diff --git "a/data_multi/mr/2021-39_mr_all_0658.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-39_mr_all_0658.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-39_mr_all_0658.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,510 @@ +{"url": "https://www.loksatta.com/pune/six-cars-burned-in-a-month-akp-94-2072146/", "date_download": "2021-09-26T21:44:22Z", "digest": "sha1:G5BAISW54JRNEZA5RCQZWRZ3HCV7LJRJ", "length": 14167, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Six cars burned in a month akp 94 | महिनाभरात सहा मोटारी जळून खाक", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nमहिनाभरात सहा मोटारी जळून खाक\nमहिनाभरात सहा मोटारी जळून खाक\nचिंचवडच्या अ‍ॅटो क्लस्टर सभागृहासमोरच्या प्रशस्त रस्त्यावर सायंकाळी पाच वाजता एका महागडय़ा मोटारीने अचानक पेट घेतला.\nWritten By लोकसत्ता टीम\nआलिशान मोटारींना आग लागण्याच्या प्रकारांत वाढ\nपिंपरी : रस्त्यावरून भरधाव धावणाऱ्या आलिशान मोटारींना आग लागण्याचे प्रकार शहरात वाढले आहेत. गेल्या महिनाभरात अशा सहा घटना घडल्या. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मोटारी मात्र जळून खाक झाल्या. नामांकित कंपन्यांच्या या मोटारी अचानक पेट का घेतात, असा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याची शक्यता अग्निशामक दलाकडून व्यक्त आली असून खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nचिंचवडच्या अ‍ॅटो क्लस्टर सभागृहासमोरच्या प्रशस्त रस्त्यावर सायंकाळी पाच वाजता एका महागडय़ा मोटारीने अचानक पेट घेतला. वाहनचालक तत्काळ मोटारीतून बाहेर आल्याने बचावले. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा निष्कर्ष नंतर काढण्यात आला. रावेतला शाळेची बस पेटली होती. सुदैवाने त्यात विद्यार्थी नव्हते. त्यानंतर काळेवाडीत रस्त्यावरील एक मोटार पेटली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ताथवडय़ात रघुनंदनसमोर मोटारीला आग लागली. त्यानंतर पिंपरी त हॉटेल गोकुळसमोर रिक्षा जळाली. निगडीच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या मोटारीलाही आग लागली. क्षणार्धात मोटार जळून खाक झाली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वेळीच प्रसंगावधान राखून सर्व सदस्य मोटारीबाहेर पडू शकल्याने बचावले. काही दिवसांपूर्वीच, पिंपरी पालिकेसमोर प्रवाशी घेऊन निघालेल्या पीएमपी बसने पेट घेतला होता. तसाच प्रकार चिंचवडच्या मॉलसमोरही घडला होता. दोन्ही घटनेत बसमधील प्रवाशी तत्परतेने खाली उतरल्याने बचावले होते.\nचारचाकी वाहनांना आग लागण्याचे प्रकार होत असताना दुचाकीही सुरक्षित नसल्याचे चित्र पुढे आले आहे. गेल्या शनिवारी (२५ जानेवारी) आकुर्डीत सायंकाळी गर्दीच्या वेळी धावत्या दुचाकीला आग लागण्याचा प्रकार घडला. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्याने पु���ील प्रसंग टळला. थोडय़ाच वेळात दुचाकी जळून खाक झाली. या घटनेचे चित्रीकरण करण्यासाठी गर्दी झाली होती.\nचालकांकडून सुरक्षिततेविषयक काळजी घेतली जात नाही. मोटार जुनी झाली तरी त्याकडे लक्ष दिले जात नाही. इंजिनमधून आग लागते, नंतर ती इतरत्र पसरते. आग विझवण्याची साधनेही मोटारीत नसतात. हल्ली वातानुकूलित युनिट असतात, त्या ठिकाणी तांत्रिक समस्या उद्भवतात. धावत्या मोटारी पेटण्याचे प्रकार वाढतच आहेत. – किरण गावडे, मुख्य अग्निशामक अधिकारी, पिंपरी पालिका\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nRCB vs MI : ‘पर्पल’ पटेल बनला ‘हॅटट्रिक’ पटेल.. मुंबई इंडियन्सविरुद्ध हर्षदनं रचला नवा इतिहास\nकोलकाताविरुद्धच्या आक्रमक खेळीबाबत जडेजाने केला खुलासा; म्हणाला…\nगुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही\nरोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी बनवा घरगुती पेय\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्याचा यशाचा चौकार\nएका दिवसात २२-२३ बदाम खावेत का\nCoronavirus : राज्यात दिवसभरात ३ हजार २९२ जण करोनामुक्त ; रिकव्हरी रेट ९७.२४ टक्के\nIPL 2021: विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय\nDaughter’s Day चं औचित्य साधत शिल्पा शेट्टीनं मुलीला दिलं वचन; “मला निवडल्याबद्दल…”\nCSK vs KKR : सर ठरला बाजीगर.. धोनी तंबूत परतल्यानंतर रवींद्र जडेजानं एकहाती फिरवला सामना\nवाहतूकीचे नियम मोडले म्हणून चक्क चिमुरडीने वडिलांनाच सुनावलं; हा सुंदर व्हिडीओ पाहाच\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\n“ पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ऐकत नाहीत, तर … ” ; संजय राऊतांचं पदाधिकारी मेळाव्यात विधान\nसंजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला; म्हणाले, “त्यांच्यावरील प्रेमाखातर मी सव्वा रुपया…”\n“२०२४ मध्येही उद्धव ठाकरेचं मुख्यमंत्री होणार”; संजय राऊतांचं विधान\nभाजपा आमदाराकडून महिला अधिकाऱ्यास शिवीगाळ; ऑडिओ क्लिप व्हायरल\nVideo : गोष्ट पुण्याची – प्राचीन पुण्याचा वारसा जपणारा कुंभार वेस चौक आणि दगडी पूल\nदेवस्थानच्या जमिनींवर पुजाऱ्यांचा अधिकार नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/celebrate-teachers-day-by-interacting-online-with-teachers-in-kalyan-east-27602/", "date_download": "2021-09-26T22:00:08Z", "digest": "sha1:O6MBTM56UE6WESTPEKSHPDCQZEZO3XZB", "length": 13578, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ठाणे | कल्याण पूर्वेत शिक्षकांशी ऑनलाइन संवाद साधून केला शिक्षक दिन साजरा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nठाणेकल्याण पूर्वेत शिक्षकांशी ऑनलाइन संवाद साधून केला शिक्षक दिन साजरा\nसम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, गणेश विद्या मंदिर शाळेच्या शिक्षिका ललिता मोरे, ग्लोबल कॉलेजच्या प्राचार्या सुप्रिया गायकर, आयडियल शाळेचे क्रीडाशिक्षक सुधाकर ठोके, एटम कॅम्पुटरचे संचालक अनिल एटम यांनी शिक्षकांना शुभेच्छा देऊन संवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश ओंबासे यांनी तर तांत्रिक बाजू लीपिका पाल यांनी सांभाळली.\nकल्याण : स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस त्यांच्या विध्यार्थ्यांनी साजरा करायचा ठरवले होते पण राधाकृष्णन म्���णाले की सर्व शिक्षकांचा ही सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून तेव्हापासून म्हणजे १९६२ पासून त्यांचा जन्मदिवस ५ सप्टेंबर त्या निमित्ताने असा साजरा करण्याची पद्धत सुरू झाली.\nकल्याण पूर्व शिक्षक संघाच्या वतीने सर्व शिक्षकांसाठी ऑनलाईन संवादाचे आयोजन केले होते. यामध्ये कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी सहभाग घेऊन सर्व शिक्षकांना शुभेच्छा देऊन शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षकांचे प्रश्‍न आणि समस्या सोडविण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे शिक्षकांना उद्देशून सांगितले. कोकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय मोरे यांनीही शिक्षकांशी संवाद साधून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.\nसम्राट अशोक शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, गणेश विद्या मंदिर शाळेच्या शिक्षिका ललिता मोरे, ग्लोबल कॉलेजच्या प्राचार्या सुप्रिया गायकर, आयडियल शाळेचे क्रीडाशिक्षक सुधाकर ठोके, एटम कॅम्पुटरचे संचालक अनिल एटम यांनी शिक्षकांना शुभेच्छा देऊन संवाद साधला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश ओंबासे यांनी तर तांत्रिक बाजू लीपिका पाल यांनी सांभाळली.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/fashion/actress-priyanka-chopra-jonas-bold-and-hot-designer-dress-look-see-her-latest-bikini-photo/articleshow/84549928.cms", "date_download": "2021-09-26T22:11:06Z", "digest": "sha1:XKMKDKOUW56NZHQ5BDWADD5MLRUXJIHY", "length": 17746, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्रियंका चोप्राचा बोल्ड-हॉट लुक, फोटो पाहून तुम्ही म्हणाल ‘ना देखी कोई ऐसी देसी गर्ल’\nबॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Happy Birthday Priyanka Chopra) एकापेक्षा एक बोल्ड डिझाइनर ड्रेस सहजरित्या कॅरी करते. ही अभिनेत्री आपल्या हटके लुकमुळे नेहमीच चर्चेत असते.\nप्रियंका चोप्राचा बोल्ड-हॉट लुक, फोटो पाहून तुम्ही म्हणाल ‘ना देखी कोई ऐसी देसी गर्ल’\nबॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. दरम्यान शानदार अभिनय कौशल्य आणि जबरदस्त स्टाइल स्टेटमेंटनं अभिनेत्रीनं आपल्या चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केलं आहे. पारंपरिक पोषाखांपासून ते वेस्टर्न आउटफिट्सपर्यंत; सर्वच पॅटर्नचे कपडे ही अभिनेत्री सहजरित्या कॅरी करते.\n(जेनेलिया नटून-थटून पोहोचली होती सलमानच्या बहिणीच्या लग्नात, सुंदर ड्रेसमुळे होती जबरदस्त चर्चेत)\nम्हणूनच तिची फॅशन फॉलो करणाऱ्या महिलावर्गाची संख्या देखील भलीमोठी आहे. प्रियंकाच्या प्रत्येक आउटफिटमध्ये ग्रेस, बोल्ड टच आणि ग्लॅमरस लुक नक्कीच पाहायला मिळतो. याचीच झलक सोशल मीडियावर नुकतीच पाहायला मिळाली. प्रियंकाने गडद निळ्या रंगाची बिकिनी घालून हॉट पोझ दिल्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिनं आपली टोंड फिगर फ्लाँट केल्याचं दिसत आहे. (फोटो सौजन्य - इंस्टाग्राम @priyankachopra, indiatimes)\n(उर्वशी रौतेलाचा विचित्र लुक मेकअप व कपडे होते इतके वाईट की कौतुक करणं कठीणच)\n​प्रियंकाचा स्विमसूटमधील जबरदस्त लुक\nप्रियंकाने (Priyanka Chopra Hot Looks) गडद निळ्या रंगाचा स्विमसूट घातल्याचे आपण या फोटोमध्ये पाहू शकता. या स्विमसूटमधील डीप व्ही नेकलाइन डिझाइनमुळे अभिनेत्रीला प्रचंड हॉट लुक मिळाला आहे. आउटफिटवर तिनं हूप चेन नेकलेस मॅच केले आहे. ज्यामुळे तिचा लुक अधिकच स्टायलिश दिसतोय. या आउटफिटमध्ये अभिनेत्रीची टोंड फिगर उत्तमरित्या हाइलाइट होत आहे.\n(दीपिका पादुकोणने घातला प्रचंड बोल्ड ड्रेस, संतापलेले नेटकरी म्हणाले ‘अतिशय वाईट, असे कपडे का घातले’)\n​पारंपरिक पोषाखातील हॉट लुक\nप्रियंका चोप्राचा साडीतील लुक देखील प्रचंड जबरदस्तच असतो. एका फोटोमध्ये तिनं ब्लाउजशिवायच साडी नेसल्याचं दिसत आहे. या फोटोतील बोल्ड अवतार पाहून चाहतेमंडळी घायाळ झाले होते. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिनं बोल्ड डिझाइनर ब्लाउजसह इंडो-वेस्टर्न पद्धतीने साडी नेसल्याचं दिसत आहे. या दोन्ही फोटोशूटमध्ये प्रियंकाचा हॉट लुक नेटकऱ्यांना पाहायला मिळाला होता.\n(उर्वशी रौतेलाचा बोल्ड ड्रेस पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना, म्हणाले,'अरे हे तर भाड्याचे कपडे आहेत’)\n​थाय-स्लिट ड्रेसमधील बोल्ड अवतार\nजोनस ब्रदर्सच्या डॉक्युमेंट्रीच्या वर्ल्ड प्रीमियरसाठी प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra Bold Looks)या काळ्या रंगाच्या बोल्ड ड्रेसची निवड केली होती. या ड्रेसमध्ये आपण थाय-स्लिट आणि फुल स्लीव्ह्ज डिझाइन पाहू शकता. यामुळे ड्रेस प्रचंड स्टायलिश व सुपर ग्लॅमरस दिसत आहे.\n(कपाळावर टिकली व टॉपऐवजी बिकिनी, प्रियंका चोप्राचा ‘हा’ लुक पाहून नेटकरी म्हणाले…)\n​ग्रेसनं कॅरी केला अतिशय बोल्ड ड्रेस\nप्रियंका चोप्रानं (Priyanka Chopra Dress Collection) आतापर्यंत कित्येक बोल्ड ड्रेस परिधान करून आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. काही लोकांनी तिच्या अवताराचे कौतुक केलं तर काहींनी तिच्यावर टीकेचा भडिमार सुद्धा केला. दरम्यान ग्रॅमी अवॉर्ड्ससाठी तिनं पांढऱ्या रंगाचा सॅटन फॅब्रिकचा गाउन परिधान केला होता. या ड्रेसचं डिझाइन प्रचंड बोल्ड होतं. ड्रेसमधील डीप व्ही नेकलाइन डिझाइनमुळे अभिनेत्री प्रचंड हॉट दिसत होती. तर क्रिस्टल वर्कमुळे आउटफिटला चमकदार लुक मिळाला होता.\n(कतरिना कैफच्या करिअरमधील 'तो' बोल्ड डिझाइनर ड्रेस, हॉट लुकमुळे सोशल मीडियावर उडला होता धुरळा)\n​शीयर-फेदर ड्रेसमधील सुपर ग्लॅमरस लुक\nजोनस कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या एका पार्टीदरम्यान प्रियंका चोप्राने शीयर आणि फेदर मटेरिअलपासून तयार केलेला सुंदर ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमधील हॉट अवता��� पाहून चाहते क्लीन बोल्ड झाले होते. अभिनेत्रीच्या मेकअपपासून ते ड्रेसपर्यंत, सर्व काही एकदम परफेक्ट दिसत होतं.\n(उर्वशी रौतेलाचा विचित्र लुक मेकअप व कपडे होते इतके वाईट की कौतुक करणं कठीणच)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nउर्वशी रौतेलाचा बोल्ड ड्रेस पाहून नेटकऱ्यांना हसू आवरेना, म्हणाले,'अरे हे तर भाड्याचे कपडे आहेत’ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\n ५० इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर ६१% डिस्काउंट, आता घरातच मिळणार थिएटरची मजा\n लॅपटॉप आणि टॅब्स अर्ध्या किंमतीत\nविज्ञान-तंत्रज्ञान २ हजारांच्या बजेटमधील टॉप-१० वायरलेस इयरबड्स, फीचर्स एकदा पाहाच\nब्युटी अभिनेत्रीचा छोट्या स्कर्टमधील हॉट-बोल्ड लुकवर चाहते घायाळ, मांड्या फ्लॉन्ट करताना फोटो व्हायरल\nकरिअर न्यूज Government Job: स्टाफ सिलेक्शनतर्फे ३२६१ रिक्त जागांवर भरती\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य २६ सप्टेंबर २०२१ : या राशींना रविवारी होईल लाभच लाभ\nफॅशन लेकीच्या शॉर्ट्सहूनही छोटा ड्रेस घालून निघाली शनायाची आई, मादक अदांसमोर मलायकाचाही लुक पडेल फिका\nकार-बाइक Mahindra XUV700 : लाँचिंगआधीच 'लीक' झाली प्राइस लिस्ट, 7-Seater व्हेरिअंट्सची किंमत १२.६९ लाखापासून सुरू; बघा डिटेल्स\nमोबाइल नवीन फोन खरेदी करायचाय पुढील आठवड्यात येतायेत ‘हे’ शानदार ५जी स्मार्टफोन, पाहा किंमत-फीचर्स\nआयपीएल पराभवानंतर मुंबई इंडियन्सला अजून एक मोठा धक्का, रोहित शर्माची चिंता वाढली...\nमुंबई मुंबईचे माजी उपमहापौर डॉ. राम बारोट यांचे निधन; उद्या अंत्यसंस्कार\nआयपीएल मुंबई इंडियन्सवर मोठी नामुष्की; सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाचा धक्का, आरसीबी विजयी\nआयपीएल विराट कोहलीने रचला इतिहास, ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा ठरला पहिलाच भारतीय\nपुणे शिवसेना पवारांचा गड भेदणार; संजय राऊत यांचे बारामतीबाबत मोठे वक्तव्य\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/37028", "date_download": "2021-09-26T22:11:35Z", "digest": "sha1:IK45RLVBXKOOD5BGQUUYJT6DFS466SSO", "length": 17823, "nlines": 73, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पुन्हा नव्याने सुरु���ात | प्रकरण १७| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nआतमध्ये जो तो आपल्याच विचारात होता. कोणीही कुणाशी काही बोलत नाही. सगळं संपलं होतं, आता जायचं तरी कुठे आणि का आपण मोहीमेवर होतो तेव्हा संपूर्ण जगाचा अंत झाला.\nपाणबुडीमधली वीजदेखील संपते. मेजर रॉजर्ड बार्बराला सोलर पॅनल चालू करायला सांगतात, ज्याने पाणबुडीमध्ये विजेची निर्मिती होईल. बार्बरा पाणबुडीमधील सर्व सोलर पॅनल चालू करते. थोड्या वेळाने पाणबुडीमध्ये पुन्हा वीज येते. अन्नदेखील संपलं होतं. भुक तर सर्वांनाच लागली होती.\n‘‘आपण तरी का वाचलो आपण सुध्दा मरायला हवं होतं... कमीत कमी हा दिवस तरी पाहता आला नसता...’’ मोहम्मद उदास स्वरात म्हणतो.\nजेन खुर्चीवर पडते , ‘‘खूप भूक लागलीये... माझ्यात चालण्याची देखील क्षमता नाहीये...’’\nअभिजीत, मेजर रॉजर्ड आणि ब्रुस एकमेकांकडे पाहतात. अभिजीत मोहीमेचा प्रमुख असल्याने, मेजर रॉजर्ड सैन्यातील वरिष्ठ अधिकारी असल्याने आणि ब्रुस पाणबुडीचा कप्तान असल्याने सर्व जबाबदारी त्या तिघांची होती. परिस्थितीचं गांभीर्य समजून तिघेही स्वतःला सावरतात.\n‘‘आपल्याला पाणबुडीच्या बाहेर जायला हवं... कदाचीत काही खायला मिळेल...’’ ब्रुस म्हणतो.\n आपल्या कुटूंबातील सदस्य ज्या समुद्रामध्ये मेलेत, त्या समुद्रामधून आपण काय खाणार आपल्या कुटूंबाचं रक्त त्या पाण्यात मिसळलं आहे...’’ स्टिफन.\n‘‘असं नाही स्टिफन, आता आपण जिवंत आहोत...आपल्याला काहीतरी करायला हवं...’’\n‘‘अच्छा... मग काय करायचं आपण\n‘‘स्टिफन, तू जरा शांत बस... इथे आमच्यावर तुम्हा सर्वांची जबाबदारी आहे...’’\nस्टिफन गप्प बसतो. पण त्याचे ‘मग काय करायचं आपण’ हे शब्द अभिजीतला खूप टोचतात. खरंच, काय करायचं आपण\nब्रुस आणि मेजर रॉजर्ड पाणबुडीबाहेर अन्न मिळवण्यासाठी जातात. दोघेही पाणबुडीवर बसूनच असतात. आता नक्की करायचं तरी काय पाण्यात उडी मारली तर मोठे मासे आपल्या शरीराचे लचके तोडतील. इथे बसूनही काही उपयोग नाही. भुकेने मरण्यापेक्षा उन्हाच्या तिव्रतेनेच मरु, असं त्या दोघांना वाटू लागतं. पाणबुडीच्या वरचा भाग देखील गरम झाला होता. त्या दोघांना चटके बसत असतात, पण रिकाम्या हाताने पाणबुडीत जायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं असतं. साधारण दोन ते अडीच तास थांबल्यावर दूर त्यांना एक मोठी पिशवी तरंगत असल्याचं दिसतं. ते अंतर साधारण शंभर मीटर इतकं होतं. ब्रुस पाण्यामध्ये उडी मारतो. पोहत तो त्या पिशवीपर्यंत जाऊन पोहोचतो. पिशवी दाबताच त्याला आतमध्ये काही मऊ असल्याचं जाणवतं. पुन्हा पोहत तो पाणबुडीपर्यंत येतो. मेजर रॉजर्ड त्याला पाण्यातून बाहेर काढतात. दोघे ती पिशवी उघडून बघतात तर त्यात पावाच्या लाद्या आणि काही फळं असतात. शेंगदाणे आणि इतर काही पदार्थ असे असतात जे भरपूर दिवस टिकू शकतील. दोघांना प्रश्न पडतो, ही पिशवी आपल्यापर्यंत तरंगत आलीच कशी पाण्यात उडी मारली तर मोठे मासे आपल्या शरीराचे लचके तोडतील. इथे बसूनही काही उपयोग नाही. भुकेने मरण्यापेक्षा उन्हाच्या तिव्रतेनेच मरु, असं त्या दोघांना वाटू लागतं. पाणबुडीच्या वरचा भाग देखील गरम झाला होता. त्या दोघांना चटके बसत असतात, पण रिकाम्या हाताने पाणबुडीत जायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं असतं. साधारण दोन ते अडीच तास थांबल्यावर दूर त्यांना एक मोठी पिशवी तरंगत असल्याचं दिसतं. ते अंतर साधारण शंभर मीटर इतकं होतं. ब्रुस पाण्यामध्ये उडी मारतो. पोहत तो त्या पिशवीपर्यंत जाऊन पोहोचतो. पिशवी दाबताच त्याला आतमध्ये काही मऊ असल्याचं जाणवतं. पुन्हा पोहत तो पाणबुडीपर्यंत येतो. मेजर रॉजर्ड त्याला पाण्यातून बाहेर काढतात. दोघे ती पिशवी उघडून बघतात तर त्यात पावाच्या लाद्या आणि काही फळं असतात. शेंगदाणे आणि इतर काही पदार्थ असे असतात जे भरपूर दिवस टिकू शकतील. दोघांना प्रश्न पडतो, ही पिशवी आपल्यापर्यंत तरंगत आलीच कशी जेव्हा जगबुडी झाली तेव्हा पाण्याच्या प्रवाहासोबत ही पिशवी पाण्याखाली असायला हवी होती. ते त्या पिशवीच्या बाहेरचा भाग जरा व्यवस्थित बघू लागतात. त्या पिशवीवर ब्राझिलच्या सैन्यदलाचा शिक्का मारलेला होता. दोघे ताबडतोब ती पिशवी घेऊन खाली जातात. आतमध्ये जेन, बार्बरा आणि मोहम्मद भुकेने बेशुध्द झालेले असतात. मेजर रॉजर्ड ती पिशवी अभिजीतला दाखवतात. अन्न मिळालं यापेक्षा इतरही काही मानव जिवंत असण्याची त्यांना आशा वाटते. जेन, बार्बरा आणि मोहम्मदला शुध्दीवर आणत अभिजीत त्यांना पिशवीतील पदार्थ खायला देतो. भुक सर्वांनाच लागलेली होती. इतकी की, त्यांनी संपूर्ण पिशवीच संपवून टाकली. आता मात्र सर्वांना जरा बरं वाटत होतं. पिशवीवर असलेल्या ब्राझिलच्या सैन्यदलाच्या शिक्क्यामुळे अभिजीतने अंदाज बांधला. कदाचित जगबुडी होण्याची जाणिव झाल्याने आपण सांगितल्यानुसार ब्राझिलच्या सैन्यदलाने काही नागरिकांना त्यांच्या जहाजामध्ये घेतलं असेल. जहाज इथून जात असताना चुकून त्यातली एक पिशवी पाण्यात पडली असेल. पिशवी पूर्णपणे बंद असल्याने आणि आतमध्ये हवादेखील असल्याने ती पिशवी पाण्यावरच तरंगत राहिली. याचा अर्थ आपल्याशिवाय आणखी काही माणसं जिवंत आहेत.\nअभिजीत विचारांमध्ये हरवलेला असताना बार्बरा मोठ्याने ओरडते. सगळे तिच्याकडे बघतात. सौर उर्जेच्या सहाय्याने पाणबुडीमध्ये वीज आली होती. म्हणून बार्बराने कॉम्पुटर चालू केला होता. पाण्याखाली असल्याने त्यांची संदेश यंत्रणा विस्कळीत झाली होती. मात्र पाणबुडीमध्ये अशी प्रणाली होती की, एखाद्या वेळी बाहेरील जगाशी संपर्क होत नसेल तर आलेले संदेश कॉम्पुटरमधल्या एका प्रणालीमध्ये साठवले जायचे. त्यामध्येच त्यांना एक मेल अमेरिकी नौसेनेच्या संरक्षण खात्याकडून आला होता. त्यामध्ये लिहिलं होतं,\n‘अभिजीत आणि मेजर रॉजर्ड यांना मोहीम रद्द करुन मागे फिरण्याचे आदेश देण्यात येत आहेत. अभिजीत आणि त्याच्या टीममधील सर्वांनी लवकरात लवकर अर्जेटिना येथील लष्करी जहाजामध्ये यावे. आपल्या कुटूंबियांना आणि इतर सहका-यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सर्व जहाजं कॅनडाच्या दिशेने चालवण्यात येतील.’\nआणखी काही मेल होते, त्यांमध्ये लिहिण्यात आलं होतं,\n‘आपल्याला हा मेल उशीरा मिळत असेल तर आपण कॅनडाच्या दिशेने प्रवास करावा. अमेरिकी नौसेना आपल्याला रडारावर शोधत आहे.’ ‘आशिया खंडातील संशोधकांनी तयार केलेले संयुग अंटार्क्टिकापर्यंत पोहोचू शकले नाही. पहिल्या टप्प्यात पाठवण्यात आलेली विमानं मोठ्या वादळामध्ये उध्दवस्त झाली आहेत. चीन आणि भारत यांची मोहीम अपयशी ठरली आहे.\n‘आपली पाणबुडी रडारवर दिसत नाही.परंतू आपल्या सिस्टममध्ये मेल जतन केले जात असल्याचं आमच्या मुख्य कार्यालयात समजत आहे. शक्य तितक्या लवकर संपर्क करण्याचा प्रयत्न करावा.’\nमेल वाचल्यानंतर अभिजीतसोबत सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रु येतात. आपले कुटूंबीय जिवंत आहेत. सगळे सुखरुप आहेत, त्यांना काही झालेलं नाही या विचाराने सगळे एकमेकांना आलिंगन देतात. बार्बराला कॉम्पुटरवर काहीतरी दिसतं. ‘‘अभिजीत, जरा हे बघ...’’ सगळे पुन्हा कॉम्पुटरच्या जवळ जातात.\n‘‘शेवटचा मेल आपल्याला 10 ऑक्टोबरला आला होता आणि आज सगळं व्यवस्थित असतं तर आजची तारीख आहे 7 नोव्हेंबर, याचा अर्थ या सर्व घटनेला जवळजवळ एक महिना उलटून गेला आहे.’’\nसगळ्यांचे चेहरे पुन्हा गंभीर होतात. जवळजवळ एक महिना हे सर्वजण काही न खाता-पीता जिवंत राहिले तरी कसे जिवंत आहोत ना हेच आपल्यसाठी खूप मोठं आहे, असं समजून अभिजीत आणि सर्वजण आपल्या कुटूंबियांचा शोध घेण्याची तयारी सुरु करतात.\nमोहम्मद आणि जेन लगेचच रडार यंत्रणेतील बिघाड दुरुस्त करु लागतात. स्टिफन दिशादर्शक दुरुस्त करतो. बार्बरा आणि अभिजीत जहाजामधील वीजेचा प्रवाह आणि सर्व सर्किट पुन्हा तपासतात. इंजिनमध्ये पुरेसा विद्युत साठा उपलब्ध होतो. ब्रुस आणि मेजर रॉजर्ड पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज घेतात, पाणबुडीबाहेर जाऊन काही ना काही खाण्याची व्यवस्था करतात. लवकरच सगळे मिळून रडार यंत्रणा, दिशादर्शक आणि पाणबुडीमधील सर्किट दुरुस्त करतात. उत्तरेकडे त्या सर्वांचा प्रवास सुरु होतो. आपल्या कुटूंबीयांना एकदा तरी बघता यावं या इच्छेने सर्वजण काम करत होते. कधी एकदा श्रेया दिसतेय आणि कधी मी तिला मिठीत घेतोय असं अभिजीतला वाटू लागतं. असे सात ते आठ दिवस निघून जातात. मात्र दुरपर्यंत साधी एक होडीदेखील दिसत नाही. सर्वांच्या आशा मात्र कायम राहतात.\nपुस्तकामध्ये उल्लेख करण्यात आलेल्या प्रमुख संस्था:\nपुस्तक पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे विशेष आभार:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/topics/c5qvpxvqq0vt", "date_download": "2021-09-26T23:14:45Z", "digest": "sha1:53NI4KDY3R5RTEZQBAZKTFZGW5G5EDUA", "length": 10634, "nlines": 172, "source_domain": "www.bbc.com", "title": "सांप्रदायिक हिंसा - BBC News मराठी", "raw_content": "\nअधिक बटण शीर्षक अधिक बटण पात्रता\nवाजता पोस्ट केलं 14:37 13 सप्टेंबर 202114:37 13 सप्टेंबर 2021\nमक्का मशिदीचा ताबा जेव्हा 200 बंदूकधारी माथेफिरूंनी घेतला होता...\nहे बंदूकधारी अति-कट्टरतावादी सुन्नी मुस्लीम सलाफी होते. बदू वंशाचा तरुण सौदी प्रचारक जुहेमान अल-ओतायबी त्यांचं नेतृत्व करत होता.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 7:19 27 ऑगस्ट 20217:19 27 ऑगस्ट 2021\nकाबूल विमानतळावर हल्ला करणारी इस्लामिक स्टेट खुरासान संघटना कोण आहे\nअफगाणिस्तानातील सर्व जिहादी कट्टरवादी संघटनांमध्ये ही संघटना सर्वाधिक धोकादायक आणि हिंसक मानली जाते.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 16:07 15 जुलै 202116:07 15 जुलै 2021\nतालिबानने अमेरिका आणि NATO माघारी गेल्यावर किती अफगाणिस्तान ताब्यात घेतलाय\nVideo caption: तालिबानने अमेरिका आणि NATO माघारी गेल्यावर किती अफगाणिस्तान ताब्यात घेतलायतालिबानने अमेरिका आणि NATO माघारी गेल्यावर किती अफगाणिस्तान ताब्यात घेतलाय\nपाकिस्तान सीमेवरच्या चौक्या तालिबानने ताब्यात घेतल्या आहेत का\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 3:12 6 जून 20213:12 6 जून 2021\nहमासच्या नेत्याचा इशारा- आता पुन्हा संघर्ष झाल्यास मध्य-पूर्वेचा नकाशा बदलेल\n'हा केवळ आमच्या क्षमतेचा सराव होता आणि ईस्रायलला दाखवायचं होतं की, लहान स्तरावर युद्ध कसं असू शकतं'\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nजेव्हा महात्मा गांधी म्हणाले होते, 'मी ज्यू असतो तर…'\n'ज्यू नागरिकांनी मी सांगितलेला हा पर्याय निवडला असता तर आज त्यांची परिस्थिती जितकी दयनीय आहे त्याहून अधिक खचितच नसती'\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 4:41 30 एप्रिल 20214:41 30 एप्रिल 2021\nहिटलरनं लग्न केलं, पार्टी केली आणि नंतर गोळी मारून आत्महत्या केली...\n'लाडक्या कुत्रीला सायनाईड कॅप्सुल खायला घातल्यानंतर ब्लाँडी काही सेकंदातच मेली.'\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 2:52 9 एप्रिल 20212:52 9 एप्रिल 2021\nसंभाजी भिडे हे खरंच अॅटॉमिक फिजिक्समध्ये गोल्डमेडलिस्ट आहेत का\nबीबीसी फॅक्ट चेक टीम\nशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे वादग्रस्त नेते संभाजी भिडे हे अॅटॉमिक फिजिक्समध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत, असा दावा करण्यात येत आहे.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 16:41 31 मार्च 202116:41 31 मार्च 2021\nम्यानमार हिंसाचार: ‘बाँबहल्ल्याचे आवाज माझ्या कानात घुमत आहेत’\nVideo caption: म्यानमार हिंसाचार: ‘बाँबहल्ल्याचे आवाज माझ्या कानात घुमत आहेत’म्यानमार हिंसाचार: ‘बाँबहल्ल्याचे आवाज माझ्या कानात घुमत आहेत’\nम्यानमार-थायलंडच्या या सीमेवर सैन्याची गस्त वाढलीये आणि इथलं वातावरणही तणावपूर्ण होऊ लागलं आहे.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 8:38 4 मार्च 20218:38 4 मार्च 2021\nइराणी तरुण पलायन करुन कोमाला सशस्त्र गटात का सामील होत आहेत\nVideo caption: इराणी तरुण पलायन करुन कोमाला सशस्त्र गटात का सामील होत आहेतइराणी तरुण पलायन करुन कोमाला सशस्त्र गटात का सामील होत आहेत\nइराण सरकारने दहशतवादी ठरवलेल्या कोमाला गटात इराणमधील कुर्दीश लोक सामील होत आहेत\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 11:44 20 फेब्रुवारी 202111:44 20 फेब्रुवारी 2021\n'तुम्हाला लोकशाही हवी की हिंदू पाकिस्तान\nगोविंद पानसरे यांची 6 वर्षांपूर्वी कोल्हापुरात हत्या करण्यात आली. त्याविषयी लिहित आहेत डॉ. मेघा पानसरे.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nपान 1 पैकी 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/third-level-restrictions-under-break-the-chain-in-nashik-district/", "date_download": "2021-09-26T22:00:24Z", "digest": "sha1:WQP4ITHZJQV5MPXKGXYYYV5Z2HS42OP7", "length": 12441, "nlines": 63, "source_domain": "janasthan.com", "title": "Third level Restrictions Under Break the Chain in Nashik District", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात ब्रेक द चेन अंतर्गत तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू\nनाशिक जिल्ह्यात ब्रेक द चेन अंतर्गत तिसऱ्या स्तरातील निर्बंध लागू\nवेळेची बंधने पाळून उद्योग-व्यवसाय सुरु करावेत : पालकमंत्री छगन भुजबळ\nनाशिक – आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेण्यात आली आहे. जिल्ह्यातील व नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी रेट तसेच ऑक्सीजन बेडची उपलब्ध संख्या विचारात घेण्यात आली. पॉझिटिव्हिटी रेट मध्ये वेळोवेळी होणारे बदल तसेच मागील वर्षी निर्बंध शिथिल झाल्यानंतर तातडीने वाढलेली रुग्ण संख्या या सर्व बाबींचा सारासार विचार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने लेवल ३ प्रमाणे निर्बंध (Third level Restrictions) ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला आहे. लेवल 3 मधील बाबी जिल्ह्यात कशाप्रकारे लागू करण्यात येतील. याबाबत सविस्तर आदेश यथाशीघ्र पारित करण्यात येतील व सोमवार पासून लागू होतील. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशानुसार सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून उद्योग व्यवसाय सुरू करावेत, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.\nआज पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे कोरोनाबाबत जिल्ह्यातील सद्यस्थितीची तसेच शासनाने जारी केलेल्या अधिसूचनेनंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतलेल्या विविध निर्णयांबाबत (Third level Restrictions) माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, म्युकर मायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार आदी आपल्या कार्यालयातून दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठकीस उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांनी जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस आजारातून शस्त्रक्रियेद्वारे बरे झालेल्या परंतु एखादा अवयव कायमस्वरूपी बाधित झालेल्या रुग्णांची सविस्तर माहिती घेण्यात यावी. तसेच तिसऱ्या स्तरातील निर्बंधच्या काळात कामावर जाणाऱ्या कोणालाही त्रास होणार नाही, यासोबतच शहरातील ज्या रस्त्यांवर अवाजवी गर्दी होते त्याठिकाणी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी नियोजन करावे अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.\nजिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील कोरोना संबंधित करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती सादर करताना सांगितले की, जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे गेल्या काही दिवसात जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट कमी होत आहे. तसेच म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या देखील काही प्रमाणात कमी होत आहे. या आजाराच्या उपचारासाठी खाजगी डॉक्टर्सला करण्यात आलेल्या आवाहानाला चांगला प्रतिसाद मिळाला असून या आजाराच्या तीन यशस्वी शस्त्रक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आल्या आहेत. म्युकरमायकोसिससाठी लागणाऱ्या एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा असल्याचेही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी पालकमंत्री यांना सांगितले.\nयावेळी नाशिक सामान्य रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटचा आढावा पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी घेतला.\nतिसऱ्या स्तराच्या अनुषंगाने निर्बंधांमध्ये अंशत: बदल\nतिसऱ्या स्तराच्या अनुषंगाने निर्बंधांमध्ये (Third level Restrictions) अंशत: बदल करण्यात आले आहेत. त्याअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व आस्थापना दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली असून अत्यावश्यक सेवां व्यतिरिक्त इतर आस्थापना व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच सायंकाळी ५ वाजेनंतर संचारबंदी लागू राहील. याचप्रमाणे शनिवार व रविवारसाठी सध्या लागू असलेले निर्बंध कायम राहतील. याबाबत जिल्हा प्रशासन तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत स्वतंत्ररित्या आदेश जारी करण्यात येणार आहेत. अधिकृत आदेश जारी होईपर्यंत कोणत्याही अफवांवर अथवा अनधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नागरिकांना केले आहे.\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ४९५ तर शहरात १८२ नवे रुग्ण\nआजचे राशिभविष्य रविवार,६ जून २०२१\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल :…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ तर शहरात २६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११९ नवे रुग्ण तर १५३ जण कोरोना…\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची जबाबदारी- छगन…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७० नवे रुग्ण तर २८८ जण कोरोना…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९५ तर शहरात ४१ नवे रुग्ण\nमहाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११३ तर शहरात ४३ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur/ajit-pawar-warn-kolhapurkar-over-restriction-and-positivity-rate/articleshow/83506939.cms?utm_source=nextstory&utm_medium=referral&utm_campaign=articleshow", "date_download": "2021-09-26T22:21:53Z", "digest": "sha1:UDTJ7UVLB43AKO4A4SMDD3V6EQGPOLWI", "length": 12715, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकोल्हापूरमधील निर्बंधांबाबत अजित पवारांचे मोठे विधान; म्हणाले...\nमुंबई, पुणे यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात करोनाचा कहर कमी होत आहे. पण कोल्हापूरचा कहर दोन महिन्यानंतरही कायम आहे.\nअजित पवार यांचा आज कोल्हापूर दौरा\nकरोना परिस्थितीचा घेतला आढावा\nकठोर निर्बंधांबाबत केलं महत्त्वाचं विधान\nकोल्हापूरः करोनाच��� कहर कायम असलेल्या आणि १६ टक्के हा पॉझिटिव्हिटी दर राज्यात सर्वाधिक असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याचा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. यावेळी अजित पवारांनी कोल्हापूरकरांना निर्बंध अधिक कठोर करावे लागतील, असा इशारा दिला आहे.\n'निर्बंधांच्या बाबतीत कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पॉझिटिव्हिटीचे प्रमाण कोल्हापूरात आहे. यामुळं निर्बंध शिथील केले जाणार नाहीत. जर कोणी नियम पाळले नाही तर निर्बंध अधिक कठोर केले जातील, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. तसंच, आम्ही निर्बंध लादण्यासाठी येत नाही. पण कोल्हापूरने लवकरात लवकर बाहेर पडावं यासाठी थोडा वेळ सोसावं लागेल,' असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.\nवाचाः '...तर यशोमती ठाकूर मुख्यमंत्र्यांना जाब विचारायलाही मागे-पुढे पाहणार नाहीत'\n'महाराष्ट्रात सध्या दुसरी लाट ओसरत असताना कोल्हापुरात प्रमाण जास्त आहे. कोल्हापूरने पहिल्या लाटेत काम उत्तम केलं. पण सध्या करोना आटोक्यात नाही त्याची काय कारणं आहेत. याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. लोकप्रतिनिधींसोबतही चर्चादेखील केली. गृहविलगीकरण कमी करुन संस्थात्मक विलगीकरण झालं पाहिजे यावर भर दिला. लहान मुलांसाठी टास्क फोर्स सुरु करण्यात आलं आहे,' अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली आहे.\nवाचाः आम्ही चंद्र, सूर्य मागत नाही; अजित पवारांच्या भेटीनंतर शाहू महाराज बोलले\nकोरोना पॉझिटिव्ह रेट नुसार कोल्हापुरात करोना रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील करोना रुग्ण कमी करण्यासाठी कोल्हापूरांनी सहकार्य करावे. कोल्हापुरात मोठ्या संख्येने रुग्ण संख्या असणाऱ्या गावात सर्वांच्या चाचणी करण्याचे आदेश यावेळी उपमुख्यमंत्री यांनी दिले आहे. शिवाय लस उपलब्ध झाल्यास लसीकरण केंद्र वाढविण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.\nवाचाः संभाजीराजेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्याच्या हालचाली\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसंभाजीराजेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्याच्या हालचाली महत्तवाचा लेख\nया बातम्या���बद्दल अधिक वाचा\nदेश यूपीत ७ मंत्र्यांचा शपथविधी, राहुल गांधींचे मित्र जितीन प्रसाद योगींच्या टीममध्ये\n लॅपटॉप आणि टॅब्स अर्ध्या किंमतीत\nआयपीएल पराभवानंतर मुंबई इंडियन्सला अजून एक मोठा धक्का, रोहित शर्माची चिंता वाढली...\nऔरंगाबाद ...तर स्वत:चा घात होईल; झुंडशाहीविरोधात मंत्री जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य\nआयपीएल मुंबई इंडियन्सवर मोठी नामुष्की; सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाचा धक्का, आरसीबी विजयी\n पेट्रोल दिलं नाही म्हणून मित्रालाच पेटवलं\nपुणे शिवसेना पवारांचा गड भेदणार; संजय राऊत यांचे बारामतीबाबत मोठे वक्तव्य\nआयपीएल RCB vs MI Live : मुंबई इंडियन्सवर आरसीबीने साकारला मोठा विजय\nपुणे 'आणखी कशावरून उठवायचं सांगा, तिथूनही उठवतो'; राऊतांनी राणेंना डिवचलं\nविज्ञान-तंत्रज्ञान २ हजारांच्या बजेटमधील टॉप-१० वायरलेस इयरबड्स, फीचर्स एकदा पाहाच\n ५० इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर ६१% डिस्काउंट, आता घरातच मिळणार थिएटरची मजा\nब्युटी अभिनेत्रीचा छोट्या स्कर्टमधील हॉट-बोल्ड लुकवर चाहते घायाळ, मांड्या फ्लॉन्ट करताना फोटो व्हायरल\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य २६ सप्टेंबर २०२१ : या राशींना रविवारी होईल लाभच लाभ\nकार-बाइक Mahindra XUV700 : लाँचिंगआधीच 'लीक' झाली प्राइस लिस्ट, 7-Seater व्हेरिअंट्सची किंमत १२.६९ लाखापासून सुरू; बघा डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://web.bookstruck.in/book/chapter/37029", "date_download": "2021-09-26T21:40:29Z", "digest": "sha1:2HMKFHJXTSPNZDP4HTZ4JNPI2QG3K25Q", "length": 22115, "nlines": 65, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "पुन्हा नव्याने सुरुवात | प्रकरण १८| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\n‘विज्ञानाने नमूद केले आहे की, पृथ्वीवरील सजीवांच्या किमान ९९ टक्के जाती आजतागायतच्या करोडो वर्षांच्या इतिहासात नष्ट झाल्या आहेत. पृथ्वीवरील जीवनाची सुरूवात फार-फार प्राचीन काळी म्हणजे सुमारे ३०० कोटी वर्षांपूर्वी झाली. तेव्हापासून ते आजतागायत सजीवांच्या असंख्य जाती जन्माला आल्या व नष्टही झाल्या. पृथ्वीवरील जीवन सर्वात प्रथम पाण्यात, महासागरात निर्माण झाले असे सांगण्यात येते. शार्कसारखे मासे फार प्राचीन आहेत.\nसर्वसाधारणपणे आपण असे मानतो की, हे विश्व व ही सजीव सृष्टी आकाशातल्या देवाने निर्माण केली. पण, विज्ञान मात्र असे सांगत नाही. विज्ञान म्हणते की, स��्वात प्रथम सजीवाचा जन्म समुद्रात काही अजैविक अर्थात मृत घटकांमधल्या रासायनिक प्रक्रियेतून झाला असावा. पृथ्वीचा जन्म साधारणतः ४५० ते ५०० कोटी वर्षांपूर्वी झाला. पण ती विविध स्थित्यंतरातून जाऊन सजीवांच्या विकासाची सुरूवात होण्यास मात्र आणखी सुमारे १५० ते २०० कोटी वर्षे इतका प्रचंड काळ जावा लागला. सजीवांचा विकास होण्यास ३०० कोटी वर्षे जावी लागली. यावरूनच असे म्हणता येईल की, देव वगैरे शक्तींनी सजीव निर्माण केले नसावेत.\nसुमारे ३०० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील वातावरण सजीवांच्या विकासासाठी पोषक बनले. ढगांची निर्मिती झाली. पाऊस पडू लागला. पृथ्वीवरील वातावरण दमट, उष्ण होते. सतत पाण्याची वाफ होऊन त्याचे ढग तयार होत व परत जोरदार पाऊस पडे. पृथ्वीवर प्रचंड विजा व गडगडाट होत असे. असे प्रदीर्घ काळापर्यंत होत राहिले. अशा प्रकारे सुमारे ३०० कोटी वर्षांपूर्वी जीव निर्माण होण्यास सुरूवात झाली. पाण्यात एकपेशीय जीव व जमिनीवर वनस्पती उगवण्यास सुरूवात झाली. सजीवांचा सर्वात जुना अवशेष सापडला तो ३२० कोटी वर्षांपूर्वीचा आहे. पृथ्वीवरील सजीवांच्या विकासाचा क्रम अत्यंत रंजक आहे. सजीवांच्या निर्मितीचा हा इतिहास फारच थोड्यांना माहिती असेल. आधुनिक विज्ञानाच्या सहाय्याने ज्ञात झालेल्या सजीवांच्या निर्मितीचा क्रम आणि इतिहास पहायला गेलं तर, पृथ्वीचा जन्म सुमारे ५०० कोटी वर्षांपूर्वी झाला. त्यानंतर जीवांची उत्पत्ती होण्यास अनुकूल वातावरण निर्मितीसाठी आणखी दिडशे ते दोनशे कोटी वर्षे इतका महाप्रचंड कालावधी लागला. पण जीवांची निर्मिती गती घेण्यासही खूपच मोठा काळ गेला. २०० कोटी वर्षांपासून ते १०० कोटी वर्षांपर्यंत म्हणजे सुमारे दोनशे कोटी वर्षे पृथ्वीवर भयंकर पाऊस पडत राहिला. याचवेळी सागर, महासागर, नद्या व इतर जलाशय तयार झाले असावेत. एवढ्या प्रदीर्घ काळात जीवन सुक्ष्म जंतूंपर्यंतच मर्यादित राहिले. पाण्यात बहुतेक केवळ अदृष्य जीवजंतूच तयार होत गेले. कारण, अजूनही पृथ्वीचे वातावरण जीवन तयार होण्यास पूर्णपणे अनुकूल नसावे.\n१०० कोटी वर्षांपासून समुद्रात काही प्राथमिक प्राणी व वनस्पती बनण्यास सुरूवात झाली. सुमारे ५० कोटी वर्षांपासून प्राथमिक स्वरूपातले मासे तयार होण्यास सुरूवात झाली. या काळी समुद्रात मोठ्या प्रमाणात सजीव निर्मिती च��लू झाली. सुमारे ६४ कोटी वर्षांपूर्वी जमिनींवर झुडूपांच्या स्वरूपात तर सुमारे ४० कोटी वर्षांपासून पाण्यात माशांव्यतिरीक्त अन्य प्रकारचे प्राणीही तयार होऊ लागले. पृथ्वीवर वृक्ष निर्माण होण्यासही याच काळात सुरूवात झाली. सुमारे ३२ कोटी वर्षांपूर्वी पाणथळ जमिनीवर मोठ्या प्रमाणात घनदाट जंगले तयार होऊ लागली. तसेच पंख असणारे किटक तयार होऊन ते उडूही लागले. सुमारे २८ कोटी वर्षांपूर्वी साप व तत्सम सरपटणा-या प्राण्यांचा विकास झाला. सुमारे २५ कोटी वर्षांपूर्वी डायनोसोर या महाकाय प्राण्याचा जन्म झाला. या प्राण्याचे पृथ्वीवर दीर्घकाळ अस्तित्व होते. डायनोसोर सुमारे १८ कोटी वर्षांइतका प्रचंड काळ पृथ्वीवर वावरत होते. पण या काळात मानव मात्र नव्हता. मानवाच्या वंशाची सुरूवातही झाली नव्हती. अनेक प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी डायनोसोर तयार झाले. सुमारे सात कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरील सर्व डायनोसोर नष्ट झाले. ते कशामुळे नष्ट झाले ते मात्र सांगता येत नाही. याबाबत अनेक गृहितके मांडता येतात. पण यातले एकही या महाकाय प्राण्याच्या अस्ताचे नेमके कारण देऊ शकत नाही.\nयाच काळात काही सस्तन म्हणजे पिलांना जन्म देणा-या प्राण्यांचाही उदय झाला. सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी डायनोसोर त्यांच्या उत्कर्षाच्या शिखरावर होते. याच काळात उडणारे प्राणीसुद्धा अस्तित्वात होते. सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी फुले लागणारी झाडे अर्थात् फुलझाडे तयार झाली. सध्या दिसणारे आधुनिक मासे तयार झाले. सुमारे ६ कोटी वर्षांपूर्वी चांगले विकसित असे सस्तन प्राणी तयार झाले. घोड्याचा प्राथमिक वंशज याच दरम्यान तयार झाला. मात्र धक्कादायक गोष्ट म्हणजे याच काळात पृथ्वीवरील सुमारे १८ कोटी वर्षे नांदणारी डायनोसोरची जात नष्ट झाली. सस्तन प्राणी मोठ्या प्रमाणात तयार झाले. इतर प्राणी विकसित होत असताना डायनोसोर का नष्ट झाले ही चकित करणारी गोष्ट आहे. कदाचित एखाद्या साथीच्या रोगाने मेले असतील.\nसुमारे साडेतीन कोटी वर्षांपूर्वी मानवाचे प्रारंभिक वंशज तयार झाले. शाकाहारी सस्तन प्राणी तयार झाले. दोन कोटी वर्षांपूर्वी म्हणजे अगदी अलिकडेच हिमालय पर्वत निर्माण झाला. हिमालयाची निर्मिती अजूनही पूर्ण झालेली नाही. अद्यापही त्यावरच्या घडामोडी चालूच आहेत. याच काळात वाघ निर्माण झाले.\nसजी���ांच्या निर्मितीच्या या क्रमात मानवाची निर्मिती मात्र, फारच उशीरा व सर्वात शेवटी झाली. पृथ्वीवर निर्माण झालेला मानव हाच सर्वात शेवटचा सजीव असावा. मानवाच्या निर्मितीची सुरूवात केवळ ६० लाख वर्षांपूर्वीच झाली. आणि ती प्रक्रिया पुढे सुमारे ४० लाख वर्षे सुरूच होती. वीस लाख वर्षांपूर्वी आदीमानव निर्माण झाले. मानव फार तर दहा लाख वर्षांपूर्वीच म्हणजे अगदी अलिकडेच तयार झाला. आधुनिक मानव सुमारे एक लाख वर्षापासून अस्तित्वात आहे. तो बोलत असावा तसेच शिकार करून मांस भाजून खात असावा असा अंदाज आहे. या मानवाचे सापळे वा अवशेष जगात सर्वत्र सापडलेले आहेत. हे मानव गुहेत रहात. ते शिकारीसाठी दगडी हत्यारांचा उपयोग करीत.\nअगदी आधुनिक मानव केवळ ४५ हजार वर्षांपासूनच अस्तित्वात आहे. तो बोलत असावा. केवळ १० हजार वर्षांपासून शेती करणा-या मानवी संस्कृतीचा उदय झाला. याच काळात मानव वस्ती करून व शेती करून राहू लागला. खरी मानवी संस्कृती केवळ ६ हजार वर्षांपासून सुरू झाली, ते आजतागायत सुरू आहे. अशा प्रकारे पृथ्वीचे वय व सजीवांच्या विकासाचा कालावधी लक्षात घेता मानवाचे पृथ्वीवरील अस्तित्व अगदी हल्लीचे आहे. एवढ्या कमी कालावधीत त्याने पृथ्वीवर जीवन-मरणाची स्थिती निर्माण केली आहे. सर्व प्राणी नष्ट केले. जंगले उध्वस्त केली. प्रदुषण निर्माण करणारे सारे शोध लावले आणि ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे संकट उभे केले. शिवाय विविध रोगांनी जी लक्षावधी माणसे मरताहेत ते तर वेगळेच\nअशाप्रकारे फार मोठा काळ खर्च करून पृथ्वीवरचे जीवन तयार झाले. त्यासाठी तीनशे कोटी वर्षांचा फार मोठा कालावधी गेला. ही सारी उत्क्रांतीची अवस्था होती. कोणत्याही देवाच्या कृपेने एका रात्रीत वा दिवसात पृथ्वी वा मानव निर्माण झालेला नाही. डायनोसोर या पृथ्वीवर सुमारे अठरा कोटी वर्षे वावरले, मासे तर पन्नास कोटी वर्षांपासून आहेत. या तुलनेत मानवाची एक लाख वर्षे तशी फारच कमी म्हणायची. अत्याधुनिक हत्यारे, क्षेपणास्त्रे व अणुबॉंब बाळगून असणारी मानवजात स्व्तःच्या हाताने केव्हा स्वतःच्याच पायावर धोंडा मारून स्वतःचेच अस्तित्व संपवेल ते सांगता येणार नाही. कोणत्याही कारणाने का होईना, एकदा का पृथ्वीवरील जीवन नष्ट झाले की, संपूर्ण विश्वात कुठेही जीवन अस्तित्वात राहणार नाही. पृथ्वीवरील जीवनाची निर्मिती अगदी योगा��ोगाने व एका विशिष्ट परिस्थितीतच झाली आहे. परत तशी परिस्थिती यापुढे संभवणे फारच कठिण बाब आहे.’\nब्रुसचे डोळे पाणावतात. आता आलेली परिस्थिती त्याला असह्य होते. चुक आपण करायची आणि त्याची शिक्षा या पृथ्वीने, संपूर्ण सृष्टीने भोगायची. आता हा विचार करुन काय उपयोग आता तर सगळंच संपलं होतं. जेवढी माणसं उरली होती त्यांचा शोध घ्यायचा तेवढा बाकी होता. ऋतु क्षणाक्षणात बदलत होते. कधी खूप ऊन तर कधी मुसळधार पाऊस, कधी कडाक्याची थंडी तर कधी श्वास घेता येत नसे. डोळ्यासमोर मृत्यू असूनदेखील एक आशा त्या सर्वांना जिवंत ठेवत होती. ती म्हणजे, आमचे सर्व जिवलग सुखरुप आणि जिवंत असतील. एक एक दिवस असाच पुढे जात असतो. प्रत्येकाचे डोळे चातकासारखे रडार आणि समुद्राच्या क्षितीजांवर नजर ठेवून होते. कधी एकदा जहाज दिसतं आणि आम्ही आमच्या नातेवाईकांना भेटतो असं प्रत्येकाला वाटत असतं. त्या नादातच त्या सर्वांना तहान-भुकेची काही चिंता नसते. आणि एके दिवशी असंच मोहम्मदला रडारवर जहाज दिसू लागतं. जरा बारकाईने पाहिल्यावर त्याला ते स्पष्ट दिसतं. जहाज पुर्व दक्षिण दिशेला होतं. रडारवर जहाज पाहून तो इतका खुश होतो की तो लगेच मोठ्याने ओरडतो,\n‘‘सर, पूर्व दक्षिण दिशेला एक जहाज दिसत आहे...’’\nजहाजामध्ये दाढी वाढलेला अभिजीत आपल्या खुर्चीवरुन ताड्कन उठतो आणि त्याच्या रडार यंत्राजवळ येऊन खात्री करुन घेतो. त्यांच्यापासून साधारणपणे 450 कि.मी. दूरवरुन एक जहाज त्यांना येताना दिसतं.\nपाणबुडी लगेच त्या दिशेने आपला प्रवास सुरु करते.\nपुस्तकामध्ये उल्लेख करण्यात आलेल्या प्रमुख संस्था:\nपुस्तक पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे विशेष आभार:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbharat.com/2021/01/blog-post.html", "date_download": "2021-09-26T21:05:31Z", "digest": "sha1:3MC52IOHRT54CHA3643EHK3WIC5JHYKW", "length": 10112, "nlines": 63, "source_domain": "www.khabarbharat.com", "title": "पुणे अखेर कंटेन्मेंटच्या जोखाडातून मुक्त; १० महिन्यांनंतर 'असं' प्रथमच घडलं | Khabar Bharat `", "raw_content": "\nHomeMarathiपुणे अखेर कंटेन्मेंटच्या जोखाडातून मुक्त; १० महिन्यांनंतर 'असं' प्रथमच घडलं\nपुणे अखेर कंटेन्मेंटच्या जोखाडातून मुक्त; १० महिन्यांनंतर 'असं' प्रथमच घडलं\nपुणे: करोनाच्या विळख्यात सापडलेल्या शहराची करोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली असून त्याची नांदी म्हणजे आज पुणे क��टेन्मेंट झोनमुक्त झालं आहे. शहरात आता एकही उरलेला नसून मार्च महिन्यानंतर प्रथमच असं घडलं आहे. ( Update ) वाचा: राज्यातील करोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला होता. दुबई येथून परतलेल्या दाम्पत्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. नंतर मुंबईसह राज्यात सर्वत्र संसर्ग पसरला. सुरुवातीला मुंबई हा करोनाचा हॉटस्पॉट बनला होता. मात्र नंतर राज्यातील करोना साथीचा केंद्रबिंदू पुण्याकडे सरकला. पुण्यातील मृत्यूदरही मोठा असल्याने चिंता अधिकच वाढली होती. मात्र, आरोग्य यंत्रणांचे अथक प्रयत्न, पालिका व शासनाने उपलब्ध केलेल्या आरोग्य सुविधा यामुळे करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुकारलेल्या लढ्याला बळ मिळत गेलं. वाचा: मुख्यमंत्री यांनी थेट पुण्यात जाऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला होता. त्याचवेळी उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री यांनी पुण्यात बारकाईने लक्ष देत सर्व यंत्रणांना वेळोवेळी सूचना दिल्या तसेच या लढ्यात कोणतीही उणीव भासू दिली नाही. करोनावरील उपचारांत कोणतीही कुचराई होऊ नये म्हणून पुण्यात जंम्बो आरोग्य सुविधा उभारण्यात आल्या. लॉकडाऊन तसेच सोशल डिस्टन्सिंगबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे म्हणून पोलीस यंत्रणेनेही झोकून देऊन काम केले. या साऱ्याचा परिपाक म्हणून पुण्याची वाटचाल आता करोनामुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. करोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने कालच पुण्यातील जम्बो कोविड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उद्यापासून (१ जानेवारी) या कोविड सेंटरमध्ये नवीन रुग्ण दाखल करून घेतले जाणार नाहीत. या बातमीनंतर आज कंटेन्मेंट झोनबाबतची बातमी आणखी दिलासा देणारी ठरली आहे. पुणे महापालिका हद्दीत आता एकही कंटेन्मेंट झोन नसून पुणे कंटेन्मेंट झोनमुक्त शहर बनलं आहे, असे पालिकेकडून सांगण्यात आले. वाचा: दरम्यान, डिसेंबरच्या सुरुवातीला पुण्यात ६ कंटेन्मेंट झोनची घोषणा करण्यात आली होती. त्याआधी नोव्हेंबरमध्ये ही संख्या १३ होती तर ऑक्टोबरमध्ये पुण्यात ३३ कंटेन्मेंट झोन होते. त्याआधी करोना साथीने थैमान घातले असताना कंटेन्मेंट झोनची संख्या १०० पर्यंत गेली होती. ...म्हणून जम्बो कोविड सेंटर बंद करणार पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) मैदानावर जम्बो कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र, रुग्णसंख्येत सातत्याने घट होत असल्याने हे सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कालच विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले होते. 