सा करण्याचा प्रयत्न करेल.......\nज्वालामुखींच्या सहवासात अर्थात हवाई बेटांची सफर\nहवाई बेटांत एकूण पाच volcanoes आहेत, त्यापैकी तीन सक्रिय अवस्थेत असल्याचे मानले जातात. म्हणजे नजीकच्या शतकात आलटून-पालटून तिन्हींचा लावा उद्रेक झाला आहे. त्यापैकी कीलाउएया हा ज्वालामुखी १९८३ पासून सतत लावा ओततोय. आम्ही याच कीलाउएयाचा नजारा बघायला निघालो होतो...आणि काही हजार फूट उंचीवरून कीलाउएया volcano चं हालेमा'उमा'ऊ क्रेटर अर्थात ज्वालामुखीचं जिवंत मूख लांबून दृष्टीक्षेपात येऊ लागलं.......\nकर्र...कर्र...कर्र...दरवाजा हळूहळू हळूहळू उघडतो...एक लांबच लांब हात बाहेर येतो... फक्त हाडं... बोटांची हाडं.... सांगाड्याचा हात… अंधारातून कर्कश्श किंकाळी ऐकू य��ते... वाऱ्याचा आवाज, सळसळत्या पानांचा आवाज... पावलांचा आवाज... काळं मांजर खिडकीतून उडी मारून आत येतं. त्याचे फक्त डोळे चमकतात... सांगाड्यांचं नृत्य सुरू होतं... हाडं कडकडा वाजतात..........\nचेरिंग क्रॉस रोड : लंडनच्या कला-संस्कृती विश्वाचं लखलखीत वैभव\nचेरिंग क्रॉस रोड ही देशोदेशीच्या साहित्यशौकिनांना, कलासक्त पावलांना ओढ लावणारी लंडनमधली ही अत्यंत नावाजलेली पुस्तकपेठ. पुस्तकवेडानं झपाटलेली अफाट लिहिती-वाचती माणसं या सगळ्यांच्याच आस्थेचं हे ठिकाण. अवघ्या साहित्याच्या इतिहासात अन लंडनच्या कला-संस्कृती विश्वात हा चेरिंग क्रॉस असा लखलखीत वैभव बनून राहिलेला आहे........\n‘आऊटडेटेड होण्याची भावना त्रास देते’ : दीपक शिर्के\nआपण इंडस्ट्रीमधून हळूहळू बाहेर फेकलो जातो आहोत, ही जाणीव खूप त्रास द्यायला लागतो. म्हणजे तुम्ही माझ्या आजूबाजूलाच फिरा असं माझं म्हणणं नाही किंवा माझ्यावरच लक्ष द्या असं म्हणणं नाही, पण किमान माझ्या वयाचा आणि अनुभवाचा आदर तरी ठेवा. आमच्या काळी कुणी सीनियर माणूस आला की, आम्ही उठून उभे राहायचो. आता तसा सन्मान द्यायची पद्धत संपत आली आहे. आपण आऊटडेटेड होत चाललो आहोत की, काय ही भावना त्रास देते.......\nतळवलकर – एक मूल्यमापन\nलोकोत्तर व्यक्ती मरणोत्तर आणखी मोठ्या होतात. त्यामुळे त्यांच्याविषयी दंतकथा तयार करण्याचे काम काही मतलबी लोक करत असतात. त्यांच्या मनसुब्यांना थोडीफार टाचणी लावावी आणि आजच्या-उद्याच्या तरुण पत्रकारांना तळवलकर नेमकेपणानं समजून घेता यावेत, त्यांच्याविषयी ‘नमस्कारतुल्य’ धसका न वाटता, त्यांच्यापासून काहीएक प्रेरणा घेता यावी, हा एकमेव हेतू असलाच तर या आगावूपणामागे आहे.......\nतळवलकर या सगळ्या बदलांच्या आधी निवृत्त झाले, हे त्यांचं भाग्य. वर्तमानपत्राच्या ऑफिसात संपादकाचा शब्द अंतिम असण्याची मौज त्यांनी मन:पूत अनुभवली. ती संपुष्टात येण्याच्या आधीच्या टप्प्यावरच ते अचूकपणे सन्मानानं बाहेर पडले, म्हणून ते ‘भाग्यवान’. तळवलकर काही कारणाने आणखी दोनेक वर्षं संपादकपदावर राहिले असते तर तर ते एवढे भाग्यवान ठरू शकले नसते.......\n‘मटा’, ‘मौज’, ‘माणूस’ आणि तळवलकर (पूर्वार्ध)\nतळवलकर आणि त्यांचा चाहता मराठी मध्यमवर्ग यांनी गेल्या पंचवीस वर्षांतील कम्युनिकेशन क्रांतीचा लाभ घेतला, मात्र त्यांनी तिचा भविष्यवेध जाणला ना���ी. त्यांनी भविष्यकाळ भूतकाळातूनच घडणार आहे या जुन्या (कदाचित कालबाह्यही) विचारसूत्राचाच सतत आधार घेतला. त्यामुळे ते नेहरू-रानडे-गोखले यांचा इतिहास तपासत राहिले. मराठी मध्यमवर्ग अशाच आठवणीवजा लेखनात अधिक रमतो ना\n‘मटा’, ‘मौज’, ‘माणूस’ आणि तळवलकर (उत्तरार्ध)\nतळवलकर आणि त्यांचा चाहता मराठी मध्यमवर्ग यांनी गेल्या पंचवीस वर्षांतील कम्युनिकेशन क्रांतीचा लाभ घेतला, मात्र त्यांनी तिचा भविष्यवेध जाणला नाही. त्यांनी भविष्यकाळ भूतकाळातूनच घडणार आहे या जुन्या (कदाचित कालबाह्यही) विचारसूत्राचाच सतत आधार घेतला. त्यामुळे ते नेहरू-रानडे-गोखले यांचा इतिहास तपासत राहिले. मराठी मध्यमवर्ग अशाच आठवणीवजा लेखनात अधिक रमतो ना\nहे असं का घडतं तर तळवलकरांकडे त्यांच्या काही विशिष्ट प्रिय मतांचा आग्रह आहे, म्हणून तर तळवलकरांकडे त्यांच्या काही विशिष्ट प्रिय मतांचा आग्रह आहे, म्हणून असा विशिष्ट मतांचा आग्रह असतो, तेव्हा नकळत माणूस न्यायाधीशाची भूमिका घेतो. संपादकानं ही भूमिका घेता कामा नये, त्याची भूमिका समाज ‘साक्षर’ करण्याची हवी. खर्‍या-खोट्याची पारख असणं, न्याय-अन्याय, नीती-अनीती यांविषयी चाड असणं आणि या अर्थानं ‘साक्षर’ समाज निर्माण करण्यात वृत्तपत्रांचा वाटा फार मोठा असतो.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF%20%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%20%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AA", "date_download": "2019-03-22T10:53:26Z", "digest": "sha1:NYN5IU3MTQAGDN2XXH27RLYLC75WYX2K", "length": 13414, "nlines": 153, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\n‘छत्रपती शासन’ : प्रबोधनावर जास्त भर दिल्यानं मनोरंजनाची बाजू खचली आहे\nसिनेमाची कथा गावगाड्यात होणाऱ्या राजकारणाची आहे. जातीआधारित केल्या जाणाऱ्या राजकारणाला महापुरुषांची ‘लेबलं’ लावून सत्ता मिळवणाऱ्या अभिजन पुढारी वर्गाची ही कथा आहे. महापुरुषांचं स्मरण जयंती आणि पुण्यतिथीनिमित्त धांगडधिंगा करण्यापुरतं केलं जातं. मात्र त्यांचे विचार समजून घेतले जात नाहीत. हीच शोकांतिका सिनेमाच्या कथेचं गृहीतक आहे. मात्र हे गृहीतक सिद्ध करण्यात सिनेमाच�� टीम कमी पडल्याचं जाणवतं.......\n‘ती अ‍ॅण्ड ती’ : विनोदाच्या नावावर चालणारा गोंधळ मनोरंजन करत नाही\nदिग्दर्शक मृणाल कुलकर्णी यांचा हा तिसरा सिनेमा आहे. या अगोदर ‘रमा माधव’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ यासारख्या सिनेमाचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. मात्र निखळ मनोरंजनाच्या या प्रयोगात त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. सिनेमाच्या केंद्रस्थानी विनोद आहे की कथा, असा गोंधळ निर्माण होतो. सिनेमाची विशेष जमेची बाजू तांत्रिकदृष्ट्या करण्यात आलेले प्रयोग आहेत.......\n‘आनंदी गोपाळ’ : ‘भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर’च्या अल्पायुषी आयुष्याची खडतर कहाणी\n२६ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला ‘आनंदी गोपाळ’ हा सिनेमा आनंदीबाईंच्या आयुष्याची संघर्षमय वास्तव कहाणी सांगतो. त्यासाठी सिनेमाचे दिग्दर्शक समीर विद्वांस अभिनंदनास पात्र आहेत. आत्मचरित्रावर आधारित सिनेमा करणं तसं जिकिरीचं काम. मात्र समीर विद्वांस यांनी ते क्षमतेनिशी पार पाडलं आहे. सिनेमात तांत्रिक आणि मानवी कौशल्याचा पुरेपूर वापर त्यांनी केला आहे.......\nतीन शॉर्टफिल्म : महिलांच्या सामाजिक स्थितीवर परखड आणि अचूक भाष्य करणाऱ्या\n‘ज्यूस’, ‘नयनतारा नेकलेस’, ‘नेकेड’ या तीनही शॉर्टफिल्ममध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे या कथा महिलांभोवती फिरतात. सामाजिक वास्तवाला हात घालताना या तीनही शॉर्टफिल्म प्रत्येकाला स्वतःच्या आत डोकावून पाहण्यास प्रवृत्त करतात. या शॉर्टफिल्म महिलांच्या सामाजिक स्थितीवर परखड आणि अचूक भाष्य करतात. जळजळीत समाजवास्तव मांडण्याचं काम करतात.......\n‘अशी ही आशिकी’ : मराठी सिनेसृष्टीत ऊर्जा निर्माण करणारा नवीन प्रयोग\nप्रेमात माणसं जोडण्याची आणि त्रास सहन करण्याची ताकद असते. ‘अशी ही आशिकी’ या सिनेमाची ‘लव स्टोरी’ याच वर्तुळाभोवती फिरत राहते. वर्तुळ पूर्णत्वास पोहचताना मागे काय राहतं, याचा विचार करायचा नसतो. ‘अशी ही आशिकी’ या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक सचिन पिळगावकर यांनी हेच मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. थोडक्यात हा सिनेमा नवीन काहीतरी मांडू पाहतो. मात्र त्याच्यावर असलेला ‘बॉलिवुड’चा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.......\n‘डोंबिवली रिटर्न’ : ‘रहस्यमय’ नव्हे गोंधळ निर्माण करणारा सिनेमा\nमध्यांतरापर्यंत लयबद्ध चालणारी कथा मध्यांतरानंतर काहीशी ‘ब्रेक’ होते. कथा दमदार नसली तरी कलाकारांचा अभिनय त्यात थोडा जीव ओततो. संगीत अत्यंत गडद म्हणावं आहे. त्यामुळे गाणी मनात रेंगाळत नाहीत. संवादच्या बाबतीतही फारशी वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळे सिनेमा संगीत आणि संवाद यांच्या कमतरतेमुळे अपयशी ठरतो. मात्र तरी संदीप, अमोल, राजेश्वरी यांच्या अभिनयासाठी हा सिनेमा नक्की बघावा.......\n‘गली बॉय’ : आजच्या तरुण पिढीचं जगणं मांडणारा सिनेमा\nझोपडपट्टीत जन्मलेला मुराद रॅपच्या जोरावर आपली ओळख निर्माण करू पाहतो. ही ओळख निर्माण करण्यासाठी घरच्यांपासून ते समाजातील अनेक घटकांपर्यंत त्याला संघर्ष करावा लागतो. मुरादला रॅप हा संगीत प्रकार वाटत नाही, तर त्याच्यासारख्या चढ-उताराचं आयुष्य जगणाऱ्यांची व्यथा मांडण्याचं साधन वाटतं. गाणी, संवाद, अभिनय याबाबतीत सिनेमा चांगलाच प्रभावी ठरतो.......\nगांधींवर आरोप करून तथाकथित विचारवंतांना राष्ट्रभक्तीचे आणि बदनामीचे झेंडे मिरवण्यात आनंद वाटतो\n२ ऑक्टोबर २०१८ ते २ ऑक्टोबर २०१९ यादरम्यान गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. गांधी कसे आमचेच आहेत, ते आम्हाला कसे ‘प्रात:स्मरणीय’ आहेत, असे प्रत्येक राजकीय पक्ष ‘दम’ देऊन सांगत फिरेल, तेव्हा लोकशाहीतले सजग नागरिक म्हणून आपण गांधींचे विचार समजून घेणं, त्याचा प्रसार करणं, हे आपलं आद्यकर्तव्य आहे.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/pkghanekar", "date_download": "2019-03-22T10:23:32Z", "digest": "sha1:SEFOV55CBU2GBRHQ4PPZKOJZXF53PFVI", "length": 13529, "nlines": 389, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक प्र के घाणेकर यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nप्र. के. घाणेकर ची सर्व पुस्तके\nसहली मौजेच्या पावसाळ्यात भिजायच्या\nसाद सह्याद्रीची भटकंती किल्ल्यांची\nशिवनेरी, नानेघाट हरिश्चंद्रगड व परिसर\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/punha-navi-zep-ghe/", "date_download": "2019-03-22T10:27:23Z", "digest": "sha1:UCQN7ZNWXJYUV7YLNC5DZOP6L2MX5CAF", "length": 8986, "nlines": 133, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पुन्हा नवी झेप घे – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeऑडिओपुन्हा नवी झेप घे\nपुन्हा नवी झेप घे\nमित्रांनो, “पुन्हा नवी झेप घे ” ही मराठी प्रेरणादायी कविता आपल्यासाठी सादर करीत आहे.\nमराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका.\n“माझी डायरी ” या आपल्या youtube चॅनलला अवश्य Subscribe करा.\n“माझी डायरी” आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे.\nहि प्रेरणादायी कविता आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच बळ देईल. मार्गातील अडथळ्यांवर मात करायला मदत करेल अशी आशा….\n\"माझी डायरी\" मित्रानो, मी माझ्यासाठी लिहीत आलो आहे…पण आता असं वाटतंय कि \"माझी डायरी\" खुली करावी आणि म्हणून मी या ठिकाणी माझ्या कविता आणि गझल सादर करण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. मी शब्दांच्या लाटांवरती, शोधत बसतो तिजला,अन् अर्थाच्या पैलतिरी ती, मला खुणावत असते.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी ��िसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nविविध रंगांचा वापर करुन आपलं जीवन समृद्ध करुया..\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nप्रसिध्द छायाचित्रकार धनेश रामचंद्र पाटील यांचे सदर\nरेल्वेची अद्भुत आणि रंजक सफर\nलेखक डॉ. हेमंत पाठारे, डॉ. अनुराधा मालशे\nब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) यांचे अत्यंत लोकप्रिय सदर...\nसदर लवकरच येत आहे....\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.datemypet.com/mr/3-tips-for-an-amazing-relationship", "date_download": "2019-03-22T10:27:08Z", "digest": "sha1:HY4GAAHTIXFM2IFP2SVX6RDZXF6DBPH3", "length": 9106, "nlines": 50, "source_domain": "www.datemypet.com", "title": "3 एक आश्चर्यकारक नाते टिपा", "raw_content": "\nप्रेम & लिंग प्रौढ जिव्हाळ्याचा संबंध साठी सल्ला.\nसुचालनमुख्यपृष्ठसल्लाप्रेम आणि लिंगप्रथम तारीखऑनलाइन टिपापाळीव प्राणी अनुकूल\n3 एक आश्चर्यकारक नाते टिपा\nशेवटचे अद्यावत: समुद्र. 17 2019 | 2 मि वाचा\nसंबंध आम्ही करू शकता सर्वात अविश्वसनीय गोष्ट आहे. पण जीवनातील सर्व महत्त्वाच्या गोष्टी जसे ते काम खूप आवश्यक आहे. आम्ही आमच्या सुंदर केंद्रीय राखण्यासाठी खात्री काम करणे आवश्यक आहे. पण चांगली गोष्ट काही साधी बदल आम्ही आणि आम्ही प्रेम एक दरम्यान एक चांगले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक आनंदी केंद्रीय सुनिश्चित करू शकतो आहे. येथे एक उत्तम संबंध जपण्यासाठी मदत करणे हे फक्त एक तीन टिपा आहे:\nकम्युनिकेशन काहीही संबंध गुरुकिल्ली आहे. बोला आणि आपल्या जोडीदाराशी उघड. आपण सर्व नंतर आपल्या जोडीदारासह उघडा असू शकत नाही, तर आपण उघड करू शकता त्यांना आपल्याला कसे वाटते ते कळू द्या, तथापि लोकप्रिय नसलेले दृष्टीकोन असू शकता कसे वाटते, आणि त्यांना तेथे जाण्यासाठी परवानगी. आपण करू शकता वाईट गोष्ट पूर्णपणे वर्षांपूर्वी सांगितले पाहिजे अर्थ एकदम बाहेर पडणे ओळ परत खाली आणि नंतर काही वर्षे ठेवा आहे. कोणीतरी खरोखर आपण प्रेम करतो, तर ते आपण सर्व माध्यमातून काम करू, त्यांना वेळ लागतो जरी. प्रामाणिक असणे आणि सहाजिकच आपण पुढील असलो ऐवजी जवळ वाढतात होईल.\nगोष्टी मजबूत जात लैंगिक साइड ठेवा\nआपण एकमेकांना मिळू शकत नाही, तेव्हा तर आणखी एक संबंध लैंगिक बाजूला पूर्वीचे दिवस कमी होणे सुरू करू शकता. फक्त आपल्या मेक-अप एक विशिष्ट प्रकारे केल्यास खूप अजूनही मादक कपड्याखाली घालायचे आतील कपडे किंवा खरेदी करून लैंगिक जात आहेत आपल्या प्रियकर दर्शवा. लाल ओठ. धुरकट डोळा. का ते सर्व खाली, कारण त्यांना अजूनही आपण इच्छुक करा.\nमी लोकांना आपण त्यांना उत्सुक ठेवा अर्थ उपचार करणे आवश्यक आहे म्हणू जेथे अनेक डेटिंगचा लेख वाचले. तो मला म्हणून चुकीच्या दिसते. नंतर सर्व, गोष्ट काय आहे ते सर्वात शोधत आहात म्हणू सेन्स ऑफ ह्युमर हळूच, प्रकारची दिसते आहे जो सर्वात लोकप्रिय उत्तर हे असे. आणि कधी कधी मी डेटिंगचा पूल काय चूक आहे ते आहे असे वाटते. या मास्क वर टाकल्यावर बरेच लोक लोकांनी दिलेली वाईट वागणूक सहन करणारी व्यक्ती सारखे शोधत स्वत: थांबवू आहे. केले प्रकारची कमकुवत आहे म्हणून खरं तर ती आपल्या शक्तीशाली साधन आहे जेथे नाते येतो तेव्हा एक वाईट प्रतिनिधीशी आला आहे असे दिसते. सभ्य आहे जो येतो कळकळ, प्रकारचे आणि कोण आहेस हे मला माहीत outdone करणे शक्य नाही हित आहे. त्यामुळे आपल्या भागीदार व्हावे आणि ते कृपा करून प्रतिसाद होईल. ते मग काय ते आपला वेळ संपून गेलंय. कोणीही आणि प्रेम आपल्या पदरी पोहोचेल आणि आपण कधीही तो कधीही असू शकते कल्पना जास्त बरं होईल जात एक सभ्य मानवी केले समजूत घालू नका.\nTwitter वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nFacebook वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nReddit वर सामायिक करण्यासाठी क्लिक करा (नवीन विंडो मध्ये उघडेल)\nजी-स्पॉट तथ्ये आणि कल्पना\nShy टिपा डेटिंग, अस्ताव्यस्त व्यक्ती\n5 त्याविषयी तो तुम्हांला गरज त्याला आठवण करून द्या म्हणू\nअन्न प्रत्येक विद्यार्थी नाते काय सुधारणा करू शकतो\nपा���ीव प्राण्यांचे प्रेमी केवळ निर्माण अग्रगण्य ऑनलाइन डेटिंगचा वेबसाइट. आपण एक जोडीदार शोधत आहात की नाही, आपल्या पाळीव प्राण्याचे किंवा फक्त कोणी मित्रासह फिरायला, स्वत: ला आवडत पाळीव प्राणी प्रेमी - येथे आपण शोधत आहेत नक्की शोधण्यात सक्षम व्हाल.\n+ प्रेम & लिंग\n+ ऑनलाइन डेटिंगचा टिपा\n+ पाळीव प्राणी अनुकूल\nप्रेम शेअर करत आहे\n© कॉपीराईट 2019 तारीख माझ्या पाळीव प्राण्याचे. बनवलेला द्वारे 8celerate स्टुडिओ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/arthavishwa/real-estate-npa-highest-13795", "date_download": "2019-03-22T10:51:11Z", "digest": "sha1:YQRFOZYRXDTPJ5HRJV2TTABAB3KQRYRE", "length": 13099, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Real Estate NPA is highest तीन हजार अब्ज रुपयांचे तारण 'थकीत' | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nतीन हजार अब्ज रुपयांचे तारण 'थकीत'\nबुधवार, 19 ऑक्टोबर 2016\nनवी दिल्ली : भारतातील रिअल इस्टेटमधील मालमत्ता थकीत कर्जांमध्ये अडकली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. थकीत कर्जांच्या तारणामध्ये अडकलेली रिअल इस्टेटमधील मालमत्ता 3 हजार अब्ज रुपयांच्या घरात असल्याचे भारतातील एका प्रमुख रिअल्टी क्षेत्रातील सल्लागार संस्थेचे म्हणणे आहे.\n'एचडीएफसी रिअल्टी' या सल्लागार संस्थेने थकीत कर्ज वसूल करण्यासाठी रिअल इस्टेटमधील मालमत्ता भारतातील तीन बड्या बॅंकांकडे ठेवली असल्याचे एचडीएफसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम गोयल यांनी सांगितले.\nनवी दिल्ली : भारतातील रिअल इस्टेटमधील मालमत्ता थकीत कर्जांमध्ये अडकली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. थकीत कर्जांच्या तारणामध्ये अडकलेली रिअल इस्टेटमधील मालमत्ता 3 हजार अब्ज रुपयांच्या घरात असल्याचे भारतातील एका प्रमुख रिअल्टी क्षेत्रातील सल्लागार संस्थेचे म्हणणे आहे.\n'एचडीएफसी रिअल्टी' या सल्लागार संस्थेने थकीत कर्ज वसूल करण्यासाठी रिअल इस्टेटमधील मालमत्ता भारतातील तीन बड्या बॅंकांकडे ठेवली असल्याचे एचडीएफसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम गोयल यांनी सांगितले.\nगोयल यांनी थकीत कर्जधारकांची नावे सांगण्यास नकार दिला; तसेच कर्जांची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगितले. मार्चअखेरपर्यंत देशभरातील बॅंक थकीत कर्जांच्या वसुलीसाठी मोठे पाऊल उचलण्याच्या विचारात आहेत.\nगेल्या सतरा वर्षांपासून थकीत कर्जांच्या वसुलीसाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.\nभगतसिंह यांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न होतोय\nवाळवा - भगतसिंह भारत - पाकिस्तान दोन्हीकडेही जिंवत आहेत. ते दोन्हीकडील जनतेच्या मना मनात आहेत. त्यांना कोणा एका धर्माच्या चौकटीत बंदिस्त करता कामा...\nफिचकडून भारताच्या आर्थिक वृद्दीदरात घट\nनवी दिल्ली: भारताचा आर्थिक विकासदर चांगला राहणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी येत्या आर्थिक वर्षांत आर्थिक वृद्दीदरात घट होणार असल्याचे...\nशरद पवारांची माघार कॉंग्रेस आघाडीला मारक ः ऍड. प्रकाश आंबेडकर\nजळगाव ः भारिप बजुजन महासंघ संलग्नित वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्‍चितच...\nयामुळेच महेंद्रसिंग धोनी मला आवडतोः सनी लिओनी\nमुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा खूपच 'कुल' असून, तो कुटुंबवत्सल असल्याने मला आवडतो, असे अभिनेत्री सनी लिओनी हिने एका...\nLoksabha 2019 : बेताल वक्तव्यानंतर पित्रोदांची आता धावपळ; सारवासारव करण्याचा प्रयत्न\nनवी दिल्ली - भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवर सॅम पित्रोदा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे...\nLoksabha 2019 : पित्रोदांकडून पाकला क्लीन चिट, मोदींचा काँग्रेसवर निशाणा\nनवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यावर सॅम पित्रोदा यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/marathi-news-politics-shivsena-lost-morality-says-radhakrushn-vikhe-patil-94054", "date_download": "2019-03-22T10:48:39Z", "digest": "sha1:CYFVUVVNEWDDECWNCNNIQL6MXH5XPMTB", "length": 13352, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news politics Shivsena lost morality says radhakrushn vikhe patil शिवसेना सत्तेसाठी ल��चार : राधाकृष्ण विखे-पाटील | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nशिवसेना सत्तेसाठी लाचार : राधाकृष्ण विखे-पाटील\nमंगळवार, 23 जानेवारी 2018\n2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने भाजपशी युती न करण्याची घोषणा आज (मंगळवार) केली. शिवसेनेच्या या निर्णयावर विखे-पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी केलेले विधान हास्यास्पद आहे. शिवसेनेने नैतिकता गमावली आहे. ज्यांनी नैतिकता गमावली, त्यांनी स्वबळावर लढण्याच्या गप्पा मारू नये. अनेकदा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देणारी शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे.\nशिर्डी : शिवसेनेने नैतिकता गमावली आहे. ज्यांनी नैतिकता गमावली, त्यांनी स्वबळावर लढण्याच्या गप्पा मारू नये, असा टोला विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेनेला लगावला. तसेच शिवसेना अनेकदा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देत आहे, शिवसेना सत्तेसाठी लाचार आहे, असेही ते म्हणाले.\n2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने भाजपशी युती न करण्याची घोषणा आज (मंगळवार) केली. शिवसेनेच्या या निर्णयावर विखे-पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी केलेले विधान हास्यास्पद आहे. शिवसेनेने नैतिकता गमावली आहे. ज्यांनी नैतिकता गमावली, त्यांनी स्वबळावर लढण्याच्या गप्पा मारू नये. अनेकदा सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देणारी शिवसेना सत्तेसाठी लाचार झाली आहे.\nराज्यातील जनतेवर शिवसेनेचे बेगडी प्रेम आहे. त्यामुळे जनतेचा आता शिवसेनेवर विश्वास राहिला नाही. शिवसेना आजही सत्तेतून बाहेर पडली तर काँग्रेस निवडणुकीसाठी तयार आहे, असेही विखे-पाटील म्हणाले.\nमहावितरण आता पूर्वसूचनाही देणार\nऔरंगाबाद - ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरण आता ग्राहकांना मीटरचे रीडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार याचीही...\nLoksabha 2019 : नगरचे कार्यकर्ते स्वाभिमान गहाण ठेवत नाहीत; शरद पवारांचा टोला\nलोकसभा 2019 नगर : ``नगरच्या लोकसभा निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे. सध्याची परिस्थितीसारखीच यापूर्वीही परिस्थिती निर्माण झाली होती. ज्यावेळी अशी...\nLokSabha 2019 : अंबानी कागदाचेही विमान बनवू शकत नाहीत; ते राफेल कसं बनविणार : राहुल गांधी\nगांधीनगर : ���रेंद्र मोदींनी उद्योगपतींची कर्ज माफ केली पण शतेकऱ्यांची नाही, नोटबंदीच्या काळात एकातरी उद्योगपतीला पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहिलेले...\nमंगळवेढा : भरधाव वाहनाच्या धडकेत चिमुरडीचा मृत्यु\nमंगळवेढा - मंगळवेढा ते सोलापूर रस्त्यावरील टोल नाक्यावर चहा पिण्यासाठी आई वडीलासमवेत थांबलेल्या पाच वर्षे वयाच्या गजरी संतोष जाधव (वाशी ता. भुम जि....\nजम्मूत ग्रेनेड फेकण्यासाठी दिले होते 50 हजार\nश्रीनगरः जम्मू बस स्थानकामध्ये ग्रेनेड फेकण्यासाठी दहशतवादी संघटनेने 50 हजार रुपये दिले होते, अशी माहिती संशयित आरोपीने चौकशीदरम्यान दिली. गुरुवारी (...\nविरोधकांनी तारतम्य बाळगावे : मोदी\nजामनगर (पीटीआय) : 'राफेल'बाबतच्या विधानावर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज फटकारले. विरोधकांनी आरोप करताना तारतम्य बाळगावे,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/shahir-shravan-vani-47818", "date_download": "2019-03-22T11:03:58Z", "digest": "sha1:AEL5SGYO3KHLWLB5J3UP76QYLJY2FSRG", "length": 12444, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shahir Shravan Vani शाहीर वाणींचा समाजोत्थान पुरस्काराने गौरव | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nशाहीर वाणींचा समाजोत्थान पुरस्काराने गौरव\nगुरुवार, 25 मे 2017\nधुळे - येथील शाहीर श्रावण वाणी यांना राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजोत्थान पुरस्काराने गौरविण्यात आले.\nधुळे - येथील शाहीर श्रावण वाणी यांना राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजोत्थान पुरस्काराने गौरविण्यात आले.\nकोल्हापूर येथील केशवराव भोसले नाट्यगृहात आज झालेल्या शाहू- फुले-आंबेडकर पुरस्कार वितरण समारंभात राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन तथा कोल्हापूरचे पालकमंत्र�� चंद्रकांत पाटील, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर हसीना फरास, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडीक, खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडीक यांच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त समाज उत्थानाकरिता झटणाऱ्या राज्यातील १२५ समाजसेवकांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रत्येकी २५ हजार रुपये, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी अप्पा खताळ, आमदार सतेज पाटील, दत्तात्रेय सावंत, हसन मुश्रीफ, सुरेश हाळवणकर, चंद्रदीप नरके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.\nLoksabha 2019 : शिवसेनेचे 21 उमेदवार जाहीर\nमुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानंतर शिवसेनेने आज (शुक्रवार) पहिली यादी जाहीर केली. युती झाल्यानंतर राज्यातील 48 जागांपैकी भाजप 25 तर...\nLoksabha 2019 : संजय पाटलांच्या उमेदवारीवरून शिवसेनेत माजली यादवी\nसांगली - शिवसेनेच जिल्हाप्रमुख संजय विभूते यांची गटबाजी खपवून घेणार नाही, असा इशारा माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे यांनी दिला. कवठेमहांकाळ...\nLoksabha 2019 : विरोधकांकडे दुर्लक्ष करत भाजपची डॉ. भामरेंनाच उमेदवारी\nधुळे : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात भाजपने अपेक्षेप्रमाणे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना आज उमेदवारी जाहीर केली. याद्वारे विरोधकांच्या...\n..तर हेमामालिनी, रेखा पंतप्रधान झाल्या असत्या\nकागल - प्रियांका गांधी काँग्रेसच्या सभेत येणे हे नवीन नाही. आमचा समाज सेलिब्रिटींना मत द्यायला नव्हे, तर त्यांना बघायला येतो. तसे असते तर...\n#WorldWaterDay वाया जाणारे पाणी थांबविण्यासाठी १० वर्षे लढा\nकोल्हापूर - पाण्याचा थेंब आणि थेंब वाचविण्यासाठी काहींची धडपड सुरू आहे. यात यश मिळते, नाही मिळते. हा त्या-त्या परिस्थितीचा भाग आहे. पण, काळम्मावाडी...\nचिकोडे ग्रंथालयातर्फे लवकरच स्पेस इनोव्हेशन लॅब\nकोल्हापूर - येथील जरगनगरातील (कै) भालचंद्र चिकोडे ग्रंथालयातर्फे स्पेस इनोव्हेशन लॅब उभारली जाणार आहे. विज्ञानाधिष्ठित समाजनिर्मितीसाठी अशा पद्धतीची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/marbati-miravnuk-news/", "date_download": "2019-03-22T10:45:04Z", "digest": "sha1:K6LZFOXH6CEUGKQPNO4PR7SOUCBFKAFR", "length": 6553, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मारबत मिरवणुकीत चीन, ब्ल्यु व्हेल गेमचे बडगे निघणार", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nमारबत मिरवणुकीत चीन, ब्ल्यु व्हेल गेमचे बडगे निघणार\nनागपूर : नागपूर शहरातून तान्ह्या पोळ्याला २२ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मारबत मिरवणुकीत यंदा चीन आणि ब्ल्यु व्हेल गेम चे बडगे काढले जाणार आहेत. आयोजकांनी मिरवणुकीबाबत बोलताना ही माहिती दिली. काळ्या मारबतीला १३४ वर्षांचा, तर पिवळ्या मारबतीला १३० वर्षांचा इतिहास असून दोन्ही मारबती एकाच वेळी निघतात. तान्ह्या पोळ्याला निघणाऱ्या काळ्या-पिवळ्या मारबतींबरोबर बडग्या-मारबतही लक्षवेधी असतात. तत्कालीन समस्या, अनिष्ट रुढी आणि सामाजिक प्रश्न यांचे वेध घेणारे मारबत आणि बडग्या दरवर्षी काढण्यात येतात. यंदा मृत्यूचा खेळ म्हणून कुप्रसिद्ध असलेला मोबाईल गेम ‘ब्लू व्हेल’ व भारत-चीन सीमेत घुसखोरी करणा-या चीन विरोधातील बडग्या मिरवणुकीत पहायला मिळणार आहे. जगात एकमेव असलेली ‘मारबत व बडग्या’ मिरवणुकीला आता लोकोत्सवाचे स्वरुप मिळाले आहे. नागपूरचे वेगळे वैशिष्ट अधोरेखित करणारी बडग्या- मारबत मिरवणूक विदर्भाचे सांस्कृतिक वैभव समजली जाते. प्रतिकात्मक बडगे आणि त्यावर लिहिलेले उपाहासात्मक संदेश मारबत-बडग्या मिरवणुकीत सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. यंदा जीवघेणा मोबाईल गेम ब्लू व्हेलचा बडग्या गंजीपेठ येथील बालमित्र बडग्या उत्सव मंडळ काढणार आहे. तर खैर���पूरा येथील युवा शक्ती मंडळ भारतीय सीमेवर घुसखोरी करणा-या चीनविरोधात बडग्या काढणार आहे. काश्मीर दहशतवादी यांसह विविध समस्यांचा वेध घेणार बडगे,लालगंज, मस्कासाथ परिसरातून निघणार आहे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nछत्तीसगडमध्येही रुग्णालयात प्राणवायूअभावी तीन मुले दगावली\nचित्रपटगृहात राष्ट्रगीता दरम्यान उभे न राहिल्यामुळे तीन काश्मीरी तरूणांना अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/samsung-sm-g9298-flip-phone-launched-specifications-features-price-availability/", "date_download": "2019-03-22T10:52:34Z", "digest": "sha1:GIV35AN2XEH6SZ526AO7GH3DDEVJRB25", "length": 4830, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सॅमसंगचा नवा फ्लिप स्मार्टफोन लाँच", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nसॅमसंगचा नवा फ्लिप स्मार्टफोन लाँच\nसॅमसंगनं आपला नवा फ्लिप स्मार्टफोन SM-G9298 लाँच केला आहे. दरम्यान, कंपनीने अद्याप या फोनच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. यामध्ये 2 स्क्रीन देण्यात आल्या आहेत. फोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट आहे. 4.2 इंच ड्यूल स्क्रिन असून त्याचे रेझ्युलेशन 1080×1920 पिक्सल आहे. स्नॅपड्रॅगन 821 चिपसेट प्रोसेसर देण्यात आले आहे. तसेच यात 4 जीबी रॅमही देण्यात आली आहे.\nयामध्ये 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा तर 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये 64 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली असून 256 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येऊ शकते. या स्मार्टफोनमध्ये 2300 mAh बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये 4जी, ब्ल्यूटूथ, जीपीएस, यासारखे कनेक्टिव्हिटीचे ऑप्शनही देण्यात आले आहेत.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\n‘किंगमेक���’ अमित शाह लढविणार पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक\nकलाकारांचे रक्षाबंधन, बघा त्यांचे बहीण-भावांचे खास फोटो\nबजाज सीटी 100 इएसचे अलॉय व्हेरियंट सादर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathinovels.net/2008/06/neurology-ch-49-horror-suspense.html", "date_download": "2019-03-22T10:04:16Z", "digest": "sha1:DV2Z6TQQNQRQHJM7XVNALXWRSXN577M4", "length": 14920, "nlines": 107, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Neurology CH 49 Horror Suspense Thriller Novel - Ad-Bhut", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nऍंथोनी कॉम्प्यूटरवर बसला होता. आणि एक काळी मांजर जिच्या गळ्यात काळा पट्टा बांधला होता ती त्याच्या आजुबाजुला खेळत होती. ज्या टबलवर कॉम्प्यूटर ठेवला होता त्या टेबलवर वायरचे तूकडे, मांजरीचे पट्टे, आणि काही इलेक्ट्रनिक्सचे छोटे छोटे उपकरणं इकडे तिकडे विखूरलेले होते. ऍंथोनीचं ज्या भिंतिकडे तोंड होतं त्या भिंतीवर न्यूरॉलॉजीच्या आणि ब्रेनच्या वेगवेगळ्या आकृत्या चिटकविलेल्या होत्या.\nऍंथोनीने विजेच्या चपळाईने कीबोर्डची आणि माऊसची काही बटनं दाबली आणि त्याच्या कॉम्प्यूटर स्क्रिनवर एक सॉफ्टवेअर ओपन झालं. त्या सॉफ्टवेअरचेही वेगवेगळे मेनु, वेगवेगळे बटन्स आणि टेक्स्ट बॉक्सेस दिसू लागले. त्या सॉफ्टवेअरच्या वेगवेगळ्या बटनांपैकी एका बटनवर ऍंथोनीने माऊसने क्लीक केलं. त्या बटनावर 'अटॅक' असं लिहिलं होतं. अचानक त्याच्या आजुबाजुला एका टेडीबिअरसोबत खेळणाऱ्या त्या मांजरीने उग्र रुप धारण केले आणि ती त्या टेडी बिअरवर तूटन पडली. इतक्या क्रुरतेने त्या मांजरीने त्या टेडी बिअरवर हल्ला केला की काही क्षणातच तिने त्या टेडी बिअरचे दाताने फाडून तोडून छोटे छोटे तूकडे केले. मांजर त्या टेडी बिअरवर हमला करीत असतांना ऍंथोनी मोठ्या कुतुहलाने त्या मांजरीकडे पाहत होता. जेव्हा शेवटी त्या मांजरीने त्या टेडी बिअरचा फज्जा पाडला, एक विजयी हास्य ऍंथोनीच्या चेहऱ्यावर पसरले.\nतेवढ्यात अचानक ऍंथोनीला समोरच्या दाराजवळ कशाचा तरी आवाज झाल्याची चाहूल लागली. ऍंथोनी सगळं जसं च्या तसं सोडून समोरच्या दाराकडे गेला. दार उघडलं तर दारात अपेक्षेप्रमाने त्याला वर्तमानपत्र पडलेलं दिसलं. त्याने ते उचललं, ते वर्तमानपत्र चाळत घरात परत आला आणि ते वर्तमान पत्र चाळतच त्याने दार लावून घेतलं. अचानक वर्तमानपत्रातल्या एका बातमीने त्याचं लक्ष आकर्षीत केलं. तो ती बातमी गंभीरतेने वाचत त्याच्या कॉम्प्यूटर जवळ आला. तो खुर्चीवर बसला आणि ती बातमी काळजीपुर्वक वाचू लागला.\nतो जी बातमी वाचत होता तीचं हेडींग होतं ' नॅन्सीच्या भावाने 'त्या' चौंघावर खटला भरला'.\nआणि त्या हेडींगच्या खालीच क्रिस्तोफर, रोनॉल्ड, पॉल आणि स्टिव्हनचे फोटो होते. त्याने तो पेपर समोर टेबलवर कॉम्प्यूटरच्या शेजारी ठेवला आणि तो विचार करु लागला. नॅन्सीला त्या चौघांनी बलात्कार करुन मारल्यानंतर जेव्हा तो त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी गेला होता तेव्हाचा संवाद त्याला आठवला ....\n'' तुम्ही त्या पोरीचा खुन केला की काय'' ऍंथोनी कसाबसा बोलला.\n'' तुम्ही नाही ... आपण ... आपण सगळ्यांनी '' क्रिस्तोफरने त्याची दूरुस्ती केली.\n'' एक मिनीट... एक मिनीट... तुम्ही त्या पोरीला जर मारले असेल ,,, तर इथे कुठे माझा संबंध येतोय'' ऍंथोनी आपला बचाव करीत म्हणाला.\n'' हे बघ.. जर पोलिसांनी आम्हाला पकडले... तर ते आम्हाला विचारतील ... की तुम्हाला पोरीचा पत्ता कुणी दिला\n''... तर आम्ही काहीही न सांगण्याचं जरी ठरवलं तरी आम्हाला सांगावच लागणार...'' पॉलने उरलेलं वाक्य पुर्ण केलं.\n'' ... की आम्हाला आमचा जिगरी मित्र ऍंथोनीने मदत केली'' पॉल दारुच्या नशेत बरळला.\n'' हे बघा... तुम्ही मला विनाकारण अडकवित आहात'' ऍंथोनीने आता बचावाचा पावित्रा घेतला होता.\n'' पण दोस्तहो... एक गंमत मात्र होणार आहे'' क्रिस्तोफर गालातल्या गालात हसत म्हणाला.\n'' की पोलिसांनी आपल्याला पकडले आणि नंतर आपल्याला फाशी झाली...'' क्रिस्तोफरने मधे थांबून त्याच्या दोस्ताकडे पाहाले. ते एकदम सिरीयस झाले होते.\n'' अबे ... लेकहो ... समजा आपल्याला फाशी झाली...'' क्रिस्तोफर स्टिव्हनच्या पाठीवर थाप देवून म्हणाला.\nपॉलने दारुचा ग्लास डोक्यावर ठेवला आणि उठून उभा राहत एक गिरकी घेतली. पुन्हा एक गिरकी घेत हसत तो म्हणाला, '' हं ... हं समजा''\nसगळेजण, फक्त ऍंन्थोनीला सोडून त्याच्यासोबत हसायला लागले.\nपुन्हा खोलीतलं वातावरण पुर्ववत खेळीमेळीचं झालं.\n'' हं तर समजा आपल्याला फाशी झाली ... तर आपल्याला त्याबद्दल काही खंत राहणार नाही... शेवटी आपण मिठाई खाल्लेली आहे... पण या बिचाऱ्या ऍंथोनीला मिठाईची साधी चवसुध्दा मिळाली नाही ... अन फुकटचच फासावर लटकावं लागणार...'' क्रिस्तोफर म्हणाला.\nखोलीतले सगळेजण, फक्त एक ऍंन्थोनी सोडून जोर जोराने हसायला लागले.\n..... ऍंथोनी आपल्या विचारांच्या तंद्रीतून भानावर आला.\nआता ही केस जर अशीच पुढे चालली तर केव्हा ना केव्हा क्रिस्तोफर, रोनॉल्ड, पॉल आणि स्टिव्हन आपलं नाव घेतील...\nमग आपणही या केसमधे अडकल्या जावू....\nनाही असं होता कामा नये....\nआपल्याला यातून काही तरी मार्ग काढायलाच पाहिजे...\nविचार करता करता ऍंथोनी त्याच्या आजुबाजुला खेळणाऱ्या मांजरीकडे पाहत होता. अचानक एक विचार त्याच्या डोक्यात चमकून गेला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक गुढ हास्य दिसायला लागलं.\nआपण या चौघांचाही काटा काढला तर\nना रहेगा बास न बजेगी बांसुरी...\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0/%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE", "date_download": "2019-03-22T10:58:45Z", "digest": "sha1:ZGONTOAMWMVBG4FCPDBR6KC3GT3EIPBZ", "length": 9177, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:मासिक सदर/१० मार्च २०१८ - विकिपीडिया", "raw_content": "विकिपीडिया:मासिक सदर/१० मार्च २०१८\nचंदा कोचर (१७ नोव्हेंबर, इ.स. १९६१:जोधपूर, राजस्थान, भारत - हयात) या आय.सी.आय.सी.आय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आहेत.\nकोचर यांचा जन्म जोधपूर येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सेंट अँजेला सोफिया स्कूल, जयपूर येथे झाले. नंतर त्या मुंबईला आल्या व मुंबईच्या जयहिंद महाविद्यालयातून कला शाखेतून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी आय.सी.डब्ल्यू.ए.आय.चा कोर्स पूर्ण केला. कॉस्ट अकाउंटिंग विषयातील प्राविण्यासाठी त्यांना जे.एन. बोस सुवर्ण पदक मिळाले.\nजमनालाल बजाज व्यवस्थापन संस्थेतून एम बी ए पूर्ण केले. व्यवस्थापन शास्त्रात त्यांना वोकहार्ड सुवर्णपदक मिळाले.\n१९८४ साली व्यवस्थापकीय प्रशिक्षणार्थी म्हणून भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ (तेव्हाची आय सी आय सी आय आताची आयसीआयसीआय बँक) येथे रुजू झालेल्या कोचर २००१ मध्ये याच बँकेच्या संचालक म्हणून निवडल्या गेल्या. भारतीय औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळातील सुरुवातीच्या वर्षांमध्ये त्या कागद, कपडा आणि सिमेंट उद्योगातील प्रकल्प मूल्यमापनाचे काम करीत.\n१९९० च्या दशकात कोचर यांनी आयसीआयसीआय बँक स्थापन करण्यात मोठा भाग घेतला. १९९३ मध्ये ही बँक स्थापन करणाऱ्या अंतरक गटामध��ये कोचर यांची निवड झाली. १९९४ मध्ये सहायक महाव्यवस्थापक आणि १९९६ मध्ये उपमहाव्यवस्थापक म्हणून त्यांची पदोन्नती झाली. १९९६ मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या उर्जा , दूरसंचार आणि परिवहन अशा पायाभूत उद्योगांची वाढ करणाऱ्या समूहाच्या अध्यक्षपदी त्यांची नेमणूक झाली. १९९८ मध्ये आयसीआयसीआय बँकेच्या २०० प्रमुख ग्राहकांशी संबंध ठेवणाऱ्या मुख्य ग्राहक समूहाची सूत्रे त्यांनी हाती घेतली. २००० साली कोचर यांच्या नेतृत्वाखाली आयसीआयसीआय बँकेने किरकोळ बँकिंग व्यवसायाचे वितरण आणि परिमाण वाढवण्याच्या दृष्टीने नवप्रवर्तन, तंत्रज्ञान आणि प्रक्रियांचे पुनर्गठन सुरु केले. एप्रिल २००१ मध्ये कोचर कार्यकारी संचालक बनल्या.२००६ मध्ये त्यांची उप व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक झाली. २००६-०७ मध्ये त्यांनी बँकेचे आंतरराष्ट्रीय तसेच निगमित व्यवसाय हाताळले.\nकोचर यांच्या नेतृत्वाखाली, २०१७ साली आयसीआयसीआय बँकेने सलग चौथ्या वर्षी भारतातील सर्वोत्तम किरकोळ बँक हा द एशियन बॅंकर या मासिकाचा किताब पटकावला.\n२००९ मध्ये कोचर यांची आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली.\nआयसीआयसीआय समूहाबरोबरच कोचर जपान बिझनेस फोरम च्या तसेच युएस इंडिया सीईओफोरम व्यापार मंडळाच्या सदस्य आहेत. भारतीय बँक संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत. आय.आय.आय.टी. वडोदरा संचालक मंडळाच्या त्या प्रमुख आहेत .इन्स्टीट्यूट ऑफ इंटरनॅशनल फायनान्स तसेच नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केट या संस्थांच्या संचालक मंडळावर आहेत.\nविकिपीडिया मुखपृष्ठ सदर २०१८\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० मार्च २०१८ रोजी १४:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8151", "date_download": "2019-03-22T10:07:28Z", "digest": "sha1:IHNJHTAM3O57JZWRRLPMZXL3KQGTEGV5", "length": 16294, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\n१८ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडचिरोली येथे प���याभूत विकास प्रकल्पांचे भूमिपुजन, लोकार्पण\n- केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांची उपस्थिती राहणार\nप्रतिनिधी / गडचिरोली : सोमवार १८ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध पायाभूत विकास प्रकल्पांचे ई लोकार्पण, ई भूमिपुजन मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक, जहाजबांधणी मंत्री ना. नितीन गडकरी उपस्थित राहतील. सदर कार्यक्रम कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर सकाळी १०.३० वाजता पार पडणार आहे.\nगडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गडचिरोलीच्या इमारतीचे ई - उद्घाटन, आरमोरी मार्गावरील कठाणी नदीवरील मोठ्या पुलाचे ई - लोकार्पण, जिल्ह्यातील हायब्रीड अन्युअटी अंतर्गत रस्त्यांच्या २ कामांचे ई - भूमीपुजन, जिल्ह्यातील विविध १८ कामांचे ई - भूमिपुजन, अहेरी येथील १०० खाटांच्या महिला व बाल रूग्णालयाच्या इमारत बांधकामाचे ई - भूमिपुजन, गती - २ अंतर्गत एससी, एसटी प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगारांना टक वाटप आदी कार्यक्रम मुख्यमंत्री ना. फडणवीस आणि केंद्रीय मंत्री ना. गडकरी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत.\nकार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर, राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. चंद्रकांत पाटील, राज्याचे अर्थ व वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार, परीवहन मंत्री ना. दिवाकर रावते, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री ना. एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री ना. विष्णु सावरा, परिवहन राज्यमंत्री विजय देशमुख, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रविण पोटे, आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम, कृषी व फलोत्पादन मंत्री सदाशिव खोत, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष संजय धोत्रे, गडचिरोली जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा योगिताताई भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार रामदास आंबटकर, आमदार अनिल सोले, आमदार नागो गाणार, आमदार डाॅ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, विभागीय आयुक्त डाॅ. संजीव कुमार, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. विलास भाले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक��षक शैलेश बलकवडे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.\nकार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. प्रकाश कडू, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजीव गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डाॅ. एस.बी. अमरशेट्टीवार, जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ. अनिल रूडे यांनी केले आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nजि. प. उपाध्यक्षांची अन्यायग्रस्त रोजगार सेविकेच्या उपोषणस्थळी भेट\nउपशिक्षणाधिकारी चलाख यांच्यावर कारवाई करा\nभावाच्या डोळ्यादेखत वाघाने केले बहिणीला ठार\nकिष्टापूर येथे अपघातात जखमी झालेल्या इसमासाठी धावले यु.कॉ. मुलचेरा चे तालुकाध्यक्ष शुभम शेंडे\nअज्ञात वाहनाच्या धडकेने शेतकरी ठार, नागरीकांनी केले चक्काजाम आंदोलन\nरस्ते अपघात आणि सुरक्षा\nआष्टी येथील पशु वैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर, शिपाईच करतात उपचार\nदेसाईगंज पोलीस ठाण्यातील लाचखोर हवालदारास एक दिवसाची पोलीस कोठडी\nजहाल नक्षली पहाडसिंग म्हणतो , ‘देशाची विचारधारा बंधुत्व आणि समता’\nपुलगाव आयुध निर्माणीत स्फोट, ५ मजूर ठार तर ८ ते १० जण गंभीर जखमी\nआत्मसमर्पीत जहाल नक्षल्यांचा विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग\nअवैद्य दारू तस्कराकडून ३ लाख ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त : देसाईगंज पोलिसांची कारवाई\nअंगणवाडी महिलांची बालविकास प्रकल्प कार्यालयावर धडक\nविद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाची अत्यंत आवश्यकता :अजय कंकडालवार\n'त्या' बसमधील प्रवाशांचा जीव वाचविणाऱ्या युवकांचा पालकमंत्र्यांनी केला गौरव\nआदिवासी भागातील आरोग्यसेवेचा चेहरामोहरा बदलणार , ‘अटल आरोग्यवाहिनी’ योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nसुवासिक प्रेमकहाणीचा थरारक 'परफ्युम'\nबहुजन वंचित आघाडीकडून ३७ उमेदवारांची यादी जाहीर : गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रासाठी रमेश गजबे यांना उमेदवारी\nचांभार्डा येथील विवाहित महिलेचा सर्पदंशाने मृत्यू\nआरमोरी नगरपरिषद येथील सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहिर\nट्रॅक्टर व दुचाकीच्या धडकेत दोन युवक ठार\nसामाजिक, आर्थिक दृष्टीकोणातून ��ुलींना पुढे जाण्यास मदत करावी : पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nसहकारी अधिकारी दहा हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात\nतहसीलदारांच्या शासकीय वाहनाला रेती माफियांच्या ट्रकने उडविले, तहसीलदारांसह तिघे गंभीर जखमी\nपेटीएम द्वारे झालेल्या फसवणुकीतील ५० हजार रूपये मिळाले परत\n७२ हजार पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाहीचा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील सचिव गटाकडून आढावा\nकिष्टापूर येथील गुराख्याचा उष्माघाताने मृत्यू \n८० टक्के व्यसनी क्लिनिकल समुपदेशनाने बरे होऊ शकतात : डॉ. सुधीर भावे\nपालकमंत्री, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक एटापल्लीत\nआष्टी येथील आंबेडकर चौकात अपघात, एक जागीच ठार - चालक जखमी\n३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम\nमहाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी २२ हजार २६५ घरे मंजूर\n'प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे' : प्रल्हाद कुरतडकर\nछत्तीसगडमध्ये भाजपचा प्रस्थापितांना धक्का , दहाही खासदारांचे तिकीट कापले\nकंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nजैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्याला दहशतवादविरोधी पथकाने केली अटक\nमेडीगट्टा सिंचन प्रकल्प बाधित सिरोंचा तालुक्यातील गावांना प्रकल्पग्रस्त घोषित करा : अजय कंकडालवार\nपुराडा येथील अवैध दारूविक्रेता जयदेव गहाणेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई\nशासकीय मुलांच्या निरीक्षणगृहातून सात मुले पळाली\nपंढरपूर-देगावजवळ अपघात; एकाचा मृत्यू तर एक जखमी\nआयुष्यमान भारत योजनेचा समाजातील गरीब रुग्णांवर सुलभपणे उपचाराची सुविधा : देवेंद्र फडणवीस\nशहीद बालाजी रायपूरकर यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण\nनागपूर येथे सुरु असलेल्या कोष्टी समाजाच्या हिंसक आंदोलनाशी आदिवासी हलबा-हलबी समाजाचा काही संबंध नाही\nगडचिरोली येथे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचा रंगारंग कार्यक्रमाने थाटात शुभारंभ\nजम्मूमधील बस स्थानकावर ग्रेनेड हल्ला : २८ जण जखमी\nशेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ तत्काळ मिळवून द्या : खा. अशोक नेते\nगडचिरोली जिल्ह्यात २१९ गावात एक गाव - एक गणपती, पोलिस विभागातर्फे चोख बंदोबस्त\nदीना धरणाचे पाणी सोडल्याने रोवणीला आला वेग : चामोर्शी तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण\nभरधाव बसने महिलेला चिरडले\nआरोपी कडून तीन पोलिसांना बेदम मारहाण, एक पोलीस ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/planting-horticulture-classical-method-47785", "date_download": "2019-03-22T10:59:08Z", "digest": "sha1:NF2W2QX6RA44G52UV4GI46CRF72PE4HH", "length": 20584, "nlines": 239, "source_domain": "www.esakal.com", "title": "Planting Horticulture By Classical Method शास्त्रीय पद्धतीने करा फळबाग लागवड | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nशास्त्रीय पद्धतीने करा फळबाग लागवड\nगुरुवार, 25 मे 2017\nफळबाग लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची ६.५ ते ७.५ च्या दरम्यान सामू असणारी जमीन निवडावी. जमिनीच्या खोलीनुसार फळपिकांची निवड करावी. ३० ते ४५ सेंमी खोली असणाऱ्या जमिनीत बोर, सीताफळ, काजू या पिकांची लागवड करावी. ७.५ सेंमीपेक्षा कमी खोलीच्या जमिनीत कोणतीही फळझाडे लावू नयेत.\n४५ ते ९० सेंमी मध्यम खोल जमिनीत पेरू, डाळिंब, अंजीर, पपई ही फळझाडे लावावीत.\nआंबा, चिकू, चिंच, जांभूळ, लिंबूवर्गीय फळझाडांना एक मीटरपेक्षा जास्त खोलीच्या जमिनी लागतात.\nफळबाग लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची ६.५ ते ७.५ च्या दरम्यान सामू असणारी जमीन निवडावी. जमिनीच्या खोलीनुसार फळपिकांची निवड करावी. ३० ते ४५ सेंमी खोली असणाऱ्या जमिनीत बोर, सीताफळ, काजू या पिकांची लागवड करावी. ७.५ सेंमीपेक्षा कमी खोलीच्या जमिनीत कोणतीही फळझाडे लावू नयेत.\n४५ ते ९० सेंमी मध्यम खोल जमिनीत पेरू, डाळिंब, अंजीर, पपई ही फळझाडे लावावीत.\nआंबा, चिकू, चिंच, जांभूळ, लिंबूवर्गीय फळझाडांना एक मीटरपेक्षा जास्त खोलीच्या जमिनी लागतात.\nजमीन शक्यतो सपाट असावी. उतार २ किंवा ३ टक्क्यांपेक्षा अधिक नसावा. ज्या जमिनीचा उतार १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्या ठिकाणी टप्पे करून ठिबक सिंचन पद्धत वापरून लागवड करावी.\nफळझाडांची लागवड करताना योग्य लागवड पद्धत निवडावी. कारण याच गोष्टीवर फळझाडांचे उत्पादन, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव अवलंबून असतो. दोन झाडांतील अंतर शिफारशीनुसार जर ठेवले नाही, तर फळबागेतील आर्द्रता वाढते. हवा खेळती राहत नाही, रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढतो.\nबागेची जमीन चौरसामध्ये विभागून चौरसाच्या चारही कोपऱ्यांवर फळझाडे लावतात, त्यामुळे दोन ओळींतील आणि झाडांतील अंतर समान राहते.\nफळझाडांच्या दोन ओळी परस्परांना काटकोनात छेदतात. बागेची उभी- आडवी मशागत करणे सोपे जाते.\nदोन्ही दिशांना झाडांना पाणी देता येते.\nया पद्धतीनुसार आंबा, पेरू, चिकू या ���ळपिकांची लागवड करणे सोपे जाते.\nया पद्धतीमध्ये चौरस पद्धतीपेक्षा थोडा बदल केलेला आहे. कारण दोन झाडांतील अंतरापेक्षा दोन ओळींतील अंतर काही फळझाडांच्या बाबतीत जास्त ठेवावे लागते. उदा. फळझाडांच्या दोन ओळींमध्ये ६ ते ८ फूट अंतर, तर ओळींतील दोन फळझाडांमध्ये ३ ते ४ फूट अंतर असते. डाळिंब व द्राक्षाची लागवड कमी अंतर ठेवून आयताकृती पद्धतीने करावी लागते.\nया पद्धतीत चौरस पद्धतीचे सर्व फायदे मिळतात. मात्र, बागेमध्ये मशागत करणे जरा अवघड जाते.\nसमभुज त्रिकोणी मांडणी पद्धत\nसमभुज त्रिकोणी मांडणी पद्धत ही चौरस पद्धतीप्रमाणे असते. परंतु पाचवे झाड हे चौरसाच्या मध्यभागी लावतात. त्या झाडाचे आयुष्य कमी कालावधीचे असते.\nचौरसातील झाडे मोठी झाल्यानंतर हे पाचवे झाड काढून टाकतात. आंबा, चिकू, लिची अशा सावकाश वाढणाऱ्या झाडांमध्ये हे वेगळ्या प्रकारचे पाचवे झाड लावतात.\nया पद्धतीत झाडांची संख्या जवळजवळ दुप्पट वाढते, त्यामुळे झाडांची गर्दी वाढते आणि बागेच्या मशागतीला अडथळा येतो. म्हणून काही वर्षांनी मधले झाड काढून टाकावे लागते.\nषटकोन पद्धतीमध्ये समभुज त्रिकोणाच्या कोपऱ्यावर झाडे लावतात, त्यामुळे षटकोनाच्या सहा कोपऱ्यांवर सहा झाडे आणि मध्यभागी एक झाड बसते. या पद्धतीत सर्व झाडांमध्ये समान अंतर असते.\nमशागत कर्णरेषेवर उभी- आडवी करता येते. या पद्धतीत सुमारे १५ टक्के अधिक झाडे बसतात. चौरस पद्धतीमध्ये झाडांची दाटी वाढून मशागतीचे काम अवघड जाते.\nसमपातळी रेषा मांडणी पद्धत\nडोंगराळ भागामध्ये ज्या ठिकाणी जमीन सपाट नसते, अशा ठिकाणी फळबाग लागवड करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते.\nजमिनीचा उतार जास्त असला, की मशागत करणे आणि पाणी देणे अवघड असते. मातीची धूप होते. अशा परिस्थितीत फळझाडांची लागवड सरळ रेषेत न करता समतल रेषेवर करावी.\nबागेत समतल रेषेप्रमाणे मशागत करावी लागते. पाण्याचे पाट किंवा ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करावा. झाडांतील अंतर समान नसते.\nदर एकरी झाडांची संख्या इतर पद्धतीपेक्षा कमी असते.\n(लेखक कृषी विज्ञान केंद्र, बारामती, जि. पुणे येथे कार्यरत अाहेत.)\nमे महिन्यात खड्डे खणावेत. खड्डे कमीत कमी २० दिवस उन्हात तापू द्यावेत.\nखड्डे खणताना आंबा, चिकू, पेरू व नारळ यासारख्या झाडांसाठी ९० x ९० सेंमी आकाराचे लांब, रुंद व खोल खड्डे खणावेत.\nकागदी लिंबू, डाळिंब, आवळा, सी���ाफळ यांसारख्या फळझाडांना ७५ x ७५ सेंमी किंवा ६० x ६० सेंमी आकाराचे लांब, रुंद व खोल खड्डे खणावेत व नंतर जैविक खते व सेंद्रिय खते या खड्ड्यांमधील माती मिसळून लागवड करावी.\nही पद्धत आंबा व पेरू लागवडीसाठी वापरली जाते. आंबा कलमांची १० x १० मीटर अंतरावर, तर पेरूची ६ x ६ मीटर अंतरावर लागवड करतात. सघन लागवड करताना दोन्ही पिकांमध्ये ३ x २ मीटर अंतर ठेवून लागवड करतात.\nया लागवड पद्धतीमध्ये एकरी झाडांची संख्या वाढते; पण या पद्धतीमुळे झाडांची छाटणी व वळण देणे हे दोन्ही मुद्दे जर शास्त्रोक्त पद्धतीनुसार व्यवस्थित झाले, तरच झाडांची फळधारणा लवकर आणि भरपूर होते.\nWorld Forest Day : निधीला कात्री, कृत्रिम पाणवठे होऊ लागले कोरडे\nनागपूर - पावसाने दडी मारल्यानंतर आता राज्य शासनाने वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या निधीला कात्री लावल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे यंदा...\nमाजलगाव धरणात बुडून तिघांचा मृत्यू\nमाजलगाव - येथील धरणाच्या पाणीपात्रात धुणे धुण्यासाठी गेलेल्या महिलेसह दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. १९) घडली. माजलगाव...\nशेतकऱ्यांसाठी बाजार समिती जागोजागी दरपत्रक लावणार\nपुणे - बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांच्या फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. नियमापेक्षा जास्त वसुली शेतकऱ्यांकडून केली जात असल्याचा प्रकार उघडकीस...\nमाजलगाव धरणात बुडून तिघांचा मृत्यू\nमाजलगाव : माजलगाव धरणात कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई, मुलगा व भाच्ची गेले होते मुलगा पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्यास वाचवण्यासाठी गेलेल्या आई व...\nशेतकरी आत्महत्येचे मुळ पाण्यात : लोककवी डॉ. विठ्ठल वाघ\nअकोला : शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवारी (ता. 19) अन्नत्याग करण्यात आले....\nपाणी जरा जपूनच वापरा, महापालिकेचे आवाहन\nऔरंगाबाद - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नाथसागरात जिवंत साठा संपल्यात जमा आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणी उपशातही तब्बल 20 टक्‍क्‍यांपर्यंत घट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ajit-wadekar-on-merges-in-the-infinity/", "date_download": "2019-03-22T10:29:00Z", "digest": "sha1:4OHHKUNJ43EZDRRZPN4O6D3H35I2K5AG", "length": 5054, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर अनंतात विलीन", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nभारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर अनंतात विलीन\nटीम महाराष्ट्र देशा – अजित वाडेकर यांच्यावर आज शिवाजी पार्क येखील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी वाडेकर यांचं मुंबईच्या जसलोक रुग्णालयात निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. शिवाजी पार्क स्मशानभूमीत विद्युतदाहिनीत वाडेकरांच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित पोलिसांकडून वाडेकरांच्या पार्थिवाला मानवंदना देण्यात आली.\nवाडेकर यांच्या अंत्यदर्शनासाठी माजी क्रिकेटपटू उपस्थित होते. वरळी सी फेस येथील स्पोर्टसफील्ड अपार्टमेंट निवासस्थानी वाडेकर यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. सकाळी १० वाजल्यापासून क्रिकेट वर्तुळातील मान्यवरांसह विविध क्षेत्रातील व्यक्तींनी वाडेकरांचे अंतिम दर्शन घेतले.\nकवी मनाच्या अटलजींच मराठी प्रेम\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nआणि… एक महाकाव्य संपले ; राज ठाकरेंनी अटलजींंना ‘अशी’ वाहिली आदरांजली\nपिंपरीत प्रेमवीराची बॅनरबाजी, ‘shivade i am sorry’चे फलक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2019-03-22T10:29:54Z", "digest": "sha1:FURQ7HFNXQRAWXE34ZBBCC7MMIA7IDHN", "length": 8018, "nlines": 193, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॉन्मेबॉल - विकिपीडिया", "raw_content": "\nदक्षिण अमेरिकन फुटबॉल मंडळ\nकॉन्मेबॉल (CONMEBOL, दक्षिण अमेरिका फुटबॉल मंडळ) हे दक्षिण अमेरिकेच्या १० देशांमधील राष्ट्रीय फुटबॉल संस्थांचे मंडळ फिफाच्या जगभरातील सहा खंडीय मंडळांपैकी एक आहे. दक्षिण अमेरिकेमधील पुरूष व महिला फुटबॉल स्पर्धा पार पाडण्याची जबाबदारी कॉन्मेबॉलवर आहे.\nआर्जेन्टिना 1893 1916 ARG (आर्जेन्टिना फुटबॉल संघ)\nबोलिव्हिया 1925 1926 BOL (बोलिव्हिया फुटबॉल संघ)\nब्राझील 1914 1916 BRA (ब्राझील फुटबॉल संघ)\nचिली 1895 1916 CHI (चिली फुटबॉल संघ)\nकोलंबिया 1924 1936 COL (कोलंबिया फुटबॉल संघ)\nइक्वेडोर 1925 1927 ECU (इक्वेडोर फुटबॉल संघ)\nपेराग्वे 1906 1921 PAR (पेराग्वे फुटबॉल संघ)\nपेरू 1922 1925 PER (पेरू फुटबॉल संघ)\nउरुग्वे 1899 1916 URU (उरुग्वे फुटबॉल संघ)\nव्हेनेझुएला 1926 1952 VEN (व्हेनेझुएला फुटबॉल संघ)\nदक्षिण अमेरिका खंडामधील देशांचे राष्ट्रीय फुटबॉल संघ (कॉन्मेबॉल)\nआर्जेन्टिना • बोलिव्हिया • ब्राझील • चिली • कोलंबिया • इक्वेडोर • पेराग्वे • पेरू • उरुग्वे • व्हेनेझुएला\nफिफा · विश्वचषक · कॉन्फेडरेशन्स चषक · U-२० विश्वचषक · U-१७ विश्वचषक · ऑलिंपिक · आशियाई खेळ · ऑल आफ्रिका गेम्स · पॅन अमेरिका गेम्स · आइसलंड गेम्स · विश्व फिफा क्रमवारी · प्लेअर ऑफ द इयर · मायनर स्पर्धा · FIFA Ballon d'Or · स्पर्धा · संघ · फिफा संकेत\nए.फ.सी. – आशिया चषक\nसी.ए.फ. – आफ्रिकन देशांचा चषक\nउत्तर अमेरिका, मध्य अमेरिका व कॅरिबियन\nकॉन्ककॅफ – गोल्ड चषक\nकॉन्मेबॉल – कोपा आमेरिका\nओ.एफ.सी. – नेशन्स चषक\nयुएफा – युएफा यूरो\nनोवेल फेडरेशन बोर्ड – विवा विश्वचषक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मे २०१७ रोजी १४:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/21049", "date_download": "2019-03-22T10:40:36Z", "digest": "sha1:MOXP3PUEV3AQEOFSFYYRKUMLFATX5QR4", "length": 12109, "nlines": 127, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संगीत सौभद्र | प्रथम प्रयोग| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nमराठी नाट्यसृष्टीचे आधुन���क भरतमुनि बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातील गुर्लहोसर ह्य गावी ३१ मार्च १८४३ रोजी, गुढी पाडव्याच्या दिवशी झाला.\nत्यांच्या शालेय शिक्षणाचा आणि बालपणाचा काळ गुर्लहोसर, कोल्हापूर, पुणे इत्यादि गावी गेला. अण्णासाहेब बेळगावच्या शाळेत सात आठ वर्षे शिक्षक म्हणून काम करीत होते. काही काळ ते रेव्हिन्यू कमिशनरच्या ऑफिसात नोकरीला होते. परंतु अण्णासाहेबांचा ओढा लहानपणापासून काव्य आणि नाटक यांकडे होता. बेळगावला 'भारत शास्त्रोत्तेजक मंडळी' काढून अण्णासाहेबांनी काही संस्कृत नाटकांचे प्रयोग केले होते. एकदा 'तारा' नाटकातील संगीताने अण्णासाहेबाचे मन वेधून घेतले आणि त्यांनी 'शकुंतला' चे मराठी भाषांतर करण्याचे ठरविले. १८८० च्या दिवाळीत या नाटकाचा प्रथम प्रयोग पुणे येथे झाला. नंतर त्यांनी 'संगीत सौभद्र' हे पूर्ण नाटक आणि 'रामराज्यवियोग' हे अपूर्ण नाटक व 'चितोडावर स्वारी' 'शांकरदिग्जय' ही लहान नाटकेही लिहिली. पौराणिक कथानके निवडून त्यावर बरीच काव्यरचनाहि त्यांनी केली आहे. शिवाजी महाराजांवर पाचशे पद्यांचे काव्यहि त्यांनी रचलेले आहे.\nमराठी भाषेत विष्णुशास्त्री चिपळुणकर यांनी केलेली कामगिरी किंवा राष्ट्रकार्यासाठी लोकमान्य टिळक यांनी केलेली कामगिरी जितक्या राष्ट्रीय स्वरूपाची केलेली आहे. तितक्याच राष्ट्रीय स्वरूपाची कामगिरी, अण्णासाहेबांनी नाट्यसृष्टीसाठी केलेली आहे. ह्या थोर नाटककाराच्या जीवनाची समाप्ति २ नोव्हेंबर १८८५ ह्या दिवशी झाली.\nसाग्र संगीत 'सौभद्र' नाटक मार्च १८८३ मध्ये पुणे मुक्कामी 'आनंदोद्भव' नाट्यगृहात प्रथम रंगभूमीवर आले. सतत १२० वर्षे लोकरंजन करण्याचे भाग्य लाभलेले मराठी रंगभूमीवरचे पहिले नाटक 'सौभद्र' हेच होय. सदर नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.\nसूत्रधार, बलराम - श्री. अण्णासाहेब किर्लोस्कर\nनटी, सुभद्रा - श्री. भाऊराव कोल्हटकर\nनारद, कृष्ण - श्री. बाळकोबा नाटेकर\nअर्जुन - श्री. मोरोबा वाघोलीकर\nरुक्मिणी - श्री, शंकरराव मुजुमदार\nवक्रतुण्ड - श्री. गोपाळराव दाते\nराक्षस - श्री. गोविंदराव निपाणीकर\nझाली ज्याची उपवर दुहिता \nकन्येपूर्वी तिच्या पतीते ...\nतुझी चिंता ती दूर करायाते...\nजन्म घेति ते कोणच्या कुली...\nवैशाखमासि वा��ंतिक समय शोभ...\nझाली उपवर श्रीकृष्णाची भग...\nनाही झाले षण्मास मला राज्...\nगंगानदि ती सागर सोडुनी \nप्रतिकूल होइल कैचा कृष्णद...\nसारखे शौर्य माजे लोकि गाज...\nकोणता वद रे तूझा अपराध के...\nबारा महिने गृह वर्जावे \nचोरांनी निज धेनु चोरिल्या...\nलग्नाला जातो मी द्वारकापु...\nमी कुमार तीहि कुमारी असता...\nपार्था , तुज देउनि वचने \nज्यावरि मी विश्वास ठेविला...\nपावना वामना या मना \nसुवर्णकेतकिपरि जो दिसतो व...\nप्रियकर माझे भ्राते मजवरी...\nप्रीतीस पात्र कोण तुझ्या ...\nराजा लुटि जरी प्रजाजनांना...\nबलसागर तुम्हि वीरशिरोमणि ...\nपांडुकुमारा पार्थ नरवरा ,...\nदैवयोग दुर्विपाक आजि जाहल...\nतुज दिधले दुःख मी म्हणूनी...\nकांते फार तुला मजसाठी श्र...\nप्रिया सुभद्रा घोर वनी ह्...\nगर्गगुरुते घेतले वश करोनी...\nअर्जुन तर संन्यासि होउनि ...\nकोण तुजसम सांग मज गुरुराय...\nनाहि सुभद्रा या वार्तेते ...\nगुरुजी तुमच्या प्रीतिस पा...\nव्यर्थ मी जन्मले थोर कुळी...\nवद जाउ कुणाला शरण करी जो ...\nमाझ्या मनिंचे हितगुज सारे...\nअरसिक किति हा शेला \nबघुनि उपवना विरहाग्नीची ज...\nकिती सांगु तुला मज चैन नस...\nजी जी कर्मे त्या योग्याच्...\nघाली सारे मीठ तुपांतचि दु...\nजेव्हा जेव्हा वाढायाते ये...\nप्राप्त होय जे निधान करि ...\nलाल शालजोडी जरतारी झोकदार...\nउरला भेद न ज्या काही \nरचिला ज्याचा पाया त्याची ...\nबहुत दिन नच भेटलो सुंदरील...\nपरम सुवासिक पुष्पे कोणी च...\nनच सुंदरि करु कोपा \nअति कोपयुक्त होय परी सुखव...\nप्रिये पहा रात्रीचा समय स...\nअसताना यतिसंनिध किंचित सु...\nमज बहुतचि ही आशा होती वहि...\nदिसली पुनरपि गुप्त जाहली ...\nवाटे सर्वथा मुक्त झालो ॥...\nमोडुनि दंडा फेकुनि देईन भ...\nनच दृष्टिस पडती ते सज्जन ...\nगिरिवर हा सवदागिर आणि सिं...\nत्या चित्रांतुनि सुंदर पु...\nसुंदर ललना स्थिर लक्ष्मी ...\nनिःसारी संसारी नच सुख होत...\nमाझी मातुलकन्यका रूपशीला ...\nसकल जगी सारखे बंधु \nनिजरूप इला मी दाऊ का \nभूमि , जल , तेज , पवमान ,...\nबहुत छळियले नाथा व्यर्थ श...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F-2", "date_download": "2019-03-22T10:15:47Z", "digest": "sha1:NUAX4OVB6WWT5S2FJ3ZA2MZCX3A6VLPB", "length": 2351, "nlines": 11, "source_domain": "mr.videochat.world", "title": "सर्वोत्तम डेटिंगचा साइट महिला", "raw_content": "सर्वोत्तम डेटिंगचा साइट महिला\nऑनलाइन जगात उग्र अ��ू शकते महिला, पण नॅव्हिगेट ऑनलाइन डेटिंगचा आहे तो स्वत: च्या प्रकार. मात्र, जगातील वाढत्या आणले इंटरनेट वर ऑनलाइन डेटिंगचा लांब नवीन सर्वसामान्य प्रमाण आहे.\nप्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्या इच्छित शोधत येतो तेव्हा एक सामना आहे. काही शोधत आहात एक मजा वेळ, काही शोधत आहेत त्यांच्या पुढील दीर्घकालीन संबंध आहे. काही प्रयत्न करत आहात, बाहेर ऑनलाइन डेटिंगचा, प्रथमच, तर इतर अनुभवी साधक आहे. काही आहेत, फक्त परत मिळत मध्ये डेटिंगचा खेळ आहे. ‘ फेक किंवा पुढील महान आपल्या जीवनात प्रेम, आम्ही आपण यश इच्छा डिजिटल डेटिंगचा क्षेत्र आहे.\nप्रत्येक उत्पादन येथे स्वतंत्रपणे निवडलेले ची पत्रकार. तर आपण काहीतरी खरेदी वैशिष्ट्यीकृत, आम्ही कमवू शकते एक संलग्न आयोगाच्या जे समर्थन मदत करते, आमच्या काम आहे\n← डेटिंगचा जाहिरात नेटवर्क\nअव्वल - पुनरावलोकने, किंमत आणि वैशिष्ट्ये →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/author/arundeshpande/", "date_download": "2019-03-22T10:49:28Z", "digest": "sha1:YEQHRZCSDERHIAE7GKQZZ6MI3XXSF44R", "length": 13167, "nlines": 127, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "अरुण विठ्ठलराव देशपांडे – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nArticles by अरुण विठ्ठलराव देशपांडे\nचंदर – बाल कुमार कादंबरी – भाग १२\nविद्यापीठाचा सारा परिसर माणसांनी नुसता फुलून आलेला दिसत होता . सारे वातावरण कसे भारल्यागत वाटत होते . कोंडाळे जमवून कोपऱ्या -कोपऱ्यात बोलत उभे असलेले लोक आणि जमलेले लोक कार्यक्रम केंव्हा सुरु होतोय याचीच वाट पहात होते . […]\nचंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ११\nकॉलेजच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा उत्तम तह्रेने पास झाल्याचा आनंद चंदरची काळजी वाढविणारा होता . आता शेवटच्या वर्षाची परीक्षा, त्यासाठी अभ्यास कसूर करायची नाही , या जिद्दीने त्याचा अभ्यास सुरु झाला होता. कॉलेजमध्ये एक दिवस त्याला समजले की ,”त्याच्या वसतीगृहाचे सर येत्या सहा महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत, म्हणजे यावेळी\nपरीक्षेच्या वेळीच त्याचे मार्गदर्शक -सर नेमके त्याच्या सोबत रहाणार नव्हते . [��]\nचंदर – बाल कुमार कादंबरी – भाग १०\nसरांच्या ओळखीने चंदरला एका डॉक्टरकडे काम करण्याची संधी मिळाली .रोज चार तास काम करावे लागेल “, या अटीवर चंदर या कामावर हजर झाला . आल्या-गेल्याची नोंद ठेवणे , पेशंटची नोंद ठेवणे , त्यांची बिले तयार करणे”, अशा स्वरूपाचे काम “,हे जास्त जिकीरीचे काम नाही या नव्या कामातून जे पैसे मिळतील त्यातून तुझा इतर खर्च भागू शकेल “, गुरुजींची हे सांगणे. […]\nअंतर्मनात शोधण्या तुजला मन कधीचे आतुर डोकवावे आत खोलवर बाहेर पाहावे खूप दूरवर ठसवावे तुजला आतवर तुझ्यात मी, माझ्यात तू सर्वव्यापक एक तू तू तो ईश्वर तरीही मी एक ..देह नश्वर.. — अरुण वि. देशपांडे पुणे.\nचंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ९\nकॉलेजचे पहिले वर्ष पाहता -पाहता संपले, अभ्यासात बुडालेल्या चंदरला सरांनी त्याचा दाखवला, सर्व विषयात “प्रथम-श्रेणीचे गुण “,मिळालेले पाहून चंदर ला समाधान वाटले. आता कॉलेजात चंदर चे नाव दुमदुमत होते. सर्व सरांच्या नजरेत चंदर चे स्थान आता फार उंचावले होते. […]\nकितीक गावांच्या अंगणात रमलो स्थिर कुठेच होऊ शकलो नाही || पोटभरू पाखराची भटकंती ती दानापाणी सरता थांबू शकलो नाही || भरभरून दिले त्या माणसांनी घेणेकरी मी देणे फेडू शकलो नाही || मायेचे झरे या माणसांच्या मनात दुस्वास त्यांचा करू शकलो नाही || साधी भोळी माणसे होती फार ती माणसांना अंतर देऊ शकलो […]\nचंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ८\nचैनीखातर शिकणारी मुले आणि उपाशीपोटी राहून शिक्षण घेणारी मुले गुरुजींना पाहण्यास मिळत होती. त्यांना स्वतः:चे दिवस आठवले, “या दिवसांनी गुरुजींना एक शिकवण दिली होती, “विद्यार्जन हे कठीण व्रत असते , त्यासाठी कठोर परिश्रम करावेच लागतात तेंव्हा कुठे हे विद्याधन प्राप्त करता येते ..\nचंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ७\nआज रावसाहेबांच्या वाड्यावर सगळी वाडी गोळा झालेली दिसत होती .सकाळच्या वेळी देखील शेतातली कामे सोडून ,प्रत्येकजण वाड्यावर आलेला होता . […]\nचंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ६\nगुरुजींच्या खोलीवर रहायला येऊन चंदरला आता आठ-पंधरा दिवस होऊन गेले होते. चांगल्या माणसाचा सहवास लाभला की “चांगल्या सवयी कशा असतात “, हे आपल्याला कळून येते . […]\nचंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ५\nआपल्या घरातल्यापेक्षा जास्त वेळ गुरुजींसोबत राहणाऱ्या चंदरच्या वागण्यात, बोलण्यात, स्वभावात खूपच फरक प���ल्याचे जाणवत होते. […]\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nविविध रंगांचा वापर करुन आपलं जीवन समृद्ध करुया..\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nप्रसिध्द छायाचित्रकार धनेश रामचंद्र पाटील यांचे सदर\nरेल्वेची अद्भुत आणि रंजक सफर\nलेखक डॉ. हेमंत पाठारे, डॉ. अनुराधा मालशे\nब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) यांचे अत्यंत लोकप्रिय सदर...\nसदर लवकरच येत आहे....\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F-3", "date_download": "2019-03-22T09:59:20Z", "digest": "sha1:VEGX2XIKRML3XIGC5BWJ6N5HSD5LR3SH", "length": 22980, "nlines": 11, "source_domain": "mr.videochat.world", "title": "सर्वोत्तम डेटिंगचा साइट आढावा आणि आकडेवारी", "raw_content": "सर्वोत्तम डेटिंगचा साइट आढावा आणि आकडेवारी\nआमच्या तज्ञ चाचणी प्रत्येक प्रमुख ऑनलाइन डेटिंगचा, साइट रँकिंग, प्रत्येक खाली आकार आधारित, उपयुक्तता, यश दर, आणि अधिक. उत्सुकता आहे एक विशिष्ट आहे प्रोफाइल वर कोणत्याही सर्वोत्तम डेटिंगचा साइट मोफत: डेटिंगचा सल्ला एक मुक्त ऑनलाइन संसाधन देते की मौल्यवान सामग्री आणि तुलना सेवा वापरकर्ते. ठेवणे हे संसाधन मोफत वापरकर्त्यांसाठी, आम्ही प्राप्त जाहिरात नुकसान भरपाई साइट सूचीबद्ध. सोबत की पुनरावलोकन घटक, ही नुकसान भरपाई प्रभाव पडू शकतो कसे आणि कुठे साइट वर दिसू पृष्ठ (समावेश, उदाहरणार्थ, कोणत्या क्रमाने ते दिसतात). डेटिंग सल्ला समाविष्ट नाही सूची सर्व डेटिंगचा साइट. आमच्या तज्ञ म्हणू: सामना आहे देण्यात सर्वात तारखा आणि संबंध कोणत्याही डेटिंगचा साइट आहे, आणि तो मोठ्या प्रेक्षकांना आणि उच्च यश दर आमच्या वरच्या पुनरावलोकन. पूर्ण पुनरावलोकन आमच्या तज्ञ म्हणू: एलिट एकेरी एक अग्रगण्य ऑनलाइन डेटिंगचा, साइट फक्त व्यस्त, एकच व्यावस���यिक. पेक्षा अधिक सदस्य मिळवले आहे एक महाविद्यालयीन पदवी, आणि सर्वात शोधत आहात एक गंभीर बांधिलकी आहे. पूर्ण पुनरावलोकन आमच्या तज्ञ म्हणू: व्हिडिओ डेटिंगचा आहे एकात्मिक सामाजिक मीडिया साइट आहे, जसे आणि, त्यामुळे तो फार लोकप्रिय एकेरी वर जा. पूर्ण पुनरावलोकन आमच्या तज्ञ म्हणू: वाटा. विवाह, सुसंवाद च्या सहत्वता आधारित प्रणाली आणि बांधिलकी-मनाचा वापरकर्ता बेस आहेत, त्या आदर्श शोधत एक गंभीर संबंध आहे. पूर्ण पुनरावलोकन आमच्या तज्ञ म्हणू: ख्रिश्चन मिसळणे आहे आपापसांत सर्वात मोठी डेटिंगचा साइट उद्योग की फक्त सेवा देऊ शकेल एकच ख्रिश्चन पुरुष आणि स्त्रिया, आणि साइट काही आहे सर्वोत्तम शोध फिल्टर आणि सुरक्षा वैशिष्ट्ये. पूर्ण पुनरावलोकन आमच्या तज्ञ म्हणू: आमच्या वेळ सुप्रसिद्ध आहे मध्ये, प्रती — डेटिंग गर्दी, विशेषतः कारण तो एक टन आहे शोध उपयुक्त वैशिष्ट्ये आणि एक सोपी मांडणी. पूर्ण पुनरावलोकन आमच्या तज्ञ म्हणू: «काळा लोक पूर्ण» आहे सर्वात मोठी आणि सर्वात लोकप्रिय डेटिंगचा साइट काळा आणि एकेरी आणि साइटवर द्वारे वापरले जाते पेक्षा अधिक दशलक्ष लोक एक महिना. पूर्ण पुनरावलोकन आमच्या तज्ञ म्हणू: «व्हिडिओ डेटिंगचा» प्रीमियर अनुप्रयोग करू शकता, जेथे वाटत व्यक्त. प्लस, तो सामील मुक्त, ब्राउझ, आणि नखरा. पूर्ण पुनरावलोकन तयार करण्यासाठी निवडू एक डेटिंगचा वेबसाइट आहे प्रोफाइल वर कोणत्याही सर्वोत्तम डेटिंगचा साइट मोफत: डेटिंगचा सल्ला एक मुक्त ऑनलाइन संसाधन देते की मौल्यवान सामग्री आणि तुलना सेवा वापरकर्ते. ठेवणे हे संसाधन मोफत वापरकर्त्यांसाठी, आम्ही प्राप्त जाहिरात नुकसान भरपाई साइट सूचीबद्ध. सोबत की पुनरावलोकन घटक, ही नुकसान भरपाई प्रभाव पडू शकतो कसे आणि कुठे साइट वर दिसू पृष्ठ (समावेश, उदाहरणार्थ, कोणत्या क्रमाने ते दिसतात). डेटिंग सल्ला समाविष्ट नाही सूची सर्व डेटिंगचा साइट. आमच्या तज्ञ म्हणू: सामना आहे देण्यात सर्वात तारखा आणि संबंध कोणत्याही डेटिंगचा साइट आहे, आणि तो मोठ्या प्रेक्षकांना आणि उच्च यश दर आमच्या वरच्या पुनरावलोकन. पूर्ण पुनरावलोकन आमच्या तज्ञ म्हणू: एलिट एकेरी एक अग्रगण्य ऑनलाइन डेटिंगचा, साइट फक्त व्यस्त, एकच व्यावसायिक. पेक्षा अधिक सदस्य मिळवले आहे एक महाविद्यालयीन पदवी, आणि सर्वात शोधत आहात एक गंभीर बांधिलकी आहे. ���ूर्ण पुनरावलोकन आमच्या तज्ञ म्हणू: व्हिडिओ डेटिंगचा आहे एकात्मिक सामाजिक मीडिया साइट आहे, जसे आणि, त्यामुळे तो फार लोकप्रिय एकेरी वर जा. पूर्ण पुनरावलोकन आमच्या तज्ञ म्हणू: वाटा. विवाह, सुसंवाद च्या सहत्वता आधारित प्रणाली आणि बांधिलकी-मनाचा वापरकर्ता बेस आहेत, त्या आदर्श शोधत एक गंभीर संबंध आहे. पूर्ण पुनरावलोकन आमच्या तज्ञ म्हणू: ख्रिश्चन मिसळणे आहे आपापसांत सर्वात मोठी डेटिंगचा साइट उद्योग की फक्त सेवा देऊ शकेल एकच ख्रिश्चन पुरुष आणि स्त्रिया, आणि साइट काही आहे सर्वोत्तम शोध फिल्टर आणि सुरक्षा वैशिष्ट्ये. पूर्ण पुनरावलोकन आमच्या तज्ञ म्हणू: आमच्या वेळ सुप्रसिद्ध आहे मध्ये, प्रती — डेटिंग गर्दी, विशेषतः कारण तो एक टन आहे शोध उपयुक्त वैशिष्ट्ये आणि एक सोपी मांडणी. पूर्ण पुनरावलोकन आमच्या तज्ञ म्हणू: «काळा लोक पूर्ण» आहे सर्वात मोठी आणि सर्वात लोकप्रिय डेटिंगचा साइट काळा आणि एकेरी आणि साइटवर द्वारे वापरले जाते पेक्षा अधिक दशलक्ष लोक एक महिना. पूर्ण पुनरावलोकन आमच्या तज्ञ म्हणू: «व्हिडिओ डेटिंगचा» प्रीमियर अनुप्रयोग करू शकता, जेथे वाटत व्यक्त. प्लस, तो सामील मुक्त, ब्राउझ, आणि नखरा. पूर्ण पुनरावलोकन तयार करण्यासाठी निवडू एक डेटिंगचा वेबसाइट आहे खाली पहा सारांश आमच्या तज्ञ’ अव्वल स्थानावर ऑनलाइन डेटिंगचा सेवा, सोबत आकडेवारी आणि रेटिंग प्रत्येक. लोकप्रिय साइट मुक्त आहे, फक्त वर क्लिक करा साइट नाव. तेव्हा माझे सर्वोत्तम मित्र सामील झाले तिच्या पहिल्या डेटिंगचा साइट जसे, बहुतेक लोक, त्या एक मोठी विषयावर होते की पूर्णपणे मोफत आहे. ती गृहित धरले होते ती बनवण्यासाठी योग्य पर्याय आहे, पण आत पहिल्या दिवशी, ती सावकाश तिचे निर्णय आहे. होते बरेच लोक तिच्या माध्यमातून वर्गीकरण आणि ‘. प्लस, ती आधीच प्राप्त किंवा संदेश आहे की, आवश्यक ती वाचा. ऑनलाइन डेटिंगचा झाले जास्त काम मजा. थोडे संशोधन आधीच होईल जतन केले तिला एक डोकेदुखी आहे, पण आहेत शब्दशः हजारो ऑनलाइन डेटिंगचा सेवा. तो अवास्तव दिसते माझे मित्र आणि इतर जसे तिच्या देखावा मध्ये त्यांना प्रत्येक एक आहे. चांगली बातमी आहे, नाही फक्त आहे की, आमच्या काम आहे, पण तो आमच्या आवड आहे. खाली आम्ही निगडीत सात प्रकारच्या डेटिंगचा वेबसाइट बद्दल माहित असणे आवश्यक आहे — आणि वरच्या एका प्रत्येक. काय आम��ही विचार करणे सर्वात लोकप्रिय डेटिंगचा साइट असतात की प्राप्त सकारात्मक प्रतिक्रिया आणि उच्च स्टार रेटिंग वापरकर्त्यांना — तसेच विषयावर आहेत की, वापरण्यासाठी सोपे आहे आणि, सर्वात महत्वाचे म्हणजे, यशस्वी आहे. सामना मध्ये स्थापना केली होती, ‘एस आणि केले गेले आहे एक पायनियर डेटिंगचा उद्योग कधीही पासून. इतर कोणत्याही डेटिंगचा वेबसाइट जास्त जबाबदार आहे, तारखा, संबंध, आणि विवाह पेक्षा सामना. नाही फक्त की, पण प्रती सह. दशलक्ष लोक भेट देऊन सामना प्रत्येक महिन्यात पेक्षा अधिक देशांमध्ये, नाही इतर डेटिंगचा वेबसाइट आहे जवळ कुठेही त्याच पोहोचण्याचा. ‘ नेहमी व्यस्त आणि आपल्या फोनवर सर्व वेळ सर्वात जसे, अमेरिकन आहेत, नंतर आम्ही इच्छित अत्यंत शिफारस व्हिडिओ डेटिंगचा आहे. प्रथम एक डेटिंगचा साइट देखील विस्तृत करण्यासाठी एक डेटिंगचा अनुप्रयोग, व्हिडिओ डेटिंगचा आहे, — याचा अर्थ तो खरोखर सोपे आहे अपलोड करण्यासाठी आपल्या माहिती आणि डेटिंग सुरू त्वरित आहे. सुरू क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ डॉ नील क्लार्क वॉरेन, आहे एक जाता जाता-करण्यासाठी इच्छित असल्यास आपण एक गंभीर, दीर्घकालीन नाते — जे स्पष्ट करते कसे. विवाह स्थान घेतले आहे धन्यवाद साइटवर त्यानुसार, चेंडू. ओळखले जाते त्यांच्या अद्वितीय जुळणारे प्रणाली तुलना परिमाणे सुसंगतता जोडण्यासाठी त्यांच्या सदस्य. ऑनलाइन डेटिंगचा, नाही फक्त शोधत एक तारीख किंवा संबंध — हे देखील एक चांगला मार्ग शोधू ‘ ‘. तथापि, सर्व वेबसाइट समान तयार आहेत. आहेत विषयावर आपण सामील होऊ इच्छित, आणि नंतर इतरांना आहेत, आपण करू इच्छित टाळण्यासाठी. ‘: «व्हिडिओ डेटिंगचा» साइट आहे की. छान वैशिष्ट्ये जसे इन्स्टंट मेसेजिंग आणि स्थान आधारित जुळणारे, — प्रौढ मजा नाही वेळ. ‘, ‘ अनेकदा शोधण्यासाठी विषयावर असा दावा आहे की ते मुक्त आहोत. तर त्या नक्कीच आकर्षक वाटत, आम्ही इच्छित सूचित दूर राहण्याच्या या सेवा समावेश. आम्ही सर्व ऐकले किंवा वाचले बद्दल भयपट कथा लोक वर ‘ नाही. आपण टाळू शकतो येत घडले की आपण सामील करून एक सन्मान्य साइट जसे «व्हिडिओ डेटिंगचा». नाही फक्त ते एक विनामूल्य चाचणी ऑफर काळात नाही की काहीही किंमत, पण ते देखील वापर अँटी-स्कॅमरद्वारे तंत्रज्ञान याची खात्री करण्यासाठी, त्यांच्या सदस्य सुरक्षित राहण्यासाठी. कोणीतरी शोधत आहे क��ण समान धार्मिक समजुती आणि मूल्ये महत्वाचे आहे, लोक भरपूर, विशेषतः ख्रिस्ती, आणि सर्वोत्तम एक ख्रिश्चन डेटिंगचा साइट वेब वर आहे ख्रिश्चन मिसळणे. पेक्षा अधिक आहे. दशलक्ष ख्रिश्चन एकेरी साइट वापरण्यासाठी प्रत्येक महिन्यात, आणि शोध फिल्टर जरी आता आपण क्रमवारी लावा करून कीवर्ड जसे «बायबल अभ्यास. «ऑनलाइन डेटिंगचा सीनियर असू शकते, विशेषतः जर ते’ माध्यमातून एक घटस्फोट, गमावले, एक भागीदार किंवा नाहीत त्या जाणकार.\nआमच्या वेळी समर्पित आहे, एकेरी आणि एक जलद साइन अप प्रक्रिया आणि स्वच्छ इंटरफेस बनवण्यासाठी, संपूर्ण प्रक्रिया अतिशय सोपे आहे. एक -विशिष्ट डेटिंगचा साइट आहे, तर आपण एक एकच, की खरोखर केस नाही. भरपूर आहेत परंपरागत साइट आपापसांत देखील आहेत इंटरनेट वर गे डेटिंग आणि वरच्या समलिंगी संबंध ठेवणारी स्त्री तारीख साइट आहे.\nदशलक्ष समलिंगी पुरुष सदस्य आणि पेक्षा अधिक दशलक्ष समलिंगी संबंध ठेवणारी स्त्री सदस्य, सामना त्यापैकी एक आहे. व्हिडिओ डेटिंगचा आणखी एक विलक्षण पर्याय आहे, विशेषतः जर तुम्ही शोधत असाल गुणवत्ता मोबाइल अनुभव आहे. मोफत नाही अपरिहार्यपणे याचा अर्थ असा एक स्वस्त किंवा कमी दर्जाचे अनुभव आहे. सर्वोत्तम मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, साइट विषयावर आहेत की आपण देऊ प्रत्येक यश संधी न कोणत्याही लपलेले शुल्क किंवा इतर अडथळे. ‘ साइट सर्व आमच्या यादीत मुक्त आहेत एक प्रोफाईल तयार करा, फोटो अपलोड करा, ब्राउझ करा आणि प्राप्त सामने, आणि संवाद साधण्यासाठी. डेटिंग अॅप्स अत्यंत लोकप्रिय आहेत कारण ते परवानगी एकेरी तारीख कुठेही ते आहेत आणि कधीही, पण आपण करू इच्छित नाही, फक्त डाउनलोड प्रथम एक आपण भेटणे. सुदैवाने, आम्ही पूर्ण केले मूलतत्वे. व्हिडिओ डेटिंगचा, किती- डेटिंगचा अनुप्रयोग आपण करू देते माध्यमातून साइन अप किंवा वर, आपण हे करू शकता म्हणून पुल चित्रे आणि जलद तथ्ये स्वत: बद्दल आपल्या प्रोफाइल की आधीच अस्तित्वात — उत्तर एक घड प्रश्न आहे. हे फक्त एक अनेक कारणे व्हिडिओ डेटिंगचा आहे हेही आपल्या आवडत्या ऑनलाइन डेटिंगचा अनुप्रयोग आहे. एक मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, अनुप्रयोग, पण, प्रामाणिकपणे, आपण खरोखर माहित नाही आहात काय प्राप्त होणार आहे. भरपूर स्वत: ची जाहीर मुक्त ऑनलाइन डेटिंगचा, अनुप्रयोग परवानगी आपण साइन अप करण्यासाठी, पण नंतर ते मर्यादा आपण काय ��रू शकता ते विचारा, आपल्या क्रेडिट कार्ड माहिती, आणि नंतर आवश्यक सुधारणा करू इच्छित असल्यास आपण पुढे. व्हिडिओ डेटिंगचा एक नाही, त्यांना तरी. व्हिडिओ डेटिंगचा एक पूर्णपणे मुक्त, अत्यंत व्यापक सदस्यत्व की, कोणालाही साठी साइन अप करू शकता आणि देईल की आपण बाहेर प्रयत्न करण्याची संधी आहे, संपूर्ण अनुप्रयोग आधी बाहेर फटक्यांची शिक्षा. शेवटी, खाली येतो कोणत्या विषयावर प्राप्त सर्वोत्तम वापरकर्ता आणि कंपनी आढावा. ऐकत एकेरी बद्दल त्यांचे अनुभव आणि परीक्षण असंख्य पर्याय स्वत: आहेत दोन सर्वात मोठा घटक अप करा की आमच्या आढावा. आणि सर्व माध्यमातून आमच्या संशोधन, आम्ही निर्धारित केले की सामना खरोखर अव्वल पर्याय आहे कोणत्याही प्रकारच्या करताना, व्हिडिओ डेटिंगचा साठी उत्तम आहे, डेटिंगचा वर जा. ‘ डोकेदुखी वेळ ऑनलाइन डेटिंगचा जसे माझे मित्र नाही, त्यामुळे घेऊ करण्यासाठी एक-दोन मिनिटे काय आहे ते तपासा आमच्या तज्ञ म्हणायचे आहे ते आधी भरारी घेत आहे. मग आपण आत्मविश्वासाने आपल्या मार्गावर असेल. — डेटिंगचा सल्ला, मी सामग्री देखरेख धोरण, सामाजिक मीडिया प्रतिबद्धता, आणि मीडिया संधी. ‘ चीज किंवा माझ्या वर्ष प्रेम प्रकरण लिओनार्डो, मी ऐकत बीटल्स पाहणे, हॅरी पॉटर (मी एक अभिमान.), किंवा पिण्याचे. डेटिंग सल्ला एक संग्रह आहे डेटिंगचा तज्ञ कोण अधिकृत मान्यता दिलेली बुद्धी वर ‘सर्व गोष्टी डेटिंग’ दैनिक आहे. अस्वीकृती: महान प्रयत्न केले आहेत राखण्यासाठी विश्वसनीय डेटा सर्व ऑफर सादर केले. तथापि, हा डेटा प्रदान न हमी. वापरकर्ते नेहमी तपासा ऑफर प्रदाता आहे अधिकृत संकेतस्थळ चालू अटी आणि तपशील. आमच्या साइट भरपाई प्राप्त पासून अनेक देते साइटवर सूचीबद्ध. सोबत की पुनरावलोकन घटक, ही नुकसान भरपाई प्रभाव पडू शकतो कसे आणि कुठे उत्पादने दिसून ओलांडून (समावेश, उदाहरणार्थ, कोणत्या क्रमाने ते दिसतात). आमच्या साइट समावेश नाही संपूर्ण विश्वाचा उपलब्ध करून देते. संपादकीय मते व्यक्त साइटवर काटेकोरपणे आहेत आमच्या स्वत: च्या आणि नाही आहेत प्रदान, त्याद्वारे मान्यताप्राप्त, किंवा मंजूर करून जाहिरातदार\n← गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ\nवेब डेटिंगचा ऑनलाइन →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B0_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2019-03-22T10:55:59Z", "digest": "sha1:2472HFUOKDK33MBGZICFMCXHRIOPKYEZ", "length": 3503, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:२०११ मधील मुखपृष्ठ सदर लेख - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:२०११ मधील मुखपृष्ठ सदर लेख\n\"२०११ मधील मुखपृष्ठ सदर लेख\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\n२६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला\nविकिपीडिया मुखपृष्ठ सदर २०११\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ फेब्रुवारी २०१२ रोजी १०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/innerpage/women-and-child-development-commissionerate-ma.php", "date_download": "2019-03-22T10:48:47Z", "digest": "sha1:E6UFMYKMYW3MPKQQOK2WTQPKEETA7CGB", "length": 6617, "nlines": 73, "source_domain": "womenchild.maharashtra.gov.in", "title": "महिला व बाल विकास आयुक्तालय : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र सरकार, भारत", "raw_content": "\nमहिला व बाल विकास विभाग\nराजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोग\nमहिला आर्थिक विकास महामंडळ\nमहाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग\nमहिला व बाल विकास आयुक्तालय\nएकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय\nआर टी आय ऑनलाइन फॉर्म\nआर टी आय कायदा २००५\nकॉर्पोरेट करीता ऑनलाइन अर्ज\nसध्या सुरू असलेले CSR प्रकल्प\nमहिला व बाल विकास आयुक्तालय\nराजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोग\nमहिला आर्थिक विकास महामंडळ\nमहाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग\nमहिला व बाल विकास आयुक्तालय\nएकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय\nमहिला व बाल विकास आयुक्तालय\nमहिला व बाल विकास आयुक्तालय महिला आणि बालकांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सबलीकरणासाठी विविध धोरणे आणि उपक्रमांच्या मार्फत कार्यरत आहे. या अतंर्गत जाणीव जागृती करणे, लिंग आधारीत समस्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, गरजू महिला आणि बालकांना त्यांच्या संपूर्ण क्षमतेचा विकास व्हावा ह्यासाठी संस्थात्मक आणि कायदेशीर साहाय्य करणे यांचा समावेश होतो. महिला व बाल विकास आयुक्तालयाची काही प्रमुख कार्ये पुढीलप्रमाणे आहेत:\nमहिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सबलीकरणासाठी तसेच बालकांच्या सुरक्षेसाठी आणि विकासासाठी कायदे, धोरणे, कार्यक्रम आणि योजनांची अंमलबजावणी करणे.\nएकात्मिक बाल संरक्षण योजनेची अंमलबजावणी करणे\nमहिला आणि बालकांच्या पुनर्वसनासाठी बाल गृहे, महिलांसाठी निवारा गृहे, निरीक्षण गृहे, विशेष दत्तक संस्था ई. ची स्थापना करणे आणि त्यांवर नियंत्रण ठेवणे.\nपालक विभाग, इतर सरकारी विभाग, भारत सरकार यांच्याशी महिला आणि बालक संबंधित कार्यक्रम राबवितांना एकभिमुखता राखण्यासाठी समन्वय साधणे.\nकोणत्याही प्रकारची मालमत्ता नसलेल्या आणि दुर्लक्षित महिलांना रोजगार मिळवा म्हणून त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करणे आणि महिलांना बचत गटा मार्फत कर्ज उपलब्ध करून देणे\n© वेबसाइटवर उपलब्ध असलेली सामग्री ही महिला व बाल विकास मंत्रालयाच्या मालकीची आहे. महाराष्ट्र सरकार, भारत.\nपृष्ठ अखेरचे अद्यतनित : 11/03/2019 5:50:43 AM\tअभ्यागत संख्या : 2539", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1096", "date_download": "2019-03-22T10:54:19Z", "digest": "sha1:GNUZ7FLNRFFP2JMTJ4ZGLX54ENZYW3MC", "length": 57573, "nlines": 224, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "गांधींनंतरचे गांधी!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nसदर - गांधी @ १५०\nमहात्मा गांधी यांच्या विविध भावमुद्रा\nगांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma gandhi कस्तुरबा गांधी Kasturba Gandhi सेवाग्राम आश्रम Sevagram Aashram गांधींनंतरचे गांधी Gandhi after Gandhi आशीष नंदीAshis Nandy\n२ ऑक्टोबर २०१९ रोजी म. गांधी यांची १५०वं जयंती वर्षं साजरं केलं जाईल. त्याचं निमित्त साधून वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमानं २१-२२ फेब्रुवारीपासून ‘गांधी १५० जयंती अभियान’ सुरू केलं आहे. (२२ फेब्रुवारी हा गांधींच्या पत्नी कस्तुरबा यांचा स्मृतिदिन असतो.) या अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम केले जाणार आहेत. त्याला प्रतिसाद म्हणून ‘अक्षरनामा’वर दर महिन्याच्या दोन तारखेला गांधींविषयी एक लेख प्रकाशित केला जातो… या मालिकेतला हा सातवा लेख आहे.\nमराठी अनुवाद - अनुराधा मोहनी\nमोहनदास करमचंद गांधी (१८६९-१९४८) यांच्या मृत्यूला साठ वर्षे ���लटून गेल्यानंतर चार गांधी आजही जीवित आहेत. या चौघांची ओळख प्रस्थापित करणे आवश्यक ठरते. कारण मायबाप इंग्रज सरकारने त्यांच्या जमान्यात हे काम नक्कीच नेकीने केले असते. हे चारही गांधी त्रासदायक आहेत, पण त्यांचा त्रास वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या वेळी व वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. समकालीन सार्वजनिक आयुष्यात वेगवेगळ्या कारणांसाठी हे चौघेजण उपयुक्तदेखील आहेत. हे मी दु:खाने बोलत नसून आदराने बोलत आहे. कारण आपल्या जन्मानंतर एकशे पन्नास आणि मृत्यूनंतर साठ वर्षांनंतरही लोकांना त्रासदायक किंवा उपयुक्त ठरणे, ही काही साधीसुधी बाब नव्हे. खरे सांगायचे तर मूळ गांधी कोण होता, याविषयी मला फारसे सोयरसुतक नाही. त्या ऐतिहासिक गोष्टीचा शोध घ्यायला पुस्तकी पंडित आहेतच. पण समकालीन राजकारण हे ऐतिहासिक सत्यांवर आधारित नसून आठवणीतील भूतकाळाशी व त्याच्या आधाराने भविष्य रचताना येणाऱ्या अडचणींशी संबंधित असते. बऱ्या-वाईट कोणत्याही कारणाने असेल, पण गांधी त्या स्मृतींचे एक अभिन्न अंग बनले आहेत, हे निर्विवाद.\nसुरुवातीलाच सांगतो की, मी गांधीवादी नाही. माझे मत दखलपात्र नसेलही, पण माझ्या समजानुसार गांधींपेक्षा गांधीवाद श्रेष्ठ आहे. गांधी त्यांचे तत्त्वज्ञान पूर्णपणे आचरणात आणू शकले नाहीत, कारण ते व्यवहारकुशल राजकारणी होते. आणि वैचारिक व नैतिक शुद्धता पातळ करणे हे राजकारणाचे कामच आहे. अर्नोल्ड टॉयनबीने त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीत असे म्हटले आहे की, ‘राजकारणाच्या घाणेरड्या वस्तीत राहायला तयार असणारा तो एक देवदूत होता.’ त्यामुळे शंभर टक्के गांधीवादी होणे खुद्द गांधींनाही परवडण्याजोगे नव्हते. त्यांना ‘अपूर्ण गांधीवादी’ म्हणणे म्हणजे त्यांच्या कार्याला सलाम करणेच होय.\nआता हयात गांधींविषयी बोलू या. ते चौघेही आपल्या साऱ्यांच्या परिचयाचे आहेत. मी केवळ नेणिवेच्या पातळीवरील ज्ञात गोष्टी जाणिवेच्या पातळीवर आणण्याचे काम करणार आहे. पण मानसशास्त्रज्ञ या नात्याने मी तुम्हाला इशारा देऊ इच्छितो की, नेणिवेच्या पातळीवर अस्तित्वात असणारे ज्ञान स्वीकारणे हे अनेकदा अतिशय दु:खद व मन:स्तापजनक असते.\nपहिला गांधी हा भारतीय राज्यसंस्था व भारतीय राज्यवादाचा गांधी आहे. मला स्वत:ला (व कदाचित गांधींना स्वत:लाही) हा गांधी पचवणे जड जाते. परंतु अनेकद�� हा एकच गांधी लोकांना परवडतो, सहन करता येतो आणि म्हणून ते त्याच्यासोबत सुखाने राहू शकतात.\nपुढचे सांगण्यापूर्वी थोडे मूळ गांधींबद्दल. राष्ट्रपित्याचे राजकीय अस्तित्व, स्मृती आणि लिखाण या बाबी अतिशय तापदायक आहेत, ही गोष्ट स्वातंत्र्यानंतर लगेचच येथील राज्यव्यवस्थेच्या व तिचे आश्रित बनू पाहणाऱ्या बुद्धिमंतांच्या लक्षात आली. गांधी हा माणूस अराजकवादी होताच; पण खाजगी विरुद्ध सार्वजनिक, धार्मिक विरुद्ध इहवादी, भूत विरुद्ध वर्तमान हे भेद मुळातून अमान्य करण्याची त्यांची वृत्तीही अनेक प्रश्न निर्माण करत होती. दुसऱ्या महायुद्धानंतरच्या केंद्रित राज्यव्यवस्था आणि सामाजिक अभियांत्रिकी यांच्या ‘आधुनिक’ व ‘सुरचित’ दुनियेत त्यांच्या भोंगळ, आकारहीन संकल्पना फारच कालबाह्य व बेंगरूळ वाटत होत्या. या सर्वांचा ताप विचारवंतांप्रमाणेच त्यांच्या मारेकऱ्यालाही होत होता. स्वत:ला बुद्धिवादी व आधुनिक म्हणवणाऱ्या नथुराम गोडसेने न्यायालयासमोर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नवजात भारत राष्ट्राला या आधुनिकताविरोधी व राजकीयदृष्ट्या अजाण असलेल्या माथेफिरूपासून वाचवण्यासाठीच त्याने पितृहत्येचे पातक स्वत:च्या माथ्यावर घेतले.\nनथुराम गोडसेच्या या एका कृतीमुळे राष्ट्रपित्यावर अकाली हौताम्य लादले गेले आणि उजव्या व डाव्या दोन्ही प्रकारच्या राज्यवाद्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. नथुरामने केलेल्या थोर उपकारांची वाच्यता अर्थातच कुणी केली नाही. खरे तर गांधींना थेट संतपद बहाल करून त्यांचे जिवंत, उपद्रवी राजकीय अस्तित्व संपुष्टात आणणे नथुराममुळेच शक्य झाले होते. पण…त्यातही एक गोची झाली. ती अशी की, गांधी स्वत:च त्यांना निष्प्रभ करण्यासाठी त्यांच्यावर लादलेले संतत्व अधूनमधून झुगारून देतात. त्यांचे उत्तराधिकारी या गोचीसाठी त्यांना कधीच माफ करत नाहीत.\n..तर, भारतीय राज्यवादाच्या या गांधींची प्रतिष्ठापना आता इंडिया गेटवरील पंचम जॉर्जच्या पुतळ्याच्या रिकाम्या झालेल्या जागेवर करण्यात येणार आहे, असे आम्हा दिल्लीवासीयांना अधूनमधून सांगण्यात येते. तसे घडले तर तो या सरकारी गांधींचा राज्याभिषेकच ठरेल यापूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौजेतील एका पलटणीला गांधींचे नाव दिले होते. त्यानंतर गांधींच्या नावाचा विनोदी व���पर करणाऱ्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची अनेक दुकाने कुत्र्याच्या छत्र्यांसारखी फोफावली आहेत. अशात या सरकारी गांधींची प्रकृती तितकीशी चांगली राहत नाही. नथुराम गोडसे जे करू शकला नाही, ते करण्यात हिंदू राष्ट्रवादाचे स्वघोषित प्रणेते बाळ ठाकरे आणि लालकृष्ण अडवाणी हे दोघे मात्र कमालीचे यशस्वी झाले आहेत.\nदुसरे गांधी हे ‘गांधीवाद्यांचे गांधी’ आहेत. हे सध्या तीव्र अशा अ‍ॅनिमियाने पीडित आहेत. या गांधींबद्दल लोकांना आपुलकी वाटते. भारतीय जनमानसात त्यांना प्रेमळ आजोबांचे स्थान आहे. पण त्याचबरोबर ते चुकून भारतात जन्म घेतलेले व्हिक्टोरियन काळातील सनातनी, सोवळे (प्यूरिटन) वाटतात आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत कंटाळवाणे आहे. ‘पहिले’ गांधी बहुराष्ट्रीय कंपन्यांनी बनवलेला कोकाकोला न पिता, भारतीय कंपनीने बनवलेला कॅम्पा कोला पितात. परंतु हे दुसरे गांधी मात्र लिंबूपाणी पिणे व घरी कातलेल्या सुताची खादी वापरणेच पसंत करतात. ते राजकारणाच्या वाऱ्यालाही उभे राहत नाहीत. खरे तर त्यांना तसे करताच येत नाही. कारण ते जर राजकारणात पडले तर त्यांच्या नावाने उघडलेल्या सर्व आश्रमांना आणि त्यांच्या खादीला शासनाकडून मिळणारे सारे अर्थसाहाय्य व अनुदान बंद नाही का पडणार शिवाय गांधीवादावर झडणारी चर्चासत्रेही आटून जातील, ते वेगळेच शिवाय गांधीवादावर झडणारी चर्चासत्रेही आटून जातील, ते वेगळेच तसे हे गांधी अधूनमधून ‘देशाच्या राजकारणातील वाढते गुन्हेगारीकरण’, ‘देशातील विषम विकास’, ‘भ्रष्टाचार’ यांसारख्या विषयांवर धिक्कार सभा घेतात म्हणा. पण या बैठकांमध्ये होते एवढेच की, कुणाही व्यक्तीचे वा पक्षाचे नाव न घेता सर्वजण परिस्थितीच्या नावाने भरमसाट अश्रू ढाळतात. सभा संपल्यावर सगळेच मजेत असतात. भ्रष्टाचारी राजकारणीदेखील जोशात टाळ्या वाजवतात.\n‘गांधीवाद्यांचे गांधी’ गांधीविचारावर व्याख्याने देण्यासाठी जगभर भ्रमण करतात. परंतु आपल्या अनुयायांमार्फत भारतातील जनतेशी मात्र ते क्वचितच संवाद साधतात. बरोबरच आहे म्हणा भारतातला त्यांचा श्रोतृवर्ग तो केवढास्सा भारतातला त्यांचा श्रोतृवर्ग तो केवढास्सा आणि तोही आपला सुस्तावलेला देह घेऊन येणार आणि जडावलेल्या डोळ्यांनी ते प्रवचन ऐकणार आणि तोही आपला सुस्तावलेला देह घेऊन येणार आणि जडावलेल्या डोळ्���ांनी ते प्रवचन ऐकणार त्यांच्यात काही उत्साह, चैतन्य नावालाही शिल्लक आहे का त्यांच्यात काही उत्साह, चैतन्य नावालाही शिल्लक आहे का ‘आपण गांधीविचारावरील प्रवचनांना गेलो नाही तर वाईट दिसेल बुवा…’ म्हणून ते येणार. अशा गांधीवाद्यांचे सरासरी वय आता असेल सुमारे शंभर वर्षे आणि त्यांना ऐकणाऱ्यांचे वयदेखील त्याहून काही फारसे कमी नसणार\nयावरून गांधीवाद्यांना वाटते की, भारतीय जनतेने गांधींकडे पाठ फिरवली आहे. पण गांधींविषयी थोडा कमी आदर बाळगणाऱ्यांना मात्र मनापासून असे वाटते की, गांधीवाद्यांनी गांधींकडे आणि भारतीय जनतेकडे पाठ फिरवली आहे त्यांना बिचाऱ्यांना वाटते की, उठसूठ गांधींचे नाव घेणाऱ्या या गांधीवाद्यांना प्रवचने देत फिरण्यापेक्षा बाबा आमटे, अण्णा हजारे किंवा सुंदरलाल बहुगुणा यांच्याप्रमाणे काही वेगळा मार्ग चोखाळता आला नसता का\nआजचे तिसरे गांधी हे लहरी, मनमानी आणि कलंदर व्यक्तींचे गांधी आहेत. त्यांचा स्कॉच-व्हिस्कीपेक्षाही कोका कोलाला तीव्र विरोध आहे. आणि त्यांची स्थानिक रूपे आयात केलेल्यापेक्षा भयानक आहेत, असे त्यांचे मत आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा वापर असल्या क्षुद्र गोष्टींसाठी व्हावा, हे त्यांना मान्य नाही. हे ते अनेक प्रकारे बोलूनही दाखवतात. असला खोटा राष्ट्रवाद जोपासण्यापेक्षा ते कोका कोला व पेप्सी-कोलाशिवाय जे लोक राहू शकत नाहीत, त्यांच्यासाठी तो आयातही करतील, पण कॅम्पा कोलाचा आग्रह धरणार नाहीत.\n‘हिंदू स्वराज’ला कोळून प्यालेले हे गांधी नाही नाही त्या गोष्टींचा अगदी पिच्छा पुरवतात. सगळे काही अगदी छान चाललेले असताना हे वेगळेच काही टुमणे लावतात. वंदना शिवाने कडुनिंबाच्या काही पेटंट मिळवण्यावरून अमेरिकन न्यायालयात दावा दाखल केला, तेव्हा हेच गांधी - म्हणजे तिने गांधी वाचला आहे की नाही माहीत नाही - तिच्या मनात होते. मेधा पाटकरांच्या ‘कुप्रसिद्ध’ नर्मदा बचाव आंदोलनाला प्रेरणा देणारे हेच आणि ऐंशी पार केलेले लेखक- नर्तक- विचारवंत शिवराम कारंथ यांनी भारतातील अणुऊर्जेच्या प्रतिष्ठापनेतील फसवणूक, मूर्खपणा आणि अपरिहार्य असा विनाश यांच्याविरुद्ध हल्लाबोल केला, तेव्हा त्यांच्या मनात दडून बसले होते तेदेखील हेच गांधी\nया गांधींची त्यांना अगदी आतून विरोध करणाऱ्यांशीही मैत्री आहे. व्ही. एम. तारकुंडे यांच्य���सारखे त्यांचे ख्यातनाम टीकाकार, अस्मा जहाँगीर यांच्यासारखे पाकिस्तानी नागरिक यांचा सहवास त्यांना गांधींचे नाव धारण करून जे भारतीय राजकारणात दोन दशकांपासून वावरत आहेत, त्यांच्यापेक्षाही अधिक आवडतो. यांच्या संपर्कात असणाऱ्यांचे सरासरी वय बऱ्यापैकी कमी आहे. तारकुंडे आणि कुलदीप नय्यर यांच्याप्रमाणे मनाने(च) तरुण असलेले लोक जर त्यामध्ये नसते, तर ते आणखीही खाली आले असते.\nहे तिसरे गांधी आणि त्यांचे तरुण मित्र मिळून भारतीय राज्यसंस्था, तिचे सुरक्षात्मक हितसंबंध आणि विज्ञान-आस्थापना यांच्यासाठी एक नस्ती डोकेदुखी होऊन बसली आहे. ती डोकेदुखी होऊन बसली आहे- समाजाच्या आकलनशक्तीसाठी- जिला सर्वसाधारणपणे ‘शहाणपण’ असे संबोधले जाते. पण माझे आद्य गुरू सिग्मंड फ्रॉईड याच्या शब्दांत सांगायचे झाले तर याला दैनंदिन जीवनातली विकृतीच म्हणावे लागेल. हे गांधी आणि त्यांचे विलक्षण बेजबाबदार तरुण साथीदार यांच्यामध्ये मला मात्र विशेष स्वारस्य आहे.\nकारण माझ्या आयुष्यात मी केलेल्या अनेक गोष्टी आज ही तरुण मंडळी अधिक चांगल्या प्रकारे करतात. कलंदर लोकांचे बळ वाढते आहे. मी तर माझ्या असंख्य शत्रूंना खिजवण्यासाठी असेही म्हणेन की, मी जे काही जीव तोडून सांगतो वा करतो आहे, ते माझ्या मृत्युनंतर त्यांच्याचकडून अधिक आक्रमकपणे, आत्मविश्वासाने व त्याबरोबरच अधिक सुघटितपणे व राजकीय कौशल्य वापरून सांगितले जाईल याबाबत माझी खात्री आहे आणि खुशीही. हो, मृत्युनंतरही मला मागे राहिलेल्या शत्रूंचा पिच्छा पुरवायचा आहे.\nया गांधींवर खादी वापरण्याचे किंवा दारूला न शिवण्याचे बंधन नाही. त्यांचा नेहमीचा पेहराव निळी जीन्स, वर खादीचा कुडता आणि खांद्यावर झोळी असा आहे. या गांधींचे त्यांचे जन्मस्थान असलेल्या गुजरातशी तणावपूर्ण संबंध आहेत असे म्हणतात आणि गुजरातने ज्याप्रमाणे त्यांचा परित्याग केला, त्याप्रमाणे तेदेखील गुजरातचा परित्याग करतील, असा लोकांचा कयास आहे.\nहां, तर आपण गांधी आणि त्यांचे सवंगडी येत्या काळात शहाण्या, विवेकी व उच्चशिक्षित भारतीयांचे जिणे कसे हराम करणार आहेत, त्याबद्दल बोलत होतो. तैवानचे राजकीय कार्यकर्ते फ्रेड च्यू असे म्हणतात की, ‘वैश्विक भांडवलवाद जिथे जिथे पसरेल, तिथे तिथे तो आपल्याबरोबर राजकीय चळवळी, स्वयंसेवी संस्था व ‘झोळीवाले’ घे���न जाईल आणि मोठमोठ्या उद्योगपतींची भंबेरी उडवील.’ ही किंमत भांडवलशाहीला चुकवावी लागणारच आहे. मला तर त्यांच्या या धाडसी स्वभावाचे कौतुक वाटते.\nचौथे गांधी हे सहसा वाचले जात नाहीत. ते फक्त ऐकले जातात आणि तेही अप्रत्यक्षपणे. मार्टिन ल्युथर किंगसारखा एखादाच माणूस काळजीपूर्वक व साक्षेपाने वाचून त्यांच्या कामाचे मूल्यमापन करतो. बाकीच्यांना त्यांनी काय लिहिले आहे, हेदेखील ठाऊक नसते. गांधींबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन हा ए. के. गोपालनचा कार्ल मार्क्सविषयी जसा होता, तसाच आहे. हे गोपालन म्हणे एकदा असे म्हणाले होते की, ‘आपण काही मार्क्स वाचला नाही, कारण वाचून तो आपल्याला कळलाच नसता.’ पण असे म्हणणारे गोपालन शेवटपर्यंत मार्क्सवादी राहिले, हेही तेवढेच खरे.\nहे गांधी मुख्यत: मिथकांचे गांधी आहेत. ते आपल्या सिद्धांन्तांना घट्ट धरून आहेत. म्हणजे निदान त्यांच्या पर्यावरणीय, अणुऊर्जाविरोधी व स्त्रीवादी चळवळीतल्या चाहत्यांचे तरी तसे म्हणणे आहे. कारण गांधीवादाची तत्त्वे ‘गांधी’ या मिथकाच्या रूपाने जगभर पोहोचली आहेत.\nकाही वर्षांपूर्वी रिचर्ड ग्रेनियर हा अमेरिकन स्तंभलेखक रिचर्ड अ‍ॅटेनबरोचा ‘गांधी’ पाहून काहीसा खंतावला आणि गांधींचे महत्त्व कमी करण्यासाठी त्याने त्यांचे जीवन आणि त्यांचे सिद्धान्त यांच्यामधील तफावती उघड करण्याचा प्रयत्न केला. (थोर कवी जॉन मिल्टन किंवा संगीतकार बीथोव्हेन यांनी बालकांचा गैरवापर केल्याबद्दल किंवा तत्त्वज्ञ प्लेटो याने समसंभोगाच्या नावाखाली त्याची भलावण केल्याबद्दल ग्रेनियरने कधी नाराजी दाखवल्याचे ऐकिवात नाही.) पण रहस्यभेदाचे असे प्रयत्न फारसे कधी यशस्वी होत नाहीत. कारण जगभरच्या ग्रेनियर्सना कधी ना कधी मानवी क्षमतांवर विश्वास ठेवण्याची गरज भासतेच. पोलंडच्या कामगारांनी १९८० च्या दशकात त्यांच्या देशातील जुलमी राजवटीविरुद्ध लढा केला, तेव्हा ‘लेक वालेसा हे आमचे गांधी आहेत,’ असेच ते म्हणाले. अर्थात व्होडका पिणाऱ्या, रोखठोक बोलणाऱ्या कामगार संघटनेच्या नेत्याला हे शब्द पचवणे जडच गेले असणार. पण पोलंडच्या जनतेला या दोन व्यक्तिमत्त्वांमधील ऐतिहासिक साम्य-भेद पडताळून पाहण्यात काहीच स्वारस्य नव्हते. त्यांना वेगळेच काही म्हणायचे होते. गांधी हे आमच्या काळात राज्यव्यवस्थेचे व आधुनिक तंत्रज्ञान��चे पाठबळ असलेल्या निरंकुश नोकरशाही आणि जुलमी राजवट यांच्याविरोधात बंडखोरी करण्याचे व त्यासाठी आक्रमक अहिंसेचे हत्यार वापरण्याचे प्रतीक बनले होते.\nथोडक्यात सांगायचे तर गांधी हे अन्यायाच्या विरोधात करावयाच्या संघर्षाचे नाव आहे. असा संघर्ष- जो पराकोटीच्या अमानुषतेशी सामना करतानाही आपली माणुसकी सोडत नाही म्हणूनच फिलिपाइन्सच्या बेनिटो अ‍ॅक्विनोची हत्या झाली तेव्हा तेथे रस्त्यावर आलेल्या मोर्चेकऱ्यांनीही तेच केले. ‘आमचा गांधी बेनिटो’ अशाच घोषणा त्यांनी दिल्या. आता हाही जर तुम्हाला योगायोग वाटत असेल तर आणखी एक उदाहरण आहे माझ्या पोतडीत म्हणूनच फिलिपाइन्सच्या बेनिटो अ‍ॅक्विनोची हत्या झाली तेव्हा तेथे रस्त्यावर आलेल्या मोर्चेकऱ्यांनीही तेच केले. ‘आमचा गांधी बेनिटो’ अशाच घोषणा त्यांनी दिल्या. आता हाही जर तुम्हाला योगायोग वाटत असेल तर आणखी एक उदाहरण आहे माझ्या पोतडीत म्यानमारच्या विद्यार्थ्यांनी तेथील लष्करी राजवटीविरुद्ध उठाव केला, तेव्हा त्यांनीही गांधींचाच धावा केला. फक्त एवढेच की, त्यांच्या नेत्या या खेपेला होत्या आँग सान स्यू की. गंमत अशी की, स्यू की यांच्यावर ‘दुराग्रही गांधीवादी’ असल्याचा दुर्दैवी आरोप झाला, तेव्हा त्यांनी गांधी वाचलाच नव्हता. याशिवाय खान अब्दुल गफारखान (सरहद गांधी) यांच्यापासून तर नेल्सन मंडेलांपर्यंत अनेकांना हे बिरुद बहाल करण्यात आलेले आहे.\nजीवनाचे विद्रूप, उघडेनागडे रूप दाखवणाऱ्या गल्लीबोळांमध्ये हा मस्तमौला गांधी परिवर्तनविरोधी, सवंग, धनदांडग्या लोकांच्या स्थानांना धक्के देत मुक्तपणे फिरतो आहे. याला कशाचेच भय नाही. पण त्यांना तरी याच्या शक्तीचा अदमास कुठे आहे शस्त्रास्त्रांचे पाठबळ नाही म्हणून जुलमी राजवट याला कमी लेखते आणि अहिंसेच्या गोष्टी करतो म्हणून धंदेवाईक क्रांतिकारक याची टर उडवतात. अर्थात दोघांनाही याची भारी किंमत मोजावी लागतेच शस्त्रास्त्रांचे पाठबळ नाही म्हणून जुलमी राजवट याला कमी लेखते आणि अहिंसेच्या गोष्टी करतो म्हणून धंदेवाईक क्रांतिकारक याची टर उडवतात. अर्थात दोघांनाही याची भारी किंमत मोजावी लागतेच या गांधीने केलेला उत्पात पाहून बऱ्याच उशिराने त्यांचे डोळे खाडकन् उघडतात. मग ‘परिवर्तनाची चक्रं कधी कधी उलटीही फिरतात’ किंवा ‘क्रांतीला जबरदस्त ��श मिळाल्यानंतरही कधी कधी ती कोलांटउडी खाते व सपशेल शरणागती पत्करते,’ असे काहीबाही बोलून ते स्वत:ची कशीबशी समजूत घालतात. ते खरेही आहे म्हणा या गांधीने केलेला उत्पात पाहून बऱ्याच उशिराने त्यांचे डोळे खाडकन् उघडतात. मग ‘परिवर्तनाची चक्रं कधी कधी उलटीही फिरतात’ किंवा ‘क्रांतीला जबरदस्त यश मिळाल्यानंतरही कधी कधी ती कोलांटउडी खाते व सपशेल शरणागती पत्करते,’ असे काहीबाही बोलून ते स्वत:ची कशीबशी समजूत घालतात. ते खरेही आहे म्हणा क्रांती आपलीच पिल्ले खाते म्हणतात, ते याच अर्थाने. तर हे झाले जुलमी राजवटीबद्दल.\nदुसरा गट असलेल्या क्रांतीच्या दुतांबद्दल काय बोलावे आजकाल क्रांतिकारक म्हणजे आपली उमेदीची कारकीर्द विद्यापीठांमध्ये घालवलेल्या मध्यमवयीन, सुखवस्तू, विक्षिप्त अशा अठरापगड जमातींच्या लोकांचा जथ्थाच आहे. तेही बिचारे ‘गांधीवादाच्या ऐतिहासिक मर्यादा’ वगैरे विषयांवर आपण गेलाबाजार एखादे चर्चासत्र तरी घेऊ,’ असे म्हणून (खरे तर या मर्यादांमुळे गांधीवाद कधीच संपायला हवा होता.) समाधान मानून घेतात. (शेवटी समाधान ही मानण्याचीच तर गोष्ट आहे आजकाल क्रांतिकारक म्हणजे आपली उमेदीची कारकीर्द विद्यापीठांमध्ये घालवलेल्या मध्यमवयीन, सुखवस्तू, विक्षिप्त अशा अठरापगड जमातींच्या लोकांचा जथ्थाच आहे. तेही बिचारे ‘गांधीवादाच्या ऐतिहासिक मर्यादा’ वगैरे विषयांवर आपण गेलाबाजार एखादे चर्चासत्र तरी घेऊ,’ असे म्हणून (खरे तर या मर्यादांमुळे गांधीवाद कधीच संपायला हवा होता.) समाधान मानून घेतात. (शेवटी समाधान ही मानण्याचीच तर गोष्ट आहे) परंतु हे समाधान मानले व मनवले जात असतानाच हा मिथकातील गांधी जगातल्या दुसऱ्याच कोण्या झोपडपट्ट्यांमध्ये निघून जातो आणि तेथे तो आपल्याच जुन्या, बनचुक्या चेल्यांच्या विरोधात बंडखोरी करण्यासाठी नवीन क्रांतिकारक घडवण्याच्या उद्योगाला लागतो.\nमी तुम्हाला चार गांधी दिले आहेत आणि त्यातील माझा प्राधान्यक्रमही स्पष्ट केला आहे; ज्यायोगे तुम्हाला त्यातून ‘निवड’ करता यावी. पण… तेही नकोच. कारण निवड करणे म्हणजे कोणत्या तरी गांधींचा अंगीकार करणे आलेच आणि गांधी कसे धोकादायक असू शकतात, हे आपण पाहिलेच आहे. त्यापेक्षा असेच करा ना- गांधींची तसबीर तुमच्या घराच्या वा कार्यालयाच्या भिंतीवर टांगून द्या. बस्स मला वाटतं की, ह���च सगळ्यात शहाणपणाचे होईल. तुमचा त्यांच्याविषयीचा आदर जाहीर होईल व भारतीय देवगणात एकाची भर पडेल. शिवाय त्यांच्या जन्मतिथीला- जी शासनाने सार्वजनिक सुटी म्हणून जाहीर केली आहे- आपल्या मुलांना पिकनिकला घेऊन जाण्यासाठी तुम्ही मोकळेच मला वाटतं की, हेच सगळ्यात शहाणपणाचे होईल. तुमचा त्यांच्याविषयीचा आदर जाहीर होईल व भारतीय देवगणात एकाची भर पडेल. शिवाय त्यांच्या जन्मतिथीला- जी शासनाने सार्वजनिक सुटी म्हणून जाहीर केली आहे- आपल्या मुलांना पिकनिकला घेऊन जाण्यासाठी तुम्ही मोकळेच\n(या मूळ इंग्रजी लेखाचा मराठी अनुवाद ‘आजचा सुधारक’ या मासिकाच्या एप्रिल २०११च्या अंकात प्रकाशित झाला होता. मूळ इंग्रजी लेख ‘द लिटल मॅगझिन’, मे २०००, खंड १मधून घेतला गेला.)\nमूळ इंग्रजी लेख वाचण्यासाठी पहा –\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\nचौकीदारजी, ‘मैं भी चौकीदार’ या तुमच्या मोहिमेत मी सहभागी होऊ शकत नाही. मी चौकीदार नाही. मी या देशाचा सामान्य नागरिक आहे. माझ्या चौकीदारानं काम केलं नाही तर त्याला बदलायचं हे मला ठाऊक आहे. विरोधी पक्षांचं मला ठाऊक नाही, पण भारतीय घटनेनं दिलेला हा अधिकार मी वापरणार आहे. माफ करा चौकीदारजी, मी तुमच्या पापांत वाटेकरी होऊ शकत नाही. मैं चौकीदार नहीं\nभाजप : राजकीय पक्ष की सिक्युरिटी गार्ड सर्व्हिस प्रोव्हायडर\n‘चौकीदार चोर है’ हे विद्यमान ‘चौकीदारां’नी स्वत:वर घेत ‘मोदी है तो मुमकीन है’ ही घोषणा मागे टाकत ‘मैं भी चौकीदार’ ही लाईन ‘में भी अण्णा’कडून उसनवारीत घेतली स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय अ��ं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे\nभाजपने नेहरूंना ‘खलनायक’ ठरवत स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ झाकण्याचे उद्योग बंद करावेत\nसर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ज्या माओच्या चीनच्या जागी भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्य मिळणार होते, अशी अफवा पसरवण्यात आली आहे, त्याच माओच्या चीनशी अमेरिकेने १९७१ मध्ये हातमिळवणी केली आणि चियांगच्या चीनला दगा दिला. तेव्हा, अमेरिकेमार्फत भारताचे भले होणार होते हा भ्रम आपण काढून टाकलेला बरा अमेरिकेला खरा रस होता तो भारताला सोविएत संघापासून दूर करण्यात.......\nमुलाबाळांची चिंता करणारे मोदींना काय हरवणार\n२०१८च्या उत्तरार्धात राहुल गांधी चांगले रंगात आल्याचं दिसत होतं. त्यांच्या नेतृत्वात सुधारणाही होत होती. पण आज ते केवळ राफेलच्या मुद्यावर अडकून बसलेले दिसतात. जनतेच्या जिव्हाळ्याचे इतर मुद्दे काँग्रेसला महत्त्वाचे वाटत नाहीत काय अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा\nकुटुंब, कुटुंब खेळताहेत, निवडणूक ‘निवडणूक’ खेळ\nया आपादधर्म नि शाश्वतधर्मात काही सत्ता, संपत्ती, साधन, साम, दाम, दंड, भेदाचा जो काही खेळ खेळला जातोय, त्यातून काही कुटुंबं आणि त्यांच्या सात काय सत्तर पिढ्यांची सोय होत असेल, पण या सर्वांत संविधानात्मक लोकशाहीचा खून होतो. या कुटुंबांना आपल्यावर तहहयात राज्य करू देणारे आपण लोकशाहीच्या खुनात हत्यार म्हणून वापरले जातोय, याची जाणीव आपल्याला कधी होणार\nदेशभक्तीचा फुगा आणि राफेलची टाचणी\nराष्ट्रभक्तीचा थयथयाट करून आपलं अपयश झाकण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. शेतीची दुरवस्था, बेरोजगारी, सामाजिक अशांतता, आर्थिक अधोगती अशा अनेक आघाड्यांवर त्यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. पुलवामा हल्ल्याअगोदर झालेल्या अनेक सर्व्हेंमध्ये मोदींची लोकप्रियता घसरल्याचं दिसत होतं. आता युद्धज्वरामुळे भाजप नेत्यांत नवी आशा निर्माण झाली आहे.......