'जम्बो सेंटर हे तात्पुरते उभारण्यात आले होते. आता करोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे. शिवाय पुणे महापालिकेचे नायडू रुग्णालय, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील यशवंतराव चव्हाण रुग्णालय; तसेच बाणेर-बालेवाडी आणि ऑटो क्लस्टर येथील सेंटरमध्येही रुग्णांचे प्रमाण कमी आहे. या ठिकाणी करोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुरेशा खाटा उपलब्ध आहेत. त्यामुळे जम्बो सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे', असे राव यांनी स्पष्ट केले होते. सध्या या कोविड सेंटरमध्ये १५० करोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून हे रुग्ण बरे झाल्यानंतर जम्बो सेंटर पूर्णपणे बंद केले जाणार आहे. वाचा:\n एकनाथ शिंदेंनी झापल्यानंतर चार इंजीनियर तडकाफडकी निलंबीत\n‘बाड़ ही खेत खाए, उस फसल को कौन बचाए’: ट्वीट पर बवाल, राजस्थान CM अशोक गहलोत के OSD ने दिया इस्तीफा\nमहाबळेश्वर हायवेवर दिसले २ वाघ, आनंद महिंद्रांनी थरारक व्हिडिओला दिलं भन्नाट कॅप्शन\nपुणे अखेर कंटेन्मेंटच्या जोखाडातून मुक्त; १० महिन्यांनंतर 'असं' प्रथमच घडलं\n मग हे लक्षात ठेवा\nसचिन (हरिशचंद्र) कोते नवे उपनगराध्यक्ष: पुन्हा एकदा 'खबर भारत' चा ओपिनियन पोल ठरला प्रभावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2021/06/70-10.html", "date_download": "2021-09-26T21:07:26Z", "digest": "sha1:GRPAPDXVCDIXI63CW7DPVUDBMFUDIYJ3", "length": 6455, "nlines": 109, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "70 वर्षीय नराधमाकडून 10 वर्षीय बालिकेवर वारंवार अत्याचार", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र 70 वर्षीय नराधमाकडून 10 वर्षीय बालिकेवर वारंवार अत्याचार\n70 वर्षीय नराधमाकडून 10 वर्षीय बालिकेवर वारंवार अत्याचार\nपुणे : एका 70 वर्षीय नराधमाने 10 वर्षीय बालिकेला पैशाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. पीडित बालिकेच्या आईला ही गोष्ट समजल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आला आहे. 38 वर्षीय महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर नराधम आरोपी विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केली आहे.\nया प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच परिसरात राहतात. त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात. ��रोपीने फिर्यादीच्या दहा वर्षीय बालिकेला पैसे देऊन तिच्यावर पाशवी अत्याचार केला. मागील दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. मुलीचे आई-वडील घरी नसल्याचा फायदा घेऊन आरोपीने पीडित मुलीवर वारंवार अत्याचार केला. दरम्यान सोमवारी देखील आरोपीने पीडित बालिकेला बोलावून तिच्यासोबत हा घृणास्पद प्रकार सुरू केला होता. त्यानंतर अचानक मुलीची आई आल्याने, हा संपूर्ण प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी विरोधात पॉक्सो कायद्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीस अटकही केली आहे. कोंढवा पोलीस पुढील तपास करत आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस\nदुर्दैवी घटना : जांभूळणी येथील बंधाऱ्यात दोन सख्या भावांसह चुलत भाऊ गेले वाहून ; शोधकार्य चालू\nझरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीत\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा\nआटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2018/09/app.html", "date_download": "2021-09-26T22:21:15Z", "digest": "sha1:PWRAM2I57Z2FWWW4652JH3YVW4CP73P4", "length": 2843, "nlines": 47, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "मराठी आरती संग्रह- App | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nमराठी आरती संग्रह- App\n8) Prarthana - प्रार्थना - घालीन लोटांगण\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/mahendra-singh-dhoni", "date_download": "2021-09-26T21:45:58Z", "digest": "sha1:AGAYLROGZBPYLZRM5QNQWODE32KXCWL7", "length": 4915, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nकिशन, डिकॉकची शतकी भागीदारी; मुंबईचा चेन्नईवर १० गडी राखून विजय\nआयपीएलमध्ये 'या' खेळाडूंनी घेतल्या भन्नाट कॅच\nमहेंद्र सिंग धाेनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती\nसचिन तेंडुलकर लॉरियस स्पोर्टस ॲवॉर्ड्सनं सन्मानित\nधोनीच्या पुनरागमनासाठी भारतीय संघाचे दरवाजे खुले\nइतक्यात निवृत्ती नाहीच- धोनी\nधोनी निवृत्तीचा विचारही मनात आणू नकोस - लतादीदी\nबुद्धीबळाच्या प्याद्यांपासून साकारली 'माही'ची भली मोठी प्रतिकृती\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/desh/election-of-himachal-assembly-cancellation-of-campaigning.html", "date_download": "2021-09-26T23:14:27Z", "digest": "sha1:6X4BFV3ZWMARL3PRNHE4KPZ6TDOKV262", "length": 7834, "nlines": 170, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "हिमाचल विधानसभा निवडणूक, प्रचाराच्या तोफा थंडावल्या! | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome देश हिमाचल विधानसभा निवडणूक, प्रचाराच्या तोफा थंडावल्या\nहिमाचल विधानसभा निवडणूक, प्रचाराच्या तोफा थंडावल्या\nशिमला – हिमाचल विधानसभा प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. हिमाचलच्या कडाक्याच्या थंडीमध्ये दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभांनी चांगलीच गरमी निर्माण केली. प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आश्वासनांची खैरात वाटली.\nहिमाचल विधानसभेसाठी ९ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्यात प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. भाजपच्या दिग्गज नेत्यांनी ५० पेक्षा जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसल्याचे प्रचारदरम्यान दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कडाक्याच्या थंडीमध्ये घाम गाळला.\nप्रचारामध्ये काँग्रेसही मागे नव्हते. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी शेवटच्या टप्प्यात तीन सभा घेतल्या. भाजपवर कडाडून टीका केली. काँग्रेसच्या प्रचाराची धुरा खुद्द मुख्यमंत्री वीरभद्र सिंह संभाळत होते. यामुळे भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्��ासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. आता जनता कोणाला कौल देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nPrevious articleमी ‘हिंदू विरोधी’ नाही- कमल हासन\nNext articleसेना सत्तेतून बाहेर पडल्यास राष्ट्रवादी पाठिंबा देणार नाही : पवार\nVideo : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पारंपरिक वाद्यांवर ठेका धरतात तेव्हा…\nतमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना PM मोदी आणि अमित शहा यांच्या पाया पडताना पाहणे असह्य\nसायरस मिस्त्रींना सुप्रीम कोर्टाचा दणका; टाटा ग्रुपला दिलासा\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://mr.voerly.com/workshop/", "date_download": "2021-09-26T22:10:56Z", "digest": "sha1:VV2K3KQBQTJNTU7XIYWVEUCM2UUJBVHQ", "length": 9424, "nlines": 167, "source_domain": "mr.voerly.com", "title": "कार्यशाळा - डोंगगुआन वॉली मशीनरी टेक्नॉलॉजी कं, लि.", "raw_content": "\nव्होएलरी सुसज्ज सुसंघटित सीएनसी मशीनिंग कार्यशाळा, जी ग्राहकांची वाढती क्षमता आणि उत्पादनांच्या गुणवत्तेची आवश्यकता भागवू शकते. सीएनसी 4-अक्ष मशीनिंग आणि सीएनसी 5-अक्ष मशीन जटिल मशीनिंग भागांसाठी, वारंवार क्लॅम्पिंग कमी करणे आणि उत्पादनाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी योग्य आहेत; टर्निंग आणि मिलिंग कॉम्प्लेक्स प्रक्रियेद्वारे जटिल भाग पूर्ण केले जाऊ शकतात.\nसीएनसी लेथ मशीनिंग कार्यशाळा\nसीएनसी लेथ मशीनिंग कार्यशाळा स्टेनलेस स्टीलच्या तंतोतंत भाग, अ‍ॅल्युमिनियम धातूंचे मिश्रण अचूक भाग, तांबे मिश्र धातुचे परिशुद्धता भाग यासारख्या सर्व प्रकारच्या अचूक हार्डवेअर भागांच्या उत्पादनासाठी उपयुक्त आहे; सीएनसी लेथ मशीन अचूक मोठ्या उत्पादनांच्या मशीनिंगची आवश्यकता पूर्ण करू शकते, स्वयंचलित-खराद मशीन लांबीच्या शाफ्ट अचूक भाग, परिशुद्धता स्क्रू शाफ्ट मॅन्युफॅक्चरिंग इत्यादीसारख्या सुस्पष्टता शाफ्ट भाग तयार करण्यासाठी अधिक योग्य आहे.\n30 टी ते 200 टी पर्यंत अचूक मुद्रांकन मशीन वर्कशॉपच्या विस्तृत श्रेणीसह, आम्ही सतत मुद्रांकन, हाय-स्पीड मुद्रांकन आणि हायड्रॉलिक मुद्रांकन इत्यादीसारख्या अचूक मशीनिंग गरजा प्राप्त करू शकत���.\nरेडिएटर मॉड्यूल प्रोसेसिंग वर्कशॉप\nउष्मा उष्मायन मॉड्यूल प्रक्रिया ही बर्‍याच वर्षांपासून कंपनीचे मुख्य उत्पादन, परिपक्व उत्पादन प्रक्रिया, संपूर्ण असेंब्ली लाइन आणि उष्णता सिंक मॉड्यूलची स्थिर कामगिरी सुनिश्चित करण्यासाठी रीफ्लो सोल्डरिंग लाइनचे 10 तापमान झोन नियंत्रण असते.\nपवन अभिसरण मालिका रेडिएटर्स आणि जल परिसंचरण मालिका रेडिएटर्ससह बरेच प्रकारचे रेडिएटर्स आहेत. मुख्य उत्पादनांमध्ये एलईडी रेडिएटर्स, सीपीयू रेडिएटर्स, सुरक्षा रेडिएटर्स, इलेक्ट्रॉनिक रेडिएटर्स, इन्व्हर्टर रेडिएटर्स इत्यादींचा समावेश आहे.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nखोली 816, क्रमांक 12, चांगपिंग Aव्हेन्यू, चांगपिंग टाउन, डोंगगुआन सिटी, गुआंग्डोंग प्रांत, चीन 523570\nपाच अक्ष मशीनिंग सेंटरचे प्रकार\nआपण उच्च क्वालिटी अचूकपणे कशी निवडावी ...\nएनसी मशीनिंग स्पेशियाचे भविष्य काय आहे ...\nसीएनसी लेथच्या मशीनिंग अचूकतेचे नियंत्रण ...\nआमची उत्पादन कार्यक्षमता कशी सुधारित करावी ...\nसीएनसी प्रक्रिया उद्योग व्यवस्थित कसे व्यवस्थापित करावे\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/why-is-didi-contesting-from-the-assembly-consisting-of-gujarati-marwari-voters-if-you-lose-you-will-have-to-leave-the-post-of-cm-128899285.html", "date_download": "2021-09-26T23:03:22Z", "digest": "sha1:WVRWF4BD3QV5ARFMBC3ME7JK6OWNODFF", "length": 12034, "nlines": 66, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Why Is Didi Contesting From The Assembly Consisting Of Gujarati, Marwari Voters? If You Lose, You Will Have To Leave The Post Of CM | गुजराती, मारवाडी मतदारांचा समावेश असलेल्या विधानसभेतून का निवडणूक लढवत आहे दीदी? पराभव झाला तर सोडावे लागेल मुख्यमंत्रिपद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nममता CM राहतील की नाही, भवानीपुरात होणार निर्णय:गुजराती, मारवाडी मतदारांचा समावेश असलेल्या विधानसभेतून का निवडणूक लढवत आहे दीदी पराभव झाला तर सोडावे लागेल मुख्यमंत्रिपद\n30 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे, ममता यापूर्वी भवानीपूरमधून आमदार राहिल्या आहेत\nभवानीपूर विधानसभेत कालीघाट येतो, जेथे सीएम बॅनर्जी यांचे घर आहे\nकोलकात्यात जर कुणाला गुजराती जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल, तर तो थेट भवानीपूरला जातो, कारण इथे फक्त गुजरातीच राहत नाहीत, तर इथल्या डिशेसमध्येही गुजराती स्वाद आहे.\nमारवाडी, सिंधी, पंजाबी देखील येथे राहतात, जे अधिकतर व्यापारी आहेत. हे लोक बिझनेसमध्ये मोठा व्यवसाय करतात, पण ते भवानीपूरमध्ये राहतात. बिगर बंगाली मतदारांची लोकसंख्या येथे सुमारे 60% आहे.\nआता या भवानीपूरमधून ममता बॅनर्जी 30 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक लढवणार आहेत. ममता सरकारचे कॅबिनेट मंत्री फिरहाद हकीम, भवानीपूर मतदारसंघातून विधानसभेवर निवडणूक लढवणारे शोभनदेब चट्टोपाध्याय आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे बंधू कार्तिक बॅनर्जी यांनी पोटनिवडणुकीची कमान आपल्या हाती घेतली आहे.\nविधानसभेत मोठ्या संख्येने कामगार तैनात करण्यात आले आहेत आणि दीदींच्या योजनांची जाहिरातही सुरू झाली आहे. यावेळी टीएमसीचा प्रयत्न दीदींना लाख मतांच्या फरकाने जिंकण्याचा आहे. त्याचबरोबर भाजप, डावे आणि काँग्रेस यांनाही आतापर्यंत त्यांच्या उमेदवाराचे नाव ठरवता आलेले नाही.\nदीदींनी निवडणूक लढवण्यासाठी भवानीपूरची निवड का केली\nममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस (टीएमसी) 2011 मध्ये पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदा सरकारमध्ये आले. त्यानंतर टीएमसीने 34 वर्षांचा डावा किल्ला पाडला.\nत्यावर्षी ममता बॅनर्जींनी भवानीपूरमधूनच पोटनिवडणूक लढवली होती आणि त्या सुमारे 54 हजार मतांच्या फरकाने विजयी झाल्या होत्या. 2016 मध्येही ममता बॅनर्जी यांनी या जागेवरून निवडणूक लढवली, जरी त्यांच्या विजयाचे अंतर 54 हजारांवरून 25 हजारांवर आले होते.\n2011 मध्ये या जागेवर भाजपला फक्त 5078 मते मिळाली होती, पण 2014 च्या मोदी लाटेत हा आकडा 47 हजारांच्या पुढे गेला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत, टीएमसीच्या माला रॉय यांनी येथून निवडणूक लढवली आणि भाजपचे उमेदवार चंद्र कुमार बोस त्यांच्या समोर होते.\nतेव्हा भवानीपूरमधून टीएमसी फक्त 3168 मतांची आघाडी घेऊ शकली. त्याचप्रमाणे 2015 च्या कोलकाता महापालिका निवडणुकीत भाजपने भवानीपूरचा प्रभाग क्रमांक 70 जिंकला होता.\n2021 च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी भाजपच्या रुद्रनील घोष यांचा 28,000 मतांच्या फरकाने पराभव केला. टीएमसीच्या सलग विजयामुळे ममता बॅनर्जींनी पुन्हा निवडणुकीसाठी भवानीपूरची निवड केली आहे. याच ठिकाणी कालीघाटही येते, जिथे त्यांचे घर आहे.\nममतांना भाजपकडून कोण ���व्हान देऊ शकते\nदिनेश त्रिवेदी, रुद्रनिल घोष, तथागत रॉय, अनिर्बन गांगुली, स्वप्नदास गुप्ता आणि प्रताप बॅनर्जी यांची नावे भाजपच्या शर्यतीत आहेत. आतापर्यंत एकाही नावावर सहमती झालेली नाही.\nमात्र, पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश त्रिवेदी यांना तिकीट दिले जाऊ शकते. विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी टीएमसी सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला.\nडावे आणि काँग्रेसने अद्याप त्यांच्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. दोघांनी एकत्र विधानसभा निवडणूक लढवली होती.\nरविंद्र भारती विद्यापीठाचे प्राध्यापक आणि निवडणूक विश्लेषक डॉ. विश्वनाथ चक्रवर्ती यांचे म्हणणे आहे की, 'ममता भवानीपूरमधून एक लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील, कारण विरोधी पक्षाचे मतदार अद्याप मतदानासाठी तयार नाहीत. गुजराती, मारवाडी हे व्यापारी आहेत आणि ते मतदानाला जात नाहीत. प्रॉक्सी मते मोठ्या संख्येने टाकली जाण्याची शक्यता आहे.\nज्येष्ठ पत्रकार पुलकेश घोष म्हणतात, “जेथे जिंकण्याची शक्यता जास्त असते तेथे व्यावसायिक नेहमीच मत देतात आणि सध्याच्या परिस्थितीत ममता बॅनर्जी जिंकण्याची खात्री आहे. म्हणूनच त्यांना मते मिळतील.\nममता तिसऱ्या मुख्यमंत्री ज्या निवडणूक हरल्या\nविधानसभा निवडणुकीत ममतांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवली होती आणि भाजपाच्या शुभेंदू अधिकारी यांच्याकडून 1956 मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना 6 महिन्यांत विधानसभा निवडणुका जिंकणे आवश्यक आहे. असे करण्यात अयशस्वी झाल्यास मुख्यमंत्रिपद सोडावे लागेल.\nम्हणूनच ममता भवानीपूरमधून पोटनिवडणूक लढवणार आहेत. ममता पश्चिम बंगालच्या तिसऱ्या मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी स्वतः निवडणूक हरली आहे. त्यांचे पहिले वर्ष 1967 मध्ये प्रफुल्ल चंद्र सेन होते आणि 2011 मध्ये बुद्धदेव भट्टाचार्यही त्यांची जागा वाचवू शकले नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1663061", "date_download": "2021-09-26T22:45:09Z", "digest": "sha1:YKBRH3QQI2YZS2AHPROYLVGI3TMSD3IF", "length": 5152, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कोकणी भाषा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कोकणी भाषा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:५०, ३१ जानेवारी २०१९ ची आवृत्ती\n८५ बाइट्सची भर घातली , २ ���र्षांपूर्वी\n२३:३९, १९ जुलै २०१८ ची आवृत्ती (संपादन)\nGsmart07 (चर्चा | योगदान)\n(कोंकणीवर हिंदीचा अजिबात प्रभाव नाही.)\nखूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.\n१५:५०, ३१ जानेवारी २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nस्नेहल नाईक (चर्चा | योगदान)\n'''कोंकणी''' ही [[भारत|भारताच्या]] पश्चिम किनाऱ्यावरील [[कोकण]] पट्ट्यात बोलली जाणारी एक [[इंडो-युरोपीय भाषासमूह|इंडो-युरोपीय]] भाषा आहे. [[महाराष्ट्र]], [[कर्नाटक|कर्नाटकाचा]] किनारपट्टीचा भाग आणि [[गोवा]] येथे ती प्रामुख्याने बोलली जाते. कोकणी लिहिण्यासाठी, कर्नाटकात [[कन्नड भाषा|कानडी]] तर [[गोवा]] आणि [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[देवनागरी लिपी]]चा वापर होतो. गोव्यात [[रोमन लिपी|रोमन लिपीसुद्धा]] वापरतात. [[केरळ|केरळातील]] कोकणी लोक [[मल्याळम भाषा|मल्याळी लिपी]] वापरतात व [[कोकणी मुसलमान]] [[अरबी लिपी]] वापरतात. गोव्यात कोकणी आणि मराठी या भाषांना राज्यभाषा म्हणून मान्यता आहे. अनुस्वार हा कोंकणीचा श्वास आहे.\nकोकणी ही (macrolanguage) एकसंध बोलीभाषा नसून तिच्यात एकूण आठ प्रकार (individual languages) गणले जातात. गोव्यात बोलली जाणारी '''गोव्याची कोंकणी''' ही त्यांपैकी एक असून तिच्यात ख्रिश्चनांची कोंकणी व हिंदूंची कोंकणी असे दोन प्रकार आहेत. ख्रिश्चनांच्या कोंकणीवर पोर्तुगीज भाषेचा असर आहे.महाराष्ट्राच्या कोकण क्षेत्रात बोलली जाणारी '''कोकणी'''ही वेगळी आहे. शिवाय मालवणी, चित्तपावनी, वारली, काणकोणी, डांगी वगैरे अन्य बोलीभाषा कोंकणीच्या उपभाषा आहेत. या सर्व बोलीभाषा बोलणाऱ्यांची एकूण लोकसंख्या सुमारे ७६ लाखांहून अधिक आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1933034", "date_download": "2021-09-26T23:27:05Z", "digest": "sha1:SXBQGZQVFXDFVE2XKKNAVTM47S6UCLOL", "length": 4743, "nlines": 52, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कथक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कथक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n११:४६, २८ जुलै २०२१ ची आवृत्ती\n४८ बाइट्सची भर घातली , १ महिन्यापूर्वी\n#WPWP चित्रदालन तयार करून छायाचित्र घातली\n११:४४, २८ जुलै २०२१ ची आवृत्ती (संपादन)\nआर्या जोशी (चर्चा | योगदान)\n(# WPWP कथक नृत्य सादर करणा-या युवती छायाचित्र घातले)\n११:४६, २८ जुलै २०२१ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nआर्या ज��शी (चर्चा | योगदान)\n(#WPWP चित्रदालन तयार करून छायाचित्र घातली)\nकथावाचन करणाऱ्यांकडून [[मंदिर|मंदिरांमधे]] पौराणिक कथा सांगितल्या जात. त्यानंतर होणाऱ्या कीर्तनात नट मंडळी नृत्य करीत असत. काही सामाजिक कारणांमुळे या नटमंडळींवर तत्कालीन परिस्थितीत बहिष्कार टाकला गेला, त्यामुळे यांनी स्वतःच कथा सांगून नृत्य करण्यास प्रारंभ केला, म्हणून त्यांना 'कत्थक' असे संबोधण्यात येऊ लागले. आचार्यांच्या मार्गदर्शनाखाली या नटमंडळींनी नृत्याची शास्त्रीय पद्धती व परिभाषा आत्मसात केली आणि नृत्यप्रधान अंगाने त्यांनी कृष्णाच्या लीलांचे सादरीकरण करण्यास सुरुवात केली, आणि कथक नृत्यशैलीचा जन्म झाला.\n[[चित्र:Aditi Mangaldas.JPG|thumb|उजवे|कथक कलाकार अदिती मंगलदास]]▼\nकथकची तीन प्रमुख घराणी आहेत -\nअच्छन महाराज, [[बिरजू महाराज]], [[रोहिणी भाटे]], [[नंदकिशोर कपोते]], [[मनीषा साठे]], रोशनकुमारी, हजारी प्रसाद हे कथ्थक नृत्यप्रकारातील प्रसिद्ध कलावंत आहेत.\n▲[[चित्र:Aditi Mangaldas.JPG|thumb|उजवे|कथक कलाकार अदिती मंगलदास]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2021-09-26T23:14:32Z", "digest": "sha1:RH3OOEEC5W4VBIKS2N3EDBEMMTMVLBPG", "length": 5131, "nlines": 173, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७११ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\nइ.स. १७११ मधील जन्म‎ (१ प)\nइ.स. १७११ मधील मृत्यू‎ (२ प)\n\"इ.स. १७११\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १८ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ००:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://thevoiceofmumbai.com/2019/06/15/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80/", "date_download": "2021-09-26T21:01:09Z", "digest": "sha1:7FAIR2JCNRMMVOX33SCPLEZDZIO6MNGP", "length": 8839, "nlines": 172, "source_domain": "thevoiceofmumbai.com", "title": "भारत-चीन-रशिया त्रिपक्षीय बैठक – The Voice of Mumbai", "raw_content": "\nभारत, रशिया आणि चीन या देशांची त्रिपक्षीय बैठक या महिनाअखेरीस होणार आहे. जपानमध्ये होत असलेल्या ‘जी-२०’ सदस्यदेशांच्या परिषदेच्या निमित्ताने ही बैठक होणार आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष क्षी जिनिपग आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन हे सहभागी होतील, असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले.\nकिर्गिझस्तानची राजधानी बिश्केकमध्ये होत असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) परिषदेच्या निमित्ताने चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग तसेच रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्याशी पंतप्रधान मोदी यांच्या स्वतंत्र भेटीगाठी झाल्या. त्या वेळी परस्पर संबंध अधिक दृढ करण्याचा निर्णय घेतला गेला. याच चर्चेतून त्रिपक्षीय बैठकीचा विचार पुढे आल्याचे समजते.\nदहशतवादाच्या मुद्दय़ावर आणि विशेषत्वाने मसूद अझरप्रकरणी रशियाने नेहमीच भारताची पाठराखण केली आहे. चीनने मात्र आतापर्यंत नकाराधिकाराचा वापर करून भारताची कोंडी केली होती. या वेळी प्रथमच रशियाने चीनचे मन वळविण्याचा प्रयत्न केल्यानंतर चीनने मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यास आडकाठी केलेली नाही.\nसध्या अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारयुद्ध भडकत आहे. भारताच्याही अनेक र्निबधांबद्दल अमेरिकेने कठोर पवित्रा घेतला आहे. त्यामुळे भारत आणि चीनच्या संबंधांमधील सकारात्मक बदलांना महत्त्व आले आहे. आता त्रिपक्षीय बैठकीत दहशतवादविरोधी लढा तसेच आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्याच्या दिशेने चर्चा होण्याची शक्यता आहे.\nमोदी -बिडेन यांच्यातील बैठक एक तासाऐवजी दीड तास चालली \nपंतप्रधान मोदी वॉशिंग्टनहून न्यूयॉर्कला रवाना,आज UNGA मध्ये कोरोना, दहशतवाद यावर चर्चा \nपंतप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांची भेट घेतली, भारत भेटीचे दिले आमंत्रण \nअफगाणिस्तानमध्ये महिला दररोज या अडचणींसह करतात संघर्ष \nजीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यापासून सरकार का जात आहे दूर \nअफगाणिस्तानची आर्थिक स्थिती चिंताजनक \nमोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम\nबंजारा छोरी घेणार उडान\nटीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात\nदहावीच्या पुस्त��ात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट\n‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान\nशरद पवार साधणार तरुणांशी संवाद\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nहिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.atulkulkarni.in/category/archive/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2021-09-26T22:27:13Z", "digest": "sha1:FQOQIK36MBBNUOIOZW2FKAYZLKP27RAD", "length": 8164, "nlines": 197, "source_domain": "www.atulkulkarni.in", "title": "पर्यावरण | अतुल कुलकर्णी", "raw_content": "रविवार, २६ सप्टेंबर २०२१\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\nवेड लागलेला वन, वित्तमंत्री\nमहापालिकांच्या १८२८ शाळा होणार ‘मुंबई पब्लिक स्कूल’\nएकच रंगसंगती, आधूनिक साधने, आणि खाजगी शाळांशी स्पर्धा\nअतुल कुलकर्णी लोकमत मुंबई : मुंबई महापालिकांच्या शाळांची वेगळी ओळख…\nराज्यात विजेची थकबाकी गेली ६३,२६३ कोटीवर\nमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आज बोलावली मॅरेथॉन बैठक\nअतुल कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : २०१४ साली भाजप…\nकुलगुरू, कुलसचिवाच्या निवडीची प्रक्रिया राबवणाऱ्यांनाच हवी दोन्ही पदे\nसरकारी विद्यापीठाच्या पद निवडीत असाही ‘आदर्श’ पॅटर्न\nअतुल कुलकर्णी लोकमत / मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या…\nआता मुंबईत क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानाने होणार कोरोना तपासणी\nआयसीएमआर व एनएबीएल मान्यता मिळणारी देशाची पहिली लॅब\nअतुल कुलकर्णी लोकमत / शुभवर्तमान मुंबई : कोरोनाची तपासणी करण्याकरिता…\nलॉकडाऊन दहा दिवसांनी वाढवणार\nसप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता\nअतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई : लॉकडाऊन केल्यामुळे रुग्ण संख्या…\nमहापालिकांच्या १८२८ शाळा होणार ‘मुंबई पब्लिक स्कूल’\nएकच रंगसंगती, आधूनिक स��धने, आणि खाजगी शाळांशी स्पर्धा\nतामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात औषध खरेदी महामंडळ उभारणार\nआरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा\nशिवसेनेच्या गप्प राहण्याचे वेगळे अर्थ निघू लागले\nम्हणून कारवाईवरचा निर्णय झाला..\nशिवसेनेला आक्रमकपणे एकत्र आणण्याचे काम भाजपने केले\nराणेंचा अर्ज नाकारला आणि अटकेचा मार्ग खुला झाला\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mantralaya-pune/two-mlas-pune-appointed-chairman-legislative-committees-64922", "date_download": "2021-09-26T22:26:02Z", "digest": "sha1:NV5QRV4CABM2JNOVFDV5Z4JD7IW5JOQW", "length": 7293, "nlines": 27, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "अशोक पवार, चेतन तुपे पुण्याच्या दोन आमदारांकडे दोन प्रमुख समित्यांची जबाबदारी", "raw_content": "\nअशोक पवार, चेतन तुपे पुण्याच्या दोन आमदारांकडे दोन प्रमुख समित्यांची जबाबदारी\nअनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी आमदार दौलत दरोडा यांची नियुक्ती झाली आहे.\nपुणे : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दोन आमदारांना विधीमंडळाच्या दोन प्रमुख समित्यांच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे. शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांची सार्वनिजक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी तर हडपसरचे आमदार चेतन तुपे यांची मराठी भाषा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.\nराज्य सरकारतर्फे घेण्यात येणाऱ्या निर्णयांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे, सरकारला याबाबत सूचना करण्याचे काम या समिती करत असतात.\nसार्वजनिक उपक्रम समितीत वैभव नाईक, रमेश कोरगावकर, योगेश कदम, रमेश बोरनारे, दिपक चहाण, अनिल पाटील, भारत भालके, पी.एन. पाटील, मोहनराव हंबर्डे, संजय जगताप, गणेश नाईक, मदन येरावार, सुरेश खाडे, प्रशांत ठाकूर, संजय केळकर, महेश लांडगे, माधुरी मिसाळ, महेश बालदी, देवेंद्र भुयार या आमदारांचा समावेश आहे.\nमराठी भाषा समितीत अजय चौधरी, रमेश लटके, दिलीप मोहिते पाटील, श्रीमती सरोज अहिरे, कृणाल (बाबा) पाटील, धीरज देशमुख, सुभाष देशमुख, सुनील राणे, मुक्ता टिळक, अतुल भातखळकर यांचा समावेश आहे.\nअनुसूचित जमाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदी आमदार दौलत दरोडा यांची नियुक्ती झाली आहे. या समितीत श्रीनिवास वनगा, महेंद्र दळवी, अनिल पाटील, शिरीष चौधरी, साहसराम कोरोदे, डॉ अशोक उईके, तुषार राठोड, राजेश पाडवी, भीमराव केराम, राजकुमार पटेल या आमदारांना स्थान मिळाले आहे.\nविमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीचे अध्यक्ष शांताराम मोरे आहेत. नितिनकुमार देशमुख, इंद्रनील नाईक, रोहित पवार, बळवंत वानखेडे, राजू आवळे, सुरेश भोळे, विनोद अग्रवाल, रत्नाकर गुट्टे, राजेंद्र राऊत आणि क्षितिज ठाकूर हे आमदार सदस्य आहेत.\nमहिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या श्रीमती सरोज अहिरे या अध्यक्षा असतील. इतर सदस्यांमध्ये यामिनी यशवंत जाधव, लता मंद्रकांत सोनवणे, सुमननाई आर.आर. पाटील, सुलभा खोडके, प्रतिभा पानोरकर, मंदा म्हात्रे, श्रीमती मोनिका राजळे, नमिता मुंदडा, गीत जैन, श्रीमती मंजुळा गावीत या महिला आमदार आहेत.\nइतर मागासवर्ग कल्याण समिती प्रमुखपदी मंगेश कुडाळकर यांची नियुक्ती झाली आहे. दीपक केसरकर, राजू कारेमोरे, राजेश नरसिंग पाटील, विकास ठाकरे, राजेश एकडे, गणपत गायकवाड, पंकज भोयर, सीमा हिरे, तानाजी मुटकुळे आणिमंजुळा गावीत अशी इतर सदस्यांची नावे आहेत.\nअल्पसंख्यांक कल्याण समितीचे अमिन पटेल हे प्रमुख असतील. रवींद्र वायकर, मकरंद जाधव पाटील, संदीप क्षीरसागर, झिशान सिद्दीकी, काशिराम पावरा, क्ॅप्टन तमिळ सेल्वन, नरेंद्र भोंडेकर, कुमार आयलानी आणि गीता जैन अशी इतर नावे आहेत.\nअनुसूचित जाती कल्याण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रणिती शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. इतर सदस्यांमध्ये बालाजी किणीकर, संतोष बांगर, यशवंत माने, किरण लहामटे, लहू कानडे, लखन मलिक, सुनील कांबळे, नामदेव ससाणे, टेकचंद सावरकर आणि नरेंद्र भोंडेकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-news/relationships/amitabh-bachchan-and-jaya-bachchan-happy-married-life-tips-know-how-to-support-your-partner-in-difficult-times/articleshow/84475365.cms", "date_download": "2021-09-26T22:59:16Z", "digest": "sha1:3W475F6ZRB2MWCZTWCNVORCRHRDIKLJV", "length": 22037, "nlines": 145, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "What problems do married couples face: अमिताभ-जया बच्चन यांच्या बिघडलेल्या व पुन्हा रूळावर आलेल्या नात्याद्वारे घेण्यासारखे आहेत ‘हे’ महत्त्वाचे धडे - Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nअमिताभ-जया बच्चन यांच्या बिघडलेल्या व पुन्हा रूळावर आलेल्या नात्याद्वारे घेण्यासारखे आहेत ‘हे’ महत्���्वाचे धडे\nवैवाहिक जीवनामध्ये अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. पण जोडप्याच्या वैवाहिक जीवनाची गाडी रूळावरच राहील किंवा रूळावरून घसरेल, हे पूर्णतः कपलवरच अवलंबून असते. याचेच जीवंत उदाहरण म्हणजे जया बच्चन आणि अमिताभ बच्चन...\nअमिताभ-जया बच्चन यांच्या बिघडलेल्या व पुन्हा रूळावर आलेल्या नात्याद्वारे घेण्यासारखे आहेत ‘हे’ महत्त्वाचे धडे\nअमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी एकमेकांच्या आयुष्याचा जोडीदार होण्याचा निर्णय घेतल्यापासून ते आतापर्यंत हे दोघं कायम एकत्र राहिले आहेत. बॉलिवूडमधील आदर्श जोडी म्हणून हे जोडपे प्रसिद्ध आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या तरीही मजबूत नाते कधीही संपुष्टात येऊ शकत नाही, हाच महत्त्वपूर्ण संदेश बिग बी व जया यांनी देण्याचे काम केले आहे.\nसर्वसामान्यांप्रमाणे या सेलिब्रिटी जोडप्यानं आपल्या वैवाहिक जीवनात अनेक चढ-उतार पाहिले तसंच बऱ्याचदा काळाने या दोघांच्या प्रेमाची परीक्षा सुद्धा घेतली. याचा परिणाम आज सर्वांसमोर आहे. म्हणूनच हे जोडपे आज इतरांसाठी प्रेरणास्थानी आहे, ज्याद्वारे नातेसंबंधात केल्या जाणाऱ्या चुकांपासून ते वैवाहिक जीवन पुन्हा रूळावर आणण्यापर्यंतचे कित्येक धडे खरंच शिकण्यासारखे आहेत. (सर्व फोटो : इंडियाटाइम्स)\n(‘मी पुरुषांचा द्वेष करू लागले’ भारतीच्या विधानात दडल्या आहेत कित्येक लहान मुलांच्या वेदना, दुर्लक्ष करू नका)\n​प्रेम, लग्न आणि मुलांचा जन्म\nअमिताभ आणि जया यांच्यामध्ये प्रेमाचे नाते निर्माण झाल्यानंतर त्यांनी आपापल्या कुटुंबीयांना याची माहिती दिली आणि यानंतर दोघांनीही हरिवंश राय बच्चन यांच्या परवानगीनुसार लग्न केले. यानंतर बिग बी अभिनयाच्या क्षेत्रात सक्रिय होते तर टॉपची अभिनेत्री असतानाही जया यांनी सिनेसृष्टीपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली. यादरम्यान श्वेता आणि अभिषेक यांचाही जन्म झाला.\nचांगल्या पगाराची नोकरी सोडून कुटुंब सांभाळण्याचा निर्णय घेणे कोणत्याही महिलेसाठी सोपे नसते. जया बच्चन यांच्यासाठी हा निर्णय कठीणच ठरला असावा. यावरून बऱ्याच चर्चा देखील ऐकायला मिळाल्या. सर्वसामान्यांच्या जीवनातही एखाद्या महिलेनं लग्नानंतर नोकरी सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिच्याबाबतही बरेच काही उलट-सुलट बोलले जाते.\nपण जया बच्चन यांनी लोकांच्या चर्चांचा ��्वतःवर परिणाम होऊ दिला नाही आणि त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. सामान्य महिलांनी देखील असेच खंबीरपणे निर्णय घेतले पाहिजेत. कारण वैवाहिक जीवन आणि जबाबदाऱ्यांमध्ये समतोल कसा राखला जाईल, हे केवळ आपल्यालाच चांगले माहिती असते.\n(सुखी आणि आनंदी वैवाहिक जीवन जगण्यासाठी सोप्या ५ रोमँटिक टिप्स)\nबिग बी यांच्या आयुष्यात रेखा यांच्या एण्ट्रीने मोठे वादळ आले होते, जे अभिनेत्याच्या वैवाहिक जीवनासाठी धोकादायक ठरले होते. पण जया यांनी हार मानली नाही, त्याऐवजी त्या रेखा यांना सामोरे गेल्या आणि त्यांना आपल्या पतीपासून दूर राहण्यासाठी सांगितलं. याद्वारे जया यांची पराभव न स्वीकारण्याची वृत्ती दिसली आणि यामुळेच पुन्हा एकदा त्यांचे वैवाहिक जीवन रूळावर येऊ शकले. या गोष्टीला बरेच वर्षे उलटले, पण ही घटना अमिताभ आणि जया यांच्या जीवनातून पूर्णपणे कधी पुसली जाणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.\n('सर्वच पुरुष असेच असतात का' मीरा राजपूतने विचारलेल्या या प्रश्नामुळे कित्येक महिला आहेत प्रचंड त्रस्त)\n​पण हे प्रकरण इथेच संपले नाही\nदरम्यान हे प्रकरण येथेच संपले नाही. आजही अमिताभ आणि रेखा यांचे नाव एकत्र जोडून त्यांच्या अफेअरविषयीच्या चर्चा ऐकायला मिळतात. आपल्या पतीबद्दलच्या अशा चर्चा सहन करणं कोणत्याही महिलेसाठी सोपे नसते, पण जया या गोष्टींचाही खंबीरपणे सामना करतात. सर्वसामान्यांच्या जीवनातही अशी कित्येक नाती पाहायला मिळतात, ज्यामध्ये जोडीदाराला विश्वासघाताचा सामना करावा लागतो. आपल्या जोडीदाराला माफ करून वैवाहिक जीवन पुढे नेणे किंवा विभक्त होऊन आयुष्याचा नवीन अध्याय सुरू करणे, हे निर्णय केवळ संबंधित व्यक्तीचेच असतात. जया यांच्या भूमिकेवरून हाच धडा मिळतो की, परिणाम काहीही होणार असेल तरीही संघर्ष केल्याशिवाय हार मानू नये.\n(बॉलिवूडमधील या ५ अभिनेत्रींनी लग्नानंतर आपल्या नावापुढे पतीचे आडनाव जोडले नाही, कारण…)\nएका रिपोर्टमधील माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांची आताची एकूण संपत्ती २ हजार ९५० कोटी रूपये एवढी आहे. कष्ट व शानदार अभिनयाच्या जोरावर अमिताभ बच्चन यांनी सिनेरसिकांच्या हृदयात पक्के स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच अन्य अभिनेत्यांच्या तुलनेत बिग बींना सर्वाधिक मानधन दिले जाते. पण बिझनेस करण्यासाठी आणि सांभाळण्यासाठी भांडवल गु���तवणूक केल्यानं त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. परिणामी त्यांच्यावर स्वतःचे घर देखील गहाण ठेवण्याची वेळ आली होती.\n('मी त्याला ब्लॉक करेन’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं बॉयफ्रेंडसोबतच्या नात्यावर सोडले मौन, हे करण्यासाठी लागते धैर्य)\n​जया बच्चन कायम होत्या बिग बींच्या सोबत\nआयुष्यातील कठीण काळातही जया यांनी बिग बींचा साथ कधीही सोडली नाही. जोडीदाराचा पाठिंबा आणि 'कौन बनेगा करोड़पति' कार्यक्रम मिळाल्यानं अखेर बच्चन कुटुंबीयांसमोरील आर्थिक अडचणी दूर झाल्या. पण या आव्हानात्मक काळात जया यांनी बिग बींना एक क्षणही एकटे सोडले नाही. सुख-दुःखाच्या काळात जोडीदाराची सोबत किती महत्त्वाची असेत, हीच शिकवण त्यांच्या नात्याद्वारे मिळते.\nतर आजच्या काळात अशी कितीतरी नाती आपल्याला आसपास पाहायला मिळतील, ज्यामध्ये पती-पत्नी दोघंही कमावते असतानाही आर्थिक भार आल्यानंतर नातेसंबंध सांभाळू शकत नाहीत. अशा जोडप्यांनी जया आणि अमिताभ यांच्या नात्यातून चांगल्या गोष्टी शिकणे गरजेचं आहे. अडचणींचा एकत्रित सामना केल्यास तुमच्या नात्यातील सर्व गोष्टी नक्कीच चांगल्या होतील.\n(दिलीप कुमार-सायरा यांच्या आयुष्यात मूल का नव्हते अभिनेत्याशी संबंधित गोष्टी शिकवतात की नेमकं कसं असतं खरं प्रेम)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nएक्स बॉयफ्रेंडने कृति सेनॉनची केली होती फसवणूक, अभिनेत्रीने व्यक्त केलं दुःख, तुमच्याबाबतीत देखील असंच घडलं आहे का\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nविज्ञान-तंत्रज्ञान २ हजारांच्या बजेटमधील टॉप-१० वायरलेस इयरबड्स, फीचर्स एकदा पाहाच\n लॅपटॉप आणि टॅब्स अर्ध्या किंमतीत\nब्युटी अभिनेत्रीचा छोट्या स्कर्टमधील हॉट-बोल्ड लुकवर चाहते घायाळ, मांड्या फ्लॉन्ट करताना फोटो व्हायरल\nमोबाइल नवीन फोन खरेदी करायचाय पुढील आठवड्यात येतायेत ‘हे’ शानदार ५जी स्मार्टफोन, पाहा किंमत-फीचर्स\n ५० इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर ६१% डिस्काउंट, आता घरातच मिळणार थिएटरची मजा\nकार-बाइक Mahindra XUV700 : लाँचिंगआधीच 'लीक' झाली प्राइस लिस्ट, 7-Seater व्हेरिअंट्सची किंमत १२.६९ लाखापासून सुरू; बघा डिटेल्स\nक��िअर न्यूज Government Job: स्टाफ सिलेक्शनतर्फे ३२६१ रिक्त जागांवर भरती\nफॅशन लेकीच्या शॉर्ट्सहूनही छोटा ड्रेस घालून निघाली शनायाची आई, मादक अदांसमोर मलायकाचाही लुक पडेल फिका\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य २६ सप्टेंबर २०२१ : या राशींना रविवारी होईल लाभच लाभ\nआयपीएल पराभवानंतर मुंबई इंडियन्सला अजून एक मोठा धक्का, रोहित शर्माची चिंता वाढली...\nआयपीएल RCB vs MI Live : मुंबई इंडियन्सवर आरसीबीने साकारला मोठा विजय\nदेश 'गुलाब' चक्रीवादळ; ओडिशा-आंध्राच्या किनारपट्टीला धडकले, २ मच्छिमारांचा मृत्यू\nआयपीएल मुंबई इंडियन्सच्या हातून सामना कधी निसटला, रोहित शर्माने सांगितला टर्निंग पॉइंट\nपुणे 'आणखी कशावरून उठवायचं सांगा, तिथूनही उठवतो'; राऊतांनी राणेंना डिवचलं\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur/minister-hasan-mushrif-publicly-apologized-to-the-people-of-kolhapur/articleshow/83638623.cms", "date_download": "2021-09-26T21:44:59Z", "digest": "sha1:VXOG2SRWQNHL6RUBJQUIY52QQXXFM3MN", "length": 15525, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमंत्री हसन मुश्रीफ यांनी मागितली कोल्हापूरवासियांची जाहीर माफी\nसन २०२१ च्या दिवाळीची पहिली आंघोळ कोल्हापूर शहरवासीयांना थेट पाईपलाईनच्या पाण्यानेच घालू, असे वचन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यापूर्वी दिले होते. परंतु, या योजनेच्या अपुऱ्या कामामुळे वचनाची पूर्तता होत नसल्यामुळे मंत्री मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर शहरवासियांची जाहीर माफी मागितली. करोना महामारीची परिस्थिती व तांत्रिक अडचणीमुळे ही योजना अपुरी असल्याचा खुलासाही मुश्रीफ यांनी बैठकीत केला.\nकोल्हापूर: सन २०२१ च्या दिवाळीची पहिली आंघोळ कोल्हापूर शहरवासीयांना थेट पाईपलाईनच्या पाण्यानेच घालू, असे वचन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी यापूर्वी दिले होते. परंतु, या योजनेच्या अपुऱ्या कामामुळे वचनाची पूर्तता होत नसल्यामुळे मंत्री मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर शहरवासियांची जाहीर माफी मागितली. करोना महामारीची परिस्थिती व तांत्रिक अडचणीमुळे ही योजना अपुरी असल्याचा खुलासाही मुश��रीफ यांनी बैठकीत केला. (minister hasan mushrif publicly apologized to the people of kolhapur)\nमुश्रीफ यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह येथे काळम्मवाडी धरणाच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.\nमंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, कोल्हापूर शहरातील जनतेला शुध्द, मुबलक आणि थेट पाणी पुरवठा व्हावा, या उद्देशाने काळम्मवाडी धरणातून पाणी पुरवठा करण्याची योजना शासनाने हाती घेतली होती. काही तांत्रिक आणि वन विभागाच्या जाचक नियमांमुळे या योजनेला विलंब झाला. मात्र मे २०२२ अखेर कोल्हापूर वासियांना या योजनेचे पाणी उपलब्ध होईल याची खात्री नागरिकांनी बाळगावी, अशा निसंदिग्ध शब्दात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी ग्वाही दिली.\nक्लिक करा आणि वाचा- भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला दिला 'हा' इशारा\nव्यासपीठावर जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर निलोफर आजरेकर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, आर. के. पवार उपस्थित होते.\nमुश्रीफ पुढे म्हणाले, शहराला थेट पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम येत्या दोन महिन्यात पूर्ण होईल. सुमारे ४५० कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी तरतुद करण्यात आली असून या कामाकरिता निधीची अजिबात कमतरता जाणवणार नाही. जॅकवेलचे काम प्राधान्याने करण्यात यावे, असे ठेकेदाराला निर्देश देवून श्री. मुश्रीफ यांनी २०२२ साली येणारी दिपावली तमाम कोल्हापूरवासियांच्या जीवनात आनंद निर्माण करेल असा आशावाद व्यक्त केला. त्याचबरोबर २०२१ च्या दिपावली सणामध्ये आपण कोल्हापूर वासियांना पाणी देण्याचा शब्द पूर्ण करु शकलो नसल्याबद्दल शहरवासियांची क्षमा मागितली. लवकरच ठेकेदार आणि या योजनेच्या मुख्य सल्लागारांची संयुक्त बैठक घेण्यात येईल, असेही मुश्रीफ म्हणाले.\nक्लिक करा आणि वाचा- माझी चौकशी राजकीय हेतूने नव्हती, तर बीएचआरची राजकीय कशी \nया योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्राचे ९५ टक्के इतके काम पूर्ण झाले आहे. तसेच कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनचे केवळ तीन किलो मीटरचे काम अपूर्ण आहे. योजना पुर्णत्वाच्या विलंबामुळे ठेकेदाराला आतापर्यंत सुमारे ५ कोटी ३० लाख रुपये इतका दंड ठोठावण्यात आल्याची माहिती महानगरपालिका प्रशासक श्रीमती बलकवडे यांनी दिली. तर ह���्षजीत घाटगे यांनी या योजनेचे सादरीकरण केले. यावेळी महानगरपालिकेचे नगरसेवक उपस्थित होते.\nक्लिक करा आणि वाचा- माझी चौकशी राजकीय हेतूने नव्हती, तर बीएचआरची राजकीय कशी \nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nकरोना संकटातही साखर उद्योगासाठी गोड बातमी\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nहसन मुश्रीफ पाईपलाइन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ Kolhapur Hasan Mushrif\nमुंबई मुंबईचे माजी उपमहापौर डॉ. राम बारोट यांचे निधन; उद्या अंत्यसंस्कार\n लॅपटॉप आणि टॅब्स अर्ध्या किंमतीत\n पेट्रोल दिलं नाही म्हणून मित्रालाच पेटवलं\nआयपीएल मुंबई इंडियन्सवर मोठी नामुष्की; सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाचा धक्का, आरसीबी विजयी\nआयपीएल विराट कोहलीने रचला इतिहास, ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा ठरला पहिलाच भारतीय\nआयपीएल पराभवानंतर मुंबई इंडियन्सला अजून एक मोठा धक्का, रोहित शर्माची चिंता वाढली...\nदेश 'गुलाब' चक्रीवादळ; ओडिशा-आंध्राच्या किनारपट्टीला धडकले, २ मच्छिमारांचा मृत्यू\nपुणे शिवसेना पवारांचा गड भेदणार; संजय राऊत यांचे बारामतीबाबत मोठे वक्तव्य\nसांगली कुऱ्हाडी आणि चाकूसह २ घरांवर दरोडा; तालुक्यात भीतीचं वातावरण\nविज्ञान-तंत्रज्ञान २ हजारांच्या बजेटमधील टॉप-१० वायरलेस इयरबड्स, फीचर्स एकदा पाहाच\nब्युटी अभिनेत्रीचा छोट्या स्कर्टमधील हॉट-बोल्ड लुकवर चाहते घायाळ, मांड्या फ्लॉन्ट करताना फोटो व्हायरल\n ५० इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर ६१% डिस्काउंट, आता घरातच मिळणार थिएटरची मजा\nफॅशन लेकीच्या शॉर्ट्सहूनही छोटा ड्रेस घालून निघाली शनायाची आई, मादक अदांसमोर मलायकाचाही लुक पडेल फिका\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य २६ सप्टेंबर २०२१ : या राशींना रविवारी होईल लाभच लाभ\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhinaukri.in/current-affairs-14-august-2021/", "date_download": "2021-09-26T22:28:56Z", "digest": "sha1:LGF44MIXC276G2K5KAK3BMIXMUOPQPPQ", "length": 13526, "nlines": 112, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Top 10 Current Affairs 14 August 2021 - Chalu Ghadamodi 14 August 2021", "raw_content": "\nमहाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती प्रवेशपत्र (SSC Selection Posts) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3261 जागांसाठी मेगा भरती (MHADA) महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणात 565 जागांसाठी भरती (ZP Bharti) जिल्हा परिषदेत मेगा भरती पोलीस भरती 2019 लेखी परीक्षा उत्तरतालिका पोलीस भरती 2019 लेखी परीक्षा प्रवेशपत्र (UPSC ESE) UPSC मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2022 (IOCL) इंडियन ऑईल मध्ये 513 जागांसाठी भरती (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated] (CTET) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा डिसेंबर 2021 MPSC मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा & सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2020 [मुदतवाढ] (CDAC) प्रगत संगणन विकास केंद्रात 297 जागांसाठी भरती MHT-CET 2021 प्रवेशपत्र (Assam Rifles) असम राइफल्स मध्ये 1230 जागांसाठी भरती (Indian Navy SSC) भारतीय नौदल SSC ऑफिसर पदाच्या 181 जागांसाठी भरती (WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1281 जागांसाठी भरती (ASC Centre) भारतीय सैन्याच्या ASC सेंटर मध्ये 400 जागांसाठी भरती (IAF) भारतीय हवाई दलात ग्रुप 'C' पदांच्या 371 जागांसाठी भरती (MAHA TET) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2021 (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021\nवर्तमान भरती: 2021 | प्रवेशपत्र | निकाल\nभारत देशातील पहिले इंटरनेट गव्हर्नन्स फोरम आयोजित करेल.\nभारत सरकारने देशभरातील प्रत्येक ग्रामीण जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्र (KVK) उघडण्याचा पर्याय दिला आहे.\nब्रिक्स देशांच्या कृषी मंत्र्यांनी “अन्न आणि पोषण सुरक्षेसाठी कृषी जैव विविधता मजबूत करण्यासाठी ब्रिक्स भागीदारी” या विषयावर आभासी चर्चा केली.\nभारतातील सर्वात मोठी एकात्मिक वीजनिर्मिती कंपनी, NTPC लिमिटेड, ने भारतात नैसर्गिक वायूसह हायड्रोजन मिश्रणावर एक पायलट प्रकल्प स्थापन करण्यासाठी जागतिक अभिव्यक्ती (EoI) आमंत्रित केले आहे.\nभारत आणि कॅलिफोर्नियातील संशोधकांच्या मते, भारतात मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या दीर्घकालीन आजारांनी क्रूर कोरोनाव्हायरस लाटांना उत्तेजन दिले आहे.\nभारत एक सामान्य सर्वेक्षण म्हणून डिसेंबरपासून हत्ती आणि वाघांची गणना करणारी प्रणाली स्वीकारेल.\nकोविड -19 विरूद्ध भारताच्या पहिल्या अनुनासिक लसीला जैवतंत्रज्ञान विभागाने फेज 2 आणि 3 च्या क्लिनिकल चाचण्या घेण्यास मान्यता दिली आहे.\nपर्यावरण मंत्रालयाने 13 ऑगस्ट 2021 रोजी प्लास्टिक कचरा व्यवस्थापन सुधारणा नियम, 2021 अधिसूचित केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ऑगस्ट 2021 रोजी राष्ट्रीय वाहन स्क्रॅपेज धोरण लॉन्च केले.\nगृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय (MoHUA) ने ‘SonChraiya’ नावाचा ब्रँड आणि लोगो लॉन्च केला.\nवाचकहो, 'माझीनोकरी'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा (@MajhiNaukriOfficial) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स \nPrevious (SBI) भारतीय स्टेट बँक भरती 2021\nNext (NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 47 जागांसाठी भरती\n» (MHADA) महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणात 565 जागांसाठी भरती\n» (SSC Selection Posts) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3261 जागांसाठी मेगा भरती\n» (ZP Bharti) जिल्हा परिषदेत मेगा भरती\n» (Assam Rifles) असम राइफल्स मध्ये 1230 जागांसाठी भरती\n» (Job Fair) महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा-2021 [Updated]\n» (SSC) मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) MTS परीक्षा 2020 (TIER I) प्रवेशपत्र\n» महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग- ग्रुप C & ग्रुप D भरती लेखी परीक्षा प्रवेशपत्र\n» (DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी भरती परीक्षा प्रवेशपत्र\n» SBI ज्युनियर असोशिएट (लिपिक) भरती 2021 पूर्व परीक्षा निकाल\n» महाराष्ट्र पोलीस भरती 2019 उत्तरतालिका\n» (MPSC) राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 निकाल\n» CET परीक्षा 2021 वेळापत्रक जाहीर \n» SSC मार्फत GD कॉन्स्टेबल मेगा भरती परीक्षेची तारीख जाहीर \n» पोलीस भरती 2019 सूचना\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये Subscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. More Info »\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://mr.valutafx.com/AED-EUR.htm", "date_download": "2021-09-26T21:02:37Z", "digest": "sha1:KOPD4IHYAQDOI4D44VOQ2LWSH5SO7JCW", "length": 8623, "nlines": 115, "source_domain": "mr.valutafx.com", "title": "संयुक्त अरब अमिरात दिरहामचे युरोमध्ये रुपांतरण करा (AED/EUR)", "raw_content": "\nसंयुक्त अरब अमिरात दिरहामचे युरोमध्ये रूपांतरण\nसंयुक्त अरब अमिरात दिरहामचा विनिमय दर इतिहास\nमागील AED/EUR विनिमय दर इतिहास पहा मागील EUR/AED विनिमय दर इतिहास पहा\nसंयुक्त अरब अमिरात दिरहाम आणि युरोची रूपांतरणे\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन ���िर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VES)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://thevoiceofmumbai.com/2018/12/08/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%96/", "date_download": "2021-09-26T22:14:45Z", "digest": "sha1:QASF7PMUXK4IXRNBNVT36M4PYUNNVGAJ", "length": 7470, "nlines": 172, "source_domain": "thevoiceofmumbai.com", "title": "हिवाळ्यात गाजराचा हलवा खाणे फायदेशीर! – The Voice of Mumbai", "raw_content": "\nहिवाळ्यात गाजराचा हलवा खाणे फायदेशीर\nगाजरामुळे दुष्टी सुधारते गाजरच्या हलव्यासाठी काही मुलभूत साहित्य लागतात. गाजर, दुध आणि काजु-मणुका,तूप अशा प्रकारे या अगदी कमी साहित्यामध्ये आपण गाजराचा हलवा खावू शकतो. गाजर रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. आणि हिवाळ्यात जो त्रास किंवा वेदना होतात त्यापासून बचाव करते. गाजरामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते गाजराचा हलवा आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवते.\nगाजरामुळे दुष्टी सुधारते गाजरामध्ये ‘ए’ जीवनसत्त्व ‘सी’ जीवनसत्त्व आणि ‘के’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात या पदार्थात आढते. गाजर मधील ‘ए’ जीवनसत्त्व हे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.\nगाजरच्या हलव्यामध्ये वापरण्यात येणारे काजु आणि मणुकामध्ये प्रोटीन्स आणि अॅन्टी-आॅक्सिडेन्ट्स असतात. यामुळे शरीराला पोषक तत्वे मिळतात.\nगुणकारी तूप हलव्यामध्ये वापरण्यात येणारा साजुक तूप शरीरासाठी आरोग्यदायी ठरते. तूप आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तूपामध्ये फॅट्स असतात. तूपाचा सेवन केल्याने हिवाळ्यात होणाऱ्या वेदनांचा त्रास कमी होतो.