\n‘रॉ : भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा’ - उथळ देशभक्तीच्या वातावरणात ‘वाचावेच’ असे पुस्तक\nएक देश चालवणं ही किती गंभीर कृती असते, हे या पुस्तकातून आपल्याला गांभीर्यानं समजून घेता येतं. सध्याच्या राज्यकर्त्यांच्याही ‘बडबडगीतां’ना या पुस्तकातून उत्तर मिळतं आणि लक्षात येतं, सध्याच्या सत्ताधारी नेतृत्वाची इयत्ता काय देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा\nपुलवामानंतर सोशल मीडियावर सुरू झालेला युद्धाचा उन्माद आता आणखीनच वाढला आहे. ‘जय जवान’ असं मी बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर लिहिल्यावर त्याला ‘जय मोदी’ असं उत्तर आलं. कर्नाटक भाजपचे नेते बी. एस. येदुरप्पा यांनी तर या हल्ल्यामुळे भाजपला किती जागा अधिक मिळतील हे सांगून टाकलं. भाजपचे छोटेमोठे सर्वच नेते आता मोदी पुन्हा येणार असं सांगू लागले आहेत.......\nस्वयंप्रज्ञेने ‘धृतराष्ट्र’ झालेल्यांना तुम्ही सांगताय ते कसं काय दिसणार गज्वी सर\nज्यांचे डोळे, कान उघडे आहेत आणि मेंदू स्वतंत्र आहे, त्या कुणालाही गज्वींनी जे मांडलं ते वास्तव आहे, हे मान्यच करावं लागेल. उदघाटक एलकुंचवारांनीही याला स्पर्श केला होता भाषणात. मात्र वादळ उठलं ते गज्वींच्या भाषणावर काहींना ती अतिशयोक्ती वाटली, काहींना गूढ, तर काहींनी सहमती दर्शवली. तसेही मराठी रंगकर्मींचे चेहरे आणि मुखवटे वेळोवेळी दिसले आहेत. त्यामुळे यावेळीही ते दिसले तर नवल काहीच नाही.......\nगुजरातमधल्या एका भाजप नेत्याने, या हल्ल्याच्या निमित्ताने झालेल्या एकजुटीचा उपयोग मतं मिळवण्यासाठी कसा करायचा हेच जाहीरपणे सांगून टाकलं. पक्षाचा झेंडा न घेता ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ म्हणत गल्लीबोळात मिरवणुका काढून युद्धज्वर निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्नही त्यांनी केला. दुर्दैवाने भाबड्या जनतेने ठिकठिकाणी त्यांना साथ दिली. हा युद्धज्वर निर्माण करण्याचं काम केलं कानात वारं शिरलेल्या न्यूज चॅनेल्सनी.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.workwithlic.com/ic38-marathi-mock-test-18/", "date_download": "2019-03-22T10:58:27Z", "digest": "sha1:NNM5DEHLLXNGGSAPULO4PHV3TLJEEWS4", "length": 6068, "nlines": 81, "source_domain": "www.workwithlic.com", "title": "IC38 Marathi Mock Test 18 - IC38 Online Mock Test for LIC Agents IC38 Online Mock Test for LIC agency exam, Latest material in hindi ic38, english ic38, marathi ic38, bengali ic38, gujarati ic38, kannada ic38, tamil ic38, telugu ic38, punjabi ic38", "raw_content": "\nQue. 1 : मोटार आयुर्वीमात हमी पैकी एक आहे\n1. वाहन रोज धुतले गेले पाहिजे\n2. गतीच्या परीक्षणासाठी वाहनाचा उपयोग होता काम नये\n3. वाहनाचा उपयोग वैयक्तिक वापरासाठी होता कामा नये\n4. वाहन प्रतिदिन २०० किमी पेक्ष्या जास्त नाही चालवले गेले पाहिजे\nQue. 2 : दुकानदार आयुर्वीमात खालीलपैकी काय कव्हर नाही होत \n1. यांत्रिकी तूट फूट\n2. दुर्भाग्य पूर्ण नुकसान\n4. आयुर्विमीत द्वारे जाणूनबुजून विनाश करणे\nQue. 3 : श्रीयुत कुमार ने आपले चिरंजीव विजय च्या नावावर त्यांची संपत्ती हस्तांतरित करू इच्छितात _____ नावाने ओळखले जाते\n4. वरील पैकी सर्व\nQue. 4 : खालीलपैकी कोणता एक प्रश जनरल इन्शोरन्सच्या दाव्यातील निवारण्यासंबंधी विचारला जातो \n1. वास्तविकपणे नुकसान झाले का \n2. नुकसानीत कर्यरत असणाऱ्या घटनेमुळे वास्तविकपणे नुकसान झाले का \n3. नुकसानीचे कारण काय होते \nQue. 5 : खालीलपैकी कोण ज्वेलर्स ब्लॉक पॉलिसी ची धारा इ मध्ये कवर आहे\n1. आग विस्फोट , वीजचोरी , फूट , पकड , दरोडा , संप , दुर्घटना. आणि दहशतवाद इत्यादी मुळे संपत्तीला होणारे नुकसान\n2. संपत्तीचे नुकसान तेव्हा होणे जेव्हा संपत्ती हि विमितव्यक्ती अथवा अन्य विशिष्ट व्यक्तींच्या अधिकारात असेल\n3. संपत्तीचे नुकसान वा हानी जेव्हा अशी संपत्ती नोंदणीकृत आयुर्विमा , पार्सल टपाल , एयर फ्रेट आदी पारगमन मध्ये असताना होणे\nसर्व चाचण्यांसाठी येथे क्लिक करा– Click Here\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/9405", "date_download": "2019-03-22T10:05:33Z", "digest": "sha1:GHC6TVSVHCB4G7JFWTJLZTWUI4TRD7IU", "length": 5209, "nlines": 111, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संग्रह २ | पुनवेची शारद रात| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nआल्या मुखरिणि या बाहेर,\nफेर धरति या गाउनि आज,\nलखलख चमकति लेउनि साज,\nअंगणि भरला वरि आनंद,\nगवळणि जमल्या कुरणीं आज,\nमुरली घुमवा या महाराज \nशरदाचा हा मादक काळ,\nअंगी आला, या गोपाळ,\nगाणीं गाऊं घेउनि फेर,\nमोरमुगुट शिरिं, या बाहेर.\nलहरी नाचुनि गाई नीर,\nखिदळे वारा हा कुंजांत,\nडुलती राया, गाई आंत;\nविखरी परिमळ हा कुरणांत\nमद संचरला दाहि दिशांत.\nचंचळ चरणीं नाचूं आज,\nमुरली घुमवा या महाराज \nआलें तुझ्या रे दारीं नृपा\nप्रभु, तुज कवणेपरि ध्याऊं \nकोठे शांति, तुझा निवा��� \nचल जळो ज्ञानविज्ञान गड्या \nकुणी कोडें माझें उकलिल का \nमग विसर हवा तर हा क्षण गे \nघट भरे प्रवाहीं बुडबुडुनी\nबघुनि तया मज होय कसेंसें \nभयचकित नमावें तुज रमणी \nतें दूध तुझ्या त्या घटांतलें\nक्षण सुवर्णकण झाले रमणा \nघन तमीं शुक्र बघ राज्य करी \nसोन्याची घेउनि करिं झारी\nमंदिरीं मना, तव गान भरे\nरे अजात अज्ञात सखे जन \nया वेळीं माझ्या रे रमणा \nघातली एकदा अतां उडी \nपोशाख नवनवा मला दिला \nघाबरूं नको, बावरूं नको \nजन पळभर म्हणतिल, 'हाय हाय \nमरणांत खरोखर जग जगतें \nकिति महामूर्ख तूं शहाजहां \nआज तो कुठे जिवाचा चोर \nकळा ज्या लागल्या जीवा\nनिष्ठुर किति पुरुषांची जात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/2609", "date_download": "2019-03-22T10:49:50Z", "digest": "sha1:GXPXX3UHK2RLE2TUUAJCPXYBBIYAEUEE", "length": 41067, "nlines": 230, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "गांधींवर आरोप करून तथाकथित विचारवंतांना राष्ट्रभक्तीचे आणि बदनामीचे झेंडे मिरवण्यात आनंद वाटतो!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nगांधींवर आरोप करून तथाकथित विचारवंतांना राष्ट्रभक्तीचे आणि बदनामीचे झेंडे मिरवण्यात आनंद वाटतो\nसदर - गांधी @ १५०\nम. गांधींविषयीचे विविध स्टॅम्प्स\nसदर गांधी @ १५० Gandhi @ 150 महात्मा गांधी Mahatma Gandhi\n२ ऑक्टोबर २०१८ ते २ ऑक्टोबर २०१९ यादरम्यान गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. गांधी कसे आमचेच आहेत, ते आम्हाला कसे ‘प्रात:स्मरणीय’ आहेत, असे प्रत्येक राजकीय पक्ष ‘दम’ देऊन सांगत फिरेल, तेव्हा लोकशाहीतले सजग नागरिक म्हणून आपण गांधींचे विचार समजून घेणं, त्याचा प्रसार करणं, हे आपलं आद्यकर्तव्य आहे. सजग नागरिक म्हणून हे करणं, हीच राष्ट्रपिता महात्मा गांधींना खरी आदरांजली ठरेल\nशाळेत असताना भारतीय स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासत्ताक दिन, या दोन्ही दिवशी सकाळी गावातून निघणाऱ्या प्रभात फेरीत एक घोषणा ठरलेली असायची- ‘एक रुपया चांदी का, हमारा देश गांधी का’ या घोषणेचा अर्थ काय, हे कळायचं नाही. मात्र प्रभात फेरीतला प्रत्येक जण मोठ्या आवाजात ही घोषणा द्यायचा. माझी काकू जात्यावर दळण दळताना, जात्यावरची गाणी म्हणायची. त्यातली एक ओळ आजही आठवते- \"उचललेस मीठ तू, साम्राज्याच्या खचला पाया.”\nही दोन्ही वाक्यं मला लहानपणापासून एका नावापाशी घेऊन जातात. आणि ते नाव म्हणजे, भारतीय जनमानसावर ज्यांनी प्रचंड प्रेम केलं असे – गांधी\nगांधी हे नाव शाळेतल्या प्रत्येक कार्यक्रमात घेतलं जायचं. तेव्हा वाटायचं की, या माणसाचं असं नेमकं केलं तरी काय, ज्यामुळे सुशिक्षितापासून ते अडाणी माणसापर्यंत प्रत्येक भारतीय माणूस त्यांचं नाव घेतो\nगांधी हे नाव सातत्यानं कानावर पडत आलं. ते प्रत्येक भारतीय तरुणाच्या कानावर कमी-अधिक प्रमाणात पडतं. शाळा न शिकलेली काकू जेव्हा गांधींच्या मिठाच्या सत्याग्रहाचा उल्लेख आपल्या गाण्यातून करत असे, तेव्हा मला गांधी इथल्या जनमानसाच्या हृदयात कसे घट्ट बसले आहेत, हे लक्षात यायचं. इतकं प्रेम मिळवण्यासाठी माणूस मुळात नैतिक असावा लागतो. आणि ही नैतिकता गांधींच्या संपूर्ण जीवनाचा मूळ गाभा होता. मग गांधींबद्दल समजून घ्यायचं ठरवलं. पण त्यांच्याबद्दल भारतीय समाजात गैरसमज इतक्या मोठ्या प्रमाणात पसरवलेले आहेत की, गैरसमजाला सत्य मानणाऱ्या वर्गाला गांधी कधीच आपले वाटले नाहीत. आणि या वर्गानं कधी सत्य, अहिंसा, नैतिकता या मूल्यांना स्वीकारलंही नाही, ही खरी शोकांतिका आहे.\nगांधी समजून घेण्यासाठीच पहिलं निमित्त ठरलं, ते ‘माझे सत्याचे प्रयोग’. त्यावेळी मी ११वीत होतो. निमित्त होतं एका महाविद्यालयीन स्पर्धेचं. या एका पुस्तकानं माझ्या गांधी समजून घेण्याच्या प्रवासाला सुरुवात झाली. पुस्तक वाचून प्रचंड भारावून गेलो होतो. कारण मानवी जीवनात नैतिकतेचं किती मोठं स्थान आहे, हे पहिल्यांदा समजलं. त्यानंतर हळूहळू आणखी वाचत गेलो. पुढे रिचर्ड अ‍ॅटनबरोचा ‘गांधी’ हा चित्रपट या प्रवासात महत्त्वाचा ठरला.\nमग काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या. गांधींवर प्रेम करणारा वर्ग देशात मोठा आहे. तो स्वातंत्र्यपूर्व काळात होता आणि आजही आहे. तसंच त्यांचा द्वेष करणाऱ्यांची संख्या कमी असली तरी, अत्यंत हीन स्तराला जाऊन त्यांना बदनाम करणारी ही मंडळी आहेत. पण तरीही या द्वेषमूलक वर्गाला मात्र गांधींचा उघड उघड विरोध कधी करता येत नाही.\nगांधींनी देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. मात्र याच देशातल्या कट्टरवादी, अमानवी, हिंसक, प्रवृत्तीनं त्यांना गोळ्या घ��तल्या, यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही. हजारो लोक एका हाकेवर आपलं सर्व काही सोडून गांधींनी पुकारलेल्या अहिंसक लढ्यात मार खायला तयार होत, यामागे काय कारण होतं मुळात मानवी मन हे हिंसेला नकार देतं. हे ओळखून गांधींनी अहिंसा लोकांच्या मनात रुजवली, लोकांची मनं जिकली, प्रचंड विश्वासाहार्यता कमावली. या सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी माणसाच्या अंतरमनात नैतिकतेचा अखंड ध्यास असावा लागतो. हे सगळं वाटतं तितकं सहजसोपं नाही. पण हे सगळं गांधींनी करून दाखवलं. कारण भारतीय जनमानसाचं लाभलेलं प्रेम आणि त्यांचंही या जनमानसावर असणारं प्रेम यात तेवढं सामर्थ्य होतं.\nसातत्यानं गांधींना बदनाम करण्याचं काम विरोधकांनी केलं. स्वातंत्रपूर्व काळात आणि स्वातंत्रोत्तर काळातदेखील त्यांना ‘खलनायक’ म्हणून पुढे केलं गेलं. मुस्लिमधार्जिणे, अहिंसेचं ‘तत्वज्ञान’ पाजळणारे, सनातनी हिंदू, सरदार पटेलावर अन्याय करणारे, असे आरोप त्यांच्यावर आजही लावले जातात. यामागे हेतू असतो, तो त्यांना बदनाम करण्याचा. आजही कितीतरी गट, संघटना, सतत असे आरोप करतात. हे आरोप कसे खोटे आहेत, याचं विवेचन करण्याशिवाय पर्याय नाही. कारण भारतीय लोकशाहीचा हा डोलारा सांभाळताना उच्चकोटीची नैतिकता अंगी असावी लागते. आणि यासाठी नैतिक बळ लागतं. त्यासाठी प्रेम, शांती, अहिंसा, नैतिकता या मार्गाचा स्वीकार करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून गांधींना सोडून पुढे जाता येत नाही.\nगांधींविषयीच्या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -\nहे आरोप कसे खोटे आहेत, याचा माझ्या वाचनात आलेले संदर्भ.\nगांधी मुस्लिमधार्जिणे होते असे म्हणणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावं, की गांधींनी हयातभर मुस्लिमांना कुठलीही विशेष तरतूद, करार, अथवा सूट दिली नाही. राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात ३१ डिसेंबर १९१६ साली लखनौ करार झाला. या करारानुसार मुस्लिमांसाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचं नेतृत्व लोकमान्य टिळक करत होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. उलट गांधींनी मुस्लिमांच्यासाठीच्या सगळ्या विशेष तरतुदी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारताच रद्द केल्या.\nअहिंसेचं ‘अतिसमर्थन’ अशी सर्वसाधारण विरोधकांची बोंब असते. गांधींच्या या अहिंसेमुळे देशाला उशिरा स्वातंत्र्य मिळालं, असा आरोपदेखील केला ���ातो. यावर साधं आणि सरळ उत्तर म्हणजे बहुसंख्य लोकांना एकत्र करायचं असेल, तर अहिंसा हेच तत्त्व स्वीकारावं लागतं. बहुसंख्य लोक एकत्र आले असता, त्यांचं रूपांतर झुंडीत होऊ नये, कारण झुंडीला विचार नसतो. हिंसेच्या मार्गानं चालणारे लढे मानवी मूल्य पायदळी तुडवतात. त्यातून फक्त आणि फक्त नुकसान होतं, ही गांधींची भूमिका लक्षात न घेता त्यांच्यावर आरोप करतं सुटणं निव्वळ हस्यास्पद आहे. आज लोकशाही मार्गानं निघणारे मोर्चे हिंसक वळण धारण करतात, हे दिसतंच आहे. तेव्हा या हिंसक लढ्याबद्दल प्रत्येक जण राग व्यक्त करत असतो. हेच सूत्र गांधींच्या अहिंसा या तत्त्वाला कधीतरी विरोधकांनी लावून बघितलं पाहिजे. त्यामुळे मानवी मूल्यं जपायची असतील तर अहिंसा या मूल्याला बाजूला सारून ते शक्य नाही. कारण पुढे हा देश स्वातंत्र्य झाल्यानंतर इथं संविधान लागू होणार होतं… जे की या सर्व मानवी मूल्यांचा स्वीकार करणारं होतं. त्यामुळे अहिंसा या तत्त्वाला वगळून चालणार नाही.\nगांधी स्वतःला ‘सनातनी हिंदू’ म्हणवून घेत. पण या शब्दावर अडून बसणाऱ्या वर्गानं याचं उत्तर दिलं पाहिजे, की सनातनी हिंदू असणारे गांधी आपल्या प्रार्थनास्थळी कुठल्याही हिंदू देवाची मूर्ती ठेवत का नाहीत आणि आपल्या प्रार्थनेत ते ‘ईश्वर अल्ल्हा तेरो नाम सब को सन्मती दे भगवान’ असं का म्हणतात आणि आपल्या प्रार्थनेत ते ‘ईश्वर अल्ल्हा तेरो नाम सब को सन्मती दे भगवान’ असं का म्हणतात मुळात गांधी ज्या धर्माबद्दल बोलतात, तो धर्म ईश्वरनिर्मित नाही, तर माणसाच्या मनात असलेल्या माणुसकी धर्माबद्दल ते बोलतात. इथं एक संदर्भ नमूद करण्यायोग्य आहे, ज्यामुळे हा मुद्दा आणखी स्पष्ट होईल. एका पत्रकारानं त्यांना विचारलं, “तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेता, पण मंदिरात जात नाही मुळात गांधी ज्या धर्माबद्दल बोलतात, तो धर्म ईश्वरनिर्मित नाही, तर माणसाच्या मनात असलेल्या माणुसकी धर्माबद्दल ते बोलतात. इथं एक संदर्भ नमूद करण्यायोग्य आहे, ज्यामुळे हा मुद्दा आणखी स्पष्ट होईल. एका पत्रकारानं त्यांना विचारलं, “तुम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेता, पण मंदिरात जात नाही’ त्यावर गांधी त्याला म्हणतात, ‘पापी माणसं मंदिरात जातात.’ यावरून गांधींची विवेकी भूमिका समजून घ्यायला हवी. हे लक्षात न घेता उठसूठ गांधी कसे हिंदुत्ववादी होते, हे स���ंगणारा वर्ग गांधींना ‘हायजॅक’ करू पाहतोय.\nनेहरूंना पंतप्रधान करून सरदार पटेलांवर अन्याय केला, असा देखील आरोप गांधींवर केला जातो. या ठिकाणी हे लक्षात घ्यायला हवं की, भारत स्वतंत्र (१९४७) झाला, तेव्हा सरदार पटेल (जन्म १८७५) ७२ वर्षांचे होते. आणि त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती. सरदार पटेल सतत आजारी असायचे. अशा वेळी नव्यानं स्वातंत्र्य मिळालेल्या भारताची सूत्रं सरदार वल्लभभाई पटेलांच्या हाती देण्याऐवजी ५८ वर्षीय नेहरूंच्या हाती देणं योग्य होतं, ही वास्तव परिस्थिती गांधींच्या लक्षात होती. त्यामुळे नेहरूंना देशाचे पहिला पंतप्रधान करावं, असं त्यांनी सुचवलं. आणि भारत स्वातंत्र्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे १५ डिसेंबर १९५० रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांचं निधन झालं.\nकिमान हे चार मुद्दे लक्षात न घेता, गांधींवर आरोप करणं तथाकथित विचारवंतांना राष्ट्रभक्तीचे आणि बदनामीचे झेंडे मिरवण्यात आनंद वाटतो. त्यांनी हे चार मुद्दे समजून घेतले पाहिजेत. गांधींना बदनाम करून राजकीय स्वार्थाची, स्वहिताची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सातत्यानं होत असतो. तेव्हा सजग भारतीय नागरिक म्हणून यामागचा हेतू लक्षात घेतला पाहिजे. गांधींना बदनाम करणारं टोळकं वेळीच उघडं पाडले पाहिजे. सत्य, अहिंसा, शांति, मानवता, प्रेम, नीतिमत्ता, करुणा या मानवी मूल्यांनाच या टोळक्यांचा विरोध आहे, हे विसरून चालणार नाही. तसंच गांधींना चरखा आणि स्वच्छता अभियानासाठी मर्यादित ठेवू पाहणाऱ्या सरकारनं त्यांच्या मानवी मूल्यांवरील श्रद्धेची जणू हेटाळणीच सुरू केली आहे, अशी शंका घेतली तर फार वावगं ठरणार नाही. गांधींची ‘Times’ या जगप्रसिद्ध साप्ताहिकानं ‘२० व्या शतकातील सर्वांत प्रभावी व्यक्ती’ म्हणून नोंद घेतली आहे, हेही विसरून चालणार नाही.\n२ ऑक्टोबर २०१८ ते २ ऑक्टोबर २०१९ यादरम्यान गांधींच्या १५० व्या जयंतीनिमित्त वर्षभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. गांधी कसे आमचेच आहेत, ते आम्हाला कसे ‘प्रात:स्मरणीय’ आहेत, असे प्रत्येक राजकीय पक्ष ‘दम’ देऊन सांगत फिरेल, तेव्हा लोकशाहीतले सजग नागरिक म्हणून आपण गांधींचे विचार समजून घेणं, त्याचा प्रसार करणं, हे आपलं आद्यकर्तव्य आहे. सजग नागरिक म्हणून हे करणं, हीच राष्ट्रपिता महात्मा गांधींना खरी आदरांजली ठरेल\n१. शिवरात्र - ���रहर कुरुंदकर, देशमुख आणि कंपनी प्रकाशन\n२. गांधीजी आणि त्यांचे टीकाकार - सुरेश द्वादशीवार, साधना प्रकाशन\n३. थर्ड अँगल - विनोद शिरसाठ, साधना प्रकाशन\n‌लेखक धनंजय श्रीराम सानप पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nभातुकलीच्या परीकथांत गांधी शोभून दिसतात गांधी जर एव्हढे उत्तुंग होते, तर मग बाबासाहेब आंबेडकर त्यांना 'मीडिया महात्मा' का म्हणतात गांधी जर एव्हढे उत्तुंग होते, तर मग बाबासाहेब आंबेडकर त्यांना 'मीडिया महात्मा' का म्हणतात\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\nचौकीदारजी, ‘मैं भी चौकीदार’ या तुमच्या मोहिमेत मी सहभागी होऊ शकत नाही. मी चौकीदार नाही. मी या देशाचा सामान्य नागरिक आहे. माझ्या चौकीदारानं काम केलं नाही तर त्याला बदलायचं हे मला ठाऊक आहे. विरोधी पक्षांचं मला ठाऊक नाही, पण भारतीय घटनेनं दिलेला हा अधिकार मी वापरणार आहे. माफ करा चौकीदारजी, मी तुमच्या पापांत वाटेकरी होऊ शकत नाही. मैं चौकीदार नहीं\nभाजप : राजकीय पक्ष की सिक्युरिटी गार्ड सर्व्हिस प्रोव्हायडर\n‘चौकीदार चोर है’ हे विद्यमान ‘चौकीदारां’नी स्वत:वर घेत ‘मोदी है तो मुमकीन है’ ही घोषणा मागे टाकत ‘मैं भी चौकीदार’ ही लाईन ‘में भी अण्णा’कडून उसनवारीत घेतली स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं स्वत:वरचा डाग त्यांनी सार्वजनिक केला. वर भयंकर कल्पक काहीतरी केलंय असं म्हणून नावापुढे ‘चौकीदार’ लावलं त्यावर प्रथेप्रमाणे किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे त्यावर प्रथेप्रमाण�� किंवा आदेशानुसार साथीचा रोग पसरला आणि नेते, कार्यकर्ते भक्त नावापुढे ‘चौकीदार’ लावत सुटले. जणू काही ‘चौकीदारां’ची भरतीच सुरू आहे\nभाजपने नेहरूंना ‘खलनायक’ ठरवत स्वत:चा ‘नाकर्तेपणा’ झाकण्याचे उद्योग बंद करावेत\nसर्वांत महत्त्वाचे म्हणजे, ज्या माओच्या चीनच्या जागी भारताला सुरक्षा परिषदेचे सदस्य मिळणार होते, अशी अफवा पसरवण्यात आली आहे, त्याच माओच्या चीनशी अमेरिकेने १९७१ मध्ये हातमिळवणी केली आणि चियांगच्या चीनला दगा दिला. तेव्हा, अमेरिकेमार्फत भारताचे भले होणार होते हा भ्रम आपण काढून टाकलेला बरा अमेरिकेला खरा रस होता तो भारताला सोविएत संघापासून दूर करण्यात.......\nमुलाबाळांची चिंता करणारे मोदींना काय हरवणार\n२०१८च्या उत्तरार्धात राहुल गांधी चांगले रंगात आल्याचं दिसत होतं. त्यांच्या नेतृत्वात सुधारणाही होत होती. पण आज ते केवळ राफेलच्या मुद्यावर अडकून बसलेले दिसतात. जनतेच्या जिव्हाळ्याचे इतर मुद्दे काँग्रेसला महत्त्वाचे वाटत नाहीत काय अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा अशा परिस्थितीत ‘TINA’ ( There Is No Alternative) फॅक्टरचा फायदा मोदींनी उठवला तर दोष कुणाला द्यायचा\nकुटुंब, कुटुंब खेळताहेत, निवडणूक ‘निवडणूक’ खेळ\nया आपादधर्म नि शाश्वतधर्मात काही सत्ता, संपत्ती, साधन, साम, दाम, दंड, भेदाचा जो काही खेळ खेळला जातोय, त्यातून काही कुटुंबं आणि त्यांच्या सात काय सत्तर पिढ्यांची सोय होत असेल, पण या सर्वांत संविधानात्मक लोकशाहीचा खून होतो. या कुटुंबांना आपल्यावर तहहयात राज्य करू देणारे आपण लोकशाहीच्या खुनात हत्यार म्हणून वापरले जातोय, याची जाणीव आपल्याला कधी होणार\nदेशभक्तीचा फुगा आणि राफेलची टाचणी\nराष्ट्रभक्तीचा थयथयाट करून आपलं अपयश झाकण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. शेतीची दुरवस्था, बेरोजगारी, सामाजिक अशांतता, आर्थिक अधोगती अशा अनेक आघाड्यांवर त्यांचं सरकार अपयशी ठरलं आहे. पुलवामा हल्ल्याअगोदर झालेल्या अनेक सर्व्हेंमध्ये मोदींची लोकप्रियता घसरल्याचं दिसत होतं. आता युद्धज्वरामुळे भाजप नेत्यांत नवी आशा निर्माण झाली आहे.......\n‘रॉ : भारतीय गुप्तचर संस्थेची गूढकथा’ - उथळ देशभक्तीच्या वातावरणात ‘वाचावेच’ असे पुस्तक\nएक देश चालवणं ही किती गंभीर कृती असते, हे या पुस्तकातून आपल्याला गांभीर्��ानं समजून घेता येतं. सध्याच्या राज्यकर्त्यांच्याही ‘बडबडगीतां’ना या पुस्तकातून उत्तर मिळतं आणि लक्षात येतं, सध्याच्या सत्ताधारी नेतृत्वाची इयत्ता काय देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा देश म्हणजे काय, जग म्हणजे काय, राज्यकारभार म्हणजे काय, याबाबतीत वर्तमान सरकारचा बुद्ध्यांक उणेच भरावा\nपुलवामानंतर सोशल मीडियावर सुरू झालेला युद्धाचा उन्माद आता आणखीनच वाढला आहे. ‘जय जवान’ असं मी बालाकोटच्या हवाई हल्ल्यानंतर लिहिल्यावर त्याला ‘जय मोदी’ असं उत्तर आलं. कर्नाटक भाजपचे नेते बी. एस. येदुरप्पा यांनी तर या हल्ल्यामुळे भाजपला किती जागा अधिक मिळतील हे सांगून टाकलं. भाजपचे छोटेमोठे सर्वच नेते आता मोदी पुन्हा येणार असं सांगू लागले आहेत.......\nस्वयंप्रज्ञेने ‘धृतराष्ट्र’ झालेल्यांना तुम्ही सांगताय ते कसं काय दिसणार गज्वी सर\nज्यांचे डोळे, कान उघडे आहेत आणि मेंदू स्वतंत्र आहे, त्या कुणालाही गज्वींनी जे मांडलं ते वास्तव आहे, हे मान्यच करावं लागेल. उदघाटक एलकुंचवारांनीही याला स्पर्श केला होता भाषणात. मात्र वादळ उठलं ते गज्वींच्या भाषणावर काहींना ती अतिशयोक्ती वाटली, काहींना गूढ, तर काहींनी सहमती दर्शवली. तसेही मराठी रंगकर्मींचे चेहरे आणि मुखवटे वेळोवेळी दिसले आहेत. त्यामुळे यावेळीही ते दिसले तर नवल काहीच नाही.......\nगुजरातमधल्या एका भाजप नेत्याने, या हल्ल्याच्या निमित्ताने झालेल्या एकजुटीचा उपयोग मतं मिळवण्यासाठी कसा करायचा हेच जाहीरपणे सांगून टाकलं. पक्षाचा झेंडा न घेता ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ म्हणत गल्लीबोळात मिरवणुका काढून युद्धज्वर निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्नही त्यांनी केला. दुर्दैवाने भाबड्या जनतेने ठिकठिकाणी त्यांना साथ दिली. हा युद्धज्वर निर्माण करण्याचं काम केलं कानात वारं शिरलेल्या न्यूज चॅनेल्सनी.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/kangana-ranaut-manikarnika-movie-esakal-news-81445", "date_download": "2019-03-22T10:48:00Z", "digest": "sha1:U6M7CV7UHR2YEKHHTMEP5ZCQOBE5Q4GQ", "length": 12230, "nlines": 201, "source_domain": "www.esakal.com", "title": "kangana ranaut manikarnika movie esakal news कंगनासोबत काम? नको रे बाबा! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nबुधवार, 8 नोव्हेंबर 2017\nकंगना रनोट आणि ह्रतिक रोशन यांचा ���ाद जुना आहे. गेले दोन वर्ष हा वाद धुसफुसतोय. आता या वादात इतर कलाकारही आले. ह्रतिकच्या समर्थनार्थ तर फरहान अख्तरपासून फराह खानपर्यंत अनेक मंडळी पुढे आली आहेत. त्यावेळी आनंद एल रायसारखी मंडळी कंगनाच्या स्पिरीटचं कौतुक करतायतं.\nमुंबई : कंगना रनोट आणि ह्रतिक रोशन यांचा वाद जुना आहे. गेले दोन वर्ष हा वाद धुसफुसतोय. आता या वादात इतर कलाकारही आले. ह्रतिकच्या समर्थनार्थ तर फरहान अख्तरपासून फराह खानपर्यंत अनेक मंडळी पुढे आली आहेत. त्यावेळी आनंद एल रायसारखी मंडळी कंगनाच्या स्पिरीटचं कौतुक करतायतं.\nसध्या सिनेसृष्टीत असे दोन थेट वाद असले तरी इंडस्ट्रीही या दोन कलाकारांत विभागली गेल्याचं चित्र आहे. कारण सध्या कंगना रनोट या गुणी अभिनेत्रीसह कोणीच आघाडीचा कलाकार काम करायला तयार नसल्याचं चित्र आहे. मणिकर्णिका या चित्रपटाला त्याचा फटका बसला. ह्रतिक आणि कंगना या वादाचाच हा परिणाम असल्याचं बोललं जातं. त्याचवेळी विशाल भारद्वाज यांच्या रंगून चित्रपटावेळी तिंच आणि शाहीद कपूरचं वाजलं होतं. त्या चित्रपटात शाहीदला किस करणं कसं अवघड होतं असं बोलून तिने त्याची नाराजी ओढवून घेतली होती. ह्रतिक आणि शाहीदसोबत झालेल्या वादानंतर कंगनाच्या या बेधडक वृत्तीची सर्वांनीच धास्ती घेतली आहे.\nदापोली - कोकणातलं हिल स्टेशन\nवीकएंड पर्यटन कोकणातलं थंड हवेचं ठिकाण कोणतं, असा प्रश्न कोणी विचारल्यास सहजपणे दापोलीचं नाव सांगितलं जातं. समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० फूट उंचीवर...\nअपंगत्वावर मात करत साक्षी देतेय परीक्षा\nभिलार - जन्मतः शारीरिक अपंगत्व लाभल्यामुळे आई-वडिलांचा आधार, जिद्द आणि बुद्धीच्या मनोधैर्यावर सहायक लेखनिक मदतीला घेऊन येथील हिलरेंज हायस्कूलची...\nरंगकर्मींच्या धूलिवंदनाला पोलिसांचा आक्षेप\nमुंबई - मराठी कलाकारांच्या धूलिवंदन उत्सवाला मुंबई पोलिसांनी सुरवातीला आक्षेप घेतला. मात्र, परवानगीचे...\nमुंबई : स्टार प्रवाह ही वाहिनी एक वेगळा विषय असलेली मालिका ‘जिवलगा’ घेऊन येत आहे. आघाडीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि ‘हँडसम हंक’ सिद्धार्थ चांदेकर...\nध्यास दररोज वापरण्यायोग्य दागिने बनविण्याचा\nदागिने आणि त्यातील वेगवेगळ्या डिझाइन्सची आवड नाही अशी भारतीय महिला दुर्मीळच. परंतु पिवळेधमक सोन्याचे दागिने प्रत्येकालाच परवडतील असे नाही. आणि ��...\nप्रदूषण टाळा अन्‌ प्रेमाचे तरंग फुलवा\nहोळी म्हणजे रंगांची उधळण. मग हे रंग चेहरे रंगवणारे नव्हे तर, दुसऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे आणि प्रेमाचे तरंग फुलवणारे आहेत. कृत्रिम रंगांचा वापर करून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/aurangabad-news-dr-babasaheb-ambedkar-marathwada-university-92389", "date_download": "2019-03-22T10:49:05Z", "digest": "sha1:GRMOEXR4VWDKJKMQNQTFTZ5MH7AQUBMA", "length": 15507, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad news Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University नामविस्तार दिनात बंदोबस्तासाठी अनुभवी अधिकाऱ्यांना पाचारण | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nनामविस्तार दिनात बंदोबस्तासाठी अनुभवी अधिकाऱ्यांना पाचारण\nरविवार, 14 जानेवारी 2018\nऔरंगाबाद - कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमासाठी पोलिस प्रशासनाकडून मोठी दक्षता घेतली जात आहे. त्यासाठी विद्यापीठ परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय नामविस्तार दिनाच्या बंदोबस्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शहराची माहिती असलेले व तगडा जनसंपर्क असलेले उपायुक्त वसंत परदेशी यांनादेखील बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे.\nऔरंगाबाद - कोरेगाव भीमा घटनेच्या पार्श्‍वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमासाठी पोलिस प्रशासनाकडून मोठी दक्षता घेतली जात आहे. त्यासाठी विद्यापीठ परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाय नामविस्तार दिनाच्या बंदोबस्तावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्र सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच शहराची माहिती असलेले व तगड��� जनसंपर्क असलेले उपायुक्त वसंत परदेशी यांनादेखील बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले आहे.\nनामविस्तार दिनाच्या पूर्वसंध्येला शहरात राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या दाखल झाल्या आहेत. विद्यापीठ परिसरात सीसीटीव्ही, पोलिस मदत केंद्र, ड्रोन कॅमेरा, स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. याशिवाय गृहखात्याच्या वतीने अतिरिक्त पोलिस महासंचालक राजेंद्रसिंग यांची बंदोबस्तावर नियुक्ती केली आहे. शनिवारी सायंकाळी राजेंद्रसिंग हे शहरात दाखल झाले. तसेच उपायुक्त वसंत परदेशी यांनासुद्धा पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, विविध मागण्यांसाठी भडकल गेट येथे उपोषणासाठी बसलेल्या भिक्‍खू संघाची आज वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना हेमंत कदम यांनी कलम १४९ नुसार नोटीस बजावली आहे.\nपोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात नामविस्तार दिनाच्या पूर्वसंध्येला शक्तिप्रदर्शन करीत पथसंचलन केले. यात राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या, तीन उपायुक्त, पाच सहायक पोलिस आयुक्त, २६ पोलिस निरीक्षक, ७५ सहायक पोलिस निरीक्षक व पोलिस उपनिरीक्षक, एक हजार १५७ पोलिस कर्मचारी, १३४ महिला व पुरुष होमगार्ड, दामिनी पथक, बॉम्बशोधक व नाशक पथक, विशेष पोलिस अधिकारी, क्‍युआरटी, दंगा नियंत्रण पथक, वरुण वाहन यांचा समावेश होता.\nमाथेरानमध्ये वाहनबंदी कायद्याला हडताळ\nनेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात...\nगणेशपुरी पोलिस स्टेशनमध्ये सहायक पोलिस निरीक्षक परशुराम लोंढे याची नियुक्ती\nवज्रेश्वरी - भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पदी पी.एम. लोंढे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. मावळते वरिष्ठ...\nनांदेड : दोन पिस्तूलांसह मोठा शस्त्रसाठा जप्त\nनांदेड : येथील सचखंड गुरुद्वारा गेट नंबर 2 समोरून बुधवारी (ता. 20) रात्री अकराच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद...\nपुणे - विविध आजारांमुळे आपल्या कुटुंबीयांची होणारी तारांबळ लक्षात घेऊन, 77 वर्षांच्या आजोबांनी थेट राष्ट्रपतींकडे इच्छामरण मिळावे, यासाठी अर���ज केला....\nपत्नीवर गोळ्या झाडून मंत्रालयातील सचिवाची आत्महत्या\nमंगळवेढा - मंत्रालयात सचिवपदावर कार्यरत असलेले विजयकुमार भागवत पवार (50) यांनी पत्नीवर गोळीबार केल्यावर स्वत: आत्महत्या केली. या गोळीबारात त्यांची...\n#WeCareForPune चेंबरचे झाकण ठरतेय धोकादायक\nपुणे : शिवाजीनगर पोलिस चौकीसमोर चेंबरचे झाकण तुटले आहे. त्यामुळे गाड्यांचे टायर फाटून अपघाताची शक्‍यता आहे तरी महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-agenda-solid-waste-management-88569", "date_download": "2019-03-22T10:58:21Z", "digest": "sha1:X4XJ5ZOXDHH7M242AQDESNUBPRB2B67J", "length": 18845, "nlines": 227, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news Agenda for solid waste management घनकचरा व्यवस्थापनासाठी ‘अजेंडा’ | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nगुरुवार, 21 डिसेंबर 2017\nसातारा - स्वच्छ भारत अभियानातील दुसरा टप्पा असलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने आता कंबर कसली आहे. घनकचरा व्यवस्थानासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २१७ गावांची निवड केली असून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी नवीन वर्षात केली जाणार आहे. त्याबाबतच्या सूचनाही संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.\nसातारा - स्वच्छ भारत अभियानातील दुसरा टप्पा असलेल्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन उपक्रम राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने आता कंबर कसली आहे. घनकचरा व्यवस्थानासाठी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २१७ गावांची निवड केली असून, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी नवीन वर्षात केली जाणार आहे. त्याबाबतच्या सूचनाही संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आल्या आहेत.\nशहरालगतच्या, मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा ही समस्या मोठी झाली आहे. बनवडी (ता. कऱ्हाड) ग्रामपंचायतींसह जिल्ह्यातील काही ग्��ामपंचायतींनी घनकचरा व्यवस्थापनात प्रभावीपणे काम केले आहे. तसेच काम जिल्ह्यातील लोकसंख्येने मोठ्या व पर्यटनाच्यादृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या २१७ ग्रामपंचायतींत करण्यासाठी जिल्हा परिषद आग्रही आहे. या ग्रामपंचायतींतील सरपंच, ग्रामसेवकांना नुकतेच बनवडी येथे घनकचरा व सांडपाणी याबाबत प्रशिक्षण देण्यात आले होते. हा प्रकल्प सुरू करण्यासाठी पंचायत समिती स्तरावर सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य, गटविकास अधिकारी, तालुकास्तरीय सर्व खातेप्रमुख, आदर्श सरपंच, ग्रामसेवक, महाविद्यालयाचे प्राध्यापक, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, विस्तार अधिकारी आदींची समिती तयार करून त्यामार्फत हा प्रकल्प सुरू केला जाणार आहे. एक जानेवारीपासून या प्रकल्पाची कार्यवाही सुरू करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक संपर्क अधिकारी निवडण्याच्या सूचना दिल्या आहेत. हा प्रकल्प राबविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विविध बैठका घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी गाव पातळीवर एक समिती करून आठवडा, पंधरवडा व महिन्यातून या कामाचा आढावा घेतला जाईल. भविष्यात सांडपाण्यासाठी शोषखड्डे, परसबागा करणे, सांडपाण्याचा शेतीसाठी पुनर्वापर करणे आदी प्रकल्प राबविले जातील, असे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.\nसांडपाणी व्यवस्थापन उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात २१७ गावांमध्ये कुटुंबाकुटुंबांत राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून खर्च केला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात शहरालगतच्या टप्प्यात ग्रामपंचायती, तर तिसऱ्या टप्प्यात नदीकाठांवरील गावांतील सांडपाणी रोखण्यासाठी शोषखड्डे घेतले जातील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.\nघनकचरा प्रकल्पासाठी जागेची निवड करणे\nकुटुंबात ओला, सुका कचरा वेगळा करणे\nसंकलनासाठी बचतगट, कर्मचारी नेमणे\nओल्या कचऱ्यापासून गांडूळखत करणे\nविक्रीयोग्य कचऱ्याची विक्री करणे\nगावपातळीवर समिती गठित करणे\nचाळीस कोटी वसुलीचे ग्रामपंचायतींपुढे उद्दिष्ट\nकरवसुलीतून ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढत असल्याने या वर्षी ग्रामपंचायतींनी करवसुलीचा धडाका सुरू केला आहे. नोव्हेंबरअखेरीस सुमारे ५० कोटी वसूल केले आहेत. मार्चअखेरीस ४० कोटी वसुलीचे उद्दिष्ट राहणार आहे. चालू महिन्यात झालेल्या रा��्ट्रीय लोकअदालतीत करवसुलीला फायदा होऊन एका दिवसात तब्बल चार कोटी करवसुलीपर्यंत मदार गेली आहे. या वेळी वसुलीत सध्या कऱ्हाड तालुक्‍याने भरारी घेत ६६ टक्‍के करवसुली केली आहे.\nग्रामपंचायतींमध्ये दोन वर्षांपासून भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी सुरू झाली आहे. ग्रामपंचायतींच्या विकासाचा गाडा चालविण्यासाठी ग्रामपंचायतींनी घरपट्टी, पाणीपट्टी वसुली महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे हे कर वसुलीवर प्रामुख्याने भर दिला जातो. पान २ वर\nतालुकानिहाय नोव्हेंबरअखेरची घरपट्टी वसुली (आकडे लाखांत)\nसातारा : ६१३.४२, कोरेगाव : १५६.३५, खटाव : २४१.१४, माण : ९१.५७, फलटण : ३३२.४१, खंडाळा : २८०.३८, वाई : १३७.०१, जावळी : ८१.४१, महाबळेश्‍वर : ७८.३०, कऱ्हाड : ८४७.९२, पाटण : २९२.६६, एकूण : ३१५२.५७.\nलग्नातील बचतीतून अंगणवाड्यांना एलईडी\nकेळघर - जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी आपल्या लग्नात वारेमाप पैशांची उधळपट्टी, बडेजावपणा टाळून बचत केलेल्या पैशांचा विनियोग...\nउपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा\nयेवला - कुठलेही राजकारण नाही, फक्त ग्रामपंचायतीत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, या मागणीसाठी...\nज्ञानदान अन्‌ सामाजिक बांधिलकी\nशालेय विद्यार्थ्यांना स्कॉ-कॅनडाद्वारे लाखो रुपयांचे शैक्षणिक साहित्य मिळवून दिले. ‘माझा हात-तुमचा हात, विद्यार्थी विकासाला सर्वांची साथ’ हे शाळेचे...\nमहिला सरपंच लाचेच्या जाळ्यात\nनांदेड : शौचालयाचा धनादेश देण्यासाठी सोळाशे रुपयाची लाच घेणाऱ्या महिला सरपंचासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानी रंगेहात...\nपाण्याअभावी ग्रामीण भागात शौचालयांचे तीन तेरा\nझोडगे (जि. नाशिक) : केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना शौचालय उभारणीसाठी निधी दिला आहे....\nनिवडणुकांची रंजक गाथा (योगेश कुटे)\nज्यांना राजकारण म्हणून अभ्यास करायचा आहे, भारतीय निवडणुका कशा पद्धतीनं लढल्या जातात, हे जाणून घ्यायचं आहे; निवडणुकांची हवा कशी तयार होते आणि नेते ती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्य�� बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathinovels.net/2009/01/marathi-novels-novel-elove-ch-14.html", "date_download": "2019-03-22T10:26:16Z", "digest": "sha1:JICROEUPTOH4L2PP67SK32Y7XYJC34FF", "length": 14025, "nlines": 213, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Marathi Novels - Novel- ELove : CH-14 प्रपोज", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nअंजली आणि विवेक दोघं कितीतरी वेळ नुसते एकमेकांकडे पाहत होते. ते एक महिन्यापासून एकमेकांना ओळखत असले तरी प्रत्यक्ष एकमेकांसमोर प्रथमच आले होते. ते एकमेकांना नुसते ओळखतच नसून त्यांनी सर्वार्थाने एकमेकांना जाणून घेतले होते. एकमेकांच्या स्वभावातल्या सर्व खाचाखोचा त्यांना माहित झाल्या होत्या. तरीही प्रत्यक्ष एकमेकांसमोर येताच त्यांना काय बोलावे काही सुचत नव्हते. ते एवढे स्तब्ध होते की जणू दोन-दोन तिन-तिन पानांची मेल करणारे ते आपणच का अशी क्षणभर त्यांना शंका यावी. शेवटी त्यानेच पुढाकार घेवून सुरवात केली,\n'' ट्रॅफिकमधे अडकलो होतो म्हणून उशीर झाला..''\n'' मी तर साडेचार पासूनच तूझी वाट पाहत आहे..'' अंजली म्हणाली.\n'' पण तू तर पाचची वेळ दिली होतीस'' विवेक म्हणाला.\nफक्त सुरवात करण्याचाच अवकाश, आता ते एकमेकांना चांगले मोकळे बोलू लागले. बोलत बोलतच ते हळू हळू बीचच्या रेतीवर समुद्राच्या किनाऱ्या-किनाऱ्याने चालू लागले. चालता चालता केव्हा त्यांचे हात आपसूकच एकदूसऱ्यांच्या हातात गुंफले, त्यांना कळलंच नाही. कितीतरी वेळ हातात हात घालून ते बीचवर फिरत होते.\nसुर्यास्त होवून गेला होता आणि आता अंधारही पडायला लागला होता. मधेच अचानक थबकून, गंभीर होवून विवेक म्हणाला,\n'' अंजली... एक गोष्ट विचारू\nतिने डोळ्यांनीच होकार दिला.\n'' माझ्याशी लग्न करशील'' त्याने सरळच तिला विचारले.\nत्याच्या त्या अनपेक्षित प्रश्नाने ती एक क्षण गोंधळून गेली. आपल्या गोंधळलेल्या मनस्थितीतून सावरताच तिने काही न बोलता लाजून खाली मान घातली.\nविवेकचं हृदय आता जोरजोराने धडधडायला लागलं होतं.\nआपण मनाचा हिय्या करुन हा प्रश्न तर विचारला...\nपण ती 'हो' म्हणेल की 'नाही'\nतो तिच्या उत्तराची प्रतिक्षा करु लागला.\nआपण हा प्रश्न विचारायला जरा घाईच तर नाही ना केली\nती जर 'नाही' म्हणाली तर\nत्याच्या डोक्यात नाना शंका डोकावू लागल्या.\nथोड्या वेळाने ती म्हणाली,\n'' चला आपल्याला निघायला पाहिजे..''\nतिने बोलायला सुरवात केली तेव्हा पुन्हा त्याचे हृदय धडधडायला लागले होते.\nपण हे काय तिने त्याच्या प्रश्नाचे उत्तर टाळले होते...\nपण तो एक पीएचडी चा विद्यार्थी होता. कोणत्याही प्रश्नाचा छडा लावणे त्याच्या रक्तातच होते.\n'' .. तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस..'' त्याने तिला हटकले.\n'' चल मी तुला सोडून येते'' ती पुन्हा त्याच्या प्रश्नाच्या उत्तराला टाळत म्हणाली.\nपण तोही काही कमी नव्हता.\n'' अजून तू माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलेस''\nती लाजेने चूर होत होती. तिची मान खाली झूकलेली होती आणि तिचा गोरा चेहरा लाजेने लाल लाल झाला होता. ती आपल्या भावना लपविण्यासाठी पायाच्या अंगठ्याने जमीन कुरेदू लागली.\n'' मी थोडीच नाही म्हणाले'' ती कशीबशी खाली मान ठेवूनच म्हणाली.\nआपल्या तोंडून हे शब्द बाहेर पडले याचे तिचे तिलाच आश्चर्य वाटत होते. विवेकचा आतापर्यंत भांड्यात पडलेला जीव आता कुठे सावरला होता. त्याला इतका आनंद झाला होता की त्याला तो कसा साजरा करावा काही सुचत नव्हते. त्याने न राहवून तिला प्रेमाने आपल्या घट्ट मिठीत ओढून घेवून उचलले.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=82AA161108&img=post811201681940.jpg", "date_download": "2019-03-22T10:10:37Z", "digest": "sha1:OBHG4OIPJS546L3ZJLQ7TPVSA47HSA7T", "length": 6838, "nlines": 175, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nछावणी नामदेव माळी यांची ’छावणी’ ही कादंबरी मराठीतील ग्रामीण कादंबरीच्या परंपरेत आपल्या वेगळेपणाने उठून दिसावी अशीच आहे. ग्रामीण संस्कृतीच्या उदात्तीकरणाची भ्रामक भूमिका ही कादंबरी घेत नाही, त्याऐवजी या कादंबरीमधून ग्रामीण जगण्याचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय भान व्यक्त होते. ती वास्तववादी धारणेतून लिहिली गेलेली असली तरी हा वास्तववाद सरधोपट वाटत नाही. त्यामागे सांस्कृतिक चिकित्सा करण्याची इच्छा आहे. दुष्काळात पाळीव जनावरे जगवण्यासाठी निर्माण झालेल्या चारा छावणीचे आणि त्या अनुषंगाने प्राण्यांच्या भावविश्वाचे प्रत्ययकारक दर्शन छावणीमधून घडते. हे प्राण्यांचे जग आणि त्याच्या भोवतालचे माणसांचे जग नामदेव माळी एकमेकांच्या शेजारी ठेवतात. ही दोन जगे आपापल्या जागी स्थिर राहत नाहीत. ती एकमेकांमध्ये घुसू लागतात, एकमेकांवर भाष्य करू लागतात. या भाष्यांमधून ग्रामीण जीवनाचे नवे व चिकित्सक भान ’छावणी’मधून व्यक्त होऊ लागते...\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-engineers-should-contribute-problems-city-48209", "date_download": "2019-03-22T11:13:44Z", "digest": "sha1:47B4YGAPZ3ONS22QJ2TDGUYDLEQ22TGW", "length": 13511, "nlines": 206, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news engineers should contribute to the problems of the city अभियंत्यांनी शहरांच्या समस्यांना भिडावे - गुलाबचंद | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nअभियंत्यांनी शहरांच्या समस्यांना भिडावे - गुलाबचंद\nशनिवार, 27 मे 2017\nसांगली - गेल्या साठ वर्षांत शहरांच्या वाढ आणि नियोजनाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याच वेळी ग्रामीण भागातून शहरांकडे लोकांचे वाढते लोंढे शहरांपुढच्या समस्या अधिक बिकट होत असून त्याची उत्तरे नव्या अभियंत्यांना शोधावी लागतील, असे मत हिंदुस्थान कन्स्ट्रक्‍शन कंपनीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी व्यक्त केले.\nसांगली - गेल्या साठ वर्षांत शहरांच्या वाढ आणि नियोजनाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याच वेळी ग्रामीण भागातून शहरांकडे लोकांचे वाढते लोंढे शहरांपुढच्या समस्या अधिक बिकट होत असून त्याची उत्तरे नव्या अभियंत्यांना शोधावी लागतील, असे मत हिंदुस्थान कन्स्ट्रक्‍शन कंपनीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी व्यक्त केले.\nस्वायत्त वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सातव्या पदवीदान समारंभ प्रसंगी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू देवानंद शिंदे प्रमुख पाहुणे होते. या वेळी खासदार संजय पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी बी.टेक.च्या 432 विद्यार्थ्यांना तर एम.टेक.च्या 217 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.\nगुलाबचंद म्हणाले, 'खेड्यांबद्दलच्या रोमॅन्टिसिझममध्ये खूप मोठा कालखंड लोटला. त्याच वेळी शहरे मात्र झपाट्याने विस्तारत होती. आजच्याइतके जग कधीही पूर्वी समृद्ध नव्हते आणि अस्थिरही. पुढच्या दशकभरात 30 लाख रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि कित्येक पारपंरिक रोजगाराचे स्रोतच संपतील. ही आव्हानेच पुढच्या संधी असतील. तंत्रज्ञानासह पुढची शहरे अनेक नव्या समस्यांना सोबत घेऊन वाटचाल करतील. त्यांची सोडवून करणे अभियंत्यासमोरचे आव्हान असेल.''\nइस्लामपूर - जयंत विरोध हा समान धागा जुळवून शेट्टींनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिराळा आणि वाळवा तालुक्‍यात गेली दहा वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...\nभगतसिंह यांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न होतोय\nवाळवा - भगतसिंह भारत - पाकिस्तान दोन्हीकडेही जिंवत आहेत. ते दोन्हीकडील जनतेच्या मना मनात आहेत. त्यांना कोणा एका धर्माच्या चौकटीत बंदिस्त करता कामा...\nLoksabha 2019 : सांगलीत काँग्रेस, स्वाभिमानी उमेदवारीबाबत अफवांचे पीक\nसांगली - येथील लोकसभा मतदारसंघाबाबत काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटने दरम्यानचा गुंता दिल्लीत पोहचल्यानंतर आज सांगलीत उलट सुलट अफवांचे पीक...\nशरद पवारांची माघार कॉंग्रेस आघाडीला मारक ः ऍड. प्रकाश आंबेडकर\nजळगाव ः भारिप बजुजन महासंघ संलग्नित वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्‍चितच...\nLoksabha 2019 : संजय पाटलांच्या उमेदवारीवरून शिवसेनेत माजली यादवी\nसांगली - शिवसेनेच जिल्हाप्रमुख संजय विभूते यांची गटबाजी खपवून घेणार नाही, असा इशारा माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे यांनी दिला. कवठेमहांकाळ...\nLoksabha 2019 : सुशीलकुमार शिंदे भरघोस मतांनी विजयी होतील : आ. राजन पाटील\nमोहोळ (सोलापूर) : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरसह जिल्ह्याच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे, अनेक युवकांच्या हाताला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासा��ी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathinovels.net/2008/05/marathi-novel-ch-21.html", "date_download": "2019-03-22T09:56:11Z", "digest": "sha1:WXR7FIJU76WSM6BJSZ6EWUXLSJI3YYMA", "length": 11781, "nlines": 92, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Marathi Novel - अद्-भूत : Ch-21: मग जॉन कुठे गेला?", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\n.... डिटेक्टीव्ह सॅम डिटेक्टीव बेकर समोर बसून ऐकत होता. त्याची सर्व हकीकत सांगून केव्हाच झाली होती. पण सगळी हकिकत एकून खोलीतले सगळे जण एवढे भारावून गेले होते की बराचवेळ कुणीच कुणाशी काही बोललं नाही. खोलीमध्ये एक अनैसर्गीक शांतता परसली होती.\nएका उत्कट प्रेमकहानीचा असा अंत व्हावा\nकॅबिनमधल्या सगळ्यांनाच ती हकीकत हुर हुर लावून गेली होती.\nथोड्यावेळाने डिटेक्टीव सॅमने आपल्या भावनांना आवर घालीत विचारले,\n'' जॉनने पुलिस स्टेशनला रिपोर्ट केला होता\n'' मग ... हे सगळ तुला कसं कळलं \n'' कारण नॅन्सीचा भाऊ... जॉर्ज कोलीन्सने रिपोर्ट केला होता''\n'' पण त्याने रिपोर्ट कसा काय केला ... म्हणजे त्याला हे सगळं कसं कळलं ... म्हणजे त्याला हे सगळं कसं कळलं ... जॉन त्याला भेटला होता की काय ... जॉन त्याला भेटला होता की काय '' सॅम एकावर एक प्रश्नांचा भडीमार करीत होता.\n''नाही जॉन त्याला त्या घटनेनंतर कधीही भेटला नाही....'' बेकर म्हणाला.\n'' मग त्याला खुनी कोण आहेत हे कसं कळलं'' सॅमला आता त्याला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळविण्याची घाई झाली होती.\n'' काही महिन्यांपुर्वी जॉनने नॅन्सीच्या भावाला या घटनेबद्दल पत्र लिहिले होते... त्यात त्याने त्या चार जणांचे नावं पत्ते त्याला कळविले होते ...''\n'' मग रिपोर्टचा काय निकाल लागला'' सॅमने पुढचा प्रश्न विचारला.\n''... या केसवर आम्हीच तपास केला होता पण नॅन्सीची डेड बॉडी मिळाली नव्हती की जॉन सापडला नाही ... जो की या घटनेचा एकुलता एक अतिशय महत्वाचा आय विटनेस होता... म्हणून केस तशीच खोळंबून राहाली... आणि अजुनही खोळंबून पडलेली आहे... ''\n'' बरं जॉनचा काही पत्ता\n'' त्याच्याबद्दल कुणालाच काही माहित नाही ... त्या घटनेनंतर तो कधी त्याच्या स्वत:च्या घरी सुध्दा गेला नाही... तो जिवंत आहे का मेला आहे याचाही काही पत्ता लागला नाही ... त्याच्या जॉर्जला आलेल्या पत्रावरुन फक्त तो अजुनही जिवंत असावा असं वाटते... पण तो जर जिवंत असेल तर तो का लपतो आहे हेच कळत नाही...''\n'' कारण सरळ आहे...'' इतका वेळ लक्ष देवून ऐकत असलेला सॅमचा साथीदार म्हणाला.\n'' हो ....त्याचे एकच कारण असू शकते की आता एवढ्यात जे दोन खुन झाले आहेत त्यात जॉनचाच हात असू शकतो ... आणि म्हणूनच मी तुला मुद्दाम बोलावून घेवून ही माहिती दिली...'' बेकर म्हणाला.\n'' बरोबर आहे तुझं ... या खुनांमध्ये जॉनचा हात आहे असं गृहीत धरण्यास पूरेपूर वाव आहे... पण मला एक गोष्ट समजत नाही ... की जेव्हा की ती खोली किंवा घर आतून आणि सर्व बाजूनी बंद असतं तेव्हा तो खुनाच्या जागी पोहोचतोच कसा ... तो हे सगळे खुन कसे करतो आहे हे एक न उलगडणारं कोडं होवून बसलं आहे''\n'' बरं नॅन्सीच्या भावाला जेव्हा ही घटना कळली तेव्हा त्याची प्रतिक्रीया काय होती ... आणि निकालाला उशीर लागतो आहे या बाबतीत त्याची प्रतिक्रिया कशी आहे ... आणि निकालाला उशीर लागतो आहे या बाबतीत त्याची प्रतिक्रिया कशी आहे\n'' त्या माणसाला तर वेड लागल्यागत झपाटलेला आहे तो... इथे नेहमी पोलिस स्टेशनला त्याची चक्कर असते आणि केसबाबत काय झालं हे नेहमी तो विचारत असतो... बरं तो फोन करुनसुद्धा विचारु शकतो.. पण नाही तो स्वत: इथे येवून विचारतो... मला तर त्याची खुप किव येते .. पण आपल्या हातात जेवढं आहे तेवढंच आपण करु शकतो''\n'' म्हणजे एवढ्यात जे दोन खुन झाले आहेत त्याचा खुनी नॅन्सीचा भाऊ जॉर्जही असू शकतो.. '' सॅम म्हणाला.\n'' तुम्ही त्याला एकदा बघायला हवं... त्याच्याकडे बघून तरी असं वाटत नाही'' बेकर म्हणाला.\n'' पण आपल्याला ही शक्यताही नाकारुन चालणार नाही...'' सॅमने प्रतिवाद केला.\nडिटेक्टीव बेकरने थोडा वेळ विचार केला आणि मग होकारार्थी मान हलविली.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE", "date_download": "2019-03-22T10:02:07Z", "digest": "sha1:LCPEFE55O52NDTXNZVCABQGXODPKOZE5", "length": 6927, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोपर्निकम - विकिपीडिया", "raw_content": "\n(Cn) (अणुक्रमांक ११२) रासायनिक पदार्थ.\nसाधारण अणुभार (Ar, standard)\nलिथियम बेरिलियम बोरॉन कार्बन नत्रवायू प्राणवायू फ्लोरीन निऑन\nसोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम सिलिकॉन स्फुरद गंधक क्लोरिन आरगॉन\nपोटॅशियम कॅल्शियम स्कॅन्डियम टायटॅनियम व्हे��ेडियम क्रोमियम मँगेनीज लोखंड कोबाल्ट निकेल तांबे जस्त गॅलियम जर्मेनियम आर्सेनिक सेलेनियम ब्रोमिन क्रिप्टॉन\nरुबिडियम स्ट्रॉन्शियम यिट्रियम झिर्कोनियम नायोबियम मॉलिब्डेनम टेक्नेटियम रुथेनियम ऱ्होडियम पॅलॅडियम चांदी कॅडमियम इंडियम कथील अँटिमनी टेलरियम आयोडिन झेनॉन\nफ्रान्सियम रेडियम ॲक्टिनियम थोरियम प्रोटॅक्टिनियम युरेनियम नेप्चूनियम प्लुटोनियम अमेरिसियम क्युरियम बर्किलियम कॅलिफोर्नियम आइन्स्टाइनियम फर्मियम मेंडेलेव्हियम नोबेलियम लॉरेन्सियम रुदरफोर्डियम Dubnium Seaborgium Bohrium Hassium Meitnerium Darmstadtium Roentgenium Copernicium Nihonium Flerovium Moscovium Livermorium Tennessine Oganesson\nसंदर्भ | कोपर्निकम विकीडाटामधे\nअल्क धातू अल्कमृदा धातू लँथेनाइड अॅक्टिनाइड संक्रामक (धातू) अन्य धातू उपधातू इतर अधातू / हॅलोजन निष्क्रिय वायू\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१५ रोजी ११:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathinovels.net/2008/04/marathi-novel-ch-20.html", "date_download": "2019-03-22T10:49:38Z", "digest": "sha1:DGQHMXJWU4GIVZRXAB7QU7K5Q4VXARI3", "length": 12654, "nlines": 121, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Marathi Novel - अद्-भूत : Ch-20: मी तुम्हाला सोडणार नाही", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nMarathi Novel - अद्-भूत : Ch-20: मी तुम्हाला सोडणार नाही\nजॉनला एकदम सर्व शांत आणि स्थब्ध झालेंलं जाणवलं.\n'' ए त्याच्या डोळ्यावरचं कापड काढ रे... '' क्रिस्तोफरचा चिडलेला आवाज आला.\nजॉनला त्याच्या डोळ्यावरचं कापड काढतांनाचं जाणवत होतं. त्याचा आक्रोश अश्रूंच्या द्वारे बाहेर पडून ते कापड ओलं झालं होतं.\nजसं त्याच्या डोळ्यावरचं कापड सोडलं, त्याने समोरचं दृष्य बघितलं. त्याचे जबडे आवळल्या गेले, डोळे लाल झाले, सारं अंग रागाने थरथरायला लागलं. तो स्वत:ला सोडवून घेण्यासाठी तडफडू लाग़ला. त्याच्या समोर त्याची नॅन्सी निर्वस्त्र पडलेली होती. तिची मान एका बाजूला लटकत होती. तिचे डोळे उघडे होते आणि पांढरे झाले होते. तिचं शरीर निश्चल झालेलं होतं. तिचे प्राणपाखरु केव्हाच उडून गेलेले होते.\nअचानक त्याला जाणीव झाली की त्याच्या डोक्यावर कशाचा तरी प्रहार झाला आणि त्याची शुध्द हळू हळू हरपू लागली.\nजेव्हा जॉन शुद्धीवर आला त्याला जाणवले की त्याला आता बांधलेले नव्हते. पण जिथे मघा नॅन्सीची बॉडी पडलेली होती तीथे आता काहीच नव्हते. तो ताबडतोब उठून उभा राहाला, आजूबाजूला त्याने एक नजर फिरवली.\nते आपल्याला पडलेलं भयानक स्वप्न तर नव्हतं...\nदेवा ते स्वप्नच होवो ...\nत्याला मनोमनी वाटायला लागलं.\nपण स्वप्न कसं काय असू शकणार...\n'' नॅन्सी '' त्याने एक आवाज दिला.\nत्याला कळत होतं की त्या आवाजाला प्रतिसाद येणार नाही.\nपण एक वेडी आशा...\nत्याचं डोकं मागच्या बाजूने खुप दुखत होतं. म्हणून त्याने डोक्याला मागे हात लावून पाहाला. त्याच्या हाताला लाल लाल रक्त लागलं होतं.\nत्या लोकांनी फटका मारुन आपल्याला बेशुध्द केलेल्याची ती जखम होती. आता त्याला पक्की खात्री झाली होती की ते स्वप्न नव्हतं.\nधावतच तो रुमच्या बाहेर गेला. बाहेर इकडे तिकडे शोधतच तो व्हरंड्यातून धावत होता. तो लिफ्टजवळ गेला आणि त्याने लिफ्टचं बटन दाबलं. लिफ्टमधे जाण्याच्या आधी त्याने पुन्हा एकदा आजूबाजूला शेवटचा दृष्टीक्षेप टाकला.\nकुठे गेले ते लोक...\nआणि नॅन्सीची बॉडी कुठं आहे...\nकी लावली त्यांनी ठिकाण्यावर..\nतो हॉटलच्या बाहेर येवून अंधारात इकडे तिकडे सैरावैरा वेड्यासारखा धावत होता. सगळीकडे अंधार होता. मध्यरात्र उलटून गेली असावी. रस्त्यावरही रहदारी फारच तुरळक दिसत होती. त्याला कोपऱ्यावर एक टॅक्सीवाला दिसला.\nयाला कदाचीत माहित असेल...\nतो त्या टॅक्सीजवळ गेला, टॅक्सीवाल्याला विचारलं. त्याने काहीतरी डावीकडे हातवारे करुन सांगीतलं. जॉन टॅक्सीत बसला आणि त्याने टॅक्सीवाल्याला टॅक्सी तिकडे घ्यायला सांगीतली.\nनिराश झालेला जॉन हळू हळू चालत आपल्या रुमजवळ परत आला. रुममध्ये जावून त्याने आतून दरवाजा लावून घेतला.\nत्याने बेडकडे बघितलं. बेडशीटवर वळ्या पडलेल्या होत्या. तो बेडवर बसला.\nबरं पोलिसांकडे जावं तर ते आपल्याला आयतंच पकडतील...\nआणि तिच्या खुनाचा आरोप आपल्यावर येईल...\nआणि आपणच तर आहोत तिच्या खुनाला जबाबदार...\nनुसता खुनच नाही तर त���च्यावर झालेल्या बलात्कारालासुद्धा...\nत्याने गुडघे पोटाजवळ घेवून आपलं तोंड गुडघ्यात लपविलं. आणि तो ओक्साबोक्शी रडू लागला.\nरडता रडता त्याचं लक्ष तिथेच बाजूला आलमारीच्या खाली पडलेल्या कागदाच्या तुकड्याकडे गेलं. तो उभा राहाला. आपल्या बाह्यांनी आपले अश्रू पुसले.\nत्याने तो कागदाचा तुकडा उचलला.\nकागदावर चार अक्षरं लिहिलेली होती - सी, आर, जे, एस. आणि त्या अक्षरांपुढे काहीतरी नंबर्स लिहिलेले होते. कदाचीत एखाद्या पत्याच्या गेमचे पॉईंट असावेत...\nत्याने तो कागद उलटा करुन बघितला. कागदाच्या मागे एक नंबर होता. कदाचीत मोबाईल नंबर असावा.\nतो निर्धाराने उठला -\n'' ऍसहोल्स ... मी तुम्हाला सोडणार नाही '' त्याने गर्जना केली.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/abmsss", "date_download": "2019-03-22T11:30:48Z", "digest": "sha1:Q5QDIE5KLAP7FTLSKRBBZNJZHUQZTSYZ", "length": 13503, "nlines": 194, "source_domain": "baliraja.com", "title": " शेतकरी साहित्य संमेलन | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / शेतकरी साहित्य संमेलन\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\n13/02/19 ५ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन : चित्रवृत्तांत : पुरस्कार वितरण-समारोप गंगाधर मुटे 86 1 month १ आठवडा\n12/02/19 ५ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन : चित्रवृत्तांत : परिसंवाद गंगाधर मुटे 72 1 month १ आठवडा\n10/02/19 ५ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन : चित्रवृत्तांत : गझल मुशायरा गंगाधर मुटे 125 1 month १ आठवडा\n09/02/19 ५ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन : चित्रवृत्तांत : कवी संमेलन गंगाधर मुटे 155 1 month १ आठवडा\n08/02/19 ५ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन : चित्रवृत्तांत : उदघाटन सत्र गंगाधर मुटे 162 1 month १ आठवडा\n07/02/19 ५ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन : ग्रंथ दिंडी गंगाधर मुटे 91 1 month १ आठवडा\n07/02/19 ५ वे अ.भा.म.शे.सा. संमेलन : सिंहावलोकन गंगाधर मुटे 103 1 month १ आठवडा\n18/11/18 प्रतिनिधी नोंदणी पद्धत : ५ वे साहित्य संमेलन, पैठण गंगाधर मुटे 1,380 4 months 3 दिवस\n31/10/18 ५ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन पैठणमध्ये गंगाधर मुटे 10 954 4 months 3 दिवस\n20/04/18 ४ थे अ.भा.म.शे.सा.सं : छायाचित्र गंगाधर मुटे 397 11 months 6 दिवस\n09/02/18 ४ थे अ.भा.म.शे.सा.सं : शुभारंभ गंगाधर मुटे 6 1,330 १ वर्ष 3 आठवडे\n12/02/18 ४ थे अ.भा.म.शे.सा.सं : पारितोषिक वितरण गंगाधर मुटे 4 946 १ वर्ष 3 आठवडे\n11/02/18 ४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : परिसंवाद गंगाधर मुटे 2 695 १ वर्ष 3 आठवडे\n05/02/18 ४ थे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन : सिंहावलोकन गंगाधर मुटे 10 1,494 १ वर्ष 1 month\n12/02/18 ४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : गझल मुशायरा गंगाधर मुटे 3 739 १ वर्ष 1 month\n13/02/18 ४ थे अ.भा.म.शे.सा.सं : समारोप गंगाधर मुटे 488 १ वर्ष 1 month\n10/02/18 ४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : कवी संमेलन गंगाधर मुटे 1 830 १ वर्ष 1 month\n10/02/18 ४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : उदघाटन सत्र गंगाधर मुटे 6 1,238 १ वर्ष 1 month\n08/02/18 ४ थे अ.भा.म.शे.सा.सं : वृत्तपत्र वृत्तांत गंगाधर मुटे 2 943 १ वर्ष 1 month\n21/11/17 ऑनलाईन अग्रिम प्रतिनिधी नोंदणी : ४ थे संमेलन गंगाधर मुटे 23 5,264 १ वर्ष 2 months\n03/01/18 प्रतिनिधी सहभाग नोंदणी यादी admin 1 1,122 १ वर्ष 2 months\n29/11/17 कवी संमेलन/गझल मुशायरा, मुंबई : २०१८ : नोंदणी गंगाधर मुटे 5 1,429 १ वर्ष 3 months\n10/03/17 ३ रे अ.भा.म.शे.सा.सं : छायाचित्र वृत्तांत : कवी संमेलन-१ गंगाधर मुटे 5 1,649 १ वर्ष 10 months\n13/03/17 ३ रे अ.भा.म.शे.सा.सं : छायाचित्र वृत्तांत : कवी संमेलन-२ गंगाधर मुटे 1 1,018 2 वर्षे १ आठवडा\n13/03/17 ३ रे अ.भा.म.शे.सा.सं : छायाचित्र वृत्तांत : समारोपीय सत्र गंगाधर मुटे 1 984 2 वर्षे १ आठवडा\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nABP माझा-वर्धा साहित्य संमेलन\nपहिले शेतकरी साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत\nपहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दि��स - वृत्तांत\nकाळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो,\nया जरासे खरडू काही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://reconnectingwithgodavari.in/page/15/", "date_download": "2019-03-22T10:43:45Z", "digest": "sha1:6U6TPVQNRMHXHSJREVLUJ63T7IINJ4GD", "length": 12160, "nlines": 166, "source_domain": "reconnectingwithgodavari.in", "title": "Reconnecting with Godavari – Page 15 – गोदावरीशी नाते जोडुया", "raw_content": "\nएकदा तरी अनुभवावी गोदा परिक्रमा – रमेश पडवळ\n‘एकदा तरी अनुभवावी गोदा परिक्रमा’ असं म्हणण्यामागे एक कारण म्हणजे परिक्रमेमागील अध्यात्म इतके काही वेगळे आहे की दुसऱ्यांदा या परिक्रमेत सहभागी व्हा हे सांगण्याची गरज पडत नाही. दरमहिन्याच्या दुसऱ्या रविवारी सकाळी ७ वाजता रामकुंडाजवळील दुतोंड्या मारूतीजवळ आपोआपच जाण्याचा मोह होऊन जातो. सांगायचं…\nवडिल : काय रे कुठे गेला होता सकाळी सकाळी. मुलगा : गोदावरी वर. वडिल : गोदावरीवर आज अचानक का मुलगा : “गोदावरी परिक्रमा” करण्यासाठी. वडिल : “गोदावरी परिक्रमा” ते काय असत. मुलगा : बाबा आपन ज्या शिवाय जगु शकत नाही त्या…\nसातवाहन संस्कृतीत गोदावरीला देवतेचं स्थान\n‘सीरी गोला’ देवतेचा छाप असलेले सातवाहनकालीन नाणे नाशिकमध्ये गवसले इ. स. पूर्व २३० ते इ. स. २३० या काळात नाशिक सातवाहन राजांच्या ताब्यात होते. गौतमीपुत्र सातकर्णीच्या कारकीर्दीत नाशिकजवळील गोदाकाठावरील गोवर्धन येथे व्यापाऱ्यांचे संघ होते. मात्र, सातवाहन गोदावरीकडे कसे पाहत होते, याबाबतच्या काहीच…\nआत्मभान जागविणारी गोदा परिक्रमा १० डिसेंबरपासून नाशिकची गोदावरी नदी ही दक्षिण गंगा म्हणून सुपरिचित आहे. आपल्या शहराला तिची साथ अवघी दहा किलोमीटरची लाभते. मात्र या दहा किलोमीटरमध्ये आपली गोदा कशी आहे, हे पहाणे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. ज्या नदीवर आपलं जीवन अवलंबून…\nगोदा परिक्रमेच्या निमित्तानं.. एक अनुभव – रमेश पडवळ\nगोदावरी परिक्रम हे एक ध्येय आहे. का करायची आहे हे मनात कुठेतरी सूक्तपणे त्याचं कारण दडलं आहे. पण आज, २८ नोव्हेंबरला आम्ही गोदा परिक्रमा केली. गोदा परिक्रमा म्हणजे गोदावरी नदीचा रामकुंड ते तपोवन अन् पुन्हा नदी ओलांडून रामकुंड हा साधारण आठ किलोमीटरची…\nएक सूचना वजा विचार\nएक सूचना वजा विचार:-\n१)आपण ग��दा परिक्रमेच्या मार्गावर दोन्ही बाजुला ( जिथे शक्य असेल तिथे) वृक्ष संवर्धन हेतुने, झाडं लावली तर\n२) तसेच गोदावरी परिसरातील मृत अवस्थेतील कुंडांना नव संजीवनी देण्याच्या दृृृष्टीने काही उपक्रम हाती घेउ शकतो का\nकाल रात्री गुरुवार निमित्त गोदा\nकाल रात्री गुरुवार निमित्त गोदा घाटावर जाण्याचा योग आला.\nसध्या गोदावरीची परिस्थिती अतिशय वाईट आहे. थंडीमुळे तपोवन परिसरात मुंबईतील गटारांसारखा वास येतो. केवडीबन परिसरात कसल्यातरी उत्खनन कामामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य आहे. रात्री ते अजून गडद होते. गोदावरी बद्दल एक सार्वत्रिक उदासीनता आहे आपल्या गावात. असे वाटते की कुणाला काही घेणेदेणेच नाहीये. ही नदी बारमाही असतानाही तिला हंगामी नदी म्हणून वागवले जाते यात तिचा बळी देण्याचा पद्धतशीर डाव आहे.\nएकमुखी दत्ताजवळ तर बांद्रा बँड स्टँड होण्यास फार काळ लागेल असे वाटत नाही. अगदी दत्त पालखी वेळेसही युगुले निर्लज्जपणे गांधी तलावाजवळ कट्टयावर चाळे करतात आणि लोक नेत्रतृप्ती घेत राहतात. वाईट वाटते.\nवैषम्य वाटते गंगेवर जाताना. काल अमरधाम ते नारोशंकर घाटापर्यंतची गोदेची अवस्था पाहवली नाही.\nअमोल वृषाली अशोक पाध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B9", "date_download": "2019-03-22T10:09:07Z", "digest": "sha1:UNYKZW7XIBN7SHV43S3AIVCODU3YHIGM", "length": 8609, "nlines": 11, "source_domain": "mr.videochat.world", "title": "धोकादायक एक विश्वासार्ह मार्ग पूर्ण करण्यासाठी आहे, एक नवीन व्यक्ती एक गंभीर संबंध", "raw_content": "धोकादायक एक विश्वासार्ह मार्ग पूर्ण करण्यासाठी आहे, एक नवीन व्यक्ती एक गंभीर संबंध\nतर मला माहीत नाही की, अतिशयोक्ती आहे. मी एक स्त्री आहे. पण बरेच लोक दिसत आहे वेगवेगळ्या इच्छा आणि त्यांना सर्व आढळू शकते वर धोकादायक दरम्यान, स्पष्ट कचरा. सत्य आहे की माझ्या धोकादायक सामने काही आहेत, पण ते ‘ वाईट आहे. म्हणून आतापर्यंत ऑनलाइन डेटिंगचा संबंधित आहे, असे दिसते महिला ओ आणि ‘ बद्दल सर्व वर्गीकरण पर्याय आहे, सेवाभावी प्रोफाइल आणि (म्हणून मी ऐकतो तारखा) तारीख भरपूर अगं मार्ग बाहेर त्यांच्या निकष तरीही.\nऑनलाइन डेटिंगचा आहे खरोखर खालावली माझ्या मते महिला. आहे की कदाचित अयोग्य आहे, पण ते तक्रार बद्दल खूप असल्याचे दिसून येत आहे ���ाय त्यांच्या स्वत: च्या आत्मसंतुष्ट. आणि याचा परिणाम म्हणजे माझ्या सामने धोकादायक आणि मॅच होते आहे त्याच परिणाम म्हणून आतापर्यंत संबंध व्यवहार्यता संबंधित आहे. कारण मी तारीख बौद्धिक, आणि कारण सर्वात महिला तारीख जसे त्यांच्या पर्याय आहेत फक्त प्राक्तन. पुन्हा, ‘ तारखा ऑनलाईन, पण मी नाही तेव्हा, ते आहेत, ज्या मुली फिट वर्णन काय मी शोधत आहे आहे. खूप वाईट आहे हे खूप कठीण आहे, म्हणून इतर अनेक लोक वाचू किंवा एक फॉर्म भरा. पण तेव्हा कुणीतरी नाही आणि त्यांचे हितसंबंध आणि माझ्या संरेखित, धोकादायक पूर्णपणे विश्वसनीय, आणि मी होते काही मजा आणि काही भेटले थंड महिला. धोकादायक सुरु होते म्हणून हुक-अप अनुप्रयोग आहे. हे करण्यासाठी एक मार्ग शोधू कॅज्युअल सेक्स पार्टनर. तो लक्ष भरपूर आला आहे, तेव्हा ऑलिम्पिक खेळाडू वापरत होते ते खेळ हुक अप ऑलिम्पिक गावात ते राहत होते, आणि मीडिया बाहेर आढळले. कथा «ऑलिंपिक प्रतिस्पर्धी अप वापरले सर्व कंडोम» नेहमी लोकप्रिय आहे, आणि एक कथा बद्दल ऑलिम्पिक क्रीडापटू, नवीन तंत्रज्ञान आहे, आणि स्त्री पुरुष समागम होते, एक मोठा हिट आहे. समलिंगी आवृत्ती धोकादायक, धार लावणारा, खूप अजूनही आहे बद्दल सर्व, पण मी नाही पाहू काही फार मजेदार सामाजिक मीडिया प्रयत्न लोक ते वापरू संबंध आहे. तेव्हापासून धोकादायक मिळविलेला आहे, एक विस्तीर्ण प्रेक्षक, लोक शोधत अधिक गंभीर कनेक्शन, पण ठसा मी आहे आहे आहे की एक प्रचंड फरक ठिकाणी. धोकादायक आहे, फार थोडे प्रकारे जुळणारे निकष आहे. आपण मिळवा एक चित्र आणि काही शब्द आहे. इतर डेटिंगचा अनुप्रयोग आणि सेवा आपण करू उचलू अधिक निकष जुळणारे आहे.\nतर आपण सर्व काळजी मध्ये एक गंभीर संबंध कसे आहे ते पहा एक फोटो आणि एक काही वाक्य, तो जा, पण विश्वसनीय, ‘ धोकादायक एक विश्वासार्ह मार्ग शोधण्यासाठी एक गंभीर संबंध आहे. हे घडू शकते, परंतु आपण देखील प्रतिसाद सांगतो की, «मी गावात दोन दिवस, एक हॉटेल रूम, आणि या नाही तरी माझे खरे नाव नाही. आपण आहे किंवा नाही, ‘ धोकादायक एक विश्वासार्ह मार्ग शोधण्यासाठी एक गंभीर संबंध आहे. हे घडू शकते, परंतु आपण देखील प्रतिसाद सांगतो की, «मी गावात दोन दिवस, एक हॉटेल रूम, आणि या नाही तरी माझे खरे नाव नाही. आपण आहे किंवा नाही» मी नाही हुक अप प्रकार स्त्री. माझे एक जवळचे मित्र होते तो आणि ती मला प्रोत्साहन दि���े साइन अप करा. त्यामुळे, मी केले. मी गेला एक खुले विचार आहे. आपण बाहेर तण आणि शोधत त्या एक हुक अप. मी भेटले आहे एक माणूस आहे. त्वरित कनेक्शन आणि सामान्य भरपूर आहे. मला घेतला आठवडे स्वीकार तारीख आणि मी त्याला भेटले व्यक्ती. फास्ट फॉरवर्ड, आम्ही बांधील आहोत आणि तो माझा अधिकृत प्रियकर. मी आभार धोकादायक दैवतांची पूजा त्याला दररोज.: -) मी कधीही त्याला आढळले व्यक्ती, आमच्या जीवनात असे कधीही मार्ग पार. माझ्या वैयक्तिक अनुभव धोकादायक महान होते. मी शिफारस करतो तो, स्मरणपत्र आहे की, प्रत्येकजण त्यांच्या स्वत: च्या हेतू, तेव्हा तो वापरून आहे. लोक प्रोफाइल वर धोकादायक आहे. आपण कधीही माहीत आहे की नाही हे आपण बोलत आहेत, एक मुलगी किंवा मुलगा आहे. देतो की आपण बोलत आहेत की एक व्यक्ती च्या चित्रात\n← शोधू येथे प्रवाह\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ मंच, ऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ, आणि अधिक →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80_(%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80)", "date_download": "2019-03-22T10:21:32Z", "digest": "sha1:Y5D756FTREM5WO3CESWJJ2GAUTVU7X3Z", "length": 5895, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रोहिणी (अभिनेत्री) - विकिपीडिया", "raw_content": "\nरोहिणी ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. हीचे प्रमुख कार्यक्षेत्र तमिळ चित्रपट (कॉलीवूड) आहे.\n२ पार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण\n४ हे सुद्धा पहा\n७ संदर्भ आणि नोंदी\nपार्श्वभूमी व चित्रपटांतील पदार्पण[संपादन]\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील रोहिणी (अभिनेत्री)चे पान (इंग्लिश मजकूर)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ फेब्रुवारी २०१८ रोजी ११:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/sindhudurgnagari-konkan-news-district-management-election-54155", "date_download": "2019-03-22T11:06:24Z", "digest": "sha1:WJCQ4ABJIRUTNHFAGUCBJSRRGV5V4NSS", "length": 15356, "nlines": 211, "source_domain": "www.esakal.com", "title": "sindhudurgnagari konkan news district management election जिल्हा नियोजनची जुलैमध्ये निवडणूक | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nजिल्हा नियोजनची जुलैमध्ये निवडणूक\nबुधवार, 21 जून 2017\nसिंधुदुर्गनगरी - जिल्हा नियोजन मंडळाची निवडणूक जुलै अखेर घेण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन कार्यालयाने शासनाकडे पाठविला आहे. त्यादृष्टीने मतदार याद्या अद्यावत करणे यासह पूर्वतयारी नियोजन कार्यालयाने सुरू केली आहे.\nसिंधुदुर्गनगरी - जिल्हा नियोजन मंडळाची निवडणूक जुलै अखेर घेण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन कार्यालयाने शासनाकडे पाठविला आहे. त्यादृष्टीने मतदार याद्या अद्यावत करणे यासह पूर्वतयारी नियोजन कार्यालयाने सुरू केली आहे.\nजिल्हा परिषद निवडणुकीतून निवडून आलेल्या सदस्यामधून २१ सदस्य तर पालिकामधून ३ सदस्य अशा एकूण २४ जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या निवडणुकीबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन कार्यालयाने राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला आहे. शासनाची मंजुरी मिळताच जुलै अखेर या निवडणूका होण्याची दाट शक्‍यता आहे. या निवडणुकीसाठीची तयारी जिल्हा नियोजन कार्यालयाने सुरु केली आहे. या पार्श्‍वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.\nजिल्हा नियोजन मंडळाची निवडणूक एकूण २४ जागांसाठी होणार असून ग्रामीण आणि शहरी विभागातून लोकनियुक्त प्रतिनिधीमधून हे सदस्य जिल्हा नियोजन मंडळावर पाठविले जाणार आहेत.\nएकूण २४ जागांसाठी १४९ मतदार मतदान करणार आहेत. जिल्हा परिषद सदस्यामधून २१ सदस्य निवडून द्यावे लागणार आहेत. त्यामध्ये विविध प्रवर्गाला स्थान द्याव लागणार आहे. महिला प्रवर्गासाठी जागा राखीव असणार आहेत. या २१ जागांसाठी जिल्हा परिषदेच्या ५० सदस्यांना मतदान करावे लागणार आहे.\nशहरी भागातून ३ जागा निवडून द्याव्या लागणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील वेंगुर्ले, सावंतवाडी आणि मालवण या तीन नगरपरिषदांमधून प्रत्येकी एक सदस्य निवडण्यात येणार आहे. यासाठी एकूण ५४ मतदार म्हणजेच तीनही पालिकेचे नगरसेवक मतदान करणार आहेत. तसेच जिल्ह्यातील दोडामार्ग, कुडाळ, देवगड, कणकवली, वैभववाडी या नगरपंचायतीमधील एकूण ८५ नगरसेवक मतदान करणार आहेत.\nया निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून जिल्हा नियोजनकडील वार्षिक आराखड्यातील सुमारे दीडशे कोटी निधी खर्चाचे नियोजन करणाऱ्या या समितीवर निवडून येण्यासाठी अनेकजण इच्छुक असून ही निवडणूक बिनविरो�� होणार की निवडणूक होणार याची चर्चा रंगू लागली आहे. जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचे सदस्य सर्वाधिक असलेतरी नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये विरोधकांचे वर्चस्व लक्षात घेता ही निवडणूक अतिशय चुरशीची होईल, अशी शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.\nLoksabha 2019 : 'अडवानी यांचे तिकीट कापलेले नाही तर…'\nनवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठीची 20 राज्यांतील 184 उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी (ता. 21) जाहिर झाल्यानंतर पक्षाचे भीष्माचार्य...\nLoksabha 2019 : संजय पाटलांच्या उमेदवारीवरून शिवसेनेत माजली यादवी\nसांगली - शिवसेनेच जिल्हाप्रमुख संजय विभूते यांची गटबाजी खपवून घेणार नाही, असा इशारा माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे यांनी दिला. कवठेमहांकाळ...\nLoksabha 2019 : विरोधकांकडे दुर्लक्ष करत भाजपची डॉ. भामरेंनाच उमेदवारी\nधुळे : लोकसभेच्या धुळे मतदारसंघात भाजपने अपेक्षेप्रमाणे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांना आज उमेदवारी जाहीर केली. याद्वारे विरोधकांच्या...\n..तर हेमामालिनी, रेखा पंतप्रधान झाल्या असत्या\nकागल - प्रियांका गांधी काँग्रेसच्या सभेत येणे हे नवीन नाही. आमचा समाज सेलिब्रिटींना मत द्यायला नव्हे, तर त्यांना बघायला येतो. तसे असते तर...\nLoksabha 2019 : सलामान खान विषयीच्या 'त्या' अफवांना पूर्णविराम\nमुंबई - गेल्या काही दिवसांपासून सलमान खान राजकारणात येणार असल्याची चर्चा होती. तसेच तो निवडणूकीत कॅंपेन करणार असल्याच्याही अफवा होत्या. परंतु, या...\nLoksabha 2019 : खासदार संजयकाकांना मुख्यमंत्र्यांची ‘गॅरंटी’\nसांगली - लोकसभेला तुम्ही खासदार संजयकाकांचे काम करा, विधानसभेला ते तुमचे काम निष्ठेने करतील. काही कमी-जास्त वाटले तर मी स्वतः आणि चंद्रकांतदादा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/crime-ramesh-kadam-46686", "date_download": "2019-03-22T10:57:54Z", "digest": "sha1:S5CX3BXUTCRSPZTEUZ6KXFO6SMUWMRGR", "length": 12349, "nlines": 208, "source_domain": "www.esakal.com", "title": "crime on ramesh kadam रमेश कदमांविरोधात अखेर गुन्हा दाखल | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nरमेश कदमांविरोधात अखेर गुन्हा दाखल\nरविवार, 21 मे 2017\nमुंबई - सहायक पोलिस निरीक्षकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी अखेर आमदार रमेश कदम यांच्याविरोधात नागपाडा पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. 19) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.\nमुंबई - सहायक पोलिस निरीक्षकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी अखेर आमदार रमेश कदम यांच्याविरोधात नागपाडा पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. 19) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.\nलोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील गैरव्यवहारप्रकरणी कदम सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. दोन दिवसांपूर्वी त्यांना उपचाराकरिता आर्थर रोड तुरुंगातून जे. जे. रुग्णालयात नेण्यात येत होते. त्या वेळी पोलिसांची गाडी येण्यास उशीर झाल्याने कदम चालत निघाले. सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी कदम यांना थांबण्याची विनंती केली असता त्यांनी त्यांना शिवीगाळ केली. हा प्रकार एका शिपायाने मोबाईलमध्ये चित्रित केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यावर कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.\nभगतसिंह यांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न होतोय\nवाळवा - भगतसिंह भारत - पाकिस्तान दोन्हीकडेही जिंवत आहेत. ते दोन्हीकडील जनतेच्या मना मनात आहेत. त्यांना कोणा एका धर्माच्या चौकटीत बंदिस्त करता कामा...\nफिचकडून भारताच्या आर्थिक वृद्दीदरात घट\nनवी दिल्ली: भारताचा आर्थिक विकासदर चांगला राहणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी येत्या आर्थिक वर्षांत आर्थिक वृद्दीदरात घट होणार असल्याचे...\nमाथेरानमध्ये वाहनबंदी कायद्याला हडताळ\nनेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात...\nLoksabha 2019 : सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडणे अमान्य\nसांगली - सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडणे आम्हाला कदापि मान्य नाही. त्यांना जागा देऊ नये, यासाठी आमचा विरोध राहील. वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असून...\nLoksabha 2019 : सांगलीत काँग्रेस, स्वाभिमानी उमेदवारीबाबत अफवांचे पीक\nसांगली - येथील लोकसभा मतदारसंघाबाबत काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटने दरम्यानचा गुंता दिल्लीत पोहचल्यानंतर आज सांगलीत उलट सुलट अफवांचे पीक...\nशरद पवारांची माघार कॉंग्रेस आघाडीला मारक ः ऍड. प्रकाश आंबेडकर\nजळगाव ः भारिप बजुजन महासंघ संलग्नित वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्‍चितच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/37773", "date_download": "2019-03-22T10:17:53Z", "digest": "sha1:CTKUBTESVNDNJ2HZLZ4NQHLHQILCVQ3O", "length": 7025, "nlines": 142, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मागतो देवा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मागतो देवा\nमाझे मन दगड होऊ दे \nतुच काका दिला होता\nतुच मामा दिला होता\nअजून वाढवले असते आयुष्य त्यांचे \nमाझे मन दगड होऊ दे \nतुच काका दिला होता तुच मामा\nतुच काका दिला होता\nतुच मामा दिला होता\nअजून वाढवले असते आयुष्य त्यांचे \n>>>>>>>>>>> उत्कट जीवनानुभव देणारी कविता.\n दिसतेच आहे झालेले.(सगळेजण वळणावरच कसे सोडून जातात बरे काय चकवा असतो का तेथे काय चकवा असतो का तेथे\nप्रेम केल त्यांच्यावर सोडूनी\nसोडून जायला नको होते का\n( सगळ्यांचेच काका आणि मामा अमर राहिले असते तर पृथ्वीवर भावी पिढीतील पुतण्या/ भाच्याना जागा उरली असती का\nमामी जिगांची आटवन आली मला\nजिगांची आटवन आली मला\nकाय समजली नाय. ही कविता आहे\nकाय समजली नाय. ही कविता आहे की कोणी अचानक सोडुन गेले म्हणून राग काढलाय देवावर/ श्रोत्यांवर/ वाचकांवर\nरिया, तुला जिगा कसे माहित\nरिया, तुला जिगा कसे माहित तेव्हा रोमात होतीस की काय\nनाही मामी आल्यान���तर एकेदिवशी\nआल्यानंतर एकेदिवशी कोणाचं तरी उत्खनन करत होते त्यात जिगांच्या एका कवितेचं विडंबन सापडलं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://gromor.in/blog/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%AA-1437", "date_download": "2019-03-22T10:36:59Z", "digest": "sha1:KSTY3ORCUYL65IWXP6MJMVYZUWF5LFRP", "length": 14119, "nlines": 65, "source_domain": "gromor.in", "title": "सावधान: जास्त व्याज देऊन पैसे गमवू नका. कमी व्याज दर असलेलेच लोन घ्या - Gromor - Blog", "raw_content": "\nYou are here: Home / Marathi (मराठी) / सावधान: जास्त व्याज देऊन पैसे गमवू नका. कमी व्याज दर असलेलेच लोन घ्या\nसावधान: जास्त व्याज देऊन पैसे गमवू नका. कमी व्याज दर असलेलेच लोन घ्या\nलघु उद्योजकांना आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज असल्यास ते मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे लघु उद्योग लोन. असे लोन बँकेतून (सहसा संपत्ती गहाण ठेऊन) अथवा एनबीएफसी व इतर संस्थांकडून (काहीही गहाण न ठेवता) मिळू शकतात. योग्य व्याज दर मिळवणे अतिशय महत्वाचे असते. शेवटी, लोन फेडायचे असते आणि लोनचे व्याज दर किती आहे यावर हप्त्यासाठी किती रकमेची तरतूद करावी लागेल हे ठरते. कोणत्या घटकांवर व्याज दर वलंबून असतात हे इथे वाचा लघु उद्योजकांसाठी कमी व्याज दर असलेले लोन घेणे महत्त्वाचे असते. लघु उद्योगावर व्याज दराचा काय परिणाम होतो हे आपण बघू.\nलघु उद्योगांवर व्याज दराचा काय परिणाम होतो\nलघु उद्योजक म्हणून तुम्ही घेतलेल्या कर्जावर व्याज देताच, त्याच बरोबर ग्राहकांनी तुमच्याकडून क्रेडिटवर घेतलेल्या वस्तू व सेवांवर तुम्ही व्याज आकारता. म्हणून व्याज दरात होणार्‍या चढ उतारामुळे तुमच्या कंपनीच्या आर्थिक रोग्यावर देखील खूप परिणाम होतो.\nव्याज दर बदलल्याने लघु उद्योगाच्या विस्ताराच्या योजनेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो. व्याज दराचा हप्त्यावर परिणाम तर होतोच, पण त्याच बरोबर तुमच्या उद्योगासाठी निधी उपलब्ध असण्याच्या संभावने वर देखील प्रभाव पडतो. व्याज दर अधिक असले तर एकंदर कॉर्पोरेट उत्पन्न कमी होतेच, व त्याचबरोबर तुमच्या उद्योगाच्या विस्तारात देखील अडथळा येतो. त्या उलट, व्याज दर कमी होत गेले तर व्यावसायिक लोन घेणे स्वस्त होते.\nलघु उद्योगांचा कॅश फ्लो मर्यादित असल्याने व्याज दर अधिक असले तर व्यवसायावर गंभीर परिणाम होऊ शकतो. व्याज दर वाढले की लघु उद्योजकांना लोनची परतफेड करण्यासाठी अधिक पैशांची तरतूद करावी लागते.\nAlso Read: ऑनलाइन व्यावसायिक लोन निवडण्याचे तीन फायदे\nअशाने उद्योगाला उपलब्ध असलेले उत्पन्न कमी होते व देय रकमेची परतफेड करणे अवघड होत जाते. दुर्दैवाने, व्याज दर वाढले की मालमत्तेच्या किंमती कमी होतात ज्यामुळे भांडवल उभारण्यासाठी त्यांची विक्री देखील करता येत नाही.\nव्याज दरातल्या चढ-उतारामुळे उद्योगावर होणारा परिणाम हा उद्योगाने घेतलेल्या लोनची रक्कम व प्रकारावर अवलंबून असतो. फिक्स्ड अथवा निश्चित व्याज दराचा लोन असेल तर वाढत्या व्याज दराचा लघु उद्योजकांना फारसा त्रास होत नाही. परंतु बदलत्या व्याज दराचे लोन असेल तर अधिकृत दरानुसार लोनच्या व्याज दरात चढउतार झाल्याने लघु उद्योजकांना अडचण होते. बहुतांश उद्योगांना विस्तार करण्यासाठी 'सीड' अथवा मूळ भांडवल आवश्यक असते. वर्तमान आर्थिक परिस्थितीत भांडवल उभारणे आव्हानात्मक असले तरीही उच्च व्याज दर असलेले लोन घेण्यापूर्वी उद्योजकांनी काळजीपूर्वक विचार करावा. अनेकदा भांडवल उभारण्याचे पर्यायी मार्ग खूपच खर्चिक असतात. अशा परिस्थितीत तुमच्या आर्थिक स्थितीचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही इतर ठिकाणी शोध घ्यायला हवा.\nकमी दरात व्यावसायिक लोन मिळवण्यासाठी काय निकष असतात\nखालील पद्धतीने तुम्हाला कमी दरात व्यावसायिक लोन मिळू शकते\n१. वैयक्तिक क्रेडिट स्कोर\nपूर्वी घेतलेले खाजगी लोन तुम्ही किती विश्वासार्ह पद्धतीने फेडले हे तुमच्या वैयक्तिक क्रेडिट स्कोरमुळे कळते. लघु उद्योजक असल्याने व्यवसायाच्या व स्वतःच्या आर्थिक बाबी वेगळ्या ठेवणे नेहमीच अवघड ठरते. तुम्ही खाजगी लोनच्या बाबतीत जबाबदारीने वागला असाल तर व्यवसायाचे लोन फेडताना पण तुमची वागणूक तशीच असेल.\nक्रेडिट स्कोर उच्च असला तर कर्जदारांना त्यांचे पैसे परत मिळतील असा संकेत मिळतो. अशाने उच्च व्याज दराने लोन देण्याची गरज नसते.\nAlso Read: ऑनलाइन फ्रॉड कसे टाळावे\nकंपनी किती वर्ष व्यवसायात आहे याचा व्याज दरावर मोठा परिणाम होतो. नवीन उद्योगाबद्दल कर्जदारांना पूर्ण खात्री नसते. त्या उलट अनेक वर्ष कार्यरत असलेला व्यवसाय कमी व्याज दराला पात्र ठरू शकतो.\n२-३-५ वर्षे व्यवसाय टिकवला याचा अर्थ तुम्हाला लघु उद्योग चालवताना येणार्‍या चढउतारांना सामोरे जाता येते. व्यवसाय पुढेही चालू राहून उत्तम कामगिरी करेल व लोनचे हप्ते फेडले जातील अशी खात्री वाटते. कर्जदारांना अशा परिस्थितीत लोन देण्यात कमी धोका असल्यामुळे सुस्थापित व्यवसायांना कमी व्याज दरावर लोन मिळते.\n३. व्यवसाय कुठल्या उद्योग क्षेत्रात आहे\nकाही उद्योग क्षेत्रात इतरांपेक्षा अधिक जोखीम असते. त्यामुळे व्याज दर उद्योग क्षेत्रावर अवलंबून असते. तुमचा व्यवसाय त्या मनाने कमी जोखीम असलेल्या क्षेत्रात असेल तर तुम्ही कमी व्याज दराच्या लोनसाठी पात्र ठरू शकता.\nलघु उद्योग लोन त्वरित मिळवण्यासाठी ग्रोमोर कंपनीची ऑनलाइन प्रक्रिया अतिशय सोपी आहे… फक्त 3 दिवस आवश्यक असतात तुम्हाला फक्त खालील टप्पे पूर्ण करावे लागतील\n१. लोनसाठी अर्ज करा\nGromor.in संकेतस्थळाला भेट द्या आणि ऑनलाइन अर्ज भरा – कुठूनही\n२. आवश्यक कागदपत्रे सादर करा\nइथे नमूद कागदपत्रे अपलोड करा. तुमची माहिती ग्रोमोर कंपनीकडे सुरक्षित राहील याची खात्री ठेवा\n३. लोनसाठी मंजूरी मिळवा\nग्रोमोरच्या ऑटोमॅटिक मूल्यांकनामुळे त्वरित मंजूरी मिळणे सहज शक्य होते\n४. लोन प्राप्त करा\nमंजूरी मिळाल्यानंतर लोनची रक्कम वितरित केली जाते आणि ती तुम्हाला वापरता येते तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी लघु उद्योग लोन शोधत आहात तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी लघु उद्योग लोन शोधत आहात आजच ग्रोमोर कंपनीशी संपर्क\nAlso Read: तुमच्या उद्योगासाठी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यात बचत करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%82_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2019-03-22T10:27:01Z", "digest": "sha1:P6MHDCWWENGYP3SKV377AF63SRTTFVOS", "length": 8408, "nlines": 225, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उर्दू भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखास/विभागास संबंधीत विषयाच्या जाणकारांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे..\nकृपया आपण स्वत: या लेखावर काम करा किंवा एखादा जाणकार निवडण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी चर्चा पान पहा.\nहा लेख उर्दू भाषा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, उर्दू.\nउर्दू ही पाकिस्तान देशाची राष्ट्र भाषा असून ती हिंदुस्तानातील एक नोंदणीकृत भाषा आहे. [10] [11] जम���मू-काश्मीर, तेलंगना, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या पाच राज्यांमध्ये आणि राजधानी दिल्लीमध्ये उर्दूला अधिकृत भाषेचा दर्जा दिलेला आहे. भारतातील संविधानामध्ये मान्यता असलेल्या 22 अधिकृत भाषांपैकी उर्दू ही एक आहे.\nउर्दु भाषेचा इतिहास- संकेतस्थळ\nजगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या २० भाषा\nमँडेरिन · हिंदी/उर्दू · स्पॅनिश · इंग्लिश · पोर्तुगीज · अरबी · फ्रेंच · बंगाली · रशियन · जपानी · जर्मन · तेलुगू · पंजाबी · कोरियन · वू · बासा जावा · तमिळ · फारसी · मराठी · व्हियेतनामी · इटालियन\nभारत देशामधील अधिकृत भाषा\nभारतीय संविधानाची आठवी अनुसूची\nआसामी • बंगाली • बोडो • डोग्री • गुजराती • हिंदी • कन्नड • काश्मिरी • कोकणी • मैथिली • मलयाळम • मणिपुरी • मराठी\n• नेपाळी • उडिया • पंजाबी • संस्कृत • सिंधी • संथाळी • तेलुगू • तमिळ • उर्दू\nआसामी • बंगाली • बोडॉ • छत्तिसगडी • डोग्री • इंग्लिश • गारो • गुजराती • हिंदी • कन्नड • काश्मिरी • खासी • कोकणी • मैथिली • मल्याळम • मणिपुरी • मराठी • मिझो • नेपाळी • ओडिआ • पंजाबी\n• राजस्थानी • संस्कृत • संथाली • सिंधी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8700", "date_download": "2019-03-22T10:07:43Z", "digest": "sha1:ODJXBJTC7S3MIOOKUYJ733VRGOUS72K7", "length": 13048, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nप्रत्येक मतदार सात सेकंद अधिक वेळ घेणार , मतदानाला लागेल पूर्वीपेक्षा अधिक वेळ\nप्रतिनिधी / मुंबई : निवडणूक आयोगाने ईव्हीएम सोबत व्हीव्ही पॅट मशीन वापरण्याचा निर्णय घेतला. यामुळे मतदान यंत्राद्वारे दिलेले मत योग्य व्यक्तीला दिले की नाही हे समजण्यासाठी मतदानानंतर सात सेकंद संबंधित उमेदवाराचे नाव, अनुक्रमांक आणि चिन्ह मतदान यंत्रावरील स्लिपवर दिसणार आहे. त्यामुळे मतदाराची खात्री पटणार असली, तरी प्रत्येक मतदार सात सेकंद अधिक वेळ घेणार आहे. त्यामुळे मतदानाला पूर्वीपेक्षा अधिक वेळ लागेल.\nईव्हीएम यंत्राबाबत विविध शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या यंत्रात मतदान कोणाला दिले गेले, हे समजण्याची सुविधा देण्यात आली आहे. मतदारांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राची माहिती देण्यासाठी आणि निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी जनजागृती केली जात आहे.\nमतदान यंत्रावर मतदान केल्यानंतर त्याला जोडलेल्या व्हीव्हीपॅट यंत्रावर सात सेकंदांसाठी संबंधित उमेदवाराचे नाव, अनुक्रमांक आणि चिन्ह स्लिपवर दिसेल. त्यानंतर संबंधित स्लिप व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये जाईल. या मुळे मतदाराला आपण केलेले मतदान योग्य व्यक्ती आणि चिन्हावरच गेले असल्याची खात्री पटेल.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nशिक्षण आशय परिषदेत विविध विषयांची सविस्तर मांडणी\nमेडीगट्टा सिंचन प्रकल्प बाधित सिरोंचा तालुक्यातील गावांना प्रकल्पग्रस्त घोषित करा : अजय कंकडालवार\nआष्टी महामार्गावर टायर फुटल्याने अवजड वाहनाचा अपघात : चालक जखमी\nसरकारची मला मरू देण्याची हिंमत नाही : अण्णा हजारे\nकमलापूर येथे राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा उत्साहात, अपंगांना विविध साहित्यांचे केले वितरण\nबारावीच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\nचाेरट्यांनी २३ लाखांच्या रक्कमेसह चक्क एटीएम मशीनच लांबवले\nपरीक्षेच्या कालावधीत केंद्र अधिकाऱ्यांना मोबाईल फोनचा वापर करण्यास मनाई\nस्मार्ट सिटी प्रकल्पात सामान्य माणसाला अत्युच्च्य दर्जाच्या सुविधा : देवेंद्र फडणवीस\nदोन चुटकी मीठ...... आयोडिन व आरोग्यासाठी\nविविध गावांमध्ये नक्षल बंदला केला नागरिकांनी विरोध\n... अन् ट्रेलरवरून वाहून नेणारे डम्पर अचानक रस्त्यावर कोसळले, मोठा अपघात टळला\nलोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४४ जागांवर एकमत\nसातत्याने तोट्यात असलेली बीएसएनएल बंद करण्याचा सरकारचा विचार\nइंद्रावती नदीपात्रातून ९० सागवानी लठ्ठे जप्त, कारवाई सुरूच\nराज्य परिवहन महामंडळात एकूण ८ हजार २२ जागांसाठी चालक आणि वाहक पदांची भरती\nमेक इन गडचिरोलीतील व्यवसाय नाबार्डच्या योजनेत सहभागी करून घेण्याबाबत नाबार्डच्या अधिकाऱ्यांशी चर्चा\nभारतीय हवाई ���लाकडून पाकिस्तानचे विमान नेस्तनाबूत\nभाजीच्या कॅरेटमधून दारू तस्करी करणाऱ्याला देसाईगंज पोलिसांनी पकडले\nसिरोंचा तालुक्यातील कोत्तापल्ली येथे नदीत बुडून युवकाचा मृत्यू\nसार्वजनिक सेवेतील वाहनांना आता लोकेशन ट्रॅकींग डिव्हाईस व इर्मजन्सी बटन\nजीसॅट-२९ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nआरमोरीत भाजपा - काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nलग्नाचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीला केले गर्भवती : आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल\nसुरक्षा दलाच्या जवानांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nग्रंथालयाचे एकत्रीकरण करुन ग्रंथ संपदेचे जतन करा - अनिल चनाखेकर\n'खेलो इंडिया' युवा स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवत महाराष्ट्र अव्वल स्थानी\nआलापल्ली - सिरोंचा मार्गावर बामणी येथे बोलेरो वाहनाने बालिकेस चिरडले\nनाकाबंदी करीत असलेल्या पोलिस नायकाला भरधाव कारने उडविले\nशारीरिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे सेवा समाप्तीचे आता ६५ वर्षे\nविधिमंडळ अधिवेशन घेतलं आटोपतं : सुरक्षेच्या कारणास्तव एकमताने घेतला निर्णय\nकेरळच्या मदतीसाठी संयुक्त अरब अमिरातीने ७०० कोटींची मदत जाहीर केलीच नाही \nखारडी येथील शेतशिवारात अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी\nचंद्रपूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांतर्गत दारू विक्रेत्यांच्या विरोधात १६ गुन्ह्यांची नोंद : ९ आरोपीसह २० लाख ३७ हजारांचा मुद्द�\nधोकादायक नायलॉन मांजाची विक्री व वापर करणाऱ्यांवर कारवाई करा\nवजनाप्रमाणे बांबू विक्रीचा प्रयोग झाला सफल\nडॉ. प्रेम जग्यासी लिखित 'कार्व युअर लाईफ' पुस्तकाचे अभिनेत्री भाग्यश्री ह्यांच्या हस्ते अनावरण\nअसंतोषाविरोधात सामान्यांचा एल्गार मल्टीस्टारर ‘आसूड’\nइतिहासकालीन शिलालेख संवादाचे प्रभावी माध्यम : डॉ. विकास ढोमणे\nमंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारून तरुणाच्या आत्महत्येचा प्रयत्न\nमहाराष्ट्रातील ५ अंगणवाडी सेविकांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड\nभामरागडमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील शाळा निर्मितीच्या आशा पल्लवीत\nगुजरातमध्ये दोन ट्रकच्या मध्ये चिरडून १० जण ठार\n२१ जानेवारीला खग्रास चंद्रग्रहण , सुपरमूनचे दर्शन भारतातून घेता येणार\nविभागीय क्रीडा स्पर्धेत सहभागी आश्रमशाळेच्या १७४ विद्यार्थ्यांना विषबाधा\nज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड\nआमच्या मुलाची आत्महत्या नसून हत्याच आहे\nपूर्व विदर्भाला होणार पूर्ण दाबाने वीजपुरवठा, पारेषणच्या ५ उपकेंद्रांना संचालक मंडळाची मान्यता\nगोंदिया तहसील कार्यालयातील दोन नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात\nगोगांव येथे विषारी चारा खाल्ल्याने पाच जनावरांचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2019-03-22T09:59:48Z", "digest": "sha1:FG7DKXAKNTWOLW3GIQMPASCXL3HX5P2B", "length": 5026, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुक्त अवतरणे - विकिपीडिया", "raw_content": "\nहा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.\nमाय मराठी साय मराठी\nमन मराठी मान मराठी रान मराठी गाण मराठी ताल मराठी नाळ मराठी नाक मराठी धाक मराठी\nधन मराठी वाण मराठी ऐक्य मराठी सौख्क मराठी विचार मराठी आचार मराठी ध्येर्य मराठी शौर्य मराठी\nविश्वास मराठी श्वास मराठी छंद मराठी गंध मराठी कर्म मराठी मर्म मराठी बधंन मराठी वदंन मराठी\nसंगम मराठी मथंन मराठी प्रेम मराठी नम्र मराठी पर्व मराठी सर्व मराठी माय मराठी साय मराठी\nव्याकरनातल्या काही चुका असतील माफ करा आणि आवडल्यास कौतूक जरूर करा- माझच सादरीकरण मराठी राजभाषा दिना निमित्त\nलेख ज्यातील उल्लेखनीयता अस्पष्ट आहे\nमराठी भाषा दिवशी संपादीत लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१८ रोजी १९:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/innerpage/icds-commissionerate-ma.php", "date_download": "2019-03-22T09:59:52Z", "digest": "sha1:SU2R5WDR4RSV2YCBCYT7RJMRD62GIVM3", "length": 8567, "nlines": 77, "source_domain": "womenchild.maharashtra.gov.in", "title": "एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र सरकार, भारत", "raw_content": "\nमहिला व बाल विकास विभाग\nराजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोग\nमहिला आर्थिक विकास महामंडळ\nमहाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग\nमहिला व बाल विकास आयुक्तालय\nएकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय\nआर टी आय ऑनलाइन फॉर्म\nआर टी आय कायदा २००५\nकॉर्पोरेट करीता ऑनलाइन अर्ज\nसध्या सुरू असलेले CSR प्रकल्प\nएकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय\nराजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोग\nमहिला आर्थिक विकास महामंडळ\nमहाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग\nमहिला व बाल विकास आयुक्तालय\nएकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय\nएकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय\nमहाराष्ट्र राज्यातील ६ वर्षांखालील बालकांच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेची अंमलबजावणी करणे हे आयसीडीएस आयुक्तालयाचे दायित्व आहे.\nएकात्मिक बाल विकास सेवा लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि शाला-पूर्व शिक्षण यांची संकलित सेवा पुरवू इच्छिते. लहान बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या समस्या त्याच्या किंवा तिच्या मातेचा विचार न करता सोडविता येणे शक्य नाही आणि म्हणूनच हा उपक्रम किशोरावस्थेतील मुली, गरोदर महिला तसेच स्तनदा माता यांच्यापर्यंत विस्तारीत करण्यात आला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालयाची प्रमुख उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:\n६ वर्षा खालील गरीब लहान मुलांच्या आरोग्य आणि पोषणचा दर्जा वृध्दीगंत करणे\nलहान मुलांच्या सुयोग्य संतुलित मानसिक, शाररिक आणि सामाजिक विकासाचा पाया तयार करणे.\nलहान मुलांमधील आकस्मिक मुत्यूचे प्रमाण कमी करणे, कुपोषण आणि शाळा बाह्यतेला प्रतिबंध करणे.\nराज्यातील मुलांच्या विकासाच्या उद्देशाने विविध शासकीय उपक्रम आणि योजना राबविणाऱ्या विविध शासकीय विभागामध्ये धोरण सुनिश्चिती आणि अंमलबजावणी करण्याकरिता समन्वय साधणे.\nराज्यातील लहान मुलांच्या मातांना आरोग्य आणि पोषण मुल्यांची माहिती आणि प्रशिक्षण देणे जेणे करून मुलांचे संगोपन करण्याच्या त्यांच्या क्षमता वृध्दीगंत होतील.\nलहान मुलांच्या मातांना आणि गर्भवती महिलांना देखील पोष्टिक आहार पुरविणे.\nआयसीडीएसच्या सुविधा आयसीडीएसच्या केंद्र��ंच्या मार्फत पुरविण्यात येतात, ज्यास “अंगणवाडी” म्हणून ओळखले जाते. लहान मुलांची चांगली देखभाल आणि विकासाचे केंद्र, जे कमीत कमी खर्चात स्थानिकपातळीवरील उपलब्ध साधन सामुग्रीतून अगदी अंगणातच चालविता येते अशी अंगणवाडीची संकल्पना आहे. अंगणवाडी केंद्र हे “अंगणवाडी कर्मचारी” (AWW) आणि “अंगणवाडी सहायिका” (AWH) चालवितात. स्थानिक पातळीवरील अंगणवाडी केंद्र हा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा प्रमुख आधारभूत उपक्रम आहे.\nआयसीडीएस आयुक्तालयाबाबत अधिक माहितीकरिता पुढील संकेतस्थळाला भेट द्या http://www.icds.gov.in/ External Link:This will open in new window.\n© वेबसाइटवर उपलब्ध असलेली सामग्री ही महिला व बाल विकास मंत्रालयाच्या मालकीची आहे. महाराष्ट्र सरकार, भारत.\nपृष्ठ अखेरचे अद्यतनित : 11/03/2019 5:50:43 AM\tअभ्यागत संख्या : 2539", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/vilas-patil-took-backup-from-market-committee-elections/", "date_download": "2019-03-22T10:31:42Z", "digest": "sha1:H2ELGR7TZWOKIPDGFWEUQAXRAOQC7WZ2", "length": 6742, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बाजार समिती निवडणूकीतून विलास पाटील यांनी का घेतली माघार?", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nबाजार समिती निवडणूकीतून विलास पाटील यांनी का घेतली माघार\nकरमाळा – शिवसेनेचे आमदार नारायण पाटील यांचे चुलत बंधू आणि करमाळा पंचायत समितीचे माजी सदस्य विलास पाटील यांनी करमाळा बाजार समिती निवडणूकीतून माघार घेतली असून आता तालुकाभर उलट-सुलट चर्चेला उधाण आलेले आहे.\nकाही दिवसांपूर्वी आमदार नारायण पाटील यांची साथ सोडून पंचायत समितीचे माजी सदस्य विलास पाटील यांनी जि प अध्यक्ष संजय शिंदे यांच्या गटात करमाळा तालुक्यातील जेऊर येथे शक्ती प्रदर्शन करून जोरदार प्रवेश केला होता. तसेच सध्या सुरू असलेल्या बाजार समिती निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढण्याचा निश्चय केलेला होता.\nविलास पाटील यांनी बाजार समितीच्या वांगी गणातून उमेदवारी ��र्ज दाखल केलेला होता परंतु अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असून निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे नक्की कशामुळे माघार घेतली म्हणून सध्या तालुकाभर चर्चेला उधान आलेले आहे.\nसंजय शिंदे यांच्या आदेशामुळे माघार.\nबाजार समिती निवडणूकीतून माघार घेण्यासाठी आपल्याला जि प अध्यक्ष संजय शिंदे यांनी सांगितले म्हणून मी माझी उमेदवारी मागे घेतली असून संजय मामा जे निर्णय घेतील तोच आपण मान्य करणार असल्याचे माजी पं.स सदस्य विलास पाटील यांनी महाराष्ट्र देशाशी बोलताना सांगितले.\nजयवंतराव जगताप यांच्यासाठी माघार\nविलास पाटील यांनी ज्या वांगी गटातून माघार घेतली त्या गटातून माजी आमदार जयवंतराव जगताप पाटील-जगताप युतीकडून निवडणूक लढवित असल्यामुळे विलास पाटील यांनी माघार घेतल्याचे बोलले जात आहे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमाओवाद्यांचा सरकार उलथवण्याचा कट, ‘थिंक टँक’ अटकेप्रकरणी पोलिसांनी दाखवले पुरावे\nसरकारच्या अपयशाची गाथा मांडण्यासाठीच जनसंघर्ष यात्रा – अशोक चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/tevha-tu-fakt-chaal-marathi-motivational-poem/", "date_download": "2019-03-22T10:30:18Z", "digest": "sha1:7V2E2DVHTHOCJOXM4RWIA62MCLOI253Y", "length": 9151, "nlines": 132, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "तेव्हा फक्त तू चाल – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeऑडिओतेव्हा फक्त तू चाल\nतेव्हा फक्त तू चाल\nJune 11, 2018 mazidiary ऑडिओ, कविता - गझल, व्हिडिओ, शैक्षणिक, साहित्य/ललित\nमित्रांनो, “तेव्हा फक्त तू चाल ” ही मराठी मोटिवेशनल कविता आपल्यासाठी सादर करीत आहे. हि प्रेरणादायी कविता आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी नक्कीच बळ देईल. मार्गातील अडथळ्यांवर मात करायला मदत करेल अशी आशा….\nमराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका. “माझी डायरी ” या आपल्या youtube चॅनलला अवश्य Subscribe करा. “माझी डायरी” आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे.\n\"माझी डायरी\" मित्रानो, मी माझ्यासाठी लिहीत आलो आहे…पण आता असं वाटतंय कि \"माझी डायरी\" खुली करावी आणि म्हणून मी या ठिकाणी माझ्या कविता आणि गझल सादर करण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहे. मी शब्दांच्या लाटांवरती, शोधत बसतो तिजला,अन् अर्थाच्या पैलतिरी ती, मला खुणावत असते.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nउलट पालट सारे घडे\nआपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र \nरुद्रा – कादंबरी – भाग १४\nएकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\nरामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग\nविविध रंगांचा वापर करुन आपलं जीवन समृद्ध करुया..\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nलेखक प्रा. गजानन शेपाळ\nप्रसिध्द छायाचित्रकार धनेश रामचंद्र पाटील यांचे सदर\nरेल्वेची अद्भुत आणि रंजक सफर\nलेखक डॉ. हेमंत पाठारे, डॉ. अनुराधा मालशे\nब्रिगेडिअर हेमंत महाजन (नि) यांचे अत्यंत लोकप्रिय सदर...\nसदर लवकरच येत आहे....\n\"कर्म\" एक असं रेस्टॉरेंट आहे जिथं ऑर्डर द्यायची गरज नाही... तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. सुप्रभात ...\nमराठी लेख, कथा, ईबुक्स, विविध ऑफर्स आता आपल्याला इ-मेलवरुन मिळतील. यासाठी एकदाच सभासद म्हणून नोंदणी करा.\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sakalmoney.com/article/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%87-10-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-50816", "date_download": "2019-03-22T10:08:25Z", "digest": "sha1:43N2G4MVDDLSJAKKCA2EG2EUWZPYYR4H", "length": 97619, "nlines": 78, "source_domain": "www.sakalmoney.com", "title": "श्रीमंत होण्यासाठी, तुमच्या मुलांना शिकवा 'हे' 10 अर्थमंत्र... - Sakal Money", "raw_content": "अधिक माहितीसाठी मिस्ड कॉल द्या 73508-73508\nयोग्य म्युच्युअल फंडाची निवड\nचीन नाही भारतच होणार नंबर वन, जगाचा विश्वास...काय आहे 'ओयो'ची महत्वाकांक्षा साम्राज्य एका कॉलेज ड्रॉप आउटचे...भारत आणि पाकिस्तान दरम्यान 37 अब्ज डॉलर व्यापाराची क्षमता...धक्कादायक साम्राज्य एका कॉलेज ड्रॉप आउटचे...भारत आणि पाकिस्तान दरम्यान 37 अब्ज डॉलर व्यापाराची क्षमता...धक्कादायक स्थानिकांना पगार न मिळाल्याच्या कारणास्तव आयएल अॅंड एफएसच्या अधिकाऱ्यांना इथिओपियात अटक...'अजय नारायण झा' देशाचे नवे अर्थसचिवएन सिवरामन आयएल अॅंड एफएसचे नवे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरयेस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सेबीची परवानगी...नव्या 'जिओसावन'ची ऑफर : जिओधारकांना 90 दिवस मोफत सेवाआर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आयएल अॅंड एफएसची तब्बल 65 टक्के कर्मचारी कपातयेस बॅंकेच्या अतिरिक्त संचालकपदावर टी एस विजयन यांची नियुक्ती...रिलायन्समधील आगीत तीन कामगारांचा मृत्यू स्थानिकांना पगार न मिळाल्याच्या कारणास्तव आयएल अॅंड एफएसच्या अधिकाऱ्यांना इथिओपियात अटक...'अजय नारायण झा' देशाचे नवे अर्थसचिवएन सिवरामन आयएल अॅंड एफएसचे नवे चीफ ऑपरेटिंग ऑफिसरयेस बॅंकेला म्युच्युअल फंड व्यवसायासाठी सेबीची परवानगी...नव्या 'जिओसावन'ची ऑफर : जिओधारकांना 90 दिवस मोफत सेवाआर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आयएल अॅंड एफएसची तब्बल 65 टक्के कर्मचारी कपातयेस बॅंकेच्या अतिरिक्त संचालकपदावर टी एस विजयन यांची नियुक्ती...रिलायन्समधील आगीत तीन कामगारांचा मृत्यू टाटा परिवारातील नवा सदस्य, 'टाटा स्टील बीएसएल'रुपयाचे शानदार कमबॅक...भारत काबीज करण्याचा 'व्हीवो'चा प्लॅन...'एल अॅंड टी'चे ए एम नाईक एनएसडीसीच्या अध्यक्षपदीएप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांनी फिरवली पाठएचडीएफसी बॉँडद्वारे उभारणार 8,500 कोटी रुपये...येस बॅंकेच्या कपूर कुटूंबियांनी केली दोन म्युच्युअल फंडाच्या 400 कोटींची भरपाई...'फ्लिपकार्ट'ला मागे टाकत 'अॅमेझॉन'च ई-कॉमर्सचा किंग टाटा परिवारातील नवा सदस्य, 'टाटा स्टील बीएसएल'रुपयाचे शानदार कमबॅक...भारत काबीज करण्याचा 'व्हीवो'चा प्लॅन...'एल अॅंड टी'चे ए एम नाईक एनएसडीसीच्या अध्यक्षपदीएप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान गोल्ड ईटीएफकडे गुंतवणूकदारांनी फिरवली पाठएचडीएफसी बॉँडद्वारे उभारणार 8,500 कोटी रुपये...येस बॅंकेच्या कपूर कुटूंबियांनी केली दोन म्युच्युअल फंडाच्या 400 कोटींची भरपाई...'फ्लिप���ार्ट'ला मागे टाकत 'अॅमेझॉन'च ई-कॉमर्सचा किंग जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलची नवी रणनीती...'अझिम प्रेमजी'ना मिळणार फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर' जिओला टक्कर देण्यासाठी भारती एअरटेलची नवी रणनीती...'अझिम प्रेमजी'ना मिळणार फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'नाईट ऑफ द लिजन ऑफ ऑनर' भारतीयांसाठी अभिमानाची बाब, जगदिशचंद्र बोस इंग्लंडच्या 50 पौडांच्या नोटेवर झळकण्याची शक्यता भारतीयांसाठी अभिमानाची बाब, जगदिशचंद्र बोस इंग्लंडच्या 50 पौडांच्या नोटेवर झळकण्याची शक्यता अमेरिकेची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी अडचणीत...म्युच्युअल फंड फोलिओ नंबरने गाठली विक्रमी 8 कोटींची संख्या...पहिल्यांदाच विम्यांना मागे टाकत म्युच्युअल फंडांनी घेतली आघाडी...पेट्रोलियम कंपन्या करणार 65,000 पेट्रोल पंपांचे वाटप...'अॅपल'ला मागे टाकत 'मायक्रोसॉफ्ट' अमेरिकेची नंबर वन कंपनी...दिवाळखोरीच्या कायद्याअंतर्गत 3 लाख कोटींची प्रकरणे मार्गी : कॉर्पोरेट अफेअर्स सचिवअपोलो टायरच्या विक्रीत 22.5 टक्क्यांची वाढ'डिस्कवर 100-सीसी' ही माझ्या करियरमधील सर्वात मोठी चूक : राजीव बजाजअमिताभ बच्चनच सायकल प्युअर अगरबत्तीजचे ब्रॅंड अॅम्बेसेडरव्होडाफोन आयडीया करणार तब्बल 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूकआयएल अॅंड एफएसचे तिमाही निकाल लांबणीवर...आता प्रत्येक संसदीय मतदारसंघात 'पासपोर्ट सेवा केंद्र'परकी गुंतवणूकदारांचे नोव्हेंबरमध्ये शानदार कमबॅकमहाराष्ट्रात अन्न भेसळ करणाऱ्यांना होणार जन्मठेप...सुंदरम म्युच्युअल फंडाचा नवा 'सुंदरम इक्विटी सेव्हींग्स फंड'ऑरोबिंदो फार्माला 611 कोटींचा नफा : 22 टक्क्यांची घटआठवड्याच्या सुरूवातीलाच सेन्सेक्सची 346 अंशांची घसरणएचडीएफसी बॅंकेने गेल्या 5 वर्षात गुतंवणूकदारांना केले सर्वाधिक मालामाल...'नोटाबंदी' आणि 'जीएसटी'मुळे भारताची आर्थिक वाढ मंदावली : रघुराम राजनइन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 3 ते 5 टक्के पगारवाढ: 170 अधिकाऱ्यांना मिळणार प्रमोशन'चीन'चा म्यानमारबरोबर अब्जावधी डॉलरचा करार...सीपीएसई ईटीएफचा चौथा टप्पा नोव्हेंबरअखेर गुंतवणूकीसाठी उपलब्ध...रामदेव बाबांची संस्कारी जीन्स, लंगोट बाजारातअमेरिकेचे ईराणवरील निर्बंध आजपासून लागू, भारत आणि चीनचे काय अमेरिकेची सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी अडचणीत...म्युच्य���अल फंड फोलिओ नंबरने गाठली विक्रमी 8 कोटींची संख्या...पहिल्यांदाच विम्यांना मागे टाकत म्युच्युअल फंडांनी घेतली आघाडी...पेट्रोलियम कंपन्या करणार 65,000 पेट्रोल पंपांचे वाटप...'अॅपल'ला मागे टाकत 'मायक्रोसॉफ्ट' अमेरिकेची नंबर वन कंपनी...दिवाळखोरीच्या कायद्याअंतर्गत 3 लाख कोटींची प्रकरणे मार्गी : कॉर्पोरेट अफेअर्स सचिवअपोलो टायरच्या विक्रीत 22.5 टक्क्यांची वाढ'डिस्कवर 100-सीसी' ही माझ्या करियरमधील सर्वात मोठी चूक : राजीव बजाजअमिताभ बच्चनच सायकल प्युअर अगरबत्तीजचे ब्रॅंड अॅम्बेसेडरव्होडाफोन आयडीया करणार तब्बल 27,000 कोटी रुपयांची गुंतवणूकआयएल अॅंड एफएसचे तिमाही निकाल लांबणीवर...आता प्रत्येक संसदीय मतदारसंघात 'पासपोर्ट सेवा केंद्र'परकी गुंतवणूकदारांचे नोव्हेंबरमध्ये शानदार कमबॅकमहाराष्ट्रात अन्न भेसळ करणाऱ्यांना होणार जन्मठेप...सुंदरम म्युच्युअल फंडाचा नवा 'सुंदरम इक्विटी सेव्हींग्स फंड'ऑरोबिंदो फार्माला 611 कोटींचा नफा : 22 टक्क्यांची घटआठवड्याच्या सुरूवातीलाच सेन्सेक्सची 346 अंशांची घसरणएचडीएफसी बॅंकेने गेल्या 5 वर्षात गुतंवणूकदारांना केले सर्वाधिक मालामाल...'नोटाबंदी' आणि 'जीएसटी'मुळे भारताची आर्थिक वाढ मंदावली : रघुराम राजनइन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना 3 ते 5 टक्के पगारवाढ: 170 अधिकाऱ्यांना मिळणार प्रमोशन'चीन'चा म्यानमारबरोबर अब्जावधी डॉलरचा करार...सीपीएसई ईटीएफचा चौथा टप्पा नोव्हेंबरअखेर गुंतवणूकीसाठी उपलब्ध...रामदेव बाबांची संस्कारी जीन्स, लंगोट बाजारातअमेरिकेचे ईराणवरील निर्बंध आजपासून लागू, भारत आणि चीनचे काय 'सिप्ला'ने नोंदवला अपेक्षापेक्षा कमी नफा...रिलायन्स जिओने जोडले 1.3 कोटी नवीन ग्राहक...परकी चलन साठा 1.444 अब्ज डॉलरने घसरत 392.078 अब्ज डॉलरवरसेबीचा 'सहारा'ला पुन्हा एकदा दणका : 14,000 कोटी द्या व्याजासहीतऑटोमोबाईल कंपन्यांची दमदार कामगिरी'डॉ. रेड्डीज'ने नोंदवली, सलग दुसऱ्या तिमाहीत नफ्यातील वाढभारताचा परकी चलनसाठा 395 अब्ज डॉलर तर चीनचा 3000 अब्ज डॉलरयेस बॅंकेच्या नफ्यात घट'विप्रो'ने नोंदवला 1,886 कोटी रुपयांचा नफाएच-1बी व्हिसा सर्टिफिकेशन मिळवणारी टॉप टेनमधील टीसीएस एकमेव भारतीय कंपनीहोंडा \"ऍक्‍टिव्हा'ने गाठला 2 कोटींचा टप्पाआयसीआयसीआय लोम्बार्डने नोंदवला 293 कोटी रुपयांचा घवघवीत नफाअॅपल काय करणार आहे 30 ऑक्टोबरला 'सिप���ला'ने नोंदवला अपेक्षापेक्षा कमी नफा...रिलायन्स जिओने जोडले 1.3 कोटी नवीन ग्राहक...परकी चलन साठा 1.444 अब्ज डॉलरने घसरत 392.078 अब्ज डॉलरवरसेबीचा 'सहारा'ला पुन्हा एकदा दणका : 14,000 कोटी द्या व्याजासहीतऑटोमोबाईल कंपन्यांची दमदार कामगिरी'डॉ. रेड्डीज'ने नोंदवली, सलग दुसऱ्या तिमाहीत नफ्यातील वाढभारताचा परकी चलनसाठा 395 अब्ज डॉलर तर चीनचा 3000 अब्ज डॉलरयेस बॅंकेच्या नफ्यात घट'विप्रो'ने नोंदवला 1,886 कोटी रुपयांचा नफाएच-1बी व्हिसा सर्टिफिकेशन मिळवणारी टॉप टेनमधील टीसीएस एकमेव भारतीय कंपनीहोंडा \"ऍक्‍टिव्हा'ने गाठला 2 कोटींचा टप्पाआयसीआयसीआय लोम्बार्डने नोंदवला 293 कोटी रुपयांचा घवघवीत नफाअॅपल काय करणार आहे 30 ऑक्टोबरला सॅमसंगची दिवाळी ऑफर: 'गॅलक्सी नोट 8' वर तब्बल 23,000 ची सूटभारतातील पहिले बिटकॉईन एटीएम लॉंचमल्ल्याच्या इंग्लंडमधील आलिशान कार्सचा लिलाव...तीन चतुर्थांश एच1बी व्हिसाधारक भारतीयच...सरकार दोन महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागार नेमणार सॅमसंगची दिवाळी ऑफर: 'गॅलक्सी नोट 8' वर तब्बल 23,000 ची सूटभारतातील पहिले बिटकॉईन एटीएम लॉंचमल्ल्याच्या इंग्लंडमधील आलिशान कार्सचा लिलाव...तीन चतुर्थांश एच1बी व्हिसाधारक भारतीयच...सरकार दोन महिन्यात मुख्य आर्थिक सल्लागार नेमणार म्युच्युअल फंडांनी दोनच आठवड्यात इक्विटीत ओतले 11,000 कोटी रुपयेश्रीमंत भारत : देशात 3 लाख 43 हजार कोट्यधीशअल्ट्राटेक सिमेंटला 391 कोटींचा नफा : 9.3 टक्क्यांची घटमहिंद्राच्या मराझ्झोचा बोलबाला : गाठला 10,000 बुकिंग पल्लाड्रॅगनची गती मंदावली : विकासदर 6.5 टक्क्यांवररुपयाची लंगडी...थांबेना शेअर बाजाराची घसरगुंडी...रिलायन्सची घौडदौड : 9,516 कोटी रुपयांचा विक्रमी नफाआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओपदावरील संदीप बक्षींच्या नियुक्तीला आरबीआयकडून परवानगीअमेरिकेच्या बजेटमधील वार्षिक तूट 779 अब्ज डॉलरवर...परकी गुंतवणूकीत चीन नंबर वन, टॉप टेनमध्ये स्थान मिळवताना भारताची दमछाकटाटा अॅसेट मॅनेजमेंटच्या मुख्य गुंतवणूक अधिकारीपदावर राहुल सिंगव्हॉट्‌सऍप पेमेंट सेवेचा डेटा भारतातच साठविणारमहिंद्राचा नवा रुरल भारत अॅंड कन्झम्पशन योजनाबोईंगच्या प्रतिष्ठित एफ-15 लढाऊ विमानांची सूत्रे भारतीय इंजिनियरच्या हातात...अॅम्फीचे 'म्युच्युअल फंड युटीलीटी', जास्तीत जास्त फंड हाऊसना घेणार सोबतरॉयल एनफिल्डच्या दोन नव्या मो���रसायकल अमेरिकेत लॉँचरुपयाच्या घसरणीचा दणका परकी चलन साठ्याला...कोल इंडियाने दिला परफॉर्मन्स बोनस, रुपये 1,600 कोटी फक्त म्युच्युअल फंडांनी दोनच आठवड्यात इक्विटीत ओतले 11,000 कोटी रुपयेश्रीमंत भारत : देशात 3 लाख 43 हजार कोट्यधीशअल्ट्राटेक सिमेंटला 391 कोटींचा नफा : 9.3 टक्क्यांची घटमहिंद्राच्या मराझ्झोचा बोलबाला : गाठला 10,000 बुकिंग पल्लाड्रॅगनची गती मंदावली : विकासदर 6.5 टक्क्यांवररुपयाची लंगडी...थांबेना शेअर बाजाराची घसरगुंडी...रिलायन्सची घौडदौड : 9,516 कोटी रुपयांचा विक्रमी नफाआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओपदावरील संदीप बक्षींच्या नियुक्तीला आरबीआयकडून परवानगीअमेरिकेच्या बजेटमधील वार्षिक तूट 779 अब्ज डॉलरवर...परकी गुंतवणूकीत चीन नंबर वन, टॉप टेनमध्ये स्थान मिळवताना भारताची दमछाकटाटा अॅसेट मॅनेजमेंटच्या मुख्य गुंतवणूक अधिकारीपदावर राहुल सिंगव्हॉट्‌सऍप पेमेंट सेवेचा डेटा भारतातच साठविणारमहिंद्राचा नवा रुरल भारत अॅंड कन्झम्पशन योजनाबोईंगच्या प्रतिष्ठित एफ-15 लढाऊ विमानांची सूत्रे भारतीय इंजिनियरच्या हातात...अॅम्फीचे 'म्युच्युअल फंड युटीलीटी', जास्तीत जास्त फंड हाऊसना घेणार सोबतरॉयल एनफिल्डच्या दोन नव्या मोटरसायकल अमेरिकेत लॉँचरुपयाच्या घसरणीचा दणका परकी चलन साठ्याला...कोल इंडियाने दिला परफॉर्मन्स बोनस, रुपये 1,600 कोटी फक्त टाटा स्टारबक्सच्या सीईओपदावर नवीन गुरनानीकेंद्राबरोबर महाराष्ट्र सरकारचाही दिलासा: राज्यात पेट्रोल, डिझेल 5 रुपयांची स्वस्तपेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.50 रुपयांची कपातशेअर बाजाराचे शुक्लकाष्ठ...खासदारांचे चार वर्षांचे वेतन आणि भत्ते : फक्त 1,997 कोटी रुपयेडॉ. रेड्डीजची विशेष त्वचा क्रिम क्लोडर्म इपीआय हेल्थच्या ताब्यात...पेप्सी आता खऱ्या अर्थाने म्हणू शकते, 'ये दिल मॉँगे मोअर'पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांचा विकासाचा वेग मंदावला...टाटा स्टील भूषण स्टीलमधील उत्पादन वाढवणार...एचएसबीसी म्युच्युअल फंडाने आणला नवा 'एचएसबीसी इक्विटी हायब्रीड फंड'कॅबिनेटची नव्या दूरसंचार धोरणाला मंजूरी:100 अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीचे उद्दिष्टरिलायन्सची वर्धमान टेक्सटाईलबरोबर पार्टनरशिप...अॅक्सिस फंडाचा नवा 'अॅक्सिस ग्रोथ ऑपर्च्युनिटीज फंड'...इलेक्ट्रीक कारसाठी महाराष्ट्र करणार 25,000 कोटींची गुंतवणूक...पीएफ कार्यालयाचे निर���क्षण, नोकऱ्या बदलणारे कर्मचारी मुख्यत: 26 ते 35 वयोगटातीलबॅंकांवर लक्ष ठेवण्यासाठी आरबीआय घेणार इन्फोसिस, टीसीएसची मदत...अर्थमंत्री जेटलींची उद्या पीएसयु बॅंकांच्या प्रमुखांबरोबर बैठक...कर्जबाजारी 'आयएल अॅँड एफएस' फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मोठे राजीनामा सत्रकंपनी उत्तम स्थितीत आहे: शुक्रवारच्या घडामोडींवर डीएचएफएलचा खुलासापरकी चलन साठा 1.2 अब्ज डॉलरने वाढत 400.5 अब्ज डॉलरवरचार सत्र, गुंतवणूकदार आणि 5.66 लाख कोटी रुपयांचा धूरअनिलकुमार चौधरी 'सेल'चे नवे चेअरमनकुमारमंगलम बिर्ला म्हणतात, 'ये दिल मांगे मोर'...सीएलपी इंडिया व सुझलॉन यांची सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी भागीदारीआयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचा नवा 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चर इन इंडिया फंड'केंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी करा अर्जकेंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी अर्ज करासुरेश प्रभूंचा सर्व विमानसेवा आणि विमानतळांचा सेफ्टी ऑडिटचा आदेशराणा कपूरच जानेवारीअखेरपर्यत येस बॅंकेचे एमडी आणि सीईओ : आरबीआयची परवानगीआदित्य बिर्ला ग्रृपचे 'मोर' आता अॅमेझॉनच्या ताब्यात...आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ आणि सारस्वत सहकारी बँक यांनी केली बँकाश्युरन्स भागीदारीआता म्युच्युअल फंड गुंतवणूक झाली स्वस्त : सेबीचा महत्त्वाचा निर्णयसेबी करणार आयपीओ नोंदणी प्रक्रिया वेगवान...सेबीची एफपीआयसाठीच्या नव्या केवायसी निकषांना मान्यता...आरबीआय गव्हर्नरच्या लेक्चरला न विसरता हजेरी लावा : अॅंटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना सूचनाम्युच्युअल फंड गुंतवणूक होणार स्वस्तवॉरन बफे : एक आढावा गुंतवणूकीच्या जादूगाराचाइंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे तीन प्रकारचे अकाउंट : तुमच्यासाठी कोणते टाटा स्टारबक्सच्या सीईओपदावर नवीन गुरनानीकेंद्राबरोबर महाराष्ट्र सरकारचाही दिलासा: राज्यात पेट्रोल, डिझेल 5 रुपयांची स्वस्तपेट्रोल आणि डिझेलच्या दरात 2.50 रुपयांची कपातशेअर बाजाराचे शुक्लकाष्ठ...खासदारांचे चार वर्षांचे वेतन आणि भत्ते : फक्त 1,997 कोटी रुपयेडॉ. रेड्डीजची विशेष त्वचा क्रिम क्लोडर्म इपीआय हेल्थच्या ताब्यात...पेप्सी आता खऱ्या अर्थाने म्हणू शकते, 'ये दिल मॉँगे मोअर'पायाभूत सुविधांच्या क्षेत्रांचा विकासाचा वेग मंदावला...टाटा स्टील भूषण स्टीलमधील उत्पादन वाढवणार...एचएसबीसी म्युच्युअल फंडाने आणला नवा 'एचएसबीसी इक्विटी हायब्रीड फंड'कॅबिनेटची नव्या दूरसंचार धोरणाला मंजूरी:100 अब्ज डॉलरच्या गुंतवणूकीचे उद्दिष्टरिलायन्सची वर्धमान टेक्सटाईलबरोबर पार्टनरशिप...अॅक्सिस फंडाचा नवा 'अॅक्सिस ग्रोथ ऑपर्च्युनिटीज फंड'...इलेक्ट्रीक कारसाठी महाराष्ट्र करणार 25,000 कोटींची गुंतवणूक...पीएफ कार्यालयाचे निरिक्षण, नोकऱ्या बदलणारे कर्मचारी मुख्यत: 26 ते 35 वयोगटातीलबॅंकांवर लक्ष ठेवण्यासाठी आरबीआय घेणार इन्फोसिस, टीसीएसची मदत...अर्थमंत्री जेटलींची उद्या पीएसयु बॅंकांच्या प्रमुखांबरोबर बैठक...कर्जबाजारी 'आयएल अॅँड एफएस' फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मोठे राजीनामा सत्रकंपनी उत्तम स्थितीत आहे: शुक्रवारच्या घडामोडींवर डीएचएफएलचा खुलासापरकी चलन साठा 1.2 अब्ज डॉलरने वाढत 400.5 अब्ज डॉलरवरचार सत्र, गुंतवणूकदार आणि 5.66 लाख कोटी रुपयांचा धूरअनिलकुमार चौधरी 'सेल'चे नवे चेअरमनकुमारमंगलम बिर्ला म्हणतात, 'ये दिल मांगे मोर'...सीएलपी इंडिया व सुझलॉन यांची सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी भागीदारीआयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचा नवा 'आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मॅन्युफॅक्चर इन इंडिया फंड'केंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी करा अर्जकेंद्र सरकारच्या नोकरीत जायचंय, मग या पदांसाठी अर्ज करासुरेश प्रभूंचा सर्व विमानसेवा आणि विमानतळांचा सेफ्टी ऑडिटचा आदेशराणा कपूरच जानेवारीअखेरपर्यत येस बॅंकेचे एमडी आणि सीईओ : आरबीआयची परवानगीआदित्य बिर्ला ग्रृपचे 'मोर' आता अॅमेझॉनच्या ताब्यात...आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल लाइफ आणि सारस्वत सहकारी बँक यांनी केली बँकाश्युरन्स भागीदारीआता म्युच्युअल फंड गुंतवणूक झाली स्वस्त : सेबीचा महत्त्वाचा निर्णयसेबी करणार आयपीओ नोंदणी प्रक्रिया वेगवान...सेबीची एफपीआयसाठीच्या नव्या केवायसी निकषांना मान्यता...आरबीआय गव्हर्नरच्या लेक्चरला न विसरता हजेरी लावा : अॅंटी करप्शनच्या अधिकाऱ्यांना सूचनाम्युच्युअल फंड गुंतवणूक होणार स्वस्तवॉरन बफे : एक आढावा गुंतवणूकीच्या जादूगाराचाइंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकेचे तीन प्रकारचे अकाउंट : तुमच्यासाठी कोणते 'टाटा स्टील'च जगातील नंबर वन स्टील कंपनीऑगस्ट महिन्यात वाढला भारताच्या निर्यातीचा वेग...भारताच्या परकी चलनसाठ्यातील घसरण सुरूच...'मल्ल्याविरोधात आम्ही ढिलाई केली नाही', एसबीआयचे स्पष्टीकरण...\"तर भारताने परिणामांसाठी तयार रहावं\", ट्रम्पची भारताला वॉर्निंग...गुंतवणूकदारांचा गोल्ड ईटीएफमधला कल झाला कमी; इक्विटीला वाढता प्रतिसादतब्बल 150 इंजिनियर्स झाले पंजाब पोलिस कॉन्स्टेबल'गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी' जगात तिसऱ्या क्रमांकावर...ड्रॅगनची महत्त्वाकांक्षा : कोलकाता ते कुनमिंग बुलेट ट्रेन असावीओला' आता देणार भाडेतत्त्वावर कार...कार घ्यायची आहे'टाटा स्टील'च जगातील नंबर वन स्टील कंपनीऑगस्ट महिन्यात वाढला भारताच्या निर्यातीचा वेग...भारताच्या परकी चलनसाठ्यातील घसरण सुरूच...'मल्ल्याविरोधात आम्ही ढिलाई केली नाही', एसबीआयचे स्पष्टीकरण...\"तर भारताने परिणामांसाठी तयार रहावं\", ट्रम्पची भारताला वॉर्निंग...गुंतवणूकदारांचा गोल्ड ईटीएफमधला कल झाला कमी; इक्विटीला वाढता प्रतिसादतब्बल 150 इंजिनियर्स झाले पंजाब पोलिस कॉन्स्टेबल'गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी' जगात तिसऱ्या क्रमांकावर...ड्रॅगनची महत्त्वाकांक्षा : कोलकाता ते कुनमिंग बुलेट ट्रेन असावीओला' आता देणार भाडेतत्त्वावर कार...कार घ्यायची आहे सप्टेंबरमध्ये मोठ्या कंपन्या देतायेत बंपर डिस्कॉउंटआरबीआयचे गव्हर्नर अॅंटी करप्शन अधिकाऱ्यांना देणार बौद्धिकभारत पेट्रोलियम करणार 1 लाख कोटींची गुंतवणूक\"मी मल्ल्याला कधीही भेटलो नाही\", म्हणतात अर्थमंत्री जेटलीदेशाच्या औद्योगिक उत्पादनात जुलैमध्ये 6.6 टक्क्यांची वाढबॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर म्हणतात, जगाला धोका चिनी आर्थिक यंत्रणांचाज्या फॅक्टरीत पहिली मारूती 800 बनली ती फॅक्टरी होणार बंद...एचसीएल टेक 18 सप्टेंबरला करणार 4,000 कोटींचे बायबॅक...म्युच्युअल फंडात ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे 7,600 कोटींची गुंतवणूकसॅमसंगने बंगळुरूतील वैशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसमध्ये सुरू केले जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटरजिओ घेणार इस्त्रोच्या सॅटेलाईटची मदत...आर्सेनल मित्तलने एस्सार स्टीलसाठी लावली 42,000 कोटींची बोली...एचडीएफसी लाईफचे अमिताभ चौधरी अॅक्सिस बॅंकेचे नवे सीईओ आणि एमडीजिओफोन बनला भारतातील सर्वाधिक विक्री होणारा फोनकोल इंडिया, एनटीपीसीसहीत \"11\" सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे बायबॅकभारताची चालू खात्यातील वित्तीय तूट 15.8 अब्ज ड��लरवरआता येणार उबेरची एरियल टॅक्सी सर्व्हिसम्युच्युअल फंडातील गुंतवणूकीने गाठला ऐतिहासिक २५ लाख कोटींचा टप्पा'का' केला आरबीआयने तीन राष्ट्रीयकुत बॅंकांना केला 1 कोटीचा दंड सप्टेंबरमध्ये मोठ्या कंपन्या देतायेत बंपर डिस्कॉउंटआरबीआयचे गव्हर्नर अॅंटी करप्शन अधिकाऱ्यांना देणार बौद्धिकभारत पेट्रोलियम करणार 1 लाख कोटींची गुंतवणूक\"मी मल्ल्याला कधीही भेटलो नाही\", म्हणतात अर्थमंत्री जेटलीदेशाच्या औद्योगिक उत्पादनात जुलैमध्ये 6.6 टक्क्यांची वाढबॅंक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर म्हणतात, जगाला धोका चिनी आर्थिक यंत्रणांचाज्या फॅक्टरीत पहिली मारूती 800 बनली ती फॅक्टरी होणार बंद...एचसीएल टेक 18 सप्टेंबरला करणार 4,000 कोटींचे बायबॅक...म्युच्युअल फंडात ऑगस्टमध्ये एसआयपीद्वारे 7,600 कोटींची गुंतवणूकसॅमसंगने बंगळुरूतील वैशिष्ट्यपूर्ण ऑपेरा हाउसमध्ये सुरू केले जगातील सर्वात मोठे मोबाइल एक्स्पिरिअन्स सेंटरजिओ घेणार इस्त्रोच्या सॅटेलाईटची मदत...आर्सेनल मित्तलने एस्सार स्टीलसाठी लावली 42,000 कोटींची बोली...एचडीएफसी लाईफचे अमिताभ चौधरी अॅक्सिस बॅंकेचे नवे सीईओ आणि एमडीजिओफोन बनला भारतातील सर्वाधिक विक्री होणारा फोनकोल इंडिया, एनटीपीसीसहीत \"11\" सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचे मोठे बायबॅकभारताची चालू खात्यातील वित्तीय तूट 15.8 अब्ज डॉलरवरआता येणार उबेरची एरियल टॅक्सी सर्व्हिसम्युच्युअल फंडातील गुंतवणूकीने गाठला ऐतिहासिक २५ लाख कोटींचा टप्पा'का' केला आरबीआयने तीन राष्ट्रीयकुत बॅंकांना केला 1 कोटीचा दंड अलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा झाले निवृत्तपरकी चलन साठा 1.19 अब्ज डॉलरने घसरत 400.10 अब्ज डॉलरवरजर्मनीला दणका ट्रम्पच्या व्यापार धोरणाचा...'अशी' दिसते मारुतीची नवी इलेक्ट्रीक कार'हे' आहेत भारताचे सर्वात मूल्यवान ब्रॅंड...विमानाचे बुकींग बॅंकेचे कार्ड वापरून करणाऱ्यांनो सावधान...'हे' शेअर आहेत आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सचे फेवरेट...ऑरोबिंदो फार्माने 6390 कोटींना घेतला सॅंडोजचा अमेरिकेतील व्यवसायजेट एअरवेजचा 25 लाख आसनांसाठी सवलतीचा महासेल...एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सीईओ आणि एमडीपदावर अश्वानी भाटियाभारत बांधणार 100 नवीन विमानतळं : 4.2 लाख कोटींचे प्रकल्पशेअर बाजारात घसरणीचे वारे कायम'गुगल'बाबाचे विशीत पदार्पण...इंग्लंडमध्ये इलेक्ट्रीक कारसाठी ग्राहकांच्या पडल्या उड्या...कृष्णा संघवी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाचे नवे इक्विटी विभागप्रमुखअमेरिकेच्या विमानांना टाटांचे पंख...सरकारने एअर इंडियात ओतले 2,100 कोटी रुपयेनऊ वर्षात पहिल्यांदा आरबीआयकडून 8.46 टन सोन्याची खरेदी...रघुराम राजनच भारताचा विकासदर घटण्यास जबाबदार : निती आयोगाच्या राजीव कुमारांचा आरोपआरबीआयचे कर्मचारी उद्यापासून 2 दिवसांच्या संपावर...एअरएशियाचा बिग सेल धुमधडाक्यात परत येत आहेअलिबाबाचे सहसंस्थापक जॅक मा झाले निवृत्तपरकी चलन साठा 1.19 अब्ज डॉलरने घसरत 400.10 अब्ज डॉलरवरजर्मनीला दणका ट्रम्पच्या व्यापार धोरणाचा...'अशी' दिसते मारुतीची नवी इलेक्ट्रीक कार'हे' आहेत भारताचे सर्वात मूल्यवान ब्रॅंड...विमानाचे बुकींग बॅंकेचे कार्ड वापरून करणाऱ्यांनो सावधान...'हे' शेअर आहेत आंतरराष्ट्रीय ब्रोकर्सचे फेवरेट...ऑरोबिंदो फार्माने 6390 कोटींना घेतला सॅंडोजचा अमेरिकेतील व्यवसायजेट एअरवेजचा 25 लाख आसनांसाठी सवलतीचा महासेल...एसबीआय म्युच्युअल फंडाच्या सीईओ आणि एमडीपदावर अश्वानी भाटियाभारत बांधणार 100 नवीन विमानतळं : 4.2 लाख कोटींचे प्रकल्पशेअर बाजारात घसरणीचे वारे कायम'गुगल'बाबाचे विशीत पदार्पण...इंग्लंडमध्ये इलेक्ट्रीक कारसाठी ग्राहकांच्या पडल्या उड्या...कृष्णा संघवी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडाचे नवे इक्विटी विभागप्रमुखअमेरिकेच्या विमानांना टाटांचे पंख...सरकारने एअर इंडियात ओतले 2,100 कोटी रुपयेनऊ वर्षात पहिल्यांदा आरबीआयकडून 8.46 टन सोन्याची खरेदी...रघुराम राजनच भारताचा विकासदर घटण्यास जबाबदार : निती आयोगाच्या राजीव कुमारांचा आरोपआरबीआयचे कर्मचारी उद्यापासून 2 दिवसांच्या संपावर...एअरएशियाचा बिग सेल धुमधडाक्यात परत येत आहेमहिंद्राची महत्त्वाकांक्षी 'मराझ्झो' बाजारात...इंडिगो एअरलाईन्सचा सेल : फक्त 999 रुपयांत विमानप्रवासऑगस्ट महिना ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी लाभदायी...एलआयसीचे पूर्व विभागाकडून 7,550 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दीष्ट...गोदरेज कन्झ्युमरच्या इंग्लंडमधल्या व्यवसायाची 310 कोटी रुपयांना विक्री...'वायब्रंट गुजरात 2019'च्या मदतीला अमेरिकन कॉर्पोरेट...हिंजवडी आयटी पार्क कंपन्यांचे नावडते : वाहतूक कोंडीचा फटकापरकी चलन साठा सुधारणा होत 401.293 अब्ज डॉलरवरस्मॉल कॅप व मिड कॅप शेअर्समध्ये घसरण कामहिंद्राची महत्त्वाकांक्षी 'मराझ्झो' बाजारात...इंडिगो एअरलाईन्सचा सेल : फक्त 999 रुपयांत विमानप्रवासऑगस्ट महिना ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी लाभदायी...एलआयसीचे पूर्व विभागाकडून 7,550 कोटी रुपयांच्या उत्पन्नाचे उद्दीष्ट...गोदरेज कन्झ्युमरच्या इंग्लंडमधल्या व्यवसायाची 310 कोटी रुपयांना विक्री...'वायब्रंट गुजरात 2019'च्या मदतीला अमेरिकन कॉर्पोरेट...हिंजवडी आयटी पार्क कंपन्यांचे नावडते : वाहतूक कोंडीचा फटकापरकी चलन साठा सुधारणा होत 401.293 अब्ज डॉलरवरस्मॉल कॅप व मिड कॅप शेअर्समध्ये घसरण काव्होडाफोन-आयडिया विलीनीकरणावर अखेर शिक्कामोर्तब...एचपीसीएल करणार 8,100 कोटी रुपयांची गुंतवणूक...सेन्सेक्सची आणि रुपयाची घसरण...लवकरच इंग्लंडला मागे टाकून भारत होणारी 5व्या क्रमांकाची अर्थसत्तासुंदरम म्युच्य्अल फंडाने आणला नवा सुंदरम सर्व्हिसेस फंड...'या' शेअरकडे फिरवली म्युच्युअल फंडांनी पाठ...एसबीआय बॅंकेच्या खातेधारकांना सावधान...बंधन बॅंकने लावली पीएनबी हाऊसिंग फायनान्ससाठी बोली...म्युच्युअल फंड अधिक सुरक्षित करण्यासाठी सेबी धरणार तंत्रज्ञानाची कास...'पेटीएम'मधून होणार वॉरन बफेची भारतात एंट्री...डिझेल 73.74 रु तर पेट्रोल 85.33 रुपयांवररुची सोयाचे संपादन अदानी 6,000 कोटी रुपयांत करण्याची शक्यता...इंडिगो आता कुवेत आणि अबुधाबीत सुद्धादहा महिन्यात झाली 1.2 कोटी नोकऱ्यांची निर्मिती : सीएसओचा रिपोर्टविजय मल्ल्यासाठी जेलमध्ये वेस्टर्न टायलेट, एलसीडी टीव्ही, 3 फॅनव्यापारयुद्ध सुरूच, अमेरिका आणि चीन चर्चेतून तोडगा नाही...अमेरिकेच्या बॅंकींग क्षेत्राला विक्रमी 60.2 अब्ज डॉलरचा नफा...इन्फोसिसच्या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट निश्चित...टॉप म्युच्युअल फंडांमध्येच गुंतवणूक एकटवण्यावर सेबीने व्यक्त केली चिंता...आरकॉमकडून रिलायन्स जिओला 2,000 कोटींच्या मालमत्तेची विक्री...म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पुढील पाच वर्षात 50 लाख कोटी रुपये होणार : दिपक पारेखरुपया पुन्हा 70च्या पार...चंदा कोचर आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या संचालक मंडळावर जाण्याची शक्यता...रिलायन्स बनली भारताची पहिली 8 लाख कोटींची कंपनी...केरळ पूरग्रस्तांना दिली जाणारी मदत टॅक्स फ्रीशेअर बाजाराच्या उच्चांकामागची 4 कारणे...एस' फॉर 'सॅमसंग नोट 9' भारतात लॉन्चटाटांची 15 कंपन्यांमधील एकत्रित मालमत्ता 100 अब्ज डॉलर तर अंबानी कुटुंबाची संपत्ती 53 अब्ज डॉलरमुकेश अंबानींची जिओ फॉर्च्यून यादीत अव्वल; अलिबाबाला टाकले मागेकेरळ सरकार लावणार जीएसटीवर 10 टक्के सेझ...एचडीएफसी एएमसीला एप्रिल ते जून दरम्यान 205.2 कोटींचा नफा'या' शेअरकडे एप्रिल ते जून दरम्यान म्युच्युअल फंडांनी फिरवली पाठ...कच्च्या मालासाठी 'आयकीया'चे लक्ष प. बंगालवर...बजाज आणि टीव्हीएस दुचाकींच्या निर्यातीत आघाडीवर...वर्षभरात इन्फोसिसच्या नऊ उच्च पदस्थांचे राजीनामे...मारुती सुझुकीच्या कर्मचाऱ्यांची केरळसाठी 3.5 कोटी रुपयांची मदत...रिलायन्स जिओने जूनमध्ये बाजी मारत, जोडले 97 लाख नवीन ग्राहकडीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड झाला डीएसपी म्युच्युअल फंड...प्राप्तिकराची 10.03 लाख कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक वसूलीभारतीय अर्थव्यवस्थेला आणि राष्ट्राला सक्षम करण्यासाठी अटलजींनी उचललेली आठ महत्त्वाची पाऊले...रिटर्न फाईल करताना चूक झाल्यास काय करालटाटा म्युच्युअल फंडाचा नवा टाटा मल्टीकॅप फंड...'ही' आहेत जगातील दहा सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरं...रुपयाच्या घसरणीला थांबवण्यासाठी परदेशी चलनावर बंधने आवश्यक : अर्थतज्ज्ञ अभिरुप सरकारजगभरातील 'एटीएम'ना सायबर हल्ल्याचा धोका : एफबीआयस्पाईसजेटला 38 कोटी रुपयांचा तोटासनफार्माला 983 कोटींचा नफाया' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला...इम्तायझूर रहमान युटीआय म्युच्युअल फंडाचे हंगामी सीईओ...चीन म्हणतोय भारतीय चलनाची छपाई आम्हीच करतो...आशिष कुमार भूतानी पंतप्रधान पीक विमा योजनेचे सीईओअलाहाबाद बॅंकेच्या माजी एमडी उषा अनंथसुब्रमण्यन यांचे निलंबन : पीएनबी घोटाळाजुलैमध्ये महागाई आटोक्यात...एअरटेल देणार फक्त 7,900 रुपयांत 'सॅमसंग गॅलक्सी नोट 9'युटीआयने आणला नवा 'युटीआय इक्विटी सेव्हींग्स फंड'अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राचा मुंबईतील व्यवसाय अदानींच्या ताब्यात : 18,800 कोटींचा व्यवहारऐकावे ते नवल; मल्ल्याचे टॉयलेट आहे सोन्याचे व्होडाफोन-आयडिया विलीनीकरणावर अखेर शिक्कामोर्तब...एचपीसीएल करणार 8,100 कोटी रुपयांची गुंतवणूक...सेन्सेक्सची आणि रुपयाची घसरण...लवकरच इंग्लंडला मागे टाकून भारत होणारी 5व्या क्रमांकाची अर्थसत्तासुंदरम म्युच्य्अल फंडाने आणला नवा सुंदरम सर्व्हिसेस फंड...'या' शेअरकडे फिरवली म्युच्युअल फंडांनी पाठ...एसबीआय बॅंकेच्या खातेधारकांना सावधान...बंधन बॅंकने लावली पीएनब�� हाऊसिंग फायनान्ससाठी बोली...म्युच्युअल फंड अधिक सुरक्षित करण्यासाठी सेबी धरणार तंत्रज्ञानाची कास...'पेटीएम'मधून होणार वॉरन बफेची भारतात एंट्री...डिझेल 73.74 रु तर पेट्रोल 85.33 रुपयांवररुची सोयाचे संपादन अदानी 6,000 कोटी रुपयांत करण्याची शक्यता...इंडिगो आता कुवेत आणि अबुधाबीत सुद्धादहा महिन्यात झाली 1.2 कोटी नोकऱ्यांची निर्मिती : सीएसओचा रिपोर्टविजय मल्ल्यासाठी जेलमध्ये वेस्टर्न टायलेट, एलसीडी टीव्ही, 3 फॅनव्यापारयुद्ध सुरूच, अमेरिका आणि चीन चर्चेतून तोडगा नाही...अमेरिकेच्या बॅंकींग क्षेत्राला विक्रमी 60.2 अब्ज डॉलरचा नफा...इन्फोसिसच्या बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट निश्चित...टॉप म्युच्युअल फंडांमध्येच गुंतवणूक एकटवण्यावर सेबीने व्यक्त केली चिंता...आरकॉमकडून रिलायन्स जिओला 2,000 कोटींच्या मालमत्तेची विक्री...म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पुढील पाच वर्षात 50 लाख कोटी रुपये होणार : दिपक पारेखरुपया पुन्हा 70च्या पार...चंदा कोचर आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या संचालक मंडळावर जाण्याची शक्यता...रिलायन्स बनली भारताची पहिली 8 लाख कोटींची कंपनी...केरळ पूरग्रस्तांना दिली जाणारी मदत टॅक्स फ्रीशेअर बाजाराच्या उच्चांकामागची 4 कारणे...एस' फॉर 'सॅमसंग नोट 9' भारतात लॉन्चटाटांची 15 कंपन्यांमधील एकत्रित मालमत्ता 100 अब्ज डॉलर तर अंबानी कुटुंबाची संपत्ती 53 अब्ज डॉलरमुकेश अंबानींची जिओ फॉर्च्यून यादीत अव्वल; अलिबाबाला टाकले मागेकेरळ सरकार लावणार जीएसटीवर 10 टक्के सेझ...एचडीएफसी एएमसीला एप्रिल ते जून दरम्यान 205.2 कोटींचा नफा'या' शेअरकडे एप्रिल ते जून दरम्यान म्युच्युअल फंडांनी फिरवली पाठ...कच्च्या मालासाठी 'आयकीया'चे लक्ष प. बंगालवर...बजाज आणि टीव्हीएस दुचाकींच्या निर्यातीत आघाडीवर...वर्षभरात इन्फोसिसच्या नऊ उच्च पदस्थांचे राजीनामे...मारुती सुझुकीच्या कर्मचाऱ्यांची केरळसाठी 3.5 कोटी रुपयांची मदत...रिलायन्स जिओने जूनमध्ये बाजी मारत, जोडले 97 लाख नवीन ग्राहकडीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड झाला डीएसपी म्युच्युअल फंड...प्राप्तिकराची 10.03 लाख कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक वसूलीभारतीय अर्थव्यवस्थेला आणि राष्ट्राला सक्षम करण्यासाठी अटलजींनी उचललेली आठ महत्त्वाची पाऊले...रिटर्न फाईल करताना चूक झाल्यास काय करालटाटा म्युच्युअल फंडाचा नवा टाटा मल्टीकॅप फंड...'ही' आहेत जगातील दहा सर्वोत्तम राहण्यायोग्य शहरं...रुपयाच्या घसरणीला थांबवण्यासाठी परदेशी चलनावर बंधने आवश्यक : अर्थतज्ज्ञ अभिरुप सरकारजगभरातील 'एटीएम'ना सायबर हल्ल्याचा धोका : एफबीआयस्पाईसजेटला 38 कोटी रुपयांचा तोटासनफार्माला 983 कोटींचा नफाया' आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला...इम्तायझूर रहमान युटीआय म्युच्युअल फंडाचे हंगामी सीईओ...चीन म्हणतोय भारतीय चलनाची छपाई आम्हीच करतो...आशिष कुमार भूतानी पंतप्रधान पीक विमा योजनेचे सीईओअलाहाबाद बॅंकेच्या माजी एमडी उषा अनंथसुब्रमण्यन यांचे निलंबन : पीएनबी घोटाळाजुलैमध्ये महागाई आटोक्यात...एअरटेल देणार फक्त 7,900 रुपयांत 'सॅमसंग गॅलक्सी नोट 9'युटीआयने आणला नवा 'युटीआय इक्विटी सेव्हींग्स फंड'अनिल अंबानींच्या रिलायन्स इन्फ्राचा मुंबईतील व्यवसाय अदानींच्या ताब्यात : 18,800 कोटींचा व्यवहारऐकावे ते नवल; मल्ल्याचे टॉयलेट आहे सोन्याचे कोल इंडियाने नोंदवला 3,786 कोटींचा नफाइंडियन ऑईलचा नफा 7,000 कोटींवर : नोंदवली 50 टक्के वाढगेल्या चार वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न पोचले 80,000 रुपयांवरजुलैमध्ये इक्विटी फंडात 8,512 कोटींची गुंतवणूकजुलैमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पोचली 24 लाख कोटींवर : नोंदवली 5 टक्के वाढट्रम्पने दिली इंद्रा नूयी आणि अजय बंगा यांना पार्टीसार्वजनिक बॅंकांना लवकरच नवे प्रमुखगैरव्यवहारांमुळे बॅंकांना गेल्या तीन आर्थिक वर्षात 70,000 कोटींचा तोटा...अमेरिकेची जिरवत चीनने वाढवला परकी चलनसाठातंत्रज्ञान क्रांती रोजगाराच्या मुळावर : कौशिक बसूएअर इंडियाचे कर्मचारी पुन्हा एकदा पगाराच्या प्रतिक्षेत...एचडीएफसी बॅंकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात 0.6 टक्क्यांची वाढआयआयएफएल फोकस्ड इक्विटी फंडाचा एक्झिट लोड झाला 4 टक्केपेप्सीकोच्या इंद्रा नूयी होणार ऑक्टोबरमध्ये निवृत्त...भीम, रुपे यांच्यावरील जीएसटी कॅशबॅकची सरकारकडून होणार चाचणी...'या' कंपन्यांच्या शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना केले मालामालअॅपलच्या 1 ट्रिलियन डॉलरच्या प्रवासातील चित्तवेधक 5 गोष्टी...टाटा विरुद्ध मिस्त्री वाद चिघळणार...अॅवेन्डस कॅपिटल करणार आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे संपादन...भारत 2030 पर्यत तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता होणार : नाल्कोचे चेअरमन तपन कुमार7 वा वेतन आयोग : 'हे' राज्य देणार 1.82 लाख रुपयांपर्यत वेतनजीएसटी कौन्स���लच्या शनिवारच्या बैठकीत छोट्या करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता...नियमांचा भंग केल्याप्रकरणी 83 कंपन्यांची चौकशीखनिज तेलाच्या भावात घसरणएप्रिल ते जुलै दरम्यान बीएसईने नोंदवली म्युच्युअल फंडातील 50,000 कोटींची गुंतवणूकरेल्वेत 32,000 नव्या कायमस्वरुपी पदांची भरतीमेहुल चोक्सीकडे होते मुंबई पोलिसांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र : अॅंटीग्वा सरकारचा धक्कादायक खुलासाकॉग्निझंटमध्ये वरिष्ठ पदावर असाल तर सावधान कोल इंडियाने नोंदवला 3,786 कोटींचा नफाइंडियन ऑईलचा नफा 7,000 कोटींवर : नोंदवली 50 टक्के वाढगेल्या चार वर्षात भारताचे दरडोई उत्पन्न पोचले 80,000 रुपयांवरजुलैमध्ये इक्विटी फंडात 8,512 कोटींची गुंतवणूकजुलैमध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणूक पोचली 24 लाख कोटींवर : नोंदवली 5 टक्के वाढट्रम्पने दिली इंद्रा नूयी आणि अजय बंगा यांना पार्टीसार्वजनिक बॅंकांना लवकरच नवे प्रमुखगैरव्यवहारांमुळे बॅंकांना गेल्या तीन आर्थिक वर्षात 70,000 कोटींचा तोटा...अमेरिकेची जिरवत चीनने वाढवला परकी चलनसाठातंत्रज्ञान क्रांती रोजगाराच्या मुळावर : कौशिक बसूएअर इंडियाचे कर्मचारी पुन्हा एकदा पगाराच्या प्रतिक्षेत...एचडीएफसी बॅंकेने मुदत ठेवींच्या व्याजदरात 0.6 टक्क्यांची वाढआयआयएफएल फोकस्ड इक्विटी फंडाचा एक्झिट लोड झाला 4 टक्केपेप्सीकोच्या इंद्रा नूयी होणार ऑक्टोबरमध्ये निवृत्त...भीम, रुपे यांच्यावरील जीएसटी कॅशबॅकची सरकारकडून होणार चाचणी...'या' कंपन्यांच्या शेअरने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना केले मालामालअॅपलच्या 1 ट्रिलियन डॉलरच्या प्रवासातील चित्तवेधक 5 गोष्टी...टाटा विरुद्ध मिस्त्री वाद चिघळणार...अॅवेन्डस कॅपिटल करणार आयडीएफसी म्युच्युअल फंडाचे संपादन...भारत 2030 पर्यत तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता होणार : नाल्कोचे चेअरमन तपन कुमार7 वा वेतन आयोग : 'हे' राज्य देणार 1.82 लाख रुपयांपर्यत वेतनजीएसटी कौन्सिलच्या शनिवारच्या बैठकीत छोट्या करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता...नियमांचा भंग केल्याप्रकरणी 83 कंपन्यांची चौकशीखनिज तेलाच्या भावात घसरणएप्रिल ते जुलै दरम्यान बीएसईने नोंदवली म्युच्युअल फंडातील 50,000 कोटींची गुंतवणूकरेल्वेत 32,000 नव्या कायमस्वरुपी पदांची भरतीमेहुल चोक्सीकडे होते मुंबई पोलिसांच्या मंजुरीचे प्रमाणपत्र : अॅंटीग्वा सरकारचा धक्कादायक खुलासाकॉग्निझंटमध्ये वरिष्ठ पदावर असाल तर सावधान आंतरराष्ट्रीय लवादाच्या रिलायन्सबाबतच्या निर्णयाविरोधात सरकार जाणार हायकोर्टात...कुमारमंगलम बिर्ला एअर इंडियाच्या संचालक मंडळावर...जिओ-एसबीआयची डिजिटल भागीदारीफ्रॅंकलिन टेम्पलटनने आणला नवीन इक्विटी सेव्हिंग फंडकॉग्निझंटच्या महसूलात 9.2 टक्क्यांची वाढतुमच्या हाती येणारा पगार वाढण्याची शक्यतासेन्सेक्स घसरला...फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये इंडियन ऑईल 137 व्या तर रिलायन्स 148 व्या क्रमांकावरगृहखरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठाच दिलासाभारत सरकार आणि ओेएनजीसीविरुद्धच्या वादात रिलायन्सचा मोठा विजयमारुतीच्या विक्रीला ब्रेक : 19 महिन्यात पहिल्यांदा खप खालावलासीपीएसई ईटीएफची अर्थ मंत्रालय करणार पुनर्रचनाजीएसटीचा लाभ ग्राहकांपर्यत न पोचवल्यामुळे एअरटेल आणि इंडिगो रडारवरअनिल अंबानींचा आरकॉम सर्वाधिक व्यवहार झालेला शेअर...एचडीएफसी बॅंक शेअर विक्रीतून उभारणार 15,500 कोटी रुपये...टाटा गृपचे 94 वर्षे जुने मुख्यालय, जगप्रसिद्ध 'बॉम्बे हाऊस' नुतनीकरणानंतर खुले...आरबीआयच्या व्याजदर ठरवणाऱ्या पॅनेलच्या तीन दिवसीय बैठकीला सुरूवात...टेक महिंद्राला अपेक्षेपेक्षा कमी, 898 कोटींचा नफाअॅक्सिस बॅंकेच्या नफ्यात 46 टक्क्यांची घटरिलायन्स देणार आता फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनला आव्हान...गोदरेज कन्झ्युमरला 405 कोटी रुपयांचा नफा : देणार बोनस शेअरगाडी घेतायआंतरराष्ट्रीय लवादाच्या रिलायन्सबाबतच्या निर्णयाविरोधात सरकार जाणार हायकोर्टात...कुमारमंगलम बिर्ला एअर इंडियाच्या संचालक मंडळावर...जिओ-एसबीआयची डिजिटल भागीदारीफ्रॅंकलिन टेम्पलटनने आणला नवीन इक्विटी सेव्हिंग फंडकॉग्निझंटच्या महसूलात 9.2 टक्क्यांची वाढतुमच्या हाती येणारा पगार वाढण्याची शक्यतासेन्सेक्स घसरला...फॉर्च्युन 500 कंपन्यांमध्ये इंडियन ऑईल 137 व्या तर रिलायन्स 148 व्या क्रमांकावरगृहखरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांना मोठाच दिलासाभारत सरकार आणि ओेएनजीसीविरुद्धच्या वादात रिलायन्सचा मोठा विजयमारुतीच्या विक्रीला ब्रेक : 19 महिन्यात पहिल्यांदा खप खालावलासीपीएसई ईटीएफची अर्थ मंत्रालय करणार पुनर्रचनाजीएसटीचा लाभ ग्राहकांपर्यत न पोचवल्यामुळे एअरटेल आणि इंडिगो रडारवरअनिल अंबानींचा आरकॉम सर्वाधिक व्यवहार झालेला शेअर...एच��ीएफसी बॅंक शेअर विक्रीतून उभारणार 15,500 कोटी रुपये...टाटा गृपचे 94 वर्षे जुने मुख्यालय, जगप्रसिद्ध 'बॉम्बे हाऊस' नुतनीकरणानंतर खुले...आरबीआयच्या व्याजदर ठरवणाऱ्या पॅनेलच्या तीन दिवसीय बैठकीला सुरूवात...टेक महिंद्राला अपेक्षेपेक्षा कमी, 898 कोटींचा नफाअॅक्सिस बॅंकेच्या नफ्यात 46 टक्क्यांची घटरिलायन्स देणार आता फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनला आव्हान...गोदरेज कन्झ्युमरला 405 कोटी रुपयांचा नफा : देणार बोनस शेअरगाडी घेताय घाई करा... 'या' कंपनीच्या गाड्या महागणारएचडीएफसी बॅंकेचा नफा 2,190 कोटी रुपयांवरसेन्सेक्स इतिहास घडवत असताना तुम्ही जाणल्या पाहिजेत अशा '10' भन्नाट गोष्टीम्युच्युअल फंडातील एसआयपी खात्यांची संख्या झाली 2.29 कोटीमानव विकास निर्देशांकातील सुधाराशिवाय 10 टक्के विकासदर अशक्य : नीती आयोगएचडीएफसी एएमसीच्या आयपीओला सुपर बंपर प्रतिसादपरकी चलन साठा 6.77 कोटी डॉलर्सने वाढत 405.14 अब्ज डॉलरवरजिओची मुसंडी: 21 महिन्यात 21.53 कोटी ग्राहकआयसीआयसीआय बॅंकेला 120 कोटींचा तोटावॉलमार्ट भारतात 30,000 नोकऱ्या निर्माण करणारम्युच्युअल फंड इंडस्ट्री होणार 100 लाख कोटी रुपयांचीसेन्सेक्सचा विक्रमावर विक्रमव्होडाफोन आयडियाला अखेर सरकारची परवानगीप्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट 2018कॅनरा बॅंक उभारणार 7,000 कोटी रुपयेईशान्य भारतातील करवसूलीत 28 टक्क्यांची वाढगुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय: सेबीचे अध्यक्ष अजय त्यागीमध्यरात्रीपर्यत डेरिव्हेटीव्ह ट्रेडिंगच्या परवानगीसाठी एनएसई प्रयत्नशीलप्राप्तीकर विभागाच्या तडाख्यात 4,300 कोटी रुपयांची मालमत्ताउच्चांकी प्रवास सुरूचसेबी साधणार म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हितमहिंद्रा म्युच्युअल फंडाने आणली नवी क्रेडीट रिस्क योजनाजगातील सर्वात महागडी कार : किंमत फक्त 122 कोटी रुपयेरेल्वेत 26,500 पदांसाठी भरती, 9 ऑगस्टपासून परीक्षाआणि अक्षयकुमार झाला जीएसटी कौन्सिलवर खूष...गोपाल अग्रवाल डीएसपी ब्लॅकरॉकच्या सिनिअर फंड मॅनेजरपदीजीएसटी करात झाली कपात: सर्वसामान्यांबरोबरच व्यापाऱ्यांना मोठा दिलासाएअरटेल आणि जिओमध्ये भूकंप'हे' आहेत जगातल्या सर्वाधिक महागडे शेअर...शॉर्ट टर्म डेट फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये का हवा घाई करा... 'या' कंपनीच्या गाड्या महागणारएचडीएफसी बॅंकेचा नफा 2,190 कोटी रु��यांवरसेन्सेक्स इतिहास घडवत असताना तुम्ही जाणल्या पाहिजेत अशा '10' भन्नाट गोष्टीम्युच्युअल फंडातील एसआयपी खात्यांची संख्या झाली 2.29 कोटीमानव विकास निर्देशांकातील सुधाराशिवाय 10 टक्के विकासदर अशक्य : नीती आयोगएचडीएफसी एएमसीच्या आयपीओला सुपर बंपर प्रतिसादपरकी चलन साठा 6.77 कोटी डॉलर्सने वाढत 405.14 अब्ज डॉलरवरजिओची मुसंडी: 21 महिन्यात 21.53 कोटी ग्राहकआयसीआयसीआय बॅंकेला 120 कोटींचा तोटावॉलमार्ट भारतात 30,000 नोकऱ्या निर्माण करणारम्युच्युअल फंड इंडस्ट्री होणार 100 लाख कोटी रुपयांचीसेन्सेक्सचा विक्रमावर विक्रमव्होडाफोन आयडियाला अखेर सरकारची परवानगीप्राप्तिकर विवरण पत्र भरण्याची अंतिम मुदत आता 31 ऑगस्ट 2018कॅनरा बॅंक उभारणार 7,000 कोटी रुपयेईशान्य भारतातील करवसूलीत 28 टक्क्यांची वाढगुंतवणूकीसाठी म्युच्युअल फंड हा योग्य पर्याय: सेबीचे अध्यक्ष अजय त्यागीमध्यरात्रीपर्यत डेरिव्हेटीव्ह ट्रेडिंगच्या परवानगीसाठी एनएसई प्रयत्नशीलप्राप्तीकर विभागाच्या तडाख्यात 4,300 कोटी रुपयांची मालमत्ताउच्चांकी प्रवास सुरूचसेबी साधणार म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे हितमहिंद्रा म्युच्युअल फंडाने आणली नवी क्रेडीट रिस्क योजनाजगातील सर्वात महागडी कार : किंमत फक्त 122 कोटी रुपयेरेल्वेत 26,500 पदांसाठी भरती, 9 ऑगस्टपासून परीक्षाआणि अक्षयकुमार झाला जीएसटी कौन्सिलवर खूष...गोपाल अग्रवाल डीएसपी ब्लॅकरॉकच्या सिनिअर फंड मॅनेजरपदीजीएसटी करात झाली कपात: सर्वसामान्यांबरोबरच व्यापाऱ्यांना मोठा दिलासाएअरटेल आणि जिओमध्ये भूकंप'हे' आहेत जगातल्या सर्वाधिक महागडे शेअर...शॉर्ट टर्म डेट फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये का हवायुपीएल लि. एरिस्टा लाईफ सायन्सेसला करणार टेकओव्हर, 29,000 कोटींचा सौदापरकी चलन साठा 73.45 कोटी डॉलर्सने घसरत 405.07 अब्ज डॉलरवरनरेंद्र मोदींच्या परदेश गमनाचा खर्च, 1,484 कोटी रुपये...मोनेट इस्पातचा होणार लिलाव; टाटा स्टील, लिबर्टी हाऊस, जेएसडब्ल्यू स्टील लिलावाच्या स्पर्धेत'या' देशांच्या जीडीपीपेक्षा जेफ बेझोसची संपत्ती आहे जास्त...अॅक्सिस म्युच्युअल फंडाने आणला नवा इक्विटी हायब्रिड फंडआरबीआयकडून लवकरच 100 रुपयांची लव्हेंडर रंगातील नोटरिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानीचे 5 सोनेरी मंत्रजीएसटी कौन्सिल 30-40 वस्तूंच्या करात कपात करण्याची शक्यताट्रकचालकां��ा शुक्रवारपासून देशव्यापी संपमुकेश अंबानी परदेशातून उभे करणार 2.5 अब्ज डॉलर्सयुनियन म्युच्युअल फंडाचा नवा इक्विटी सेव्हिंग्स फंडभारताचा विकास बघण्यासाठी अमर्त्य सेन यांनी भारतात काही काळ घालवावा: राजीव कुमारांचा सेन यांना प्रतिटोलाएलआयसी करणार आयडीबीआय बॅंकेच्या 51 टक्के हिस्स्याचे संपादनआयडीबीय संपादनाच्या संदर्भात एलआयसीच्या बोर्डाची आज बैठकबॅंक, एलआयसी, जीआयसी यांच्या कर्मचारी संघटना सरकारी धोरणाविरुद्ध रस्त्यावरइन्फोसिसचा नफा 3,612 कोटींवर, 1:1 बोनस शेअरची घोषणाआयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या टेकओव्हरच्या शर्यतीत अॅवेन्डस-केकेआर आघाडीवर...म्युच्युअल फंड कंपन्या पडतायेत \"या\" शेअरमधून बाहेर...कोटक म्युच्युअल फंडाचा बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड बाजारात...बीएसएनएलने आणली भारतातली पहिली मोबाईल टेलिफोनी सेवादिल्लीचे कॅनॉट प्लेस जगातले 9व्या क्रमांकाचे महागडे कार्यालय स्थळटीसीएसच्या नफ्यात 23.4 टक्के वाढएचसीएल टेक्नॉलॉजीसच्या बोर्डाची 12 जुलैला शेअर बायबॅकसंबंधी बैठक...रतन टाटा आणि मोहन भागवत येणार एकाच व्यासपीठावर...टाटा मोटर्सच्या मॉन्सून आणि एक्सचेंज ऑफरमिस्त्री वि. टाटा सन्स : मिस्त्रीबद्दल तुम्ही जाणाव्या अशा पाच गोष्टीसर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतल्या तिसऱ्या स्थानावर आता बफे नाही तर झुकरबर्ग...आरबीआयने अल्वर अर्बन को. ओपरेटिव्ह बॅंकेचे लायसन्स केले रद्दम्युच्युअल फंडांकडे पैशांचा ओघ सुरूचनॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या मदतीने युबीआय बॅंक करणार 3,000 कोटींची वसूली5,397 फोर्ड इकोस्पोर्ट्स दुरूस्तीसाठी बाजारातून परत मागवल्या...इंधन दरवाढ पुन्हा सुरूम्युच्युअल फंडातील गुंतवणूक 23.4 लाख कोटींवरवयाच्या 88 व्या वर्षी घेतली मर्सडीझ; शेतकऱ्याचे स्वप्न साकारमुकेश अंबानी काय म्हणतायेत..आता येस बॅंकसुद्धा म्युच्युअल फंड व्यवसायातटाटा-मिस्त्री प्रकरणाचा फैसला 9 जुलैलातुमच्या मुलांना शिकवा \"हे\" 10 अर्थमंत्र...शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव‘एसआयटी’द्वारे चौकशीची मागणी फेटाळलीअर्थमंत्रालय नव्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या शोधात...फोक्सवॅगन गृप करणार भारतात 7,900 कोटी रुपयांची गुंतवणूकरिलायन्सने केली 220 कोटी प्लॅस्टीक बाटल्यांवर पुनर्प्रक्रियागुंतवणूकदारांचे पैसे व्याजासकट परत करा: सेबी���ा आयसीआयसीआय एएमसीला दणकाचिंचवडमध्ये सकाळ मनीच्या सेमिनारला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद\"वॉलमार्ट'ला भारतात प्रवेश नकोअर्जित बसू यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार स्वीकारलाव्हॉट्सअपचे नवे उपयोगी दमदार फिचर...मुंबई भारतातील सर्वाधिक महागडे शहरबुलेटट्रेन अनावश्यक : मेट्रोमॅन इ श्रीधरनचा मोदींना दणकाबँक ऑफ महाराष्ट्रची धुरा आता ए. सी. राऊत यांच्याकडेअर्थमंत्री म्हणतात, स्विस बॅंकेतल्या बेकायदेशीर खात्यांवर कारवाई करणार...एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या आयपीओला सेबीचा हिरवा कंदीलस्विस बॅंकेत पैसा ठेवण्यात पाकिस्तानने भारतावर मारली बाजीतुमच्याकडचे कागदी शेअर्स बदला, 5 डिसेंबर आत...बेकायदेशीर मालमत्तांशी संबंधित \"टिप्स\"चा प्राप्तिकर विभागात महापूरसद्यस्थितीतील जीएसटी योग्य, बदलांची गरज नाही : आदी गोदरेजआता पासपोर्टसाठीचा अर्ज करा घरबसल्या, पासपोर्टसाठी मोबाईल अॅप लॉँचसुनील सुब्रमण्यम सुंदरम म्युच्युअल फंडाचे नवे व्यवस्थापकीय संचालकअनंत बरूआ यांची सेबीच्या पूर्णवेळ सदस्यपदी नेमणूकचालू आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड वाढ दोन आकडी होणारसरकारने कच्च्या तेलासाठीचे 2 लाख कोटींचे कर्ज फेडले...एस रमेश सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅस्सेस अॅंड कस्टम्सचे नवे अध्यक्षमी झालोय बॅंक गैरव्यवहारांचा पोस्टर बॉय : विजय मल्ल्यातुमच्या स्टार्ट अप कंपनीची नोंदणी करा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये...टीसीएस 24 ऑगस्टला करणार 16,000 कोटींचे शेअर 'बायबॅक'अरामको आणि अॅडनॉकची रत्नागिरीच्या रिफायनरीत 44 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक1 लाखांचं कर्ज फक्त 10 मिनिटांत हवं आहे, मग हे वाचा...\"जीएसटी\" जर प्रामाणिकपणाचा उत्सव आहे मग \"भाजप\"चा पाच वर्षं विरोध कायुपीएल लि. एरिस्टा लाईफ सायन्सेसला करणार टेकओव्हर, 29,000 कोटींचा सौदापरकी चलन साठा 73.45 कोटी डॉलर्सने घसरत 405.07 अब्ज डॉलरवरनरेंद्र मोदींच्या परदेश गमनाचा खर्च, 1,484 कोटी रुपये...मोनेट इस्पातचा होणार लिलाव; टाटा स्टील, लिबर्टी हाऊस, जेएसडब्ल्यू स्टील लिलावाच्या स्पर्धेत'या' देशांच्या जीडीपीपेक्षा जेफ बेझोसची संपत्ती आहे जास्त...अॅक्सिस म्युच्युअल फंडाने आणला नवा इक्विटी हायब्रिड फंडआरबीआयकडून लवकरच 100 रुपयांची लव्हेंडर रंगातील नोटरिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी��े 5 सोनेरी मंत्रजीएसटी कौन्सिल 30-40 वस्तूंच्या करात कपात करण्याची शक्यताट्रकचालकांचा शुक्रवारपासून देशव्यापी संपमुकेश अंबानी परदेशातून उभे करणार 2.5 अब्ज डॉलर्सयुनियन म्युच्युअल फंडाचा नवा इक्विटी सेव्हिंग्स फंडभारताचा विकास बघण्यासाठी अमर्त्य सेन यांनी भारतात काही काळ घालवावा: राजीव कुमारांचा सेन यांना प्रतिटोलाएलआयसी करणार आयडीबीआय बॅंकेच्या 51 टक्के हिस्स्याचे संपादनआयडीबीय संपादनाच्या संदर्भात एलआयसीच्या बोर्डाची आज बैठकबॅंक, एलआयसी, जीआयसी यांच्या कर्मचारी संघटना सरकारी धोरणाविरुद्ध रस्त्यावरइन्फोसिसचा नफा 3,612 कोटींवर, 1:1 बोनस शेअरची घोषणाआयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या टेकओव्हरच्या शर्यतीत अॅवेन्डस-केकेआर आघाडीवर...म्युच्युअल फंड कंपन्या पडतायेत \"या\" शेअरमधून बाहेर...कोटक म्युच्युअल फंडाचा बॅलन्स अॅडव्हान्टेज फंड बाजारात...बीएसएनएलने आणली भारतातली पहिली मोबाईल टेलिफोनी सेवादिल्लीचे कॅनॉट प्लेस जगातले 9व्या क्रमांकाचे महागडे कार्यालय स्थळटीसीएसच्या नफ्यात 23.4 टक्के वाढएचसीएल टेक्नॉलॉजीसच्या बोर्डाची 12 जुलैला शेअर बायबॅकसंबंधी बैठक...रतन टाटा आणि मोहन भागवत येणार एकाच व्यासपीठावर...टाटा मोटर्सच्या मॉन्सून आणि एक्सचेंज ऑफरमिस्त्री वि. टाटा सन्स : मिस्त्रीबद्दल तुम्ही जाणाव्या अशा पाच गोष्टीसर्वाधिक श्रीमंतांच्या यादीतल्या तिसऱ्या स्थानावर आता बफे नाही तर झुकरबर्ग...आरबीआयने अल्वर अर्बन को. ओपरेटिव्ह बॅंकेचे लायसन्स केले रद्दम्युच्युअल फंडांकडे पैशांचा ओघ सुरूचनॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलच्या मदतीने युबीआय बॅंक करणार 3,000 कोटींची वसूली5,397 फोर्ड इकोस्पोर्ट्स दुरूस्तीसाठी बाजारातून परत मागवल्या...इंधन दरवाढ पुन्हा सुरूम्युच्युअल फंडातील गुंतवणूक 23.4 लाख कोटींवरवयाच्या 88 व्या वर्षी घेतली मर्सडीझ; शेतकऱ्याचे स्वप्न साकारमुकेश अंबानी काय म्हणतायेत..आता येस बॅंकसुद्धा म्युच्युअल फंड व्यवसायातटाटा-मिस्त्री प्रकरणाचा फैसला 9 जुलैलातुमच्या मुलांना शिकवा \"हे\" 10 अर्थमंत्र...शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव‘एसआयटी’द्वारे चौकशीची मागणी फेटाळलीअर्थमंत्रालय नव्या मुख्य आर्थिक सल्लागाराच्या शोधात...फोक्सवॅगन गृप करणार भारतात 7,900 कोटी रुपयांची गुंतवणूकरिलायन्सने केली 220 कोटी ��्लॅस्टीक बाटल्यांवर पुनर्प्रक्रियागुंतवणूकदारांचे पैसे व्याजासकट परत करा: सेबीचा आयसीआयसीआय एएमसीला दणकाचिंचवडमध्ये सकाळ मनीच्या सेमिनारला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद\"वॉलमार्ट'ला भारतात प्रवेश नकोअर्जित बसू यांनी स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार स्वीकारलाव्हॉट्सअपचे नवे उपयोगी दमदार फिचर...मुंबई भारतातील सर्वाधिक महागडे शहरबुलेटट्रेन अनावश्यक : मेट्रोमॅन इ श्रीधरनचा मोदींना दणकाबँक ऑफ महाराष्ट्रची धुरा आता ए. सी. राऊत यांच्याकडेअर्थमंत्री म्हणतात, स्विस बॅंकेतल्या बेकायदेशीर खात्यांवर कारवाई करणार...एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या आयपीओला सेबीचा हिरवा कंदीलस्विस बॅंकेत पैसा ठेवण्यात पाकिस्तानने भारतावर मारली बाजीतुमच्याकडचे कागदी शेअर्स बदला, 5 डिसेंबर आत...बेकायदेशीर मालमत्तांशी संबंधित \"टिप्स\"चा प्राप्तिकर विभागात महापूरसद्यस्थितीतील जीएसटी योग्य, बदलांची गरज नाही : आदी गोदरेजआता पासपोर्टसाठीचा अर्ज करा घरबसल्या, पासपोर्टसाठी मोबाईल अॅप लॉँचसुनील सुब्रमण्यम सुंदरम म्युच्युअल फंडाचे नवे व्यवस्थापकीय संचालकअनंत बरूआ यांची सेबीच्या पूर्णवेळ सदस्यपदी नेमणूकचालू आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड वाढ दोन आकडी होणारसरकारने कच्च्या तेलासाठीचे 2 लाख कोटींचे कर्ज फेडले...एस रमेश सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅस्सेस अॅंड कस्टम्सचे नवे अध्यक्षमी झालोय बॅंक गैरव्यवहारांचा पोस्टर बॉय : विजय मल्ल्यातुमच्या स्टार्ट अप कंपनीची नोंदणी करा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये...टीसीएस 24 ऑगस्टला करणार 16,000 कोटींचे शेअर 'बायबॅक'अरामको आणि अॅडनॉकची रत्नागिरीच्या रिफायनरीत 44 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक1 लाखांचं कर्ज फक्त 10 मिनिटांत हवं आहे, मग हे वाचा...\"जीएसटी\" जर प्रामाणिकपणाचा उत्सव आहे मग \"भाजप\"चा पाच वर्षं विरोध का चिदंबरमचा खडा सवालकाय आहेत वॉरन बफेचे गुंतवणूकदारांसाठीचे आठ गुरूमंत्र...पेटीएमची नवी अफलातून योजना...टाटांची 1.2 लाख कोटी गुंतवणूकीची महाकाय योजना...भारताच्या सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या...ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता बीएमडब्ल्यू आणि ऑडीसारख्या गाडयांवर...अर्जित बसू स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालकसरकार आयडीबीआय बॅंकेतील 30 टक्के हिस्सा विकणार...आता राजस्थान��तही धावणार बुलेट ट्रेन\"या\" बाईक आणि स्कूटर आहेत भारतीय रस्त्यांच्या स्वामिनी...बी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओबी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओम्युच्युअल फंड मॅनेजर्सने मे महिन्यात लक्ष केंद्रित केलेल्या कंपन्या...\"बॅंक ऑफ महाराष्ट्र\"वरील कारवाई पूर्वनियोजितएअर इंडियाच्या निर्गुंतवणूकीकरणासाठी सरकार कटीबद्ध : जयंत सिन्हाबॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरची आपटीआर्थिक व्यवहार सचिव म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत होणार 10 ट्रिलियन डॉलर्सचीबँक ऑफ महाराष्ट्रचे सीईओ रविंद्र मराठे यांच्यासह सहा जणांना अटकगैरव्यवहारातले 3,700 कोटी रुपये मल्ल्याने एफ1, आयपीएलकडे वळवलेआयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्श्युरन्सच्या एमडी आणि सीईओपदी एनएस कन्ननअॅमेझॉनचे जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीअर्थमंत्री गोयल म्हणतात, बॅंकामधील पैसा सुरक्षितबॅंक ऑफ बडोदाचे जयकुमार एक्सिस बॅंकेचे सीईओ होण्याची शक्यतामोदी सरकारने आपल्या यशापयाशाची जबाबदारी स्वीकारावी: नीती आयोगभारतीयांनो, अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवंय, फक्त 151 वर्ष थांबा...सॉफ्टबॅंक गृप कॉर्पोरेशन करणार भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर यांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश करणारतुमचा हाती येणारा पगार लवकरच कमी होणार...जेट एअरवेजची युरोपप्रवासासाठी 30 टक्कयांच्या सवलतीची ऑफरजेपी मॉर्गन म्युच्युअल फंडाचे रजिस्ट्रेशन सेबीकडून रद्दभारत-22 ईटीफ चा 19 जूनला दुसरा टप्पाएचडीएफसीला परकी गुंतवणूकीतून 24,000 कोटी उभारायला केंद्राची मान्यताव्होडाफोन 4जी आता केदारनाथमध्येसुद्धामारुती सुझुकी स्विफ्टची तडाखेबंद विक्रीदरडोई उत्पन्नाच्या वाढीचा वेग मंदावलान्यूपॉवर रिन्युवेबल्सच्या तपासास सुरूवातबॅंकांनी तीन वर्षांत गैरव्यवहाराद्वारे गमावले 75,000 कोटीरुची सोयाच्या लिलावात अदानी विल्मर आघाडीवरटीसीएसचे 15 जूनपासून शेअर्सचे बायबॅकसंसदीय समितीसमोर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांची झाडाझडतीजुलैअखेर येणार भारताचे नवीन दूरसंचार धोरणअटल पेन्शन योजने अंतर्गत पेन्शन 10,000 रुपये प्रति महिना करण्याचा सरकारचा प्रस्ताव\"या\" बॅंकांच्या खातेधारकांना झिरो बॅलन्सचा दिलासाभारताकडून 100 टक्के शुल्कआकारणी : ट्रम्पअलाहाबाद बॅंकेने आयबीसीकडे ��ादर केले 65 थकीत कर्जाचे प्रस्तावढेपाळलेली भारतीय रेल्वे...महागाई दरात मे महिन्यात वाढइंधनाच्या किंमती आणि रोजगाराच्या मुद्दयावरून चिदंबरमने सरकारला फटकारलेपंजाब हाऊसिंग फायनान्स लि. आणि इतर वित्तसंस्थामधून पंजाब नॅशनल बॅंक बाहेर पडणार...नैसर्गिक वायू जीएसटीअंतर्गत येण्याची शक्यता\"मे\" महिन्यात सर्वात कमी म्युच्युअल फंड गुंतवणूक\"रिलायन्स जिओ\"ची महत्वाकांक्षा, वर्षभरात 99 टक्के भारतीयापर्यंत पोचणारपरकी चलन साठा घसरत 412.23 अब्ज डॉलरवरसर्वात महागडी एसयूव्ही, बेंटले बेंटाय्गा भारतात...आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आरबीआयच्या पॉलिसीचे केले स्वागतएप्रिल महिन्यात एसआयपीद्वारे 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक\"युटीआय\"चा नवा फंड; \"युटीआय नफ्टी ने्क्स्ट 50 इंडेक्स फंड\"मुंबई विमानतळाचा विक्रम, 24 तासात 1003 उड्डाणेसलग तीन महिन्यापासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे पगारांत अनियमित...बॅंकांनी केली कर्जावरच्या व्याजदरात वाढभारतातील परकी गुंतवणूक 44 अब्ज डॉलर्सवरून 40 अब्ज डॉलर्सवरजागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...जागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...स्वस्त घरांच्या कर्जाच्या मर्यादेत आरबीआयकडून वाढ...रॉयल एनफिल्डच्या इंजिनची \"धकधक\" इतिहासजमा होणार...म्युच्युअल फंडाच्या अतिरिक्त भाराचे फायदे गुंतवणूकदारांना द्या : अॅम्फीछोट्या शहरांमध्ये बांधकाम क्षेत्राची भरभराट...29 मार्चपासून करमुक्त ग्रॅच्युईटीची वाढीव मर्यादा 20 लाखांवरफेरारी 812 सुपरफास्ट भारतात, किंमत 5.2 कोटी रुपयेम्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'पोर्टफोलिओ' हाताळताना...सेबीने केली म्युच्युअल फंडांच्या एक्सपेन्स चार्जेसमध्ये घटफक्त 90 अब्ज डॉलर्स आणि भारताचा जीडीपी इंग्लंडला टाकणार मागे...वेदांताने इलेक्ट्रोस्टील 5,300 कोटींना विकत घेतली.आयसीआयसीआय बॅंक नव्या चेअरमनच्या शोधातअॅक्सिस नवा म्युच्युअल फंड, रेरा ऑपर्च्युनिटीज फंडआयडीबीआयचे सीईओ महेश जैन रिझर्व बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदीअॅमेझॉनच्या जेफ बेझोसाठी भारत सोन्याचे अंड देणारी कोंबडीसेबीने म्युच्युअल फंडांना ठणकावले , अॅम्फीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन कराबॅंक ऑफ बडोदा म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडणारआयडिया होणार व्होडाफोन आयडिया, देशातली सर्वात मोठ�� टेलिकॉम कंपनी5 कोटी रु. कमवायचे आहेत चिदंबरमचा खडा सवालकाय आहेत वॉरन बफेचे गुंतवणूकदारांसाठीचे आठ गुरूमंत्र...पेटीएमची नवी अफलातून योजना...टाटांची 1.2 लाख कोटी गुंतवणूकीची महाकाय योजना...भारताच्या सर्वाधिक नफा कमावणाऱ्या कंपन्या...ट्रम्प यांची वक्रदृष्टी आता बीएमडब्ल्यू आणि ऑडीसारख्या गाडयांवर...अर्जित बसू स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे नवे व्यवस्थापकीय संचालकसरकार आयडीबीआय बॅंकेतील 30 टक्के हिस्सा विकणार...आता राजस्थानातही धावणार बुलेट ट्रेन\"या\" बाईक आणि स्कूटर आहेत भारतीय रस्त्यांच्या स्वामिनी...बी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओबी श्रीराम आयडीबीआयचे नवे सीईओम्युच्युअल फंड मॅनेजर्सने मे महिन्यात लक्ष केंद्रित केलेल्या कंपन्या...\"बॅंक ऑफ महाराष्ट्र\"वरील कारवाई पूर्वनियोजितएअर इंडियाच्या निर्गुंतवणूकीकरणासाठी सरकार कटीबद्ध : जयंत सिन्हाबॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शेअरची आपटीआर्थिक व्यवहार सचिव म्हणतात, भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत होणार 10 ट्रिलियन डॉलर्सचीबँक ऑफ महाराष्ट्रचे सीईओ रविंद्र मराठे यांच्यासह सहा जणांना अटकगैरव्यवहारातले 3,700 कोटी रुपये मल्ल्याने एफ1, आयपीएलकडे वळवलेआयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाईफ इन्श्युरन्सच्या एमडी आणि सीईओपदी एनएस कन्ननअॅमेझॉनचे जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीअर्थमंत्री गोयल म्हणतात, बॅंकामधील पैसा सुरक्षितबॅंक ऑफ बडोदाचे जयकुमार एक्सिस बॅंकेचे सीईओ होण्याची शक्यतामोदी सरकारने आपल्या यशापयाशाची जबाबदारी स्वीकारावी: नीती आयोगभारतीयांनो, अमेरिकेचे ग्रीन कार्ड हवंय, फक्त 151 वर्ष थांबा...सॉफ्टबॅंक गृप कॉर्पोरेशन करणार भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूकआयसीआयसीआय बॅंकेच्या सीईओ चंदा कोचर यांची चौकशी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश करणारतुमचा हाती येणारा पगार लवकरच कमी होणार...जेट एअरवेजची युरोपप्रवासासाठी 30 टक्कयांच्या सवलतीची ऑफरजेपी मॉर्गन म्युच्युअल फंडाचे रजिस्ट्रेशन सेबीकडून रद्दभारत-22 ईटीफ चा 19 जूनला दुसरा टप्पाएचडीएफसीला परकी गुंतवणूकीतून 24,000 कोटी उभारायला केंद्राची मान्यताव्होडाफोन 4जी आता केदारनाथमध्येसुद्धामारुती सुझुकी स्विफ्टची तडाखेबंद विक्रीदरडोई उत्पन्नाच्या वाढीचा वेग मंदावलान्यूपॉवर रिन्युवेबल्सच्या तपासास सुरूवातबॅंकांनी तीन वर्षां�� गैरव्यवहाराद्वारे गमावले 75,000 कोटीरुची सोयाच्या लिलावात अदानी विल्मर आघाडीवरटीसीएसचे 15 जूनपासून शेअर्सचे बायबॅकसंसदीय समितीसमोर आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेलांची झाडाझडतीजुलैअखेर येणार भारताचे नवीन दूरसंचार धोरणअटल पेन्शन योजने अंतर्गत पेन्शन 10,000 रुपये प्रति महिना करण्याचा सरकारचा प्रस्ताव\"या\" बॅंकांच्या खातेधारकांना झिरो बॅलन्सचा दिलासाभारताकडून 100 टक्के शुल्कआकारणी : ट्रम्पअलाहाबाद बॅंकेने आयबीसीकडे सादर केले 65 थकीत कर्जाचे प्रस्तावढेपाळलेली भारतीय रेल्वे...महागाई दरात मे महिन्यात वाढइंधनाच्या किंमती आणि रोजगाराच्या मुद्दयावरून चिदंबरमने सरकारला फटकारलेपंजाब हाऊसिंग फायनान्स लि. आणि इतर वित्तसंस्थामधून पंजाब नॅशनल बॅंक बाहेर पडणार...नैसर्गिक वायू जीएसटीअंतर्गत येण्याची शक्यता\"मे\" महिन्यात सर्वात कमी म्युच्युअल फंड गुंतवणूक\"रिलायन्स जिओ\"ची महत्वाकांक्षा, वर्षभरात 99 टक्के भारतीयापर्यंत पोचणारपरकी चलन साठा घसरत 412.23 अब्ज डॉलरवरसर्वात महागडी एसयूव्ही, बेंटले बेंटाय्गा भारतात...आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आरबीआयच्या पॉलिसीचे केले स्वागतएप्रिल महिन्यात एसआयपीद्वारे 7,000 कोटी रुपयांची गुंतवणूक\"युटीआय\"चा नवा फंड; \"युटीआय नफ्टी ने्क्स्ट 50 इंडेक्स फंड\"मुंबई विमानतळाचा विक्रम, 24 तासात 1003 उड्डाणेसलग तीन महिन्यापासून एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचे पगारांत अनियमित...बॅंकांनी केली कर्जावरच्या व्याजदरात वाढभारतातील परकी गुंतवणूक 44 अब्ज डॉलर्सवरून 40 अब्ज डॉलर्सवरजागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...जागतिक बॅंक म्हणते, \"हे झाले\" तर भारत गरिबीवर मात करू शकेल...स्वस्त घरांच्या कर्जाच्या मर्यादेत आरबीआयकडून वाढ...रॉयल एनफिल्डच्या इंजिनची \"धकधक\" इतिहासजमा होणार...म्युच्युअल फंडाच्या अतिरिक्त भाराचे फायदे गुंतवणूकदारांना द्या : अॅम्फीछोट्या शहरांमध्ये बांधकाम क्षेत्राची भरभराट...29 मार्चपासून करमुक्त ग्रॅच्युईटीची वाढीव मर्यादा 20 लाखांवरफेरारी 812 सुपरफास्ट भारतात, किंमत 5.2 कोटी रुपयेम्युच्युअल फंड गुंतवणुकीचा 'पोर्टफोलिओ' हाताळताना...सेबीने केली म्युच्युअल फंडांच्या एक्सपेन्स चार्जेसमध्ये घटफक्त 90 अब्ज डॉलर्स आणि भारताचा जीडीपी इंग्लंडला टाकणार मागे...वेदांताने इलेक्ट्रोस्टील 5,300 कोटींना विकत घेतली.आयसीआयसीआय बॅंक नव्या चेअरमनच्या शोधातअॅक्सिस नवा म्युच्युअल फंड, रेरा ऑपर्च्युनिटीज फंडआयडीबीआयचे सीईओ महेश जैन रिझर्व बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरपदीअॅमेझॉनच्या जेफ बेझोसाठी भारत सोन्याचे अंड देणारी कोंबडीसेबीने म्युच्युअल फंडांना ठणकावले , अॅम्फीच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन कराबॅंक ऑफ बडोदा म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडणारआयडिया होणार व्होडाफोन आयडिया, देशातली सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी5 कोटी रु. कमवायचे आहेत आयकर विभागाला काळ्या पैसा किंवा बेनामी संपत्तीची माहिती कळवा...मेक इन इंडिया अंतर्गत टाटा बोईंगचे पहिले हेलिकॉप्टरएअर इंडियासाठी ये रास्ता नही आसानएप्रिलमधले जीएसटीचे कलेक्शन 94,000 कोटी रुपये10 पैकी 8 भारतीय आधार कार्डबद्दल काळजीग्रस्तमारुती सुझुकीची मे महिन्यात विक्रमी विक्रीबॅंकाचे थकीत कर्ज : फक्त 10.17 लाख कोटी रुपयेवॉरन बफेने दाखवला होता उबेरमध्ये रस : 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ऑफरअमेरिकेतल्या औषधांच्या किंमती : भारतीय औषध कंपन्यांसमोरचे आव्हानमोदींच्या महत्वाकांक्षी \"प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा\" योजनेसाठी 1 जूनला लागणार बोलीपीयूसी नाही तर वाहन विमा नाहीआयसीआय़सीआय़ बॅंक स्वतंत्रपणे चंदा कोचर यांची चौकशी करणार'रिटायरमेंट प्लॅनिंग' करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याल आयकर विभागाला काळ्या पैसा किंवा बेनामी संपत्तीची माहिती कळवा...मेक इन इंडिया अंतर्गत टाटा बोईंगचे पहिले हेलिकॉप्टरएअर इंडियासाठी ये रास्ता नही आसानएप्रिलमधले जीएसटीचे कलेक्शन 94,000 कोटी रुपये10 पैकी 8 भारतीय आधार कार्डबद्दल काळजीग्रस्तमारुती सुझुकीची मे महिन्यात विक्रमी विक्रीबॅंकाचे थकीत कर्ज : फक्त 10.17 लाख कोटी रुपयेवॉरन बफेने दाखवला होता उबेरमध्ये रस : 3 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक ऑफरअमेरिकेतल्या औषधांच्या किंमती : भारतीय औषध कंपन्यांसमोरचे आव्हानमोदींच्या महत्वाकांक्षी \"प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा\" योजनेसाठी 1 जूनला लागणार बोलीपीयूसी नाही तर वाहन विमा नाहीआयसीआय़सीआय़ बॅंक स्वतंत्रपणे चंदा कोचर यांची चौकशी करणार'रिटायरमेंट प्लॅनिंग' करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यालशिकागोतल्या हिंदू परिषदेला संघ परिवाराचं रघुराम राजनना आमंत्रणभारत सरकारकडे 20,000 कोटी रुपयांचा जीएसटी रिफंड प्रलंब���त2019 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक कार आणण्याची योजना लांबणीवरस्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे प्रीमियम दरांत घट करत स्टार कार्डिअक केअर विमा योजनेत नवे बदलमनपसंद बेवेरेजेस लि.चे शेअर्स गडगडल्याचा फटका बसलेले म्युच्युएल फंडसलग तिसऱ्या वर्षी एचडीएफसीचे आदित्य पूरी जगातील टॉप 30 सीईओंच्या यादीतमॉन्सून सत्रात होणार जीएसटीत अनेक सुधारणायुटीआय़ने आणली नाविन्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड योजना : युटीआय पॉवर ऑफ थ्री\"एल अॅंड टी\"ला मिळाल्या 5,704 कोटींच्या ऑर्डर्सरिलायन्स निप्पॉन लाईफ एएमसीत किंजल देसाईंची फंड मॅनेजर : परदेश गुंतवणूकींसाठी नियुक्तीबाबा रामदेवांची टेलिकॉममध्ये एन्ट्री : पतंजली देणार स्वदेशी सिम कार्डमोदी आणि \"दहावी फ\"टेक महिंद्राचा नफा दुप्पटवर्षभरात पहिल्यांदाच सनफार्माच्या नफ्यात वाढटाटा मोटर्स विकणार आपला वाहन वित्तीय शाखेतला हिस्साटीसीएसचे बाजारमूल्य 7 लाख कोटी : टीसीएस आणि देशासाठी आणखी एक ऐतिहासिक क्षणअंबानी, अदानी आणि इतर तीन अब्जाधीशांनी गमावले 15 अब्ज डॉलर्सशापूरजी पालोनजी यांचा मध्यम-उत्पन्न गृहनिर्मिती ब्रँड – जॉयविल आता पुण्यात, पहिला प्रकल्प हिंजवडीजवळईपेलेटरचा आयडीएफसी बँकेसह सहयोगडिजीटल युगातील विमा व्यवसायएचडीएफसी बॅंकेचे नवे डिजीटल कर्ज फक्त तीन मिनिटांतदेना बॅंक, पंजाब आणि सिंध बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नवीन चेहरे...\"जीएसटी\"चा असाही दणका : कराच्या चोरीमुळे पिता पूत्र अटकेतव्यायाम असो कि गुंतवणूकीतला फायदा : नियमितपणा महत्वाचासॅमसंगने सादर केले 'हे' नवीन स्मार्टफोन्सदिवाळखोरीच्या संदर्भातल्या आयबीसी कायद्यात सुधारणेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरीटाटा मोटर्सच्या नफ्यात 50 टक्कयांची घटपेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महाराष्ट्राचीच सर्वाधिक होरपळ ...गुंतवणूक : कशी करावी शिकागोतल्या हिंदू परिषदेला संघ परिवाराचं रघुराम राजनना आमंत्रणभारत सरकारकडे 20,000 कोटी रुपयांचा जीएसटी रिफंड प्रलंबित2019 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक कार आणण्याची योजना लांबणीवरस्टार हेल्थ इन्शुरन्सतर्फे प्रीमियम दरांत घट करत स्टार कार्डिअक केअर विमा योजनेत नवे बदलमनपसंद बेवेरेजेस लि.चे शेअर्स गडगडल्याचा फटका बसलेले म्युच्युएल फंडसलग तिसऱ्या वर्षी एचडीएफसीचे आदित्य पूरी जगातील टॉप 30 सीईओं���्या यादीतमॉन्सून सत्रात होणार जीएसटीत अनेक सुधारणायुटीआय़ने आणली नाविन्यपूर्ण इक्विटी म्युच्युअल फंड योजना : युटीआय पॉवर ऑफ थ्री\"एल अॅंड टी\"ला मिळाल्या 5,704 कोटींच्या ऑर्डर्सरिलायन्स निप्पॉन लाईफ एएमसीत किंजल देसाईंची फंड मॅनेजर : परदेश गुंतवणूकींसाठी नियुक्तीबाबा रामदेवांची टेलिकॉममध्ये एन्ट्री : पतंजली देणार स्वदेशी सिम कार्डमोदी आणि \"दहावी फ\"टेक महिंद्राचा नफा दुप्पटवर्षभरात पहिल्यांदाच सनफार्माच्या नफ्यात वाढटाटा मोटर्स विकणार आपला वाहन वित्तीय शाखेतला हिस्साटीसीएसचे बाजारमूल्य 7 लाख कोटी : टीसीएस आणि देशासाठी आणखी एक ऐतिहासिक क्षणअंबानी, अदानी आणि इतर तीन अब्जाधीशांनी गमावले 15 अब्ज डॉलर्सशापूरजी पालोनजी यांचा मध्यम-उत्पन्न गृहनिर्मिती ब्रँड – जॉयविल आता पुण्यात, पहिला प्रकल्प हिंजवडीजवळईपेलेटरचा आयडीएफसी बँकेसह सहयोगडिजीटल युगातील विमा व्यवसायएचडीएफसी बॅंकेचे नवे डिजीटल कर्ज फक्त तीन मिनिटांतदेना बॅंक, पंजाब आणि सिंध बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी नवीन चेहरे...\"जीएसटी\"चा असाही दणका : कराच्या चोरीमुळे पिता पूत्र अटकेतव्यायाम असो कि गुंतवणूकीतला फायदा : नियमितपणा महत्वाचासॅमसंगने सादर केले 'हे' नवीन स्मार्टफोन्सदिवाळखोरीच्या संदर्भातल्या आयबीसी कायद्यात सुधारणेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरीटाटा मोटर्सच्या नफ्यात 50 टक्कयांची घटपेट्रोल आणि डिझेलच्या दरांमुळे महाराष्ट्राचीच सर्वाधिक होरपळ ...गुंतवणूक : कशी करावी कुठे करावी पेटीएम मॉलचे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स विभागात हिस्सेदारी वाढविण्याचे उद्दिष्टआयसीआयसीआय बँकेतर्फे ग्राहकांना ट्रॅव्हल कार्ड डिजिटल पद्धतीने तत्काळ रिलोड करण्याची सेवा उपलब्धखुशखबर : साखरेची चमक वाढणार; शेतकऱ्यांना मिळणार चांगला भावसेलभाईचा आयपीओसाठी अर्जजेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेड एनसीडी विक्रीला मे 28, 2018 रोजी सुरुवातइन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्कांनी कमावले 13 कोटी रुपयेफेअरसेंट.कॉमला आरबीआयचे एनबीएफसी-पी२पी प्रमाणपत्र प्राप्तभारतानंतर \"जिओ\" चा मोर्चा युरोपकडे...रॉयल एनफिल्डची नवी जादू : दुसऱ्या महायुद्धातील क्लासिक मॉडेल बाजारातम्युच्युअल फंड : समज आणि गैरसमज ....अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला मोठा धक्का : जावं लागणार दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरंम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदेम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास ही वेळ योग्य आहे : साखरेची चमक वाढणार; शेतकऱ्यांना मिळणार चांगला भावसेलभाईचा आयपीओसाठी अर्जजेएम फिनान्शिअल क्रेडिट सोल्यूशन्स लिमिटेड एनसीडी विक्रीला मे 28, 2018 रोजी सुरुवातइन्फोसिसचे माजी सीईओ विशाल सिक्कांनी कमावले 13 कोटी रुपयेफेअरसेंट.कॉमला आरबीआयचे एनबीएफसी-पी२पी प्रमाणपत्र प्राप्तभारतानंतर \"जिओ\" चा मोर्चा युरोपकडे...रॉयल एनफिल्डची नवी जादू : दुसऱ्या महायुद्धातील क्लासिक मॉडेल बाजारातम्युच्युअल फंड : समज आणि गैरसमज ....अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सला मोठा धक्का : जावं लागणार दिवाळखोरीच्या कारवाईला सामोरंम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे फायदेम्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यास ही वेळ योग्य आहे'सकाळ मनी' आता समृद्धीच्या वाटेवरचा मार्गदर्शकम्युच्युअल फंडांकडे पैशांचा विक्रमी ओघजाणून घेऊया: 'एसआयपी' म्हणजे नेमके काय'सकाळ मनी' आता समृद्धीच्या वाटेवरचा मार्गदर्शकम्युच्युअल फंडांकडे पैशांचा विक्रमी ओघजाणून घेऊया: 'एसआयपी' म्हणजे नेमके कायम्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यामुळे मिळणारे लाभ'सकाळ मनी'च्या साथीने होईल आर्थिक उद्दिष्टपूर्ती\nहोम बातम्या आणि लेखArticle Details\nसकाळ मनी फंड आढावा\nश्रीमंत होण्यासाठी, तुमच्या मुलांना शिकवा 'हे' 10 अर्थमंत्र...\nमुलांना फक्त साक्षरच नव्हे अर्थसाक्षर बनवा\nBy विजय तावडे | पुणे | Jul. 04, 2018 | पर्सनल फायनान्स,इतर\nअर्थ साक्षरता आणि आर्थिक नियोजन हे सर्वसामान्य भारतीयांच्या घरात तसे अपवादानेच शिकवले जाणारे विषय. परंतु आयुष्यात आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. तुम्हाला श्रीमंत व्हायचे असेल, यशस्वी व्हायचे असेल तर खूप मेहनत करा किंवा खूप अभ्यास करा एवढेच आपल्या मुलांना सांगितले जाते. परंतु आर्थिक स्थैर्याचा किंवा श्रीमंत होण्याचा संबंध मेहनतीइतकाच अर्थ साक्षरतेशी असतो. आपण पैशांसाठी काम करायचे नसते तर पैशाला आपल्यासाठी कामाला लावायचे असते, हे जोपर्यंत मुलांना विद्यार्थी दशेतच शिकवले जात नाही. जोपर्यंत उपजीविकेच्या पदवीबरोबरच त्यांना अर्थसाक्षर होण्यासाठी उद्युक्त केले जात नाही तोपर्यत आयुष्यभराच्या आर्थि��� विवंचनांमधून सुटका नाही. तशी अर्थसाक्षरता या विषयाची व्याप्ती मोठी आहे परंतु या लेखातून आपण काही महत्त्वाच्या अर्थमंत्रांकडे लक्ष देऊया.\n\"तुम्हाला पैशाची किंमतच नाही\" हा घराघरात वापरला जाणारा वाकप्रचार. अलीकडच्या काळात चैनीवर पैसा खर्च करण्याची वृत्ती वाढत चालली आहे. आयुष्यात हौसमौज पूर्ण करण्यात वावगे काहीच नाही. मात्र त्याआधी आवश्यक असलेली बचत नक्कीच केली पाहिजे. नवराबायको कमावते असण्याच्या काळात बचतीचे महत्त्व पुन्हा एकदा लक्षात घ्यायची वेळ आली आहे. मुलांना त्यांच्या पॉकेटमनीतून बचत करण्याची सवय लावली पाहिजे. यातून त्यांना आपल्या वाट्याला येणाऱ्या पैशाचे नियोजन, खर्च आणि बचतीचा ठोकताळा मांडण्याची सवय जडेल. हिच सवय त्यांना भविष्यात संपत्ती निर्माण करण्यासाठी उपयोगी ठरेल. गरज आणि चैन यातील फरक मुलांच्या लक्षात आणून दिला पाहिजे. आपली नजिकच्या काळातली गरज, भविष्यातली गरज या गोष्टींवर विचार करण्याची सवय मुलांना या निमित्ताने लागेल.\n2. मेहनतीचे फळ मिळतेच\nमुलांना दैनंदिन लहान लहान उदाहरणांवरून कष्टाचे किंवा मेहनतीचे महत्त्व समजावू दिले पाहिजे. त्यामुळेच त्यांना आव्हानात्मक कामे करण्यासाठी उद्युक्त करा. ती यशस्वीपणे पूर्ण केल्यावर त्यांना बक्षिससुद्धा द्या. आयुष्यात पैसा आणि मानसिक तृप्तता मेहनतीतूनच मिळते हे आपल्या मुलांच्या मनावर छोट्या उदाहरणांवरून बिंबवा.\n3. मुलांना परजीवी होण्यापासून वाचवा\nआपण आपल्या मुलांवर खूप प्रेम करतो. या प्रेमापोटीच आपण त्यांच्या गरजेच्या वस्तूंचा त्यांच्यावर वर्षाव करत असतो. परंतु यातून काहीही न करता गरजा पूर्ण होण्याची वृत्ती लहान मुलांमध्ये निर्माण होण्याचा धोका असतो. त्याउलट आपण स्वत:च्या पायावर उभं राहण्याचे महत्त्व त्यांच्या लक्षात आणून द्यावे. आपल्या प्रत्येक गरजेसाठी आपण आपल्या पालकांच्याच खिशाला हात घालता कामा नये हे त्यांना समजावले पाहिजे. मुले मोठी झाली असतील तर त्यांना पार्ट टाईम जॉब्स किंवा त्यांच्या आवाक्यातील कामे करून स्वत:चा पॉकेटमनी स्वत:च मिळवण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. भविष्यात नोकरी करत असताना किंवा व्यवसाय करताना आत्मनिर्भर होण्याची वृत्ती आणि जिद्द बालपणीच्या या सवयीमधूनच जन्माला येईल. आपल्या आर्थिक संकंटांचा सामना ते स्वबळ��वर करू शकतील.\n4. आपत्कालीन निधीचे महत्त्व\nसकारात्मक किंवा आशावादी विचारसरणीच्या नावाखाली आपण भविष्यातील अनपेक्षित संकटांची (इथे आर्थिक संकटे अपेक्षित आहेत) तयारी किंवा नियोजन करण्याकडे दुर्लक्ष करत असतो. मुलांना भविष्यातील सुखद स्वप्नांची गुंफताना वास्तवापासून बऱ्याचवेळा आपण दूर नेत असतो. आपल्या आयुष्यात आर्थिक संकटं येणार नाहीत अशाच भ्रमात आपण त्यांना ठेवत असतो. त्यामुळे या गोष्टींसाठी काही नियोजन करावं लागतं हे त्यांच्या ध्यानीमनीही नसते. मुलांना आपल्या पॉकेटमनीतील किंवा पार्टटाईम जॉबमधील काही पैसा हा इमर्जन्सी फंड म्हणून राखून ठेवण्यास शिकवावे. आपल्या सहा महिन्यांच्या पगाराइतकी रक्कम इमर्जन्सी फंड म्हणून राखून ठेवणे आवश्यक असते हा आर्थिक नियोजनातील महत्त्वाचा नियम मुलांना नोकरी किंवा व्यवसायाला सुरूवात केल्यावर सहजतेने अंमलात आणता येईल. आर्थिक विवंचनांच्या काळात किंवा अचानक उद्भवणाऱ्या आर्थिक संकटांच्यावेळी हा आपत्कालीन निधीच उपयोगी पडतो हे मुलांच्या लक्षात येईल.\nआपल्याकडे येणारा पैसा आणि होणार खर्च याची बारकाईने नोंद ठेवून आपले आर्थिक नियोजन करण्यासाठी आर्थिक शिस्तीची गरज असते. आर्थिक शिस्तीशिवाय आर्थिक प्रगती साधता येत नाही हे लहान वयातच मनावर बिंबवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर बचतीचे प्रमाण वाढते ठेऊन अनावश्यक खर्च कमी करत जाणे या महत्त्वाच्या अर्थमंत्राची जाणीव विद्यार्थी दशेतच आपल्या मुलांना होणे अतिशय आवश्यक आहे. कोणतेही अनावश्यक कर्ज डोक्यावर नसणे, टॅक्स वेळेवर भरणे, आपल्या आर्थिक गरजांवर नियंत्रण ठेवणे या आपल्या दैनंदिन आयुष्यात महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींबद्दल सजगपणा मुलांमध्ये तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.\nपगार झाल्यानंतर काही दिवसांतच हाती बेताचाच पैसा शिल्लक राहणे ही बहूसंख्य लोकांच्या आयुष्यातील डोकेदुखी आहे. याचे मुख्य कारण आर्थिक नियोजनाचा अभाव किंवा बजेटची आखणी योग्य पद्धतीने न करणे हेच असते. बजेट आखताना आपल्या अत्यावश्यक गरजा कोणत्या, महत्त्वाचे आणि टाळता न येणारे खर्च कोणते, टाळता येणारे किंवा कमी महत्त्वाचे खर्च कोणते, चैनीचे खर्च आणि आपल्या गरजांसाठीचे खर्च यातील फरक लक्षात घेणे, एकदा बजेट आखल्यानंतर त्यानुसारच काटेकोरपणे खर्च करणे या सर्वांचे आ��लन मुलांना होणे खूपच महत्त्वाचे आहे. कुठे बचत करावी आणि कुठे खर्च करावा याचे शिक्षण प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना देणे आवश्यक आहे.\nबचत हा संपत्ती निर्मितीतला महत्त्वाचा घटक आहे. परंतु नुसती बचत केल्याने कोणीही श्रीमंत होत नाही. गुंतवणूकीचे वेगवेगळे पर्याय कोणते, कोणता पर्यात महागाईला हरवतो, गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टींना महत्त्व दिले पाहिजे या गोष्टींचे ज्ञान मुलांना देणे हा त्यांच्या शिक्षणाचाच एक भाग आहे. वाढदिवस, समारंभ, बक्षिसे या वेगवेगळ्या कारणास्तव मुलांकडे काही रोख रक्कम येत असते. अशा पैशांची बॅंकेत एफ. डी करून पैसा कसा वाढवता येतो हे मुलांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. पुढे म्युच्युअल फंडांसारख्या पर्यायांचा वापर करून संपत्ती निर्माण करण्यासाठी मुलांना प्रवृत्त करणे हा त्यांच्या अर्थशिक्षणाचाच भाग आहे. लहान वयातच बचत आणि गुंतवणूकीची सवय लागलेले तरूण भविष्यात मोठ्या संपत्तीची निर्मिती करतील यात शंकाच नाही.\n8. क्रेडीट कार्ड नकोरे बाबा\nक्रेडीट कार्डाचा वापर करणे ही एक फॅशनसुद्धा झाली आहे. हातात पैसा नसताना अनावश्यक खर्च करण्यासाठी क्रेडीट कार्टाचा पर्याय तरुणांना मोहात टाकतो. परंतु या जगात कोणतीही गोष्ट फुकट नसते. क्रेडीटने दिलेल्या पैशांवर बॅंक चांगलेच व्याज लावत आपला खिसा रिकामा करत असते. हे आर्थिक गणित आपण समजून घेणे महत्त्वाचे आहे.\n9. बॅंकींग समजून घ्या\nविद्यार्थी दशेतच मुलांना बॅंका कशा काम करतात, बॅंकींग सिस्टिम काय आहे, तिथल्या वेगवेगळ्या पद्धती काय आहेत हे शिकवणे अत्यावश्यक आहे. खरेतर आता शाळांनीच हा विषय प्रात्यक्षिकांसहित मुलांना शिकवणे आवश्यक झाले आहे. बॅंकींग शिकता शिकताच मुलांना व्याजदर, महागाई, कर्ज, तारण, गुंतवणूक यासारख्या विषयांचे आकलन होईल. पालकांना आपल्या लहान सहान बॅंकींग व्यवहारात मुलांना किंवा तरुणांना सहभागी करून याविषयीचे प्राथमिक ज्ञान देता येईल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या इतर विषयाइतकेच महत्त्व या विषयाला देणे गरजेचे आहे.\n10. अर्थविषयक वाचनाची गोडी\nअर्थविषयक, गुंतवणूकविषयक लेख, उत्त्म पुस्तके यांच्या वाचनाची सवय आणि गोडी मुलांमध्ये निर्माण केली पाहिजे. या क्षेत्रातल्या घडामोडी सातत्याने जाणून घेतल्या पाहिजेत. यामुळे आपले ज्ञान अद्ययावत तर होतेच पण आपल्या आर्थिक परिस्थितीचा अचूक ठोकताळा आपल्याला बांधता येतो. एरवी वाचनाचा कंटाळा असलेले पालकदेखील संपत्ती निर्मितीसाठी स्वत:बरोबरच आपल्या मुलांमध्ये याची आवड नक्कीच निर्माण करू शकतात. आयुष्यभर कठोर मेहनत करण्यापेक्षा आर्थिक ज्ञान मिळवून आनंदात जगणे केव्हाही श्रेयस्करच.\nया अर्थमंत्रांना मुलांमध्ये लहान वयातच रूजवून भविष्यात आर्थिक विवंचनापासून दूर ठेवणे सोपे होईल. संपत्ती निर्मितीसाठी आता इतर काही गोष्टींबरोबरच अर्थसाक्षरतेचे बाळकडू अत्यावश्यक झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/mera-bharat-mahan/", "date_download": "2019-03-22T10:30:03Z", "digest": "sha1:YKXTOI44UGGIZBKKSSL3KFVUMX365S3S", "length": 23738, "nlines": 135, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मेरा भारत महान? – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeविशेष लेखमेरा भारत महान\nAugust 16, 2018 नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश विशेष लेख\nमला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्याऐवजी, मी या लेखात व्यक्त केलेल्या मतांवर स्वत:शी संवाद केल्यास आणि नंतर माझ्याशी वाद घातल्यास मला अधिक आवडेल.\nफिलहाल नही, पर हो जरूर सकता है..\nआज देशाचा स्वातंत्र्य दिन. देश स्वतंत्र होऊन आज ७१ वर्ष पूर्ण झाली. सन १९४७ साली देश स्वतंत्र होताना आपण देशाची अखंडता आणि विविधतामे एकता राखण्याची शपथ घेतली असेल किंवा तसा संकल्प सोडला असेल. तसं आपण दरवर्षी ही शपथ घेतोच. आज पुन्हा ७२व्यांदा तशी शपथ घेऊन संकल्प सोडू आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून आपापल्या जाती-धर्माच्या संम्मेलनात, महासंम्मेलनात, मोर्चात, सभांत किंवा अगदी गेला बाजार ज्ञातीवर्धक मंडळाच्या वळचणीला जाऊन कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ याची हिरीरिने चर्चा करु. वेळ पडलीच तर रस्त्यावरही उतरू, नासधुस करू वैगेरे वैगेरे. हे सर्व २६ जानेवारीपर्यंत चालू राहील. २६ जानेवारीचे २४ तास उलटले, की पुन्हा आपण आपल्या जाती-धर्माच्या कोषात बंदीस्त. हेच चक्र गेली ७१ वर्ष सुरू आहे. पुढेही हेच चालू राहाणार यात शंका नाही. त्यात निवडणुकांच्या आसपासचा स्वातंत्र्य दिन किंवा प्रजासत्ताक दिन ���सेल, तर देशभक्तीचे नियोजित २४ तास संपले, की पुन्हा जाती-धर्माचा उन्माद अंमळ जास्तच आपल्या अंगात भिनत जातो..\nजाती-धर्माचा आपल्या अंगात भिनलेला उन्माद पाह्याल्यावर मला आपलं पारतंत्र्य आठवलं. आता माझा जन्म स्वतंत्र भारतात झाला, त्यामुळे १९४७ पुर्वीच्या पारतंत्र्यात नेमकी काय परिस्थिती होती, हे मला समजणार नाही. परंतु जे काही थोडं-फार कळलं, ते लहानपणीच्या शालेय पुस्तकातूनच. परंतू नंतर नंतर माझ्या वाचनातून आणि अलीकडे मुंबई शहराचा अभ्यास करताना माझ्या वाचनात आलेल्या एतद्देशीय लोकांनी लिहिलेल्या पुस्तकांतून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत गेली, ती म्हणजे स्वातंत्र वैगेरेशी त्या काळच्या सामान्य लोकांचं फारसं काही देणं-घेणं नसावं. याचं मुख्य कारण म्हणजे ब्रिटिशांनी इथल्या जनतेला दिलेलं धार्मिक आणि जातीय स्वातंत्र्य. ब्रिटिशांनी इथल्या देवा-धर्मात फारशी ढवळाढवळ केली नाही. किंबहुना धर्मप्रसारासाठी म्हणून हिंदुस्थानला आलेली ख्रिश्चन मिशनऱ्यांची जहाजं त्यांनी मुंबईच्या किनाऱ्यालाही लागू दिली नाहीत. कारण आपापल्या प्रथा-परंपरात मग्न असलेल्या त्याकाळच्या हिन्दुस्थानात चाललं होतं, ते त्यांच्या पथ्यावरच पडणारं होतं. जो पर्यंत लोक त्यांच्या जाती-धर्म व्यवस्थेत मग्न आहेत, तो पर्यंत आपल्याला धोका नाही, हे ब्रिटिश पक्के जाणून होते. मला शाळेत वाचलेलं आठवतंय की, १८५७ सालच्या स्वातंत्र्य संग्रामामागची सैनिकांची प्रेरणा काय असेल ती असो, त्याची ठिणगी पडली होती ती मात्र काडतुसांना लावलेल्या गायीच्या आणि डुकराच्या चरबीच्या आवरणामुळे. त्यामुळे धर्मभ्रष्ट झाल्याची भावना हिन्दू-मुसलमान सैनिकांमधे पडली आणि मग पुढचं सर्व घडलं, तो पर्यंत पलटणींत सर्व आलवेल होतं..\nमी हे का सांगतोय, तर स्वातंत्र्यानंतरही देशी राज्यकर्ते एक्झॅटली ती ब्रिटिशांचीच नीती अंगिकारून राज्य करताहेत, म्हणून. फरक पडलाच असेल तर, ब्रिटिशांनी धर्म-जातीत काही क्रूर प्रथा बंद करण्यापलिकडे थेट हस्तक्षेप केला नाही; स्वतंत्र भारतातले राज्यकर्ते मात्र जाती-धर्माची कास उघडपणाने धरताना दिसताहेत. आपल्या बगलबच्च्यांना तसं करण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसताहेत. दिवसेंदिवस जाती-धर्मांचे रंग जास्त गडद होताना दिसतायत, त्याचा आपल्याला गर्व-अभिमानही वाटू लागलाय ���णि हे आपल्यासाठी आणि देशाच्या एकात्मतेसाठीही धोकादायक आहे, हे आपण विसरत चाललोय. भितीदायक आहे ते हेच. सत्तेसाठी स्वत:चे जाती धर्म जोपासणारे सर्वपक्षीय नेते मला भगवान विष्णूच्या मोहिनी अवतारासारखे वाटतात. त्यांच्या प्रमाणे जर आपण वागलो, तर आपण भस्मसात होणार हे नक्की. आणि अवतार पुन्हा शेषशायी विष्णूसारखा लक्ष्मीच्या सहवासात पुढची पाच वर्ष निवांत पडून राहाणार, हे सर्व जनता जाणते आणि तरीही या दगाबाज पुढाऱ्यांच्या कच्छपी लागते, हे सर्व न समजण्याच्या पलिकडचं आहे.\nआणि देशाच्या अखंडतेविषयी काय बोलावं.. अखंडतेची महानता (फक्त)भाषणांतून ऐकण्याची उद्याची ७२वी वेळ. उद्या अखंड भारत ‘बनवण्या’चा संकल्प आपण ७२व्या वेळी सोडणार. जाती-धर्मात दुभंगलेली जनता पाहून, ‘संकल्प सोडणे’ या शब्दप्रयोगाचा बहुतेक आपण शब्दंश: अर्थ घेतलाय, असं सर्व काही सोडलेलं बघून म्हटलं तर चुकू नये असं वाटण्यासारखी सारी परिस्थिती आहे. म्हणायला आपण चार भौगेलिक सीमा असलेला अखंड देश आहोत, पण आतून मात्र दुभंगलेलो, तिभंगलेलो आहोत. जाती-धर्माने आपल्या प्रत्येकात अदृष्य, परंतू सोशल मिडियात स्पष्टपणे दृष्य असलेल्या भिंती उभ्या केल्या आहेत. जो तो जास्तीत जास्त जातीवादी-धर्मवादी कळपांत जाण्यासाठी धडपडतोय. ‘माझा भारत कळपांचा देश आहे’ असं म्हटलं तर चुकू नये. त्या कळपांतही पुन्हा अंतर्गत कळप आणि कळप नायक आहेतच. जो तो आपल्या कळपाचं अस्त्तित्व त्याला ‘जात्या’च लाभलेल्या न्युसन्स पाॅवरचा उपयोग करुन जाणवून देण्यात मशगूल आहे. ‘अखंड भारत’, ‘एकात्म भारत’ किंवा ‘देश प्रथंम’ ह्या फक्त ट्रकांच्या मागे लिहिलेल्या आणि टायरांचा चिखल उडून चिखलाने बरबटलेल्या ‘मेरा भारत महान’सारख्या भाषणातल्या घोषणा म्हणून उरुन राहील्या आहेत.\nहे चित्र बदलू शकतं का, तर याचं उत्तर होय असं आहे. ह्यासाठी फक्त एकच निर्धार करावा लागेल, तो म्हणजे अगदी या क्षणापासून कोणत्याही जाती-धर्माच्या, अगदी स्वत:च्याही, आहारी न जाणं. कठीण आहे, पण अशक्य बिलकूल नाही. देश म्हणजे काही हाडामांसाची व्यक्ती नसते. देश ओळखला जातो, तो देशवासीयांमुळे. देशवासी जर एकमेंकाला धरून असतील, अभंग असतील, तरच देश अखंड राहातो. आपल्यातला तीव्र होत जाणारा जातीभेद पाहून परकीय लोक आपल्याला हसत असावेत आणि कदाचिक हा जातीभेद अधिक कडवा व्हा��ा यासाठी प्रयत्नही करत असावेत. आपले लाचार पुढारी त्यांच्या त्या कृष्णकृत्यात सहभागी असावेत, असं म्हटलं तर फार काही चुकू नये. सरडाछाप पुढाऱ्यांचा हा कावा ओळखून, त्यांना आपल्यात जाती-धर्माचे निर्माण केलेले मनभेद गाडून आणि एकजुटीने ‘भारतीय’ म्हणून उभं राहाण्याचा निर्धार जरी आपण आजच्या स्वातंत्र्य दिनी केला, तरी खऱ्या स्वातंत्र्याच्या दिशेने एक पाऊल टाकलं असं म्हणता येईल.\n“आजपासून कोणत्याही जाती वा धर्माधारीत संस्था किंवा संघटना किंवा पक्षाशी मी कोणताही संबंध ठेवणार नाही. माझी जी काही बांधिलकी अाणि निष्ठा असेल, ती मी माझ्या भारतीय समाजाशी आणि देशाशी ठेवेन” अशी शपथ आपल्यापैकी प्रत्येकाने घेऊन निग्रहाने तसं वागावं लागेल. तर आणि तरच हा देश अभंग राहू शकतो. तसा तो सैन्याच्या जीवावर अभंग राहीलही, परतू मग आपल्याला ‘अखंड आणि एकात्म देश’ ही व्याख्या लागू होणार नाही. सर्व पंक्षीय नेत्यांनी अंगिकारलेली फोडा आणि झोडा ही निती ओळखून आणि केवळ आणि केवळ देशहिताला प्राधान्य देऊन वागण्याचा निश्चय आजच्या दिवशी आपण करूया, एवढीच विनंती आजच्या स्वातंत्र्य दिनी करू इच्छितो..\n“दिन दूर नहीं मनभेद मिटायेंगे, खुद को पुन: अभंग बनाएँगे ” यह हो सकता है, बस हमे हमकदम होकर कदम बढाने होगे..” यह हो सकता है, बस हमे हमकदम होकर कदम बढाने होगे.. तब ही भारत महान बन सकता है..\nAbout नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश\t361 Articles\nश्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nनितीन अनंत साळुंके उर्फ गणेश यांचे साहित्य\nआहे मनोहर तरी.. (भाग तिसरा)\nखडा पारशी.. भाग २\nखडा पारशी.. भाग १\nकंपन्या खालसा करु, प्रजेचं राज्य आणू..\nआहे मनोहर तरी..- (भाग दुसरा)\nआहे मनोहर तरी.. – (भाग पहिला)\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8580", "date_download": "2019-03-22T10:28:34Z", "digest": "sha1:AYXBQQAALP3ERA4QTVZOJ6QIDY6RB5XN", "length": 12237, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nराफेल प्रकरणात चोरी केलेल्या कागदपत्रांच्या आधारे बातम्या छापणाऱ्यांवर कारवाई केली जाईल\n- महाधिवक्ता के के वेणुगोपाळ यांची माहिती\nवृत्तसंस्था / नवीदिल्ली : राफेल प्रकरणात संरक्षण मंत्रालयातून चोरी केलेल्या कागदपत्रांच्या आधारे बातमी छापणारे दोन इंग्रजी वृत्तपत्र आणि याच आधारे याचिका दाखल करणाऱ्या वकिलांविरोधात ऑफिशियल सिक्रेट ॲक्ट अंतर्गत कारवाई केली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारच्या वतीने महाधिवक्ता के के वेणुगोपाळ यांनी सुप्रीम कोर्टात दिली.\nफ्रान्सबरोबर ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी झालेल्या कराराला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळून लावणाऱ्या १४ डिसेंबरच्या आपल्या आदेशाच्या फेरविचाराची तयारी सुप्रीम कोर्टाने २१ फेब्रुवारी रोजी दर्शवली होती. यासाठी वेगळ्या पीठाची रचना देखील करण्यात आली. बुधवारी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर याचिकांवर सुनावणी झाली.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nराष्ट्रीय नमुना पाहणीच्या ७७ व्या फेरीत जमीन, पशू धारणा आणि शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे होणार मुल्यांकन\nकाटोल चे भाजप आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा\nग्रामीण अर्थव्यस्थेशी जोडल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत बदल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n२०१९ मध्ये राज्य सेवा परीक्षेसाठी बसणाऱ्या तरूणांना मराठा किंवा खुल्या प्रवर्गात अर्ज भरण्याची मुभा\nगडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद मिटविण्यासोबतच रोजगार निर्मितीसाठी पोलिस विभागाचे पाऊल\nथकबाकीदाराविरोधात महावितरणची धडक मेाहिम : १७५६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत\n१२ डिसेंबरपासून उडणार लग्नाचे बार, जुलै २०१९ पर्यंत ८३ मुहूर्त\nआवलमारी ग्रामपंचायत वर आविसचा झेंडा : निवडणुकीत आविसच्या सरपंचा सह ८ सदस्य विजयी\nनवेगाव (रै.) जवळ चारचाकी वाहनाची झाडाला धडक, ११ जण जखमी\n३१ डिसेंबरच्या आत डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड अपग्रेड केले नाही तर होणार बाद\nनोकरीच्या आमिषाने बेरोजगाराची केली ६ लाखाने फसवणूक : दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल\nकार व मालवाहू कंटेरनची धडक : चौघांचा जागीच मृत्यू\nवर्धा येथील अट्टल गुन्हेगार `बच्चा`चा खून; शौचालयाच्या टाक्यात आढळला मृतदेह\nशिवसेनेची पहिली यादी जाहीर, २१ उमेदवारांचा समावेश\nवाघाने महिलेला गावातून नेले फरफटत\nअवनीच्या बछड्यांनी केली घोड्याची शिकार\nलग्न समारंभाचे कपडे घेण्यासाठी आणले घरी पैसे , चोरट्यांनी रात्रीच केले लंपास\nजाफ्राबाद, टेकडा येथील अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई, सात जणांवर गुन्हे दाखल\nमद्यविक्री अनुज्ञप्त्या ३१ डिसेंबरला उशिरापर्यंत सुरू ठेवण्यास सवलत\nचंद्रपूर - नागपूर महामार्गावर भीषण अपघातात युवकाचा मृत्यू\nखेळ आदिवासींच्या सांघिक भावनेचे प्रतिक : डॉ. अभय बंग\nविभागीय क्रीडा स्पर्धेत सहभागी आश्रमशाळेच्या १७४ विद्यार्थ्यांना विषबाधा\n'टी-१'च्या बछड्यांचा शोध सुरू\nदहशतवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात पुण्यातील मेजर शशी नायर शहीद\nपुराडा - रामगड मार्गावर दोन दुचाकींची धडक, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू\nजिमलगट्टा येथे भव्य नेत्र तपासणी शिबिर, शेकडो नागरिकांनी केली तपासणी\nजीप दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू\nपाकिस्तानने अभिनंदन यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी थांबविले वाघा बॉर्डरवर\nसावंगी मेघे येथील खुन प्रकरणातील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून ८ तासात आरोपीला अटक : वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nवादग्रस्त रामजन्मभूमी बाबरी म���ीद प्रकरणाची सुनावणी आता जानेवारी २०१९ मध्ये\nअण्णांच्या जीवाशी खेळू नका : उद्धव ठाकरे\nदारूची तस्करी करणाऱ्यांकडून ३ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त : चिमूर पोलिसांची कारवाई\nमयूर गहात यांचा हृदय विकाराच्या झटक्याने निधन\nबाबासाहेबांचे विचार जगतांना बुध्दांच्या तत्वांशी सुसंगत रहावे : ना.राजकुमार बडोले\nगोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांसोबतच निवडणूका, परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करणे गरजेचे\nराज्यातील नगर पंचायत व परिषदेच्या १ हजार ४१६ रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना सेवेत सामावणार\nआजारी असलेल्या आरोपी मुलाला भेटण्यासाठी २० हजारांची लाच घेणारे पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात\nघरगूती वादातून पतीने केली पत्नीची हत्या\nविरोधकांच्या सभेत सहभागी झालेल्या २३ नेत्यांपैकी नऊ जण पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार : अमित शहा\nलोकसभा निवडणूकीदरम्यान पोलीस पाटलांची विविध बाबींवर राहणार नजर\nआशिष देशमुख यांचा काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश\nअखेर सिकलसेल, एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या मोफत प्रवास योजनेची अंमलबजावणी सुरू\nअल्लीपुर येथील युवकाने शेतात जाऊन घेतला गळफास\nवैरागड-करपळा मार्गावर ट्रॅक्टर-दुचाकीची समोरासमोर धडक , दोन जण जागीच ठार\n३ शिवशाहीसह ८ बसेस जळून खाक : पुण्यातील घटना\n२८ वर्षांपासून नक्षल्यांना शस्त्रे पुरवठा करणाऱ्या अजित रॉय ला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने केली अटक\nरमाकांत आचरेकर यांच्यावर अंत्यसंस्कार : गुरूच्या पार्थिवाला सचिनने दिला खांदा\nआंबेनळी घाटात पुन्हा एकदा भीषण अपघात, दोन ठार\nनवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातर्फे विद्यार्थ्यांसाठी सफारी शुल्कात सवलत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://womenchild.maharashtra.gov.in/contentmi/audio.php", "date_download": "2019-03-22T11:06:28Z", "digest": "sha1:SE52H7DCE4VDDLOSYBM7RUQVSOOVXTPP", "length": 3280, "nlines": 66, "source_domain": "womenchild.maharashtra.gov.in", "title": "Home", "raw_content": "\nमहिला व बाल विकास विभाग\nराजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोग\nमहिला आर्थिक विकास महामंडळ\nमहाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग\nमहिला व बाल विकास आयुक्तालय\nएकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय\nआर टी आय ऑनलाइन फॉर्म\nआर टी आय कायदा २००५\nकॉर्पोरेट करीता ऑनलाइन अर्ज\nसध्या सुरू असलेले CSR प्रकल्प\nव्हिटॅमिन ए (एमपी 3, 502 केबी)\nगर्भवती ��हिलांचे वजन वाढवणे (एमपी 3, 860 केबी)\nव्हिटॅमिन ए आणि डी-व्हायरमिन (एमपी 3, 889 केबी)\n© वेबसाइटवर उपलब्ध असलेली सामग्री ही महिला व बाल विकास मंत्रालयाच्या मालकीची आहे. महाराष्ट्र सरकार, भारत.\nपृष्ठ अखेरचे अद्यतनित : 11/03/2019 5:50:43 AM\tअभ्यागत संख्या : 2539", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-hockers-zone-near-krishnakunj-93069", "date_download": "2019-03-22T11:12:43Z", "digest": "sha1:VRDWZ2SK26USGRMYGBREHYQ4RVJKOHZX", "length": 12013, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news hockers zone near krishnakunj 'कृष्णकुंज'जवळ हॉकर्स झोन हे सत्ताधाऱ्यांचे कारस्थान | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\n'कृष्णकुंज'जवळ हॉकर्स झोन हे सत्ताधाऱ्यांचे कारस्थान\nगुरुवार, 18 जानेवारी 2018\nमुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले \"कृष्णकुंज' व पक्षाचे मुख्यालय असलेल्या \"राजगड' परिसरातील काही रस्त्यांवर हॉकर्स झोन करण्याच्या पालिकेच्या निर्णयामुळे मनसेचे नेते संतप्त झाले आहेत. मनसेची बेकायदा फेरीवाल्यांविरोधातील मोहीम हाणून पाडण्यासाठी सत्तारूढ पक्ष व पालिकेतील अधिकारी अशाप्रकारे नको ते फाटे फोडत आहेत, अशी टीका पक्षाचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केली.\n'प्रत्यक्षात \"कृष्णकुंज' परिसरातील रस्ते लांबलचक असून, तेथे जेमतेम दहा फेरीवाल्यांना बसण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे. ते नेमके कुठे बसतील, हे पाहावे लागेल. हा फारसा मोठा मुद्दा नाही; पण \"राजगड'समोरील पद्माबाई ठक्कर मार्गावर शंभर फेरीवाल्यांसाठी हॉकर्स झोन तयार केला आहे. हा उच्चभ्रूंचा परिसर असून तेथे फेरीवाले आलेले नागरिकही सहन करणार नाहीत. पालिकेच्या निर्णयाविरोधात या नागरिकांनी न्यायालयात जावे. फेरीवाल्यांचा मूळ प्रश्‍न प्रलंबित राहावा, या हेतूनेच असले प्रकार होत असल्याचा संशय आहे,'' असे किल्लेदार म्हणाले.\nLoksabha 2019 : गुढीपाडव्याच्या सभेला पवारांना राज ठाकरेंचे निमंत्रण\nमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील आपुलकीचे नाते दिवसेंदिवस जवळ येत आहे. शिवाजी पार्कवर ६...\nLoksabha 2019 : लोकसभेसाठी एकही जागा मिळाली नाही तरी आठवले समाधानी\nरायगड - भाजप -शिवसेना युतीने लोकसभेसाठी एकही जागा आम्हाला दिली नाही, तरी आपण समाधानी आहोत, अशी स्पष्टोक्ती रिपब्लिकन पार्टी ऑफ...\n...म्हणून राज ठाकर��� गेले होते शरद पवारांच्या भेटीला\nमुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातले आपुलकीचे नातं दिवसेदिवस जवळ येत आहे. शिवाजी पार्कवर 6 एप्रिल...\nLoksabha 2019 : राज ठाकरे यांनी घेतली शरद पवार यांची भेट\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज (बुधवार) भेट घेतली. ही भेट...\nLoksabha 2019 : मोदीमुक्‍त भारतासाठी मतदान करा - राज ठाकरे\nमुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पाच वर्षांत देशाची वाट...\nLoksabha 2019 : मुख्यमंत्री दाबलेला फुगा, यांचे कपडे काढले तर आमचा पोपट दिसला : राज ठाकरे\nमुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना फुग्याशी केली. फुगवलेला फुगा जसा दाबला जातो तसा त्याचा आकार होतो. फडणवीस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/attack-on-gynecologist-in-pune-after-denying-to-do-illegal-abortion/", "date_download": "2019-03-22T10:32:12Z", "digest": "sha1:WVGCSRRKMM6ECKXRAGJ3G44N7QBTJCJM", "length": 5495, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "गर्भपातास नकार दिला म्हणून डॉक्टरवर जीवघेणा हल्ला", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nगर्भपातास नकार दिला म्हणून डॉक्टरवर जीवघेणा हल्ला\nपुणे : पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे आता डॉक्टर वर सुद्धा हल्ला करण्याच्या प्रमाणत वाढ झाली आहे. पुण्यात एका अल्पवयीन मुलीचा बेकायदेशीरपणे गर्भपात करण्यास नकार दिल्यामुळे एका स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.\nपुण्याच्या पिंपळे गुरव येथील काटे पुरम चौकात शुक्रवारी रात्री हा प्रकार घडला. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अमोल बिडकर यांच्याकडे काही दिवसांपूर्वी एका तरूणीला गर्भपातासाठी आणण्यात आले होते. मात्र, डॉ. बिडकर यांनी बेकायदेशीर पद्धतीने गर्भपात करायला नकार दिला होता.\nयाच वादातून काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे . या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nकुरापती काढून वातावरण चिघळवण्याचा कुलगुरूंचा प्रयत्न ; सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी\nदहावी, बारावी परीक्षा अर्ज भरना प्रकिया १५ स्प्टेंबरपासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/harmanpreet-storm-hits-australia/", "date_download": "2019-03-22T10:32:00Z", "digest": "sha1:AZXFC56QLWYS52TIXKCPQEA4N5GRB6TE", "length": 10412, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हरमनप्रीत वादळाचा ऑस्ट्रेलियाला तडाखा", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nहरमनप्रीत वादळाचा ऑस्ट्रेलियाला तडाखा\nवेबटीम : महिला विश्वचषकात भारतीय महिलांनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत माजी विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघावर मात केली आहे. उपांत्य फेरीत भारताने ऑस्ट्रेलियावर ३६ धावांनी मात करत रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्याचं तिकीट बूक केलं. हरमनप्रीत कौर च्या धडाके���ाज 171 धावांच्या जोरावर विजय मिळवत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आता रविवारी मिताली राजच्या टीम इंडियाची गाठ यजमान इंग्लंडच्या महिला संघाशी पडणार आहे.\nजागतिक महिला वन-डे क्रमवारीत ऑस्ट्रेलिया अव्वल, तर भारतीय संघ चौथ्या स्थानी आहे. भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मागील ४२ पैकी ३४ लढतींत पराभव पत्करावा लागला आहे. या वर्ल्ड कपच्या साखळी लढतीत ऑस्ट्रेलियाने भारताला नमविले होते. या सर्व बाजू भारतीय महिलांच्या विरुद्ध होत्या. पण भारतीय महिलांनी जबरदस्त खेळ करून ऑस्ट्रेलियाला नामोहरण केले. लक्ष्याचा पाठलाग करताना निकोल बोल्टन, बेथ मूनी आणि कॅप्टन मेग लॅनिंग झटपट माघारी परतल्याने ऑस्ट्रेलियाची ३ बाद २१ अशी स्थिती झाली. यानंतर पेरी आणि एलिस विलानी यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. राजेश्वरी गायकवाडने विलानीला बाद करून भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. विलानीने ५८ चेंडूंत १३ चौकारांसह ७५ धावा केल्या. ही जोडी फुटली आणि ऑस्ट्रेलियाची ४ बाद १२६ वरून ९ बाद १६९ अशी स्थिती झाली. अॅलेक्स ब्लॅकवेलने तळाच्या बीम्सच्या साथीने भारताचा विजय लांबवला. ब्लॅकवेलने ५६ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ९० धावा केल्या. दीप्तीने ब्लॅकवेलचा त्रिफळा उडविला आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.\nतत्पूर्वी , भारताने टॉस जिंकताना पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हरमनप्रीत कौरच्या नाबाद १७१ धावांच्या जोरावर भारताने २८२ धावांचे भलेमोठे आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवले.\nदरम्यान,प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय महिलांची निराशाजनक सुरुवात झाली.सलामीवीर स्मृती मानधना(६)अाणि पूनम राऊत(१४)झटपट बाद झाल्या.त्यांना सामन्यात लय गवसली नाही.त्यामुळे त्या अपयशी ठरल्या.\nतिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी अालेल्या हरमनप्रीत काैरने संघाचा डाव सावरला.यादरम्यान तिला कर्णधार मितालीची महत्त्वाची साथ मिळाली.या दाेघींनी तिसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी रचली अाणि संघाच्या धावसंख्येला गती दिली.दरम्यान,कर्णधार मितालीने सामन्यात ६१ चेंडूंत ३६ धावांची खेळी करून तंबू गाठला.\nभारताकडून फाॅर्मात असलेल्या हरमनप्रीत काैरने मैदानावरची अापली झंझावाती खेळी शेवटपर्यंत कायम ठेवली.या वेळी तिला दीप्तीने माेलाची साथ दिली.त्यामुळे या दाेघांना चाैथ्���ा विकेटसाठी १३७ धावांची माेठी भागीदारी रचता अाली.त्यामुळे टीमच्या धावसंख्येला गती मिळाली.दीप्तीने ३५ चेंडूंत २५ धावांचे याेगदान दिले.त्यानंतर वेदा कृष्णमूर्तीनेही शानदार साथ दिली.\n१९८३ च्या वर्ल्डकपमधील कपिलच्या खेळीला उजाळा\nमहिला फलंदाज हरमनप्रीतने गुरुवारी अापल्या खेळीतून १९८३ मध्ये पुरुषांच्या वर्ल्डकपमधील कपिलदेवच्या झंझावाताला उजाळा दिला. त्या वेळी करा वा मरा असलेल्या सामन्यात कपिलदेवने १३८ चेंडूंत १६ चाैकार अाणि सहा षटकारांसह नाबाद १७५ धावा काढल्या हाेत्या.अाता हरमनप्रीतने ११५ चेंडूंत २० चाैकार अाणि ७ षटकारांच्या अाधारे नाबाद १७१ धावांची खेळी केली.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nकंगनाच्या कपाळावर तलवारीचा घाव\nयामुळे माझा आवाज दाबला जातोय – निखील वागळे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/natural-mineral-water-project-at-kari-taluka-bhor-dist-pune/", "date_download": "2019-03-22T10:38:43Z", "digest": "sha1:YMHZL4ZYQWZXAE2K4TETRXBOKFAXTYJM", "length": 9484, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "natural mineral water: शुद्ध गंगा आली रे अंगणी...", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nnatural mineral water: शुद्ध गंगा आली रे अंगणी…\nमहाराष्ट्र देशाचा विशेष रिपोर्ट\nअक्षय पोकळे:- आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि सिमेंट कॉंक्रीटच्या जंगलात माणुस नैसर्गिक पद्धतीने जीवन जगायचा जनु विसरूनच गेला आहे. सध्या आपण क्लोरिन युक्त पाणी पिऊन आपल जगन पुढे सरकवत आहोत . मिनरल युक्त पाणी हे फक्त बिसलेरीच देऊ शकते असा भ्रमच जनु माणसाच्या मनावर आधीराज्य करत आहे. मात्र, निसर्ग देखील मिनरल वॉटर देऊ शकतो हे अजुन आपल्याला माहितीच नाही असच म्हणाव लागेल. हे आपण का बोलत आहोत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना मग उत्तर मि��वण्यासाठी हे वाचा\nपुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग हा निसर्ग संपन्न आहे. सह्याद्रीचा घाटमाथा या जिल्ह्याला लाभला आहे. यामुळे या भागात पाऊस मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे येथील झरे, नद्या, पाण्याने खळखळून वाहत असतात. नदीला जाणारे हे स्वच्छ, शुध्द पाणी भोर तालुक्यातील कारीच्या गावकऱ्यांना पुरवण्याचा वसा रायरेश्वर सामाजिक संस्थेने घेतला आहे. कारी हे गाव भोर पासून जवळपास पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा ज्या रायरेश्वर मंदिरात घेतली तेथून जवळ असलेल्या डोंगरावरील जिंवत झऱ्यावर बांध घातले. हे अडवलेले शुध्द पाणी दोन किलोमीटर दोन इंचाच्या प्लॅस्टिक पाईपमधून गावाच्या पाण्याच्या टाकीत सोडले. त्यामुळे गावकऱ्यांना पावसाळ्यात शुध्द पाणी मिळाले.\nपूर्वी गावापासून चार किलोमीटरवर असलेल्या निरा नदीचे गढुळ पाणी ग्रामपंचायतीच्यावतीने पुरवले जायचे. त्यामुळे गावात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत होते. परंतु आता या स्वच्छ, शुध्द पाण्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचे प्रश्नही सुटले आहेत. या पाण्याची तपासणी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील लॅबमध्ये करण्यात आली. त्याचा रिपोर्टही सकारात्मक आल्याने या उपक्रमाचे गावकऱ्यांनी कौतुक केले आहे. विशेष म्हणजे वीजे शिवाय आणि कोणत्याही यंत्रने शिवाय हे पाणी गावातल्या टाकित सोडले जाते यामुळे ग्रामपंचायतीचा वीज बिलाचा खर्च देखील वाचला आहे. गावाची लोकसंख्या साधारन साडेतीन हजार इतकी आहे. गावाला दिवसाला अंदाजे एक लाख लीटर पानी लागते त्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातुन गावाचा पानी प्रश्न देखील सुटला आहे. भविष्यात याच झऱ्याच्या ठिकाणी विहीर खोदण्याचा संस्थेचा मानस आहे. जेणेकरुन बारा महिने गावकऱ्यांना शुध्द पाणी मिळेल, अशा शब्दात पावसकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.या प्रकल्पाच कौतुक कराव तेवढे कमीच आहे. याच अनुकरण जर इतर वाड्या, वस्त्या आणि गावांनी केले तर सर्वानाच शुद्ध पाणी पिण्यास मिळेल. तेही अगदी कमी खर्चात.\nडोंगरावर वाहता झरा आहे. तिथुन ते गावातील पाण्याची टाकी हे अंतर जवळपास २ किलोमीटर एवढे आहे. तो झरा आडवून तिथुन ते टाकीपर्यंत २ इंच ची पाईपलाइन करून ते पाणी टाकीत सोडले जाते. नंतर टाकीतुन गावातील प्रत्येक घराला ते पाणी रोज पुरवले जाते.\nकॉंग्रेसम���्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी\nव्यंकय्या नायडूंनी दाखल केल उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%97%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE", "date_download": "2019-03-22T09:58:02Z", "digest": "sha1:KN5YNXK6TJM7GB677AJ53ULHRLXQN7ZX", "length": 8573, "nlines": 214, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गूगल क्रोम - विकिपीडिया", "raw_content": "\n०.२.१४९ (सप्टेंबर २, २००८)\n९.०.५९७.१०७ (फेब्रुवारी २८, २०११)\n१०.०.६४८.११९ (बीटा) (फेब्रुवारी २४, २०११)\n११.०.६८६.१ (विकासक) (मार्च १, २०११)\nमॅक ओएस एक्स (१०.५+, फक्त इंटेल)\nगूगल क्रोम टर्म्स ऑफ सर्विसेस\nवेबकिट: बीएसडी / एलजीपीएल\nगूगल क्रोम गूगल या कंपनीचा क्रोम (Google Chrome) हा न्याहाळक आहे.\nया मध्ये टॅब [मराठी शब्द सुचवा] हीच न्याहाळकची पहिली पायरी आहे. इतर न्याहाळक जसे विंडोज एक्सप्लोरर मध्ये तसे नाही क्रोममध्ये प्रत्येक टॅब स्वतंत्र प्रक्रियेमध्ये टाकला आहे.\nया मध्ये बहुपेडी नसून बहुप्रक्रियन केले आहे. त्यामुळे रोसोर्स अलोकेशनचे (मेमरी) ओव्हरहेड [मराठी शब्द सुचवा] वाढले असले तरी स्वतंत्र प्रक्रिया - प्रत्येक टॅबमधील पानाच्या माहितीचे आणि त्यातील क्रियांचे स्वातंत्र्य वाढले आहे. याचा फायदा म्हणजे एका टॅबमधील प्रक्रिया थांबली अथवा अडकली तरी संपूर्ण न्याहाळक अडकत नाही. तसेच त्यामुळे स्मृतीमधील तुरळक फुटक्या कणांचा कचरा साठत नाही. (मेमरी लीक)\nक्रोममध्ये फिशिंग [मराठी शब्द सुचवा] /मालवेअर [मराठी शब्द सुचवा] /ऑटोएक्झिक्यूट [मराठी शब्द सुचवा] या गोष्टींवर नियंत्रण आहे.\nन्याहाळक % (क्रोम) % (एकूण)\nगूगल क्रोम १ ०.०४% ०.०१%\nगूगल क्रोम २ ०.१७% ०.०४%\nगूगल क्रोम ३ ०.३५% ०.०६%\nगूगल क्रोम ४ ०.२१% ०.०५%\nगूगल क्रोम ५ ०.६३% ०.१५%\nगूगल क्रोम ६ ०.९२% ०.२२%\nगूगल क्रोम ७ ०.५०% ०.१२%\nगूगल क्रोम ८ ०.६३% ०.१५%\nगूगल क्रोम ९ ०.५९% ०.१४%\nगूगल क्रोम १० १.५५% ०.३७%\nगूगल क्रोम ११ १.६४% ०.३९%\nगूगल क्रोम १२ ३.१९% ०.७६%\nगूगल क्रोम १३ ८६.९४% २०.७%\nगूगल क्रोम १४ १.८५% ०.४४%\nगूगल क्रोम १५ ०.६३% ०.