\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nचाहा चपाती खाऊन टेंशन फ्री रहा – नीरज चोप्रा\nमहाराष्ट्रात मागील २४ तासात ३२८६ नवे कोरोनाबाधित रुग्ण\nताण घेणे आरोग्याला ठरू शकते धोकादायक \nमोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम\nबंजारा छोरी घेणार उडान\nटीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात\nदहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट\n‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान\nशरद पवार साधणार तरुणांशी संवाद\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nहिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी ���द्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/02/hq8jBU.html", "date_download": "2021-09-26T22:36:39Z", "digest": "sha1:X7N5MU6S2S5H6IYKU5RAA4455FMQ6W3B", "length": 8801, "nlines": 113, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात इतिहास घडवा ; राजाराम देशमुख ; जांभूळणीत शिवजयंती साजरी ; जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न", "raw_content": "\nHomeसांगलीज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात इतिहास घडवा ; राजाराम देशमुख ; जांभूळणीत शिवजयंती साजरी ; जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न\nज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात इतिहास घडवा ; राजाराम देशमुख ; जांभूळणीत शिवजयंती साजरी ; जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न\nज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात इतिहास घडवा\nराजाराम देशमुख ; जांभूळणीत शिवजयंती साजरी ; जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न\nआटपाडी : ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात इतिहास घडवा असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजाराम देशमुख यांनी व्यक्त केले. ते जांभूळणी येथील शिवजयंती कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.\nया कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजाराम देशमुख व आटपाडीच्या सरपंच सौ.वृषाली धनंजय पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, आटपाडी पंचायत समिती सभापती सौ. डॉ. भुमिका बेरगळ यांच्या हस्ते लहान व खुल्या गटातील वक्तृत्व तसेच बुद्धीबळ स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.\nयावेळी पुढे बोलताना ते म्हणाले, आजच्या युवक व युवतींनी छत्रपती शिवाजी महाराजांनी आठरापगड जाती व बारा बलुतेदारांना, मुठभर मावळयांना हाताशी धरून बुद्धी व मनगटाच्या बळावर निधड्या छातीने घडवलेल्या दैदिप्यमान इतिहासातून आदर्श घेऊन इतिहासात रमून न जाता तुम्ही ज्या क्षेत्रात वावरताय त्या क्षेत्रात इतिहास घडविला पाहिजे. आजचे नवयुवक छत्रपती शिवाजी महाराजांना जसे डोक्यावर घेऊन नाच���ात तसेच आजच्या या नवयुवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान आदर्शवत इतिहास डोक्यात देखिल घेतला पाहिजे व सामाजिक जीवनात वावरत असतेवेळी त्याचे अनुकरण देखिल केले पाहिजे. या शिवजयंती उत्सवाला जांभूळणी व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राजमुद्रा युवा प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची छत्रपती शिवरायांच्या जयघोषात गावातून भव्य आशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत जांभूळणी गावातील अनेक लहान मुले छत्रपती शिवरायांच्या बाल शिवाजी या वेशभूषेत सहभागी झाले होते.\nदैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.\nदुर्दैवी घटना : जांभूळणी येथील बंधाऱ्यात दोन सख्या भावांसह चुलत भाऊ गेले वाहून ; शोधकार्य चालू\nझरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीत\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा\nआटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.valutafx.com/CAD-INR.htm", "date_download": "2021-09-26T22:36:44Z", "digest": "sha1:2L6LIG74S3J5CJ4VJYR7VIGRWILVZTX3", "length": 8557, "nlines": 115, "source_domain": "mr.valutafx.com", "title": "कॅनडियन डॉलरचे भारतीय रुपयांमध्ये रुपांतरण करा (CAD/INR)", "raw_content": "\nकॅनडियन डॉलरचे भारतीय रुपयांमध्ये रूपांतरण\nकॅनडियन डॉलरचा विनिमय दर इतिहास\nमागील CAD/INR विनिमय दर इतिहास पहा मागील INR/CAD विनिमय दर इतिहास पहा\nकॅनडियन डॉलर आणि भारतीय रुपयाची रूपांतरणे\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्���ानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VES)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2020/08/29/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-26T23:23:06Z", "digest": "sha1:RZ65RLEGRUAAX6UJI72NTLSBR4NJ236F", "length": 9700, "nlines": 53, "source_domain": "mahiti.in", "title": "डाळिंब खाल्याने बरे होतात हे आजार जाणल्यावर चकित व्हाल… – Mahiti.in", "raw_content": "\nडाळिंब खाल्याने बरे होतात हे आजार जाणल्यावर चकित व्हाल…\nडाळिंब हे शरीरातील रक्त वाढविण्यासाठी खाल्ले जाणारे फळ आहे. पण हे लक्षात ठेवले पाहिजे, की डाळिंब पूर्ण खाल्ले पाहिजे, कारण डाळींबाचे सगळेच दाणे गुणकारी असतात असे नाही, ते अर्धे किंवा कोणाबरोबर हिस्सा करून खाऊ नका. पूर्ण डाळींबाचे सेवन करा. हे शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. ते तुम्ही रसाच्या स्वरुपात खाऊ शकता. डाळिंबाचा रस ताजा घेतला पाहिजे. तो अधिक गुणकारी आहे. बाजारात मिळणारा रस हा शुद्ध नसतो. डाळिंब तुम्ही सॅलडच्या रूपात खाऊ शकता. पण तुमच्या रोजच्या धावपळीच्या जीवनातून स्वत:साठी थोडा वेळ जरूर काढा व ह्या गुणकारी फळाचा आपल्या आहारात समावेश करा.\nडाळिंबाचा एक दाणासुद्धहा कितीतरी गुणांनी भरलेला असतो. डाळिंब हे १०० आजारांचे एकमेव औषध आहे. याचा रस जर कपड्यावर पडला, तर सहज धुवून निघत नाही. परंतु, डाळिंबात असे गुण आहेत, की ते खाऊन तुम्ही कितीतरी रोगांना पळवून लावू शकता. डाळिंब कितीतरी रोगांसाठी गुणकारी आहे. चला तर मग, जाणून घेऊया याचे गुणधर्म :\nडाळिंब पित्तशामक, कृमी नष्ट करणारे, तसेच पोटांच्या तक्रारीवर गुणकारी आहे. तसेच जीव घाबरत असेल, तर त्यासाठी गुणकारी आहे. डाळिंब स्वरतंत्र, हृदय, यकृत, अमाशय, तसेच आतड्यानच्या रोगावर गुणकारी आहे. डाळिंबा मध्ये अॅंटीओक्सीडेंट, अॅंटीवायरल, आणि अॅंटी ट्यूमर असे तत्व असतात. डाळिंब हे विटमिन्सचा चांगला स्त्रोत आहे. ह्यामध्ये विटामीन ए, सी, आणि ई भरपूर प्रमाणात असते.\nडाळिंब हृदयरोग, पोटाच्या तक्रारी, मधुमेह, यासारख्या रोगांवर गुणकारी आहे. डाळिंबाची साल व पाने हे खाल्ल्याने पोटाच्या तक्रारीवर आराम पडतो. पचन संस्थेच्या सर्व आजारांवर डाळिंब अतिशय महत्वपूर्ण आहे. त्यामुळे अन्नाचे व्यवस्थित पचन होते. डाळिंबामध्ये लोह भरपूर प्रमाणात असते, की शरीरातील आयर्नची कमतरता भरून काढते.\nडोळ्यांसाठी हे फायदेशीर आहे. वाळलेल्या डाळिंबाच्या सालींचे चूर्ण दिवसातून 2-3 वेळा एक एक चमचा ताज्या पाण्याबरोबर घेतल्याने परत परत लघवी होण्याच्या आजारावर उपायकारक आहे. डाळिंबाच्या पानांचा चहा करून प्यायल्यास पचंनाच्या सर्व तक्रारींवर आराम पडतो. दस्त आणि कॉलरा या रोगांवर डाळिंबाचा रस प्यायल्यामुळे आराम पडतो. मधुमेही लोकांना डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे कोरोंनरी आजारांचा धोका कमी संभवतो.\nडाळिंबाच्या साली पाण्यात उकळून त्याने गुळण्या केल्यास श्वासाचा दुर्गंध नाहीसा होतो. डाळिंबाच्या सालींचे चूर्ण सकाळ संध्याकाळ एक एक चमचा घेतल्याने पाइल्स या रोगापासून सुटका होते. खोकला झाला असेल, तर डाळिंबाची साल तोंडात धरून हळू हळू चोखली तर खोकला बरा होतो.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.\nफक्त २ दिवसात नायटा,खाज, खरूज मूळापासून समाप्त करेल हा घरगुती उपाय..\nआहे त्या वयापेक्षा दिसू लागाल 50 पटीने तरुण व लहान, फक्त टोमॅटोच्या मदतीने करायचं आहे ‘हे’ 1 काम\n१०० वर्षे निरोगी जगण्याची ग्यारंटी, हे झाड जवळ असेल तर; डॉक्टर तोडकर उपाय…भयंकर उष्णता 3 दिवसात गायब…\nPrevious Article फिल्मी सितार्‍यांच्या गर्दीत सगळ्यात सुंदर दिसली चंदू चहावाल्याची पत्नी तिच्यापुढे कपिल शर्माची पत्नीसुद्धा आहे फिकी…\nNext Article २ रुपयाची तुरटी तुमच्या पांढऱ्या केसांना इतके काळे करेल कि तुमचे मित्र ओळखू शकणार नाहीत….\nभगवान शंकराच्या कृपेने या पाच राशींसाठी या आठवड्यात राजयोग तयार होणार आहे, छप्पर फाटेपर्यंत पैसे येतील \nपुजा करताना असे घडले तर समजा देव तुमच्यावर प्रसन्न आहे…\nया पाच राशीच्या लोकांचे खुलणार नशीब ‘श्री स्वामी समर्थांच्या’ कृपेने मिळणार चिक्कार…\nतुळशीला स्पर्श करून गुपचूप बोला हा मंत्र; जे काही मागाल ते सर्व होईल पूर्ण.\nगरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवार पासून… पुढचे 7 वर्षं राजा सारखें जीवन जगतील या सहा राशींचे लोक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AD%E0%A5%81-%E0%A4%B8%E0%A4%82-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-04-2018-19-%E0%A4%AE%E0%A5%8C%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A5%87/", "date_download": "2021-09-26T22:29:57Z", "digest": "sha1:PDO7MXGM2KGVYGPYJU6KYLEJYU26QAIN", "length": 5953, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भु.सं.प्र.क्र. 04/2018-19 मौजे साखरखेर्डा ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा येथील मौजे तांदुळवाडी पाझर तलावाकरिता सरळ खरेदी प्रस्ताव (क्षेत्र 0.21 हे.आर) | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना ��िभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभु.सं.प्र.क्र. 04/2018-19 मौजे साखरखेर्डा ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा येथील मौजे तांदुळवाडी पाझर तलावाकरिता सरळ खरेदी प्रस्ताव (क्षेत्र 0.21 हे.आर)\nभु.सं.प्र.क्र. 04/2018-19 मौजे साखरखेर्डा ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा येथील मौजे तांदुळवाडी पाझर तलावाकरिता सरळ खरेदी प्रस्ताव (क्षेत्र 0.21 हे.आर)\nभु.सं.प्र.क्र. 04/2018-19 मौजे साखरखेर्डा ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा येथील मौजे तांदुळवाडी पाझर तलावाकरिता सरळ खरेदी प्रस्ताव (क्षेत्र 0.21 हे.आर)\nभु.सं.प्र.क्र. 04/2018-19 मौजे साखरखेर्डा ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा येथील मौजे तांदुळवाडी पाझर तलावाकरिता सरळ खरेदी प्रस्ताव (क्षेत्र 0.21 हे.आर)\nभु.सं.प्र.क्र. 04/2018-19 मौजे साखरखेर्डा ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा येथील मौजे तांदुळवाडी पाझर तलावाकरिता सरळ खरेदी प्रस्ताव (क्षेत्र 0.21 हे.आर)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 24, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://e-abhivyakti.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E2%98%86-%E0%A4%B8%E0%A4%BE-54/", "date_download": "2021-09-26T21:32:22Z", "digest": "sha1:VINZMR37BT5MHK7LEOILOISVQIA5MSZH", "length": 13476, "nlines": 176, "source_domain": "e-abhivyakti.com", "title": "मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 84 – विजय साहित्य – मोरपीस! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते - साहित्य एवं कला विमर्श कवितेचा उत्सव 2", "raw_content": "\nसाहित्य एवं कला विमर्श\nमराठी कथा / लघुकथा\nमराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 84 – विजय साहित्य – मोरपीस ☆ कविराज विजय यशवंत सातपुते\nकविराज विजय यशवंत सातपुते\n☆ साप्ताहिक स्तम्भ # 84 – विजय साहित्य ✒मोरपीस. . . ✒ कविराज विजय यशवंत सातपुते ☆\n💲 कै. वसंत बापट यांनी, राज्य स्तरीय कवीसंमेलनात या कवितेस दाद देऊन मला ‘कविराज ‘ ही पदवी बहाल केली. 💲\nमोरपीसं . . . \nदोन मोरपीसं माझ्याकडची. . .\nआशिर्वादाला आसुसलेलं . . .\nअंगांगावरून फिरणार. . . \nएक मोरपीस पित्याचं. . .\nनजरेच्या धाकात ठेवणारं. . . \nजशी पावसाची हाक. . .\nअश्रूंचा वाहे पाट. . . \nक्षणात हळवं होणारं.. .\nकुठल्याही टोकाला स्पर्श करा\nपसा मायेचा धरणारं . . .\nजरी गेलो दूर कुठेही\nसत्वर धावून येणारं.. .\nप्रेमाच्या धाकात ठेवणारं.. . \nमातेचा धाक. . . . जशी गाईची कास\nआकंठ स्तनपान करणारी. … \nमनी हुरहुर लावणारी. . . \nसतत मला जपणारी . . .\nअशी दोन मोरपीसं . . .\nते वयच काही और होतं. . .\nबालिशतेचं, चंचलतेचं. . .\nमोरपीसांना जपण्याचं. . .\nहळूहळू काय झालं, कुणास ठाऊक\nपाऊस झरझर कोसळू लागला. . .\nगाडग्यात पान्हा साठू लागला. . . \nया सार्‍याला, मीच कारणीभूत होतो.\nजीवंत मोरपीस जपण्यापेक्षा.. .\nस्वप्नातली मोरपीस कुरवाळीत होतो.\nस्वप्नातली मोरपीस, वास्तवात आली .\nसत्यात आल्यावर कळलं, . . .\nअरे, ही तर पीसं लांडोरीची\nमाझ्या जीवनात आलेली. . . . \nजाणिव होतेय. . . .\nमला फारच भिती वाटतेय\nमाझ्याच भविष्याची. . . \nमोरपीसं कुणी जपत नाही. . .\nकाचेच्या पेटीत ठेवतात. . .\nशो म्हणून. . . देखावा म्हणून. . .\nशो म्हणून. . . देखावा म्हणून. . . \n© कविराज विजय यशवंत सातपुते\nयशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.\n≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈\nकवितेचा उत्सव 2#e-abhivyakti, #मराठी-कविता, #साप्ताहिक_स्तम्भ\nप्रिय मित्रो, 🍁 सुप्रभात 🍁 e-abhivyakti में आज प्रस्तुत है – >> हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #106 ☆ व्यंग्य – ‘मोहब्बतें’ और आर्थिक विकास ☆ डॉ कुंदन सिंह परिहार ☆ हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 105 ☆ समुद्र मंथन ☆ श्री संजय भारद्वाज ☆ English Literature – Poetry ☆ Anonymous litterateur of Social Media# 59 ☆ Captain Pravin Raghuvanshi, NM ☆ हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 59 ☆ उषा का स्वागत गीत ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’ ☆ हिन्दी साहित्य – आलेख ☆ साप्ताहिक स्तम्भ – आत्मानंद साहित्य #89 ☆ कतरनें ☆ श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद” ☆ हिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 4 (41-45)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’ ☆ मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनं पाखरू ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆ मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मैत्री ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ मराठी साहित्य – विविधा ☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे - भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ मराठी साहित्य – जीवनरंग ☆ घेणेकरी… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर ☆ मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नानीची भांडी ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆ मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ख-या इंजिनियर तर सगळ्या महिलाच ☆ संग्रहिका – सुश्री मीनल केळकर ☆ मराठी साहित्य – कलास्वाद ☆ भेंडाच्या कलाकृती ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆ 💐\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #106 ☆ व्यंग्य – ‘मोहब्बतें’ और आर्थिक विकास ☆ डॉ कुंदन सिंह परिहार\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 105 ☆ समुद्र मंथन ☆ श्री संजय भारद्वाज\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 59 ☆ उषा का स्वागत गीत ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’\nहिन्दी साहित्य – आलेख ☆ साप्ताहिक स्तम्भ – आत्मानंद साहित्य #89 ☆ कतरनें ☆ श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद”\nहिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 4 (41-45)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनं पाखरू ☆ श्री प्रमोद वामन वर्तक\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मैत्री ☆ सुश्री संगीता कुलकर्णी\nमराठी साहित्य – विविधा ☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई\nमराठी साहित्य – जीवनरंग ☆ घेणेकरी… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर\nमराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नानीची भांडी ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी\nमराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ख-या इंजिनियर तर सगळ्या महिलाच ☆ संग्रहिका – सुश्री मीनल केळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://e-abhivyakti.com/category/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5/page/64/", "date_download": "2021-09-26T21:00:59Z", "digest": "sha1:T43TB3G6YWWIL4IOPZ2LRWTAN4ZCZK2E", "length": 32383, "nlines": 119, "source_domain": "e-abhivyakti.com", "title": "कवितेचा उत्सव 2 Archives - Page 64 of 66 - साहित्य एवं कला विमर्श", "raw_content": "\nसाहित्य एवं कला विमर्श\nमराठी कथा / लघुकथा\nCategory: कवितेचा उत्सव 2\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ राधा कृष्ण…. ☆ सौ.मनिषा रायजादे पाटील\n☆ कवितेचा उत्सव : राधा कृष्ण.... ☆ सौ.मनिषा रायजादे पाटील ☆ एकरूप दोन जीव जणू भासे उमा शिव कृष्ण राधा नित्य ध्यास दोन देह एक श्वास अवतरे जगी प्रीत समर्पण हीच रीत प्रेमांकुर मनी फुले राधा वेडी स्वप्नी झुले हा दुरावा प्रीती जरी दृढ नाती जन्मांतरी © सौ. मनीषा रायजादे-पाटील सांगली 9503334279 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈...\nकवितेचा उत्सव 2#e-abhivyakti, #मराठी-कविता\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कर्ज…. ☆ सौ.माधवी नाटेकर\n☆ कवितेचा उत्सव : कर्ज.... ☆ सौ.माधवी नाटेकर ☆ तू मला भेटतोस कामाची यादी देतोस आणि म्हणतोस \"वेळ नाही-- मुळीच वेळ नाही कर्जात मी गहाण आहे\" बोलताना कधी विचार केलास कुठेतरी,केव्हातरी,कसेही गहाण आपण सर्वच आहोत मुलामाणसांच्या प्रेमात गहाण पडलेले अनेक मानव जातीच्या उगमापासून अनंतापर्यंत नात्यागोत्याच्या देणवळीत आपण - - - कायम सर्वच गहाण आहोत सर्वात सोपं पैशाचं कर्ज व्याजासह फेडून फिटतं प्रेमाचं कर्ज वाढत जातं देतादेता बेरीज करतं चक्रवाढीने वाढत जातं तेव्हां त्याचा गुणाकार करतं ऐकलीस का कधी कहाणी-- मीरा-मधुरा प्रेमाची कुठेतरी,केव्हातरी,कसेही गहाण आपण सर्वच आहोत मुलामाणसांच्या प्रेमात गहाण पडलेले अनेक मानव जातीच्या उगमापासून अनंतापर्यंत नात्यागोत्याच्या देणवळीत आपण - - - कायम सर्वच गहाण आहोत सर्वात सोपं पैशाचं कर्ज व्याजासह फेडून फिटतं प्रेमाचं कर्ज वाढत जातं देतादेता बेरीज करतं चक्रवाढीने वाढत जातं तेव्हां त्याचा गुणाकार करतं ऐकलीस का कधी कहाणी-- मीरा-मधुरा प्रेमाची मुरलीधर नाटनागर मीरेच्या भक्तीत गहाण तसाच माझ्या प्रेमात--- तू पडला आहेस - - जन्माचा गहाण ह्या जन्मी जमणार नाही पण मुरलीधर नाटनागर मीरेच्या भक्तीत गहाण तसाच माझ्या प्रेमात--- तू पडला आहेस - - जन्माचा गहाण ह्या जन्मी जमणार नाही पण पुढच्या जन्मी येशील का पुढच्या जन्मी येशील का तुझं-गहाणखत सोडवून घ्यायला © सौ. माधवी नाटेकर 9403227288 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈...\nकवितेचा उत्सव 2#e-abhivyakti, #मराठी-कविता\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 12 ☆ प्रेम काय असतं……☆ कवी राज शास्त्री\nकवी राज शास्त्री (कवी राज शास्त्री जी (महंत कवी मुकुंदराज शास्त्री जी) मराठी साहित्य की आलेख/निबंध एवं कविता विधा के सशक्त हस्ताक्षर हैं मराठी साहित्य, संस्कृत शास्त्री एवं वास्तुशास्त्र में विधिवत शिक्षण प्राप्त करने के उपरांत आप महानुभाव पंथ से विधिवत सन्यास ग्रहण कर आध्यात्मिक एवं समाज सेवा में समर्पित हैं मराठी साहित्य, संस्कृत शास्त्री एवं वास्तुशास्त्र में विधिवत शिक्षण प्राप्त करने के उपरांत आप महानुभाव पंथ से विधिवत सन्यास ग्रहण कर आध्यात्मिक एवं समाज सेवा में समर्���ित हैं विगत दिनों आपका मराठी काव्य संग्रह “हे शब्द अंतरीचे” प्रकाशित हुआ है विगत दिनों आपका मराठी काव्य संग्रह “हे शब्द अंतरीचे” प्रकाशित हुआ है ई-अभिव्यक्ति इसी शीर्षक से आपकी रचनाओं का साप्ताहिक स्तम्भ आज से प्रारम्भ कर रहा है ई-अभिव्यक्ति इसी शीर्षक से आपकी रचनाओं का साप्ताहिक स्तम्भ आज से प्रारम्भ कर रहा है आज प्रस्तुत है आपकी एक भावप्रवण कविता “ प्रेम काय असतं……”) ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 12 ☆ ☆ प्रेम काय असतं…… ☆ प्रेम एक, अडीच अक्षरांचे पत्र प्रेम एक, मंत्रमुग्ध करणारे स्तोत्र प्रेम म्हणजे, सहजआकर्षण, प्रेम म्हणजे, निर्भेळ समर्पण प्रेम एक निर्मळ सरिता प्रेम एक मुक्त कविता नकोत प्रेमात वासना असाव्या फक्त संवेदना नुसते शरीराचे, आकर्षण नसावे प्रेमानेच प्रेमाला, हस्तगत करावे विचार करावा फक्त मनाचा मनात राहून मन जिंकण्याचा नको नुसते हवेत गुब्बारे प्रेमासाठी मन शुद्ध हवे रे गंध असले की फुले हातात असतात गंध संपला फुले कचऱ्यात पडतात प्रेमाचे सूत्र असे मुळीच नसते असे असेल तर, प्रेम लगेच संपते वासनांध प्रेमाला, हवस म्हणतात त्याला अपवाद काही...\nकवितेचा उत्सव 2#e-abhivyakti, #मराठी-कविता, #साप्ताहिक_स्तम्भ\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घन सावळा सावळा.. ☆ सौ. शुभदा बाळकृष्ण पाटणकर\nसौ शुभदा बाळकृष्ण पाटणकर शिक्षण - एम.ए., बीएड. ☆ न्यू हायस्कूल' यशवंत नगर येथे पंधरा वर्षे मराठी विषयाचे इ.आठवी ते दहावी साठी अध्यापन ☆ २०१० साली स्वेच्छा निवृत्ती. ☆ नाट्य शास्त्र डिप्लोमा.विद्यापीठात तृतीय क्रमांक. ☆ रंगभूमी दिन,सूरपहाटेचे, सांगली भूषण, अन्नपूर्णा पुरस्कार,विजयंत, संस्कार भारती, अशा अनेक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि विविध संगीत कार्यक्रमासाठी निवेदन. सांगली शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त निघालेल्या ' शतपदी' अंकासाठी लेखन सदस्य म्हणून काम. सांगली आकाशवाणी साठी 'हृदयस्थ पुलं ' आणि गदिमांच्या स्मृतीदिनानिमित्त सादर केलेल्या रूपकाचे लेखन. संत मुक्ताई रुपक लेखन. ☆ मुंबई मधील आदीवासी पाड्यावरील मुलांसाठी निघणाऱ्या रानपाखरं. या त्रैमासिकासाठी लेखन. दैनिक केसरी मधे फुलोरा पुरवणी साठी गेले वर्षभर सदर लेखन दर सोमवारी.सध्या दैनिक केसरी साठी दर सोमवारी कथा लेखन.पण सद्य परिस्थितीत पुरवणी बंद असल्यामुळे थांबले आहे. सांगली जिल्हा नगर वाचनालय आणि महिला परिषद वाचनालय या संस्थेच्या संचालक मंडळांवर कार्यरत. लेखन, निवेदन,प्रवास,-छंद. ☆ ब्राह्मण विकास संस्था, सांगली शिक्षण संस्था अंबाबाई मंदिर मिरज संस्थांकडून सन्मानित. ☆ कवितेचा उत्सव : घन सावळा सावळा.. ☆ सौ शुभदा बाळकृष्ण पाटणकर ☆ घन सावळा सावळा मन आभाळी झरतो ऋतू हिरवा हिरवा मनातुनि बहरतो. दूर नजर कडेला माझा सोनेरी साजण त्याच्या स्पर्शाने नाहले ओलेचिंबसे...\nकवितेचा उत्सव 2#e-abhivyakti, #मराठी-कविता\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घर ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे\nसुश्री राजलक्ष्मी देशपांडे संक्षिप्त परिचय शिक्षण - एम.ए. अर्थशास्त्र वयाच्या आठव्या वर्षापासून कविता करण्यास सुरुवात झाली. अनेक मासिकांमधून कविता, कथा, ललित लेख इत्यादी प्रकाशित झाले आहेत. काव्यसंमेलनांची अध्यक्ष म्हणून काम केले आहे. प्रकाशित साहित्य:- कवितासंग्रह - १) झंकार २) वाटेवरच्या कविता कथासंग्रह- १) काही बोलायाचे आहे ललित लेख संग्रह - १) संस्कृतीच्या प्रसादखुणा चरित्रात्मक कादंबऱ्या - १) पुत्र अमृताचा २) जगन्माता मूल्यशिक्षणावर आधारित पुस्तक - १)बीज अंकुरे अंकुरे हिंदी अनुवाद - १) \"पुत्र अमृताचा\" या स्वत:च्या पुस्तकाचा हिंदी अनुवाद \"अमृतपुत्र\" २) \"साई माझा लेकुरवाळा\" या मराठी पुस्तकांचा केलेला हिंदी अनुवाद \"वात्सल्यसिंधू साई\" मराठी अनुवाद - १)स्वामी चिदानंद सरस्वती यांच्या मनाच्या श्लोकावरील मूळ इंग्रजी प्रवचनांचा मराठी अनुवाद..\"मनाचे श्लोक: मुक्त भाष्य\" पुण्यातील ज्ञानप्रबोधिनी या संस्थेत संस्कृत संस्कृती संशोधिका विभागात काम करत असताना स्वामी दयानंद सरस्वती आणि भगिनी निवेदिता या दोघांवर संशोधन करून दोन चरित्रे लिहिली आहेत. ☆ कवितेचा उत्सव : घर ☆ सुश्री राजलक्ष्मी देशपांडे ☆ येणार असलात आमच्या घरात तर आनंदाने या हसर्‍या स्वागताचं शुभशकुनी तोरण नेहमीच झुलतं आमच्या दारावर आमचे सारे आनंद सदैव तुमचेही असतील तुमचे अश्रू आंदण घेऊन आमचेही डोळे भिजलेले असतील... नाहीच आवडला इथला...\nकवितेचा उत्सव 2#e-abhivyakti, #मराठी-कविता\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य – सहवास…☆ सुजित शिवाजी कदम\nसुजित शिवाजी कदम (सुजित शिवाजी कदम जी की कवितायेँ /आलेख/कथाएँ/लघुकथाएं अत्यंत मार्मिक एवं भावुक होती हैं. इन सबके कारण हम उन्हें युवा संवेदनशील साह���त्यकारों में स्थान देते हैं उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजित जी की कलम का जादू ही तो है उनकी रचनाएँ हमें हमारे सामाजिक परिवेश पर विचार करने हेतु बाध्य करती हैं. मैं श्री सुजितजी की अतिसंवेदनशील एवं हृदयस्पर्शी रचनाओं का कायल हो गया हूँ. पता नहीं क्यों, उनकी प्रत्येक कवितायें कालजयी होती जा रही हैं, शायद यह श्री सुजित जी की कलम का जादू ही तो है आज प्रस्तुत है उनकी श्री गणेश उत्सव के पर्व पर एक हृदयस्पर्शी कविता “सहवास... आज प्रस्तुत है उनकी श्री गणेश उत्सव के पर्व पर एक हृदयस्पर्शी कविता “सहवास...” आप प्रत्येक शनिवार को श्री सुजित कदम जी की रचनाएँ आत्मसात कर सकते हैं ) ☆ सुजित साहित्य – सहवास... ) ☆ सुजित साहित्य – सहवास... ☆ दर वर्षी मी घरी आणणा-या गणपतीच्या मुर्तीत मला माझा बाप दिसतो कारण... ☆ दर वर्षी मी घरी आणणा-या गणपतीच्या मुर्तीत मला माझा बाप दिसतो कारण... मी लहान असताना माझा बाप जेव्हा गणपतीची मुर्ती घेऊन घरी यायचा तेव्हा त्या दिवशी गणपती सारखाच तो ही अगदी.... आनंदान भारावलेला असायचा आणि त्या नंतरचा दिड दिवस माझा बाप जणू काही गणपती सोबतच बोलत बसायचा... माझ्या बापानं केलेल्या कष्टाची आरती आजही... माझ्या कानातल्या पडद्यावर रोज वाजत असते आणि कापरा सारखी त्याची आठवण मला आतून आतून जाळत असते आज माझा...\nकवितेचा उत्सव 2#e-abhivyakti, #मराठी-कविता, #साप्ताहिक_स्तम्भ\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आधार ☆ श्री तुकाराम दादा पाटील\nश्री तुकाराम दादा पाटील संक्षिप्त परिचय संस्थापक /अध्यक्ष - १) नव महाराष्ट्र काव्य, साहित्य, कला संस्कृती, परिवार पिंपरी पुणे ४१११७ (रजि.नं.महा.१७२५/२००२) २) निर्मोही प्रकाशन पिंपरी इतर संस्था सहभाग व कार्य - १) विशेष कार्यकारी अधिकारी पिंपरी २) मा.उपाध्यक्ष म.सा.प.साहित्य परिषद शाखा पिंपरी चिंचवड ३) खजिनदार पुणे शहर ज्येष्ठ ना.संघ शिवाजीनगर पुणे ३० प्रकाशित साहित्य - १) काव्यसंग्रह - १)कलिका (१९८७) २) कातरवेळ(१९८८) ३) मनीमानसी (१९९६) ४) कर्मवीर स्तवन (१९९७) ५) आत्मभान (२००३) ६)सं दर्भ (२००७) २) गझल संग्रह - १) निर्मोही (२०००) २) हे गोफ रेशमाचे (२००५) ३ )रुजुवात (���००७) ४) तुकाराम पाटील यांच्या निवडक गझला (२००९) ३) कथा संग्रह - १) इगत(१९८६) २) माणसातली ओमाणसं (१९९३) ३) मंथरलेलं दान (२००७) ४) पाऊल वाटा (२००७) ५) दीड पाय (२००८) ६) संस्कार (२००८) ७) हेडम्या (२००८) ८) वादळवारे (२००९) ४) कादंबरी – १) तुझ्याच साठी (२००५) २) तू आणि मी (२००७) ३) आम्ही असेच(२००८) ४) कलंदर (२००८) ५) नाटके/एकांकिका – १) पतिता (१९८५) २)प्रतिभा मिळे प्रतिमेला(१९८८) ३) आम्ही सारे नटच (२००१) ४) कथा जानकीची (२००७) ५) खेळ डोंबा-याचा(२००६) ६)फुरं झालं आता (२००७) ७) धरती...\nकवितेचा उत्सव 2#e-abhivyakti, #मराठी-कविता\nमराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ शेखर साहित्य # 3 – ते आणि मी ☆ श्री शेखर किसनराव पालखे\nश्री शेखर किसनराव पालखे ☆ साप्ताहिक स्तम्भ – शेखर साहित्य # 3 ☆ ☆ कविता – ते आणि मी ☆ ते मरतात रुळांवरती-निष्प्राण मी लिहितो आणखी एक कविता मुर्दाडपणे ते चालतात,पायाचे तुकडे करतात मी घेतो वाहवा भेगाळलेल्या टाचांच्या फोटो साठी -बेशरमपणे ते होरपळतात कच्याबच्यांसह तापल्या मातीत मी पंख्याखाली थंड होत रहातो-शांतपणे ते तुडवत रहातात आपल्या खोपटाची वाट मी पहात असतो माझ्या घराच्या सावलीतून -निवांतपणे ते शोधतात आयुष्यभर 'भाकरीचा चंद्र मी तपासत असतो डझनाचे बाजारभाव -कुतूहलाने ते मरतात आणि शेखर कविता करतो. © शेखर किसनराव पालखे पुणे ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈...\nकवितेचा उत्सव 2#e-abhivyakti, #मराठी-कविता, #साप्ताहिक_स्तम्भ\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रमती गौराईच्या पूजनी ☆ सौ.मुग्धा कानिटकर\n☆ कवितेचा उत्सव : रमती गौराईच्या पूजनी ☆ सौ.मुग्धा कानिटकर ☆ मातेचा सांगावा ऐकून माहेरवाशीण येई धावून सख्या साऱ्या जमून संसारी व्यथा सोडून रमती गौराईच्या पूजनी जाई जीवन उजळुनी नेसून साडी नऊवार लेवून नथ मोत्यांचा सर माळून मोगऱ्याची माळ चाफ्याचे शोभे फूल रमती गौराईच्या पूजनी जाई जीवन उजळुनी समजून नाती घेता उमजून नव्या प्रेरणा मेळवून जुन्या नव्या सामावून घेत पिढ्या रमती गौराईच्या पूजनी जाई जीवन उजळुनी उणेदुणे जाती विसरून अंगणी फुगड्या खेळून झिम्मडती आनंदी होऊन गाणी गौराईची गाऊन रमती गौराईच्या पूजनी जाई जीवन उजळुनी © सौ.मुग्धा कानिटकर सांगली ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈...\nकवितेचा उत्सव 2#e-abhivyakti, #मराठी-कविता\nमराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 61 – सुपर माॅम ☆ सुश्री प्रभा सोनवणे\nसुश्री प्रभा सोनवणे (आज प्रस्तुत है सुश्री प्रभा सोनवणे जी के साप्ताहिक स्तम्भ “कवितेच्या प्रदेशात” में स्त्री विमर्श पर एक अतिसुन्दर काव्यात्मक अभिव्यक्ति सुपर माॅम आज माँ के कार्यों का दायरा एवं दायित्व समय के साथ बढ़ गया है जिसकी सुश्री प्रभा जी ने अत्यंत सुन्दर विवेचना की है आज माँ के कार्यों का दायरा एवं दायित्व समय के साथ बढ़ गया है जिसकी सुश्री प्रभा जी ने अत्यंत सुन्दर विवेचना की है मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं मुझे पूर्ण विश्वास है कि आप निश्चित ही प्रत्येक बुधवार सुश्री प्रभा जी की रचना की प्रतीक्षा करते होंगे. आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं) ☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 61 ☆ ☆ सुपर माॅम ☆ ती नसते तळ्यात मळ्यात, ती डायरेक्ट खळ्यात..... करून घेते सारी कामं फटाफट.... तिला आवडत नाही कुठलीच पळवाट.... सहा वाजता उठून ती जाॅगिंग करते... सात च्या ठोक्याला स्वयंपाकीणबाई बेल वाजवते... ती देते सूचना....चहा नाश्त्याच्या... ती मुलीला हाक मारते..पाठवते अंघोळीला... तोवर दुसरी कामवाली आलेली असते... ती करते मुलीची वेणीफणी... दुस-या कामवाली ला सांगते दिवसभराची कामं...निवडणं, टिपणं...डस्टिंग...धुणी भांडी...मुलीला शाळेतून आणणं...तिचं खाणं पिणं, खेळायला पाठवणं...सारं आजीच्या देखरेखीखाली ) ☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 61 ☆ ☆ सुपर माॅम ☆ ती नसते तळ्यात मळ्यात, ती डायरेक्ट खळ्यात..... करून घेते सारी कामं फटाफट.... तिला आवडत नाही कुठलीच पळवाट.... सहा वाजता उठून ती जाॅगिंग करते... सात च्या ठोक्याला स्वयंपाकीणबाई बेल वाजवते... ती देते सूचना....चहा नाश्त्याच्या... ती मुलीला हाक मारते..पाठवते अंघोळीला... तोवर दुसरी कामवाली आलेली असते... ती करते मुलीची वेणीफणी... दुस-या कामवाली ला सांगते दिवसभराची कामं...निवडणं, टिपणं...डस्टिंग...धुणी भांडी...मुलीला शाळेतून आ��णं...तिचं खाणं पिणं, खेळायला पाठवणं...सारं आजीच्या देखरेखीखाली तिसरी कामवाली उरलेली कामं करायला तिसरी कामवाली उरलेली कामं करायला घरात सासू सास-यांना ही वागवते सन्मानाने घरात सासू सास-यांना ही वागवते सन्मानाने नातीला ही लळा असतो आजी...\nकवितेचा उत्सव 2#e-abhivyakti, #मराठी-कविता, #साप्ताहिक_स्तम्भ\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #106 ☆ व्यंग्य – ‘मोहब्बतें’ और आर्थिक विकास ☆ डॉ कुंदन सिंह परिहार\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 105 ☆ समुद्र मंथन ☆ श्री संजय भारद्वाज\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 59 ☆ उषा का स्वागत गीत ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’\nहिन्दी साहित्य – आलेख ☆ साप्ताहिक स्तम्भ – आत्मानंद साहित्य #89 ☆ कतरनें ☆ श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद”\nहिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 4 (41-45)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनं पाखरू ☆ श्री प्रमोद वामन वर्तक\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मैत्री ☆ सुश्री संगीता कुलकर्णी\nमराठी साहित्य – विविधा ☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई\nमराठी साहित्य – जीवनरंग ☆ घेणेकरी… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर\nमराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नानीची भांडी ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी\nमराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ख-या इंजिनियर तर सगळ्या महिलाच ☆ संग्रहिका – सुश्री मीनल केळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1720386", "date_download": "2021-09-26T23:19:32Z", "digest": "sha1:5I3XIUSSAAPCUT5UW72L7DUG2E5BAY5Y", "length": 3184, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सदस्य चर्चा:Vikrantkorde\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सदस्य चर्चा:Vikrantkorde\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:३५, ११ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती\n२३४ बाइट्सची भर घातली , १ वर्षापूर्वी\n०७:१४, ११ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती (संपादन)\nTiven2240 (चर्चा | योगदान)\n१५:३५, ११ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (→‎आशियाई महिना विजेता)\nखूणपताका: २०१७ स्रोत संपादन\n== आशियाई महिना विजेता ==\nविकीपीडिया एशियन महिना २०१९ स्पर्धा जिंकल्याबद्दल अभिनंदन. तुम्हाला प्रथम स्थान मिळाले आहे यासह आपल्याला आशियाई महिन्याचे राजदूत म्हणून सन्मानित केले जाते. विकिमीडिया चळवळीत हातभार लावत रहा. धन्यवाद. --[[सदस्य:Tiven2240|Tiven2240]] ([[सदस्य चर्चा:Tiven2240|चर्चा]]) ०७:१३, ११ डिसेंबर २०१९ (IST)\n[[सदस्य:Vikrantkorde|विक्रांत कोरडे]] ([[सदस्य चर्चा:Vikrantkorde|चर्चा]]) १५:३५, ११ डिसेंबर २०१९ (IST)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%AE%85%E0%AE%86", "date_download": "2021-09-26T22:35:29Z", "digest": "sha1:UCLAKYHKR5OMPGJZVP5HOGA45ZLCGPH2", "length": 3491, "nlines": 84, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "அஆ - Wiktionary", "raw_content": "\n५ हे सुद्धा पहा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १३:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/special/state-guidelines-limit-extended-to-march-31-new-order-issued-by-the-central-government-26337/", "date_download": "2021-09-26T21:22:40Z", "digest": "sha1:7PGFQSFCFSZ33AFGLYNII6WCMOJ4WRXU", "length": 11837, "nlines": 75, "source_domain": "thefocusindia.com", "title": "राज्यांतील गाइडलाइन्सची मर्यादा 31 मार्चपर्यंत वाढवली ; केंद्र सरकारकडून नवा आदेश जारी|State guidelines limit extended to March 31 New order issued by the Central Government", "raw_content": "\nHome विशेष राज्यांतील गाइडलाइन्सची मर्यादा 31 मार्चपर्यंत वाढवली ; केंद्र सरकारकडून नवा आदेश जारी\nराज्यांतील गाइडलाइन्सची मर्यादा 31 मार्चपर्यंत वाढवली ; केंद्र सरकारकडून नवा आदेश जारी\nनवी दिल्ली : देशात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्राने कोरोना गाइडलाइन्सची मर्यादा 31 मार्चपर्यंत वाढविण्याचे आदेश दिले. तसेच कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासही सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा आदेश जारी केला आहे.State guidelines limit extended to March 31 New order issued by the Central Government\nकेंद्र सरकारनं कोरोनाचे नवे गाइडलाइन्स 27 जानेवारीपासून लागू केले होते. कोरोना परिस्थितीवर लक्ष, कंटेनमेन्ट आणि खबरदारीबाबत आधी लागू असलेल्या या गाइडलाइन्सचं 31 मार्चपर्यंत पालन करावं, असे आदेश आहेत.कंटेन्मेंट झोनमध्ये आवश्यक खबरदारी घ्या, प्रसंगी कठोर पावलं उचण्याच्या सूचनाही केल्या आहेत.\nकोरोनावर मात करण्यासाठी टांझानियात सार्वत्रिक औषधीयुक्त वाफ केंद्राचा वापर\nमहाराष्ट्रात कठोर निर्बंध लागू होणार देशातील सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून दररोज 8 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.\nयावर राज्याचे कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठा खुलासा केला आहे.राज्यात कोरोना फोफावत असला तरी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन जाहीर होणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली. संपूर्ण लॉकडाउन नसला, तरी नागरिकांनी निर्बंध पाळावेत, मास्कचा नियम पाळावा यासाठी कडक धोरण अवलंबण्यात येणार आहे.\nसध्या लोकल ट्रेनमध्ये कपात करणार येणार आहे. त्याचबरोबर, क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांना घेवून वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांवरही निर्बंध घालणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.\nराज्यातील परीक्षा ऑनलाइन घेता येतील का याचा विचारही करत आहोत. जसं की तामिळनाडूमध्ये यावर्षी सर्व विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले आहे. महाराष्ट्रात परीक्षा घेण्याची गरज आहे का, यावर मतं घेवून विचार केला जात आहे. आम्ही सर्व शक्यतांवर विचार करत आहोत, त्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असंही ते म्हणाले.\nPreviousपूजा चव्हाणच्या कुटुंबाचा आक्रोश;आईच्या वेदना अश्रूरुपाने बाहेर पडल्या\nNextबंगालची निवडणूक सुरू झाली, मोदी – शहांच्या आडून दीदींनी निवडणूक आयोगावर फायरिंग केली\nSARTHI PUNE : छत्रपती संभाजीराजे ‘सारथी’ चे सारथी यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित ; संभाजीराजेंच ट्विट\nWATCH : बीड जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण, पिकांचे नुकसान; गावांचा संपर्कही तुटला\nWATCH : ‘मी साताऱ्याचा जिल्हाधिकारी होतो’, अजित पवारांकडून बोलताना पुन्हा घडली चूक\nम्हणे, मोदींपेक्षा ममता लोकप्रिय; 2024 पर्यंत थांबा NOTA पेक्षा कमी मते मिळतील; सुवेंदू अधिकारींचे प्रत्युत्तर\n‘भारत बंद’ दरम्यान शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी नाही , सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था\nWATCH : ईडीची नोटीस म्हणजे फॅशन झाली आहे – खा. सुप्रिया सुळे\nभाजपचं ठरलंय, लढाई 51टक्क्यांची; आघाडीची रिक्षा पंक्चर करायची; बावनकुळेंचा एल्गार\nWATCH : अवैध वाळू उपसणाऱ्या १० बोटी केल्या जप्त, पुणे जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्याचा गनिमी क��वा\nही आहेत भारतातील बारा स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे.. तुम्ही पाहिलीत\nक्रोध नको; पण संतापाने ओरडून सांगा..आम्हाला ५० टक्के आरक्षण हवंय सरन्यायाधीशांची महिला वकिलांना साद\nआमिर खानचा लाल सिंह चड्ढा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली , 2022 मध्ये या तारखेला रीलिज होईल चित्रपट\nIAF Air Show : 13 वर्षांनी काश्मिरात IAFचा एअर शो; डल लेकवर स्काय डायव्हिंग, विमानांच्या चित्तथरारक कसरती\nShivSena vs NCP : आधी उद्धव ठाकरे आता संजय राऊतांची थेट राष्ट्रवादी काँग्रेसला तंबी आमचं ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत ….\nUP Cabinet Expansion : योगी मंत्रिमंडळाचा विस्तार, काँग्रेस सोडून आलेल्या जितीन प्रसाद यांना कॅबिनेट, सहा नेते राज्यमंत्री\nBharat Bandh : शेतकरी आंदोलकांच्या “भारत बंद”साठी उद्या महाराष्ट्रात काँग्रेस उतरणार रस्त्यावर\nहबल टेलिस्कोपने टिपले आकाशगंगेतील स्पार्कलिंग स्टारफिल्ड (आकाशगंगेत असलेले चमकदार तारांगण)\n६५ तासांत २४ बैठका : पंतप्रधान मोदींचा व्यग्र अमेरिका दौरा ठरला अर्थपूर्ण आणि फलदायी\nमोदींपेक्षा ममता बॅनर्जी लोकप्रिय; सध्या योगीच सगळे ठरवतात; खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा अजब दावा\nDelhi Metro : 3.55 मिलियन कार्बन क्रेडिट्सच्या विक्रीतून दिल्ली मेट्रोने केली 19.5 कोटींची कमाई\nनक्षलवादाचा शेवट जवळ आलाय; त्यांची आर्थिक कोंडी करा; गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/03/blog-post_86.html", "date_download": "2021-09-26T21:50:28Z", "digest": "sha1:AZAZ2U4L4NPXPEJVCJ2VPGG3OLEAQ3AO", "length": 5592, "nlines": 31, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "भारतीय उत्पादनांचा दर्जा सुधारणे गरजेचे- प्रधानमंत्री", "raw_content": "\nभारतीय उत्पादनांचा दर्जा सुधारणे गरजेचे- प्रधानमंत्री\nMarch 05, 2021 • महेश आनंदा लोंढे\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या कारखान्यांमध्ये तयार होणारी उत्पादने जगभर स्वीकारली जातील, इतकी सक्षम करण्यासाठी त्यांचा दर्जा सुधारणे गरजेचं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते आज उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग आणि नितीआयोगानं उत्पादन आधारित प्रोत्साहनपर लाभ योजनेविषयी आयोजित केलेल्या वेबिनारमधे बोलत होते.\nअतिशय उत्तम प्रतीचं तंत्रज्ञान वापरून परवडणारी, आणि टिकाऊ उत्पादने तयार करण्यासाठी सरकार उद्योजकांसोबत काम करत आहे, असं त्यांनी सांगितलं. उत्पादनआधारित प्रोत्साहनपर लाभ योजनेमुळे विविध उद्योगांना त्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी दर्जेदार उत्पादन करण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण होईल, असं ते म्हणाले. या योजनेमुळे उद्योगांची निर्यातक्षमता वाढेल, रोजगारनिर्मिती होईल आणि उत्पन्नही सुधारेल. म्हणूनच या योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद केली आहे.\nआगामी ५ वर्षात ५२० अब्ज डॉलर्सच्या उत्पादनांची निर्मिती अपेक्षित आहे, असं ते म्हणाले. उद्योगसुलभता वाढवणे, मजुऱ्यांची संख्या कमी करणे, इतर खर्चात कपात आणि जिल्ह्यांना निर्यात केंद्रं म्हणून तयार करण्यावर मोदी या भाषणात भर दिला.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nइन्फिनिक्सने ३२ व ४३ इंचाचे स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही लॉन्च केले\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/08/blog-post_25.html", "date_download": "2021-09-26T21:56:37Z", "digest": "sha1:TFCHR6GEH43IWXW6SAEUJNZHWD7XF4TW", "length": 4363, "nlines": 29, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "राज्यातली झिका विषाणू संसर्गाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे विशेष पथक", "raw_content": "\nराज्यातली झिका विषाणू संसर्गाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे विशेष पथक\nAugust 02, 2021 • महेश आनंदा लोंढे\nमुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली झिका विषाणू संसर्गाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि राज्यातल्या यंत्रणेला मदत करण्यासाठी केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्र���लयानं एक विशेष पथक पाठवलं आहे. यात सार्वजनिक आरोग्य अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ आणि कीटकशास्त्रातल्या तज्ञांचा समावेश आहे. हे पथक राज्यातल्या आरोग्य विभागासोबत स्थानिक परिस्थितीचा आढावा घेईल. झिका विषाणू संसर्गाच्या व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारने आखून दिलेला कृती आराखड्याची अंमलबजावणी योग्यरितीने होते आहे की नाही याची तपासणी करुन आवश्यक सुधारणा सुचवणार आहे.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nइन्फिनिक्सने ३२ व ४३ इंचाचे स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही लॉन्च केले\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbharat.com/2021/09/blog-post_365.html", "date_download": "2021-09-26T21:11:38Z", "digest": "sha1:3KEZ5EGZJEGRWRGAN7BIGIQMPZ7RYBNR", "length": 8692, "nlines": 73, "source_domain": "www.khabarbharat.com", "title": "मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! ‘हा’ निर्णय घेत पेट्रोल डिझेलच्या किंमती निम्म्यावर आणणार | Khabar Bharat `", "raw_content": "\n ‘हा’ निर्णय घेत पेट्रोल डिझेलच्या किंमती निम्म्यावर आणणार\n ‘हा’ निर्णय घेत पेट्रोल डिझेलच्या किंमती निम्म्यावर आणणार\nपेट्रोलच्या किमतींबाबत बोलायचे झाले तर काही दिवसात पेट्रोल सोनाराच्या दुकानातून ग्रामच्या भावात विकत घ्यावे लागेल की काय अशी परिस्थिती झाली आहे. पेट्रोलने शंभरी ओलांडली असून हा सांख्यिकीय फुगवटा अजून किती वाढणार आहे याकडे सर्वसामान्य लोकांचे लक्ष लागून आहे.\nमात्र आत्ता केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी करण्याच्या विचारात असून असे झाल्यास इंधन दरवाढीला अखेर लगाम बसू शकते. केंद���रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी लखनऊ येथे ४५ व्या जीएसटी परिषदेची बैठक पार पडली.\nबैठकीत मांडण्यात आलेल्या प्रस्तावानुसार सिंगल नॅशनल रेट सह पेट्रोलियम उत्पादनावर टॅक्स लावावा म्हणजेच थोडक्यात म्हणायचे झाले तर इंधन हा विषय GST च्या कक्षेत येण्याबद्दलचा हा प्रस्ताव असून असे झाल्यास पेट्रोल डिझेलच्या दरवाढीमधून सर्वसामान्यांना सुटका मिळू शकते.\nमात्र GST मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यासाठी एकूण पॅनलच्या तीन चतुर्थांश मतांची गरज असते. मात्र सदर प्रस्तावामुळे इंधनाच्या माध्यमातून मिळणारा कर केंद्राच्या कक्षेत जाण्याची संभावना असून राज्याला इंधनाच्या कर आकारणीमुळे मिळणाऱ्या महसुलावर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे राज्यांच्या प्रतिनिधींचा या प्रस्तावाला नकार असू शकतो.\nपेट्रोलियम उत्पादन GST च्या कक्षेत आणलं गेले तर केंद्र आणि राज्याच्या महसूलात जीडीपी केवळ ०.४ टक्के म्हणजे १ लाख कोटी रुपये कमी होतील. जर पेट्रोल-डिझेल GST च्या कक्षेत आणलं गेले तर देशभरात पेट्रोल ७५ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ६८ रुपये प्रति लीटर या दराने विक्री केले जातील. अश्या प्रकारचे वक्तव्य SBI च्या इकॉनॉमिक रिसर्च डिपार्टमेंटने त्यांच्या रिपोर्टमध्ये केले होते.\nसध्याला तरी इंधन दरवाढीमुळे होरपळून निघालेल्या सर्व सामान्य माणसाच्या जखमेवर मोदी सरकार इंधन दरवाढीला आळा घालून फुंकर मारत अच्छे दिन देणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.\nकुत्र्यांना खाऊ घालत होते चिमुकले, अचानक इमारत कोसळली अन् आईसमोरच गेला दोन्ही मुलांचा जीव\n कन्यारत्न झाले म्हणून अनोख्या पद्धतीने केला आनंद साजरा, तब्बल ५० हजार लोकांना मोफत पाणीपुरी वाटल्या\n१२ वी नंतर नाही द्यावी लागणार NEET परीक्षा; १२ वीच्या गुणांच्या आधारे मेडीकलला प्रवेश मिळणार\nगणपती विसर्जनावेळी चुकून साडेपाच तोळं सोन्याच्या मुकूटाचेही विसर्जन, पुढे काय झालं पहा..\n एकनाथ शिंदेंनी झापल्यानंतर चार इंजीनियर तडकाफडकी निलंबीत\n‘बाड़ ही खेत खाए, उस फसल को कौन बचाए’: ट्वीट पर बवाल, राजस्थान CM अशोक गहलोत के OSD ने दिया इस्तीफा\nमहाबळेश्वर हायवेवर दिसले २ वाघ, आनंद महिंद्रांनी थरारक व्हिडिओला दिलं भन्नाट कॅप्शन\nपुणे अखेर कंटेन्मेंटच्या जोखाडातून मुक्त; १० महिन्यांनंतर 'अस���' प्रथमच घडलं\n मग हे लक्षात ठेवा\nसचिन (हरिशचंद्र) कोते नवे उपनगराध्यक्ष: पुन्हा एकदा 'खबर भारत' चा ओपिनियन पोल ठरला प्रभावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/paschim-maharashtra-news-marathi/damage-to-power-distribution-office-by-mns-workers-20582/", "date_download": "2021-09-26T22:20:50Z", "digest": "sha1:B5Q4WMDS4J6PTROEBVBU4PWXXBCZ3G7C", "length": 15014, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "वीज बिलाची समस्या | मनसेच्या कार्यकर्त्यांकडून विद्युत वितरण कार्यालयाची तोडफोड | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nवीज बिलाची समस्यामनसेच्या कार्यकर्त्यांकडून विद्युत वितरण कार्यालयाची तोडफोड\nसध्याच्या कोरोना काळात जनता मेटाकुटीला आली असून सर्वसामान्य नागरिकांना ज्यादा व अवाढव्य वीजबिले दिल्याने याच्या विरोधात शिरूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने शिरूर वीज वितरण कार्यालयात आंदोलन करण्यात आले.\nशिरूर तालुक्यातील खळबळजनक प्रकार\nशिक्रापूर : सध्याच्या कोरोना काळात जनता मेटाकुटीला आली असून सर्वसामान्य नागरिकांना ज्यादा व अवाढव्य वीजबिले दिल्याने याच्या विरोधात शिरूर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने शिरूर वीज वितरण कार्यालयात आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी आज वीज कार्यालयातील उप कार्यकारी अभियंता हितेंद्र भिरुड यांचे केबिनची तोडफोड करत खळखट्याळ आंदोलन केले.\nशहरात नागरिकांना कोरोना काळामध्ये देखील अवाढव्य असे वीजबिल येत असल्याने या वीज बिलाच्या विरोधात शिरूर शहर मनसे व मनसे जनहित कक्ष यांनी वीजवितरण कंपनीची हंडी फोडत मनसे स्टाईलने आंदोलन केले असून या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष अविनाश घोगरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष सुशांत कुटे, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष रवींद्र गुळादे आदींनी शिरूर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात आंदोलन केले. यावेळी बोलताना शिरूर शहरासह नागरिकांना मार्च महिन्यापासून वाढीव बिले आली असून कोरोना काळात नागरिक अडचणीत आले असताना जादा वीज बिल कमी करण्यासाठी सर्वसामान्य नागरिक वीज वितरण कार्यालयात चकरा मारत आहे. परंतु अधिकारी जागेवर नाहीत. आधीच कोरोनामुळे नागरिक मेटाकुटीला आले असताना देखील विद्युत वितरण कंपनी वाढीव बिले देऊन नागरिकांना अडचणीत आणत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. तर याबाबत सात ऑगस्ट रोजी उपकार्यकारी अभियंता हितेंद्र भिरूड यांना भेटून याबाबत माहिती दिली परंतु ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. मग आज वीज वितरण कंपनीचे कार्यालया बाहेर अनेक नागरिक वीज बिले कमी करण्यासाठी आली होती परंतु अधिकारी नसल्याने त्यांची हेळसांड होत आहे. यामुळे अधिकारी यांचे कार्यालय संतप्त मनसे सैनकांनी फोडून आंदोलन केले असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष जिल्हा अध्यक्ष सुशांत कुटे व सांगितले यावेळी येथील टेबल, खुर्ची, काच आदी साहित्यांचे आंदोलनात नुकसान झाले आहे.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कम��रता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2021/08/16/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%98/", "date_download": "2021-09-26T22:29:40Z", "digest": "sha1:RJUKUPOFGLNME75MRWXF2LYH2H74PAZU", "length": 9061, "nlines": 52, "source_domain": "mahiti.in", "title": "वांगाचे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय | वांगाचे डाग क्षणात गायब … – Mahiti.in", "raw_content": "\nवांगाचे डाग जाण्यासाठी घरगुती उपाय | वांगाचे डाग क्षणात गायब …\nनमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या चेहऱ्यावरील वांगाचे डाग, काळे डाग त्याचबरोबर पिंपल्स, डोळ्याखालील काळी वर्तुळे, या वरती साधा आणि घरगूती उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. हा उपाय करून तुम्ही या ज्या सर्व प्रकारच्या व्याधी आहेत त्या मुळासकट नष्ट होतील. तसेच या उपायाने आपला चेहरा सुद्धा उजळून निघणार आहे. चला तर पाहुयात हा उपाय कसा करायचा.\nमित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला जो पहिला पदार्थ लागणार आहे तो म्हणजे दही. अर्धा वाटी दही आपल्याला घ्यायचे आहे. मित्रांनो दही मध्ये जी प्रक्रिया झालेले असते तर या प्रक्रियेमुळे आपल्या चेहऱ्यावर असणाऱ्या ज्या मृत पेशी आहेत ज्याला आपण डेड सेल म्हणत असतो तर या पूर्णपणे साफ करण्याचं काम हे दही मुळे होत असत. या नंतर दही मध्ये मिक्स करण्यासाठी दुसरा जो महत्वाचा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे बेसनपीठ.\nआपल्या चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी त्याचबरोबर आपल्या चेहऱ्याला चकाकी आणण्यासाठी, चेहरा उ���ळ करण्यासाठी बेसनपीठ हे अतिशय महत्वाच असत. फेकपॅक मध्ये सुद्धा बेसनपिठाचा खूप वापर केला जातो. तर एक चमचा बेसन पीठ आपल्याला दही मध्ये मिक्स करायचं आहे.\nया नंतर या मध्ये आपल्याला या मिश्रणामध्ये अजून एक पदार्थ मिक्स करायचा आहे तो म्हणजे तांदळाचे पीठ. मित्रांनो तांदळाच्या पिठाचा आपल्या त्वचेसाठी खूप फायदा होत असतो. आपल्या त्वचेवरील वांगाचे डाग हे पूर्णपणे नष्ट करण्यासाठी हे पीठ अतिशय उपयुक्त आहे. तांदळाच्या पिठामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल असे गणधर्म असतात. असे हे तांदळाचे पीठ एक चमचा घ्यायचे आहे.\nया नंतर आपल्याला हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे. यानंतर आपल्याला या मध्ये अजून एक पदार्थ मिक्स करायचा आहे तो म्हणजे कापूर. आपल्या चेहऱ्यावरील वांगाचे डाग मुळासकट घालवण्यासाठी कापूर खूप फायदेशीर आहे. आपल्याला दोन ते तीन कापराच्या वड्या बारीक करून टाकायच्या आहेत आणि या नंतर हे मिश्रण चांगल्याप्रकारे मिक्स करायचे आहे.\nतयार होणारे जे मिश्रण आहे त्याचा जास्त परिणाम होण्यासाठी तुम्ही त्या मध्ये गुलाबपाणी घातले तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण तयार करायचे आहे. हे मिश्रण आपल्याला सकाळी अंघोळी पूर्वी अर्धा तास चेहऱ्यावरती लावायचे आहे. त्याचबरोबर संध्याकाळी झोपण्यापूर्वी अर्धा तास हे मिश्रण चेहऱ्यावर लावायचे आहे. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवायचा आहे. मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा. उपाय आवडल्यास नक्की शेअर करा.\nफक्त २ दिवसात नायटा,खाज, खरूज मूळापासून समाप्त करेल हा घरगुती उपाय..\nआहे त्या वयापेक्षा दिसू लागाल 50 पटीने तरुण व लहान, फक्त टोमॅटोच्या मदतीने करायचं आहे ‘हे’ 1 काम\n१०० वर्षे निरोगी जगण्याची ग्यारंटी, हे झाड जवळ असेल तर; डॉक्टर तोडकर उपाय…भयंकर उष्णता 3 दिवसात गायब…\n मग रात्री झोपण्यापूर्वी करा ‘हे’ उपाय…\nNext Article रात्री झोपण्यापूर्वी दुधासोबत ‘या’ गोष्टीचे करा सेवन; दुसऱ्या दिवशी आपल्याला होतील ‘हे’ फायदे\nभगवान शंकराच्या कृपेने या पाच राशींसाठी या आठवड्यात राजयोग तयार होणार आहे, छप्पर फाटेपर्यंत पैसे येतील \nपुजा करताना असे घडले तर समजा देव तुमच्यावर प्रसन्न आहे…\nया पाच राशीच्या लोकांचे खुलणार नशीब ‘श्री स्वामी समर्थांच्या’ कृपेने मिळणार चिक्कार…\nतुळशीला स्पर्श कर��न गुपचूप बोला हा मंत्र; जे काही मागाल ते सर्व होईल पूर्ण.\nगरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवार पासून… पुढचे 7 वर्षं राजा सारखें जीवन जगतील या सहा राशींचे लोक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-09-26T23:05:55Z", "digest": "sha1:2SGOKUQFARBB2LWT4FBN4EQCPOEQUJK2", "length": 3749, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:हिंदी संगीतकार - विकिपीडिया", "raw_content": "\n\"हिंदी संगीतकार\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० डिसेंबर २००७ रोजी १४:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://saneshekhar.blogspot.com/2013/", "date_download": "2021-09-26T21:10:00Z", "digest": "sha1:RGQJQJJQMXPLVTMENVCZNMOWMA4SQVOI", "length": 22056, "nlines": 104, "source_domain": "saneshekhar.blogspot.com", "title": "उस्फूर्त: 2013", "raw_content": "\nहिंदुंना आत्मभान आले की हिंदुत्व जन्माला येते.\nशिवाजी हिंदुत्ववादी का धर्मनिरपेक्ष\nकाही दिवसांपूर्वी आजचा सवाल मध्ये प्रश्न होता प्रश्न होता शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर होतो आहे का\nआणि चर्चा मात्र केली गेली शिवाजी हिंदुत्ववादी होते का धर्मनिरपेक्ष... निमित्त होते एका नविन नाटकाचे \nवास्तविक पाहता राजकिय हिंदूत्ववाद काय किंवा धर्मनिरपेक्षता / सर्वधर्मसमभाव या संकल्पनाची मांडणी १९-२० व्या शतकातल्या आहेत. मुळात यांच्या डोक्यात जो गोंधळ आहे त्यातून असला चुकीचा प्रश्न निर्माण केला गेला आहे. धर्मनिरपेक्षता आणि हिंदुत्ववाद या दोन भिन्न गोष्टी आहेत हाच मुळात एक गैरसमज आहे. ज्यावर आरोप करायला हवा तो कदाचित हिंदुधर्मवादावर करत येईल पण प्रत्यक्षात बदनाम केले जाते ते हिंदुराष्ट्रवादाला हिंदुधर्मवाद किंवा हिंदू जमातवाद म्हणजे हिंदूराष्ट्रवाद नाहि, त्या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत. राजकिय हिंदुत्ववाद��ला पार्श्वभूमि होती पारतंत्र्याची, फाळणीच्या संकटाची आणि इस्लाम स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र मानतो त्याची. जर मुसलमान स्वत:ला स्वतंत्र राष्ट्र मानत असतील तर या देशात अन्य कोणी \"राष्ट्र\" या संकल्पनेला पात्र आहे का याचा शोध घेताना या देशात \"हिंदू\" हेच स्वयंमेव एकराष्ट्र आहेत असा सिद्धांत सावरकरांनी मांडला. २० % मुसलमान समाज आणि हिंदूंमधील ५-१० % ब्राह्मण ,२ % शीख ,८ % अमुक ५ % तमुक अशी जर विभागणी झाली तर मुसलमान या लोकशाहीत बहुसंख्य ठरतील आणि त्याचे दुष्परिणाम समाजाला भोगावे लागतील हे जाणूनसुद्धा फाटाफूटीने त्रस्त झालेल्या, एकराष्ट्र असलेल्या पण एकजिनसी नसलेल्या, हिंदू समाजाची एकजूट घडवणे आवश्यक होते.\nतेव्हा हिंदुत्ववादाला धर्मनिरपेक्षतेच्या विरुद्ध मांडून त्याची तुलना मुस्लीम जमातवादाशी करणे हा सर्व तथाकथित पुरोगाम्यांचा १०० वर्षांपासूनचा खेळ चालला आहे.हिंदुत्ववादाचा दुसरा अर्थ धर्मनिरपेक्षतेला विरोध नसून विकृत धर्मनिरपेक्षतेला विरोध असा आहे.\nआजच्या संकल्पनांच्या चष्म्यातून पहायचेच ठरवले तर ऐतिहासिक वास्तव असे आहे कि शिवाजी धर्मनिरपेक्ष होते पण विकृत धर्मनिरपेक्ष नव्हते. त्यांच्या सैन्यात मुसलमान होते म्हणून ते धर्मनिरपेक्ष होते अशी उथळ मांडणी करणे हे औरंगजेबाच्या सैन्यात हिंदू होते म्हणून औरंगजेब हिंदुत्ववादी होता अशी उथळ मांडणी करण्यासारखेच आहे.\nशिवाजी महाराज खरे धर्मनिरपेक्ष होते म्हणून त्यांनी कुराणाचा सन्मान केला, त्याचबरोबर मुसलमानांना मुसलमान म्हणून सैन्यात प्रवेश नाकारणे असे कधी केले नाही. त्यांच्या सैन्यात मुसलमान नोकरीला होते. पण ते मुसलमान होते त्यांची मते मिळवायची होती म्हणून त्यांनी त्यांचा समावेश करुन घेतला नव्हता. तर आरमार त्यावेळी मुख्यत: मुसलमानांच्या हाती होते म्हणून त्यांना त्यांनी चाकरीत घेतले ,लढणे हा अशा लोकांचा व्यवसाय होता व ते विविध राजांच्या पदरी असत. दोन्ही धर्मांतील लोकांनी स्वराज्याशी एकनिष्ठा बाळगली आणि काहिंनी स्वराज्य द्रोह सुद्धा केला. स्वराज्य द्रोह करणार्‍या हिंदूंमध्ये अनेक अब्राह्मण सुद्धा होते, प्रत्यक्ष शिवाजी महाराजांचे नातेवाईक होते, फार काय पण ज्यांना महाराजांनी शुद्ध करुन घेतले ते त्यांचे व्याही निंबाळकर आणि ज्यास शुद्ध करुन घेतले ते त्यांच�� जामात हे दोघेही शुद्धीकरणानंतरच्या काळात पैशाच्या लोभाने शिवाजी महाराजांवर उलटले आणि स्वराज्यद्रोही झाले. नेताजी पालकरांना शिवाजी महाराजांनी शुद्ध करुन घेतले पण परत सैन्यात घेतले नाही. खरा जाणता राजा.\nमशिदी व कुराण यांचा सन्मान करणार्‍या शिवाजी महाराजांनी मतांची लाचारी होती म्हणून कधी वेळ पडल्यास मशिदींची गय केली नाही आणि हिंदूंची मंदिरे आपली सत्ता प्रस्थापित होताच पुन: जीर्णोद्धर करण्यास मागेपुढे पाहिले नाही. सक्तीची धर्मांतरे केली म्हणून ४ पाद्रि मिशनर्‍यांची डोकी धडावेगळी करताना शिवाजी महाराजांच्या खर्‍या खुर्‍या धर्मनिरपेक्षतेच्या आड आले नाही. अष्टप्रधान मंडळातील एक मंत्री संपूर्णपणे शुद्धीकरणाची बाजू संभाळण्यासाठी होते ,त्यात शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्षता आड आली नाही. मुसलमानी शब्दांचा मराठी भाषेत भरणा दूर करण्यासाठी राज्यव्यवहार कोश निर्माण करुन भाषाशुद्धीला प्राधान्य देताना \"तत्कालिन पुरोगामी\" () लोकांची काय बिशाद होती शिवाजी महाराजांना नावे ठेवण्याची\nशिवाजी महारजांच्या सैन्यात मुसलमान होते , बाबा याकुत सारख्या मुसलमान संतावरही त्यांनी भक्तीभाव बाळगला आणि कोणाही ब्राह्मण इतिहासकाराने हि गोष्ट लपवून ठेवलेली नाही. शिवाजी महाराज श्रद्धाळू होते पण अंधश्रद्ध नव्हते. प्राचीन देवल स्मृतीचे त्यांनी पुनरुज्जीवन केले आणि शुद्धीकार्य सुरु केले ते कार्य पुढे अगदी पेशव्यांच्या काळातही चालु होते.पेशव्यांच्या काळात सुद्धा मशिदींना इनामे दिली जात असत. हिंदुत्ववाद हा हिंदुधर्मवाद नाही तर हिंदुराष्ट्रवाद आहे त्यामुळे हिंदुत्ववाद आणि धर्मनिरपेक्षता यात अद्वैत आहे. हिंदुत्ववादाची संकल्पनाच मुलत: विकृत धर्मनिरपेक्षतेचा प्रखर विरोध करण्यासाठी संस्थापित झालेली आहे.हिंदुत्वचाद हा हिंदु जमातवाद नाही...\n3.शिवाजी महाराजांनी शुद्धीकरणे आणि मूळ मंदिरे असलेल्या पण नंतर मधिदी वा चर्च मध्ये रुपांतरण झालेल्या वास्तुंचे रुपांतर पुन: हिंदू मंदिरांमध्ये केल्याची पंचवीस - तीस तरी उदाहरणे आहेत तशा ऐतिहासिक नोंदी-शिलालेख इ. आहेत. इतकेच काय पण संभाजी महाराजांनी शुद्धीचे धोरण चालु ठेवले याची सुद्धा इतिहासात नोंद आहे. गंगाधर रंगनाथ कुळकरणी यास संभाजीमहाराजांनी पुढाकार घेऊन आणि ब्राह्मण शास्त्रींशी चर्चा करुन, शास्त्रानुसार कुळकरणीस प्रायश्चित देऊन पंक्तीपावन करुन घेतले व त्यास शुद्धीपत्र देवविले. संदर्भ : सावरकर स्मृती साहसदिन स्मरणिका - ले. पांडुरंग बलकवडे (शके चैत्र शुद्ध २- राजवाडे खंड ८ ,लेख ४०)\n४. संभाजी राजे जे संस्कृत पंडीत होते व त्यांचा बुधभूषण हा ग्रंथ बहुत्कांना माहित असे. शिवाजी राजांना गोब्राह्मण प्रतिपालक अशी म्हणण्याचे मागे मागे गेले असता मूळ इथे सापडते.\nधर्मवीर संभाजी महाराजांनी स्वतःच्या बुधभूषण ग्रंथाच्या दहाव्या श्लोकात शिवरायांनी गायी व ब्राम्हणांचे रक्षण केले असे म्हटले आहे.\n\"येन क्षितितले कलावविकलं बुद्धावतारं गते\nस्वे स्वे वर्णपथे चिरेण विहिता विप्रादिवर्णा: कमात्‌ //१०//\"\nअर्थ:- पृथ्वीवर हाहा:कार माजला असता बुद्धावतार झाला.तद्वत छ्त्रपती शिवरायांनी म्लेंच्छांनी सर्व वर्णांची पायमल्ली केली असता गायी व ब्राह्मणादि वर्णाचे देवद्वेष्ट्याकडून रक्षण करून रूढ धर्माचा मार्ग दाखवला. (विप्र म्हणजे ब्राह्मण)\nशिवाजी महाराजांचे हिंदुत्व ....\nआयुष्यभर शिव इतिहासाचा व्यासंग करणारे शिवचरित्रकार प्रा. गजानन मेहेंदळे यांचे समकालिन पुराव्यांसह केलेले भाषण\nस्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...\nवृत्तविचार मराठी काव्य रचना करताना ती गेय व तालबद्ध असावी यासाठी ती विविध वृत्तांत केल्यास ती अधिक सुमधुर वाटते. वृत्तबद्ध काव्यरचनेविषयी श...\nविष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी...\n. लहानपणापासून कधीही व कितीही ऐकले तरीही मला कंटाळवाणे न वाटलेले गाणे म्हणजे विष्णुदास नामांची ‘रात्र काळी घागर काळी..’ ही रचना. गोविंद पोवळ...\nशिवाजी हिंदुत्ववादी का धर्मनिरपेक्ष\nसर्व ब्लॉग प्रवासींचे स्वागत\nमाझ्या उस्फूर्त या ब्लॉगवर सर्वांचे स्वागत माझे पूर्वीचे तसेच नविन, पूर्वप्रकाशित आणि अप्रकाशित लेखन येथे देत आहे. उस्फुर्त या ब्लॉगवर स्वतंत्र लेखन देत आहे तर माझ्या \"वाचक उवाच\" या ब्लॉगवर नव्या-जुन्या पुस्तकांची एका वाचकाच्या भूमिकेतून समिक्षा करत आहे. आपल्या प्रतिक्रीया अवश्य द्या माझे पूर्वीचे तसेच नविन, पूर्वप्रकाशित आणि अप्रकाशित लेखन येथे देत आहे. उस्फुर्त या ब्लॉगवर स्वतंत्र लेखन देत आहे तर माझ्या \"वाचक उवाच\" या ब्लॉगवर नव्या-जुन्या पुस्तकांची एका वाचकाच्या भूमिकेतून समिक्षा करत आहे. आपल्या प्रतिक्रीया अवश्य द्या \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://saneshekhar.blogspot.com/2015/09/", "date_download": "2021-09-26T21:57:11Z", "digest": "sha1:WAQTHC6Y3QOSV3IPUQONKC2O5FR5XVFL", "length": 16699, "nlines": 77, "source_domain": "saneshekhar.blogspot.com", "title": "उस्फूर्त: September 2015", "raw_content": "\nहिंदुंना आत्मभान आले की हिंदुत्व जन्माला येते.\nकपुर आयोग आणि सावरकर\nकायदेशीर दृष्ट्या कपुर आयोग उच्च न्यायालयात टिकणार नाही याची कल्पना आल्याने स्युडो सेक्युलरांनी, त्यांच्यातल्या काही मुखवट्यांना आता एकदम पलटी मारुन सावरकर कायदेशीर दृष्ट्या गांधीहत्येला जबाबदार नसले तरी नैतिक दृष्ट्या मात्र गांधीहत्येला जबाबदार आहेत असा स्वत:चाच मुद्दा खोडणारे मत मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रथम नैतिक दृष्ट्या सावरकर गांधीहत्येला जबाबदार होते या आरोपाला मी प्रथम उत्तर देतो.\nनैतिक दृष्ट्या गुन्हेगार हे कायद्याच्या कक्षेत येत नाहित. ज्या लोकांची ठाम समजूत असते की अमुक-तमुक व्यक्ती एका विशिष्ट घटनेला जबाबदार आहे पण न्यायालयात निर्दोष सुटला आहे वा प्रबळ पुराव्या अभावी सुटला आहे त्याच्या बाबत ते अशी संज्ञा वापरतात. हिच संज्ञा नथुरामला गांधीजींबाबत वापरायची होती. सुमारे दोन लक्ष लोकांचे फाळणीमुळे प्राण गेले, हजारो स्त्रियांची अब्रु गेली , कित्येक सक्तीने धर्मांतरीत झाले , आणि सुमारे २ कोटी लोक निर्वासित झाले, वर ५५ कोटी रु. गांधीजींच्या हट्टामुळे पाकिस्तानला देण्यास भारत सरकारकारला भाग पडले, या सर्वाला नथुरामने नैतिकदृष्ट्या गांधीजींना जबाबदार धरले आणि हत्यार उचलले. सावरकरांनी केवळ आपल्या लेखनातून गांधीनीतीचे आणि गांधीकृतीचे टिकात्मक वाभाडे काढले ते सर्व गांधी गोंधळ मध्ये मुख्यत: समाविष्ट आहेत. अशी टिका करणे हा विरोधी पक्ष म्हणून राजकिय हक्क आहे, या टिकेमुळे ते नैतिकदृष्ट्या जबाबदार ठरु शकत नाहीत, अन्यथा कोणावरही राजकिय वा अन्य प्रकारची टिका करायायचीच सोय लोकशाहीत रहाणार नाही.\nआता गांधीजींच्याच बाबतीतले दोन प्रसंग पाहु. असहकार आंदोलनात त्यांच्या अनुयायांनी चौरीचौरा येथे पोलिस चौकी जाळली व २२ पोलिस जळून मेले. त्यामुळे गाधीजींनी भरात आलेले आंदोलन मागे घेतले. पण तरिही ब्रिटीशांनी याचा खटला चालवल��� आणि सुमारे १६२ लोकांना फाशी सुनावली. यात गांधीजींना नैतिक दृष्ट्या जबाबदार धरुन फाशी दिले नाही. १९४२ च्या आंदोलनात गांधीजींचे नाव घेत प्रचंड हिंसा झाली ब्रिटिश सरकारने यात गांधीजींना नैतिक दृष्ट्या जबाबदार धरले नाही आणि शिक्षाही सुनावली नाही. तेव्हा नैतिक काय आणि अनैतिक काय या पायावर सावरकरांना गांधीहत्येत दोषी धरणे केवळ राजकीय आकस, जातीय मनोवृत्ती आहे, त्यास कसलाही अर्थ नाही. इस कोर्टसे उपर और एक भगवान का कोर्ट है असा फिल्मी डायलॉग असण्याशिवाय या आरोपास अन्य किंमत नाही.\nआता कायदेशीर मुद्द्याकडे वळु. कपुर आयोगाच्या उताऱ्याचा मुख्य रोख आहे की कासार आणि दामले यांच्या साक्षी कोर्टापुढे आल्या असत्या तर बडगे या माफीच्या साक्षीदाराला पाठबळ मिळून निकाल वेगळा लागला. याबाबत महत्वाची वस्तुस्थिती व तथ्ये पुढिलप्रमाणे १. श्री. अप्पाजी कासार व दामले यांच्या कथित साक्षी या पोलिसांपुढे दिलेल्या जबान्या होत्या, आयोगापुढच्या नाहीत. कपुर आयोगाला त्या फक्त त्या वाचण्यास मिळाल्या. २. कपुर आयोगाचा प्रश्न: पोलिसांनी त्या न्यायालयापुढे का ठेवल्या नाहीत उत्तर अ. पोलिसांपुढे दिलेल्य साक्षी या तोंडी असतात, ब. त्या साक्षीदारांच्या हस्ताक्षरात नसतात तर पोलिस कर्मचारी त्या लिहून घेतात. क. त्यावर साक्षिदारांच्या स्वाक्षऱ्या पण नसतात. ड. अशा साक्षी कोर्टात टिकत नाहीत कारण साक्षीदार तशीच साक्ष कोर्टात देईल याची खात्री सरकारी पक्षाला नसते. याचे प्रमुख कारण म्हणजे या साक्षी पोलिसांनी छळ करुन व दबाव आणुन घेतल्या असा पवित्रा साक्षीदार कोर्टात घेऊ शकतात. सावरकरांच्या बाबत शासनाने सर्व शक्ती पणाला लावली होती व कासारांचा अनन्वित छळ केला होता. इ. या सर्व कारणांनी पोलिसांनी कासार व दामले यांच्या साक्षी कोर्टापुढे नेल्याच नाहीत हे स्पष्ट व उघड उत्तर आहे. अशा पोलिसांपुढे दिलेल्या साक्षी कपुर आयोगाने वाचून सावरकरांच्या बाबत वेगळा निरिक्षण नोंदवणे हा त्यांच्या राजकिय अजेंड्याचा विषय तर होताच पण त्यांना नेमुन दिलेल्या ३ प्रकारच्या चौकशीच्या अधिकाराचे उल्लंघन होते. ४. बडगेने जी मूळ साक्ष दिली ती पण निरर्थक आहे. दोन व्यक्तींच्या संभाषणातले तिसऱ्याच व्यक्तीचे नाव न्यायालयात पुरावा होत नाही.\nआता शेवटचा मुद्दा स्युडो-पुरोगामी इतके अस्वस्थ ��ा झालेत शेषराव मोरे यांनी केवळ उच्च न्यायालयात जाऊन अपिल करुन कपुर आयोगाने अधिकार क्षेत्राबाहेर जाउन आगाऊ पणे सावरकरांना गोवणारा परिच्छेदाला आव्हान दिले पाहिजे व त्यांचा एक वकिल या नात्याने कायद्याचा अभ्यास असल्याने हा खटला सावरकर पक्षाला सहज जिंकता येईल असे वाटते. अजून कोणी कोर्टातही न जाता पण स्युडो-पुरोगामी काव काव करत आहेत. जर त्यांचा कपुर आयोगावर एवढा विश्वास असेल तर त्यांनी हे आव्हान स्वीकारुन , चला जाऊ उच्च न्यायालयात , पाहु काय होते ते असे म्हणायला हवे होते. पण त्यांचा स्वत:चाच कपुर आयोगावर विश्वास नसल्याने उच्च न्यायालयात अपिल झाल्यावर सावरकरांवरचा कलंक धुतला जाणार याने या बौद्धीक दहशतवाद्यांच्या पोटात गोळा उठला आहे.\nकपुर आयोगाचा अहवाल समोर धरुन सावरकरांची प्रथम बदनामी करणारे नुराणी हे एक पाकिस्तानवादी होते. भारत - पाक युद्धाच्या वेळी ते भारत सरकारच्या नजरकैदेत होते. मुस्लीम आणि सच्चे पुरोगामी हमीद दलवाई यांनी या नुराणींना धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा घातलेला कट्टर धर्मांध जातीयवादी असे विशेषण लावले आहे. सावरकरांची बदनामी करणारे पुरोगामी अशा माणसाचे लेखन व डावपेच वापरुन सावरकरांसारख्या एका सच्च्या देशभक्ताची बदनामि करत आहेत तेव्हा त्यांना पुरोगाम्यांचा दहशतवाद किंवा स्युडो सेक्युलर म्हणण्यात काय चूक आहे\nविशिष्ट अजेंडा घेऊन उभा असलेला फेसबुकी स्युडो-पुरोगामी वर्ग व त्यांचा कंपु यांच्या कडून हे सर्व लिहूनही कसलेहि मतपरिवर्तन होणार नाहि याची मला जाणीव आहे. पण फेसबुकवर काही विचारी लोक सुद्धा असतात त्यांना डोळ्यापुढे ठेऊन मी हे सर्व लिहिण्याचा उपक्रम केला आहे.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...\nवृत्तविचार मराठी काव्य रचना करताना ती गेय व तालबद्ध असावी यासाठी ती विविध वृत्तांत केल्यास ती अधिक सुमधुर वाटते. वृत्तबद्ध काव्यरचनेविषयी श...\nविष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी...\n. लहानपणापासून कधीही व कितीही ऐकले तरीही मला कंटाळवाणे न वाटलेले गाणे म्हणजे विष्णुदास नामांची ‘रात्र काळी घागर काळी..’ ही रचना. गोविंद पोवळ...\nकपुर आयोग आणि सावरकर\nसर्व ब्लॉग प्रवासींचे स्वागत\nमाझ्या उस्फूर्त या ��्लॉगवर सर्वांचे स्वागत माझे पूर्वीचे तसेच नविन, पूर्वप्रकाशित आणि अप्रकाशित लेखन येथे देत आहे. उस्फुर्त या ब्लॉगवर स्वतंत्र लेखन देत आहे तर माझ्या \"वाचक उवाच\" या ब्लॉगवर नव्या-जुन्या पुस्तकांची एका वाचकाच्या भूमिकेतून समिक्षा करत आहे. आपल्या प्रतिक्रीया अवश्य द्या माझे पूर्वीचे तसेच नविन, पूर्वप्रकाशित आणि अप्रकाशित लेखन येथे देत आहे. उस्फुर्त या ब्लॉगवर स्वतंत्र लेखन देत आहे तर माझ्या \"वाचक उवाच\" या ब्लॉगवर नव्या-जुन्या पुस्तकांची एका वाचकाच्या भूमिकेतून समिक्षा करत आहे. आपल्या प्रतिक्रीया अवश्य द्या \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agricultural-news-marathi-success-story-mechanization-paddy-cultivation-rooted-tribal-areas-45108?tid=128", "date_download": "2021-09-26T22:16:55Z", "digest": "sha1:VY7I2C45WJHMU6WV5QEKW5X7AXZX3DQM", "length": 23931, "nlines": 191, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural news in marathi success story Mechanization of paddy cultivation rooted in tribal areas | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआदिवासी पाड्यात रुजले भातशेतीत यांत्रिकीकरण\nआदिवासी पाड्यात रुजले भातशेतीत यांत्रिकीकरण\nबुधवार, 14 जुलै 2021\nनाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग आदिवासीबहुल असून भात हे येथील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने या शेतकऱ्यांना भातपिकात लागवड ते काढणीपश्चात साखळीपर्यंत तंत्रकुशल केले.\nनाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग आदिवासीबहुल असून भात हे येथील शेतकऱ्यांचे मुख्य पीक आहे. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने या शेतकऱ्यांना भातपिकात लागवड ते काढणीपश्चात साखळीपर्यंत तंत्रकुशल केले. बांधावर प्रात्यक्षिके व मार्गदर्शन पुरवीत भाडेततत्वावरील यंत्रव्यवसायाची चालनाही दिली.\nनाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग आदिवासी क्षेत्र म्हणून ओळखला जातो. त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यांतील हरसूल, कोणे, साप्ते, चीरापाली, जातेगाव, ओझरखेड, करंजाळी, आंबोली, बेजे आदी गावांचा त्यात समावेश होतो. भात हे येथील शेतकऱ्यांचे मुख्य उदरनिर्वाहाचे पीक आहे. पारंपरिक उत्पाद��� पद्धतीत श्रम, वेळ, मजूरबळ, पैसे या बाबी अधिक खर्चिक होत्या. त्यामुळे कामातील सुलभता, उत्पादकता व गुणवत्ता यावर परिणाम व्हायचा. साहजिकच पिकाचे अर्थकारण सक्षम होत नसल्याने आदिवासींना रोजगारासाठी स्थलांतर करावे लागे.\nनाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) या शेतकऱ्यांच्या समस्या ओळखल्या. त्यावर उपाय म्हणून भात शेतीत यांत्रिकीकरण करण्याचे ठरवले.\nआदिवासी उपयोजनेअंतर्गत २०१० पासून काम सुरु केले. राज्यातील कृषी विद्यापीठे, केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ आदींच्या मदतीने किफायतशीर यंत्रांची उपलब्धता केली. केव्हीकेच्या कृषी अभियांत्रिकी शाखेचे विषय विशेषज्ञ राजाराम पाटील यांनी कृषी विभागाची मदत घेत प्रात्यक्षिके व त्याबाबत तांत्रिक मार्गदर्शन देण्यास सुरवात केले. कृषीविद्या शाखेचे शाखेचे डॉ.प्रकाश कदम यांनी वाण, लागवड व खत व्यवस्थापन याबाबत तर महिलांसाठी सुलभ यांत्रिकीकरण वापर ही जबाबदारी अर्चना देशमुख यांनी सांभाळली. यंत्रात गरजेनुरूप बदल करण्यासाठी खासगी कंपन्यांना सोबत घेतले.\nयांत्रिकीकरणामागे हे राहिले उद्देश\nआदिवासी युवकांचा यंत्र वापरात कौशल्य विकास, उत्पन्न वाढ, उत्पादन खर्चात बचत.\nयांत्रिकीकरण वापराच्या संधीसह स्थानिक रोजगारनिर्मिती.\nयंत्रे उपलब्ध होऊनही सुरवातीला वापराकडे आदिवासींचा कल कमी होता. शेतकरी गट, संस्था कमी असल्याने सामुहिक वापर वाढीस मर्यादाही होत्या. मग चर्चासत्रे, परिसंवाद व मार्गदर्शनातून केव्हीकेने सातत्यपूर्ण विस्तारकार्य केले. त्यातून कामात सुसूत्रता येत यांत्रिकीकरण आदिवासी पाड्यांवर रुजण्यास सुरवात झाली. केव्हीकेने घेतलेली यंत्रे गटांकडेच ठेवण्यात आली. यंत्रांबाबतची माहिती अशी.\nभात रोप लावणी यंत्र- पारंपरिक पद्धतीने रोपनिर्मिती करण्यासाठी राप भाजून रोपे तयार करावी लागतात. त्यासाठी एकरी ३० किलो बियाणे लागते. मजुरांकडून पुनर्लागवड करावी लागते. त्यासाठी १२ मजूर लागतात. सरासरी पाच हजार रुपये खर्च येतो. यांत्रिक पद्धतीने हेच काम दोन मजुरांत तीन तासांत होते.\nबियाण्याची ५० टक्क्यापर्यंत बचत होते. लागवडीत चारसूत्री पध्दतीचा वापर होत असल्याने उत्पन्नात २० टक्के वाढ होण्यास वाव मिळतो.\nयंत्र किंमत- २ लाख ४० हजार रू.\nपारंपरिक भात कापणीस एकरी ८ मजूर, १ दिवस वेळ यासह सरासरी दोन ते अडीच हजार रुपये खर्च येतो. यंत्राद्वारे हेच काम दोन मजुरांत दोन तासांत १२०० रुपयांत होते. सरासरी दीड तासात एक एकर काम होते.\nकिंमत- एक लाख ३० हजार रू.\nदुर्गम व आदिवासी भागात मळणीची मोठी यंत्रे अडचणीची ठरतात. कापणीनंतर हाताने आपटून भात व नागली सडकून काढण्याची कामे महिलांसाठी अतिकष्टाची व वेळखाऊ असतात. मिनी मळणी यंत्र दोन एचपी क्षमतेचे असून पेट्रोल इंजिनवर चालते. तासाला दोन पोती भात व नागली मळणी होते.\nआकाराने लहान असल्याने भात खाचरात व कोठेही सहज नेता येते.\nकिंमत- ४० हजार रू.\nपारंपरिक पद्धतीत शेतकऱ्यांना साळ काढणीसाठी मोठ्या मिलकडे जावे लागते. तेथे १०० किलो साळीपासून ५० ते ५५ किलो तांदूळ मिळतो. मात्र मिनी राइस मिलमध्ये तो १५ किलोपर्यंत जास्त म्हणजे ६५ किलोपर्यंत मिळतो. त्यातून सरासरी ५०० रुपयांचे वाढीव उत्पन्न मिळण्यासह महिलांना हक्काचा रोजगार मिळतो.\nकिंमत- ५४ हजार रु..\nकुशल आदिवासी तरुणांना भाडेतत्वावर यंत्रांची सेवा देण्याची संधी व रोजगाराचे साधन मिळाले.\nउपलब्ध भांडवलानुसार यंत्र खरेदी करून त्यांनी व्यवसाय सुरू केला आहे. त्यातून सकारात्मक वृत्ती वाढीस लागण्यासह उत्पादकता व गुणवत्तेत बदल घडू लागले आहेत.\nयांत्रिकीकरणाचे झाले असे फायदे\nलावणीमुळे सरासरी मजुरी खर्च ६० टक्क्यांपर्यंत कमी. उत्पादनात २० टक्क्यांपर्यंत वाढ.\nकापणी, काढणीसाठी मजुरांची गरज ७० टक्क्यांनी कमी तर सरासरी खर्च ३५ टक्क्यांनी कमी.\nगाव पातळीवर प्रक्रियेमुळे साळीपासून १५ टक्के तांदूळ उत्पादनात वाढ.\nवाढलेल्या उत्पादनामुळे अर्थकारणात सुधारणा\n'पॉलिश्‍ड’ तांदळाची शहरी भागात थेट ग्राहक विक्री\nयांत्रिकीकरणामुळे मजूर टंचाईवर मात करता आली. मजुरी, इंधन खर्च घेऊन आम्ही कापणी यंत्राची सेवा देतो. अनेकांनी अशी खरेदी करून व्यवसाय सुरू केला आहे.\n-जनार्दन भोये, भात उत्पादक, चीरापली, ता..त्र्यंबकेश्वर\nपूर्वी वेळेवर काम होत नसल्याने कापणी दरम्यान पाऊस आल्यास पिकाचे भिजून नुकसान व्हायचे. आता वेळेवर काम होऊन पेंढ्या बांधून सुरक्षित स्थळी ठेवता येतात. मजूरबळ, वेळ व खर्चात बचत झाली आहे.\n-हेमराज महाले, जातेगाव, ता..त्र्यंबकेश्वर\nयांत्रिकीकरणातून स्थानिक युवकांना केव्हीकेने यंत्���कुशल केले आहे. यंत्रांच्या किमती जास्त वाटत असल्या तरी कृषी विभागाची मदत घेत गटाद्वारेही खरेदी करता येईल. अन्य शेतकऱ्यांना यंत्रांची सेवा देऊन उत्पन्न मिळवता येईल.\n- राजाराम पाटील, विषय विशेषज्ञ\nनाशिक nashik यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र maharashtra कृषी agriculture यंत्र machine व्यवसाय profession त्र्यंबकेश्वर रोजगार employment स्थलांतर पुढाकार initiatives शेती farming अभियांत्रिकी भोपाळ विषय topics कृषी विभाग agriculture department विभाग sections खत fertiliser महिला women विकास उत्पन्न मात mate पेट्रोल इंधन ऊस पाऊस\nभात पीक कापणी यंत्राची प्रात्यक्षिक दाखवताना केव्हीकेचे विषय विशेषज्ञ राजाराम पाटील.\nयंत्रामुळे मळणी सोपी झाली.\nसोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...\nदुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...\nभाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...\nशेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...\nएकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...\nगणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...\nउत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...\nपेरणी ते काढणी- जपला यांत्रिकीकरणाचा वसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...\nभरीताच्या वांग्यासह केळी अन कांद्याची...नशिराबाद (ता.. जि.. जळगाव) येथील लालचंद व यशवंत...\nउच्चशिक्षित दांपत्याची पोल्‍ट्रीत...वाशीम जिल्हयात मुठ्ठा या छोट्या गावात नीलेश व...\nआंबा, काजू, फणसापासून चॉकलेट मोदकांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोरे (वाडोस) येथील...\nसेंद्रिय उत्पादनांचा ‘सात्त्विक कृषिधन...नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीप्रणीत शेतकरी उत्पादक...\nश्रमदानातून ‘चुंब’ गाव झाले जल...स्वच्छता, रस्ते, भूमिगत गटार आदी विविध पायाभूत...\n‘कोरोना’नंतर आकार घेतेय फुलांची...गेल्या दोन वर्षांपासून कोरोना संकटामुळे पुणे...\nमोसंबी, शेडनेटसह सेंद्रिय पद्धतीने...पारंपरिक मोसंबी बागेतील लागवड अंतर व वाणातील बदल...\n‘इंडो- इस्राईल तंत्रज्ञानातून संत्रा...नागपुरी संत्र्याची हेक्टरी उत्पादकता वाढण्यासाठी...\n��ास्त्रीय, उत्कृष्ट व्यवस्थापनातून बीटल...सातारा जिल्ह्यातील शेळकेवाडी येथील जितेंद्र शेळके...\nकांदा- लसूण शेतीत जरे यांचे देशभर नावबहिरवाडी (ता. जि. नगर) येथील कृषिभूषण...\nनगदी पिकांना हंगामी पिकांची जोड देते...आपली शेती प्रयोगशील ठेवत मुदखेड (जि. नांदेड)...\nकुक्कुटपालन, पोषण बागेतून प्रगती न्यू राजापूर (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील २४...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-sadan-scam-chhagan-bhujbal-special-court-sameer-pankaj", "date_download": "2021-09-26T21:15:01Z", "digest": "sha1:33GT2AUQUTH4D64XB3R4OPSR2PE7YK7Y", "length": 25008, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | महाराष्ट्र सदन घोटाळा नेमका काय?", "raw_content": "\nमहाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळांवरील आरोप, तुरुंगवास आणि अखेर सुटका\nमुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना विशेष न्यायालयाने दोषमुक्त केले. छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज, पुतण्या समीर यांना देखील न्यायालयाने दोषमुक्त केले असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाचा तपास केला होता. (What is Maharashtra Sadan Scam all you need to know)\nसार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत कुटूंबाला वेगवेगळ्या कंत्रांटांच्या माध्यमातून आर्थिक फायदे करुन दिले. छगन भुजबळ यांच्या कुटूंबाला आणि त्यांच्या मालकीच्या कंपन्यांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाच मिळाल्याचा आरोप भुजबळ यांच्यावर होता. ११ जून २०१५ साली भुजबळ यांच्याविरोधत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्यावर २ गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, पंकज भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख यांचा समावेश होता.\nछगन भुजबळ यांनी वेगवेगळ्या कंपन्यांकडून साडे तेरा कोटी रुपयांची लाच घेतली असा आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणात छगन भुजबळ यांच्याविरोधात २० हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. तर एकूण ६० साक्षीदार होते. सक्तवसुली संचलनालयाने याच आरोपपत्राचा आधार घेत छगन भुजबळ यांच्यावर ही कारवाई केली होती.\nहेही वाचा: छगन भुजबळ निर्दोष मुक्तता : अंजली दमानीयांचं आव्हान\n3. चमणकर एंटरप्रायजेस या कंपनीला भुजबळ यांनी महाराष्ट्र सदनाचा कंत्राट मिळवून दिल्याचा त्यांच्यावर आरोप होता. चमणकर यांना हा कंत्राट मिळण्यासाठी भुजबळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत, चमणकर यांच्या कंपनीसाठी काही अनुकूल निर्णय घेतले होते. सक्तवसुली संचलानालयाने केलेल्या आरोपांनुसार छगन भुजबळ आणि त्यांचे कुटूंबीयांनी आर्थिक गैरव्यवहार केला होता.\n4. निविदा न मागवता चमणकर एंटरप्रायजेसला कंत्राट देण्यात आला आणि तत्कालीन बांधकाम मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांना या चमणकर एंटरप्रायजेसकडून मोठा आर्थिक फायदा झाला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांच्या कंत्राटामध्ये देखील भुजबळ यांना आर्थिक फायदा झाला होता. अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या मदतीने भुजबळ यांनी मोठा घोटाळा केल्याचा दावा सुद्धा तपास यंत्रणांनी केला होता.\n5. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कारवाई करण्यासाठी परवानगी दिली आणि भुजबळ यांच्यावर कारवाई सुरु झाली होती. मार्च २०१६ साली भुजबळ यांची १० तासांपेक्षा जास्तवेळ चौकशी करण्यात आली होती, यावेळी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सुमारे दोन वर्ष ते तुरुंगात होते.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आ��ेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/hadapsar-police-arrest-11-youths-stolen-two-wheelers-ras97", "date_download": "2021-09-26T22:18:47Z", "digest": "sha1:DZ7XVAZ5URLMU5SFEZYOQI5TXTSHGHFX", "length": 22574, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हडपसर पोलिसांच्या कारवाईत चोरीच्या अकरा दुचाकींसह तरुण ताब्यात", "raw_content": "\nहडपसर पोलिसांच्या कारवाईत चोरीच्या अकरा दुचाकींसह तरुण ताब्यात\nहडपसर : भेकराईनगर येथील तुकाईदर्शन पायथ्याला हडपसर पोलिसांनी चोरीच्या दुचाकीसह एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणाच्या अधिक तपासात एकूण अकरा दुचाकीचोरी उघड झाली असून त्याही ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत.यशदीप गोविंद कोंडार (वय २२ वर्षे, रा. शिवशक्ती चौक, गंगानगर, भेकराईनगर, फुरसुंगी हडपसर. मुळ रा. चक्की नाका, कल्याण ईस्ट ठाणे) असे या तरुणाचे नाव आहे.\nहेही वाचा: दौंड : मेडीकलमध्ये चोरी, १ लाख ४५ हजार रूपयांची रोकड लंपास\nगणेशोत्सव व गुन्हे प्रतिबंध अनुशंगाने वरिष्ठांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने यांच्यासह पोलीस पथकाकडून पेट्रोलिंग करण्यात येत होते. त्यावेळी ग्लायडिंग सेंटर जवळ, तुकाई दर्शन पायथ्यालगत भेकराईनगर याठिकाणी एक तरूण लाल काळ्या रंगाची हिरो होंडा पॅशन प्लस चोरीची दुचाकी गाडी घेवून उभा असल्याचे खबऱ्यामार्फत त्यांना समजले.\nहेही वाचा: आंबेगाव : 11 तोळ्याची चैन चोरून फरार आरोपीस अटक\nवरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांच्याशी चर्चा करून पथकाने या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याच्याकडे असलेली मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात त्याने हडपसरसह शहराच्या विविध ठिकाणाहून एकूण अकरा मोटारसायकली चोरल्याचे उघड झाले आहे. याबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.भेकराईनगर येथील तुकाईदर्शन पायथ्याला हडपसर पोलिसांनी चोरीच्या दुचाकीसह एका तरुणाला ताब्यात घेतले\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ��े शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीर��जेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/01/blog-post_15.html", "date_download": "2021-09-26T21:45:31Z", "digest": "sha1:FSYZIYMLMZFLAMT4GZOUHLGXFUFESPU2", "length": 3232, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - सत्तेचे गणित | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nतडका - सत्तेचे गणित\nविशाल मस्के ७:०३ PM 0 comment\nआपण कसे लढायला हवे\nस्वत:ची ताकत दिसु शकते\nमात्र एकहाती सत्ता घेताना\nबहूमताचे गणित फसु शकते,.\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/chiranjeevi-sarja-horoscope-2018.asp", "date_download": "2021-09-26T22:18:23Z", "digest": "sha1:JWNF37UQEUOQCFY5EEB5DUXO6G37N4SD", "length": 19281, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "Chiranjeevi Sarja 2021 जन्मपत्रिका | Chiranjeevi Sarja 2021 जन्मपत्रिका Actor, Kannada Actor", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Chiranjeevi Sarja जन्मपत्रिका\nरेखांश: 77 E 35\nज्योतिष अक्षांश: 13 N 0\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nChiranjeevi Sarja प्रेम जन्मपत्रिका\nChiranjeevi Sarja व्यवसाय जन्मपत्रिका\nChiranjeevi Sarja जन्म कुंडली/ जन्म आलेख/ ��ुंडली\nChiranjeevi Sarja फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nतुमच्या कामाच्या ठिकाणी, मित्रांसोबत आणि कुटुंबामध्ये एकोपा राखण्यासाठी काय करावे लागेल, याचे मार्ग तुम्हाला सापडतील. मित्र आणि तुमच्या भावांमुळे तुम्हाला लाभ होईल. राजघराण्यांकडून किंवा उच्च अधिकाऱ्यांकडून तुम्हाला मदत मिळेल. तुमच्या आय़ुष्यात होणारे बदल हे सखोल आणि चिरंतन टिकणारे असतील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील.\nतुमच्या कामाच्या ठिकाणी स्पर्धा निर्माण झाल्यामुळे आणि कामच्या दबावामुळे तुमच्या कारकीर्दीमध्ये काही अडथळे निर्माण होतील. ही परिस्थिती हाताळ्यासाठी तुम्ही थोडे लवचिक धोरण अवलंबिण्याची गरज आहे. नवे प्रकल्प आणि करिअरमध्ये धोके पत्करू नका. वाद आणि कामाच्या स्वरूपातील बदल टाळा. संवाद साधताना सकारात्मक असा आणि बोलताना किंवा लिखित स्वरूपात अपमानकारक शब्दांचा वापर करू नका. विरुद्ध लिंगी व्यक्तींसोबतचे तुमचे संबंध सलोख्याचे राहणार नाहीत. जोडीदाराची प्रकृती अस्वस्थ राहील. अनावश्यक प्रवास टाळा. तुम्हाला काही अनपेक्षित दु:ख किंवा कोणताही आधार नसलेल्या आरोपांना सामोरे जावे लागेल.\nप्रवासात तुम्ही तुमच्यासारख्या व्यक्तींना भेटाल आणि त्यांच्यासोबत खूप चांगला संवाद घडेल. तुमच्या व्यावसायिक आणि कौंटुबिक आयुष्याचा चांगल्या प्रकारे समतोल साधाल आणि दोन्ही ठिकाणी उत्तम प्रकारे जबाबदारी पार पाडाल. तुमच्या इच्छा खूप कष्टांनंतर पूर्ण होतील पण अखेर त्यातून तम्हाला समृद्धी, लोकप्रियता आणि चांगले उत्पन्न व लाभ मिळेल. जुन्या मित्रांशी भेट होईल. विरुद्ध लिंगी व्यक्तींचा सहवास लाभेल. वरिष्ठांकडून आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळेल.\nव्यक्तिगत आणि व्यावसायिक आघाडीवर अडथळे निर्माण होतील. कठीण परिस्थिती शांतपणे आणि चातुर्याने हाताळा कारण या कालावधीत घाई करून उपयोग नाही. प्रवास फार लाभदायी ठरणार नाही, त्यामुळे तो टाळावा. तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार नाही. अपत्याशी निगडीत समस्या उद्भवतील. तुम्हाला नामोहरम करण्याची एकही संधी तुमचे शत्रू सोडणार नाहीत. थोडे धाडस दाखवा आणि तुमच्या योग्य निर्णयांना चिकटून राहा. पोटदुखीचा त्रास संभवतो.\nतुमच्यावर आणि तुमच्या कार्यावर प्रकाश पडेल. ही अशी वेळ आह��� की तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय मिळालेच पाहिजे. तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडाल आणि तुमचे पालक, भावंड आणि नातेवाईक यांच्याशी जवळीक साधाल. संवादातून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकेल. हीच लय कायम ठेवा आणि क्षमतेवर विश्वास ठेवा, या वर्षात तुम्हाला एक वेगळीच ओळख मिळेल. दूरचा प्रवास फलदायी असेल. या कालावधीत तुम्ही उच्चभ्रू जीवन जगाल.\nप्रकृती नाजूक असल्यामुळे शारीरिक थकवा येणारे काम करू शकणार नाही. तुमच्या हातून काही अविवेकी काम होण्याची शक्यता. तुम्ही शेती करत असाल तर आर्थिक नुकसान संभवते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होण्याची शक्यता. आईच्या आजारपणामुळे चिंताग्रस्त राहाल. राहत्या घरी तुम्हाला नको असलेला बदल संभवतो. निष्काळजीपणे वाहन चालवू नका.\nउद्योग किंवा नवीन व्यवसायाबाबत एखादी वाईट बातमी कानी पडण्याची शक्यता आहे. या काळात खूप धोका पत्करू नका, कारण हा कालावधी तुमच्यासाठी अनुकूल नाही. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यामुळे तुमची काळजी वाढेल. सट्टेबाजारात सौदा करू नका कारण त्यातून नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमचे विरोधक तुमच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पाण्यापासून दूर राहा कारण बुडण्याचा धोका आहे. ताप आणि सर्दी यामुळे आरोग्याच्या तक्रारी वाढतील.\nया कालावधीत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या धाडसी असाल. तुमच्या नातेवाईकांसाठी विशेषत: जोडीदारांसाठी हा अनुकूल कालावधी आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता कारण यश निश्चित आहे. भौतिक वस्तुंचा तुमच्या आयुष्यात समावेश होईल. तुमचे विरोधक यात अडथळे निर्माण करू शकणार नाहीत. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमचा विजय निश्चित आहे.\nया काळात तुम्ही धाडसी व्हाल आणि एका वेगळ्या उंचीवर पोहोचाल. वैवाहिक आयुष्यात आनंद लाभेल. प्रभावशाली व्यक्तींशी असलेले तुमचे संबंध वृद्धिंगत होतील. तुमचे शत्रु तुम्हाला सामोरे येऊ शकणार नाहीत. दूरचा प्रवास फलदायी ठरेल. शृंगारासाठी हा अत्यंत अनुकूल कालावधी आहे. कोणत्याही वादामध्ये तुमचा वरचष्मा राहील. आरोग्याच्या कुरबुरी राहतील. कौटुंबिक संबंध सलोख्याचे राहतील. तुमच्या मुलांसोबतचे संबंध मात्र काहीसे तणावपूर्ण असतील.\nतुमच्या आरोग्याबाबत तुमचे सजग असणे, आरोग्याची काळजी घेण�� आणि गरजा पुरवणे यामुळे तुमची उर्जा अधिक चांगल्या प्रकारे तुम्ही वापरू शकता, कदाचित एखाद्या मैदानी खेळात भाग घेणे उचित ठरेल. तुमच्या उर्जेमुळे तुम्हाला अनेकांचे सहकार्य मिळेल. तुमच्या आनंदात आणि यशात तुमच्या जोडीदाराचा सहभाग असेल. कामाच्या ठिकाणी तुम्ही नेतृत्व स्वीकारावे, यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात येईल. तुम्हाला आदर-सन्मान मिळेल आणि तुम्ही प्रसिद्ध व्हाल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/kamlesh-nagarkoti-dashaphal.asp", "date_download": "2021-09-26T22:26:25Z", "digest": "sha1:HONBJWO7OAAY2AGB7KYARCJU67PWKYCU", "length": 20487, "nlines": 319, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "कमलेश नागरकोटी दशा विश्लेषण | कमलेश नागरकोटी जीवनाचा अंदाज kamlesh nagarkoti, cricketer", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » कमलेश नागरकोटी दशा फल\nकमलेश नागरकोटी दशा फल जन्मपत्रिका\nरेखांश: 71 E 25\nज्योतिष अक्षांश: 25 N 43\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nकमलेश नागरकोटी प्रेम जन्मपत्रिका\nकमलेश नागरकोटी व्यवसाय जन्मपत्रिका\nकमलेश नागरकोटी जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nकमलेश नागरकोटी 2021 जन्मपत्रिका\nकमलेश नागरकोटी ज्योतिष अहवाल\nकमलेश नागरकोटी फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकमलेश नागरकोटी दशा फल जन्मपत्रिका\nकमलेश नागरकोटी च्या भविष्याचा अंदाज जन्म पासून तर April 21, 2010 पर्यंत\nमाणसं तुमचा आदर्श ठेवतील आणि सल्ला घेण्यासाठी तुमच्याकडे येतील. सगळ्या समस्या सुटू लागतील. या सर्व काळ तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आणि उर्जेचा राहील. हा काळ दैव, क्षमता आणि धाडसाचा असणार आहे. वरिष्ठाकंडून तुम्हाला ऐहिक लाभ मिळेल. त्यामुळे नवीन प्रयत्न करण्यासाठी आणि नवीन ठिकाणी प्रवास करण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही अनेकांशी संबंध जोडाल आणि यातून चांगल्या प्रकारची देवाण-घेवाण होईल. हा कालावधी तुमच्या भावंडांसाठी आनंद आणि यश घेऊन येईल.\nकमलेश नागरकोटी च्या भविष्याचा अंदाज April 21, 2010 पासून तर April 21, 2016 पर्यंत\nप्रकृती नाजूक असल्यामुळे शारीरिक थकवा येणारे काम करू शकणार नाही. तुमच्या हातून काही अविवेकी काम होण्याची शक्यता. तुम्ही श��ती करत असाल तर आर्थिक नुकसान संभवते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास होण्याची शक्यता. आईच्या आजारपणामुळे चिंताग्रस्त राहाल. राहत्या घरी तुम्हाला नको असलेला बदल संभवतो. निष्काळजीपणे वाहन चालवू नका.\nकमलेश नागरकोटी च्या भविष्याचा अंदाज April 21, 2016 पासून तर April 21, 2026 पर्यंत\nपैशाचा अपव्यय होईल. प्रेम, रोमान्स आणि आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा फार प्रोत्साहनपर असणार नाही. आय़ुष्यात येणाऱ्या विविध प्रसंगांना शांतपणे आणि समजूतदारपणे सामोरे जावे, हाच सल्ला आहे. कोणत्याही क्षेत्रात केवळ अंदाजावरून काम करू नका, त्यामुळे ते टाळणेच योग्य राहील. डोळे, प्लीहा या अवयवांशी निगडीत विकार उद्भवण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे तुम्ही या काळात निरुत्साही असण्याची शक्यता आहे. असत्य वागणूकीमुळे तुम्ही स्वत:ला संकटात टाकण्याची शक्यता आहे.\nकमलेश नागरकोटी च्या भविष्याचा अंदाज April 21, 2026 पासून तर April 21, 2033 पर्यंत\nहा तुमच्यासाठी अत्यंत समृद्धीचा काळ आहे. त्यामुळे याचा पूर्णपणे फायदा घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला ताणापासून आणि अडचणींपासून दिलासा मिळेल. कुटुंबातील व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. वाहन चालवताना काळजी घ्या. तुमच्या आक्रमकतेमुळे आणि विरोधकांना नेस्तनाभूत करण्याच्या मनस्थितीमुळे विरोधक तुम्हाला सतावणार नाहीत. तुम्ही धाडसाने सर्व कामे पूर्ण कराल आणि व्यावसायिक स्तरावरही तुमची प्रगती होईल.\nकमलेश नागरकोटी च्या भविष्याचा अंदाज April 21, 2033 पासून तर April 21, 2051 पर्यंत\nया काळात तुम्ही धाडसी व्हाल आणि एका वेगळ्या उंचीवर पोहोचाल. वैवाहिक आयुष्यात आनंद लाभेल. प्रभावशाली व्यक्तींशी असलेले तुमचे संबंध वृद्धिंगत होतील. तुमचे शत्रु तुम्हाला सामोरे येऊ शकणार नाहीत. दूरचा प्रवास फलदायी ठरेल. शृंगारासाठी हा अत्यंत अनुकूल कालावधी आहे. कोणत्याही वादामध्ये तुमचा वरचष्मा राहील. आरोग्याच्या कुरबुरी राहतील. कौटुंबिक संबंध सलोख्याचे राहतील. तुमच्या मुलांसोबतचे संबंध मात्र काहीसे तणावपूर्ण असतील.\nकमलेश नागरकोटी च्या भविष्याचा अंदाज April 21, 2051 पासून तर April 21, 2067 पर्यंत\nतुम्ही स्वत:ची काळजी घ्या आणि स्वत:वर जास्त दबाव येऊ देऊ नका, जेणेकरून तुम्ही दीर्घकाळपर्यंत व्यवस्थित काम करू शकाल. काही अपेक्षाभंगाचे प्रसंग घडतील. तुमचे धाडस आणि अंदाज ह��� तुमचे बलाढ्य गुण आहेत, पण त्यामुळे तुम्हाला थोडा अहंकार चढू शकेल. मोठी गुंतवणूक करू नका, कारण तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्यातून फायदा होणार नाही. तुमचे मित्र आणि सहकारी यांच्याकडून तुम्हाला योग्य सहकार्य मिळणार नाही. कुटुंबातील व्यक्तींचा दृष्टिकोन वेगळा असू शकेल. आरोग्याच्या कुरबुरी सुरू राहतील आणि तुम्हाला मळमळ, ताप, कानाची दुखणी आणि उलट्या यासारखे विकार संभवतात.\nकमलेश नागरकोटी च्या भविष्याचा अंदाज April 21, 2067 पासून तर April 21, 2086 पर्यंत\nया कालावधीची सुरुवात काहीशी कठीणच होईल. तुमच्या कामात आणि संधीमध्ये कपात होईल, पण अनावश्यक कामे मात्र वाढतील. नवीन गुंतवणूक किंवा धोके पत्करणे टाळावे कारण नुकसान संभवते. नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन गुंतवणूक करू नका. तुमच्या वरिष्ठांशी आक्रमकपणे वागू नका. इतरांकडून मदत घेण्यापेक्षा स्वत:च्या क्षमतांचा वापर करा. चोरी किंता तत्सम कारणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. एखाद्या मृत्यूची बातमी मिळू शकते.\nकमलेश नागरकोटी च्या भविष्याचा अंदाज April 21, 2086 पासून तर April 21, 2103 पर्यंत\nमालमत्तेच्या व्यवहारातून या कालावधीत चांगलाच फायदा होईळ. आर्थिक वादांचा निकाल तुमच्या बाजूने लागेल. दीर्घ काळापासून अपेक्षित असलेली पगारवाढ आता होईल. व्यवसायाच्या निमित्ताने केलेले प्रवास लाभदायक ठरतील. या काळाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तुमच्याविषयी असलेला आदर वाढीस लागेल मग तुमची आय़ुष्याची गाडी कोणत्याही स्थानकावर का असे ना. आरामदायी वस्तुंवर तुम्ही खर्च कराल आणि नवीन वाहन खरेदीची शक्यता आहे.\nकमलेश नागरकोटी च्या भविष्याचा अंदाज April 21, 2103 पासून तर April 21, 2110 पर्यंत\nव्यक्तिगत आणि व्यावसायिक आघाडीवर अडथळे निर्माण होतील. कठीण परिस्थिती शांतपणे आणि चातुर्याने हाताळा कारण या कालावधीत घाई करून उपयोग नाही. प्रवास फार लाभदायी ठरणार नाही, त्यामुळे तो टाळावा. तुमच्या कुटुंबाकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळणार नाही. अपत्याशी निगडीत समस्या उद्भवतील. तुम्हाला नामोहरम करण्याची एकही संधी तुमचे शत्रू सोडणार नाहीत. थोडे धाडस दाखवा आणि तुमच्या योग्य निर्णयांना चिकटून राहा. पोटदुखीचा त्रास संभवतो.\nकमलेश नागरकोटी मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nकमलेश नागरकोटी शनि साडेसाती अहवाल\nकमलेश नागरकोटी पारग���न 2021 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/prashant-kishor-horoscope-2018.asp", "date_download": "2021-09-26T23:21:39Z", "digest": "sha1:ZQC74B45JT6H3NFD7LXWZMJOWUPYBU4V", "length": 19223, "nlines": 313, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "प्रशांत किशोर 2021 जन्मपत्रिका | प्रशांत किशोर 2021 जन्मपत्रिका Prashant Kishor, Political Strategist", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » प्रशांत किशोर जन्मपत्रिका\nप्रशांत किशोर 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 78 E 5\nज्योतिष अक्षांश: 17 N 9\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nप्रशांत किशोर जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nप्रशांत किशोर फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nतुमच्या बुद्धिमत्तेची सर्व स्तरांतून प्रशंसा होईल. तुमचा व्यवसाय आणि उद्योग यात तुम्ही चमकाल. कुटुंबात होणारा बाळाचा जन्म तुम्हाला आनंद देईल. या काळात ज्ञान आणि धार्मिक शिकवण मिळेल. या काळात तीर्क्षक्षेत्री किंवा एखाद्या मनोरंजन स्थळाला भेट द्या. तुमचा सन्मान होईल आणि शासनकर्ते व उच्च अधिकारी यांच्याकडून तुमची प्रशंसा होईल.\nवेळ आणि दैव तुमच्या बाजूने असेल तुमच्या कार्याला प्रसिद्धी मिळवून देईल. ही अशी वेळ आहे की तुम्हाला तुमच्या कामाचे श्रेय मिळालेच पाहिजे आणि इतरही तुमच्याकडून प्रेरणा घेतील. तुमच्या व्यक्तिगत संबंधांमध्ये वृद्धी होईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुलांकडून तुम्हाला आनंद मिळेल. प्रवास घडेल आणि अनेकांना तुमचा सहवास हवा असेल. या काळात तुम्ही ध्यान कराल आणि मानवी अस्तित्वाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. एखादे मौल्यवान संपत्ती तुम्ही विकत घ्याल. एकूणच हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आणि चांगला मोबदला देणारा असेल.\nया काळात शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तुम्ही धाडसी निर्णय घ्याल. तुमच्या नातेवाईकांसाठी हा चांगला काळ आहे. तुमच्या करिअरमध्ये नवीन प्रयत्न करा. यश निश्चित आहे. काही भौतिक सुखाच्या वस्तू विकत घ्याल. तुम्ही जमीन आणि यंत्रांची खरेदी कराल. उद्योग आणि व्यवसायातून फायदा मिळेल. तुमचे शत्रूंचे तुमच्यासमोर काही चालणार नाही. दूरच्या प्रदेशातील लोकांच्या ओळखी होतील. प्रेमप्रकरणाचा विचार करता हा कालावधी अनुकूल आहे. कुटुंबियांकडून पूर्ण सहकार्य मिळेल.\nहा तुमच्यासाठी फार समाधानकारक काळ नाही. तुम्हाला कदाचित अचानक आर्थिक नुकसान सोसावे लागेल. प्रयत्नांमध्ये अपयश आल्यामुळे तुम्ही त्रासिक व्हाल. काम प्रचंड असल्यामुळे तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. कौटुंबिक आयुष्यातही तणाव निर्माण होईल. उद्योगामध्येही फार धोका पत्करू नका, कारण हा कालावधी तुम्हाला फार अनुकूल नाही. तुमचे विरोधक तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही अनावश्यक खर्च कराल. आरोग्याच्या कुरबुरी राहतील. वृद्धांना सर्दी आणि सुस्तपणा जाणवण्याचा संभव आहे.