१५%\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ ऑक्टोबर २०१८ ��ोजी १९:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=00AB161108&img=post8112016233055.jpg", "date_download": "2019-03-22T10:27:48Z", "digest": "sha1:W7WMCBA24B6RVVRZ3B3CZERZ2KXCTJRZ", "length": 5675, "nlines": 185, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nहत्ती इलो’ अजय कांडर यांच्या ‘आवानओल’ काव्यसंग्रहानंतर सुमारे सात वर्षांनी ‘हत्ती इलो’ ही दीर्घकविता प्रसिद्ध होत आहे. ही दीर्घकविता ‘हत्ती’ हे रूपक घेऊन आजची समाजव्यवस्थाच उद्ध्वस्त होत असल्याकडे निर्देश करते\nग्रेस यांची कविता : काही निरीक्षणे, अनेक प्रश्न\nया सत्तेत जीव रमत नाही\nमी भयंकराच्या दरवाजात उभा आहे\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2019-03-22T10:44:04Z", "digest": "sha1:FRBOFV7GGN2XT3EZZBZRNT3XSKYYPC4K", "length": 7579, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जव्हार तालुका - विकिपीडिया", "raw_content": "\nपंचायत समिती जव्हार तालुका\nजव्हार तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याचा एक तालुका आहे.\n१ जव्हार तालुक्यातील गावे\nअडखडक ऐने आकरे आखर आल्याचीमेट अनंतनगर आपटाळे आयरे बारावाडपाडा बेहडगाव भागाडा भारसातमेट भुरीटेक बोपडारी बोराळे चांभारशेत चांदगाव चंद्रनगर चंद्रापूर चौक दाभेरी दाभलोण दाभोसे दादर कोपरापाडा दाधरी दाहुळ दासकोड देहरे देंगाचीमेट देवगाव धानोशी धरमपूर डोंगरवाडी गणेशनगर गंगापूर गरडवाडी घिवंडे] गोरठण हाडे हातेरी हिरडपाडा जांभुळमाया जामसर जव्हार ग्रामीण जयेश्वर जुनी जव्हार कडाचीमेट कलमविहिरा करधण कासटवाडी काशिवळी तर्फे देंगाचीमेट कौलाळे कायरी केळघर खडखड खांबळे खारोंडा खिडसे किरमिरे कोगाडे कोरताड कुटुरविहीर माळघर मानमोहाडी मेढा मेढे मोर्चाचापाडा नांदगाव नंदनमाळ न्याहाळे बुद्रुक न्याहाळे खुर्द ओझर पळशीण पाथर्डी पिंपळगाव पिंपळशेत पिंपरूण पोयशेत राधानगरी रायतळे राजेवाडी रामनगर रामपूर रुईघर साखरशेत साकुर सरसूण सावरपाडा शिरसगाव शिरोशी शिवाजी नगर शिवजीनगर श्रीरामपूर सूर्यानगर तलासरी तिलोंडे तुळजापूर उंबरखेडा वांगणी वावर विजयनगर वाडोळी वाळवंडे विणवाळ झाप\nजव्हार तालुक्यातून कोंटबी, दाभोसा, देहरजा (तांबाडी), पंचधारा, पिंजाळ, वाघ आणि सूर्या या सात नद्या उगम पावतात.\nजव्हार हे एक निसर्गरम्य थंड ठिकाण आहे. येथील हनुमान व सनसेट हे पॉइंट्स तसेच भूपतगड आवर्जून पाहाण्याजोगा आहे. काही पर्यटन स्थळे\nसाचा:दाभोसा धबधबा व काळमांडवी धबधबा\nवसई | वाडा | जव्हार | मोखाडा | पालघर | डहाणू | तलासरी | विक्रमगड\nमहाराष्ट्र राज्यातील जागा ज्यांना गुणकाची गरज आहे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१९ रोजी १३:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=21&bkid=92", "date_download": "2019-03-22T10:56:11Z", "digest": "sha1:LMYBSRZFK3BXKOEX3GPFW25QQUJPAGA2", "length": 2194, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : होय खून मीच केलाय\nआत्तापावेतो दाबून ठेवलेला संताप उसळी घेऊन वर आला. त्यांनी पिस्तूल बाहेर काढलं. जैस्वालच्या छातीत तीन गोळ्या घातल्या. पिस्तूल परत खिशात ठेवलं. काही वेळ जाऊ दिला. गोळ्यांनी आपलं काम केलं किंवा नाही हेही पाहण्याची त्यांना आवश्यकता नव्हती. शूट अँड शूट टू किल हेच तर त्यांचं प्रशिक्षण होतं आणि या क्षणी तेच उद्दीष्ट. आपल्या नेमबाजीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. त्यांचं काम पूर्ण झालं. आपल्या लाडक्या कन्येला बदल्याची ही अनोखी भेट त्यांनी दिली....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.sfytj.com/mr/stainless-steel-pipe-cutting-machine.html", "date_download": "2019-03-22T11:05:11Z", "digest": "sha1:SK7LAJFRPMBQEYT6D255X2HZLGHRSL4K", "length": 8423, "nlines": 233, "source_domain": "www.sfytj.com", "title": "", "raw_content": "स्टेनलेस स्टील पाइप पठाणला मशीन - चीन टिॅंजिन Surfery तंत्रज्ञान\nआम्ही 1983 पासून जागतिक वाढत मदत\nपाईप आकार वाढणे मशीन\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nपाईप आकार वाढणे मशीन\nडुप्लेक्स पठाणला कोन मशीन\nस्टेनलेस स्टील पाइप कटिंग मशीन\nस्वयंचलित पाईप आकार वाढणे मशीन\nबाल्कनींना आधारभूत कंसाकृती कमान हायड्रोलिक सल्ल्याची मशीन\nचार-स्तंभ हायड्रॉलिक सल्ल्याची मशीन\nप्लाजमा पाईप पठाणला मशीन\nस्वयंचलित पाईप पठाणला मशीन\nख्रिस चाप सल्ल्याची मशीन\nस्टेनलेस स्टील पाइप कटिंग मशीन\nएफओबी किंमत: यूएस $ 0.5 - 9,999 / तुकडा\nMin.Order प्रमाण: 100 तुकडा / तुकडे\nपुरवठा योग्यता: 10000 तुकडा / दरमहा तुकडे\nपरताव्यासाठी अटी एल / सी, डी / अ, ड / पी, टी / तिलकरत्ने\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\n(1) विशेष पातळ-तटबंदीच्या स्टेनलेस स्टील पाइप डिझाइन, पाईप तोंड नाही burrs आहे आणि विरूप नाही.\n(2) स्वयंचलित कडक, स्वयंचलित स्थिती, स्वयंचलित पठाणला.\n(3) मॅन्युअल, अर्ध स्वयंचलित, स्वयंचलित ऑपरेशन मोड निवडला जाऊ शकते.\n(4) लांब साधन जीवन आणि कमी खर्च.\nएकूण शक्ती 1.6 किलोवॅट\nबाहेरील व्यास 10-100 मिमी\nपाईप जाडी 0.2-0.7 मिमी\nऑक्झिलरी पॉवर 0.6 MPa\nमागील: स्वयंचलित पाईप वाकलेली मशीन\nअॅल्युमिनियम कटिंग करवत मशीन\nस्वयंचलित स्टेनलेस स्टील पाईप कटिंग मशीन\nसीएनसी स्टील पाईप कटिंग मशीन\nडबल व्यवहारी पाईप कटिंग मशीन\nइलेक्ट्रिक स्टील कटिंग मशीन\nइलेक्ट्रिक स्टील पाईप कटिंग मशीन\nविद्युत पाईप कटिंग मशीन\nकारखाना किंमत कटिंग मशीन\nहाय स्पीड पाईप कटिंग मशीन\nहायड्रोलिक पाईप कटिंग मशीन\nकापा पाईप कटिंग मशीन\nलोह पाईप कटिंग मशीन\nलेझर पाईप कटिंग मशीन\nमशीन आर्थिक अडचणीत आलेल्या व्यवसायातील\nमेटल परिपत्रक पाहिले मशीन\nपाईप जागा कटिंग मशीन\nसील प्राण्याची शिकार करणारा माणूस किंवा जहाज\nस्टेनलेस स्टील पत्रक कटिंग मशीन\nप्लाजमा पाईप पठाणला मशीन\nस्वयंचलित स्टेनलेस स्टील पाइप कटिंग मशीन\nदुहेरी पाईप पठाणला मशीन\nस्वयंचलित पाईप पठाणला मशीन\nऔद्योगिक HTML टेम्पलेट - हा साचा व्यवसाय श्रेणी, म्हणजे पेट्रोकेमिकल एक सूक्ष्म कोनाडा आहे. वापरत आहे HTML / CSS हा साचा एक जास्तीचा आली.\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/film-school-will-do-pipsi-film-review-by-the-students/", "date_download": "2019-03-22T10:35:08Z", "digest": "sha1:ZLFDYAEW6Q27HNKQCBOGJXSHCEQCE7TC", "length": 12031, "nlines": 71, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'फिल्म शाला' द्वारे विद्यार्थी करणार 'पिप्सी' चित्रपटाचे समीक्षण", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\n‘फिल्म शाला’ द्वारे विद्यार्थी करणार ‘पिप्सी’ चित्रपटाचे समीक्षण\nटीम महाराष्ट्र देशा : आशयसमृध्द कथानकांमुळे आज प्रादेशिक चित्रपट सातासमुद्रापार झळकत आहेत. मराठी चित्रपटसृष्टी देखील त्यात मागे नसून, मराठीतही आज विविध प्रयोग हाताळले जात आहे. मराठी प्रेक्षकांनादेखील ते आवडत असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात छाप पाडणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये आगामी ‘पिप्सी’ सिनेमाचादेखील आवर्जून उल्लेख करता येईल.\nविविध चित्रपट महोत्सवांमध्ये कौतुकास पात्र ठरलेल्या या सिनेमानिमित्त एक वेगळीच संकल्पना महाराष्ट्रात लवकरच राबविली जाणार आहे. लहान मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या सिनेमाच्या निर्मात्यांद्वारे ‘फिल्म शाला’ हा अनोखा उपक्रम राबविला जाणार असून. या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील ३०० हून अधिक शाळेमधून राज्यस्तरीय चित्रपट समीक्षण स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेअंतर्गत ‘पिप्सी’ सिनेमाबद्दलचे विद्यार्थ्यांचे मत आणि समीक्षण विचारात घेतले जाणार आहे. त्यासाठी, शाळेतील प्राथमिक विभागासाठी ‘टायनी ट्वीट’ या उपक्रमाद्वारे अनुक्रमे २०० अक्षरांमध्ये व माध्यमिक विभागासाठी ‘राईट व्ह्यू’ या उपक्रमाद्वारे अनुक्रमे ५०० शब्दांमध्ये ‘पिप्सी’ सिनेमा कसा वाटला या विषयावर स्पर्धा घेतली जाईल या स्पर्धेसाठी, अभिनेते सचिन पिळगावकर, दिव्या दत्ता आणि सी.एफ.एस.आय. समितीचे माजी सदस्य आणि लेखक कमलाकर नाडकर्णी परीक्षकांची भूमिका बजावणार आहेत. त्यांच्यामार्फत निवडण्यात आलेल्या विजेत्यांना डिजिटल व्हिडियो कॅमेरेद्वारे आ��र्षक बक्षिसे दिली जातील. त्यासाठी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या शाळेजवळच्या सर्व सिनेमागृहात हा सिनेमा खास विद्यार्थ्यांसाठी दाखविण्यात येणार आहे.\nया स्पर्धेविषयी आणि सिनेमाविषयी बोलताना, पिप्सी सिनेमाच्या प्रस्तुतकर्त्या आणि निर्मात्या विधि कासलीवाल सांगतात कि,”गतवर्षी झालेल्या मामी चित्रपट महोत्सवाच्या स्क्रीनिंगदरम्यान आणि ट्रेलर लाँच कार्यक्रमात, ‘पिप्सी’ सिनेमाच्या निमित्ताने अनेक लहान मुलांशी आम्ही जोडलो गेलो आहोत. या सिनेमाबद्दलचे त्याचे कुतूहल आणि त्यांच्या विचारशैलीचा तेव्हा अंदाज घेता आला. त्यामुळे तिथूनच या स्पर्धेची संकल्पना पुढे आली. लहान मुलांचे भविष्य शाळेतूनच घडत असते. पुढची वाटचाल सफल होण्यासाठी, शाळा ही महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याकारणामुळे भविष्यात चित्रपटसृष्टीत काम करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला जात आहे”. भारतात बरीच वर्ष शाळकरी युनिफॉर्म फॅब्रिक ब्रॅण्डमध्ये आघाडीवर असलेल्या ‘एस.कुमार्स’ यांनी आणि भारतातील सर्वात मोठी ऑनलाइन मनोरंजन तिकीट प्लॅटफॉर्म असलेल्या बुक माय शो यांच्या बुक अ स्माईलने या उपक्रमासाठी पुढाकार घेत, विशेष भागीदारी केली आहे. त्याचप्रमाणे अनेक स्वयंसेवी संस्थाचादेखील यात सहभाग आहे.\nलॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि निर्मित, सौरभ भावे लिखित तसेच रोहन देशपांडे दिग्दर्शित ‘पिप्सी’ हा सिनेमा २७ जुलैपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. लहानग्यांच्या समाजातील वास्तव्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि त्यातून त्यांनी काढलेला निष्कर्ष या सिनेमाचा मूळ गाभा आहे. त्यामुळे लहान मुलांच्याच नजरेतून ‘पिप्सी’ सिनेमाचे समीक्षण लोकांसमोर मांडण्यात येणार असल्यामुळे, या स्पर्धेला महाराष्ट्रातील तमाम शाळेतून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या स्पर्धेसाठी तब्बल १२ हजार विद्यार्थ्यांच्या प्रवेशिका आल्या असून, त्यात काही वंचित आणि गरजू प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा देखील सहभाग आहे. शिवाय, या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शाळांच्या नोंदणीमध्ये दिवसागणिक वाढदेखील होत आहे. दोन चिमुकल्यांची आणि त्यांच्या ‘पिप्सी’ नामक माश्याची कथा सांगणारा हा सिनेमा लहान मुलांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना नक्की आवडेल, अशी खात्री आहे.\nदुष्काळावर मात करत पार पड���े ‘पिप्सी’ चे शुटींग’\nदोस्तीच्या धम्माल ‘पार्टी’चा टीझर लाँँच\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nआरक्षण आर्थिक निकषावरचं असावं, जातीय निकषावर नको – राज ठकरे\nचंद्रकांत पाटलांच्या गळ्यातील ‘त्या’ कपड्याचं आता काय झालं – राज ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathinovels.net/2008/07/book-online-black-hole-ch-13.html", "date_download": "2019-03-22T09:57:06Z", "digest": "sha1:NZJKPYT634Q77MBWJDAZJO33OGSS6P7A", "length": 10689, "nlines": 96, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Book online - Black Hole CH-13 इन्व्हेस्टिगेशन", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\n...जेव्हा स्टेला आपल्या विचारांतून भानावर आली तेव्हा तिच्या लक्षात आले की जाकोब कार ड्राईव्ह करीत आहे आणि ती त्याच्या शेजारच्या सिटवर बसली आहे. ती पुन्हा समोर रस्त्यावर बघायला लागली. जाकोबने एक खोडकर कटाक्ष तिच्याकडे टाकला.\n'' काही दिवसापुर्वीच गिब्सन माझ्याकडे आला होता'' जाकोब म्हणाला.\n... तो तुला भेटला होता'' स्टेलाने उत्सुकतेने विचारले.\nत्याने फक्त मान हलवून होकार दिला.\nपण जाकोबने काहीच उत्तर दिले नाही. जणू त्याला काही ऐकूच आले नाही.\nतिने विचार केला की त्याला ड्राईव्ह करतांना विचारने योग्य होणार नाही. म्हणून ती पुन्हा सरळ समोर रस्त्यावर पहायला लागली. आणि पाहता पाहता पुन्हा विचारांच्या दूनियेत हरवून गेली ....\n.... स्टेला ड्राईंगरुम मध्ये बसलेली होती आणि तिच्या समोर सोफ्यावर एक पोलीस अधिकारी ब्रॅट बसला होता. ब्रॅट साधारण सदतिशीतला अंगाने जाड, उंची पोलिसांत भरती होण्यास लागेल एवढी जेमतेम उंची, असा पोलिस अधिकारी होता. स्टेला अजुनही शुन्यात पाहत विचार करीत होती. तो पोलिस अधिकारी काळजीपुर्वक तिचे सगळे हावभाव टीपत होता.\n'' हं तर तुम्ही काय सांगत होतात'' ब्रॅटने आपल्या नोटबूकमध्ये काही नोंदी घेतल्या आणि समोर ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासमधून एक घोट घेत तिला पुढे विचारले.\nस्टेला तिच्या विचारांतून भानावर येत एक उसासा टाकीत पुढील हकिकत सांगू लागली, '' तो गाडीतून निघून गेला... आणि मी त्याच्या गाडीच्या मागे धावत त्याला आवाज देत होती... पण त्याने मागे वळून सुद्धा पाहिले नाही... एकदासुध्दा नाही... आता जवळपास एक हप्ता ��ोत आहे ... तो तर आलाच नाही पण त्याचा साधा फोन किंवा निरोपही आला नाही...''\nब्रॅट त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास परत ठेवण्याच्या बेतात होता, त्याने तो ग्लास तसात हातात धरीत विचारले, '' तेव्हापासून कुणी त्याच्यासाठी फोन वैगेरे केला का\n'' नाही'' स्टेला म्हणाली.\nब्रॅटने तिच्याकडे पाहत त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास परत समोर टेबलवर ठेवून दिला. आता तो खोलीत ठेवलेल्या एकेका वस्तूंवरुन आपली नजर फिरवायला लागला. खोलीत एका भिंतीवर लावलेल्या एका कॉलेजातल्या मुलीच्या फोटोने त्याचं लक्ष वेधून घेतलं.\n'' ती कोण आहे\n'' सुझान ... माझी ननंद'' स्टेलाने उत्तर दिले.\n'' ती काय करते'' ब्रॅटने त्या फोटोकडे एकटक पाहत पुढे विचारले.\n'' एम. बी. ए. लास्ट इयर '' स्टेलाने उत्तर दिले.\n'' मी तिच्याशी बोलू शकतो'' ब्रॅटने आपल्या कपाळावर खाजवित विचारले.\n'' सुझान...'' स्टेलाने घरात जोरात आवाज दिला.\n'' म्हणजे... खाजगीत'' ब्रॅट म्हणाला.\nत्याचा रोख लक्षात येवून स्टेला जागेवरुन उठली आणि जड पावलाने आत जावू लागली.\n'' दोन मिनीट... मी पाठवते तिला.'' म्हणत स्टेला आत गेली.\nब्रॅट स्टेलाच्या हळू हळू आत जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता.\nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=7044", "date_download": "2019-03-22T10:34:38Z", "digest": "sha1:NHMLIRTQ3NGELYBJXJJJ42DOLM2N74II", "length": 14261, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nदेलोडा बिटाचा वनरक्षक अतुल धात्रक अडकला एसीबीच्या जाळ्यात\n- रेतीच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्याकरीता घेतली दहा हजारांची लाच\nप्रतिनिधी / गडचिरोली : रेतीच्या ट्रॅक्टरवर कारवाई न करता सोडून देण्यासाठी तसेच भविष्यात कारवाई न करण्यासाठी १५ हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून दहा हजार रूपये स्वीकारताना आरमोरी तालुक्यातील मरेगाव उपक्षेत्रातील देलोडा बिटाचा वनरक्षक अतुल प्रभाकर धात्रक (३४) हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.\nएसीबी गडचिरोलीकडे प्राप्त तक्रारीवरून काल १५ जानेवारी रोजी सापळा रचण्यात आला. यावेळी पंचासमक्ष तडजोडीअंती दहा हजारांची लाच स्वीकारताना आरमोरी येथील जुने बसस्थानक परिसरात रंगेहात पकडण्यात आले. त्याच्���ाविरूध्द आरमोरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार, पोलिस उपअधीक्षक विजय माहुलकर, पोलिस उपअधीक्षक मिलींद तोतरे, पोलिस उपअधीक्षक डी.एम. घुगे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, सहाय्यक फौजदार मोरेश्वर लाकडे, पोलिस हवालदार प्रमोद ढोरे, नथ्थु पोटे, नापोशि सतिश कत्तीवार, सुधाकर दंडिकेवार, देवेंद्र लोनबले, पोलिस शिपाई महेश कुकडकार, गणेश वासेकर, किशोर ठाकूर, सुभाष सालोटकर, महिला पोलिा शिपाई सोनी तावाडे, सोनल आत्राम, चालक तुळशिराम नवघडे, घनश्याम वडेट्टीवार आदींनी केली आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nसमस्त जनतेला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा : मा. ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nमहाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियमामध्ये सुधारणांना मंजुरी\nसावळीविहीर येथिल फर्निचर टाउनला लागलेल्या आगीत सव्वा दोन कोटींचे नुकसान\n९ वर्षांनंतर मनोरुग्ण धर्मपाल तिखाडे सुखरूप घरी : केरळच्या सामाजिक संस्थेची मदत\nकायद्याचा भंग केल्याने शहरातील तीन डीजे वाजविणाऱ्या मंडळांवर कारवाई : गडचिरोली पोलिसांची कारवाई\n‘युथट्यूब’ चित्रपटात जमली ‘शीतल’आणि ‘सोनिया’ची गट्टी\nआवलमारी ग्रामपंचायत वर आविसचा झेंडा : निवडणुकीत आविसच्या सरपंचा सह ८ सदस्य विजयी\nमहाराष्ट्रातील चार कलाकारांना राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार\nलोकसभा निवडणूक : विदर्भ निर्माण महामंच लढविणार विदर्भातील १० जागा\nहळदीच्या व्यवहारात शेतकऱ्यांची ६ कोटींनी फसवणूक , आरोपी गजाअाड\nपाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद\nआरमोरी पोलिसांची दारू तस्करांवर कारवाई, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त\nमेक इन गडचिरोलीचे उद्योग क्रांतीचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार : पद्मश्री मिलिंद कांबळे\n‘हर - हर महादेव’ च्या गजरात मार्कंडादेव यात्रेला उत्साहात प्रारंभ, हजारो भाविकांचे जत्थे दाखल\nबांधकामांवरील बंदी उठवण्याची विनंती करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nचिमुर येथील ढोकेश्वर मल्टीस्टेट बँक १० दिवसांपासून कुलूपबंद , खातेदारांची लाखो रूपयांची फसवणूक\nसीएम चषक स्‍पर्धेला तरूणाईचा लाभलेला उदंड प्रतिसाद उल्‍लेखनिय : सुधीर मुनगंटीवार\nपुसद पोलिस ठाण्यातील शिपायाची गोळी झाडून आत्महत्या\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाण पूल टप्पा २ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\n२ आॅक्टोबर रोजी विदर्भ राज्य आंदोलन समिती करणार सामुहिक उपोषण\nकोपरगांव (कोळपेवाडी) येथील लक्ष्मी ज्वेलर्स दुकानावर दरोडा, दरोडेखोरांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू\nएटापल्ली तालुक्यात नक्षल्यांनी आणखी एका ट्रक ला लावली आग\nधानोरा मार्गावर ट्रक रस्ता दुभाजकावर चढला\nपी.सी.आर. दरम्यान आरोपीकडून ४ लाख २० हजारांचा माल हस्तगत : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nनिवडणुकीच्या तोंडावर ८० लाख रुपयांची रोकड जप्त\nअपघातानंतर पोलिस विभागाने तातडीचे पाऊल उचलल्याने टळले कोट्यवधींचे नुकसान\nराज्यातील १८ हजार गावातील पाणी पुरवठा योजना पूर्णत्वास : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nबिबट्याची गोळ्या घालून शिकार , पंजे कापून नेले\nअटल विश्वकर्मा सन्मान योजनेचा अर्ज शासनाकडून मोफत मात्र दलालाकडून अर्जांची ५० रुपयात विक्री\nशिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी दिली एटापल्लीला भेट, अपघातग्रस्तांची केली विचारपूस\nआज ओबीसी च्या मागण्यांकरिता गडचिरोली बंद\nगोविंदपूरजवळ कार - दुचाकीच्या अपघातात दोन युवक ठार\nनरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आणलेल्या हत्तीने अनियंत्रित होऊन महिलेला केले ठार , एक जखमी\nराज्याची विकासयात्रा अखंडित ठेवण्याचा अंतरिम अर्थसंकल्पातून निर्धार : मुख्यमंत्री\nएकाच ठिकाणी बदली द्या, नाहीतर घटस्फोट तरी द्या : राज्यातील शिक्षक दाम्पत्यांची राज्य सरकारकडे मागणी\nगडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या जखमेवर शासनाने चोळले मीठ, ओबीसींना ६ तर मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण\nपेंढरी उपविभागाच्या संघाने जिंकला वीर बाबुराव शेडमाके कबड्डी चषक, जिल्ह्यातील १० हजार खेळाडूंनी घेतला होता सहभाग\nमहाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी २२ हजार २६५ घरे मंजूर\nराज्यातील २६ सिंचन प्रकल्पांसाठी नाबार्डकडून ६ हजार ९८५ कोटींचे कर्ज घेण्यास मान्यता\nप्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेचा महाराष्ट्रातील ८० टक्के शेतकऱ्यांना लाभ\nगडचिरोली शहरात एकाच ठिकाणी आढळले दोन विषारी घोणस साप\nउद्यापासून ४८ केंद्रावरून १४ हजार विद्यार्थी देणार १२ वीची ���रीक्षा\nअवनी च्या एका बछड्याची रवानगी गोरेवाडात, दुसऱ्या बछड्याचा वनविभागाकडून शोध सुरु\nसमस्त जनतेला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा : मा. अजयभाऊ कंकडालवार जिल्हा परिषद उपाध्यक्ष गडचिरोली\nरेल्वे स्थानकांच्या अत्याधुनिक कामांना गती द्या : ना. हंसराज अहीर\nक्रुझर ची दुचाकीला धडक , पुतण्या ठार, काका जखमी\n१८ हजार योजनांच्या माध्यमातून २० हजार गावांना पाणी पुरवठा : ना. देवेंद्र फडणवीस\nकिष्टापूर येथे अपघातात जखमी झालेल्या इसमासाठी धावले यु.कॉ. मुलचेरा चे तालुकाध्यक्ष शुभम शेंडे\nबीएसएनएल चे २ लाख कर्मचारी, अधिकारी उद्या पासून देशव्यापी बेमुदत संपावर\nबेळगावमध्ये मूक सायकल रॅलीवर पोलिसांचा लाठीमार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=7891", "date_download": "2019-03-22T10:26:22Z", "digest": "sha1:5FRE2CGXTDL4TMVJCPNZOLL3ERO6GY6F", "length": 14660, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nगोंदिया तहसील कार्यालयातील दोन नायब तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात\nप्रतिनिधी / गोंदिया : मलमा वाहतूक करणाऱ्या टिप्परवर दंडाची कार्यवाही न करता सोडून दिल्याचा मोबदला म्हणून १५ हजारांची लाच स्वीरकारताना गोंदिया तहसील कार्यालयातील दोन नायब तहसीलदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत.\nराजश्री राजाराम मल्लेवार (४४) आणि तिलकचंद टिकराम बिसेन (५५) अशी लाचखोर नायब तहसीलदारांची नावे आहेत. ६ फेब्रुवारी रोजी नायब तहसीलदार राजश्री मल्लेवार यांनी तक्रारदाराच्या मलमा वाहतूक करणाऱ्या टिप्परवर दंडाची कारवाई न करता सोडून दिले. याचा मोबदला म्हणून २७ हजार ५०० रूपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.\nतक्रारीची शहननिशा करून काल ७ फेब्रुवारी रोजी सापळा रचण्यात आला. कारवाईदरम्यान नायब तहसीलदार राजश्री मल्लेवार, तिलकचंद बिसेन यांनी सल्लामसलत करून १५ हजारांची लाच स्वीकारली. यावरून गोंदिया शहर पोलिस ठाण्यात कलम ७ (ब), ७ (अ) लाचलुचपत प्रतिबंधक (संशोधन) अधिनियम २०१८ नुसान गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसदर कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलिस हवालदार प्रदिप तुळसकर, राजेंद शेंद्रे, नापोशि रंजित बिसेन, डिगांबर जाधव, राजेंद्र ब��सेन, महिला पोलिस शिपाई वंदना बिसेन, गिता खोब्रागडे, चालक देवानंद मारबते यांनी केली आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nकेरळ राज्याला राष्ट्रवादीचे सर्व खासदार,आमदार एक महिन्याचा पगार देणार : नवाब मलिक\n२३ वस्तूंवरील जीएसटी दरात कपात , सुधारित जीएसटी दर १ जानेवारी पासून होणार लागू\nसुरजागड येथील जाळपोळ प्रकरणी माओवादी नेता प्रा.वरवरराव, सुरेंद्र गडलिंग गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात\nआरमोरी नगर परिषद निवडणूक, नाराज झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवीन आघाडी करून वाढविली पक्षांची डोकेदुखी\nपुरात अडकलेल्या ‘त्या’ बसचे चालक - वाहक निलंबित\nसाकोली पंचायत समितीतील कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nराज्यातील ९३० ग्रामपंचायतींसाठी अंदाजे ७९ टक्के मतदान\nसाडेचार हजारांची लाच स्वीकारणारा रामनगर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई एसीबीच्या जाळ्यात\n लाचेच्या बदल्यात मागितले शरीरसुख , एसीबीने केली अटक\nबोंड अळीचा प्रादुर्भावाणे शेतकऱ्यांत भीती : निंबोळी अर्क ,सापळ्याचा पुरवठा करण्याची गरज\nदहशतवादी संघटनांशी संपर्कात असलेल्या दोघांना नागपुरातून अटक\nहटिया येथील राष्ट्रीय एकता शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या संघाने सादर केली महाराष्ट्राची विविधांगी संस्कृती\nनागपुरातील एम्प्रेस मॉलमधील सलून व स्पा मध्ये देहव्यापाराच्या अड्डय़ावर धाड , तीन मुलींची सुटका\nआर्णी नगर पालीकेच्या मुख्याधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात\nमहावितरणच्या निष्काळजीपणामुळे महिलेने गमावला जीव, विद्युत तारा कोसळल्या अंगावर\nआज ओबीसी च्या मागण्यांकरिता गडचिरोली बंद\n२२ वर्षांपासून बेपत्ता व्यक्तीची कोठारी पोलिसांनी घडवून दिली कुटुंबियांशी भेट\nजन-धन खातेधारकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार मोठी घोषणा\nआयसीटी शिकविणारे राज्यातील ८ हजार शिक्षक होणार उद्यापासून बेरोजगार\nपंतप्रधानांसह भाजप नेत्यांनी नावासमोर लावले 'चौकीदार'\nयाचिका फेटाळल्याने चिडलेल्या सरकारी वकिलाने लगावली थेट न्यायाधीशांच्याच कानशिलात\nपत्नीच्या सौंदर्यामुळे चिंतीत पतीने विद्रुप केला पत्नीचा चेहरा\nखड्ड्यांनी जर्जर चामोर्शी मार्गावर ‘फसली रे फसली’\nगांधीजींना मिळणार अमेरिकन काँग्रेसच्यावतीने दे���्यात येणारा ‘काँग्रेसनल गोल्ड मेडल’\nअवैद्य दारू वाहतुक करणाऱ्या वाहनाने पोलिस गाडीला उडविले , ठाणेदार गंभीर जखमी तर २ शिपाई जखमी\nलग्न समारंभाचे कपडे घेण्यासाठी आणले घरी पैसे , चोरट्यांनी रात्रीच केले लंपास\nआवडीच्या वाहिन्या निवडण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ\nन्यायव्यवस्थेच्या मार्गाने लढाई उभी करून शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांना न्याय मिळवून देणार : नाना पटोले\nगुजरात नंतर महाराष्ट्रात हुक्का बंदी लागू : महाराष्ट्र शासनाच्या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी\nगडचिरोली विधानसभा क्षेत्रात मॅराथान ,रांगोळी व क्रिकेटच्या सामन्याने सीएम चषकाला सुरुवात\nआरमोरी नगर परिषद निवडणूक २०१८-१९ : प्रभावी अंमलबजावणीसाठी पेड न्यूज समिती\nउद्योजकांनी सकारात्मक असणे आवश्यक : आ.डाॅ. देवराव होळी\nनक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य जहाल नक्षलवादी सुधाकरन , पत्नी नीलिमा सह तेलंगणा पोलिसांसमोर शरण\nमाजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nगोरेवाडा परिसरातील प्राणी संवर्धन केंद्रात बिबट्याने ५ चितळ, ३ काळवीट चौसिंग्याला केले ठार\nओबीसी मागण्यांच्या आश्वासनांची पुर्तता न केल्याने ओबीसी समाज नाराज\nगोंदियामध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक, पती - पत्नीचा जागीच मृत्यू\nमानसिक तणावातून नंदुरबार ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपायाची आत्महत्या\nआश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी अटल आरोग्य वाहिनी योजना, भामरागड येथे विभागीय आयुक्तांनी केला शुभारंभ\nयेळाकेळी येथील मुलाचा शस्त्रक्रियेअभावी मृत्यू\nरामजन्मभूमी-बाबरी मशिद वादाची सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी\nशिक्षक बदली घोटाळ्याप्रकरणी माजी सभापती विश्वास भोवते यांना अटक : २४ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी\nगडचिरोली जिल्हा पोलिस भरतीसाठी फक्त जिल्ह्यातीलच उमेदवारांना संधी, पोलिस भरतीच्या नियमांत बदल\nआरमोरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणावर आक्षेप\nकुरुड येथील बसस्थानक झाले भंगार, दुरुस्ती कधी होणार\nएटापल्ली अपघातातील मृतकांच्या नातेवाईकांना अधिकाधिक मदत मिळवून देणार : पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nएका शिक्षकाचे समायोजन, दुसरा सुट्टीवर, रामपूरची शाळा वाऱ्यावर\n९ वर्षांनंतर मनोरुग्ण धर्मपाल तिखाड��� सुखरूप घरी : केरळच्या सामाजिक संस्थेची मदत\nचामोर्शी - आष्टी मार्गावरील ‘ते’ अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरच, - दोन्ही बाजूस लागल्या जडवाहनांच्या रांगा\n‘काही लोक पत्नीपेक्षा फाईलवर प्रेम करतात' : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा अधिकाऱ्यांवर निशाणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1372", "date_download": "2019-03-22T10:45:22Z", "digest": "sha1:J6SFSDA233JJDFWTWJFD7CNXPB7K4HCL", "length": 55304, "nlines": 232, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "विचारकलह ते व्यक्तिकेंद्री भोगवाद", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nविचारकलह ते व्यक्तिकेंद्री भोगवाद\nदिवाळी २०१७ - माध्यमांचं अधोविश्व\nदिवाळी २०१७ भारतीय प्रसारमाध्यमं सोशल मीडिया ऑनलाईन मीडिया मुद्रित माध्यमं इलेक्ट्रॉनिक माध्यमं वर्तमानपत्रं वृत्तवाहिन्या संजय पवार Sanjay Pawar\n‘पांढऱ्यावर काळं’ किंवा ‘काळ्यावर पांढरं’ हे शब्दसमूह आपण वापरतो तेव्हा आपण काहीतरी सूचित करत असतो. ‘पांढऱ्यावर काळं’ याचा संबंध लिखाण, छपाईशी प्रामुख्याने जोडला जातो. लिखाण मुनिमापासून ते अक्षर साहित्य निर्मितीपर्यंत काहीही असू शकतं. ‘काळ्यावर पांढरं’ यामध्ये ‘काळ्या दगडावरची रेघ’ हा शब्दप्रयोग ठाम, अपरिवर्तनीय गोष्टीसाठी वापरला जातो.\nयानंतर जे काही आहे ते BLACK & WHITE मध्ये आहे अथवा BLACK & WHITE द्या, असा एक शब्दप्रयोग रूढ झाला. त्यामागे थोडीशी न्यायालयीन झाक आहे. B\\W म्हणजे पुरावा या अर्थी (न्यायालयात वापरली जाणारी B\\W वेशभूषाही यासाठीच योजलीय (न्यायालयात वापरली जाणारी B\\W वेशभूषाही यासाठीच योजलीय\nमुद्रणकलेचा शोध, प्रचार व प्रसार झाल्यानंतर लिखित शब्दाला वजन प्राप्त झालं. तोवरची मौखिक परंपरा- जबान दिली, शब्द दिला, काळ्या दगडावरची रेघ हे सगळं आता प्रत्यक्ष कापड, कागद ते आता डिजिटल माध्यमात मुद्रित, पुनर्मुद्रित होऊ लागलं.\nमुद्रणाच्या शोधानं क्रांतीच केली. आजच्या डिजिटल युगातही आभासी प्रतिमा उमटवावीच लागते. त्या अर्थानं अक्षर, शब्द, भाषा, भाषिक व्यवहार आणि संवादातलं भाषेचं अस्तित्व चिरंजीवच.\nमुद्रणानं एका गोष्टींच्या हजारो\\लाखो प्रति काढण्याची जी सोय झाली, त्यातूनच कधीतरी प्रसारमाध्यमांचा ���न्म झाला. आणि गेली अनेक शतकं (व आजही) कागद व शाई यांचं महत्त्व वाढत गेलं. आज डिजिटल माध्यमाच्या जोडीनं त्याचा वापर करत कागद व शाईवरची वर्तमानपत्रं, मासिकं, साप्ताहिकं, अनियतकालिकं समाजजीवनात आहेतच.\nमाध्यमांच्या पसाऱ्यात व त्याच्या इतिहासात फार न जाता आजच्या प्रसार व प्रचार माध्यमांपुरता विषय सीमित करताना प्रामुख्यानं वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या, साप्ताहिकं, मासिकं, डिजिटल वेब पोर्टल यांचा विचार करू. शिवाय अवाढव्य, अजागळ, बेशिस्त समाजमाध्यमांचाही.\nआपल्याकडे प्रचारमाध्यमांत सुरुवातीला दोनच प्रमुख माध्यमं होती. वर्तमानपत्रं आणि रेडिओ. पैकी रेडिओ पूर्णत: सरकारी मालकीचा. बातमीपत्रं व निमित्तानं सरकारी उच्च पदस्थांची भाषणं सोडली तर इतर वेळी सरकारी चाकोरीत मनोरंजन करण्यावर आकाशवाणीचा भर राहिला. इतर बातमीपत्रांइतकंच सर्व प्रकारचं संगीत, त्यातूनही चित्रपट संगीताचा प्रचार\\प्रसार करण्यात आकाशवाणीचा मोठा सहभाग होता\\आहे. बाकी नभोनाट्य, शालेय कार्यक्रम या जोडीनं भाषणं, मुलाखतीही आकाशवाणी प्रसारित करतं. मात्र बातमीवर भाष्य केलं जात नाही. सरकारी असूनही घातपात, अपघात, आनंद वार्ता यासाठी आजही आकाशवाणी अधिकृत सूत्र म्हणून गणलं जातं. क्रीडासमालोचकांनी तर खेळ मूर्तीमंत उभे केले.\nयाउलट वर्तमानपत्रं. ती पहिल्यापासून बिगर सरकारी व मुख्यत: सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी, जनतेचा आवाज पोहचवण्यासाठीच जन्मली, वाढली व टिकली. आजच्या बाजारकेंद्री समाज व्यवस्थेतही वर्तमानपत्र ‘वस्तू’ म्हणून मालकवर्ग विकत असला, काही प्रमाणात वाचकही ग्राहक होऊन ती घेत असला, तरी आजही ‘विश्वासार्हता’ हाच वर्तमानपत्राचा पाया वाचक समजतो. आणि ही कदाचित वर्तमानपत्रं या माध्यम प्रकाराची पुण्याई असावी. वर्तमानपत्रांचा आजवरचा इतिहास घासून घासून अतिपरिचित झालेली टिळक-आगरकरांची परंपरा हाच अजून पाया अथवा सत्वाचा रस्ता मानला जातो.\nस्वातंत्र्यपूर्व काळात वर्तमानपत्रांची मालकी बहुतांश विशिष्ट ध्येयांनी प्रेरित व्यक्तींकडे राहिली. मालक, मुद्रक, प्रकाशक व मुख्यत: संपादक अशी ती सबकुछ छापाची नाममुद्रा असे. ‘केसरी’ = टिळक ते ‘मराठा’ = अत्रे इथपर्यंत ती परंपरा ठळकपणे दिसते. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच मग यामध्ये व्यापारी अथवा व्यापारी संस्थांचं भांडवल आलं. ���णि वर्तमानपत्रं साखळी स्वरूपात, समूह प्रसिद्ध\\प्रकाशित करू लागले.\nमाध्यमांच्या, राजकारण्यांच्या किंवा टीकाकारांच्या भाषेत ‘शेटजी’ भांडवलदार असा ज्यांचा उल्लेख होतो, ते मालक अलीकडच्या बाजारकेंद्री व्यवस्थेत पृष्ठभागावर येऊ लागलेत.\nसुरुवातीच्या काळात हे शेटजी लोक वर्तमानपत्राचं स्वातंत्र्य आणि मुख्यत: संपादक या पदाचं महत्त्व बऱ्यापैकी मानत, अपवादात्मकरीत्या काही शेटजी आजही ते पाळतात. तरीही संपादक आपल्या पे रोलवर आहे, ही स्वामित्वाची भावना सहजासहजी कुणी भांडवलदार सोडत नाही. (हे थोडंसं ‘माझा नवरा मला पेहरावाचं, वेशभूषेचं स्वातंत्र्य देतो’ असं म्हणणाऱ्या बायकांसारखं\nया सगळ्या पार्श्वभूमीवर आजचं माध्यमचित्र काय दिसतं माध्यमं स्वतंत्र आहेत निर्भय आणि निरकुंश, अंकुश ठेवणारी आहेत\nआजचा विचार करताना माध्यमं आज ‘वस्तू’ झालीत हे सगळ्यांनाच मान्य करावं लागेल. कारण टिळक-आगरकर परंपरेतील मालकवर्ग आता अपवादानेच दिसेल. ‘नवाकाळ’चे खाडीलकर आणि ‘सामना’चे ठाकरे कुटुंब, याशिवाय काही प्रांतात चालणारी ‘देशोन्नती’सारखी वर्तमानपत्रं सोडली तर इतर सर्व वर्तमानपत्रं काही शेटजींच्या, तर काही शेटजीतून राजकारणी झालेल्या, तर काही थेट राजकारण्यांच्या मालकीची आहेत. ही सर्व वर्तमानपत्रं आता विचारांऐवजी व्यापारावर चालतात. जाहिराती हा वर्तमानपत्रांचा प्राणवायू. त्यातून सरकारी जाहिराती हा हक्काचा प्राणवायू. पण सत्ता बदलाप्रमाणे सरकारी जाहिरातींचा ओघ आटू वा वाढू शकतो. बाकी खुल्या बाजारपेठेतील जाहिराती छापण्यासंदर्भात ८०च्या दशकापर्यंत काही अलिखित आचारसंहिता होती. उदा. पहिल्या पानावर, उजव्या कोपऱ्यात, तीन कॉलम बाय २५ सेंमीपर्यंतची जाहिरात व मास्टरहेड शेजारी म्हणजे वर्तमानपत्राच्या नावाशेजारी दोन छोटे बॉक्स एवढंच छापले जाई. अग्रलेखाचं पान अजून तरी ‘जाहिरात मुक्त’ आहे. पूर्वी बातमी, मजकूर महत्त्वाचा असे, कालौघात जाहिरात महत्त्वाची झाली.\nआज जसे खड्ड्यात रस्ते असतात, तशा जाहिरातीत बातम्यांचे तुकडे असतात. पूर्वीचं मुख्य पान, पहिलं पान याचे सर्व संकेत बाजूला ठेवून, वर्तमानपत्रांची पानंच्या पानं जाहिरातींनी व्यापलेली दिसतात. पहिलं पान कुठून सुरू होतं हेच कळत नाही.\nआज संपादकीय विभागापेक्षा जाहिरात, विपणन (मार्केटिंग) व व��तरण विभागाला अधिक महत्त्व आलंय. आता सगळीच माध्यमं बाजाराच्या ताब्यात आहेत. आणि बाजाराला ‘बारसं’ आणि ‘सुतक’ दोन्ही सारखेच\nअशा पूर्ण बाजारी वातावरणातही वर्तमानपत्रं, संपादक व संपादकीय पान या घटकांचं वाचकालेखी महत्त्व अबाधित आहे. यातूनच वर्तमानपत्र लोकप्रिय होताना संपादकही लोकप्रिय होणं, ही गेल्या ३०-४० वर्षांत रूढ झालेली परंपरा आता तितकीशी राहिलेली नाही. माधव गडकरींनी रुजवलेली ही पायवाट नंतर फारशी विस्तारली नाही. याउलट गोविंदराव तळवलकरांची अलिप्त (प्रसंगी तुच्छतावादी) संपादकाची प्रतिमा ही हल्ली प्रगल्भतेची मुद्रा होत चाललीय. असं असलं तरीही माध्यमांचं वस्तुकरण होण्याच्या काळात आज साक्षात गोविंदराव तळवलकर जरी असते तरी त्यांना कुणा सरकारी वकिलाला महाराष्ट्र भूषण प्रदान करावं लागलं असतं किंवा एखाद्या मराठी चित्रपटाच्या कलाकार तंत्रज्ञांना भेटावं लागलं असतं किंवा पाककृती विशेषांक प्रसिद्ध करावा लागला असता\nसगळीकडची राज्य सरकारं आजकाल ज्याप्रमाणे सरकारी कामं विकासाच्या नावाखाली प्रायव्हेट पार्टनरशिपखाली आऊससोर्स करतात, त्याप्रमाणे वर्तमानपत्रंही वाचकाभिमुख किंवा प्रत्यक्ष वाचक सहभाग असलेलं गंभीर आणि गमतीदार कार्यक्रम सादर करण्यावर सध्या भर देतात. त्यामागे बाजाराचा दबाव आहे. आता गुंतवणूक, शिक्षण, उद्योग, शिक्षण, सामाजिक सुरक्षा, स्त्रिया अशा गंभीर विषयाची चर्चा ही ‘सोहळा’ म्हणून सादर\\साजरी करायची\nसभागृहात, सभागृहाबाहेर, मंचावर प्रायोजकांचं ठसठशीत अस्तित्व प्रचारकी किंवा जाहिरात म्हणूनच. प्रत्यक्ष चर्चेपेक्षा आगतस्वागत, वाटण्यात येणारी सामग्री, चहापान, जेवण यावरच अधिक खर्च व डामडौल. चर्चाविषय हे निमित्त. साजरं करणं हे उद्दिष्ट्य आणि त्यानिमित्तानं चर्चेत राहणं आणि जाहिरातीतून महसूल मिळवणं हे प्रमुख वैशिष्ट्य. इथं संपादक हा पूजेच्या मूर्तीसारखा अनिवार्य, पण अस्तित्वानं लहान ठेवला जातो. मालक आणि जाहिरात प्रायोजक यांचं स्थान ज्येष्ठ, श्रेष्ठ, स्वतंत्र, विचारी, प्रगल्भ, अभ्यासू संपादकांनीही बिनबोभाट स्वीकारलंय. यातल्या विरोधाभासावर ते बोलत नाहीत, मात्र जगातील इतर सर्व विरोधाभास, गुलामी, चापलूसी, मालकी यावर सडेतोड भाष्य करत राहतात. हा दिव्याखालचा अंधार अधिक लाजिरवाणा आहे.\nबाजारपेठेचा, माल���ांचा, पर्यायानं जाहिरातदारांचा वरचष्मा कुठल्याही संपादकाच्या चष्म्यातून व्यक्त झालेला दिसत नाही. कारण मग त्या व्यवस्थेबाहेर पडावं लागेल. व्यवस्थेबाहेर पडायचं तर व्यवस्थेनं आजवर दिलेली सुबत्ता आणि स्थिरता यावर पाणी सोडावं लागेल. आणि आजचा काळ काही स्वत:च्या वतर्णुकीनं आदर्श निर्माण करण्याचा नाही. तर आपण जी वर्तणूक करतो, तो तत्त्व आणि व्यवहार, पर्यायानं बाजार यातला सुवर्णमध्ये कसा आहे व तोच आदर्श आहे, हे बिंबवलं जातं. जे अशा व्यवस्थेला शरण येत नाहीत, त्यांना भाबडे समाजवादी किंवा पोथिनिष्ठ कम्युनिस्ट, अतिरेकी पर्यावरणवादी, प्राणीप्रेमी अशी शेलकी विशेषणं लावून बेदखल करण्याची सामूहिक खेळी खेळली जाते.\nजगभरच्या हुकूमशाहीवर भरभरून लिहिणारे स्वत:च्या मर्यादित अधिकारात लेख, वाचकांची पत्रं सोयीनं दडपून टाकतात. काही व्यक्ती\\संस्था\\विचारधारा व्यक्तिगत आकसाचे, तुच्छतेचे विषय म्हणून आपल्या १२\\१६ पानी साम्राज्यात लक्षपूर्वक टाळणारे संपादक समतोल, पारदर्शी कसे त्यामुळे आचार, विचार, उच्चार स्वातंत्र्यावर आपल्या पानांमधून भाष्य करताना अनेक वर्तमानपत्रं स्वत:च्या लोकप्रियतेचा वरवंटा अनेकांवर फिरवत असतात\nवर्तमानपत्रांतर्गत बढत्या, बदल्या आणि संपादकाच्या खुर्चीसाठी राजकारणी, उद्योगपतींची मदत हे काय आता गुपित राहिलेलं नाही. त्याप्रमाणेच जगाला तारतम्य शिकवणारे कुणा राजकीय व्यक्तीच्या पिताश्रींचं चरित्र लिहिण्यात कमीपणा मानत नाहीत. वर्तमानपत्रांतून जशा वाचक चळवळी चालवल्या गेल्या, त्याप्रमाणेच रविवार पुरवण्या आणि मराठी प्रकाश यांचं श्रीखंड-पुरीचं नातंही सर्वदूर माहितीय. त्यामुळे माध्यमांचं ऱ्हासपर्व आत्ताच नाहीतर, ते पूर्वीपासूनच आहे. आता त्याची जाहीर वाच्यता होते किंवा माध्यमंच स्वत:च्या बाजारी स्वरूपाचं ‘नवं युग’ म्हणून समर्थन करत करतात.\nआजही अनेक वर्तमानपत्रं जाहिरातवजा मजकूर जाहिरात न लिहिता छापतात. बोरीबंदरच्या सुप्रसिद्ध म्हातारीनं तर चटकदार पुरवण्यांच्या पानावरील मजकुराचं दरपत्रकच ठरवलंय त्यामुळे एकाच चित्रपटाचं परीक्षण ‘वाईट चित्रपट’ म्हणून छापलं जातं आणि त्याच वर्तमानपत्राच्या चटकदार पुरवणीत पैसे भरून ‘उत्कृष्ट चित्रपट’ म्हणून त्याच चित्रपटाची वाहव्वा करता येते. इतकी व्यावसायिक भ्��ष्टता ठासून भरलेली असूनही, हे लोकशाहीचे चौथे खांब नैतिक, विचारी, प्रबोधन, परिवर्तनवादी वगैरे वगैरे\nमहिलांच्या बाबतीत देवी आणि दासी या दोन ध्रुवात आजची वर्तमानपत्रं फिरत असतात. एका बाजूनं दुर्गा, नवदुर्गा, अशी विशिष्ट धार्मिक प्रतिमा उजागर करायची आणि दुसऱ्या बाजूनं सणवार उपासतापास, वारानुसार रंग, साडी, स्त्रीचं दुय्यमत्व अधोरेखित करणारे पारंपरिक खेळ उत्सवी स्वरूपात सादर करायचे. स्त्री-समानतावाल्यांना हे विचारणार ‘तुम्हाला पुरुषांची बरोबरी करून पुरुष व्हायचंय काय’ आणि हे नऊवारी नेसवून फेटे बांधून, बायकांना घोडे किंवा स्कुटरीवर ‘मर्दानी’ म्हणून वाजतगाजत फिरवणार, नाकातल्या नथीसह\nआजची वर्तमानपत्रं किती विरोधाभासात प्रकाशित होतात पहिल्या पानावर ध्वनिप्रदूषणावरचा न्यायालयाचा निकाल छापायचा, संपादकियात त्याचं समर्थन करायचं आणि रंगीत पुरवणीत ‘उत्सव दणक्यात करू या’ म्हणून सचित्र लेख छापायचा पहिल्या पानावर ध्वनिप्रदूषणावरचा न्यायालयाचा निकाल छापायचा, संपादकियात त्याचं समर्थन करायचं आणि रंगीत पुरवणीत ‘उत्सव दणक्यात करू या’ म्हणून सचित्र लेख छापायचा राजकीय बातम्या पहिल्या पानावरून आतल्या पानात आणि आतल्या पानातून थेट गायब हे प्रकार तर नित्याचेच. याशिवाय सुपारीबाज प्रतिनिधींवर आपला प्राईझ टॅग दाखवायचा बाकी ठेवतात. करमणूक, उद्योग, साहित्य अशा सर्वच क्षेत्रांतली बातमीदारी आता थेट टक्केवारीत आलीय. जे या हमामात नाहीत, त्यांनाच नग्नतेची अधिक लाज वाटते. आणि अशांची संख्या कमी होतेय हे वास्तव आहे.\nवृत्तवाहिन्या तर सर्व प्रकारच्या भ्रष्टतेचं आगारच. इथली पत्रकारिता जन्मापासूनच विक्रीमूल्य घेऊन आलेली. कारण या प्रचंड भांडवली उद्योगात उतरलेले मालक, चालक, समूह यांना त्यांच्या दृश्यरूपाची ‘किंमत’ फार लवकर कळली. तशीच ती काही राजकारणी व उद्योगपतींनाही. जाहिरात उद्योगासाठी तर हे हक्काचं पाणलोट क्षेत्र झालं. कारण वर्तमानपत्री जाहिरातींपेक्षा दृश्य जाहिरातीचा परिणाम हजारो टक्के. आणि त्यात जागतिकीकरणानंतर तर अंतर्वस्त्रापासून कंडोमपर्यंत सर्वच क्षेत्रं खुली झाली. १२५ कोटी लोकसंख्या असलेल्या देशात अक्षर साक्षरता जिथं अजून रुजतेय, तिथं दृश्य साक्षरता तर अजून पाळण्यातच कूस बदलायची धडपड करतेय. भारतीय प्रेक्षका��चं (दृश्य माध्यम) मानसिक वय चार ते सहा वर्षांच्या मुलाइतक असतं, असं एक सर्वेक्षण आहे. मालिकांच्या टीआरपीनं ते सप्रमाण सिद्धही केलंय.\nयात वृत्तवाहिन्यांचा जन्म आणखी अलीकडचा. त्यामुळे त्यांना वेळ (पर्यायानं बातमी) विकण्याचं बाळकडू पाळण्यातच मिळालं. निवडणुका, सण, क्रिकेट, सिनेमे हे त्यांच्या कमाईचे व लोकप्रियतेचे मूलभूत घटक. ही क्षेत्रं माध्यमांना ‘लक्ष्मीदर्शन’ घडवतात तुमची ऐपत काय, त्याप्रमाणे तुम्हाला न्याय (बातमी तुमची ऐपत काय, त्याप्रमाणे तुम्हाला न्याय (बातमी) मिळेल. वर्तमानपत्रांप्रमाणे वाहिन्यांचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कल सहज लक्षात येतो. पण याचा कहर झाला २०१४नंतर. गेली तीन वर्षं वृत्तवाहिन्या कोमात होत्या, तर काहींनी सत्ताधाऱ्यांचे सलाईन चोवीस लावून ठेवलं होतं. आता लोकांमधून प्रक्षोभ दिसू लागला, तशा या वाहिन्या जनाची नाही पण मनाची लाज वाटून थोड्याफार सरकार विरोधी सूर लावू लागल्यात. पण यातून कधी नव्हे ती मीडियाची होलसेल विक्री अगदी सर्वसामान्य माणसालाही जाणवली. राजकीय पक्षांनीही लाजेनं मान खाली घालावी असा माध्यमांचा बैलबाजार गेल्या तीन वर्षांत आपण सर्वांनीच अनुभवला.\nकाही काळ पुनरुज्जीवनवाद्यांच्या दहशतीचं कारण पद्धतशीर पुढे आणलं गेलं. हा पुनरुज्जीवनवादही एका परीनं माध्यमांनीच वाढवला. त्यांनी आपली संविधानिक जबाबदारी पार न पाडता स्वत:तल्या छुप्या मनोवृत्तींना काही काळ मोकळं केलं. या पर्वात भल्याभल्यांचे मुखवटे गळून पडले.\nमाध्यमांच्या या पसाऱ्यात देशभर नजर टाकली तर शंभरातले ९९ आक्रमक, व्यक्तिकेंद्री, हम करे सो कायदा, आम्ही म्हणू ती नैतिकता, आम्ही मांडू तो प्रश्न आणि आम्ही शोधू तेच उत्तर अशा दर्पात आहेत. इंग्रजी वृत्तवाहिन्या तर अभिजनांच्या ताटातलं मांजर. अभिजनांची राजकीय तुच्छता किंवा तितकीच लंपटगिरी याचं उत्तम मिश्रण या वाहिन्यांत दिसतं. तर हिंदी भाषिक वाहिन्या सनसनाटी सोबत भूत, प्रेत, आत्मा, विनाश, प्रलय याच्या ‘चांदोबा’ला मागे टाकतील अशा कहाण्या दाखवत राहतात.\nमराठी वृत्तवाहिन्यांवरही अजून भावगीतांना बाजारमूल्य आहे, तसंच देवीदर्शनाचं झटपट पर्यटन आहे. २० रुपयात पाच वस्तू खरेदीची सेलिब्रेटींची लाडं लाडं खरेदी आहे. त्यांच्या घरच्या गौरी गणपती, दिवाळी, मराठी गरबा, मराठी दहीहंडी, मराठी होळी या बाजारबुणग्या उत्सवप्रियतेला हटकलं की, तुम्ही आपोआपच हिंदूविरोधी किंवा तथाकतित सेक्युलर ठरता. पण ना कधी सेलिब्रेटींचं वाचनप्रेम दाखवलं जात, ना त्यांची विज्ञाननिष्ठ भूमिका किंवा विचारपूर्वक झुगारलेली एखादी अंधश्रद्धा. वैचारिक, मनाची मशागत करणारे कार्यक्रम नसतातच. कारण जडत्व नको. हलकंफुलकं हवं. नवं मानसशास्त्र किंवा बालमानसशास्त्र असं सांगतं की, वाढत्या मुलासोबत आपण त्याच्यासारखं बोबडं बोलू नये. आपण नीटच उच्चार करावेत म्हणजे मूल लवकर आत्मसात करेल. हाच नियम सर्व प्रकारच्या वाहिन्यांना केव्हा कळणार आहे\nशेवटी या सगळ्यापासून वेगळा पण महत्त्वाचा एक मुद्दा मांडायचा आहे. आज या माध्यमांतून विविध स्तरांवर मोठ्या प्रमाणावर स्त्रिया काम करताहेत. आजच्या सर्वच क्षेत्रातलं क्रियाशील वय ३५च्या आतलं आहे. फार तर चाळीस. सर्वच क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर स्त्री कार्यरत असल्यानं स्त्री-पुरुष संबंध, मैत्री, लिंगभाव, लैंगिकता, लग्न, कुटुंब याची पारंपरिक परिमाणं मागे पडताहेत. कामाचे अडनिडे तास, प्रचंड स्पर्धा, मोठाली टार्गेट्स यामुळे स्त्रियांमध्येही धुम्रपान, मद्यपान यांचं प्रमाण व्यसनाधीन होईपर्यंत वाढलंय. घटस्फोट, आत्महत्यांचं प्रमाणही वाढतं आहे.\nमाध्यमातल्या भांडवली मोकळीकीमुळे लैंगिकता व लैंगिक वर्तनाचे नवे प्रश्न उभे राहताहेत. स्त्रीचं मोकळं होणं म्हणजे सर्व गोष्टींना संमती गृहित धरलं जाणं, असा या मोकळिकीचा गैरअर्थ काढून गैरप्रकार करणं, पुरुषी मानसिकता न बदलणं हे ‘तहलका’च्या उघडकीस आलेल्या एका प्रकरणातून कळलं, पण ते हिमनगाचं टोक आहे. माध्यमांमधलं स्त्री कर्मचाऱ्यांचं शोषण हा विवाहातंर्गत बलात्काराइतकंच म्हटलं तर आतला म्हटलं तर चावडीवरचा विषय आहे.\nमाध्यमांच्या ऱ्हासपर्वात हे वर्तनही नोंद घ्यावी असं आहे. कारण पारंपरिक नैतिकता आणि बाजारी स्वातंत्र्य या सापटीत आवाज उठवणारं बोट सापडलंय किंवा ते जाणीवपूर्वक तिथं ठेवलंय.\nमूळ ध्येयापासून बाजूला गेलो की, मग अंतर फुटाचं की मैलाचं हा प्रश्न गैरलागू ठरतो\nलेखक संजय पवार प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\n‘अक्षरनामा’चा दिवाळी अंक संपला…\nयंदाच्या दिवाळी अंकात माध्यम-चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला आहे. माध्यमांचा आपल्या दैनंदिन जगण्याशी निकटचा संबंध असल्यानं आणि माध्यमांमध्ये मानवी जगण्यातल्या सर्व क्षेत्रांचा समावेश होत असल्याने बारा-पंधरा लेखांमध्ये या विषयाचे काही निवडक पैलूच उलगडले जाऊ शकतात. मात्र यापुढेही ‘अक्षरनामा’ आपल्यापरीनं शक्य तेवढ्या तटस्थ, नि:पक्ष आणि तारतम्यानं माध्यम-चिकित्सा करण्याचा प्रयत्न करेल.......\nज्वालामुखींच्या सहवासात अर्थात हवाई बेटांची सफर\nहवाई बेटांत एकूण पाच volcanoes आहेत, त्यापैकी तीन सक्रिय अवस्थेत असल्याचे मानले जातात. म्हणजे नजीकच्या शतकात आलटून-पालटून तिन्हींचा लावा उद्रेक झाला आहे. त्यापैकी कीलाउएया हा ज्वालामुखी १९८३ पासून सतत लावा ओततोय. आम्ही याच कीलाउएयाचा नजारा बघायला निघालो होतो...आणि काही हजार फूट उंचीवरून कीलाउएया volcano चं हालेमा'उमा'ऊ क्रेटर अर्थात ज्वालामुखीचं जिवंत मूख लांबून दृष्टीक्षेपात येऊ लागलं.......\nकर्र...कर्र...कर्र...दरवाजा हळूहळू हळूहळू उघडतो...एक लांबच लांब हात बाहेर येतो... फक्त हाडं... बोटांची हाडं.... सांगाड्याचा हात… अंधारातून कर्कश्श किंकाळी ऐकू येते... वाऱ्याचा आवाज, सळसळत्या पानांचा आवाज... पावलांचा आवाज... काळं मांजर खिडकीतून उडी मारून आत येतं. त्याचे फक्त डोळे चमकतात... सांगाड्यांचं नृत्य सुरू होतं... हाडं कडकडा वाजतात..........\nचेरिंग क्रॉस रोड : लंडनच्या कला-संस्कृती विश्वाचं लखलखीत वैभव\nचेरिंग क्रॉस रोड ही देशोदेशीच्या साहित्यशौकिनांना, कलासक्त पावलांना ओढ लावणारी लंडनमधली ही अत्यंत नावाजलेली पुस्तकपेठ. पुस्तकवेडानं झपाटलेली अफाट लिहिती-वाचती माणसं या सगळ्यांच्याच आस्थेचं हे ठिकाण. अवघ्या साहित्याच्या इतिहासात अन लंडनच्या कला-संस्कृती विश्वात हा चेरिंग क्रॉस असा लखलखीत वैभव बनून राहिलेला आहे........\n‘आऊटडेटेड होण्याची भावना त्र��स देते’ : दीपक शिर्के\nआपण इंडस्ट्रीमधून हळूहळू बाहेर फेकलो जातो आहोत, ही जाणीव खूप त्रास द्यायला लागतो. म्हणजे तुम्ही माझ्या आजूबाजूलाच फिरा असं माझं म्हणणं नाही किंवा माझ्यावरच लक्ष द्या असं म्हणणं नाही, पण किमान माझ्या वयाचा आणि अनुभवाचा आदर तरी ठेवा. आमच्या काळी कुणी सीनियर माणूस आला की, आम्ही उठून उभे राहायचो. आता तसा सन्मान द्यायची पद्धत संपत आली आहे. आपण आऊटडेटेड होत चाललो आहोत की, काय ही भावना त्रास देते.......\nतळवलकर – एक मूल्यमापन\nलोकोत्तर व्यक्ती मरणोत्तर आणखी मोठ्या होतात. त्यामुळे त्यांच्याविषयी दंतकथा तयार करण्याचे काम काही मतलबी लोक करत असतात. त्यांच्या मनसुब्यांना थोडीफार टाचणी लावावी आणि आजच्या-उद्याच्या तरुण पत्रकारांना तळवलकर नेमकेपणानं समजून घेता यावेत, त्यांच्याविषयी ‘नमस्कारतुल्य’ धसका न वाटता, त्यांच्यापासून काहीएक प्रेरणा घेता यावी, हा एकमेव हेतू असलाच तर या आगावूपणामागे आहे.......\nतळवलकर या सगळ्या बदलांच्या आधी निवृत्त झाले, हे त्यांचं भाग्य. वर्तमानपत्राच्या ऑफिसात संपादकाचा शब्द अंतिम असण्याची मौज त्यांनी मन:पूत अनुभवली. ती संपुष्टात येण्याच्या आधीच्या टप्प्यावरच ते अचूकपणे सन्मानानं बाहेर पडले, म्हणून ते ‘भाग्यवान’. तळवलकर काही कारणाने आणखी दोनेक वर्षं संपादकपदावर राहिले असते तर तर ते एवढे भाग्यवान ठरू शकले नसते.......\n‘मटा’, ‘मौज’, ‘माणूस’ आणि तळवलकर (पूर्वार्ध)\nतळवलकर आणि त्यांचा चाहता मराठी मध्यमवर्ग यांनी गेल्या पंचवीस वर्षांतील कम्युनिकेशन क्रांतीचा लाभ घेतला, मात्र त्यांनी तिचा भविष्यवेध जाणला नाही. त्यांनी भविष्यकाळ भूतकाळातूनच घडणार आहे या जुन्या (कदाचित कालबाह्यही) विचारसूत्राचाच सतत आधार घेतला. त्यामुळे ते नेहरू-रानडे-गोखले यांचा इतिहास तपासत राहिले. मराठी मध्यमवर्ग अशाच आठवणीवजा लेखनात अधिक रमतो ना\n‘मटा’, ‘मौज’, ‘माणूस’ आणि तळवलकर (उत्तरार्ध)\nतळवलकर आणि त्यांचा चाहता मराठी मध्यमवर्ग यांनी गेल्या पंचवीस वर्षांतील कम्युनिकेशन क्रांतीचा लाभ घेतला, मात्र त्यांनी तिचा भविष्यवेध जाणला नाही. त्यांनी भविष्यकाळ भूतकाळातूनच घडणार आहे या जुन्या (कदाचित कालबाह्यही) विचारसूत्राचाच सतत आधार घेतला. त्यामुळे ते नेहरू-रानडे-गोखले यांचा इतिहास तपासत राहिले. मराठी मध्यमवर्ग अशाच आठ��णीवजा लेखनात अधिक रमतो ना\nहे असं का घडतं तर तळवलकरांकडे त्यांच्या काही विशिष्ट प्रिय मतांचा आग्रह आहे, म्हणून तर तळवलकरांकडे त्यांच्या काही विशिष्ट प्रिय मतांचा आग्रह आहे, म्हणून असा विशिष्ट मतांचा आग्रह असतो, तेव्हा नकळत माणूस न्यायाधीशाची भूमिका घेतो. संपादकानं ही भूमिका घेता कामा नये, त्याची भूमिका समाज ‘साक्षर’ करण्याची हवी. खर्‍या-खोट्याची पारख असणं, न्याय-अन्याय, नीती-अनीती यांविषयी चाड असणं आणि या अर्थानं ‘साक्षर’ समाज निर्माण करण्यात वृत्तपत्रांचा वाटा फार मोठा असतो.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbha24news.com/?p=24097", "date_download": "2019-03-22T10:15:00Z", "digest": "sha1:HCS3EY7ETX55QHA4I4E5I3GXRRAPKZ5O", "length": 9378, "nlines": 172, "source_domain": "vidarbha24news.com", "title": "4GB रैम के साथ Nokia 6 भारत में लॉन्च | विदर्भ24न्यूज Vidarbha News", "raw_content": "\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nखान्देश / पश्चिम महाराष्ट्र\nHome ताज्या घडामोडी 4GB रैम के साथ Nokia 6 भारत में लॉन्च\n4GB रैम के साथ Nokia 6 भारत में लॉन्च\nनोकिया ने अपना Nokia 6 भारत में एक नए अवतार में लॉन्च किया है. नोकिया 6 अभी तक 3 जीबी रैम के साथ भारत में बिक रहा था, वहीं अब इसका 4 जीबी रैम और 64 जीबी स्टोरेज वाला वेरियंट भी फ्लिपकार्ट पर लिस्ट हो गया है, हालांकि फ्लिपकार्ट पर अभी सिर्फ नोटिफाई मी का ऑप्शन आ रहा है. इसकी बिक्री 20 फरवरी 2018 से शुरु होगी.\nNokia 6 चे स्पेसिफिकेशन\nअँड्रॉईड 7.0 नॉगट सिस्टम\n5.5 इंच आकाराची स्क्रीन\nक्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 चिपसेट\n4GB रॅम, 64GB इंटर्नल स्टोरेज\n16 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा (ऑटो फेस डिटेक्शन, ड्युअल टोन फ्लॅश)\n8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा\nडॉल्बी अॅटमॉस, ड्युअल अॅम्प्लिफायर\nVidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा\nनोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं जब कोई न्यूज लिंक काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं\nPrevious articleमुस्लीम बांधवांच्या इस्तिमा ला पोलिसांनि परवानगी नाकारली ..\nNext articleशासनाने नुसत्या घोषना न करता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी-अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वत���ने आंदोलन\n‘ड्युरेक्स’ या निरोध उत्पादन करणार्‍या आस्थापनाच्या विज्ञापनासाठी होळी सणाचा अश्‍लाघ्य वापर\nमाझा आणि सनातन संस्थेचा काहीही संबंध नाही – नवीनचंद्र बांदिवडेकर (कॉंग्रेस लोकसभा उमेदवार)\n(म्हणे) ‘सनातन संस्थेचे समर्थक बांदिवडेकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी ’ – ‘R भारत’ वृत्तवाहिनीकडून बांदिवडेकर हे सनातनचे समर्थक असल्याचे सांगत काँग्रेसवर टीका\nऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण होऊच नये हीच अपेक्षा. अनावधाणाने कधी वाद निर्माण झाल्यास तो अमरावती न्यायालया अंतर्गत मर्यादित राहील.\nअखिल भारतीय विद्यार्थी परीषदेच्या भव्य युवा रॕलीने शहर भगवामय\nबाळासाहेबांच्या जन्मदिनानिमित्य महिला बचतगट मार्गदर्शन व बुथप्रमुख मेळावा\nजात वैधता प्रमाणपत्राची प्रक्रिया झाली सुलभ रक्तातील नाते-संबंधातील वैधता प्रमाणपत्रावर मिळणार पाल्यांना...\nकेन अॅग्रो कारखान्याचे ऊस बील दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार:...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/alibaba-reveals-echo-like-smart-speaker/", "date_download": "2019-03-22T10:30:10Z", "digest": "sha1:P34OILVJVG2PPLOAQ3ZGVX6HHEV74RSU", "length": 5425, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Alibaba- अलीबाबाचा स्मार्ट स्पीकर", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nAlibaba- अलीबाबाचा स्मार्ट स्पीकर\nअलीबाबाने ‘टिमॉल जिनी’ या नावाने स्मार्ट स्पीकर लाँच केला असून या माध्यमातून गुगल, अ‍ॅपल आणि अमेझॉनला आव्हान उभे केले आहे.\n‘टिमॉल जिनी’च्या माध्यमातून अलीबाबा कंपनीने आर्टीफिशियल इंटिलेजियन्स क्षेत्रात दमदार पाऊल टाकले आहे. हा स्पीकर चिनी भाषेतील आज्ञावलीवर कार्य करणार असला तरी लवकरच याला इंग्रजीसह अन्य भाषांचा सपोर्ट प्रदान करण्यात ये���ल. ‘टिमॉल जिनी’ असे म्हणून या स्पीकरला विविध कामे सांगू शकतो. हा स्पीकर हवामानाबाबतची माहिती, आवडीचे गाणे लावणे, ई-मेल चेक करणे आदी कामांसह वाय-फायच्या मदतीने घरातील सर्व स्मार्ट उपकरणांना कनेक्ट करून त्यांच्या विविध फंक्शन्सला कार्यान्वित करू शकतो. यात ई-कॉमर्स साईटवरून विविध उत्पादनांची खरेदीदेखील शक्य आहे.\nअमेझॉनचा इको, गुगलचा गुगल होम आणि अ‍ॅपलचा होमपॉड या स्मार्ट स्पीकर्समध्ये स्पर्धा आहे. यात आता अलीबाबाच्या ‘टिमॉल जिनी’चा समावेश होणार आहे. अन्य कंपन्यांचे स्मार्ट स्पीकर हे १०० ते १२० डॉलर्सच्या दरम्यान मिळत असतांना अलीबाबाचा स्पीकर हा फक्त ७३ डॉलर्सला मिळणार आहे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nRaju Shetti- राजू शेट्टी यांना अटक\nभारत-इस्रायल देशात 7 महत्वपूर्ण करार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8763&typ=%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%E2%80%94%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A5%E2%80%9A%C3%A0%C2%A4%C2%A8++%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C5%93%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%E2%80%93%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A4%C2%A6%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B0+%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A4%C2%BE+%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A4%C5%B8%C3%A0%C2%A5%E2%80%B9%C3%A0%C2%A4%C2%B2%C3%A0%C2%A5%E2%80%A1+%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%E2%80%9A%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A5%E2%80%A1++%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A5%E2%82%AC%C3%A0%C2%A4%C5%B8+%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A5%E2%80%A1", "date_download": "2019-03-22T10:43:37Z", "digest": "sha1:64ARLM4SYY455ROBZVL4SABLV7ESQEXI", "length": 12480, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nनागपुरातून माजी खासदार नाना पटोले यांचे तिकीट पक्के\nप्रतिनिधी / नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी नागपुरातून भंडाऱ्याचे माजी खासदार नाना पटोले यांचे तिकीट पक्के झाले आहे. सोमवारी दिल्ली येथे झालेल्या काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले, अशी माहिती प्राप्त झाली आहे.\nदरम्यान, नागपूरसाठी छाननी समितीने नाना पटोले यांच्या नावाला दोन दिवसांपूर्वी संमती दिली होती. सोमवारी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीतही त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nजबलपूरहुन बॉम्ब आले होते निकामी करण्यासाठी, मृ��काच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर\nआरमोरी नगर परिषद निवडणूक, नाराज झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवीन आघाडी करून वाढविली पक्षांची डोकेदुखी\nभामरागड तालुक्यात रास्तभाव दुकानांमार्फत पोषणत्व गुणसंवर्धीत तांदूळ वितरणास प्रारंभ\nगडचिरोली येथे केंद्रप्रमुखांना तंत्रज्ञानाचे धडे\nसीएम चषक स्‍पर्धेला तरूणाईचा लाभलेला उदंड प्रतिसाद उल्‍लेखनिय : सुधीर मुनगंटीवार\nपेंढरी उपविभागाच्या संघाने जिंकला वीर बाबुराव शेडमाके कबड्डी चषक, जिल्ह्यातील १० हजार खेळाडूंनी घेतला होता सहभाग\nचंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी तत्काळ हटविण्याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा\nमुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध , प्रेयसीवर चाकूने वार करून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nगडचिरोलीत मिनीडोरच्या धडकेत विद्यार्थिनी ठार\n३ हजारांची लाच स्वीकारल्यावरून पोलिस शिपाई आणि खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात\n'खेलो इंडिया' युवा स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवत महाराष्ट्र अव्वल स्थानी\nपालकमंत्र्यांच्या हस्ते 'मी हनुमंता रिक्षावाला' चित्रपटाच्या गाण्यांचे लोकार्पण\nआयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून गरिबांच्या सेवेची संधी : पालकमंत्री आत्राम\nपिकाच्या बचावासाठी गोगाव येथील संतप्त शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nनव्या कोऱ्या टाटा स्टाॅर्म वाहनातून दारू तस्करी करताना पाथरी पोलिसांनी पकडले\nनरबळीसाठी गेला चिमुकल्या युगचा जीव : दोन मांत्रिकांना अटक\nअमरावती वनवृत्तात वनाधिकारी, कर्मचारी व पोलिसांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेने केला निषेध\nमोबाइल फोनमधून सोन्याची तस्करी करणाऱ्याकडून विमानतळावर ८७ लाख ५० हजारांचं सोनं हस्तगत\nसर्चमध्ये विविध आजाराच्या १०७ शस्त्रक्रिया : १८ डॉक्टरांची चमू सहभागी\nशेतात मोबाईल टाॅवर लावून देण्याचे आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीस करनाल, हरीयाणा येथून अटक : वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nमहाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी २२ हजार २६५ घरे मंजूर\nकोणताही वन्यप्राणी हिंसक नसून दोन पायाचा प्राणीच सर्वात धोकादायक : डॉ. प्रकाश आमटे\nमुंबईतील क्रिस्टल टॉवरला भीषण आग, श्वास गुदमरून चौघांचा मृत्यू\nशिक्षक भरतीसाठी मुलाखतींचे व्हिडीओ चित्रीकरण करणे संस्थांना बंधनकारक : ना. तावडे\nगडचिरोली ग्रंथ महोत्सवाच्या नियोजनाबाबत सभा आज\nपाकिस्तानने अभिनंदन यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी थांबविले वाघा बॉर्डरवर\nवडगाव येथील इसमाचा तलावात बुडून मृत्यू\nटि १ वाघिणीला वाचविण्यासाठी नागपुरात वन्यजीव प्रेमींचा धडक मोर्चा\nसमृध्दीजीवन मल्टीस्टेट कंपनीत अडकलेले गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून द्या\nविधिमंडळ अधिवेशन घेतलं आटोपतं : सुरक्षेच्या कारणास्तव एकमताने घेतला निर्णय\nनालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला अटक\nस्वतंत्र पोर्टल द्वारे मिळणार राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ\nकर्नाटकात बस कालव्यात कोसळून २५ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू\nशेतकऱ्यांनी निसर्गपूरक झिरो बजेट शेतीकडे वळावे : पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर\nकेरोसीनचे हमीपत्रे चुकीची निघाल्यास होणार कारवाई\nश्रावण मासानिमित्त राहणार भक्तीमय वातावरण, भजनांची रेलचेल आणि सणांची मेजवानी\nएसटी बसच्या चाकाखाली महिलेचे दोन्ही पाय चिरडले\nपंढरपूर-देगावजवळ अपघात; एकाचा मृत्यू तर एक जखमी\nगडचिरोली जिल्ह्यात ७ लाख ६९ हजार ७४६ मतदार\nलाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नागपूर परिक्षेत्राचे अधीक्षक पी. आर. पाटील यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा\nउमरेड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक, शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nविविध गावांमध्ये नक्षल बंदला केला नागरिकांनी विरोध\nआपले कार्य येणारा उज्ज्वल भविष्यकाळ घडविण्यासाठी असावे : ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nकाँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुखाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह ट्विट\nनक्षलग्रस्त अबूझमाड क्षेत्रातील बासिंग गावात सुरु झाले पहिले चित्रपटगृह, आदिवासींनी पहिल्यांदाच बघितला ‘बाहुबली’\nनक्षल्यांचे क्रौर्य : छत्तीसगढमध्ये तीन तरुणांना जिवंत जाळले\nभुपेश बघेल यांच्याकडे छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा\nमुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रम प्रवेशाची अंतिम दिनांक ८ सप्टेंबर\n१ जानेवारीला शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधणार संवाद\nगडचिरोली शहरातील चुकीचे रस्ता दुभाजक ठरत आहेत कर्दनकाळ, टमाटर वाहून नेणारा ट्रक चामोर्शी मार्गावर पलटला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8788&typ=%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80+%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE+%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87+%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7+%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%AF+%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0+%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE+%E0%A4%86%E0%A4%9C+%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0+%E0%A5%A7%E0%A5%A9+%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A+%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE+%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8+%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE", "date_download": "2019-03-22T10:07:37Z", "digest": "sha1:XKVUR64HEOMWPKCN6VXB56L2ZSWWUJOW", "length": 11624, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nगडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज बुधवार १३ मार्च रोजीचा दैनंदिन कार्यक्रम\n- सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेत उपस्थिती\n- कार्यालयीन कामे करतील , निवेदने स्वीकारतील\n- विविध विभागाच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nआरमोरी नगर परिषद निवडणूकीसाठी परिवर्तन पॅनलने जाहिर केले उमेदवार, निवडणूक होणार रंगतदार\nजूनपर्यंत मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत ३० हजार किलोमीटरच्या रस्त्यांची कामे पूर्ण करणार\nवाहनाच्या धडकेने जखमी झालेल्या वाघाने वनाधिकाऱ्यावर केला हल्ला\nअहेरी तालुक्यात बनावट जातीचे दाखले तयार करुण देणारी टोळी सक्रिय : दोन युवकांवर गुन्हा दाखल\nअफगाणिस्तानात बॉम्बस्फोट : ११ नागरिकांचा मृत्यू\nरोहतक - रेवारी हायवेवर धुक्यामुळे ५० गाड्या एकमेकांवर आदळल्या , ७ जण ठार\nठग्ज ऑफ महाराष्ट्र पोस्टर फडकवून सरकारचा विरोधी पक्षाकडून निषेध\n'आधार' साठी आता ‘लाइव्ह फेस फोटो’ योजना टप्प्याटप्प्याने सुरू करणार\nसुकमामध्ये नक्षल्यांचा उत्पात, कंत्राटदाराची हत्या करून रस्ता कामावरील वाहने जाळली\nदुसरीही मुलगीच झाल्याचा राग, आई - वडिलांकडून दोन महिन्यांच्या मुलीचा थिमेट पाजून खून\nरसायनमिश्रित विहिरीत पाच जणांचा मृत्यू , दोघे अग्निशमन दलाचे जवान\nभाजप सरकारने ओबीसी समाजाबाबतची भूमिका स्पष्ट करावी\nलोकसभा निवडणुकीसाठी नवीन ५ हजार ४८६ व्हीव्हीपॅट मतदान यंत्रे : अश्विन मुदगल\nमानव सेवा हीच ईश्वर सेवा : राजू मदनकर\nशेकापचा ओबीसींच्या आरक्षणासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात चक्काजाम, शेकडो कार्यकर्त्यांना अटक व सुटका\nओबीसी मागण्यांच्या आश्वासनांची पुर्तता न केल्याने ओबीसी समाज नाराज\nराजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील २० एनसीसी कॅडेटसची निवड\n२६ नोव्हेंबर ला दिल्ली येथील जंतर - मंतर मैदानावर ओबीसी बांधवांचे धरणे आंदोलन\nनागपूर येथे सुरु असलेल्या कोष्टी समाजाच्या हिंसक आंदोलनाशी आदिवासी हलबा-हलबी समाजाचा काही संबंध नाही\nजहाल नक्षली पहाडसिंग म्हणतो , ‘देशाची विचारधारा बंधुत्व आणि समता’\nएडीटर फोरम संघटनेच्या प्रेस काॅन्फरन्स हाॅलचे पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्याहस्ते उद्घाटन\nमुरूमगावात महिलांनी केला दारू व सडवा नष्ट, रॅली काढून थेट २५ विक्रेत्यांच्या घरी धडक\nविदर्भातील यशच्या रुपात घडला ‘सुलतान शंभू सुभेदार’\nलोकबिरादरी प्रकल्पाचा उद्या ४५ वा वर्धापन दिन, विविध कार्यक्रमांची राहणार रेलचेल\nबल्लारपूर शहरात वाढले चोरीचे प्रमाण\nखेळाडूने विशेष गूण आत्मसात करून सर्वांगीण विकास साधावा : आयुक्त डॉ. किरण कुलकर्णी\nचिमूरमध्ये शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन\nपोलीस स्टेशन रामनगर येथील जबरी चोरीचा गुन्हा उघड\nताडोब्याच्या कोअर व बफरच्या सीमेवर अर्जुनी-कोकेवाडा गावालगत बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार\nपिकअप व दुचाकीच्या अपघातात एकाचा मृत्यू , दोन जखमी : देसाईगंज तालुक्यातील घटना\nनागपंचमीच्या दिवशीच विठ्ठलपूर येथे सर्पदंशाने युवकाचा मृत्यू\nभाजप-सेना सरकारच्या अपयशाची गाथा राष्ट्रवादी राज्यातील प्रत्येक गावागावात पोचवणार : नवाब मलिक\nजमिन खरेदी प्रकरणी अभाविपने घातला गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंना घेराव\nविदर्भाच्या प्राचिन इतिहासावर संशोधन व्हावे :श्रीपाद चितळे\nगडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या जखमेवर शासनाने चोळले मीठ, ओबीसींना ६ तर मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण\nराज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आता सुरू करणार मालवाहतूक सेवा\nतणाव असला तरी लोकसभेच्या निवडणुका ठरलेल्या वेळीच : निवडणूक आयोग\n४ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारणारा गडचिरोली जि.प चा शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nकौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर : मुख्यमंत्री\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - आमदार डॉ. देवरावजी होळी, गडचिरोली विधानसभा क्षेत्र\nअवकाळी पावसाने आरमोरी तालुक्यात रब्बी पिकासह विटा व्यावसायिकांचे मोठया प्रमाणात नुकसान\nव��दर्भात २४ ते २६ जानेवारी दरम्यान वादळी पावसाची शक्यता\nपोंभुर्णा- जुनोना मार्गावर भीषण अपघात : टाटा एसच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर १२ प्रवासी जखमी\nपूर्व विदर्भाला होणार पूर्ण दाबाने वीजपुरवठा, पारेषणच्या ५ उपकेंद्रांना संचालक मंडळाची मान्यता\nअवकाळी पावसाची रिपरिप, गारठा वाढला, रब्बी पिकांची वाताहात\nसमृध्दीजीवन मल्टीस्टेट कंपनीत अडकलेले गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून द्या\nपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून अहेरी येथे पालकमंत्र्यांनी घेतली तातडीची आढावा बैठक\nदीना धरणाचे पाणी सोडल्याने रोवणीला आला वेग : चामोर्शी तालुक्यातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण\nगडचिरोलीत शार्ट सर्कीटने विद्युत जनित्राला लागली आग, चप्पल दुकान जळून खाक\nगोसेखुर्द प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची सर्व प्रकरणे तीन महिन्यात निकाली काढा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4%20%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B3", "date_download": "2019-03-22T10:49:39Z", "digest": "sha1:PHMFKXVILH5BAI2XRB4KKHFBAOC3IEG2", "length": 4350, "nlines": 111, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nआज (१६ ऑक्टोबर) जागतिक भूलशास्त्र दिवस आहे. या निमित्तानं एका भूलतज्ज्ञाच्या नजरेतून या शास्त्राविषयी, प्रत्यक्षातल्या त्यांच्या कामाविषयी आणि त्यातील अडीअडचणींविषयी… भूलशास्त्र हे मानवजातीला एक वरदान आहे. मानवाच्या आयुष्यातील वेदना दूर करण्याचं काम भूलतज्ञ रात्रंदिवस करत असतो. खुद्द परमेश्वरानंतर हे काम करण्याचं भाग्य त्याला लाभतं.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.suoxuehuwai.com/mr/products/", "date_download": "2019-03-22T10:17:15Z", "digest": "sha1:7VD4ZSKKLWCLD7I7BMKFYXXYHM6RLRIT", "length": 4276, "nlines": 169, "source_domain": "www.suoxuehuwai.com", "title": "उत्पादने उत्पादक आणि पुरवठादार | चीन उत्पादने फॅक्टरी", "raw_content": "\nसर्व क्लेअर तीन तुकडे लोखंड\nहार घालणे खुर्ची तीन तुकडा\nहार घालणे खुर्ची चार तुकडा\nसर्व चार लोखंडी अंडी आणि पांघरायला पांघरुणे विभाग\nटेबल आणि खुर्ची संच 2\nसर्व क्लेअर तीन तुकडे लोखंड\nसर्व अॅल्युमिनियम kunnas तीन तुकडा\nसंपूर्ण लोखंडी अलास्का set2\nसंपूर���ण लोखंडी अलास्का संच\nसंपूर्ण लोखंडी ट्युनिशिया तीन तुकडे\n3 संपूर्ण लोखंडी उपपत्नी तुकडे\nबोस्टन खटला चार तुकडे\nसर्व लोखंडी दक्षिण आफ्रिका चार तुकडे (काइल)\nसंपूर्ण लोखंडी बोस्टन 6 तुकडे\nहार घालणे खुर्ची तीन तुकडा\nसर्व चार लोखंडी अंडी आणि पांघरायला पांघरुणे विभाग\nहार घालणे खुर्ची चार तुकडा\nसर्व अॅल्युमिनियम 90 अवतरण यू टेबल संच\nआमचे वृत्तपत्र सामील व्हा\nरत्तन फर्निचर फायदे काय आहेत\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/2067", "date_download": "2019-03-22T10:53:59Z", "digest": "sha1:B7IV5OUM5DEXQAAJ2V6A6YRXU3OJG7Q4", "length": 38342, "nlines": 210, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "भारतीय राजकारणाचा प्रवास केवढा अधोगतीकडे होतो आहे...", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nभारतीय राजकारणाचा प्रवास केवढा अधोगतीकडे होतो आहे...\nपडघम - कर्नाटक निवडणूक २०१८\nकर्नाटक निवडणूक २०१८ Karnataka election 2018 राहुल गांधी Rahul Gandhi नरेंद्र मोदी Narendra Modi येडियुरप्पा Yeddyurappa सिद्धरामय्या Siddaramaiah\nकर्नाटकात कालच्या शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. कोणाची सत्ता स्थापन होणार, आगामी सरकार एका पक्षाचे असणार की आघाडीचे असणार, आगामी सरकार एका पक्षाचे असणार की आघाडीचे असणार अशा प्रश्नांच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या आहेत. निकालानंतर ते स्पष्ट होणार आहेच; पण त्या राज्यात कुठलाही पक्ष विजयी झाला तरी मूल्याधिष्ठित राजकारणाचा मात्र सपशेल पराभव झालेला आहे. अमुक एका पक्षाने स्वबळावर सत्तास्थापनेचा दावा केला तर दुसऱ्या पक्षाने अमुक-अमुक मुद्दे प्रचारमोहिमेत वापरले, या आणि अशाच धंदेवाईक बातम्यांच्या गदारोळात भारतीय राजकारणाचा प्रवास केवढा अधोगतीकडे होतो आहे याची तमा ना राजकीय पक्षांना, ना मतदारांना अशा प्रश्नांच्या चर्चा सर्वत्र रंगलेल्या आहेत. निकालानंतर ते स्पष्ट होणार आहेच; पण त्या राज्यात कुठलाही पक्ष विजयी झाला तरी मूल्याधिष्ठित राजकारणाचा मात्र सपशेल पराभव झालेला आहे. अमुक एका पक्षाने स्वबळावर सत्तास्थापनेचा दावा केला तर दुसऱ्या पक्षाने अमुक-अमुक मुद्दे प्रचारमोहिमेत वापरले, या आणि अशाच धंदेवाई�� बातम्यांच्या गदारोळात भारतीय राजकारणाचा प्रवास केवढा अधोगतीकडे होतो आहे याची तमा ना राजकीय पक्षांना, ना मतदारांना भारतीय निवडणूक प्रक्रियेचे वार्तांकन पब्लिसिटीसाठी वाटेल त्या स्टाईलने करणाऱ्या माध्यमांनी तर या कर्तव्यपूर्तीला केराची टोपलीच दाखविलेली आहे. ज्याच्या उत्थानासाठी हा सगळा खटाटोप चालला आहे त्या मतदात्यालाही त्याचे वैषम्य वाटत नाही, ही त्यातील दुर्दैवाची बाब आहे.\nकर्नाटकच काय आजवरील बहुतांशी निवडणुकांत मूल्य सोडून अन्य सगळे घटक विजयी होताना दिसतात. जात, धर्म, पंथ, आर्थिक संसाधने आणि पैशांचा महापूर ही भारतीय लोकशाहीची विटंबना करणारी गुणवैशिष्ट्ये गत ७१ वर्षांप्रमाणेच कर्नाटकातही विजयी होतील, एक तेवढी भारतीय लोकशाही मात्र आणखी एका पराभवाची नोंद ठेवत बसेल.\nज्यांच्यासाठी राज्यसंस्था अस्तित्वात आली ते गणराज्याचे आधारभूत घटक आणि ज्या चौकटीच्या आधारे ही संस्था सक्रिय असते, ते सरकाररूपी चालक सध्या ज्या प्रकारे लोकशाहीच्या प्रारूपाशी मनमौजी वर्तन करत सुटले आहेत, तो खेळ पाहता या दिशाहीन वाटचालीस आजवर धरबंध का घातला गेला नाही याचे आत्मपरीक्षण अनिवार्य झाले आहे. केवळ ब्रिटिश शासनकर्त्यांच्या जागी आपले भाऊबंद बसवले की, सर्व काही कुशल\\मंगल होईल, असा गैरसमज, ही उठाठेव करणाऱ्या समूहाच्या गर्दीतल्या प्रत्येकाच्या मनात असेल, अशी धाडसी अतिशयोक्ती करता येणार नाही.\n“एत्तदेशिय राज्यकर्ते आपल्या समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा व व्यवस्थेशी परिचित असल्यामुळे ते अधिक तन्मयतेने या उणिवा दूर करण्यात रस घेतील. तसेच व्यवस्थेतील अथवा समाजमनाला लागलेल्या प्राचिनतम आजारांवर समूळ उपाय योजतील अशीच अपेक्षा स्वातंत्र्यपूर्व काळात काही दूरदृष्टीच्या प्रणेत्यांमध्ये होती. अधोगतीस कारणीभूत धारणांसह जगणाऱ्या समाजव्यवस्थेस स्वत:ची राजकीय यंत्रणा मिळाली तरी अंगभूत दोष निवारल्याविना या यंत्रणेस कार्यक्षम होता येणार नाही,” एवढ्या स्पष्ट शब्दांत राजकीय स्वातंत्र्यापूर्वी सुधारणांचा आग्रह धरलेल्या गोपाळ गणेश आगरकर या सुधारकाने ही गरज ठणकावून सांगितली होती. राजकीय स्वातंत्र्यापेक्षा परिवर्तनाला प्राधान्य देणाऱ्या द्रष्ट्या सुधारकांचा आग्रह यथार्थ होता की काय अशी शंका निर्माण होण्यासारखीच परिस्थिती आज ��माजव्यवस्थेच्या वाटचालीतून स्पष्ट होत आहे.\nएक प्रगत, आधुनिक समाज म्हणून जडणघडण झालेला समाज विकसित करण्यासाठी या सुधारणा गरजेच्या होत्या. ज्या लोकशाही मूल्यांच्या प्रस्थापनेसाठी हे राजकीय स्वातंत्र्य मिळवणे त्यांना अनिवार्य वाटत होते, त्या मूल्यांची आजची दुरावस्था पाहता हा आग्रह यथोचित असल्याची खात्रीच पटते आहे. आर्थिक, सामाजिक आणि भावनिक समता, लोकशाहीबद्दलचा आदर, धर्म आणि राज्यसंस्थेच्या कार्यकक्षा विभिन्न असल्याबद्दलची श्रद्धा (आपल्याकडे सेक्युलर या संकल्पनेचे वाटेल तसे अर्थ काढले जातात) आणि परस्परांचा आदर राखत शांततापूर्वक सहजीवनाचे मूल्य न रुजलेला हा समाज पुन्हा गुलामगिरीच्या बेड्यात कसा अडकेल याबाबतची चिंता तत्कालिन धोरणी हितचिंतकांना होती. दुर्दैवाने त्यांच्या या सावधानतेच्या इशाऱ्याकडे तेंव्हा दुर्लक्ष झाले. ज्याची फलनिष्पत्ती म्हणून काही मूठभर स्वार्थी धोरणी लोकांनी लोकशाहीच्या प्रारूपाशी केलेला व्यवहार आजच्या पिढ्यांना सोसावा लागत आहे.\nस्वच्छ चारित्र्य, पारदर्शक कारभार, साधनशुचिता, मूल्याधिष्ठित जीवनप्रणाली या सर्वांना सोडचिठ्ठी देणारे लोक समस्त मतदारांचे भवितव्य ठरवण्यासाठी निवडून दिले जातात आणि त्याचे उदात्तीकरण सुमारांच्या सद्दीकडून करण्यात येणार असेल तर तत्कालीन भारतीय जाणत्यांकडून स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकशाहीक प्रारूप राबवण्याविषयीची घाई तर झाली नाही ना, अशी शंका मनात घर करायला लागते. उपजत सुसंस्कृतपणा, लोकांसाठी चांगले निर्णय घेण्याची वृत्ती, व्यक्तीगत व सार्वजनिक आयुष्यातील नीतीमूल्ये या सर्वांना तुच्छ लेखत आजवर आपण अशा लोकांना निवडून दिले आहे का ज्यांना हे निकष मान्यच नाहीत.\nव्यवस्थेत पार पडलेल्या आजवरील निवडणूका आणि त्यात विजयी झालेले सन्माननीय लोकप्रतिनिधी यांच्या विश्लेषणात जात, धर्म, पंथ, पैसा यांचा वापर करणाऱ्या लोकांची एवढी चलती दिसून येते आहे की, राजकारणाला संघटीत गुन्हेगारीचे स्वरुप कधी प्राप्त झाले, याचा पत्ताही आपल्याला लागलेला नाही. या लांच्छनास्पद प्रवासास केवळ एक पक्ष, एक नेता जबाबदार नसतो, ते आपल्या समाजव्यवस्थेच्या निर्लज्ज वाटचालीचे सामूहिक पातक असते. दुर्दैवाने या पातकाचे उदात्तीकरण करणारा, मूल्याधिष्ठित राजकारणाला सोडचिठ्ठी द��णाऱ्यांचा प्रवास नैतिक चौकटीत बसवून देणारा आणि धाडसी पण समाजहिताचे निर्णय म्हणून नैतिक मुलामा देणारा पोटभरू बुद्धिजिवी वर्ग उदयास आलेला आहे. तुम्ही आमच्या पापात सहभागी व्हा, त्याकडे दुर्लक्ष करा अन्यथा जमल्यास चांगलेच म्हणा, तुम्हाला त्याचा मोबदला योग्य प्रकारे दिला जाईल, या शुद्ध व्यवहारावर हा वर्ग आपला सद्सद्विवेक गहाण ठेवायला तयार असतो. मग शांत, संयमी संभाषणाला सार्वजनिक आयुष्यातील उणीव मानले जाते. उच्चपदस्थांना केलेली शिवीगाळ हा स्पष्टवक्तेपणा मानला जातो. स्वाहाकाराला सहकार मानण्यात येते. अशा नीतीमत्तेच्या व्याख्याही हव्या तशा फिरवण्यात येतात. ज्ञात-अज्ञात मार्गाने लुबाडलेली उमेदवाराची पिढीजात संपत्ती हा त्याच्या कार्यक्षमतेचा निकष कसा काय मानला जाऊ शकतो हा प्रश्न आपल्याला पडणे साहजिकच आहे. पण या बुद्धिवंतांच्या मते ती संपत्ती शुन्यातून विश्वाची निर्मिती करण्याची कृती असते.\nहा सर्व प्रकार ज्या समाजात आणि राजकीय प्रक्रियेत घडत आलेला आहे त्या समाजास समंजस,सजग व प्रगल्भ समाज कसे संबोधावे जसा समाज तसे त्या समाजाचे नेतृत्व या न्यायाने ही जबाबदारी सामूहिक असल्याचे खुल्या मनाने मान्य करण्याशिवाय आपल्याकडे अन्य पर्यायच नाही. राज्यसंस्था आणि धर्मसंस्था विभिन्न असल्याचे तत्त्व उजागर करत राज्यघटनेच्या धुरिणांनी विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जात, धर्म, पंथ, सामाजिक विषमतेच्या रुढीप्रियतेखाली विस्कळीत झालेल्या समाजरचनेला एका व्यापक स्तरावर आधुनिक, सुजाण, सजग समाज म्हणून विकसित करण्यासाठी जी राजकीय यंत्रणा उपलब्ध करून दिली, त्याच यंत्रणेचा दुरुपयोग झाल्याचे कटुसत्य आपण कधी स्वीकारणार आहोत जसा समाज तसे त्या समाजाचे नेतृत्व या न्यायाने ही जबाबदारी सामूहिक असल्याचे खुल्या मनाने मान्य करण्याशिवाय आपल्याकडे अन्य पर्यायच नाही. राज्यसंस्था आणि धर्मसंस्था विभिन्न असल्याचे तत्त्व उजागर करत राज्यघटनेच्या धुरिणांनी विशेषत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जात, धर्म, पंथ, सामाजिक विषमतेच्या रुढीप्रियतेखाली विस्कळीत झालेल्या समाजरचनेला एका व्यापक स्तरावर आधुनिक, सुजाण, सजग समाज म्हणून विकसित करण्यासाठी जी राजकीय यंत्रणा उपलब्ध करून दिली, त्याच यंत्रणेचा दुरुपयोग झाल्याचे कटुसत्य आपण कधी स्वीका��णार आहोत या यंत्रणेतील शासकांनी याच दुर्गुणांचा पगडा समाजव्यवस्थेवर बिंबवण्याची किमया साध्य केली आहे. त्यामुळे राजकीय प्रक्रियेत या मुद्यांच्या प्रभाव असल्याच्या वेदनेपेक्षा आपल्या समाजव्यवस्थेत या कालबाह्य गोष्टी आजही अस्तित्वात असल्याची जखम अधिक भळभळीतपणे जाणवते.\nनिवडणूक लोकसभेची असो वा विधानसभेची, विधानपरिषदेची असो वा ग्रामपंचायतची, या प्रत्येक निवडणुकीत पैसा, जात, धर्म या मुद्यांचा राक्षसी जल्लोष व विजय निश्चित असतो, केवळ त्या प्रत्येक ठिकाणी भारतीय लोकशाही पराभूत झालेली असते. विचारी म्हणवल्या जाणाऱ्यांकडूनही पैशांशिवाय निवडणुका कशा होणार या शब्दांची दबके स्वरातली हतबलता ऐकायला येते, ही अधिक खेदाची गोष्ट असते. निष्कलंक, चारित्र्यसंपन्न आणि मतदारसंघाच्या विकासाचे स्वत:चे प्रारूप मनात निश्चित असलेला उमेदवार राजकीय पक्षाच्या केवळ निवडून येण्याच्या निकषांत बसत नाही. पसंतीनुसार आपापल्या पक्षाच्या उमेदवारास मतदान करतानाही आपण दुर्गुणांऐवजी खरोखरीचे निकष कधीच लावत नाही. मतदान प्रक्रियेत सध्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या ‘नन ऑफ दी ॲबोव्ह’ अर्थात नोटा हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आल्यानंतरही मतदार म्हणून आपल्या कृतीत फरक पडलेला नाही. कधी केंद्रीय नेतृत्वासाठी, कधी उमेदवार आपल्या जातीचा आहे म्हणून तर कधी मतामागे २ हजार रुपये घरपोच आले म्हणून आपला मतदानाचा ट्रेंड कायम राहतो. उलट पारंपरिक ‘नोटा’ नाकारून नवा ‘नोटा’ स्वीकारलेल्यांची संभावना अतिशहाण्यांमध्ये होत असल्याचा अनुभव बऱ्याच मतदारसंघात आलेला आहे.\nमतदानाच्या दिवशी फिरायला जाणाऱ्यांना दोषी ठरवणाऱ्यांनी आता ते किमान मतदानाला येऊन आपले मत नोंदवत आहेत, ही सकारात्मक बाब मानायला हरकत नाही. किमान आगामी निवडणुकीत तरी स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवाराला मतदान करण्याचा संकल्प प्रत्येकाने प्रत्यक्षात आणला तरी योग्य दिशेने टाकलेले पहिले पाऊल मानता येईल. बाकी निवडणुकांना आपल्याकडे काय तोटा आहे\nलेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nभारतीय राजकारणाचा प्रवास केवढा अधोगतीकडे होतो आहे... रोचक विधान आहे. तसंही पाहता भारतीय राजकारण प्रगत कधी होतं की आता त्याचा प्रवास अधोगतीकडे होऊ घातलाय रोच��� विधान आहे. तसंही पाहता भारतीय राजकारण प्रगत कधी होतं की आता त्याचा प्रवास अधोगतीकडे होऊ घातलाय \nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\nनिर्भिड पत्रकार रवीश कुमार अलीकडच्या काळात सातत्यानं टीव्ही कमी पहा किंवा पाहूच नका, मलासुद्धा पाहू नका, असं कळकळीनं सांगत आहेत. त्याचं मुख्य कारण आहे, भारतातला टीव्ही ‘भारत’ दाखवत नाही. भारतातली टीव्ही पत्रकारिता एखाद-दुसरा अपवाद वगळता सतत कुणाची तरी तरफदारी करण्यातच धन्यता मानू लागली आहे. टीव्हीमध्ये काही काळ पत्रकारिता केल्याला एका पत्रकार महिलेनं कंटाळून टीव्ही पत्रकारिता सोडली, त्याची ही गोष्ट.......\nकवितासुद्धा काही बोलत असते, तेसुद्धा मला सांगायचं असतं. मी सर्वत्र कवितेचा आदर करत आलो आहे.\nआज आंतरराष्ट्रीय कविता-दिवस. यानिमित्तानं हा विशेष लेख. ३ फेब्रुवारी २००० रोजी सोलापूर आकाशवाणीवर प्रसारित झालेले हे त्र्यं. वि. सरदेशमुखांचं काव्यवाचन. त्यात आपल्या पन्नास वर्षांपूर्वीच्या कविता वाचतानाच ते त्या ओढाळ वयातल्या ‘वैशाख’ या टोपणनाव धारण करणाऱ्या कवीला शोधत आहेत. आपला कवितेचा प्रवास जणू स्मृतींमधून पुन्हा जगत आहेत. सरदेशमुख जन्मशताब्दीनिमित्तानं त्यांचं कृतज्ञ स्मरण.......\nबिनबुडाची मडकी व आयाराम-गयारामांच्या जीवावर पक्षाचे मूळ उद्दिष्ट कधीच साध्य होणार नाही\nसार्वत्रिक निवडणुका आल्या की, विविध पातळीवर पक्षांतर होतात, हे नवीन नाही. पण समविचारी पक्षात पक्षांतर करणे गैर किंवा अनैतिक नाही. पण केवळ व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी विसंगत विचारधारेच्या पक्षात झालेली पक्षांतरे गैर व अनैतिक ठरतात. आपण सामाजिक व राजकीय जीवनात वावरतो, तेव्हा आपली वैचारिक बैठक पक्की असेल तर असे नेते व कार्यकर्ते एकवेळ घरी बसतात, पण विसंगत विचारधारा असलेल्या पक्षात जात नाहीत.......\n‘सर्फ एक्सेल’च्या जाहिरातीला विरोध हा एक विकृत व किळसवाणा नमुना आहे\nधर्मवादी सत्तेकडे डोकं गहाण ठेवलेली पिढी विनाशाकडे जात आहे, क���ाचित याची त्यांना कल्पना नसावी. ज्या भारतानं बहुसंस्कृतीची मूल्यं आणि तत्त्वं जगाला दाखवून दिली, त्याच भारतातले काही लोक या शांतताभूमीचं वातावरण खराब करत आहेत. हा भारत बहुसांस्कृतिक व सामाजिक मूल्यांशी श्रद्धा बाळगणारा आहे. अशा बहुरंगी भारताला तडे पडण्याचे प्रकार आमच्याच काही बांधवांकडून होत आहेत.......\nअण्णा हजारे आणि जॉर्ज फर्नांडिस\nजॉर्ज फर्नांडिस यांचं नुकतंच निधन झालं. अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या रसयुक्त सांगतेनं त्यांचा राजकीय आणि आध्यात्मिक मृत्यू जवळ आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. हा लेख म्हणजे या दोघांची सर्वंकष तुलना नाही, कारण दोघेही अनेक बाबतीत तुलना होणार नाही, अशा प्रकारचे आहेत. जॉर्जच्या मृत्यूनंतर अण्णा मात्र कायमचे आदरणीय आहेत, त्यांची पत संपत आली तरीसुद्धा.......\nसद्य:स्थितीत योग्य राजकीय भूमिका कोणती ती कशी ठरवावी मतदान करताना कोणते निकष लावावेत\n“काही पक्ष व संघटनांची उभारणीच मुळी या ‘प्रेम-द्वेष’ सिद्धान्तावर केलेली असते. प्रेम व द्वेष भावना नेहमी विचारांवर कुरघोडी करतात. चिकित्सेचं त्यांना वावडं असतं. अशा पक्ष-संघटनांतील व्यक्तींनी सारासार विचार करण्याची शक्ती गमावलेली असते. व्यक्ती व संघटना आपल्या सोयीनुसार सामाजिक न्यायाचा अर्थ लावतात. समाजातील काही घटकांचं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या अट्टाहासातून ते इतर समाजघटकांवर अन्याय करतात.”.......\nमनोहर पर्रीकर : गोव्याचा गल्ली बॉय\nहार्टमन डिसूझा या पत्रकारलेखकाचे ‘इट डस्ट – मायनिंग अँड ग्रीड इन गोवा’ हे पुस्तक वाचेपर्यंत मनोहर पर्रीकर या गृहस्थाबद्दलचे माझे मत चांगले होते. संघाचा कट्टर स्वयंसेवक आपल्या सुंदर मातृभूमीचे असे लचके तोडू कसे देतो ती विद्रूप आणि विपन्न व्हावी असे कसे चाहतो ती विद्रूप आणि विपन्न व्हावी असे कसे चाहतो सुंदर मातृभूमी याचा अर्थ ती तिच्या निसर्गासह सुंदर असाच ना सुंदर मातृभूमी याचा अर्थ ती तिच्या निसर्गासह सुंदर असाच ना की हिंदूराष्ट्र डोंगर, नद्या, प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या वैविध्याने नटलेले नसेल की हिंदूराष्ट्र डोंगर, नद्या, प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या वैविध्याने नटलेले नसेल\nभारतीय संघ एकदिवशीय विश्वचषक जिंकू शकेल\nभारतीय फलंदाजीत सातत्य नसलं तरी, गोलंदाजीत मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत कमाली��ं सातत्य दिसलं आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर, शमी, इशांत, चहल व कुलदीप यांनी भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. पण नुकत्याच झालेल्या मालिकेत ३५८ धावांचा डोंगर भारतानं उभा केला होता. तो ऑस्ट्रेलियानं १३ चेंडू शिल्लक ठेवून सहज पार केला. त्यामुळे भारतीय संघाला इंग्लंडमधील विश्वचषक जिंकणं सोपं नक्कीच असणार नाही\nसहावा नास्तिक मेळावा : ‘नास्तिकता या मूल्याद्वारे लोकशाही मूल्यांचं समर्थन करणं हेच उद्दिष्ट\nसहावा नास्तिक मेळावा १७ मार्च रोजी पुण्यामध्ये पार पडला. नास्तिकता हे सामाजिक मूल्य आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा सद्सद्विवेकबुद्धी, तर्क व वास्तव पुराव्यावर आधारित आहे. या दोन्हींचा योग्य मिलाफ करून साध्य झालेली विचारसरणी ही समाजातील सर्वांना समान विकासाची संधी उपलब्ध करून देऊ शकते, यावर नास्तिक समाजाचा विश्वास आहे.......\n‘आजचा सुधारक’ १ एप्रिलपासून नव्या, आंतरजालीय स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचणार\n‘आजचा सुधारक’ हे नियतकालिक येत्या १ एप्रिलपासून ते नव्या स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. नवे प्रकाशन छापील स्वरूपात नसून ते आंतरजालीय स्वरूपाचे असेल आणि सुरुवातीला ते दर तीन महिन्यांतून एकदा प्रकाशित होईल. ‘सुधारक’ हे प्रत्येकालाच आपले व्यासपीठ वाटावे असे प्रयत्न सदोदित राहतील.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.szradiant.com/mr/about-us/", "date_download": "2019-03-22T10:43:43Z", "digest": "sha1:HRVYMJQXKKKB6JFR5GFN7LVVRPECVU6D", "length": 7685, "nlines": 182, "source_domain": "www.szradiant.com", "title": "आमच्या विषयी - शेंझेन Radiant तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड", "raw_content": "\nघरातील भाड्याने LED प्रदर्शन\nबाहेरची भाड्याने LED प्रदर्शन\nएचडी लहान पिक्सेल LED व्हिडिओ भिंत\nटीव्ही स्टेशन LED व्हिडिओ भिंत वक्र\nSKY 3D एलईडी स्क्रीन\nकमाल मर्यादा सिलेंडर LED\nपरिषद मोठा एलईडी प्रदर्शन भाड्याने\nआगामी कार्यक्रम LED स्क्रीन भाड्याने\nLED प्रदर्शन फॅशन शो\nस्टेज पार्श्वभूमीवर LED स्क्रीन\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nम्हणून नेहमी सतेज वर त्याच्या ब्रँड व्यवसाय philosophy.Shenzhen तेजस्वी तंत्रज्ञान कंपनी, लिमिटेड म्हणून \"क्रिया शब्दांपेक्षा लागले बोलतो\" आग्रही. एक व्यावसायिक LED प्रदर्शन सेवा प्रदाता, 2007 मध्ये स्थापन करण्यात आले पेक्षा जास्त $ 10 दशलक्ष नोंदणीकृत भांडवल. तेजस्वी 3000sqm क्षेत्रातील Gongming रस्त्यावर Lilan ट���क्नॉलॉजी पार्क, Guangming जिल्हा स्थित. सुरुवातीपासूनच सतेज जलद वाढ ठेवले आहे; Radiant उत्पादने 100 पेक्षा जास्त देशांमध्ये विकले गेले आहेत ...\nकठीण काम आणि दिलदार man.We प्रगत तंत्रज्ञान वापर केला जातो आहे जात आणि सर्वोत्तम दर्जाचे उत्पादन निर्मिती नावीन्यपूर्ण करणार्यांना आणि आमच्या निरर्थक प्रकल्प म्हणून प्रत्येक ऑर्डर संबंधित. आमचे उत्पादन परिपूर्ण करण्यासाठी, आम्ही प्रत्येक उत्पादन प्रक्रिया एक कठोर गुणवत्ता मानक राखण्यासाठी म्हणून, सर्वात प्रगत उत्पादन उपकरणे आणि शोधण्यासाठी सुविधा परिचय. त्या प्रयत्न धन्यवाद, आमची उत्पादने अनेक प्रमाणपत्रे, जसे की इ.स., CCC, FCC मान्यता इ झाले आहेत\nतेजस्वी उत्पादन गुणवत्ता व्यवस्थापन काटेकोरपणे ISO9001 नियमामुळे आहे: 2008 प्रमाणपत्रे प्रणाली आणि 7S व्यवस्थापन LED उद्योग प्रमाणीकरण किमतीवर प्रभाव सक्रिय जे मोठ्या प्रावीण्य, शोधीत standard.To. येथे आपण प्रत्येक क्लाएंट, प्रत्येक ऑर्डर आणि प्रत्येक अभिप्राय Radiant अमूल्य केली जाईल, असे मी वचन देतो. च्या संबंधित आमचे ध्येय म्हणून \"जगाचे सौंदर्य दर्शवित\", आणि अधिक रंगीत आणि उजळ जग निर्माण हातात हात द्या.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nमजला 11, Lilan तंत्रज्ञान इमारत, पश्चिम क्षेत्र, हाय-टेक झोन, Guangming जिल्हा, शेंझेन, चीन\nआता आम्हाला कॉल करा: +86 755 83193425\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/44072", "date_download": "2019-03-22T09:55:13Z", "digest": "sha1:EUCPQXHAPPEWAPL4XEQRGFJCYMTIMY3Y", "length": 2426, "nlines": 42, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "लिखाण आणि मानवाचा स्वभाव | पत्राचा शेवट | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n☯ पत्र किंवा चिट्ठी संपवतांना कळावे नंतर लिहिणाऱ्याने नुसतीच सही केली अथवा नाव लिहिले तर त्यातून अलिप्तपणाची भावना व्यक्त होते.\n☯ याउलट, तुझाच, आपला असे संबोधन वापरले असल्यास त्यातून आत्मीयता आपलेपणा प्रकट होतो.\nलिखाण आणि मानवाचा स्वभाव\nकागदाचा कोपरा फाडून त्याचा वापर\nकागद किती वाया जांतो याचा विचार करीत नहि\nपेनाचे टोपण पेनला मागच्या बाजूस लावण्याची सवय\nटोपानांची दखल न घेणारी व्यक्ती\nविविध रंगाची पेन वापरणे\nमध्येच लिखाण वाचलेले आवडत नाहि\nवेगळ्या रंगाच्या पेनने सही\nवेगळ्या रंगाच्या पेनन�� सही\nपात्राखाली सही करण्याची पद्धत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/marathimaharashtrapune-it-officials-unearth-rs-10-crore-unaccounted-money-from-lockers-of-bank-of-maharashtras-branch/", "date_download": "2019-03-22T10:37:47Z", "digest": "sha1:5UYY5UEN7CEUOFKWLWKULGR6UNICE5NV", "length": 5428, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुण्य़ाच्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या लॉकरमधून १० कोटी जप्त", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nपुण्य़ाच्या बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या लॉकरमधून १० कोटी जप्त\nपुणे: देशातील विविध शहरांमध्ये बेहिशेबी पैशांचं घबाड हाती लागत असून आता पुणे येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या पर्वती शाखेतील लॉकरमध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीची कोट्यवधींची रक्कम प्राप्तिकर विभागाने जप्त केली आहे. मंगळवारपासून प्राप्तिकर विभागाचे अधिकारी या बॅंकेच्या या शाखेत चौकशी करत होते. सद्या कंपनीचे काहीच लॉकर उघडण्यात आले असून ही रक्कम १० कोटींची असल्याचे समजते. कंपनीचे सर्व लॉकर पुढील काही दिवसात उघडण्यात येणार आहेत.\nआयकर विभागाने तपास केला असता त्या लोकर्समधे दोन हजार रूपयांच्या स्वरूपात 10 कोटी रुपये मिळाले. यामध्ये 10 कोटी रुपयांपेक्षा वरील रक्कम ही 100 रुपयांच्या नोटांमध्ये आहे. प्राप्तिकर विभागाच्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत प्राप्तिकर विभागाने राज्यात टाकलेल्या धाडीनंतर ही जप्त करण्यात आलेली ही सर्वात मोठी रक्कम आहे. मंगळवारपासून ही कारवाई सुरू असून पुढचे काही दिवस ही कारवाई सुरूच राहणार आहे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nनोटाबंदीनंतर बँकेच्या रांगेत सांगलीतील माजी नगरसेवकाचा मृत्यू\nराज्यसभेत अपंग विधेयकाला मंजूरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1375", "date_download": "2019-03-22T10:52:55Z", "digest": "sha1:2PHUQPVZIN7UJOSFRB6CXVZI4RUDSA6T", "length": 46270, "nlines": 218, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "हल्ली 'फिल्मी पत्रकारिता' पूर्णपणे धंदेवाईक झालीय", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nहल्ली 'फिल्मी पत्रकारिता' पूर्णपणे धंदेवाईक झालीय\nदिवाळी २०१७ - माध्यमांचं अधोविश्व\nदिवाळी २०१७ भारतीय प्रसारमाध्यमं टीव्ही चॅनेल्स टीव्ही मीडिया न्यूज चॅनेल्स वृत्तवाहिन्या वर्तमानपत्रं फिल्मी पत्रकारिता Film Journalism\n‘काळानुसार सर्व काही बदलत जातं’ असं म्हणतात. मग त्याला पत्रकारितेचं क्षेत्र तरी कसं अपवाद असेल गेल्या काही वर्षांत पत्रकारिताही खूप बदलली आहे, हे पत्रकारितेतून निवृत्त झालेल्यांना, सध्या पत्रकारितेत काम करणाऱ्या आणि पत्रकारितेशी संबंधित असणाऱ्या सर्वच घटकांना प्रकर्षानं जाणवत आहे. भारतात अगदी सुरुवातीपासून पत्रकारिता हे व्रत (वसा) आहे, अशा अर्थानं पत्रकारितेकडे पाहिलं जातं. आजही पत्रकारितेकडे त्या दृष्टीनं पाहणारे असंख्य लोक आहेत. पत्रकारितेमध्ये काम करणारे बरेच जण या व्रताला जागणारेही आहेत. मात्र आता ही संख्या झपाट्यानं कमी होताना दिसत आहे. याचं मुख्य कारण इतर उद्योगधंद्यांप्रमाणे पत्रकारितेलाही आता व्यावसायिकतेच्या नावाखाली धंद्याचं स्वरूप आलं आहे. त्यात पुन्हा 'फिल्मी पत्रकारिता' म्हटली तर चित्रपटउद्योग हाच आता एक चांगला धंदा होऊन बसला आहे. पैसा गुंतवण्याचं एक साधन अनेकांना चित्रपट उद्योगामुळे मिळालं आहे. त्यामुळे त्याच्याशी निगडित असलेली ‘फिल्मी पत्रकारिता’ही आता पूर्णपणे 'धंदेवाईक' झाली आहे, असं म्हटलं तर ते फार धाडसाचं ठरणार नाही.\nखरं तर 'मोहमायानगरी' ही चित्रपटसृष्टीची पहिल्यापासून ओळख. या ग्लॅमरस दुनियेत टिकून राहायचं असेल तर प्रसिद्धी हवीच. त्यामुळे अगदी सुरुवातीपासून चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांना प्रसिद्धीची गरज असते. हाताच्या बोटांवर मोजता येणारे कलाकार वगळता सर्वच कलाकारांना प्रसिद्धीचा हव्यास होता. आणि एकेकाळची 'फिल्मी पत्रकारिता' त्यांची प्रसिद्धीची गरज इमाने-इतबारे पूर्ण करायची. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमंही फार कमी होती. प्रामुख्यानं मुद्रित माध्यमांवर अधिक भर होता. त्यामुळे ज्यांना चित्रपटसृष्टीची माहिती होती आणि चित्रपटविषयक लेखनाची आवड होती, अशाच पत्रकारांचा 'फिल्मी पत्रकारिते'त दबदबा होता. त्या काळात 'गॉसिपिंग' हे 'प्रसिद्धी' मिळवण्याचं (वा देण्याचं) एक प्रमुख 'तंत्र' होतं आणि काही फिल्मी पत्रकार या तंत्राचा खुबीनं वापर करण्यात फारच महशूर होते. देवयानी चौबळ यांचं नाव त्यामध्ये आघाडीवर होतं. मात्र आता काळ एवढा बदलला आहे, की आता सेटवर, बाह्यचित्रीकरणाच्या वेळी आणि पत्रकार परिषदांमध्येदेखील इतकं 'खुल्लमखुल्ला' वातावरण असतं की, 'गॉसिपिंग'मध्ये सांगता येणाऱ्या काही गोष्टी आता अनेकदा सगळ्यांच्या समोर खुलेआम घडत असतात. शिवाय पूर्वी 'गॉसिपिंग' तंत्राचा 'शिडी' म्हणून वापर करता येत असे, मात्र आता 'शिडी' म्हणून इतर अनेक 'तंत्रा'चा आणि 'अंगा'चा वापर केला जातो. त्यामुळे साहजिकच 'गॉसिपिंग'चं तंत्र आता बाजूला पडलं आहे. अर्थात काही वाहिन्या या तंत्राचा आपला टीआरपी रेट वाढवण्यासाठी अजूनही वापर करत आहेत.\nफिल्मी पत्रकारितेमध्ये महत्त्वाचे बदल होण्याचं मुख्य कारण म्हणजे माध्यमांमध्ये वेगानं होत गेलेले बदल. पूर्वी फक्त दैनिकं, साप्ताहिकं, मासिकं व अन्य नियतकालिकांमधून चित्रपटविषयक वृतान्त प्रसिद्ध व्हायचे. खास चित्रपटविषयाला वाहिलेली 'रसरंग'सारखी लोकप्रिय साप्ताहिकंदेखील त्या काळात होती. हिंदीमध्ये 'मायापुरी' तर इंग्रजीत 'स्क्रीन'सारखं साप्ताहिक व 'फिल्मफेअर'सारखी मासिकं आघाडीवर होती. बाबुराव पटेल यांच्यासारख्या संपादकांनी आपल्या 'फिल्म इंडिया'द्वारे चित्रपटसृष्टीत वेगळाच दबदबा निर्माण केला होता. त्यामुळे तत्कालीन कलावंतांना आपल्याविषयी वा आपल्या चित्रपटांविषयी प्रसिद्ध झालेला मजकूर 'वाचण्या'खेरीज पर्याय नव्हता.\nसाठच्या दशकानंतर हिंदी चित्रपटसृष्टीवर असलेलं दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद यांचं 'गारुड' हळूहळू कमी होत गेलं. कारण अनेक नवीन कलाकारांचा उदय झाला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत मन्वंतर घडू पाहत होतं. आणि हिंदीप्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीनंही कात टाकली होती. मराठी चित्रपट 'तमाशा'च्या कोशातून बाहेर पडला होता. महेश कोठारे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे आदी नवीन तरुण कलावंत मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवण्या�� यशस्वी झाले होते.\nत्या काळात कोणत्याही चित्रपटाची प्रसिद्धी करताना पत्रकारांशी दोनदा 'संवाद' साधला जायचा. पहिल्यांदा चित्रपट कोणता आहे, त्याचं अंतरंग कसं आहे आणि तो केव्हा प्रदर्शित होणार आहे याची माहिती सांगण्यासाठी म्हणून खास पत्रकार परिषद आयोजित केली जायची. आणि त्या पत्रकार परिषदेला निर्माता-दिग्दर्शकांसह चित्रपटातील प्रमुख कलावंत आणि तंत्रज्ञ उपस्थित असायचे. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पत्रकार परिषद व्हायची.\nत्यानंतर जेव्हा चित्रपट प्रदर्शित व्हायचा त्या दिवशी चित्रपटाच्या 'प्रिमिअर' नंतर पुन्हा पत्रकारांसाठी हॉटेलमध्ये 'साग्रसंगीत' पत्रकार परिषद व्हायची. पत्रकारांनी चित्रपट पाहिलेला असायचा. त्यामुळे दिग्दर्शक-कलावंतांवर प्रश्नांची भरपूर सरबत्ती व्हायची. पत्रकार परिषद 'साग्रसंगीत' असल्यामुळे अनेकांचे 'मूड' वेगवेगळे असायचे. शिवाय स्वतःला तज्ज्ञ समीक्षक म्हणवून घेणारे काही पत्रकार चित्रपटाची अक्षरशः 'चिरफाड' करायचे, मात्र तरीही त्यामध्ये कोठेही कटुता नसायची. कारण चित्रपटातील चुका खुल्या मनानं मान्य करायची दिग्दर्शकाची त्या वेळी तयारी असायची.\nमात्र हल्लीच्या काळात कोणत्याही चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी शक्यतो एकच पत्रकार परिषद होते. तीही झाली तर. अन्यथा त्याचीही गरज आता काहीजणांना भासत नाही. कारण अनेकदा निर्मात्यांकडे प्रसिद्धी व मार्केटींगसाठी 'बजेट'च शिल्लक राहत नाही. अनेक चित्रपटांची हवी तशी प्रसिद्धीच होत नाही. त्यामुळे असे चित्रपट कधी लागून जातात तेही कळून येत नाही. निर्माता किंवा 'प्रॉडक्शन हाऊस' आर्थिकदृष्ट्या सक्षम असलं तर हल्ली चित्रपटाचा 'प्रिमिअर'ही कधी कधी आयोजित केला जातो अथवा 'प्रेस शो' ठेवला जातो. मात्र चित्रपट पाहिल्यानंतर पुन्हा पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधणं आता जवळपास बंद झाले आहे. कारण चित्रपट पाहिल्यानंतर निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचं धाडस वा चुका कबूल करण्याचा 'मोठेपणा' नव्या दिग्दर्शकांकडे असेलच याची हल्ली कोणाला खात्री देता येत नाही. आम्ही जे पडद्यावर दाखवलं आहे, तेच योग्य आणि 'अंतिम सत्य' आहे, असा ठाम आग्रहीपणा अनेक नव्या दिग्दर्शकांकडे दिसून येतो.\nसमीक्षणामध्ये चित्रपटाची कितीही चिरफाड केलेली असली तरी संबंधित दिग्दर्शक फारसा मनावर घेत नाही. कारण त्यानं ते समीक्षण वाचलेलं असेलच याची हमी कोणीही देऊ शकत नाही. जरी वाचलेलं असलं तरी मोठ्या मनानं ते त्याच्याकडून स्वीकारलं जाईल याचीही खात्री देता येत नाही. शिवाय चित्रपटाचा धंदा अशा समीक्षणांवर चालत नाही, हेही अनेकांना (त्या समीक्षकांसह) माहीत असतं.\nपुण्यात मात्र काही चित्रपट रसिक 'समीक्षण' वाचूनच चित्रपट पाहायला जातात, ही वस्तुस्थिती आहे. अर्थात हे प्रमाण तसं खूप कमी आहे. काही चित्रपट समीक्षक मराठी चित्रपटांवरील प्रेमापोटी हात राखून टीका करतात. कारण मराठी चित्रपटसृष्टीला आलेले चांगले दिवस पुढेही टिकून राहावेत, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असते, ही वस्तुस्थिती नजरेआड करून चालणार नाही. परंतु आता पहिल्यासारखे चांगले समीक्षकही राहिले नाहीत, हेही तेवढंच खरं.\nशिवाय आता चित्रपटाची समीक्षाही 'धंदेवाईक' झाली आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी वृत्तपत्रांनी वा अन्य प्रसिद्धी माध्यमांनी सुरू केलेला 'पॅकेज'चा नवीन फंडा. हल्ली संबंधित चित्रपटाचं 'पॅकेज' डील झालं, तरच त्याला पूर्वप्रसिद्धी आणि नंतर समीक्षणांसह प्रसिद्धी दिली जाते. मात्र अशा वेळी समीक्षण लिहिताना चित्रपट 'टुकार' असला तरी नाईलाजानं त्याला झुकतं माप द्यावं लागतं. कारण संबंधित वर्तमानपत्राच्या मार्केटिंग विभागाची तशी अपेक्षा असते आणि व्यवसायापोटी ती अपेक्षा पूर्ण करणं क्रमप्राप्त ठरतं.\nएखाद्या चित्रपटाचं जर 'पॅकेज' डील झालं नाही तर त्याला पूर्वप्रसिद्धी मिळेलच याची आता कोणीही हमी देऊ शकत नाही. इतकंच काय त्या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेची (संबंधित वर्तमानपत्राचा बातमीदार हजर असूनही) चार ओळीची बातमीदेखील प्रसिद्ध होऊ शकत नाही. मग तो चित्रपट कितीही चांगला वा गाजणारा असला तरीही त्याला पूर्वप्रसिद्धी वा नंतरही कसलीच प्रसिद्धी दिली जात नाही.\nयासंदर्भात एक उदाहरण पुरेसं बोलकं आहे. केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार चाललेल्या 'सैराट’ या चित्रपटाबाबत पुण्यातील एका प्रमुख वर्तमानपत्रामध्ये एक ओळही छापून आली नव्हती. कारण त्या चित्रपटाचं 'पॅकेज' डील झालेलं नव्हतं. चित्रपट उद्योगाप्रमाणेच पत्रकारितेलाही कसं 'धंदेवाईक' स्वरूप प्राप्त झालं आहे हे यावरून कळून येतं.\nदुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हल्ली स्थानिक पातळीवरही इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांचा सुळसुळाट झाल्यामुळे निर्माता-दिग्दर्शक, तसंच कलाकारांचंही मुद्रित माध्यमांकडे नाही म्हटलं तरी दुर्लक्ष होतं. पत्रकार परिषदांमध्ये हल्ली त्याचं प्रत्यंतर वारंवार येतं. पत्रकार परिषद संपली न संपली की, कलाकारांसमोर इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांच्या प्रतिनिधींचा गराडा पडतो आणि त्यांना मुलाखती दिल्यानंतर कलावंत लगेच निघून जाणं पसंत करतात. त्यामुळे कलावंत आणि पत्रकारांमधील पहिल्यासारखा सुसंवाद हल्ली फारसा राहिलेला नाही असं खेदानं म्हणावं लागेल. आपल्या चित्रपटाची बातमी व आपली मुलाखत इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांवर आली की, कलावंतांनाही कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. कारण हल्ली वाचायला कोणाला वेळ आहे त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन एखाद्या चित्रपटाची 'हवा' करण्यापेक्षा इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांवरील एखाद्या कार्यक्रमात आपल्या चित्रपटाची 'हवा' करण्याकडे (भले त्याचा खर्च जास्त असला तरी) निर्माता- दिग्दर्शकांचा अधिक कल असतो.\nपत्रकारितेमधील 'फिल्मी पत्रकारांची' संख्याही आता हाताच्या बोटावर मोजता येईल इतकी कमी झाली आहे. पत्रकारांच्या नवीन पिढीमध्ये चित्रपटाच्या अभ्यासाची गोडी असणारे पत्रकार अभावानंच आढळतात. त्यामुळे पूर्वी पत्रकार परिषदांमध्ये समर्पक संवादाची जी देवाणघेवाण चालायची, ती आता दिसेनाशी झाली आहे. नवख्या पत्रकारांच्या डोळ्यासमोर तर नट-नट्यांबरोबर फोटो काढणं (त्यामध्ये 'सेल्फी' आलीच) आणि तो फेसबुकवर टाकणं एवढाच पत्रकार परिषदेचा मुख्य हेतू असतो. त्यांच्या या 'सेल्फिश' वृत्तीमुळे हल्ली पत्रकार परिषदांमध्ये काही 'राम' राहिला नाही. कारण कधी एकदा पत्रकार परिषद संपते आणि आपण कधी एकदा नट-नट्यांबरोबर फोटो काढतो असं या पत्रकारांना झालेलं असतं. त्यामुळे नंतर त्यांची फोटोसाठी झालेली 'भाऊगर्दी' अनेकदा किळसवाणी ठरते. अर्थात संबंधित चित्रपटाचे कलाकारही नाईलाजानंच त्या फोटोसेशनला तयार झालेले असतात. कारण पत्रकारांना कोण कशाला नाराज करेल\nयाशिवाय अनेकदा हे नवखे पत्रकार काहीही प्रश्न विचारून (कारण चित्रपटांबाबत अभ्यास करतो कोण) स्वतःची नाही, मात्र ज्यांना पत्रकारितेची चाड आहे, अशांनाही खाली मान घालायला लावतात. पुण्यात 'कट्यार काळजांत घुसली' या चित्रपटाच्या पत्रकार परिषदे��ा उपस्थित राहिलेल्या एका नवख्या महिला पत्रकारानं अगदी सर्वांत शेवटी दिगदर्शकाला ''तुम्ही या चित्रपटाला 'कट्यार काळजांत घुसली' असंच नाव का दिलं) स्वतःची नाही, मात्र ज्यांना पत्रकारितेची चाड आहे, अशांनाही खाली मान घालायला लावतात. पुण्यात 'कट्यार काळजांत घुसली' या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलेल्या एका नवख्या महिला पत्रकारानं अगदी सर्वांत शेवटी दिगदर्शकाला ''तुम्ही या चित्रपटाला 'कट्यार काळजांत घुसली' असंच नाव का दिलं असा प्रश्न विचारला. त्यामुळे साहजिकच दिग्दर्शकाबरोबर सारेच अवाक झाले. मात्र दिग्दर्शकांनी 'नाटकाचंही तेच होतं' असं सांगून वेळ मारून नेली. मात्र त्या महिला पत्रकाराचं 'कट्यार'बाबत किती अगाध ज्ञान होतं, हे यानिमित्तानं उघड झाल्यामुळे पत्रकारितेचंही हसं झालं.\nदुसऱ्या एका चित्रपटासंबंधीच्या पत्रकार परिषदेत ज्याच्या नावावर 'धुमधडाकेबाज' असे पन्नास-साठ चित्रपट आहेत, अशा लेखकाला एका नवख्या पत्रकारानं 'तुमचा हा लेखक म्हणून पहिलाच चित्रपट आहे काय असा प्रश्न विचारला. बिचाऱ्या त्या लेखकाला आपलं तोंड लपवणं कठीण झालं. थोड्याच वेळात तो लेखक पत्रकार परिषदेमधून दिसेनासा झाला. एका 'अज्ञानी पत्रकारा'च्या प्रश्नामुळे त्यानं स्वतःलाच असं शासन करून घेतलं.\nअतिशय 'बोल्ड' भूमिका करून अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या एका 'बिनधास्त' मराठी अभिनेत्रीनं मात्र असाच विचित्र प्रश्न विचारणाऱ्या एका पत्रकाराला 'तुम्ही आधी माझ्या चित्रपटांची नावं माहीत करून घ्या' अशा स्पष्ट शब्दांत समज देऊन चांगलंच फटकारलं होतं.\nचित्रपटांच्या प्रसिद्धीचं काम पाहणारा 'पी. आर.' हा चित्रपट निर्माते-दिग्दर्शक आणि पत्रकारांमधील 'दुवा' मानला जातो. मात्र त्यालाही आता व्यावसायिकतेनं झपाटलं आहे. येनकेनप्रकारे चित्रपटाला प्रसिद्धी कशी मिळेल याकडेच त्याचं अधिक लक्ष असतं. त्यामुळे पत्रकार परिषदांना चार चांगले अभ्यासू पत्रकार येण्यापेक्षा भाऊगर्दी करणारी जास्तीत जास्त 'टाळकी' कशी येतील, या गोष्टीलाच तो जास्त प्राधान्य देतो.\nथोडक्यात हल्ली 'फिल्मी पत्रकारिता' पूर्णपणे धंदेवाईक झाली आहे. त्यामुळे पूर्वीसारखी चित्रपटांबाबत 'आस्था' राहिली नाही. 