\nस्वत:ला व्यक्त होण्यासाठी आणि सृजनशील क्षमतांचा उपयोग करण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ आहे. तुमच्या कुटुंबात एखादे धार्मिक कार्य घडेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आणि व्यावसायिक आयुष्यात असे काही अनपेक्षित बदल घडतील, जे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक असतील. तुमच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल घडतील आणि तुम्ही व्यवसायाच्या निमित्ताने प्रवास कराल आणि हा प्रवास फायद्याचा ठरेल. या अनुकूल काळाचा पुरेपूर लाभ घ्या. तुम्ही धार्मिक कार्यक्रमांना हजेरी लावाल आणि आदरणीय धार्मिक व्यक्तींच्या संपर्कात याल.\nहा काळ तुमच्यासाठी विविध अंगांनी अनुकूल आहे. तुमच्या आजुबाजूचे वातावरण इतके चांगले आहे की, प्रत्येक समस्या प्रशांत किशोर ोप्रशांत किशोर सोडविली जात आहे. तुमच्या घरचे व्यवहार एकदम सुरळीत सुरू राहतील. तुमची जबरदस्त इच्छा आणि उर्जा ही उच्च असेल. उच्चभ्रू वर्गाकडून तुम्हाला मदत मिळेल, तुमची पत वाढेल आणि शत्रूंचा बिमोड होईल. तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक यांच्याकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या आजुबाजूला आल्हाददायक वातावरण असेल.\nया कालावधीत तुम्ही आत्मविश्वासपूर्ण असाल. सरकार किंवा सार्वजनिक जीवनात तुम्ही तुमच्या सत्तेचे आणि अधिकाराचे वजन वापरू शकाल. जवळचे प्रवास संभवतात आणि हे लाभदायी ठरू शकतात. मुक्तहस्ते खर्च कराल. तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील जवळच्या सदस्यामध्ये प्रकृतीच्या तक्रारी उद्भवण्याची शक्यता आहे. विशेषत: तुमच्या जोडीदाराला डोकेदुखी अथऴा डोळ्यांसंदर्भात त्रास होऊ शकतो.\nहा तुमच्यासाठी अनुकूल कालावधी आहे. तुम��्या विचारांबाबत तुम्हाला विश्वास असेल आणि बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. अचानक प्रवास संभवतो आणि हा प्रवास तुम्हाला फलदायी ठरेल. भावंडांकडून आणि जोडीदाराकडून आनंद मिळेल. तुमच्या भावांसाठीसुद्धा हा अनुकूल काळ आहे. जागा किंवा व्यवसाय बदलण्याचा विचार टाळा.\nया कालावधीत शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या धाडसी असाल. तुमच्या नातेवाईकांसाठी विशेषत: जोडीदारांसाठी हा अनुकूल कालावधी आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता कारण यश निश्चित आहे. भौतिक वस्तुंचा तुमच्या आयुष्यात समावेश होईल. तुमचे विरोधक यात अडथळे निर्माण करू शकणार नाहीत. या काळात तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमचा विजय निश्चित आहे.\nजबाबदार किंवा प्रभावशाली व्यक्तिमत्वांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही खूप प्रगती कराल. उद्योग अथवा व्यवसायात समृद्धी लाभेल आणि नोकरी करत असाल तर बढती मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या आणि घरी मोठी जबाबदारी घ्यावी लागेल. कामाच्या ठिकाणी किंवा प्रवास करताना समविचारी व्यक्तींची भेट होईल. तुमच्या बहीण-भावांशी तुमचे नाते चांगले राहील. पण तुमच्या भावंडांना काही समस्यांचा सामना करावा लागेल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/dinu-randive", "date_download": "2021-09-26T22:51:44Z", "digest": "sha1:UYSKVYD76XD3QDBR55MYZDF5NLIP55Z5", "length": 3895, "nlines": 55, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Dinu Randive Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nदिनू रणदिवे : निष्ठावान व हाडाचा पत्रकार \nसमाजवादी विचारसरणी अक्षरशः जगलेल्या दिनू रणदिवे यांनी कोणत्याही प्रकारचा शासकीय मानमरातब स्वीकारला नाही की अगदी यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आजवरच्या ...\nधगधगता, मूल्यचौकट मानणारा नि:संग पत्रकार\n१९५५ ते १९८५ या ३० वर्षांच्या कालावधीत समाजात बदल झाले पाहिजेत असं मानणारा चळवळ्या ते सरकारच्या कारभारापासून लोकांच्या दैनंदिन जीवनापर्यंत बारकाईने तप ...\nनि:स्वार्थ पत्रकारितेचा आदर्श मानले जाणारे बुजुर्ग पत्रकार-अभ्यासक दिनू रणदिवे यांचे आज १६ जून २०२० रोजी दादर येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त ...\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्��ाचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%A1", "date_download": "2021-09-26T22:59:14Z", "digest": "sha1:5NKETRSGIYXUIADT4OFRI5QPSTUGDUAI", "length": 17427, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कांचनगड - विकिपीडिया", "raw_content": "\nजवळचे गाव नाशिक, वडाळाभोई, सटाणे, खेळदरी\n४ गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे\nछत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरतेची संपत्ती लुटल्यानंतर, हा खजिना कांचनगडच्या मार्गाने रायगडी नेत असताना मोगली सरदार दाऊदखान आडवा आला होता. या दाऊद खानाला कांचन किल्ल्याच्या जवळ असणाऱ्या भाऊड खिंडीजवळ गाठून महाराजांनी त्याचा सपाटून पराभव केला. छत्रपती शिवरायांनी दुसऱ्यांंदा जेव्हा सुरत लुटली तेव्हाही सरदार दाऊदखान आडवा आला व कांचन किल्ल्याच्या पायथ्याशी मराठा मोगल हातघाईवर आले. मराठ्यांनी बेरीरगिरी तंत्राचा वापर करून मोगलांचा पाडाव केला छत्रपती शिवराय स्वतः हा लढाईत मोगलांशी लढले. शिवरायांचा प्रत्यक्ष सहभाग असलेली ही लढाई इतिहासात खूप महत्त्वाची मानली जाते.\nनाशिक जिल्ह्यात दुर्गांची संख्या मोठी आहे. हे दुर्ग गिरिदुर्ग प्रकारात मोडणारे असल्यामुळे बेलाग आहेत. यातील अनेक दुर्ग एकेका डोंगर रांगेमध्ये असल्यामुळे दुर्गांची साखळीच तयार झाली आहे. नाशिक शहराच्या उत्तरेकडे भौगोलिकदृष्टया अतिशय महत्त्वाची अशी अजंठा-सातमाळा ही डोंगररांग आहे. या डोंगर रांगेची सुरुवात अचला नावाच्या किल्ल्यापासून होते. या पूर्व-पश्चिम पसरलेल्या रांगेत अनेक दुर्ग ठाण मांडून बसले आहेत.याच रांगेत माथ्यावर तुरा शोभावा असा सुळका घेऊन उभा आहे, तो कांचनगड अथवा कंचना किल्ला.\nनाशिक-सटाणे मार्ग या सातमाळा रांगेला छेदून जातो. येथे लहानसा घाट रस्ता आहे. या घाटाच्या पश्चिम अंगाला कांचनगड आहे. या घाटाजवळ खेळदरी नावाचे लहानसे खेडे आहे. खेळदरी हे खेडे भाऊ खिंडीच्या दक्षिण पायथ्याशी आहे. नाशिक वडाळाभोई सटाणे अशी एस.टी.ची सेवा आहे. या एस. टी. मार्गाने अथवा चांदवड या तालुक्याच्य�� गावाकडूनही गाडीमार्गाने खेळदरीपर्यंत पोहोचता येते. खेळदरीपासून चालत अर्ध्या पाऊण तासात माणूस कांचनच्या पायथ्याला पोहोचू शकतो. पायथ्यापासून मळलेल्या वाटेने कांचन मंचनच्या मधील खिंडीत पोहोचेपर्यंत तासभर लागतो.\nखिंडीच्या उजव्या बाजूच्या गुहेमध्ये पाण्याची टाकी कोरलेली आहेत. खडकांमध्ये कोरलेल्या या टाक्यामधील पाणी थंडगार असून पिण्यायोग्य आहे. या गुहेमधून मंचनचे दृष्यही उत्तम दिसते. खिंडीतून काहीश्या घसाऱ्यावरुन कसरत करीत कांचनगडाच्या माथ्यावर पोहोचता येते. माथ्यावर गडपणाच्या काहीश्या खाणाखुणा सोडल्या तर उभी असलेली एकही वास्तू नाही. पाण्याच्या तीन टाक्या आहेत. माथ्यावरचा सुळका चढण्यासाठी सोबत आवश्यक असे गिर्यारोहणाचे साहित्य हवे.\nकांचनावरुन पूर्वेकडे कोळदेहेर, राजदेहेर, इंद्राई हे किल्ले तसेच साडेतीन रोडगा नावाच्या सुळक्याचे दर्शन उत्तम होते. तर पश्चिमेकडे विखाऱ्याचा सुळका लक्ष वेधून घेतो. त्याच बरोबर सातमाळा रांगेतील धोडप, खळा-जवळा, सप्तश्रृंगी, अहिवंत हे किल्ले दिसतात. स्वच्छ हवामानात उत्तरेकडे साल्हेर सालोटा, मुल्हेर, चौल्हेर तसेच कऱ्हेगडापर्यंत डोंगररांग दिसते.\nकांचनवरुन पुन्हा खिंडीत आले की मंचन नावाचा भाग येतो. गडाच्या या भागात अनेक अवशेष व पाण्याची टाकी पहायला मिळतात.\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश���वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nविजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मे २०२० रोजी ११:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/five-crore-bjp-corporators/", "date_download": "2021-09-26T22:44:14Z", "digest": "sha1:DASTVGFRIPHHV73SWGMQ4SDKNJZ5LQ37", "length": 7918, "nlines": 139, "source_domain": "policenama.com", "title": "five crore bjp corporators Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी ��णि निर्भीड\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट…\nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज,…\nभाजपा नगरसेवकांना 5 कोटीचा निधी तर विरोधी पक्षांच्या नगरसेवकाची केवळ 2.5 कोटीवर ‘बोळवण’\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे पालिकेचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडून सोमवारी (दि..1) मांडण्यात आले. अंदाजपत्रकात सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांना सढळ हाताने प्रत्येकी 5 कोटीचा निधी दिला आहे. तर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, मनसेच्या…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nJaved Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा…\nActress Shilpa Shetty | राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा…\nPMC Recruitment 2021 | पुणे महानगरपालिकेत 91 जागांसाठी मोठी…\nLPG Subsidy | फ्री एलपीजी कनेक्शनच्या नियमात सरकार करणार…\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई \nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या…\nVijay Shivtare | ‘मी मावळ मध्ये जनरल डायरसारखा लढलो,…\nPune News | वडगाव शिंदे-काकडे येथील पुलाचे नामकरण\nBJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ…\nBombay High Court | प्रेयसीसोबत संबंध ठेवत ऐनवेळी लग्नाला…\nLung health | फुफ्फुसाच्या घातक आजाराची ‘ही’ 5…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे…\nPune Corporation | महापालिकेत 3 कोटीचा अपहार झाल्याचा शिवसेनेच्या…\nLPG Subsidy | फ्री एलपीजी कनेक्शनच्या नियमात सरकार करणार मोठा बदल\nSolapur Crime | कारवाईसाठी गेल्यानंतर वाळू माफियानं पोलिस…\nPMC Recruitment 2021 | पुणे महानगरपालिकेत 91 जागांसाठी मोठी भरती; पगार…\nBJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही’, भाजप आमदार सुनिल कांबळे यांचे…\nPM Kisan | आयटीआर फाईल करणार्‍या शेतकर्‍यांना मिळू शकतात का ‘पीएम-किसान’चे 6 हजार\nPM Maandhan Yojana | 55 रुपये खर्च केल्यास दरमहा बँक अकाऊंटमध्ये येतील 3000 रुपये, जाणून घ्या पूर्ण स्कीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://sukrutikathakdanceacademy.com/blog/", "date_download": "2021-09-26T22:08:41Z", "digest": "sha1:Q6NP27XLLFZZZD75PXFK23I4WKRDBGLK", "length": 1211, "nlines": 15, "source_domain": "sukrutikathakdanceacademy.com", "title": "Blog – Sukruti Kathak Dance Academy", "raw_content": "\n२०२० हे वर्ष आपल्या पोटात भलतंच काहीतरी घेऊन आलं. मार्च सरेस्तोवर डिसेंबर आला देखील. याचं काळात social media च्या pressure नी कहर केला आणि त्यातून हा लिखाण प्रपंच घडला. हे मनोगत आहे. disclaimer या लिखाणाद्वारा कोणालाही कमी लेखण्याचा, टीका करण्याचा उद्देश अजिबात नाही. “शरीर स्वास्थ्यासाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो” हे आपल्या सर्वांना माहित आहे आणि मान्यही …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://e-abhivyakti.com/category/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6/", "date_download": "2021-09-26T22:41:31Z", "digest": "sha1:HTJVHH6USJDAUOPQD6CYI5KVV37LKJIF", "length": 37672, "nlines": 118, "source_domain": "e-abhivyakti.com", "title": "काव्यानंद Archives - साहित्य एवं कला विमर्श", "raw_content": "\nसाहित्य एवं कला विमर्श\nमराठी कथा / लघुकथा\nमराठी साहित्य – काव्यानंद ☆ (1) फसवाफसवीचा डाव (2) चेटूक – सदानंद रेगे ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. राधिका भांडारकर\nसौ. राधिका भांडारकर काव्यानंद ☆ (1) फसवाफसवीचा डाव (2) चेटूक - सदानंद रेगे ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. राधिका भांडारकर ☆ काव्यानंद (श्री. सदानंद रेगे यांची कविता) [1] फसवाफसवीचा डाव तुझ्या एका हातात ऊन आहे एका हातात सावली आहे मला माहीत आहे माझ्याशी खेळलीस तसलाच फसवाफसवीचा डाव तुला श्रावणाशी खेळायचा आहे.. -सदानंद रेगे.... [2] चेटुक... श्रावणाची सर फुलांच्या पायांनी येते आणि जाते चेटूक करुनी.. पाने झाडीतात पागोळ्यांची लव फुलांच्या कोषात ओलेते मार्दव.... वार्‍याच्या चालीत हिरवी चाहूल अंगणी वाजते थेंबांचे पाऊल... पिसे फुलारते ऊन्हाचे लेकरु लाडे हंबरते छायेचे वासरु.... अभाळी झुलते निळाईची बाग इंद्रधनुला ये रेशमाची जाग... आणिक मनाच्या वळचणीपाशी घुमे पारव्याची जोडी सावळीशी.... - सदानंद रेगे ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. राधिका भांडारकर ☆ २१ सप्टेंबर हा कवी सदानंद रेगे यांचा स्मृतीदिन. त्या निमित्ताने, त्यांच्या काव्याचा रसास्वाद----- वास्तविक ते नाटककार,लघुकथा लेखक,व्यंगचित्रकारही होते...पण साहित्यविश्वात ते कवी म्हणून अधिक ठसले. त्यांच्या कवितेचे एक वैशिष्ट्य, वेगळेपणा म्हणजे,त्यांची मुक्त ,स्वैर कल्पनाशक्ती. वेगळा दृष्टीकोन. त्यांच्या कवितेत आढळणारा व्हिजन. मात्र त्यांच्या व्हीजनमधे त्याच त्याच मन��भूमिकेची बांधिलकी आढळत नाही .विषय एकच असला तरी कवितेतला आशय निराळा भासतो. कल्पनाशक्तीला चौफेर स्वातंत्र्य दिल्याचे जाणवते. कुठल्याही एकाच विचारात ती अडकून पडत नाही ती निरनिराळ्या कोनांतून व्यक्त होते. त्यामुळे सदानंद रेगे यांची कविता ही विशुद्ध वाटते. त्यांच्या कवितेतली भरारी अथवा कोलांटी ,यांचं कुतुहल वाटतं. त्यांची कविता सर्वसमावेशक...\nमराठी साहित्य – मराठी साहित्य – काव्यानंद ☆ खांब – शांता शेळके ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. वंदना अशोक हुळबत्ते\nकवयित्री शांताबाई शेळके विशेषांक सौ.वंदना अशोक हुळबत्ते काव्यानंद ☆ खांब – शांता शेळके ☆ कवितेचे रसग्रहण –सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆ एक प्रतिभा संपन्न कवयित्री, लेखिका, मराठीच्या प्राध्यापिका, सह संपादिका, अनुवादिका, तसेच बालगीते, कथा, कविता, ललित लेख यावर हुकूमत गाजवणाऱ्या रसिक प्रिय कवयित्री शांताबाई शेळके. त्यांची अनेक भावगीते, भक्तीगीते, कोळी, सिने गीते लोकप्रिय आहेत. त्यांनी जपानी हायकूचे अनुवाद ही केले आहेत. एक सालस, सोज्वळ व्यक्तीमत्व. अवघ्या महाराष्ट्राला त्यांच्या शब्दाचं गारूड होत. एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. त्यांचा स्मृतीदिन ६ जूनला आहे. त्या निमित्ताने. त्याच्या \"खांब\" या कवितेचे रसग्रहण. कवयित्री ची 'खांब' ही कविता समस्त संसारी महिलाचे प्रतिनिधित्व करते. या कवितेत संसारी स्त्रीला बाई असे संबोधले आहे. इथ मी तोच शब्द वापरते. लग्न होवून बाई घरात आली की तिचे विश्व बदलते.ती त्या घराशी एकरूप होऊन जाते. आनंदाने ते घर स्विकारते. तिला ही घरातील लोक गृहित धरतात. सरळ साध्या बाईचा आधार घराला किती मोलाचा असतो हे कवयित्रीने या कवितेत मांडले आहे. ही कविता शहरी, ग्रामिण प्रत्येक बाईची आहे असे मला वाटते.प्रत्येकीचे सोसणे सारखेच असते. संसार करत असताना बाई किती सहनशीलतेने...\nमराठी साहित्य – मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तोच चंद्रमा… – शांता शेळके ☆ कवितेचे रसग्रहण – श्रीमती अनुराधा फाटक\nकवयित्री शांताबाई शेळके विशेषांक श्रीमती अनुराधा फाटक काव्यानंद ☆ तोच चंद्रमा... – शांता शेळके ☆ कवितेचे रसग्रहण – श्रीमती अनुराधा फाटक ☆ मनाचा ठाव घेणारे काव्य लेखन हे वैशिष्ट्य असणाऱ्या आदरणीय कवियत्री शांता शेळके यांची ही रचनाप्रत्येक तारुण्याला भूतकाळात नेणारे असे गीत प्रत्येक तारुण्याला भूतकाळात नेणारे असे गीत संसारात गुरफटल्यानंतर तरुणपणीचा मैत्रीचा बहर आपोआप ओसरतो पण मनाच्या कप्प्यात काहीतरी लपलेले असते.ते कधीतरी बाहेर येते. या गीतातून असाच एक भूतकाळ कवियत्री शांता शेळकेनी उलगडला आहे. काही कारणाने गीताचा नायक एका ठिकाणी जातो आणि तेथे गेल्यावर आपण आपल्या सखीबरोबर याच ठिकाणी आल्याचे त्याला स्मरते. त्याचेच मन त्याच्याशी हितगुज करते अशी या गीताची मध्यवर्ती कल्पना आहे. संध्याकाळी तिथे आलेला तो तिथल्या लताकुंजात बसून आकाशाकडे बघत असतानाच त्याला त्याच्या सखीबरोबरची भेट आठवते... तेव्हा जो चंद्र आकाशात होता तोच आता आहे. तीच चैत्र पौर्णिमेची रात्र आहे आणि जिच्याबरोबर मी स्वप्ने रंगविली तिही तूच आता मला इथं आहेस असे वाटते. तीच शांतता, प्रितीची धुंदी आणणारे चांदणे, आता जसा मांडवावर जाईचा वेल पसरला आहे तसाच त्यावेळीही पसरला होता. जाईच्या गंधमोहिनीवर त्यावेळी आपण लुब्ध झालो होतो पण आता...आता गंधमोहिनीची ती धुंदी...\nमराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘नि:संग’ – सुश्री संजीवनी बोकील ☆ सौ. राधिका भांडारकर\nसौ. राधिका भांडारकर ☆ काव्यानंद ☆ ‘नि:संग’ – सुश्री संजीवनी बोकील ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ सुश्री संजीवनी बोकील रसग्रहण: काही दिवसांपूर्वीच संजीवनी बोकील यांची नि:संग ही कविता वाचनात आली. एकेका शब्दांत मी रमून गेले. मनातला एक विचार इतक्या सहज आणि साध्या शब्दांत मांडण्याचं कसब, संजीवनीताईंच्या काव्यात जाणवलं... या कवितेतून त्यांनी एक सुंदर संदेश दिलाय्. भरकटणार्‍या, खचलेल्या, थकलेल्या सैरभैर झालेल्या मनाला एक सकारात्मक दिशा दाखवली आहे. माणसाच्या मनात भय का आणि कधी निर्माण होतं जेव्हां.. स्वत:च्या सामान्यत्वाला सामोरं नसतं जायचं... पंखातलं बळ ठाऊक नसतं... भरारी गरुडासारखी घ्यायची असते... ऊंच आकाशाला गवसणी घालायची असते.... मग ओंजळीत येतो तो न्यून गंड.. निराशा... अपयश.... आणि एक छान आयुष्य आनंदालाच विन्मुख होतं.... जेव्हां.. स्वत:च्या सामान्यत्वाला सामोरं नसतं जायचं... पंखातलं बळ ठाऊक नसतं... भरारी गरुडासारखी घ्यायची असते... ऊंच आकाशाला गवसणी घालायची असते.... मग ओंजळीत येतो तो न्यून गंड.. निराशा... अपयश.... आणि एक छान आयुष्य आनंदालाच विन्मुख होतं.... अशा मानसिकतेसाठी कवियत्री म्हणते, अशा मानसिकतेसाठी कवियत्री म्हणते, स्वत:चं सामान्यत्व फार सलू लागलं की बघावं, नि:संग भिरभिरणार्‍या म्हातारीच्या पिसाकडे स्वत:चं सामान्यत्व फार सलू लागलं की बघावं, नि:संग भिरभिरणार्‍या म्हातारीच्या पिसाकडे म्हातारीचं पिस.. हातभरच ऊडणार्‍या या पिसाला, आनंदाने भिरभिर उड्या मारत पकडणार्‍या बाळपणीची सहज आठवण झाली... पण या नि:संग, स्वत:च्याच मस्तीत आकाशात गिरक्या घेणार्‍या या म्हातारीच्या पिसांतूनच,संजीवनी बोकील यांनी जीवनानंदाचं एक तत्व किती सहजतेनं उलगडलंय त्याला कुणी गरुड म्हणत नाही याचं दु:खं नाही, पंख बळकट नसल्याचा खेद...\nमराठी साहित्य – काव्यानंद ☆ पानोपानी वनोवनी – कवी सुहास रघुनाथ पंडित ☆ कवितेचे रसग्रहण – प्रा. तुकाराम दादा पाटील\nप्रा. तुकाराम दादा पाटील ☆ काव्यानंद ☆ पानोपानी वनोवनी – कवी सुहास रघुनाथ पंडित ☆ कवितेचे रसग्रहण - प्रा. तुकाराम दादा पाटील ☆ कवी सुहास पंडित यानी आपल्या या कवितेत भक्तीरस मोठ्या श्रद्धेने आळवला आहे. जीला आपण मधुराभक्ती म्हणून ओळखतो तिची आठवण ही कविता वाचताना येते.स्री सुलभ मनाला परमेश्वराची आठवत कशी येते हे सांगताना कवी म्हणतात. कवी सुहास रघुनाथ पंडित जेव्हा माझ्या कानावर बासरीची धून येते तेव्हा मला मनमोहन बन्सीधराची प्राकर्शाने आठवण येते. आता धोधो बरसणा-या आषाढधारा सरल्या आहेत आणि श्रावण मासातील रिमझिम पावसाला सुरवात झाली आहे.अशा वेळी माझ्या मनाला भुरळ पाडणारे आवचितच भास का होत आहेत माझे मन हुरहुरते आहे. पण माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली असून माझ्या डोळ्याना मला जिथे तिथे माझा श्रीनीवासच दिसतो आहे. त्याचाच मला सारखा भास होतो आहे. येथे व्यक्त होणारे हळवे कवी मन फुललेल्या रमणीय निसर्गातच परमेश्वराचे दर्शन घेत आहे असे वाटते. पण तेवढ्यावरच न थांबता ते मन पुढे म्हणते मला प्रत्यक्ष परमेश्वराचे रूप पहावयाचे आहे. मी डोळ्यात जीव आणून त्या विधात्याची वाट पहात आहे. जीवाला जीव लावून...\nमराठी साहित्य – काव्यानंद ☆ माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली – कवी श्री वैभव जोशी ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे\nसौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ काव्यानंद ☆ माझा काळ गेला आणि तुझी वेळ गेली - कवी श्री वैभव जोशी ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ रसग्रहण: आयुष्याच्या शेवटच्या वळणावर मागे वळून कवीने आपल्या आयुष्याचा धांडोळा घेतलेला आहे. तरुणपणी प्रेम यशस्वी झाले नाही, उमेदीच्या वयात अपेक्षित यश मिळाले नाही, ज्या वयात ज्या गोष्टी हव्या होत्या त्या मिळाल्या नाहीत, त्यांची फक्त आठवण काढलेली आहे. आता अशी वेळ आहे की, यापुढे या इच्छा पूर्णच होऊ शकणार नाहीत. दोघे एकेकाळचे प्रेमिक. पण प्रेम असफल झालेले. पुन्हा आता त्यांनी भेटून काय होणार देणे घेणे खूप झाले. पण सर्व व्यर्थ गेले. आता हातात राहिलेल्या श्वासांच्या भरोशावर काहीच करता येणे शक्य नाही. या भेटीतून काहीच निष्पन्न होणार नाही. कारण माझा काळ सरला आहे आणि तुझी वेळ ही टळून गेलेली आहे अशी अवस्था आहे. तीच गोष्ट आयुष्यातील यशापयशाची. तेव्हा तारुण्याचा बहर होता. मनात जिद्द होती. ध्येयपूर्तीचा ध्यास होता. त्याच मुळे हाती असलेल्या गोष्टींच्या मदतीने (सरूप) यशाच्या प्राप्तीचे (अरूप) चित्र मनात रेखाटले जात होते. पण ते जमले नाही. त्यावेळी अपयशाची भीती होती. तिचे पण आता वय...\nमराठी साहित्य – काव्यानंद ☆ वा.रा. कांत यांचे काव्यविश्व ☆ सुश्री अपर्णा हरताळकर शेंबेकर\nस्व वामन रामराव कांत (वा.रा. कांत ) जन्म - 6 ऑक्टोबर 1913 मृत्यु - 8 सप्टेंबर 1991 ☆ काव्यानंद ☆ वा.रा.कांत यांचे काव्यविश्व ☆ सुश्री अपर्णा हरताळकर शेंबेकर ☆ बगळ्यांची माळ फुले.... त्या तरुतळी विसरले गीत... हे अजरामर गीत लिहिणारे नांदेडचे कवी वा. रा .कांत त्यांच्या काव्याचा आठव व त्यांचे स्मरण याहून अधिक काय हवे त्यांना त्यांच्या काव्याचा आठव व त्यांचे स्मरण याहून अधिक काय हवे त्यांना त्यांच्या काव्य रसनेने रसिकांची तृषा वाढते आणि शमतेही त्यांच्या काव्य रसनेने रसिकांची तृषा वाढते आणि शमतेही कवी आणि रसिक हे नातेच मोठे विलक्षण कवी आणि रसिक हे नातेच मोठे विलक्षण कवी हा रसिकांमध्ये ' काव्यतृष्णा ' शोधतो आणि रसिक कवींच्या काव्यात 'काव्यरससुधा' कवी हा रसिकांमध्ये ' काव्यतृष्णा ' शोधतो आणि रसिक कवींच्या काव्यात 'काव्यरससुधा' जीवनातल्या साध्या साध्या गोष्टींकडे, अनुभवांकडे कवी इतक्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात आणि ते 'बघणे ' असे काही काव्यात मिसळतात की ते वाचल्यानंतर रसिकालाही ती दृष्टी मिळते आणि तो ही त्या अनुभवाचा तरल ,सूक्ष्म पदर अनुभवतो आणि भावविभोर होतो. आता हेच पहा ना..... गावातील मातीचे घर... तुम्ही-आम्हीही बघितलेले. पण वारा कान्त लिहितात.... ..... माझ्या मातीच्या घराची भुई सुंदर फुलांची दारावर अंधाराच्या पडे थाप चांदण्यांची..... किती सुंदर आह�� ही कल्पना जीवनातल्या साध्या साध्या गोष्टींकडे, अनुभवांकडे कवी इतक्या वेगळ्या दृष्टिकोनातून बघतात आणि ते 'बघणे ' असे काही काव्यात मिसळतात की ते वाचल्यानंतर रसिकालाही ती दृष्टी मिळते आणि तो ही त्या अनुभवाचा तरल ,सूक्ष्म पदर अनुभवतो आणि भावविभोर होतो. आता हेच पहा ना..... गावातील मातीचे घर... तुम्ही-आम्हीही बघितलेले. पण वारा कान्त लिहितात.... ..... माझ्या मातीच्या घराची भुई सुंदर फुलांची दारावर अंधाराच्या पडे थाप चांदण्यांची..... किती सुंदर आहे ही कल्पना शरद ऋतूतील निळेभोर आभाळ, त्यात उडणारे शुभ्र पांढरे पक्षी....एक सुंदर निसर्ग दृश्य शरद ऋतूतील निळेभोर आभाळ, त्यात उडणारे शुभ्र पांढरे पक्षी....एक सुंदर निसर्ग दृश्य कवींना मात्र काय वाटतं बघा.... शरदाच्या आभाळाचा रंग किती निळा ओला उड जपून विहंगा डाग लागेल...\nमराठी साहित्य – काव्यानंद ☆ चुकली दिशा तरीही.. स्व विंदा करंदीकर ☆ सौ. राधिका भांडारकर\nसौ. राधिका भांडारकर स्व विंदा करंदीकर ☆ काव्यानंद ☆ चुकली दिशा तरीही.. स्व विंदा करंदीकर ☆ सौ. राधिका भांडारकर ☆ रसग्रहण \"चुकली दिशा तरीही हुकले न श्रेय सारे....\"ही कविता वाचताना मनात एक आकृती आकारते. एका मुक्त, बंधनात न अडकलेल्या, स्वत:च्याच धुंदीत, बेफिकीर, अखंड चालत राहणार्‍या मुशाफिराची... हा मुशाफिर वेगळ्याच वृत्तीचा आहे. आणि कवी या मुशाफिराची सफर एका तटस्थ दृष्टीकोनातून पहात आहेत.. समाजाने नाकारलेल्या अथवा समाजाने स्वीकारलेल्या अशा कुठल्याच मार्गावरुन वाटचाल न करणारा...भले इतरांसाठी दिशा चुकलेला अथवा भरकटलेला पण स्वत:साठी मात्र सगळेच मार्ग खुले ठेवणारा हा वेडा मुशाफिर कवीला मात्र त्याच्या याच विशेषत्वाने आकर्षित करतो.त्याच्यात एक सामर्थ्य जाणवतं... मला नेहमी असं वाटतं की विंदांची काव्य वृत्ती ही प्रहारक आहे.प्रहार प्रस्थापित वैचारिकतेवर. प्रहार प्रचलिततेवर... म्हणूनच त्यांचे शब्द वेगळ्या वाटेवर वणव्यासारखे फुलतात... \"डरतात वादळांना जे दास त्या ध्रुवांचे.. हे शीड तोडले की अनुकुल सर्व वारे,..\" लोक काय म्हणतील, समाज काय म्हणेल हीच भिती बाळगून जगणार्‍यांना कवी रूढी ,परंपरेचे दास मानतात. ही गतानुगतिक माणसं त्यांना डरपोक वाटतात.भित्री,भेदरट अरुंद छातीची वाटतात...शीड तोडणारीच माणसं प्रिय वाटतात. झपाटलेली, झोकून देणारी या मुशाफिरा सारखी माणसंच इतिहास घडवतात, \"मग्रुर प्राक्तनाचा मी फाडला...\nमराठी साहित्य – काव्यानंद ☆ ‘जोगिया’ – महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे\nसौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ काव्यानंद ☆ 'जोगिया' - महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ सौ. ज्योत्स्ना तानवडे ☆ स्व गजानन दिगंबर माडगूळकर ‘गदिमा’ रसग्रहण: कविवर्य ग. दि. माडगूळकर यांची ही अतिशय तरल,सुंदर अशी विराणी आहे. नाच-गाणे करणाऱ्या एका कोठीवालीच्या आयुष्यात घडणाऱ्या विफल प्रीतीची ही कहाणी आहे. बैठक संपली. रसिकांना विन्मुख होऊन ती दार बंद करून आली. आता पुन्हा ती अतिशय तन्मयतेने विडा लावते आहे. गाणे गुणगुणते आहे. मनासारखा विडा लावला आणि ती आर्त स्वरात गाऊ लागली. डोळे पाण्याने भरले आणि या स्वरओल्या जोगियाने वेड्या प्रीतीची कहाणी सांगितली. \"मी देह विकून त्याचे मोल घेणारी. इथे सगळ्या भांगेच्याच बागा. असाच एक दिवस एक सावळासा तरुण जणू वनमालीच आला आणि या भांगेत तुळस पेरून गेला. मी त्याला नावही विचारले नाही. हळूच दबकत इथल्या सगळ्या व्यवहाराच्या विपरीत असे नवखेपणाने बोलला, \"राणी, माझी तुझ्यावर प्रीति जडली आहे.\" इथे सगळा नीतीचा उघड सौदा आणि हा खुळा इष्कालाच प्रीती समजतो. हसून त्याला म्हटले,' थोडा दाम वाढवा ' आणि पान पुढे केले. तोवर तो निघून पण गेला. खरे प्रेम फक्त पैशातच नसते. पैशाने ते मोजताही...\nमराठी साहित्य – काव्यानंद ☆ पोटापुरता पसा…महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ सौ. अमृता देशपांडे\nसौ. अमृता देशपांडे ☆ काव्यानंद ☆ पोटापुरता पसा...महाकवी ग. दि. माडगूळकर ☆ सौ. अमृता देशपांडे☆ स्व गजानन दिगंबर माडगूळकर 'गदिमा' रसग्रहण: देणा-याचे हात हजारो दुबळी माझी झोळी \" प्रपंच\" 1961 सालचा हा चित्रपट. भारत सरकारने कुटुंब नियोजन मोहीम राबवणे सुरू केले होते. हम दो हमारे दो, लाल त्रिकोण, अशा जाहिरातीनी सार्वजनिक वातावरण दणाणून गेले होते.ह्याचा प्रचार अधिकतर ग्रामीण भागात जास्त करणे आवश्यक होते.सावकारी, जप्ती, आर्थिक गरीबी, यात ग्रामीण जनता पिचून गेली होती. पण अशाही परिस्थितीत घराघरातून दर वर्षी पाळणा हलतच असे. त्यातूनच अस्वच्छता, निकृष्ट अन्न, व योग्य जोपासना न झाल्याने लहान मुले दगावत असत. पोलिओ, टी बी, सारखे विकार बळावले होते. यावर कडक धोरण अवलंबून सरकारने ही मोहीम राबवली होती. जन जागृती सर्व थरांवर चालू होती. त्यासाठीच \" प्रपंच \" या चित्रपटाची निर्मिती करण्या��� आली. शहरातून, खेडेगावातून, वस्त्यांवर, ग्राम पंचायतीच्या अंगणात अगदी उघड्यावर याचे प्रक्षेपण केले जात होते. मोफत असल्याने खुप गर्दी होत असे. या चित्रपटात काम करणारे कलाकार अस्सल काळ्या मातीतले होते. सुलोचनाताई, श्रीकांत मोघे, सीमा असे सर्वांचे आवडते कलाकार होते. एकापेक्षा एक सुंदर गाणी हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य.कारण गीतकार...\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #106 ☆ व्यंग्य – ‘मोहब्बतें’ और आर्थिक विकास ☆ डॉ कुंदन सिंह परिहार\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 105 ☆ समुद्र मंथन ☆ श्री संजय भारद्वाज\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 59 ☆ उषा का स्वागत गीत ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’\nहिन्दी साहित्य – आलेख ☆ साप्ताहिक स्तम्भ – आत्मानंद साहित्य #89 ☆ कतरनें ☆ श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद”\nहिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 4 (41-45)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनं पाखरू ☆ श्री प्रमोद वामन वर्तक\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मैत्री ☆ सुश्री संगीता कुलकर्णी\nमराठी साहित्य – विविधा ☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई\nमराठी साहित्य – जीवनरंग ☆ घेणेकरी… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर\nमराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नानीची भांडी ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी\nमराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ख-या इंजिनियर तर सगळ्या महिलाच ☆ संग्रहिका – सुश्री मीनल केळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2021-09-26T22:52:56Z", "digest": "sha1:7VSWTK3APDJERUJR5UAXDZJD42JJBRGW", "length": 7400, "nlines": 138, "source_domain": "policenama.com", "title": "मेंटेनेन्स मॅनेजर रवींद्र कुमार Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट…\nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज,…\nमेंटेनेन्स मॅनेजर रवींद्र कुमार\nमेंटेनेन्स मॅनेजर रवींद्र कुमार\nपिंपरी : रोबोट डोक्यात पडून कामगाराचा मृत्यु\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nActress Shilpa Shetty | राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा…\nJaved Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा…\nRaosaheb Danve | मंत्री रावसाहेब दानवेंनी पुण्यात भरसभेत…\nSolapur Crime | कारवाईसाठी गेल्यानंतर वाळू माफियानं पोलिस…\nAnti Corruption | 20 हजाराची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक…\nPune Crime | अनैतिक संबंधातून 17 वर्षाच्या मुलीने दिला…\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई \nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या…\nVijay Shivtare | ‘मी मावळ मध्ये जनरल डायरसारखा लढलो,…\nPune News | वडगाव शिंदे-काकडे येथील पुलाचे नामकरण\nBJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ…\nBombay High Court | प्रेयसीसोबत संबंध ठेवत ऐनवेळी लग्नाला…\nLung health | फुफ्फुसाच्या घातक आजाराची ‘ही’ 5…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे…\nPune Bangalore Expressway | पुणे-बेंगळुरू दरम्यान 40 हजार कोटीचा होणार…\nAjit Pawar | ‘…कशी तुझी जिरवली आता भर 100 चं’, अजित…\nRaosaheb Danve | मंत्री रावसाहेब दानवेंनी पुण्यात भरसभेत दाखवला आपल्या…\nMultibagger Stock Tips | तीन महिन्यात 1 लाख रुपये झाले 15 लाख रुपये,…\nMultibagger Stock Tips | तीन महिन्यात 1 लाख रुपये झाले 15 लाख रुपये, ‘या’ स्टॉकने केली कमाल; जाणून घ्या\nNDA Cadet Dies in Pune | पुण्यातील एनडीएमध्ये प्रशिक्षणादरम्यान मालदीवच्या कॅडेटचा मृत्यू\nVijay Shivtare | ‘मी मावळ मध्ये जनरल डायरसारखा लढलो, पण…’, माजी मंत्री विजय शिवतारेंनी खंत व्यक्त करत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A5%81-%E0%A4%B8%E0%A4%BF-2/", "date_download": "2021-09-26T22:59:05Z", "digest": "sha1:YU6T4ZWX55GQLCXGDRYLQWTPCLNZJHN5", "length": 8893, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "कार्यकारी अभियंता लघु सिंचन (जलसंधारण) विभाग बुलढाणा अनुसुचीप्रमाने सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची महाराष्ट्र शासन,महसुल व वन विभाग शासन निर्णय क्र. संक्रीय ०३/२०१५/प्र.क्र.३४/अ-२ मंत्रालय, मुंबई दि. १२ मे २०१५ व दि. ३० सप्टेंबर २०१५ नुसार सरळ खरेदी व्यव���ाराने खरेदी करून आडगावराजा-६ पाझर तलावाचे कामाबाबत | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nकार्यकारी अभियंता लघु सिंचन (जलसंधारण) विभाग बुलढाणा अनुसुचीप्रमाने सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची महाराष्ट्र शासन,महसुल व वन विभाग शासन निर्णय क्र. संक्रीय ०३/२०१५/प्र.क्र.३४/अ-२ मंत्रालय, मुंबई दि. १२ मे २०१५ व दि. ३० सप्टेंबर २०१५ नुसार सरळ खरेदी व्यवहाराने खरेदी करून आडगावराजा-६ पाझर तलावाचे कामाबाबत\nकार्यकारी अभियंता लघु सिंचन (जलसंधारण) विभाग बुलढाणा अनुसुचीप्रमाने सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची महाराष्ट्र शासन,महसुल व वन विभाग शासन निर्णय क्र. संक्रीय ०३/२०१५/प्र.क्र.३४/अ-२ मंत्रालय, मुंबई दि. १२ मे २०१५ व दि. ३० सप्टेंबर २०१५ नुसार सरळ खरेदी व्यवहाराने खरेदी करून आडगावराजा-६ पाझर तलावाचे कामाबाबत\nकार्यकारी अभियंता लघु सिंचन (जलसंधारण) विभाग बुलढाणा अनुसुचीप्रमाने सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची महाराष्ट्र शासन,महसुल व वन विभाग शासन निर्णय क्र. संक्रीय ०३/२०१५/प्र.क्र.३४/अ-२ मंत्रालय, मुंबई दि. १२ मे २०१५ व दि. ३० सप्टेंबर २०१५ नुसार सरळ खरेदी व्यवहाराने खरेदी करून आडगावराजा-६ पाझर तलावाचे कामाबाबत\nकार्यकारी अभियंता लघु सिंचन (जलसंधारण) विभाग बुलढाणा अनुसुचीप्रमाने सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची महाराष्ट्र शासन,महसुल व वन विभाग शासन निर्णय क्र. संक्रीय ०३/२०१५/प्र.क्र.३४/अ-२ मंत्रालय, मुंबई दि. १२ मे २०१५ व दि. ३० सप्टेंबर २०१५ नुसार सरळ खरेदी व्यवहाराने खरेदी करून आडगावराजा-६ पाझर तलावाचे कामाबाबत\nकार्यकारी अभियंता लघु सिंचन (जलसंधारण) विभाग बुलढाणा अनुसुचीप्रमाने सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक असलेल्या जमिनीची महाराष्ट्र शासन,महसुल व वन विभाग शासन निर्णय क्र. संक्रीय ०३/२०१५/प्र.क्र.३४/अ-२ मंत्रालय, मुंबई दि. १२ मे २०१५ व दि. ३० सप्टेंबर २०१५ नुसार सरळ खरेदी व्यवहाराने खरेदी करून आडगावराजा-६ पाझर तलावाचे कामाबाबत\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n��ाष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 24, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%9F/", "date_download": "2021-09-26T22:49:47Z", "digest": "sha1:J22GZNKXRW5VRY23CKQBA5JXIJ2T7CPW", "length": 4374, "nlines": 103, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "प्राथमिक आरोग्य केंद्र टाकरखेड | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nप्राथमिक आरोग्य केंद्र टाकरखेड\nप्राथमिक आरोग्य केंद्र टाकरखेड\nप्राथमिक आरोग्य केंद्र टाकरखेड, तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 0\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 24, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://e-abhivyakti.com/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-26T22:57:07Z", "digest": "sha1:T753WV2BRCGGWD64MCBK5AMB3WAGKLCX", "length": 35652, "nlines": 118, "source_domain": "e-abhivyakti.com", "title": "विविधा Archives - साहित्य एवं कला विमर्श", "raw_content": "\nसाहित्य एवं कला विमर्श\nमराठी कथा / लघुकथा\nमराठी साहित्य – विविधा ☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई\nसौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई विविधा ☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे - भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆ (चरैवेति चरैवेति) [नागपूर येथून प्रसिद्ध होणा-या 'राष्ट्रसेविका' या अंकासाठी सौ.पुष्पा प्रभू देसाई यांच्या भारतीय रेल्वेवरील लेखाची निवड झाली आहे. तो आपल्या वाचनासाठी चार भागात देत आहोत.] भा-- र --त - ज्ञान आणि भक्ती मध्ये रमणारा, तो भारत. भारतीयांच्या चौकसबुद्धी मुळे भूमिती शास्त्र, ज्योतिषशास्त्र, गणित ,रसायन शास्त्र, वैद्यकशास्त्र, संगीत, साहित्य, कला अशा अनेक शास्त्रांनी, भारताला सौंदर्य आणि संपन्न बनविले. अनेक गोष्टीत भारत समृद्ध होता. आणि आहे .त्यापैकीच आजच्���ा काळातील समृद्धी म्हणजे भारतीय रेल्वे. भारतीय रेल्वेचे जाळे म्हणजे देशातील रक्ताभिसरण संस्था.' लाईफ लाईन 'असे म्हणायला हरकत नाही .त्याचा श्रीगणेशा झाला तो इंग्रजांच्या कारकीर्दीत. ती एक इंग्रजांनी दिलेली देणगी आहे असे म्हणायला हरकत नाही. पहिला आराखडा तयार झाला, तो १८32 मध्ये. पुढे',' रेड हिल' नावाची पहिली रेल्वे १८ 37 साली धावली . १८४४ मध्ये लॉर्ड हार्डिंग यांनी खाजगी व्यावसायिक मंडळींना रेल्वे चालू करण्याची परवानगी दिली . दोन रेल्वे कंपन्यांना इस्ट इंडिया मदत करायला लागली.१८५१मधे सोलनी अँक्वाडक्ट रेल्वे ,रुरकी येथे बांधण्यात...\nमराठी साहित्य – विविधा ☆ वाचन आणि अभिवाचन ☆ सौ.अंजली दिलिप गोखले\nसौ.अंजली दिलिप गोखले विविधा ☆ विविधा ☆ वाचन आणि अभिवादन... ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆ वाचन हा शब्द वाचनाची रुची असणार्यासाठी आनंददायी, उत्साहवर्धक आणि मनापासून आवडता असा आहे . मात्र काही जणांसाठी दुपारच्या वेळी वर्तमानपत्र ' किंवा पुस्तक डोळ्यासमोर धरले की निद्रा प्रसन्न होते असा अनुभव त्यांना लाभणारा आनंद आगळा वेगळा त्यांना लाभणारा आनंद आगळा वेगळा पण वाचाल तर वाचाल हेच त्रिवार सत्य आहे . अर्थात वाचाल तर वाचाल हे एखाद्या रिक्षाच्या - ट्रकच्या मागील बाजूला लिहिले असते, ते न वाचण्यासाठी - किंवा न वाचणाऱ्यांसाठी पण वाचाल तर वाचाल हेच त्रिवार सत्य आहे . अर्थात वाचाल तर वाचाल हे एखाद्या रिक्षाच्या - ट्रकच्या मागील बाजूला लिहिले असते, ते न वाचण्यासाठी - किंवा न वाचणाऱ्यांसाठी कारण मागून येणारा गाडीवाला हे वाचेल की आपली गाडी चालवण्याकडे लक्ष देईल कारण मागून येणारा गाडीवाला हे वाचेल की आपली गाडी चालवण्याकडे लक्ष देईल काही का असेना,वाचन हे प्रत्येकासाठी अतिशय आवश्यक,उपयुक्त,विचारांना प्रगल्भता आणणारे आणि मन प्रसन्न करणारे असतेच असते. ज्याला वाचनाची आवड असते,त्याला कधीही कुठेही कंटाळा येत नाही,तो आपला आपला वेळ झकास घालवू शकतो आणि कायम ताजातवाना राहू शकतो . वाचनाचे प्रकारही खूप आहेत बरं काही का असेना,वाचन हे प्रत्येकासाठी अतिशय आवश्यक,उपयुक्त,विचारांना प्रगल्भता आणणारे आणि मन प्रसन्न करणारे असतेच असते. ज्याला वाचनाची आवड असते,त्याला कधीही कुठेही कंटाळा येत नाही,तो आपला आपला वेळ झकास घालवू शकतो आणि कायम ताजातवाना राहू शकतो . वाचनाचे प��रकारही खूप आहेत बरंरस्त्यावरून जाताना दुकानाच्या पाट्यांचे वाचनही मनाला रिझ वते .शाळेमध्ये नुकताच इंग्रजी शिकायला सुरुवात केलेला एक मुलगा,एसटी स्टॅण्ड जवळील पाट्या वाचून बुचकळ्यात पडला. त्याला समजेना या भागामध्ये लोडगे आडनावाचे...\nमराठी साहित्य – विविधा ☆ प्रतिबिंब ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे\nसौ.मंजुषा सुधीर आफळे विविधा ☆ प्रतिबिंब ☆ सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆ पावसाचे दिवस होते. काहीतरी१७/९/२०२१ बाजारातून आणायचे, म्हणून मी घराबाहेर पडले.त्यातच, थोडे अंतर गेल्यावर पावसाने मला गाठलेच. पाऊस कोसळू लागला. मी पण आडोशाला थोडा विसावा घेत उभी राहिले. विसाव्याच्या क्षणी मन एकांत न शोधेल तर नवलच. \"मन वेड असतं\" असे म्हणतात, ते पण खरं. विसाव्याच्या क्षणी, मनाच्या गाभाऱ्यात लपलेल्या प्रतिबिंबांना निरखून पाहण्याची एक सवय आपल्याला असतेच. मी पण या क्षणी वेगवेगळी प्रतिबिंब पाहण्यात दंग झाले. मी जिथे उभी होते, तिथून काही अंतरावर असलेल्या जागेकडे माझी नजर पुन्हा पुन्हा वळत होती. कारण, मला रोज बकुळा येथेच भेटत होती. अगदी याच वेळी. आजही तिच्या आठवणींनी मन बेचैन झाले. बकुळा आता दूर गावी गेली होती. आमच्या राहत्या घराच्या पाठीमागे असणाऱ्या, एका बिल्डिंग मध्ये ती राहत होती. ती जवळच्याच एका गतिमंद मुलांच्या शाळेत जात असे. आमच्या घराच्या समोरील रस्त्यावरूनच ती येत जात असे. मीही कधी कधी मोकळा वेळ मिळेल, तेव्हा त्याच शाळेत मुलांना भेटायला जात असे. संध्याकाळी फिरायला गेल्यावर, किंवा मंदिरात बकुळा मला भेटत असे. ती...\nमराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग – पोपट ☆ श्री प्रमोद वामन वर्तक\nश्री प्रमोद वामन वर्तक विविधा चं म त ग श्री प्रमोद वामन वर्तक 🦜 पोपट श्री प्रमोद वामन वर्तक 🦜 पोपट 🦜 सूर्य मावळतीकडे कलला होता. आता अंधार पडायला सुरवात झाली होती. सगळीकडे शांतता... आजूबाजूला कोणतेही आवाज ऐकू येत नव्हते. वाटेवर पावसाचं पाणी साचल्यामुळे चालताना पायाचा 'पचक पचक' असा आवाज तेवढा येत होता.... गण्याला आज घरी जायला जास्तच उशीर झाला होता, त्यात हा पाऊस. पण रस्ता पायखलाचा होता म्हणून ठीक, पण या पावसामुळे आधीच गावच्या रस्त्याला असलेले मिणमिणते दिवे गुल झाले होते. अजून घर येण्यासाठी त्याला भरपूर रस्ता कापायचा होता. आता चांगलाच अंधार पडला होता आणि अमावस्या असल्यामुळे तो जास्तच गड��� आणि भीतीदायक वाटत होता. त्यातल्या त्यात त्या अंधारात त्याला हातातल्या मोबाईल मधल्या विजेरीचा काय तो आधार वाटत होता 🦜 सूर्य मावळतीकडे कलला होता. आता अंधार पडायला सुरवात झाली होती. सगळीकडे शांतता... आजूबाजूला कोणतेही आवाज ऐकू येत नव्हते. वाटेवर पावसाचं पाणी साचल्यामुळे चालताना पायाचा 'पचक पचक' असा आवाज तेवढा येत होता.... गण्याला आज घरी जायला जास्तच उशीर झाला होता, त्यात हा पाऊस. पण रस्ता पायखलाचा होता म्हणून ठीक, पण या पावसामुळे आधीच गावच्या रस्त्याला असलेले मिणमिणते दिवे गुल झाले होते. अजून घर येण्यासाठी त्याला भरपूर रस्ता कापायचा होता. आता चांगलाच अंधार पडला होता आणि अमावस्या असल्यामुळे तो जास्तच गडद आणि भीतीदायक वाटत होता. त्यातल्या त्यात त्या अंधारात त्याला हातातल्या मोबाईल मधल्या विजेरीचा काय तो आधार वाटत होता तसा गण्या धीट गडी, पण या अमावस्येच्या किर्र रात्री त्याला नको नको ते आवाज येत असल्याचे भास व्हायला लागले. रस्त्यातले ते नेहमीचे पिंपळाच्या पाराचे वळण आले. गण्या मनांत खरंच घाबरला आणि मोठ मोठ्या आवाजात रामरक्षा म्हणू लागला. त्यात बहुतेक मोबाईलची बॅटरी डाउन झाल्यामुळे मोबाईलची विजेरी पण फडफडायला लागली आणि पाराचे वळण येण्या...\nमराठी साहित्य – विविधा ☆ पंडित जितेंद्र अभिषेकी -शास्त्रीय संगीतकार व गायक ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे\nसौ. अर्चना सुरेश देशपांडे विविधा ☆ पंडित जितेंद्र अभिषेकी -शास्त्रीय संगीतकार व गायक ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆ कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर….., चंद्र व्हा हो पांडुरंग अशा छान छान गाण्यांना संगीतबुद्ध करणारे व स्वतः गाणारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार व गायक जितेंद्र अभिषेकी यांचा जन्म 21 सप्टेंबर 1932 सालीझाला. गोव्याच्या मंगेशीच्या देवळात शंकराच्या पिंडीवर अभिषेक करणाऱ्या नवाथे यांच्या अभिषेकी घराण्यात त्यांचा जन्म झाला. कीर्तनकार असलेल्या वडिलांकडे संगीताचे प्राथमिक शिक्षण झाल्यावर पुढे त्यांनी पंडित जगन्नाथ पुरोहित यांच्याकडे संगीताचे रितसर धडे घ्यायला सुरुवात केली. संगीताच्या शिक्षणासाठी त्यांनी गोवा सोडले आणि ते पुण्याला आले. पुण्यात अनाथाश्रमात राहून, वारावर जेवून, माधुकरी मागून ते शिकले. त्यांनी एकूण 21 गुरु केले व प्रत्येक गुरूकडून जेवढे पाहिजे तेवढेच घेतले. ते सारे संस्कार आत्मसात करून आपली स्वतंत्र गायन शैली त्यांनी निर्माण केली. प्रयोगशीलता हा त्यांच्या संगीत दिग्दर्शनातील महत्त्वाचा गुणधर्म. त्यांनी संगीत दिग्दर्शनात केलेले प्रयोग लोकांना खूप आवडले.. उदाहरण द्यायचे झाले तर मैलाचा दगड ठरलेल्या \"कट्यार काळजात घुसली \"या नाटकाची सुरुवात त्यांनी भैरवीने केली होती तर 1966 साली रंगभूमीवर आलेल्या\" लेकुरे उदंड झाली\"या...\nमराठी साहित्य – विविधा ☆ सत्यनारायण पूजा : काळाची गरज – भाग 2 ☆ श्री अभय शरद देवरे\nविविधा ☆ सत्यनारायण पूजा : काळाची गरज – भाग 2 ☆ श्री अभय शरद देवरे ☆ पुढे चालू देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू. गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक. मोदकच का गणेशांना आवडतो म्हणून गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. बाकी त्यात सोयाबीनची टरफले, नारळाची भुशी आणि शेंगदाण्याचा चोथाच असतो. जर्रा जाहीरात दाखवायची खोटी, पडले तुटून त्या डब्यावर. हे जाहिरात तंत्र या कंपन्यांना बरोब्बर माहिती आहे, त्यामुळे जाहिरातींचा मारा करून, सचीन, कपील इ. ब्रॅण्डचा वापर केला की, आपले प्राॅडक्ट खपते. चोथा खाऊनच जर वजन वाढणार असेल तर मग असली नारळ आणि शेंगदाणेच का नकोत नारळ आणि शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारत होती. घरच्या घरी बारा बारा बाळंतपणे होत होती. टाॅनिक म्हणून काय होते नारळ आणि शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारत होती. घरच्या घरी बारा बारा बाळंतपणे होत होती. टाॅनिक म्हणून काय होते गुळ आणि शेंगदाणे. नारळ आणि गुळ. जो आपल्याकडे नैवेद्य म्हणून दाखवला जात होता आणि आमच्याच घरातील बाल हनुमान आणि बाल...\nमराठी साहित्य – विविधा ☆ सत्यनारायण पूजा : काळाची गरज – भाग 1 ☆ श्री अभय शरद देवरे\nविविधा ☆ सत्यनारायण पूजा : काळाची गरज - भाग 1 ☆ श्री अभय शरद देवरे ☆ नुकतीच घरी सत्यनारायणाची पूजा यथासांग पार पडली. ही पूजा गेल्या कित्येक वर्षांपासून दर श्रावणात आणि मंगल कार्य झाल्यावर आमच्या घरात केली जाते. इतक्या वर्षात ती अंगवळणीही पडली आहे पण सोशल मीडियावर व्यक्त होणे जसे सोपे झाले तसे हिंदू धर्मावरील जहरी फुत्काराना उधाण आले.काही महाभाग तर केवळ त्या एका उद्दिष्टासाठीच जगू लागले. ( त्यांना त्यासाठी पैसे मिळत असावेत बहुतेक ) श्रावणापासून सुरू झालेले सण धुलीवंदनाच्या दिवशी संपतात पण सन्माननीय टीकाकार मात्र वर्षभर या सणांवर टीका करण्याचे इतिकर्तव्य वर्षभर पार पाडतात. कॉपीपेस्ट केलेल्या म्हणजेच चोरलेल्या या पोस्ट एखाद्या संसर्गजन्य आजाराप्रमाणे सर्वत्र पसरतात. त्यात मांडलेले मुद्दे इतके प्रभावी असतात की माझ्यासारख्या श्रद्धेय माणसाच्याही श्रद्धा डळमळीत होऊ पहातात. हिंदू धर्म म्हणजे जातीयवादी, परंपरावादी, स्पृश्यास्पृश्य मानणारा, एका विशिष्ठ समाजाच्या हातात सर्व अधिकार ठेवणारा अशा अनेक शेलक्या शेलक्या विशेषणांनी संभावना केली जाते. कोण तो मनू....जो काळा का गोरा हे माहीत नसतो किंवा त्याचा तो कुप्रसिद्ध मानला गेलेला ग्रंथ मुळापासून संस्कृतमधून वाचणे तर सोडाच...\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 48 ☆ फुलपाखरू… Butterfly ☆ कवी राज शास्त्री\nकवी राज शास्त्री साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 48 ☆ फुलपाखरू... Butterfly ☆ फुलपाखरू… किती निर्मळ आणि स्वच्छंदी जीवन असतं त्याचं…, जीवशास्त्र हे सांगतं की फुलपाखराचे आयुमान फक्त चौदा दिवसाचं असतं… तरी सुद्धा ते किती आनंदात जगतांना आपल्याला दिसतं… या फुलावरून त्या फुलावर लीलया उडतं, जीवन कसं जगावं याचा परिपाठ जणू ते सर्वांना शिकवत असतं…आपल्याच विश्वात रममाण असणारं हे फुलपाखरू खरेच एक आदर्शवादी कीटक आहे… वास्तविकता त्याला पण खूप शत्रू परंपरा लाभलेली आहे, तरी सुद्धा तो आपला जीवनक्रम विना तक्रार पूर्ण करतं… या उलट शंभर वर्ष वयाचा गर्व असणाऱ्या माणसाला नेहमीच आपल्या कार्याचा, आपल्या नावाचा, आपल्या पदाचा गर्व असतो, तो त्या गर्वातच संपून सुद्धा जातो… अहो शंभर वर्ष आयुष्य जरी माणसाचं असलं, तरी मनुष्य तितका जगतो का… यदाकदाचित एखादा जगला तरी… \" वात, कफ, पित्त…\" हे त्रय विकार त्याला शांत जीवन जगू देतात का… यदाकदाचित एखादा जगला तरी… \" वात, कफ, पित्त…\" हे त्रय विकार त्याला शांत जीवन जगू देतात का… अगणित विकार उद्भवुन लवकर मरण यावे म्हणून हा मनुष्य देवाला साकडं घालत असतो… मग काय कामाचं ते शंभर वर्षाचं आयुष्य. आणि म्हणून मला फुलपाखरू खूप...\nमराठी साहित्य – विविधा ☆ ज्येष्ठतेचा ‘देहशतवाद’.. ☆ सुश्री वैशाली पंडित\nविविधा ☆ ज्येष्ठतेचा 'देहशतवाद'.. ☆ सुश्री वैशाली पंडित ☆ (मजेशीर हलका फुलका लेख जरूर वाचा) ज्येष्ठ नागरिक या इयत्तेत प्रवेश केला की पहिल्या दिवसापासूनच सावध रहावं लागतं.आता मागच्या इयत्तांतल्या पाठ्यपुस्तकांचा अर्थातच काय्येक उपयोग नाही. नवा अभ्यासक्रम, नवनवीन चाचणी परीक्षा, त्याही ठराविक वेळापत्रकानुसार वगैरे फाजील लाड नाहीत. अचानक परीक्षा जाहीर की बसा सोडवत पेपर. अभ्यास चांगला झालेला असेल तर व्हालच पास. अन्यथा भोगा... तर 'ज्येष्ठ' झाल्यावर 'ताबा' हा पहिला धडा सतत पाठ करावा लागतो.बरं तो नुसता घोकंपट्टी करून नव्हे; तर आचरणात आणावा लागतो तरच आरोग्याच्या सीमेवरचे सैनिक आपलं रक्षण करतात. कसला ताबा तर 'ज्येष्ठ' झाल्यावर 'ताबा' हा पहिला धडा सतत पाठ करावा लागतो.बरं तो नुसता घोकंपट्टी करून नव्हे; तर आचरणात आणावा लागतो तरच आरोग्याच्या सीमेवरचे सैनिक आपलं रक्षण करतात. कसला ताबा कुणावर ताबा अर्थातच पहिला ताबा जिभेवर आत्तापर्यंत काय खाल्लं काय पचवलं, काय नाही पचवलं याचा सव्याज हिशेब फेडायची वेळ आलेली असते.ज्येष्ठत्व आता आहारातही दिसणं सक्तीचं असतं. मनाला येईल तेव्हा हाणायचे दिवस मागे पडले.आपल्याला काय आणि किती खाल्लेलं पचतं हे स्वतःला प्रामाणिकपणे विचारूनच ठरवावं लागतं. \" ओ, आता अरबटचरबट खाणं बंद करा.\" \" आता आम्हाला सांगायची वेळ आणू नका तुम्ही खाण्यावरून.\" असे सल्ले आपल्या मुलाबाळांकडून ऐकणं कमीपणाचं वाटत असेल तर मुळात तशी वेळच का आणा आपण आत्तापर्यंत काय खाल्लं काय पचवलं, काय नाही पचवलं याचा सव्याज हिशेब फेडायची वेळ आलेली असते.ज्येष्ठत्व आता आहारातही दिसणं सक्तीचं असतं. मनाला येईल तेव्हा हाणायचे दिवस मागे पडले.आपल्याला काय आणि किती खाल्लेलं पचतं हे स्वतःला प्रामाणिकपणे विचारूनच ठरवावं लागतं. \" ओ, आता अरबटचरबट खाणं बंद करा.\" \" आता आम्हाला सांगायची वेळ आणू नका तुम्ही खाण्यावरून.\" असे सल्ले आपल्या मुलाबाळांकडून ऐकणं कमीपणाचं वाटत असेल तर मुळात तशी वेळच का आणा आपण \nमराठी साहित्य – विविधा ☆ बुध्दीबळ शास्त्र आणि ज्योतिष शास्त्र ☆ श्री अमोल अनंत केळकर\nश्री अमोल अनंत केळकर विविधा ☆ बुध्दीबळ शास्त्र आणि ज्योतिष शास्त्र ⚜️ ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ मंडळी नमस्कार, 🙏 बुद्धीच्या देवतेचा सध्या उत्सव सुरु आहे. कुठलाही कलाकार मग तो गायक, अभिनेता, नर्तक, वादक, चित्रकार ,लेखक,कवी असू दे वर्षातील एकदा तरी आपली कला कलेची देवता श्री गजानना चरणी सादर करावी हे सर्वच कलाकारांना मनोमन सांगणे. गणेशोत्सव ही या सगळ्यांसाठी विशेष पर्वणी. याच उद्देशाने माझ्या बुध्दीच्या कुवती नुसार लिहिलेला हा लेख बाप्पाला अर्पण 📝 तर मंडळी, लहानपणा पासून असलेली बुध्दीबळाची आवड आणि वयाच्या एका टप्प्यावर लागलेली ज्योतिष विषयाची गोडी आणि आज या दोन्ही क्षेत्रातले बेसिक नाॅलेज यावरून या दोन्ही गोष्टींची तुलना, काही समान धागे जोडण्याचा केलेला हा प्रयत्न पटावरील ६४ घरांमधे रंगणारे दोघांमधील युध्द आणि पत्रिकेतील १२ भावांमधे असणा-या जन्मकालीन ग्रहांशी गोचरीने होणारे ग्रहयोग ( नियतीने टाकलेले डाव ) हे माझ्यासाठी कायमच उत्सुकतेचे विषय राहतील पटांवरील प्रत्येक सोंगटी आणि पत्रिकेतील प्रमुख ग्रह यांची मी अशी बरोबरी केली आहे रवी - राजा 🌞👑 आत्म्याचा कारक ग्रह - रवी पटावर ज्याच्या साठी खेळ रंगतो तो राजा दोघांनाही चेक बसला, सोडवता नाही आला तर खेळ खल्लास मंगळ...\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #106 ☆ व्यंग्य – ‘मोहब्बतें’ और आर्थिक विकास ☆ डॉ कुंदन सिंह परिहार\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 105 ☆ समुद्र मंथन ☆ श्री संजय भारद्वाज\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 59 ☆ उषा का स्वागत गीत ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’\nहिन्दी साहित्य – आलेख ☆ साप्ताहिक स्तम्भ – आत्मानंद साहित्य #89 ☆ कतरनें ☆ श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद”\nहिन्दी साहित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 4 (41-45)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनं पाखरू ☆ श्री प्रमोद वामन वर्तक\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मैत्री ☆ सुश्री संगीता कुलकर्णी\nमराठी साहित्य – विविधा ☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई\nमराठी साहित्य – जीवनरंग ☆ घेणेकरी… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर\nमराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नानीची भांडी ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी\nमराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ख-या इंजिनियर तर सगळ्या महिलाच ☆ संग्रहिका – सुश्री मीनल केळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://khedut.org/from-bachchans-bahu-aishwarya-rai-to-kapoors-daughter-kareena-actress-who-shocked-with-their-weight-gain-appreances-post-pregnancy-see-plus-size-fat-photos/", "date_download": "2021-09-26T21:52:09Z", "digest": "sha1:3XS3VXYAIQDIHDHVMN7AJZM6QX6EJ335", "length": 12358, "nlines": 106, "source_domain": "khedut.org", "title": "गरोदरपणाने या 10 सुंदरीचे सौंदर्य बदलले, अगदी चित्रांमध्येही ओळखणे कठीण झाले आहे. - मराठी -Unity", "raw_content": "\nगरोदरपणाने या 10 सुंदरीचे सौंदर्य बदलले, अगदी चित्रांमध्येही ओळखणे कठीण झाले आहे.\nगरोदरपणाने या 10 सुंदरीचे सौंदर्य बदलले, अगदी चित्रांमध्येही ओळखणे कठीण झाले आहे.\nआजच्या काळात कोणत्याही अभिनेत्रीची गरोदरपण देखील मोठी समस्या बनली आहे. कोणत्याही अभिनेत्रीला गरोदरपणात माध्यमांकडून खूप लक्ष दिलं जातं. मीडिया कॅमेरे त्या अभिनेत्रींवर मुलाच्या जन्मापूर्वीपासून मुलाच्या जन्मानंतर लक्ष ठेवतात. अर्थातच, गर्भधारणेदरम्यान, स्त्रियांमध्ये बरेच बदल होतात.\nगरोदरपणाने या 10 सुंदरीचे सौंदर्य बदलले,\nअगदी चित्रांमध्येही ओळखणे कठीण झाले\nगर्भारपणातही महिलांचे वजन लक्षणीय प्रमाणात वाढते आणि त्याचा परिणाम त्यांच्या चेहऱ्यावरही स्पष्टपणे दिसून येतो. कधीकधी रंग चेहऱ्यावरुन उडू लागतो, तर कधी चेहराही चमकू लागतो. आज आम्ही आपल्याला या लेखात बॉलीवूडच्या काही नामांकित अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत, ज्यांनी गरोदरपणानंतर त्यांच्या शरीरात आश्चर्यकारक बदल पाहिले आहेत. तर मग अशा अभिनेत्रींविषयी जाणून घेऊया…\nहिंदी चित्रपटसृष्टीतील एक अतिशय सुंदर अभिनेत्री, गरोदरपणानंतर ऐश्वर्या राय बच्चन यांचे वजन वाढले. २०११ मध्ये ऐश्वर्याने कन्या आराध्याला जन्म दिला. त्याच्या वाढलेल्या वजनाची छायाचित्रे जोरदार व्हायरल झाली. ज्यामुळे त्याचे सौंदर्यही कमी झाले.\nअभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीचा आनंद घेत आहे. करिनाने २०१६ साली मुलगा तैमूरला जन्म दिला होता, तर आता लवकरच ती दुसऱ्यादा आई होणार आहे. या क्षणी, त्याच्या प्रेग्नन्सीची छायाचित्रेही सोशल मीडियामध्ये चर्चेत राहिली आहेत. करीना कपूरनेही बरेच वजन वाढवले ​​आहे.\nअभिनेत्री नेहा धुपियाच्या छायाचित्रांकडे नजर टाकली तर तिच्या लूकमध्येही बरेच बदल झाले आहेत. मुलीला जन्म दिल्यानंतर तिचे वजन लक्षणीय वाढले.\nशिल्पा शेट्टी यांचे नाव हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वात तंदुरुस्त आणि हिट अभिनेत्रींपैकी एक आहे. तथापि, गर्भधारणेनंतर, त��याच्या शरीरावर बदल देखील स्पष्टपणे दिसून आला. शिल्पाने 2012 मध्ये मुलगा वियानला जन्म दिला. पण आजच्या काळात वयाच्या 45 व्या वर्षीही त्या आपल्या फिटनेसने सर्वांनवर मात करताना दिसत आहेत.\nप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी यांचेही नाव या यादीत समाविष्ट आहे. गर्भधारणेदरम्यान राणी क्वचितच प्रकाशीत होती, परंतु जेव्हा तिने एका मुलीला जन्म दिला तेव्हा ती तिच्या शरीरयष्टी बद्दल बर्‍याच चर्चेत आली.\nगरोदरपणाचा परिणाम समीरा रेड्डीवर स्पष्टपणे दिसला. बॉलिवूडपासून दूर समीराचे वाढलेले वजनही बर्‍याच दिवसांपासून चर्चेत होते.\nहिंदी सिनेमाच्या पतौडी कुटूंबाची मुलगी आणि अभिनेता कुणाल खेमूची पत्नी सोहा अली खान गरोदरपणात खूप योगा करायची. पण असे असूनही त्याचे वजन वाढले होते.\nया यादीमध्ये माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री लारा दत्ताचाही समावेश आहे. त्याच्या प्रेग्नन्सीची पोस्ट सोशल मीडियावर होती आणि खूप व्हायरल होती.\nएकदा आपल्या सौंदर्याने लाखो लोकांची मने चोरणारी अभिनेत्री महिमा चौधरी बऱ्याच काळापासून बॉलिवूडपासून दूर होती. लाइमलाइटपासून दूर ती आपल्या कुटुंबासमवेत आनंदी आयुष्य जगत आहे. महिमा वजन वाढण्याबाबतही चर्चेत होती.\nबॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्माने ११जानेवारी रोजी तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मुलीचे आगमन झाले आहे. अनुष्का आयपीएल २०२० पासून चर्चेत आली आहे, जेव्हा ती विराट आणि त्याच्या टीमला चीअर करायला गेली तेव्हा त्याचे ओले छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\nआरोग्याबरोबरच सौंदर्य देखील आपल्या स्वयंपाकघरातील या छोट्या छोट्या गोष्टी देखील वाढवते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khedut.org/kay-aaplya-suda/", "date_download": "2021-09-26T21:50:44Z", "digest": "sha1:SMUVH7HOCFB3JWHRLBQPQTJ2OD2VXZZP", "length": 18588, "nlines": 99, "source_domain": "khedut.org", "title": "काय आपल्याला सुद्धा अकारण घाम येतो आहे…तर आपले आयुष्य धोक्यात आहे समजा…त्यामुळे त्वरित या गोष्टीवर लक्ष द्या… अन्यथा - मराठी -Unity", "raw_content": "\nकाय आपल्याला सुद्धा अकारण घाम येतो आहे…तर आपले आयुष्य धोक्यात आहे समजा…त्यामुळे त्वरित या गोष्टीवर लक्ष द्या… अन्यथा\nकाय आपल्याला सुद्धा अकारण घाम येतो आहे…तर आपले आयुष्य धोक्यात आहे समजा…त्यामुळे त्वरित या गोष्टीवर लक्ष द्या… अन्यथा\nघाम येणे ही शरीरातील उत्सर्जनाची क्रिया असून नैसर्गिक परिणामाव्यतिरिक्‍त अन्य वेळी घाम येणे हे वेगवेगळ्या कारणांमुळे घडत असते. शरीराचे तापमान नियंत्रित होण्याचे कार्य घाम येण्याच्या यंत्रणेमार्फत होत असते.\nवातावरणा उष्ण नसताना किंवा इतर कुठल्याही नैसर्गिक कारणाशिवाय येणारा घाम अस्वास्थ्याचे लक्षण मानले जाते. क्षय रोगाची सुरुवात, एच.आय.व्ही.ची बाधा, रक्‍तातील साखरेचे प्रमाण कमी होणे, हृदय रोग, थायरॉईड यांसारख्या आजारात देखील घाम सुटण्याची लक्षणे दिसतात. त्यामुळे कारण नसताना येणाऱ्या घामाकडे काळजीपूर्वक बघणे गरजेचे असते.\nशरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी घाम येण्याची यंत्रणा कार्यरत असते. शरीराचे तापमान प्रमाणे बाहेर वाढल्यास त्रास होतो. हे तापमान वाढू नये यासाठी शरीरात एक यंत्रणा सतत कार्य करत असते.\nत्या यंत्रणेचा एक भाग म्हणजे घाम सुटल्यावर नियंत्रण ठेवणे होय. घाम आल्यानंतर त्वचा ओली राहते. ओल्या त्वचेवरील पाण्याचे बाष्पीभवन झाल्यास त्वचा गार होते. हवेत उष्मा वाढला किंवा आपण चांगला व्यायाम केला म्हणजे शरीर तापते. अशा वेळी घाम येणे हे स्वाभाविक असते. मात्र हवेत उष्मा नसताना किंवा दुसरे कोणतेही श्रम न करता खूप घाम सुटणे हे आरोग्याच्या अस्वस्थ्याचे लक्षण मानले जाते. असा घाम संपूर्ण शरीरावर किंवा काही विशिष्ट भागांवरच सुटू शकतो.\nसर्व अंगावर घाम येतो तेव्हा घाम सुटल्यावर ताबा असणाऱ्या मेंदूच्या भागावर तशा आज्ञा आलेल्या असतात. मेंदूच्या हायपोथॅलॅमस नावाच्या भागाकडे शरीराचे तापमान सांभाळण्याचे काम असते.\nया ठिकाणाहून सिम्पॅथॅटिक या मज्जा संस्थेच्या एका भागामार्फत सर्व शरीरावरील त्वचेत असणाऱ्या घामाच्या ग्रंथींना उद्यापित केले जाते आणि घाम सुटतो. कोणत्याही कारणाने ताप आला तरी शरीर थंड करण्यासाठी या कामाचा फायदा शरीराद्वारे घेतला जातो. काही वेळा ताप अगदी कमी असतो. तो रुग्णाला जाणवतही नाही. मात्र ताप उतरण्याच्या क्रियेमुळे सुटलेला घाम मात्र संबंधित व्यक्‍तीला जाणवतो.\nक्षयरोगाचा संसर्ग झालेल्या व्यक्‍तीला सुरुवातीला मध्यरात्री असे घडते. एचआयव्हीबाधीत व्यक्‍तीला किंवा लिम्फोमा आजारातदेखील हा प्रकार आढळतो. तसेच इतर जीवाणू किंवा विषाणू यांनी शरीरात प्रवेश केल्यावर ताप येतो. ताप येताना थंडी वाजते,\nताप उतरताना घाम येतो. घाम येण्यासाठी सिंपॅथॅटिक मज्जासंस्था कार्यान्वित व्हावी लागते. हे कार्य अॅड्रेनॅलीन आणि अॅसीटाईल कोलीन या नावाच्या संप्रेरकांमार्फत हे कार्य केले जाते. अॅड्रेनॅलीन हे आपल्या शरीरात सुप्रारिनल ग्रंथी तयार करतात. स्वतःला वाचविण्यासाठी त्याचा प्रतिसाद मेंदूत तयार होतो. याचा एक भाग म्हणून अॅड्रिनॅलीनची मोठ्या प्रमाणात निर्मिती होते. त्यामुळे त्वचेवर घाम सुटू लागतो.\nअलीकडच्या धावपळीच्या काळात माणसाच्या चिंता वेगवेगळ्या कारणांमुळे अधिक प्रमाणात वाढलेल्या दिसतात. अतिशय चिंतातूर अवस्थेतदेखील सर्वांगावर घाम सुटू शकतो. रक्‍तातील सारखेचे प्रमाण जास्त प्रमाणत घटले तर धोकादायक परिस्थिती निर्माण होते.\nचांगले आरोग्य असणाऱ्या माणसाच्या रक्‍तातून साखरेचे प्रमाण कमी होऊ लागले म्हणजे अड्रिनॅलीनचे स्त्रवणे वाढते आणि घाम सुटू लागतो. तसेच साखर कमी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे, आतड्यातून साखर शोषली जाण्यापूर्वी अर्धवट पचलेले अन्न वेगाने पुढे जाते.\nजठर आणि लहान आतड्यावरील विशि���्ट प्रकारच्या शस्त्रक्रियेमुळे किंवा मद्य घेणाऱ्या व्यक्‍तीच्या यकृताच्या पेशी अकार्यक्षम बनल्यामुळे अशी स्थिती ओढावते. यकृतामध्ये ग्लुकोजेन नावाची शर्करा असते.\nरक्‍तातील ग्लुकोज शर्करा वापरली गेली म्हणजे ग्लायकोजनचे रुपांतर ग्लुकोजमध्ये होते आणि रक्‍तशर्करेची पातळी 70च्या वर ठेवली जाते. मद्यामुळे पचनसंस्थेवर विपरित परिणाम होतो. खाण्यापिण्याची शुद्ध न राहिल्यामुळे दीर्घकाळ उपाशी असल्याच्या स्थितीत मद्यपी राहतो. परिणामी साखरेचे रक्‍तातील प्रमाण बरेच कमी होते. कधीकधी 40 किंवा त्यापेक्षाही कमी होते. अशा स्थितीत व्यक्‍ती बेशुद्ध पडते. तिला फिट्स येतात आणि मृत्यूचा धोका वाढतो.\nरक्‍तशर्करा कमी होऊ लागल्यास अॅड्रेनॅलीनचा स्त्राव अधिक वाढतो आणि व्यक्‍तीला घाम सुटू लागतो. मद्यपान नियमितपणे करणाऱ्या व्यक्‍तीला अचानक मद्य सोडावे लागते. कुठल्याही कारणाने रक्‍तदाब अचानक कमी झाला तर मेंदूला रक्‍तपुरवठा कमी होतो. हा धोक्‍याचा संदेश समजून प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून मेंदूद्वारे प्रतिसाद दिला जातो आणि घाम सुटतो.\nशरीरात कोठेही तीव्र वेदना जाणवली म्हणजे असेच होते. हृदय विकाराचा झटका येतो तेंव्हा छातीत वेदना होतात आणि रक्‍तदाबही उतरतो. साहजिकच हृदय विकाराचा झटका येतो तेंव्हा दरदरून घाम सुटतो हे महत्त्वाचे लक्षण दिसून येते. काही व्यक्‍तींना या वेळी छातीत वेदना जाणवत नाहीत मात्र दरदरून घाम सुटू लागतो. त्यामुळे अशा वेळेस रक्‍तातील साखर कमी होते आणि घाम येतो. म्हणून असे लक्षण दिसल्यास हृदय विकाराच्या झटक्‍याचा विचार करणे आवश्‍यक असते.\nअंतस्त्रावी ग्रंथींच्या आजारातही असा घाम येतो. मानेत असणाऱ्या थायरॉईड ग्रंथींचे कार्य प्रमाणाबाहेर होऊ लागले की, असा प्रकार दिसून येतो. या वेळी तळहात गरम व ओलसर असतात. पिट्युटरी ग्रंथींचे कार्य वाढले तरी हाच प्रकार आढळून येतो. तर स्त्रियांच्या बाबतीत रजोनिवृत्तीच्या काळात अचानक शरीर गरम होते, नंतर घाम सुटणे अशी स्थिती निर्माण होते.\nकाही औषधांचा परिणाम म्हणूनही घाम येण्याची प्रक्रिया घडते. काही औषधांचा वापर रक्‍तवाहिन्या रुंदावण्यासाठी करतात. त्वचेच्या रक्‍तवाहिन्या रुंदावल्या म्हणजे शरीर गरम होण्याची भावना येते. या अवस्थेतून बरे होण्यासाठी शरीर घाम सोडून प्रतिसाद देते. ���्या व्यक्‍तींना हृदयविकार आहे त्यांना नायट्रेट्स् जातीची औषधे दिली जातात. तसेच मेंदूला रक्‍तपुरवठा वाढवण्यासाठी निकोटीनीक\nअॅसिड पासून बनविलेले रेणू वापरले जातात. काही औषधात मद्यार्क असतो. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे घाम येणे अपेक्षित असते. लहान मुलांना ड जीवनसत्वाच्या अभावाने होणाऱ्या मुडदूस आणि क जीवनसत्वाच्या अभावामुळे स्कर्व्ही नावाचा आजार होतो. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार घाम येण्याचे प्रकार वेगवेगळे असतात. थोडक्‍यात अकारण घाम येण्यामागे काही तरी कारण असते हे जाणून घ्याणे महत्त्वाचे ठरते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\nआरोग्याबरोबरच सौंदर्य देखील आपल्या स्वयंपाकघरातील या छोट्या छोट्या गोष्टी देखील वाढवते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/indian-army-has-occupied-six-new-major-heights-on-lac-with-china-says-army-sources-update-mhak-481247.html", "date_download": "2021-09-26T21:45:59Z", "digest": "sha1:YOI46T6UCZZNOLW2CRGIWPT6V6RKNRT2", "length": 8743, "nlines": 86, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा – News18 Lokmat", "raw_content": "\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्करान��� LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\nभारतासोबतच शेजारच्या अनेक देशांमध्ये चीनने सीमेवरचा वाद उकरून काढून आगळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.\nया टेकड्यांवर ताबा मिळविण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या होत्या. हा डाव ओळखताच भारतीय सैन्याने तातडीने पावलं टाकत या टेकड्या ताब्यात घेतल्या आहेत.\nनवी दिल्ली 20 सप्टेंबर: भारत आणि चीनमध्ये राजनैतिक पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी सीमेवरचा तणाव कमी झालेला नाही. शांतता राखण्याचं ठरल्यानंतरही चिनी सैन्याच्या हालचाली सुरूच आहे. त्यामुळे भारतीय लष्कर सावध असून त्यांनी चिनी लष्कराला मोठा दणका दिला. भारतीय लष्कराने LAC जवळच्या उंचावरच्या 6 नव्या टेकड्यांवर ताबा मिळवला आहे. विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिल्याचं वृत्त ANIने दिलं आहे. लडाखच्या पूर्व भागातल्या या टेकड्या असून उंचावर असल्याने चिनी लष्करावर अंकूश ठेवणं सोपं जाणार आहे. या टेकड्यांवर ताबा मिळविण्यासाठी चीनने हालचाली सुरू केल्या होत्या. हा डाव ओळखताच भारतीय सैन्याने तातडीने पावलं टाकत या टेकड्या ताब्यात घेतल्या आहेत. 29 ऑगस्ट पासून या कारवाईला सुरूवात झाली होती. 15 सप्टेंबरपर्यंत या टेकड्या ताब्यात घेतल्या गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मगर हील, गुरूंग हील, रिसेहेन ला, रेझांग ला, मोखापरी आणि फिंगर-4 जवळची आणखी एक टेकडी अशा सहा ठिकाणी आता भारतीय जवानांचं वर्चस्व आहे. युद्धाचा प्रसंग आलाच तर भारतीय सैन्याला उंचावरून मारा करणे सोपे जाऊ शकते असा अंदाज संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. चीन केव्हाही मिळवू शकतो या देशावर ताबा, ड्रॅगनने थेट धमकी दिल्याने तणाव वाढला काही दिवसांपूर्वीच चीनच्या टेहाळणी नौका भारतीय युद्ध नौकांवर लक्ष ठेवत असल्याची घटना उघडकीस आली होती. चीनच्या Yuan Wang या टेहाळणी नौकेने मलाक्काच्या समुद्रधुनी परीसरात प्रवेश केला होता आणि तिथून ते भारतीय नौकांची टेहाळणी करत होते अशी माहिती समोर आली आहे.\nत्या भागात तैनात असलेल्या भारतीय युद्ध नौकांवर ते सतत लक्ष ठेऊन होते. भारतीय नौदलाच्या ही बाब लक्षात येताच चीनच्या नौकेने काढता पाय घेतला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने चीन भारतीयांवर नजर ठेवत असल्याचं पुढे आलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आता ही माहिती पुढे आल्य��ने सुरक्षा दलांची चिंता वाढणार आहे. भारताला पाक आणि चीन दोन्ही आघाड्यांवर युद्धाचा धोका; वारंवार युद्धबंदीचं उल्लंघन इंडोनेशिया, मलेशिया आणि सिंगापूर हे तिन्ही देश मलाक्काच्या सामुद्रधुनीच्या परिसरात आहेत. ही सामुद्रधुनी भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे ही घटना गंभीर समजली जाते. भारतीय नौदलाच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने हालचाली करत सूचक इशारा दिला.\nभारताचा चीनला मोठा दणका, लष्कराने LAC जवळच्या 6 नव्या टेकड्यांवर मिळवला ताबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/delhi-gets-first-smog-tower-75145/", "date_download": "2021-09-26T23:01:21Z", "digest": "sha1:3I6QYAYUHBWLLD4PZBGRJUQLFSKOMZQX", "length": 11613, "nlines": 75, "source_domain": "thefocusindia.com", "title": "दूषीत हवेचे शुद्धीकरण करणारा देशातील पहिला ‘स्मॉग टॉवर’ दिल्लीत कार्यरत|Delhi gets first smog tower", "raw_content": "\nHome भारत माझा देश दूषीत हवेचे शुद्धीकरण करणारा देशातील पहिला ‘स्मॉग टॉवर’ दिल्लीत कार्यरत\nदूषीत हवेचे शुद्धीकरण करणारा देशातील पहिला ‘स्मॉग टॉवर’ दिल्लीत कार्यरत\nनवी दिल्ली – वायू प्रदूषणाशी झुंजणाऱ्या राजधानी दिल्लीतील पहिल्या हवा शुद्धीकरण संयंत्राचे (स्मॉग टॉवर) उद्घाटन झाले. टॉवरच्या माध्यमातून हवेतील दूषित घटक खेचून घेऊन स्वच्छ करून ते १० मीटर उंचीवर परत सोडण्याची यंत्रणा आहे.Delhi gets first smog tower\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते कॅनॉट प्लेस भागातील या पहिल्या स्मॉग टॉवरचे उद्घाटन करण्यात आले. हा २४ मीटर उंच मनोरा आसपासच्या किमान एक किलोमीटरच्या परिघातील दूषित हवेचे शुद्धीकरण करेल. दूषित हवा आत घेऊन शुद्ध हवा वातावरणात सोडणारे हे संयंत्र देशातील अशा प्रकारचे पहिलेच मानले जाते.\nकिल्ले रायगड, माथेरानचे दरवाजे तब्बल तीन महिन्यांनी पर्यटकांना खुले ; ई -पासचे बंधन\nप्रदूषणाविरूद्ध दिल्लीच्या लढाईतील हा एक ठळक टप्पा मानला जातो. दिल्ली मंत्रिमंडळाने मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये या स्मॉग टॉवरला मंजुरी दिली होती. मात्र कोरोना लॉकडाउनमुळे तो प्रत्यक्ष कार्यान्वित होण्यास वेळापत्रकानुसार उशीर झाला.\nपुढील दोन वर्षे त्याच्या निकालांचा अभ्यास करण्यात येईल. या पहिल्या स्मॉग टॉवरमुळे हवेच्या गुणवत्तेवर होणारा परिणाम तपासून यानंतर दिल्लीत किती ठिकाणी अशी संयंत्रे भाराय��ी याचा निर्णय केजरीवाल सरकार करणार आहे.दिल्लीत दरवर्षी ऑक्टोबर ते जानेवारी या काळात हवा कमालीची प्रदूषित होते. शेजारच्या राज्यांत शेतातील काडीकचरा जाळल्यामुळे त्याचा धूर थेट दिल्लीत येतो व दिल्लीतील हवा कमालीची प्रदूषित होते.\nपाकिस्तानातील वैद्यकीय जागांची गरीब विद्यार्थ्यांना विक्री केल्याचा आरोप हुरियत कॉन्फरन्सने फेटाळला\nनागरिकांसाठी सुविधांचे नवे पर्व, आता व्हॉटसअ‍ॅपवर घेता येणार कोरोना लसीकरणाची वेळ\nकेंद्रीय मंत्री असताना अटक झालेले नारायण राणे तिसरे, मुरासोली मारन आणि टी. आर. बालू यांनाही मंत्रीपदावर असताना पोलीसांनी केली होती अटक\nतालिबानचा कहर : अफगाणिस्तानात दुप्पट झाल्या बुरख्याच्या किमती , जीन्स घातल्याबद्दल झाली मारहाण\nPreviousकाश्मीर खोऱ्यात वर्षभरात १०२ दहशतवाद्यांचा खात्मा, लष्करेचे तीन दहशतवादी ठार\nNext३१ ऑगस्टपर्यंत सारे सैन्य माघारी घ्या, दिलेला शब्द पाळण्याची तालिबानची अमेरिकेला धमकी\nSARTHI PUNE : छत्रपती संभाजीराजे ‘सारथी’ चे सारथी यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित ; संभाजीराजेंच ट्विट\nWATCH : बीड जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण, पिकांचे नुकसान; गावांचा संपर्कही तुटला\nWATCH : ‘मी साताऱ्याचा जिल्हाधिकारी होतो’, अजित पवारांकडून बोलताना पुन्हा घडली चूक\nम्हणे, मोदींपेक्षा ममता लोकप्रिय; 2024 पर्यंत थांबा NOTA पेक्षा कमी मते मिळतील; सुवेंदू अधिकारींचे प्रत्युत्तर\n‘भारत बंद’ दरम्यान शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी नाही , सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था\nWATCH : ईडीची नोटीस म्हणजे फॅशन झाली आहे – खा. सुप्रिया सुळे\nभाजपचं ठरलंय, लढाई 51टक्क्यांची; आघाडीची रिक्षा पंक्चर करायची; बावनकुळेंचा एल्गार\nWATCH : अवैध वाळू उपसणाऱ्या १० बोटी केल्या जप्त, पुणे जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्याचा गनिमी कावा\nही आहेत भारतातील बारा स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे.. तुम्ही पाहिलीत\nक्रोध नको; पण संतापाने ओरडून सांगा..आम्हाला ५० टक्के आरक्षण हवंय सरन्यायाधीशांची महिला वकिलांना साद\nआमिर खानचा लाल सिंह चड्ढा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली , 2022 मध्ये या तारखेला रीलिज होईल चित्रपट\nIAF Air Show : 13 वर्षांनी काश्मिरात IAFचा एअर शो; डल लेकवर स्काय डायव्हिंग, विमानांच्या चित्तथरारक कसरती\nShivSena vs NCP : आधी उद्धव ठाकरे आता संजय राऊतांची थेट राष्ट्रवादी काँग्रेसला तंबी आमचं ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत ….\nUP Cabinet Expansion : योगी मंत्रिमंडळाचा विस्तार, काँग्रेस सोडून आलेल्या जितीन प्रसाद यांना कॅबिनेट, सहा नेते राज्यमंत्री\nBharat Bandh : शेतकरी आंदोलकांच्या “भारत बंद”साठी उद्या महाराष्ट्रात काँग्रेस उतरणार रस्त्यावर\nहबल टेलिस्कोपने टिपले आकाशगंगेतील स्पार्कलिंग स्टारफिल्ड (आकाशगंगेत असलेले चमकदार तारांगण)\n६५ तासांत २४ बैठका : पंतप्रधान मोदींचा व्यग्र अमेरिका दौरा ठरला अर्थपूर्ण आणि फलदायी\nमोदींपेक्षा ममता बॅनर्जी लोकप्रिय; सध्या योगीच सगळे ठरवतात; खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा अजब दावा\nDelhi Metro : 3.55 मिलियन कार्बन क्रेडिट्सच्या विक्रीतून दिल्ली मेट्रोने केली 19.5 कोटींची कमाई\nनक्षलवादाचा शेवट जवळ आलाय; त्यांची आर्थिक कोंडी करा; गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1994/03/7641/", "date_download": "2021-09-26T22:16:28Z", "digest": "sha1:ARLXGSTBJ3YMJV2YSGMPRBTIDJPI75BQ", "length": 20251, "nlines": 69, "source_domain": "www.sudharak.in", "title": "विज्ञानानंतरचा समाज - उत्तर - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\nविज्ञानानंतरचा समाज – उत्तर\nकाही महिन्यांपूर्वी आजच्या सुधारकात निसर्ग आणि मानव या विषयावर एक चर्चा झाली. मथळ्यात स्थान नसूनही विज्ञानाला चर्चेत महत्त्वाचे स्थान होते. त्याच चर्चेचा भाग असावा असा एक नुकताच प्रकाशित झालेला लेख भाषांतररूपात सोबत दिला आहे.\nलेखकाला विज्ञानात जाणवलेल्या काही विशिष्ट गुणधर्मांची यादी अशी :- (क) विज्ञान चंचल आहे. त्यात ठाम मते नसतात. (ख) विज्ञानातील प्रत्येक बदल आधीच्या जवळपास सर्व ज्ञानाला खोटे पाडू शकतो. (ग) विज्ञान स्वतःला सर्वज्ञ समजते, आणि म्हणून ते इतर श्रद्धा-प्रणालींबद्दल कमालीचे असहिष्णु असते. (घ) विज्ञानाकडे मानवी जीवनाचा अंतिम अर्थ किंवा अंतिम कारणे समजण्याची क्षमताच नाही.\nतर अशा या विज्ञानाने उदारमतवादाला जन्म दिला.\nविज्ञान असहिष्णु असले तरी उदारमतवाद मात्र नको तितका सहिष्णु आहे. या अतीव सहिष्णुतेमुळे उदारमतवादी समाजांच्या नव्या पिढ्या ज्ञान, मूल्ये, वगैरेंबद्दल बेपर्वा होत आहेत. स्वतःची संस्कृती “रक्षणीय” आहे असे त्यांना वाटत नाही. म्हणून विज्ञान व उदारमतवाद मरणासन्न झाले आहेत. हे मृत्यू घडल्य��नंतर येईल तो खरा विज्ञानानंतरचा समाज. मात्र तो कसा असेल ते अॅपलयार्ड सांगत नाहीत.\nहा लेख वाचताना जाणवले की ॲपलयार्ड विज्ञान म्हणून जे सांगतात, ते आपल्याला माहीत नाही. मला माहीत आहे ते विज्ञान निसर्गाच्या व्यवहारांकडे ज्ञानेंद्रियांनी “पाहाते”. जर काही व्यवहारांबद्दल एखादे तत्त्व किंवा सूत्र सुचलेच, तर त्या तत्त्वाला पूरक किंवा मारक असे प्रयोग करते. ज्ञानेंद्रियांना उपकरणांची मदत लागली, तर ती देते. असे अनेक प्रयोग, अनेक निरीक्षणे, यातून जी तत्त्वे खरी ठरतात, तीच मानणारे, ते माझ्या ओळखीचे विज्ञान.\nअशी वैज्ञानिक तत्त्वे अनेक पातळ्यांवरची असू शकतात. यातले एक उदाहरण पाहा. स्प्रिगला वजने लटकवली, तर ती ताणली जाते. ताणले जाण्याचे अंतर आणि वजन यांचे काही ठरीव प्रमाण असते. एखाद्या स्प्रिंगवर अनेक प्रयोग करून आपण हे प्रमाण ठरवू शकतो. हे एक प्राथमिक प्रकारचे वैज्ञानिक तत्त्व आहे. विज्ञानाच्या इतर कोणत्याही धारणांमध्ये काहीही फरक पडला तरी हे तत्त्व बदलत नाही.\nअनेक धातूंच्या, अनेक मापांच्या स्प्रिगांचा अभ्यास करून आपण पहिल्या तत्त्वापेक्षा सामान्य (general) अशी तत्त्वे ठरवू शकतो. ही तत्त्वे मूळच्या तत्त्वाहून जास्त ज्ञान देतात; पण मूळ तत्त्वाइतकीच हीसुद्धा “अचल” असतात. अशी जास्त जास्त सामान्य तत्त्वे ठरवताना अनेक संकल्पना घडवाव्या लागतात. पहिल्या तत्त्वाच्या वेळी “अंतर” आणि “वजन” या ज्ञानेंद्रियांना थेट जाणवणाऱ्या संकल्पना पुरल्या होत्या. पुढे मात्र “बल” (force) “लवचीकपणा” वगैरे ज्ञानेंद्रियांना फक्त परिणामांमधूनच जाणवणाऱ्या संकल्पना लागतील. अशा प्रत्येक संकल्पनेची व्यवहारवादी (operative) व्याख्या देणे ही विज्ञानात आवश्यक बाब आहे. अमुक परिणाम घडवते, ते “बल”, असा या व्याख्यांचा आकार असतो.\nअशी व्यवहारी व्याख्या घेऊन येणारी संकल्पना “खरी” मानायची का डोळ्यांना अंतर दिसते, पण स्प्रिंगच्या रेणूंना धरणारे बल कोणत्याच ज्ञानेंद्रियांना जाणवत नाही; तरी बल खरे मानायचे का डोळ्यांना अंतर दिसते, पण स्प्रिंगच्या रेणूंना धरणारे बल कोणत्याच ज्ञानेंद्रियांना जाणवत नाही; तरी बल खरे मानायचे का यावर एक शेरा पहा – “- If they continued to serve this way to produce other valid expectations, they could begin to become “real”, possibly as real as any other theoretical structure invented to describe nature.” (रिचर्ड फाईनमन येथे “कार्क’ या संकल्पनेबद्दल बोलत आहे.) ��ोडक्यात म्हणजे निसर्गाचे वर्णन करताना वापरल्या जाणाऱ्या अशा सैद्धांतिक रचना खऱ्या मानायच्या, ज्यांच्यामुळे उद्भवणाऱ्या अपेक्षा प्रयोगातून पूर्ण होतील. इथे जुन्या तत्त्वांना किंवा सैद्धांतिक रचनांना खोटे पाडणे गरजेचे वा महत्त्वाचे नाही. पण अशा सुचणाऱ्या रचना (म्हणजेच सुचणारी तत्त्वे) तितपतच खरी, जितपत त्या “सफळ” अपेक्षांना जन्म देतात. हा तात्पुरता, “तपासाधीन खरेपणा” विज्ञानात आहे. पण यात कोणाच्या मताचा प्रश्न नाही. सारा तपास कोठून तरी ज्ञानेंद्रियांच्या पातळीवर येऊन संपायला हवा. आणि अशी एखादी संकल्पना वा तत्त्व खरे ठरताना जुनी, कमी सामान्य, कमी व्याप्तीची संकल्पना सोडून द्यावी. लागली, तर त्याचे दुःख मानायचे कारण नाही. परंपरा मोडणे हा शहाण्यांचा अधिकारच असतो.\nपण तपासाधीन, व्यवहारी, टेंटेटिव्ह भाव म्हणजे चंचलपणा नव्हे. नव्या, जास्त व्याप्तीच्या कल्पना घडवणे म्हणजे जुन्यावर हल्ला करणे नव्हे. ज्ञानेंद्रियांच्या पुराव्यालाच “सुप्रीम कोर्ट” मानणे हा सर्वज्ञपणाचा दावा नव्हे.\nआता ही सारी वैज्ञानिक शिस्त – ज्ञानेंद्रिये, निरीक्षणे, प्रयोग, व्यवहारवादी व्याख्या, अपेक्षापूर्ती करणाऱ्या संकल्पना – न पाळता घडवलेल्या मतांचे काय निसर्ग व्यवहारात वैज्ञानिक शिस्तीने घडवलेल्या तत्त्वांपेक्षा यांचे स्थान डावेच. खरे तर त्यांना “मत” हेच स्थान. भारतीय दर्शनांची भाषा वापरायची, तर प्रत्यक्ष व अनुमान ही प्रमाणे आप्तवाक्य वा साक्षात्कारी मतांपेक्षा वरचीच. अनुमानेही पुनःपुन्हा तपासावीत, गरज पडल्यास बदलावीत, हे विज्ञानाचे “धोरण”.\nविज्ञानाच्या शिस्तीत ज्या गोष्टींबद्दल काही ठरवणेच अशक्य, तेथे विज्ञान खांदे उडवून गप्प बसते. (खरे तर “विज्ञान” अशा व्यक्तीच्या रूपात पाहणे अवैज्ञानिक आणि तर्कदुष्टच-असे समजा की अपलयार्डचा मान राखायला त्याची भाषा वापरली ) “अंतिम” अर्थ, “अंतिम” कारणे, हे या जातीचे प्रश्न. “अंतिम” सोडाच, मधल्या काही पायऱ्या तरी कुठे सुटल्या आहेत ) “अंतिम” अर्थ, “अंतिम” कारणे, हे या जातीचे प्रश्न. “अंतिम” सोडाच, मधल्या काही पायऱ्या तरी कुठे सुटल्या आहेत मानवी जीवन मानवांना महत्त्वाचे वाटते, हे योग्यच. पण सर्व निसर्गव्यवहार घडतात त्यात मानवी जीवनाला काही विशिष्ट स्थान आहे, हे कशावरून मानवी जीवन मानवांना महत्त्���ाचे वाटते, हे योग्यच. पण सर्व निसर्गव्यवहार घडतात त्यात मानवी जीवनाला काही विशिष्ट स्थान आहे, हे कशावरून मानवी जीवन, त्याचा अर्थ, त्याची कारणे, यांच्या व्यवहारी व्याख्या, ज्या अखेर प्रत्यक्ष प्रमाणापर्यंत जाऊ शकतील, अशा आहेतच कुठे मानवी जीवन, त्याचा अर्थ, त्याची कारणे, यांच्या व्यवहारी व्याख्या, ज्या अखेर प्रत्यक्ष प्रमाणापर्यंत जाऊ शकतील, अशा आहेतच कुठे आणि या प्रमाणांशी सांधे न जुळणाऱ्या प्रणाली वैज्ञानिक नाहीत, येवढेच. त्या चूक आहेत, बरोबर आहेत, असे काहीही विज्ञान सुचवीत नाही.\nआता अशा प्रणालींना विज्ञानाने त्यांच्या मतांना मुजरा करून हवा असेल, आणि म्हणून ते अॅपलयार्डसारख्या विचारवंतांकरवी “विज्ञान” नावाचे बुजगावणे उभे करून त्याला हरवू इच्छीत असतील, तर हा स्वतःला फसवायचा मार्ग त्यांना मोकळा आहेच.\nअॅपलयार्ड यांनी विज्ञानाबाबतच्या विवेचनामध्ये अनेक घोडचुका केल्या आहेत. इतक्या की इतर विवेचनही “संशयास्पद” ठरावे. त्याची भूमिका उघडपणे विज्ञानविरोधी पूर्वग्रहाने ग्रस्त आहे. त्यांना विज्ञानाची ॲटम-बाँबसारखी “दुष्ट उत्पादने” दिसतात, पण वैद्यकशास्त्रातील, शेतीतील, इतर अनेकानेक क्षेत्रातील सुष्ट उत्पादने दिसत नाहीत. त्यांना पर्यावरणवादाने विज्ञानाच्या सद्गुणांना शंकास्पद ठरवल्याचे जाणवते. पण त्यांना ज्या इस्लामादी धर्माचे कौतुक वाटते त्यांनी लोकसंख्या स्फोटाला दिलेली चूक दिसत नाही. त्यांना अमेरिकन मुले स्वतःच्या संस्कृतीचे संरक्षण करायला सरसावत नाहीत हे जाणवते. आपल्या काही नागरिकांना जरा त्रास झाल्यावर ग्रेनाडासारख्या “सूक्ष्म” देशावर तुटून पडणारी अमेरिकन राज्यसत्ता दिसत नाही…\nअत्यंत झापडबंद नजर आहे ही. असल्या अनर्थकारी पूर्वग्रहांखाली वावरणाऱ्या “विचारवंताला” टाइम्स ऑफ इंडियासारख्या राष्ट्रीय पातळीवरच्या दैनिकाने तब्बल अर्धे पान द्यावे हे आश्चर्यच.\nपण त्या लेखातल्या “आध्यात्मिकता”, “अधर्म”, “सद्गुण” वगैरे शब्दांच्या सढळ प्रयोगाने कोणी सभ्य उदारमतवादी गांगरून स्वतःला कमी लेखू लागेल, ही भीती आहेच. एवीतेवी वैज्ञानिक वृत्तीत अॅपलयार्डना असहिष्णुता दिसतेच आहे. मग होऊन जाऊ द्या हे “लेखी” दांत-नखे काढून गुरगुरणे \n१९३ मश्रूवाला मार्ग, शिवाजीनगर, नागपूर ४४० ०१०\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\n याची मानसशास्त्रीय मीमांसा – डॉ. भूषण शुक्ल\nज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा\nज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य – डॉ. नागेश राजोपाध्ये\nविक्रम आणि वेताळ – भरत मोहनी\nमुहूर्त, कुंडली, शुभराशी, वगैरे, वगैरे – प्रभाकर नानावटी\nखगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे\nज्योतिषशास्त्राबद्दल थोडे – प्रमोद सहस्रबुद्धे\nफलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे – डॉ. नितिन शिंदे\nसंविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन – अ‍ॅड. असीम सरोदे\nफलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता – निखिल जोशी\nकूपमंडूक – झंपुराव तंबुवाले\nज्योतिष : शास्त्र की थोतांड – तन्मय केळकर\n” – प्रकाश घाटपांडे\n – हेमंत दिनकर सावळे\nज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ – कुमार नागे\nअज्ञानाधारित अभ्यासक्रम – प्रा.य.ना.वालावलकर\nमला पडलेले काही प्रश्न – प्रकाश पारखे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-paryatan-charuta-bakre-savji-marathi-article-5780", "date_download": "2021-09-26T22:31:50Z", "digest": "sha1:VKCF53GQS4HMZZFFXN2XELYMX44LYL4O", "length": 14541, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Charuta Bakre-Savji Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 13 सप्टेंबर 2021\nलेखाचे शीर्षक वाचून आत्ता पावसाळ्यात कुठे हा राजस्थानचा विषय असे वाटू शकते. आपल्याकडे पावसाळा सुरू असताना आणि वाळवंटाबद्दल काय बोलायचे पण या राज्यातसुद्धा नद्यांना पूर येतो बरं का पण या राज्यातसुद्धा नद्यांना पूर येतो बरं का मुळात राजस्थान केवळ वाळवंट किंवा उंट, घुमर डान्स आणि राजपूत यांच्यासाठी प्रसिद्ध नाहीये. तर अनेक सुंदर गोष्टींनी परिपूर्ण आहे.\nराजस्थान म्हणजे अविश्‍वसनीय असे राज्य... वैविध्यपूर्ण, रंगीबेरंगी आणि सुंदर तब्बल ३३ जिल्हे असलेले हे राज्य आहे, जिथे प्रत्येक जिल्ह्यात काहीतरी बघण्यासारखे, अनुभवण्यासारखे आहे. याच कारणामुळे तिथे प्रत्येक जिल्ह्याचे महत्त्व आहे. मग ते वन्य/पक्षी अभयारण्य असो सुंदर महाल, प्रचंड मोठे किल्ले. मला खूप आवडली ती म्हणजे फ्युजन हॉटेल्स. जुन्या राजवाड्यांची हॉटेल्स केली आहेत. त्यामुळे तिथले आदरातिथ्यसुद्धा एकदम राजेशाही. त्यामुळे खरेच आपण महाराणी असल्याचा फील आला. तिथे इतिहास आणि पारंपरिक कला जपता जपतानाच तंत्रज्ञानाचाही मस्त वापर झालेला द���सला. अर्थातच परदेशी पर्यटक इकडे जास्त येतात त्यामुळे असेल. राजस्थानला वेदिक, सिंधू संस्कृतीपासून ब्रिटिशांपर्यंतचा हजारो वर्षांचा अत्यंत रंजक असा इतिहास आहे. तसेच त्यांचे खानपान, पारंपारिक कपडे... सगळेच भुरळ पाडणारे आहे. राजस्थान जैन समाजाचे एक तीर्थक्षेत्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथील जैन मंदिरे सुंदर कोरीव कामाचा उत्तम नमुना आहेत. असे हे सर्वांगाने समृद्ध असे राज्य आहे.\nजयपूर - जोधपूर - बिकानेर - जैसलमेर करत उदयपूर आमचा शेवटचा टप्पा. सगळा प्रवास रस्‍त्यानेच केला. खूप स्वच्छ आणि एकही खड्डा नसलेले रस्ते आहेत. त्यामुळे एवढ्या लांबचा पल्ला सहज पार करता आला. मला सगळ्यात आवडलेले ठिकाण म्हणजे, राजस्थानच्या पश्चिमेला भारतीय सीमेजवळ असणारे वाळवंटातील गाव.. जैसलमेर\nजैसलमेर म्हणजे वाळवंट आणि उंट एवढेच नाही पाळीव मोरही आहेत. ते तर असेच इकडे-तिकडे फिरताना दिसतात. आपल्याकडे मोर दिसणे मोठी गोष्ट. पण जैसलमेरमध्ये कोंबड्या फिराव्यात असे मोर फिरत होते. हे आम्ही उंटावरून सफर करताना पाहिले. हा सगळा भाग दिवसभर गरम आणि रात्री तितकाच थंड होणारा प्रदेश. आम्ही तिथे दोन दिवस होतो. दिवसभर उंटावरून फिरले. फिरताना उंटाचा मालक असलेला गाइड त्याच्या भाषेत आमच्याशी बोलत होता. स्वतःचे कौतुक करत होता. हे अर्थातच नंतर कळले.\n‘धोरिया की रेत को सौं स्वभाव है, अपणो तो एक मिंट मा गरम दुसरी मिंट मा ठंडा...’\n‘म्हारे सांगे सांगे कद समझिया सगळा रिवाज, जब देखोला म्हारो प्रदेश, आप करोला मरुभूमी माथे नाज\nरात्री तिकडच्या एका गावात लोकनृत्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. खूप सुंदर नृत्य.. पोशाखही सुंदर. डोक्यावर मातीची मडक्यांची रास ठेवून तोल सांभाळत नृत्य करत करत होते. अतिशय सुंदर हावभाव आणि अतिशय ‘ग्रेसफुल’ नृत्य. त्या तरुण मुली अतिशय सहजपणे हे सगळे करत होत्या. फारच कौतुक वाटले. त्यानंतर राजस्थानी संगीत आणि गाण्याचा आस्वाद घेतला. ही भाषा फार समजत नव्हती, तरीही ऐकायला फारच छान वाटत होते. त्यांची चाल, पारंपरिक वाद्य, त्याचे स्वर सुंदर जुळून आलेले. वाह\nया सगळ्या भागात अजून एक गोष्ट भावली, ती म्हणजे इकडच्या लोकांचे रंगावरचे आणि आरशांवरचे प्रेम. कपड्यांपासून, कारागिरीपर्यंत उठून दिसत होते. काचकाम फारच नाजूक, रंगीत आणि सुंदर होते. राजस्थानी पगडी हादेखील त्यांच्या पेहरावातील एक महत्त्वाचा विषय. जल्लोर, भाट्टी, जोधपुरी शाही पाग, बंस्वारा, अलवार, सिरोही हे जोधपूर, अलवार, जैसलमेर अशा भागातले आहेत. पगडी बांधण्याच्या पद्धती, आकार यात फरक असतो.\nआणखी एक सुंदर गोष्ट म्हणजे कठपुतळी... ‘रंगीबेरंगी कपाडो से सजी हुई.. हांसती मुस्कुराती हमे कहानी सुनाए नाची जाती’ बहुतेक सगळीकडे कठपुतळीचे खेळ बघायला मिळतात. गमतीदार असतात. या राज्यात लहान-मोठी एकूण पंचवीस अभयारण्ये आहेत. त्यामुळे पक्षी निरीक्षक, वन्यप्राणी निरीक्षक यांच्यासाठी पर्वणीच.\nइथले काही लोक अतिउत्तम कलाकार, कारागीर आहेत, काही लोक सुंदर संगीत वाजवणारे आहेत, काही स्वादिष्ट भोजन तयार करणारे आहे. आम्ही या सगळ्याचाच मनसोक्त आस्वाद घेतला.\nइथली श्रीमंती दाखवणारी शहरे म्हणजे जयपूर, उदयपूर, जोधपूर. या भागात मोठमोठे राजवाडे आहेत. जयपूरपासून अकरा किमीवर असलेले आमेर गाव. इथला आमेर किंवा अंबेर किल्ला मनात भरला. खूप मोठ्या जागेत पसरलेला. संपूर्ण गाव मावेल एवढा मोठा याचा परिसर. असे अनेक अतिशय सुंदर किल्ले आणि महाल इथे आहेत. पण मला कुतूहल होते ते वाळवंटाचे.\nअसे हे विविधतेने सजलेले भारताचे ‘राज’स्थान इथे फिरायचे असेल, एकरूप व्हायचे असेल तर कमीत कमी पंधरा दिवस पाहिजेत तुमच्याकडे. आणि हो, ट्रेनने जाण्यात फार मजा आहे. मुंबई सेंट्रलवरून माऊंट अबूमार्गे ट्रेन जाते. कोरोनाची महासाथ आटोक्यात आली की आवर्जून या राज्याला भेट द्यावी, असा माझा आग्रह राहील. विश्‍वास ठेवा, हे राज्य तुमचा अपेक्षाभंग करणार नाही\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/corona-update-985-new-patients-in-nashik-district/", "date_download": "2021-09-26T21:47:42Z", "digest": "sha1:M3AVWENQU6RJIHE5VQAZ7FC5ZQLL3TPC", "length": 8220, "nlines": 79, "source_domain": "janasthan.com", "title": "Corona Update : 985 New Patients in Nashik District", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९८५ तर शहरात ४२४ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९८५ तर शहरात ४२४ नवे रुग्ण\nमागील २४ तासात : जिल्ह्यात २९३१ कोरोना मुक्त : ११९३ कोरोनाचे संशयित तर ३९ जणांचा मृत्यू : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६८ %\nनाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज ९८५ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.तर नाशिक शहरात ४२५ नव्या रुग्णात वाढ झाली तर जिल्ह्यात आज २९३१ जण कोरोना मुक्त झाले.\nजिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९५.६८ % झाली आहे.आज जवळपास ११९३ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ३९ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात २४ जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात १५ ,मालेगाव महापालिका हद्दीत ० रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे.\nसायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ४२४ तर ग्रामीण भागात ४३३ मालेगाव मनपा विभागात २० तर बाह्य १०८ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९६.७६ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ११,९८७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ५२५२ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे एकूण २३०३ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.\nजिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update) – नाशिक ग्रामीण मधे ९४.५० %,नाशिक शहरात ९६.७६ %, मालेगाव मध्ये ८९.४९ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.१३ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.६८ %इतके आहे.\n(Corona Update) आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ३९\nनाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ४५८९\nनाशिक शहरात एकूण मृत्यू – १९६२\nCorona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०७:३०वा पर्यंत)\n१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ६\n२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – १०५७\n३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ३\n४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २७\n५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१००\nजिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल – २३०३\nनाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या\n(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालरोग तज्ञांची भूमिका अत्यंत महत्वाची- छगन भुजबळ\nनाशिक शहरातील आज ३१ लसीकरण केंद्रावर सुरु असणार लसीकरण मोहीम\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल :…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ ��र शहरात २६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११९ नवे रुग्ण तर १५३ जण कोरोना…\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची जबाबदारी- छगन…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७० नवे रुग्ण तर २८८ जण कोरोना…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९५ तर शहरात ४१ नवे रुग्ण\nमहाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११३ तर शहरात ४३ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khedut.org/type-of-pakoda-will-benifits-in-winter-season/", "date_download": "2021-09-26T22:44:08Z", "digest": "sha1:74C54GBIBUGSL2WZW366JLAZTXOR3VQT", "length": 12613, "nlines": 102, "source_domain": "khedut.org", "title": "थंडीच्या दिवसांत या पदार्थांचे करा सेवन....आणि रहा प्रत्येक आजरांपासून दूर...कोणताच रोग आपल्या आजूबाजूला दिसणार नाही - मराठी -Unity", "raw_content": "\nथंडीच्या दिवसांत या पदार्थांचे करा सेवन….आणि रहा प्रत्येक आजरांपासून दूर…कोणताच रोग आपल्या आजूबाजूला दिसणार नाही\nथंडीच्या दिवसांत या पदार्थांचे करा सेवन….आणि रहा प्रत्येक आजरांपासून दूर…कोणताच रोग आपल्या आजूबाजूला दिसणार नाही\nहिवाळ्याचा हंगाम जसजसा जवळ येतो तसतशी हंगामी आजारांची छाया देखील आपल्या डोक्यावर पडते. या हंगामात, थंडीपासून स्वतःचे रक्षण कसे करावे हे लोकांसमोर सर्वात मोठे आव्हान आहे.\nथंडी टाळण्यासाठी, लोक वेगवेगळी युक्ती अवलंबतात, परंतु तरीही ते अनेक आजारास बळी पडतात. वास्तविक, थंडी टाळण्यासाठी पौष्टिक आहार देखील आवश्यक आहे, तरच आपण या हंगामात निरोगी राहू शकता.\nहिवाळ्यामध्ये हिरव्या भाज्या जास्त पिकतात, ज्याचे आपल्याला बरेच फायदे आहेत. अशा परिस्थितीत, आम्ही आपल्याला हिरव्या भाज्यांच्या पकोड्याबद्दल सांगणार आहोत, जे पकोडे खाल्ल्यास आपण थंड वातावरणात देखील निरोगी राहू शकता.\nआपल्याला कदाचित माहित असेल की अनेक लोक हिवाळ्याच्या काळात भरपूर खातात, ज्यामुळे त्यांची चरबी वाढते. एवढेच नव्हे तर कोलेस्टेरॉल देखील वाढतो. या प्रकरणात, आपल्याही पोटात समस्या असल्यास किंवा आपल्याला त्यास टाळायचे असल्यास आपण अळूच्या पानांच्या वड्या किंवा त्याचे पकोडे खाऊ शकता.\nआळूची पाने देखील पौष्टिक घटकांसह समृद्ध असतात, जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास आपल्याला उपयुक्त आहेत. तथापि, हे पकोडे सामान्य नाहीत, परंतु ते एका खास पद्धतीने तयार केले गेले आहेत, ज्यामु��े त्यांची चव आणि बरेच फायदे आहेत.\nजर आपल्याला खूप थंडी वाटत असेल किंवा थंड हवामान आपल्यास अनुकूल नसेल तर नाश्ता किंवा जेवणासाठी मेथी पकोडे वापरुन पहा. वास्तविक, मेथी थंडीत एक वरदान मानली जाते. या प्रकरणात, त्याचे सेवन करण्यास विसरू नका.\nमेथीमध्ये व्हिटॅमिन, कॅल्शियम, लोह, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणत असतात, ज्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते. तसेच, त्याच्या प्रभावामुळे सर्दी टाळता येऊ शकते. फक्त हेच नाही तर त्याच्या मदतीने आपण बर्‍याच रोगांनाही टाळू शकता.\nजर थंडीमध्ये आपले पोट योग्य प्रकारे स्वच्छ न झाले तर फुलकोबीचे पकोडे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. वास्तविक, फुलकोबीमध्ये असलेले व्हिटॅमिन आपली पाचक प्रणाली मजबूत ठेवते.\nप्रत्येकास हिवाळ्याच्या काळात फुलकोबीची भाजी खायला आवडते, परंतु आम्ही येथे त्याचे पकोडे खाण्याचा सल्ला देत आहोत, जेणेकरून आपली पाचन क्रिया सुरळीत कार्य करेल.\nपालकात उपस्थित सर्व घटकांच्या मदतीने आपण स्वतःला आजारांपासून दूर ठेवू शकतो. वास्तविक, पालक खाणे प्रतिकारशक्ती मजबूत करते, ज्यामुळे आपण रोगांशी सहजपणे लढा देऊ शकता.\nपालक भाजी बहुतेक लोकांना आवडत नाही. या प्रकरणात आपण पालक पकोडे केल्यास ते स्वादिष्ट असतील तसेच हे पकोडे मुलांना देखील खूप आवडतील.पालकमुळे आपल्या शरीरातील रक्ताची कमतरताही पूर्ण होते. तसेच आपली पाचक प्रणाली मजबूत होते. याशिवाय डोळ्यांचा प्रकाशही वाढतो.\nहिवाळ्याच्या हंगामात आपण कोणतीही हिरव्या भाजीचे पकोडे करून खाऊ शकतो, परंतु आपण मूग डाळीचे पकोडे देखील खाऊ शकता. मूग डाळ खूप पौष्टिक असते आणि ती आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते.\nमूग डाळ आपले पचन सुधारते आणि खायलाही खूप चवदार आहे. इतकेच नाही तर हे पकोडे मुलांनाही आवडतात. या प्रकरणात, आपण हे पकोडे न्याहारी किंवा दुपारच्या जेवणासाठी बनवू शकता.\nकांदा आपल्याला प्रत्येक हंगामात रोगांपासून वाचवतो. अशा परिस्थितीत कांदा थंड हवामानात रामबाण उपाय म्हणून काम करतो. त्यातील घटक आपल्याला बर्‍याच आजारांपासून दूर ठेवतात.\nकांद्यामधील जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह, अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-व्हायरल गुणधर्म प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात, ज्यामुळे आपण फार लवकर आजारी पडत नाही. तसेच थंडी,, हंगामी ताप इत्यादीपासूनही आपल्याला आराम म���ळतो.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\nआरोग्याबरोबरच सौंदर्य देखील आपल्या स्वयंपाकघरातील या छोट्या छोट्या गोष्टी देखील वाढवते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.xyz/bahubali-movie-shooting-video/", "date_download": "2021-09-26T22:43:22Z", "digest": "sha1:52KD4JUZXNZK7XMHWPZGW6FMGBHVIN7O", "length": 12071, "nlines": 55, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "बाहुबली चित्रपटाची अश्या प्रकारे झाली होती शूटिंग, चित्रपटाच्या शूटिंगचा व्हिडिओ पाहून थक्क व्हाल!", "raw_content": "\nबाहुबली चित्रपटाची अश्या प्रकारे झाली होती शूटिंग, चित्रपटाच्या शूटिंगचा व्हिडिओ पाहून थक्क व्हाल\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join\nबॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक सुपरङुपरहिट असे चित्रपट दरवर्षी येत असतात. असाच एक 2015 मध्ये अफलातुन अॅक्शनसह ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट ‘बा’हु’ब’ली’. हा चित्रपट रिलीज झाल्यावर चाहत्यांमध्ये खूप उत्साह पाहायला मिळाला होता. थोडक्यात म्हणजे ‘बा’हु’ब’ली’ हा चित्रपट बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये रेकॉर्ड तोडणारा पहिलावहिला चित्रपट होता.\nया चित्रपटाने संपूर्ण जगभरातून तब्बल 650 करोडोंची कमाई केली आणि म्हणूनच प्रचंड कमाई करणारा हा पहिलाच दक्षिण भारती�� चित्रपट होता. त्यामुळे या फिल्मने फक्त उत्कृष्ट रेकॉर्ड बनवले नाहीत. तर भारतीय चित्रपटांची खासियत देखील संपूर्ण जगासमोर ठेवली.\nअभिनेता प्रभास ह्याने या ‘बाहुबली’ चित्रपटातून जगभरात प्रसिद्धी मिळवली. त्यामुळे फक्त भारतातच नव्हे तर जगभरात प्रभास चे करोडो फॅन्स बनले. परंतु या चित्रपटात अभिनेता प्रभासला एवढे अॅक्शनसह बाहुबली कसे बनवले हे तुम्हांला ठाऊक आहे का बरं…चला तर मग मित्रांनो आज आपण हेच पाहणार आहोत.\nSee also छत्रपती शिवरायांवर आधारित बॉलीवूड चित्रपटात शिवरायांची भूमिका साकारणार हा बॉलीवूड प्रसिद्ध अभिनेता...\nया फिल्ममध्ये देवसेना आणि कुमार वर्मा हे शि’का’र करण्यासाठी जातात. तेव्हा त्यांच्या समोरच शेती व मोठमोठे पर्वत देखील दिसत आहेत. जे पाहून आपल्याला खूप मोहित करते. परंतु तुम्हांला हे जाणून आश्चर्य वाटेल की, इथे कोणतेही मोठमोठे पर्वत नाहीत…तर हेवी इफेक्टचा वापर करून त्या जमिनीला उंच उंच पर्वतांचे रूप देण्यात आले आहे.\nतर एका दृश्यात देवसेना ही एका नावेवर उभी असलेली दिसते व तिच्या मागे खूप मोठा समुद्र दिसत आहे. पण इथे सुद्धा सर्व नजरेचा खेळ आहे. कारण खरंतर देवसेना च्या मागे एक हिरवा कपडा लावूनच “क्रोमा टेक्निक” एडिटिंग केली गेली आहे आहे. अशाप्रकारे त्याला समुद्र म्हणून दाखवले आहे.\nएक सर्वात अप्रतिम दृश्य ज्याकङे पाहणाऱ्यांच्या नजरा खिळल्या होत्या. ते म्हणजे वीर बाहुबली जमीनीवर पडलेला असताना पुढच्या दिशेकडे तो घसरत जाताना दिसत आहे. कदाचित तो कोणत्या तरी गोष्टीपासून स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. पण तुम्हांला माहित आहे का, खरं तर तेव्हा प्रभासला एका हिरव्या रंगाच्या कपड्यावर झोपवले गेले होते आणि तो पायाच्या साहाय्याने घसरत सरकण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर एडिटिंगच्या दरम्यान तो हिरवा कपडा हटवण्यात गेला. आपल्याला ते पाहताना वाटते की, प्रभास जमिनीला जोर लावून घसरत आहे.\nSee also जितेंद्रला मा'रण्यासाठी अभिनेत्री हेमामालिनीच्या मेकअपरूम मध्ये पोहोचले होते सुपरस्टार धर्मेंद्र; त्यानंतर जे झाले ते...\nत्यानंतर एका दृश्यात तर राजमाता यांच्या समोर एक पिसाळलेला हत्ती जोरात त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी येताना दिसत आहे. पण हे खरचं असेच आहे का तर अजिबात नाही. कारण एका अँगलला त्रिकोणी आकारात बनून तेथे ठेवलेले असते. त्यानंतर एडिटिंगच्या साहाय्याने त्याला हत्ती बनवले गेले आणि त्याच्या मागे निळ्या कपड्याला मंदिराचे रूप दिले गेले.\n‘बाहुबली’ या चित्रपटात एका उंच सिंहासनावर प्रभास बसलेला दाखवला आहे. तर त्यांची प्रजा त्यांच्यासमोर हात जोडून उभी दाखवली आहे आणि त्यांच्या मागे एक आलिशान राजवाडा पाहायला मिळतो. पण काय खरंच हा राजवाडा एवढा मोठा आहे का….तर अजिबात नाही. कारण या राजवाड्याचा थोङा हिस्सा बनवला आहे व बाकी सर्व हिस्सा V Effect च्या साहाय्याने दाखवला गेला आहे.\nSee also बॉलीवूड अभिनेत्रीं पेक्षा ही सुंदर आहे सिंगर यो यो हनी सिंगची पत्नी, पहा तिचे सुंदर फोटो...\nअशाप्रकारे ‘बा’हु’ब’ली’ या चित्रपटात अनेक दृश्य ही निळया रंगाच्या कपड्याच्या व अँगल च्या साहाय्याने शूट केलेली आहेत. तसेच अॅनिमेशन इफेक्ट्स च्या साहाय्याने ते अप्रतिम बनवण्यात आले आहे.\nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\nकिर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणाला, “माऊली म्हटल्यामुळे ती स्वतःला देवी समजते”\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\n“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\n‘आई कुठे काय करते’मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर सोशल मिडीयावर फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://thevoiceofmumbai.com/2019/06/14/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-09-26T22:53:45Z", "digest": "sha1:7N2IZPEFLRT7MPXYEONLJLMLAB2VDPRI", "length": 7187, "nlines": 171, "source_domain": "thevoiceofmumbai.com", "title": "विराट कोहली ‘फोर्ब्स’च्या यादीत सर्वाधिक कमाई करणारा एकमेव भारतीय खेळाडू – The Voice of Mumbai", "raw_content": "\nविराट कोहली ‘फोर्ब्स’च्या यादीत सर्वाधिक कमाई करणारा एकमेव भारतीय खेळाडू\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा ‘फोर्ब्स’ या मासिकाच्यावतीने जगातल्या सर्वाधिक कमाई करणार्‍या खेळाडूंच्या यादीत समाविष्ट केला जाणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे.\nविराटची वार्षिक कमाई 2 कोटी 50 लक्ष डॉलर एवढी आहे. यानंतरही विराट कोहलीची फोर्ब्सच्या यादीत सतरा स्थानांनी पिछेहाट झाली आहे. फोर्ब्सच्या यादीत आता विराट कोहली शंभराव्या स्थानावर आहे.\nया यादीत बार्सिलोना आणि अर्जेंटीनाचा फूटबॉलपटू लिओनल मेस्सी पहिल्या क्रमांकावर आहे. मेस्सीने जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतून निवृत्ती घेतलेला बॉक्सर फ्लायड मेवेदर याला मागे टाकले आहे. मेस्सीची या वर्षातली एकूण कमाई 12.7 कोटी डॉलर आहे.\nनीरज चोप्राने सांगितला तणावातून मुक्त होण्याचा सोपा मार्ग \nकढीपत्त्याची पातळ पेस्ट लावून डोक्यातील कोंडाची समस्या करा दूर \nव्हिटॅमिन बीचे हे शक्तिशाली फायदे,शरीराला अनेक रोगांपासून ठेवतात दूर \nहे प्रथिनेयुक्त पदार्थ खाऊन आपले शरीर बनवा मजबूत \nमोमोज स्टीमरऐवजी बनवता येतात कढईत,जाणून घ्या कसे बनवायचे \nतापसी पन्नू जिममध्ये घाम गाळण्याऐवजी खेळते हा खेळ \nमोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम\nबंजारा छोरी घेणार उडान\nटीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात\nदहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट\n‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान\nशरद पवार साधणार तरुणांशी संवाद\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nहिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे का�� नुकसान होऊ शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/demonstrate-the-states-financial-white-magazine-mla-prakash-gajbhay.html", "date_download": "2021-09-26T21:24:05Z", "digest": "sha1:EZMJZNIXEY7LSWO7JFQK7KEJXSMWSG6E", "length": 10342, "nlines": 175, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "राज्याची आर्थिक श्वेत पत्रिका जाहिर करा - आमदार प्रकाश गजभिये | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome विदर्भ नागपूर राज्याची आर्थिक श्वेत पत्रिका जाहिर करा – आमदार प्रकाश गजभिये\nराज्याची आर्थिक श्वेत पत्रिका जाहिर करा – आमदार प्रकाश गजभिये\nनागपूर : फुले, शाहू, आंबेडकरांच्या राज्यात जनतेला फसवून, निव्वळ घोषणाबाजी, जाहिरातबाजी, फसवे आश्वासने देत सत्तेत आलेले भाजप शिवसेना सरकार तिन वर्षाच्या काळात जनतेच्या विश्वासावर अपयशी ठरले आहे, याच्या\nनिषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात संविधान चौकात भाजपचा तिसरा दिवस, होम हवन व कळूघाटा वाटप करून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यंाना निवेदनाव्दारे तीन वर्षात राज्य 4 लाख 25 हजार कोटी कर्जाच्या बोझात असून\nराज्याची आर्थिक श्वेत पत्रिका जाहिर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी केली. भाजप शिवसेना सरकारने तिन वर्षाच्या काळात फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने राज्यात केलेली विकासकामांचे भुमीपूजनच केले, कोणतीही नविन योजना न आणता राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळातील\nयोजनांचे निव्वळ नावे बदलविण्यात स्वताची पाठ थोपून घेतली. राज्यातील जनतेला पेट्रोल, डिझेल, गॅस, जिवनावश्यक वस्तू, भाजीपाला आदींच्या किंमती वाढवून ‘‘अच्छे दिन’’ च्या रूपात नविन भेट दिली आहे.\nफुले, शाहू, आंबेडकरांच्या राज्यात भाजप शिवसेना सत्तेत आल्यापासून 3 वर्षाच्या काळात नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपिठ, सावकारी कर्जबाजारी आदींमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. देशातच नव्हे तर संपूर्ण जगात 13000 हजारांवर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यात भाग पाडणाऱ्या भाजप शिवसेना सरकारने नविन विक्रम केला आहे, हे आहेत फडणविस, मोदी सरकारचे अच्छे दिन… देश स्वतंत्र झाल्यापासून औषध फवारी\nविषबाध्यामुळे शेतकरी मरतोय, हे कधीही ऐकायला आले नाही पण राज्यात व केंद्रात भाजप शिवसेना सत्ते�� आल्यापासून विदर्भात 35 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचा शेतात औषध फवारणी विषबाध्यामुळे मृत्यू झाला. फवारणी औषध\nकंपन्यांकडून कमीशन घेण्यासाठी विषारी औषध बाजारात आणण्यास परवाणगी देणाऱ्या भाजप शिवसेना सरकारवर 302 चा गुन्हा नोंदविला पाहिजे.\nPrevious articleमतदारच या देशाला भाजपमुक्त करणार – अशोक चव्हाण\nNext articleसुषमाच्या आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई कधी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकहर: दिवसभरात ३१ हजार ६४३ कोरोनाबाधित वाढले, १०२ रूग्णांचा मृत्यू\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://khedut.org/popular-unmarried-tv-actress/", "date_download": "2021-09-26T21:54:54Z", "digest": "sha1:ECPAV4CYAKBQMDWAIBBXDFTRXKJGPK3H", "length": 10934, "nlines": 95, "source_domain": "khedut.org", "title": "या 5 सुंदर आणि यशस्वी टीव्ही अभिनेत्री वयाच्या 40 व्या नंतरही कुमारिका आहेत - मराठी -Unity", "raw_content": "\nया 5 सुंदर आणि यशस्वी टीव्ही अभिनेत्री वयाच्या 40 व्या नंतरही कुमारिका आहेत\nया 5 सुंदर आणि यशस्वी टीव्ही अभिनेत्री वयाच्या 40 व्या नंतरही कुमारिका आहेत\nमनोरंजन हा एक असा उद्योग आहे जो चित्रपट उद्योग आणि टीव्ही उद्योग अशा दोन भागात विभागलेला आहे. चित्रपट उद्योगात चित्रपट बनविले जातात आणि ते सिनेमा हॉलमध्ये दर्शविले जातात, नंतर ते जेव्हा सिनेमा हॉलमधून जातात तेव्हा ते टीव्हीवर दर्शविले जातात , तर टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सीरियल आणि Reality Show बनवले जातात.\nहे टीव्हीवर दररोज प्रसारित केले जातात. भारतासारख्या देशात, जेथे लोकसंख्या खूप जास्त आहे, आता आपण विचार करू शकता की पॉपुलिरिटी फिल्ममध्ये काम करणारे कलाकार टीव्हीवर काम करणार्‍यांपेक्षा जास्त आहेत .\nटीव्हीमध्ये काम करणारे कलाकार घरोघरी ओळखले जातात. भारतीय सिरीयल फक्त स्त्री पात्रांवरच केंद्रित आसत्तात , म्हणूनच स्त्रियां याना जास्त पसंद करतात . असे अनेकदा पाहिले गेले आहे की महिला टीव्ही अभिनेत्रींची नक्कल करतात आणि त्यांचा सारखे कपडे घेत्तात आणि नटतात.\nआपल्याला कदाचित माहित असेल की कोणत्या फिल्म अभिनेत्रीचे लग्न झाले नाही, परंतु आपल्याला माहित आहे की असे बरेच टीव्ही अभिनेत्री आहेत ज्यांचे वय झाले आहे तरी त्यांचे लग्न झालेले नाही तुम्हाला याबद्दल तपशीलवार माहिती देत आहोत .\nया यादीतील पहिले नाव साक्षी तंवर यांचे आहे. साक्षी ‘बड़े अच्छे लगते हैं’ आणि कहानी घर घर की या मालिकांमुळे प्रत्येक घरात प्रसिद्ध झाली आहे. ‘दंगल’ सारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी आमिर खानबरोबर काम केले आहे. आपल्याला हे ऐकून आश्चर्य वाटेल की साक्षीचे वय47 वर्षांचे असूनही अद्याप लग्न झाले नाही. तथापि, साक्षीने 2018 मध्ये 9 महिन्यांच्या बाल मुलीला दत्तक घेतले. त्यांनी तिचे नाव दित्या ठेवले आहे. साक्षी अद्याप अविवाहित आहे.\n‘भाभी जी घर पर हैं’ मधे अंगुरी भाभीची भूमिका साकारणारी आणि बिग बॉस जिंकणारी शिल्पा शिंदे 42 वर्षांची आहे पण अद्याप अविवाहित आहे. एका टीव्ही मालिकेत काम करत असताना ती रोहित राज नावाच्या अभिनेत्याला डेट करत होती. दोघेही व्यस्त होते. 2009 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकणार होते पण काही कारणास्तव हे संबंध तुटले. तेव्हापासून शिल्पा अविवाहित आहे.\n‘ना आना इस देश लाडो’ मध्ये आजीची भूमिका साकारणार्‍या टीव्ही अभिनेत्री मेघना मलिकचे एकदा 2000 मध्ये लग्न झाले होते, परंतु काही कारणास्तव घटस्फोट झाल्यापासून ती तिच्या एकट्या जीवनाचा आनंद घेत आहे.\nजया भट्टाचार्य 42 वर्षांची आहे. ती ‘क्योंकि सास भी कभी बहु थी’ या मधून प्रसिद्ध झाली आहे. इतक्या वयानंतरही ती अविवाहित आहे. आपल्या एका मुलाखतीत तिने हे उघड केले की तो आपल्या सिंगल स्टेटस ने खूष आहे. पण जर तिला एखाद्या समजून घेणारा, प्रेम करणारा सापडला तर ती नक्कीच लग्न करेल पण तरीही तिचा शोध सुरू आहे.\nछोट्या पडद्यावरील सुपरहिट शो ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ मध्ये श्रीमती तारकची भूमिका साकारणारी नेहा मेहता अद्याप अविवाहित आहे. नेहाने बर्‍याच गुजराती चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती अजूनही तिच्या खर्या प्रेमाचा शोध घेत आहे. 42 वर्षांची असूनही ती अद्याप कुमारिका आहे.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनव�� शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\nआरोग्याबरोबरच सौंदर्य देखील आपल्या स्वयंपाकघरातील या छोट्या छोट्या गोष्टी देखील वाढवते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/874840", "date_download": "2021-09-26T22:02:14Z", "digest": "sha1:BJ3WZ2MUAMQV4YW2S6PAAJH2QD64HYUZ", "length": 2484, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"वर्ग:इ.स. १६४७ मधील मृत्यू\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"वर्ग:इ.स. १६४७ मधील मृत्यू\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nवर्ग:इ.स. १६४७ मधील मृत्यू (संपादन)\n१६:२७, २२ डिसेंबर २०११ ची आवृत्ती\n३२ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०९:११, १८ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n१६:२७, २२ डिसेंबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.krishnasaraswati.com/?page_id=193&lang=ma", "date_download": "2021-09-26T22:45:26Z", "digest": "sha1:K6O52QIQASU5ZJTXXA33K7T3IW7SWFWH", "length": 35131, "nlines": 377, "source_domain": "www.krishnasaraswati.com", "title": "श्री दत्त चिले महाराज, कोल्हापूर – || श्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज ||", "raw_content": "|| श्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज ||\nश्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज यांच्यावरील काव्य\nअनाम साधक व सिद्ध महात्मे\nअवतार श्री मेहेर बाबा\nपरमहंस श्री स्व���मी स्वरूपानंद, पावस\nभगवान श्री रमण महर्षि\nमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराज\nश्री दत्त चिले महाराज, कोल्हापूर\nश्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज\nश्री बाबा महाराज आर्वीकर (मोरेश्वर)\nश्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज\nश्री रामानंद बीडकर महाराज\nश्री समर्थ रामदास स्वामी\nश्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट\nसंतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज\nसंतधर्माचा दीपस्तंभ – प. पू. श्रीबाबामहाराज आर्वीकर यांचे चरित्र\nश्री दत्त चिले महाराज, कोल्हापूर\nदत्तगुरुंची वाडी पैजार, चिले महाराज तेथ अवलिया थोर\nशिवपिंडीचा सुंदर आकार, समाधी आत बैसले गुरुवर\nकूर्मपृष्ठाचे तेथ अंबर, कृपाछत्र असे उभविले थोर\nकवच टणक अति अपार, प्रारब्धाचा त्यावरी न चले जोर\nघ्या आसरा अन आधार, कापेल काळही जणू थरथर\nपोशितसे कासवाची नजर, जाता शरण पदकमलांवर\nचला चला हो वाडीसी सत्वर, घ्या हो घ्या हो दर्शन सत्वर\nकोट टोपी पायी विजार, अवधूतचि हा झाला साकार\nदत्तगुरुंची असे किमया थोर, आशीर्वाद तुम्हा त्वरित अपार\nकृष्णदास गाठी वाडी पैजार, प्रारब्धा ना उरला थार\nमहाराजांची कृपा अपार, आनंदा ना पारावार\nआले आले महाराज चिले, पैजारवाडीसी दर्शन दिले\nकोट टोपी पायजमा शोभले, चरणांगुष्ठांसी मी स्पर्शिले\n‘असू दे, असू दे’ मृदु बोलिले, मागील द्वारी निघुनि गेले\nअस्तित्वाची प्रचित दाविले, घडता आनंदे मन भरले\nकृष्णदासे महाराजा प्रार्थिले, तात्काळ दर्शन असे घडले\nॐ दत्त चिले, ॐ दत्त चिले,\nमंत्र हा अखंड, जपा तुम्ही भले\nनामात प्रेम, वाढेल कले कले,\nस्मरणेचि भरतील, नेत्र अश्रुजले\nसद्गदित कंठे त्या, स्मरता श्री चिले,\nप्रसन्न होऊनी प्रगटतील तुम्हा, सामोरी ते भले\nअनन्य भावासी केवळ, असती भुकेले,\nसेवाया तोचि घेतला, अवतार धरातले\nनयनी ही मूर्ती, ध्या तुम्ही भले,\nमुखी हास्य हृदय नेत्र, करुणे ओथंबले\nजे जे जीव हृदयी हा, मंत्र गर्जले,\nमंत्र न केवळ ठरली ती, कवच कुंडले\nइहपर सौख्य सर्व, त्यासी लाधले,\nप्रसन्न झाले त्यावरी, महाराज श्री चिले\nकृष्णदास जपतो नित्य, ॐ दत्त चिले,\nतोषोनि अनंत आशीर्वाद देती, महाराज श्री चिले\nॐ दत्त चिले मंत्र पंचाक्षरी\nदुजा कुणा मंत्रा नाही याची सरी\nसामर्थ्ये भरला असे अपारी\nअनुभव त्याचा घ्या आपुल्या अंतरी\nम्हणा मंत्र हा तुम्ही वैखरी\nइडा पिडा टळती सर्व क्षणाभीतरी\nॐ असे आदि बीज, दत्त तो मोक���षकारी\nप्रगटला श्री चिले रुपे, अंबेच्या कोल्हापुरी\nजपा नाम जववरि न, उठे रोमरोमावरी\nहोता ऐसे पहाल मूर्ती, उभी सामोरी\nकृपा असे महाराजांची, कल्पवृक्षापरी\nलाभेल ज्या, भाग्या त्याच्या, नाही हो सरी\nकृष्णदास जपे नाम, नित्य हृदयांतरी\nप्रगटले महाराज अन् कृपा, केली अपारी\nम्हणा ॐ दत्त चिले, एकभावे भले\nमहाराज करतील तुमचे, सर्वचि भले\nनाम घेता अंतरी, जे का कळवळले\nप्रारब्ध भोग त्यांचे, सर्वचि टळले\nनाम मुखी ज्यांच्या, सदा हे रंगले\nवाटे जणू त्यांचे, पुण्यचि फळले\nमहाराज त्यावरी अपार, कृपा हो वर्षले\nआत्मानंदे त्यांचे, हृदय हो भरले\nकृष्णदास जपतो नित्य ॐ दत्त चिले\nम्हणा सवे तुम्ही सर्व ॐ दत्त चिले\nभक्तजना अंतरी, दत्तप्रेम दाटले\nकरवीरी तेचि, प्रेमरुपे प्रगटले\nअवतारे अवलिया, रुप घेतले\nअवधूत प्रगटले, नामे श्री चिले\nउन्मनीत जे, अखंडचि हो रमले\nअकल्पित कृपा त्यांची, किती हो लाधले\nबाह्यांगे जमदग्नि, रुप जरी धरिले\nकरुणा अन् प्रेम, अंतरी असे भरले\nकरुणेने हृदय, जेव्हा जेव्हा ते द्रवले\nकृपे त्या अनंत, संकटी हो तरले\nॐ दत्त चिले म्हणता, क्षणातचि तुष्टले\nस्मर्तुगामी दत्तासी, कृष्णदासे पाहिले\nकरुया आरती दत्त चिले, करुया आरती दत्त चिले ॥धृ॥\nरुप अवधूत दत्त चिले, करवीरी दत्तचि अवतरले ॥१॥\nप्रेम अंतरी स्मरता रुप, पुढे उभे ठाकले\nभाव भक्तिची प्रेमळ मूर्ती, हास्य मुखी शोभले ॥२॥\nकरुया आरती दत्त चिले, करुया आरती दत्त चिले ॥धृ॥\nनाम कृपाळू स्मरता दत्ताचे, अंतरी प्रेम उदित झाले\nरुप पावन दर्शन घडता, देहभान हरपले ॥३॥\nकरुया आरती दत्त चिले, करुया आरती दत्त चिले ॥धृ॥\nदत्ताची ही किमया न्यारी, मी तू पण नेले\nएकभावे प्रणाम करता, एकरुप केले ॥४॥\nकरुया आरती दत्त चिले, करुया आरती दत्त चिले ॥धृ॥\nगाता भक्त, दाता दत्त, मज चरणी ठेवा प्रार्थिले\nकृपेसी उणे नच गमले, त्वरितचि आशीर्वच दिधले ॥५॥\nकरुया आरती दत्त चिले, करुया आरती दत्त चिले ॥धृ॥\nकृष्णदास प्रार्थिता बालके, प्रसन्न, झाले दत्त चिले\nसदेह अवधूत दर्शन घडता, चरणकमल नमिले ॥६॥\nकरुया आरती दत्त चिले, करुया आरती दत्त चिले ॥धृ॥\nॐ दत्त चिले जय दत्त चिले,\nभजनी मनुजा रमा भले\nशरण जाता त्यांसी भले\nधरिले जरी तुज विषयव्याळे,\nक्षणात सुटका करिती चिले\nबद्ध जिवाला मोक्ष अर्पिण्या,\nअवतरले श्री दत्त चिले\nनित स्वानंदी उन्मनी रमले,\nरमवितील ही त���म्हा भले\nआनंदा त्या नित्य रंगुनि,\nकरा भजन हे तुम्ही भले\nॐ दत्त चिले जय दत्त चिले,\nगुरुंच्या नामात व्हा धुंद, चिलेंच्या नामात व्हा धुंद\nमिळेल तुम्हा अपार आनंद, मिळेल अखंड स्वानंद\nचाखा की हो नित्य तो मकरंद, विरेल मग वासनाकंद\nघेता तुम्ही हाचि एक छंद, अंती तुम्हा भेटेल गोविंद\nकृष्णदासा लागला हा छंद, झाला चिले नामी धुंद\nचला जाऊ पैजारवाडी, चला जाऊ पैजारवाडी\nचला चला करा तुम्ही तातडी, घ्या सवे सारे सवंगडी\nभवसागर जरी दुस्तर गमला, सहजी पावाल पैलथडी\nसागर खोली पाहुनी भ्या ना, घ्या तुम्ही निश्चिंतपणे उडी\nसद्गुरू सोइरा बैसला तेथे, महाराज श्री दत्त चिले नावाडी\nनाव गुरुंची अतिशय तगडी, छत्र कृपेचे त्यावरी उघडी\nअनंत संकटे वादळे घडीघडी, तरी काहीच ना ते बिघडी\nदयाळू प्रेमळ कुशल नावाडी, सर्वचि चिंता तुमची दवडी\nयोगक्षेम काळजी तुम्हा, ना स्पर्शेल कदापि घडी\nदत्त चिले पावन नामाची, चाखा तुम्ही ही गोडी\nनामाच्या स्वानंदी रमता, सरेल आनंदे प्रत्येक घडी\nनामाचा त्या करिता धावा, अंगिकार करील तेचि घडी\nअंगिकार दत्ताने करिता, प्रवास सुखमय जीवन घडी\nकृष्णदास गडी श्रीदत्ताचा, म्हणे चुकवू नका ही घडी\nआली श्री दत्त चिलेंची स्वारी, आली श्री दत्त चिलेंची स्वारी\nकोट पायजमा टोपी शिरी, महाराज अखंड उन्मनीवरी\nदृष्टी कृपाळु अति भारी, शोभले हास्य श्रीमुखावरी\nनमिता पावन चरणांवरी, अर्पिती आशीर्वाद सत्वरी\nवाचा प्रेमळ मधुर अपारी, हर्ष फुलला अति अंतरी\nपैजारवाडीची, झाली सफल ती वारी, कृष्णदासे देखिली श्रींची स्वारी\nभजा अवधूत अवधूत, चिले महाराज दत्त\nकृपा त्यांची हो अमित, कृपाळू साक्षात दत्त\nहृदयी ध्याती जे भक्त, भाग्या नाही त्या अंत\nकृष्णदास भजे श्रीचिले संत, लाभला कृपा अनंत\nवाडी पैजार कृपा अपार, बैसले तेथे चिले गुरुवर\nकोट पायजमा टोपी शिरावर, अवधूताचा सुंदर अवतार\nब्रह्मांडनायक शक्ति अपार, सत्ता गाजते त्रिभुवनावर\nअनंत जन्मींचा सखा गुरुवर, करील तुमचा अंगिकार\nभाव एकचि पूजेचा आधार, अन्य ना तेथे काहीच प्रकार\nधावा धावा तुम्ही वाडी पैजार, शरण झडकरी जा चरणांवर\nकृष्णदास म्हणे ऐका एक वार, जन्ममरणाचा चुकेल फेर\nगाठा वाडी पैजार, करा नामाचा गजर\nॐ दत्त चिले जय दत्त चिले, ॐ दत्त चिले जय दत्त चिले\nअवधूताचा अवतार, वसे तेथे श्री शंकर\nकासवाची त्यांची नजर, पोशेल तुम्हा जन्मभर\nजन्माअंती गुरुवर, देईल मोक्ष सत्वर\nनाही चिंता तिळभर, जाता वाडी पैजार\nकृष्णदासाची हाक अपार, ऐकोनिया तुम्ही घ्या सत्वर\nदत्त चिले नामाची, काय वर्णू मी गोडी त्याची\nरसना थकेचि ना घेताचि, पुलकित स्थिति होते हृदयाची\nलोपली जाणीव निशिदिनीची, अखंड माळ फिरे जपाची\nही कृपाच दत्त चिलेंची, माधुरी दाविली मज नामाची\nकृष्णदासे चाखिली साची, असे अनुपम चवी हो त्याची\nम्हणे घ्या अनुभव एकदाचि, मग रमाल त्यात नित्यचि\nकरा करा नामाचा घोष, होइल श्री दत्तांसी तोष\nधरिला त्याने मनुष्यवेष, राहिला पैजारवाडीस\nस्वानंद भान नित्य ज्यास, ना कधी देहभानास\nनामे त्वरित तुष्टतो खास, नामजपे तोषवा तुम्ही त्यास\nॐ दत्त चिले खास, मंत्र जपतो कृष्णदास\nघडता स्मरण श्री दत्त चिले, होती नयन मम हे ओले\nप्रेमस्वरूप श्री दत्त चिले, माता हृदयचि जणू कोमले\nदु:खिता पाहुनी कळवळले, अमाप करुणे जे भरले\nनिजकृपा अखंड वर्षले, जरी ते उन्मनीत रमले\nआज कुठे असे ते लपले, नयन शोधुनिया हो थकले\nआम्हासी जरी अंगिकारिले, प्रेम अवचित कां आटले\nसांगा अमुचे काय चुकले, रुप सगुण तुम्ही लपविले\nबाळ अपराधी चुकले, माता हृदय कधी कोपले\nजगणे उदासवाणे झाले, न दिसता तव पाऊले\nमृतींचे मेघ मनी दाटले, मनीचे भाव अनावर झाले\nकृष्णदास हृदय आक्रंदले, चरणी वाहिली अश्रूफुले\nगुरुराया मज दावा तव पाऊले, गुरुराया मज दावा तव पाऊले\nस्वर्गलोकींच्या सुरवरा वंद्य जी, पावन चरणकमले\nहरिद्राकुंकुम वाहुनिया वरी, अगणित भक्ते जे पुजिले\nमस्तक ठेवुनी नमिता त्यावरी, कितिक ते उद्धरिले\nभक्तांसाठी फिरता निशिदिनी, ना थकली जी पाऊले\nकृष्णदास तुज करी प्रार्थना, ऐका देवा, महाराज श्री दत्त चिले\nकोण जाणे करुणा गुरुरायाची, येते मज आठवण चिले महाराजांची\nअवतार मूर्ति अवधूताची, कधी कधी दाविली नृसिंहाची\nहरिद्राकुंकुम चर्चित चरणांची, फुले सजविल्या कर्णांची\nहास्यभरित मुखकमलाची, अन् क्षमापूरित नयनांची\nदर्शना सामोरी जाताचि, वदति वाणी आशीर्वादाची\nकोमल प्रेमळ मधु शब्दांची, कर्णी गुंजते वाणी त्यांची\nस्मृतीत मूर्ति ही गुरुंची, निशिदिनी देते आठवण साची\nपैजारवाडी रमले निवांतचि, कृष्णदास आठव नित्यचि\nचिले माझा दत्ताचा अवतार, चिले माझा दत्ताचा अवतार\nमजवरी त्यांची कृपा अपार, मजवरी त्यांची कृपा अपार\nभावाचा भुकेला गुरुवर, नलगे अन्य तो उपचार\nॐ दत्त चिले नाम, त्याच��� करा तुम्ही गजर\nदु:खी दीनांचा ऐकुनि धावा, संकटी घेई उडी सत्वर\nकरवीरी केल्या लीला अपार, अंती रमला वाडी पैजार\nअवधूत दयाळु कृपाळु अपार, कृष्णदासा लाभली कृपा अपार\nॐ दत्त चिले सोंऽहं, नाम जपना तुम ये हरदम\nकृपा उसकी पाओगे जब, भूल जाओगे अपना अहम्\nअवधूत का अवतार वो, आपके खातिर लिया जनम\nनाम जपे जो उसका निशिदिन, चलेंगे साथ कदम कदम\nजीवन की सब दु:खमय घडी, मिटा देंगे तुम्हारी सनम\nखुशियोंं की बौछार होगी, शरण जाओगे जब सनम\nअसीम कृपा बरसाएंगे, साथ न छोडेंगे जनम जनम\nॐ दत्त चिले सोऽहं, कृष्णदास जपे हरदम\nनिशिदिनी उन्मनीत रमले, महाराज चिलेंसी मी नमिले\nदयेची मूर्ति जे शोभले, महाराज चिलेंसी मी नमिले\nभक्त संकटी जे धावले, महाराज चिलेंसी मी नमिले\nभक्त कल्याणा निशिदिनी जे फिरले, महाराज चिलेंसी मी नमिले\nकृपा आशीर्वाद नित वर्षले, महाराज चिलेंसी मी नमिले\nभक्तां प्रेमरुपचि गमले, महाराज चिलेंसी मी नमिले\nदर्शनी भक्त हृदय वेधले, महाराज चिलेंसी मी नमिले\nअवतार दत्तचि कि हो भले, महाराज चिलेंसी मी नमिले\nपावन चरणकमल नमिले, जीवन धन्यचि हो गमले\nॐ दत्त चिले सोऽहं, अंतरात उठे नाम\nघेता त्याचे नित्य भान, अन्य विचारा त्वरित विश्राम\nदशेंद्रिया विषय ना आन, दत्तपिसे लागेल जाण\nसगुणात अखंड रमाल जाण, अंती गाठाल निर्गुण धाम\nअतिसुलभ उपाय अन्य ना आन, कृष्णदास वाहतो आण\nगुरुदेव दत्तपायी, माझे मन रमले\nयेवोनिया सामोरी, श्री दत्त चिले ठाकले\nसमाधिस्थ जरी झाले, सदेह ते दिसले\nअहो भाग्य माझे, मी चरणांवरी नमिले\nआशीर्वाद मजसी, न कळे काय दिधले\nआनंदे त्या माझे, मन की हो भरले\nअकल्पितचि हे, पहा कसे घडले\nजाता पैजार वाडी, दर्शन असे घडले\nअवधूतासी काही, अशक्य ना कळले\nकृष्णदासे तुम्हांसी, वृत्त असे कथिले\nध्या रे दत्तासी ध्या रे, त्याचे कृपादान घ्या रे\nअनित्य नश्वर जगती या, नच इतर मागा रे\nभुलवेल तुम्ही अनित्य विभवा, सावधान व्हा रे\nवैराग्याची खरी शिदोरी, प्राप्त करुनी घ्या रे\nज्ञानभक्तिचा अमोल ठेवा, कृपे सहजी मिळे रे\nवाट पाहतो तुमची जा जा, पैजारवाडीसी रे\nदत्त चिले महाराज तुमची, वाट पाहती रे\nजाऊनिया तेथे एकवार तरी, अनुभव तुम्ही घ्या रे\nमायदत्ताच्या कुशीत शिरुनि, निश्चिंत व्हा रे\nकृष्णदास तेथ अनुभव लाभुनि, निश्चिंत झाला रे\nॐ दत्त चिलेंसी या, कधिचि ना देहभान\nसदासर्वदा राहिला, उन्मनीत रममाण\nखाणेपिणे सभोवतीची, कधिचि ना शुद्ध जाण\nपरमात्माचि देहात त्या, वस्ती करुनी राहिला जाण\nदृष्टी त्याची पडताचि, जन्म सफल झाला जाण\nचिले रुपे भगवंताने, धाडिली गे तुम्हा खाण\nश्री क्षेत्र पैजारवाडीसी, मांडिलेसे त्याने ठाण\nकृष्णदास सांगे धावा उठा, जाऊनिया व्हा शरण\nचिले माझा दयाळू राणा, न दुजा परि अवधूताची जाणा\nविनवा त्यासी वैराग्य अर्पिण्या, व्हाल लायक मग ज्ञान भक्ति चाखण्या\nमागा त्यासी त्या ज्ञानभक्तिच्या खुणा, कृपेसी नाहीच तो की उणा\nसाधनेच्या तुम्हा दाविल खाणाखुणा, पार करेल तुम्हा त्रिगुणा\nॐ दत्त चिले सोऽहं, जपा तुम्ही कृपा त्यांची लाभण्या\nमंत्र जरी दिसे सगुणा, अंती भेटविल निर्गुणा\nसगुण भक्ति आनंद लुटण्या, निर्गुण आत्मानंद लुटण्या\nकरा त्वरा श्री दत्त चिले तोषविण्या, जा तुम्ही पावन चरणी शरणा\nकृष्णदासे उघड केलिया खुणा, आनंदे हसतो मोक्षराणा\nॐ दत्त चिलें सोऽहं, नामाची शक्ति अपार\nजाऊनिया अहम् भान, सोऽहं भान नित्य अपार\nदीक्षा त्याची होतसे, श्री क्षेत्र वाडी पैजार\nउगमी त्या जा एकवार, भावे करा नमस्कार\nकृपादृष्टी पाहता गुरुवर, उठेल अंतरी नामाची धार\nकृष्णदास म्हणे न्हाता धारेत, आत्मानंदी रमाल अपार\nश्रद्धा भक्ति धन अमोलिक, घेऊनिया अंतरातऽऽ,\nभजा हो चिलेदेव हृदयातऽऽ\nश्रद्धेने त्या भक्तिचे फल, कृपादृष्टी दिनरातऽऽ,\nभजा हो चिलेदेव हृदयातऽऽ\nभक्तिने त्या अवधूत दत्त, होईल हो साक्षातऽऽ,\nभजा हो चिलेदेव हृदयातऽऽ\nअंतरी दत्त समोर दत्त,ध्यानी मनी निशिदिनी दत्त,\nकृपा वर्षत अखंड अविरत\nपूजन करुनि दत्त कृपेचा, घ्या अनुभव दिनरातऽऽ,\nभजा हो चिलेदेव हृदयातऽऽ\nकृष्णदास म्हणे दत्त कृपेने, जीवन आनंदातऽऽ,\nभजा हो चिलेदेव हृदयातऽऽ\n— सर्व रचना © कृष्णदास\nअनाम साधक व सिद्ध महात्मे\nपरमहंस श्री स्वामी स्वरूपानंद, पावस\n स्वरूप पुतळा, प्रकटला पावसी \nप. पू, स्वामी स्वरूपानंद यांच्या काही आठवणी – श्री बाळासाहेब उर्फ अनंत रघुनाथ करंदीकर, पुणे\nस्वरूप पुतळा, प्रकटला पावसी\nस्वरूपसुकन्या पू. यमुताई कुलकर्णी, कोल्हापूर\nश्री अमृतसार – श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या श्री अमृतानुभव या अलौकिक ग्रंथाचे सार\nश्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज यांच्यावरील काव्य\nअवतार श्री मेहेर बाबा\nजीवनयोगिनी विमला ठकार- दीदी माँ\nभगवान श्री रमण महर्षि\nमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराज\nयोगीराज श्री शामाचरण लाहिरी महाशय\nश्री दत्त चिले महाराज, कोल्हापूर\nश्री नरसिंह सरस्वती यति आळंदी\nश्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज\nश्री बाबा महाराज आर्वीकर (मोरेश्वर)\nश्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज\nश्री रामानंद बीडकर महाराज\nश्री समर्थ रामदास स्वामी\nश्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट\nसंतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज\n— सर्व रचना © कृष्णदास", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1993/08/7667/", "date_download": "2021-09-26T22:15:10Z", "digest": "sha1:VDL4AWTL2FJKZY7BFDLX75JMPAKBR6VM", "length": 20982, "nlines": 62, "source_domain": "www.sudharak.in", "title": "तत्त्वज्ञानाची ओळख -५ तार्किकीय ज्ञान (२) - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\nतत्त्वज्ञानाची ओळख -५ तार्किकीय ज्ञान (२)\nगेल्या लेखांकात आपण तार्किकीय सत्यांचा (logical truths) किंवा तार्किकीबलाने सत्य असणाऱ्या विधानांचा परिचय करून घेतला. तार्किकीबलाने सत्य असणाऱ्या विधानांत जरी न-तार्किकीय (non-logical) शब्द असले तरी त्या विधानांच्या सत्यतेच्या दृष्टीने त्यांची उपस्थिती व्यर्थ असते, कारण तार्किकीय सत्यांची सत्यता केवळ तार्किकीय शब्दांच्या उपस्थितीवरच अवलंबून असते. म्हणूनच तार्किकीय विधाने आपल्याला जगाविषयी कसलीही माहिती देत नाहीत.\nतार्किकीबलाने सत्य असणारी विधाने आपल्याला जगाविषयी कसलीही माहिती देत नाहीत असे आपण म्हणालो आहोत. पण जर हे खरे असेल तर तार्किकीय सत्यांचा उपयोग काय असा प्रश्न या ठिकाणी उद्भवेल. त्याचे उत्तर आपण प्रथम द्यावयास हवे.\nतार्किकीय सत्ये औपाधिक (conditional) वाक्यात व्यक्त करता येतात हे आपण पाहिले आहे. गेल्या लेखांकातील उदाहरण घ्यायचे तर ते ‘जर सर्व धूमवान् पदार्थ अग्निमान् असतील आणि हा पर्वत धूमवान् असेल, तर हा पर्वत अग्निमान् असेल असे होईल. हे विधान एक ‘जरतारी’ (म्हणजे जर-तर आकाराचे) विधान असून त्याचे पूर्वांग (म्हणजे जर-वाक्य) जर सत्य असेल तर त्याचे उत्तरांगही अवश्यमेव सत्य असते हे उघड आहे. हे विधान तार्किकीबलाने सत्य असून त्यातील न-तार्किकीय शब्दांची उपस्थिती व्यर्थ किंवा निरुपयोगी आहे. त्यामुळे ते विधान वस्तुतः ‘जर सर्व क ख असतील आणि गक असेल तर ग ख असेल’ असे आहे, आणि त्याची सत्यता त्यातील तार्किकीय शब्दांच्या (म्हणजे ‘जर-तर’ ‘सर्व यांच्या) आणि न-तार्किकीय शब्दांच्या जागी योजलेल्या ‘क’, ‘ख, ‘ग’ इत्य��दि एकाक्षरी चिन्हांच्या मांडणीवर अवलंबून आहे हे आपण पाहिले आहे. या एकाक्षरी चिन्हांना variables’ असे नाव असून त्यांना आपण ‘व्यय चिन्हें हे नाव देऊ. याप्रमाणे तार्किकीय सत्याचे खरे स्वरूप तार्किकीय शब्द आणि व्ययचिन्हे यांचा सांगाडा असे असून त्यापासून व्ययचिन्हांच्या ठिकाणी हवे ते द्रव्य-वाचक शब्द घालून आपण हवी तितकी तार्किकीबलाने सत्य असणारी विधाने मिळवू शकतो.\nआता तार्किकीय वाक्य फक्त तार्किकीय शब्द आणि व्ययचिन्हे यांचेच बनलेले असते, त्यामुळे ते जगातील कोणत्याही वस्तूविषयी कसलीही माहिती देत नाही असे आपण म्हणतो. परंतु असे असले तरी त्या विधानांची वास्तव सत्य शोधण्याच्या कामी फार महत्त्वाची मदत होते- ती अशी की तार्किकीय विधानात व्ययचिन्हांच्या ठिकाणी वास्तव (म्हणजे द्रव्यवाचक) शब्द घातल्यानंतर मिळणाऱ्या विधानाचे पूर्वांग जर सत्य असेल तर त्याचे उत्तरांगही सत्यच असते; किंवा औपाधिक विधानाकडून आपण मूळच्या अनुमानाकडे गेलो तर त्याची साधके जर सत्य असतील तर त्याचा निष्कर्षही सत्यच असतो, असत्य असू शकत नाही. म्हणजे विशिष्ट विधाने जर सत्य असतील तर आणखी कोणती विधाने सत्य असतील हे आपल्याला तार्किकीय विधानांच्या साहाय्याने कळते. उदा. वरील औपाधिक आकारात व्ययचिन्हांच्या ठिकाणी आपण ‘कवी’, ‘द्रष्टे आणि केशवसुतं’ हे शब्द घातल्यानंतर मिळालेली ‘सर्व कवी द्रष्टे असतात आणि ‘केशवसुत कवी होते ही विधाने जर सत्य असतील, तर ‘केशवसुत द्रष्टे होते हे ज्ञान आपल्याला केशवसुतांविषयी कसलेही संशोधन न करता मिळू शकते.\nहीच गोष्ट गणितातील विधानांसंबंधानेही खरी आहे. उदा. २+२ = ४ किवा ७ + ५ = १२, किवा १० x १० = १०० किंवा अन्य कोणतेही विधान घेतले तरी त्यावरून जगात किती वस्तू आहेत हे आपल्याला कळू शकत नाही. २+२ = ४ या विधानाचे प्रतिपादन एवढेच असते की जर कोठे दोन वस्तू असतील, आणि आणखी दोन वस्तू असतील, तर तेथे एकूण चार वस्तू असतील. पण जगात कोठे २ किंवा ४ वस्तू आहेत असे आपण २+२ = ४ हे विधान सत्य आहे हे माहीत असूनही त्यावरून म्हणू शकत नाही. समजा एका गवळ्याकडे दहा म्हशी आहेत, आणि प्रत्येक म्हस रोज १० लिटर दूध देते हे खरे असेल, तर त्याच्याकडे रोज १०० लिटर दूध जमा होते हे आपण ते दूध न मापताही जाणू शकतो. परंतु १० x १० = १०० या ज्ञानावरून जगात गवळी आहेत, किंवा त्यांच्याकडे म्हशी आहेत, किंवा त्या किती दूध देतात हे आपण सांगू शकत नाही. हा गणिताच्या ज्ञानाचा उपयोग आहे, आणि तार्किकीय ज्ञानाचा उपयोगही याच प्रकारचा आहे.\nआता आपण तर्कशास्त्राची व्याख्या देऊ शकतो. तर्कशास्त्र हा विधानांच्या सत्यासत्यात्मक संबंधांचा अभ्यास आहे. विधान सत्य किवा असत्य असते. जे सत्यही नाही आणि असत्यही नाही ते विधान नव्हे हे आपण पाहिले आहे. दोन विधानांतील सत्यासत्यात्मक संबंध म्हणजे त्यापैकी एक विधान सत्य असेल तर दुसरे सत्य असेल की असत्य हे निश्चित करणारा संबंध. आता कोणत्याही दोन विधानांत कसला तरी सत्यासत्यात्मक संबंध असतोच. उदा. ती दोन विधाने परस्परविरोधी असतील किंवा ती अविरोधी (compatible) असतील. उदा. देवदत्त सुंदर आहे आणि ‘देवदत्त हुषार आहे ही विधाने अविरोधी आहेत, कारण ती दोन्ही खरी असू शकतात; परंतु ‘देवदत्त हुषार आहे आणि ‘देवदत्त मठ्ठ आहे ही विधाने परस्परविरुद्ध आहेत, म्हणजे त्यांपैकी एक सत्य असेल तर दुसरे अवश्यमेव असत्य असेल. अविरोधी विधानांपैकी काही अशी असतील की ती परस्परांशी असंबद्ध असतील, म्हणजे अशी की त्यांपैकी एक सत्य किंवा असत्य असेल तर त्यावरून दुसरे सत्य किवा असत्य हे सांगणे अशक्य असेल. ‘देवदत्त सुंदर आहे आणि ‘यज्ञदत्त सुंदर आहे ही विधाने किवा ‘देवदत्त सुंदर आहे आणि ‘देवदत्त हुषार आहे ही विधाने अशा प्रकारची विधाने आहेत. अशा विधानांना स्वतंत्र (independent) विधाने असे नाव आहे. अविरोधी विधानांपैकी जी स्वतंत्र नसतात ती अशी असतात की त्यांच्यापैकी एकाची सत्यता दुसऱ्याच्या सत्यत्वाने निश्चित होते. उदा. ‘सर्व मनुष्य मर्त्य आहेत’ आणि ‘एकही मनुष्य अमर नाही’ या विधानांपैकी कोणतेही सत्य असेल तर दुसरेही सत्यच असेल. ही विधाने दोन्ही सत्य आहेत एवढेच नव्हे, तर एकाचे सत्यत्व दुसऱ्याच्या सत्यत्वावरून निष्पन्न होते. अशा विधानांचे आणखी एक उदाहरण म्हणजे कोणत्याही वैध अनुमानाची साधके आणि निष्कर्ष. उदा. ‘सर्व मनुष्य मर्त्य आहेत’ आणि ‘देवदत्त मनुष्य आहे या संयुक्त विधानावरून ‘देवदत्त मर्त्य आहे हे निष्पन्न होते. म्हणजे जर पहिले सत्य असेल तर दुसरे सत्यच असते. ते असत्य असू शकत नाही.\nविरुद्ध विधानांपैकी काही केवळ सत्यत्वाच्या बाबतीतच विरुद्ध असतात असे नसून ती असत्यत्वाच्या बाबतीतही विरुद्ध असतात. उदा. ‘देवदत्त मर्त्य आहे आणि ‘देवदत्त मर्त्य नाही ही विधाने अशी आहेत की ती दोन्ही सत्यही असू शकत नाहीत आणि असत्यही असू शकत नाहीत. त्यापैकी कोणतेही एक सत्य असेल तर दुसरे असत्य असावे लागेल, एवढेच नव्हे तर त्यांपैकी कोणतेही एक असत्य असेल तर दुसरे सत्य असावे लागेल. सत्य आणि असत्य या दोन्ही बाबतीत विरुद्ध असणाऱ्या विधानांना व्याघातक (contradietory) विधाने म्हणतात.\nवरील शेवटचे दोन संबंध तर्कशास्त्रातील दोन प्रसिद्ध नियमांत ग्रथित करण्यात आले आहेत. ते नियम आहेत : (१) व्याघात नियम (Law of Contradiction) आणि (२) मध्यमव्यावृत्ति नियम ( Law of Excluded Middle).\nपहिल्या नियमांचे प्रतिपादन असे आहे की दोन व्याघातक विधानांपैकी कोणतेही एक सत्य असेल, तर दुसरे असत्य असावे लागते. तर दुसऱ्याचे प्रतिपादन असे आहे की एक असत्य असेल तर दुसरे सत्य असावे लागते. व्याघात नियमानुसार व्याघाती विधाने दोन्ही सत्य असू शकत नाहीत, तर मध्यमव्यावृत्तिनियमानुसार व्याघाती विधाने दोन्ही असत्य असू शकत नाहीत. _ जेव्हा दोन विधानांमधील संबंध असा असतो की त्यांपैकी एक सत्य असेल तर दुसरेही अवश्यमेव सत्य असते तेव्हा त्या संबंधाला व्यंजन संबंध (implication) म्हणतात, आणि त्या विधानांपैकी पहिल्याला व्यंजक विधान आणि दुसऱ्याला व्यंजित विधान म्हणतात. वैध अनुमानाची साधके आणि निष्कर्ष यामध्ये हा संबंध असतो हे सहज लक्षात येईल. फक्त निगामी अनुमाने वैध असू शकतात हे लक्षात घेतले म्हणजे निगमनाचा आधारभूत संबंध व्यंजनसंबंध असतो हेही लगेच लक्षात येईल. जेथे हा व्यंजनसंबंध असतो तेथेच निगामी अनुमाने शक्य होतात, अन्यत्र नाही.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\n याची मानसशास्त्रीय मीमांसा – डॉ. भूषण शुक्ल\nज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा\nज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य – डॉ. नागेश राजोपाध्ये\nविक्रम आणि वेताळ – भरत मोहनी\nमुहूर्त, कुंडली, शुभराशी, वगैरे, वगैरे – प्रभाकर नानावटी\nखगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे\nज्योतिषशास्त्राबद्दल थोडे – प्रमोद सहस्रबुद्धे\nफलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे – डॉ. नितिन शिंदे\nसंविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन – अ‍ॅड. असीम सरोदे\nफलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता – निखिल जोशी\nकूपमंडूक – झंपुराव तंबुवाले\nज्योतिष : शास्त्र की थोतांड – तन्मय केळकर\n” – प्र��ाश घाटपांडे\n – हेमंत दिनकर सावळे\nज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ – कुमार नागे\nअज्ञानाधारित अभ्यासक्रम – प्रा.य.ना.वालावलकर\nमला पडलेले काही प्रश्न – प्रकाश पारखे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-trending-story-irawati-barsode-marathi-article-5712", "date_download": "2021-09-26T21:08:10Z", "digest": "sha1:FN6ZDVU2FXQU42WUPXDHBHQRW5EYMGRN", "length": 10008, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Trending story Irawati Barsode Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 23 ऑगस्ट 2021\nभारतातल्या कुठल्याही भाषेतला सिनेमा असो, त्यामध्ये गाणी असतातच. त्या गाण्यांवर आपण भारतीय नाचलो तर त्यात विशेष काही नसतं. पण याच गाण्यांवर जेव्हा एक मध्यमवयीन अमेरिकी माणूस नाचू लागतो, तेव्हा चर्चा तर होणारच ना\nरिकी पाँड हा अमेरिकेत राहणारा एक सर्वसामान्य माणूस. चार मुलं, बायको असं कुटुंब. रिकी खरंतर व्यवसायानं ग्राफिक डिझायनर आहे. आता हा रिकी भारतामध्ये प्रसिद्ध व्हायचं तसं कुठलंही कारण नव्हतं. पण तो फेमस झाला, कारण तो बॉलिवूडच्या गाण्यांवर डान्स करतो आणि त्याच्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करतो. रिकीला आता ‘डान्सिंग डॅड’ म्हणून ओळखलं जातंय.\nरिकीच्या मुलांनी त्याला मागच्या वर्षी टिकटॉकवर अकाउंट सुरू करून दिलं. टिकटॉकवरच त्यानं बॉलिवूडच्या गाण्यावर व्हिडिओ करून पोस्ट केला. त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. मग त्याला कोणीतरी इन्स्टाग्रामकडे वळण्याचा सल्ला दिला.\nरिकीचे व्हिडिओ फार मोठे नसतात. पण बॉलिवूडमधल्या अनेक गाजलेल्या गाण्यांवर त्यानं व्हिडिओ पोस्ट केले आहेत. ‘शोले’मधलं ‘मेहबुबा मेहबुबा’, ‘लगान’मधलं ‘किसलिये राधा जले’, अशा गाण्यांबरोबरच ‘नवराई माझी लाडाची गं’, ‘लुंगी डान्स’, अशा अनेक लोकप्रिय असलेल्या गाण्यांवर त्यानं ठेका धरला आहे. त्याशिवाय ‘ओले ओले’, ‘आजा माही वे’, ‘दरिया किनारे एक बंगलो गं पोरी’, ‘आया हे राजा लोगो रे लोगो’, ‘चाक धूम धूम’ अशा असंख्य गाण्यांवर रिकीनं डान्सचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत.\nएवढंच नव्हे तर मराठीतल्या ‘शांताबाई’ या अति फेमस गाण्यावरही तो नाचला आहे. ‘कोंबडी पळाली’, आनंद शिंदेचं ‘उडू उडू झालंया’, ‘तुझ्या प्रीतीचा विंचू मला चावला’, ‘नवरी नटली अगं बाई सुपारी फुटली’, ‘रुपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना’, मुळशी पॅटर्ममधलं ‘आरारारा आरारा..’ याही गाण्यांवर त्यानं डान्स केला आहे.\n‘फादर्स डे’ला ‘पापा केहते है’ या गाण्यावर रिकीनं डान्स केला होता. तर, ‘मदर्स डे’ला ‘ये बंधन तो प्यार का बंधन है’वर होळीच्या दिवशी ‘रंग बरसे’ आणि आत्ताच होऊन गेलेल्या स्वातंत्र्यदिनी ‘चक दे इंडिया’वरही तो नाचला आहे. कधी तो स्वतःच गाणी शोधतो, तर कधी लोक त्याला गाणी सुचवतात.\nया डान्सिंग डॅडची मुलं ऑड्री आणि डालिनसुद्धा अधूनमधून बाबांना साथ देत असतात. डान्सचा व्हिडिओ\nघराबाहेर शूट केलेला असेल तर व्हिडिओमध्ये दोन डॉबरमन कुत्रीसुद्धा इकडून तिकडे पळतानाही दिसतात. त्यानं बायकोबरोबरही एक-दोन व्हिडिओ केले आहेत. रिकी अधूनमधून इन्स्टा लाइव्ह करून आपल्या फॅन्सबरोबर गप्पाही मारतो. त्याची मुलंही त्या गप्पांमध्ये सहभागी होतात.\nगाण्यातले शब्द कळत नसले, तरी ठेका पकडून रिकी डान्स करत असतो. गाणं म्हणणारी स्त्री असो अथवा पुरुष, रिकी तेवढ्याच उत्साहानं नाचताना दिसतो. डान्समधली प्रत्येक स्टेप तो मनापासून एन्जॉय करतो, त्यामुळं आपल्यालाही बघताना मजा येते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lifecoach45.com/2020/06/", "date_download": "2021-09-26T21:35:10Z", "digest": "sha1:HOMCGXYPB7YJVEOYMG3F7RXZTCXSVVNA", "length": 5974, "nlines": 82, "source_domain": "lifecoach45.com", "title": "June 2020 » Life Coach", "raw_content": "\nPranayama sitting position कशी असावी ध्यान करत असताना मस्तक आणि मान ही सरळ व जमिनीशि काटकोंन करणारी\n100% प्रकाशमय Meditation कसे करावे\n100% प्रकाशमय Meditation कसे करावे तुमच्या हृदयात एक ज्योत जळते आहे आणि तुमचे शरीर केवळ त्या ज्योतीभोवतीचे प्रकाशयुक्त वलय (ऑरा) आहे.\nपावसात अशी घ्या पायांची काळजी मान्सूनमध्ये पायाच्या साफ सफाईकडे दुर्लक्ष केल्यास तुम्ही संक्रमणाचे शिकार होऊ शकता जाणून घ्या,\nसोनेरी प्रकाशावर Meditation हे ध्यान तुम्ही दिवसातून किमान दोन वेळा करा. पहाटेची वेळ यासाठी सर्वोत्तम आहे.\nध्यानात डोळ्यांची स्तिथि कशी असावी तुमचे डोळे बंद करून घ्या; पण हे डोळे मिटणे पूरेसे नाही. पूर्णतः मिटवणे\nWorry free कसे व्हाल 2020 तूम्ही ध्यानाला बसता त्यावेळी लक्ष विचलित करणारं असं काही जवळपास असू देऊ नका. फोन बाजूला काढून ठेवा\nDisease चे आत्मज्ञानात रूपांतरण\nDisease च��� आत्मज्ञानात रूपांतरण Disease चे आत्मज्ञानात रूपांतरण जे काही विद्यमान आहे त्याचा विनाअट आंतरिक स्वीकार करणं म्हणजे समर्पण, असं म्हणताना या क्षणी आपण तुमच्या जीवनाविषयी बोलत आहोत,तुमच्या एकूण जीवनस्थितीविषयी नाहीकिंवा जीवनदशेविषयी नाही.व्याधी किंवा आजारपण तुमच्या जीवनदशेचा एक भाग आहे. म्हणजे ज्याला भूतकाळ आहे, तसाच भविष्यकाळही आहे. जोपर्यंत तुम्ही वर्तमानात जागृतपणे उपस्थित राहून तुम्हाला … Read more\nPresent Time हाच आपला आहे\nPresent Time हाच आपला आहे मन नेहमीच वर्तमान नाकारीत असतं, वर्तमान क्षणापासून ते पळ काढत.दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास तुम्ही जितकं मनाशी नातं सांगाल तितका त्रास तुम्हाला होतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/special/maharashtra-mlas-get-additional-one-cr-25567/", "date_download": "2021-09-26T21:24:55Z", "digest": "sha1:QT42Z55MYWLQPQNMCNCPFBFZCRCJGFMB", "length": 10585, "nlines": 73, "source_domain": "thefocusindia.com", "title": "महाराष्ट्रातील ३६६ आमदारांची आणखी चांदी, विकास निधीत घसघशीत वाढ होणार | Maharashtra MLAs get additional one cr", "raw_content": "\nHome विशेष महाराष्ट्रातील ३६६ आमदारांची आणखी चांदी, विकास निधीत घसघशीत वाढ होणार\nमहाराष्ट्रातील ३६६ आमदारांची आणखी चांदी, विकास निधीत घसघशीत वाढ होणार\nमुंबई : राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटीची वाढ करण्यात आली आहे. आमदारांना दरवर्षी स्थानिक विकास निधीअंतर्गत आता तीन कोटी रुपये मिळणार आहेत. गेली दहा वर्ष प्रत्येक आमदारास दोन कोटी रुपयांचा विकास निधी मिळत होता. Maharashtra MLAs get additional one cr\nराज्य विधिमंडळात विधान परिषदेचे 78 आणि विधानसभेचे 288 असे राज्यात एकूण ३६६ आमदार आहेत. त्यांना स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 2 कोटी रुपये निधी दिला जात होता. अलिकडच्या काळात बांधकाम साहित्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे विकास निधीत वाढ करण्याची मागणी आमदार सातत्याने करत होते. वर्ष 2020-21च्या अर्थसंकल्पात आमदार निधीत एक कोटी वाढ करण्याची घोषणा झाली होती; मात्र तो वाढीव निधी प्राप्त झाला नव्हता.\nपुदुच्चेरीतील काँग्रेस सरकार अल्पमतात, आघाडीतील दोन आमदारांचे राजीनामे\nया निधीतील 30 टक्के निधी पूर्वी झालेल्या विकास कामांच्या देखभालीवर खर्च करण्यात येणार आहे. तसेच त्यातील 10 टक्के निधी राज्य शासनाच्या इतर योजेनेतून उभ्या राहिलेल्या वास्तूंच्या देखभालीवर तातडीची बाब म्हणून खर���च करण्यात येणार आहे.\nमंगळवारी (ता. 23) नियोजन विभागाने त्याबाबतचा शासन निर्णय जारी केला. 2020-21पासून प्रत्येक आमदाराला दरवर्षी 3 कोटी रुपयांचा विकास निधी प्राप्त होण्यास मंजूरी देण्यात येत असल्याचे या निर्णयात म्हटले आहे.\nPreviousसांगलीप्रमाणेच अन्य महापालिका तसेच जिल्हा परिषदांमध्येही भाजपाला धोबीपछाड देऊ, नाना पटोले यांचा विश्वास\nNextपूजा चव्हाण प्रकरण “सायडिंगला” टाकून संजय राठोडांवर पोहरादेवीला गर्दी जमविल्याबद्दल कारवाईचा डाव; नियम तोडल्यास उध्दव ठाकरे जवळच्या व्यक्तीलाही सोडणार नसल्याचे राऊतांचे विधान\nSARTHI PUNE : छत्रपती संभाजीराजे ‘सारथी’ चे सारथी यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित ; संभाजीराजेंच ट्विट\nWATCH : बीड जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण, पिकांचे नुकसान; गावांचा संपर्कही तुटला\nWATCH : ‘मी साताऱ्याचा जिल्हाधिकारी होतो’, अजित पवारांकडून बोलताना पुन्हा घडली चूक\nम्हणे, मोदींपेक्षा ममता लोकप्रिय; 2024 पर्यंत थांबा NOTA पेक्षा कमी मते मिळतील; सुवेंदू अधिकारींचे प्रत्युत्तर\n‘भारत बंद’ दरम्यान शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी नाही , सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था\nWATCH : ईडीची नोटीस म्हणजे फॅशन झाली आहे – खा. सुप्रिया सुळे\nभाजपचं ठरलंय, लढाई 51टक्क्यांची; आघाडीची रिक्षा पंक्चर करायची; बावनकुळेंचा एल्गार\nWATCH : अवैध वाळू उपसणाऱ्या १० बोटी केल्या जप्त, पुणे जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्याचा गनिमी कावा\nही आहेत भारतातील बारा स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे.. तुम्ही पाहिलीत\nक्रोध नको; पण संतापाने ओरडून सांगा..आम्हाला ५० टक्के आरक्षण हवंय सरन्यायाधीशांची महिला वकिलांना साद\nआमिर खानचा लाल सिंह चड्ढा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली , 2022 मध्ये या तारखेला रीलिज होईल चित्रपट\nIAF Air Show : 13 वर्षांनी काश्मिरात IAFचा एअर शो; डल लेकवर स्काय डायव्हिंग, विमानांच्या चित्तथरारक कसरती\nShivSena vs NCP : आधी उद्धव ठाकरे आता संजय राऊतांची थेट राष्ट्रवादी काँग्रेसला तंबी आमचं ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत ….\nUP Cabinet Expansion : योगी मंत्रिमंडळाचा विस्तार, काँग्रेस सोडून आलेल्या जितीन प्रसाद यांना कॅबिनेट, सहा नेते राज्यमंत्री\nBharat Bandh : शेतकरी आंदोलकांच्या “भारत बंद”साठी उद्या महाराष्ट्रात काँग्रेस उतरणार रस्त्यावर\nहबल टेलिस्को��ने टिपले आकाशगंगेतील स्पार्कलिंग स्टारफिल्ड (आकाशगंगेत असलेले चमकदार तारांगण)\n६५ तासांत २४ बैठका : पंतप्रधान मोदींचा व्यग्र अमेरिका दौरा ठरला अर्थपूर्ण आणि फलदायी\nमोदींपेक्षा ममता बॅनर्जी लोकप्रिय; सध्या योगीच सगळे ठरवतात; खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा अजब दावा\nDelhi Metro : 3.55 मिलियन कार्बन क्रेडिट्सच्या विक्रीतून दिल्ली मेट्रोने केली 19.5 कोटींची कमाई\nनक्षलवादाचा शेवट जवळ आलाय; त्यांची आर्थिक कोंडी करा; गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://time.astrosage.com/holidays/cambodia?year=2020&language=mr", "date_download": "2021-09-26T22:48:07Z", "digest": "sha1:TNCRQIQENC4TPOAJAVOGWSP2WVK3WWHE", "length": 4002, "nlines": 46, "source_domain": "time.astrosage.com", "title": "Cambodia Holidays 2020 and Observances 2020", "raw_content": "\nहोम / सुट्ट्या / कंबोडिया\nसुचवलेले देश: भारत संयुक्त राज्य अमेरिका यूनाइटेड किंगडम ऑस्ट्रेलिया कॅनडा\n1 जानेवारी, बुधवार New Year सार्वजनिक सुट्टी\n7 जानेवारी, मंगळवार Victory over Genocide Day सार्वजनिक सुट्टी\n8 जानेवारी, बुधवार International Women’s Day सार्वजनिक सुट्टी\n1 मे, शुक्रवार Labour Day सार्वजनिक सुट्टी\n13 मे, बुधवार King’s Birthday सार्वजनिक सुट्टी\n21 जून, रविवार Father’s Day पर्व\n24 सप्टेंबर, गुरूवार Constitutional Day सार्वजनिक सुट्टी\n15 ऑक्टोबर, गुरूवार Commemoration Day of King’s Father सार्वजनिक सुट्टी\n29 ऑक्टोबर, गुरूवार King’s Coronation Day सार्वजनिक सुट्टी\n9 नोव्हेंबर, सोमवार Independence Day सार्वजनिक सुट्टी\nसुट्ट्या आणि पर्व पहा\nदेश: देश निवडा अफगाणिस्तान अल्बानिया अल्गेरिया अमेरिकन समोआ एंडोरा अंगोला एंगुइला अंतिगुया आणि बार्बूडा अर्जेंटीना आर्मीनिया अरूबा ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रिया अजरबाइजान बहरीन बांग्लादेश बारबाडोस बेलोरूस बेल्जियम बेलीज बेनिन बरमूडा बोलीविया बोस्निया आणि हर्जेगोविना ब्राझिल कंबोडिया कैमरून कॅनडा केप वर्दे डेन्मार्क मिस्र फेनलँड जर्मनी घाना यूनान हॉंगकॉंग भारत इंडोनेशिया आयर्लंड इजराइल कुवेत लेबनान मलेशिया मॅक्सिको नायजेरिया पाकिस्तान पोलंड पोर्तुगाल रोमानिय रूस सिंगापुर दक्षिण अफ्रीका दक्षिण कोरिया स्वीडन थाईलँड तुर्की संयुक्त अरब अमीरात यूनाइटेड किंगडम संयुक्त राज्य अमेरिका वियतनाम\nआमच्या बाबतीत | संपर्क करा | अटी आणि नियम | निजता संबंधित नीती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/kokan/mp-vinayak-raut-comment-212556", "date_download": "2021-09-26T22:46:28Z", "digest": "sha1:CX2P2MLHFQN2J77LO3JSJZ7JCWLOXCIL", "length": 24697, "nlines": 219, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शिवसेनेला संपवण्याची भाषा करणारे विसर्जित", "raw_content": "\nमालवण - शिवसेना संपविण्याची भाषा अनेकांनी केली; मात्र अशी भाषा करणारेच विसर्जित झाले व याउलट शिवसेना फोफावत राहिली. शिवसेना हे एक कुटुंब असून या कुटुंबात आज आंबडोसचे नेतृत्व, माजी सरपंच दिलीप परब, दिगंबर नके यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी प्रवेश केला. येत्या काळात संपूर्ण आंबडोस गाव शिवसेनेच्या पाठीशी राहील, असा विश्‍वास खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला.\nशिवसेनेला संपवण्याची भाषा करणारे विसर्जित\nमालवण - शिवसेना संपविण्याची भाषा अनेकांनी केली; मात्र अशी भाषा करणारेच विसर्जित झाले व याउलट शिवसेना फोफावत राहिली. शिवसेना हे एक कुटुंब असून या कुटुंबात आज आंबडोसचे नेतृत्व, माजी सरपंच दिलीप परब, दिगंबर नके यांच्यासह शेकडो ग्रामस्थांनी प्रवेश केला. येत्या काळात संपूर्ण आंबडोस गाव शिवसेनेच्या पाठीशी राहील, असा विश्‍वास खासदार विनायक राऊत यांनी येथे व्यक्त केला.\nआंबडोस येथील रवळनाथ मंदिरात आयोजित कार्यक्रमात आंबडोसचे माजी सरपंच दिलीप परब, दिगंबर नके यांच्यासह ग्रामस्थांनी खासदार राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत शिवबंधन बांधले.\nयावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, संजय गावडे, मंदार गावडे, आशिष परब, बाळ महाभोज, विजय पालव, अमित भोगले, बाबी जोगी, मंदार शिरसाट, विशाल धुरी, दिनेश चव्हाण, आतू फर्नांडिस, श्री. सावंत, उपसरपंच भारती आयरे, ग्रामपंचायत सदस्य शुभांगी कदम, बाबू परब, शीतल कदम, दयानंद पाटकर व ग्रामस्थ उपस्थित होते.\nखासदार राऊत म्हणाले, ‘‘प्रत्येक वाडीत कृषी बॅंक व्हावी, यासाठी आपले प्रयत्न आहेत. स्वयंरोजगाराच्या माध्यमातून घरच्या घरी पैसे कसे कमविता येतील, यादृष्टीकोनातून अनेक योजना आहे. त्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यायला हवा.\nआमदार नाईक म्हणाले, ‘‘आंबडोसचे माजी सरपंच दिलीप परब, दिगंबर नके यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्वांना योग्य मानसन्मान दिला जाईल. ग्रामस्थ जी भूमिका मांडतील, ती पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहील.\nखासदार राऊत, आमदार नाईक यांच्या माध्यमातून गावातील अनेक विकासात्मक कामे मार्गी लागली आहेत. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळेच आम्ही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे यापुढे १०० टक्के गाव सेनेच्या पाठीशी, राहील असा विश्‍वास दिलीप परब यांनी यावेळी दिला.\nआमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून अनेक विकासात्मक कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे येथील जनता पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्‍वास टाकून त्यांना आमदार बनवतील. ते मंत्रीही होतील.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अ���ास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृ���ी बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर��फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/50740#comment-3271432", "date_download": "2021-09-26T22:20:32Z", "digest": "sha1:JPPLFJSJ2SZKUE2IZXFQXP6U5O7DV6ON", "length": 52436, "nlines": 312, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गणेशोत्सव २०१४: समारोप आणि आभारप्रदर्शन | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गणेशोत्सव २०१४: समारोप आणि आभारप्रदर्शन\nगणेशोत्सव २०१४: समारोप आणि आभारप्रदर्शन\nमराठी माणसासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला गणेशोत्सव 'मायबोली.कॉम'ने सर्वप्रथम ऑनलाईन स्वरूपात सुरु केला. ह्या उत्सवाचे यंदाचे पंधरावे वर्ष होते गणेशोत्सव पार पाडण्यासाठी पडद्यामागील अनेक जणांचा हातभार लागला. त्यांच्या योगदानाशिवाय उत्सव पार पडणे शक्य नव्हते. त्यामुळे मंडळी घरचीच असली तरीही त्यांचे आभार मानण्यासाठी हा आभारप्रदर्शनाचा गोड कार्यक्रम.