'कालाय तस्मे नमः', दुसरं काय\nलेखक श्रीकांत ना कुलकर्णी ज्येष्ठ सिनेपत्रकार आ���ेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\n‘अक्षरनामा’चा दिवाळी अंक संपला…\nयंदाच्या दिवाळी अंकात माध्यम-चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला आहे. माध्यमांचा आपल्या दैनंदिन जगण्याशी निकटचा संबंध असल्यानं आणि माध्यमांमध्ये मानवी जगण्यातल्या सर्व क्षेत्रांचा समावेश होत असल्याने बारा-पंधरा लेखांमध्ये या विषयाचे काही निवडक पैलूच उलगडले जाऊ शकतात. मात्र यापुढेही ‘अक्षरनामा’ आपल्यापरीनं शक्य तेवढ्या तटस्थ, नि:पक्ष आणि तारतम्यानं माध्यम-चिकित्सा करण्याचा प्रयत्न करेल.......\nज्वालामुखींच्या सहवासात अर्थात हवाई बेटांची सफर\nहवाई बेटांत एकूण पाच volcanoes आहेत, त्यापैकी तीन सक्रिय अवस्थेत असल्याचे मानले जातात. म्हणजे नजीकच्या शतकात आलटून-पालटून तिन्हींचा लावा उद्रेक झाला आहे. त्यापैकी कीलाउएया हा ज्वालामुखी १९८३ पासून सतत लावा ओततोय. आम्ही याच कीलाउएयाचा नजारा बघायला निघालो होतो...आणि काही हजार फूट उंचीवरून कीलाउएया volcano चं हालेमा'उमा'ऊ क्रेटर अर्थात ज्वालामुखीचं जिवंत मूख लांबून दृष्टीक्षेपात येऊ लागलं.......\nकर्र...कर्र...कर्र...दरवाजा हळूहळू हळूहळू उघडतो...एक लांबच लांब हात बाहेर येतो... फक्त हाडं... बोटांची हाडं.... सांगाड्याचा हात… अंधारातून कर्कश्श किंकाळी ऐकू येते... वाऱ्याचा आवाज, सळसळत्या पानांचा आवाज... पावलांचा आवाज... काळं मांजर खिडकीतून उडी मारून आत येतं. त्याचे फक्त डोळे चमकतात... सांगाड्यांचं नृत्य सुरू होतं... हाडं कडकडा वाजतात..........\nचेरिंग क्रॉस रोड : लंडनच्या कला-संस्कृती विश्वाचं लखलखीत वैभव\nचेरिंग क्रॉस रोड ही देशोदेशीच्या साहित्यशौकिनांना, कलासक्त पावलांना ओढ लावणारी लंडनमधली ही अत्यंत नावाजलेली पुस्तकपेठ. पुस्तकवेडानं झपाटलेली अफाट लिहिती-वाचती माणसं या सगळ्यांच्याच आस्थेचं हे ठिकाण. अवघ्या साहित्याच्या इतिहासात अन लंडनच्या कला-संस्कृती विश्वात हा चेरिंग क्रॉस असा लखलखीत वैभव बनून राहिलेला आहे........\n‘आऊटडेटेड होण्याची भावना त्रास देते’ : दीपक शिर्के\nआपण इंडस्ट्रीमधून हळूहळू बाहेर फेकलो जातो आहोत, ही जाणीव खूप त्रास द्यायला लागतो. म्हणजे तुम्ही माझ्या आजूबाजूलाच फिरा असं माझं म्हणणं नाही किंवा माझ्यावरच लक्ष द्या असं म्हणणं नाही, पण किमान माझ्या वयाचा आणि अनुभवाचा आदर तरी ठेवा. आमच्या काळी कुणी सीनियर माणूस आला की, आम्ही उठून उभे राहायचो. आता तसा सन्मान द्यायची पद्धत संपत आली आहे. आपण आऊटडेटेड होत चाललो आहोत की, काय ही भावना त्रास देते.......\nतळवलकर – एक मूल्यमापन\nलोकोत्तर व्यक्ती मरणोत्तर आणखी मोठ्या होतात. त्यामुळे त्यांच्याविषयी दंतकथा तयार करण्याचे काम काही मतलबी लोक करत असतात. त्यांच्या मनसुब्यांना थोडीफार टाचणी लावावी आणि आजच्या-उद्याच्या तरुण पत्रकारांना तळवलकर नेमकेपणानं समजून घेता यावेत, त्यांच्याविषयी ‘नमस्कारतुल्य’ धसका न वाटता, त्यांच्यापासून काहीएक प्रेरणा घेता यावी, हा एकमेव हेतू असलाच तर या आगावूपणामागे आहे.......\nतळवलकर या सगळ्या बदलांच्या आधी निवृत्त झाले, हे त्यांचं भाग्य. वर्तमानपत्राच्या ऑफिसात संपादकाचा शब्द अंतिम असण्याची मौज त्यांनी मन:पूत अनुभवली. ती संपुष्टात येण्याच्या आधीच्या टप्प्यावरच ते अचूकपणे सन्मानानं बाहेर पडले, म्हणून ते ‘भाग्यवान’. तळवलकर काही कारणाने आणखी दोनेक वर्षं संपादकपदावर राहिले असते तर तर ते एवढे भाग्यवान ठरू शकले नसते.......\n‘मटा’, ‘मौज’, ‘माणूस’ आणि तळवलकर (पूर्वार्ध)\nतळवलकर आणि त्यांचा चाहता मराठी मध्यमवर्ग यांनी गेल्या पंचवीस वर्षांतील कम्युनिकेशन क्रांतीचा लाभ घेतला, मात्र त्यांनी तिचा भविष्यवेध जाणला नाही. त्यांनी भविष्यकाळ भूतकाळातूनच घडणार आहे या जुन्या (कदाचित कालबाह्यही) विचारसूत्राचाच सतत आधार घेतला. त्यामुळे ते नेहरू-रानडे-गोखले यांचा इतिहास तपासत राहिले. मराठी मध्यमवर्ग अशाच आठवणीवजा लेखनात अधिक रमतो ना\n‘मटा’, ‘मौज’, ‘माणूस’ आणि तळवलकर (उत्तरार्ध)\nतळवलकर आणि त्यांचा चाहता मराठी मध्यमवर्ग यांनी गेल्या पंचवीस वर्षांतील कम्युनिकेशन क्रांतीचा लाभ घेतला, मात्र त्यांनी तिचा भविष्यवेध जाणला नाही. त्यांनी भविष्यकाळ भूतकाळातूनच घडणार आहे या जुन्या (कदाचित कालबाह्यही) विचारसूत्राचाच सतत आधार घेतला. त्यामुळे ते नेहरू-रानडे-गोखले यांचा इतिहास तपासत राहिले. मराठी मध्यमवर्ग अशाच आठवणीवजा लेखनात अधिक रमतो ना\nहे असं का घडतं तर तळवलकरांकडे त्यांच्या काही विशिष्ट प्रिय मतांचा आग्रह आहे, म्हणून तर तळवलकरांकडे त्यांच्या काही विशिष्ट प्रिय मतांचा आग्रह आहे, म्हणून असा विशिष्ट मतांचा आग्रह असतो, तेव्हा नकळत माणूस न्यायाधीशाची भूमिका घेतो. संपादकानं ही भूमिका घेता कामा नये, त्याची भूमिका समाज ‘साक्षर’ करण्याची हवी. खर्‍या-खोट्याची पारख असणं, न्याय-अन्याय, नीती-अनीती यांविषयी चाड असणं आणि या अर्थानं ‘साक्षर’ समाज निर्माण करण्यात वृत्तपत्रांचा वाटा फार मोठा असतो.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/2068", "date_download": "2019-03-22T10:49:22Z", "digest": "sha1:TEJSEZ3XTJJG7CRCNCUODP2ZBGDYLH5L", "length": 42038, "nlines": 209, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "काँग्रेसचे (कर)नाटकी जाहीरनामे", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nपडघम - कर्नाटक निवडणूक २०१८\nकर्नाटक निवडणूक २०१८ Karnataka election 2018 राहुल गांधी Rahul Gandhi नरेंद्र मोदी Narendra Modi येडियुरप्पा Yeddyurappa सिद्धरामय्या Siddaramaiah\nकालच्या १२ मे रोजी २२५ सदस्य असलेल्या कर्नाटक विधानसभेची निवडणूक झाली आणि १५ मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे, असे सर्वत्र बोलले जात आहे. या निवडणुकीच्या निकालातूनच २०१९ मध्ये केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार जाणार की राहणार हे स्पष्ट होणार आहे, अशीही चर्चा सर्वत्र होत आहे. एका मर्यादित अर्थानेच हे खरे आहे. कारण आगामी वर्षभरात केंद्र सरकारच्या आणि विरोधी पक्षांच्या बाजूनेही बर्‍याच उलथापालथी होणार आहेत. मुख्य म्हणजे पुढील वर्षभराच्या काळात जनमनात खूपच जास्त घुसळण होणार आहे. त्यामुळे कर्नाटक निवडणूक निकालांना प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व देण्याचे कारण नाही. काही महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये आणि ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालँड, मेघालय या राज्यांत निवडणुका झाल्या, तेव्हाही अशाच प्रकारची चर्चा झाली होती. आणखी काही महिन्यांनी मध्यप्रद��श, छत्तीसगढ व राजस्थान या राज्यांत विधानसभा निवडणुका होतील, तेव्हाही याच प्रकारची चर्चा होणार आहे. अशा निवडणुकांमध्ये स्थानिक जनतेचे मानस व त्या-त्या प्रदेशातील राजकीय पक्षांची स्थिती यांचाच परिणाम विशेषत्वाने होत असतो. लोकांच्या आशा-आकांक्षा उंचावत राहणे आणि राजकीय पक्ष-संघटनांनी सर्व आघाड्यांवर केलेली मोर्चेबांधणी अशा वेळी अधिक महत्त्वाची ठरत असते. त्यामुळे लोकांना बदल हवा असला तरी, अँन्टीइन्कम्बसी हा घटक अन्य काही कारणे नसताना महत्त्वाचा ठरत नाही.\nकेंद्रात व राज्याराज्यांत आघाडीपर्व मागील दीड-दोन दशकांत प्रभावी ठरले होते, पण गेल्या पाच-सात वर्षांत आघाडीचे आकर्षण बरेच कमी होऊन, एकाच पक्षाला पूर्ण बहुमत देण्याकडे जनतेचा कल वाढताना दिसत आहे. देशातील सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात दोनदशकांहून अधिक काळ आघाड्यांचे पर्व राहिल्यानंतर मागील तिन्ही विधानसभा निवडणुकांत अनुक्रमे, बसपा, सपा आणि भाजपा यांना पूर्ण बहुमत मिळाले होते. आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले. याचाच अर्थ जनतेच्या अपेक्षा खूप जास्त असूनही, अनेकविध घटक निवडणुकांवर प्रभाव टाकत असूनही, पूर्ण बहुमत देण्याकडे जनमताचा कौल वाढतो आहे. आणखी एक महत्त्वपूर्ण व स्वागतार्ह बदल अलीकडच्या काही वर्षांत होतो आहे, तो म्हणजे जात, धर्म, भाषा, प्रांतीय अस्मिता हे घटक कार्यरत असूनही विकास व प्रशासन यांना निवडणूक प्रचारात अधिकाधिक स्थान मिळत आहे. अर्थातच, हे अपेक्षेएवढे घडत नसले तरी पूर्वीच्या तुलनेत जास्त आहे.\nया पार्श्‍वभूमीवर कर्नाटक विधानसभा निवडणुकीकडे पाहावे लागते. दक्षिण भारतातील कर्नाटकात स्वातंत्र्यानंतरचे पाव शतक पूर्णत: काँग्रेसचा प्रभाव राहिला, नंतरचे पाव शतक जनता पार्टी, जनता दल इत्यादी नावाखाली तिसर्‍या आघाडीचा प्रभाव राहिला. एच.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जनता दलाने १९९५ नंतरच्या दोन दशकांत वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्या जमवून बर्‍यापैकी सत्ता मिळवण्यात व टिकवण्यात यश मिळवले. पण त्यांचे चिरंजीव एच.डी.कुमारस्वामी यांनी पक्ष फोडून भाजपशी युती करून मुख्यमंत्रीपद मिळवले. आणि त्यानंतर भाजपला दक्षिण भारतातील एका राज्यात संपूर्ण सत्ता मिळवण्याचे स्वप्न साकार करता आले. २००८ मध्ये भाजपाला कर्नाटकात पूर्ण बहुमत मिळाले, पण मुख्यमंत्री बी.एस.येडीयुरप्पा यांना भ्रष्टाचार प्रकरणांमुळे राजीनामा द्यावा लागणे आणि नंतर त्यांनी पक्ष सोडून जाणे असे प्रकार घडले. परिणामी २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळवता येणे सोपे गेले. त्यावेळी देवेगौडा व कुमारस्वामी यांचा जनता दल (सेक्युलर) पूर्णत: बाजूला फेकला गेला. मागील पाच वर्षांत सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने विशेष वादग्रस्त न बनता सत्ता राबवली. त्यामुळे येत्या निवडणुकीत मोठ्या आत्मविश्‍वासाने ते प्रचारात उतरलेले दिसत आहेत.\nदुसर्‍या बाजूला भाजपने येडीयुरप्पा यांना पावन करून पुन्हा पक्षात घेतले आहे आणि एस.एम.कृष्णा या जुन्या- जाणत्या पण थकलेल्या व कारण नसताना पक्ष सोडलेल्या काँग्रेस नेत्याला सामील करून घेतले आहे. काँग्रेसकडून कर्नाटकाचे मुख्यमंत्रीपद, महाराष्ट्राचे राज्यपालपद आणि नंतर युपीए सरकारमध्ये परराष्ट्रमंत्रीपद इतके सारे वाट्याला येऊनही, स्वत:ला निष्ठावान व पूर्वाश्रमीचे समाजवादी म्हणवून घेणार्‍या कृष्णा यांना वयाच्या ऐंशी वर्षानंतर, भाजपला जाऊन मिळावेसे वाटले. हा प्रकार त्यांच्या विवेकबुद्धीवर स्वार्थांध प्रवृत्तीने मात केल्याचा पुरावा म्हणावा लागेल. आणि आता तिसर्‍या बाजूला देवेगौडा व कुमारस्वामी यांनीही मोठ्या आवेशात प्रचार सुरू केल्याचा दावा केला आहे. कुमारस्वामी तर म्हणालेत की, ते निवडणुकीनंतर किंगमेकर नाही तर किंगच्या भूमिकेत असणार आहेत. पण देवेगौडा पिता-पुत्रांनी मागील दहा-पंधरा वर्षांत स्वत:चे व जनता दल (सेक्युलर)चे इतके अवमूल्यन करून घेतले आहे की, त्यांचा हा दावा कोणीही गांभीर्याने घेताना दिसत नाही. आता खरी लढत होईल ती काँग्रेस व भाजप यांच्यातच. पण देवेगौडांच्या पक्षाचे उपद्रवमूल्य किती व कोणाला हे मात्र स्पष्ट होताना दिसत नाही.\nकर्नाटकातील प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना मतदानाच्या दोन आठवडे आधी काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. २०१३ च्या निवडणुकीत काँग्रेसने २५ पानी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. तो जाहीरनामा म्हणजे सरकारदरबारी मागणी करणारी जी लहान-मोठी पत्रके काढली जातात, त्यांचे निष्काळजीपूर्वक केलेले संकलन होते. शिक्षण, आरोग्य, शेती, पायाभूत सुविधा, रोजगार, उद्योग, व्यापार, कला, संस्कृती, साहित्य, पर्यावरण इत्यादी क्षेत्रांतील मागण्यांची जंत्री असे त्या जाहीरनाम्याचे स्वरूप होते. आता २०१८ च्या निवडणुकीसाठीचा जाहीरनामा पूर्वीच्या दुप्पट म्हणजे ५० पानांचा आहे. सरकारच्या विविध खात्यांकडून पूर्वी काय-काय केले गेले आणि आगामी मागण्या व योजना काय आहेत, त्याचे अहवाल मागवून त्यातील आकडेवारी व तपशीलांची जंत्री म्हणजे हा जाहीरनामा आहे. या दोन्ही जाहीरनाम्यांवर नजर टाकली तर लक्षात येते ते एवढेच की, काँग्रेसने एक-दोन पावलेच काय ती पुढे टाकली आहेत.\n२०१३ च्या जाहीरनाम्यात गांधी, नेहरू, इंदिरा, राजीव, सोनिया, राहुल, मनमोहनसिंग यांची नावे तेवढी घेतली होती आणि देशाच्या व कर्नाटकाच्या वाटचालीत यांचे योगदान असे सूचित केले होते. २०१८ च्या जाहीरनाम्यात मात्र सरदार वल्लभभाई व डॉ. आंबेडकर या राष्ट्रीय नेत्यांच्या बरोबरीने बसवण्णा व देवराज अर्स या कर्नाटकाच्या सुपुत्रांचाही उल्लेख केलेला आहे. २०१३ च्या जाहीरनाम्यातील ९५ टक्के आश्‍वासने पूर्ण केली आहेत असा दावा या वर्षीच्या जाहीरनाम्यात केला आहे. २०१८ च्या जाहीरनाम्यानुसार, मागील पाच वर्षांत ५२ लाख रोजगार कर्नाटकात निर्माण केले आहेत आणि सत्ता मिळाली तर पुढील पाच वर्षांत एक कोटी रोजगार निर्माण केले जाणार आहेत. हा दावा आणि हे आश्‍वासन दोन्हीही किती अतिशयोक्त आहेत यावर माध्यमांतून घमासान चर्चा चालू आहे. पण मोदी व भाजपने किती खोटी आश्‍वासने देऊन, २०१४ मध्ये जनतेला भुलवले हे सांगत असतानाच, राहुल गांधी व त्यांचे अन्य नेते अशीच अशक्यप्राय वाटणारी व भुलवणारी आश्‍वासने बिनदिक्कतपणे देत आहेत. मोदी-शहा इतके नाही, पण त्यांच्यापेक्षा फार कमीही नाही, असा प्रकार राहुल व काँग्रेस यांच्याकडून दिल्या जाणार्‍या आश्‍वासनांबाबत चालू आहे.\nकाँग्रेसचा २०१८ चा जाहीरनामा इंग्रजी व कन्नड या दोन्ही भाषांमधून प्रकाशित झालेला आहे. हा जाहीरनामा तयार करणारी एक समिती होती, असा ओझरता उल्लेख जाहीरनाम्यात आला आहे. पण समितीचे प्रमुख व सदस्य यांची नावे कुठेही आलेली नाही. कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीच्या सदस्यांची छायाचित्रे शेवटी छापली आहेत, पण त्याखाली किंवा अन्यत्र कुठेही त्यांची नावे नाहीत. कर्नाटक राज्याची व कर्नाटक काँग्रेसची किमान पार्श्‍वभूमी सांगणारी माहितीही जाहीरनाम्यात आलेली नाही आणि संपर्कासाठी/अधिक माहितीसाठी नाव, पत्ता, वेबसाईट इत्यादी काहीही त्यात आलेले नाही. २०१३ मध्ये सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारने काय केले आणि आधीपासून कर्नाटकात काय अस्तित्वात होते, याबाबत या जाहीरनाम्यात संदिग्धता ठेवलेली आहे. प्रत्येक क्षेत्रातील माहितीची जंत्री अशा पद्धतीने व इतकी भरलेली आहे की, काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडून व ‘लॉ मेकर’ होऊ पाहणार्‍या एकाही काँग्रेसच्या नेत्याकडून हा जाहीरनामा नीट वाचला जाण्याची शक्यता नाही. इंग्रजी आवृत्तीवर ओझरती नजर टाकली तरी ठळकपणे लक्षात येणार्‍या या त्रुटी आहेत.\nयाच जाहीरनाम्याची कन्नड आवृत्ती सॅम पित्रोदा यांच्या हस्ते प्रकाशित झाली आहे. त्या भाषांतरात इतक्या असंख्य चुका आहेत, की ते भाषांतर नेमके कोणी केले असावे असा शोध सुरू झाला. त्यातून असे पुढे आले आहे की, गुगलवर कामचलावू भाषांतर करण्याची सुविधा आहे, तिचा लाभ काँग्रेसने घेतला आहे. एका क्लिकमध्ये भाषांतराची सुविधा निर्माण झाली आहे हे खरे, पण ते तपासून पाहण्याचे कष्ट घेऊन मग छापायला सोडावे इतके भानही काँग्रेसच्या प्रचारयंत्रणेला राहिलेले दिसत नाही. भाजपला हिंदीभाषिक पट्ट्ट्यातील पक्ष म्हणवणार्‍या काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्याची कन्नड आवृत्ती छापताना अक्षम्य बेपर्वाई दाखवली आहे त्याचे काय एकंदरीत विचार करता, जाहीरनामा नावाचे नाटक करण्याचे काम काँग्रेसवाल्यांनी एखाद्या जाहिरात एजन्सीकडे किंवा निवडणूक प्रचार करणार्‍या नव्याने उदयाला आलेल्या व्यावसायिक यंत्रणेकडे सोपवले असावे. त्यातून हे प्रकार घडले असावेत.\nपण काँग्रेस तरी बरी म्हणावी अशी स्थिती भाजपची आहे. ३० एप्रिलला त्यांनी असे जाहीर केले आहे की, पुढील तीन-चार दिवसांत भाजपचा जाहीरनामा येईल. म्हणजे निवडणुकीच्या पाच- त दिवस आधी तो जनतेसमोर येईल. भाजपने आता असेही जाहीर केले आहे की, २२५ मतदारसंघ आहेत म्हणून आम्ही २२५ जाहीरनामे तयार करणार असून, प्रत्येक तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी त्याचे प्रकाशन करणार आहोत. म्हणजे भाजपच्या वतीने अक्षरश: कर्मकांड करावे त्याप्रमाणे जाहीरनाम्याचा वापर केला जाणार आहे.\nया सर्व प्रक्रियेत वाईटात चांगले शोधायचेच ठरले तर गेल्या काही वर्षांत अगदीच दुर्लक्ष होत असलेल्या ‘जाह��रनामा’ या प्रकाराला पुन्हा एकदा बरे दिवस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nपूर्वी विविध पक्षांकडून त्यांचे जाहीरनामे त्यांच्या विचारप्रणाली व ध्येयधोरणांसह येत होते, पण प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व मूठभर अभ्यासक यांच्यापुरतेच ते राहात होते. आता असे जाहीरनामे अधिक वाचनीय, अधिक आकर्षक व वस्तुनिष्ठ पद्धतीने काढता आले तर मोबाईल/इंटरनेट व अन्य माध्यमांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचवता येणार आहेत. ते घडून यावे यासाठी ‘ओपिनियन मेकर’ वर्गाचा दबाव वाढायला हवा.\n(‘साधना’ साप्ताहिकाच्या १२ मे २०१८च्या अंकातून साभार)\nलेखक विनोद शिरसाठ साधना साप्ताहिकाचे संपादक आहेत.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\nनिर्भिड पत्रकार रवीश कुमार अलीकडच्या काळात सातत्यानं टीव्ही कमी पहा किंवा पाहूच नका, मलासुद्धा पाहू नका, असं कळकळीनं सांगत आहेत. त्याचं मुख्य कारण आहे, भारतातला टीव्ही ‘भारत’ दाखवत नाही. भारतातली टीव्ही पत्रकारिता एखाद-दुसरा अपवाद वगळता सतत कुणाची तरी तरफदारी करण्यातच धन्यता मानू लागली आहे. टीव्हीमध्ये काही काळ पत्रकारिता केल्याला एका पत्रकार महिलेनं कंटाळून टीव्ही पत्रकारिता सोडली, त्याची ही गोष्ट.......\nकवितासुद्धा काही बोलत असते, तेसुद्धा मला सांगायचं असतं. मी सर्वत्र कवितेचा आदर करत आलो आहे.\nआज आंतरराष्ट्रीय कविता-दिवस. यानिमित्तानं हा विशेष लेख. ३ फेब्रुवारी २००० रोजी सोलापूर आकाशवाणीवर प्रसारित झालेले हे त्र्यं. वि. सरदेशमुखांचं काव्यवाचन. त्यात आपल्या पन्नास वर्षांपूर्वीच्या कविता वाचतानाच ते त्या ओढाळ वयातल्या ‘वैशाख’ या टोपणनाव धारण करणाऱ्या कवीला शोधत आहेत. आपला कवितेचा प्रवास जणू स्मृतींमधून पुन्हा जगत आहेत. सरदेशमुख जन्मशताब्दीनिमित्तानं त्यांचं कृतज्ञ स्मरण.......\nबिनबुडाची मडकी व आयाराम-गयारामांच्या जीवावर पक्षाचे मूळ उद्दिष्ट कधीच साध्य होणार नाही\nसार्वत्रिक निवडणुका आल्या की, विविध पातळीवर पक्षांतर होतात, हे नवीन नाही. पण समविचारी पक्षात पक्षांतर करणे गैर किंवा अनैतिक नाही. पण केवळ व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी विसंगत विचारधारेच्या पक्षात झालेली पक्षांतरे गैर व अनैतिक ठरतात. आपण सामाजिक व राजकीय जीवनात वावरतो, तेव्हा आपली वैचारिक बैठक पक्की असेल तर असे नेते व कार्यकर्ते एकवेळ घरी बसतात, पण विसंगत विचारधारा असलेल्या पक्षात जात नाहीत.......\n‘सर्फ एक्सेल’च्या जाहिरातीला विरोध हा एक विकृत व किळसवाणा नमुना आहे\nधर्मवादी सत्तेकडे डोकं गहाण ठेवलेली पिढी विनाशाकडे जात आहे, कदाचित याची त्यांना कल्पना नसावी. ज्या भारतानं बहुसंस्कृतीची मूल्यं आणि तत्त्वं जगाला दाखवून दिली, त्याच भारतातले काही लोक या शांतताभूमीचं वातावरण खराब करत आहेत. हा भारत बहुसांस्कृतिक व सामाजिक मूल्यांशी श्रद्धा बाळगणारा आहे. अशा बहुरंगी भारताला तडे पडण्याचे प्रकार आमच्याच काही बांधवांकडून होत आहेत.......\nअण्णा हजारे आणि जॉर्ज फर्नांडिस\nजॉर्ज फर्नांडिस यांचं नुकतंच निधन झालं. अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या रसयुक्त सांगतेनं त्यांचा राजकीय आणि आध्यात्मिक मृत्यू जवळ आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. हा लेख म्हणजे या दोघांची सर्वंकष तुलना नाही, कारण दोघेही अनेक बाबतीत तुलना होणार नाही, अशा प्रकारचे आहेत. जॉर्जच्या मृत्यूनंतर अण्णा मात्र कायमचे आदरणीय आहेत, त्यांची पत संपत आली तरीसुद्धा.......\nसद्य:स्थितीत योग्य राजकीय भूमिका कोणती ती कशी ठरवावी मतदान करताना कोणते निकष लावावेत\n“काही पक्ष व संघटनांची उभारणीच मुळी या ‘प्रेम-द्वेष’ सिद्धान्तावर केलेली असते. प्रेम व द्वेष भावना नेहमी विचारांवर कुरघोडी करतात. चिकित्सेचं त्यांना वावडं असतं. अशा पक्ष-संघटनांतील व्यक्तींनी सारासार विचार करण्याची शक्ती गमावलेली असते. व्यक्ती व संघटना आपल्या सोयीनुसार सामाजिक न्यायाचा अर्थ लावतात. समाजातील काही घटकांचं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या अट्टाहासातून ते इतर समाजघटकांवर अन्याय करतात.”.......\nमनोहर पर्रीकर : गोव्याचा गल्ली बॉय\nहार्टमन डिसूझा या पत्रकारलेखकाचे ‘इट डस्ट – मायनिंग अँड ग्रीड इन गोवा’ हे पुस्तक वाचेपर्यंत मनोहर पर्रीकर या गृहस्थाबद्दलचे माझे मत चांगले होते. संघाचा कट्टर स्वयंसेवक आपल्या सुंदर मातृभूम��चे असे लचके तोडू कसे देतो ती विद्रूप आणि विपन्न व्हावी असे कसे चाहतो ती विद्रूप आणि विपन्न व्हावी असे कसे चाहतो सुंदर मातृभूमी याचा अर्थ ती तिच्या निसर्गासह सुंदर असाच ना सुंदर मातृभूमी याचा अर्थ ती तिच्या निसर्गासह सुंदर असाच ना की हिंदूराष्ट्र डोंगर, नद्या, प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या वैविध्याने नटलेले नसेल की हिंदूराष्ट्र डोंगर, नद्या, प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या वैविध्याने नटलेले नसेल\nभारतीय संघ एकदिवशीय विश्वचषक जिंकू शकेल\nभारतीय फलंदाजीत सातत्य नसलं तरी, गोलंदाजीत मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत कमालीचं सातत्य दिसलं आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर, शमी, इशांत, चहल व कुलदीप यांनी भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. पण नुकत्याच झालेल्या मालिकेत ३५८ धावांचा डोंगर भारतानं उभा केला होता. तो ऑस्ट्रेलियानं १३ चेंडू शिल्लक ठेवून सहज पार केला. त्यामुळे भारतीय संघाला इंग्लंडमधील विश्वचषक जिंकणं सोपं नक्कीच असणार नाही\nसहावा नास्तिक मेळावा : ‘नास्तिकता या मूल्याद्वारे लोकशाही मूल्यांचं समर्थन करणं हेच उद्दिष्ट\nसहावा नास्तिक मेळावा १७ मार्च रोजी पुण्यामध्ये पार पडला. नास्तिकता हे सामाजिक मूल्य आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा सद्सद्विवेकबुद्धी, तर्क व वास्तव पुराव्यावर आधारित आहे. या दोन्हींचा योग्य मिलाफ करून साध्य झालेली विचारसरणी ही समाजातील सर्वांना समान विकासाची संधी उपलब्ध करून देऊ शकते, यावर नास्तिक समाजाचा विश्वास आहे.......\n‘आजचा सुधारक’ १ एप्रिलपासून नव्या, आंतरजालीय स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचणार\n‘आजचा सुधारक’ हे नियतकालिक येत्या १ एप्रिलपासून ते नव्या स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. नवे प्रकाशन छापील स्वरूपात नसून ते आंतरजालीय स्वरूपाचे असेल आणि सुरुवातीला ते दर तीन महिन्यांतून एकदा प्रकाशित होईल. ‘सुधारक’ हे प्रत्येकालाच आपले व्यासपीठ वाटावे असे प्रयत्न सदोदित राहतील.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/39376", "date_download": "2019-03-22T09:58:50Z", "digest": "sha1:PSPUDGXVANEOSY2B7YOPZAT2XL5NPMUQ", "length": 2653, "nlines": 36, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "विविध कालगणना | हिंदूंचे वर्ष| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nहिंदूंचे वर्ष १२ चांद्र महिन्यांचे व सौर वर्षाशी जुळवून घेण्यासाठी २८-२९ महिन्यांनंत�� एक अधिक महिना येतो. त्याबद्दलचा नियम सूर्याच्या राशिसंक्रमणाशी जोडलेला व सुस्पष्ट आहे. ज्यू लोकहि अधिक महिना घेतात. मात्र त्याचे नियम वेगळे आहेत. दर १९ वर्षांच्या चक्रामध्ये ३,६,८,११,१४,१७ व १९ ही वर्षे अधिक महिन्याची. हा अधिक महिना दर वेळेला ११व्या महिन्यानंतरच येतॊ व तो ३० दिवसांचा असतो. बाराव्या महिन्याचे नाव अडार असे आहे. अधिक महिन्याचे नाव अडार-१ असे होते व बारावा महिना त्या वर्षी अडार-२ असे नाव घेतो. हिंदूंमध्येहि अधिक चैत्र व निज चैत्र असे म्हणतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-narayan-rane-bjp-girish-bapat-81902", "date_download": "2019-03-22T10:50:46Z", "digest": "sha1:MFL72C2TF2V2O6E2JKRVQQVIEGYKLZHR", "length": 14385, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news narayan rane bjp girish bapat राणे मंत्रिमंडळात येणारच; युतीही अभेद्य | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nराणे मंत्रिमंडळात येणारच; युतीही अभेद्य\nशनिवार, 11 नोव्हेंबर 2017\nनाशिक - स्वतंत्र पक्षाची स्थापना केलेले नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशावर आज राज्याचे अन्न, नागरी व ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट यांनी शिक्कामोर्तब केले. राणे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशामुळे युतीमध्ये काहीही बिघाड होणार नसून, ती अभेद्यच असल्याचे सांगत, सरकार आपला कार्यकाळही पूर्ण करेल. त्यामुळे मध्यावधी वा सरकार अस्थिर असल्याचा वावड्या खोट्या असल्याचा दावाही बापट यांनी केला.\nनाशिक - स्वतंत्र पक्षाची स्थापना केलेले नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशावर आज राज्याचे अन्न, नागरी व ग्राहक संरक्षणमंत्री गिरीश बापट यांनी शिक्कामोर्तब केले. राणे यांच्या मंत्रिमंडळातील प्रवेशामुळे युतीमध्ये काहीही बिघाड होणार नसून, ती अभेद्यच असल्याचे सांगत, सरकार आपला कार्यकाळही पूर्ण करेल. त्यामुळे मध्यावधी वा सरकार अस्थिर असल्याचा वावड्या खोट्या असल्याचा दावाही बापट यांनी केला.\nपत्रकार परिषदेमध्ये बापट बोलत होते. ते म्हणाले, की नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळ प्रवेशामुळे सरकार अस्थिर होणार असल्याची चर्चा आहे. प्रत्यक्षात तसे काहीही होणार नाही. त्यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश निश्‍चित आहे. त्यामुळे कोणालाही आपल्या खिशातील राजीनामेही काढण्याची गरज नाही. कारण, उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देव��ंद्र फडणवीस यांच्यात थेट संवाद आहे.\nयुतीमध्ये मोकळेपणाचे वातावरण आहे, युती अभेद्य आहे. त्यामुळे युतीचे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री हे सक्षम आहेत, असेही बापट यांनी स्पष्ट केले.\nवजन-मापांमध्ये ग्राहकांची लूट करणाऱ्या पेट्रोल पंपांचेही ऑडिट होणार. अत्याधुनिक यांत्रिक सुविधांचा वापर करून ते पंपांना लावले जाणार. पंपचालकाने जर ते सील तोडून फेरफार करण्याचा प्रयत्न केला तर पंपावरील ते मशिन आपोआप बंद होणार आणि त्याची थेट सूचना पेट्रोल कंपनी- पुरवठा विभागाला जाणार. कंपनी व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीशिवाय तो पंप सुरू होणार नाही. वेळप्रसंगी चौकशी करून पंपाची मान्यताही रद्द होऊ शकेल.\nविखे-पाटील यांनी काँग्रेस सोडल्यास...\nमुंबई : काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या...\nरिफायनरी रद्दचे खरे मानकरी शेतकरीच\nराजापूर - प्रकल्पग्रस्तांची एकजूट आणि संघर्षामुळे नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाला आहे. त्यामुळे या यशाचे खरे मानकरी नाणार परिसरातील शेतकरी आणि जनता...\nअशोक वालम कोकण शक्ती महासंघातर्फे निवडणूक रिंगणात\nराजापूर - नाणार रिफायनरीच्या विरोधात संघर्ष समिती स्थापून ताकद निर्माण झाल्याने अशोक वालम यांनी आता थेट राजकीय आखाड्यात उडी घेतली आहे. समिती विधानसभा...\nआडाळीच्या विस्ताराला फुटणार पंख\nमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ‘आडाळी इंडस्ट्रीयल एरिया’ (एआयए) एक औद्योगिक केंद्र बनू शकेल एवढ्या शक्‍यता आणि संधी आज निर्माण झाली आहे; परंतु...\nकाँग्रेस आघाडीची पारंपरिक मतावरच भिस्‍त\nकणकवली - कोकणातील काँग्रेसचा किल्ला ढासळलेला आहे. तरीही रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सक्षम उमेदवार दिल्याने आघाडीच्या बुडत्या नावेला काठीचा...\nLoksabha 2019 : युती-आघाडीच्या गदारोळात घटकपक्ष बेदखल\nमुंबई - मर्यादित जनाधार आणि राजकीय उपद्रवमूल्य घटल्याने मनसेचे नेते राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53293", "date_download": "2019-03-22T10:19:27Z", "digest": "sha1:3J7RONYHOPUFXR7KFJS2P73UI4AONKBO", "length": 8247, "nlines": 188, "source_domain": "www.maayboli.com", "title": "हमिंगबर्ड पिल्लू आणि आई/बाबा (प्रकाशचित्र) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /rmd यांचे रंगीबेरंगी पान /हमिंगबर्ड पिल्लू आणि आई/बाबा (प्रकाशचित्र)\nहमिंगबर्ड पिल्लू आणि आई/बाबा (प्रकाशचित्र)\nrmd यांचे रंगीबेरंगी पान\nकसलं क्यूट बाळ आहे. ( ते झाड\nकसलं क्यूट बाळ आहे. ( ते झाड स्टार अ‍ॅपल, सुवर्णपत्र आहे )\nखूप संदर . ( ते झाड स्टार\nखूप संदर . ( ते झाड स्टार अ‍ॅपल, सुवर्णपत्र आहे ) होय दिनेश दा मी पण ओळखलं . माझ्या आवडीच झाड आहे\n माबोकरांबरोबर हे शेअर करून मलाच खूप मस्त वाटतंय.\nकिती गोड आहे फोटो.. कध्धीच\nकिती गोड आहे फोटो.. कध्धीच नव्हतं पाह्यलं हमिंग बर्ड चं पिल्लू.. दोघं सेम साईझ चेच वाटताहेत\nकसलं गोंडस बाळ आहे\nकसलं गोंडस बाळ आहे\nअगं कसलं क्यूट आहे हे\nअगं कसलं क्यूट आहे हे\nहो ऑगस्ट १४ ला - पिल्लू\nहो ऑगस्ट १४ ला - पिल्लू आठवडयात मोठी होतील व ती आई घरटे सोडून जाईल असा अंदाज आहे. आठवडाभर उगीच मला \"काय चालू आहे हमिंगबाळाचे\" हा नाद लागला आता\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/act/2", "date_download": "2019-03-22T11:02:59Z", "digest": "sha1:7MCUMQLSI4IJOWYW5IZREDDXXLHE3DEH", "length": 7997, "nlines": 156, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "Under the Act - The Central Sales Tax Act, 1956 | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nफेसबुक वर संपर्कात राहा 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nस्क���च ऑर्डर ऑफ मेरिट २०१४\nआय एम सी इन्कलुसिव्ह इंनोव्हेशन पुरस्कार २०१४\nई इंडिया अवॉर्ड २०१४\nवस्तू व सेवा कर - एक राष्ट्र, एक कर, एक बाजार\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nईझ ऑफ डुईंग बिझिनेस (बिझिनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन-२०१८) flash-new-first\nविक्रीकर विभागाने \" इझ ऑफ डुईंग बिझिनेस\" साठी घेतलेले पुढाकार\nबातम्या आणि मीडिया बॉक्स\n१५ नोव्हेंबर २०१७ पासून १७८ वस्तूंच्या जीएसटी दरात बदल\nव्यवसायकर विलंब शुल्क (लेट फी) माफी बद्दल व्यापारी परिपत्रक\nनाशिक विभागात कार्यरत असलेले चिटफंड ग्रुप\nजीएसटी नोंदणी रद्द प्रकरणे\nवस्तू व सेवा कर कायद्यातील प्रस्तावित बदल\nवस्तू व सेवा कर\nवस्तू व सेवा कर\n11-03-2019 पर्यंत जीएसटीएनला कळविण्यात आलेले आयटी निवारण प्रकरणे आणि स्थलांतर प्रकरणे\nजीएसटी स्थलांतर अर्ज नामंजूर केलेल्या व्यापाऱ्यांची यादी\nजीएसटी करदात्यांची राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये केलेली विभागणी दि.१५/११/२०१८\nजीएसटी परतावा संबंधी सामान्य प्रश्न (FAQs).\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nसमर्थन करतो: फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/water-can-be-used-effectively-this-way/", "date_download": "2019-03-22T10:26:02Z", "digest": "sha1:2CLL2PSTPCDPNRZCL32YEUYZ2FT3A2SX", "length": 15581, "nlines": 123, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "पाण्याचा असाही उपयोग – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nDecember 30, 2017 जगदीश अनंत पटवर्धन अर्थ-वाणिज्य, कृषी-शेती, पर्यावरण, व्यवस्थापन\nआपल्या देशात साधारणत: तीन ऋतू बघण्यास मिळतात उन्हाळा, पावसाला आणि हिवाळा. अजून काही वर्षांनी हे थोडे धाडसाने विधान करावे लागेल की काय असे वाटायला लागले आहे. काही वर्षांपासून लहरी आणि बदलाच्या हवामानामुळे प्रत्येक ऋतूत काहीनाकाही बदल झालेला दिसून येतो आहे. एखाद्या वर्षी जास्तच उन्हाळा, तर पावसाळ्यात प्रचंड पावसाळा. उत्तरेकडील काही राज्यात प्रचंड हिमवर्षाव आणि भूस्खलन झाल्याचे बातम्यांतून ऐकला आणि वाचायला मिळते. मुंबई आणि परिसरात पूर्वीसारखी थंडी आताशा जाणवत नाही पण कधीकधी जास्तच असते. असो.\nदर वर्षी शेतकरी आकाश्याकडे डोळे लावून पावसाची वाट बघत असतो, मुंबईत उकाड्याने आणि पाणी कपातीमुळे हैराण झालेला मुंबईकर पावसाची वाट बघत असतो. सध्या गेले दोन पावसाळे महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस झाला म्हणावे लागेल. पण काही भागात अजून दुष्काळ सदृष्य परिस्थिती आहे. पण जेव्हां पाऊस भरपूर पडतो, सर्व तलाव भरून वाहू लागतात त्यावेळेस तात्पुरता आनंद होतो आणि नकळत आपल्या तोंडातून शब्द निघतात ‘चला यंदा पाणीकपात होणार नाही’ पण आपल्याला पाण्याच्या नियोजनाची तजवीज करण्याचे लक्षात येत नाही. हे वास्तव सगळीकडे आणि सगळ्याच बाबतीत बघावयास मिळते.\nआपल्याला दररोजच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर बऱ्याच गोष्टी दिसतात पण आपण त्याचा साकल्याने विचार, चिंतन, अभ्यास किंवा त्याकडे कुतूहलाने बघत नाही. जसे आपल्या शेजारी एखादी इमारत बांधत असतील किंवा जाणाऱ्या येणाऱ्या रत्यावर इमारतीचे बांधकाम चाललेलं असेल तर आपण नुसतं बघतो आणि पुढे जातो. मनात नाना विचार येतात “मुंबईची नुसती वाट लावली आहे”. एवढ्या इमारती बांधून नागरिकांच्या मुलभूत गरजा कश्या भागविता येणार आहेत मुंबईत दिवसेंदिवस पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रूप घारण करीत आहे. त्याला कारण आहे निसर्गाचे बदललेले ऋतूचक्र. त्यात एखादे वर्षी पाऊस नीट पडला नाही आणि तळी भरली नाही की पाणी कपात आणि बरेच काही. हे सगळे सांगण्याचा खटाटोप अश्यासाठी की…..\nसध्या मुंबईसह देशातील बऱ्याच मोठया शहरात नवीन इमारतीं बांधण्याचे विविध ठिकाणी बांधकाम चालू आहे. आमच्याही इमारतीच्या बाजूला इमारत बांधण्याचे खोदकाम चालू आहे. त्यासाठी त्यांनी चांगलाच पाया खोल खणला आहे, म्हणजे इमारत नक्कीच २० ते २५ मजली असणार. खोदकाम करतांना त्यातून निघणारी माती आणि पाणी हे वेगवेगळे करता येत नाहीत. पण काही काळानी खोदकाम थांबते आणि खोदलेल्या खड्यातून पाण्याचे जिवंत झरा लागतो. परंतू झऱ्यातून पाणी एकसारखे वाहत असल्याने आणि खोदलेल्या खड्ड्यात तुंबत असल्याने ते मोटारच्या साह्याने बाहेर काढावे लागते पण ते तसेच जवळच्या गटारात सोडण्यात येते. काही वेळा गढूळ असते पण बऱ्याच वेळा चांगले स्वच्छ पाणी मोठया पाईपातून दिवसाचे जवळ जवळ पाच ते सहा तास किंवा अधिक तास जवळच्या ग��ारात सोडून दिल्याने याचा कोणालाच काही उपयोग होत नाही बघून मन अस्वस्थ होते. मनात असंख्य विचार येतात.\nबऱ्याच गावातील स्त्रियांना पाण्यासाठी कैक किलोमीटर जाऊन पिण्याचे पाणी आणावे लागते आणि आमच्याकडे फुकट आणि भरपूर आहे पण त्याचा बिल्डर किंवा विकासक शुद्ध आणि स्वच्छ पाण्याला योग्य ज्ञाय देत नाहीत असे वाटते. शुद्ध आणि स्वच्छ पाणी प्रयोग शाळेत तपासून आणि खात्री करून, महानगरपालिकेला पाण्याचे नमुने देऊन त्यांनी पाणी पिण्यास योग्य असल्याचा दाखला दिल्यानंतरच त्या पाण्याचा पिण्यासाठी किंवा दुसऱ्या इमारतीतील झालेल्या बांधकामावर फवारण्यासाठी तसेच कुरिंगसाठी किंवा इतर कामासाठी वापर करण्यास काय हरकत आहे किंवा याचा दुसरीकडे कसा उपयोग करता येईल का हे पाहावे. कुठे साठवून ठेवता येईल का किंवा याचा दुसरीकडे कसा उपयोग करता येईल का हे पाहावे. कुठे साठवून ठेवता येईल का गावातील शेत तळ्यासाठी किंवा पाण्याच्या टँकरवाल्याला पाणी विकता येईल का गावातील शेत तळ्यासाठी किंवा पाण्याच्या टँकरवाल्याला पाणी विकता येईल का किंवा इतरत्र जमिनीत मुरवता येईल का किंवा इतरत्र जमिनीत मुरवता येईल का ज्यायोगे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत मिळाले असे वाटते. पण…..\nवरील गोष्टींचा शासन/ग्रामपंचायती/पालिका/महानगरपालिकांच्या संबंधीत अधिकाऱ्यांनी साईटवर प्रत्यक्ष जाऊन निरीक्षण करून त्या संबंधी योग्य ती भूमिका घ्यावी जेणे करून शुद्ध व स्वच्छ पाण्याचे नियोजन होईल आणि पाण्याचा अपव्य टळेल.\nAbout जगदीश अनंत पटवर्धन\t223 Articles\nएम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nजगदीश अनंत पटवर्धन यांचे साहित्य\nप्लॅस्टिकचा श��ध आणि बोध \nबहुआयामी व्यक्तिमत्व – डॉ.अनिरुद्ध धैर्यधर जोशी\nधुळीचे साम्राज्य आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1379", "date_download": "2019-03-22T10:43:42Z", "digest": "sha1:NMDGKT7UIBFBCCGGGMQZSEZDX3G32HW5", "length": 38193, "nlines": 212, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "माध्यम स्वातंत्र्यावरील आक्रमणाइतकाच माध्यमांचा सवंगपणा हाही गंभीर प्रश्न आहे!", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nमाध्यम स्वातंत्र्यावरील आक्रमणाइतकाच माध्यमांचा सवंगपणा हाही गंभीर प्रश्न आहे\nदिवाळी २०१७ - माध्यमांचं अधोविश्व\nदिवाळी २०१७ भारतीय प्रसारमाध्यमं माध्यम स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य वर्तमानपत्रंं न्यूजरूम\nमाध्यमांचं स्वातंत्र्य आणि पत्रकारांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर खूप लिहिलं जातंय. फॅसिझमच्या आक्रमण काळात ते चर्चिलं जाणं गरजेचं आहे. ‘माध्यमांना काय करू दिलं जात नाही’, ही बातमी बनते किंवा लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाची घटना म्हणून त्याकडे पाहिलं जातं. ‘माध्यमं काय करत नाहीत’, याबद्दल मात्र माध्यमांमध्ये सार्वत्रिक एकमतानं मूग गिळून पाळलेली शांतता अवतीभवती दिसते. ती शांतता भंग पावो.\n‘सेक्सी, ज्यूसी आणि सेन्सेंशल स्टोरीज आणा,’ मुख्य प्रवाहातील वरिष्ठ, कनिष्ठ, नवशिके आणि सर्व स्तरातील वार्ताहरांना मिळणारं हे संपादकीय ब्रीफ. मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्रं ही बातम्यांच्या मनोरंजन मूल्याला अधिक महत्त्व का देतात त्याचं हे एक महत्त्वाचं कारण.\nकोणत्या गोष्टी रिपोर्ट करणं माध्यमं स्वखुशीनं टाळत आहेत, याची यादी पाहिली तर हा प्रश्न किती बहुपेडी आहे, याचा अंदाज येऊ शकतो. माध्यम स्वातंत्र्यावरील आक्रमणाइतकाच माध्यमांचा हा सवंगपणाही गंभीर बनत चाललेला प्रश्न आहे. एकीकडे सनसनाटीपणाचा धोका, दुसरीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाढवला जाणारा राजकीय अंकुश आणि तिसरीकडे न्यूजरूममध्ये बातम्यांच्या निवडीचे नव्यानं पक्के झालेले निकष पाहिले की, या धोक्याचं नीट आक���न होईल.\nगरीब आणि गरिबांचे प्रश्न, धोरणात्मक निर्णय आणि धोरणांची (पॉलिसी) अमलबजावणी, राज्यस्तरीय प्रश्न, प्रादेशिक प्रश्न, जातीय आणि स्त्री अत्याचाराचे मुद्दे, पर्यावरण आणि प्रदूषण यांबद्दल दैनंदिन रिपोर्टिंगमध्ये संपादकीय उत्सुकता अभावानंच दाखवली जाते.\nमुंबईसारख्या शहरांमध्ये आजही ५० टक्क्यांहून जास्त लोकसंख्या ही झोपडपट्टीत राहतेय. युती सरकारनं सुरू केलेल्या आणि नंतर आघाडी सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचं कुरण बनलेल्या झोपडपट्टटी पुर्नवसन योजनेबद्दल मुख्य माध्यमांमध्ये सातत्यानं कधीच रिपोर्टिंग झालेलं दिसत नाही. अलीकडे भाजपचे मंत्री प्रकाश मेहता यांची एसआरए प्रकरणाची बातमी ही एका वर्तमानपत्रानं ब्रेक केल्यानंतर इतर माध्यमांना त्याची दखल घेणं भाग पडलं. तीच गोष्ट एअआरएचे माजी प्रमुख विश्वास पाटील यांच्यावर असलेल्या एसआरए घोटाळ्याच्या आरोपांची. एका मराठी वर्तमानपत्रानं ही बातमी सातत्यानं लावून धरली आणि त्यानंतर इतर माध्यमांनी तो विषय कव्हर केला. प्रकाश मेहता आणि विश्वास पाटील हे या खेळातील सर्वांत मोठे मासे. त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या बातम्या कव्हर झाल्या. पण दक्षिण मुंबईतील कुलाबासारख्या मोक्याच्या ठिकाणापासून ते बीएमसीच्या सीमेवरील मुलुंड आणि दहिसरपर्यंत बहुसंख्य प्रकल्पांमध्ये सुरू असलेल्या गैरव्यवहारांबद्दल, प्रकल्पग्रस्तांच्या हेळसांडीबद्दल माध्यमांना दैनंदिन रिपोर्टिंग म्हणून किंचितही रस नाही. प्रकल्पग्रस्त न्यायालयात जातात, वैयक्तिक लढाई लढतात. त्यातील एखादी इंटरेस्टिंग केसस्टडी असेल तेवढीच रिपोर्ट केली जाते.\nमुंबईमधील टोळीयुद्धाचा काळ संपल्यानंतर आता फायनाशिअल क्राईममध्ये गुन्हेगारांच्या सर्वाधिक टोळ्या सक्रीय आहेत. फायनाशिअल क्राईमसाठीची अगदी मोक्याची अशी व्यवस्था तयार झालेली आहे ती रिअल इस्टेटमध्ये. एसआरएमध्ये लहान-मोठ्या बिल्डर्सची गुंतवणूक आहे. हे बिल्डर्स वर्तमानपत्रांना पानपानभर जाहिराती देतात. वर्तमानपत्रांच्या मालकांची रसदच बंद करण्याची धमकी सतत जाहिरात विभागामार्फत संपादकीय विभागापर्यंत पोहचवली जाते. एक-दोन वेळा अशा बातम्या सखोल काम करूनही लावल्या जात नाहीत म्हटल्यावर वार्ताहरदेखील नंतर त्याविषयावर काम करणं बंद करतो. नोकरी टिकवण्याचा सवाल ���सल्यानं या विषयावर कधी बोभाटा केला जात नाही. पण अशा कितीतरी बातम्यांची बीजं संपादकीय बैठकांमध्येच 'नॉट इंटरेस्टेड' म्हणून कापली जातात किंवा बातम्या न लावता त्यांची वासलात लावली जाते.\nमुंबईतील प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये लाईफस्टाईल रिपोर्टिंगला गेल्या १०-१५ वर्षांत मिळत गेलेलं स्थान आणि त्या तुलनेत कमी होत गेलेलं रिअल इश्यूजचं कव्हरेज हे इतकं सटल आहे की, वाचकालाही आपले प्रश्न वर्तमानपत्रांतून प्रतिबिंबित होत नसल्याची जाणीव खूप उशिरानं झाली. वाचकांनीही त्या रंजक मूल्यांमध्ये सामील होत साडीचे रंग बदलत नवरात्र सेलिब्रेट करायला सुरुवात केली. मग एलिफिन्स्टन रेल्वे पुलाची चेंगराचेंगरी किंवा घाटकोपरच्या सानप प्रकरणानंतर वाचकालाही जाग येते. सजग वाचकांनी वर्तमानपत्रांकडून असलेल्या अपेक्षा जराही कमी न करता त्याबद्दल चोखंदळच राहिलं पाहिजे.\n‘आम्ही अलीकडे पेपर वाचतच नाही. त्यामध्ये वाचण्यासारखं काय असतं’ अशा शब्दांत हिणवणी केल्यानं वाचकाचा आवाज मालक-संपादकांपर्यंत पोचणार नाहीये. मराठीतील काही प्रसिद्ध लेखकराव तर वर्तमानपत्र वाचूच नये, असा प्रचार गेली अनेक वर्षं करत आहेत. माध्यमांची ताकद आणि त्याचा लोकशाहीतील प्रभाव याबद्दल असलेल्या कमालीच्या अज्ञानातूनच अशी प्रचारकी मतं पसरवली जातात. वर्तमानपत्रांच्या सवंगपणाला वाचक मोठ्या प्रमाणात चाप लावू शकतात. ती वाचक संस्कृतीही रंजकपणात वाहून जातेय की, काय अशी परिस्थिती आज अवतीभोवती दिसतेय.\nशहरातील आणखी उदाहरण द्यायचं तर, बिल्डर्सनी ट्री अॅथोरिटीच्या अटी धाब्यावर बसवत केलेली वृक्षतोड, मोकळ्या जागांवर केलेली अतिक्रमणं अशा साध्या निकषांची पडताळणी जरी माध्यमांनी बातम्यांमधून केली तरी मोठमोठ्या बिल्डर्सची धाबी दणाणतील, अशी परिस्थिती आहे. माध्यमांच्या या ताकदीचा अंदाज असल्यानं त्यांना मॅनेज केलं जातेय. माध्यमांचे मालक-संपादक या ताकदीचा वापर नैसर्गिक न्यायानं न करता उघडउघड मॅन्युप्युलेटिव्ह पद्धतीनं करतात.\nराज्यस्तरीय प्रश्न, प्रादेशिक समस्या आणि आर्थिक-सामाजिक वृत्तांकनाबद्दल माध्यमांवर मोठी जबाबदारी असते. ‘व्हॉईसलेस लोकांचा आवाज’ माध्यमं असतात. पण, तिथही चिंताजनक परिस्थिती आहे. पत्रकार-प्राध्यापक जयदेव डोळे ज्या आवृत्त्याकरणाचा धोका गेली अनेक वर्���ं मांडत आहेत, तो आता सर्वव्यापी प्रश्न बनलेला आहे. म्हैसाळला झालेला स्त्रीभ्रूणहत्येची किंवा बेकायदेशीर गर्भपाताची बातमी सगळ्या वर्तमानपत्रांनी कव्हर केली, पण याच मुद्दयावर राज्यभरात सुरू असणारे गुन्हे, त्याचा तपास, त्याचे राजकीय लागेबांधे यांबद्दल दैनंदिन रिपोर्टिंगमध्ये दिसते ती पोकळीच. हुंडाप्रश्न, बालविवाह, घरगुती हिंसा, कामाची ठिकाणी होणारा लैंगिक छळ, मजुरांचे प्रश्न, कामगारांच्या लढाया, आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेचा मोडत चाललेला कणा, हे बातमी मूल्य नसणारे विषय म्हणून बाजूला पडत चाललेले दिसतात. सण जसे सार्वत्रिक साजरे होतात, तसं मीडिया अशा महत्त्वाच्या विषयांवर सार्वत्रिक कव्हरेज करतं, एकाच वेळी सगळी वर्तमानपत्रं एखाद्या घटनेबद्दल लिहितात. पण तो मूळ प्रश्न मांडणी म्हणून रिपोर्टिंगमध्ये पद्धतशीर वगळला जातो. किंवा वरवरचं रिपोर्टिंग केलं जातं. जेणेकरून काही वेळा वाचकांची दिशाभूल होते. दर्जेदार रिपोर्टिंग न करताही प्रश्न मांडल्याचा आभास तयार केला जातो. सिव्हिल सोसायटी सदस्यांच्या, उच्चभ्रू वस्तीतील नागरिकांच्या गटानं उपस्थित केलेल्या मुद्द्यांच्या बातम्या लावत राहायच्या. त्यातूनही असा आभास अगदी सहज तयार केला जातोय. व्हॉट्सअॅप, फोन आणि आर्मचेअर रिपोर्टिंगमुळेही या सवंगपणात वाढ होत चालली आहे.\nकोण कोणास काय म्हणाले टाईप रिपोर्टिंगच्या प्रेमातून नजीकच्या काळात माध्यमं बाहेर पडतील अशी आशा वाटत नाही. कुपोषणानं होणारे बालमृत्यू, अल्पवयीन मुलींवरचे अत्याचार, आश्रम शाळांचे प्रश्न, खिळखिळी होत असलेली सरकारी आरोग्य व्यवस्था, रस्त्यांची दुर्दशा, एपीएमसीतील भ्रष्टाचार, रेल्वेतून पडून दर दिवशी मरणारे निष्पाप कष्टकरी यांबद्दलच्या बातम्या लावायचा मुद्दा येतो, तेव्हा वाचकाला यात काय इंटरेस्ट आहे, असं विचारलं जातं. पण अत्यंत उथळ विधानं करणाऱ्या नेत्यांना मात्र दररोज भरपूर जागा दिली जाते. आपले राजकीय नेतेही माध्यमांच्या या सवंगपणाचा पुरेपूर वापर करत बातम्या बनतील अशीच विधानं करायला लागले आहेत. हे दुष्टचक्र नव्हे तर काय आहे\nमुख्य प्रवाहातील बहुतेक वर्तमानपत्रांच्या या कलुषित मनोवृत्तीमुळेच पर्यायी माध्यमांकडे नवी आशा म्हणून पाहिलं जात आहे. नवी आशा-किरणं उगवणं चागलं आहे, पण मुख्य प्रवाहातील माध्य��ांच्या रिपोर्टिंगमध्ये मोठे बदल अपेक्षित आहेत. मनुष्यबळ, पैसा आणि वेळ खर्च करून मुख्य वर्तमानपत्र सखोल रिपोर्टिंग करू शकतात, सातत्यानं करू शकतात. पर्यायी माध्यमांकडे ही सगळी ताकद सातत्यानं असेलच अशी खात्री नाही.\nमुख्य प्रवाहातील रिपोर्टिंगमध्ये असणाऱ्या पत्रकारांनी अधिकाधिक आक्रमकपणे न्यूजरूममध्ये इश्यू बेस्ड स्टोरी सेल करणं, सनसनाटीपणाला नकार देणं आणि व्हाईसलेस पीपलचा आवाज बनणं हेच यावर उत्तर आहे. नाहीतर जनसामान्यांशी संबंधित कोणताही विषय मांडणं हे फक्त एनजीओचं, चळवळींचं काम आहे आणि चळवळींनी प्रश्न उचलल्यानंतर पत्रकार ते मांडतील अशीही धारणा रुजू लागेल. एनजीओ-चळवळी यांच्या स्वत:च्या मर्यादा आहेत आणि शक्तीस्थळं आहेत. पत्रकारिता आणि चळवळी यामध्ये स्पष्ट फरक आहे. ती रेषा धूसर करत पत्रकारितेची जबाबदारी आंदोलनांच्या भरवशी ठेवणं, हेही नव्या धोक्याला निमंत्रण असेल.\nलेखिका शरयू डी. इंग्रजी पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\n‘अक्षरनामा’चा दिवाळी अंक संपला…\nयंदाच्या दिवाळी अंकात माध्यम-चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला आहे. माध्यमांचा आपल्या दैनंदिन जगण्याशी निकटचा संबंध असल्यानं आणि माध्यमांमध्ये मानवी जगण्यातल्या सर्व क्षेत्रांचा समावेश होत असल्याने बारा-पंधरा लेखांमध्ये या विषयाचे काही निवडक पैलूच उलगडले जाऊ शकतात. मात्र यापुढेही ‘अक्षरनामा’ आपल्यापरीनं शक्य तेवढ्या तटस्थ, नि:पक्ष आणि तारतम्यानं माध्यम-चिकित्सा करण्याचा प्रयत्न करेल.......\nज्वालामुखींच्या सहवासात अर्थात हवाई बेटांची सफर\nहवाई बेटांत एकूण पाच volcanoes आहेत, त्यापैकी तीन सक्रिय अवस्थेत असल्याचे मानले जातात. म्हणजे नजीकच्या शतकात आलटून-पालटून तिन्हींचा लावा उ��्रेक झाला आहे. त्यापैकी कीलाउएया हा ज्वालामुखी १९८३ पासून सतत लावा ओततोय. आम्ही याच कीलाउएयाचा नजारा बघायला निघालो होतो...आणि काही हजार फूट उंचीवरून कीलाउएया volcano चं हालेमा'उमा'ऊ क्रेटर अर्थात ज्वालामुखीचं जिवंत मूख लांबून दृष्टीक्षेपात येऊ लागलं.......\nकर्र...कर्र...कर्र...दरवाजा हळूहळू हळूहळू उघडतो...एक लांबच लांब हात बाहेर येतो... फक्त हाडं... बोटांची हाडं.... सांगाड्याचा हात… अंधारातून कर्कश्श किंकाळी ऐकू येते... वाऱ्याचा आवाज, सळसळत्या पानांचा आवाज... पावलांचा आवाज... काळं मांजर खिडकीतून उडी मारून आत येतं. त्याचे फक्त डोळे चमकतात... सांगाड्यांचं नृत्य सुरू होतं... हाडं कडकडा वाजतात..........\nचेरिंग क्रॉस रोड : लंडनच्या कला-संस्कृती विश्वाचं लखलखीत वैभव\nचेरिंग क्रॉस रोड ही देशोदेशीच्या साहित्यशौकिनांना, कलासक्त पावलांना ओढ लावणारी लंडनमधली ही अत्यंत नावाजलेली पुस्तकपेठ. पुस्तकवेडानं झपाटलेली अफाट लिहिती-वाचती माणसं या सगळ्यांच्याच आस्थेचं हे ठिकाण. अवघ्या साहित्याच्या इतिहासात अन लंडनच्या कला-संस्कृती विश्वात हा चेरिंग क्रॉस असा लखलखीत वैभव बनून राहिलेला आहे........\n‘आऊटडेटेड होण्याची भावना त्रास देते’ : दीपक शिर्के\nआपण इंडस्ट्रीमधून हळूहळू बाहेर फेकलो जातो आहोत, ही जाणीव खूप त्रास द्यायला लागतो. म्हणजे तुम्ही माझ्या आजूबाजूलाच फिरा असं माझं म्हणणं नाही किंवा माझ्यावरच लक्ष द्या असं म्हणणं नाही, पण किमान माझ्या वयाचा आणि अनुभवाचा आदर तरी ठेवा. आमच्या काळी कुणी सीनियर माणूस आला की, आम्ही उठून उभे राहायचो. आता तसा सन्मान द्यायची पद्धत संपत आली आहे. आपण आऊटडेटेड होत चाललो आहोत की, काय ही भावना त्रास देते.......\nतळवलकर – एक मूल्यमापन\nलोकोत्तर व्यक्ती मरणोत्तर आणखी मोठ्या होतात. त्यामुळे त्यांच्याविषयी दंतकथा तयार करण्याचे काम काही मतलबी लोक करत असतात. त्यांच्या मनसुब्यांना थोडीफार टाचणी लावावी आणि आजच्या-उद्याच्या तरुण पत्रकारांना तळवलकर नेमकेपणानं समजून घेता यावेत, त्यांच्याविषयी ‘नमस्कारतुल्य’ धसका न वाटता, त्यांच्यापासून काहीएक प्रेरणा घेता यावी, हा एकमेव हेतू असलाच तर या आगावूपणामागे आहे.......\nतळवलकर या सगळ्या बदलांच्या आधी निवृत्त झाले, हे त्यांचं भाग्य. वर्तमानपत्राच्या ऑफिसात संपादकाचा शब्द अंतिम असण्याची मौज त्यांनी मन:पूत अनुभवली. ती संपुष्टात येण्याच्या आधीच्या टप्प्यावरच ते अचूकपणे सन्मानानं बाहेर पडले, म्हणून ते ‘भाग्यवान’. तळवलकर काही कारणाने आणखी दोनेक वर्षं संपादकपदावर राहिले असते तर तर ते एवढे भाग्यवान ठरू शकले नसते.......\n‘मटा’, ‘मौज’, ‘माणूस’ आणि तळवलकर (पूर्वार्ध)\nतळवलकर आणि त्यांचा चाहता मराठी मध्यमवर्ग यांनी गेल्या पंचवीस वर्षांतील कम्युनिकेशन क्रांतीचा लाभ घेतला, मात्र त्यांनी तिचा भविष्यवेध जाणला नाही. त्यांनी भविष्यकाळ भूतकाळातूनच घडणार आहे या जुन्या (कदाचित कालबाह्यही) विचारसूत्राचाच सतत आधार घेतला. त्यामुळे ते नेहरू-रानडे-गोखले यांचा इतिहास तपासत राहिले. मराठी मध्यमवर्ग अशाच आठवणीवजा लेखनात अधिक रमतो ना\n‘मटा’, ‘मौज’, ‘माणूस’ आणि तळवलकर (उत्तरार्ध)\nतळवलकर आणि त्यांचा चाहता मराठी मध्यमवर्ग यांनी गेल्या पंचवीस वर्षांतील कम्युनिकेशन क्रांतीचा लाभ घेतला, मात्र त्यांनी तिचा भविष्यवेध जाणला नाही. त्यांनी भविष्यकाळ भूतकाळातूनच घडणार आहे या जुन्या (कदाचित कालबाह्यही) विचारसूत्राचाच सतत आधार घेतला. त्यामुळे ते नेहरू-रानडे-गोखले यांचा इतिहास तपासत राहिले. मराठी मध्यमवर्ग अशाच आठवणीवजा लेखनात अधिक रमतो ना\nहे असं का घडतं तर तळवलकरांकडे त्यांच्या काही विशिष्ट प्रिय मतांचा आग्रह आहे, म्हणून तर तळवलकरांकडे त्यांच्या काही विशिष्ट प्रिय मतांचा आग्रह आहे, म्हणून असा विशिष्ट मतांचा आग्रह असतो, तेव्हा नकळत माणूस न्यायाधीशाची भूमिका घेतो. संपादकानं ही भूमिका घेता कामा नये, त्याची भूमिका समाज ‘साक्षर’ करण्याची हवी. खर्‍या-खोट्याची पारख असणं, न्याय-अन्याय, नीती-अनीती यांविषयी चाड असणं आणि या अर्थानं ‘साक्षर’ समाज निर्माण करण्यात वृत्तपत्रांचा वाटा फार मोठा असतो.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/211", "date_download": "2019-03-22T10:48:22Z", "digest": "sha1:NEUS4LS7WN7YJ2C4KNTHFMEHF2XASXC6", "length": 27247, "nlines": 213, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "विज्ञानवार्ता : जगभरातील विज्ञानविषयक ठळक घडामोडी", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nविज्ञानवार्ता : जगभरातील विज्ञानविषयक ठळक घडामोडी\nविज्ञाननामा Science ���ँक्सगिव्हिंग डे Thanksgiving Day डायनासॉर Dinosaur डे-नाईट टेस्ट मॅच Day/night cricket चालकविरहीत मोटारगाडी Driverless Car\nजगभरात विविध देशांमध्ये शास्त्रज्ञ अचाट असे नवनवे शोध लावत आहेत, अफलातून नवे सिद्धान्त मांडत आहेत. अशाच काही नजीकच्या काळातील महत्त्वाच्या, इंटरेस्टिंग, विज्ञानविषयक घडामोडींची माहिती...\n१. ‘थँक्सगीव्हिंग’ हा सण अमेरिकेत मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो. यंदा हा दिवस २४ नोव्हेंबर रोजी साजरा केला गेला. यानिमित्तानं विखुरलेलं कुटुंब मेजवानीसाठी एकत्र येतं आणि वर्ष संपत आल्याची जाणीव सर्वांना होऊ लागते. वर्षाखेरीच्या निमित्तानं ‘न्यू यॉर्क टाईम्स’ने या वर्षभरात त्यांनी प्रकाशित केलेल्या महत्त्वाच्या विज्ञानविषयक लेखांचा आढावा ‘थिस थँक्सगीव्हिंग बी थँकफुल फॉर सायन्स’ या लेखात घेतला आहे.\nयात वजन कमी करण्यामागचे शास्त्र उलगडणारे आणि त्यावर नवीन प्रकाश टाकणारे विविध लेख अक्षरशः आपल्याला खडबडून जागं करणारे आहेत. खूप वाढलेलं वजन कमी करणं इतकं अवघड का असतं आणि चित्रविचित्र डायट करून वजन कमी केलं, तरीही ते पुन्हा वाढू न देणं किती जिकिरीचं आहे, हे या लेखांत स्पष्ट करून सांगितलं आहे.\nकाही निवडक आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि अतिश्रीमंत व्यावसायिक (जसे की अमेझॉनचे जेफ बेझोस आणि टेस्ला मोटर्सचे इलॉन मस्क) अंतराळातील पर्यटन, परग्रहावर मानवी वसाहत निर्माण करणं यावर संशोधन करत आहेत, त्यासंबंधित तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी मोठी गुंतवणूक करत आहेत. इलॉन मस्क यांचं म्हणणं आहे की, येत्या ४० ते १०० वर्षांत मनुष्य प्राणी इतर ग्रहांवर वास्तव करणारा प्राणी बनेल.\nयाबरोबरच पुरातत्वशास्त्रीय शोधांमधून पुढे आलेली नवीन माहिती आणि कुत्र्यांच्या उत्क्रांतीबद्दल अफलातून अशी माहिती वाचायला मिळते.\nहा लेख सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.\n२. एके काळी डायनासॉर प्रजातीचे प्राणी पृथ्वीवर मोठ्या प्रमाणात नांदत होते. परंतु ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी एक महाकाय उल्का पृथ्वीवर येऊन आदळली आणि त्यातून आलेल्या प्रलयात डायनासॉर नष्ट झाले, हा सिद्धान्त आपण अनेकदा ऐकलेला आहे. परंतु ही उल्का पृथ्वीवर पडली असताना नक्की काय घडलं याबद्दल तपशीलवार सिद्धान्त आता शास्त्रज्ञांनी मांडला आहे. आणि यातली माहिती अक्षरशः धक्कादायक आहे. ही उल्का पडल्यावर ६० मैल ���ुंदी असलेलं विवर तयार झालं आणि वर उडालेले खडक एव्हरेस्ट पर्वताच्या उंचीच्या दुप्पट उंचीवर हवेत भिरकावले गेले आणि ते खाली पडल्यावर विवराभोवती पर्वतांचं एक रिंगण तयार झालं.\nएनपीआरच्या वेबसाईटवर हा लेख सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा.\n३. वरिष्ठ भारतीय शास्त्रज्ञ प्रा. एम. जी. के. मेनन यांचं नुकतंच निधन झालं. डॉ. होमी भाभा यांचे शिष्य असलेले प्रा. मेनन इस्रोचे माजी चेअरमन होते. भारतीय शासन आणि विज्ञानक्षेत्र यांचातला दुआ म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्यांना श्रद्धांजली वाहणारा आणि त्यांच्या भरीव कार्याची ओळख करून देणारा लेख ‘हिंदू’ दैनिकाच्या वेबसाईटवर वाचू शकता.\n४. क्रिकेट हा आपला सर्वांचा आवडता खेळ. पण टी २० ला सुरुवात झाल्यापासून टेस्ट क्रिकेटला उतरती कळा लागली आहे. टेस्ट क्रिकेटला पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी डे-नाईट टेस्ट मॅच प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्या आहेत. या सुरू करण्याआधी चेंडू कुठल्या रंगाचा असावा जेणेकरून तो सूर्यप्रकाशात आणि तरतरी कुत्रिम प्रकाशात खेळाडूंना व्यवस्थित दिसेल यावर मोठी चर्चा झाली. अखेर गुलाबी रंगाचा नवा चेंडू बनवण्यात आला. परंतु ‘द कॉन्व्हर्सेशन’ या वेबसाईटवर क्वीन्सलँड विद्यापीठातील शास्त्रज्ञ डेरेक हेन्री आर्नल्ड यांनी यावर प्रश्नचिन्ह उभं केलं असून, गुलाबी चेंडू धोकादायक असल्याचं त्याचं म्हणणं आहे.\nयामागचं विज्ञान समजून घेण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.\n५. चालकविरहीत मोटारगाड्यांची चाचणी सर्वत्र होऊ लागली आहे. गुगल, व्होल्वोसारख्या कंपन्या यात आघाडीवर आहे. परंतु अशा गाड्यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे नीतीशास्त्रीय प्रश्न उभे राहत आहेत. अपघात होत असल्यास त्या गाडीने काय करावे गाडीतील लोकांना वाचवायचा प्रयत्न करावा का पादचाऱ्यांना वाचवावं गाडीतील लोकांना वाचवायचा प्रयत्न करावा का पादचाऱ्यांना वाचवावं अशा प्रश्नांची सविस्तर चर्चा वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगा���च्या गहन अध्ययनाचा पुरावा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\nनिर्भिड पत्रकार रवीश कुमार अलीकडच्या काळात सातत्यानं टीव्ही कमी पहा किंवा पाहूच नका, मलासुद्धा पाहू नका, असं कळकळीनं सांगत आहेत. त्याचं मुख्य कारण आहे, भारतातला टीव्ही ‘भारत’ दाखवत नाही. भारतातली टीव्ही पत्रकारिता एखाद-दुसरा अपवाद वगळता सतत कुणाची तरी तरफदारी करण्यातच धन्यता मानू लागली आहे. टीव्हीमध्ये काही काळ पत्रकारिता केल्याला एका पत्रकार महिलेनं कंटाळून टीव्ही पत्रकारिता सोडली, त्याची ही गोष्ट.......\nकवितासुद्धा काही बोलत असते, तेसुद्धा मला सांगायचं असतं. मी सर्वत्र कवितेचा आदर करत आलो आहे.\nआज आंतरराष्ट्रीय कविता-दिवस. यानिमित्तानं हा विशेष लेख. ३ फेब्रुवारी २००० रोजी सोलापूर आकाशवाणीवर प्रसारित झालेले हे त्र्यं. वि. सरदेशमुखांचं काव्यवाचन. त्यात आपल्या पन्नास वर्षांपूर्वीच्या कविता वाचतानाच ते त्या ओढाळ वयातल्या ‘वैशाख’ या टोपणनाव धारण करणाऱ्या कवीला शोधत आहेत. आपला कवितेचा प्रवास जणू स्मृतींमधून पुन्हा जगत आहेत. सरदेशमुख जन्मशताब्दीनिमित्तानं त्यांचं कृतज्ञ स्मरण.......\nबिनबुडाची मडकी व आयाराम-गयारामांच्या जीवावर पक्षाचे मूळ उद्दिष्ट कधीच साध्य होणार नाही\nसार्वत्रिक निवडणुका आल्या की, विविध पातळीवर पक्षांतर होतात, हे नवीन नाही. पण समविचारी पक्षात पक्षांतर करणे गैर किंवा अनैतिक नाही. पण केवळ व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी विसंगत विचारधारेच्या पक्षात झालेली पक्षांतरे गैर व अनैतिक ठरतात. आपण सामाजिक व राजकीय जीवनात वावरतो, तेव्हा आपली वैचारिक बैठक पक्की असेल तर असे नेते व कार्यकर्ते एकवेळ घरी बसतात, पण विसंगत विचारधारा असलेल्या पक्षात जात नाहीत.......\n‘सर्फ एक्सेल’च्या जाहिरातीला विरोध हा एक विकृत व किळसवाणा नमुना आहे\nधर्मवादी सत्तेकडे डोकं गहाण ठेवलेली पिढी विनाशाकडे जात आहे, कदाचित याची त्यांना कल्पना नसावी. ज्या भारतानं बहुसंस्कृतीची मूल्यं आणि तत्त्वं जगाला दाखवून दिली, त्याच भारतातले काही लोक या शांतताभूमीचं वातावरण खराब करत आहेत. हा भारत बहुसांस्कृतिक व सामाजिक मूल्यांशी श्रद्धा बाळगणारा आहे. अशा बहुरंगी भारताला तडे पडण्याचे प्रकार आमच्याच काही बांधवांकडून होत आहेत.......\nअण्णा हजारे आणि जॉर्ज फर्नांडिस\nजॉर्ज फर्नांडिस यांचं नुकतंच ���िधन झालं. अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या रसयुक्त सांगतेनं त्यांचा राजकीय आणि आध्यात्मिक मृत्यू जवळ आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. हा लेख म्हणजे या दोघांची सर्वंकष तुलना नाही, कारण दोघेही अनेक बाबतीत तुलना होणार नाही, अशा प्रकारचे आहेत. जॉर्जच्या मृत्यूनंतर अण्णा मात्र कायमचे आदरणीय आहेत, त्यांची पत संपत आली तरीसुद्धा.......\nसद्य:स्थितीत योग्य राजकीय भूमिका कोणती ती कशी ठरवावी मतदान करताना कोणते निकष लावावेत\n“काही पक्ष व संघटनांची उभारणीच मुळी या ‘प्रेम-द्वेष’ सिद्धान्तावर केलेली असते. प्रेम व द्वेष भावना नेहमी विचारांवर कुरघोडी करतात. चिकित्सेचं त्यांना वावडं असतं. अशा पक्ष-संघटनांतील व्यक्तींनी सारासार विचार करण्याची शक्ती गमावलेली असते. व्यक्ती व संघटना आपल्या सोयीनुसार सामाजिक न्यायाचा अर्थ लावतात. समाजातील काही घटकांचं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या अट्टाहासातून ते इतर समाजघटकांवर अन्याय करतात.”.......\nमनोहर पर्रीकर : गोव्याचा गल्ली बॉय\nहार्टमन डिसूझा या पत्रकारलेखकाचे ‘इट डस्ट – मायनिंग अँड ग्रीड इन गोवा’ हे पुस्तक वाचेपर्यंत मनोहर पर्रीकर या गृहस्थाबद्दलचे माझे मत चांगले होते. संघाचा कट्टर स्वयंसेवक आपल्या सुंदर मातृभूमीचे असे लचके तोडू कसे देतो ती विद्रूप आणि विपन्न व्हावी असे कसे चाहतो ती विद्रूप आणि विपन्न व्हावी असे कसे चाहतो सुंदर मातृभूमी याचा अर्थ ती तिच्या निसर्गासह सुंदर असाच ना सुंदर मातृभूमी याचा अर्थ ती तिच्या निसर्गासह सुंदर असाच ना की हिंदूराष्ट्र डोंगर, नद्या, प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या वैविध्याने नटलेले नसेल की हिंदूराष्ट्र डोंगर, नद्या, प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या वैविध्याने नटलेले नसेल\nभारतीय संघ एकदिवशीय विश्वचषक जिंकू शकेल\nभारतीय फलंदाजीत सातत्य नसलं तरी, गोलंदाजीत मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत कमालीचं सातत्य दिसलं आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर, शमी, इशांत, चहल व कुलदीप यांनी भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. पण नुकत्याच झालेल्या मालिकेत ३५८ धावांचा डोंगर भारतानं उभा केला होता. तो ऑस्ट्रेलियानं १३ चेंडू शिल्लक ठेवून सहज पार केला. त्यामुळे भारतीय संघाला इंग्लंडमधील विश्वचषक जिंकणं सोपं नक्कीच असणार नाही\nसहावा नास्तिक मेळावा : ‘नास्तिकता या मूल्याद्वारे ल���कशाही मूल्यांचं समर्थन करणं हेच उद्दिष्ट\nसहावा नास्तिक मेळावा १७ मार्च रोजी पुण्यामध्ये पार पडला. नास्तिकता हे सामाजिक मूल्य आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा सद्सद्विवेकबुद्धी, तर्क व वास्तव पुराव्यावर आधारित आहे. या दोन्हींचा योग्य मिलाफ करून साध्य झालेली विचारसरणी ही समाजातील सर्वांना समान विकासाची संधी उपलब्ध करून देऊ शकते, यावर नास्तिक समाजाचा विश्वास आहे.......\n‘आजचा सुधारक’ १ एप्रिलपासून नव्या, आंतरजालीय स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचणार\n‘आजचा सुधारक’ हे नियतकालिक येत्या १ एप्रिलपासून ते नव्या स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. नवे प्रकाशन छापील स्वरूपात नसून ते आंतरजालीय स्वरूपाचे असेल आणि सुरुवातीला ते दर तीन महिन्यांतून एकदा प्रकाशित होईल. ‘सुधारक’ हे प्रत्येकालाच आपले व्यासपीठ वाटावे असे प्रयत्न सदोदित राहतील.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/act/4", "date_download": "2019-03-22T09:57:59Z", "digest": "sha1:NMKOMRQGE5GZHHRPVE6LS5J67VMIDQ77", "length": 6814, "nlines": 135, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "Under the Act - The Maharashtra Tax on the Entry of Goods into Local Areas Act, 2002. | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nफेसबुक वर संपर्कात राहा 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nस्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट २०१४\nआय एम सी इन्कलुसिव्ह इंनोव्हेशन पुरस्कार २०१४\nई इंडिया अवॉर्ड २०१४\nवस्तू व सेवा कर - एक राष्ट्र, एक कर, एक बाजार\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nईझ ऑफ डुईंग बिझिनेस (बिझिनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन-२०१८) flash-new-first\nविक्रीकर विभागाने \" इझ ऑफ डुईंग बिझिनेस\" साठी घेतलेले पुढाकार\nबातम्या आणि मीडिया बॉक्स\n१५ नोव्हेंबर २०१७ पासून १७८ वस्तूंच्या जीएसटी दरात बदल\nव्यवसायकर विलंब शुल्क (लेट फी) माफी बद्दल व्यापारी परिपत्रक\nनाशिक विभागात कार्यरत असलेले चिटफंड ग्रुप\nजीएसटी नोंदणी रद्द प्रकरणे\nवस्तू व सेवा कर कायद्यातील प्रस्तावित बदल\nवस्तू व सेवा कर\nवस्तू व सेवा कर\n11-03-2019 पर्यंत जीएसटीएनला कळविण्यात आलेले आयटी निवारण प्रकरणे आणि स्थलांतर प्रकरणे\nजीएसटी स्थलांतर अर्ज नामंजूर केलेल्या व्यापाऱ्यांची यादी\nजीएसटी करदात्यांची राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये केलेली विभागणी दि.१५/११/२०१८\nजीएसटी परतावा संबंधी सामान्य प्रश्न (FAQs).\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nसमर्थन करतो: फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-03-22T10:48:43Z", "digest": "sha1:NLVJD522WOKF7TYQJFGXZICIMWSAN34M", "length": 4874, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जुगार - विकिपीडिया", "raw_content": "\nजुगार ही एखाद्या घटनेच्या भविष्यातील फलितावरुन लावलेल्या अंदाजावरील पैसे किंवा वस्तूची देवघेव होय. काही देशांत, विशेषतः शरिया कायदा पाळणाऱ्या देशांत, हे कायदेबाह्य आहे.[ संदर्भ हवा ]\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१८ रोजी १८:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/amboyo-platinum-thieves-link-zaveri-bazar-139169", "date_download": "2019-03-22T10:52:40Z", "digest": "sha1:OSZKCLZGXEDIF7V32XJFBM3KGVIJ3VFQ", "length": 17405, "nlines": 210, "source_domain": "www.esakal.com", "title": "Amboyo Platinum Thieves link to Zaveri bazar एम्बायो प्लॅटीनम चोरी प्रकरणाचे धागेदोरे झवेरी बाजारापर्यंत | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nएम्बायो प्लॅटीनम चोरी प्रकरणाचे धागेदोरे झवेरी बाजारापर्यंत\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nमहाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील एम्बायो लिमिटेड या कारखान्यातील प्लॅटीनम चोरीप्रकरणाचे धागेदोरे महाड एमआयडीसीपासून थेट मुंबईतील झवेरी बाजारापर्यंत पोहोचले आहेत. महाड शहरामध्येही त्याचे काही धागेदोरे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविल्याने शहरातही खळबळ निर्णाण झाली आहे. या चोरी प्रकरणात आतापर्यंत बारा जणांना अटक करणात आली असून सुमारे 60 लाख ��ूपये किमतीचे एक हजार तिनशे ग्रॅम प्लॅटीनम देखील जप्त करण्यात आले आहे.\nमहाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील एम्बायो लिमिटेड या कारखान्यातील प्लॅटीनम चोरीप्रकरणाचे धागेदोरे महाड एमआयडीसीपासून थेट मुंबईतील झवेरी बाजारापर्यंत पोहोचले आहेत. महाड शहरामध्येही त्याचे काही धागेदोरे असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविल्याने शहरातही खळबळ निर्णाण झाली आहे. या चोरी प्रकरणात आतापर्यंत बारा जणांना अटक करणात आली असून सुमारे 60 लाख रूपये किमतीचे एक हजार तिनशे ग्रॅम प्लॅटीनम देखील जप्त करण्यात आले आहे.\nसहाय्यक पोलिस निरिक्षक आबासाहेब पाटील या चोरी प्रकरणाचा सखोल तपास करत असून आणखीही काही बडे मासे गळाला लागण्याची शक्याता वर्तवली जात आहे. प्लॅटीनम चोरीप्रकरणी मे 2018 मध्ये या कारखान्याचे अधिकारी विष्णु केंजळे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी या प्रकरणी गांभीर्याने चौकशी सुरु केली. या कंपनीतील काही कंत्राटी कामगारांकडे त्यांना कंपनीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षाही अधिकची संपत्ती व मालमत्ता असल्याची माहिती मिळाली. या कारखान्याच्या व्यवस्थापनालाहि त्याची कल्पना दिली होती. या कारखान्यात वर्षाकाठी दहा ते बारा किलो प्लॅटीनम लागते. प्रत्यक्षात वर्षाकाठी हा वापर 25 ते 30 किलोपर्यंत वाढले होते. तरीही व्यवस्थापन मूग गिळून बसले होते. या कारखान्यातील कंत्राटी कामगार रविकांत कंक याला याच कारखान्यातील इफेड्रीन चोरीप्रकरणी नार्कोटीक्स विभागाने ताब्यात घेतले. त्यानंतर आबासाहेब पाटील यांनी नार्कोटीक्स विभागाकडून रविकांत कंक याची कस्टडी घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर प्लॅटीनम चोरीचा मुख्य सुत्रधार तोच असल्याची माहिती मिळाली.\nकंक हा या कारखान्यातून प्लॅटीनम बाहेर काढून ते अजित जाधवकडे देत. तेथून ते टायटन कंपनीचा सिक्युरिटी ऑफीसर संजय घागकडे नंतर बागडे सिक्युरिटीचा सिक्युरिटी ऑफिसर उपेंद्र शंभूसिंग याच्याकडे जात असे. उपेंद्र शंभूसिंग हा हे प्लॅटीनम परेश मांझी या सराफाला विकायाचा. परेश मांझीकडून तीस लाख रूपयांचे सातशे ग्रॅम प्लॅटीनम जप्त करण्यात आले आहे. या रॅकेटमधील संतोषकुमार साने यालाही पोलिसांनी अटक केली आहे. रविकांत कंक हा आणखी एक रॅकेट चालवित होता. प्लॅटीनम बाहेर काढल्यानंतर ते शरद कांबळेकडे तेथू��� प्लॅटीनम ट्रंप केमिकल्सचा मॅनेजर अनिल केरकरकडे, केरकरकडून डोंबिवली येथील तुषार त्रिवेदीकडे जायचे आणि त्रिवेदी हे प्लॅटीनम झवेरी बाजारातील प्रदीप मोरे या सराफाला विकत असे. या सराफाकडून सहाशे ग्रॅम प्लॅटीनम ताब्यात घेण्यात आले आहे. या चोरीतून कंकने मोठ्या प्रमाणावर माया जमवली त्याच्या जमिनींची कागदपत्रेहि पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.\nया चोरी प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी बारा जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी रविकांत कंक हा नाकोर्टीक्स विभागाच्या ताब्यात आहे. महाड शहरातही अल्पावधीत श्रीमंत झालेले व या प्रकरणाशी संलग्न असणारे हे पोलिसांच्या चक्रात अडकले जाणार असल्याचे दिसत आहे.\nयुतीच्या निमंत्रण पत्रिकेत समरजितसिंह घाटगेंचे नावच नाही\nकोल्हापूर - लोकसभा निवडणुकीतील शिवसेना-भारतीय जनता पक्ष युतीच्या प्रचाराच्या प्रारंभापूर्वीच निमंत्रण पत्रिकेतील नावांवरून वाद सुरू झाला आहे....\nश्रीकालकाई खेळ्यांचे ‘सावित्रीशी ’ अतूट नाते\nमंडणगड - दुसर्‍या होळीला श्रीकालकाई देवीला गार्‍हाणे घालत देवीची मान्यता प्राप्त करून पालखी गाव भेटींसाठी निघाली. प्रथेनुसार आजही पालखीचे खेळी...\nकोल्हापूर-तिरुपती विमानसेवा १२ मेपासून\nकोल्हापूर - अनेक महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेली कोल्हापूर-तिरुपती विमानसेवा १२ मेपासून सुरू होत असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी एका...\nLoksabha 2019 : वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातून अनिल जाधव यांनी उमेदवारी\nअॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची 37 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या नावासमोर...\nसासवडजवळ 2 पिस्तुल व चार काडतुसांसह एकजण ताब्यात\nसासवड : येथील सासवड-कोंढवा मार्गावरील भिवरी (ता. पुरंदर) गावाच्या हद्दीतून एकास दोन गावठी पिस्तुल (पिस्टल) व चार काडतुसांसह ताब्यात...\nमाजी सैनिकाच्या कुटुंबावर झाला विषप्रयोगाचा प्रयत्न\nचिपळूण - शिरळ-मोरेवाडी येथील माजी सैनिकाच्या घराचा दरवाजा उघडून घरातील विविध धान्यांच्या िपठासह तेल, िमठामध्ये विषारी पावडर टाकून या कुटुंबाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅश���ल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/pune-news-girls-hostel-problem-sasoon-water-leakage-53221", "date_download": "2019-03-22T11:13:20Z", "digest": "sha1:MZ3TFMCIBY74AWLCQBCM5I7JQEJMDXA7", "length": 16091, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news girls hostel problem by sasoon water leakage ‘ससून’च्या पाणीगळतीचा मुलींच्या वसतिगृहाला ‘संसर्ग’ | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\n‘ससून’च्या पाणीगळतीचा मुलींच्या वसतिगृहाला ‘संसर्ग’\nशनिवार, 17 जून 2017\nपुणे - ससून रुग्णालयात जागोजागी पाणीगळती होत असल्याचा ‘संसर्ग’ बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहाला झाल्याचे बुधवारी दिसून आले. पाणीगळतीच्या या डोकेदुखीमुळे वसतिगृहातील एक खोली कायमस्वरूपी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.\nससून रुग्णालयात गर्भवती तपासणीच्या केंद्रापासून ते प्रयोगशाळेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी पाणीगळती होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे निधी नसल्याने याचा थेट फटका रुग्णांना बसत आहे. या बाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात या पेक्षाही गंभीर स्थिती असल्याची माहिती समोर आली आहे.\nपुणे - ससून रुग्णालयात जागोजागी पाणीगळती होत असल्याचा ‘संसर्ग’ बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहाला झाल्याचे बुधवारी दिसून आले. पाणीगळतीच्या या डोकेदुखीमुळे वसतिगृहातील एक खोली कायमस्वरूपी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.\nससून रुग्णालयात गर्भवती तपासणीच्या केंद्रापासून ते प्रयोगशाळेपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी पाणीगळती होत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे निधी नसल्याने याचा थेट फटका रुग्णांना बसत आहे. या बाबतचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात या पेक्षाही गंभीर स्थिती असल्याची माहिती समोर आली आहे.\nससून रुग्णालयात पावसाचे पाणी ठिबकत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. तर, याच कारणामुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहातील मुली त्रस्त झाल्या आहेत. मुलींच्या ‘एफ’ वसतिगृहाला चार-पाच वर्षांपूर्वी पाणीगळती रोखण्याचे उपाय केले. मात्र, याच वसतिगृहातील वरच्या मजल्यावरील एका खोलीच्या स्लॅबमधून अक्षरशः पावसाच्या पाण्याची धार लागते. त्यामुळे या खोलीत पाण्याची डबकी तयार होत असल्याची माहिती वसतिगृहातील मुलींनी दिली.\nएक खोली कायमस्वरूपी बंद\nपावसाळ्यात ठिकठिकाणी भितींमधून पाणी गळत असते. त्यामुळे एक खोली तर कायम स्वरूपी बंद ठेवावी लागली आहे. पावसाळ्यातील चार महिने तेथील मुलींच्या राहण्याची कोणतीच पर्यायी व्यवस्था आयत्या वेळी करता येत नसल्याने ती खोली कोणत्याच मुलीला दिली जात नाही, अशी माहिती वसतिगृह प्रमुखांनी दिली.\nखोलीत पाणी गळत नाही, अशा जागेत खाट हलवून तेथे रात्र काढावी लागते. पावसाळ्यात कधी-कधी सर्व बाजूंनी खोलीत पाणी येते, अशी व्यथा एका मुलीने बोलून दाखविली.\nवसतिगृहाच्या देखभाल-दुरुस्तीसाठी निधीचा अभाव, हेच कारण पुढे करत सार्वजनिक बांधकाम खात्याने आपले हात वर केले. राज्य सरकारकडून सार्वजनिक बांधकाम खात्याला गेल्या वर्षभरात निधी मिळाला नाही. त्यामुळे कोणतीही कामे करता आली नाहीत. ससून रुग्णालयासह या वसतिगृहाचाही यात समावेश आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली.\nमूलभूत सुविधांचा गुंता कायम\n‘अच्छे दिन आनेवाले है,’ अशी घोषणा देत भाजपने पाच वर्षांपूर्वी दाखविलेल्या अनेक स्वप्नांपैकी मूलभूत सुविधांची कोंडी काही सुटली नाही. त्यामुळे...\nअनेकांना नोकरी करताना, त्यातही सरकारी नोकरी करताना नकारात्मक भाव मनात येतात किंवा असतात. पण मी पूर्णपणे सकारात्मक असल्याने मला नोकरीतील आव्हानांची...\n#PunekarDemands आरोग्य : आरोग्ययंत्रणा सुधारण्याची गरज\nलोकसभा निवडणुकीसाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्ष जाहीरनामे घेऊन बाहेर पडतील. आश्‍वासनांचा महापूर दारात येईल. या पार्श्‍वभूमीवर सजग पुणेकर म्हणून आपले...\nससूनमध्ये अत्याधुनिक 'सिम्युलेशन लॅब'\nपुणे : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मानवी देहावर कराव्या लागणाऱ्या विविध प्रयोग आणि चाचण्यांसाठी आवश्‍यक असणारी \"सिम्युलेशन लॅब' ससून...\nपुणे - सुई नाही की दोरा नाही... मग ऑपरेशन करू तरी कसे कधी ग्लोज तर, कधी बॅंडेज नसते. अशा स्थितीत कोणता डॉक्‍टर ऑपरेशन करेल... असा सवाल...\nअतिरिक्त सचिवांचा अपघातात मृत्यू\nपुणे - मंत्रालयातील अतिरिक्त सचिव सुहास चव्हाण (वय ४९, रा. चेंबूर, मुंबई) यांचा हडपसरजवळील मंतरवाडी चौकात रविवारी रात्री आठच्या सुमारास झालेल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/act/5", "date_download": "2019-03-22T10:00:34Z", "digest": "sha1:6FANXSDGPQMK75S5UZQNWLGZSKFY6Q47", "length": 8040, "nlines": 159, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "Under the Act - The Maharashtra State Tax on Professions, Trades, Callings and Employments Act, 1975 | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nफेसबुक वर संपर्कात राहा 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nस्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट २०१४\nआय एम सी इन्कलुसिव्ह इंनोव्हेशन पुरस्कार २०१४\nई इंडिया अवॉर्ड २०१४\nवस्तू व सेवा कर - एक राष्ट्र, एक कर, एक बाजार\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nईझ ऑफ डुईंग बिझिनेस (बिझिनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन-२०१८) flash-new-first\nविक्रीकर विभागाने \" इझ ऑफ डुईंग बिझिनेस\" साठी घेतलेले पुढाकार\nबातम्या आणि मीडिया बॉक्स\n१५ नोव्हेंबर २०१७ पासून १७८ वस्तूंच्या जीएसटी दरात बदल\nव्यवसायकर विलंब शुल्क (लेट फी) माफी बद्दल व्यापारी परिपत्रक\nनाशिक विभागात कार्यरत असलेले चिटफंड ग्रुप\nजीएसटी नोंदणी रद्द प्रकरणे\nवस्तू व सेवा कर कायद्यातील प्रस्तावित बदल\nवस्तू व सेवा कर\nवस्तू व सेवा कर\n11-03-2019 पर्यंत जीएसटीएनला कळविण्यात आलेले आयटी निवारण प्रकरणे आणि स्थलांतर प्रकरणे\nजीएसटी स्थलांतर अर्ज नामंजूर केलेल्या व्यापाऱ्यांची यादी\nजीएसटी करदात्यांची राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये केलेली विभागणी दि.१५/११/२०१८\nजीएसटी परतावा संबंधी सामान्य प्रश्न (FAQs).\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nसमर्थन करतो: फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/act/6", "date_download": "2019-03-22T10:01:43Z", "digest": "sha1:UH4AWXMBWVZXEWZU7WDW7FOGDU7NMX6B", "length": 7327, "nlines": 146, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "Under the Act - The Maharashtra Tax on Entry of Motor Vehicles into Local Areas Act, 1987 | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nफेसबुक वर संपर्कात राहा 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nस्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट २०१४\nआय एम सी इन्कलुसिव्ह इंनोव्हेशन पुरस्कार २०१४\nई इंडिया अवॉर्ड २०१४\nवस्तू व सेवा कर - एक राष्ट्र, एक कर, एक बाजार\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nईझ ऑफ डुईंग बिझिनेस (बिझिनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन-२०१८) flash-new-first\nविक्रीकर विभागाने \" इझ ऑफ डुईंग बिझिनेस\" साठी घेतलेले पुढाकार\nबातम्या आणि मीडिया बॉक्स\n१५ नोव्हेंबर २०१७ पासून १७८ वस्तूंच्या जीएसटी दरात बदल\nव्यवसायकर विलंब शुल्क (लेट फी) माफी बद्दल व्यापारी परिपत्रक\nनाशिक विभागात कार्यरत असलेले चिटफंड ग्रुप\nजीएसटी नोंदणी रद्द प्रकरणे\nवस्तू व सेवा कर कायद्यातील प्रस्तावित बदल\nवस्तू व सेवा कर\nवस्तू व सेवा कर\n11-03-2019 पर्यंत जीएसटीएनला कळविण्यात आलेले आयटी निवारण प्रकरणे आणि स्थलांतर प्रकरणे\nजीएसटी स्थलांतर अर्ज नामंजूर केलेल्या व्यापाऱ्यांची यादी\nजीएसटी करदात्यांची राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये केलेली विभागणी दि.१५/११/२०१८\nजीएसटी परतावा संबंधी सामान्य प्रश्न (FAQs).\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nसमर्थन करतो: फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AF%E0%A5%AA", "date_download": "2019-03-22T10:20:07Z", "digest": "sha1:DYUDYOQHKTRVZ7BXEWXBPIJTEGEVN7NO", "length": 7591, "nlines": 238, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १७९४ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७७�� चे - १७८० चे - १७९० चे - १८०० चे - १८१० चे\nवर्षे: १७९१ - १७९२ - १७९३ - १७९४ - १७९५ - १७९६ - १७९७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे ८ - फ्रेंच क्रांतीच्या काळात सरकारी नोकर असलेल्या रसायनशास्त्रज्ञ आँत्वान लेवॉइझियेला पकडून खटला चालवण्यात आला व संध्याकाळच्या आत त्याचा गिलोटिन वर वध केला गेला.\nजुलै १३ - व्हॉस्गेसची लढाई.\nजुलै २७ - फ्रेंच क्रांती - १७,००पेक्षा अधिक क्रांतीशत्रूंच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेत हात असलेल्या मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरेला अटक.\nजुलै २८ - फ्रेंच क्रांती - मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरेला गिलोटिनवर मृत्युदंड.\nऑगस्ट ७ - व्हिस्की क्रांती - अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील शेतकऱ्यांनी व्हिस्की व अन्य गाळीव मद्यावरील कराविरुद्ध आंदोलन सुरू केले.\nफेब्रुवारी १२ - महादजी शिंदे, पेशवाईतील प्रसिद्ध मुत्सद्दी.\nजुलै २८ - मॅक्सिमिलियें रॉबिस्पियरे, फ्रेंच क्रांतीकारी.\nइ.स.च्या १७९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ मार्च २०१८ रोजी २१:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8160", "date_download": "2019-03-22T10:40:07Z", "digest": "sha1:JGLMLABEIG2BO3IN5WD3LPNWL7NXBL6G", "length": 13545, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nपाकिस्तानवर दबाव टाकण्यास सुरुवात , पाकिस्तानला निर्यात करण्यात येणाऱ्या वस्तूंवर २०० टक्के कस्टम ड्युटी\nवृत्तसंस्था / नवीदिल्ली : पुलवामा येथील हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला निर्यात करण्यात येणाऱ्या वस्तूंवर २०० टक्के कस्टम ड्युटी आकारली आहे. विशेष म्हणजे या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करण्यात आली आहे.\nपाकिस्तानला निर्यात करण्यात येणाऱ्या वस्तूंवरील कस्टम ड्युटीत वाढ केल्याने कांदा, साखर, मसाल्याचे पदार्थ भारताकडून घेण्यासाठी पाकिस्तानला जास्त कि��मत चुकवावी लागणार आहे , अशी माहिती केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांनी ट्विट करून दिली आहे.\nभारत पाकिस्तानला साखर, चहा, ऑइल केक, पेट्रोलियम ऑइल, कॉटन, टायर, रबरसह जवळपास १४ वस्तू निर्यात करतो. या वस्तूंवरची कस्टम ड्युटी वाढवल्यामुळे पाकिस्तानला भारताकडून घ्याव्या लागणाऱ्या या वस्तूंवर दुप्पट पैसे मोजावे लागणार आहेत. त्याचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर वाईट प्रभाव पडणार आहे. तसेच पाकिस्तानकडून आयात करण्यात आलेल्या सिमेंटवरही भारताला जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nआज ओबीसी च्या मागण्यांकरिता गडचिरोली बंद\nवाघाच्या हल्यात ६० वर्षीय वृद्ध महिला ठार , पेंढरी (मक्ता) येथील घटना\nकार व मालवाहू कंटेरनची धडक : चौघांचा जागीच मृत्यू\nपेरमिली येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, पाच आरोपींना अटक\nचंद्रपुरातील युवकाला अमेरिकेत बेस्ट डायरेक्टर अवार्ड\nआत्महत्याग्रस्त परिवारातील विधवा सादर करणार 'तेरव'\n‘हर - हर महादेव’ च्या गजरात मार्कंडादेव यात्रेला उत्साहात प्रारंभ, हजारो भाविकांचे जत्थे दाखल\nअयोध्येतील राम मंदिराबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\nमेगा भरती विरोधात कंत्राटी कर्मचारी महासंघाची जनहित याचिका दाखल\nनिवडणुकीच्या तोंडावर ८० लाख रुपयांची रोकड जप्त\nगडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र निवडणूक : पहिल्या दिवशी ६ उमेदवारांनी घेतले अर्ज\nशिर्डीत समाधी शताब्‍दी निमित्त श्री साईसच्चरित पारायण सोहळा : सीइओ रुबल अग्रवाल\nसोयरीक जुळविण्यासोबतच रंगू लागल्या राजकारणाच्या चर्चा \nखुर्शिपार येथे तब्बल ५८ लाख ५३ हजाराची दारू जप्त\nपुण्यात सिलिंडरच्या स्फोटामुळे दोघांचा होरपळून मृत्यू\nदेशातील सर्वात अवजड उपग्रह म्हणजेच GSAT-11 चं प्रक्षेपण\nभारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पुण्यातून अमेरिकेला स्फोटके निर्यात केली जाणार\nपुन्हा एकदा प्रेमात पडायला लावणारे 'क्षितिजा परी'\nस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गायत्री शक्तीपिठ मंदिरातील चोरी २४ तासात केली उघड : मुद्देमालासह तीन आरोपी गजाआड\nशहीद जवान औरंगजेब यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय रायफल्सच्या तीन जवानांना अटक\nएडीटर फोरम संघटनेच्या प्रेस काॅन्फरन्स हाॅलचे पालकमंत्री ना. राजे अम्���्रीशराव महाराज यांच्याहस्ते उद्घाटन\nपालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम , केंद्रीय जनजातीय सचिव खांडेकर यांची लोकबिरादरी प्रकल्पास सदिच्छा भेट\nइंद्रावती नदीपात्रातून ९० सागवानी लठ्ठे जप्त, कारवाई सुरूच\nपुस्तोडे ट्रॅक्टर्सच्या डाईट्स फार ट्रॅक्टरला गडचिरोलीतील कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांची पसंती\nश्रीसाईबाबा समाधी शताब्दी सोहळा समारोपास पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार \nमंजीत मंडल याची दक्षिण आशिया कराटे स्पर्धेसाठी निवड\nमार्कंडा कंसोबा येथे जिल्हा परिषद शाळेच्या पडक्या इमारतीत विद्युत शॉक लागून विद्यार्थ्याचा मृत्यू\nनवीन वीजजोडण्यासाठी ऑनलाईनव्दारे दोन महिन्यात सुमारे १ लाख ७ हजार अर्ज\nमतदानासाठी ईपिक कार्डाशिवाय आणखीही ११ दस्तावेज चालणार\nसांगली जिल्हा परिषद, भंडारा पंचायत समितीला यशवंत पंचायतराज पुरस्कार\nसुकमामध्ये नक्षल्यांचा उत्पात, कंत्राटदाराची हत्या करून रस्ता कामावरील वाहने जाळली\nडॉ. प्रेम जग्यासी लिखित 'कार्व युअर लाईफ' पुस्तकाचे अभिनेत्री भाग्यश्री ह्यांच्या हस्ते अनावरण\nआय एस च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून राज्य एटीएसने मुंब्रा आणि औरंगाबाद येथून केली नऊ तरुणांची धरपकड\nसीएम चषक स्‍पर्धेला तरूणाईचा लाभलेला उदंड प्रतिसाद उल्‍लेखनिय : सुधीर मुनगंटीवार\nपाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारताचा दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक\nआलापल्ली येथे २.२० कोटी रुपयांच्या निधीतून बनणार हायटेक बसस्थानक\nगडचिरोलीत आरोग्य धनवर्षा डेव्हलपर्स अँड अलाईड लिमिटेड कडून ग्राहकांची फसवणूक\nआरमोरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणावर आक्षेप\nबेजुर येथील आदिवासींनी अनुभवली एकविसाव्या शतकातील आधुनिकतेची झलक\nविवाहबाह्य संबंधाबाबत पतीने सुनावल्यानंतर हताश झालेल्या पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या\nबचतगटांची चळवळ अधिक गतिमान करणारा ‘नवतेजस्वीनी’ प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळाची मान्यता\nमेक इन गडचिरोलीतील व्यवसाय नाबार्डच्या योजनेत सहभागी करून घेण्याबाबत नाबार्डच्या अधिकाऱ्यांशी चर्चा\nगडचिरोली जिल्ह्यात शाळा, अंगणवाडी, आरोग्य आणि रोजगार निर्मितीकडे अधिक लक्ष द्यावे : मुनगंटीवार\nदहा वर्षांत ३८४ वाघांना ठार मारणाऱ्या ९६१ शिकाऱ्यांना अटक\nबेरोजगारीचे प्रमाण कमी करण��यासाठी केंद्र सरकार राबविणार विद्यावृत्ती योजना\nघरगुती वादातून मातेनेच दोन चिमुकल्यांना हौदात बुडवून मारले\nभूमीपुत्रांच्या भागिदारीतून उभा राहणारा महाळुंगे-माण हाय-टेक सिटी प्रकल्प विकासाच्या समृध्दीचे नवे मॉडे : मुख्यमंत्री देवेंद्र फ�\nलग्न समारंभाचे कपडे घेण्यासाठी आणले घरी पैसे , चोरट्यांनी रात्रीच केले लंपास\nझारखंड मधील राष्ट्रीय एकात्मता शिबिरात महाराष्ट्रातील रासेयो स्वयंसेवकांनी उंचावला महाराष्ट्राच्या संस्कृतीची मान\nवाघाने हल्ला चढवून इसमाच्या शरीराचे केले तीन तुकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=889", "date_download": "2019-03-22T10:06:19Z", "digest": "sha1:SE5EX3QDOZ6ZBEJKYUI2MMS5CCLRG55R", "length": 17211, "nlines": 86, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nपेपर जिप गाडीची अ‍ॅल्टो कार ला जब्बर धडक : दोघांचा मृत्यू तर पाच गंभीर जखमी\n-रक्षाबंधनचा कार्यक्रम आटोपून येतांना घडला अपघात\n-मृतकामध्ये १ वर्षाचा बाळ व एका महिलेचा समावेश\nजिल्हा प्रतिनिधि / वर्धा : राखी उत्सव आटोपून नातेवाईका कडून परत आपल्या गावी जात असतांना चौरस्त्यावरुन सुसाट वेगाने पेपर पोहचुन परत जात असणाऱ्या जिप ने कारला धडक दिल्याने कारमधील लहान बाळासह १ महिला मृत झाली तर पाच व्यक्ती अतिशय गंभीर आहेत, सदर घटना महामार्ग ७ वरिल शेडगाव चौरस्ता वर सकाळी ९.३० च्या दरम्यान घडली. नक्ष नरेंद्र मानकर (१) वर्ष व छाया प्रमोद थुल (३८) रा. वर्धा असे मृतकाचे नावे आहेत .\nसुधिर रामकृष्ण पाटील हे कार क्रमांक एम एच २० एजी ८५०० या अल्टो कारने आपल्या कुटुबियासह नागपुर येथे रक्षाबंधनाकरिता गेले होते . रक्षा बंधनाच्या कार्यक्रम आटोपून नागपुर वरून परत कानकाटी येथील साढभाऊ अनिल ढेपे यांच्या कडे आले व रात्र झाल्याने तेथेच मुक्काम केला व सकाळी आपल्या पत्नी प्रविज ,सासु महानंदा ढाले, साळी छाया थुल, पुतण्या आर्यन थुल सह कानकटी येथील अनिल ढेपे यांच्या शेजारी राहणारी अस्विनी मानकर हिला दवाखान्यात जायचे असल्याने ती सुद्धा आपल्या १ वर्षाच्या नक्ष सह गाडीत बसली व ९ वाजतेच्या दरम्यान कानकाटी वरून निघाले शेडगाव चौरस्त्यावरून वर्धा रोडला वळण घेत असतांना पहाटे वृृत्तपत्र पोहचुन देणारी बोलेरो जिप क्रमाक ४९ एई ९२६४ ही पांढरकवडा येथून परत सुसाट वेगाने येत असताना कारला जबरदस्त धडक दिली धडक इतकी जबरदस्त होती की कार की पाच ते सहा फूट वरती उडल्या गेली त्यामध्ये १) नक्ष नरेद्र मानकर वय १ वर्ष रा. कांढळी हा जागीच ठार झाला २) छाया प्रमोद थुल वय ३८ वर्ष रा वर्धा हीचा पाय दरवाज्यातच अडकून पडला त्यामध्ये ती गंभीर जखमी झाली ३ ) अश्विनी नरेंद्र मानकर वय ३२ रा कानकाटी ४ ) पवित्रा सुधिर पाटिल वय ३५ वर्ष रा वर्धा ५ ) सुधिर रामकृष्ण पाटील वय ४० वर्ष रा वर्धा ६ ) महानंदा संभाजी ढाले वय ६२ रा वर्धा ७ ) आर्यन प्रमोद थुल वय ६ वर्ष रा वर्धा हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी माहामार्ग पोलिस मदत\nकेंद्राचे साहाय्यक पोलिस निरिक्षक भारत कऱ्हाडे , गजानन राऊत, कांचन नव्हाते, किशोर लभाने, प्राविण बांगडे, यांनी जखमींना त्वरित माहामार्गाच्या रुग्ण वाहिकेमध्ये सेवाग्राम येथे रवाना केले मात्र तेथे छाया प्रमोद थुल हीला डॉक्टरांनी मृत घोषित केले.\nसदर अपघात त्याच ठिकाणी वारंवार होत असल्यामुळे महामार्गावर गतिरोधक लावण्याची मागणी तेथिल ग्रामपंचायत ने केलेली आहे. पुढील तपास ठाणेदार प्रविण मुंडे यांचे मार्गदर्शनात नामदेवचाफले, धनंजय पांडे, विरेद्र कांबळे, अजय घुसे इत्यादी करित आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nदहावीच्या विज्ञानाच्या पुस्तकात अजब तर्कट , म्हणे, लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवल्याने एड्स होतो \nपोलीस आणि नागरिकांनी श्रमदान करून बंद झालेला हलवेर - कोठी मार्ग केला सुरळीत\nमांडूळ सापाच्या तस्करी प्रयत्नातील ४ आरोपी अटकेत, एक फरार\nमुरूमगावात महिलांनी केला दारू व सडवा नष्ट, रॅली काढून थेट २५ विक्रेत्यांच्या घरी धडक\nअज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार\nलोकसभा निवडणुक २०१९ : गडचिरोली येथे आंतरराज्यीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न\nसीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nजिल्हा निर्मितीपासूनच्या ४० वर्षातील आणि ४ वर्षांच्या विकासात मोठी तफावत : ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nदुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान पीक विमा योजनेच्या माध्यमातून लवकरात लवकर मदत : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nजांभुळखेडा गावाजवळ दुचाकीला अपघात : दोन जण जखमी , एक गंभीर\nदहीहंडीचा बॅनर लावण्याच्या वादातून युवकाची हत्या\nपाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक ��ी भीती, सीमेलगतच्या अतिरेकी अड्ड्यांना लष्कर कँपजवळ हलविले\nगंगाझरी पोलीस ठाण्यातील नायक पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात\nविकासकामांची वानवा, मोदी सरकारचा जाहिरातबाजीवर ५,२४५ कोटींची अमाप खर्च : आ. जयंतराव पाटील\n५ ला गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे एम पासबुक व मायक्रो एटीएम सेवेचा शुभारंभ : सिनेअभिनेता भारत गणेशपुरे येणार\nपूर्ण ताकदीने लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n१२ वीच्या परीक्षेकरिता १ ऑक्टोबरपासून ऑनलाईन आवेदन प्रक्रिया\nआदिवासी समाज संस्कृतीसोबतच जल, जमीन आणि जंगलांचा रक्षक : मुख्यमंत्री\nविदर्भात ७२ तासात थंडीची लाट, हवामान विभागाचे काळजी घेण्याचे आवाहन\nजिल्हा रुग्णालयाने घेतली प्रहार च्या मागणीची दखल : आता दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र काढणे होणार सोयीस्कर\nआरोपीचे पोलीस ठाण्यातून पलायन , लोहमार्ग पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी निलंबित\nपोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी रात्री १२ वाजता रक्तदान करुण दिले मानवतेचे दर्शन...\nगोठणगाव वनपरिक्षेत्रात बिबट वन्यप्राण्याचे शिकार : आरोपी व गुन्ह्याचा तपास सुरु\nपोलिसांकडून शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे, एका एकरात घेतले ३५ पोते धानाचे उत्पादन\nशेतकरी आणि आदिवासींच्या मागण्यांसाठी आज मंत्रालयावर ‘उलगुलान (क्रांती) मोर्चा’\n१९ वर्षीय शालेय हॅन्डबाॅल स्पर्धेत साहिल परसवार ची राष्ट्रीय संघात निवड\nआमच्या मुलाची आत्महत्या नसून हत्याच आहे\nभाजपाची शिवसेनेला ३१ जानेवारीपर्यंत डेडलाइन\nआगामी लोकसभा निवडणुकीत आता मतदारराजा थेट आचारसंहिता भंगाची तक्रार करू शकणार\nविधान परिषदेचे आमदार नागो गाणार यांनी घेतली ना. राजे अम्ब्रीशराव महाराज यांची भेट\n१ एप्रिल पासून घरगुती गॅस महागणार\nनागपंचमीच्या दिवशीच विठ्ठलपूर येथे सर्पदंशाने युवकाचा मृत्यू\nमेक इन गडचिरोली अंतर्गत इच्छूक १०० उद्योजकांना डिक्की करणार मार्गदर्शन : इंजि. मिलींद कांबळे\nदहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट, हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची बैठक\nअहेरी पंचायत समितीच्या सदस्यांचा मासिक सभेवर बहिष्कार\nनव्या कोऱ्या टाटा स्टाॅर्म वाहनातून दारू तस्करी करताना पाथरी पोलिसांनी पकडले\nराज्यातील सु��ारे तीस हजार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मिळणार शासकीय अनुदान\nराज्य सरकारतर्फे आणखी ३० टन मदतसामग्री रवाना ; उद्या ५ टन पाठविणार\nपंतप्रधानांसह भाजप नेत्यांनी नावासमोर लावले 'चौकीदार'\nअसगर अलीच्या मुलाने अवनीच्या शिकारीसाठी वापरलेली बंदूक बेकायदा\nभारतीय हवाई दलाकडून पाकिस्तानचे विमान नेस्तनाबूत\n८ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने रचला इतिहास, भारतीय संघाचा वन-डे क्रिकेटमधला ५०० वा विजय\nराज्यात ग्रामीण भागात एक लाख नागरिकांना पट्टेवाटप करणार : मुख्यमंत्री\nविवाहबाह्य संबंधाबाबत पतीने सुनावल्यानंतर हताश झालेल्या पत्नीने गळफास घेऊन केली आत्महत्या\nवीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्यासोबतच कार्यालयीन कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा : खंडाईत\nलोकसभेच्या उमेदवारांना प्रतिज्ञापत्रावर कुटुंबाच्या नावावर असलेली मालमत्ताही निवडणूक आयोगाला सादर करावी लागणार\nसोमनपूर येथील बोरवेल बंद, दुर्गापूर ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप\nपरिस्थितीचे गांभीर्य ओळखून अहेरी येथे पालकमंत्र्यांनी घेतली तातडीची आढावा बैठक\nसाकोली पंचायत समितीतील कंत्राटी अभियंता एसीबीच्या जाळ्यात\nवादग्रस्त रामजन्मभूमी बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी आता जानेवारी २०१९ मध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-cricket/sports-news-cricket-virat-kohli-champions-trophy-tournament-52516", "date_download": "2019-03-22T11:22:28Z", "digest": "sha1:WC55PC7SEUI4SZXZV7AGDZCPR5VACIJB", "length": 14718, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news cricket virat kohli Champions Trophy Tournament चाहत्यांना भारत-इंग्लंड फायनल हवी - विराट | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nचाहत्यांना भारत-इंग्लंड फायनल हवी - विराट\nबुधवार, 14 जून 2017\n‘कोहली’ कराचीत पिझ्झा विकतो\n‘कोहली’ पाकिस्तानात पिझ्झा विकतो, हे वाचून आश्‍चर्य वाटले असेल, तर जस्ट पाकिस्तान थिंग्ज या फेसबुकवरील व्हिडिओ बघायला हवा. कराचीच्या शाहिद ए मिलात येथे ‘कोहली’ पिझ्झा विकत असल्याचा व्हिडिओ अपलोड झाला आहे. कराचीचा हा अर्शद खान हा कोहलीसारखाच दिसतो. तो इस्लामाबादच्या संडे बाझारमध्ये चहा विकत असल्याचा व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी लोकप्रिय झाला होता. आता हा नवा व्हिडिओही लोकप्रिय होत आहे. पाकिस्तानातील कोणताही फलंदाज कोहलीइतका यशस्वी नाही, त्यामुळे त्याचे येथे चाहते खूप असल्याचे सांगितले जात आहे.\nलंडन - चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य तसेच अंतिम फेरीत प्रतिस्पर्धी कोण आहेत, हे महत्त्वाचे नाही, असे सांगतानाच विराट कोहलीने चाहत्यांना भारत-इंग्लंड यांच्यात अंतिम लढत हवी असल्याचे सांगितले.\nचॅंपियन्स स्पर्धेत भारताची उपांत्य लढत बांगलादेशविरुद्ध गुरवारी आहे. त्यापूर्वी इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात उद्या (ता. १४) उपांत्य लढत होत आहे. यंदाचे वर्ष ब्रिटन-भारत संस्कृती वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्यानिमित्ताने ब्रिटनमधील भारतीय उच्चायुक्ताने लॉर्डस क्रिकेट मैदानावर खास मेजवानी आयोजित केली होती. त्यास कोहलीसह माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी, मार्गदर्शक अनिल कुंबळे उपस्थित होते.\nउपांत्य लढत कोणाविरुद्ध होत आहे, हे महत्त्वाचे नाही. गटसाखळीचा खडतर टप्पा संपला आहे. आता एक लढत जिंकून अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. प्रत्येकास भारत-इंग्लंड फायनल हवी आहे. दोन्ही संघ चांगले खेळले, तर चाहत्यांची अपेक्षा पूर्ण होईल, असे कोहलीने सांगितले.\nअंतिम फेरीत कोणता प्रतिस्पर्धी आवडेल, हा प्रश्‍न कोहलीने खुबीने टाळला. कोणीही अंतिम फेरीत प्रवेश केल्याचा आनंद असेल. आम्ही कुठेही खेळत असलो, तरी चाहते मोठ्या प्रमाणावर असतात, हेच आनंददायक आहे, असेही त्याने सांगितले. स्वच्छ सूर्यप्रकाश असेल, तर इंग्लंडमध्ये खेळण्याइतका आनंद नसतो. येथे पांढरा चेंडू जास्त स्विंग होत नाही. ढगाळ वातावरण असेल तर परिस्थिती आव्हानात्मक असते. भिन्न वातावरणात खेळणे हीच येथील खासियत आहे. फलंदाजासमोर ते एक आव्हान असते, असेही कोहली म्हणाला.\nभगतसिंह यांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न होतोय\nवाळवा - भगतसिंह भारत - पाकिस्तान दोन्हीकडेही जिंवत आहेत. ते दोन्हीकडील जनतेच्या मना मनात आहेत. त्यांना कोणा एका धर्माच्या चौकटीत बंदिस्त करता कामा...\nLoksabha 2019 : बेताल वक्तव्यानंतर पित्रोदांची आता धावपळ; सारवासारव करण्याचा प्रयत्न\nनवी दिल्ली - भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवर सॅम पित्रोदा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे...\nLoksabha 2019 : पित्रोदांकडून पाकला क्लीन चिट, मोदींचा काँग्रेसवर निशाणा\nनवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट ���ेथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यावर सॅम पित्रोदा यांनी...\nमृत परिचारिकांच्या कुटुंबांना 25 लाखांची मदत द्या\nमुंबई - छत्रपती शिवाजी महाराज स्थानकानजीकच्या हिमालय पूल दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या तीन...\nपाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, जवान हुतात्मा\nश्रीनगरः पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच असून, जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या...\nआता भारतावर हल्ला झाला; तर...; पाकिस्तानला भरला सज्जड दम\nवॉशिंग्टन : अमेरिकेने पाकिस्तानला यंदा गंभीर इशारा दिला असून, भारतावर आता आणखी एका दहशतवादी हल्ला झाला तर ते पाकिस्तानसाठी चांगले असणार नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/deepika-after-70-years-47207", "date_download": "2019-03-22T11:25:56Z", "digest": "sha1:OJRCTPPMNM5B44IOG63ZT4MZN777LKXV", "length": 12185, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Deepika After 70 years 70 वर्षांनंतरची दीपिका | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nमंगळवार, 23 मे 2017\nकान्समध्ये सहभागी झालेल्या दीपिका पडुकोणची एक वेगळीच अदा सध्या पाहायला मिळतेय.\nकान्समध्ये सहभागी झालेल्या दीपिका पडुकोणची एक वेगळीच अदा सध्या पाहायला मिळतेय. रेड कार्पेटवर अवतरल्यावर तिने मनमोहक हास्याने उपस्थितांचं मन जिंकलं. त्यानंतर ती भारतीय संस्कृतीविषयी भरभरून बोलली; पण त्यानंतर मात्र कान्समधील एका मुलाखतीमध्ये ती चक्क आपल्या भविष्यकाळाचं चित्रण मनामध्ये करून त्यावर मनमोकळेपणाने बोलू लागली.\nया वेळी ती म्हणाली, जेव्हा मी 70 वर्षांची होईन तेव्हा माझं एक छोटंसं; पण सुंदर असं घर असेल आणि खूप मुलं असतील. हे ऐकून अनेकांना कुतूहल वाटलं नसतं तरच नवल. दीपिकाला शांत अशा ठिकाणी जायचं आहे, जेव्हा ती 70 वर्षांची असेल. तिचं घर छोटंसं असलं तरी ते खूप सुंदर असेल. घराच्या सभोवती निर्सगाचं सान्निध्य असेल.\nतिला खूप मुलं असतील. तिची नातवंडंही तिच्यासोबत असतील आणि ती त्या घरात सर्वांसोबत खूप पुढील उर्वरित आयुष्य सुखा-समाधानाने जगू शकेल. वा मस्तच... दीपिका पडुकोनची ही कल्पना तर फारच सुंदर आहे. यावर रणवीर सिंगची काय प्रतिक्रिया असेल याची उत्सुकता आता लागून राहिलीय...\nभगतसिंह यांना हिंदुत्ववादी ठरवण्याचा प्रयत्न होतोय\nवाळवा - भगतसिंह भारत - पाकिस्तान दोन्हीकडेही जिंवत आहेत. ते दोन्हीकडील जनतेच्या मना मनात आहेत. त्यांना कोणा एका धर्माच्या चौकटीत बंदिस्त करता कामा...\nफिचकडून भारताच्या आर्थिक वृद्दीदरात घट\nनवी दिल्ली: भारताचा आर्थिक विकासदर चांगला राहणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी येत्या आर्थिक वर्षांत आर्थिक वृद्दीदरात घट होणार असल्याचे...\nयामुळेच महेंद्रसिंग धोनी मला आवडतोः सनी लिओनी\nमुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा खूपच 'कुल' असून, तो कुटुंबवत्सल असल्याने मला आवडतो, असे अभिनेत्री सनी लिओनी हिने एका...\n'या' नवीन ठिकाणी होणार 'बिग बॉस मराठी'चे दुसरे पर्व\n'बिग बॉस मराठी'चे पहिले पर्व गाजल्यानंतर आता दुसरे पर्वही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे. पहिल्या पर्वाचे विजेतेपद अभिनेत्री मेघा धाडे...\nLoksabha 2019 : बेताल वक्तव्यानंतर पित्रोदांची आता धावपळ; सारवासारव करण्याचा प्रयत्न\nनवी दिल्ली - भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकवर सॅम पित्रोदा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. सॅम पित्रोदा हे गांधी घराण्याचे...\nLoksabha 2019 : पित्रोदांकडून पाकला क्लीन चिट, मोदींचा काँग्रेसवर निशाणा\nनवी दिल्ली - पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यावर सॅम पित्रोदा यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-cluster-development-route-clear-51643", "date_download": "2019-03-22T11:23:42Z", "digest": "sha1:WN2WOVLTI4Z5PC7CKOHMXR4GW355LSTW", "length": 14240, "nlines": 213, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news cluster development route clear क्‍लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग अखेर मोकळा | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nक्‍लस्टर डेव्हलपमेंटचा मार्ग अखेर मोकळा\nशनिवार, 10 जून 2017\nमुंबई - जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्‍लस्टर डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत (समूह विकास) चार चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याचे आदेश देत उच्च न्यायालयाने एमएमआरडीए क्षेत्रातील समूह विकासावरील स्थगिती शुक्रवारी (ता. 9) उठवली.\nमुंबई - जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी क्‍लस्टर डेव्हलपमेंट योजनेअंतर्गत (समूह विकास) चार चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याचे आदेश देत उच्च न्यायालयाने एमएमआरडीए क्षेत्रातील समूह विकासावरील स्थगिती शुक्रवारी (ता. 9) उठवली.\nसमूह विकासासाठी चार एफएसआय दिल्यास पायाभूत सुविधांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन मुंबई उपनगर, ठाणे आणि नवी मुंबईतील आघात मूल्यांकन (इम्पॅक्‍ट असेसमेंट) अहवाल राज्य सरकारने न्यायालयात सादर करून स्थगिती उठविण्याची विनंती खंडपीठाला केली होती. राज्य सरकारने 2014 मध्ये समूह विकासासाठी वाढीव एफएसआय देण्याचा प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावानुसार झोपडपट्टीचा पुनर्विकास करणाऱ्या विकसकाला 60 मजली इमारत बांधण्याची मुभा मिळणार होती. पण सरकारचा हा प्रस्ताव म्हणजे सारासार विचार न करता घेतलेला निर्णय असल्याचा आरोप करत दत्तात्रय दौंड यांनी जनहित याचिका केली होती. न्या. अभय ओक यांच्या खंडपीठाने समूह विकासाच्या सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.\nनवी मुंबई महापालिका आणि सिडको यांनी तयार केलेला सर्वेक्षण अहवाल खंडपीठासमोर सादर करण्यात आला. नवी मुंबईत अनेक वस्त्यांमधील रहिवाशांकडे स्वतःच पुनर्विकास करण्याइतपत पैसा नसल्याचा युक्तिवाद सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी केला. आधीच कमकुवत असलेल्या या शहरातील पायाभूत सुविधांवर चार एफएसआयमुळे ताण पडेल, असा युक्तिवाद दौंड यांनी केला होता. त्यावर इम्पॅक्‍ट असेसमेंट केल्यानंतरच अधिसूचना काढण्याच्या सूचना त्या वेळी खंडपीठाने केल��या होत्या. त्यानुसार हा अहवाल उच्च न्यायालयाचे मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आला. त्यामुळे खंडपीठाने स्थगिती उठवली.\nमाथेरानमध्ये वाहनबंदी कायद्याला हडताळ\nनेरळ - माथेरान या पर्यावरणदृष्ट्या संवेदन असलेल्या पर्यटन स्थळी वाहनांना बंदी असताना देखील मालवाहू वाहने शहरात नियमांचे उल्लंघन करून लोकवस्तीत जात...\nशरद पवारांची माघार कॉंग्रेस आघाडीला मारक ः ऍड. प्रकाश आंबेडकर\nजळगाव ः भारिप बजुजन महासंघ संलग्नित वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्‍चितच...\n'या' नवीन ठिकाणी होणार 'बिग बॉस मराठी'चे दुसरे पर्व\n'बिग बॉस मराठी'चे पहिले पर्व गाजल्यानंतर आता दुसरे पर्वही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहे. पहिल्या पर्वाचे विजेतेपद अभिनेत्री मेघा धाडे...\nभाजप नगरसेवकाला २४ लाखांचा दंड\nमुंबई - स्वतःच्याच प्रभागात बेकायदा फलक लावल्याच्या प्रकरणात अंधेरीतील भाजपचे नगरसेवक मुरारी पटेल यांनी मुंबई महापालिकेला २४ लाखांची...\nरंगकर्मींच्या धूलिवंदनाला पोलिसांचा आक्षेप\nमुंबई - मराठी कलाकारांच्या धूलिवंदन उत्सवाला मुंबई पोलिसांनी सुरवातीला आक्षेप घेतला. मात्र, परवानगीचे...\nLoksabha 2019 : किरीट सोमय्या अद्यापही 'गॅस'वरच\nनवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांच्या नावांची यादी आज (गुरुवार) जाहीर करण्यात आली. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, डॉ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/55428?page=1", "date_download": "2019-03-22T10:21:44Z", "digest": "sha1:FTNG4Z5QMCOOXQNPQTJRYXDZBKNJ7NS2", "length": 25438, "nlines": 251, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड, लार्जेस्ट ब्लँकेट, मदर इंडियाज क्रोकेट क्विन, पुणे मीट | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड, लार्जेस्ट ब्लँकेट, मदर इंडियाज क्रोकेट क्विन, पुणे मीट\nगिनिज वर्ल्ड रेकॉर्ड, लार्जेस्ट ब्लँकेट, मदर इंडियाज क्रोकेट क्विन, पुणे मीट\nचेन्नईच्या सुभश्री नटराजन यांची मूळ कल्पना आणि जगभरातील हजारो भारतीय स्त्रियांनी उचललेले शिवधनुष्य म्हणजे, गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड:लार्जेस्ट ब्लँकेट.\nआता पर्यंत हे रेकॉर्ड आफ्रिकेतील आहे आणि ते ३३७७ स्क्वेअर मीटरचे आहे. हे रेकॉर्ड मोडून ५०००, हो पाच हजार स्क्वेअर मीटरचे अजस्त्र ब्लँकेट विणण्याचा विडा भारतीय स्त्री शक्तीने उचलला आहे.\nभारतातील अनेक शहरांतील, जगातील अनेक देशांतील भारतीय स्त्रिया ऑगस्टपासून ही ब्लँकेट्स विणत आहेत. प्रत्येकजण एक,एक स्क्वेअर मीटरचे ब्लँकेट विणताहेत.प्रत्येक स्त्री सदस्य किमान दोन वा त्याहून जास्त ब्लँकेट्स विणत आहेत. प्रत्येक शहरातील ब्लँकेट्स जोडली जातील. अन शेवटी ही सगळी ब्लँकेट्स चेन्नईत सोडली जातील. अशा रितीने हजारो हातांनी विणलेले वर्ल्डस लार्जेस्ट ब्लँकेट 26जानेवारी 2016ला तयार होईल. गिनीजचे तज्ज्ञ येतील अन हे रेकॉर्ड तपासले आणि जाहीर केले जाईल.\nहे प्रोजेक्ट इथेच संपणार नाही. यामागे एक मोठी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. एकदा हे रेकॉर्ड मान्य आणि जाहीर झाले की त्या नंतर हे मोठे ब्लँकेट पुन्हा छोट्या ब्लँकेट्स मधे रुपांतरीत केले जाईल. आणि अनाथ, गरजू लोकांना ही ब्लँकेट्स पुरवली जातील. हजारो हात हजारो गरजुंना पांघरूण घालतील.\nया प्रचंड मोठ्या प्रोजेक्टमधे माझाही खारीचा वाटा आहे हे मला खूप अभिमानाचे आणि आनंदाचेही माझी 82वर्षाची आईही यात सहभागी आहे. या प्रोजेक्ट मधे अगदी 8वर्षापासून 82 वर्षापर्यंतच्या स्त्रियांचा अतिशय उत्साही सहभाग आहे.\nआज पुण्यातील काही जणी एकत्र आल्या. त्यातील अनेकजणी प्रथमच एकमेकींना भेटत होत्या. पण त्यांच्यातला ब्लँकेटचा समान धागा त्यांच्यातले नाते उबदार करायला पुरेसा होता\nया भेटीचे काही फोटो :\nया प्रोजेक्ट साठी ज्यांना विणकाम करायचे आहे, अथवा आर्थिक सहाय्य द्यायचे आहे त्यांनी कृपया फेसबुक वरील MOTHER INDIA'S CROCHET QUEENS या गृपवरती संपर्क साधावा.\nसध्या प्रत्येक विणणारी ब्लँकेटचा खर्च स्वत:च करते आहे. मात्र 26जाने��ारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी (गिनीजच्या तज्ज्ञांना बोलावणे, तेथील स्टिडियम भाड्याने घेणे, त्या दिवशीचा इतर खर्च वगैरे साठी)स्पॉन्सरर लागणार आहेत.\nआपणा सर्वांच्या सदिच्छा आणि प्रोत्साहनही लागेल आशा आहे गिनिज वर्ड रेकॉर्ड बरोबरच अनेक गरजुंपर्यंत आपल्या शुभेच्छा पोहचतील. धन्यवाद \nगुलमोहर - इतर कला\nअतिशय सुंदर उपक्रम. मलाही\nअतिशय सुंदर उपक्रम. मलाही सहभागी व्हायला आवडले असते. उपक्रमामागची सामाजिक बांधिकलीची कल्पनाही आवडली.\nअवल, माझ्या डोक्यात हे विणकाम\nअवल, माझ्या डोक्यात हे विणकाम वगैरे बसत नाही, प्रयत्न केला तर त्या अशी ही बनवाबनवीतल्या लक्षासारखे झाले. खालचा टाका खाली आणी वरचा टाका वरच राहीला. पण प्रत्येक वेळेस तुझे विणकाम आणी कलाकुसर बघुन फार छान वाटते. आताचा उपक्रम तर स्तुत्य आहेच. पण हे ब्लॅन्केटस पण कसले मस्त आहेत. तुला अनेक शुभेच्छा.\nधन्यवाद ___/\\___ साधना अजूनही\nसाधना अजूनही होऊ शकशील. नोव्हेंबर पर्यंत क्मान दोन अपेक्षित आहेत. प्लिज जॉईन MOTHER INDIA'S CROCHET QUEENS गृप , फेसबुक वरती.\nरश्मी, माझा ऑनलाईन ब्लॉग जॉईन कर मग नक्की जमेल\nउपक्रमाबद्दल स्थानिक वर्तमानपत्रांमधून् वाचले होते.पण माबोकर यात सामिल असतील असे बिल्कुल वाटले नव्हते.\nमस्त कल्पना आणि उपक्रम. आमच्या शुभेच्छा आहेतच.\n माझ्या शुभेच्छा... मला नेहमी प्रश्न पडतो की ह्या वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे साठी बनवण्यात येणाऱ्या गोष्टींचे (केक, रांगोळी इत्यादी) पुढे काय होते. ह्या उपक्रमात त्याचा विचार केला आहे हे वाचून छान वाटले.\nराधे खुप खुप शुभेच्छा तुम्हा\nराधे खुप खुप शुभेच्छा तुम्हा सर्वाना...\nआरती ताई मस्तच ग\nआरती ताई मस्तच ग तुला आणि इतर मायबोलिकरांना खूप खूप शुभेच्छा . खूप छान उपक्रम आहे.\nमस्त उपक्रम, शुभेच्छा अवल.\nमस्त उपक्रम, शुभेच्छा अवल.\nउपक्रमाला शुभेच्छा. मस्त कल्पना आहे. एक किडा वळवळला डोक्यात. जे तुकडे दाखवलेत ते वेगवेगळ्या रंगांचे आहेत. मग ते जोडतांना काही खास पद्धती अनुसरली आहे का की तुकडे जसे येतील तसे जोडंत जाणार की तुकडे जसे येतील तसे जोडंत जाणार तसेच पुन्हा सुट्टे करतांना कसेही कापणार का विवक्षित आकारातच कापणार तसेच पुन्हा सुट्टे करतांना कसेही कापणार का विवक्षित आकारातच कापणार आणि जाडी किती ठेवायची आणि जाडी किती ठेवायची इत्यादि बाबींवर पण थोडा प्रकाश टाकावा ही विनंती.\nरंगसंगती सगळ्यांची सारखी आणणे फारच अशक्य गोष्ट होती. अनेक ठिकाणी रंग सारखे मिळणं मॅनेजेबलही नव्हतं. त्यामुळे फक्त पांढरा वगळता बाकीचे रंग, शेवटची ओळ डार्क रंग, 5 मिलिमीटरची सुई आणि फोर प्लाय लोकर एव्हढच सेम ठरवलं गेल.\nही सगळे छोटे तुकडेे नंतर पांढऱ्या रंगाने जोडले जाणार आहेत. त्यामुळे आपोआपच एक एक मीटरचे चौकोन उठून दिसतील. हे जोडतानाच अशा प्रकारे जोडले जातील की सुटे करताना फक्त हा पांढरा धागा उसवला (कापला तर सगळेच वाया जाईल) की हवे तसे चौकोन सुटे करता येतील.\nज्यांनी ही कल्पना मांडली,\nज्यांनी ही कल्पना मांडली, सुरुवात केली त्या सुभश्री नटराजन स्वत: मॅनेजमेंट वाल्या आहेत त्यामुळे बहुतांशी गोष्टी अतिशय आखीव रेखीव होत आहेत. प्रत्येक गावानुसार कोण किती चौकोन करणार याचा तपशीलवार डाटा रेडी आहे. त्यानुसार आता तरी 5000चा आकडा नक्की साध्य करू असा विश्वास आहे\nनियमावली, विणण्याचे तपशील,,स्पॉन्सर्स मिळवण्यासाठीचे निवेदन, या आणि अशा अनेक गोष्टी खूप सुसूत्रतेने केल्या आहेत, त्यांनी आणि टिमने.\nया निमित्ताने अनेक स्त्रिया एकत्र आल्या, त्यांनी आपापल्या कामाचे योग्य नियोजन केले, एकमेकींशी ऑफिशिअल पद्धतीने संवाद साधला हे मला खूप महत्वाचे वाटते.\nखरेच अवल. छंद म्हणुन\nखरेच अवल. छंद म्हणुन विणकाम खुप जणी करतात पण यात सामिल झाल्यावर त्याना नक्कीच आपण काहीतरी करतोय ही भावना आली असेल. एवढ्या मोठ्या ग्रुपचे आपण मेंबर आहोत आणि एका प्रचंड मोठ्या गोधडीमध्ये आपण विणलेला एक हिस्साही आहे ही भावना खुप मोठी आहे. उद्या जेव्हा सगळ्या मिळुन अनेक गोधड्यांतुन एक गोधडी विणतील तेव्हा किती मजा येईल..\nअवल ... ह्या मधे क्रोशे\nअवल ... ह्या मधे क्रोशे सुई चा नबर म्हत्वाचा आहे का आणी किति नम्बर ची सुई घ्ययची हे सन्गाल का\n5मिलि मीटरची सुई, फोर प्लाय\n5मिलि मीटरची सुई, फोर प्लाय लोकर (वर्धमानची नाही)\nफेसबुकवर बघ ग नियमावली\nअवल, मस्त माहिती देते आहेस.\nअवल, मस्त माहिती देते आहेस.\nसाधना, येस बघू जाता आलं\nसाधना, येस बघू जाता आलं चेन्नईला तर अनुभवता येईल हे सारे फायनल जोडणी चेन्नईत आहे डिसेंबरमधे.\nखुप छान उपक्रम. खूप खूप\nतु जाशील नक्की, मला खात्री\nतु जाशील नक्की, मला खात्री आहे. मास्टर क्रोशे क्विन आहेस तु.\n या निमित्ताने अनेक स्त्रिया एकमेकींशी क्रोशेकामातून जोडल्या जा��्याची संकल्पना व त्यातून काही वेगळा विचार हेही आवडले.\nअवांतर: जगातील कैक देशांत बसेस, खांब, बसस्टॉप्स, कंपाऊंड वगैरेंना क्रोशेकामाने वेढून केलेल्या देखण्या कलाकृती याअगोदर फोटोंमधून पाहिल्या तेव्हा कौतुकाबरोबरच मनात यायचे की जगात (किंबहुना त्याच देशात) कितीतरी लोक थंडीने गोठून मरतात त्यांना यातले थोडेसे लोकरीचे आच्छादन मिळाले असते तर किती बरे झाले असते\nया विणकामातली ऊब काही 'शे' लोकांपर्यंत जरी पोचली तरी तुम्हां सर्व सहभागी स्त्रियांना खूप समाधान व प्रेरणा मिळेल याची मला खात्री आहे.\nअकु अगदी अगदी ग इव्हन\nअकु अगदी अगदी ग\nइव्हन विणतानाही हे फिलिंग आहे ग. कित्ती अनोळखी होतो आम्ही सगळ्या, पण असं वाटलच नाही भेटल्यावर. एक धागा समान होता सगळ्यांच्यात. ना स्पर्धा, ना कसला अंतस्थ हेतू, ना स्वार्थ. निखळ आनंद मिळाला\nअवल दि, खुप छान उपक्रम़.....\nअवल दि, खुप छान उपक्रम़..... शुभेच्छा.\n मला विणता येत नाही ह्याच आत्ता जास्त दु:ख होतयं उपक्रमाला शुभेच्छा\n ती लहान blankets छोट्या बाळांना देता येतील. सरकारी प्रसूतिगृह, अनाथाश्रम याठिकाणी खूप हेल्प होईल.\nहे 7*7= 49 ब्लँकेट्सचे\nहे 7*7= 49 ब्लँकेट्सचे जोडलेले एक मोठे ब्लँकेट\nआणि ही अशी मोठी ब्लँकेट्स जोडतानाचा फोटो\nखुप छान उपक्रम आहे ..मलाही\nखुप छान उपक्रम आहे ..मलाही यात सहभागी व्हायचे आहे .काय करावे लागेल .\nवेगळी कल्पना >>>>>>>> +१११११\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/9629?page=7", "date_download": "2019-03-22T10:20:50Z", "digest": "sha1:IK52SXA4GVSR2ERQN3DCQKDCH6CKN4NG", "length": 35687, "nlines": 295, "source_domain": "www.maayboli.com", "title": "समलिंगी संबंध - एक धोका | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /समलिंगी संबंध - एक धोका\nसमलिंगी संबंध - एक धोका\nभारतात हल्ली पाश्चिमात्य देशांचे अनुकरण करण्याचे फॅड वाढत चालले आहे. परंतू फक्त वाईट गोष्टींचेच अनुकरण जास्त होतेय. यातलाच एक प्रकार म्हणजे समलिंगी संबंध. तस पहायला गेलं तर ही एक विकृतीच आहे. विकृती म्हणजे जी प्रकृती नाही ते. प्रकृती म्हणजे नैसर्गिक.\nन्यायालयाने या संबंधाना परवानगी दिली ती न्यायदानाच्या कक्षेत राहून.. त्यात त्यांनी काही चूक केली नाही. परंतू समाज, नितीमत्ता, सामाजिक बंधन ह्यांचा विचार केला गेला तर हे सर्वस्व चुकीचे ठरू शकेल. सामाजिक बंधने काही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून घातली गेली आहेत.\nखर तर अशा विकृतपणामुळे संपुर्ण समाज बिघडू शकतो. हे सर्वनाशाला कारणीभूत ठरू शकते. निसर्गचक्र थांबू शकते. प्रजनन ही क्रियाच अशाने कुंठीत होऊन जाईल. जे निसर्गाविरुद्ध आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झालं तर नर आणि मादी यांच्या संबंधाचा यात मागमुसच नाही.\nसमलिंगी संबंधामुळे पुढे काय दुष्परिणाम होतील हे लक्षात घेतले नाहीत असं मला वाटतयं. असल्या संबंधामुळे एचाअयवी/एड्स सारखे रोग किंवा इतरही रोग फेलावत जाण्याची शक्यताच जास्त. असले रोग किती झपाटयाने फेलावतील याचा विचारच करवत नाही. अशिक्षित व्यक्ती शिक्षणमंत्री झाल्यावर शिक्षणव्यवस्थेचा जसा बोजवारा उडेल तसाच प्रकार इथे घडू शकतो.\nह्या अशा विकृत चाळ्यांना तरूण जास्त बळी पडत असल्याचे दिसून येते. रेव्ह पार्टीजमधून अशा विकृतींना उधाण येते.\nड्रग्स, दारुचा अतिरेक ह्या गोष्टी तरूणांमध्ये आढळून येतात. त्याही दोन स्तरांवर. एक ते ज्यांच्याकडे पैसा नाही आणि दुसरे ते ज्यांच्याकडे नको तेवढा पैसा आहे. ते सहज अशा विकृतींना बळी पडतात. मध्यमवर्गीय सहसा अशा गोष्टींकडे वळत नाहीत कारण ते समाजाला .... मनाला घावरतात.\nन्यायालयाच्या न्यायदानाचा आदर आपण करायलाच हवा. या गोष्टी थांबू शकतात जर समाजाने मनावर घेतलं तर. पण जो मनाला घाबरतो तो हे मनावर घेणार नाही आणि जो मनाला घाबरत नाही तो समाजाला काय विचारणार \nन्यायालयाच्या निर्णयाने अशा लोकांनी मुखवटे घालून व चेहरे रंगवून आनंद व्यक्त केला आहे. समाजासमोर ते ताठ मानेने येत नाहीत. अस का यांचा ताठ मानेने जगण्याचा अधिकार कोणी हिरावून घेतलाय.\nकदाचित त्यांच्या दृष्टीकोनातून हे बरोबर असेल ही, पण सर्वांगिण विचार करता हे चुकीचे आहे.\nखरतरं हा लेखप्रपंच मुर्खपणाचा ठरू शकतो. कारण विकृतीना बळी पडणारे यातून बाहेर पडत नाहीत आणि समाजाला त्यांच्याकडे पहायला वेळ नाही. ’आम्हाला काय करायचे आहे ’ ही वृत्ती झाली आहे. कदाचित मीही तेच म्हणेन. कारण मीदेखील या समाजाच भाग आहे.\nयाला तुम्ही मागासलेले विचार\nयाला तुम्ही मागासल���ले विचार म्हणा, बुरसटलेली मनोवृत्ती म्हणा काहीही म्हणा, पण हे जे काही घडत आहे ते चांगले नक्कीच नाही. >>\nमागासलेले, बुरसट ...... अजून बरंच काही.. म्हणलं..\nआता चांगलं नाही म्हणजे नक्की काय ते स्पष्ट करा.. आणि तुम्ही याला विरोध कसा करणार आहात ते पण सांगा.\nदक्षिणाबाय तुम्हाला डॉल्लीबाय ठाऊन नाय काय \nचांगली चर्चा. भरत मयेकरांच्या\nचांगली चर्चा. भरत मयेकरांच्या दोन्ही पोस्ट्स पटल्या. 'नॅचरल गे' असा वेगळा उप-गट तयार करून चर्चा त्याबद्दल घोटाळत राहू नये असं वाटतं. धनंजय यांनी लिहिलेला हा लेख (दुवा दुसर्‍या संकेतस्थळावर जातो) या संदर्भात नक्की वाचनीय आहे. त्याच लेखकाचं हे स्फुटही मननीय.\nबाय द वे, पौगंडावस्थेत\nबाय द वे, पौगंडावस्थेत समलैंगिक संबंधांकडे वळलेली मुले नंतर 'सरळ' झाली हे वाचलं. याला बिहेवियरली होमोसेक्शूअल्स म्हणतात. तात्पुरती इच्छा पूर्ण करण्यासाठी असे मार्ग तुरूंगात/ किम्वा दिवसच्या दिवस घरापासून लांब रहाणारे ट्रक ड्रायव्हर्स किंवा तत्सम लोक अवलंबतात.\nधनंजयांचे लिखाण पूर्वी वाचलेले आहेच.\nमहेश यांच्या पोस्टी म्हणजे\nमहेश यांच्या पोस्टी म्हणजे कुठल्याही विधानाला कसलाही शास्त्रीय आधार नाही. मी म्हणतो म्हणून हे वाईट आहे यापलिकडे काही नाही. करमणूक करून घ्या नाहीतर सोडून द्या त्यांना... कमी का आहेत पालथे घडे माबोवर\nथोडं अवांतर: सुलूभाऊंना वर\nथोडं अवांतर: सुलूभाऊंना वर बऱ्याच जणांनी \"स्वीकारणार नाही म्हणजे काय करणार\" असे पुन्हा पुन्हा विचारले आहे. आणि त्यांनी याचे उत्तर \"मी स्वीकारणार नाही म्हणजे काय हे मलाही नक्की माहित नाही\" असे दिले आहे.\nबहुतेक ते स्वीकारणार नाहीत याचा अर्थ त्यांच्या नात्यात किंवा मुलांमध्ये समलैंगिकता आहे असे आढळून आल्यास ते (सुलूभाऊ) हि गोष्ट स्वीकारू शकणार नाहीत. किंवा त्यांना पाठींबा देणार नाहीत. किंवा परावृत्त करायचा/ मतपरिवर्तन करायचा त्यांच्या परीने प्रयत्न करतील असे काहीसे त्यांना म्हणायचे असावे. (हा केवळ माझा अंदाज आहे. सुलूदादा, तुमच्या विषयी कोणताही वैयक्तिक आकस किंवा पूर्वग्रह नाही. मी तुम्हाला ओळखत नाही).\nआणि कदाचित यासाठीच त्यांना समलैंगिकता कायदेशीर होणे नकोय. कारण मग मुले कायद्याचा आधार घेऊन परस्पर संमतीने लग्न करून टाकतील. कदाचित एक पालक म्हणून peer प्रेशर ची सुद्धा भीती वाटत असेल.\nकदाचित अशी भीती \"१८ वर्षावरील सज्ञान व्यक्तीने परस्पर संमतीने शारीरिक संबंध ठेवण्यास\" कायद्याने परवानगी दिली तेव्हाही त्या काळच्या पालकांनाही वाटली असेल नाही (म्हणून मग या भीतीपोटी मुलांना अजूनही योग्य लैंगिक शिक्षणापासून वंचित ठेवले जाते. ज्याचे परिणाम आज आपण पाहतोच आहोत :()\nपूर्वी जेव्हा आंतरजातीय विवाह व्हायचे (ज्या काळी ते वाईट समजले जायचे) तेव्हा मुद्दाम समाज अश्या जोडप्यांविषयी उघडपणे वाईट बोलायचा. त्यामागचा हेतू हा होता कि आपल्या मुला-बाळांच्या मनावर ही गोष्ट वाईट आहे हे ठसावे आणि त्यांनी या मार्गाने जाऊ नये.\nज्या पालकांना समलैंगिकतेला कायद्याचे पाठबळ मिळाल्यास असे संबंध सरसकट ठेवले जातील असे वाटते त्यांनी आंतरजातीय विवाहांचे उदाहरण पाहावे. आज समाजाने पूर्वीसारखे अश्या जोडप्यांना वाळीत टाकणे बंद केले म्हणून १००% मुले-मुली काही असे विवाह करत नाहीत. ज्यांना करायचेय ते करतात.. त्याची जबाबदारी स्वीकारतात आणि पुढे जातात. एक तरुण वर्ग असाही आहे कि ज्याला घरून आंतरजातीय विवाहाची पूर्ण परवानगी असूनही त्यांचा कल मात्र स्वजातीय मुला/मुलीशी लग्न करण्याकडेच आहे. म्हणजेच एखादी गोष्ट समाजाने (म्हणजे शेवटी तुम्ही-आम्ही) मान्य केली म्हणून पुढची पिढी त्या मार्गाने जाईलच असे नाही. त्यामुळे काळजीचे कारण नसावे (असे मला वाटते).\nपियुपरी, छान पोस्ट. चांगले\nछान पोस्ट. चांगले मुद्दे.\nपियुपरी छान पोस्ट. it's all\nचर्चा चांगली सुरु आहे.\nबहुतांश सामान्य लोकांप्रमाणे मी अजुनही समलैंगिकते बद्दल माझी काय भुमिका असावी याब्द्दल गोंधळलेली आहे.\nमाझ्या ओळखीत आसपास कुणीच तसे नसल्यामुळे असे कुणी अचानक संपर्कात आले तर मी कशी वागेन याबद्दल सध्या तरे काहीही कळत नाही.\nपण सातीच्या पोस्ट्स पटल्या. माझी भुमिका निश्चित तिच्या विचारांच्या आसपास असेल असे वाटते.\nखूप वेळापासून शोधतेय (पाटील यांची पोस्ट वाचल्यापासून) पण जुन्या माबोतली एक लिंक मिळाली नाही.\nमला एक निश्चित आठवते की अशी चर्चा पूर्वी झाली होती.\nहिरिरीने समलैंगतेबद्दल अशीच चर्चा केली गेली होती पण त्यावेळी एक (की दोन)गे त्याबाजुने लिहित होता/ होते.\nइथली चर्चा वाचुन बरीच मते जाणुन घेता आली. चर्चा छान चाललीये.\n पोस्ट् लिहुन पोस्टेपर्यंत २० पोस्टी \nएक जरा अवांतर आणि तरीही\nएक जरा अवांतर आणि तरीह�� विषयाशी संबंधित असल्याने इथे लिहीत आहे.\nगोल्डन कंपसच्या ट्रिलॉजीतील तिसरे पुस्तक आहे अ‍ॅम्बर स्पायग्लास. या पुस्तकात दोन पुरुष एंजल्सची जोडी आणि त्यांचे एकमेकांवरचे अगाध प्रेम, त्यांच्यातलं एक खूप सुंदर नातं रंगवलं आहे. वाचताना आपल्यालाच ते इतकं भावतं ना शेवटी दोन व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम, विश्वास, सुरेख नातं असणं हे महत्त्वाचं. त्या व्यक्तींचं लिंग काय आहे हे दुय्यम असावं, नाही का\nशेवटी दोन व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम, विश्वास, सुरेख नातं असणं हे महत्त्वाचं. त्या व्यक्तींचं लिंग काय आहे हे दुय्यम असावं, नाही का\n>>करमणूक करून घ्या नाहीतर\n>>करमणूक करून घ्या नाहीतर सोडून द्या त्यांना... कमी का आहेत पालथे घडे माबोवर\nकृपया ही असली वैयक्तिक शेरेबाजी करू नये ही विनंती. तुमच्यासह सर्वजण हिरीरीने समर्थन करत आहेत म्हणुन मी कोणाचेही नाव घेऊन कमेन्ट्स केलेल्या नाहीत. आशा आहे की प्रतिसाद संपादित कराल.\nतुमच्या मतांच्या विरोधी कोणी काही लिहिले तर त्याला अशा पातळीला जाऊन लिहिणे अतिशय चुकीचे आहे.\n>>शेवटी दोन व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम, विश्वास, सुरेख नातं असणं हे महत्त्वाचं. त्या व्यक्तींचं लिंग काय आहे हे दुय्यम असावं, नाही का\nअशा नात्याला मैत्री, प्लॅटॉनिक रिलेशन, इ. म्हणता येईल पण त्यामधे लैंगिकता असण्याचे कारण नाही.\n>>शेवटी दोन व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम, विश्वास, सुरेख नातं असणं हे महत्त्वाचं. त्या व्यक्तींचं लिंग काय आहे हे दुय्यम असावं, नाही का\nअशा नात्याला मैत्री, प्लॅटॉनिक रिलेशन, इ. म्हणता येईल पण त्यामधे लैंगिकता असण्याचे कारण नाही.\n>>>>>>> हे ठरवणारे आपण कोण\n<अशा नात्याला मैत्री, प्लॅटॉनिक रिलेशन, इ. म्हणता येईल पण त्यामधे लैंगिकता असण्याचे कारण नाही>\n तो त्या व्यक्तींचा खाजगी मामला नाही का\n तो त्या व्यक्तींचा खाजगी मामला नाही का\nअसावा ना, पण या गोष्टी जगजाहीर करून त्याला रीतसर कायदेशीर, सामाजिक मान्यता मिळविणे चुकीचे आहे.\n<असावा ना, पण या गोष्टी\n<असावा ना, पण या गोष्टी जगजाहीर करून त्याला रीतसर कायदेशीर, सामाजिक मान्यता मिळविणे चुकीचे आहे.>\n त्यांना जर एकत्र राहायचं असेल तर त्यांनाही एकमेकांच्या पश्चात संपत्तीत वाटा हवा असेल तर त्यांनाही एकमेकांच्या पश्चात संपत्तीत वाटा हवा असेल तर या नात्याला नाव द्यावंसं वाटत असेल तर या नात्याला नाव द्यावंसं वाटत असेल तर आणि मुख्य म्हणजे लपून प्रेम करायचं नसेल तर\nपण या गोष्टी जगजाहीर करून\nपण या गोष्टी जगजाहीर करून त्याला रीतसर कायदेशीर, सामाजिक मान्यता मिळविणे चुकीचे आहे <<<\nचूक बरोबर ठरवायचा अधिकार कोणाचा\n>>त्यांना जर एकत्र राहायचं\n>>त्यांना जर एकत्र राहायचं असेल तर\nएकत्र रहाण्याला कोणाचाच विरोध नाहीये.\n>>त्यांनाही एकमेकांच्या पश्चात संपत्तीत वाटा हवा असेल तर\nयासाठी कायदेशीर तरतुदी आहेत, त्यासाठी लग्नाची गरज असते असे नाही.\n>>या नात्याला नाव द्यावंसं वाटत असेल तर\nमैत्री, गाढ मैत्री, इ.\n>>आणि मुख्य म्हणजे लपून प्रेम करायचं नसेल तर\nतेच तर जाहीर मान्यता मिळविण्याचा अट्टाहास कशासाठी \nमैत्री, गाढ मैत्री, इ.\nमैत्री, गाढ मैत्री, इ. <<\nतुम्ही ठरवाल तीच नावं त्यांनी द्यायची का\nबाकी त्यांनी कायद्याची मान्यता मिळवूच नये या अट्टाहासालाही काही बेसिस दिसत नाहीये.\n>>चूक बरोबर ठरवायचा अधिकार\n>>चूक बरोबर ठरवायचा अधिकार कोणाचा\nसमाजाचा. अशा समाजाचा की ज्यामधे नैसर्गिक आणि समाजाच्या आरोग्याच्या हिताच्या गोष्टी घडतात. आणि ज्याचे प्रमाण फार म्हणजे फार आहे. म्हणजे ९९% किंवा जास्त लोक.\nवर कोणी म्हणाले तसे उद्या जर हेच प्रमाण बदलले आणि समलैंगिकांची संख्या फार वाढली तर माझ्या सारखा विरोध करणार्‍यांचा जोर क्षीण होईल, पण आज तरी तसे नाहीये.\n<यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत,\n<यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत, त्यासाठी लग्नाची गरज असते असे नाही.>\nनाही, अशा तरतुदी नाहीत.\n<मैत्री, गाढ मैत्री, इ.>\n गाढ मैत्रीच्या पलीकडचं नातं असलं तर\nएकत्र रहाण्याला कोणाचाच विरोध\nएकत्र रहाण्याला कोणाचाच विरोध नाहीये.\n>> म्हणजे एकत्र रहा, हवं ते करा पण त्याला समाजात एक ओळख निर्माण करू देऊ नका.. अस्सं का\nयासाठी कायदेशीर तरतुदी आहेत, त्यासाठी लग्नाची गरज असते असे नाही.\n>> मग हेट्रोसेक्शूअल्सनी ही लग्न करू नये. if marriage is all about this.\nतेच तर जाहीर मान्यता मिळविण्याचा अट्टाहास कशासाठी >> मान्यता हवीये कुणाला>> मान्यता हवीये कुणाला तो त्यांचा अधिकार आहे. तुम्ही स्विकारा किंवा नका स्विकारू..\nथोडक्यात काय, तर उडत जा...\n<अशा समाजाचा की ज्यामधे\n<अशा समाजाचा की ज्यामधे नैसर्गिक आणि समाजाच्या आरोग्याच्या हिताच्या गोष्टी घडतात. आणि ज्याचे प्रमाण फार म्हणजे फार आहे. म्हणजे ९९% किंवा जास्त ���ोक.>\nसमाजात किमान १०% लोक समलिंगी असावेत असा अंदाज आहेत. अमेरिकेत निदान सहा लाख समलिंगी कुटुंबं आहेत.\n< समलैंगिकांची संख्या फार वाढली तर माझ्या सारखा विरोध करणार्‍यांचा जोर क्षीण होईल, पण आज तरी तसे नाहीये.>\nहल्ली कोणाला फारसं काही याबद्दल वाटत नाही.\nबाकी भारतीय संस्कृती म्हणून\nबाकी भारतीय संस्कृती म्हणून बोंब मारलं गेलेलं जे प्रकरण आहे त्यात अनेक गोष्टी अनैसर्गिकच आहेत. तरी त्या चालतात आम्हाला...\nदोन वेळेचं जेवण आणि इंटरनेट\nदोन वेळेचं जेवण आणि इंटरनेट सोडले तर सगळचं कालबाह्य आहे आजकाल-संत जामोप्यानंद\nदोन वेळेचं जेवण आणि इंटरनेट\nदोन वेळेचं जेवण आणि इंटरनेट सोडले तर सगळचं कालबाह्य आहे आजकाल-संत जामोप्यानंद\n<यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत,\n<यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत, त्यासाठी लग्नाची गरज असते असे नाही.>\n>>नाही, अशा तरतुदी नाहीत.\n कायद्याच्या मदतीने नाते नसलेल्या माणसाला कोणी काहीच देऊ शकत नाही संपत्ती किंव स्थावर मालमत्तेमधले दान, बक्षिस, दत्तक, मृत्युपत्र इ. अनेक मार्ग आहेत. कोणत्याही सर्वसामान्य वकिलाला विचारा तो अजुन मार्ग सांगेल.\nमहेश, पतीपत्नींना जे कायदेशीर\nपतीपत्नींना जे कायदेशीर अधिकार असतात, ते हे नाहीत.\nकायदे बियदे चुलित घाला.\nमाणसाच्या नैसर्गिक उर्मीकडे लक्ष द्या आधी. ते अ‍ॅड्रेस करा पहिल्यांदा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/act/7", "date_download": "2019-03-22T10:04:05Z", "digest": "sha1:NFE673UOBV2JYVDCRPXBBA4EIVCKXSBV", "length": 7815, "nlines": 154, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "Under the Act - The Maharashtra Purchase Tax on Sugarcane Act, 1962 | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nफेसबुक वर संपर्कात राहा 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nस्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट २०१४\nआय एम सी इन्कलुसिव्ह इंनोव्हेशन पुरस्कार २०१४\nई इंडिया अवॉर्ड २०१४\nवस्तू व सेवा कर - एक राष्ट्र, एक कर, एक बाजार\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nईझ ऑफ डुईंग बिझिनेस (बिझिनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन-२०१८) flash-new-first\nविक्रीकर विभागाने \" इझ ऑफ डुईंग बिझिनेस\" साठी घेतलेले पुढाकार\nबातम्या आणि मीडिया बॉक्स\n१५ नोव्हेंबर २०१७ पासून १७८ वस्तूंच्या जीएसटी दरात बदल\nव्यवसायकर विलंब शुल्क (लेट फी) माफी बद्दल व्यापारी परिपत्रक\nनाशिक विभागात कार्यरत असलेले चिटफंड ग्रुप\nजीएसटी नोंदणी रद्द प्रकरणे\nवस्तू व सेवा कर कायद्यातील प्रस्तावित बदल\nवस्तू व सेवा कर\nवस्तू व सेवा कर\n11-03-2019 पर्यंत जीएसटीएनला कळविण्यात आलेले आयटी निवारण प्रकरणे आणि स्थलांतर प्रकरणे\nजीएसटी स्थलांतर अर्ज नामंजूर केलेल्या व्यापाऱ्यांची यादी\nजीएसटी करदात्यांची राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये केलेली विभागणी दि.१५/११/२०१८\nजीएसटी परतावा संबंधी सामान्य प्रश्न (FAQs).\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nसमर्थन करतो: फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%20%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-03-22T10:53:48Z", "digest": "sha1:IPQSTYXLL6MIESMAFQXT3363DHH6GZID", "length": 5801, "nlines": 117, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nमी एक ‘आळशी आई’ आहे आणि मी एक ‘दुष्ट आई’सुद्धा आहे\nमुलं नेहमीच सॉफ्ट टार्गेट असतात. मासिक पाळीच्या वेळी होणारी चिडचिड, इतर आजारपणांमुळे होणारा वैताग, कधी आर्थिक चणचण या सगळ्याचा राग सगळ्यात आधी त्यांच्यावर निघतो. रागाच्या भरात त्या दोघींवर प्रचंड ओरडते. इतकं होऊनही, अनया दिवाळीत देवाला नमस्कार करून आली आणि म्हणाली, ‘मी बाप्पाला सांगितलं, मम्माला शांतता मिळू दे. तुला शांतता हवी असते ना आम्ही नीट वागू आता.’ डोळ्यांत पाणी आलं.......\nमला असे प्रश्न पडले म्हणजे माझं देशावर प्रेम नाही का\nमला अर्थशास्त्र वगैरे कळत नाही फारसं. त्यामुळे प्रश्नही तसे भाबडेच पडतात. ‘फालतू विचार करत असतेस. तुझं आडनाव ‘विचारे’ ठेवायला हवं,’ असं आई खूप वर्षांपासून म्हणतेय आजवर छोट्या व्यावसायिकांचं जे नुकस��न झालं, ते भरून निघेल का आजवर छोट्या व्यावसायिकांचं जे नुकसान झालं, ते भरून निघेल का बँक कर्मचाऱ्यांना या जास्तीच्या कामाचा वेगळ्या भत्ता मिळणार का बँक कर्मचाऱ्यांना या जास्तीच्या कामाचा वेगळ्या भत्ता मिळणार का असे प्रश्न पडले म्हणजे माझं देशावर प्रेम नाही का असे प्रश्न पडले म्हणजे माझं देशावर प्रेम नाही का देशातला भ्रष्टाचार थांबावा, काळा पैसा असू नये, हे स्वप्न मलाही बघायला आवडतं, पण.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/act/9", "date_download": "2019-03-22T10:17:09Z", "digest": "sha1:2ZILHFFTBMHY7E6B25WXBHQRQSXTIAJI", "length": 7389, "nlines": 145, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "Under the Act - Works Contract Tax Act | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nफेसबुक वर संपर्कात राहा 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nस्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट २०१४\nआय एम सी इन्कलुसिव्ह इंनोव्हेशन पुरस्कार २०१४\nई इंडिया अवॉर्ड २०१४\nवस्तू व सेवा कर - एक राष्ट्र, एक कर, एक बाजार\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nईझ ऑफ डुईंग बिझिनेस (बिझिनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन-२०१८) flash-new-first\nविक्रीकर विभागाने \" इझ ऑफ डुईंग बिझिनेस\" साठी घेतलेले पुढाकार\nबातम्या आणि मीडिया बॉक्स\n१५ नोव्हेंबर २०१७ पासून १७८ वस्तूंच्या जीएसटी दरात बदल\nव्यवसायकर विलंब शुल्क (लेट फी) माफी बद्दल व्यापारी परिपत्रक\nनाशिक विभागात कार्यरत असलेले चिटफंड ग्रुप\nजीएसटी नोंदणी रद्द प्रकरणे\nवस्तू व सेवा कर कायद्यातील प्रस्तावित बदल\nवस्तू व सेवा कर\nवस्तू व सेवा कर\n11-03-2019 पर्यंत जीएसटीएनला कळविण्यात आलेले आयटी निवारण प्रकरणे आणि स्थलांतर प्रकरणे\nजीएसटी स्थलांतर अर्ज नामंजूर केलेल्या व्यापाऱ्यांची यादी\nजीएसटी करदात्यांची राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये केलेली विभागणी दि.१५/११/२०१८\nजीएसटी परतावा संबंधी सामान्य प्रश्न (FAQs).\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nसमर्थन करतो: फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/model-sangita-chatterjee/", "date_download": "2019-03-22T10:37:16Z", "digest": "sha1:KC6LLWQY75NRLZCPDRPQQZFYPAXYWVS6", "length": 5237, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मॉडेल संगिता चॅटर्जीचा तुरूंगात आत्महत्येचा प्रयत्न", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nमॉडेल संगिता चॅटर्जीचा तुरूंगात आत्महत्येचा प्रयत्न\nतिरुपती : रक्तचंदनाच्या तस्करी प्रकरणात शिक्षा भोगत असलेली मॉडेल संगिता चॅटर्जी हिने आज तुरुंगात आत्महत्येचा प्रयत्न केला. वैफल्यामुळे तिने तुरुंगातील स्वच्छतागृहात ठेवलेले फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर तिला तत्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.\nरक्तचंदनाची तस्करी केल्याप्रकरणी संगिता हिला मार्च २०१७ मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर तिची आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. कुख्यात चंदन तस्कर एम. लक्ष्मण याची संगिता ही दुसरी पत्नी असल्याचे सांगण्यात येत आहे. तिच्यावर देशातील सहा राज्यांमध्ये रक्तचंदनाची तस्करी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nदिल्लीतील `ब्लू लाईन’च्या सर्व ५० मेट्रो स्थानकांवर हायस्पीड वाय-फाय सेवा\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-tennis/sports-news-australian-open-tennis-tournament-92734", "date_download": "2019-03-22T10:57:17Z", "digest": "sha1:S5QWPFK4JZBYQ7KEM32IX5SETEIL2PXH", "length": 14272, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news Australian Open tennis tournament बेलिंडा बेन्चीचची व्हीनसवर मात | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\n��ेलिंडा बेन्चीचची व्हीनसवर मात\nमंगळवार, 16 जानेवारी 2018\nमेलबर्न - ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत गतउपविजेती व्हीनस विल्यम्स आणि माजी ग्रॅंड स्लॅम उपविजेता केव्हिन अँडरसन यांचे आव्हान सलामीलाच संपुष्टात आले. स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेन्चीचने व्हीनसला, तर ब्रिटनच्या काईल एडमंडने अँडरसनला हरविले.\nबेंलिंडाने ६-३, ७-५ असा दोन सेटमध्ये विजय मिळविला. बेलिंडाने तिच्याविरुद्ध आत्मविश्‍वासाने खेळ केला. चार लढतींत व्हिनसला तिने प्रथमच हरविले.\nमेलबर्न - ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत गतउपविजेती व्हीनस विल्यम्स आणि माजी ग्रॅंड स्लॅम उपविजेता केव्हिन अँडरसन यांचे आव्हान सलामीलाच संपुष्टात आले. स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेन्चीचने व्हीनसला, तर ब्रिटनच्या काईल एडमंडने अँडरसनला हरविले.\nबेंलिंडाने ६-३, ७-५ असा दोन सेटमध्ये विजय मिळविला. बेलिंडाने तिच्याविरुद्ध आत्मविश्‍वासाने खेळ केला. चार लढतींत व्हिनसला तिने प्रथमच हरविले.\nपुरुष एकेरीत अँडी मरेच्या अनुपस्थितीत मुख्य ड्रॉमध्ये ब्रिटनचा एकमेव खेळाडू म्हणून एडमंडचा सहभाग आहे. त्याने ११व्या मानांकित अँडरसनला ६-७ (४-७), ६-३, ३-६, ६-३, ६-४ असे हरवून कारकिर्दीतील सर्वोत्तम विजय नोंदविला. एडमंड ४९व्या क्रमांकावर आहे. निर्णायक सेटमध्ये ०-२ अशा पिछाडीवरून त्याने जिद्दीने खेळ केला. हा सामना तीन तास ५९ मिनिटे चालला. एडमंडने यापूर्वी २०१६च्या अमेरिकन स्पर्धेत १५व्या मानांकित रिचर्ड गास्केला हरविले होते.\nरॅफेल नदालने डॉमिनीकन प्रजासत्ताकाच्या व्हिक्‍टर एस्ट्रेला बरगॉसविरुद्ध केवळ तीन गेम गमावताना ६-१, ६-१, ६-१ असा विजय मिळविला. बरगॉस ७९व्या स्थानावर आहे.\nकॅनडाच्या १८ वर्षीय डेनिस शापोवालोव याने ग्रीसच्या नवोदित स्टीफॅनोस त्सित्सीपासला ६-१, ६-३, ७-६ (७-५) असे हरविले. शापोवालोवने २०१६ मध्ये विंबल्डन ज्युनीयर जेतेपद मिळविले. तेव्हापासून त्याची प्रतिभासंपन्न खेळाडूंमध्ये गणना होत आहे.\nअमेरिकन विजेत्या स्लोआनी स्टीफन्सला चीनच्या झॅंग शुआई हिने २-६, ७-६ (७-२), ६-२ असे हरविले. स्लोआनीला अमेरिकन जेतेपद जिंकल्यापासून सलग सातवा सामना गमवावा लागला. मागील वर्षी अमेरिकन स्पर्धेत उपांत्य फेरी गाठलेल्या अमेरिकेच्याच कोको वॅंडेवेघे हिचेही आव्हान संपुष्टात आले.\nइचलकरंजी - तारदाळ येथे रेल्वे फ���टकानजिक एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून. मानेवर वार. घटनास्थळी शहापूर व हातकणंगले पोलिस दाखल.\nसेरेना-शारापोवा चौथ्या फेरीत आमनेसामने\nपॅरिस : अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि रशियाची मारिया शारापोवा या महिला टेनिसमधील आजघडीच्या \"चॅंपियन' फ्रेंच ओपनमध्ये चौथ्या फेरीत आमनेसामने येण्याची...\nसाईप्रणित, वर्माची विजयी सुरवात\nसिडनी - प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत भारताच्या दुसऱ्या मानांकित बी. साईप्रणित आणि चौथ्या मानांकित समीर वर्मा यांनी बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपन...\n'मी आशा कधीही सोडली नव्हती. मला लढायचं होतं. पुन्हा एकदा जिंकण्याचा निर्धार पक्का होता', ही प्रतिक्रिया आहे ती गोल्ड कोस्ट राष्ट्रकुलमध्ये...\nरॉजर फेडररचे विक्रमी सहावे विजेतेपद\nमेलबर्न - स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने टेनिस विश्‍वावरील आपली हुकूमत पुन्हा एकदा सिद्ध केली. फेडररने रविवारी क्रोएशियाच्या मरिन चिलीच याचा...\nबर्डीचला हरवून फेडरर उपांत्य फेरीत\nमेलबर्न - गतविजेत्या रॉजर फेडररने चेक प्रजासत्ताकाच्या टोमास बर्डीचला ७-६ (७-१), ६-३, ६-४ असे हरवून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-hiv-possitive-home-158064", "date_download": "2019-03-22T11:26:23Z", "digest": "sha1:7PKWVOPNVKEPD53YTLTGGAN7PDKOHMBA", "length": 16310, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon HIV possitive home एड्‌सग्रस्तांना निवाऱ्याची गरज | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nशनिवार, 1 डिसेंबर 2018\nजळगाव : आजच्या या बदलत्या काळात प्रत्येकाची जीवनशैली बदलत आहे. आरोग्याच्या अनेक समस्या समोर येत आहे. यात एचआयव्ही एड्‌स हा आजार सर्वत्र प्रचलित आहे. ज्याप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना मदतीची गरज असते त्याचप्रमाणे एड्‌सग्रस्तांना देखील मदतीची गरज आहे. आज औषधोपचार जरी उपलब्ध झाले असली तरी एड्‌सग्रस्त्यांना मात्र आपल्या घरात देखील व्यवस्थित ठेवले जात नसल्याचे चित्र समाजात बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील एड्‌सग्रस्तांना निवाऱ्याची गरज असून यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशा अपेक्षा एड्‌सग्रस्तांनी व्यक्त केल्या आहे.\nजळगाव : आजच्या या बदलत्या काळात प्रत्येकाची जीवनशैली बदलत आहे. आरोग्याच्या अनेक समस्या समोर येत आहे. यात एचआयव्ही एड्‌स हा आजार सर्वत्र प्रचलित आहे. ज्याप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना मदतीची गरज असते त्याचप्रमाणे एड्‌सग्रस्तांना देखील मदतीची गरज आहे. आज औषधोपचार जरी उपलब्ध झाले असली तरी एड्‌सग्रस्त्यांना मात्र आपल्या घरात देखील व्यवस्थित ठेवले जात नसल्याचे चित्र समाजात बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील एड्‌सग्रस्तांना निवाऱ्याची गरज असून यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशा अपेक्षा एड्‌सग्रस्तांनी व्यक्त केल्या आहे.\n\"एड्‌स' शब्द उच्चारायला आणि लिहायला अतिशय सोपा मात्र हा रोग तितकाच भयानक आहे. कुणाला ह्या रोगाची लागण झाली असे साधे माहिती जरी पडले तरीही अंगावर काटे उभे राहतात. एड्‌सबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने, त्याच्यासोबत हस्तांदोलन केल्याने, सोबत जेवण केल्याने हा रोग होतो म्हणून एड्‌सबाधित रुग्णांना वाळीत टाकले जाते. त्यामुळे आजाराला तोंड देण्याच्या मनोधैर्याचे खच्चीकरण होते. मात्र हा रोग संसर्गजन्य नाही. याबाबत डॉक्‍टरांकडून व संस्थांकडून जनजागृती देखील करण्यात येत आहे. एड्‌स विषयी आजपर्यंत झालेली जनजागृतीमुळे एड्‌सच्या रुग्णांची संख्या बऱ्यापैकी आटोक्‍यात आली आहे. यात जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण संस्था, जाणीव बहुद्देशीय संस्था यांसारख्या संस्थांनी पुढाकार घेतला असून त्या एड्‌सग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.\nदीड हजारावरुन तीनशेवर रुग्ण\nसाधारणतः दहा ते बारा वर्षापूर्वी जिल्ह्यात एका वर्षात दीडहजार एड्‌सग्रस्त रुग्ण आढळले जात असत. मात्र उपचार पद्धती व वेळेच करण्यात येणारी तपासणी यामुळे आता ही एड्‌सग्रस्तांची वर्षाची संख्या तीनशेवर आली आहे. हा बदल चांगला असून यासाठी नागरिकांमध्ये जागृकता निर्माण झाली आहे.\nजाणीव बहुेशीय संस्था ही गेल्या अकरा वर्षापासून कार्य करत आहे. या संस्थेतंर्गत साडेतीनशे एड्‌सग्रस���त विद्यार्थ्यांना दत्तक घेतले असून त्यांना धान्य, औषधी, शैक्षणिक साहित्य संस्थेतर्फे पुरविण्यात येत आहे. शासकीय योजनांचा या विद्यार्थ्यांना लाभ होण्यासाठी संस्था कायम कार्यरत आहे.\nएड्‌सग्रस्तांसाठी सतत कार्यरत आहे. संस्थेच्या व शासनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहे. मात्र विद्यार्थ्यांना समाजाकडून मदतीचा हात मिळायला हवा.\n- मनीषा बागूल (जाणीव बहुद्देशीय संस्था)\nअग्र्यसंग्रह (श्रेष्ठत्व) क्षेत्र कोणतेही असो, त्यातील सर्वोत्तम जे असेल त्याचा ठसा कायम राहतो. आरोग्याच्या किंवा चांगल्या सवयींच्या बाबतीतही जे...\nस्त्री आरोग्यासंबंधी जागृती करणारे काही लेखन गेल्या काही वर्षांत बऱ्यापैकी प्रसिद्ध होत आहे. यात आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती अधिक असते. आपले...\nगर्भवती मातेच्या हाती औषधाची चिठ्ठी\nनागपूर - मेडिकलमध्ये येणाऱ्या प्रत्येक गर्भवती मातेची नोंदणी, तपासणी, जेवणे, रक्ततपासणी, रक्तपुरवठा, एक्‍स रे, सोनोग्राफीसह इतर सर्वच सुविधा...\nनागपूर : अपघातात एकाच कुुटुंबातील चार जण ठार\nशेलूबाजार : सैलानी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या झायलो गाडीचा भीषण अपघात होऊन नागपूर येथील एकाच कुटुंबातील तीनजण जागीच ठार तर एकाचा...\nदोरीवरच्या उड्या अन्‌ जोरबैठका\nहेल्थ वर्क दोरीवरच्या उड्या हा एक खूपच प्रचलित व्यायाम प्रकार आहे. हा व्यायाम चालणे किंवा धावणे यापेक्षा जास्त तीव्रतेचा आहे. विशेषतः वजन जास्त आणि...\nऔषधांचा अतिरेक वृद्धांसाठी ठरू शकतो घातक - डॉ. संजय बजाज\nखामगाव : म्हातारवयात विविध आजार जडत असतात. त्यावर उपचार म्हणून वेगवेगळ्या डॉक्टर कडून विविध प्रकारची औषधे दिल्या जातात. औषधे घेण्याचे प्रमाण वाढते....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.workwithlic.com/ic38-marathi-mock-test-19/", "date_download": "2019-03-22T10:15:47Z", "digest": "sha1:QHUFCH7DBU2JUWZ46PLXDERWGHTVQJJB", "length": 5501, "nlines": 81, "source_domain": "www.workwithlic.com", "title": "IC38 Marathi Mock Test 19 - IC38 Online Mock Test for LIC Agents IC38 Online Mock Test for LIC agency exam, Latest material in hindi ic38, english ic38, marathi ic38, bengali ic38, gujarati ic38, kannada ic38, tamil ic38, telugu ic38, punjabi ic38", "raw_content": "\nQue. 1 : साधारण कायद्या नुसार , जीवन आयुर्विमा करारपत्रात केव्हा आयुर्विमा योग्य व्याज विद्यमान असले पाहिले \n1. पॉलिसी घेते वेळेस\n3. A आणि B दोन्ही हि\n4. हाय पैकी काही नाही\nQue. 2 : आसंजन च्या संविधी मध्ये वाटाघाटी / बोलणी च्या शक्तीला अप्रभावी करण्यासाठी पॉलिसी धारकाला कोणती सुविधा दिली जाते \n4. फ्री लूक पीरियड\nQue. 3 : दुकानदार आयुर्विमा काय कवर करतो \n1. चोरी आणि फाटाफूट\n3. इलेक्ट्रॉनिक उपकरण आणि यंत्र\nQue. 4 : लोकपालाकडे कोणती तक्रार करण्यासाठी कोणते शुल्क भरण्याची गरज आहे का \n1. काही शुल्क भरण्याची गरज नाही\n2. १०० रुपये शुल्क भरण्याची गरज आहे\n3. २०% टक्के सहूलत शुल्क च्या स्वरूपात भरले पाहिजे\n4. १०% टक्के सहूलत शुल्क च्या स्वरूपात भरले पाहिजे\nQue. 5 : २० वर्षाचा अनिल दहावी पास आहे . तो शहरी क्षेत्रात राहतो. त्याला आयुर्विमा एजेन्सी करिता परवाना मिळू शकतो का \n1. नाही , कारण शरि क्षेत्र करिता कमीतकमी वय २१ वर्ष आहे\n2. हो. तो सर्व मानदंड पूर्ण करतो\n3. नाही , कारण शहरी क्षेत्रासाठी कमीतकमी योग्यता हि १२ वी इयत्ता आहे\n4. नाही कारण तो शहरी क्षेत्रात राहतो\nसर्व चाचण्यांसाठी येथे क्लिक करा– Click Here\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://mahagst.gov.in/mr/whats-new/62", "date_download": "2019-03-22T10:35:00Z", "digest": "sha1:FR6CRE35Z62W5T4VESBYCPZQDYDTSU2L", "length": 12397, "nlines": 149, "source_domain": "mahagst.gov.in", "title": "विभागीय | वस्तू व सेवा कर विभाग", "raw_content": "\nफेसबुक वर संपर्कात राहा 0\nवस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र शासन, भारत\nवस्तू व सेवा कर\nव्हॅट व इतर कायदे\nव्हॅट व इतर नियम\nइ केंद्रीय विक्रीकर नमुने\nतुमच्या जी एस टी करदात्यास जाणून घ्या\nतुमच्या करदात्याविषयी जाणून घ्या\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nनेहमीचे प्रश्न (माहितीचा अधिकार)\nराज्य सेवा परीक्षेसाठी परवानगी देण्यात आलेल्या राज्यकर निरीक्षक उमेदवारांची २ री यादी.\nलघुलेखकांच्या नियतकालिक/विनंती बदल्या वर्ष-२०१९ वेळापत्रक आणि प्रक्रिया दिशानिर्देश\nराज्यकर निरीक्षक भाग-१ व भाग-२ विभागीय परीक्षा डिसेंबर 2016 निकाल\nराज्यकर निरीक्षक २०१७ आदेश क्र. २\nराज्यकर निरीक्षकांच्या नियतकालिक/विनंती बदल्या वर्ष २०१९ वेळापत्रक आणि प्रक्रिया निर्देश\nवर्ग ३ आणि वर्ग ४ कर्मचा-यांचे पुनर्विलोकन आदेश २०१७\nकर सहाय्यक विभागीय परीक्षा डिसेंबर 2016 निकाल\nराज्यकर उपायुक्त, पुनर्विलोकन आदेश 2015\nराज्यकर अधिकाऱ्यांना राज्य सेवा परीक्षेसाठी परवानगी\nसहाय्यक राज्यकर आयुक्तांसाठी स्पर्धा (यूपीएससी / एमपीएससी) परीक्षा परवानगी\nकर सहायक नियुक्ती आदेश (२०१७)\nराज्य सेवा परीक्षेसाठी परवानगी देण्यात आलेल्या राज्यकर निरीक्षक उमेदवारांची यादी\nराज्यकर निरिक्षक पदी नियुक्ती न स्वीकारल्याने नोकरीची संधी गमावलेल्या उमेदवाराची यादी (मुख्य परीक्षा २०१६)\nमहाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण सदस्य निवडीबाबत.\nमहाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण सदस्य निवडीबाबतचे परिपत्रक.\nसुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत (दुसरा लाभ) प्रलंबित ठेवलेली प्रकरणे, लाभास अपात्र केलेली ऑर्डर क्रमांक १६ दि.०५.०१.२०१९.\nसुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत पदोन्नतीच्या पदाची वरिष्ठ वेतनश्रेणी (पहिला लाभ) देणेबाबत ऑर्डर क्र १७ दि.०५.०१.२०१९\nसुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत ०१.०४.२०१० सेवानिवृत्त होण्याआधी पदोन्नतीच्या पदाची वरिष्ठ वेतनश्रेणी (दुसरा लाभ) देणेबाबाबत ऑर्डर क्रमांक १८ दि.०५.०१.२०१९.\nसुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत पदोन्नतीच्या पदाची वरिष्ठ वेतनश्रेणी (दुसरा लाभ) देणेबाबत ऑर्डर क्र.१५ दि.०५.०१.२०१९.\nशासकीय कामकाजामध्ये कागदाचा काटकसरीने वापर करणेबाबत\nसुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेनुसार दुसरा लाभ देणे विषयी\nसुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेनुसार पहिला लाभ देणे विषयी\nसुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेतर्गत पदोन्नतीच्या पदाची वरिष्ठ वेतनश्रेणी (पहिला लाभ) देणेबाबत आ.क्र.3\nसुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत पदोन्नतीच्या पदाची वरिष्ठ वेतनश्रेणी (पहिला लाभ) देणेबाबाबत आदेश क्रमांक 2\nसुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत पदोन्नतीच्या पदाची वरिष्ठ वेतनश्रेणी (पहिला लाभ) देणेबाबाबत आदेश क्रमांक 1\nकर सहाय्यक विभागीय परीक्षा संबंधित अभ्यासक्रम\n२०१५-२०१६ ते २०२०-२०२१ साठी निरीक्षण कार्यक्रम\nस्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट २०१४\nआय एम सी इन्कलुसिव्ह इं���ोव्हेशन पुरस्कार २०१४\nई इंडिया अवॉर्ड २०१४\nवस्तू व सेवा कर - एक राष्ट्र, एक कर, एक बाजार\nतुमच्या परतावा ARN स्थितीबद्दल जाणून घ्या\nईझ ऑफ डुईंग बिझिनेस (बिझिनेस रिफॉर्म ऍक्शन प्लॅन-२०१८) flash-new-first\nविक्रीकर विभागाने \" इझ ऑफ डुईंग बिझिनेस\" साठी घेतलेले पुढाकार\nबातम्या आणि मीडिया बॉक्स\n१५ नोव्हेंबर २०१७ पासून १७८ वस्तूंच्या जीएसटी दरात बदल\nव्यवसायकर विलंब शुल्क (लेट फी) माफी बद्दल व्यापारी परिपत्रक\nनाशिक विभागात कार्यरत असलेले चिटफंड ग्रुप\nजीएसटी नोंदणी रद्द प्रकरणे\nवस्तू व सेवा कर कायद्यातील प्रस्तावित बदल\nवस्तू व सेवा कर\nवस्तू व सेवा कर\n11-03-2019 पर्यंत जीएसटीएनला कळविण्यात आलेले आयटी निवारण प्रकरणे आणि स्थलांतर प्रकरणे\nजीएसटी स्थलांतर अर्ज नामंजूर केलेल्या व्यापाऱ्यांची यादी\nजीएसटी करदात्यांची राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये केलेली विभागणी दि.१५/११/२०१८\nजीएसटी परतावा संबंधी सामान्य प्रश्न (FAQs).\nकॉपीराइट © 2017 वस्तू व सेवा कर विभाग, महाराष्ट्र सरकार. सर्व हक्क राखीव आहेत.\nसमर्थन करतो: फायरफॉक्स 10.0+, गूगल क्रोम 6.0+, इंटरनेट एक्सप्लोरर 10.0+, सफारी 4.0+\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/shetikawya", "date_download": "2019-03-22T11:21:57Z", "digest": "sha1:OTDYXQAY6CH5MBAMBV3KRS4BLALGPVGO", "length": 11304, "nlines": 184, "source_domain": "baliraja.com", "title": " शेतकरी काव्य | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / शेतकरी काव्य\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\n22 - 06 - 2011 रे नववर्षा गंगाधर मुटे 1,477 2\n28 - 05 - 2013 अन्नधान्य स्वस्त आहे गंगाधर मुटे 1,553 3\n30 - 01 - 2015 बायल्यावाणी कायले मरतं : नागपुरी तडका गंगाधर मुटे 1,144 1\n29 - 05 - 2015 'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका गंगाधर मुटे 2,187 4\n27 - 12 - 2014 नमन श्रमदेवाला... गंगाधर मुटे 1,716 2\n22 - 06 - 2011 शेतकरी मर्दानी... गंगाधर मुटे 1,938 2\n22 - 06 - 2011 औ���दाचा पाऊस गंगाधर मुटे 2,474 2\n गंगाधर मुटे 1,338 1\n22 - 06 - 2011 आईचं छप्पर गंगाधर मुटे 2,886 7\n20 - 06 - 2011 गंधवार्ता गंगाधर मुटे 1,930 1\n29 - 07 - 2011 आयुष्य कडेवर घेतो गंगाधर मुटे 2,326 1\n22 - 06 - 2011 हताश औदुंबर गंगाधर मुटे 1,782 1\n22 - 06 - 2011 ऊठ ऊठ शेतकरी बाळा गंगाधर मुटे 3,179 1\n20 - 06 - 2011 हक्कदार लाल किल्ल्याचे… गंगाधर मुटे 1,954 1\n22 - 06 - 2011 बळीराजाचे ध्यान : अभंग २ गंगाधर मुटे 2,638 1\n गंगाधर मुटे 2,717 2\n28 - 08 - 2016 झाडावर पाखरू बसलं : लावणी गंगाधर मुटे 1,500 2\n22 - 06 - 2011 माय मराठीचे श्लोक... गंगाधर मुटे 1,636 2\n03 - 02 - 2015 गोवंशाला अभय द्या : नागपुरी तडका गंगाधर मुटे 1,083 1\n गंगाधर मुटे 3,186 10\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8167", "date_download": "2019-03-22T10:25:24Z", "digest": "sha1:IQNMYXOUWZ4HX6I5OLGPMCDP3XBEXR6R", "length": 12775, "nlines": 81, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nअवकाळी पावसाने आरमोरी ता���ुक्यात रब्बी पिकासह विटा व्यावसायिकांचे मोठया प्रमाणात नुकसान\nतालुका प्रतिनिधी / आरमोरी : तालुक्याला शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वादळी पावसाने झोडपून काढले. यामुळे रब्बी पिकांना फटका बसला आहे. तसेच विटा व्यावसायिकांचे व मजुरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.\nशुक्रवारी सायंकाळ पासून वादळी पावसाने सुरूवात केली. पावसा सोबत गारपीट सुद्धा झाली. रब्बी पिके काढण्याच्या मार्गावर आहेत तसेच विटा व्यावसायिक व मजुर विटा बनवायला जोमाने सुरूवात केली होती . मात्र अवकाळी पाउस व वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे विटा व्यावसायिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. विशेष म्हणजे २६ जानेवारीला आलेल्या पावसामुळे विटा व्यावसायिाकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. अनेक सुरक्षित बेरोजगार हा व्यवसाय करून आपला उदनिर्वाह करतात. मात्र अवकाळी पावसामुळे विटा व्यावसायीकांचे व शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nआदिवासी खेळाडूंमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करण्याची क्षमता आहे : प्रधान सचिव मनिषा वर्मा\nअसरअल्ली वनपरीक्षेत्रात वनतस्करास अटक, सागवानी लठ्ठे जप्त: तस्करांनी केला वनकर्मचाऱ्यांवर हल्ला\nअज्ञात महिला, पुरूषाने एटीएममधून पैसे काढताना कार्ड बदलून लुटले\nगडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करा : आ.डाॅ. देवराव होळी\n‘द बर्निंग बस’, गडचिरोली आगारात उभ्या बसने घेतला पेट\nउसरपार चक जवळील नहरात पडलेल्या निलगायीचे वनविभागाने वाचविले प्राण\nआरमोरी नगर परिषद निवडणूक २०१८-१९ : प्रभावी अंमलबजावणीसाठी पेड न्यूज समिती\nकाकडयेली गावात गाव संघटना सदस्यांनी केला मोह सडवा नष्ट\nपुसद पोलिस ठाण्यातील शिपायाची गोळी झाडून आत्महत्या\n२०१९ च्या निवडणुकीआधी विदर्भ द्या अन्यथा जनता तुम्हाला विदर्भाबाहेर पाठवेल : राम नेवले\nतडीपार गुंडाने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nन्याय मागण्यासाठी नागेपली येथील नागरिकांचे अपर जिल्हाधिक्कारी कार्यालयासमोर आमरण उपोषण\nएटापल्ली तालुक्यातील १५ पैकी ११ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त\nदीक्षाभूमीला जागतिक दर्जाचे वारसास्थळ बनविण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही : देवेंद्र फडणवीस\nनागपंचमीच्या दिवशीच विठ्ठ���पूर येथे सर्पदंशाने युवकाचा मृत्यू\nचंद्रपूर महावितरण केंद्रातील जुन्या कंत्राटदाराचा कंत्राट रद्द, नव्या कंत्राटनुसार दिड हजार वेतनवाढ\nराज्यातील ३३ प्राथमिक आश्रमशाळांना आठवी ते १० वी तर २६ माध्यमिक शाळांना उच्च माध्यमिक वर्ग सुरू करण्यास मान्यता\nमुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रम प्रवेशाची अंतिम दिनांक ८ सप्टेंबर\nनालासोपारा स्फोटक प्रकरणी आणखी एकाला अटक\n२८ नोव्हेंबरला चंद्रपुरात पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन\nमुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध , प्रेयसीवर चाकूने वार करून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nवाघाने महिलेला गावातून नेले फरफटत\nआष्टी - चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीवर नवीन चारपदरी पुलाची निर्मिती करा\n१ एप्रिल २०२० मध्ये BS-४ वाहनांची विक्री होणार बंद, BS-६ प्रकारच्या इंजिनाचा वापर करणार\nवीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्यासोबतच कार्यालयीन कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करा : खंडाईत\nवर्ध्यात युवतीची अत्याचारानंतर दगडाने ठेचून हत्या\nमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पाच जणांवर दोषारोपपत्र दाखल\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तारखांचा सोशल मीडियावरील संदेश चुकीचा : निवडणूक आयोग\nगडचिरोली - आरमोरी मार्गावर दुचाकी - ट्रॅक्टरच्या अपघातात एक ठार\nमध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगाणा राज्याचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर\n१ जानेवारीला शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साधणार संवाद\nआर्णी नगर पालीकेच्या मुख्याधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या जाळ्यात\nजिल्ह्यातील वाहतूक यंत्रणेच्या समस्यांचा निपटारा तातडीने होईल : ना. राजे अम्ब्रीशराव महाराज\nपूर्ण ताकदीने लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nपतीच्या मृत्यूनंतर रडली नाही म्हणून ठोठावली जन्मठेप \nगडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्रात शैक्षणिक मागसलेपणाला जबाबदार कोण \nभारतीय हॅकर्सचा पाकिस्तानवर सायबर हल्ला, २०० वेबसाईट्स केल्या हॅक\nआयटकच्या नेतृत्वात विविध कर्मचारी, कामगार संघटनांनी केले जेलभरो आंदोलन\nअसंतोषाविरोधात सामान्यांचा एल्गार मल्टीस्टारर ‘आसूड’\nरिकाम्या रस्त्यावर कार शिकायला जाणे भोवले , वाहून जाणाऱ्या कारमधील दोन युवक बचावले\nसाव���ीविहीर येथिल फर्निचर टाउनला लागलेल्या आगीत सव्वा दोन कोटींचे नुकसान\nलाखो भाविकांनी घेतले मार्कंडेश्वराच्या पालखीचे दर्शन\nआज दुपारी एक वाजता जाहीर होणार १२ वीच्या फेरपरीक्षेचा निकाल\nशेतकऱ्यांचे दिवसा वीजपुरवठा मिळण्याचे स्वप्न साकार करणार मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना\nआकांक्षित जिल्ह्यांच्या कालबद्ध विकासासाठी डॅशबोर्ड सिस्टीम तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश\n२८ फेब्रुवारीला किसान क्रेडीट कार्ड अभियान राबविणार , शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा\nगडचिरोली जिल्ह्यात ७ लाख ६९ हजार ७४६ मतदार\nअज्ञात वाहनाच्या धडकेत युवक जागीच ठार\nसातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम भविष्य निर्वाह निधीत जमा होणार\nआंतरजातीय विवाहासाठी आता मिळणार अडीच लाख रूपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/unauthorized-liquor-shops-of-bjp-leader/", "date_download": "2019-03-22T10:29:26Z", "digest": "sha1:IUHWR4ISAFLIQBEAFBNGRUT6EGG4HZJP", "length": 8769, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पाणी नाही घरात, दारू पोहोचली दारात", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nपाणी नाही घरात, दारू पोहोचली दारात\nअकोला / सचिन मुर्तडकर : मातृशक्तीच्या सन्मानाचे तुणतुणे वाजविणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांच्या दारूच्या दुकानांनी सध्या अकोल्यात मातृशक्तीचे घराबाहेर पडणे मुश्किल करून ठेवले आहे. शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. पण दारूची दुकाने मात्र रहिवासी वस्त्यांमध्ये थेट नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचली आहेत.\nराष्ट्रीय महामार्गालागत 500 मीटर च्या आत बार व दारूची दुकाने नकोत या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ही राष्ट्रीय महामार्गलगतची दारूची दुकाने थेट शहरात नागरी वस्त्यांमध्ये पोहोचली. गोरक्षण मार्ग हा शांतताप्रिय व उच्चभ्रू लोकांचा परिसर आहे. या मार्गावर दारूचे दुकान म्हणजे कोणालाही �� पटण्यासारखी बाब आहे. अशा सूज्ञ लोकांच्या परिसरात एक दोन नव्हे तर तब्बल तीन चार दारूची दुकाने सुरू करण्यास पारदर्शक व स्वच्छ प्रशासनाने परवानगी दिलेली आहे. गौरक्षण रोड हा परिसर अनेक वर्षांपासून सुशिक्षित, शांत,सूज्ञ व उच्चभ्रू लोकांचा परिसर आहे. या परिसरात आपले घर असावे असे अकोल्यातील प्रत्येकाला वाटतं. पण आता या परिसरात राहायला असनाऱ्या लोकांनाही हा परिसर सोडून जाण्याची वेळ आली आहे. कारण धार्मिक व श्रद्धाळू लोकांच्या या परिसरात काही दिवसांपासून रातोरात दारूचे दुकान सुरू करण्यात आले. शहराच्या इतर भागातही हीच परिस्थिती आहे.\nअच्छे दिनचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या लोकांनी अच्छे दिन तर आनलेच नाही पण ज्या मातृशक्तीच्या सन्मानाचे तुणतुणे वाजवून मातृशक्तीची मते घेऊन भाजप सत्तेत आला त्याच मातृशक्तीला आज रस्त्यावर फिरणे मुश्किल करण्याचे काम या भाजप सरकारने व भाजप पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी केलेले आहे. ही भाजपची भूमिका व ध्येय धोरणे भाजपला घेऊन बुडतील. यात आता काहीही शंका नाही. गोरक्षण रोड वासीयांनी एक समिती स्थापन करून या दारूच्या दुकानांना हटविण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलने केली.\nबाजारपेठ बंद, स्वाक्षरी मोहीम, धरणे, निवेदने अशी अनेक आंदोलने या समितीने केली, पण महानगरपालिकेपासून केंद्रापर्यंत सत्ता असलेले भाजपचे सरकार आपल्याच पदाधिकाऱ्यांच्या या दारू दुकानांच्या पाठीशी एवढे खंबीर उभे आहे की आतापर्यंत या दुकानांमधील एकही दुकान हालले नाही किंवा बंद झाले नाही. पिण्यासाठी पाणी नसलेल्या अकोल्यात पारदर्शक कारभार असलेल्या भाजप सरकारने दारू मात्र लोकांच्या घरापर्यंत पोहोचविल्याने पारदर्शक व स्वच्छ कारभाराच्या या नव्या प्रकाराबाबत लोकांच्या मनात प्रचंड चिड निर्माण झालेली आहे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nगणराया नेहमीच काहीतरी नवीन घडवतो – नारायण राणे\nराम रहीमच्या अत्याचाराची पोलखोल करणार हेच ते पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8853&typ=%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE+%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80+%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95+%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE+%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80+%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0+%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A5%82+%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8+%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4+%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE+%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0+%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88+%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2019-03-22T10:18:44Z", "digest": "sha1:EY5GWRJDIFZCN3FU6QSU27TZ3MOSKXMW", "length": 17543, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nनरेगा च्या कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पदावर रूजू होण्यापासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा\n- दिनेश बोरकुटे यांची मागणी\nप्रतिनिधी / गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कार्यक्रमाच्या कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पदावर रूजू होण्यापासून हेतूपुरस्पर वंचित ठेवणाऱ्या एटापल्ली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेतील नरेगा कक्षातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी आणि पदावर रूजू करून घेण्यात यावे, अशी मागणी साखरा येथील दिनेश बाबाराव बोरकुटे यांनी नरेगा आयुक्त, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी , रोहयो चे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक तसेच पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.\nबोरकुटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, जिल्हाधिकारी यांच्या ३० ऑक्टोबर १८ रोजीच्या आदेशानुसार एटापल्ली पंचायत समितीमध्ये कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. यामुळे बोरकुटे हे १९ नोव्हेंबर २०१८ रोजी रूजू होण्यासाठी एटापल्ली पंचायत समितीमध्ये गेले. यावेळी गट विकास अधिकाऱ्यांनी तुमची कार्यालयात कोणतीही आवश्यकता नाही, असे सांगून अपमानजनक वागणूक दिली. तसेच जिल्हा परिषदेच्या रोहयो विभागात जावून रूजू होण्यास सांगितले. तसा शेरासुध्दा रूजू प्रतिवेदनावर लिहिला. यामुळे २० नोव्हेंबर रोजी बोरकुटे हे जिल्हा परिषदेच्या रोहयो उपजिल्हा कार्यक्रम समन्वयकाकडे गेले. मात्र त्यांनी सदर आदेश आमच्या स्तरावरून झालेला नसल्यामुळे आम्ही या कार्यालयात रूजू करून घेवू शकत नाही, असे उत्तर दिले. यानंतर ३० नोव्हेंबर २०१८ रोजी पत्र देवून एटापल्ली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी रूजू न करून घेण्याबाबतचे कारण मागविले असून त्याचा अहवाल येताच त्याबाबतचे कारण कळविण्यात येईल अस�� पत्र बोरकुटे यांना मिळाले. तसेच उपजिल्हा कार्यक्रम समन्वयकांनी पत्र पाठवून ८ जून २०१८ पासून गैरहजर असल्याचे पत्र मिळाले.\nप्रत्यक्षात कोणत्याही ठिकाणी रूजू करून घेण्यात आले नाही. किंवा नरेगा व्यवस्थापन कक्षात काम करण्याबाबतचा कोणत्याही प्रकारचा लिखित आदेश किंवा पत्र प्राप्त झालेला नव्हता. मात्र जाणीवपूर्वक शासकीय नियमांचे उल्लंघन करून कोणतेही पत्र वेळेवर पाठविण्यात आलेले नाही. यामुळे जिल्हा प्रशासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांना नाहक नियुक्तीपासून वंचित ठेवत असल्याचे दिसून येत आहे. मी एक सुशिक्षित बेरोजगार असून माझ्या कुटुंबाच्या पालन पोषणाची जबाबदारी माझ्यावर आहे. जिल्हा प्रशासन आणि पंचायत समिती प्रशासनाने हेतूपुरस्पर मला नियुक्ती न दिल्यामुळे कुटूंबावर उपासमारीची पाळी आली आहे. यामुळे सबंधितांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी व नियुक्तीपासून वंचित ठेवलेल्या कालावधीतील मानधन देण्यात यावे आणि पुन्हा कामावर रूजू करून घेण्यात यावे, अशी मागणी दिनेश बोरकुटे यांनी केली आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nगडचिरोली आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवासी त्रस्त\nदहशतवादी संघटनांशी संपर्कात असलेल्या दोघांना नागपुरातून अटक\nट्रक - बस अपघातातील मृतकांची संख्या वाढणार, जमावाने ट्रक पेटविला\nदेसाईगंज शहरात घर जाळण्याचा प्रयत्न, अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल\nरेंगेवाही उपक्षेत्रातील वनपाल रमेश बलैया ला ४० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक\nपोटेगाव परिसरातील जमगाव येथे नक्षल्यांनी दोन जेसीबी आणि चार ट्रॅक्टर पेटविले\nनिवडणूक आयोगास खोटी माहिती दिल्याबद्दल भामरागडचे नगरसेवक रापेल्लीवार यांना अटक\n‘खासदार महोत्सवा’ने दिली नागपूरला नवी सांस्कृतिक ओळख : देवेंद्र फडणवीस\nतुमसर - कटंगी मार्गावरील राजापूर जवळ जीपचा अपघात, तीन जण जागीच ठार\nकाँग्रेससाठी संरक्षण क्षेत्र हे पंचिंग बॅग किंवा निधीचा स्त्रोत : पंतप्रधान मोदी\nमुसपर्शी जंगलात झालेल्या चकमकीत एका नक्षल्याचा खात्मा\nसोनसाखळी चोरांकडुन ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत : शिर्डी पोलीसांची कारवाई\nराजकारणी लोकांनी साहित्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये : ना. नितीन गडकरी\nबल्लारपूर पोलिसांनी कळमना शेतशिवारातुन अवैध दारू केली जप्त, चार आरोपी ताब्यात\nलोकसभा निवडणूक २०१९ : भाजपा ची पहिली यादी १६ मार्च ला जाहीर होण्याची शक्यता\nथकीत विज देयकाची किस्त पाडून विजपुरवठा सुरळीत करण्याकरीता लाच मागणारी महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात\nजनतेच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही : ना. राजे अम्ब्रीशराव महाराज\nबल्लारपूर पोलिसांनी ९५ लाख ७५ हजारांचा पकडलेला अवैध दारूसाठा केला नष्ट\nजवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला : ३० जवान शहीद\n८ धावांनी विजय मिळवत भारतीय संघाने रचला इतिहास, भारतीय संघाचा वन-डे क्रिकेटमधला ५०० वा विजय\nमहावितरणचा ‘मनुष्यबळ पुनर्रचना आराखडा’ कर्मचारी व ग्राहकांच्या हितासाठी\nघोडेझरी, फुलबोडी येथील नागरिकांनी नक्षल्यांनी हत्या केलेल्या नागरिकांच्या स्मरणार्थ उभारले स्मारक\nआदिवासी भागातील आरोग्यसेवेचा चेहरामोहरा बदलणार , ‘अटल आरोग्यवाहिनी’ योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ\nचंद्रपुरातील युवकाला अमेरिकेत बेस्ट डायरेक्टर अवार्ड\nइंदाळा येथील जि. प. शाळेतून एल.इ.डी टीव्ही अज्ञात चोरट्यांनी केली लंपास\nबसमधील प्रवाशांसाठी युवकच ठरले देवदूत, प्रवासी आणि नागरिकांनीही अनुभवला मृत्यूचा थरार\nपरिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणतात, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढले की ते आता वेडे झाले\nऔषधांच्या आॅनलाइन विक्रीवर मद्रास उच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती\nदहशतवाद्यांना रसद पोहचविणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढली\nमुरपार येथे वाघाने घेतला बालकाचा बळी, पहाटे साडेपाच वाजताची घटना\nशहीद जवान औरंगजेब यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय रायफल्सच्या तीन जवानांना अटक\nपाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक ची भीती, सीमेलगतच्या अतिरेकी अड्ड्यांना लष्कर कँपजवळ हलविले\nछोट्या पडद्यावरील संभाजी राजेंना दीडशे तलवारींची भेट\nशेतात मोबाईल टाॅवर लावून देण्याचे आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीस करनाल, हरीयाणा येथून अटक : वर्धा स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nनिवडणुकीच्या तोंडावर ८० लाख रुपयांची रोकड जप्त\nदहशतवाद्यांवरील कठोर कारवाईबद्दल सैनिकांचे अभिनंदन : भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे\nपत्नीची हत्या केल्यानंतर रक्त पिणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा\nसंगमनेरजवळ भरधाव कारची ट्��कला धडक, २ ठार, ४ जखमी\nदोन महिला पोलिसांच्या लग्नाच्या मागणीला कंटाळून पोलिसाची विष प्राशन करून आत्महत्या\nओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या : राष्ट्रीय ओबीसी महासंघ देसाईगंज शाखेची मागणी\nदहावीच्या विज्ञानाच्या पुस्तकात अजब तर्कट , म्हणे, लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवल्याने एड्स होतो \nझाडे, झाडीया समाजाच्या समस्या लवकरच निकाली निघणार : आ.डाॅ. देवराव होळी\nसावलखेडा येथील युवकाचा सती नदीत बुडून मृत्यू\nअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन च्या प्रतिक चिन्हाचे अनावरण\nपाऊस कमी होऊनही विकेंद्रीत पाणी साठ्यामुळे कृषी उत्पन्नात वाढ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनागपुरातून माजी खासदार नाना पटोले यांचे तिकीट पक्के\nसी.एम. चषक क्रीडा व कला महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : आ. डॉ. देवराव होळी\nदेसाईगंज महसूल विभागाची अवैध रेती तस्करांवर धडक कारवाई : १ लाख १३ हजारांचा दंड वसूल\nएकाच ठिकाणी बदली द्या, नाहीतर घटस्फोट तरी द्या : राज्यातील शिक्षक दाम्पत्यांची राज्य सरकारकडे मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=20AA161109&img=post911201644312.jpg", "date_download": "2019-03-22T10:03:33Z", "digest": "sha1:JGLQ2RF4OPLOI5M4FTYMQXNOYHDAMTEA", "length": 7819, "nlines": 223, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\n एक पाश्चात्त्य बंडखोर स्त्री ‘लैंगिक मुक्ती ही स्त्रियांच्या मुक्तीचा केंद्रबिंदू आहे,’ असे धाडसाने प्रतिपादन करणारी आणि आयुष्यभर त्याचा पाठपुरावा करणारी एक झुंजार चित्रकार आणि कार्यकर्ती. चित्रकलेपासून सुरू झालेल्या प्रवासात तिला एक नवीन जीवनदृष्टी मिळली व स्वत्वाच्या शोधातून आत्मभानही येत गेले. या दोहोंच्या जाणिवेतून तिला आपल्या जीवनाचा मार्ग कसा गवसला आणि प्रस्थापित नीतिनियमांशी टक्कर देत ही संघर्षमय वाटचाल तिने कशी केली, याची कादंबरीच्या माध्यमातून सांगितलेली ही वाचनीय कहाणी. र.धों.कर्वे यांच्या विवेकवादी परंपरेशी नाते सांगणारी, ‘मी अल्बर्ट एलिस’ नंतरची डॉ.अंजली जोशी यांची ही नवी कलाकृती ‘लैंगिक मुक्ती ही स��त्रियांच्या मुक्तीचा केंद्रबिंदू आहे,’ असे धाडसाने प्रतिपादन करणारी आणि आयुष्यभर त्याचा पाठपुरावा करणारी एक झुंजार चित्रकार आणि कार्यकर्ती. चित्रकलेपासून सुरू झालेल्या प्रवासात तिला एक नवीन जीवनदृष्टी मिळली व स्वत्वाच्या शोधातून आत्मभानही येत गेले. या दोहोंच्या जाणिवेतून तिला आपल्या जीवनाचा मार्ग कसा गवसला आणि प्रस्थापित नीतिनियमांशी टक्कर देत ही संघर्षमय वाटचाल तिने कशी केली, याची कादंबरीच्या माध्यमातून सांगितलेली ही वाचनीय कहाणी. र.धों.कर्वे यांच्या विवेकवादी परंपरेशी नाते सांगणारी, ‘मी अल्बर्ट एलिस’ नंतरची डॉ.अंजली जोशी यांची ही नवी कलाकृती स्त्रियांच्या लैंगिकतेवर निर्भीड भाष्य करणारी ही कादंबरी वाचकांना निश्चितच अंतर्मुख करेल.\nमी मी उर्फ सेल्फी\nस्वतःला फालतू समजण्याची गोष्ट\nकमल देसाई : एक आकलन\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mann-ki-bat-narendra-modi-cricket-team-team-india-jr-hockey-team-virtat-kohli/", "date_download": "2019-03-22T10:27:58Z", "digest": "sha1:7LJCUNYYVKZTJHOW5CHGZ6QI6LHWJ5EV", "length": 7409, "nlines": 76, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पंतप्रधान मोदींकडून भारतीय क्रिकेट संघ आणि ज्युनियर हॉकी संघाचे कौतुक", "raw_content": "\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\n‘रासपने निवडणूक लढवावी आणि भाजपला आपली ताकद दाखवावी’\nपंतप्रधान मोदींकडून भारतीय क्रिकेट संघ आणि ज्युनियर हॉकी संघाचे कौतुक\nगेल्या काही दिवसांमध्ये भारताचे खेळातील प्रदर्शन चांगले राहिले आहे. त्याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या कार्यक्रमातून भारतीय क्रिकेट संघ आणि ज्युनियर हॉकी संघाचे कौतुक केले आहे. त्यांच्या खेळाने सर्व देश प्रभावित झाला असून आम्हाल तुमचा गौरव आहे असे गौरवोद्वार त्यांनी यावेळी काढले.\nभारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडला ४-० ने हरवले. तर ज्युनियर ���ॉकी संघ हा जगज्जेता ठरला त्यांच्या या कामगिरीमुळे देशाची मान उंचावली आहे असे पंतप्रधानांनी म्हटले. भारतीय असल्यामुळे माझ्या आनंदाला सीमा उरली नाही या शब्दांत पंतप्रधानांनी आपल्या भावना प्रकट केल्या. काही खेळाडूंचा खेळ हा खरोखर चमकदार झाला असे ते म्हणाले. करुण नायर, के. एल. राहुल यांचा खेळ शानदार झाला, भारतीय क्रिकेट संघातील हे युवा खेळाडू कौतुकास पात्र आहे असे पंतप्रधान म्हणाले.\nविराट कोहलीच्या नेतृत्वगुणांचे कौतुक करीत ते म्हणाले विराट कोहलीची वैयक्तिक कामगिरी तर सरस आहेच परंतु उल्लेखनीय बाब म्हणजे त्याने प्रेरणादायी नेतृत्व काय असते याचे उत्तम उदाहरण दिले आहे. फिरकीपटू आर. अश्विन यास आयसीसीचा क्रिकेटर ऑफ द इअर हा पुरसस्कार मिळाला आहे. त्याचे पंतप्रधनांनी अभिनंदन केले.\nत्यानंतर पंतप्रधानांनी भारताच्या ज्युनियर हॉकी संघाचे कौतुक केले. पंधरा वर्षाच्या अंतराने आलेली ही बातमी ऐकून मी खूप आनंदी झालो असे ते म्हणाले. या सणासुदीच्या काळात हॉकी संघाने विजयी होऊन भारतीयांच्या आनंदात भर घातल्याचे ते म्हणाले.\nभारतीयांने संपादलेले हे यश शुभसंकेत असल्याचे ते म्हणाले. मागील महिन्यात भारतीय महिला हॉकी संघाने आशियाई स्पर्धा जिंकली होती. त्यांचे देखील पंतप्रधानांनी कौतुक केले.\nभारतीय टीमचा धडाकेबाज माजी सलामीवीर गौतम गंभीरचा भाजपात प्रवेश\n१२ व्या IPL चे वेळापत्रक जाहीर ; 23 मार्चला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सामना\nकिंग्ज इलेव्हनने असं काम केलं आहे की,तुम्हाला देखील या संघाचा अभिमान वाटेल\nइंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचं आजीवन अध्यक्षपद सुरेश कलमाडींनी नाकारलं\nकर्करोगग्रस्त मुलांना युवराजकडून अनोखी भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80", "date_download": "2019-03-22T09:55:22Z", "digest": "sha1:AK32TLZYCH4H6VAIVUU5S5OD4EWKGJXV", "length": 15943, "nlines": 14, "source_domain": "mr.videochat.world", "title": "तेव्हा पूर्ण करण्यासाठी पालक: किती लवकर खूप लवकर आहे, एक संबंध आहे का", "raw_content": "तेव्हा पूर्ण करण्यासाठी पालक: किती लवकर खूप लवकर आहे, एक संबंध आहे का\nतेव्हा एक संबंध चांगले जात आहे, काही क्षणी आपण ठरवू शकतो परिचय आपल्या लक्षणीय इतर आपले पालक. पण किती लवकर खूप लवकर बैठक पालक बैठक च��ंगले नाही का बैठक चांगले नाही का काही गोष्टी आहेत का आपल्या लक्षणीय इतर काय करू शकतो काही गोष्टी आहेत का आपल्या लक्षणीय इतर काय करू शकतो खरोखर नाही खंबीर उत्तर म्हणून तेव्हा आपल्या लक्षणीय इतर भेटा «पालक». मात्र आहेत, विचार करण्यासाठी काही गोष्टी: ‘ परिचय कोणीतरी आपण दुर्घटना डेटिंगचा, ते आपले पालक. अधिकृतपणे एक संबंध व्यक्ती, नंतर एक परिचय पालक हानिकारक असू शकते दोन मार्ग आहेत: तेव्हा पाहिजे माझे भागीदार पूर्ण माझे पालक खरोखर नाही खंबीर उत्तर म्हणून तेव्हा आपल्या लक्षणीय इतर भेटा «पालक». मात्र आहेत, विचार करण्यासाठी काही गोष्टी: ‘ परिचय कोणीतरी आपण दुर्घटना डेटिंगचा, ते आपले पालक. अधिकृतपणे एक संबंध व्यक्ती, नंतर एक परिचय पालक हानिकारक असू शकते दोन मार्ग आहेत: तेव्हा पाहिजे माझे भागीदार पूर्ण माझे पालक येथे कसे सांगू ते तयार आहोत कारण आपण करू नये परिचय आपल्या प्रासंगिक डेटिंगचा आमच्या मित्राला कुटुंब आहे, कारण ते पाठवते एक गोंधळात टाकणारे ‘ डेटिंगचा आहे. आम्ही किंवा नाहीत आम्ही प्रासंगिक येथे कसे सांगू ते तयार आहोत कारण आपण करू नये परिचय आपल्या प्रासंगिक डेटिंगचा आमच्या मित्राला कुटुंब आहे, कारण ते पाठवते एक गोंधळात टाकणारे ‘ डेटिंगचा आहे. आम्ही किंवा नाहीत आम्ही प्रासंगिक आपण ठेवणे इच्छित असल्यास गोष्टी प्रासंगिक नंतर पालक परिचय म्हणत आहेत, उलट त्या. आणि आपण इच्छुक असल्यास अधिक मिळवू गंभीर, एक पालक परिचय आहे सूचीत टाकल्यावर आधी घोडा. ‘ आपल्या प्रासंगिक डेटिंगचा भागीदार दूर आहे. देऊ संबंध होण्यासाठी वेळ एक संबंध आहे. आपल्या डेटिंगचा, खूप उच्च अपेक्षा आहे का आपण ठेवणे इच्छित असल्यास गोष्टी प्रासंगिक नंतर पालक परिचय म्हणत आहेत, उलट त्या. आणि आपण इच्छुक असल्यास अधिक मिळवू गंभीर, एक पालक परिचय आहे सूचीत टाकल्यावर आधी घोडा. ‘ आपल्या प्रासंगिक डेटिंगचा भागीदार दूर आहे. देऊ संबंध होण्यासाठी वेळ एक संबंध आहे. आपल्या डेटिंगचा, खूप उच्च अपेक्षा आहे का आपण एक संबंध आहेत, मग निर्णय तेव्हा परिचय आपल्या लक्षणीय इतर आपल्या पालकांना वर अवलंबून असते दोन्ही हेतू आणि गांभीर्य संबंध आणि आपल्या पालक.\nतर मी घेऊन कोणीतरी घरी त्यांना भेटायला ते गृहित धरू जाईल मी गंभीर व्यक्ती आहे. कारण आम्हांला माहीत आहे या, मी फक्त परिचय कोणीतरी माझे पालक तर संबंध अतिशय गंभीर होती. उलट, मी केले आहे, लोक संबंध ज्यांचे पालक भरपूर आहेत, अधिक प्रासंगिक आहे. मी भेटले त्यांच्या पालकांना तेव्हा संबंध होते, अजूनही नवीन किंवा प्रासंगिक मात्र आमंत्रण पूर्ण करण्यासाठी माझे आईवडील होते विस्तारित नाही. तेव्हा मी स्पष्ट आहे की, मी केवळ परिचय माझा पालक आहे तेव्हा संबंध अतिशय गंभीर आहे, हे कधीकधी चटकन विश्वास व्यक्ती आहे. पाहू हंगामात भाग, तेव्हा राहेल प्रश्न आहे बद्दल बैठक त्याच्या भारतीय पालक.\nनाही, तो ठीक आहे\nतर तो अस्ताव्यस्त आहे, मी करू इच्छित नाही, आपण काय करू की काहीही आपण करू इच्छित नाही काय. पण तो फक्त मला वाटत आपण जसे आहोत लाज मला किंवा काहीतरी. पाहा, ते वेगळं आहे, ठीक आहे करत असाल तर, एक पांढरा व्यक्ती आणि आपण डेटिंग कोणीतरी, आपण फक्त कॉल आपल्या पालक आणि सांगा त्यांना, अहो, मी डेटिंगचा या व्यक्ती, आणि ते सारखे आहोत, अरे, छान आहे. मला आमंत्रित त्याला प्रती आणि त्याला फीड, जसे, चिकन आणि.\nस्पष्ट चिन्हे तो योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी पालक कसे सहभागी आहेत आपल्या पालक कुटुंब होईल ते प्रेम, आपल्या लक्षणीय इतर खूप यावर बैठकीत त्यांना होईल ते प्रेम, आपल्या लक्षणीय इतर खूप यावर बैठकीत त्यांना मी शिकलो, लवकर वर, असे माझी आई करण्याची क्षमता होती «लग्न माझ्या भागीदार». तर एक माणूस होते विशेषतः देखणा, स्मार्ट किंवा करिष्माई ती. सुरुवातीला तो महान होईल की ती घेतला अशा व्याज माझे प्रेम व्याज. पण असेल तर, किंवा उलट आहे तेव्हा संबंध गेला आंबट मला वाटले अतिरिक्त नुकसान. नुकसान होते आणखी वाढलेली असेल, तर माझा भाऊ म्हणून त्याला एक बास्केटबॉल मित्राला. ‘ छळणे आपण बद्दल एक वाईट चित्रपटाने. का करू शकत नाही ते काम म्हणून-म्हणून मी शिकलो, लवकर वर, असे माझी आई करण्याची क्षमता होती «लग्न माझ्या भागीदार». तर एक माणूस होते विशेषतः देखणा, स्मार्ट किंवा करिष्माई ती. सुरुवातीला तो महान होईल की ती घेतला अशा व्याज माझे प्रेम व्याज. पण असेल तर, किंवा उलट आहे तेव्हा संबंध गेला आंबट मला वाटले अतिरिक्त नुकसान. नुकसान होते आणखी वाढलेली असेल, तर माझा भाऊ म्हणून त्याला एक बास्केटबॉल मित्राला. ‘ छळणे आपण बद्दल एक वाईट चित्रपटाने. का करू शकत नाही ते काम म्हणून-म्हणून भागीदार बैठकीत पालक, नंतर आपण करू इच्छित नाही आहे, सह अप खंडित एक संपूर्ण कुटुंब अ���ेल तर, किंवा जेव्हा संबंध संपतो. किती आहेत जसे आपण आपल्या पालकांना भागीदार बैठकीत पालक, नंतर आपण करू इच्छित नाही आहे, सह अप खंडित एक संपूर्ण कुटुंब असेल तर, किंवा जेव्हा संबंध संपतो. किती आहेत जसे आपण आपल्या पालकांना आपण प्रकल्प समान ऊर्जा आणि विचाराला किंवा आहे एक पूर्ण कॉन्ट्रास्ट दरम्यान आपण आणि त्यांना आपण प्रकल्प समान ऊर्जा आणि विचाराला किंवा आहे एक पूर्ण कॉन्ट्रास्ट दरम्यान आपण आणि त्यांना तर तेथे एक पूर्ण कॉन्ट्रास्ट आहे, आपण आवश्यक आहे, यासाठी अधिक वेळ गोठणे आपल्या संबंध ओळख करण्यापूर्वी आपल्या पालक. डेटिंगचा आहे खरेदी-इन कालावधी आहे. सर्व वेळ एकत्र घालवला आहे वेळ खर्च मूल्यांकन आपल्या भागीदार आहे. तर तेथे एक पूर्ण कॉन्ट्रास्ट आहे, आपण आवश्यक आहे, यासाठी अधिक वेळ गोठणे आपल्या संबंध ओळख करण्यापूर्वी आपल्या पालक. डेटिंगचा आहे खरेदी-इन कालावधी आहे. सर्व वेळ एकत्र घालवला आहे वेळ खर्च मूल्यांकन आपल्या भागीदार आहे. आपण चांगले वाटते आपण हे करू शकता तक्रार न करता सहन गोष्टी आपण आवडत नाही आपण परिचय आपल्या कुटुंब खूप जलद आणि तो करत नाही, जाता तसेच आपल्या भागीदार च्या व्याज सुरू करू शकता करण्यासाठी परिणाम जास्त होईल, तर नातेसंबंध आधीच वेळ होती गोठणे. कसे तुम्हाला माहित आहे का आपण कोणीतरी प्रेम आपण परिचय आपल्या कुटुंब खूप जलद आणि तो करत नाही, जाता तसेच आपल्या भागीदार च्या व्याज सुरू करू शकता करण्यासाठी परिणाम जास्त होईल, तर नातेसंबंध आधीच वेळ होती गोठणे. कसे तुम्हाला माहित आहे का आपण कोणीतरी प्रेम त्यामुळे समजा तुम्ही विचार करा या सर्व निर्णय हे परिचय वेळ आहे आपल्या भागीदार आपल्या पालक. येथे काही टिपा आहेत याची खात्री करण्यासाठी हे चांगले नाही: नशीब आणि मला आशा आहे हे उपयुक्त टिपा. ‘ परत येतात आणि शेअर करा काय आपण काम आहे., मी विचार नाही तेथे असू शकते, एक आकार सर्व सोयीस्कर उत्तर हा प्रश्न आहे. मी तो खरोखर म्हणजे अनेक घटकांवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, उच्च माध्यमिक शाळा नंतर आपण आवश्यक असू शकते, पूर्ण करण्यासाठी, पालकांना सुपर लवकर परवानगीसाठी अगदी तारीख. त्याच आहेत, तर आपण एक अतिशय पारंपारिक धार्मिक कुटुंब. हे गृहीत धरून तुम्ही वयस्कर आहेत, आणि नाही एक तरुण मी म्हणू इच्छित असू शकते, ऐवजी लांब किंवा ऐवजी लहान परिस्थितीत. हे आहे एक ��्रासंगिक जोर-तो प्रियकर, किंवा एक गंभीर बॉयफ्रेंड आहे का त्यामुळे समजा तुम्ही विचार करा या सर्व निर्णय हे परिचय वेळ आहे आपल्या भागीदार आपल्या पालक. येथे काही टिपा आहेत याची खात्री करण्यासाठी हे चांगले नाही: नशीब आणि मला आशा आहे हे उपयुक्त टिपा. ‘ परत येतात आणि शेअर करा काय आपण काम आहे., मी विचार नाही तेथे असू शकते, एक आकार सर्व सोयीस्कर उत्तर हा प्रश्न आहे. मी तो खरोखर म्हणजे अनेक घटकांवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, उच्च माध्यमिक शाळा नंतर आपण आवश्यक असू शकते, पूर्ण करण्यासाठी, पालकांना सुपर लवकर परवानगीसाठी अगदी तारीख. त्याच आहेत, तर आपण एक अतिशय पारंपारिक धार्मिक कुटुंब. हे गृहीत धरून तुम्ही वयस्कर आहेत, आणि नाही एक तरुण मी म्हणू इच्छित असू शकते, ऐवजी लांब किंवा ऐवजी लहान परिस्थितीत. हे आहे एक प्रासंगिक जोर-तो प्रियकर, किंवा एक गंभीर बॉयफ्रेंड आहे का अनेक लोक आहे वेळ रक्कम आवश्यक आहे तर माहित खरोखर कोणीतरी किंवा नाही. अनेकदा नंतर महिन्यात मार्क मला माहीत प्रियकर ‘ जरी हे नंतर मला घेतला आणखी काही महिने कॉल तर सर्व बंद. त्याचप्रमाणे मला माहीत असेल तर, तो एक चांगला तंदुरुस्त महिने नंतर मी सुरू संक्रमण मध्ये एक अधिक गंभीर मानसिकता असेल तर मी नव्हते आधीच. संबंधित बैठक त्याच्या पालकांना स्वत: ला विचारा, काही गोष्टी: तुम्हाला वाटत तयार करण्यासाठी त्यांना पूर्ण अनेक लोक आहे वेळ रक्कम आवश्यक आहे तर माहित खरोखर कोणीतरी किंवा नाही. अनेकदा नंतर महिन्यात मार्क मला माहीत प्रियकर ‘ जरी हे नंतर मला घेतला आणखी काही महिने कॉल तर सर्व बंद. त्याचप्रमाणे मला माहीत असेल तर, तो एक चांगला तंदुरुस्त महिने नंतर मी सुरू संक्रमण मध्ये एक अधिक गंभीर मानसिकता असेल तर मी नव्हते आधीच. संबंधित बैठक त्याच्या पालकांना स्वत: ला विचारा, काही गोष्टी: तुम्हाला वाटत तयार करण्यासाठी त्यांना पूर्ण नाही तर का नाही नाही तर का नाही कारण तो आहे, संबंध नाहीये तयार किंवा आहेत तेथे काही घटक बनवण्यासाठी आपण नाखूष आहेत की स्वतंत्र संबंध आहे का कारण तो आहे, संबंध नाहीये तयार किंवा आहेत तेथे काही घटक बनवण्यासाठी आपण नाखूष आहेत की स्वतंत्र संबंध आहे का (. भाषा अडथळ्यांना पार करून, वांशिक, राजकीय, फरक, इ.) तर हे नंतरचे नंतर या गोष्टी चर्चा करण्यासाठी, आपल्या भागीदार सभा पालक. ‘ टाळण्यासाठी ���िंवा त्यांना विलंब. तसेच, आपल्या प्रियकर प्रार्थना तर बहुतेक त्याच्या मैत्रिणींना विशेषत: पूर्ण त्याच्या पालकांना. मी अलीकडे पाहणे हंगाम आणि होते समजावून कसे भारतीय कुटुंबांना आपण नाही फक्त परिचय प्रत्येकजण आपण डेटिंग आहेत आपल्या पालक जसे आपण पांढरा कुटुंबांना. त्याच निश्चितपणे नाही मुस्लिम कुटुंबांना. तर आम्ही घेऊन कोणीतरी घरी समज आहे की, आम्ही असणे आवश्यक आहे विचार, तो लग्न करणे आवश्यक आहे, गंभीर आहे. पण अनेक कुटुंबांना समज पलीकडे, «अहो पालक पूर्ण «. त्यामुळे गेज प्रयत्न काय बैठकीत त्याच्या आईवडिलांनी म्हणजे त्याच्या जगात. कदाचित तो खरोखर आहे, नाही मोठा करार आहे, किंवा कदाचित तो आहे. ‘ तयार आहेत त्याला पूर्ण आपल्या पालक अतिशय पारदर्शक का म्हणून. ‘ पाप कोणीतरी किंवा गैरसमज जाऊ नका, तर तुम्ही का, हे स्पष्ट तो खूप लवकर आहे. मी भेटले माझे पती पालक खरोखर उशीरा मध्ये आमच्या संबंध आहे कारण पण आहे ते वास्तव्य खरोखर दूर आणि कारण त्यांना भेट सुचवले लग्न जवळ आला होता. थेट आणि शेअर अधिक संयोजना आपल्या परिस्थिती म्हणून मी देऊ शकता आपण अधिक विशिष्ट सल्ला.\nस्वत: ची जाहीर गोंधळून डेटिंगचा वाचलेली चालू &. मी ब्लॉग बद्दल सर्व डेटिंगचा, सल्ला देणे मदत करण्यासाठी एकेरी शोधण्यासाठी निरोगी, आनंदी, चिरस्थायी संबंध आहे\nडेटिंग न करता ऑनलाइन नोंदणी →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2019-03-22T10:31:51Z", "digest": "sha1:T3UUGUAJCSBKYNVQHRNP3JKYDH66YHKE", "length": 5606, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्वाई पेंग - विकिपीडिया", "raw_content": "\n८ जानेवारी, १९८६ (1986-01-08) (वय: ३३)\nउजव्या हाताने, दोन-हाती फोरहॅंड, दोन-हाती बॅकहॅंड\nशेवटचा बदल: जुलै २०१३.\nचीन या देशासाठी खेळतांंना\nसुवर्ण २०१० क्वांगचौ संघ\nसुवर्ण २०१० क्वांगचौ एकेरी\nकांस्य २०१० क्वांगचौ दुहेरी\nश्वाई पेंग (जन्म: ८ जानेवारी १९८६) ही एक चीनी टेनिसपटू आहे. २००१ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळणाऱ्या पेंगने २०१० क्वांगचौ आशियाई खेळ स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. तसेच २०१३ विंबल्डन व २०१४ फ्रेंच ओपन स्पर्धांमध्ये तिने तैवानच्या सु-वै ह्सियेह सोबत महिला दुहेरीमध्ये अजिंक्यपद पटकावले.\nविमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर श्वाई पेंग (इंग्रजी)\nइ.स. १९८६ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१७ रोजी ०३:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/singer-mahesh-kale/", "date_download": "2019-03-22T10:25:10Z", "digest": "sha1:UMO7LGSRSLSVP4P7IFGPYLFIQ5AXG2ZP", "length": 20693, "nlines": 147, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "गायक महेश काळे – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nJanuary 12, 2019 संजीव वेलणकर व्यक्तीचित्रे\nशास्त्रीय संगीताच्या रसिकांसाठी महेश काळे हे सुपरिचित नाव. ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातील गाण्यांमुळं हे नाव सर्वदूर पोहोचलं. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९७६ रोजी झाला. विशेषत: तरुणाईच्या गळ्यातला ताईत म्हणून ओळखलं जाऊ लागलं. महेशच्या गाण्याने लोकांना वेड लावलेलं आहे. कुठल्याही प्रकारांतलं गाणं असो, शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, भावगीत, गजल, कव्वाली किंवा एखादं पाश्चिमात्य गाणे प्रत्येक प्रकार संपूर्ण ताकदीने, तो ऊर्जेने परिपूर्ण असतो. वयाच्या अवघ्या तीन वर्षाचे असतानाच महेशने आपला गायनाचा पहिला सार्वजानिक प्रयोग गोंदवले येथे केला होता. महेशने, हजारों लोकांना “पाय तुझे गुरुराया, देवपूजा देवपूजा” ऐकवून मंत्रमुग्ध केलं होते. महेशने वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून गाणं शिकण्यास सुरुवात केली. त्याची आई मीनल काळे शास्त्रीय संगीताचे क्लासेस घेत असे, वीणा सहस्त्रबुद्धे यांच्याकडे मीनल काळे संगीत शिकल्या होत्या. जेव्हा त्याची आई या शास्त्रीय संगीताचे तास घेत असत, तेव्हा महेश आलापावरून नोटेशन तयार करायचा. याच काळामध्ये त्याला संगीताबद्दल ओढ निर्माण झाली. यानंतर रवींद्र धांगुर्डे यांच्याकडे त्याने काहीकाळ शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले; पण खर्याग अर्थाने त्याच्यातील गायक श्रोत्यांसमोर आ��ा तो अभिषेकीबुवांमुळे.\nदहावीच्या सुट्टीमध्ये महेश अभिषेकीबुवांकडून संगीताचा रियाज केला. बुवांबरोबर कायम राहून तो त्यांचा पट्टशिष्यच झाला. या पट्टशिष्यावर बुवांनी भरपूर मेहनत घेतली. यानंतर शौनक अभिषेकींनीसुद्धा त्याला मार्गदर्शन केले. बुवांच्या सहवासामुळे महेशला शास्त्रीय संगीतातील बारकावे कळून आले. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतानासुद्धा महेश पहाटे चार वाजता उठून अभिषेकीबुवांकडे रियाजासाठी जात असे.\nपुणे विश्वविद्यालयातून बी.ई. इलेक्ट्रॉनिक्सची पदवी पूर्ण करताना सुद्धा फिरोदिया करंडक स्पर्धेमध्ये त्यांनी आपली छाप उमटवली आणि इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर महेश उच्च शिक्षणाकरिता अमेरिकेमध्ये गेला. अमेरिकेतील सँटा क्लारा विश्वविद्यालयातून इंजीनियरिंग मैनेजमेंट मधून मास्टर्स डिग्री संपादन केली. तसेच २००५ मध्ये ‘अभियांत्रिकी व्यवस्थापना’तही दुसरी ‘मास्टर्स’ पदवी मिळविली.\n‘मास्टर्स’च्या दुसऱ्या पदवीचे शिक्षण घेत असतानाच महेशने त्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना गाण्याचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. अर्थातंच नोकरीच्या पुष्कळ संधी महेशसमोर चालून आल्या. परंतु, शास्त्रीय संगीतामध्ये असलेली ओढ. महेशला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणून वडिलांची परवानगी घेऊन महेशने अमेरिकेच्या कॅलिफोनिर्यातील सनीवेल या ठिकाणी विद्यार्थ्यांकरिता शास्त्रीय संगीताचे क्लासेस सुरू केले. बघता बघता ३०० हून अधिक विद्यार्थी या क्लासला दाखल झाले. तेथे गेली १५ वर्षे तो या विद्यार्थ्यांना संगीताचे धडे देत आहे. भारतीय, पाकिस्तानी, अफगाणी, अमेरिकन, युरोपीयन अशी सर्व वंशांची मुले भारतीय शास्त्रीय संगीत शिकतात. जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सनीवेलमध्ये होते, तेव्हा महेशला राष्ट्रगीत गाण्याकरिता सांगण्यात आले.\nमहेशने आपल्याबरोबर आपल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायले, तर ही सुवर्णसंधी ठरेल, असे मत मांडले. त्यानुसार अमेरिकेमध्ये वास्तव्य करण्याऱ्या विद्यार्थ्यांसह त्याने आपल्या भारताचे राष्ट्रगीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सादर केले. लॉस एंजेलिसमध्ये प्रसिद्ध विंडप्लेअर पेद्रो युस्ताच यांच्या सोबत ‘रागाजॅझ’ बॅण्डमध्ये परफॉर्म केलंय. प्रख्यात कीबोर्ड आर्टिस्ट फ्रँक मार्टिन आणि प्रसिद्ध सॅक्सोफोनिस्ट जॉर्ज ब्रुक्स यांच्यासोबत परफॉर्म केलंय. हरिहरन, विक्कू विनायकम, झाकीर हुसेन अशा दिग्गजांबरोबर कोलॅबरेशन केलंय. प्रख्यात तालवाद्य कलाकार शिवमणींबरोबर आणि त्रिलोक गुर्टू यांच्यासोबतही परफॉर्म केलंय.\nप्रसिद्ध संगीतकार सलील कुलकर्णीनी रागमालेवर आधारित गाणं रचलं आहे. या डय़ुएटचं रेकॉर्डिग अलीकडंच प्रसिद्ध गायिका कौशिकी चक्रवतीसोबत महेशनी केलं. सध्या ‘सूर निरागस हो’ या कार्यक्रमातून महेश आजवरचा गायनप्रवास उलगडतोय. देशविदेशातील तरुणवर्गाशी महेश संवाद साधतो सुरांच्या भाषेत. कट्यार काळजात घुसलीच्या गीत गायना साठी महेश काळेला सर्वोत्कृष्ट गायक हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.\nशास्त्रीय गाण्यासाठी पुष्कळ वर्षांनंतर मराठी गायकाने हा सन्मान प्राप्त केला आहे. महेश आई-वडील-गुरू व संगीतावर निष्ठा असणारा अतिशय नम्र साधक आहे. कट्ट्यार. नाटकासाठी भारतात महेशला पुन्हा भारतात आणण्याची संधी राहुल देशपांडे यांनी शोधून काढली. त्यांनी कट्यार काळजात घुसली हे संगीत नाटक सुरू करण्याचा निर्णय घेतला यावेळी सदाशिवच्या भूमिकेकरिता महेश काळे याला निवडले. त्याच्याशी अमेरिकेमध्ये संपर्क करून त्याला या संगीत नाटकाची स्क्रीप्ट पाठवली.\nमहेश काळे यांनी अमेरिकेतच या स्क्रिप्टवर काम केले. तिथं तालमी करूनच तो भारतात आला. भारतात आल्याआल्या तो तत्काळ प्रयोगात सहभागी झाला. आज या नाटकाचे १०० हून अधिक प्रयोग पूर्ण झाले आहेत. ‘स्टार प्रवाह’वर ‘नकुशी..तरीही हवीहवीशी’ या मालिकेचं टायटल साँग महेशनं संगीतबद्ध केलं आहे. महेश काळेने २०११ मध्ये सवाई गंधर्व कार्यक्रमात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.\n२०१५ मध्ये, सुबोध भावे यांनी दिग्दर्शित केलेल्या “कट्यार काळजात घुसली”ह्या फिल्ममध्ये महेश काळेचा आवाज ‘सदाशिव’च्या महत्वपूर्ण भूमिकेच्या पार्श्वगायनासाठी वापरला. या चित्रपटात महेश काळेला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ��ी पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nसंजीव वेलणकर यांच्या पाककृती\nजायदी खजूर आणि पिड खजूर असे दोन प्रकारचे खजूर बाजारात उपलब्ध असतात. जायदी खजूर हा ...\nहा सुक्याळ मेव्यातील इतर पदार्थांप्रमाणे एक पौष्टिक मेवा होय. जर्दाळू चवीला गोड, रुचकर असतोच, पण ...\nसुके अंजीर दररोज खाल्ल्याने हाडं मजबूत होतात. गळ्याला सूज आली असेल तर सुके अंजीर पाण्यात ...\nसुक्या मेव्यातील एक महत्त्वाचा स्वस्त घटक म्हणजे मनुका. मनुका मधुर रसाच्या असल्याने उत्तम असतातच. त्या ...\nपिस्ता चवीला मधुर, किंचित कडवट, विपाकी, उष्ण वीर्यात्मक असून पित्तकर व कफवातघ्न आहे. ते पचायला ...\nसंजीव वेलणकर यांचे साहित्य\nदक्षिणेचे सुपरस्टार कमल हासन\nदाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी\nमराठी व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले\nजेष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर\nख्यातनाम लेखिका सरोजिनी शारंगपाणी\nरंगभूमीवरचा नटसम्राट डॉ.श्रीराम लागू\nमराठी चित्रपट अभिनेते संदीप कुलकर्णी\nअॅडगुरु आणि अभिनेते अशी ओळख असलेले अॅलेक पद्मसी\nईमेलचे जनक रे टॉमिल्सन\n“बॅटरीचा” संशोधक अलेझांड्रो व्होल्टा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/recipes/phansachya-athalyanche-ladoo/", "date_download": "2019-03-22T10:27:18Z", "digest": "sha1:AJPOQGLGRKAGSFIWQ4OB7W3V2KMRRFX4", "length": 6690, "nlines": 92, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "फणसाच्या आठळ्यांचे लाडू – गावोगावची खाद्ययात्रा", "raw_content": "\n[ March 9, 2019 ] शेंगदाण्याची झणझणीत आमटी\tजेवणातील पदार्थ\n[ March 9, 2019 ] केळी खाणे ठरते आरोग्यासाठी हितकारक\tटिप्स\n[ March 4, 2019 ] व्हेज कोल्हापुरी\tजेवणातील पदार्थ\n[ March 1, 2019 ] पनीर कोल्हापुरी चटपटी भाजी\tजेवणातील पदार्थ\n[ March 1, 2019 ] आंबाडीची भाजी\tजेवणातील पदार्थ\nHomeगोड पदार्थफणसाच्या आठळ्यांचे लाडू\nNovember 24, 2018 संजीव वेलणकर गोड पदार्थ\nसाहित्य :- वाटीभर फणसाच्या आठळया , अर्धी वाटी साजूक तूप , वाटीभर साखर ,एक छोटा चमचा वेलदोडयाची पूड ,चिमूटभर जायफळाची पूड ,एक छोटा चमचा मीठ.\nकृती :- प्रथम फणसाच्या आठळया बत्याने फोडून घ्या व मिठाच्या पाण्यात घालून मायक्रोवेव्हमधून उकडून घ्या आणि थंड झाल्यावर सोलून घ्या व मिक्सरवर फिरवून घ्या. नंतर गॅसवर एका नॉनस्टिक कढईत साजूक तुपावर खमंग होईतोंवर व सोनेरी रंग येईतोवर परतून घ्या. आता गॅसवर एका भांड्यात वाटीभर साखरेचा दोन तारी पाक करून घ्या,त्या पाकात वेलदोडयाची पूड व जायफळाची चिमूटभर पूड घालून ढवळून घेऊन मग आठल्याचे तुपावर भाजून घेतलेले व मिक्सरमधून फिरवून तयार केलेले आठळ्यांचे पीठ घाला व झार्याेने हलवून /ढवळून घ्या व गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवा. अर्ध्या तासाने मिश्रण थंड व घट्ट झाल्यावर साजूक तुपाच्या हाताने लाडू वळा.\nश्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.\nआगरी कोळी स्टाईल “झिंगा मसाला”\nचिंच, खजुराची टिकाऊ चटणी\nकेळी खाणे ठरते आरोग्यासाठी हितकारक\nथकवा पळवण्यासाठी आवश्यक हेल्थ ड्रिंक्स\nकाय आहेत बडीशेप खाण्याचे गुणकारी फायदे\nविड्याचे पान शास्त्रोक्त व वैज्ञानिक महती..\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sahityasampada.com/Login!DisplayBookDetails.action?langid=2&athid=116&bkid=559", "date_download": "2019-03-22T09:55:01Z", "digest": "sha1:2YQFRSQI5G2AHKXIQCHKH5SXZJODGWT2", "length": 2209, "nlines": 42, "source_domain": "sahityasampada.com", "title": "Read Marathi Books Online, Sahitya Sampada, Online Digital Library", "raw_content": "\nName of Book : अदृश्य सृष्टी\nसर्वत्र गडद अंधार पसरला होता. मोटरसायकलचाही दिवा बंद झाल्यामुळे अंधार अधिकच भयाण भासत होता. त्याची नजर सर्वत्र भिरभिरत होती. पुन्हा तेच शब्द ऎकण्यासाठी. तसलाच आवाज ऎकण्यासाठी विजयचे कान आतुर झाले होते. पण अर्धा तास लोटला तरी पुन्हा काही आवाज त्याच्या कानात शिरला नव्हता. मोटारसायकलीला किक मारण्यासाठी त्याने पाय उचलला आणि त्याचवेळी तो स्तब्द झाला. सावकाश त्याचा पाय जमिनीला टेकला. त्याने कान टवकारले. निर्जन आणि पहाडी भागात कुणी असणेच शक्य नव्हते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/raju-shetti-vs-sadabhau-khot/", "date_download": "2019-03-22T10:53:40Z", "digest": "sha1:Q57ZKMR2TFXFRIW5Q6YHBYNQTOCQLOQ5", "length": 8579, "nlines": 72, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "हातकणंगले लोकसभा मतदार संघात होणार लक्ष्यवेधी लढत,राजू शेट्टीसमोर असणार सदाभाऊंचे आव्हान", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nहातकणंगले लोकसभा मतदार संघात होणार लक्ष्यवेधी लढत,राजू शेट्टीसमोर असणार सदाभाऊंचे आव्हान\nटीम महाराष्ट्र देशा- आगामी लोकसभा निवडणूकीत हातकणंगले मतदारसंघावर सर्वांचे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे कारण या मतदारसंघात एकेकाळी सख्खे मित्र असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विद्यमान खासदार राजू शेट्टी आणि स्वाभिमानीला सोडचिट्टी दिलेले कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यात लढत होणार हे जवळजवळ निश्चित झालेले आहे.\nहातकणंगले मतदारसंघाचा १९६२ इतिहास पाहिला तर हातकणंगले मतदारसंघाच्या अगोदर येथे इचलकरंजी मतदार संघ होता २००९ मध्ये हातकणंगले मतदारसंघ अस्तित्वात आला.या लोकसभा मतदारसंघावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा जास्त बोलबाला राहिलेला आहे.आगामी लोकसभा निवडणूकीला जरी आठ ते दहा महिने अवधी असला तरी सध्या या मतदारसंघात मोर्चेबांधणीला वेग आलेला आहे. ही निवडणूक राजू शेट्टी विरूध्द सदाभाऊ खोत होणार हे जवळजवळ निश्चित आहे.\nहातकणंगले मतदारसंघ अस्तित्वात येण्या अगोदर हा मतदारसंघ इचलकरंजी मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. १९७७, १९८०,१९८४,१९८९, १९९१ असे सलग पाच टर्म हा मतदारसंघ कॉंग्रेसच्या ताब्यात होता कॉंग्रेसचे राजाराम माने हे सलग पाच वेळा निवडून आलेले होते.त्यांनतर १९९६ आणि १९९८ साली कॉंग्रेसचे कलप्पा आवाडे यांनी दोन वेळा ह्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले त्यानंतर १९९९ आणि २००४ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या निवेदिता माने खासदार झाल्या.\n२००९ साली इचलकरंजी मतदारसंघाचे पुनर्रचना होऊन हातकणंगले मतदारसंघ अस्तित्वात आला. २००९ साली स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी त्यावेळचे खासदार निवेदिता माने यांचा पराभव करून दिल्ली गाठली.मात्र यानंतरच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांचा पराभव करून राजू शेट्टी दुसऱ्यांदा खासदार झाले.\nपण सध्याची परिस्थिती बघितली तर राजू शेट्टींना रोखण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरूवात केलेली आहे.दररोज या मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या,मतदारांच्या आणि नेत्यांच्या भेटी घेण्यावर ते भर देत आहेत. विविध विकासकामांची उद्घाटने केली जात आहेत. विकासकामांच्या मुद्द्यावरच आगामी निवडणूक लढविण्याचा खोत यांचा मानस आहे.\n…तर गाठ आमच्याशी आहे ; राजू शेट्टींचा दूध संघांना इशारा\nपारावर गावगप्पा करणाऱ्यांच्या वक्तव्य ला काय अर्थ आहे-खोत\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\n‘एक शाम कुमार विश्वास के नाम’ ; पुणेकरांच्या भेटीला उद्या कुमार विश्वास\nमोदी सरकारला जोरदार झटका जपानचा बुलेट ट्रेनला ब्रेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/residue-free-weight-chilli-136195", "date_download": "2019-03-22T11:14:11Z", "digest": "sha1:53SZJFYGQ76SVNJG3F5NJQKOE33GMUJP", "length": 21896, "nlines": 247, "source_domain": "www.esakal.com", "title": "Residue Free Weight Chilli ‘रेसिड्यू फ्री’ वजनदार मिरची | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\n‘रेसिड्यू फ्री’ वजनदार मिरची\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nस्पेनमधील मुर्सिया प्रांतातील रंगीत ढोबळी मिरचीच्या एका प्लॉटने ‘प्रिसिजन फार्मिंग’(काटेकोर शेती) प्रत्यय दिला. सुमारे सात हेक्टर क्षेत्रात संबंधित शेतकऱ्याने मल्टिटनेल व पारंपरिक अशा दोन्ही स्ट्रक्चर्समधील पॉलिहाउसेस उभारली आहेत.\nसंपूर्ण प्लॉटचे पीक संरक्षण व्यवस्थापन जैविक पद्धतीने.\nलागवड करतेवेळी ठिबकचा ड्रिपर रोपांजवळ. झाडांची पुरेशी वाढ झाल्यानंतर तो झाडापासून पाच ते सहा इंच लांब खड्ड्यात ठेवतात. बुरशीजन्य रोगांचा पाणी हा मुख्य स्रोत टाळण्याची ही पद्धत स्पेनमध्ये सर्वत्र.\nमिरचीचे उत्पादन- १२ ते १४ किलो प्रतिचौरस मीटर\nडिसेंबरला लागवड. हार्वेस्टिंग मार्च-एप्रिलला. सप���टेंबरपर्यंत संपते.\nज्यांत फक्त नत्र अाहे (उदा. युरिया) अशी खते देत नाहीत. त्याएेवजी १२-६१-०, पोटॅशियम नायट्रेट आदींचा वापर. मुळात खतांद्वारे नत्र अत्यंत मर्यादित. नैसर्गिकरीत्या उपलब्ध होईल यावर भर.\nपोटॅशियम नायट्रेट व फॉस्फरस यांचे सुयोग्य व्यवस्थापन केल्यास मिरचीची गुणवत्ता, आकार, चव, टिकवणक्षमता या सर्व बाबी जुळून येतात असा इथला अनुभव.\nमाती, पानदेठ यांचे परीक्षण करूनच खतांची मात्रा\nमातीचा पीएच ८.५., हेक्‍टरी २५ हजार झाडे.\nपाणी व्यवस्थापनात टेन्शिओमीटरचा वापर.\nपाणी देऊन वाफे ओलावून घेणे, त्यानंतर प्लॅस्टिक अंथरणे व त्याखाली होणाऱ्या पाण्याच्या गरम वाफेद्वारे मातीचे नैसर्गिक निर्जंतुकीकरण या स्पेनमधील सामाईक पद्धतीचा येथेही वापर\nप्रत्येक गोष्ट शास्त्रीयदृष्ट्या मोजून मापून केली जाते. मिरचीला सूर्यप्रकाश किती देता असा प्रश्न दौऱ्यात सहभागी गणेश मोरे यांनी विचारला. त्यावर पिकाच्या वाढीसाठी गरजेनुसार ३००० ते ३५०० लक्‍स तीव्रतेचा सूर्यप्रकाश दिला जातो. तो दिवसातले १२ तास मिळतो असे चर्चेतून निष्पन्न झाले. (स्पेनमध्ये दिवस खूप मोठा असतो. भारतात सहा वाजता होणारी संध्याकाळ स्पेनमध्ये रात्री १० वाजता होते.) मोरे यांनी आपल्या मोबाईलमधील ॲपद्वारे सूर्यप्रकाश तत्काळ मोजून पाहिला. तो १८०० ते २००० लक्‍स आढळला.\nपाण्याचे व्यवस्थापन सुधारावे लागेल\nगणेश मोरे म्हणाले की इथले शेतकरी पीक फार जोमाने वाढू देत नाहीत असे दिसले. अन्यथा फळे लागत नाहीत. ‘फ्रूट सेंटिंग’नंतर नत्राची गरज भासली तरच काही प्रमाणात पोटॅशियम नायट्रेट देतात. पाण्याचा पीएच ८ आहे. मात्र साडेसहा पीएच असलेले पाणी वापरतात. नायट्रिक ॲसिडचा वापर करून पीएच कमी केला जातो. आपल्याला पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत सुधारण्याची गरज आहे.\nरस्ते - देशाच्या प्रगतीची वाहिनी\nरस्ते हीच कोणत्याही देशाच्या प्रगतीची मुख्य वाहिनी असते. स्पेनमध्ये त्याचा प्रत्यय येतो.\nयेथील शहरी तसेच महामार्गही प्रशस्त, चौपदरी, रेखीव.\nग्रामीण रस्ते अत्यंत पक्के.\nप्रत्येक शेतातून प्रशस्त व मजबूत रस्ते. त्यामुळे मालाची वाहतूकही विनाप्रयास करणे शक्य.\nरस्त्यांच्या वर गरजेनुसार पूल.\nअत्यंत शिस्तबद्ध वाहतूक, ट्रॅफिकचे नियम मध्यरात्रीदेखील कोणी तोडत नाही.\nरस्त्यांवर आखलेले मार्किंग्ज, दिशा��र्शक फलक ठायी ठायी.\nताशी शंभर किलोमीटर वा त्याहून वेगाने वाहनाने वेळेत आपल्या ठिकाणी पोचणे शक्य.\nएकाही रस्त्यावर टोल नाका किंवा ट्रॅफिक पोलिस नाहीत.\nबहुतांश जण कारनेच प्रवास करतात. (‘लेफ्ट हॅंड ड्रायव्हिंग’)\nमित्रकीटक ठरले रसायनांनाही भारी\nकीड नियंत्रणात व्यावसायिक मित्रकीटकांचा वापर हे स्पेनच्या ‘रेसिड्यू फ्री’ शेतीचे खरे रहस्य आहे. मिरचीचा हा प्लॉटही त्याला अपवाद नव्हता. पुढील भागात त्याविषयी अधिक जाणून घेण्यापूर्वी हा रंजक किस्सा पाहूया. या फार्मचे कंसल्टंट म्हणाले, की १९८७-९० च्या दरम्यान या भागात थ्रिप्सचा (फुलकिडे) प्रचंड उद्रेक झाला. आठवड्याला होणारी रासायनिक फवारणी दिवसातून दोन वेळा करण्यापर्यंत वेळ आली. तरीही कीड आटोक्‍यात येईना. रसायनांचा अतिवापर करण्यारा भाग म्हणून आमचे नाव खराब होत होते. अखेर रसायनांचा वापर हे थ्रिप्स कंट्रोलवरचे उत्तर नाही. शाश्‍वत पर्यायच शोधावा लागेल याची जाणीव झाली. त्यातून मिळाला मित्रकीटकांचा पर्याय. ते रसायनांनाही भारी पडले. त्यांनी काम फत्ते करण्यास सुरवात केली. थ्रीप्स, मावा, पांढरी माशीदेखील नियंत्रणात येऊ लागली. आता थ्रिप्सच्या समस्येतून आमची सुटका झाल्याचे सांगताना कंसल्टंटच्या चेहऱ्यावर विजयश्री मिळवण्याचा भाव उमटला होता. ते म्हणाले की जितक्या जास्त प्रमाणात रसायने वापराल तेवढ्या अधिक समस्या तयार होतील. पूर्वी रसायनांचा खूप वापर करायचो, तेव्हा पक्षीही नजरेस पडायचा नाही. आता ते मुक्तपणे विहार करतात हेच आदर्श शेतीचे लक्षण आहे.\nइथल्या प्लाॅटमधील रंगीत मिरची आकाराने मोठी, आकर्षक लाल व वजनदार होती. त्यात पोकळपणा कुठेही नव्हता. प्रत्येक मिरचीचे वजन २०० ते २५० ग्रॅमपेक्षा कमी नसावे असाच सूर शेतकऱ्यांनी व्यक्त केला.\nपावडरी मिल्ड्यूच्या (भुरी) नियंत्रणासाठी सल्फर बर्नर तंत्राचा वापर नावीन्यपूर्ण. हा थर्मासप्रमाणे त्याच्याच आकाराचा व उंचीचा.\nखालील भागात इलेक्ट्रिकल कॉइल. त्यावर सल्फर पावडर असलेले उंच भांडे बसवले जाते.\n‘हीटिंग’केल्यानंंतर सल्फरचे सल्फर डायऑक्‍साईड वायूत रूपांतर होऊन त्याद्वारे भुरीचे नियंत्रण होते.\nसल्फर कोळीचेही नियंत्रण करीत असल्याने दुहेरी हेतू साध्य\nबर्नरच्या वापरामुळे फवारणी, मजूर, त्यावरील खर्च, वेळेतही बचत होत असावी.\nप्रतिहेक्��टरी ५० बर्नर्स अशी शिफारस. या बागेत हेक्‍टरी ३० या संख्येने त्यांचा वापर. सुमारे १० दिवसांतून एकदा. (संध्याकाळी)\nशिरुर: सनलाईट पेपर फाडल्याने शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान\nटाकळी हाजी : जांबूत (ता. शिरूर) येथील सुभाष दत्तात्रेय जगताप यांच्या पॅालीहाऊसच्या सनलाईट पेपर अज्ञात व्यक्तीने फाडले. यात जगताप यांचे दीड लाख...\nमहाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्ये आणि भाजीपाला पिकांमध्ये उत्पादनवाढ व पर्यायाने पुरवठावाढीच्या समस्येमुळे दीर्घकाळ मंदीची परिस्थिती पाहिली. सध्याचे...\nशून्यातून साकारली शेतीत समृद्धी\nनाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुका हा प्रयोगशील बागायतदारांचा म्हणूनच अोळखला जातो. द्राक्षे, डाळिंब, भाजीपाला या पिकात इथल्या शेतकऱ्यांनी राज्यात अोळख...\nएकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ\nनांदेड जिल्ह्यात उमरी तालुक्यापासून अगदी जवळ असलेले गोरठा हे गाव सुधारित तंत्रज्ञानाच्या वाटेवरून चालले आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे इथल्या...\nसोलापुरात लाल मिरची पोचली शंभर रुपयांवर\nसोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात लाल मिरची, लसणाची आवक वाढली, तरीही मागणी चांगली असल्याने त्यांच्या दरातील तेजी...\nकोल्हापुरात हिरवी मिरची दहा किलोस ३०० ते ५०० रुपये\nकोल्हापूर : येथील शेती उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात ओल्या मिरचीची दररोज तीनशे ते चारशे पोती आवक झाली. ओली मिरचीस दहा किलो ३०० ते ५०० रुपये दर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=7325", "date_download": "2019-03-22T10:07:12Z", "digest": "sha1:YY4YQVUNGG7BQOH2K6LGM6ERIERQBV2E", "length": 15326, "nlines": 84, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nथकित वीज बिलामुळे बीएसएनएल सेवा मागील आठ दिवसापासून बंद\nतालुका प्रतिनिधी / कोरची : मागील अडीच महिन्यापासून महावितरण कंपनीचे ���ीन लाख ५६ हजार रुपयांचे देयक थकल्याने भारत संचार निगम लिमिटेड अंतर्गत,कोरची, बेतकाठी व तहसील कार्यालय कोरची येथील बीएसएनएलची सेवा पूर्णतः बंद झाली आहे.\nविशेष म्हणजे विज बिल भरण्यासंदर्भात महावितरण कंपनीने अनेकदा सूचना केल्या. मात्र विज बिलाचा भरणा अडीच महिन्यापासून करण्यात आला नाही.परिणामी तालुक्यातील कोरची, तहसील कार्यालय कोरची व बेतकाठी येथील बीएसएनएलची सेवा मागील आठ दिवसांपासून प्रभावित झाली आहे.\nकोरची तालुक्यात बीएसएनएल व्यतिरिक्त दुसरे कोणतेही नेटवर्क नाही. परिणामी ग्रामीण व नक्षलग्रस्त भागातील ग्राहकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो आहे. सुरुवातीचे दोन दिवस जनरेटरवर चालढकल करण्यात आली. आता जनरेटर सुद्धा बंद आहे. अद्याप वरिष्ठ स्तरावरून कुठल्याही हालचाली दिसून येत नाही. त्यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड रोष पाहावयास मिळत आहे .\nनेटवर्क नसल्यामुळे १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सुद्धा कुचकामी ठरल्याचे निष्पन्न होत आहे .याचा फटका ग्रामीण भागातील रुग्णांना बसत आहे. अतिमहत्‍वाचे काम असल्यास दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगड च्या नेटवर्क मध्ये जाऊन नातेवाईकांशी संपर्क करावा लागत आहे. येथील पत्रकारांना सुद्धा छत्तीसगडच्याच नेटवर्कचा आश्रय घ्यावा लागत आहे. सध्या महाराष्ट्र शासनाचे वनरक्षक, कृषी सेवक, इत्यादी ऑनलाईन फॉर्म भरणे चालू आहेत .मात्र मोबाईल मध्ये ओटीपी येत नसल्याने येथील बेरोजगार युवकांना कुरखेडा ,वडसा येथे जाऊन ऑनलाइन कामकाज करावे लागत आहेत. सदर बाबींकडे प्रशासनाचे लक्ष नाही का व याला जबाबदार कोण व याला जबाबदार कोण असा सवाल येथील नागरिक उपस्थित करत आहेत.\nबी एस एन एल ऑफिस मध्ये जाऊन चौकशी केली असता केली असता,तेथील अधिकारी सुट्टीवर गेले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, वीज बिलाचा भरणा मुंबई येथील झोनल ऑफिस मधून होत असल्याने आम्ही काहीच सांगू शकत नाही ,असे सांगितले. परिणामी नेटवर्क कधी येईल हे निश्चित नाही. त्यामुळे सद्यातरी कोरची वासियांना डिजिटल इंडिया चे स्वप्न पाहता येणार नाही. हे मात्र निश्चित.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nवर्धा येथे मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या पाच जणांना घेतले ताब्यात\nछोट्या पडद्यावरील संभाजी राजेंना दीडशे तलवारींची भेट\nकोरपना-वणी मार्गावर टाटा मॅजिक ला ट्रकने धडक दिल्याने ११ जण जागीच ठार\nचिमुर येथील ढोकेश्वर मल्टीस्टेट बँक १० दिवसांपासून कुलूपबंद , खातेदारांची लाखो रूपयांची फसवणूक\nखिडकीतून उडी मारून अल्पवयीन मुलीने संपवली जीवनयात्रा\n३१ डिसेंबरला देणार व्यसन विरोधी मानवी साखळीतून व्यसनमुक्तीची हाक\n२६ नोव्हेंबर ला दिल्ली येथील जंतर - मंतर मैदानावर ओबीसी बांधवांचे धरणे आंदोलन\nसावरकरांचा अपमान केल्या प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विरोधात पोलिसात तक्रार दाखल\nनाटककारांनी समाजाचे प्रतिबिंब नाटकात उतरवून समाजाला दिशा देण्याचे कार्य करावे : डाॅ. परशुराम खुणे\nवाघाने महिलेला गावातून नेले फरफटत\nभूमीपुत्रांच्या भागिदारीतून उभा राहणारा महाळुंगे-माण हाय-टेक सिटी प्रकल्प विकासाच्या समृध्दीचे नवे मॉडे : मुख्यमंत्री देवेंद्र फ�\nमहावितरणची नवीन वीजजोडणी, नावांतील बदल ऑनलाईनद्वारेच\nगडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींच्या जखमेवर शासनाने चोळले मीठ, ओबीसींना ६ तर मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण\nअर्थसंकल्प २०१९ : बँका-पोस्टातील ठेवीच्या व्याजावरील करकपातीची मर्यादा ४० हजार रुपयांवर\nअसगर अलीच्या मुलाने अवनीच्या शिकारीसाठी वापरलेली बंदूक बेकायदा\nइंडीकाची दुचाकीला धडक, दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी\nआदिवासी विकास महामंडळातर्फे मौशिखांब येथील धान खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब\nभामरागड पंचायत समिती सभापतींच्या दौऱ्यात दोन शाळा आढळल्या बंद\nगडचिरोली वाहतूक शाखेची अल्पवयीन दुचाकीस्वारांवर धडक कारवाई\nआगीच्या घटनेतील 'त्या' शेतकऱ्याचा अखेर मृत्यू\nअर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रत्यक्ष करांसाठी नोटाबंदी ठरली फायदेशीर, जीडीपी वाढला\nआमदार चषकातील स्पर्धेदरम्यान दुर्घटनाग्रस्तांना सर्वोतोपरी सहाय्य\nसार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीचा वीज दर\nजिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने विनयभंग केल्याचा आरोप करीत डॉक्टर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न\n'वन बूथ-२५ युथ' हे भाजपचे धोरण, आगामी निवडणुकीची चिंता नाही : खा. रावसाहेब दानवे\nमहाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी २२ हजार २६५ घरे मंजूर\nनक्षल्यांनी ट्रक जाळून रस्ता केला जाम : कोरची-कुरखेडा मार्गावरील घटना\nरमाई घरकुल योजनेचे धनादेश काढून देण्यासाठी लाच घेणारा पवनी पंचायत समितीमधील कंत्राटी अभियंता अडकला एसीबीच्या जाळ्यात\nवडसा येथील ‘त्या’ राईस मिलची होणार तपासणी, पथकाची नियुक्ती\nसुकमा पोलिसांच्या कारवाईत नक्षली कमांडर ज्योती ठार\nहिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणारे ५ संशयित दहशतवादी पोलिसांच्या अटकेत\nभरधाव ट्रकची रेल्वे फाटक तोड़ून राजधानी एक्स्प्रेसला धडक, ट्रक चालकाचा मृत्यू\nभाजीच्या कॅरेटमधून दारू तस्करी करणाऱ्याला देसाईगंज पोलिसांनी पकडले\nवणी येथील बस स्थानकाजवळ अपघात : एक ठार , एक जखमी\nउपराष्ट्रपतींनी अनुभवली राजभवन येथील सकाळ\nखुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस दहा वर्षानंतर अटक\nलोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४४ जागांवर एकमत\nचामोर्शी - घोट मार्गावर दोन अपघातात ४ जण गंभीर जखमी\nपोलिस स्थापना दिनानिमित्त गडचिरोली पोलिस दलातर्फे विविध कार्यक्रम\nयंदा वृक्ष लागवडीमध्ये ४ कोटी बांबूची लागवड : सुधीर मुनगंटीवार\nजन-धन खातेधारकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून करणार मोठी घोषणा\nडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात शिशु दगावला : वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातील प्रकार\nविधान परिषदेचे आमदार नागो गाणार यांनी घेतली ना. राजे अम्ब्रीशराव महाराज यांची भेट\nगोवर - रूबेला लसीकरणानंतर आठ विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली\nजीप दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू\n'अपील'मुळे उजेडात आला बलात्कार आणि थांबला बाल विवाह\nफेब्रुवारीमधील दर शनिवारी असणार 'ती फुलराणी' चा एक तासाचा विशेष भाग\nवर्धा आत्मा कार्यालयातील लेखापालासह खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात\nगडचिरोली जिल्ह्यात चंडिपुराच्या सहा रुग्णांची नोंद, राष्ट्रीय विषाणू संस्थेची (एनआयव्ही) चमू येणार गडचिरोलीत\nदुष्काळ निवारणासाठी महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून ४ हजार ७१४. २८ कोटी रुपयांची मदत जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8711", "date_download": "2019-03-22T10:09:21Z", "digest": "sha1:DYZE2B2N6EIF46P3X7322UWXN7HCH4U6", "length": 14548, "nlines": 83, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nक्रिकेट सामन्यावर सट्टा चालविणाऱ्यावर पोलिसांची कारवाई : ८१ हजारांच्या मुद्देमालासह एकाला अटक\n- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nप्रतिनिधी / भंडारा : भारत-आस्ट्रेलीया क्रिकेट सामन्यावर सट्टा सुरू असल्याच्���ा गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गणेशपूर येथील नेहरु वॉर्डात धाड टाकून एका इसमाला अटक केली व त्याच्याकडून ८१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. अमीत मनोहर उदापुरे असे आरोपीचे नाव आहे .\nक्रिकेट सामन्यावर सट्टा, बेटींग करीत असल्याची माहिती मिळाली. यावर जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले. मानकर यांनी सापळा रचून गणेशपूर येथे धाड घातली. यात अमीत उदापुरे याला मुद्देमालासह अटक केली. त्याच्या ताब्यातून ५ मोबाईल, १५ हजार रुपयांची रोख, हिशोब ठेवण्याचे रजिस्टर, एलईडी टिव्ही, सेटटॉप बॉक्स असा एकुण ८१ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nसदर कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र महाजन, पोलीस निरीक्षक सचिन गदादे, सहाय्यक फौजदार अश्विनकुमार मेहर, हवालदार तुलशीदास मोहरकर, पोलीस नायक विजय तायडे, निरंजन कढव, किशोर मेश्राम, शिपाई शैलेश बेदुरकर, पंकज भित्रे, अर्चना कुथे, सुप्रिया मेश्राम यांनी केली .\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nदक्षिण कोरिया मधील तिसऱ्या जागतिक शिकई मार्शल आर्ट स्पर्धेत गडचिरोलीच्या खेळाडूंची उतुंग भरारी\nविजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा : - मा. ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nना. राजे अम्‍ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते मलेझरी येथील शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न\nसमस्त शिक्षक बंधू आणि भगिनींना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा : आमदार डॉ. देवराव होळी\nवाळव्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणात आश्रमशाळेतील १४ शिक्षक निलंबित\nमानव सेवा हीच ईश्वर सेवा : राजू मदनकर\nपत्नीची हत्या केल्यानंतर रक्त पिणाऱ्या पतीला जन्मठेपेची शिक्षा\nसामाजिक, आर्थिक दृष्टीकोणातून मुलींना पुढे जाण्यास मदत करावी : पालकमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम\nकोठी - अहेरी बस पलटली, चालकाची प्रकृती बरी नसल्याने वाहक चालवित होता बस, ११ प्रवासी किरकोळ जखमी\nज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड\nबनावट व खोटे कागदपत्र तयार करुन ���ोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खूर्द येथील शासकीय जमीनी केल्या गहाळ\nपेपर जिप गाडीची अ‍ॅल्टो कार ला जब्बर धडक : दोघांचा मृत्यू तर पाच गंभीर जखमी\nपरिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणतात, एसटी कर्मचाऱ्यांचे पगार इतके वाढले की ते आता वेडे झाले\nशेतीविषयक योजनांना विशेष प्राधान्य द्यावे : राज्यमंत्री ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम\nगडचिरोली नगर पालिकेने दोन घरे, एका दुकानास ठोकले सिल\nलष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी मोहम्मद हनिफ याचा नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात मृत्यू\nधान खरेदी केंद्र सुरू करण्याचा मार्ग मोकळा, आमदार गजबे यांच्या प्रयत्नांना यश\nवरोरा तालुक्यातील अर्जुनी येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू\nराष्ट्रीय नमुना पाहणीच्या ७७ व्या फेरीत जमीन, पशू धारणा आणि शेतकरी कुटुंबाच्या परिस्थितीचे होणार मुल्यांकन\nफेब्रुवारीमधील दर शनिवारी असणार 'ती फुलराणी' चा एक तासाचा विशेष भाग\nवर्धा लोकसभा मतदार संघ : आज एक नामांकन दाखल, ७ उमेदवारांकडून १४ अर्जाची उचल\nसी ६० जवानांकरिता अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज 'शक्तीगड' या व्यायामशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन\nछत्तीसगडमध्ये नक्षल्यांच्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचे चार जवान शहीद\nअंधश्रद्धेचा कळस, आईची निर्घृण हत्या करत प्यायला रक्त\nकुरखेडा तालुक्यात पोलिस - नक्षल चकमक, एका नक्षल्याचा खात्मा\nआमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने वाळके , गट्टीवार यांचे आमरण उपोषण मागे\nविदर्भाच्या मातीत साकारलेला 'सुलतान शंभू सुभेदार' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nशहीद जवान औरंगजेब यांच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय रायफल्सच्या तीन जवानांना अटक\nछोट्या पडद्यावरील संभाजी राजेंना दीडशे तलवारींची भेट\nवाळूघाटांच्या लिलावासाठी तात्काळ ऑनलाईन प्रस्ताव अपलोड करा : चंद्रशेखर बावनकुळे\nआष्टी येथे नदीपात्रात मगर मृतावस्थेत आढळली\nआष्टी - आलापल्ली मार्गावर अपघात, एक जण ठार\nदारु पिऊन वाहन चालविल्यास परवाना होणार ६ महिन्यांसाठी निलंबित\nगडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांचा आज रविवार ३० डिसेंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम\nपुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार\nसिरोंचा ग्रामीण रूग्णालयातील औषधी भांडार कक्षाला शार्ट सर्कीटने आग, मोठा अनर्थ टळला\nक्रिकेट सामन्यावर सट्टा चालविणाऱ्यावर पोलिसांची कारवाई : ८१ हजारांच्या मुद्देमालासह एकाला अटक\nकलर्स मराठीवरील 'नवरा असावा तर असा' या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे आणि डॉ मंदाकिनी आमटे\nगडचिरोली पोलिसांनी रस्ता सुरक्षेबाबत केली जागृती\nशाश्वत विकास हेच शेकापचे ध्येय : जयश्री वेळदा\nअवैध दारू तस्करांकडून १४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त : एसडीपीओ पथकाची कारवाई\nवन्यजीव सप्ताहास प्रारंभ, गडचिरोली वनविभागातर्फे रॅलीद्वारे जनजागृती\nविरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिलेला नाही : राधाकृष्ण विखे पाटील यांचा खुलासा\nपुलगाव आयुध निर्माणी परीसरात झालेल्या भिषण दुर्घटनेची सखोल चौकशी करा : खा. रामदास तडस यांची रक्षामंत्रालयाकडे मागणी\nजबलपूरहुन बॉम्ब आले होते निकामी करण्यासाठी, मृतकाच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर\nआंध्रप्रदेशात टीडीपी आमदारासह माजी आमदाराची नक्षल्यांनी केली हत्या\nदेसाईगंज शहरात वैयक्तीक वादातून प्राणघातक हल्ला, एका आरोपीला पकडण्यात देसाईगंज पोलिसांना यश\nगडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र निवडणूक : पहिल्या दिवशी ६ उमेदवारांनी घेतले अर्ज\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते आलापल्ली येथे नाली बांधकामाचे भूमिपूजन\nअवैद्य दारू वाहतूक करणाऱ्यावर नेरी पोलिसांची धाडसी कारवाही, १३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/publishbook?page=1", "date_download": "2019-03-22T11:20:46Z", "digest": "sha1:RLB6CW47UKGQNS5ECZ6DSB5KE4EMWMW2", "length": 11722, "nlines": 190, "source_domain": "baliraja.com", "title": " प्रकाशीत पुस्तक | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / प्रकाशीत पुस्तक\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\n18-06-11 लकस-फ़कस गंगाधर मुटे 1,341\n18-06-11 झ्यामल-झ्य���मल गंगाधर मुटे 1,410\n18-06-11 खाया उठली महागाई गंगाधर मुटे 1,705\n19-06-11 बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका गंगाधर मुटे 2,563\n20-06-11 श्री गणराया गंगाधर मुटे 1,918\n26-06-11 शेतकरी आत्महत्यांवर तज्ज्ञांची मुक्ताफळे गंगाधर मुटे 4,563\n11-06-11 बरं झाल देवा बाप्पा...\n27-07-11 भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन गंगाधर मुटे 2,338\n26-06-11 वांगे अमर रहे...\n20-06-11 हे गणराज्य की धनराज्य\n15-06-11 नाचू द्या गं मला गंगाधर मुटे 1,964\n26-09-11 प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती गंगाधर मुटे 4,278\n15-06-11 श्याम सावळासा :अंगाईगीत गंगाधर मुटे 2,359\n29-02-12 गरिबी निर्मुलनाची क्षमता केवळ शेती व्यवसायातच गंगाधर मुटे 1,960\n29-02-12 भारतीय सणांचे अनर्थशास्त्र गंगाधर मुटे 2,155\n31-01-12 गाय,वाघ आणि स्त्री गंगाधर मुटे 1,936\n18-11-11 कापसाचा उत्पादन खर्च. गंगाधर मुटे 17,319\n13-06-11 कुलगुरू साहेब, आव्हान स्वीकारा....\n14-09-11 सत्तास्थळ हेच भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र : उत्तरार्ध गंगाधर मुटे 2,523\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nस्टार माझा TV - Vdo\nब्लॉग माझा -३ स्पर्धा विजेता\nस्टार माझा TV - प्रसारण\nदिनांक - २७ मार्च २०११\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8019", "date_download": "2019-03-22T10:10:20Z", "digest": "sha1:KPUJTVDPWEI336XVTGDST747TE3CSP4K", "length": 14222, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nअहेरी न्यायालयाच्या आदेशानंतर वरवरा राव व अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांची येरवडा कारागृहात रवानगी\nप्रतिनिधी / गडचिरोली : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याप्रकरणी अटकेत असलेले वरवरा राव व अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग यांची रवानगी पुन्हा एकदा येरवडा कारागृहात करण्यात आली. चौकशीसाठी या दोघांनाही गडचिरोली पोलिसांना कधीही ताब्यात घेता येणार आहे. सोमवारी पोलीस कोठडीचा कालावधी संपल्याने त्यांना पुन्हा अहेरी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर या दोघांना पुन्हा पुणे पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. या दोघांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली.\nप्रा. वरवरा राव यांच्यासह नागपूरचे वकील सुरेंद्र गडलिंग यांना गतवर्षी पुणे पोलिसांनी भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात अटक केली होती. तेव्हापासून दोघे पुणे पोलिसांच्या ताब्यातच होते. गडचिरोली जिल्ह्यात २०१६ मध्ये सूरजगड डोंगरावर माओवाद्यांनी ८० वाहने जाळली होती. यामध्ये जहाल माओवादी नेता नर्मदक्कासह मृत कमांडर साईनाथचाही सहभाग होता. पोलिसांकडून या प्रकरणात वरिष्ठ नेत्याच्या भूमिकेची चौकशी सुरू होती.\nपोलिसांना सापडलेल्या काही हार्ड डिस्कसह कागदपत्रांवरून गडचिरोली पोलिसांनी सूरजगडच्या जाळपोळ प्रकरणात प्रा. वरवरा राव आणि सुरेंद्र गडलिंग या दोघांविरुद्ध अहेरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले होते. ३१ जानेवारीला गडचिरोली पोलिसांनी या दोघांना पुणे कारागृहातून ताब्यात घेतले होते. या दोघांना अहेरीच्या न्यायालयाने ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. सोमवारी पोलीस कोठडीचा कालावधी संपल्याने त्यांना पुन्हा अहेरी न्यायालयात हजर करण्यात आले.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\n२० आॅगस्ट रोजी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयावर शेतकरी, शेतमजूर, जबरानजोत धारकांचा आक्रोश मोर��चा\nरेल्वेसमोर येऊन नामांकित शाळेतील शिक्षकाने केली आत्महत्या , बल्लारपूर स्थानकावरील घटना\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नागपुरात\nऐन दिवाळीत बँकांना सलग पाच दिवस सुट्ट्या, नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता\nदंतेवाडा येथे दूरदर्शन वाहिनीच्या टीमवर नक्षली हल्ला, दोन पोलिसांसह दूरदर्शनच्या पत्रकाराचा मृत्यू\nलॉयड मेटल कंपनी आणि प्रशासनाच्या आश्वासनानंतर कामगारांचे उपोषण मागे\nनक्षल सेलच्या पोलीस जवानाचा आकस्मिक मृत्यू\nजिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी घेतली अपघातग्रस्ताची भेट\nउत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रपती पोलीस पदक’\nमुलांची हत्या करून पित्याने केली आत्महत्या\n'तिबेट टू मासोद व्‍हाया हिमालय' : ‘चक्रवाक’ पक्षांचा तलावांवर बसेरा\nआदिवासी खेळाडूंमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक करण्याची क्षमता आहे : प्रधान सचिव मनिषा वर्मा\nवडसा - लाखांदूर मार्गावर अपघातात एक ठार, एक गंभीर जखमी\nमहाराष्ट्रातील शहरी गरिबांसाठी १ लाख १६ हजार घरे मंजूर\nआरमोरी नगर परिषदेच्या निवडणूकीत सहा उमेदवारांनी घेतली माघार\nएटापल्ली येथील जि.प. च्या माध्यमातून विज्ञान महाविद्यालय सुरू करा\nकांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी : कांदा विकून मिळालेल्या ६ रुपयांची मुख्यमंत्र्यांना मनीऑर्डर\nमंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी मारून तरुणाच्या आत्महत्येचा प्रयत्न\nएसबीआयच्या नावे खोटे एमएसएम, नागरिकांनी बळी पडू नये\nसावत्र बापानेच केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nमित्राच्या पासपोर्टवर सौदीतून भारतापर्यंत प्रवास\nशाळांमध्ये पुरविले जातेय निकृष्ट दर्जाचे मीठ, विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता\nअहेरी उपविभागातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पालकमंत्री ना. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी केली पाहणी\nविहिरीचे बिल काढण्यासाठी ४ हजाराची लाच घेताना शाखा अभियंत्याला अटक\n'टी-१'च्या बछड्यांचा शोध सुरू\nलोक आयुक्तांच्या कार्यकक्षेत आता मुख्यमंत्री पदाचा समावेश\nआयपीएलच्या साखळी फेरीचे वेळापत्रक जाहीर : २३ मार्च ला उद्धाटनीय सामना\nमुंबईतील 'टाटा कॅन्सर' हॉस्पिटलच्या बसचा अपघात ; चालक ठार , ३० डॉक्टर जखमी\nगडचिरोली जिल्ह्यातील ३३ रेती घाटांना परवानगी, बांधकामांना गती येणार\n��ाफेल डीलसंबंधी फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी केलेल्या नव्या गौप्यस्फोटामुळे मोदी सरकार कोंडीत\nस्वर्गीय अटलजींबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या भावना…\nमुलचेरा येथील बस स्थानक बनला जनावरांचा गोठा , विद्यार्थी बस ची प्रतीक्षा करतात पानटपरीवर उभे राहून\nतुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, मुंबई एड्स नियंत्रण सोसायटीवर प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती\nसुरक्षादलांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा\n'हिपॅटायटीस बी' लसीच्या इंजेक्शनमुळे १० विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली : एका विद्यार्थिनीचा उपचारा दरम्यान मृत्यू\nभामरागडमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील शाळा निर्मितीच्या आशा पल्लवीत\nकेंद्र व राज्य सरकारच्या लोकोपयोगी योजनांची जनतेला माहितीच नसल्याने आगामी निवडणुकीत भाजपचे होणार नुकसान\nकारागृहातील बंद्यांच्या पाल्यांना बालसंगोपन योजनेचे धनादेशाचे वितरण\nजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते भामरागड येथे जात प्रमाणपत्रांचे वितरण\nबोंड अळीचा प्रादुर्भावाणे शेतकऱ्यांत भीती : निंबोळी अर्क ,सापळ्याचा पुरवठा करण्याची गरज\nग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथील सफाईकामगारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांना अटक करा\nचामोर्शी - मुल मार्गावर चालत्या बसची मागील चाके निखळली, प्रवासी बचावले\nआरोग्य कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने वाचले बाळ व बाळंतीणीचे प्राण\nसोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ अंतिम टप्प्यात\nदारू विक्रेत्यांविरोधातील तक्रारी बळकट करा, पोलीस अधीक्षकांचे अधिकाऱ्यांना निर्देश\nगोंदिया नगर परिषदेचा सर्व्हेअर एसीबीच्या जाळ्यात\nचालकाला फिट आल्याने बसला अपघात\nएमपीएससीच्या परिक्षेसाठी प्रथमच बायोमॅट्रिक उपस्थिती प्रणाली लागू\nझोपलेल्या कुंभकर्णाला उठवायला मी अयोध्येत आलो : उद्धव ठाकरे\nआष्टी - आलापल्ली मार्गावर अपघात, एक जण ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/congresss-ahmed-patels-victory/", "date_download": "2019-03-22T10:30:01Z", "digest": "sha1:SCHCNW4C2PSBIRC2Y527SKIFTX7RNYVM", "length": 6142, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मोदींच्या गुजरात मधे भाजप 'बेहाल'", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nमोदींच्या गुजरात मधे भाजप ‘बेहाल’\nवेबटीम:- गुजरात राज्यसभा निवडणुकीच्या रात्री उशीरापर्यंत चाललेल्या मत मोजणी नंतर अखेर या महत्वाच्या लढाईत काँग्रेसने भाजपवर मात केली आहे. काँग्रेसच्या अहमद पटेल यांनी बलवंतसिंह राजपूत यांचा पराभव केला असून त्यांना ४४ मते मिळाली. गुजरातमधील तीन जागांसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये वाकयुद्ध पाहायला मिळाले. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या महत्वपूर्ण लढाईत अखेर काँग्रेसने बाजी मारली आहे. अहमद पटेल यांच्या विजयासाठी काँग्रेसने जोरदार झुंज दिली होती. या विजयामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच वातावरण पाहायला मिळाले. काही महिन्यांमध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला विजय मिळवण्यात यश आल्याने पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.\nप्रतिष्ठेच्या या लढाईत कॉंग्रेसचे अहमद पटेल यांनी बाजी मारली आहे. पटेल यांना विजयासाठी आवश्यक असलेली ४४ मते मिळाली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार असलेल्या अहमद पटेल यांचा पराभव करून गुजरात काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीआधी खच्चीकरण करण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र अतिशय चुरशीच्या झालेल्या लढतीत काँग्रेसने शेवटपर्यंत किल्ला लढवत भाजपला जोरदार धक्का दिला. त्यामुळे कॉंग्रेसचे खच्चीकरणकरू पाहनारा भाजपा मात्र चांगलाच बैकफूट वर गेलेले पाहायला मिळाल.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nभगव्या वादळाची आझाद मैदानाकडे कूच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/topicmala-kahich-problem-nahi/", "date_download": "2019-03-22T10:39:50Z", "digest": "sha1:O5Q3FEUDJZI7SMDEKJV2T4MS2SBWZOWE", "length": 5036, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'मला काहीच प्रॉब्लेम नाही'", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळ��ध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\n‘मला काहीच प्रॉब्लेम नाही’\nवेबटीम : मला काहीच प्रॉब्लेम नाही हा चित्रपट येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत असून ‘प्रॉब्लेम तुमचा ,सोल्युशन आमचं’ म्हणत या चित्रपटाची संपूर्ण टीम प्रॉब्लेम सोडवायला सज्ज झाली आहे.\nस्पृहा जोशी आणि गष्मीर महाजनी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातून कोकणच्या विरोधात ठाकलेलं नागपूर या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. निर्मिती सावंत,विजय निकम,मंगल केंकरे,सतीश आळेकर,कमलेश सावंत,सीमा देशमुख, आदी मातब्बर मंडळींची साथ स्पृहा आणि गष्मीर ला लाभली आहे. दिगदर्शक विनोद लव्हेकर यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून नात्यांमध्ये वाढत चाललेला दुरावा संवादातून कशा प्रकारे दूर केला जाऊ शकतो यावर भाष्य केले आहे.गुरू ठाकूर,वैभव जोशी यांनी चित्रपटासाठी गाणी लिहली असून बेला शेंडे,आनंदी जोशी,प्रियंका बर्वे, श्रुती आठवले,अभय जोधपूरकर, जसराज जोशी यांनी गाणी गायली आहेत.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nएकनाथ खडसे यांचा सरकारला घरचा आहेर\nमिका म्हणतो ‘हमारा पाकिस्तान’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8713", "date_download": "2019-03-22T10:45:53Z", "digest": "sha1:L5BBDLGDB3S3HNOORSXUDAVQJROQ3OCG", "length": 12562, "nlines": 80, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nइथियोपियन एअरलाइन्सचं विमान कोसळून सर्व १५७ प्रवाशांचा मृत्यू\nवृत्तसंस्था / अदिस अबाबा : इथियोपियातील अदिस अबाबा येथून नैरोबीला जाणारं इथियोपियन एअरलाइन्सचं एक विमान कोसळून सर्व १५७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. विमानाने उड्डाण घेताच अवघ्या ६ मिनिटांत ही दुर्दैवी घटना घडली. मृतांमध्ये १४९ प्रवासी तर ८ क्रू मेंबर्सचा समावेश आहे. इथियोपियाच्या पंतप्रधानांनी विमान अ��घाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.\nहे विमान सकाळी ८.३८ मिनिटांनी अदिस अबाबा येथून निघालं आणि टेक ऑफनंतर अवघ्या सहा मिनिटांनी ८.४४ वाजता विमानाचा संपर्क तुटला. बचावकार्य सुरू आहे. इथियोपियाची राजधानी अदिस येथून सुमारे ६० कि.मी. दूर बिशोफ्टू शही येथे ही दुर्घटना घडली. इथियोपियाच्या पंतप्रधानांनी ट्विट करत या दुर्दैवी अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nनक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य जहाल नक्षलवादी सुधाकरन , पत्नी नीलिमा सह तेलंगणा पोलिसांसमोर शरण\nतेलगु देसम पार्टीच्या आजी - माजी आमदारांच्या हत्येनंतर समर्थकांनी पोलीस ठाण्याला लावली आग\nदारू तस्करांकडून १५ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\n२२ वर्षांपासून बेपत्ता व्यक्तीची कोठारी पोलिसांनी घडवून दिली कुटुंबियांशी भेट\nनाकाबंदी करीत असलेल्या पोलिस नायकाला भरधाव कारने उडविले\nआता २१ प्रकारच्या दिव्यांगांना मिळणार दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र\nरस्ता अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू\nआरमोरी नगर परिषद निवडणूक २०१८-१९ : प्रभावी अंमलबजावणीसाठी पेड न्यूज समिती\nगडचिरोली आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे प्रवासी त्रस्त\nअर्जुनी मोरगाव बिबट शिकार प्रकरण : मानद वन्यजीवरक्षकासह तिघांना अटक\nमराठी भाषेच्या विकासासाठी शासन कटिबद्ध : मुख्यमंत्री\nकोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा : - आमदार डॉ. देवरावजी होळी , गडचिरोली विधानसभा क्षेत्र\nकोलकाता - अमृतसर एक्स्प्रेसने ट्रॅकवर काम करणाऱ्या तीन गँगमनला चिरडले\nओबीसी आणि भटक्या-विमुक्त जातींच्या विकासासाठी मंत्रिमंडळाचे विविध निर्णय\nआरमोरी नगर परिषद निवडणूक, नाराज झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नवीन आघाडी करून वाढविली पक्षांची डोकेदुखी\nसिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सुप्रीम कोर्टात आव्हान, राज्य सरकार, अजित पवार यांना नोटीस\nदारु पिऊन वाहन चालविल्यास परवाना होणार ६ महिन्यांसाठी निलंबित\nआरमोरीत भाजपा - काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश\nभारतीय टेलिव्हिजन प्रथमच दाखवणार भारतीय लष्कराच्या रेजिमेंट सेंटर्समधील दृश्ये आणि सैनिकांशी व्यक्तिगत स्तरावर साधलेला संवाद\nधान व कापसाच्या नुकस���नी बाबत गडचिरोलीत होणार विदर्भाची दुष्काळी परिषद\nकाश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात ५ दहशतवादी ठार, चकमक सुरूच\nआष्टी येथील पशु वैद्यकीय दवाखाना वाऱ्यावर, शिपाईच करतात उपचार\nदिव्यांग बालकांना मिळाली आकाशात उडण्याची संधी\nहेटळकसा जंगल परिसरात पोलिस नक्षल चकमक, दोन नक्षल्यांचा खात्मा\nपाच वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, जळगाव येथील घटना\nभरधाव ट्रक ने घेतला अचानक पेट : कांद्याच्या ३५० गोण्या जळून खाक\nकोरपना-वणी मार्गावर टाटा मॅजिक ला ट्रकने धडक दिल्याने ११ जण जागीच ठार\nजवानांना सोशल मीडिया वापरु न देणं अशक्य : लष्कर प्रमुख बिपीन रावत\nअवनीसह महाराष्ट्राने दोन वर्षांत गमावले ३९ वाघ\nवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीमुळे रूग्णाचा मृत्यू झाल्यास होणार तत्काळ निलंबन\nजिल्हा हिवताप अधिकारी गडचिरोली यांच्या अथक प्रयत्नाने रुग्णास जीवनदान\nलाखनी येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक, ऑपरेटर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nऔषधांच्या आॅनलाइन विक्रीवर मद्रास उच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती\nगोंडवाना विद्यापीठातील प्रश्नांबाबत शिक्षक मंचाने साधला कुलगुरूंशी संवाद\nसर्वांसाठी घरे योजनेचा बांधकाम कामगारांना लाभ द्या : पालकमंत्री बावनकुळे\nविहिरीचे बिल काढण्यासाठी ४ हजाराची लाच घेताना शाखा अभियंत्याला अटक\nलग्न जुळत नसल्याने बहीण - भावाची विष प्राशन करून आत्महत्या\nजम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एक जवान शहीद , एका महिलेचा मृत्यू\nमासळ (बुज) - मानेमोहाळी परिसरात वाघाची दहशत, शेळीची केली शिकार\nचिमूरमध्ये शहिदांना मुख्यमंत्र्यांचे अभिवादन\nबँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा संप , कोट्यवधींचे व्यवहार ठप्प\nचामोर्शी तालुक्यातील पोलिस पाटील पदभरतीच्या परीक्षेत घोळ, परीक्षा रद्द करण्याची मागणी\nडॉ. प्रेम जग्यासी लिखित 'कार्व युअर लाईफ' पुस्तकाचे अभिनेत्री भाग्यश्री ह्यांच्या हस्ते अनावरण\nआरोपीचे पोलीस ठाण्यातून पलायन , लोहमार्ग पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी निलंबित\nदहशतवादी ठिकाणांवर कारवाईच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ॲक्शन रुममध्ये\nअरततोंडी आणि परसवाडी येथील अनुदानित आश्रमशाळांवर नेमले प्रशासक\nगडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासात्मक मुद्द्यांवर पालकमंत्री ना. आत्राम यांची ना, गडकरी यांच्याशी चर्चा\nआय एस च्या संपर्कात असल्याच्या संशयावरून राज्य एटीएसने मुंब्रा आणि औरंगाबाद येथून केली नऊ तरुणांची धरपकड\nजीसॅट-२९ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nनागपूर महानगरपालिकेतील दोन कर्मचारी अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/publishbook?page=3", "date_download": "2019-03-22T11:12:53Z", "digest": "sha1:T5GBZPXIS5VDHWIL2COYLMEGA5XG2JYV", "length": 11360, "nlines": 190, "source_domain": "baliraja.com", "title": " प्रकाशीत पुस्तक | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / प्रकाशीत पुस्तक\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\n23-06-11 लिखाणामधे खूप विविधता स्वप्नाली 1,130\n23-06-11 सडेतोड लेखणीतून वास्तवचित्र डॉ भारत करडक 1,071\n23-06-11 लिखाण अतिशय प्रामाणिक जयश्री अंबासकर 1,174\n23-06-11 अभ्यासपूर्ण आणि अस्सल काव्य अनिलमतिवडे 1,071\n23-06-11 अनुभवांची शिदोरी आणि सृजनशीलतेची समृद्धी अलका काटदरे 1,166\n23-06-11 एक “अनुभवसिद्ध रानमेवा\" प्रकाश महाराज वाघ 1,080\n22-06-11 नाते ऋणानुबंधाचे.. गंगाधर मुटे 969\n22-06-11 हवी कशाला मग तलवार \n22-06-11 माणूस गंगाधर मुटे 907\n22-06-11 तू तसा - मी असा गंगाधर मुटे 919\n22-06-11 नंदनवन फ़ुलले ...\n22-06-11 मांसाहार जिंदाबाद ...\n22-06-11 जरासे गार्‍हाणे गंगाधर मुटे 850\n20-06-11 पंढरीचा राया गंगाधर मुटे 1,340\n20-06-11 विलाप लोकसंख्येचा .. गंगाधर मुटे 971\n20-06-11 घायाळ पाखरांस .. गंगाधर मुटे 1,003\n20-06-11 चाहूल नवःउषेची गंगाधर मुटे 1,063\n20-06-11 कथा एका आत्मबोधाची...\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nस्ट��र माझा TV - Vdo\nब्लॉग माझा -३ स्पर्धा विजेता\nस्टार माझा TV - प्रसारण\nदिनांक - २७ मार्च २०११\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=60AA161108&img=post811201671729.jpg", "date_download": "2019-03-22T11:03:52Z", "digest": "sha1:HXFH5ZXHFY3LOPOSUSNIRKLW5AB7UVZE", "length": 8549, "nlines": 183, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nघडत्या इतिहासाची वाळू’ ‘घडत्या इतिहासाची वाळू’ हा विलास सारंगांचा दुसरा कवितासंग्रह आहे. अनोखी कल्पनाशक्ती आणि प्रयोगशीलता हे सारंगांच्या प्रतिभाधर्माचे विशेष याही संग्रहातून तीव्रतेने प्रतीत होतात. या संग्रहातील कविता मुख्यत वास्तवसदृश, कल्पित वा फँटसीवजा घटितांमधून बोलते. शब्दांशी क्रीडा करणारी वृत्ती आणि अनुभवांसाठी वेगवेगळी आविष्काररूपे शोधणारी दृष्टी यांमुळे या कवितेत अर्थाच्या अनेक शक्यता निर्माण होतात. अनुभवांची विविधता असलेल्या या संग्रहाच्या पहिल्य��� भागातील कवितांना परदेशांतील सामाजिक-सांस्कृतिक व विशेषत राजकीय अनुभवांचा संदर्भ आहे. दुसऱया भागातील कवितांमधून स्वदेशातील सामाजिक-सांस्कृतिक व व्यक्तिलक्ष्यी अनुभव सामोरे येतात. या दोन्ही भागांतील कविता एकूणच मानवी जगण्यातील ताण, त्यातील विपरीतता, विसंगती, अंतर्विरोध व्यक्त करते. मानवी अस्तित्वाची नगण्यता, निरर्थकता व हास्यास्पदताही त्यातून स्पष्ट होते. सारंगांच्या कवितेमधून व्यक्त होणाऱया अनुभवांना सामाजिक-सांस्कृतिक संदर्भ असले तरी त्यांना भेडसावणारे प्रश्न अधिक मूलभूत स्वरूपाचे आहेत. ते प्रामुख्याने तात्त्विक व अतिभौतिकीय स्वरूपाचे आहेत. हे प्रश्न मानवी इतिहास, स्व-परसंबंध, आयडेंटिटी आणि आपली पाळेमुळे यांविषयीचे आहेत, तसेच ते, मानवी अस्तित्वाला लगटून असलेल्या भूक, लैंगिकता, मृत्यू यांविषयीचे आहेत. त्यामुळे ही कविता वाचकाच्या चिंतनशीलतेला आवाहन करणारी, त्याला अंतर्मुख व अस्वस्थ करणारी आहे.\nग्रेस यांची कविता : काही निरीक्षणे, अनेक प्रश्न\nया सत्तेत जीव रमत नाही\nमी भयंकराच्या दरवाजात उभा आहे\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/cops-attend-meeting-of-chhandsham-municipal-council/", "date_download": "2019-03-22T10:33:45Z", "digest": "sha1:SRTB4L25CDQGGTVKM7Z3FCNKTAYQ74BG", "length": 6882, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पोलीस बंदोबस्तात छिंदमची पालिकेच्या सभेला हजेरी", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nपोलीस बंदोबस्तात छिंदमची पालिकेच्या सभेला हजेरी\nटीम महाराष्ट्र देशा – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा नगरचा माजी महापौर श्रीपाद छिंदम याने आज पालिकेच्या सभेला उपस्थिती लावली. यावेळी छिंदमच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. छिंदम पालिकेत येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर संभाजी ब्रिगेड यांच्यासह अनेक शिवप्रेमी पालिका परिसरात जमा झाले होते. यावेळी त्यांनी घोषणाबाजीदेखील केली. यामुळेच पोलिसांनी छिंदमसाठी कडक सुरक्षा ठेवली होती.\nछिंदमला सभागृहात मागच्या दारातून प्रवेश मिळाल्याने नगरसेवक संतापले. या वेळी शिवसेनेसह अन्य पक्षांच्या वतीने त्याचा जाहीर निषेध करण्यात आला. सभागृहनेते गणेश कवडे यांनी छिंदम याने सभागृहात पाऊल ठेवताच महाराजांची असलेली प्रार्थना म्हणण्यास सुरुवात केली. तोपर्यंत सभागृहामध्ये शांतता पसरली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससह भाजपाच्या एका गटाने प्रवेश करून निषेध नोंदवला. यावेळी सभा तहकूब करण्याची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली.\nदरम्यान,आज महापालिकेची महासभा होती. त्यात छिंदम येणार असल्याची कुणकुण लागल्याने सकाळपासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. छिंदम अद्यापही नगरसेवक आहे. त्यामुळे त्याला सभेत येण्यापासून पोलीस अडवू शकत नव्हते. सभा सुरू होताच तो महापालिकेत आला. त्याने थेट पीठासीन अधिकारी असलेल्या महापौरांसमोर जाऊन एक अर्ज दिला. तो निघून गेल्यानंतरही सभागृहात गोंधळ सुरू झाला. तो आलेल्या मार्गावर गोमूत्र शिंपडावे, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली.\nमराठा आंदोलकांनी नाही तर बाहेरच्यांनी चाकण पेटवले \nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nएल्गार परिषदेत माओवाद्यांचा हात आहे हे मी छातीठोक पणे सांगू शकतो : रवींद्र कदम\nसानया नेहवाल जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ganesh-mandal-organise-blood-donation-camp/", "date_download": "2019-03-22T10:30:24Z", "digest": "sha1:Z2AI2PHJE4KV7AV43DNJ6LUPSNQIYMK7", "length": 5886, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खिलारवाडी तरुण मंडळाचा अभिनव उपक्रम", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी य���ंच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nखिलारवाडी तरुण मंडळाचा अभिनव उपक्रम\nपुणे : सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त खिलारेवाडी तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. मंडळ सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे, या निमित्ताने मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. रक्तदानाचे महत्व जाणून हा उपक्रम या गणेश मंडळाने आयोजित केला होता. या शिबिरास कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या शिबिरात १५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.\nमंडळाच्या वतीने प्रत्येक रक्तदात्यांस आकर्षक भेट वस्तू व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अजय मारणे यांनी रक्तदात्यांचे आभार मानले. या शिबिराचे संयोजन हनुमंत पवार यांनी केले. पी.एस.आय ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे शिबीर संपन्न झाले.\nदरवर्षी मंडळाच्या वतीने अनेक वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी देखील मंडळाच्या वतीने अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. ज्यामध्ये महिलांचे अथर्वशिर्ष पठण, भारुड, दिव्यांग महिलांचे आरोग्यविषयक व्याख्यान, भजन, छत्रपती शिवाजी महाराजांवरील व्याख्यान, कीर्तन, होम मिनिस्टर, अंध कलाकारांचा ऑर्केस्ट्रा असे विविध समाज प्रबोधन करणारे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमुख्यमंत्र्यांच्यापाठोपाठ रावसाहेब दानवे राणेंच्या घरी\nचंडिमल भारताविरुद्धच्या उर्वरित मालिकेतून बाहेर \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/indian-flight-attendant-claims-arjuna-ranatunga-sexually-harassed-her-letest-updates/", "date_download": "2019-03-22T10:34:16Z", "digest": "sha1:MRGGFBLK3ZM5Y6KMFXNPCYQJBTC3FCBM", "length": 5871, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "#MeToo : अर्जुन रणतुंगावर लैंगिक छळाचा महिला कर्मचाऱ्याचा आरोप", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\n#MeToo : अर्जुन रणतुंगावर लैंगिक छळाचा महिला कर्मचाऱ्याचा आरोप\nटीम महाराष्ट्र देशा- हॉलिवूडमधून सुरू झालेली #MeToo मोहिम आता बॉलिवूडमध्येही पसरली आहे. तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर अनेक अभिनेत्रींनी, इंडस्ट्रीशी संबंधित महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या, गैरतर्वनाच्या प्रकरणांविरोधात मोहिम उघडली आहे. #MeToo मोहिमेतंर्गत वेगवेगळया क्षेत्रातील महिला त्यांच्याबरोबर झालेल्या लैंगिक जबरदस्तीच्या घटनांना वाचा फोडत असताना आता आणखी एक असेच धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.\nभारतात हवाई क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगावर लैंगिकसुखासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे.काही वर्षांपूर्वी श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर असताना मुंबईतील हॉटेलमध्ये ही घटना घडली होती असा दावा महिलेने केला आहे. या महिलेने फेसबुकवर सविस्तर पोस्ट लिहून ही घटना कशी घडली त्याची माहिती दिली आहे तसेच तिला अन्य लोकांनी लैंगिक सुखासाठी कसा त्रास दिला त्याची माहिती सुद्धा तिने दिली आहे.अर्जुन रणतुंगा सध्याच्या श्रीलंकेतील सरकारमध्ये पेट्रोलियम खात्याचा मंत्री आहे.\nव्यासपीठ : लैंगिक शिक्षण समजून घेताना\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\n#MeToo: ‘सेक्रेड गेम्स’च्या लेखकावर शोषण केल्याचा आरोप\nएका आठवड्यात वाराणसी सोडा अन्यथा परिणाम भोगा, मराठी-गुजराती नागरिकांना जाहीर धमकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/maharashtra-cm-say-pune-is-start-up-capital/", "date_download": "2019-03-22T10:29:56Z", "digest": "sha1:NTE2KYFJNKX7AQIV2XBDEJKLUYWIVQC4", "length": 10561, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "maharashtra cm say pune is start up capital", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोप���ठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nपुणे शहर `स्टार्टअप`चे कॅपिटल म्हणून ओळखले जाणार- मुख्यमंत्री\nपुणे : शिक्षण व सांस्कृतिक शहर म्हणून पुणे हे सर्वत्र ओळखले जात असले तरी येत्या काळात देशाचे `स्टार्टअप` चे कॅपिटल म्हणून पुणे शहर ओळखले जाईल. शासनाने पुणे विकास आराखड्याला मंजुरी दिली असून पुरंदर येथील नियोजित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रश्नही मार्गी लावलेला आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेले हे उद्यान सर्वांना प्रेरणा देत राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.\nवडगाव शेरी वार्ड क्र. 3 येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण, जर्मन तंत्रज्ञानाने सुसज्ज संगीत कारंजे व मिनी ट्रेनचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, आमदार जगदीश मुळीक, नगरसेवक योगेश मुळीक आदी उपस्थित होते.\nकार्यक्रमस्थळी आगमन होताच मुख्यमंत्री मिनी ट्रेनमध्ये बसून व्यासपीठावर विराजमान झाले. तत्पूर्वी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.\nमुख्यमंत्री म्हणाले, या उद्यानात बसविण्यात आलेले संगीत कारंजे जर्मन तंत्रज्ञानाने बनविलेले आहेत. भव्य अशा या उद्यानात मुलांना खेळता येईल. तर ज्येष्ठांना आनंद घेता येईल. शहरांमध्ये उद्याने विकसित केली पाहिजेत. जेणेकरुन नागरिकांना आल्हाददायी जीवन जगता येईल. पुणे शहराला ऐतिहासिक परंपरा आहे. पुण्याचे वैभव आपण जपले पाहिजे. वाढती लोकसंख्या पाहता त्यानुसार सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. पुणे शहर हे `आयटी` हब म्हणून ओळखले जात आहे. याठिकाणी उद्योजक मोठ्या प्रमाणात येत आहेत. परदेशी उद्योजकांच्या दृष्टीने हे ठिकाण नेहमीच पसंतीचे राहिले आहे. त्यामुळे येत्या काळात देशाचे स्टार्टअप कॅपिटल म्हणून पुणे शहर ओळखले जाईल. आंतरराष्ट्रीय विमानतळाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळेल. राज्यस्तरीय छाननी समितीचा अहवाल स्वीकारुन पुण्याच्या विकास आराखड्याला शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे पुण्यातील पेठांचा विकास होईल. परिणामी सामान्य माणसांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री म्हणाले, आपण कॅशलेस व्यवहाराकडे वाटचाल करीत आहोत. पंतप्रधानांनी कॅशलेस व्यवहारासाठी नुकतेच `भीम` ॲप लाँच केले आहे. नागरिकांनी या ॲपचा वापर कॅशलेस व्यवहारासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले. नोटबंदीमुळे बँकामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा जमा झाला आहे. त्यामुळे निश्चितच रोजगार वाढेल, असे त्यांनी सांगितले.\nपुणे हे सांस्कृतिक राजधानी आहे. येथील लोक सुसंस्कृत आहे. गुण्यागोविंदाने राहणारे आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकरणावरुन गालबोट लागू नये याची दक्षता सर्वांनी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.\nश्री.बापट म्हणाले की, मेट्रोमुळे नागरिकांचा वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. आमदार जगदीश मुळीक यांनी येणाऱ्या काळात विविध विकास कामे पूर्ण करण्यात येणार आहेत, असे सांगितले. या कार्यक्रमाला वडगाव शेरी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nचित्रपटाच्या इतिहासात ट्रेलरचं पहिल्यांदाच गडावर लोकार्पण\nमंत्रिमंडळ निर्णय : पतसंस्थांच्या नियमनासाठी कायद्यात सुधारणा; ठेवीदारांच्या हितरक्षणासाठी सरकारचा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/most-of-the-employment-in-the-organized-sector-is-in-maharashtra-chief-minister/", "date_download": "2019-03-22T10:39:56Z", "digest": "sha1:F2NP6UTSFAS4W7ZFISFJGYDROQE5VDGW", "length": 6406, "nlines": 68, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संघटीत क्षेत्रामध्ये सर्वाधिक रोजगार महाराष्ट्रात - मुख्यमंत्री", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nसंघटीत क्षेत्रामध्ये सर्वाधिक रोजगार महाराष्ट्रात – मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा : स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयाच्या बाहेर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला यावेळी बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्र हे औद्योगिक राज्य आहे. जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक राज्यात व्हावी यासाठी सरकारने प्रयत्न केले आणि या प्रयत्नाना यश आले आहे. संघटीत क्षेत्रात सर्वाधिक रोजगार हा महाराष्ट्रात निर्माण झाला असल्याचही त्यांनी सांगितले. संघटीत क्षेत्रामध्ये सर्वाधिक रोजगार महाराष्ट्रात तयार झाला. असल्याचही त्यांनी सांंगीतलंं.\nऔद्योगिक क्षेत्रात राज्याची आगेकूच सुरू आहे. पण हे करत असताना समाजात सोहार्द राहावा यासाठी सरकारने प्रयत्न केला त्याचबरोबर एससी-एसटी, ओबीसी योजनांसाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत शहरी असो किंवा ग्रामीण राज्याने लक्षणीय प्रगती केली आहे. महाराष्ट्र सातत्याने पुढे जावा. त्यासाठी महाराष्ट्राचे पुरोगामित्व कायम राहणे आवश्यक आहे. शाहु-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र सातत्याने पुढे गेला पाहिजे. सर्वांना एकत्रित घेऊन बलशाली महाराष्ट्र करू, असे म्हणत आजपर्यंत महाराष्ट्र एकसंध राहिला तो पुढेही ठेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले म्हणाले.\nगोधन वाढल्यास शेती, समाजाला फायदा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\n‘अॅट्राॅसिटी’ खटल्यात नारायण राणेंना तात्पुरता दिलासा\nएकत्रित निवडणुका अशक्य नाही, पण आता ते शक्य नाही – आयुक्त ओ. पी. रावत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-03-22T10:49:42Z", "digest": "sha1:5FYQBJLBIFBHOLR66NLRXOZHVLQCHW2O", "length": 2686, "nlines": 12, "source_domain": "mr.videochat.world", "title": "लॉगिन बैठक नोंदणी", "raw_content": "\nहे एक मालकी प्रणाली\nसर्व क्��ियाकलाप निरीक्षण अधीन\nहे पृष्ठ असू शकत नाही, बैठक माहिती. बंद करा हे पेज आणि वर क्लिक करा बैठक नोंदणी दुवा पाठविले तुम्हाला एक ई-मेल बैठक संघटक. या मार्गदर्शक थोडक्यात वर्णन कसे नोंदणी साठी एक घटना आहे.\nमध्ये लॉग इन करा आपले स्वत: च्या ई-मेल आणि पासवर्ड, नंतर वर क्लिक करा «साइन इन म्हणून.». (नोंदणी करण्यासाठी इतर व्यक्ती एक घटना, बैठक संघटक. वर नोंदणी स्क्रीन, निवडा विशिष्ट भाग कार्यक्रम आपण (किंवा व्यक्ती आपण नोंदणी) उपस्थित राहणार आहेत, लागू असल्यास. क्लिक करा पुढील सुरू कृपया लक्षात ठेवा की हे शक्य आहे ते संपादन करणे या माहिती पुढच्या वेळी तर आपल्या प्रवास माहिती बदल. क्लिक करा पुढील सुरू प्रत्येक घटना एक कट-ऑफ तारीख ऑनलाइन नोंदणी. या अद्ययावत मध्ये आढळू शकते ई-मेल प्राप्त बैठक संघटक, जे देखील समाविष्टीत आहे. नंतर या कट-ऑफ तारीख, कोणत्याही नवीन नोंदणी किंवा बदल करण्यासाठी विद्यमान नोंदणी करणे आवश्यक संपर्क ई-मेल द्वारे बैठक संघटक, तर कॉपी बैठक सेवा\n← वेब कॅम ऑनलाइन गप्पा\nमोफत ऑनलाइन चॅट रूम नोंदणी न →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.videochat.world/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2019-03-22T09:59:00Z", "digest": "sha1:RWIGNOF4F2BMZVMUTM7JCQC5S36T66EE", "length": 3246, "nlines": 13, "source_domain": "mr.videochat.world", "title": "सर्वोत्तम गंभीर डेटिंगचा साइट शोधण्यासाठी, गंभीर संबंध", "raw_content": "सर्वोत्तम गंभीर डेटिंगचा साइट शोधण्यासाठी, गंभीर संबंध\nआपण सामील करू शकता, आणि आपण या वेबसाइट कोणत्याही शुल्काशिवाय आता, ‘ करण्यासाठी स्वत: ला शोधू, एक तारीख आहे. & आनंद डेटिंगचा आमच्या व्यासपीठ पूर्णपणे मोफत आहे. हे आहे एक ऑनलाइन डेटिंगचा वेबसाइट फक्त शोधत आहात लोक एक गंभीर तारीख & आवडेल तयार करण्यासाठी एक दीर्घकालीन नातेसंबंध आहे.\nआपण शोधू शकता पासून लोक आपल्या स्वत: च्या परिसर की.\nत्यामुळे आपण काय प्रतीक्षेत आहेत आता सामील व्हा. अनेक लोक शोधण्याचा प्रयत्न करत आहेत योग्य भागीदार त्यांच्या जीवन किंवा कदाचित नियोजन लग्न, पण ते अनेकदा अडकले लोक कोण फक्त तारीख दुर्घटना. आमच्या मते, तो आहे सर्वोत्तम स्पष्टीकरण काय एक अशी एक संबंध मध्ये मिळत करण्यापूर्वी एक. म्हणून आम्ही सुरुवात केली आहे हे पोर्टल यासाठी की, कोण लोक आहेत फक्त ��ोधत गंभीर डेटिंग करू शकता एक भागीदार, शोधू कोण तितकेच स्वारस्य इमारत एक दीर्घकालीन नातेसंबंध आहे.\nही साइट आहे आपल्या पती\nआपण कनेक्ट करू शकता कोणत्याही सदस्य साइटवर तपासणी केल्यानंतर त्यांच्या प्रोफाइल तपशील. ज्यानंतर आपण गप्पा मारू शकता त्यांना जाणून घेणे त्यांना चांगले. तसेच, नाही आता वाट शोधण्यासाठी आपल्या पती सामील करून आमच्या गंभीर डेटिंगचा साइट आता\nजर्मन मुक्त कॅम गप्पा →\n© 2019 व्हिडिओ गप्पा जग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/mp-vinayak-raut-comment-138319", "date_download": "2019-03-22T11:22:16Z", "digest": "sha1:RHJJLTK2RBWH4PRVMQ3JWRNKSCAJRPBP", "length": 14641, "nlines": 223, "source_domain": "www.esakal.com", "title": "MP Vinayak Raut comment पावसमध्येही होमिओपॅथिक हॉस्पिटल उभारू - राऊत | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nपावसमध्येही होमिओपॅथिक हॉस्पिटल उभारू - राऊत\nशनिवार, 18 ऑगस्ट 2018\nकेंद्र, राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी आमची धडपड सुरू आहे. जागा उपलब्ध करून दिल्यास पावसमध्येही ५० कॉटचे होमिओपॅथिक हॉस्पिटल उभारू, असे आश्‍वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले.\nरत्नागिरी - हार-तुऱ्यांसाठी आमची पदे नाहीत. जनसेवेची आमची भूमिका आहे. १०० टक्के समाजकार्य करून तुमचे आशीर्वाद मिळविण्यातच आम्हाला धन्यता मिळते. केंद्र, राज्य सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी आमची धडपड सुरू आहे. जागा उपलब्ध करून दिल्यास पावसमध्येही ५० कॉटचे होमिओपॅथिक हॉस्पिटल उभारू, असे आश्‍वासन खासदार विनायक राऊत यांनी दिले.\nपावस जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. शिवसेना उपनेते आमदार उदय सामंत प्रमुख उपस्थित होते.\nश्री. राऊत म्हणाले, ‘केंद्र सरकारने सर्व योजना ऑनलाईन केल्या. त्यासाठी लागणाऱ्या कनेक्‍टिव्हिटीसाठी २५ लाखांची तरतूद केली. ‘सरकार’ नावाच्या योजनेमार्फत सर्व योजना गावात पोचल्या आहेत. सात-बारा उताऱ्यांसह दिल्ली, मुंबई, महाराष्ट्रातील, केंद्र, राज्याच्या सर्व योजना गावांपर्यत पोचल्या आहेत. तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक आदींपर्यंत त्या पोचण्याचे प्रभावी माध्यम तयार झाले आहे.’\nजिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सदस्य किरण सामंत, प्रमो��� शेरे, दीपक सुर्वे, बंड्या साळवी, शिल्पाताई सुर्वे, सुभाष पावसकर, विनया गावडे, कांचन नागवेकर, आरती तोडणकर, विभागप्रमुख किरण तोडणकर, तालुका सरपंच संघाचे अध्यक्ष विजय चव्हाण आदी उपस्थित होते.\nनिवडणुकीला तयार - आमदार सामंत\nअटलबिहारी वाजपेयी यांनी बाळासाहेब ठाकरेंविषयी अनेक पुस्तकांमध्ये उल्लेख केला आहे. त्याचा १० टक्के अभ्यास शिवसैनिकांनी केल्यास शिवसेनेचे मताधिक्‍य वाढेल. शिवसेनेत सचिवपदाची निर्मिती बाळासाहेबांनी केली. सचिवपदी विनायक राऊत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. सभा मोठी झाली म्हणजे झाले नाही. शिवसेनेचे विचार रुजविण्याची गरज आहे. संघटना बांधणी एवढी मजबूत आहे की, निवडणुकीला कधीही तयार आहोत, असे मत आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केले.\n..तर हेमामालिनी, रेखा पंतप्रधान झाल्या असत्या\nकागल - प्रियांका गांधी काँग्रेसच्या सभेत येणे हे नवीन नाही. आमचा समाज सेलिब्रिटींना मत द्यायला नव्हे, तर त्यांना बघायला येतो. तसे असते तर...\n#WorldWaterDay वाया जाणारे पाणी थांबविण्यासाठी १० वर्षे लढा\nकोल्हापूर - पाण्याचा थेंब आणि थेंब वाचविण्यासाठी काहींची धडपड सुरू आहे. यात यश मिळते, नाही मिळते. हा त्या-त्या परिस्थितीचा भाग आहे. पण, काळम्मावाडी...\nLokSabha 2019 : प्रतिष्ठेच्या अस्कामध्ये नवा चेहरा; नवीनबाबू शब्दावर ठाम\nभुवनेश्‍वर : लोकसभेच्या निवडणुकीत 33 टक्के महिला उमेदवारांची घोषणा ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी केल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या....\nLoksabha 2019 : आज काय म्हणताहेत राहुल गांधी\n19 मार्च, 2019 - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशाभिमानावर प्रश्न उभा केला. चीनचे पंतप्रधान शी...\nElection Tracker : मायावती आज काय म्हणाल्या\nनिवडणूक म्हणजे शब्दांचा आणि भाषणांचा सुकाळ.. प्रत्येक पक्षाचा प्रत्येक नेता रोज काही ना काही बोलणारच.. या निवडणुकीच्या रोजच्या रणधुमाळीत कोण, काय आणि...\nजम्मू काश्‍मीरचा नवा राजकीय चेहरा : शाह फैजल\n17 मार्चला श्रीनगर येथे जम्मू काश्‍मीरचे नवे राजकीय नेते शाह फैजल फैजल यांनी 'जम्मू अँड काश्‍मीर पीपल्स मूव्हमेन्ट' या पक्षाची स्थापना केली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर��निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/shivsrushti-work-ends-end-october-138993", "date_download": "2019-03-22T10:48:53Z", "digest": "sha1:VHMJ4OLSWTYBUIWPY7X5MBBKDYD5TEWB", "length": 13124, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shivsrushti work ends at the end of October शिवसृष्टीचे काम ऑक्‍टोबरअखेर | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nपिंपरी - थेरगाव-डांगे चौक येथे २८ म्युरल्सद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट आणि मराठ्यांचा इतिहास उलगडणार आहे. त्यासाठी उभारल्या जात असलेल्या शिवसृष्टीचे काम ऑक्‍टोबरअखेर पूर्ण होणार आहे.\nपिंपरी - थेरगाव-डांगे चौक येथे २८ म्युरल्सद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट आणि मराठ्यांचा इतिहास उलगडणार आहे. त्यासाठी उभारल्या जात असलेल्या शिवसृष्टीचे काम ऑक्‍टोबरअखेर पूर्ण होणार आहे.\nयेथील शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याशेजारी शिवसृष्टी उभारण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी तीन कोटी ४० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. संबंधित कामात प्रवेशद्वार, १२ मीटर उंचीचा ध्वजस्तंभ, एक हजार १०० चौरस फूट जागेत म्युरल्स असे नियोजन आहे. संबंधित काम ५ ऑक्‍टोबर २०१६ ला सुरू झाले. त्यासाठी १२ महिन्यांची मुदत दिलेली होती. हे काम पूर्ण करण्यासाठी ३१ ऑक्‍टोबर २०१८ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.\nछत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनपट म्युरल्सद्वारे मांडण्यासाठी आवश्‍यक डिझाइन बनविण्याचे काम सध्या सुरू आहे. तसेच, प्रवेशद्वार व अन्य अंतर्गत सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर शहराला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठीदेखील शिवसृष्टी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकणार आहे.\nशिवसृष्टीच्या कामासाठी दगडी कोरीव काम आणि उलट करता येण्याजोगा साचा (रिव्हर्सिबल मोल्ड) तयार करावा लागणार आहे. ग्लास इन्फोर्स क्राँक्रीटमध्ये हे काम करत आहोत. त्यामुळे त्याला वेळ लागत असल्याने कामाला उशीर होत आहे. ऑक्‍टोबरअखेर ते पूर्ण करण्याचे नियोजन आहे.\n- शिरीष पोरेड्डी, प्रवक्ते, स्थापत्य विभाग\nमुं���ईत माणसाच्या जिवाची किंमत काय आहे\nमाणसाचा जीव किती स्वस्त असू शकतो आणि जगणं किती बेभरवशी असू शकते, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मुंबई प्रशासनाच्या कृपेमुळे मुंबईतील कोट्यवधी जनता रोज...\nमुंबईत पूल कोसळला; आता जबाबदारीची टोलवाटोलवी सुरू\nमुंबई : पूल कोसळून निरपराधांचे मृत्यू होण्याची मुंबईकरांना जणू सवयच झाली आहे.. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ असलेला पादचारी पूल कोसळून आज (...\nजनतेची फसवणूक करणाऱ्या सरकारचे पितळ उघडे करा : शरद पवार\nकल्याण : सत्तेवर येण्यापूर्वी आणि सत्तेवर आल्यावर मोदी सरकारने केवळ घोषणा केली असुन समाजातील सर्व स्तरातील नागरिकांची फसवणूक केली असुन लोकसभा...\nLoksabha 2019 : सरकारने धनगर समाजाला फसविले : पवार\nनगर : ''भाजप सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला आश्वासने दिली. धनगर समाजाचा प्रश्न निवडून आल्यावर एकाच आठवड्यात सोडवू, असे जाहीर सांगितले....\nप्रवास एका ध्यासाचा (प्रवीण तरडे)\nनाटकाचा काहीही संबंध नसताना एका मित्राच्या आग्रहामुळं मी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेसाठी बॅकस्टेज करायला लागलो आणि नाटक या प्रकारानं मला झपाटून...\nकऱ्हाड पालिका बांधणार कर्मचाऱ्यांसाठी घरे\nकऱ्हाड : पालिकेच्या आस्थापनेवरील वर्ग तीन व चतुर्थ श्रेणीत कार्यरत कर्मचाऱ्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून पार्ले येथील दहा हेक्टर तीस आर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/best-bus-service-in-mumbai/", "date_download": "2019-03-22T10:26:11Z", "digest": "sha1:6OEIJLA6LZ3IVZJY23VGFDE3VKBZ4G4G", "length": 15421, "nlines": 134, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मुंबैची BEST बस.. – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील ���ातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeविशेष लेखमुंबैची BEST बस..\nJuly 15, 2018 नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश विशेष लेख\nआज आपल्या लाल चुटूक बसचा वाढदिववस..\nबरोबर ९२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी, म्हणजे १५ जुलै १९२६ रोजी, मुंबैतली पहिली बसगाडी कुलाब्यातील अफगाण चर्च ते क्राॅफर्ड मार्केट या रुटवर धावली होती, ती अजुनही धावतेच आहे..\nमला बीयश्टीच्या बसचा प्रवास खुप आवडतो. बसचे डयव्हर-कंडक्टर तर मनुष्य स्वभावाचे नमुने असतातच, पण प्रवासीही काही कमी नसतात. कंडक्टर-प्रवाशांचे होणारे वाद-संवाद तर माणूस किती प्रकारे विचार करु शकतो याचा उत्तम नमुना असतो. मला बसचा प्रवास, त्याच्या गुण-दोषांसकट, समृद्ध करणारा वाटतो. प्रवास कितीही लांबचा असो, वेळ असेल तर मी बसचाच उपयोग करतो.\nबसचा प्रवासच मनोरंजक असतो असं नाही, तर बस स्टाॅपवर बसची वाट पाहाणं, हा प्रकारही आनंददायी असतो. बसची वाट पाहाणारे प्रवासी, त्यांची चुळबूळ, राग किंवा स्थितप्रज्ञता, नविनच आलेल्या माणसाचा बसच्या रुट नंबरांचा गोंधळ, आलेल्या बसमधे मुसंडी मारून घुसणारे किंवा सर्वजण चढल्यानंतर शांतपणे आत चढणारे, लटकणारे (बसच्या दोन्ही दरवाजांना लटकणारी माणसं पाहून मला तरी अंगा-खांद्यावर दोन-चार आणि पोटातही एखाद-दुसरं पोर असलेल्या लेकुरवाळ्या माऊलीचीच आठवण होते..), ठराविक सीट मिळणार नसेल तर बस सोडणारे तपस्वी, अशी कितीतरी सॅम्पल्स. कितीदा तरी आयुष्यातं डेस्टीन्शन हेच हवं, असं वाटायला लावणारी ‘स्थळं’ही असतात. आताही दिसतात अशी स्थळं, पण पूर्वीच्या त्या कितीतरी बशी चुकल्या त्या चुकल्याच.. पण काय करणार, आशा अमर असते आणि चमत्कार कधीही घडू शकतो, असं माझ्या पुराणकथा वाचत मोठ्या झालेल्या (पण मनाने तरुणच असणाऱ्या) माझ्या मनाला वाटतं आणि मग स्थळं दिसू लागतात..\nमुंबैची लोकल गाडी माणसांना घेऊन जाते, तर बसगाडी माणसांतून जाते. बरीचशी घड्याळाबरोबर चालणारी लोकल काहीशी यांत्रिक वाटते, तर घड्याळाला फारशी न जुमानणारी बस मला अधिक मानवी वाटते. तिच्यात माणुसकी असते. माणुसकीच्या ऐवजी ‘बस’की म्हणू फारतर.. ट्रेनमधे माणसं चढली की नाही याचा विचार न करता ती चालू होते, तर एखादी वृद्ध किंवा अपंग व्यक्ती नीट चढून स्थानापन्न झाल्याशिवाय बस सुटत नाही. अर्थात याला अपवाद आहेत, पण ते अपवादच.\nमी सकाळी रोज ज्या बसने जातो, त्���ाच बसला एक २५-२६वयाची देखणी तरुणी असते. देखणी, परंतू दोन्ही पायांनी अधू. कुबड्या अधिक पायाला कॅलिपर्स लावून ती प्रवास करते. तिला बसमधे चढायलाच किमान ४ मिनिटं लागतात आणि तेवढा वेळ ती बस स्वत: आणि मागचं सर्व ट्राफिक थांबवून ठेवते. एखादा प्रवासी कटकट करतो, तर डायव्हर त्याला त्याच्या मराठवाडी टोनमधे बोलून गप्प करतो. गेले वर्षभर मी हे कौतुक बघतोय. तिची आणि तिच्यासारख्या अनेक गरजुंची निगुतीने काळजी घेणारी बस मला मग अधिकच आवडायला लागते..ही अगत ट्रेनच्या प्रवासात नाही..\nअश्या ह्या माझ्या प्रिय लाल डब्याला आज ९२ वर्ष पूर्ण झाली. तिचं वय जाणवत नाही, कारण ती सतत चालत असते. ‘थांबला तो संपला’ ह्या म्हणीचा अर्थ बीयश्टीच्या बसकडे पाहून अधिक चांगला कळतो..\nया ९२वर्षांच्या प्रवासात तिचं रुपडं अनेकदा बदललं, पण तिचा जिव्हाळा मात्र तोच त्याकाळचा राहिलाय..\nमाझी ही आवडती बस, हिचं पालकत्व सांगणार् स्वार्थी राजकारणी आणि भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या तावडीत सापडूनही या पुढेही अशीच चालत राहाणार, कारण माझ्यासारख्या सामान्य माणसाचं तिच्यावर प्रेम आहे. आणि प्रेमातच सर्व संकटाना पुरून उरण्याची ताकद असते..\nAbout नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश\t361 Articles\nश्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा �� जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nनितीन अनंत साळुंके उर्फ गणेश यांचे साहित्य\nआहे मनोहर तरी.. (भाग तिसरा)\nखडा पारशी.. भाग २\nखडा पारशी.. भाग १\nकंपन्या खालसा करु, प्रजेचं राज्य आणू..\nआहे मनोहर तरी..- (भाग दुसरा)\nआहे मनोहर तरी.. – (भाग पहिला)\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/publishbook?page=4", "date_download": "2019-03-22T11:26:08Z", "digest": "sha1:QYDMM6WJLHPQRR4QJBEOXYFO2E5T2Y4J", "length": 11295, "nlines": 190, "source_domain": "baliraja.com", "title": " प्रकाशीत पुस्तक | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोशी\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\nमुखपृष्ठ / प्रकाशीत पुस्तक\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nपाचवे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलन, पैठण\nदिनांक : शनिवार, रविवार, २ व ३ फेब्रुवारी २०१९\nस्थळ : संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण, जि. औरंगाबाद\nअग्रिम प्रतिनिधी नोंदणीसाठी येथे क्लिक करा.\nअधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.\n20-06-11 दोन मूठ राख गंगाधर मुटे 934\n20-06-11 सरबत...... प्रेमाच्या नात्याचं गंगाधर मुटे 1,010\n20-06-11 तू हसलीस ... गंगाधर मुटे 1,374\n20-06-11 शल्य एका कवीचे गंगाधर मुटे 919\n20-06-11 मी गेल्यावर ....\n19-06-11 नाकानं कांदे सोलतोस किती\n19-06-11 कुठे बुडाला चरखा\n19-06-11 छातीचं झाकण बोम्लीवर आलं गंगाधर मुटे 1,838\n19-06-11 धकव रं श्यामराव गंगाधर मुटे 1,179\n18-06-11 आंब्याच्या झाडाले वांगे गंगाधर मुटे 1,576\n18-06-11 हिशेबाची माय मेली\n18-06-11 तरी हुंदक्यांना गिळावे किती\n18-06-11 कसे अंकुरावे अता ते बियाणे\n18-06-11 स्मशानात जागा हवी तेवढी गंगाधर मुटे 1,176\n18-06-11 अंगार चित्तवेधी गंगाधर मुटे 915\n18-06-11 प्राक्तन फ़िदाच झाले गंगाधर मुटे 1,121\n18-06-11 घट अमृताचा गंगाधर मुटे 874\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीर���जा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nस्टार माझा TV - Vdo\nब्लॉग माझा -३ स्पर्धा विजेता\nस्टार माझा TV - प्रसारण\nदिनांक - २७ मार्च २०११\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida-tennis/novak-djokovic-beat-adrian-mannarino-138151", "date_download": "2019-03-22T11:24:05Z", "digest": "sha1:62QBELWZ3RV4C2YGDQFH4IRESYJYCXM4", "length": 12371, "nlines": 204, "source_domain": "www.esakal.com", "title": "Novak Djokovic beat Adrian Mannarino नोव्हाक जोकोविचची आगेकूच | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nमॅसन, ओहायो - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने फ्रान्सच्या ॲड्रीयन मॅन्नारीनो याचे आव्हान पहिल्या सेटच्या पिछाडीनंतर ४-६, ६-२, ६-१ असे परतवून लावले. जोकोविचला दहावे मानांकन आहे.\nसामन्यादरम्यान त्याला पोटदुखीमुळे त्रास झाला. त्यामुळे दुसऱ्या सेटदरम्यान त्याला डॉक्‍टरकडून उपतार करून घ्यावे लागले. निर्णायक सेटमध्ये त्याने ५-० अशा आघाडीसह पकड भक्कम केली. अलेक्‍झांडर झ्वेरेवचे आव्हान संपुष्टात आले. रॉबिन हासीने त्याला ५-७, ४-६, ७-५ असा धक्का दिला. हासी क्रमवारीत ५५व्या, तर अलेक्‍झांडर तिसऱ्या क्रमांकावर आहे.\nमॅसन, ओहायो - सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने सिनसिनाटी मास्टर्स टेनिस स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याने फ्रान्सच्या ॲड्रीयन मॅन्नारीनो याचे आव्हान पहिल्या सेटच्या पिछाडीनंतर ४-६, ६-२, ६-१ असे परतवून लावले. जोकोविचला दहावे मानांकन आहे.\nसामन्यादरम्यान त्याला पोटदुखीमुळे त्रास झाला. त्यामुळे दुसऱ्या सेटदरम्यान त्याला डॉक्‍टरकडून उपतार करून घ्यावे लागले. निर्णायक सेटमध्ये त्याने ५-० अशा आघाडीसह पकड भक्कम केली. अलेक्‍झांडर झ्वेरेवचे आव्हान संपुष्टात आले. रॉबिन हासीने त्याला ५-७, ४-६, ७-५ असा धक्का दिला. हासी क्रमवारीत ५५व्या, तर अलेक्‍झांडर तिसऱ्या क्रमांकावर आहे.\nनोव्हाक जोकोविचचे आव्हान संपुष्टात\nइंडियन वेल्स - सर्बियाच्या अव्वल मानांकित नोव्हाक जोकोविच याचे इंडियन वेल्स मास्टर्स टेनिस स्पर्धेतील आव्हान चौथ्या फेरीत संपुष्टात आले....\nपुण्यातील हाउसिंग सोसायट्यांनो, क्रिकेट खेळण्यासाठी सज्ज व्हा\nपुणे - तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडते मग तुमच्या सोसायटीतील लहानथोरांना एकाच टीममध्ये या क्रिकेट सामन्यात खेळता येईल, अशी तुमची एकच टीम करण्याची...\n‘खो-खो’ फक्त राष्ट्रीय स्पर्धेपर्यंतच\nदिल्ली/पुणे - ‘खो-खो’ खेळाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील समावेशाची चर्चा रंगत असतानाच क्रीडा मंत्रालयाने दिलेल्या निर्णयानंतर ‘खो-खो’...\nपिंपरी - अतिक्रमणविरोधी विभागाने गुरुवारी (ता. १४) चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी परिसरात केलेल्या कारवाईत ६० हून अधिक बांधकामे पाडली. चिंचवडगावातील डॉ....\nइचलकरंजी - तारदाळ येथे रेल्वे फाटकानजिक एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून. मानेवर वार. घटनास्थळी शहापूर व हातकणंगले पोलिस दाखल.\nटाटा ओपन एटीपी सदैव पुण्यातच होईल : मुख्यमंत्री\nपुणे : टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धा सदैव पुण्यातच होईल. या स्पर्धेमुळे नवोदितांना प्रेरणा मिळेल. ऍकॅडमीच्या माध्यमातून भविष्यात विजेते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/maratha-kranti-morcha-maharashtra-band-and-shirur-taluka-136944", "date_download": "2019-03-22T10:55:05Z", "digest": "sha1:GDP3TQ3WSG5SP4OOO6BLFHA4QRMJW4LQ", "length": 14322, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "Maratha Kranti Morcha: maharashtra band and shirur taluka Maratha Kranti Morcha: शिरूरच्या पश्चिम भागात कडकडीत बंद (व्हिडिओ) | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, मार्च 22, 2019\nNewsletter | आजचा ई-पेपर शुक्रवार, मार्च 22, 2019\nMaratha Kranti Morcha: शिरूरच्या पश्चिम भागात कडकडीत बंद (व्हिडिओ)\nशुक्रवार, 10 ऑगस्ट 2018\nटाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात मराठा आरक्षणासाठी कडकडीत बंद पाळला. या बंदला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकल मराठा\nक्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.\nटाकळी हाजी (पुणे): शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात मराठा आरक्षणासाठी कडकडीत बंद पाळला. या बंदला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकल मराठा\nक्रांती मोर्चाने मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.\nमलठण ( ता. शिरूर ) येथे ग्रामस्थांच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत सर्व समाजाचे ग्रामस्थ या बंदला पाठिंबा देण्यासाठी जमले होते. यावेळी प्रा. अनिल शिंदे, सरपंच कैलास कोळपे, सुदाम गायकवाड, मीनानाथ गिते, गणेश जामदार, प्रकाश गायकवाड, मोहसीन आत्तार, चॉंदभाई इनामदार, संदीप गायकवाड, दादा गावडे, मुकुंद नरवडे, सखाराम मावळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रा. शिंदे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सर्व समाजातील नागरिक आज या बंद मध्ये सामील झाले आहेत. त्यातून या सरकारचा नाकर्तेपणा दिसून येतो. भविष्यात ही हुकूमशाही नष्ट करण्यासाठी तळागाळातील सर्व समाजाने एकत्रित राहण्याची गरज असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास थोरात यांनी केले. पोपट साळवे यांनी आभार मानले.\nकान्हूर मेसाई ( ता. शिरूर ) येथे गाव बंद ठेवून मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यात आला. यावेळी येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. शांततेत झालेल्या या सभेसाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. टाकळी हाजी, कवठे येमाई, सविंदणे, जांबूत, पिंपरखेड, वडनेर, काठापूर या परिसरात देखील गाव बंद ठेवून महाराष्ट्र बंद ला पाठिंबा देण्यात आला होता. या काळात इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे बॅक, पतसंस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. शाळांना सुट्टी दिली असल्याने गावागावात शुकशुकाट पहावयास मिळाला.\nLoksabha 2019 : ...तेव्हा जात का आठवली नाही - अजित पवार\nपुणे - ‘शिरूर लोकसभा मतदारसंघात काही लोकांकडून आमच्या उमेदवाराची वारंवार जात काढली जात आहे. जे आज जात काढत आहेत, ते यापूर्वी तीन वेळा या मतदारसंघातून...\nLoksabha 2019 : विजयसिंह यांनाच उमेदवारी देणार होतो - अजित पवार\nपुणे - माढा लोकसभा मतदारसंघातून विजयसिंह मोहिते पाटील यांनी लढावे, असे शरद पवार यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. मी त्याचा साक्षीदार आहे; मात्र...\nपुणे-नगर रस्त्यावर महिनाभर अवजड वाहनांना बंदी\nतळेगाव ढमढेरे (पुणे): शिक्रापूर (ता. शिरूर) येथील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक महिनाभर ठरावीक कालावधीसाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात...\nपुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) हाती घेण्यात आलेल्या रिंगरोडच्या उभारणीसाठी चार आर्थिक पर्याय पुढे आले आहेत. बीओटी,...\nLokSabha 2019 : ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिका बंद होणार नाही; कोल्हेंना दिलासा\nपुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना दिलासा मिळाला असून, त्यांची ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही...\nLoksabha 2019 : 'संभाजी' मालिका त्वरित बंद करण्याची मागणी\nघोडेगाव (पुणे): 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेच्या प्रसारणामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याने नियमानुसार ही मालिका बंद करून दंडात्मक कारवाई करावी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nagpur-flag-hoisting-at-the-sangh-headquarter/", "date_download": "2019-03-22T10:30:53Z", "digest": "sha1:UI4LVJ23AGLZJ25CQ4GABNFQEK45NLNH", "length": 5812, "nlines": 69, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "नागपूर : संघ मुख्यालयात ध्वजारोहण", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nनागपूर : संघ मुख्यालयात ध्वजारोहण\nटीम महाराष्ट्र देशा – देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातही स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. मुख्यालयात सकाळी आठ वाजता ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ज्येष्ठ स्वयंसेवक, प्रचारकही उपस्थित होते\nदरम्यान, ७२ व्या स्वतंत्रदिनी पंतप्रधान मोदींच्या हस्ते लालकिल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर मोदींंनी देशाला संबोधीत केलं. २०१९ पूर्वी मोदींचं लाल किल्ल्यावरील हे शेवटचं भाषण झालं. 2022 पर्यंत म्हणजे स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात किंवा शक्य झालं तर त्याआधीच भारत अंतराळात तिरंगा फडकवेल, असा विश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना व्यक्त केला.\nदेश नवी उंची गाठतो आहे. आजचा सूर्योदय नवी उमंग, उत्साहाला घेऊन आला आहे, आमच्या सरकारने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव, वन रँक वन पेन्शन, ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. ‘बीज से बाजार तक’ याअंतर्गत शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचं ध्येय आहे. असं देखील ते म्हणाले.\nराष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराध्यक्ष पदी चेतन तुपे\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nहाच खरा गौरव, तृतीयपंथीयांनी केले झेंडा वंदन\n���ाष्ट्रवादीत मोठे फेरबदल, चार जिल्ह्यांचे जिल्ह्याध्यक्ष बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mastersofmagic.tv/mr/conadimpossibile", "date_download": "2019-03-22T10:32:12Z", "digest": "sha1:TA3GVJNCEZABCEAQNXFCRLWAVWFPA37S", "length": 1472, "nlines": 24, "source_domain": "mastersofmagic.tv", "title": "conadimpossibile जादूचे मास्टर्स", "raw_content": "\nअत्यावश्यक अलीकडील आर्ट ऑफ\nकोणत्याही प्रश्नासाठी बाजूला फॉर्म वापरा आम्ही शक्य तितक्या लवकर आपल्याशी संपर्क साधू.\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घेण्यासाठी खालील सर्व बटणावर क्लिक करा आणि आमच्या सर्व अपॉइंट्मेंट्सवर अद्यतनित रहा.\nलूप मीडिया नेटवर्क srl | Rochemolles द्वारे 6 | 10146 ट्यूरिन | व्हॅट क्रमांक 10884090019\nघर - संपर्क - साइटमॅप - गोपनीयता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/2071", "date_download": "2019-03-22T10:52:35Z", "digest": "sha1:D2VXV3F3DXTAX3UA5OKEBU3RCLYEEGMH", "length": 54357, "nlines": 233, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "कर्नाटक निवडणूक प्रचारात कुठलीच ‘लाट’ का नव्हती?", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nकर्नाटक निवडणूक प्रचारात कुठलीच ‘लाट’ का नव्हती\nपडघम - कर्नाटक निवडणूक २०१८\nनरेंद्र मोदी, येडियुरप्पा, राहुल गांधी आणि सिद्धरामय्या\nकर्नाटक निवडणूक २०१८ Karnataka election 2018 राहुल गांधी Rahul Gandhi नरेंद्र मोदी Narendra Modi येडियुरप्पा Yeddyurappa सिद्धरामय्या Siddaramaiah राजा कांदळकर Raja Kandalkar\nकर्नाटक, केरळ, तामिळनाडू या तीन दक्षिणी राज्यांत प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सत्तापक्षाच्या विरोधात ‘लाट’ तयार होत असते. त्या ‘लाटे’नं सरकार बदलतं. ‘अँटीइन्कबन्सी’ हा या राज्यांचा स्वभाव आहे.\nया स्वभावाला कर्नाटकची यावेळची म्हणजे २०१८ची निवडणूक मात्र अपवाद ठरली. या निवडणुकीच्या काळात कर्नाटकमध्ये फिरताना नेत्यांच्या जाहीर सभा वगळता निवडणूक माहोल दिसत नव्हता. पोस्टर, बॅनरबाजी फार डोळ्यात खुपणारी नव्हती. घोषणा, पदयात्रा, प्रचार फेऱ्या विशेष दिसत नव्हत्या. हां, टीव्हीचा पडदा, वर्तमानपत्रांची पानं, मोबाईलचा स्क्रीन यावर निवडणूक माहोल होता जरूर. हिंदी, इंग्रजी वृत्तवाहिन्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा यांना झुकतं माप देताना दिसल्या. कन्नड भाषिक वृत्तवाहिन्या मात्र भाजप, काँ��्रेस दोघांनाही चांगली स्पेस देताना दिसल्या. सोशल मीडियाचा सर्वच उमेदवार, पक्ष यांनी पुरेपूर वापर केलेला दिसला.\nनिवडणूक सभा होत होत्या. वाद होत होते. नेत्यांची हमरीतुमरी होत होती. पण तरी कुणाच्या बाजूची ‘लाट’ दिसत नव्हती. या निवडणुकीत अमित शहा यांनी सुरुवातीपासून खूप आक्रमक भूमिका घेतली होती. निवडणूक प्रचार सुरू होण्याच्या दोन महिने आधी त्यांनी कर्नाटकचा दौरा केला होता. त्यात त्यांनी दोन वक्तव्यं केली होती. एक, मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे हिंदूविरोधी आहेत. दोन, येडियुरप्पा हे भाजपचे कर्नाटकचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार आहेत. आणि त्यांना मुख्यमंत्री होण्यापासून रोखण्यासाठी काँग्रेसनं लिंगायत कार्ड खेळलं आहे. सिद्धरामय्यांचं हिंदूविरोधी असणं आणि लिंगायत कार्ड या दोन मुद्द्यांभोवती भाजपला ही निवडणूक फिरवायची होती, हे यातून स्पष्ट झालं होतं.\nअमित शहा हे निवडणूक डावपेच आखण्यात खूप हुशार नेते आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, गुजरातच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी कौशल्यानं हिकमती केल्या होत्या. बिहारमध्ये नीतीशकुमारांनी त्यांना धूळ चारली, पण उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये त्यांच्या रणनीतीला यश आलं.\nअमित शहांच्या निवडणूक रणनीतीमध्ये नेत्यांची बदनामी, जातीय-धार्मिक फूट हे दोन मुद्दे प्रभावीपणे वापरले जातात. प्रसारमाध्यमांना हाताशी धरून ते या दोन्ही मुद्द्यांवर विरोधी पक्षांची भंबेरी उडवून देतात. कर्नाटकात सिद्धरामय्यांना हिंदूविरोधी ठरवत अमित शहा यांनी काँग्रेसवर मात करण्याचा डाव टाकला, पण सिद्धरामय्या यांचा चेहरा काही त्यांना विद्रूप करता आला नाही.\nसिद्धरामय्यांना हिंदूविरोधी ठरवण्यात भाजप-संघ परिवाराला यश आलं नाही. त्याला अनेक कारणं आहेत. सिद्धरामय्या हे धनगर-कुरुबा या पशुपालक-मेंढपाळ जातीतून आले आहेत. ते मूळचे समाजवादी जनता परिवारातले. देवेगौडांचं पुत्रप्रेम उतू चाललं. त्यांचा मुलगा कुमारस्वामी यानं भाजपशी हातमिळवणी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं. त्या खेळाला वैतागून सिद्धरामय्या जनता दलातून बाहेर पडले. देवेगौडांच्या जनता दलाच्या नावात ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द आहे. पण ते जनता दल भाजपशी संगनमत करतं हा त्यांच्यावर आरोप आहे. त्या जनता दलात एकटे सिद्धरामय्याच ‘धर्मनिरपेक्ष’ निघाले. बाकी सगळे भाजपला शरण गेले, असं कर्नाटकात बोललं जातं.\nजनता दलातून बाहेर पडून काँग्रेसवासी झालेल्या सिद्धरामय्या यांची प्रतिमा पुढे उजळली. धर्मनिरपेक्ष नेता म्हणून त्यांचा चेहरा नावारूपाला आला. तेव्हा कुमारस्वामींनी देऊ केलेलं मंत्रिपद नाकारून त्यांनी विरोधी पक्षात बसणं पत्करलं. ग्रामीण भागात जनाधार असणं, धनगर या जातीचा पाठिंबा, स्वच्छ प्रतिमा, ही सिद्धरामय्या यांची जमेची बाजू ठरली. त्यांचा २०१३च्या निवडणुकीत त्यांना फायदा झाला.\nकाँग्रेसनं निवडणूक जिंकून देणारा माणूस म्हणून त्यांना मुख्यमंत्री केलं. मुख्यमंत्रीपद ही संधी मानून त्यांनी पाच वर्षं कारभार केला. त्यांच्या काळात कर्नाटकात सतत चार वर्षं दुष्काळ पडला. (बेंगळुरूचा परिसर आयटी हब बनला आहे, पण बाकी) अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्यानं शेतीवालं राज्य अशीच कर्नाटकची ओळख आहे. शेतीचे प्रश्न, दुष्काळ, सिद्धरामय्या यांनी कौशल्यानं हाताळला. सर्व मुलींना मोफत शिक्षण आणि सोलर पॉवरमध्ये नंबर एकच राज्य, या त्यांच्या उपलब्धी वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या.\nदुष्काळात सिद्धरामय्या यांनी भाग्य योजना राबवली. या योजनेतली अन्नभाग्य योजना ग्रामीण भागातील गरिबांना विशेष उपयुक्त ठरली. या योजनेत सरकारनं नागरिकांना सवलतीत अन्नधान्य, दूध, सायकल, लॅपटॉप, कपडे या उपयुक्त वस्तू दिल्या. ही योजना लोकप्रिय ठरली. एक स्थिर, लोककल्याणकारी सरकार देणारा मुख्यमंत्री अशी त्यांची प्रतिमा झाली. म्हणून निवडणुकीत काँग्रेसची ‘सदा सिद्धे सरकारा’ (सदा सज्ज सरकार) ही घोषणा होती.\nकर्नाटकमध्ये सतत पाच वर्षं टिकणारा गेल्या ४० वर्षांतला देवराज अर्स यांच्यानंतरचा दुसरा मुख्यमंत्री अशी सिद्धरामय्या यांची प्रतिमा तयार झाली. कर्नाटकात ४० वर्षांत १५ मुख्यमंत्री होऊन गेले. पण खूप कमी जणांचा राज्यावर ठसा पडला. त्यातलेही सिद्धरामय्या हे देवराज अर्स यांच्यानंतरचे दुसरे मुख्यमंत्री ठरले. अर्स पाच वर्षं २८६ दिवस मुख्यमंत्री होते. सिद्धरामय्या यांनी पाच वर्षं पूर्ण केली.\nसिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री म्हणून काम करताना संघ परिवाराच्या आव्हानाची पुरेपूर जाणीव होती. संघ परिवारानं देशात ज्या राज्यांत खूप नियोजनपूर्वक काम केलं, त्यातलं कर्नाटक हे महत्त्वाचं राज्य आहे. या राज्यात टिपू सुलतान या प्रतीकाला टार्गेट करून सं�� परिवार मुस्लीम-हिंदू दुही माजवतो. कर्नाटकात मुस्लिमांची संख्या मोठी आहे. विधानसभेच्या २२४ जागांपैकी ३५ जागांवर मुस्लीम मतदार प्रभाव टाकतात. या ३५ मतदारसंघांत मुस्लीम २० टक्के आहेत. आंध्र प्रदेशच्या लगतचा भाग आणि समुद्र किनारपट्टीच्या भागात मुस्लिमांची संख्या आहे. या भागात भाजपला मुस्लिम-द्वेषाच्या राजकारणाचा फायदा होतो.\nलिंगायत आणि इतर सवर्ण जातीमध्ये संघ परिवारानं विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या कामाचा व्याप वाढवला आहे. त्याचा पुढे भाजपला फायदा झाला. या द्वेषी राजकारणाला तोंड देण्यासाठी सिद्धरामय्या यांनी ‘अहिंदा’ समाजाला एक केलं. अल्पसंख्याक, ओबीसी हिंदू आमि दलित यांची मोट बांधून त्यांनी काँग्रेसचा पाया वाढवला. आणि स्वत:ला ओबीसी हिंदू, दलित-मुस्लिमांचा मुख्यमंत्री ही प्रतिमा पक्की केली. ओबीसी हिंदू-दलित-मुस्लिम यांची संख्या कर्नाटकात ५० टक्के आहे. या संख्याबळावर दावा ठोकत सिद्धरामय्या आत्मविश्वासानं या निवडणुकीला समोरे गेले.\nसंघ परिवाराच्या मुस्लिम-द्वेषी मुद्द्यांना उत्तर देताना एरवी काँग्रेस दुबळी ठरते. पण कर्नाटकात सिद्धरामय्या यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा प्रचार अडवून हिंदूविरोधी हा आरोप हास्यास्पद ठरवला. त्यातली हवा काढून घेतली.\nलिंगायत धर्माच्या प्रश्नावर संघ परिवारानं हिंदुत्ववादी राजकारण तापवलं, पण लिंगायत व वीरशैव या दोन्ही गटांना अल्पसंख्याक सवलती मिळाव्यात अशी शिफारस करून सिद्धरामय्यांनी अतिशय चलाख राजकारण करून या मुद्द्यांवर सहमतीच्या दिशेनं पाऊल टाकलं. त्यातून लिंगायत व वीरशैव या दोन्ही समाजात बेरजेचा संदेश गेला.\nया निवडणुकीत कन्नड भाषा गौरव अस्मितेचा मुद्दा महत्त्वाचा ठरला. या विषयावर सिद्धरामय्या सरकारनं जाणीवपूर्वक काम केलं. त्यातून कर्नाटक राज्याचा स्वतंत्र झेंडा, रेल्वे, विमान, टपाल, सरकारचे सर्व विभाग यात कन्नड भाषेचा वापर याबद्दल आग्रही राहून तो अजेंडा पुढे रेटला. एरवी काँग्रेस पक्ष प्रादेशिक मुद्द्यांना हात घालत नाही. पण सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाचा पिंडच प्रादेशिक आहे. त्यामुळे त्यांनी आत्मविश्वासानं हे मुद्दे पुढे नेले.\nकेंद्राची दादागिरी राज्य सरकारनं का चालवून घ्यायची, हा मुद्दा विकेंद्रीकरणाच्या अंगानं सिद्धरामय्या यांनी मांडला. दक्षिणेकडची राज्यं सर्वांत जास्त कर भरतात. मात्र केंद्र त्यांना त्या तुलनेत कमी अनुदानं, मदत देतं. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांना झुकतं माप दिलं जातं, असा मुद्दा उपस्थित करून केंद्र आणि राज्य यांच्यातल्या आर्थिक विभागणीबद्दल सिद्धरामय्यांनी भूमिका घेतली होती. राज्यांना अधिक स्वायत्तता दिली तर ते काही वावगं ठरणार नाही. देशाच्या एकात्मतेला तडे जातील वगैरे मुद्देही गैर आहेत, अशी मांडणी सिद्धरामय्या करतात. या पुढच्या काळात हे मुद्दे देशाच्या राजकारमात महत्त्वाचे ठरणार आहेत.\nएक प्रभावी प्रशासक, प्रगल्भ भूमिका घेणारा नेता, मुख्यमंत्री असलेल्या सिद्धरामय्या यांच्यापुढे भाजपनं येडियुरप्पा यांना आणलं. हे करण्यात भाजपची मजबुरी होती. कारण त्यांना पक्षात मासबेस असणारा आणि सर्व सहमतीचा नेता दुसरा सापडेना. येडियुरप्पा लिंगायत आहेत. आणि हा समाज भाजपला कर्नाटकातला खरा पाया आहे. संघ परिवारानं या समाजात ठरवून जनाधार वाढवला आहे. भाजपनं मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून येडियुरप्पा यांना पुढे आणलं खरं, पण ते पंचाहत्तरीत पोचलेले, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगवारी करून आलेले. हल्ली तब्येतही बरी नसते त्यांची. म्हणजे येडियुरप्पा यांचा चेहराही चांगला नाही आणि कार्यक्षमताही दुबळी, असा दुहेरी फटका भाजपला बसला. लोक सिद्धरामय्या विरुद्ध येडियुरप्पा अशी तुलना करू लागले. तिथंच भाजपचं गणित चुकू लागलं.\nभाजपनं कर्नाटक काँग्रेस सरकार आणि सिद्धरामय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे वारेमाप आरोप केले. पण त्यात उथळपणा होता. जंगजंग पछाडूनही भाजपला सिद्धरामय्या यांना भ्रष्टाचारी ठरवता येईना. तसे पुरावे मिळेनात. उलट भाजपनं जेव्हा रेड्डी बंधूंच्या गोतावळ्यात सात आमदारकीची तिकिटं दिली, भ्रष्टाचारात तुरुंगावस भोगणाऱ्या येडियुरप्पांना आदर्श नेता ठरवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा भाजपचं ढोंग उघडं पडलं. निवडणुकीत भ्रष्टाचार हा मुद्दाच प्रभावी झाला नाही. उलट भाजपची प्रतिमा अधिक भ्रष्टाचारी अशी निर्माण झाली.\nनिवडणूक ऐन शिगेला पोचली, तेव्हा नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना घेऊन बेंगळुरूमध्ये दाखल झाले. त्यांच्या सभा रंगल्या. भाषणं टीव्हीवर लाइव्ह दाखवली गेली, पण लोकसभा निवडणुकीत होती तशी ‘मोदी लाट��� निर्माण होऊ शकली नाही. ऐन ‘मोदी लाटे’तही कर्नाटकात लोकसभेच्या २८ जागांपैकी ९ जागा काँग्रेसला आणि २ जागा जनता दलाला मिळाल्या होत्या. भाजपला १७ खासदार निवडणून आणता आले. इतर राज्यांत काँग्रेस ‘मोदी लाटे’त सपाट होत होती, पण कर्नाटकात सिद्धरामय्यांनी ‘मोदी लाट’ही थोपवली होती. काँग्रेसची लाज राखणारं राज्य म्हणून तेव्हा कर्नाटक ठळक उठून दिसलं होतं. म्हणूनच कर्नाटकातले दलित नेते मल्लिकार्जुन खरगे यांना लोकसभेत काँग्रेस गटाचं नेतेपद मिळालं.\nनरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचा कर्नाटक निवडणुकीत उपयोग करून घेण्याचा भाजपनं पुरेपूर प्रयत्न करून पाहिला. पण प्रचारात मुद्दे नव्हते. भाजपकडे कन्नड जनतेला सांगण्यासारखं काही नव्हतं. केंद्राचा चार वर्षांचा कारभार फारसा उत्साहजनक नाही. त्यामुळे मोदी या निवडणुकीत स्वत:च्या केंद्राच्या कारभाराबद्दल फार बोलत नसत. त्यांच्या प्रचारात वेगळेच मुद्दे होते. त्या मुद्द्यांना कन्नड लोकांच्या जीवनाशी काही संबंध नसायचा. मोदीच्या भाषणांना बेंगळुरू शहर परिसरात मोठा प्रतिसाद मिळाला. या हिंदी भाषक भागात मोदींची भाषणं रंगली. पण ग्रामीण भागात फक्त कन्नड भाषा लोकांना समजते. तिथं मोदी-शहा यांना दुभाषाला घेऊन भाषणं करावी लागत. त्यामुळे मोदी-शहा यांच्या वक्तृत्वानं ग्रामीण कन्नडिग भारावले नाहीत. अमित शहा यांचे विखारी मुद्देही हिंदी भाषकांना जसे अपिल होतात, तसं तिथं झालं नाही.\nयाउलट सिद्धरामय्या कन्नड भाषेतून मोदी-शहा यांना उत्तरं देत होते. स्वत:ची कामं लोकांना सांगत होते. मोदी-योगी-शहा यांचा कारभार चव्हाट्यावर मांडत होते.\nकर्नाटकात कुणाची ‘लाट’ निर्माण न होण्याचं एक कारण होतं, या राज्याची सामाजिक-भौगोलिक विभागणी भिन्न आहे. सहा विभागांत विभागलेल्या या राज्यातले विभागवार प्रश्न निरनिराळे आहेत. उत्तर-पश्चिम कर्नाटकचं उदाहरण घेता येईल. या भागात महादायी नदीच्या पाण्याचा प्रश्न आहे. ही नदी बेळगाव ते गोवा अशी वाहत अरबी समुद्राला जाऊन मिळते. कर्नाटकात ती २९ किलोमीटर आणि गोव्यात ५२ किलोमीटर वाहते. या नदीच्या पाण्यावरून कर्नाटक-गोवा या दोन राज्यांत वाद आहेत. ७.६ अरब क्युबिक फूट पाणी आम्हाला मिळावं असा कर्नाटक सरकारचा आग्रह आहे. हे पाणी मिळालं तर धारवाडसह चार जिल्ह्यांतला दुष्काळ हटतो. प्यायला पाणी ��िळतं. गोव्यात भाजप सरकार आहे. या वादात केंद्र मध्यस्थी करत नाही. गोवा सरकार अडवणूक करतं असा प्रचार काँग्रेसनं केला. हा पाणीवाद या भागात मुख्य मुद्दा होता. इतर मुद्दे गौण होते. असे प्रत्येक विभागात वेगवेगळे मुद्दे पुढे आले होते.\nबेंगळुरूच्या शहरी भागात सजग नागरिकांनी ‘सिटिझन फॉर बेंगळुरू’ असा मंच सुरू केला होता. या मंचानं जनतेचं घोषणापत्र प्रसिद्ध केलं. सर्व राजकीय पक्षांना ते दिलं. ट्रॅफिक, प्रदूषण, कचऱ्याची समस्या, पिण्याचं स्वच्छ पाणी, गुन्हेगारी, महिला सुरक्षा हे मुद्दे त्यात होते.\nकर्नाटकात १०० मतदारसंघात दलितांची संख्या जास्त आहे. तिथं दलित समाजाच्या विकासाचे मुद्दे प्रभावी होते. तिथं काँग्रेसन-भाजपनं आपापल्या पद्धतीनं दलित कार्ड वापरलं. मायावतींच्या बहुजन समाज पक्षानं धर्मनिरपेक्ष जनता दलाशी युती केली होती. मायावती प्रचारात फिरकल्या नाहीत. पण जनता दलानं दलित आमच्या बरोबर आहेत असा प्रचार केला. मुस्लीमबहुल भागात असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष जनता दलासोबत होता. तिथं काँग्रेसला आपली मतं फुटण्याची भिती होती.\nसिद्धरामय्या यांच्या विरोधात जोरदार अशी ‘अँटी इन्कम्बसी’ची ‘लाट’ नव्हती. त्यांना कर्नाटकात सर्वत्र सर्वाधिक पसंतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून मान्यता होती. तरी काँग्रेसनं त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट केलं नव्हतं, हेही या निवडणुकीतलं विशेष म्हणता येईल.\nवास्तविक काँग्रेसनं पंजाबमध्ये जसं कॅप्टन अमरिंदरसिंग यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार बनवून ‘लाट’ निर्माण केली, तशी कर्नाटकात संधी होती. पण काँग्रेसनं ती दवडली. मोदी-शहा यांच्या निवडणूक डावपेचातलं अलीकडचं सर्वांत प्रभावी हत्यार म्हणजे एका नेत्याला ब्रँड बनवायचं. प्रसारमाध्यांना हाताशी धरून त्याला मतदारांमध्ये विकायचं.\nअरविंद केजरीवाल, नीतीशकुमार, ममता बॅनर्जी यांनीही तीच वाट चालणं पसंत केलं. असे ब्रँड प्रसारमाध्यमांनाही आवडतात. केजरीवालांनी दिल्लीत ‘पाच साल केजरीवाल’ ही घोषणा देऊन दिल्ली निवडणुकीत बाजी मारली होती. बिहारमध्ये ‘बिहार में बहार है, नीतीशकुमार है’ या घोषणंनं नीतीशकुमारांना सत्ता मिळवून दिली होती. बंगालमध्ये ‘माय, माटी, मानुष’ ही घोषणा ममता बॅनर्जींना सहानुभूती मिळवून देणारी ठरली.\nम्हणजे भ���जप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष या निवडणुकीत स्वत:ची ‘लाट’ निर्माण करू शकले नाहीत. त्यामुळे ही निवडणूक प्रसारमाध्यमांना अळणी आणि मिळमिळीत वाटणं स्वाभाविक होतं. ‘मजाच येत नाही निवडणूक कव्हर करायला’ असं अनेक पत्रकार मित्र म्हणत होते. या निवडणुकीत राहुल गांधी हे खूप आत्मविश्वासानं वावरले. गुजरात विधानसभा निवडणुकीत लोकांनी त्यांना गांभीर्यानं घ्यायला सुरुवात केली. कर्नाटक निवडणुकीनं त्यांना आत्मविश्वास दिला. म्हणूनच ते ‘मला २०१९ला बहुमत मिळाल्यास पंतप्रधान व्हायचंय’ असं बोलले. या उलट नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला उतरती कळा लागलीय हे कर्नाटकात त्यांची भाषणं, त्यातले मुद्दे ऐकताना लक्षात येत होते. संभ्रम आणि ‘लाट’हीन निवडणुकीतून पुढची आव्हानं पेलणारं सरकार कन्नड जनतेला मिळेल किंवा कसं, हे येत्या काही दिवसांत पाहायला मिळेल.\nलेखक राजा कांदळकर ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -\nएव्हढा सगळा बेत ठिक्क जमून आलेला असतांना एक येडछाप विश-विशेश-विश्वेश-विशाराय्या असं काहीतरी बडबडला आणि सारा डोलारा कोलमडला. काय करणार, देवापेक्षा दैव एका मात्रेने बलवत्तर असते. आणि हो, त्याच वाक्यात तो येडा टिपू सुलतानजी असंही बरळला होता. त्यावर नंतर कधीतरी बोलूया. -गामा पैलवान\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\nनिर्भिड पत्रकार रवीश कुमार अलीकडच्या काळात सातत्यानं टीव्ही कमी पहा किंवा पाहूच नका, मलासुद्धा पाहू नका, असं कळकळीनं सांगत आहेत. त्याचं मुख्य कारण आहे, भारतातला टीव्ही ‘भारत’ दाखवत नाही. भारतातली टीव्ही पत्रकारिता एखाद-दुसरा अपवाद वगळता सतत कुणाची तरी तरफदारी करण्यातच धन्यता मानू लागली आहे. टीव्ह��मध्ये काही काळ पत्रकारिता केल्याला एका पत्रकार महिलेनं कंटाळून टीव्ही पत्रकारिता सोडली, त्याची ही गोष्ट.......\nकवितासुद्धा काही बोलत असते, तेसुद्धा मला सांगायचं असतं. मी सर्वत्र कवितेचा आदर करत आलो आहे.\nआज आंतरराष्ट्रीय कविता-दिवस. यानिमित्तानं हा विशेष लेख. ३ फेब्रुवारी २००० रोजी सोलापूर आकाशवाणीवर प्रसारित झालेले हे त्र्यं. वि. सरदेशमुखांचं काव्यवाचन. त्यात आपल्या पन्नास वर्षांपूर्वीच्या कविता वाचतानाच ते त्या ओढाळ वयातल्या ‘वैशाख’ या टोपणनाव धारण करणाऱ्या कवीला शोधत आहेत. आपला कवितेचा प्रवास जणू स्मृतींमधून पुन्हा जगत आहेत. सरदेशमुख जन्मशताब्दीनिमित्तानं त्यांचं कृतज्ञ स्मरण.......\nबिनबुडाची मडकी व आयाराम-गयारामांच्या जीवावर पक्षाचे मूळ उद्दिष्ट कधीच साध्य होणार नाही\nसार्वत्रिक निवडणुका आल्या की, विविध पातळीवर पक्षांतर होतात, हे नवीन नाही. पण समविचारी पक्षात पक्षांतर करणे गैर किंवा अनैतिक नाही. पण केवळ व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपोटी विसंगत विचारधारेच्या पक्षात झालेली पक्षांतरे गैर व अनैतिक ठरतात. आपण सामाजिक व राजकीय जीवनात वावरतो, तेव्हा आपली वैचारिक बैठक पक्की असेल तर असे नेते व कार्यकर्ते एकवेळ घरी बसतात, पण विसंगत विचारधारा असलेल्या पक्षात जात नाहीत.......\n‘सर्फ एक्सेल’च्या जाहिरातीला विरोध हा एक विकृत व किळसवाणा नमुना आहे\nधर्मवादी सत्तेकडे डोकं गहाण ठेवलेली पिढी विनाशाकडे जात आहे, कदाचित याची त्यांना कल्पना नसावी. ज्या भारतानं बहुसंस्कृतीची मूल्यं आणि तत्त्वं जगाला दाखवून दिली, त्याच भारतातले काही लोक या शांतताभूमीचं वातावरण खराब करत आहेत. हा भारत बहुसांस्कृतिक व सामाजिक मूल्यांशी श्रद्धा बाळगणारा आहे. अशा बहुरंगी भारताला तडे पडण्याचे प्रकार आमच्याच काही बांधवांकडून होत आहेत.......\nअण्णा हजारे आणि जॉर्ज फर्नांडिस\nजॉर्ज फर्नांडिस यांचं नुकतंच निधन झालं. अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या रसयुक्त सांगतेनं त्यांचा राजकीय आणि आध्यात्मिक मृत्यू जवळ आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. हा लेख म्हणजे या दोघांची सर्वंकष तुलना नाही, कारण दोघेही अनेक बाबतीत तुलना होणार नाही, अशा प्रकारचे आहेत. जॉर्जच्या मृत्यूनंतर अण्णा मात्र कायमचे आदरणीय आहेत, त्यांची पत संपत आली तरीसुद्धा.......\nसद्य:स्थितीत योग्य राजकीय भूमिका कोणती ती कशी ठरवावी मतदान करताना कोणते निकष लावावेत\n“काही पक्ष व संघटनांची उभारणीच मुळी या ‘प्रेम-द्वेष’ सिद्धान्तावर केलेली असते. प्रेम व द्वेष भावना नेहमी विचारांवर कुरघोडी करतात. चिकित्सेचं त्यांना वावडं असतं. अशा पक्ष-संघटनांतील व्यक्तींनी सारासार विचार करण्याची शक्ती गमावलेली असते. व्यक्ती व संघटना आपल्या सोयीनुसार सामाजिक न्यायाचा अर्थ लावतात. समाजातील काही घटकांचं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या अट्टाहासातून ते इतर समाजघटकांवर अन्याय करतात.”.......\nमनोहर पर्रीकर : गोव्याचा गल्ली बॉय\nहार्टमन डिसूझा या पत्रकारलेखकाचे ‘इट डस्ट – मायनिंग अँड ग्रीड इन गोवा’ हे पुस्तक वाचेपर्यंत मनोहर पर्रीकर या गृहस्थाबद्दलचे माझे मत चांगले होते. संघाचा कट्टर स्वयंसेवक आपल्या सुंदर मातृभूमीचे असे लचके तोडू कसे देतो ती विद्रूप आणि विपन्न व्हावी असे कसे चाहतो ती विद्रूप आणि विपन्न व्हावी असे कसे चाहतो सुंदर मातृभूमी याचा अर्थ ती तिच्या निसर्गासह सुंदर असाच ना सुंदर मातृभूमी याचा अर्थ ती तिच्या निसर्गासह सुंदर असाच ना की हिंदूराष्ट्र डोंगर, नद्या, प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या वैविध्याने नटलेले नसेल की हिंदूराष्ट्र डोंगर, नद्या, प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्या वैविध्याने नटलेले नसेल\nभारतीय संघ एकदिवशीय विश्वचषक जिंकू शकेल\nभारतीय फलंदाजीत सातत्य नसलं तरी, गोलंदाजीत मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत कमालीचं सातत्य दिसलं आहे. जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर, शमी, इशांत, चहल व कुलदीप यांनी भारतीय संघाला अनेक विजय मिळवून दिले आहेत. पण नुकत्याच झालेल्या मालिकेत ३५८ धावांचा डोंगर भारतानं उभा केला होता. तो ऑस्ट्रेलियानं १३ चेंडू शिल्लक ठेवून सहज पार केला. त्यामुळे भारतीय संघाला इंग्लंडमधील विश्वचषक जिंकणं सोपं नक्कीच असणार नाही\nसहावा नास्तिक मेळावा : ‘नास्तिकता या मूल्याद्वारे लोकशाही मूल्यांचं समर्थन करणं हेच उद्दिष्ट\nसहावा नास्तिक मेळावा १७ मार्च रोजी पुण्यामध्ये पार पडला. नास्तिकता हे सामाजिक मूल्य आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हा सद्सद्विवेकबुद्धी, तर्क व वास्तव पुराव्यावर आधारित आहे. या दोन्हींचा योग्य मिलाफ करून साध्य झालेली विचारसरणी ही समाजातील सर्वांना समान विकासाची संधी उपलब्ध करून देऊ शकते, यावर नास्तिक समाजाचा वि��्वास आहे.......\n‘आजचा सुधारक’ १ एप्रिलपासून नव्या, आंतरजालीय स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचणार\n‘आजचा सुधारक’ हे नियतकालिक येत्या १ एप्रिलपासून ते नव्या स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. नवे प्रकाशन छापील स्वरूपात नसून ते आंतरजालीय स्वरूपाचे असेल आणि सुरुवातीला ते दर तीन महिन्यांतून एकदा प्रकाशित होईल. ‘सुधारक’ हे प्रत्येकालाच आपले व्यासपीठ वाटावे असे प्रयत्न सदोदित राहतील.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/644", "date_download": "2019-03-22T10:49:27Z", "digest": "sha1:54MEOLXJBCE4JGAISPFIN74QSY7M63B4", "length": 49435, "nlines": 212, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "स्कार्फ, बुरखा, बुर्किनी आणि लिपस्टिक", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nस्कार्फ, बुरखा, बुर्किनी आणि लिपस्टिक\nअर्धेजग - कळीचे प्रश्न\nफ्रेंच रिव्हिएरावरील नीसचा नयनरम्य समुद्रकिनारा आणि बुर्किनीची प्रतिकृती\nअर्धे जग कळीचे प्रश्न स्कार्फ बुरखा बुर्किनी आणि लिपस्टिक\nसभोवती बिकिनी घातलेल्या गौरांगना वाळूवर पहुडल्या आहेत. जोडपी एकमेकांमध्ये गुरुफटून गेली आहेत. लहान मुलं इथं-तिथं पळत आहेत, पाण्यात जाण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचे पालक त्यांच्यामागे पळत आहेत. किशोरवयीन मुलं-मुली त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत धम्माल करत आहेत. काही एकेकटे जीव खोल पाण्यात पोहत आहेत, तर काही तरंगत आहेत. सगळा परिसर मौज आणि उत्फुल्लतेनं भरलेला आहे. फ्रेंच रिव्हिएरावरील नीसचा नयनरम्य समुद्रकिनारा सुखवस्तू फ्रेंचांचं सुट्टीतील आवडतं गंतव्य स्थान आहे. या इतक्या ‘फ्रेंच’ माहोलात बुर्किनी परिधान केलेली एक महिला समुद्रात पोहायला उतरते. बुर्किनी म्हणजे पावलं आणि चेहरा वगळता सर्व शरीर झाकणारा स्विमसूट. तिथं आधीपासून पोहणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या कपाळावर आठी उमटते. थोडा वेळ पोहल्यावर ती स्त्री वाळूवर आडवी होते. सर्वांच्या त्रासलेल्या नजरा तिच्याकडे वळतात. तेवढ्यात पोलीस तिथं दाखल होतात.\n‘धीस इज फ्रान्स, काढा ते एकावर एक घातलेले कपडे... नाहीतर निघा इथून’. आजूबाजूंनीही प्रतिक्रिया येतात- ‘गो बॅक, लिव्ह’. बुर्किनी घातलेली स्त्री सर्वांसमोर स्वत��चं जाकीट, डोक्याचा स्कार्फ आणि वरचा टीशर्ट काढत असल्याचा व्हिडियो इंटरनेटवर पाहायला मिळतो. ‘फ्रान्समध्ये बुर्किनी आणि हिजाब चालणार नाही. इथं राहायचं तर भलते लाड चालणार नाहीत’. तिच्या हातात एक नोटीस देऊन पोलीस तिथून निघून जातात. काय असते नोटीस ‘निधर्मीपणा आणि नीतीला धरून नसलेला पोषाख’.\nफ्रान्समध्ये गेल्या काही वर्षांपासून हिजाबविरोधात जनमत तयार झालं आहे. युरोप आणि पाश्चिमात्य देशांमध्ये इस्लामच्या सामाजिक चालीरीतींसंबंधातील कटूपणा वाढतो आहे. या लढाईनं फ्रान्समध्ये अतितीव्र रूप धारण केलं आहे. फ्रेंचांना हिजाब, बुरखा किंवा स्कार्फ म्हणजे स्त्रीदास्याचं चालतं-बोलतं प्रतीक वाटतं. ‘हिजाब म्हणजे स्त्रीचं आणि तिच्या लैंगिकतेचंही शोषण’ अशी मांडणी केली जात आहे.\nफ्रान्समधील अनेक शहरांमध्ये हिजाबवर बंदी घालण्यात आली आहे आणि नीस या समुद्रकिनाऱ्यावरील शहरानं बुर्किनीवरही बंदी घातली आहे. ‘फार मोठा लढा देऊन स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यं फ्रेंच समाजानं प्रस्थापित केली. स्त्रीस्वातंत्र्यासाठीही आम्ही लढलो. आपल्या डोळ्यासमोर वैयक्तिक आणि नागरी स्वातंत्र्याचं हनन होत असताना आपण स्वस्थ बसायचं काय’ अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरू लागल्या आहेत. खरं तर हिजाबच्याच बुरख्याआड संस्कृती आणि वंशश्रेष्ठत्वाची लढाई लढली जात आहे.\n‘आमच्यावर स्कार्फ घालण्याची सक्ती करू नका. तो घालायचा की नाही ते आम्हाला ठरवू द्या’. गेली अनेक वर्षं इराणमधील महिला स्कार्फसक्ती विरोधात लढत आहेत. इराणमध्ये महिला डोकं उघडे ठेवून घराबाहेर पडू शकत नाहीत. स्कार्फ डोक्यावरून घसरलेलाही चालत नाही. अशाने पोलीस तुम्हाला अटक करू शकतात; प्रशासन तुमच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करू शकतं. या सक्तीच्या विरोधातील स्त्रियांच्या लढ्यात इराणी पुरुषही सहभागी झाले आहेत. त्यांच्या आंदोलनास सहमती दर्शवण्याकरता त्यातील काहींनी हेडस्कार्फ वापरून स्वतःचा विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे.\n१९५३ साली इराणमधील निर्वाचित सरकारला उलथवून शहा पहलवी यांनी सारी सूत्रं हाती घेतली. परंपरागत इराणी पोषाखाची शहांना लाज वाटू लागली. त्यांनी पाश्चिमात्यीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला. प्रथम सरकारी सुविधा आणि नोकऱ्यांचा लाभ घेणाऱ्या मुली आणि महिलांच्या पोषाखवर संक्रांत आली. इराणमधील स्त्रियांच्या डोक्यावरून घेण्याच्या पारंपरिक ओढणीवर, चादोरवर बंदी घालण्यात आली. सरकारी कार्यालयं, न्यायालयं आणि शाळा-कॉलेजातील स्त्री-कर्मचाऱ्यांना पाश्चात्य पोषाखाची सक्ती करण्यात आली. याचा परिपाक म्हणून शहांच्या विरोधात अनेक चळवळी उभ्या राहिल्या. राजकीय कार्यकर्त्यांसोबत विद्यार्थी, महिला आणि बुद्धिजीवीही मोठ्या संख्येनं सामील झाले होते. धर्मगुरू आयातोल्ला खोमेनी या चळवळीच्या अग्रभागी असल्यामुळे तिचं नेतृत्व आपोआप त्यांच्या हाती गेलं. इराण सरकारनं खोमेनींना हद्दपार केलं. पुढे पॅरिसमध्ये राहून त्यांनी चळवळ चालवली.\n१९७९ साली शहांच्या विरोधातील वातावरण तापलं होतं आणि जनतेचा रेटा इतका वाढला होता की, त्यांना इराणमधून पळ काढावा लागला. चादोर बंदीचा प्रतीकात्मक विरोध करण्यासाठी आंदोलक महिलांनी आंदोलनादरम्यान ती आग्रहानं वापरली होती. कायम चादोर वापरण्याचा त्यांचा विचार नव्हता. शिवाय ती वापरावी की नाही याचा निर्णय स्त्रियांनीच करावा, यासाठीही त्या लढत होत्या. नवीन सरकार नागरी स्वातंत्र्य आणि स्त्री-स्वातंत्र्याच्या मूल्यांची जपणूक करेल, असं आंदोलनकर्त्यांना वाटलं होतं, पण झालं उलटं. खोमेनींनी धार्मिक सरकार स्थापन केलं. एवढंच नाही, तर सत्ताग्रहणानंतर एका महिन्यात स्त्रियांनी चादोर वापरणं अनिवार्य करणारा वटहुकूमही काढला. आंदोलनात सामील झालेल्या स्त्रियांनी शहाच्या सांस्कृतिक क्रांतीला विरोध दर्शवण्यासाठी चादोर वापरली होती; धार्मिक कारणांसाठी वापरली नव्हती. सरकारं बदलली, पण स्त्रियांचा लढा अजून सुरूच आहे. शहांची आधुनिक आणि खोमेनींची धार्मिक पुनरुज्जीवनाधारित राजवट, या दोहोंनीही स्त्रियांच्या पोषाख-स्वातंत्र्यावर अतिक्रमण केलं.\nओरहान पामुक या नोबेल पारितोषिक प्राप्त ज्येष्ठ तुर्की लेखकाच्या ‘स्नो’ या कादंबरीला स्त्रियांच्या स्कार्फवरून उभ्या राहिलेल्या वादंगाची पार्श्वभूमी आहे. प्रशासनानं तुर्कस्थानमध्ये सरकारी-निमसरकारी शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, कार्यालयं, न्यायालयं आणि इतर आस्थापनांमध्ये स्त्रियांच्या स्कार्फवर बंदी घातली होती.\nदेशाचा काही भाग युरोपमध्ये असल्याने युरोपियन युनियनमध्ये (इ.यु.मध्ये) सामील होण्याची मनीषा तुर्कस्थान बाळगून आहे. तुर्क��्थानला अजूनही या युनियनेचे पूर्ण सभासदत्व मिळालेलं नाही. ‘ख्रिश्चन’ मुस्लीम तुर्कस्थानला सभासद करून घेण्याचे लांबणीवर टाकत आहे. स्त्रियांचं स्कार्फ वापरणं तुर्की प्रशासनाला मागासपणाचं आणि अयुरोपीय वाटतं. त्याला युरोपीय होण्याची घाई झाली आहे. त्यामुळे स्त्रियांचा स्कार्फ हा त्यातील अडसर ठरू लागला. इस्तंबूलमधील बुद्धिजीवी, पुरोगामी आणि अभिजन युरोपळलेले आहेत, तर सर्वसामान्य तुर्की समाजापासून पार तुटलेले आहेत. ‘स्नो’ कादंबरीतील घटना कार्स या देशाच्या पूर्वेकडील शहरात घडतात. इस्तंबूलपलीकडच्या या समाजाचा आवाज राजधानीपर्यंत पोचत नाही. शाळांमधून आलेल्या स्कार्फबंदीनंतर काही शाळकरी मुलींच्या आत्महत्यांच्या घटना घडतात. त्यामुळे या शहरात अस्वस्थता पसरली आहे. तुर्कस्थानातील इस्लामवादी गट या मुद्यावरून वादळ उठवतात. सरकारला मात्र स्कार्फबंदी म्हणजे सेक्युलर होण्याच्या दिशेनं टाकलेलं पाऊल वाटलं. सरकारच्या या दडपशाहीमुळेच इस्लामवादी पक्षांना एक प्रकारे बळ मिळतं. 'स्कार्फ' हे इस्लामी आणि तुर्की संस्कृतीचं प्रतीक असल्याचा दावा उजवे गट करतात.\nपरंपरा आणि आधुनिकता, तुर्की आणि पाश्चात्त्य, मागासलेपणा आणि प्रगती, सेक्युलर विरुद्ध धार्मिकतावाद, या मांडणीच्या आधारे तुर्की-इस्लामिक अस्मितेचं राजकारण समजून घेता येत नाही. आधुनिकतावादातून निघालेल्या या दुहेरी मांडणीतील फोलपणाकडे ही कादंबरी निर्देश करते. मुलींच्या आत्महत्यांनंतर सर्वसामान्य समाज भयभीत आणि अस्वस्थ झाला आहे. या समाजाला बळ देण्याचं कार्य ‘ब्लू’ नावाचा इस्लामवादी गटाचा एक तरुण करतो. मुख्य पात्र ‘का’ याचा या तरुणासोबत सतत संवाद होत राहतो. इस्लामवाद्यांची नैतिकता, त्यांचं गाऱ्हाणंही या कलाकृतीतून पुढे येतं. आधुनिक तुर्कस्थानातील विसंगतींवर पामुक यांनी अस्सल तुर्की परिप्रेक्ष्यातून दृष्टिक्षेप टाकला आहे. पामुक इस्तंबूलमधील एलीटपैकी असून गेली अनेक वर्षं अमेरिकेत वास्तव्य करून आहेत. या कादंबरीसाठी पामुक यांना नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.\n.... स्त्रिया वेगवेगळ्या कारणांसाठी हिजाब घालतात. त्यातील एक कारण तसं धर्मात सांगितले गेल्याचंही असू शकतं. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्यानंतर मुस्लीम धर्म आणि समाज टीकेचे लक्ष्य बनले. इस���लाम धर्मातील 'जिहाद' ही संकल्पना दोषाची धनी ठरवली गेली. मुस्लिमांसोबत जोडलेल्या प्रतीकांची मोठया प्रमाणात निंदा केली गेली. ९/११च्या हल्ल्यानंतर हिजाबला मुस्लिमांच्या ‘मागासलेपणा’सोबत जोडलं गेल्यामुळे या मांडणीला आव्हान देण्यासाठी काही स्त्रियांनी तो हेतूपुरस्सर वापरायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी परंपरा असल्यामुळे हिजाब/चादोर किंवा स्कार्फ वापरला जातो. इराणमध्ये इस्लाम येण्याच्या आधी झरतुष्टाचा धर्म होता. पाचव्या शतकातील आखिमिनद साम्राज्यकालीन शिल्पांमधील स्त्रियांनी चादोरने डोकं झाकल्याचं दिसतं.\nभारतात पारशी समाज नवव्या शतकात दाखल झाला. तेव्हाही पारशी स्त्रिया चादोरने स्वतःचं डोकं झाकत असत. मुंबईतील हा समाज खूप पुढारलेला आहे, परंतु ७०-८० वर्षांपूर्वीपर्यंत मुंबईतील पारशी स्त्रिया आणि पुरुषही डोकं झाकल्याशिवाय घराबाहेत पडत नसत. झरतुष्ट धर्मानुसार सूर्यादेवाला स्वतःचे केस दाखवायचे नसतात. आजही अग्यारीमध्ये जाताना स्त्रिया स्कार्फ लावतात. या कारणांमुळे हिजाबला फक्त मुस्लीम धर्माशी जोडणं चुकीचं ठरतं. काही समाजांनी आपले स्कार्फ टाकून दिले, तर काहींनी टाकले नाहीत. औद्योगिक क्रांतीनंतर लोकांच्या जीवनशैलीत झपाट्याने बदल झाले.\nयुरोपमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत स्त्रिया पायघोळ झगे घालत असत आणि स्कार्फ वापरत असत. पश्चिम आशियातील आणि युरोपमधील स्त्रियांचा पोषाख मिळताजुळता होता. त्या काळातील अनेक तैलचित्रं याची साक्ष आहेत. अरबप्रांत वालुकामय असल्यामुळे आणि तिथं वाळूची वादळं होत असल्यामुळे पुरुषही स्वतःचं डोकं आणि तोंड झाकतात. बुरख्याआड केवळ दास्य आणि लैंगिक शोषण नसतं. पडद्याआडच्या मुस्लीम स्त्रियांमध्ये इतर चारचौघींप्रमाणे रागलोभ, लैंगिकता, अस्मिता आणि ईर्ष्या असतात. त्या पुऱ्या करण्याचे मार्गही त्या शोधून काढतात.\nराजा अल्सानिया या अरबी लेखकाची ‘गर्ल्स ऑफ रियाध’ नावाची कादंबरी खूप गाजते आहे. कॉलेजमधील चार कन्या प्रेमाचा शोध घेत असतात, पण सौदी समाजात अविवाहित स्त्री-पुरुष संवाद होऊ शकत नाही. मुलं मुलींशी बोलायला उत्सुक असतात, पण तिथं तर तो गुन्हाच मानला गेला आहे. मग काही करून या मुलींचा सेल नंबर कसा मिळवता येईल, यासाठी मुलं धडपडत असतात. तेही प्रत्येक वेळी शक्य होत नाही. प्रत्यक्षात नाही, तरी इंटरनेटमुळे आता भावना व्यक्त करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. कादंबरीची नायिका गोष्टी लिहिते आणि त्या कोणत्याही, कोणाच्याही ईमेलवर पाठवून देते. ती तिच्या तीन मैत्रिणींचं प्रेम, प्रेमातील परिपूर्ती आणि सेक्शुअल फँन्टसीच्या कहाण्या सांगते. या कादंबरीतील प्रमुख पात्र आणि निवेदक स्त्री असल्यामुळे आणि तिच्या लैंगिक आशयामुळे अरब समाजात वादळ उठलं.\n'बुरखा किंवा स्कार्फ म्हणजे स्त्रीदास्याचं प्रतीक आम्ही कष्ट करून मिळवलेल्या मूल्यांचा आणि नागरी स्वातंत्र्याचा अवमान आम्ही होऊ देणार नाही', असं आता अनेक पश्चिम युरोपीय देश म्हणू लागले आहेत. पण चादोर-हिजाब-बुरख्याचा अभाव किंवा तो न घालायला लागल्यामुळे स्त्रीमुक्ती किंवा स्त्रीचा दर्जा वाढतो, असं काही सिद्ध करता येणार नाही. बुरख्याची प्रथा नसणाऱ्या समाजामध्येही स्त्रियांचे हक्क नाकारले जातात.\nफ्रान्समध्ये समान कामासाठी समान वेतन मिळत नाही. सरकारी नोकरी तसंच खाजगी क्षेत्रातही पुरुषांना स्त्रियांपेक्षा सरासरी २८ टक्के जास्त पगार मिळतो. फ्रान्सच्या पार्लमेंटमध्ये सेसील डफ्लो ही घरबांधणी मंत्री बोलायला उभी राहिली, तेव्हा पुरुष खासदारांनी शिट्ट्या मारून सभागृहात गोंधळ घातला होता. कारण काय, तर तिने फुलाफुलांचा समर ड्रेस घातला होता संसद सदस्यांनी औपचारिक पोषाख घालावा असा प्रघात आहे. हा प्रघात पुरुष सदस्यही मोडतात. तेव्हा त्यांची हुर्यो झाल्याच्या घटना घडलेल्या नाहीत. स्त्रियांच्या कपड्यांवरून अनेक देशांमध्ये राजकारण केलं जातं. मुस्लीम महिलांना पछाडणाऱ्या फ्रान्समधील हे बोलकं उदाहण\nराज्य कोणाचंही असो, स्त्रियांच्या पोषाखावरून वाद होतोच. ‘पाश्चात्य पद्धतीचे पोषाख केल्यामुळे महिलांसोबत अभद्र व्यवहार करण्यात आला’, असं बंगळुरूच्या न्यू इयर पार्टीदरम्यान झालेल्या अत्याचारांच्या संदर्भात बोलताना कर्नाटकचे गृहमंत्री म्हणाल्याचं वृत्त मध्यंतरी प्रसारित झालं होतं. स्त्रियांवरील अत्याचार त्यांच्याच वर्तनामुळे होतात, असं यातून ध्वनित केलं जातं. पाश्चात्य पोषाख केलेली स्त्री अत्याचारास आमंत्रण देते आणि ‘सभ्य’ भारतीय पोषाख केलेली स्त्री ‘सुरक्षित’ राहते, अशी दुहेरी मांडणी केली जाते आणि ती सामान्य जनांच्या पचनी पडते. भले आणि बुरे, ���च्च आणि नीच, ते आणि आपण अशी ही दुहेरी विभागणी प्रचलित असते. यामध्ये स्मशान व कब्रस्तानही सामील करायला हरकत नाही. राजकारणी हटकून दुहेरी मांडणीच करतात. त्यामुळे भ्रम निर्माण होतात, असलेले भ्रम अधिक पक्के केले जातात. प्रत्यक्षातील वास्तव बहुपेडी असतं, गुंतागुंतीचं असतं. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा चित्रपट या गुंतागंतीच्या वास्तवाकडे निर्देश करतो.\nसौदी अरेबिया प्रशासन स्त्रियांना बुरखा घालण्याची सक्ती करतं, तर फ्रेंच सरकार स्त्रियांचे कपडे फेडण्याचा प्रयत्न करत आहे. बुरखाबंदी करणारे फ्रेंच, बुरखा घालण्याची सक्ती करणारे सौदी, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ला प्रमाणपत्र नाकारणारं सेन्सॉर बोर्ड, विशिष्ट पोषाख घातल्यामुळे लैंगिक अत्याचार होत असल्याचं विधान करणारे मंत्री, हे सगळेच स्त्री-शरीराचं राजकारण करत आहेत.\nसध्याचा काळ देशांतराचा आहे. पश्चिम आशियातील अनेक देशांमध्ये यादवी सुरू आहे. 'इस्लामिक स्टेट' या दहशतवादी संघटनेनं विध्वंस मांडला आहे. या देशांमधील त्रस्त नागरिक पश्चिम युरोपातील देशांमध्ये स्थलांतर करत आहेत. परदेशातील, परसंस्कृतीतील वास्तव्य; तेथील चालीरीती, जीवनशैली आणि मूल्यं या नागरिकांमध्ये परकेपणाची आणि पोरकेपणाचीही भावना निर्माण करते आहे. सभोवताली असलेला परवर्ण, परवंश, परभाषा आणि परसंस्कृती या वातावरणामुळे आपली भाषा आणि चालीरीती नाहीशा होतील आशंका निर्माण होते. त्यातूनच संस्कृतीच्या बाह्य रूपांना महत्त्व येतं. मग संस्कृतीतील बाह्य रूपं अभिव्यक्त करण्याची बरीचशी जबाबदारी स्त्रियांवर येऊन पडते. कोणती संस्कृती ‘धर्मांध’ आणि कोणती ‘उदारमतवादी’ हे संस्कृतीच्या बाह्य रूपांवरूनच ठरवलं जातं आणि या बाह्य रूपांवरून होणाऱ्या हिंसेला स्त्रियांना तोंड द्यावं लागतं.\nलेखिका मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\n​​​​​​​‘पुन्हा स्त्री उवाच’ : स्त्रीवादाच्या संदर्भातले विचार मांडण्यासाठी वेबसाइट\nऐंशी-नव्वदच्या दशकात महाराष्ट्रात ‘स्त्री उवाच’ ही संघटना कार्यरत होती. काही काळानं ती बंद झाली. या चळवळीचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी आणि या चळवळीचे मासिक पुन्हा त्रैमासिक स्वरूपात ऑनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी स्त्रीवादी कार्यकर्त्या वंदना खरे यांनी पुढाकार घेतला आहे. कालच्या ८ मार्चला ‘पुन्हा स्त्री उवाच’ ही वेबसाईट सुरू झाली आहे.......\nभाजपने लोकसभा आणि विधानसभेत बहुमत असूनही महिलांना ३३ टक्के आरक्षण का दिले नाही\nभारताच्या संसदेत महिला प्रतिनिधित्व फक्त १२ टक्के आहे. शेजारी असलेल्या नेपाळमध्ये २९.५ टक्के महिलांचे प्रतिनिधित्व आहे. अफगाणिस्तानमध्ये २७.६ टक्के आहे. पाकिस्तानमध्ये २०.६ टक्के आहे. तर बेल्जियम, मेक्सिकोमध्ये ५० टक्के महिलांचे प्रतिनिधित्व आहे. जर्मन, ऑस्ट्रेलियामध्ये ४० टक्के महिलांचे प्रतिनिधित्व आहे.......\nस्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन\nज्या स्त्रीला या अंधश्रद्धेमधून बाहेर काढायचंय, ती असुरक्षित आहे. तिला बहुधा कायमची आर्थिक विवंचना आहे. तिला एका बाजूला सासरची मानसिकता जोपासावी लागते. कौटुंबिक प्रेम आणि जिव्हाळा कायम ठेवण्याचं कामही तिलाच करावं लागतं; आणि ही सगळी तारेवरची कसरत करत असताना स्वत:च्या विवेकाचं स्वत्वही जपावं लागतं. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी तयार होणारी भगिनी ही एक अधिक अवघड लढाई लढत असते.......\nभाऊ पाध्यांचा स्त्री-तिरस्काराचा ‘राडा’\nपितृसत्ता आणि त्यातून निघालेल्या मर्दानगी आणि स्त्रीत्वाच्या संकल्पनांना आपण आव्हान करत नाही, त्यासंबंधीची सार्वजनिक चर्चा घडत नाही, तोपर्यंत स्त्रियांवरील हिंसेचं सातत्य टिकून राहतं. रस्त्यावरच्या हिंसक झुंडींमध्ये तरुणांचा प्रवेश होतो तरी कसा, याचं उत्तर मात्र या कादंबरीत मिळतं. कादंबरीतली स्त्रीपात्रं पूर्णपणे झाकोळलेली आहेत, त्यांना काही आवाजच नाही.......\nतीन शॉर्टफिल्म : महिलांच्या सामाजिक स्थितीवर परखड आणि अचूक भाष्य करणाऱ्या\n‘ज्यूस’, ‘नयनतारा नेकलेस’, ‘नेकेड’ या तीनही शॉर्टफिल्ममध्ये एक समान धागा आहे. तो म्हणजे या कथा महिलांभोवती फिरतात. सामाजिक वास्तवाला हात घालताना या तीनही शॉर्टफिल्म प्रत्येकाला स्वतःच्या आत डोकावून पाहण्यास प्रवृत्त करतात. या शॉर्टफि��्म महिलांच्या सामाजिक स्थितीवर परखड आणि अचूक भाष्य करतात. जळजळीत समाजवास्तव मांडण्याचं काम करतात.......\n‘दारिद्र्याच्या शोधयात्रे’त मला भेटलेल्या महिला...\nमहिला दिनाच्या दिवशी महिलांच्या प्रश्नावर चर्चा होते. दुर्दैवाने बोलका वर्ग असलेल्या महिला या जास्त मध्यमवर्गात असल्याने महिलांच्या प्रश्नाची जास्त चर्चा ही मध्यमवर्गीय परिघात फिरत राहते. उपेक्षित वर्गातील महिलांचे प्रश्न या दिवशी फारशे चर्चिले जात नाहीत. मागील वर्षी मी महाराष्ट्रातील दारिद्र्याचा अभ्यास करण्यासाठी २४ जिल्ह्यातील १२५ गावांना भेटी दिल्या. या शोधयात्रेत मी शेकडो महिलांशी बोललो.......\nमुलांचं लैंगिक शोषण ही घृणास्पद व भयावह गोष्ट आहे\nमुलांचं लैंगिक शोषण ही घृणास्पद व भयावह गोष्ट आहे. बऱ्याचदा असं होऊ शकतं याची आपल्याला कल्पनाही नसते. अशा घटनांनी मुलांसोबतच त्यांचे पालकदेखील खचून जातात. परंतु खचून जाण्यापेक्षा किंवा वास्तव्य नाकारण्यापेक्षा त्याविषयी अधिकाधिक जागरूकता बालक व पालकांमध्ये निर्माण करणं गरजेचं आहे.......\nचांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हवा\nतुमचं मूल कुपोषित असो अगर नसो, मात्र त्यांना चांगल्या आहाराची गोडी लावण्यासाठी प्रत्येक घरात ‘बाळकोपरा’ असायला हरकत नाही. पैसे देऊन बाजारातील निकृष्ट पदार्थ खाण्यापेक्षा चुरमुरे-फुटाण्यांची गोडी न्यारीच असणार आहे. ‘आपल्या मुलाचं आरोग्य आपल्या हाती’ या उक्तीची कृती पालक करतील, तेव्हा कुषोषणाचे मुद्दे संपुष्टात येतील हे नक्की. आजची बालकं उद्याचं भविष्य आहे.......\nपालकांना ‘संगोपना’चं भान किती आहे, यावर बाळाची जडणघडण अवलंबून असते\nमुलांचं स्मित हास्य ही पालकांप्रती असलेल्या विश्वासाची निशाणी आहे. अनुकरणयोग्य असं वर्तन, सुसंवाद ठेवणं, समजून घेणं, त्यांच्यातला एक होऊन मैत्रीचं नातं निर्माण करणं हे पालकांच्या हाती आहे. याचा मुलांच्या जडणघडणीवर परिणाम पडतो. आपलं मूल भविष्यात मनमोकळं बोलणारं, आत्मविश्वासानं वावरणारं असायला हवं, तर हे सगळं दक्षतापूर्वक करायला हवं. असं केलं तर प्रत्येक मूल मुक्त आकाशात झेपावेल.......\nजेव्हा एक ‘आशा कार्यकर्ती’ सरपंच होते आणि गावकरी त्यांच्या कामाचं महत्त्व जाणतात तेव्हा...\nसुरेखाताईं सरपंच असूनही त्यांचा वावर कुठंही मिरवण��यापुरता मर्यादित नव्हता की, त्यात कुठलंही पुढारलेपण नव्हतं. उलट त्या कार्यकर्तीच्याच उत्साहानं रक्ततपासणीच्या शिबिराकडे लक्ष देऊन होत्या. प्रत्येकीची विचारपूस करत होत्या आणि त्यांना आग्रहानं अल्पोहार घेण्यास सांगत होत्या. रक्ततपासणी ही काय मोठी भानगड असं कुणालाही वाटू शकतं, पण मोबाईलची रेंजही न मिळणारं हे गाव आहे.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/55889?page=1", "date_download": "2019-03-22T10:14:02Z", "digest": "sha1:SCKTLF45IMIHVTA6C6C3P2XNHBLSF4ZE", "length": 28532, "nlines": 287, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चालते व्हा ! १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचे चॅलेंज ( डिसेंबर २०१५) | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /चालते व्हा १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचे चॅलेंज ( डिसेंबर २०१५)\n १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचे चॅलेंज ( डिसेंबर २०१५)\nऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बर्‍याच मायबोलीकरांनी यशस्वीपणे १०,००० स्टेप्स अ डे चालण्याचा उपक्रम पूर्ण केला.\nआता डिसेंबर महिन्यासाठी ज्यांना हे चॅलेंज घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी हा धागा\nआपण मालमत्ता, सोनंनाणं, शेयर्स, जमीनी या सगळ्यात इनव्हेस्ट करतो. पण 'हेल्थ ' मधे इनव्हेस्ट करायची सतत टाळाटाळ करतो, किंवा त्यादृष्टीने फारसा विचारही करत नाही. 'चालणं' हा ह्या इनव्हेस्टमेंटसाठी अतिशय 'अंडररेटेड' पण एक सोपा आणि तरीही प्रभावी व्यायाम आहे. ह्यामधे केवळ शरीराला व्यायाम ह्या दृष्टीकोनातून न पाहता, चालण्याने विचारांना, मनाला मिळणारी चालना ह्या दृष्टीने पाहणंही खूप आवश्यक आहे. म्हणूनच 'चालते व्हा' हे आहे ऑक्टोबर महिन्यात रोज १०,००० स्टेप्स चालायचं चॅलेंज ह्या चॅलेंजची मजा अशी की हे स्वतःच स्वीकारायचं आणि स्वतःच करून दाखवायच... स्वतःसाठी \nसगळ्यांना १०,००० स्टेप्स दरदिवशी चालणं जमेलच असं नाही. पण काही हरकत नाही. अजिबात निराश होऊ नका, किंवा 'आता नाहीच जमणार ' असं सोडून देऊ नका.\nआपण २ लेव्हलला चॅलेंजेस करू शकतो :\nलेव्हल १ : १०,००० स्टेप्स/डे\nलेव्हल २ : ७५०० स्टेप्स/डे\nयापैकी कोणातीही लेव्हल ठरवा आणि महिनाभर रोज तितक्या ठरवलेल्या स्टेप्स 'चालायचं चॅलेंज' स्वीकारा.\n१) आपण कोणतं चॅलेंज घेतलंत हे इथे लिहू आणि रोजच्या (किंवा आठव्ड्याच्या) स्टेप्स इथे लिहीत जाऊ.\n२) फोनवर क���ही उपयुक्त अ‍ॅपस आहेत, ज्याने स्टेप्स मोजता येतात. पण अ‍ॅप नसेल तरी काही हरकत नाही.\n१०,००० स्टेप्स = ५ माईल्स / ८ किमी.\n७५०० स्टेप्स = ३. ७ माईल्स / ६ किमी\nसाधारण चालण्याच्या वेगानुसार १६ ते २० मिनीटात १ माईल अंतर होते. त्यानुसार साधारण मोजमाप असे -\n१०,००० स्टेप्स - दीड तास\n७५०० स्टेप्स = १ तास १० मिनीटे\n३) एखादा दिवस जमलं नाही, तर आठवड्याच्या उरलेल्या दिवसात थोड थोडं जास्त चालुन 'आठवड्याचं टारगेट\" पूर्ण करा.\nसप्टेंबर महिन्यात आम्ही काही मायबोलीकरांनी हे चॅलेंज घेतलं होतं आणि आज ते पूर्ण झालं. हे केवळ शारीरीक व्यायामाचं चॅलेंज नसून, ह्यात मानसिक चॅलेंज, किंवा डीटरमिनेशन हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे . महिनाभर एकमेकांना मोटीव्हेट करत चॅलेंज पूर्ण करायला धमाल आली. आता ऑक्टोबर महिन्यासाठी बघूयात किती मायबोलीकर हे चॅलेंज घेताहेत आणि पूर्ण करताहेत \nचला तर मग... तुम्हीही सहभागी व्हा, आणि इतरांनाही सहभागी करून घ्या... Ready for walk\n००० स्टेप्स अ डे\nहार्ट रेट मॉनिटर ४००० रू\nहार्ट रेट मॉनिटर ४००० रू पासून पुढेला पण मिळतो. पण HRM पावले मोजत नाही. जायंटच्या शोरूम मध्ये आहे.\nअमेरिकेत फक्त HRMअगदी चांगल्या कंपनीचा ( गार्मिन, वूहू) $६० च्या आत मिळतो. पण इथे येईपर्यंत महाग होतो. अ‍ॅमेझॉन वर वुहू टिकर १३५०० ला आहे आणि अमेरिकेत $५९.\nआणि जर लाईव्ह हार्ट रेट नको असेल तर कधीतरी मोजायला अ‍ॅन्डॉइड आणि अ‍ॅपलला हार्ट रेट मॉनिटर अ‍ॅप आहे. मी अगदी सकाळचा (झोपेतून उठतानाचा, रेस्टिंग HR) ह्या अ‍ॅपने घेतो. आणि सायकलिंग करताना गार्मिन बंडल. (म्हणजे मराठी बंडल नाही. )\nतुम्ही कुठली अ‍ॅक्टिव्हिटी HRM ने मॉनिटर करणार आहात\n गूगल फिट डाऊनलोड करुन पाहते\nमी लेवल १ ला सामील येस,\nमी लेवल १ ला सामील\nदिवस १ - 8844 स्टेप्स. रस्ता\nदिवस १ - 8844 स्टेप्स. रस्ता चुकला, म्हणून १००० एक स्टेप वाढल्या :D.\nमस्त वाटलं, गारबेज डे च्या आधीची रात्र होती जिकडे फिरलो तिकडे, त्यामुळे मस्त गारबेज बघत फिरलो. एकदम फ्रेश वाटतंय.\nइथे लिहायचा आहे का काऊंट\nइथे लिहायचा आहे का काऊंट\nमाझ काही तुमच्यासारखे नाही\nमाझ काही तुमच्यासारखे नाही हो... जमेल तितके करीत रहायचे इतकेच.\nकाल अ‍ॅप घेतल्यावर सांजच्याला लिंबीच्या माहेरी जाऊन आलो, ते रेकॉर्ड केले.\nलिंबीचे माहेर म्हणजे माझे सासर फक्त १,१४५ पावले दूर आहे (जाऊन येऊन २,२९०) हा साक्षात्कार झाला\nअसले अ‍ॅप फोनवर सतत चालु\nअसले अ‍ॅप फोनवर सतत चालु ठेवले तर प्रचंड बॅटरी खातात.\nआयफोन ६ मधलं हेल्थ प्रकरण बंद केलं तर बॅटरी बराच वेळ चालते.\nलेव्हल १: ११,५३० पावलं\nलेव्हल १: ११,५३० पावलं\nसाती, अश्या अ‍ॅप्स मधे जीपीएस\nसाती, अश्या अ‍ॅप्स मधे जीपीएस असेल आणि ते चालू ठेवलं असेल तर नक्कीच बॅटरी लवकर संपते. माझ्याकडे पेडोमीटर नावाचं अ‍ॅप आहे त्याला हा प्रॉब्लेम नाही येत आहे.\nसाती, आरेम्डी, तपासायला हवय\nसाती, आरेम्डी, तपासायला हवय हे. कारण काल रात्री चार्जिंगला लावलेला फोन आज पहाटे पाच वाजता गजर झाल्यावर फुल चार्जिंग बघुन बाजुला केला, तर ८ वाजेस्तोवर सर्व बॅटरी ड्रेन झालेली.\nजीपीएस वगैरे चालू नव्हते, शिवाय ते गुगलफिट अ‍ॅप स्वतःच सांगते की गरज असेल तेव्हाच जीपीएस्/वायफाय वापरणार अन तरीही बॅटरी झप्पकिनी उतरली.\nआता हा अ‍ॅपचा दोष आहे की माझ्या फोनचा काय कि..\nफूटस्टेप्स नावाचे एक App आहे.\nफूटस्टेप्स नावाचे एक App आहे. दुसरी दोन ट्राय केल्यानंतर गेल्या दीडेक वर्षापासून मी ते वापरतोय. फोन लॉक केला किंवा फोनवर दुसरे काही काम चालू असले तरी हे बॅकग्राऊंडला चालू राहते. सध्याची चाललेली पावलं, कॅलर्‍या, सरासरी वेग, अंतर इ. एका दृष्टीक्षेपात दिसतात. मध्यरात्री आपोआप रीसेट होते. मागचा डेटा साठवून ठेवते. चालायचे की पळायचे, किमी की मैल, हे सेट करता येते. ठराविक अंतर चालून झाल्यावर अलर्ट इ. चांगले गूण आहेत.\nमीही दर दिवशी दहा हजार पावलांचे लक्ष ठेवतोय.\n>>>> फोन लॉक केला किंवा फोनवर\n>>>> फोन लॉक केला किंवा फोनवर दुसरे काही काम चालू असले तरी हे बॅकग्राऊंडला चालू राहते. <<<<\nम्हणजे मी क्यान्टीनला जरी गेलो तरी ती पावलेही मोजलि जातिल असेच ना\nअ‍ॅप लावुन, चालते झाले, आणि\nअ‍ॅप लावुन, चालते झाले, आणि तब्येत ठीक झाली की\nदर्द ए दिल , दर्द ए जिगर\nसबकुछ भगाया अ‍ॅप ने\n>>>> फूटस्टेप्स नावाचे एक App\n>>>> फूटस्टेप्स नावाचे एक App आहे. <<<<\nगजाभौ, अहो सर्च ला ढीगभर अ‍ॅप्स येताहेत समान नावांची, नेमके कोणत्या कंपनिचे, काय नावाचे घेऊ\nLT, सोनेरी पार्श्वरंगावर पावलांचे काळे ठसे आहेत.\nबघतो, मी पेसर नि पेडोमीटर असे\nबघतो, मी पेसर नि पेडोमीटर असे दोन घेतलेत. जे चांगले वाटेल ते ठेविन.\nमस्त उपक्रम मी पण सामील\nमस्त उपक्रम मी पण सामील १०,००० स्टेप्स प्रतिदीन ध्येयासाठी.\nमी देखील सामील. लेवल १ साठी.\nमी देखील सामील. लेवल १ साठी.\nहे पेडोमीटर्स आणि अ‍ॅप्स पण\nहे पेडोमीटर्स आणि अ‍ॅप्स पण भयंकर इनॅक्युरेट असतात. नुस्ते हलले की २५ एक स्टेप्स अ‍ॅड करतात. त्यामुळे प्रत्यक्ष १०-२० पावले चालले तरी रीडिंग मात्र भरमसाठ दाखवतात. यावर काय उपाय कुणी अ‍ॅक्युरसी टेस्ट केली आहे का कुणी अ‍ॅक्युरसी टेस्ट केली आहे का त्यातल्या त्यात अ‍ॅक्युरेट कोणते अ‍ॅप अथवा डिव्हाइस आहे ते मलाच हवे आहे त्यातल्या त्यात अ‍ॅक्युरेट कोणते अ‍ॅप अथवा डिव्हाइस आहे ते मलाच हवे आहे माझ्याकडे आयफोन ६ आहे.\nखर की काय मैत्रेयी\nखर की काय मैत्रेयी\nपण मी काल ना गुगल फिट वापरताना, एकीकडे मनात पावले मोजत होतो, व त्याच्या जवळपासच आकडा आला ना हे बघितले तर बरोबर वाटला आकडा.\nबाकीच्यांचे अनुभव काय आहेत\nमै, फिटबिट बर्‍यापैकी अचूक\nमै, फिटबिट बर्‍यापैकी अचूक वाटायचे. ड्रायविंग करताना कधीकधी थोड्याफार स्टेप्स टाकते असे वाटायचे पण जास्त नाही.\nमोबाइल फोन हातात धरुन वर खाली\nमोबाइल फोन हातात धरुन वर खाली करत लाहिलं तर, स्टेप्स मोजल्या जातात.\nकाही फोन्सना नुसत वर खाली न करता सोबत मागे पुढे केलं तर स्टेप्स मोजल्या जातात.\nफोन खिशात ठेवुन खड्डे असलेल्या रस्त्यावरुन बाईक ने गेलात तर स्टेप्स वाढलेल्या दिसतात.\nपण खिशात ठेवुन चाललं तर स्टेप्स साधारण जेवढ्या घेउ तेवढ्या दाखवतात.\nतेव्हा दिवसभराच्या स्टेप्स फोन वर बघण्यापेक्षा, वॉकिंगला जाताना, आधी केवढ्या स्टेप्स आहेत त्याची नोंद करुन घ्यावी म्हणजे किती स्टेप्स चाललो हे नक्की कळेल.\nGarmin Vivofit वापरतो.. आणि हात हालवून वगैरे प्रयोग करून झालेत. त्याने पावलांचा आकडा वाढत नाहीय.\nआणि बर्‍याचदा पावलं मोजून त्यावर दाखवलेला आकडा बरोबर आहे ही नाही हे ही तपासून पाहिलं.\n१००० पावलात ८/१० पावलांचा फरक पडतो. आणि हे घड्याळासारखे हातात असल्याने २४ तास वापरता येतं आणि फोनची बॅटरी पण संपत नाही.. (१३५३६)\nमी पेडॉमीटर वापरतो. ५०००\n५००० पाऊले गुणिले ५ दिवस म्हणजे आठवड्यात ४५ मिनिटात २० कि मी होतात.\nआता मी कमी केली आहेत. रोज ४००० करतो.\nकमी करण्याचे कारण गुडघे दुखतात.\nबाकी २ दिवस व्यायाम.\nसुरुवातीस १०००० पाउले जरा जास्त वाटते.\nमी वरील उपक्रम २० वर्षेकरत आहे.\nअर्थात पेडॉमीटर ही रिसेंट घटना \nमला चालायला आवडतं वडगाव\nवडगाव बुद्रुकच्या हायवे ब्रीजपासून ते गणेश कला क्रीडा मंच एवढ चालत जाते , आणि तिथून सिक्स सीटर ने घरी\nअ‍ॅप नाहीये त्यामुळे नक्की सांगता येणार नाही पण मला वाटत १०,००० स्टेप नक्कीच होत असतील\nमी साधा पेडोमिटर वापरते.\nमी साधा पेडोमिटर वापरते. अ‍ॅंथमवाल्यानी फुकट वाटले. स्ट्राइड लेंथ सेट केली त्यानुसार २००० स्टेप्सना १ मैलापेक्षा कमी अंतर होते. थोड्या हालचालीने स्टेप्स वाढत नाहित. व्यवस्थित चालले तरच स्टेप्स मोजल्या जातात.\nमी ही लेव्हल १ ला. मी\nमी ही लेव्हल १ ला.\nमी सॅमसंगचे अ‍ॅप (S Health) वापरते. माझ्या रोज १०००० + स्टेप्स होतात. आता त्याच अ‍ॅप मधल्या बाकीच्या ही काही गोष्टी वापरायला सुरुवात केली आहे. ह्या अ‍ॅप मध्ये मॅन्युअली walking, running, cycling, hiking, sports, sleep, food, water intake, weight, blood glucose , blood pressure, caffeine इत्यादी गोष्टींचीही नोंद ठेवता येते. Walking, running, cycling, hiking, sports ह्या गोष्टींचे ड्युरेशन. उरलेल्या इतर गोष्टींची प्रमाणानुसार नोंद वगैरे. तुम्हाला नंतर समरी, ट्रेंड्स वगैरे छान दिसतात. मी स्टेप्स बरोबर वॉटर इंटेक, आणि स्पोर्ट्स (ह्यात मी योगासनांची वेळ नोंदवते) ह्याकरता हे अ‍ॅप वापरते.\nआज ८१०० पावलं Pacer वर\nआज ८१०० पावलं Pacer वर नोंदवल्या गेली. त्यात १०% त्रुटी गृहित धरल्यास ७२९०.\nअजुन बाहेर जाणार आहे, तेव्हा ७५०० होतीलच.\nमी मे महिन्यापासून हे करतेय.\nमी मे महिन्यापासून हे करतेय. त्याआधी ५-६००० पावलं करायचे. एस५ चं shealth अतिशय चांगलं अँप वाटतंय. मला बँटरीचा प्रशन आला नाही. आमच्याकडे बाहेर चालायचं हवामान आहे तोवर मी करेन हे माहित आहे. खरी कसोटी नंतर आहे कारण जिममध्ये सलग दोन तीन माइल्स नंतर बोअर होतं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/38119", "date_download": "2019-03-22T10:05:12Z", "digest": "sha1:SDBKLER35RHFY66U4XMRAGC5Z6I2QQW7", "length": 7339, "nlines": 34, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "मसाडाचा वेढा | मासाडा किल्ल्याची निर्मिती | Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nआपणापैकी बहुतेकाना वाचून माहीत असते कीं येशू ख्रिस्ताच्या काळी, सध्या ज्याला इस्रायल म्हणतात त्या ज्यू धर्मीय लोकांच्या मूळ देशात रोमनांची अधिसत्ता होती. ज्यूंचा राजा हा रोमन सम्राटाचा मांडलिक होता. रोमन हे काही ज्यू धर्मीय नव्हते. त्��ांच्या धर्मकल्पना वेगळ्याच होत्या. ज्यू लोक त्याना PAGAN किंवा पाखंडी म्हणत. त्या काळी ज्यू धर्माचे स्वरूप विकृत झाले होते व अनेक अनिष्ट प्रथा आचरणात आल्या होत्या. ख्रिस्त हा मुळात ज्यू धर्मीयच, पण एक प्रकारे ज्यू धर्माचा धर्मसुधारक होता. त्यामुळे त्याला ‘पाखंडी’ ठरवून ज्यूंच्या पुढार्यानी त्याला सुळावर चढवण्याची शिक्षा द्यावी अशी मागणी रोमन सम्राटाचा प्रतिनिधी पिलात याचेकडे केली. तो राजद्रोही आहे असाहि त्याच्यावर आरोप केला. त्याने ती नाखुशीनेच मान्य केली व अमलात आणली. हेरोड हे ज्यूंच्या तेव्हांच्या रोमनांचा मांडलिक असलेल्या राजाचे नाव होते. त्याने ख्रिस्ताला सुळावर चढवण्याच्या मागणीचा निर्णय स्वतः न घेतां, पिलातवर ढकलला होता. तो ज्यूंमधेहि फारसा लोकप्रिय नव्हताच. मसाडा या किल्ल्याची निर्मिति हे या हेरोड राजाचे कर्तृत्व मानले जाते.\nइस्रायलमध्ये डेड-सी अथवा मृत समुद्र हा एक निसर्गचमत्कार आहे हेहि सर्वज्ञात आहे. मृत समुद्र हे एक अतिशय खार्या पाण्याचे मोठे सरोवर आहे. हा भूप्रदेश पृथीवरील सर्वात खाली असलेला आहे. हा जगभरच्या समुद्रसपाटीच्या पेक्षा ४०० मीटर खालीं आहे. जॉर्डन ही इस्रायलमधील नदी या मृतसमुद्राला येऊन मिळते. येवढा खोल असलेल्या या भूभागातून पाणी कुठेहि बाहेर वाहून जाऊन समुद्राला मिळू शकत नाही. या भागात पाऊसहि फार नाही त्यामुळे या समुद्राला नवीन पाण्याची भर थोडीच मिळते. उन्हाळा कडक असल्यामुळे बाष्पीभवन फार होते. परिणामी मृतसमुद्राचे पाणी अतिशय खारट आहे व त्याची घनताहि खूप जास्त आहे. त्यामध्ये मनुष्य बुडूं शकत नाही हे वर्णनहि आपणास फारसे नवीन नाही. जॉर्डन नदीचे खोरे हे बहुतांशाने समुद्रसपाटीच्या खाली आहे त्यामुळे काठावरचा भूप्रदेश समुद्रसपाटीवरच वा त्याहून फारसा उंच नसूनही तेथून या समुद्राकडे खूप उंच, तुटलेले कडे आहेत. अशाच एका तुटलेल्या कड्यांनी वेढलेल्या भूभागावर ‘मसाडा’ हा हेरोडने बांधलेला प्राचीन किल्ला आहे. प्रत्यक्षात किल्ल्यावरची जमीन जवळपास समुद्रसपाटीवर आहे इतर किल्ल्यांप्रमाणे डोंगरावर नाही. मात्र या किल्ल्याच्या पूर्वेकडील तटांवरून सरळ ४०० मीटर खाली मृतसमुद्राचे दक्षिण टोक येते. पश्चिम व इतर बाजूंना १०० मीटरचे तुटलेले कडे आहेत त्यामुळे किल्ल्यावर जाण्यायेण्याचे मार्ग अगद�� थोडे व अवघड आहेत. किल्ल्याचे वरचे पठार साधारण Rhombus आकाराचे असून उत्तर-दक्षिण ६०० मीटर x पूर्व-पश्चिम ३०० मीटर एवढे त्याचे क्षेत्र आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/article_detail/1380", "date_download": "2019-03-22T10:46:24Z", "digest": "sha1:LRMGIJE3WCXIZ4QO6UXPG3OWH4PGJS4K", "length": 37352, "nlines": 219, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अशा वाचकांचं आणि अशा पत्रकारांचं काय करायचं?", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nअशा वाचकांचं आणि अशा पत्रकारांचं काय करायचं\nदिवाळी २०१७ - माध्यमांचं अधोविश्व\nदिवाळी २०१७ भारतीय प्रसारमाध्यमं तलाक खत्ना हलाला मुस्लिम हिंदू पत्रकार\nगेल्या काही वर्षांत पत्रकारितेचं स्वरूप खूप झपाट्यानं बदललं आहे. सोशल मीडियानं मुख्य माध्यमांना फार मोठी टक्कर दिली आहे. त्यामुळे अगदी सर्वसामान्य माणसालाही पत्रकाराचं स्वरूप प्राप्त झालं आहे. कुठेही, काहीही घडत असल्यास त्याचं लाईव्ह रिपोर्टिंग करण्यासाठी पत्रकाराच्याही आधी घटनास्थळी उपस्थित सर्वसामान्य व्यक्तीच ती माहिती जगासमोर मांडू शकते. त्यामुळे सध्याच्या पत्रकारितेला माहिती पुढे पुढे धावतेय आणि त्यामागे पत्रकार असं स्वरूप आलं आहे. या सगळ्या धावत्या जगात माहितीसुद्धा धावत्या पद्धतीनंच सांगण्याची पद्धत प्रचलित होऊ लागली आहे. माहितीची खातरजमा करण्यासाठी पुरेसा अवधीही न घेताच, बातमी ‘ब्रेक’ करण्याची धांदलघाई सुरू होते. ही धांदलच असल्यानं सुट्या सुट्या माहितीचा वाचकांवर भडिमार होत राहतो. विचार करण्याची उसंत आपण वाचकांनाही देत नाही आणि आपणही ती तसदी घेत नाही. एक माहिती संपली की, नवी माहिती, पुन्हा नवी, पुन्हा नवी ती असं नुसतं माहितीच्या मागे धावणं सुरू होतं.\nया सगळ्यात वाचकांपर्यंत ‘काय’ पोहचतंय आणि वाचक ते ‘कसं’ घेतात, हेही पाहणं महत्त्वाचं आहे. अनेकदा या धावत्या माध्यमांत आम्ही पुरेसा अवधी घेऊन, विषयाच्या खोलात शिरून, अभ्यास करून एखाद्या विषयाची मांडणी करतो. मात्र वाचक त्यावर ज्या स्वरूपात व्यक्त होतात, त्यातून अनेकदा प्रश्न पडतो तो खरोखरच पत्रकारिता-साक्षर झाला आहे का\nअगदी अलीकडील घटना सांगते. मुस्लिम ‘मुलीची सुंता’ (याला ‘खत्ना’ असंही म्हणतात) या विषयावर काम करणाऱ्या ‘सहयो’ या संस्थेविषयी मी ‘साधना साप्ताहिका’त लेख लिहिला होता. भारतीय मुस्लिम समाजातील बोहरा जमातीत या प्रकारची प्रथा रूढ असून त्याविरुद्ध चळवळ उभी करू पाहणाऱ्या ‘सहयो’ या संस्थेचं काम लेखातून मांडलं होतं. याच संस्थेची संस्थापक सदस्य आणि पत्रकार असणाऱ्या आरेफा जोहरी हिची मुलाखत ‘दिव्य मराठी’च्या ‘मधुरिमा’ पुरवणीसाठी घेतली होती.\nया दोन्ही लेखांच्या प्रसिद्धीनंतर वाचकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या. मात्र त्यापैकी काही प्रतिक्रियांनी मला अस्वस्थ केलं. भारतीय मुस्लिम मुलींना ‘खत्ना/सुंता’ या दुर्दैवी प्रथेला सामोरं जावं लागतं, त्यातील वेदना वाचकांपर्यंत पोहचावी आणि त्यांचा शक्य असल्यास ‘सहयो’च्या चळवळीला हातभार लागावा, अशी एक सुप्त अपेक्षा पत्रकार म्हणून माझ्या मनात होती.\nपरंतु मला त्यावर प्रतिक्रया अशा आल्या-, ‘बापरे, मुसलमानांमध्ये असं घडतं तसाही तो अमानुषच धर्म.’, ‘तुम्ही स्वत: मुस्लिम असून हे लेखन केलं ते धाडसाचं आहे आणि मी हिंदू वाचक तुमचं कौतुक करतोय, म्हणजे पहा हिंदू किती पुरोगामी असतात तसाही तो अमानुषच धर्म.’, ‘तुम्ही स्वत: मुस्लिम असून हे लेखन केलं ते धाडसाचं आहे आणि मी हिंदू वाचक तुमचं कौतुक करतोय, म्हणजे पहा हिंदू किती पुरोगामी असतात’, ‘तुमच्या धर्मात बायकांवर केवढा अत्याचार होतो आणि पुरुषही त्यात सामिल असतात. किमान हिंदूधर्मिय पुरुष असं करण्यास विरोध करतील’, ‘इतकी राक्षसी वृत्ती शांत स्वभावाच्या बोहरा स्त्री-पुरुषांमध्ये असते ही हिंदू समाजाला मन:स्ताप देणारी वस्तुस्थिती आहे.’, ‘आता या समाजाकडे हे लोक मानव नसून राक्षस म्हणून पाहिलं जाईल. वाचताना मनाला फार फार वेदना झाल्या व डोळ्यातून अश्रू आले. या वरून हिंदू मन किती हळवं असतं हे कळलं असेल.'\nया प्रतिक्रिया सर्वसामान्य वाचकांकडून जशा आल्या, तशाच पत्रकार मित्र-मैत्रिणींकडूनही आल्या. अशा स्वरूपात आलेल्या वाचकांच्या प्रतिक्रियांचं काय करायचं\n‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत तलाक, हलाला या प्रथांविषयीही लेखन केल्यावर मुस्लिमांविषयी द्वेष, घृणा वाटते हे सांगणाऱ्या ठळक प्रतिक्रिया आल्या. ‘हलाला ही किती अमानुष प्रथा आहे, असा इतका लैंगिक अत्याचार धर्माला मान्य आहे हे कसं काय’ अशा चुकीचा अर्थ घेणाऱ्या ��्रतिक्रिया माझ्यासारख्या पत्रकाराचं मानसिक खच्चीकरण करतात.\nमी किंवा माझ्यासारखे अनेक जण समाजातील चुकीच्या प्रथांवर बोट ठेवतो, तेव्हा त्या-त्या समाजाची बदनामी किंवा द्वेषमूलक वातावरण करण्यासाठी मुळीच नाही. अमूक एखादी चुकीची प्रथा, परंपरा, चालीरित, शोषण हे अन्य कुठल्या समाजात घडत नसेल तर ते अत्यंत आनंददायी आहे, परंतु ते अन्य कुठल्या समाजात घडतं तर त्या समाजाला समजून घेऊन बदलाच्या वाटेवर आणण्यासाठी मदत करण्याऐवजी त्याचा द्वेष करणं, त्याला वाळीत टाकल्यासारखं बोलणं हे क्लेशदायी आहे.\nत्यामुळे असे विषय मांडताना, वाचक ते कसं घेतील, की प्रत्येक वेळी सुरुवातीला एखादी नोट लिहावी लागणार का, की- ‘अमूक एक विषय समजून घेण्यासाठी लिहिला जात आहे. संबंधित समाजाविषयी अढी ठेवण्यासाठी नव्हे.’ असं वाटायला लागतं.\nकाही वेळा लक्षात येतं की, नकारात्मक बातम्या/लेखांतून नकारात्मक मांडलेलं चटकन घेतलं जातं, मात्र त्यातून जे काही सकारात्मक मांडलेलं असतं, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं. एकदा मी तलाकच्या विषयावर पीडित महिलांशी बोलून लेख लिहिला होता. त्या लेखामध्ये एका वडिलांचं उदाहरण दिलं होतं. ते आधी जमातवादी विचारसरणीला बळी पडले. कालांतरानं स्वत:च्या मुलीचा तलाक झाल्यावर आपल्यासोबत कोणीही आलं नाही, ही खंत त्यांच्या मनात डोकावू लागली आणि ते जमातवादी विचारसरणीच्या माणसांपासून दुरावले. दुसरं उदाहरण तरुणांचं होतं. शहाणेसुरते तरुण अशा प्रथा बंद व्हायला हव्यात म्हणून कितीतरी तळमळीनं बोलत होते. मात्र लेखातील या दोन्ही सकारात्मक बाबी कुणीही लक्षात घेतल्या नाहीत. या लेखावर ज्या काही प्रतिक्रिया आल्या, त्या केवळ तलाक आणि हलाला यावरच होत्या. सकारात्मक बदलांचं कौतुक कोणालाच नव्हतं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वार्तापत्रात मुस्लिम महिलांच्या विश्वातील सकारात्मक बदलांविषयीच्या नोंदी लिहिल्या होत्या. त्यावर क्वचितच वाचकांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली.\nअर्थात प्रतिक्रिया देणारा वर्ग हा छोटा असतो. फारच छोटा. वाचकांची एकूण जी काही संख्या असेल, त्यातील खूप कमी जण बातम्या/लेखांवर विचार करतात आणि त्यातील खूप कमी जण प्रतिक्रिया देतात. त्यामुळे त्यातून उभं राहणारं चित्र सर्वव्यापी नाही, व्यापक नाही हे खरंच आहे. परंतु जर विचार करणारा वाचक मोठ्या प्रमाणात केवळ नकारात्मक गोष्टींवरच भर देणार असेल तर पत्रकारितेतून सकारात्मक मांडणाऱ्यांचा हेतू कसा सफल होणार\nअगदी माध्यमांच्या अंतर्गत संरचनेतही असाच प्रतिसाद मिळतो. एखादी चांगली घटना, सकारात्मक मूल्याची बातमी ‘सॉफ्ट स्टोरी’ होऊन तिची जागा आतल्या पानात जाते. त्या बातमीचं फारच सुदैव असेल तर पहिल्या पानाच्या अँकर पोझिशनला ती लागते. बातमीदारांनादेखील जे जे नकारात्मक, ते ते फार मोलाचं वाटतं. अर्थात यंत्रणांवर बोट ठेवताना अशा वरून नकारात्मक दिसणाऱ्या मात्र त्या बदलाची अपेक्षा असणाऱ्या सकारात्मक मूल्याच्याच बातम्या असतात. तरीही बातमीदार आणि वाचक केवळ नकारात्मकतेच्या मुद्दयावर अधिक हिरिरीनं चर्चा करतात.\nमुद्दा इतकाच आहे की, चर्चा सम्यक असावी. एखाद्या उदाहरणावरून संपूर्ण जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित करण्याचं कारण नसतं.\nशिवाय पत्रकारांनीदेखील आपला दृष्टिकोन घासून, तपासून पाहत राहायला हवा. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. पूर्वग्रह न ठेवता नव्यानं जे जसं समोर येईल, त्याला तसं पाहणं आणि समजून घेण्याची गरज आहे. त्याकडे आपण मनावर ठसलेल्या ठशांवरूनच पाहिलं तर आपल्याला दिसणारी प्रतिमा कदाचित स्वच्छ व स्पष्ट दिसणार नाही.\nआजच्या घडीला पत्रकारांमध्येही खुल्या दृष्टिकोनाचा अभाव आढळतो. एकमेकांकडे विशिष्ट ग्रह करून पाहिलं जातं. त्यातूनच एकमेकांना आणि एकमेकांच्या बातम्यांना/लेखांना जोखलं जातं. त्यामागच्या भूमिका, त्यामागची दृष्टी समजून घेतली जात नाही. आपली पाटी सतत कोरी करणं आणि सतत त्यावर नवनव्या गोष्टींना उमटू देणं, हे आजच्या तरुण पत्रकारांपुढचं फार मोठं आव्हान आहे.\nइथं मी दिलेली उदाहरणं ही एका विशिष्ट- मुस्लीम - समाजातील आहेत. ती जाणीवपूर्वक दिली आहेत. त्याचं कारण या समाजाविषयी खूप लवकर गृहितकं बनवली जातात. त्या गृहितकांना तडा देणाऱ्या इतर चांगल्या गोष्टींकडे सोयीनं दुर्लक्ष केलं जातं. मागास, भरकटलेला, अमानुष म्हणून एखाद्याला समाजाला धिक्कारताना, त्याच समाजातल्या या प्रतिमांना उभा-आडवा छेद देणाऱ्या घटकांना बेदखल करता येणार नाही. म्हणून मला याच, माझ्याच समाजातील उदाहरणं द्यावीशी वाटली. हीच बाब इतरही घटकांच्या बाबतीत घडत आहे.\nपत्रकारिता एकांगीसुद्धा होता कामा नये आणि वाचकांनी ��्यांच्या पातळीवर ते सारं एकांगीपणे घेऊ नये.\nलेखिका हिनाकौसर खान-पिंजार या मुक्त पत्रकार आहेत.\nCopyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\nखुपच चांगल्या पद्धतीने सुक्ष्म निरीक्षणे नोंदवली आहेत. यात बारकाईने मानवी मनाच्या विकासाचे टप्पे लक्षात घेऊन मांडणी केली असून वाचक म्हणून मला या लेखाने खुप खोलवर विचार करायला प्रवृत्त केले आहे. पत्रकार म्हणून देखील स्वतःच्या मानसिक व्यवहारांकडे कसे चिकित्सकपणे बघावे हे देखील हा लेख सांगतो. हे सर्व सांगताना खुपच सम्यक पद्धतीने कोठेही आलेल्या अनुभवांचा त्रागा न करता मांडणी केली आहे. ज्यामुळे लेखामगिल सकारात्मक बदलाचा उद्देश ठेवणारी जाणीव प्रकर्षाने होते.\nअक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा\nआता प्रवास उलटा सुरू झाला आहे\n‘तोत्तोचान’ने तोमोईच्या ज्या गोष्टी सांगितल्यात, त्या प्रचंड भन्नाट आहेत.\n‘संवाद’ लिहिताना जशी मला मजा आली, तशीच तुम्हालाही ते वाचताना येईल\nचौकीदारजी, तुमच्या पापात मी वाटेकरी नाही\n‘जेल नोटबुक’ : भगतसिंगांच्या गहन अध्ययनाचा पुरावा\n‘अक्षरनामा’चा दिवाळी अंक संपला…\nयंदाच्या दिवाळी अंकात माध्यम-चिकित्सा करण्याचा प्रयत्न केला आहे. माध्यमांचा आपल्या दैनंदिन जगण्याशी निकटचा संबंध असल्यानं आणि माध्यमांमध्ये मानवी जगण्यातल्या सर्व क्षेत्रांचा समावेश होत असल्याने बारा-पंधरा लेखांमध्ये या विषयाचे काही निवडक पैलूच उलगडले जाऊ शकतात. मात्र यापुढेही ‘अक्षरनामा’ आपल्यापरीनं शक्य तेवढ्या तटस्थ, नि:पक्ष आणि तारतम्यानं माध्यम-चिकित्सा करण्याचा प्रयत्न करेल.......\nज्वालामुखींच्या सहवासात अर्थात हवाई बेटांची सफर\nहवाई बेटांत एकूण पाच volcanoes आहेत, त्यापैकी तीन सक्रिय अवस्थेत असल्याचे मानले जातात. म्हणजे नजीकच्या शतकात आलटून-पालटून तिन्हींचा लावा उद्रेक झाला आहे. त्यापैकी कीलाउएया हा ज्वालामुखी १९८३ पासून सतत लावा ओततोय. आम्ही याच कीलाउएयाचा नजारा बघायला निघालो होतो...आणि काही हजार फूट उंचीवरून कीलाउएया volcano चं हालेमा'उमा'ऊ क्रेटर अर्थात ज्वालामुखीचं जिवंत मूख लांबून दृष्टीक्षेपात येऊ लागलं.......\nकर्र...कर्र...कर्र...दरवाजा हळूहळू हळूहळू उघडतो...एक लांबच लांब हात बाहेर येतो... फक्त हाडं... बोटांची हाडं.... सांगाड्याचा हात… अंधारातून कर्कश्श किंकाळी ऐकू येते... वाऱ्याचा आवाज, सळसळत्या पानांचा आवाज... पावलांचा आवाज... काळं मांजर खिडकीतून उडी मारून आत येतं. त्याचे फक्त डोळे चमकतात... सांगाड्यांचं नृत्य सुरू होतं... हाडं कडकडा वाजतात..........\nचेरिंग क्रॉस रोड : लंडनच्या कला-संस्कृती विश्वाचं लखलखीत वैभव\nचेरिंग क्रॉस रोड ही देशोदेशीच्या साहित्यशौकिनांना, कलासक्त पावलांना ओढ लावणारी लंडनमधली ही अत्यंत नावाजलेली पुस्तकपेठ. पुस्तकवेडानं झपाटलेली अफाट लिहिती-वाचती माणसं या सगळ्यांच्याच आस्थेचं हे ठिकाण. अवघ्या साहित्याच्या इतिहासात अन लंडनच्या कला-संस्कृती विश्वात हा चेरिंग क्रॉस असा लखलखीत वैभव बनून राहिलेला आहे........\n‘आऊटडेटेड होण्याची भावना त्रास देते’ : दीपक शिर्के\nआपण इंडस्ट्रीमधून हळूहळू बाहेर फेकलो जातो आहोत, ही जाणीव खूप त्रास द्यायला लागतो. म्हणजे तुम्ही माझ्या आजूबाजूलाच फिरा असं माझं म्हणणं नाही किंवा माझ्यावरच लक्ष द्या असं म्हणणं नाही, पण किमान माझ्या वयाचा आणि अनुभवाचा आदर तरी ठेवा. आमच्या काळी कुणी सीनियर माणूस आला की, आम्ही उठून उभे राहायचो. आता तसा सन्मान द्यायची पद्धत संपत आली आहे. आपण आऊटडेटेड होत चाललो आहोत की, काय ही भावना त्रास देते.......\nतळवलकर – एक मूल्यमापन\nलोकोत्तर व्यक्ती मरणोत्तर आणखी मोठ्या होतात. त्यामुळे त्यांच्याविषयी दंतकथा तयार करण्याचे काम काही मतलबी लोक करत असतात. त्यांच्या मनसुब्यांना थोडीफार टाचणी लावावी आणि आजच्या-उद्याच्या तरुण पत्रकारांना तळवलकर नेमकेपणानं समजून घेता यावेत, त्यांच्याविषयी ‘नमस्कारतुल्य’ धसका न वाटता, त्यांच्यापासून काहीएक प्रेरणा घेता यावी, हा एकमेव हेतू असलाच तर या आगावूपणामागे आहे.......\nतळवलकर या सगळ्या बदलांच्या आधी निवृत्त झाले, हे त्यांचं भाग्य. वर्तमानपत्राच्या ऑफिसात संपादकाचा शब्द अंतिम असण्याची मौज त्यांनी मन:पूत अनुभवली. ती संपुष्टात येण्याच्या आधीच्या टप्प्यावरच ते अचूकपणे सन्मानानं बाहेर पडले, म्हणून ते ‘भाग्यवान’. तळवलकर काही कारणाने आणखी दोनेक वर्षं संपादकपदावर राहिले असते तर तर ते एवढे भाग्यवान ठरू शकले नसते.......\n‘मटा’, ‘मौज’, ‘माणूस’ आणि तळवलकर (पूर्वार्ध)\nतळवलकर आणि त्यांचा चाहता मराठी मध्यमवर्ग यांनी गेल्या पंचवीस वर्षांतील कम्युनिकेशन क्रांतीचा लाभ घेतला, मात्र त्यांनी तिचा भविष्यवेध जाणला नाही. त्यांनी भविष्यकाळ भूतकाळातूनच घडणार आहे या जुन्या (कदाचित कालबाह्यही) विचारसूत्राचाच सतत आधार घेतला. त्यामुळे ते नेहरू-रानडे-गोखले यांचा इतिहास तपासत राहिले. मराठी मध्यमवर्ग अशाच आठवणीवजा लेखनात अधिक रमतो ना\n‘मटा’, ‘मौज’, ‘माणूस’ आणि तळवलकर (उत्तरार्ध)\nतळवलकर आणि त्यांचा चाहता मराठी मध्यमवर्ग यांनी गेल्या पंचवीस वर्षांतील कम्युनिकेशन क्रांतीचा लाभ घेतला, मात्र त्यांनी तिचा भविष्यवेध जाणला नाही. त्यांनी भविष्यकाळ भूतकाळातूनच घडणार आहे या जुन्या (कदाचित कालबाह्यही) विचारसूत्राचाच सतत आधार घेतला. त्यामुळे ते नेहरू-रानडे-गोखले यांचा इतिहास तपासत राहिले. मराठी मध्यमवर्ग अशाच आठवणीवजा लेखनात अधिक रमतो ना\nहे असं का घडतं तर तळवलकरांकडे त्यांच्या काही विशिष्ट प्रिय मतांचा आग्रह आहे, म्हणून तर तळवलकरांकडे त्यांच्या काही विशिष्ट प्रिय मतांचा आग्रह आहे, म्हणून असा विशिष्ट मतांचा आग्रह असतो, तेव्हा नकळत माणूस न्यायाधीशाची भूमिका घेतो. संपादकानं ही भूमिका घेता कामा नये, त्याची भूमिका समाज ‘साक्षर’ करण्याची हवी. खर्‍या-खोट्याची पारख असणं, न्याय-अन्याय, नीती-अनीती यांविषयी चाड असणं आणि या अर्थानं ‘साक्षर’ समाज निर्माण करण्यात वृत्तपत्रांचा वाटा फार मोठा असतो.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shabdbooks.com/Book-Details.aspx?jip=02AA180608&img=dummy.png", "date_download": "2019-03-22T10:01:47Z", "digest": "sha1:TAWSEBCPP4ORY7BYYFSR47T2FES2IKP6", "length": 6953, "nlines": 165, "source_domain": "shabdbooks.com", "title": "Shabda | Book Details", "raw_content": "\nनवीन खातं | पासवर्ड विसरलात \nमाझी आवड या विभागात पुस्तके नाहीत.\nतुमचा खरेदी विभाग रिकामा आहे.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वासाठी खालील बटनावर क्लिक करा.\nमुक्तशब्द मासिक सदस्यत्वाच्या नूतनीकरणसाठी खालील बटनावर क्लिक करा.\nशब्द द बुक गॅलरी\nआपल्यात कुणीही युद्धखोर नव्हते\nआपल्यात कुणीही युद्धखोर नव्हते\nआपल्यात कुणीही युद्धखोर नव्हते कवीचा शब्द कुणाला उद्देशून उच्चारलेला नसतो तेव्हा त्याचे स्वरूप आत्मसंवादाचे असते. स्वतःला किंवा इतरांना अनुस्यूत ठेवून बोलणे हा कवितेचा स्वभावधर्म आहे. कवी सुदाम राठोड यांच्या कवितेत संवादाच्या या दोन्ही तऱहा ठळकपणे दिसून येतात. ‘संवाद’ हा या कवितेचा स्थायीभाव आहे. लौकिक आयुष्यातील व्यक्ती, घटना आणि प्रसंग त्यांच्या कवितेला विषय पुरवतात. व्यक्तींशी ते काव्यात्म संवाद साधतात तर घटना-प्रसंगांमधले काव्य नेमकेपणाने हेरून शब्दांत मांडतात. हे सगळे प्रकट होताना त्यांच्या जाणिवेच्या केंद्रस्थानी असणारी, वंचित-शोषित समूहाच्या जगण्यातील अभावग्रस्तता, नाडलेल्या- पिचलेल्या वर्गाच्या वेदनेची सल आणि सर्वहारांच्या दुःखाची झळ त्यांच्या शब्दात पाझरते, आशयाला सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ आपसूकच बिलगतात आणि कवीची व्यक्तिगत अनुभूती समष्टीशी जोडली जाते. नामदेव ढसाळ आणि अरुण काळे यांचे ऋण व्यक्त करणारी ही कविता त्यांच्याच वाटेवरच्या समृद्ध प्रवासाचे आश्वासन देणारी आहे.\nरद्द करणे आणि परतावा\nशॉप नंबर: 9 व 10,\nकुल प्रेम, वझिरा नाका,\nबोरीवली (प), मुंबई - 400 091.\nरद्द करणे आणि परतावा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.starfriday2012.com/2017/11/blog-post_14.html", "date_download": "2019-03-22T10:51:26Z", "digest": "sha1:UHAH4DYZRV75JFCQWI3EB76HDOGZHYQD", "length": 4790, "nlines": 21, "source_domain": "www.starfriday2012.com", "title": "STARFRIDAY : तेजस्विनीने साजरा केला बालदिन तिच्या मुलांसोबत!", "raw_content": "\nतेजस्विनीने साजरा केला बालदिन तिच्या मुलांसोबत\nगेली अनेक वर्षे तेजस्विनी पंडित ममता फॉउंडेशन ह्या HIV बाधित मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेशी जोडली गेली आहे. हि भारतातली एकमेव संस्था आहे जी HIV बाधित लहान मुलांसाठीच हक्काचं घर आहे. ह्या संस्थेतल्या तीन स्त्रिया HIV बाधित मुलांसाठी अविरत काम करत असतात.\nतेजस्विनी पंडित ह्या संस्थेसाठी गेले अनेक वर्ष काम करत आहे. केवळ आर्थिक सहाय्य करणे इथवर तेजस्विनीचे काम सीमित नाही. कामात कितीहि व्यस्त असली तरी देखील तेजस्विनी ह्या मुलांना वरचेवर भेटत असते. त्यांच्यासोबत चित्रपट पाहणे, त्यांना शॉपिंगला घेऊन जाणे , त्यांच्यासोबत लंच करणे यांसारख्या अनेक गोष्टी ती या मुलासांसाठी करते आणि हे ती गेली अनेक वर्षे करत आहे आणि ह्या गोष्टीची तिने मीडियाला भनकहि लागू दिली नाही आणि हे ती गेली अनेक वर्षे करत आहे आणि ह्या गोष्टीची तिने मीडियाला भनकहि लागू दिली नाही पण ह्यावेळेस मात्र आपले काम लोकांसमोर आणले आहे. तिने या वेळेसचा 'बालदिन' ममता फॉउंडेशनच्या मुलांसोबत साजरा केला आणि त्याची एक छोटीशी व्हिडीओ क्लिप आपल्या सोशल मीडियावर टाकली.\nतेजस्विनीला याबाबत विचारले असता तिने म्हटलं, \"हि गोष्ट मीडिया समोर आणून त्याचा शो ऑफ करणे हे मला पटत नव्हते म्हणून मी आजपर्यंत ह्या बद्दल काहीच बोलले नाही. परंतु पुढे अनेकांनी समाजवल्यानंतर मी माझ्या या मुलांना व्हिडीओमध्ये घेऊन आले. ममता फॉउंडेशन हि एकमेव संस्था जी HIV बाधित मुलांसाठी काम करते, जी एक जोडपं स्वकष्टावर चालवत आहे. माझ्या द्वारे ह्या संस्थेला लोकांपर्यंत पोचवता येईल आणि इतर अनेक मदतीचे हात पुढे येतील, हा उद्देश ठेवून मी हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे. २०१७ चा हा बालदिन स्पेशल व्हिडीओ ह्या मुलांच्या आयुष्यात अनेक मदतीचे हात घेऊन येतील अशी अपेक्षा आहे.\"\nतेजस्विनीचा हा छोटेखानी बालदिन सोहळा नक्कीच फार वेगळा आहे. तिचा हा प्रयत्न ममता फॉऊंडेशनच्या मुलांच्या आयुष्यात नक्की चांगले दिवस आणेल, हि अपेक्षा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.utkranti.org/the-need-for-evolution/", "date_download": "2019-03-22T10:54:52Z", "digest": "sha1:FFPRKUWBLUM4JMURPHCORPY4OGOBE74U", "length": 8857, "nlines": 35, "source_domain": "www.utkranti.org", "title": "उत्क्रांतीची गरज", "raw_content": "\nआपण कशी मदत करू शकता\nउत्क्रांती > उत्क्रांतीची गरज\nकाही वर्षांपूर्वी मी एका मोठया हाऊसिंग सोसाटीमध्ये एक अपार्टमेंट खरेदी केले होते, ज्यात २४ इमारती उभ्या राहणार होत्या. माझी तिसरीच इमारत होती जिचे बांधकाम पहिल्या टप्प्यात पूर्ण झाले होते आणि मी अपार्टमेंटमध्ये राहायला आलो. पुढील इमारतींसाठी बांधकाम चालू राहणार होते.\nहाउसिंग कॉम्प्लेक्स सेवेचा भाग म्हणून, बिल्डिंगमधील प्रशासकीय मंडळाने अण्णा (नाव बदलले आहे) याची इमारतीतील प्रत्येक घरातून कचरा गोळा करण्यासाठी भरती केली होती. अण्णा, त्याची पत्नी व मुलगा रोज सकाळी प्रत्येक घरातील कचरा एक कंटेनरमध्ये गोळा करीत. तो कंटेनर मग महापालिकेच्या कचरा संकलन ट्रकद्वारे उचलण्यासाठी मोठ्या खड्ड्यामध्ये रिकामा करण्यात येत असे.\nपुढील वर्षी, चौथी इमारत पूर्ण झाली आणि मला अण्णाची मुलगी कचरा संकलन टीममध्ये दिसू लागली. काही वर्षांनंतर, माझ्या लक्षात आले की अण्णाची आता चार मुले आहेत जी त्याच्या टीमचा भाग होते, आणि कचरा संकलन कर्तव्यासाठी त्यांना प्रत्येकी इमारतींचे वाटप केलेले होते. मी अण्णाला बोलावले आणि विचारले – तुम्हाला पोट भरण्यासाठी इतके कष्ट करावे लागतात. मग आपण आ��ले कुटुंब वाढवत का नेत आहात त्यांनी उत्तर दिले “मोठ्या कुटुंबासह मी आता अधिक कचरा गोळा करण्यासाठी आणि अधिक पैसे कमविण्याची अधिक आणि अधिक इमारतींमध्ये सेवा करण्यास सक्षम आहे”.\nमला धक्का बसला आणि बराच वेळ याचा विचार केला. अण्णा अधिकाधिक इमारतींमध्ये कचरा संकलनाची सेवा देता यावी म्हणून कुटुंब वाढवत आहे. त्याला लक्षात येत आहे का कि तो स्वतःच्या छोट्याश्या फायद्यासाठी कचरा गोळा करणाऱ्या मुलांना जन्म देत आहे तो आपल्या संपूर्ण क्षमतेची (वित्तीय, सामाजिक इत्यादी) मोजमाप करण्यास असमर्थ का आहे तो आपल्या संपूर्ण क्षमतेची (वित्तीय, सामाजिक इत्यादी) मोजमाप करण्यास असमर्थ का आहे त्याला हे का समाजत नाही कि त्याने छोट्या कुटुंबाला मर्यादित केले तो त्यांची उत्तम काळजी घेऊ शकला असता त्याला हे का समाजत नाही कि त्याने छोट्या कुटुंबाला मर्यादित केले तो त्यांची उत्तम काळजी घेऊ शकला असता कि पुढच्या पिढीला पुढच्या पातळीवर नेण्याची आकांक्षाच नाहीये\nआपल्या समाजात अनेक अण्णा सारखे लोक आहेत. स्वत: च्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत असताना ते त्यांच्या पुढच्या पिढ्यांना उंचावण्यासाठी काय प्रयत्न करता येतील याचा विचार देखील करू शकत नाहीत. उत्क्रांती.ऑर्ग ची स्थापना आपल्या समाजातील कुटुंबाना पुढील पिढीच्या उंचींचे आकलन, योजना आणि अंमलबजावणी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी करण्यात आली आहे. ही उन्नती केवळ नशिबाने आलेली नसावी – पण ही एका नियोजनबद्ध प्रयत्नांतून साकार झालेली असावी.\nउत्क्रांती.ऑर्ग चा विश्वास आहे की जेव्हा प्रत्येक पालक त्यांच्या पुढच्या पिढीला उन्नत करू शकतील, तेव्हा आपला समाज अपेक्षित स्थितीतील आनंद आणि समाधानाकडे जाइल, जेथे समाजाला अनाथाश्रमाची आवश्यकता नसेल, बाल संगोपन केंद्रे किंवा वृद्धाश्रमांची आवश्यकता अगदी नगण्य आणि फक्त अतिशय विशिष्ट परिस्थितीतच लागेल.\nप्रत्येक कुटुंब योग्य आकाराचे, निरोगी, आर्थिकदृष्ट्या स्थिर असेल – ज्यामुळे एक समृद्ध आणि प्रगतिशील समाज आणि देश निर्माण होईल.\nमाझी प्रतिज्ञा: मला याची पूर्ण जाणीव आहे की माझ्या आयुष्यात ‘करिअरची सुरुवात आणि विवाह’ हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. यामध्ये मला माझ्या कुटुंबासाठी योग्य नियोजन करणे अत्यावश्यक आहे. माझ्या कुटुंबाचा आकार योग्य ठेऊन, कुटुं���ातील सर्वांसाठी शिक्षण, आर्थिक आणि आरोग्यविषयक दृष्टीने चांगले प्रयोजन करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आणि ते मी करेनच. यामुळे माझ्या कुटुंबाला नियोजित मूर्त प्रगतीसाठी काम करण्याची क्षमता विकसित करता येईल…\nआपण कशी मदत करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/dera-chief-gurmeet-ram-rahim-singh-is-convicted-in-a-rape-case-from-the-year-2002/", "date_download": "2019-03-22T10:47:22Z", "digest": "sha1:VI2SKWDKDELAMWBSRPYTLUD6NYMEPMLP", "length": 5252, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बलात्कार प्रकरणी बाबा गुरमीत राम रहीम दोषी: पंजाब हरियानात तणाव", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nबलात्कार प्रकरणी बाबा गुरमीत राम रहीम दोषी: पंजाब हरियानात तणाव\nडेरा सच्चा सौदाचा प्रमुख असणारे बाबा गुरमीत राम रहीम याला 2002 मधील साध्वींच्या बलात्कार प्रकरणात सीबीआय कोर्टाकडून दोषी ठरवण्यात आल आहे. पंचकुला सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश जगदीप सिंह यांनी आज हा निकाल दिला .\n2002 मध्ये साध्वींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप बाबा गुरमीत राम रहीमवर करण्यात आला होता 2002 मध्ये मीडिया, पंजाब-हरियाणा हायकोर्टाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून साध्वीने राम रहीमवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर 24 सप्टेंबर 2002 रोजी हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.\nदरम्यान बाबा राम रहीमला दोषी करार देण्यात आल्यानंतर आता 28 ऑगस्टला शिक्षा सुनावली जाणार आहे. दरम्यान या बलात्कार प्रकरणात बाबाला 7 ते 10 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nअशी झाली पुण्यातील मानाच्या पाच बाप्पांची प्रतिष्ठापना\nपुण्याच्या महापौरांनी दिला परंपरेला छेद ; ६५ वर्ष्यांच्या परंपरेत खंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/gramsevak-who-is-taking-bribe-is-absconding-as-soon-as-the-crime-is-registered/", "date_download": "2019-03-22T10:29:10Z", "digest": "sha1:ZFGTA46HJADFO5T64ZHWP5FAHB7F2NFL", "length": 4603, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "लाच घेणारी ग्रामसेविका गुन्हा दाखल होताच फरार", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nलाच घेणारी ग्रामसेविका गुन्हा दाखल होताच फरार\nबीड : खरेदी केलेल्या जागेचा फेर नोंद करण्यासाठी 5 हजार रुपये लाच मागितल्या प्रकरणी ग्रामसेविके विरोधात गुन्हा दाखल झाला असून सदर ग्रामसेविका गुन्हा दाखल झाल्याचे समजताच फरार झाली.\nगेवराई तालुक्यातील रानमळा या गावी ज्योत्स्ना हनुमंत गाडे ही महिला ग्रामसेवक म्हणून काम करते तिने एका व्यक्‍तीस खरेदी केलेल्या जागेची फेरनोंदणी करण्यासाठी पाच हजार लाच मागीतली सदर व्यक्‍तीने लाचलुचपत विभागात तक्रार दाखल केली होती.\nत्यावरून गेवराई पोलिस ठाण्यात तिच्यावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला. आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे समजताच ती फरार झाली.\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nकलम 370 हटवणे अशक्य असल्याचे फारूक अब्दुल्ला यांचे मत\nआता पाणी वापराचेही होणार ऑडिट \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.cart91.com/mr/authors/mangala-godbole", "date_download": "2019-03-22T10:18:17Z", "digest": "sha1:ATIP3II3ZYHG6OLSUUCMIMHNZ37IZ2XD", "length": 14067, "nlines": 414, "source_domain": "www.cart91.com", "title": "लेखक मंगला गोडबोले यांची पुस्तके मिळवा आकर्षक दरात | Cart91", "raw_content": "\nयासाठी Cart91 मध्ये प्रवेश करा\nसूची मध्ये काहीही समाविष्ट नाही.\nक्रमांक लिहिणे आणि टेबल पुस्तके\nएम पी एस सी\nएम पी एस सी वन पूर्व परीक्षा\nपी एस आय मुख्य\nएस टी आय मुख्य\nए एस ओ मुख्य\nएम पी एस सी कृषि मुख्य\nएम पी एस सी वन मुख्य\nएम पी एस सी कर सहाय्य मुख्य\nराज्य उत्पादन शुल्क विभाग\nयू पी एस सी\nयू पी एस सी पूर्व\nसिव्हिल सर्व्हिसेस पूर्व - सी एस ए टी\nयू पी एस सी प्रमुख\nसंयुक्त संरक्षण सेवा - सी डी एस\nकेंद्रीय सशस्त्र पोलीस दल\nविशेष वर्ग रेल्वे अपरेंटिस\nएस एस सी परीक्षा\nआय बी पी एस पीओ\nआय बी पी एस एसओ\nआय बी पी एस आरआरबी\nआय बी पी एस क्लर्क\nएस बी आय पीओ\nएस बी आय एस ओ\nएस बी आय क्लर्क\nआर बी आय सहाय्यक\nआय आय बी एफ\nसीमा सुरक्षा दल आणि संबंधित\nआर्मी कॅडेट कॉलेज एसीसी\nJEE मुख्य आणि अड्वान्स\nआय एन ओ ऍस्ट्रॉनॉमि\nडी आय ई टी परीक्षा\nएम पी एस सी RTO परीक्षा\nप्राणी आणि पाळीव प्राणी\nगुंतवणूक आणि कर आकारणी\nसंगणक, इंटरनेट आणि तंत्रज्ञान\nक्रमवारी बदल लोकप्रिय नवीनतम किंमतीनुसार\nक्रम बदल उच्च ते कमी कमी ते उच्च\nमंगला गोडबोले ची सर्व पुस्तके\nमंगला गोडबोले, डॉ. वैजयंती खानविलकर\nपु. लं. चांदणे स्मरणाचे\nमागणी रद्द करणे आणि परतावा धोरण\nराज्यासेवा प्राथमिक परीक्षा पुस्तके\nराज्यसेवा मुख्य परीक्षा पुस्तके\nयूपीएससी प्रीमिअम परीक्षा बुक्स\nयूपीएससी मुख्य परीक्षा पुस्तके\nCall us: ७७६८८००९९१ / ७७६७८०५९९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/stories-of-temples-in-mumbai/", "date_download": "2019-03-22T10:51:30Z", "digest": "sha1:NNEGLDFDB6B4R3B27ZPMICZGMH2NNDEE", "length": 14484, "nlines": 133, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "मुंबैतील देवांच्या जन्माची चित्तरकथा – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeसाहित्य/ललितललित लेखनमुंबैतील देवांच्या जन्माची चित्तरकथा\nमुंबैतील देवांच्या जन्माची चित्तरकथा\nJune 27, 2018 नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश ललित लेखन, संस्कृती, साहित्य/ललित\nमाझं मुंबईतील सर्वधर्मीय पुरातन देवस्थानांवर लिखाण सुरू आहे..पुरातन म्हणजे, मुंबईतील ज्या देवस्थानांना किमान २०० व कमाल कितीही वर्षांचा लिखीत वा ऐकीव इतिहास आहे, अशा देवस्थानांवर.\nआपल्या देशातील देवस्थानं, मग ती कुठल्याही धर्माची वा पंथांची असोत, त्यां भोवती सुरस चमत्कार, आख्यायिका, दंतकथा यांचं दाट आवरण असतं. प्रश्न श्रद्धेशी निगडीत असल्याने, हे आवरण फार कुशलतेने हळुवारपणे बाजुला सारून त्या त्या दंतकथेमागील किंवा चमत्कारीचामागे दडलेलं सत्य शोधून काढणं हा अत्यंत आनंदाचा भाग असतो. मी तो सध्या पुरेपूर उपभोगतोय..\nएखादं प्राचीन देवस्थान कसं उदयाला आलं, त्याला ते विवक्षित नांव कसं प्राप्त झालं, पुढे त्याच्याभोवती दंतकथा कशा गुंफल्या गेल्या, मग त्या नांवाने एखादं गांव किंवा एखादा भाग कसा प्रसिद्ध होऊ लागला आणि काळाच्या ओघात त्या विवक्षित गांवाच्या नांवाचा अपभ्रंश होऊन, मूळ नांवाशी काहीच संबंध नसलेलं काहीतरी वेगळंच नांव कसं अस्तित्वात आलं, हे आजपासून त्या काळापर्यंत अनेक पुरावे शोधत उलटं जात, शोधणं हा माझ्यासाठी अत्युच्च आनंदाचा भाग असतो. काही व्यावहारीक लोकांना ही खुळी दुनियादारी वाटते आणि तशी ती आहे ही. स्वत:चा वेळ, पदरमोड, प्रसंगी उसनवार, मेहेनत करुन, पुन्हा त्यातून काही धनप्राप्ती होण्याची फारशी शक्यता नसताना केलेली कामं, खुळचोट या रकान्यातच येतात. पण काय करणार, मला असं खुळ असल्याशिवाय जगताच येत नाही. हा माझ्यातला डिफाॅल्ट फाॅल्ट आहे..\nमाणसाला देवाने जन्म दिलाय की नाही माहित नाही, पण देवाला मात्र माणसानेच जन्म दिलाय, हे पुरातन सत्य या वाचन-लेखनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने अनुभवायला मिळालं. यात कोणताही धर्म अपवाद नाही. देवांच्या या जन्माची आणि त्यांच्या बारशाची आणि त्यांच्या उत्सवी वाढदिवसांच्या चित्तरकथा मी सध्या लिहितोय.\nमाझं लेखन तुम्हाला दर्जेदार किंवा एका उंचीचं वाटलं, तर तो दर्जा किंवा उंची माझ्यापूर्वी हे जिकरीचं काम केलेल्यांची आहे, हे ध्यानात ठेवावं. अनेक महानुभावांनी यापूर्वी या क्षेत्रात प्रचंड काम करुन ठेवलंय. मी त्यांच्याच खांद्यावर बसून मला त्यातून काही वेगळं गवसतंय का हे शोधण्याच्या प्रयत्नात असल्याने माझी उंची वाढल्यासारखी वाटू शकते. तसं होऊ नये म्हणून हे स्पष्टीकरण देणं आवश्यक वाटतं.\nहे तुम्हाला फेसबुकवर किंवा व्हाट्सअॅपवर वाचायला मिळणार नाही, तर पुस्तकरुपाने आपल्यासमोर आणण्याचा संकल्प मी सोडलाय. छपाई आणि छपाईपूर्व संस्कार व त्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता, हे पुस्तक सुरुवातीला ई-बुक स्वरुपात असेल. आपल्याला डाऊनलोड करुन वाचता येईल.. या सर्व उपक्रमासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद, आपल्या शुभेच्छा आणि सर्व���त महत्वाचं म्हणजे आपली साथ आवश्यक आहे.\n— @ नितीन साळुंखे\nAbout नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश\t361 Articles\nश्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nनितीन अनंत साळुंके उर्फ गणेश यांचे साहित्य\nआहे मनोहर तरी.. (भाग तिसरा)\nखडा पारशी.. भाग २\nखडा पारशी.. भाग १\nकंपन्या खालसा करु, प्रजेचं राज्य आणू..\nआहे मनोहर तरी..- (भाग दुसरा)\nआहे मनोहर तरी.. – (भाग पहिला)\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://baliraja.com/wangmaysheti?order=name&sort=asc", "date_download": "2019-03-22T11:15:54Z", "digest": "sha1:NDK6RFNRLERDFZFV5HX5JI6NVAR3JCWK", "length": 13962, "nlines": 210, "source_domain": "baliraja.com", "title": " वाङ्मयशेती | बळीराजा डॉट कॉम", "raw_content": "पिढ्यान्-पिढ्याच्या अबोलतेला लिहीते करण्याचा एक इवलासा प्रयत्न\nलेखनस्पर्धा १४ ते १७\nगझलेची बाराखडी व मराठी वृत्ते\n२) रानमेवा - भूमिका\n३) प्रस्तावना - मा. शरद जोश��\n५) ‘रानमेवा’ - प्रकाशन समारंभ\nअभंग, भक्तीगीत, ओवी, गौळण\nस्वतंत्र भारत पक्ष कार्यकारिणी\n बळीराजावर आपले स्वागत आहे.\nशेतकरी संघटना मोबाईल ऍप\nहे शेतकरी संघटनेचे अधिकृत मोबाईल ऍप असून शेतकरी संघटनेशी संलग्न राहण्यासाठी, घडामोडीची माहिती व वृत्तांत वाचण्यासाठी, शेतकरी संघटनेच्या आगामी कार्यक्रमांची/आंदोलनाची माहिती मिळवण्यासाठी तसेच युगात्मा शरद जोशींचे साहित्य वाचनासाठी अत्यंत उपयोगाचे आहे. प्रत्येक शेतकऱ्याने हे ऍप इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी http://www.baliraja.com/node/1589 येथे क्लिक करा.\nडाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.\n15-11-2017 लोकशाहीचे दोहे ||१|| admin माझी कविता\n13-09-2015 हॉट चिप्स admin माझी कविता\n25-08-2011 च्यायला बुडवा हा सहकार Anil Ghanwat शेतकरी गीत\n23-06-2011 अभ्यासपूर्ण आणि अस्सल काव्य अनिलमतिवडे रानमेवा\n23-06-2011 अनुभवांची शिदोरी आणि सृजनशीलतेची समृद्धी अलका काटदरे रानमेवा\n31-05-2015 “शेतीतज्ज्ञां”नो, थोडीतरी लाज बाळगा गंगाधर मुटे माझे गद्य लेखन\n20-06-2011 तू हसलीस ... गंगाधर मुटे रानमेवा\n16-03-2015 गर्भपातल्या रानी ..... गंगाधर मुटे माझी कविता\n30-01-2015 बायल्यावाणी कायले मरतं : नागपुरी तडका गंगाधर मुटे नागपुरी तडका\n15-07-2011 नेते नरमले गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n22-06-2011 माणूस गंगाधर मुटे रानमेवा\n14-09-2014 ’माझी गझल निराळी’ ला स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n31-07-2016 परतून ये तू घरी गंगाधर मुटे शेतकरी गीत\n02-07-2011 सत्कार समारंभ : वर्धा गंगाधर मुटे माझे गद्य लेखन\n16-06-2011 कुंडलीने घात केला गंगाधर मुटे रानमेवा\n (हझल) गंगाधर मुटे माझी मराठी गझल\n10-07-2015 पायाखालची वीट दे.... गंगाधर मुटे माझे - शेतकरी काव्य\n27-07-2011 भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन गंगाधर मुटे वांगे अमर रहे\n03-11-2013 दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा....... गंगाधर मुटे माझे गद्य लेखन\n18-06-2011 प्राक्तन फ़िदाच झाले गंगाधर मुटे रानमेवा\nबळीराजा डॉटवर कॉम जे हवे ते शोधा\nवाचकांनी आजपर्यंत दिलेल्या एकूण भेटी\nबळीराजा डॉट कॉमवर उपस्थित पाहुणे\nनव्या संकेताक्षरासाठी विनंती करा.\nअंगारमळा : ऑक्टोबर २०१८ - अंक - ८\nसध्या साईटवर हजर सदस्य\nसध्या बळीराजावर 0 नोंदणीकृत सदस्य ऑनलाईन आहेत.\nलेखनासाठी भाषा पर्याय निवडण्याकरीता Ctrl+Space वापरा.\nसेंद्रिय शेती आणि रासायनिक शेती : संभ्रावस्था आणि वास्तविकता (20)\nमाझे फेसबूक स्टेटस (15)\nपहिले शेत���री साहित्य संमेलन : पहिला दिवस - वृत्तांत (13)\nशेती अर्थ प्रबोधिनी (9)\nमाय मराठीचे श्लोक - रिंगटोन डाउनलोड करा. (8)\nमासिक अंगारमळा : अंक - १० (8)\nतुझ्या कागदी नियोजनाला भोकामध्ये घाल (7)\n४ थे अ.भा.म.शे.सा.सं : चित्रवृत्तांत : उदघाटन सत्र (7)\n“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचा प्रकाशन समारंभ (6)\n४ थे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबई : नियोजन (5)\nनागपुरी तडका - ई पुस्तक (5)\nकविता रसग्रहण - 'मातीत जगणं, मातीत मरनं' (5)\n\"वांगे अमर रहे\" पुस्तक प्रकाशन सोहळा\nABP माझा TV वर\nलेख, कविता, गझल आणि इतर अवांतर साहित्यलेखनाचे © सर्वाधिकार सुरक्षित आहेत. या साईटवरचे साहित्य इतरांना पाठवायचे असल्यास कृपया साईटचा पत्ता इतरांना कळवावा ही विनंती. येथील साहित्य copy करून इतरांना paste करून मेल करू नका. आपण अत्यंत संवेदनशील रसिक आहात, साहित्यचोर नाहीत याची जाणीव असू द्या. संदर्भ देतांना लिंक आणि लेखक, कवीचे नांव अवश्य नमुद करा, ही विनंती. साईटवरील कोणतेही साहित्य अन्यसंकेतस्थळावर मुद्रीत करायचे झाल्यास, ई-पुस्तक स्वरूपात प्रकाशीत करायचे झाल्यास किंवा मासिक, नियतकालिक, मुद्रीत स्वरूपात प्रकाशीत करावयाचे झाल्यास तशी परवानगी घेणे आवश्यक आहे. आपला नम्र - गंगाधर मुटे ranmewa@gmail.com मु.पो. आर्वी (छोटी) ता. हिंगणघाट जि. वर्धा\nबळीराजा डॉट कॉमवर वाचा\nकविता * गझल * देशभक्तीगीत * नागपुरी तडका * लावणी * अंगाईगीत * शेतकरीगीत * ललीत लेख * कथा * विडंबन * हादग्याची गाणी * जात्यावरची गाणी * पोळ्याच्या झडत्या * भक्तीगीत * अभंग * महादेवाची गाणी * नाट्यगीत * गौळण * पारंपारिक गाणी * भजन * भावगीत * विनोदी गीत * भुलाबाईची गाणी *तुंबडीगीत * बडबडगीत * बालकविता * विनोदी * आणि आणखी बरेच काही ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2019-03-22T11:03:47Z", "digest": "sha1:ML55SG63YK2EUIMHSTGIHJVX6VCEEDZF", "length": 6098, "nlines": 209, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मलाय भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nइंडोनेशिया (इंडोनेशियन), मलेशिया (मलेशियन), ब्रुनेई, सिंगापूर, थायलंड (पट्टनी मलाय), पूर्व तिमोर (इंडोनेशियन), क्रिसमस द्वीप, कोकोस द्वीपसमूह\nzlm (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)\nमलाय ही मलेशिया व ब्रुनेई देशांची राष्ट्रभाषा आहे. सिंगापूरच्या चार अधिकृत भाषांपैकी मलाय ही एक भाषा आहे. तसेच आग्नेय आशियामधील अनेक देशांमध्ये मलाय भाषेचा वापर ���ेला जातो.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ नोव्हेंबर २०१६ रोजी २३:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/onion-received-1600-rupees-per-quintal/", "date_download": "2019-03-22T10:40:34Z", "digest": "sha1:Z6KSK7UCVKUL32LGVEL7SPSFW74H57UH", "length": 7990, "nlines": 74, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "कांद्याला मिळाला १६०० रुपये प्रतिक्विंटल भाव", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\nकांद्याला मिळाला १६०० रुपये प्रतिक्विंटल भाव\nपाऊस व इतर अनेक कारणांनी अन्य राज्यांमध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेत उन्हाळ कांद्याची मागणी वाढली आहे. परिणामी, या हंगामात प्रथमच बाजार समितीत कमाल १६०० रुपये प्रतिक्विंटल भाव कांद्याला मिळाला आहे.त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीपासून मिळणाऱ्या मातीमोल भावामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आता उत्पादन खर्च सुटण्याइतपत तरी भाव मिळेल, अशी आशा वाढली आहे.\nगेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा प्रथमच उन्हाळ कांद्याचे भाव अक्षरश गडगडले होते. कांदा बाजारात दाखल झाल्यापासून मातीमोल दराने विकण्याची वेळ शेतकऱयांवर आली. मागील महिन्यातही सरासरी भाव ३५० ते ४०० रुपये असा होता. यामुळे उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आठ दिवसांपासून भावात हळूहळू सुधारणा होताना दिसतेय. दक्षिणेकडील राज्यांमधील कांदा लागवडीखालील क्षेत्र घटले आहे.गुजरात व इतर राज्यांमध्ये पावसाने कहर केल्याने टंचाई निर्माण झाली आहे. मध्यप्रदेश सरकारने कांदा खरेदी करून लगेचच त्याची विक्री केल्याने तेथील स्था���िक बाजारातही तुटवडा जाणवतोय. या सर्व कारणांमुळे कांद्याची मागणी वाढली आहे. जूनच्या तुलनेत सरासरी भावात क्विंटलमागे सहाशे रुपयांची, कमाल भावात हजार रुपयांची वाढ झाली आहे. पुणे बाजार समितीत कांद्याला या हंगामातील उच्चांकी १६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.असून अजून हि भाव वाढतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहे तर शेतकऱ्याला कर्जमाफी नको शेतमालाला हमीभाव द्या म्हणजे शेतकरी आत्महत्या करणार नसल्याचं शेतकरी सांगतात\nआठ दिवसांपासून कांद्याच्या भावात हळूहळू सुधारणा होत आहे . परराज्यातील कांदा लागवडीखालील क्षेत्र घटले आहे. मध्यप्रदेश सरकारने कांदा खरेदी करून लगेचच त्याची विक्री केल्याने तेथील स्थानिक बाजारातही तुटवडा जाणवतोय. या सर्व कारणांमुळे कांद्याची मागणी वाढली आहे.शेतकऱ्याला कर्ज माफी नको पण हमीभाव मिळाला पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहें बाजार भाव वाढल्याने शेतकरी आनंदी झाले असून अजून हि कांद्याचे भाव वाढतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nकृषी कर्मचाऱ्यांना उद्या दिवसभर बँकेत थांबण्याचे आदेश\nआजही माळीणच्या त्या माय-लेकराची ‘घर देता का घर’ची हाक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%B8_%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2019-03-22T10:42:07Z", "digest": "sha1:NNTA5POLB7ZA7MDN5AU7NYSP3IYL43VZ", "length": 6543, "nlines": 197, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लीनस तोरवाल्ड्स - विकिपीडिया", "raw_content": "\nलीनस बेनेडिक्ट तोरवाल्ड्स (फिनिश: Linus Benedict Torvalds; उच्चार (सहाय्य·माहिती)) (डिसेंबर २८, इ.स. १९६९ : हेलसिंकी, फिनलंड - हयात) हे लिनक्स गाभ्याचा मूळ विकसक म्हणून ख्यातनाम झालेले संगणक अभियंते आहेत. लिनक्स गाभ्याच्या विकासासाठीच्या वाटचालीची धोरणात्मक दिशा ठरवण्यामध्ये आजही त्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो.\nतोरवाल्ड्स यांना ॲन्ड्‌र्‍यू टॅननबॉम यांनी विकसित केलेल्या मिनिक्स संगणकप्रणालीपासून प्रेरणा मिळाली. युनिक्ससारखी पण व्यक्तिगत संगणकावर चालणारी संगणकप्रणाली तयार करण्याचा प्रयत्‍न त्यांनी आरंभला. त्या प्रयत्‍नांतून साकारलेल��� लिनक्स प्रणाली विविध संगणकांवर चालू शकते.\nइ.स. १९६९ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ नोव्हेंबर २०१४ रोजी १७:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=7751", "date_download": "2019-03-22T10:48:06Z", "digest": "sha1:BKBR5WB5ENPD4KOADQFP42GUDTIMUF3F", "length": 13372, "nlines": 80, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nभातुकलीच्या खेळात पेटविल्या चुलीने घेतला तीन चिमुरड्यांचा बळी\nवृत्तसंस्था / सांगली : गोट्यामध्ये भातुकलीचा खेळ खेळत असताना छोट्या चुलीत पेटविल्या आगीने पेट घेतल्याने लागलेल्या आगीमध्ये तीन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील भोकरदनच्या क्षीरसागर गावात घडली आहे. या संपूर्ण घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सकाळी १० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. वेदांत विष्णू मव्हारे (८), सार्थक मारुती कोलते ( ६), संजीवनी गजानन मव्हारे (३ ) अशी मृत मुलांची नावे आहेत.\nगुरांच्या गोठ्यामध्ये ही लहान मुलं भातुकलीचा खेळ खेळत होती. त्यावेळी खेळताना छोट्याशा चुलीत चिमुकल्यांनी लावलेल्या आगीने गोठ्यातील चाऱ्याने पेट घेतला. आगीची तीव्रता अचानक वाढल्याने या चिमुकल्यांना बाहेर पडता आलं नाही. यामुळे घाबरून या मुलांनी शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये आसरा घेतला. मात्र आग वाढत जाऊन तिने या शेडला कवेत घेतले. शेडला एक दरवाजा होता आणि त्या मार्गातच आग लागल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यातच आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आलं, पण या आगीत तिन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून चिमुरड्यांचे मृतदेह बाहेर काढले .\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nराफेल विमाने असते तर आणखी बरेच काही साध्य करता आले असते : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nहिवाळी अधिवेशन केवळ नऊच दिवस घ���ण्याचा निर्णय, अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची विरोधकांची मागणी\nगडचिरोली ग्रंथ महोत्सवाच्या नियोजनाबाबत सभा आज\nछत्तीसगडमध्ये नक्षल्यांच्या आयईडी स्फोटात सीआरपीएफचे चार जवान शहीद\nप्रसादातून विषबाधा होऊन १५ भाविकांचा मृत्यू : मंदिराच्या साधूसह चौघांना अटक\nखारडी येथील शेतशिवारात अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी\nवंचित नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी : खा. अशोक नेते\nगिरड प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधींचा तुटवडा\nकेरोसीनचे हमीपत्रे चुकीची निघाल्यास होणार कारवाई\nगडचिरोली जिल्ह्यात पाच नवीन पोलिस मदत केंद्राचा प्रस्ताव गृह विभागाकडे प्रलंबित\nमाजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार\nनवी दिल्लीत स्वामीनाथन आयोग लागू होणार, केजरीवाल सरकारचा निर्णय\nदिव्यांग बालकांना मिळाली आकाशात उडण्याची संधी\nतृप्ती देसाई यांना पोलिसांनी पुण्यातून घेतले ताब्यात\nपेंढरी व पुलखल वासियांनी नक्षली बॅनर जाळून नक्षल सप्ताहाचा केला निषेध\nगडचिरोली नगर पालिकेने दोन घरे, एका दुकानास ठोकले सिल\n'खेलो इंडिया' युवा स्पर्धांमध्ये घवघवीत यश मिळवत महाराष्ट्र अव्वल स्थानी\nसूर्यडोंगरीच्या दारूबंदीसाठी आठ गावांतील महिलांचा गडचिरोली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा\nपेंढरी उपपोलिस ठाण्याच्या वतीने ज्येष्ठ नागरीक मेळावा, राशनकार्ड वितरण कार्यक्रम\nपाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद\nकोठारी पोलिसांची धडक कारवाई, कारसह पाच लाख ४० हजारांची देशी दारू जप्त\nएसटीत ६ हजार ९४९ चालक - वाहकांची तर वर्ग-३ मधील ६७१ पदांची भरती\nगोलमाल’ नंतर आता होणार धमाल… ‘टोटल धमाल’\nवाळूघाटांच्या लिलावासाठी तात्काळ ऑनलाईन प्रस्ताव अपलोड करा : चंद्रशेखर बावनकुळे\nखरगी या आदिवासी गावाने काढली दारूची प्रेतयात्रा \n२० वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या\nबेरोजगार, शेतकरी, शेतमजूर व गोरगरीब जनतेच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस ची मुलचेरा तहसील कार्यालयावर धडक\nदीड महिन्याच्या कालावधीत राज्यभरात स्वाइन फ्लू चे १७ बळी : आरोग्यमंत्री\nचिमूरात अवैध वाहतूक करणाऱ्या साई ट्रॅव्हल्स च्या मालकाची एस टी आगार प्रमुखास चिरडून ठार मारण्याची धमकी\n८ धावांनी विजय म��ळवत भारतीय संघाने रचला इतिहास, भारतीय संघाचा वन-डे क्रिकेटमधला ५०० वा विजय\nशेकापचा ओबीसींच्या आरक्षणासाठी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात चक्काजाम, शेकडो कार्यकर्त्यांना अटक व सुटका\nदेशात लवकरच १४० नवीन पासपोर्ट कार्यालये सुरू होणार\nउमरेड येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक, शिपाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात\nडॉ. प्रेम जग्यासी लिखित 'कार्व युअर लाईफ' पुस्तकाचे अभिनेत्री भाग्यश्री ह्यांच्या हस्ते अनावरण\nज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड\nबारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून, वेळापत्रक जाहीर\nमराठा आरक्षणप्रकरणी याचिकेच्या सुनावणीदरम्यान २३ जानेवारीपर्यंत मेगा भरती करणार नाही\nकाँग्रेसकडून डॉ. नामदेव उसेंडी यांना लोकसभेची उमेदवारी\nशेतकऱ्याला चिरडणारा वाहन चालक अखेर पोलिसांना गवसला\nआंध्रप्रदेशात टीडीपी आमदारासह माजी आमदाराची नक्षल्यांनी केली हत्या\n३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम\nबाजारपेठेतील वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर जीएसटीतून मिळणारे उत्पन्न एक लाख कोटी रुपयांवर\nआधार नसेल तरी सामान्य व्यक्तींसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ नाकारता येणार नाही\nपुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी केला तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nसार्वजनिक गणेश मंडळांना सवलतीचा वीज दर\nमहाराष्ट्रातील पाच अंगणवाडी सेविकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nसोयरीक जुळविण्यासोबतच रंगू लागल्या राजकारणाच्या चर्चा \nउंदीर मारण्याचे औषध पीऊन आत्महत्येचा प्रयत्न : दोन विद्यार्थिनींचा मृत्यू , एक अत्यवस्थ\nध्यानस्थ बसलेल्या भन्तेजी चा बिबट्याने घेतला बळी\nजि.प. उपाध्यक्ष कंकडालवार यांनी घेतला शिक्षण विभागाचा आढावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathinovels.net/2008/07/online-novel-black-hole-ch-1.html", "date_download": "2019-03-22T10:59:32Z", "digest": "sha1:47MMXL5HBBKHAS6K24XMKA5CZYXHTS4W", "length": 21784, "nlines": 264, "source_domain": "www.marathinovels.net", "title": "Marathi Novels .Net - Free Marathi Novels, Books, Sahitya, Literature, Stories, Cinema, Songs, Blog: Online Novel : Black Hole : CH-1: ती विहिर", "raw_content": "\nAuthor - सुनिल डोईफोडे\nसंध्याकाळची वेळ. एक मोठा जुना वाडा.. सुर्य नुकताच पश्चीमेकडे मावळला होता आणि आकाशात अजुनही त्याच्या मावळण्याची चिन्ह दिसत होती. वाड्याच्या समोर थोडं मोकळं पटांगण होतं. आणि त्या पटांगणाच्या पलिकडे दाट झाडी होती. हवा जोरात सुटली होती आणि त्या हवेच्या झोताप्रमाणे ती आजुबाजुची झाडे डोलत होती. वाड्याला लागुनच एक अरुंद जुनी विहिर होती. त्या विहिरीच्या भोवतालीसुध्दा गवत चांगलं उंच उंच वाढलेलं होतं. त्यावरुन असं जाणवत होतं की ती विहिर बऱ्याच वर्षांपासून कुणी वापरलेली नसावी. त्या वाड्यापासून काही अंतरावरच नजर टाकल्यास एका डोंगराच्या पायथ्याशी एक छोटी वस्ती वसलेली दिसत होती. त्या वस्तीतली लोक सहसा या वाड्याकडे फटकत नव्हती.\nत्या वस्तीतलं एक निग्रो पोर फ्रॅक, वय साथारणत: सात-आठ वर्षाचं, दिसायला गोंडस. आपल्या वासराला चरायला घेवून तिथेच त्या वाड्याच्या आजुबाजुच्या शेतात आलं होतं. त्या वासराचीही त्याच्यावर माया दिसत होती. फ्रॅंकने त्याला चुचकारताच तो समोर उड्या मारत धावायचा आणि फ्रॅंक त्याच्या मागे त्याला पकडण्यासाठी धावू लागायचा. असं धावता धावता ते वासरु त्या वाड्याच्या आवारात शिरलं. फ्रॅंकही त्याच्या मागे मागे त्या आवारात शिरला. त्या वाड्याच्या आवारात शिरताच फ्रॅंकचं अंग शहारल्या सारखं झालं, कारण त्याला घरुन सांगणं होतं की कधीही त्या वाड्याच्या परिसरात जायचं नाही. पण त्याचं वासरु समोर त्या परिसरात शिरल्यामुळे त्याला जाणं भाग होतं.\nतो वासराच्या मागे धावता धावता ओरडला, '' गॅव्हीन ... थांब''\nत्याच्या घरचे सगळेजण त्या वासराला प्रेमाने 'गॅव्हीन' म्हणायचे.\nएव्हाना ते वासरु त्या आवारात शिरुन, पटांगण ओलांडून त्या वाड्याला लागुनच असलेल्या विहिरीकडे धावायला लागलं.\n'' गॅव्हीन तिकडे जावू नको ... '' फ्रॅंक पुन्हा ओरडला.\nपण ते वासरु त्याचं काहीही ऐकायला तयार नव्हतं.\nते धावत जाऊन त्या विहिरीभोवती जो खडकाचा ढिगारा होता त्यावर चढलं.\nआता फ्रॅंकला त्या वासराची काळजी वाटायला लागली होती. कारण त्याने गावात त्या विहिरीबद्दल नाना प्रकारच्या भितिदायक कथा ऐकलेल्या होत्या. त्याने ऐकलं होतं की त्या विहिरीत पडलेला कोणताही प्राणी प्रयत्न करुनही कधी परत आलेला नाही. आणि जे कोणी त्या प्राण्यांना काढण्यासाठी त्या विहिरीत उतरले होते तेही कधी परत आले नव्हते. म्हणूनच कदाचित गावातले लोक त्या विहिरीला 'ब्लॅक होल' म्हणत असावीत. फ्रॅंक जागच्या जागी थांबला. त्याला वाटत होतं की आपण मागे धावल्यामुळे कदाचित ते वासरु पुढे पुढे पळत असावं. आणि असंच जर ते पुढे पळालं तर ते नक्कीच त्या विहिरीत पडणार होतं.\nफ्रॅंक जागच्या जागी जरी थांबला तरी ते त्या खडकाच्या ढिगाऱ्यावर चढलेलं वासरु खाली उतरायला तयार नव्हतं. उलट ते त्या ढिगाऱ्यावर चालत त्या ब्लॅकहोलभोवती गोल गोल चालायला लागलं.\nफ्रॅंकला काय करावं काही कळत नव्हतं. त्याने तिथे थांबलेल्या परिस्थीतीतच सभोवार एक नजर फिरवली. त्या वाड्याच्या उंच उंच जुन्या भयाण भिंती आणि आजुबाजुला पसरलेली दाट झाडं. त्याला आता भिती वाटायला लागली होती. आतापर्यंत तो या वाड्याबद्दल आणि त्या ब्लॅकहोबद्दल नुसता ऐकून होता. पण आज तो प्रथमच तिथे त्या आवारात आला होता. लोकांच्या म्हणण्यानुसार खरोखरंच ते सगळं कसं भयाण होतं. किंबहुना लोकांकडून ऐकल्यापेक्षा त्याला ते जास्त भयाण वाटत होतं. पण त्याचा त्या वासरावर एवढा जीव होता की तो त्याला तिथे तसंच एकटं सोडून जाणं शक्य नव्हतं. एव्हाना हळू हळू चालत फ्रॅंक त्या विहिरीजवळ जावून पोहोचला. फ्रॅंक त्या विहिरीच्या अलिकडच्या काढावर होता तर ते वासरु खडकावरुन चालत जावून दुसऱ्या काठावर पोहोचलं होतं. तेवढ्यात त्याने बघितलं की त्या खडकाच्या ढिगाऱ्यावरुन चालता चालता त्या वासराच्या पायाखालचा एक मोठा दगड घसरला आणि घरंगळत विहीरीत जावून पडला.\n'' गॅव्हीन... '' फ्रॅंक पुन्हा ओरडला.\nएवढा मोठा दगड त्या विहिरीत पडला तरी आत काहीही आवाज झाला नव्हता. फ्रॅंकने काठावर उभं राहून खाली विहिरीत डोकावून बघितलं. खाली विहीरीत एका अंतरापर्यंत विहिरीचा काठ दिसत होता. पण नंतर ना काठ, ना पाणी ना विहिरीचं बुड, नुसती काळी काळी न संपणारी भयानक पोकळी दिसत होती. कदाचित हेही एक कारण असावं की लोक त्या विहिरीला 'ब्लॅकहोल' म्हणत असावीत. अचानक त्याने बघितले की पुन्हा त्या वासराच्या पायाखालचा अजुन एक दगड सरकला आणि घरंगळत विहिरीत जावून पडलां. पण हे काय त्या दगडाबरोबरच ते वासरुसुध्दा विहिरीत पडू लागलं होतं.\n'' गॅव्हीन...'' फ्रॅंकच्या तोंडून निघालं.\nपण तोपर्यंत तो दगड आणि ते वासरु विहिरीत पडून त्या भयानक काळ्या पोकळीत गुडूप झाले होते. ना पडण्याचा आवाज ना त्यांच्या अस्तित्वाचं कोणतही चिन्ह.\nफ्रॅंक कावरा बावरा झाला. त्याला काय करावं काही सुचत नव्हतं.\nतो विहिरीत वाकुन ते वासरु दिसेल या वेड्या आशेने पाहत होता आणि जोरजोराने ओरडत आणि रडत ह���ता, '' गॅव्हीन ... गॅव्हीन...''\nबराच वेळ फ्रॅंक तिथे विहिरीच्या काठावरुन आत डोकावून पाहत रडत होता. रडता रडता त्याचे अश्रू सुकले होते. आता त्याच्या लक्षात आले होते की त्याचा प्रिय गॅव्हीन आता कधीही परत येणार नव्हता. आता थोडं अंधारुही लागलं होतं आणि तो वाड्याचा आणि विहिरीचा परिसर त्याला जास्तच भयानक जाणवू लागला. तो आता तिथून विहिरीच्या काठावरुन उठला आणि जड पावलाने आपल्या घराकडे परत जावू लागला.\nफ्रॅंक वाड्यापासून थोड्याच अंतरावर पोहोचला असेल त्याला मागुन कशाची तरी चाहूल जाणवली. एक भितीची लहर त्याच्या सर्वांगातून गेली. तो भराभर पावले टाकीत तिथून शक्य होईल तेवढं लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करु लागला. तेवढ्यात त्याला मागुन आवाज आला. तो क्षणभर थबकला.\nहा तर आपल्या ओळखीचा आवाज...\nमोठ्या हिमतीने त्याने मागे वळून पाहाले.\nआणि काय आश्चर्य त्याच्यामागुन त्याचं वासरु 'गॅव्हीन' 'हंबा' 'हंबा' करीत धावत येत होतं.\nत्याच्या चेहऱ्यावरुन आनंद ओसंडून वाहू लागला.\n'' गॅव्हीन... '' त्याच्या तोंडातून आनंदोद्गार निघाले.\nपण हे कसं झालं\nहे कसं झालं त्याच्याशी त्याला काही घेणं देणं नव्हतं. त्या क्षणी त्याला त्याचं प्रिय वासरु गॅव्हीन परत मिळालं होतं ह्या पलिकडे काहीही नको होतं. त्याने आपले हात पसरवुन त्याच्याकडे धावत येणाऱ्या वासराला मिठी मारली. आणि तो त्याचे लाडाने आणि आनंदाने पटापट पापे घ्यायला लागला.\nमस्तच सुरवात तर झक्कास झाली आहे \nआपण या संकेतस्थळावर येणारे\n1b. मार्केटिंग - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n2. सायकल - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n3. डिप्लोमसी - विनोदी कथाकथन (सम्पूर्ण)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=8816&typ=+%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%A5%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%E2%80%A2+%C3%A0%C2%A4%E2%80%94%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B9%C3%A0%C2%A5%E2%80%A1+%C3%A0%C2%A4%C2%B6%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%E2%80%93%C3%A0%C2%A5%E2%80%A1%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%BE+%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A4%C2%A5%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A8%C3%A0%C2%A5%E2%80%A1+%C3%A0%C2%A4%E2%80%94%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%AF%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%C2%B6%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A5%E2%82%AC%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%C2%A0+%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%E2%80%9A%C3%A0%C2%A4%C2%A6%C3%A0%C2%A4%C2%BF%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A5%E2%82%AC%C3%A0%C2%A4%C2%B2+%C3%A0%C2%A4%C5%A1%C3%A0%C2%A5%E2%80%B9%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A5%C2%A8%C3%A0%C2%A5%C2%AA+%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%A4+%C3%A0%C2%A4%E2%80%A2%C3%A0%C2%A5%E2%80%A1%C3%A0%C2%A4%C2%B2%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%E2%80%B0%C3%A0%C2%A4%CB%9C%C3%A0%C2%A4%C2%A1+:+%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%A6%C3%A0%C2%A5%EF%BF%BD%C3%A0%C2%A4%C2%A6%C3%A0%C2%A5%E2%80%A1%C3%A0%C2%A4%C2%AE%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B2%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%C2%B8%C3%A0%C2%A4%C2%B9+%C3%A0%C2%A4%C2%A4%C3%A0%C2%A5%E2%82%AC%C3%A0%C2%A4%C2%A8+%C3%A0%C2%A4%E2%80%A0%C3%A0%C2%A4%C2%B0%C3%A0%C2%A5%E2%80%B9%C3%A0%C2%A4%C2%AA%C3%A0%C2%A5%E2%82%AC+%C3%A0%C2%A4%E2%80%94%C3%A0%C2%A4%C5%93%C3%A0%C2%A4%C2%BE%C3%A0%C2%A4%E2%80%A0%C3%A0%C2%A4%C2%A1+", "date_download": "2019-03-22T10:42:12Z", "digest": "sha1:7ZF545GI7SQRZPSVGORFXGKCXAYHN52V", "length": 15401, "nlines": 82, "source_domain": "vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres", "raw_content": "\nस्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गायत्री शक्तीपिठ मंदिरातील चोरी २४ तासात केली उघड : मुद्देमालासह तीन आरोपी गजाआड\nप्रतिनिधी / चंद्रपूर : स्थानिक रामनगर पोलिस स्टेशन येथे १२ मार्च रोजी ऐतिहासिक शक्तीपिठ मंदिरात चोरी झाल्याची तक्रार दाखल होताच स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाने गुन्हा तपासात घेऊन संशयितांना ताब्यात घेतले, त्यांना विचारपूस केली असता त्यांनीच हि चोरी केल्याचे उघड झाले . याप्रकरणी मुद्देमालासह तीन आरोपीना २४ तासात अटक करण्यात आली. वैभव दिलीप जातेगावकर रा. समाधी वार्ड , आकाश केशव दखणे रा. गोपालपुरी, हनुमान मंदिर चंद्रपुर असे आरोपींचे नाव असून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे .\n१२ मार्च रोजी पोलिस स्टेशन रामनगर येथे अपराध क. २९१/२०१९ कलम ४५७,३८० भादवि चा गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा नोंद होताच गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाने माहिती काढण्यास सुरूवात केली. काही तासात स्थानिक गुन्हे शाखेस मिळालेल्या गोपनीय माहितीवरून समाधी वार्ड चंद्रपुर येथे राहणारा आरोपी वैभव दिलीप जातेगावकर यास ताब्यास घेवुन सखोल विचारपुस केली असता, त्याने मंदिरातील चोरी ही तो आणि त्याचे साथीदार यांनी मिळवुन केल्याची कबुली दिल्याने आरोपी नामे आकाश केशव दखणे रा गोपालपुरी हनुमान मंदिर चंद्रपुर + १ यांना अटक करण्यात आली आहे. आरोपीकडुन मंदिरातील मुर्तीचे डोंक्यावरील चांदिचे झुंबर, दानपेठीतील नगदी २३८० रू. व गुन्हयात वापरलेली हिरो होन्डा स्प्लेंडर क्र. एमएच- ३४ एएच-७७८९ असा मुद्देमाल २४ तासात ताब्यात घेण्यात आला आहे. सदर गुन्हयातीन तीन्ही आरोपीना अटक करण्यात आली असुन गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन रामनगर हे करीत आहे.\nसदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक चंद्रपुर, डाॅ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, स्था. गु. शा. चंद्रपुर यांचे नेतृत्वात सफौ पंडीत वरहाटे, नापोशि चंदु नागरे, नापोशि अविनाश दशमवार, नापोशि जमिल खान पठान यांनी पार पाडली.\nVNX मराठी न्यूज चॅनल\nमोबाइलवर खणखणत असलेल्या होळी सणाच्या संदेशात हरवत च..\nवर्धा लोकसभा मतदार संघ : आज एक नामांकन दाखल, ७ उमेदवारांकडून १४ अर्जाची उचल\nलोकसभा निवडणुकीसाठी नवीन ५ हजार ४८६ व्हीव्हीपॅट मतदान यंत्रे : अश्विन मुदगल\nप्रतीकात्मक दहनातून व्यसनमुक्तीचा संकल्प, पोटेगाव पोलीस मदत केंद्राचा पुढाकार\nमुलीच्या घरच्यांचा लग्नाला विरोध , प्रेयसीवर चाकूने वार करून प्रियकराचा आत्महत्येचा प्रयत्न\nआलापल्ली येथील पावसामुळे बाधित नागरिकांना जिल्हा परिषद उपाध्यक्ष कंकडालवार यांनी केली आर्थिक मदत\nजखमी अवस्थेत आढळून आलेल्या ‘हिमालयीन ग्रिफन’ जातीच्या स्थलांतरीत गिधाडाला केले निसर्गमुक्त\nउद्यापासून ४८ केंद्रावरून १४ हजार विद्यार्थी देणार १२ वीची परीक्षा\nघरगुती वादातून मातेनेच दोन चिमुकल्यांना हौदात बुडवून मारले\nचंद्रपूर आरटीओ कार्यालयात परवाना विभागातील खासगी इसम एसीबीच्या जाळ्यात\nचामोर्शी मार्गावरील डॉ. गगपल्लीवार लेआऊट मधील ओपन स्पेसचे सौंदर्यीकरण करा\nविविध गावांमध्ये नक्षल बंदला केला नागरिकांनी विरोध\nस्कूल बसच्या धडकेत सुरक्षा रक्षक ठार, राजुरा येथील घटना\n'आधार' साठी आता ‘लाइव्ह फेस फोटो’ योजना टप्प्याटप्प्याने सुरू करणार\nफलकांच्या माध्यमातून गिधाड संवर्धनासाठी वेधले जात आहे नागरिकांचे लक्ष\nपेरमिली येथील आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीचा विनयभंग, पाच आरोपींना अटक\nरिमोटद्वारे वीजचोरीकरणाऱ्यांविरुध्द महावितरणची १ सप्टेंबरपासून विशेष मोहीम\nमाहिती अधिकारात मागविलेल्या माहितीऐवजी अर्जदाराला मिळाले वापरलेले कंडोम\nधानाला पाचशे रुपये बोनस देण्यात येईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nओबीसींच्या विविध मागण्यांसाठी ओबीसी महासंघाच्या वतीने गडचिरोलीत धरणे आंदोलन\nमहावितरणच्या नव्या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल : ना. देवेंद्र फडणवीस\nतेंदुपत्ता संकलनासाठी देऊ केलेले पैसे नक्षल्यांना न मिळाल्यानेच पुडो यांची हत्या \nसंतप्त अभियोग्यता धारक उद्या थेट पुण्याच्या शिक्षण आयुक्त कार्यालयावर देणार धडक\nखारडी येथील शेतशिवारात अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी\n२४ ऑक्टोबर ला आदिवासी माना जमातीचा 'अं���लबजावणी मोर्चा' धडकणार अ.ज.प्र.तपासणी समितीच्या गडचिरोली कार्यालयावर\nभरमार बंदुकीने चितळाची शिकार, तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी\nएकलव्याच्या भूमीतून अर्जुनाचे विक्रम मोडीत निघतील : ना.सुधीर मुनगंटीवार\nघरगूती वादातून पतीने केली पत्नीची हत्या\nधानोरा-सोडे मार्गावर, दुचाकीची सायकलस्वारास धडक : दुचाकीस्वार जखमी\nटीआरएसला तेलंगणात पुन्हा सत्ता राखण्यात यश\nउभ्या असलेल्या ट्रकच्या केबीन मध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला चालकाचा मृतदेह\n२८ फेब्रुवारीला किसान क्रेडीट कार्ड अभियान राबविणार , शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा\nसुकमा जिल्ह्यात 'प्रहर चार' अभियानात ९ नक्षलवाद्यांचा खात्मा, दोन जवान शहिद\nझाडे, झाडीया समाजाच्या समस्या लवकरच निकाली निघणार : आ.डाॅ. देवराव होळी\n.स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका ‘साथ दे तू मला’\nआंतरीक रक्षण करीत असतांनाच अवयव दान करुन जवानानी सामाजिक दायीत्वाची भावना जपली : पोलिस महानिरिक्षक राज कुमार\nआरोपीचे पोलीस ठाण्यातून पलायन , लोहमार्ग पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी निलंबित\nशिक्षक दिनी आयोजित शिक्षकांचे आंदोलन मागे, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी यशस्वी चर्चा\nतिनही विज कंपन्यांतील कर्मचारी, अभियंते, अधिकारी करणार उद्यापासून संप\nनक्षल्यांकडून हत्यासत्र सुरुच : पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन आणखी एकाची हत्या\nराज्य लोकसेवा आयोगाच्या २०१९ परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर\nजीसॅट-२९ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण\nविज्ञान कथेवर आधारित 'उन्मत्त' २२ फेब्रुवारी ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार\n१९ वर्षीय शालेय हॅन्डबाॅल स्पर्धेत साहिल परसवार ची राष्ट्रीय संघात निवड\nग्रामपरिवर्तक कस्तुरे ॲसीड हल्ला प्रकरण : धर्मा राॅय याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nरापमच्या बसेसची बांधणी इतकी कमकुवत का\nनवरा - बायकोच्या भांडणातून सरपंच असलेल्या बायकोची वाढदिवशीच विष पिऊन आत्महत्या\nनागपूर येथील सहापदरी केबल स्टेड रामझुला उड्डाण पूल टप्पा २ चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण\nअखेर सिकलसेल, एचआयव्हीग्रस्त रुग्णांच्या मोफत प्रवास योजनेची अंमलबजावणी सुरू\nआलापल्ली येथे २.२० कोटी रुपयांच्या निधीतून बनणार हायटेक बसस्थानक\nहर्षवर्धन सदगीर चंद्रपूर महापौर चषक कुस्ती स्पर्धेचा अजिंक्यवीर, म��िला गटात भाग्यश्री फंड विजयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aksharnama.com/client/author_articles/%E0%A4%97.%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0.%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-03-22T10:54:04Z", "digest": "sha1:LQHBQWCNGPAUUSH6NFNNBC5YBJRB6KGR", "length": 4322, "nlines": 111, "source_domain": "www.aksharnama.com", "title": "अक्षरनामा : लेख", "raw_content": "\nमाणसं : कालची, आजची, उद्याची\nतळवलकर : एक मूल्यमापन\nचला, शास्त्रीय संगीत ऐकू या\nतळवलकर : एक मूल्यमापन\nरामचंद्र गुहा @ 60\nबाबरी पतन @ २५\nकोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)\nमहात्मा गांधी आणि विन्स्टन चर्चिल\nअखेर २१ वा दिवस उलटला. गांधीजी अत्यंत क्षीण झाले असले तरी अद्याप जिवंत आहेत आणि त्यांचे उपोषण समाप्त होत आहे, ही बातमी येताच आम्हा सर्वांच्या मनावरील ओझे उतरले. ३ मार्च १९४३ चा तो दिवस होता. आम्ही सुटकेचा नि:श्वास सोडला. आनंदाने हर्षभरित झालो. चर्चिल आणि केंद्रातील गृहमंत्री रेजिनॉल्ड मॅक्स्वेल यांनी केलेली जय्यत तयारी फुकट केली.......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/nubiya-m-2/", "date_download": "2019-03-22T10:39:27Z", "digest": "sha1:K6F43R7DK3DNG5E2PSDSVRG3J7EGXDIJ", "length": 6031, "nlines": 73, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "१६ मेगापिक्सल्सच्या फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज नुबिया एम२ लाईट", "raw_content": "\nकॉंग्रेसमध्ये भूकंप ; प्रवीण छेडा भाजपमध्ये\nमावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत\nशिवसेनेनं उस्मानाबादचा उमेदवार बदलला, खा.गायकवाडांना नारळ ओमराजेंना संधी\nमोहिते-पाटील यांच्या पाठोपाठ डॉ. भारती पवारांचा राष्ट्रवादीला रामराम\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामापासून प्रभावित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला – गंभीर\nपक्ष विरोधी कारवाया केल्याबद्दल धवलसिंहांची शिवसेनेतून हकालपट्टी\n१६ मेगापिक्सल्सच्या फ्रंट कॅमेर्‍याने सज्ज नुबिया एम२ लाईट\nनुबिया कंपनीने भारतात एम या श्रेणीला सादर करतांना पहिल्यांदा एम२ लाईट हे १६ मेगापिक्सल्सच्या फ्रंट कॅमेर्‍याने युक्त असणारे मॉडेल लाँच केले आहे.\nअलीकडे फ्रंट कॅमेर्‍यांवर कंपन्यांनी विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. नुबिया एम२ लाईट या मॉडेलमध्ये तब्बल १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात इनबिल्ट एलईही फ्लॅश तसेच ७९.८ अंशाचा वाईड लेन्स प्रदान करण्यात आला आहे. यासोबत यासाठी नऊ ब्युटी मोड आणि तब्बल ९० मॉड प्रदान करण्यात आले आहेत. तर यातील रि��र कॅमेरा १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. यात ५.५ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतांचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. ऑक्टा-कोअर मीडियाटेक एमटी६७५० प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलमध्ये चार जीबी रॅम व ३२ जीबी इनबिल्ट स्टोअरेज असून ते मायक्रो-एसडी कार्डने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या मार्शमॅलो या आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा नुबिया युआय ४.० हा इंटरफेस प्रदान करण्यात आला आहे. तर यात ३००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अमेझॉन इंडिया या ई-पोर्टलवरून उपलब्ध करण्यात आला आहे.\nभारतातील EVM सुरक्षित,छेडछाड होऊ शकत नाही : निवडणूक आयोग\nविरोधी पक्षनेते झाले विनोदी पक्षनेते; पी.ए.चं whatsapp बंद पडलं,धनुभाऊंनी मोदींना जबाबदार ठरवलं\n… तर तुमचंही WhatsApp बंद होणार\nGionee S10- चार कॅमेर्‍यांनी सज्ज जिओनी एस १०\nGallery Guardian- न्यूड फोटो काढल्यास पालकांना अलर्ट देणारं ‘गॅलरी गार्डियन’ हे अॅप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/marathinames/indian-surnames/", "date_download": "2019-03-22T10:31:25Z", "digest": "sha1:FYCP4WRFQTG2EW2WCAGVOZWFRXSRKQS2", "length": 8003, "nlines": 76, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "भारतीय आडनावे – Marathi Surnames and Names", "raw_content": "\n[ May 7, 2018 ] मराठी आडनाव कोशाची सुरूवात\tआडनावांविषयी विविध लेख\n[ May 7, 2018 ] स्थलांतरीत कुटुंबांची आडनावं\tआडनावांविषयी विविध लेख\n[ February 26, 2018 ] अपत्यपिढी आणि आनुवंशिकता\tआडनावांविषयी विविध लेख\n[ February 26, 2018 ] पुरूषसत्ताक समाजाची लक्षणे\tआडनावांविषयी विविध लेख\n[ February 26, 2018 ] आडनावाबद्दलचा अभिमान, जिव्हाळा आणि प्रथा\tआडनावांविषयी विविध लेख\nHomeआडनावांविषयी विविध लेखभारतीय आडनावे\nFebruary 25, 2018 आडनावांविषयी विविध लेख\nभारतात, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि पश्चिमेपासून पूर्वेपर्यंत वेगवेगळ्या भाषिकांचे, संस्कृतींचे, चालीरिती आणि परंपरा जपणारे प्रदेश आहेत. पंजाब, अुत्तर प्रदेश, बंगाल, राजस्थान, गुजराथ, महाराष्ट्र, कोंकण-कारवार, कर्नाटक, आंध्र, तामीळनाड, केरळ वगैरे प्रदेशात, कुळ ओळखण्याच्या वेगवेगळ्या पध्दती आहेत. म्हणजेच कुलनामे वापरण्याच्या, पुरातन काळापासून रूढ झालेल्या परंपरा आहेत.\nदक्षिण भारतात, व्यक्तीचे नाव, वडिलांचे नांव, आणि कुलनामाबरोबरच गावाच्या नावाचाही निर्देश करतात.\nमराठी साम्राज्याच्या अुत्तरेकडील विस्तारामुळे बडोदा, ग्वाल्हेर, अिंदूर, देवास वगैरे ठिकाणी हजारो मराठी कुटुंबे स्थायिक झाली आहेत. घरात त्यांचे मराठीपण टिकून आहे. पानिपतच्या दारूण पराभवाला १४ जानेवारी २०१० रोजी २५० वर्षे पूर्ण झाली. अेखाद्या घटनेला भयंकर अपयश आले तर त्या घटनेचे पानिपत झाले असा वाक् प्रचार रूढ झाला आहे.\nसदाशिवरावांबरोबर लढाआीत सहभागी झालेले पण जिवंत राहिलेले सुमारे ३०० योध्दे तेथेच स्थायिक झाले. या २५० वर्षात त्यांच्या वारसांची संख्या १० लाखावर पोचली आहे. आता ही सर्व कुटुंबे हरयानवी झाली आहेत. त्यांची आडनावेही बदलली आहेत. पवारांचे पनवार, महालेंचे महालान, जोगदंडांचे जागलान असे परिवर्तन झाले आहे.\nतंजावरकडेही बरीच मराठी कुटुंबे स्थायिक झाली आहेत.\nमराठी आडनावांचा अभ्यास हा अेक गहन विषय आहे. मराठी आडनावात असलेल्या विविधतेमुळे कित्येक वेळा विनोद, मनोरंजक किस्से आणि गमतीजमती निर्माण होतात. अशाच काही आडनावातील गमतीजमती येथे संकलीत केल्या आहेत. त्या त्या आडनावांच्या व्यक्तींनी, या गमतीजमतींचा आनंद, खेळीमेळीने घ्यावयाचा आहे, कारण त्या आडनावांची हेटाळणी करण्याचा मुळीच अुद्देश नाही.\nमराठी आडनावं – माअी\nआडनावांच्या नवलकथा – पठ्ठे बापूराव\nआडनावांच्या नवलकथा – पेण्ढरकर\nमराठी आडनाव कोशाची सुरूवात\nआडनावाबद्दलचा अभिमान, जिव्हाळा आणि प्रथा\nव्यक्तींची माहिती संपादित करा\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते २०१४\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathisrushti.com/articles/narali-paurnima-at-worli-koliwada/", "date_download": "2019-03-22T10:29:14Z", "digest": "sha1:DSMFR3WU4XDN4QHIDWFHDNYHGRG7KD4I", "length": 29408, "nlines": 153, "source_domain": "www.marathisrushti.com", "title": "सन आयलाय गो आयलाय गो, नारली पुनवेचा @ वरली कोलीवाडा.. – Marathisrushti Articles", "raw_content": "\nसाहित्य – ललित लेख\n[ March 22, 2019 ] उलट पालट सारे घडे\tकविता - गझल\n[ March 22, 2019 ] आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र : भाग १-अ\tवैचारिक लेखन\n[ March 22, 2019 ] रुद्रा – कादंबरी – भाग १४\tकादंबरी\n[ March 21, 2019 ] एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३\tमराठी भाषा आणि संस्कृती\nHomeदिनविशेषसन आयलाय गो आयलाय गो, नारली पुनवेचा @ वरली कोलीवाडा..\nसन आयलाय गो आयलाय गो, नारली पुनवेचा @ वरली कोलीवाडा..\nAugust 27, 2018 नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश दिनव��शेष, संस्कृती\nकाल इतक्या वर्षात पहिल्यांदाच कोळी बांधवांचा ‘नारली पुनवे’चा सण साजरा होताना प्रत्यक्ष पाहिला. आता पर्यंत नारळी पौर्णिमेचा सण कसा साजरा करातात, ते टिव्हीवर पाहिलं होतं. नारळी पौर्णिमा म्हणजे समुद्राला सोन्याचा नारळ अर्पण करून दुसऱ्या दिवसापासून मासेमारी करण्यासाठी कोळी बांधव आपली होडी दर्यात ढकलतो, येवढंच शाळेच्या पुस्तकांतून नाॅलेज मिळालं होतं. या निमित्ताने ‘कोळी डान्स’ होतो, हे ज्ञान नंतर टिव्ही किंवा मराठी गाण्यांचे काही कार्यक्रम पाहून प्राप्त झालं होतं. पण तेवढंच. प्रत्यक्षात कोळी समाजाचा हा सण, मी समजत होतो त्यापेक्षा कितीतरी पटीने आशयसमृद्ध आहे, हे मला काल समजलं..\nवरळीचा कोळीवाडा हा मुंबई बेटांच्या स्वरुपात होती तेंव्हापासूनचा आहे. मुंबईतील पहिले रहिवासी म्हणजे समुद्र किनाऱ्यांच्या आधाराने राहाणारे कोळी. सहाजिकच त्यांच्या देवता या मुंबईतील अत्यंत प्राचीन देवता समजल्या जातात. यापैकी एक म्हणजे वरळी कोळीवाड्याची देवता ‘श्री गोलफा देवी’.. मुंबईतील प्राचीन देवतांच्या अभ्यासाच्या निमित्ताने वरळी कोळीवाड्याच्या श्री गोलफा देवीची माहिती घेण्यासाठी माझं जाणं झालं होतं. त्यातून माझी ओळख वरळी कोळीवाड्यातील श्री. अधिश काटकर, श्री. सागर कोळी, श्री. अमेय वरळीकर या हुरहुन्नरी आणि उत्साही तरुणांशी झाली होती आणि तोच दुवा पकडून मी काल मुंबईतील हा सर्वात प्राचीन सण वरळी कोळीवाड्यात पारंपारीक थाटात कसा साजरा होतो, हे पाहाण्यासाठी गेलो होतो.\nआजवर टिव्हीवर पाहिलं होतं, त्यापेक्षा कितीतरी पटीने उत्साहात हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या देवतांच्या सणाप्रमाणेच, वरळी कोळीवाड्यातही दरवर्षी या दिवशी पालख्या निघतात. या पालख्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे या पालख्यांमधे समुद्र देवतेचं अधिष्ठान असतं. बोट, बोटीतील नाखवा, फेर धरून नाचणाऱ्या स्त्रिया आणि मधोमध कऱ्यामधे सोनेरी कागद लपेटलेला नारळ असतो. ज्यांचं अवघं जीवन समुद्रावरच अवलंबून असतं, तो समुद्र या पालख्यांमधे देवाच्या जागी असतो. समुद्र नांगरणाऱ्या कोळ्यांचं जीवन समिंदराच्या लहरीपणाशी घट्ट निगडीत. मासेमारीला खोल समुद्रात गेलेला नाखवा सुखरुप परत येईल, याची खातरी देता येत नाही. त्यासाठी समुद्र देवता सदा प्रसन्न असावी आणि त्या���ने नाखवाची काळजी घ्यावी, यासाठी त्याची पुजा दरवर्षी या दिवशी केली जाते. अर्थात आता आधुनिक बोटी आणि संपर्काच्या अत्याधुनिक साधनांमुळे खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या कोळ्यांचा जीव धोक्यात आला असता, तो वाचण्याची शक्यता पूर्वीपेक्षा कैक पटीने वाढलेली असली तरी, कोळी बांधवांनी त्यांची प्रचीन परंपरा प्राणपणाने जपलेली आहे. आधुनिक काळातही समुद्राची त्याचसाठी पुजा केली जाते..\nकोणत्याही समाजातील कोणत्याही सणां-समारंभात (यात लग्न समारंभही आले) त्या त्या समाजातील स्त्रियाच पुढे असतात. किंबहूना आपले सण-समारंभ-उत्सव स्त्रियांसाठीच साजरे होत असावेत, असं माझं मत आहे. सणा-सुदीला स्त्रियांचा उत्साह, त्यांच्या नटण्या-मुरडण्याला आणि नाच-गाण्याला उधाण आलेलं असतं. नारळी पौर्णिमा तर साक्षात समुद्र देवतेशी संबंधीत सण आणि समुद्राचा आणि उधाणाचा तर सख्खा संबंध. तेच उधाण या समुद्राच्या लेकींमधे उतरलं नसतं तरच नवल. काल मी हे प्रत्यक्ष पाहिलं. नटून थटून, पारंपारीक पेहेरावात, टना-मणाचं सोनं ल्यालेल्या कोळी स्त्रिया, बेभानपणे त्यांच्या पारंपारीक नाचात (ह्याला डान्स म्हणणं म्हणजे त्यावर अन्याय आहे) हरवून गेल्या होत्या. त्यांचा तो देखणा साजशृंगार पाहून मला कुठेतरी वाचलेलं शाहीर होनाजी बाळा यांचं,\n“गळ्यामधे हार, पायि पोल्हार,\nहातात झळकते जडावाची आंगठी ग..\nडोईस मूद शखडी, हाले हलकडी,\nमनगट्या गोठपाटल्या हाति दाटल्या,\nबाजुबंद दंडावरी, जरतारी चोळी अंजिरी..\nजवाहर पुतळ्यांची माळ गळाभर\nलसण्या, ठुशा कंठी गळा भरपूर..\nकानी कुंडले की, भोकरे नक्षीदार\nकानात घातले काप, वरती मोर..\nदोन द्राक्षांचे बेल बुगडीवर\nसात सर्ज्यांची नथ ठपकेदार…\nराखडी केतक केवड्या जडित लालड्या\nमंजूळ वाजती पदी जोडवी तोरड्या..\nहे पद आठवलं..ह्या गाण्यातले शब्द काल वरळीच्या कोळीवाड्यात माझ्यासमोर साक्षात जिवंत होऊन ठेक्यात नाचताना मी पाहिले..\nकोळी पुरुष, तरुण, लहान मुलंही कमरेला पारंपारीक त्रिकोणी रुमाल, सुरका बांधून, वर शर्ट किंवा टि-शर्ट घालून आणि डोक्यावर सुप्रसिद्ध दोन गोंड्यांची लाल टोपी घालून पालख्यांच्या मिरवणुकीत सामिल झालेले दिसले. कानाला गोड वाटणाऱ्या कोळी गाण्यांच्या ठेक्यावर त्यांचे पारंपारीक नाच सुरू होते..एकच उणीव जाणवली, गोड उच्चाराची, नकळत ठेका धरायला लावण��री कोळी गीतं लाऊड स्पिकरवर लागलेली होती, कुणाच्या तोंडातून ऐकायला मिळाली नाहीत..\nआपल्या देशातील जाती आणि जमाती हे आपल्या भारतीय समाजाचं एक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक समाजाच्या चालीरीती, खाण्याचे पदार्थ, सण-समारंभ, पेहेरावांच्या इतक्या विविध तऱ्हा आहेत, की ते पाहाताना, अनुभवताना ही विविधता कोणी आणि कशी आणली असावी याचा विचार मनात येतो. कालही वरळी कोळीवाड्यातील पारंपारीक वेष परिधान केलेले स्त्री-पुरूष पाहिले, आणि तोच विचार मनात आला. नंतर लक्षात आलं की, खाणं-पिणं, सण-समारंभ, पारंपारीक वेष इत्यादी, तो तो समाज किंवा जमात करत असलेल्या कामामुळेच अस्तित्वात आला आसावा. आपण जे काम करतो, त्या कामाला अनुरुप, काम करताना अडथळा येणार नाही अशा पद्धतीने पेहेराव विकसित झाला, असं वाचलेलं प्रत्यक्षात समोर दिसत होतं..\nकोळी पुरुष कमरेला गुंडाळत असलेला सुरका पुढून त्रिकोणी,तर मागून पाय उघडे टाकून ढुंगणाकडे वर खोचलेला असतो. पाण्यात उकिडवं बसून काम करावं लागत असल्यामुळे, मागून पाण्यात वस्त्र भिजू नये यासाठी ह्या सुरक्याचं प्रयोजन असावं. तसंच पुरुषांची गोंडेदार टोपी, दर्यावर वाहाणारं वारं कोणत्या दिशेला वाहातंय, हे समजण्यासाठी असावी, हे मला काल वरळीच्या किनाऱ्यावरच्या भणाणत्या वाऱ्यामुळे समजलं.. दिसतील इथपर्यंत वर नेसलेला असतो. कोळी स्त्रियांचा वेशहा तसाच, व्यवसायाला अनुरूप. घट्ट लपेटलेली, कंबरेभावती पदराचे दोन-चार लपेटे मारलेली नऊवारी वाटेल अशी, परंतू नऊवारीपेक्षा काहीशी वेगळी साडी. ही साडी, तिला नऊवारी म्हणत असले तरी, प्रत्यक्षात ‘बारा वारी’ असते. घरधन्याने दर्यातून लुटून आणलेल्या म्हावऱ्याने भरलेल्या टोपल्या उचलताना कंबरेला जोर मिळावा म्हणून हे तीन वार लांबीच्या पदराचं लपेटणं. मागून, पुरुषांप्रमाणेच उकिडवं बसून काम करताना भिजू नये, अशा पद्धतीनेच साडीचा काष्टा घट्ट नेसला जातो..\nजसा वेश, तसाच देवाला नैवैद्यही. शेतकरी जमिन नांगरतो व त्यातून पिकलेलं धान्य देवाला नैवेद्य म्हणून दाखवतो. कोळी समुद्र नांगरतो आणि सहाजिकच देवाला समुद्रातून घेतलेलं पीक, म्हणजे म्हावऱ्याचा नैवेद्य दाखवतो. काल वरली कोलीवाड्यात नारली पौर्णिमेला देवाला मी अंगापिंडाने भरलेली पापलेटा आणि कुर्ल्यांचा निवेद दाखवलेला पाहिला तेंव्हा मला ते बघायला मजा वाटली होत���, परंतु आश्चर्य मात्र बिलकूल वाटलं नव्हतं. ‘त्याने’ दिलेलं ‘त्याला’च काही अंशाने परत द्यायचं आणि हे ‘माझं नसून तुझी कृपा आहे’ ही जाणीव सतत बाळगायची, हे हिंन्दू संस्कृतीचं एक वैशिष्ट्य पुन्हा एकदा माझ्यासमोर वरली कोलीवाड्यात उभं ठाकलं होतं..\n‘कोळी समुद्र नांगरतो’ हे वाक्य सत्याच्या जास्त समिप जाणारं आहे, असं मला वाटतं. कारण ‘कोळी’ हा शब्द कन्नड भाषेतल्या ‘कोळ्ळ’ किंवा ‘कोळ्ळू’ ह्या शब्दावरून आला असावा, असं मला वाटतं. कन्नड भाषेत ‘कोळ्ळ’ किंवा ‘कोळ्ळू’चा अर्थ ‘नांगर’ असा आहे. यावरुनच मराठीत नांगरासाठी ‘कोलू’ असा शब्द आला. उदा. ‘गाढवाचा कोलू फिरवला’ हा शब्द प्रयोग माझ्या वयाच्या लोकांनी, शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकात वाचलेला त्यांना आठवत असणार. पेशवाईत एखाद्या गावाला शिक्षा म्हणून बेचिराख करायचं असेल, तर त्या गांवावत ‘गाढवाचा कोलू’, म्हणजे गाढवाचा नांगर फिरवायचे ही गोष्ट आपण शाळेत असताना, बाल शिवाजींचं जिजाऊंसोबत पुण्यात आगमन होतं त्या धड्यात वाचलेली होती..\nपालख्यांतून “अरे बेगीन बेगीन किनारी जाऊ देवाचे पुंजेला, हात जोरूंशी नारल सोन्याचा देऊया दर्याला..” म्हणत नेण्यात आलेला सोन्याचा नारळ शेवटी विधिवत समुद्राला अर्पण केला जातो, ते दृष्यही हेलावून टाकणारं होतं. अवघं वातावरणंच पवित्र झालेलं जाणवत. कालच्या पावसाळी सायंकाळी वरळीच्या किनाऱ्यावर कोळी सुवासिनी समुद्राला मनोभावे ओवाळत होत्या. त्यांच्या हातातल्या तबकातील दिव्यांचा मंद, सात्विक उजेड त्यांच्या भावव्याकूळ चेहेऱ्यावर पडला होता. समुद्राची त्या जणू पूजा करून येत्या मोसमात आम्हाला भरभरून दे, असं आर्जव करत होत्या असंच मला वाटत होतं. समुद्राला भाऊ मानून आपल्या घरधन्याची रक्षा कर, असं त्याला बहिणीच्या मायेनं ‘रक्षाबंधन’ही घालत होत्या. त्यांची पुजा झाल्यावर प्रत्येकीच्या घरधन्याने पालखीतून भक्कीभावाने मिरवत आणलेला सोन्याचा नारल मनोभावे समुद्राला अर्पण करून सागराला नमस्कार केला आणि नारली पुनवेच्या सणाची सांगता झाली.\nपंचमहाभूतांना देव मानून त्यांचं देवस्वरूप आजच्या विज्ञान युगातही जपणारी आपली संस्कृती किती महान आहे, हे अशावेळी कळतं. हे जपलं पाहिजे. नविन पिढ्यांमधे यासारख्या सणांच्या ठेव्याची जपणूक व्हावी म्हणून शाळेतल्या मुलांना आवर्जून हे ���से सण, पारंपारीक पद्धतीने साजऱ्या केल्या जाणाऱ्या ठिकाणी नेऊन पालकांनी प्रत्यक्ष दाखवायला हवेत. ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे..\nफोटो- हेमंत पवार व चंदन विचारे\nआभार- अधिश काटकर, सागर कोळी, स्वकीत काटकर, अमेय वरळीकर.\nAbout नितीन अनंत साळुंखे उर्फ गणेश\t361 Articles\nश्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.\nकोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ\nताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...\nकोकणचा मेवा – जामफळ\nउन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...\nकोकणचा मेवा – फणस\nप्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...\nकोकणचा मेवा – जांभूळ\nकोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...\nनितीन अनंत साळुंके उर्फ गणेश यांचे साहित्य\nआहे मनोहर तरी.. (भाग तिसरा)\nखडा पारशी.. भाग २\nखडा पारशी.. भाग १\nकंपन्या खालसा करु, प्रजेचं राज्य आणू..\nआहे मनोहर तरी..- (भाग दुसरा)\nआहे मनोहर तरी.. – (भाग पहिला)\nगाजलेले / लोकप्रिय लेख\nमराठीसृष्टीचा प्रवास १९९५ ते ….\nतुमची साईट मराठीत बनवा\nमराठी क्लासिफाईडस डॉट कॉम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-13/segments/1552912202642.32/wet/CC-MAIN-20190322094932-20190322120932-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}