\nसर्वप्रथम गणेशोत्सवातील सर्व स्पर्धा आणि उपक्रमांना भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व मायबोलीकरांचे मन:पूर्वक आभार. सर्वांच्या सक्रिय सहभागाशिवाय हा उत्सव पार पडणे शक्य नव्हते. 'असाच उत्साह कायम राहू दे आणि दिवसेंदिवस वृद्धिंगत होऊ दे' हीच गणरायाचरणी प्रार्थना\nआम्हां सर्वांना यंदाच्या गणेशोत्सव मंडळात काम करण्याची संधी दिल्याबद्दल तसेच उत्सवादरम्यान वेळोवेळी तांत्रिक मदत केल्याबद्दल अ‍ॅडमिन आणि वेबमास्तर ह्यांचे आभार. प्रताधिकार तसेच इतर कायदेशीर बाबींबद्दल लागेल ती मदत केल्याबद्दल चिनूक्सचे आभार.\nगणेशोत्सवाचा महत्त्वाचा भाग असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे वेगवेगळे कार्यक्रम सादर करून गणेशोत्सवाची रंगत वाढवल्याबद्दल खालील मायबोलीकरांचे संयोजक मंडळातर्फे विशेष आभार\n- गणेश प्रतिष्ठापनेवरील श्र्लोक गायन : कौस्तुभ परांजपे (रैना यांच्या विनंतीवरुन, त्यामुळे रैना यांचे ही आभार\n- गणेश प्रतिष्ठापना व इतर प्रकाशचित्रे- इंद्रधनुष्य आणि जिप्सी\n- गणेशाचे जलरंगातील चित्र : अजय पाटील\n- ज्ञानेश्वरीतील श्री गणेशवर्णन व गणेशवंदन ह्याबद्दलचे लेखन : शशांक पु���ंदरे\n- गायन- ओंकार देशमुख\n- वादन- केदार देशमुख (तबला), ओंकार दिवाण (सिंथेसायजर)\n- बाप्पा माझ्या मनातला -फोटो फीचर : अनन्या\n- विजया बाई आणि आपण : चिनूक्स\n- आसनम् समर्पयामि : नीधप\n- क्वीलिंगचा बाप्पा : प्राजक्ता शिरीन\n- जाहिराती, चित्रफलक साहाय्य ह्याकरिता नीलू, नील वेदक आणि कविन ह्यांचे आभार.\n- पाककृती स्पर्धा हा मायबोली गणेशोत्सवातला अतिशय महत्त्वाचा आणि सगळ्यांसाठी अतिशय जवळचा भाग. स्पर्धा ठरवताना नियमांमध्ये कसल्याही त्रुटी राहू नयेत ह्यासाठी यंदा आम्ही नियमांचा अंतिम मसुदा मंडाळाबाहेरील व्यक्तींकडून तपासून घेण्याचे ठरवले होते. ह्या कामात मदत केल्याबद्दल तसेच काही महत्त्वाच्या सुचवण्या केल्याबद्दल मायबोलीकर मृण्ययी ह्यांचे आभार.\n- बालचमूंच्या उत्साही सहभागाचं खास आकर्षण असलेली चित्रं नीलू यांनी काढून दिली तसेच बच्चेकंपनीचं कौतुक करण्यासाठी दिलेली प्रशस्तिपत्रके तयार करण्यासाठी मायबोलीकर पेरू आणि कविन या सर्वांचे आभार.\nसरते शेवटी विशेष आभार मानावेसे वाटतात ते 'सुरक्षेचा श्रीगणेशा' ह्या कार्यक्रमाची चित्रे काढून देण्यार्‍या गार्गी दत्ता ह्यांचे. ही संकल्पना सर्वात पहिली पक्की झाली असली तरी गणेशोत्सव तोंडावर आला तरी आम्हाला त्यासाठी समर्पक चित्रे काढून मिळेनात. अगदी अचानक चैतन्य दीक्षित यांच्या या सहकारी मैत्रिणीने मदतीची तयारी दर्शवली गंमत म्हणजे, ती स्वतः बंगाली असल्याने तिला मजकूर, त्यातली मजा स्वतः वाचून समजत नव्हती. चैतन्य यांनी ती कामगिरी पार पाडली व योग्य अर्थच्छ्टा समजावून अतिशय समर्पक अशी सुंदर चित्रे आपल्या सर्वांसमोर मांडली. याबद्दल गार्गी यांचे आभार मानले असता -\"भगवान के काम के लिए 'थँक्स' बोलके मुझे पाप मत लगाओ गंमत म्हणजे, ती स्वतः बंगाली असल्याने तिला मजकूर, त्यातली मजा स्वतः वाचून समजत नव्हती. चैतन्य यांनी ती कामगिरी पार पाडली व योग्य अर्थच्छ्टा समजावून अतिशय समर्पक अशी सुंदर चित्रे आपल्या सर्वांसमोर मांडली. याबद्दल गार्गी यांचे आभार मानले असता -\"भगवान के काम के लिए 'थँक्स' बोलके मुझे पाप मत लगाओ\" असं गोड उत्तर मिळाल्यावर आम्ही काय बोलणार\" असं गोड उत्तर मिळाल्यावर आम्ही काय बोलणार कोणतंही काम पूर्ण करताना हजारो अनाम हात त्यापाठी कसे लागलेले असतात याची प्रचिती इथे आली.\nयंदाच्या गणेशोत्सव संयोजन मंडळात आम्ही सगळे अगदी योगायोगाने आलो. स्वयंसेवकांअभावी यंदा मायबोलीचा गणेशोत्सव होऊ शकणार नाही हे वाचताच मागचा पुढचा विचार न करता आम्ही सर्वांनी पाऊल पुढे टाकले. हातात अत्यंत कमी वेळ शिवाय प्रत्येकाला अनेक व्यवधानं - कुणाच्या शिफ्ट्स, तर कुणाच्या घरी बाळराजांचं आगमन, कुणाला अचानक ऑनसाईट व्हिजिट तर कुणाच्या घरी उद्भवलेलं संकट परंतु मायबोली आणि व्हॉट्स अ‍ॅप यांच्या माध्यमातून हातात हात धरुन हा उपक्रम व्यवस्थितपणे पार पाडायचा प्रत्येकाने निश्चयच केला होता . कमी वेळात पण सर्वसमावेशक असे खेळ आणि स्पर्धा निवडणे, त्यांची जाहीरात करुन ते यशस्वीपणे अंमलात आणणे सोपे नव्हतेच. उत्सव सुरू झाल्यावर प्रत्येक उपक्रमाचं, स्पर्धेचं, संयोजनाचं मायबोलीकरांनी केलेलं कौतुक वाचताना मिळणारं समाधान शब्दांपलीकडचं आहे. नेमून दिलेला 'मुख्य संयोजक' आणि 'सल्लागार' नसतानाही गोष्टी पार पडलेल्या पाहून मायबोलीवरची मंडळे 'सेल्फ सफिशंट' किंवा 'स्वयंपूर्ण' होण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहेत असं म्हणावसं वाटतं.\nमायबोलीचे असे उपक्रम म्हणजे एक संघ म्हणून काम कसे करावे याची कार्यशाळाच असते. कधी न पाहिलेल्या, बोललेल्या लोकांशी जुळवून महिनाभर काम करत एखादे साध्य साधायचे ही गोष्टच मुळात दुर्मिळ आहे. मायबोली आपल्याला ही संधी देऊ करते. मायबोलीवरचे उपक्रम सुरू ठेवण्यासाठी मायबोलीकरांनी स्वयंसेवक म्हणून पुढे येणं गरजेचं आहे. यंदा गणेशोत्सव संयोजन मंडळासाठीच्या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद आल्याने उत्सव रद्द होतो की काय अशी परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे सर्व मायबोलीकरांना, विशेषतः नवीन मंडळींना, संयोजन मंडळातर्फे आवाहन की अश्या मंडळामध्ये नक्की भाग घ्या कारण हा अतिशय आनंददायी अनुभव असतो.\nगणेशोत्सवाच्या संयोजनात काही त्रुटी राहून गेल्या असल्याची नम्र जाणीव आम्हाला आहे. तर त्याबद्दल तसेच तुम्हाला काय आवडलं,काय नाही, अजून काय करणं शक्य होतं ह्याबद्दलची आपली मते ह्या धाग्यावर नक्की मांडा. आगामी मंडळांना ह्या सूचनांचा निश्चित उपयोग होईल. स्पर्धांचे विजेते निवडण्यासाठी मतदानाची सोय लवकरच उपलब्ध करून देऊ. आपापल्या आवडत्या प्रवेशिकांना नक्की मत द्या.\nअनेक उपक्रमांवर लोकांनी ही कल्पना कुणाची असं विचारलं आहे. तेव्हा आम्ही सांगू इच���छितो की सर्व उपक्रम हे संपूर्ण संयोजक मंडळाच्या शब्दशः 'अहोरात्र' केलेल्या मेहनतीचं फलित आहे.\nकसं जमेल, कसं होईल करता करता आता 'कार्यालय' आवरायची वेळ आली की आवंढा येतोच. गाठीशी आलेले अनेक नवे अनुभव, नवीन शिकलेल्या अनेक गोष्टी, मनभर आनंद आणि किंचित चुटपूट लागली की निरोपाची वेळ येते.\nनिरोप घेता घेता, आपण मायबोलीतर्फे आजवर जिथे जिथे असा आनंद पसरवला आहे त्या संस्थांची नावे गुंफून मायबोलीकर उदयन... यांनी हा अक्षर गणेश तयार केला आहे ज्यात रंग भरलेत नीलू यांनी. काही क्षणांसाठी का होईना मायबोलीने तिथे हसू फुलवले तोच आनंद आशीर्वादाच्या रूपात आपल्या सर्वांच्या पाठीशी सदैव राहील. गणपती बाप्पा मोरया\n- २०१४ गणेशोत्सव संयोजन मंडळ\n(आशूडी, उदयन.., चैतन्य दीक्षित, गजानन, जाई., पराग, रीया, स्नेहश्री)\nअस्तित्व, भागिरथ, मैत्री, सावली, शबरी, सुमति, स्नेहालय, स्नेहाधार, आदिनाथ, सुपंथ, लोकबिरादरी, वनवासी, ग्रीन अम्ब्रेला, मनोहर, एकलव्य, प्रगती.\nमंडळी, मायबोली गणेशोत्सव २०१४ मधल्या स्पर्धासाठी मतदान सुरु झालेलं आहे. खालील दुव्यावर तुम्ही आपले मत नोंदवू शकता.\nआता कशाला शिजायची बात\n सुंदर आभारप्रदर्शन. यंदाच्या गणेशोत्सवामधली अनेक कल्पना अभिनव आणि वेगळ्या हटके होत्या. त्यामध्ये कुठेही \"कमी वेळात उरकून टाकल्याचा भाव\" नव्हता हे सर्वात महत्त्वाचे.\nठो उपमा हा खेळ \"भयंकर सुंदर\" होता. झब्बूखेळामधल्या खाद्यपदार्थाच्या अंताक्षरीने फार मजा आणली.\nसुरक्षेचे मंत्र अफलातून होते, चित्रं सुंदर होती आणि समर्पक होती. (धन्यवाद, चैतन्य आणि गार्गी)\nगणपतीमध्ये घरापासून लांब असूनदेखील ऑनलाईन गणेशोत्सवाने भरभरून आनंद दिला. त्यासाठी सर्वांनाच धन्यवाद.\nपुढच्या वर्षी लवकर या.\nअनेक कल्पक उपक्रमांमुळे उत्सव\nअनेक कल्पक उपक्रमांमुळे उत्सव फार छान साजरा झाला, संयोजक. तुम्हा सर्वांचं कौतुक आणि अनेक आभार.\nसुंदर गणेशोत्सव.. स्पर्धा आणि\nसुंदर गणेशोत्सव.. स्पर्धा आणि उपक्रम फारच जबरी होते यंदा.. आणि जबरीच डोकॅलिटी वापरली सगळ्यांनी..\nगणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या...\nमायबोलीच्या गणेशोत्सव उपक्रमाशी संबंधित आणि संयोजक मंडळातील सर्वांचंच अगदी मनापासून कौतुक\n'सुरक्षेचा श्रीगणेशा' ही कल्पना अतिशय सुंदर होती. चित्रकाराच्या ओळखीबद्दल मी अतिशय उत्सुक होते. हा उपक्रम हे यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य\nपुन्हा एकदा, सर्व संयोजकांच्या पाठीवर शाबासकीची थाप.\nसर्व संयोजक ज्या तळमळीने संयोजक मोडात शिरले होते त्याला तोड नाही.\nही तक्रार अजिबात नाही, पण नोंदवावंसं मात्र जरूर वाटतं. यंदा गणेशोत्सवाच्या काही जाहिराती आक्रमक वाटल्या. सादर होणार्‍या उपक्रमांविषयी काहीही कल्पना नसताना 'तुमची डाळ शिजणार नाही' हा नकारात्मक सूर खटकला. एकच जाहिरात एकाच बाफवर (पहिली जाहिरात असतानाही) चार-चार वेळा टाकण्याचं प्रयोजन लक्षात आले नाही. शिवाय दिवाळी अंकाची जाहिरात आल्यावर तत्परतेने लगेचच्याच पोस्टीत गणेशोत्सवाची जाहिरात टाकणे हेही समजले नाही. हे मुद्दाम केलं असेल असं अजिबात म्हणायचे नाही, संयोजकांचं तसं इन्टेन्शन नसेल याची खात्री आहेच, पण एका त्रयस्थ नजरेने पाहताना हे जाणवलं हे लिहावंसं वाटलं. गणेशोत्सव आणि दिवाळी अंक हे दोन्ही मायबोलीचेच उपक्रम आहेत, दोन्हींच्या वेळा बघता हे एकमेकांत पाय अडकवनूच येणार, त्यामुळे दोन संयोजक मंडळांच्यात स्पर्धा नसावी.\nखर्रच खूप मजा आली, आभासी जगात\nखर्रच खूप मजा आली, आभासी जगात आहोत असे वाटले नाही.\nवरच्या सगळ्या प्रतिसादांना +\nवरच्या सगळ्या प्रतिसादांना + १\nसंयोजकांचं खूप कौतुक आणि धन्यवाद\nसर्वांनीच खुप मेहनत घेतली, कौतूक करावे तेवढे थोडेच.\nसंयोजक मंडळातील सर्वांचंच अभिनंदन. खूप मेहनत घेतलीत तुम्ही सार्‍यांनी आणि उत्सव यशस्वी करून दाखवलात.\nमाझा मायबोलीवरचा हा पहिलाच गणेशोत्सव, पण ऋन्मेष यांच्या म्हणण्याप्रमाणे आभासी जगात अहोत असे मुळीच वाटले नाही, लहान मुलांसाठीचे उपक्रम लेकानेही एंजॉय केले.\nसुरक्षेचे मंत्र, ठो उपमा हे तर अफलातून उपक्रम होते. पण झब्बू खेळांतील ६४ कलांची ओळख, पंचमहाभूते, गाडी बुला रही है, खाद्ययात्रा आणि चंद्र दर्शन हे सारेच उपक्रम केवळ आनंददायी होते.\nपा.कृती स्पर्धेच्या नियमांनुसार बनवलेल्या अनेकानेक नाविन्यपूर्ण पा.कृ. वाचायला मिळाल्या. कोतबो ने खो खो हसवले.\nअगदी लहानपणी कॉलनीतील गणपतीबाप्पासमोर १० दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असत, त्यांत भाग घेणे, त्याची मजा लुटणे हे सारे कैक वर्षांनी पुन्हा अनुभवावयास मिळाले.\nबालपणातील गणेशोत्सवाची आठवण ताजी करून दिल्याबद्दल समस्त मायबोली प्रशासन, संयोजन मंडळ व समस्त मायबोलीकरांचे मनः पूर्���क आभार \nखुपच कल्पक आणि कौतुकास्पद\nखुपच कल्पक आणि कौतुकास्पद उपक्रम राबलेत संयोजक \nप्रत्येक उपक्रमा मागची तुमची मेहनत अगदी दिसून येत होती ..\nसंस्थांची नावे गुंफून गणपती चे केलेले रेखाटन पण सुबक ..\nउपक्रम अतिशय उत्तम पार\nउपक्रम अतिशय उत्तम पार पाडल्याबद्दल संयोजक मंडळाचं अभिनंदन.\nअरे काय लाजवताय आभार मानून.\nअरे काय लाजवताय आभार मानून. उलट फोटोशाॅप बिटोशाॅप येत नसताना मी जाहीराती करायला मदत करते म्हंटलं आणि तुम्ही सगळ्यांनीच त्यावर संस्कार करत मिळून पूर्ण केलं म्हणून ममं म्हणायला माझा हातभार लागला.\nत्यानिमित्ताने मी पाॅवर पाॅईंटचा नीट वापर करायला शिकले\nसगळी धावपळ जवळून बघता आली, बरच काही शिकता आलं म्हणून मीच खरं तर आभार मानायला हवेत\nठो उपमा कोतबो पाकृ झब्बू सगळ्यातच मजा आली\nआशूडी, उदयन.., चैतन्य दीक्षित, गजानन, जाई., पराग, रीया आणि स्नेहश्री, संयोजकांअभावी इतक्या वर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव रद्द होण्याच्या बेतात असताना तुम्ही सगळे अगदी ऐनेवेळी धावून आलात आणि गणेशोत्सव उत्तम पार पाडलात\nकुठलाही उपक्रम घाईघाईत उरकलेला वाटला नाही. खाद्यपदार्थ स्पर्धा, फोटोझब्बू, छोट्यांचा चित्रं रंगवा उपक्रम यांसारखे जुने लोकप्रिय उपक्रम राबवत असताना ठो उपमा आणि सुरक्षेचे मंत्र या नव्या कल्पना लोकप्रिय केल्या.\nतुम्हा सगळ्यांचं मनापासून कौतूक आणि धन्यवाद\nपहिल्या दिवशीच मुड ऑफ होता\nपहिल्या दिवशीच मुड ऑफ होता माझा कारण कुठेच गणपतीला जाणार नव्हते.. पण चैतन्य यांच्या श्लोकनेच प्रसन्न सुरुवात केली..\nयावर्षी अजिबातच भाग घेता आला नाही .. तरी खुप धम्माल आली..सगळेच उपक्रम आवडले\nधन्यवाद संयोजक मंडळ नि मायबोली\n२०१४ गणेशोत्सव संयोजन मंडळातील सर्व संचालकांचे मन:पूर्वक आभार. रोजच्यारोज जणू काही प्रतिसादांचा पाऊसच पडत चालला असतानाही सर्व घडामोडीवर (स्वत:ची कामेधामे सांभाळून, प्रसंगी दुर्लक्ष करूनही असेल) आपुलकीने लक्ष देऊन या मंडळींनी यंदाचा गणेशोत्सव बहुगुणी केला.\nया सर्वांचे हार्दिक अभिनंदन.\nयावेळी सहभाग होता त्यामुळे\nयावेळी सहभाग होता त्यामुळे आणखी मज्ज्जा आली .\nपुढच्या वेळी आणखी काही उपक्रमात सामिल व्हायचा मानस आहे\nस्वस्ति, पुढच्या वेळेला संयोजनात सहभागी व्हा जास्त मजा येते.\nमला नव्हतं वाटलं की मी हे वाक्य कधी लिहीन पण पुन��हा संयोजन करायला आवडेल\nयावर्षी खुप गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या. त्यांचा पर्सनल लाईफ मधे फायदा होईला सुरुवात झालीये.\nप्रत्येक संयोजकाकडुन त्यांच्याही नकळत खुप गोष्टी शिकले. यावर्षी संयोजनाने मला काय शिकवलं असेल तर पेशन्स माझ्या मधली ही कमतरता ओव्हरकम करण्याची सुरुवात या संयोजनाने करुन दिली.\nप्रत्येक संयोजकाला पर्सनली थँक्स\nप्रत्येक उपक्रम, स्पर्धा, खेळ यशस्वी होण्यात आम्हा संयोजकांबरोबरच सगळ्याच मायबोलीकरांचा वाटा आहे त्याबद्दल तुमचे आभार\nया वर्षी मी काही न ठरवता संयोजनात आले त्या मागे गणरायाचाच हात असावा याची खात्री आहे.\nमला ही संधी दिली त्याबद्दल अ‍ॅडमिन यांचे आभार.\nही पोस्ट संयोजक म्हणून न लिहिता रीया म्हणुन लिहितेय हे सगळं बोलले नसते तर रुखरुख राहुन गेली असती\nसर्वांना पुन्हा एकदा मनापासून\nसर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद\nइंद्रधनुष्य यांचे नाव नजरचुकीने लिहायचे राहून गेले होते ते लिहीले आहे.\n@मंजूडी, तुमच्या सूचनांचं स्वागत आहेच तरीही काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. दिवाळी अंक आणि गणेशोत्सव दोन्ही मंडळात कुठलीही स्पर्धा असण्याचं कारण नाही. ते दोन वेगळे उपक्रम आहेत. कालावधी एकच येत असल्याने दोन्हींच्या जाहिराती एकदम दिसू लागतात. बातमी फलकांवर जाहिराती कशा दिसतायत यापेक्षा कार्यकर्त्यांची उपलब्धता आणि जाहिरातीच्या वाचकवर्गाची वेळ साधणे याला प्राधान्य आहे. त्यामुळे दिवाळी अंक व गणेशोत्सव यांच्या जाहिराती एकाखाली एक दिसल्या तर तो नाईलाज समजावा. तसेच पुन्हा पुन्हा मायबोली चाळत बसण्यापेक्षा वर आलेल्या बाफांवरच जाहिरात टाकणे सोयीचे होते. काहीवेळा चुकून पुन्हा पुन्हा जाहिराती टाकल्या गेल्या जे नंतर सुधारण्यात आले. मायबोलीकर अशा किरकोळ गोष्टी समजून घेतील अशी अपेक्षा आहे. शेवटचा मुद्दा, नकारात्मक सूर हेच त्या जाहिरातीचे वैशिष्ट्य होते असे समजले तर खटकणार नाही, कारण ते फक्त उत्सुकता वाढवण्यासाठी होते जे साध्य झाले.\nछान पार पडला कार्यक्रम, सर्व\nछान पार पडला कार्यक्रम, सर्व संबंधितांचे अभिनंदन गार्गी दत्ता यांचेही खास कौतुक गार्गी दत्ता यांचेही खास कौतुक त्यांची चित्रे खूप आवडली \nबाकी खाद्य झब्बू अणि कशाला शिजायची बात हे कार्यक्रम मला सर्वात आवडले\nअभिनंदन मंडळ मस्त झाला\nअभिनंदन म��डळ मस्त झाला गणेशोत्सव. तुम्हा सर्वांचे कौतुक आणि धन्यवाद.\nसुरक्षेबद्दल दिलेल्या सर्व टिप्स आवडल्या. पाककृती स्पर्धेची कल्पना आवडली. झब्बूसाठी निवडलेले सगळे विषय मस्त होते. आणि हे तुमचे मनोगत व आभार प्रदर्शन म्हणजे आयसिंग ऑन द केक.\nआणि हो हा अक्षर गणेश, त्यामागची कल्पना अतिशय भारी आहे.\nसंयोजक आणि भाग घेतलेल्या\nसंयोजक आणि भाग घेतलेल्या माबोकरांचं अभिनंदन आणि कौतुक आणि गार्गी यांनाही धन्यवाद .\nअभिनंदन मंडळी. धमाल आली\nअभिनंदन मंडळी. धमाल आली गणेशोत्सवात. सगळेच उपक्रम कल्पक, नावीन्यपूर्ण होते. माझे दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे राहून गेले पण ती कसर ठो देऊन भरून काढता आली.\nसंयोजकांचा वावर मंडपात आणि मंडपाबाहेरही सतत जाणवत होता आणि तो अगदी प्रसन्न होता.\nयंदाची पाककृती स्पर्धाही आगळीवेगळी होती.यानिमित्ताने अनेक नव्या पाक-कला-कृती पाहायला मिळाल्या यत काही जुन्याच पाककृती नव्याने पाहिल्यावर करून पाहाव्याश्या वाटल्या. नियम काटेकोरपणे शब्दांत बसवणे कठीण असते तरीही हवे तिथे लगेच स्पष्टीकरण दिले गेले.\nता.क. ठो उपमासाठी मूळ कथा कोणी लिहिली होती हे सांगितलेले माझ्या नजरेतून सुटलेय का\nविजयाबाई आणि सुरक्षेचा श्रीगणेशा आवडले.\nदिवाळीच्या वेळीसुद्धा अशी सुरक्षा सिरीज करता येईल.\nभरतदादा आणि सगळेच : ठो उपमा\nभरतदादा आणि सगळेच :\nठो उपमा या कल्पनेचा उगम फारएंड यांच्या लेखातून झाला. त्यावरुन खेळ तयार करायची कल्पना आशूडीची. कथेचे ५०% लेखन आशूडी आणि ५०% मी व स्नेहश्री यांनी केले. इतर संयोजकांचाही यातल्या अनेक कामात मोठा वाटा होताच\nमस्त झाला गणेशोत्सव. संयोजक\nमस्त झाला गणेशोत्सव. संयोजक मंडळाने भरपूर मेहनत घेतलेली कळत होती.\nया वेळचा गणेशोत्सव खर्‍या\nया वेळचा गणेशोत्सव खर्‍या अर्थाने संयोजक मंडळाची कसोटी पाहणारा होता. ऊशिरा झालेली घोषणा , हाती ऊपलब्ध असणारा कमी वेळ , एकमेकांना अनोळखी यावर मात करुन हा उपक्रम यशस्वी करणे हे मोठे आव्हान होते. आत्मस्तुतीचा दोष पत्करुन सांगावस वाटतय की हो यावेळच संयोजक मंडळ त्यात बर्याच प्रमाणात यशस्वी ठरलेल आहे.\nकामाला सुरुवात केली तेव्हा पाटी कोरी होती. पण एक मात्र होत ज्या तडफेन आम्ही काम सुरु केल ती तडफ आम्ही शेवटपर्यत कायम ठेवली. कोणीही माग हटल नाही. हे श्रेय सर्व संयोजकांच आहे. यातही बर्‍याच अ��चणी आल्या. पण त्यांनाही आम्ही धीराने तोंड दिलं. हळूहळू त्याला आकार येऊ लागला. ऊपक्रम , स्पर्धा साकार झाले. त्यांच दृश्य रुप तुम्हा सर्वासमोर आहेच.\nआमच्या या धडपडीला तुम्ही मायबोलीकरांनीही ऊत्तम साथ दिलित. पाककृती स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद खरच सुखावून गेलाय. तीच गोष्ट सर्व सांस्कृतिक कार्यक्रम, इतर ऊपक्रम व कोतबोचीही. रंगात / गणोबा हे ऊपक्रम बच्चेकंपनीने यशस्वी केले.महत्वाच म्हण्जे हे सर्व कोणत्याही वादाविना यशस्वीपणे पार पडलं. संयोजक म्हणून आमच्या धडपडीची मायबोलीकरांनी दिलेली ही मोलाची पावती आहे. सर्व मायबोलीकरांचे मनापासून आभार \nवैयक्तिकरित्या मला पराग , आशूडी , चैतन्य , गजानन यांच्याकडून खूप शिकायला मिळालं ( प्रत्यक्ष गजानन मंडळात असल्याने बाप्पांनी त्यांचा सहभाग नोंदवला होताच ). रीया, ऊदय, स्नेहश्री यांचाही सहभाग मोलाचा आहे.\nथोड्याच कालावधित आम्ही सर्व संयोजक एकमेकांचे मित्र बनलो. हे मैत्र असच राहाव अस मनापासून वाटतं.\nया ऊपक्रमात संयोजक म्हणून काम करायची जबाब्दारी दिल्याबद्द्ल मायबोली अ‍ॅडमिन यांचे आभार.\nमायबोलीचे असे उपक्रम म्हणजे एक संघ म्हणून काम कसे करावे याची कार्यशाळाच असते. कधी न पाहिलेल्या, बोललेल्या लोकांशी जुळवून महिनाभर काम करत एखादे साध्य साधायचे ही गोष्टच मुळात दुर्मिळ आहे. मायबोली आपल्याला ही संधी देऊ करते. मायबोलीवरचे उपक्रम सुरू ठेवण्यासाठी मायबोलीकरांनी स्वयंसेवक म्हणून पुढे येणं गरजेचं आहे. यंदा गणेशोत्सव संयोजन मंडळासाठीच्या आवाहनाला अत्यल्प प्रतिसाद आल्याने उत्सव रद्द होतो की काय अशी परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे सर्व मायबोलीकरांना, विशेषतः नवीन मंडळींना, संयोजन मंडळातर्फे आवाहन की अश्या मंडळामध्ये नक्की भाग घ्या कारण हा अतिशय आनंददायी अनुभव असतो. +११११११११\nलोकहो, पुढिल गणेशोत्सव असाही दणक्यात साजरा होऊ देत ही त्या गणरायाच्या चरणी प्रार्थना.\nबहुत काय लिहिणे. इति लेखनसीमा\nसमारोप आणि आभारप्रदर्शन मनाला भिडणारे.. पडद्यामागचे कलाकर कोण आहेत हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. ते लिहील्याबद्दल मनापासून आभार.\nनेहमीची व्यवधानं संभाळून ही गणेशोत्सव अतिशय सुंदर रित्या साजरा केल्याबद्दल संयोजक मंडळाचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.\nयावेळी मी प्रथमच श्री\nयावेळी मी प्रथमच श���री गणेशोत्सवाचा आनंद लुटला. स्पर्धेतहि भाग घेण्याच धाडस केल. संयोजकाची कल्पकता व मेहनत वाखाण्ण्यासारखीच. आम्हालाहि खुप शिकायला मिळाल.. धन्यवाद.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nपर्यावरण फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. १ : कचरा वर्गीकरण आणि र्‍हास पर्यावरणाचा - Kandapohe संयोजक\nतडका - भावना दुष्काळग्रस्तांच्या vishal maske\nपुण्या तील चमत्कारिक जागा भाग 1 SanjeevBhide\nचित्र बोलते गुज मनीचे - (काव्य-प्रकाशचित्र स्पर्धा) - प्रकाशचित्र क्र. २ (मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत) संयोजक\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/10/iqPOyb.html", "date_download": "2021-09-26T22:28:24Z", "digest": "sha1:4DYYO2WUDKHRAMNMZLMR6STAVJHM5YQO", "length": 7551, "nlines": 111, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "हडपसर येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामुहिक बलात्कार", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रहडपसर येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामुहिक बलात्कार\nहडपसर येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामुहिक बलात्कार\nपुणे : हडपसर येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौघांवर हडपसर पोलिस ठाण्यांमध्ये बाल लैंगिक अत्यावर प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात सहभागी असलेल्या दोघांना जेरबंद करण्यात आले असून दोघेजण फरार झाले आहेत.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पंधरा वर्षाच्या मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या आई-वडिलांनी हडपसर पोलिस ठाण्यात दिली होती. तिला कोणीतरी फुस लावून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानूसार अपहरणाचा गुन्हा दाखल करुन तिचा शोध घेतला जात होता.\nदरम्यान, पोलिसांना ती गुरुवारी दुपारी सासवड येथे सापडली. तेव्हा तिने चार मित्रांनी माझ्यावर अत्याचार केला असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तातडीने मुलीला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन हडपसर पोलिस ठाण्याचे तपास पथकांनी शोध सुरु केला.\nगुरुवारी रात्री उशिरा दोन आरोपीला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार संबंधीत मुलीचे तिच्या पालकांबरोबर वाद झाले होते. यामुळे ती रुसून तिच्या मित्राला भेटायला निघाली होती. रस्त्यात यातील एक आरोपी तिला भेटला. त्याने मी तुझ्या नातेवाईकांना ओळखत असून मी तुला मित्राकडे सोडतो असे सांगितले. व तिला एका ठिकाणी नेऊन तीच्यावर अत्याचार केला. यानंतर संबंधीत तरुणाने त्याच्या दुसर्‍या एका मित्राला बोलावून घेतले. त्यानेही तिच्यावर अत्याचार केला. याप्रकारे इतर आणखी दोघा मित्रांनी येऊन तिच्यावर अत्याचार केला.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nदुर्दैवी घटना : जांभूळणी येथील बंधाऱ्यात दोन सख्या भावांसह चुलत भाऊ गेले वाहून ; शोधकार्य चालू\nझरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीत\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा\nआटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/arogya/to-do-exercise-like-this.html", "date_download": "2021-09-26T22:33:33Z", "digest": "sha1:7YTFVNCVCD6ZCUO4M57Q7ROGWC44ALQF", "length": 8265, "nlines": 174, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "…तर 'असा' करा व्यायाम! | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome आरोग्य …तर ‘असा’ करा व्यायाम\n…तर ‘असा’ करा व्यायाम\nसध्याच्या जीवनामध्ये आपण निटनेटके राहण्याबरोबर आपल्या शरीराच्या फिटनेसकडेही लक्ष देणं तितकच महत्त्वाचं आहे. आपण रोज कंप्युटरसमोर बसून काम करतो. रोजच्या या कामामुळे आपल्याला व्यायाम करण्यास किंवा जिम जाण्यास आपल्या पुरेसा वेळ मिळतं नाही. पण या जीवनशैलीत स्वत:च्या शरीराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. पण तरीही आता आपण स्वत:ला फिट ठेवु शकतो. त्यासाठी हे आहेत काही खास उपाय…\n:आपण दररोज थोडं तरी चाललं पाहिजे. चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे. एक मिनीटभर चाला आणि एका मिनीटापर्यंत धावा. याने आपलं वजन कमी होण्यास मदत होईल.\n: तुम्ही जर रोज स्विमिंग करत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी ते अतिउत्तम आहे. स्विमिंग केल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. त्याने आपली सहनशीलता वाढते.\n:रोज थोड्यावेळ तरी सायकल चालवा. त्याने तुमच वजन नियंत्रणात राहील. सायकल चालवणं सगळ्यात उत्तम व्यायाम आहे.\n:रोज आपल्या आवडत्या गाण्यावर डांन्स करा. त्याने शरीरावरील चरबी कमी होण्यास मदत होते. डान्स केल्याने आपलं मनही प्रसन्न राहतं.\n:रोज काही वेळासाठी ध्यानसाधना करा. त्याने तुमच्या शरीरातील संतुलन साधता येईल. ध्यानसाधनेने वाढलेलं वजन कमी करण्यास आणि कमी वजन वाढवण्यासही मदत होते.\n:सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले स्वत:ची काळजी घ्यायला शिका. आवडेल त्या गोष्टी प्रमाणात करा. स्वत:वर प्रेम करा. त्याने तुम्ही खूप प्रसन्न राहाल आणि नेहमी आनंदी राहाल.\nPrevious articleशाका लाका बूम-बूम’चा हा बालकलाकार ‘या’ हॉट अभिनेत्रीला करतोय डेट\nNext articleराष्ट्रवादीला मजबूत करण्यासाठी शरद पवारांचा विदर्भ दौरा\n‘कापूर’चे गुणकारी फायदे जाणून घ्या…\nHEALTH: दीर्घकाळ बैठ्या कामाने रक्तशर्करा वाढीचा धोका\nफणस खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/mcdonalds/", "date_download": "2021-09-26T21:51:46Z", "digest": "sha1:L74XBZJWLNOT6RDHFPEYUIF2CEH67DTH", "length": 11621, "nlines": 158, "source_domain": "policenama.com", "title": "McDonald's Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट…\nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज,…\nPeter England | व्हॅक्सीन घेतली असेल तर पीटर इंग्लंड देईल 1000 रुपयांच्या फ्री शॉपिंगची संधी \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हॅक्सीनबाबत (corona vaccine) एकीकडे सरकार लोकांना जागरूक करत असताना आता कंपन्या सुद्धा यामध्ये सहभागी झाल्या आहेत. या अंतर्गत मेन्सवेयर ब्रँड पीटर इंग्लंडने (Peter England) मंगळवारी म्हटले की, ते अशा…\n होय, कोरोनाची लस घ्या अन् मिळवा मोफत जेवण, दारू आणि बरंच काही\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. अनेक देशात लसीकरण मोहिमेचा वेग वाढविला असून लोकांना लस घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी सरकारी अन् खासगी कंपन्या विविध ऑफर देत आहेत. यात…\nहॉटेल आणि रेस्टॉरंट्सच्या मेनू कार्डसंदर्भात सरकारने जारी केले नवीन नियम, अन्नातील पौष्टिक…\nबर्गर खाण्याची इच्छा झाली अन् गर्लफ्रेंडसोबत केली 2 लाखाची हेलिकॉप्टरवारी\nपोलीसनामा ऑनलाईन - सर्वसामान्य माणसाला जर वडापाव, समोसा खाण्याची इच्छा झाली तर तो एखादी जवळची टपरी किंवा हॉटेल पाहून त्याठिकाणी जिभेचे चोचले पुरवतो. पण, एका श्रीमंताला बर्गर खाण्याची इच्छा झाली आणि त्याला जवळचे रेस्टॉरंट आवडले नाही, म्हणून…\n मॅकडोनाल्डमधून मागवलेल्या चिकनमध्ये चक्क ‘फेस मास्क’\nपोलिसनामा ऑनलाईन - इंग्लंडमध्ये मॅकडोनाल्डमधून मागवलेल्या चिकन नगेटमध्ये चक्क फेस मास्क सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एक लहान मुलगी चिकन नगेट खात असताना तिच्या आईला तो फेस मास्क दिसला आणि आईने अक्षरशः तिच्या घशामध्ये बोट घालून ते…\n आता ‘या’ ठिकाणी 24 तास सुरु राहणार ‘स्टोअर’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : जर आपण खाण्याचे शौकीन असाल तर आता आपल्यासाठी मॅकडोनाल्डची स्टोअर आता 24 तास खुली राहणार आहेत. मात्र, ही सुविधा फक्त मुंबईकरांसाठी उपलब्ध असणार आहे. वास्तविक, ठाकरे सरकारने पर्यटनाला चालना देण्यासाठी नवीन धोरण…\nJaved Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा…\nActress Shilpa Shetty | राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nRBI Imposes Penalty | आरबीआयकडून मुंबईतील या बँकेला तब्बल 79…\nPost Office | विना जोखीम 124 महिन्यात ‘डबल’ करा…\nUPSC Exam | ‘सारथी’ संस्थेच्या 21…\nSanjay Raut | अजितदादा आमच्या माणसाचं थोडं ऐकत जा \nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई \nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या…\nVijay Shivtare | ‘मी मावळ मध्ये जनरल डायरसारखा लढलो,…\nPune News | वडगाव शिंदे-काकडे येथील पुलाचे नामकरण\nBJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ…\nBombay High Court | प्रेयसीसोबत संबंध ठेवत ऐनवेळी लग्नाला…\nLung health | फुफ्फुसाच्या घातक आजाराची ‘ही’ 5…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्र���तील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे…\nPMC Recruitment 2021 | पुणे महानगरपालिकेत 91 जागांसाठी मोठी भरती; पगार…\nPune Mumbai Expressway | पुणे मुंबई हायवेवर लोखंडी साहित्य घेऊन जाणारा…\nPune Dhol Tasha Pathak | पुण्याच्या ‘त्या’ ढोल-ताशा…\nFreelance Professionals | फ्रीलान्स करत असाल काम तर द्यावा लागू शकतो…\nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना सणसणीत टोला (व्हिडीओ)\nSanjay Raut | अजितदादा आमच्या माणसाचं थोडं ऐकत जा नाहीतर गडबड होईल, संजय राऊतांचे सूचक विधान (व्हिडीओ)\nMultibagger Stock Tips | तीन महिन्यात 1 लाख रुपये झाले 15 लाख रुपये, ‘या’ स्टॉकने केली कमाल; जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.xyz/ncp-leaders-on-eknath-khadases-ed-interrogation/", "date_download": "2021-09-26T21:18:55Z", "digest": "sha1:MQD2BXM5WZV4F63DDIFP2DJ7TDJCM3WY", "length": 7939, "nlines": 47, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "एकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचा भाजपवर हल्ला, वाचा कोण काय म्हणाले ?", "raw_content": "\nएकनाथ खडसे यांच्या ईडी चौकशीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचा भाजपवर हल्ला, वाचा कोण काय म्हणाले \nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join\nभाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात आलेल्या एकनाथ खडसे यांची अडचणी वाढताना दिसत आहेत. एकनाथ खडसे यांच्या जवायला अटक केल्यानंतर ईडी ने खडसे यांचीही चौकशी सुरू आहे. खडसे यांच्या कन्याही सध्या ईडी कार्यालयात त्यांच्यासोबत उपस्थित आहेत. या प्रकरणावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.\nभाजप दबावतंत्राचा वापर करत आहे- छगन भूजबळ\nखडसे यांच्या ईडी मार्फत होणार्‍या चौकशीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, “हा भाजपच्या दबावतंत्राचा एक भाग आहे. भाजपमधून बाहेर पडलयावर काय त्रास भोगावा लागू शकतो हे त्यांना दाखवायचं असेल.”\nSee also तब्बल ५९ वर्षानंतर येणार 'हा' योग; या महाशिवरात्रीच्या दिवशी करा हे उपाय, यंदाची महाशिवरात्र असणार विशेष...\nनाशिक मध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. छगन भूजबळ पुढे म्हणाले, “इतर पक्षात असलेल्या लोका��ना त्रास दिला जातो आणि ते त्यांच्या पक्षात गेल्यास त्यांचे सर्व गुन्हे माफ करण्यात येतात. सध्या भाजपकडून या दबावतंत्राचा मोठ्या प्रमाणात प्रयोग सुरू आहे.”\nएकनाथ खडसे यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न- जयंत पाटील\nएकनाथ खडसे यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी भाजप ईडीचा गैरवापर करत असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. खडसे यांच्या विरोधात ज्या विषयावर कारवाई सुरू आहे त्यात अद्याप कोणतेही तथ्य आढळले नाही किंवा कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत. हे फक्त त्यांच्या विरोधात रचलेले कुंभाड आहे.\nनाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र : एकनाथ खडसे\nसकाळी ईडी कार्यालयात दाखल होण्यापूर्वी एकनाथ खडसे यांनी म्हटले की, “या कारवाईमागे सूडाचा वास येत आहे. भाजपमधून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आल्यानंतरच माझ्यावर कारवाई सुरू झाली. राजकीय हेतूने हे सर्व काही सुरू आहे. नाथाभाऊंना छळण्यासाठीचं हे षडयंत्र सुरू असून, मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे.”\nSee also महाराष्ट्राला दरमहा कोरोना लसीच्या तब्बल ‘एवढ्या’ कोटी डोसची आवश्यकता, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहिती\n“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…\n अफगाणिस्तानमध्ये काबूल विमानतळावर झाला मोठा द’हशतवादी ह’ल्ला…\nकिर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणाला, “माऊली म्हटल्यामुळे ती स्वतःला देवी समजते”\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\n“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\n‘आई कुठे काय करते’मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर सोशल मिडीयावर फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/special/it-was-nothing-related-to-benami-property-justice-and-truth-will-prevail-i-have-nothing-to-hide-and-worry-i-will-always-cooperate-robert-vadra-13481/", "date_download": "2021-09-26T22:22:47Z", "digest": "sha1:3H2TILEHKQOJ4TSK5P6YUCJL34WDMHJD", "length": 12847, "nlines": 74, "source_domain": "thefocusindia.com", "title": "बेनामी संपत्ती प्रकरणी चौकशी झाल्याचे रॉबर्ट वाड्रांनी नाकारले; म्हणाले, मी प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली; आयकर विभागाने रॉबर्ट वाड्रांचा जबाब नोंदविला | It was nothing related to Benami property. Justice and truth will prevail. I have nothing to hide and worry. I will always cooperate: Robert Vadra", "raw_content": "\nHome विशेष बेनामी संपत्ती प्रकरणी चौकशी झाल्याचे रॉबर्ट वाड्रांनी नाकारले; म्हणाले, मी प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली; आयकर विभागाने रॉबर्ट वाड्रांचा जबाब नोंदविला\nबेनामी संपत्ती प्रकरणी चौकशी झाल्याचे रॉबर्ट वाड्रांनी नाकारले; म्हणाले, मी प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली; आयकर विभागाने रॉबर्ट वाड्रांचा जबाब नोंदविला\nनवी दिल्ली : बेनामी संपत्ती गोळा केल्या प्रकरणी आयकर विभागाने काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचा जबाब नोंदवून घेतल्याची बातमी एएनआय वृत्तसंस्थेने आधी दिली. पण ही चौकशी बेनामी संपत्ती प्रकरणात झाल्याचे वाड्रा यांनी नंतर नाकारले. It was nothing related to Benami property. Justice and truth will prevail. I have nothing to hide and worry. I will always cooperate: Robert Vadra\nआयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मी दिली. मी त्यांना चौकशीत सहकार्यच केले, असे वाड्रा यांनी नंतर एएनआयला सांगितले. माझ्याकडे लपविण्यासारखे आणि काळजी करण्यासारखे काही नाही. चौकशीतून सत्य बाहेर येईलच, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nबेनामी संपत्ती गोळा केल्याप्रकरणी आयकर विभागाने रॉबर्ट वाड्रांचा जबाब नोंदविला\nया आधी तपासाशी संबंधित आयटी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर एएनआयने बातमी दिली की, बेनामी संपत्ती प्रकरणात आयटी टीमने रॉबर्ट वाड्रांच्या सुखदेव विहार येथील कार्यालयात जाऊन त्यांचा जबाब नोंदवून घेतला. रॉबर्ट वाड्रा यांनी लंडनमधील ब्रायनस्टन स्क्वेअर येथे 1.9 दशलक्ष डॉलर्स किंमतीचे घर विकत घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर पैशांच्या अफरातफरीचा आरोप आहे. वाड्रा सध्या अटकपूर्व जामिनावर बाहेर आहेत. आयटी विभागाव्यतिरिक्त सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी देखील अफरातफरी प्रकरणात त्यांची कायदेशीर चौकशी करत आहे.\nयापूर्वी ईडीने वाड्रा हे चौकशीत सहकार्य करत नसल्याचा आरोप केला होता. पण वाड्रांच्या वकिलांनी ईडीचे म्हणणे फेटाळून लावत एजन्सी क्लायंटला जेव्हा चौकशीसाठी बोलवेल तेव्हा रॉबर्ट वाड्रा हजर राहतील. आतापर्यंत त्यांनी तपासा��� पूर्णपणे सहकार्य केले आहे, असा दावा केला आहे.\nईडीने विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे त्यांच्या क्लायंटने दिली आहेत. ईडीने केलेल्या आरोपाचे खंडन करणे म्हणजे त्यांना तपासात सहकार्य न करणे असा होत नाही, असाही दावा रॉबर्ट वाड्राच्या वकिलांनी केला होता. नंतर वकिलांच्या उपस्थितीतच बेनामी प्रकरणी चौकशी झाल्याचे रॉबर्ट वाड्रांनी नाकारले.\nPreviousभारत बायोटेकच्या एमडींची खंत त्यांच्या एकट्याची नव्हे, तर सगळ्याच भारतीय कंपन्यांची\nNextऔरंगाबादचे नामकरण संभाजीनगर झालेच पाहिजे; खासदार संभाजी राजेंची मागणी\nSARTHI PUNE : छत्रपती संभाजीराजे ‘सारथी’ चे सारथी यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित ; संभाजीराजेंच ट्विट\nWATCH : बीड जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण, पिकांचे नुकसान; गावांचा संपर्कही तुटला\nWATCH : ‘मी साताऱ्याचा जिल्हाधिकारी होतो’, अजित पवारांकडून बोलताना पुन्हा घडली चूक\nम्हणे, मोदींपेक्षा ममता लोकप्रिय; 2024 पर्यंत थांबा NOTA पेक्षा कमी मते मिळतील; सुवेंदू अधिकारींचे प्रत्युत्तर\n‘भारत बंद’ दरम्यान शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी नाही , सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था\nWATCH : ईडीची नोटीस म्हणजे फॅशन झाली आहे – खा. सुप्रिया सुळे\nभाजपचं ठरलंय, लढाई 51टक्क्यांची; आघाडीची रिक्षा पंक्चर करायची; बावनकुळेंचा एल्गार\nWATCH : अवैध वाळू उपसणाऱ्या १० बोटी केल्या जप्त, पुणे जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्याचा गनिमी कावा\nही आहेत भारतातील बारा स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे.. तुम्ही पाहिलीत\nक्रोध नको; पण संतापाने ओरडून सांगा..आम्हाला ५० टक्के आरक्षण हवंय सरन्यायाधीशांची महिला वकिलांना साद\nआमिर खानचा लाल सिंह चड्ढा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली , 2022 मध्ये या तारखेला रीलिज होईल चित्रपट\nIAF Air Show : 13 वर्षांनी काश्मिरात IAFचा एअर शो; डल लेकवर स्काय डायव्हिंग, विमानांच्या चित्तथरारक कसरती\nShivSena vs NCP : आधी उद्धव ठाकरे आता संजय राऊतांची थेट राष्ट्रवादी काँग्रेसला तंबी आमचं ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत ….\nUP Cabinet Expansion : योगी मंत्रिमंडळाचा विस्तार, काँग्रेस सोडून आलेल्या जितीन प्रसाद यांना कॅबिनेट, सहा नेते राज्यमंत्री\nBharat Bandh : शेतकरी आंदोलकांच्या “भारत बंद”साठी उद्या महाराष्ट्रात काँग्रेस उतरणार रस्त्यावर\nहबल टेलिस्कोपने ���िपले आकाशगंगेतील स्पार्कलिंग स्टारफिल्ड (आकाशगंगेत असलेले चमकदार तारांगण)\n६५ तासांत २४ बैठका : पंतप्रधान मोदींचा व्यग्र अमेरिका दौरा ठरला अर्थपूर्ण आणि फलदायी\nमोदींपेक्षा ममता बॅनर्जी लोकप्रिय; सध्या योगीच सगळे ठरवतात; खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा अजब दावा\nDelhi Metro : 3.55 मिलियन कार्बन क्रेडिट्सच्या विक्रीतून दिल्ली मेट्रोने केली 19.5 कोटींची कमाई\nनक्षलवादाचा शेवट जवळ आलाय; त्यांची आर्थिक कोंडी करा; गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbharat.com/2021/09/blog-post_339.html", "date_download": "2021-09-26T22:53:46Z", "digest": "sha1:AGUT5RHU3GVO5KYU2H5JWNJLLBHOEBUQ", "length": 11261, "nlines": 78, "source_domain": "www.khabarbharat.com", "title": "राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गाण्यांना चाल लावणाऱ्या कॅप्टनचे सुभाषबाबूसुद्धा फॅन होते… | Khabar Bharat `", "raw_content": "\nHomeMarathiराष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गाण्यांना चाल लावणाऱ्या कॅप्टनचे सुभाषबाबूसुद्धा फॅन होते…\nराष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गाण्यांना चाल लावणाऱ्या कॅप्टनचे सुभाषबाबूसुद्धा फॅन होते…\nजन गण मन अधिनायक जय हे….आपल्या भारताचं राष्ट्रगीत किती वेळा आपण म्हणत आलो, दरवेळी गाताना शरीरात एक ऊर्जा संचारते. रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत लिहिलं आणि सोबतच त्याची धुनसुद्धा बनवली होती. पण आज घडीला आपण जी चाल ऐकतो ती एका मिलिटरीच्या अधिकाऱ्याने बनवली होती. फक्त राष्ट्रगीतच नाही तर देशभक्तीपर गाणीसुद्धा त्यांनी कंपोज केली. त्यांच्या गाण्याचे गांधीजीसुद्धा फॅन होते.\nमिलिटरी प्लस म्युझिक करणारे ते स्वातंत्र्य सेनानी होते कॅप्टन राम सिंह ठाकूर. हिमाचल प्रदेशातल्या धर्मशाळा जिल्ह्यातल्या खनियारामध्ये राहायला ते होते. लहानपणापासूनच संगीताची गोडी होती आणि त्याबरोबरच आर्मीचं वेडसुद्धा त्यांना होतं. वयाच्या १४ व्या वर्षी राम सिंह ठाकूर हे भारतीय सेनेच्या गोरख रायफल्समध्ये सामील झाले.\nब्रिटिश राजवट असल्याने राम सिंह ठाकूर यांनी द्वितीय विश्वयुद्धात सिंगापूरमध्ये जपानविरुद्ध युद्ध केलं. पण त्यांच्या तुकडीला हरवून जपानी सेनेने त्यांना कैद केलं. १९४२ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी याच कैद केलेल्या लोकांना सोडवून इंडियन नॅशनल आर्मी [ आझाद हिंद सेना ] ची स्थापना केली. यामध्ये होते राम सिंह ठाकूर.\nयाच काळात राम सिंह ठाकू�� यांना गाण्यांचं वेड होतं तेव्हा त्यांनी एक धून बनवली आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांना ऐकवली.\nती धून होती कदम कदम बढाए जा ……..\nसुभाषचंद्र बोसांना हि धून चांगलीच आवडली आणि त्यांनी आपली व्हायोलिन राम सिंह ठाकूर यांना देत सैनिकांचा आत्मविश्वास वाढेल अशी एखादी धून बनवायला लावली. पूर्णपणे संगीतबद्ध गाणं करूर्न कदम कदम बढाए जा गाणं बनवलं यावर लोकं सहजतेने नाचू शकत होते. सैनिकांनासुद्धा हे गाणं फार आवडलं. नंतर हे गाणं हळूहळू भारतभर पसरलं आणि लोकांचं तोंडपाठ झालं.\nलाल किल्ल्यावर शुभ-सुख चैन की बरखा बरसे…या गाण्याची धून बनवली.\nनंतर राम सिंह ठाकूर यांनी आयएनएच्या कौमी तरानेमध्ये शुभ-सुख चैन की बरखा बरसे…गाणं कंपोज केलं. हे तेच गाणं होतं जे पुढे राष्ट्रीय गाणं म्हणून पुढे आलं. १५ ऑगस्ट १९४७ रोजी कॅप्टन राम सिंह ठाकूर यांचे नेतृत्व असलेला ऑर्केस्ट्राने लाल किल्ल्यावर शुभ-सुख चैन की बरखा बरसे…गाणं वाजवलं. हे गाणं अगोदर महात्मा गांधीजींना ऐकवण्यात आलं होतं.\nभारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आदेशावरून कॅप्टन राम सिंह ठाकूर उत्तर प्रदेशामध्ये सब इन्स्पेक्टरच्या रूपाने लखनौला आले आणि पीएसीचे बँड मास्टर बनले. आपल्या कारकिर्दीत अनेक मेडल कॅप्टन राम सिंह ठाकूर यांना मिळालेले होते. यात जॉर्ज VI, नेताजी गोल्ड मेडल [ आझाद हिंद सेना ], उत्तर प्रदेश प्रथम राज्यपाल स्वर्ण पदक, राष्ट्रपती पोलीस पदक, युपी संगीत नाटक अकादमी असे अनेक पुरस्कार आणि मेडल त्यांना मिळाले होते.\nकॅप्टन राम सिंह ठाकूर हे नाव आज आठवतही नाही. पण देशाला त्यांनी अजरामर गाणी लिहिली, जन गण मन सारख्या राष्ट्र्गीतला अजरामर अशी चाल लावली. कॅप्टन राम सिंह ठाकूर यांच्या गाण्याचे देशवासी आणि महात्मा गांधीजीसुद्धा फॅन होते.\nहे हि वाच भिडू :\nआझादांनी ज्या भूतांना कॉलेजमधून पळवून लावले त्यांनाच पुढे क्रांतीकार्यात सामील करून घेतले.\nदेशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजच काय तर भूतप्रेतांशी लढायला चंद्रशेखर आझाद तयार होते.\nआझाद हिंद सेनेच्या पहिल्या महिला हेराने देशप्रेमाखातर स्वतःच्याच पतीची हत्या केली होती….\nआझाद यांच्या आईला शेणकूट विकायची वेळ आलेली, मराठी क्रांतिकारकाने त्यांचा सांभाळ केला\nThe post राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गाण्यांना चाल लावण��ऱ्या कॅप्टनचे सुभाषबाबूसुद्धा फॅन होते… appeared first on BolBhidu.com.\n एकनाथ शिंदेंनी झापल्यानंतर चार इंजीनियर तडकाफडकी निलंबीत\n‘बाड़ ही खेत खाए, उस फसल को कौन बचाए’: ट्वीट पर बवाल, राजस्थान CM अशोक गहलोत के OSD ने दिया इस्तीफा\nमहाबळेश्वर हायवेवर दिसले २ वाघ, आनंद महिंद्रांनी थरारक व्हिडिओला दिलं भन्नाट कॅप्शन\nपुणे अखेर कंटेन्मेंटच्या जोखाडातून मुक्त; १० महिन्यांनंतर 'असं' प्रथमच घडलं\n मग हे लक्षात ठेवा\nसचिन (हरिशचंद्र) कोते नवे उपनगराध्यक्ष: पुन्हा एकदा 'खबर भारत' चा ओपिनियन पोल ठरला प्रभावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/mns-rally", "date_download": "2021-09-26T21:22:41Z", "digest": "sha1:5OI4RVOET63E47UQTFKM2U7EW3W6EOP4", "length": 4901, "nlines": 121, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n“आपला मुख्यमंत्री, आपलं दुर्दैव”, मनसेची खोचक टीका\nकोरोनाच्या कॉलर ट्यूनमुळे मनसे नेता त्रस्त, ट्विट करून...\nराज ठाकरेंना सिरियसली घेण्याची गरज नाही, शरद पवारांचा टोमणा\nमहाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे, इथं तलवारीची भाषा चालणार नाही- नवाब मलिक\nआम्हाला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही- उद्धव ठाकरे\nतर, तलवारीला तलवारीने उत्तर देऊ- राज ठाकरे\nशिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकलीय, मनसेचा पलटवार\nमनसेच्या मोर्चाला भाजपचा पाठिंबा, शिवसेनेचा आरोप\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/towings-case-adjourned-for-chief-ministers-official-nirupam.html", "date_download": "2021-09-26T22:14:23Z", "digest": "sha1:CHJRU7UOINQTNBZ275WX52RO56N2IESL", "length": 9966, "nlines": 176, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "टोईंगच्या घोटाळ्यात, मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या अधिकाऱ्याचे लागेबांधे: निरुपम | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र टोईंगच्या घोटाळ्यात, मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या अधिकाऱ्याचे लागेबांधे: निरुपम\nटोईंगच्या घोटाळ्यात, मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या अधिकाऱ्याचे लागेबांधे: निरुपम\n१.प्रवीण दराडे जिथे जिथे गेले, तिथे तिथे विदर्भ इन्फोटेकला सरकारी काम मिळत गेली ��. टोईंगचा दंड १५० वरुन ६६० का करण्यात आला दर टोईंगमागे ४०० रुपये या एजन्सीला मिळतात ३. आयएएस प्रवीण दराडे आणि विदर्भ इन्फोटेक यांचे मुख्यमंत्र्यांचे जवळचे संबंध\nमुंबई : मुंबईतल्या टोईंगमध्ये मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. आयएएस अधिकारी प्रवीण दराडे यांच्याशी संबंधित असलेल्या विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनीला कंत्राट देण्यात आलं आहे, असा आरोपही निरुपम यांनी केला आहे.\n“प्रवीण दराडे जिथे जिथे गेले, तिथे तिथे विदर्भ इन्फोटेकला सरकारी काम मिळत गेली. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून या कंपनीला अधिक फायदा होत गेला.”, असा आरोप निरुपम यांनी केला. “टोईंग कंपन्या बेदरकारपणे गाड्या टोईंग करत आहेत. मुंबईतील वाहन टोईंग करण्याचं काम नागपूरस्थित विदर्भ इन्फोटेक कंपनीला मिळालं आहे. टोईंगचा दंड १५० वरुन ६६० का करण्यात आला दर टोईंगमागे ४०० रुपये या एजन्सीला मिळतात.”, असा गंभीर आरोपही निरुपम यांनी केला.\n“विदर्भ इन्फोटेक कॉम्प्युटर सोल्युशन कंपनी आहे. त्यांना टोईंगच्या कामाचा अनुभव नाही. विदर्भ इन्फोटेक कंपनीला कामाचा अनुभव नसताना टोईंगचं काम का देण्यात आलं विदर्भ इन्फोटेकला वरळीत आरटीओ कार्यालयात १ हजार स्केअर फुटांचं कार्यालय फुकट का दिले विदर्भ इन्फोटेकला वरळीत आरटीओ कार्यालयात १ हजार स्केअर फुटांचं कार्यालय फुकट का दिले” असा सवाल करत निरुपमांनी या सर्व प्रकरणाच्या चौकशीचीही मुख्यमंत्र्यांकडे केली.\n“प्रवीण दराडे आणि विदर्भ इन्फोटेक यांचे जवळचे संबंध आहेत. दराडे मुख्यमंत्र्यांचे लाडके आहेत. प्रवीण दराडे मुख्यमंत्र्यांसाठी इतके प्रिय आहेत की ते पहिले आएएस अधिकारी आहेत ज्यांना मलबार हिल येथील एक बंगला सेवानिवृत्तीपर्यंत देण्यात आला आहे.” असाही गंभीर आरोप निरुपम यांनी केला.\nPrevious articleऔरंगाबादेतील ‘गॅस्ट्रोची छावणी’ शंभर टक्के बंद\nNext articleदानवेंची शेतकऱ्यांवर गोळ्या झाडण्याची मस्तवाल भाषा\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकहर: दिवसभरात ३१ हजार ६४३ कोरोनाबाधित वाढले, १०२ रूग्णांचा मृत्यू\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1993/04/7693/", "date_download": "2021-09-26T22:24:30Z", "digest": "sha1:4JUPO3M3L4NLXKLGFOWSOXCB3FEYZNY7", "length": 45017, "nlines": 84, "source_domain": "www.sudharak.in", "title": "परिसंवाद निसर्ग आणि मानव - २ - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\nपरिसंवाद निसर्ग आणि मानव – २\nसाधनाच्या (१८ जुलै) अंकातील ‘निसर्ग आणि मानव या आपल्या लेखात श्री. नानासाहेब गोरे यांनी म्हटले आहे, आदिम क्षणापासून या चालू घटकेपर्यंत निसर्ग होता तसाच राहिला आहे : लहरी, निर्हेतुक.’ त्यांनी मानवाचे आणि निसर्गाचे स्वर पूर्वीच्या काळी कधी तरी खरोखर जुळले होते का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. लेखाच्या अखेरीस ‘स्वस्थितिमग्न निसर्ग व विज्ञानधर पुरुषार्थी मानव यांच्या संयोगाची गोष्ट केली आहे.\nनिसर्ग कसा आहे याचे वर्णन करते वेळी विश्व, पृथ्वी व पृथ्वीवरील सजीव सृष्टी या व्यवस्था आहेत आणि त्यांना एक इतिहास आहे, या दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. उत्पत्ती, स्थिती व लय यांचा विचार जेथे करावासा वाटतो तेथे लहरी, निर्हेतुक हे वर्णन फार असमाधानकारक व एकांगी ठरते. एकपेशी जीव ते मनुष्य येथपर्यंत जीवसृष्टी उत्क्रांत होत आली आहे असे म्हणणे सार्थ असेल तर, किमानपक्षी, ही एक अगम्य व अद्भुत लीला आहे असे तरी म्हणायला लागते.\n‘बुद्धिप्रामाण्यवादाच्या, आधुनिक पाश्चात्य विज्ञानाच्या एका विवक्षित चौकटीत निसर्ग ‘लहरी, निर्हेतुक असल्याचेच आढळू शकते. हे त्या चौकटीचे फलित आहे, ती त्या चौकटीची मर्यादा आहे. या चौकटीतदेखील वैज्ञानिकांना ‘अपघात ‘योगायोग (चान्स) असे शब्द वापरून यांत्रिक पद्धतीच्या कार्यकारण संबंधांपलीकडील घटक व प्रक्रिया यांना जागा करून द्यावी लागली आहे. एरवी सृष्टी नवनवोन्मेषशाली आढळलीच नसती.\nविश्व ही एकाच वेळी नियमबद्ध आणि नियमांपलीकडे जाण्याची क्षमता असलेली व्यवस्था आहे. विज्ञानच आपणास ही गोष्ट सांगते. पण तिची वाटचाल एखाद्या हेतूने, एखाद्या लक्ष्याच्या दिशेने चालली आहे का, तो हेतू वा लक्ष्य कोणते, हेतू कोणाचा वा लक्ष्य कोणाचे, या प्रश्नांची उकल विज्ञ���न कधीच करू शकणार नाही. विज्ञानबाह्य म्हणून हे प्रश्न वैज्ञानिक बाजूला ठेवील. या प्रश्नांची जी कोणती उत्तरे आपण देऊ ती ‘शास्त्रीय सत्य’ या कसोटीला उतरणारी नसतील, पण म्हणून ती असत्यच आहेत असे विज्ञानाच्या आधारे म्हणणे योग्य होणार नाही, असेच वैज्ञानिक म्हणेल.\nया प्रश्नांची उत्तरे एक ना एक अर्थी ‘साक्षात्कारी स्वरूपाचीच असणार. त्यांचे समर्थन तार्किक युक्तिवादाच्या आधारे करता येईल, पण वैज्ञानिक पुरावा देता येणार नाही. अशा प्रश्नांची उत्तरे देण्याच्या फंदात व्यर्थ पडू नये अशी भूमिका घेता येईल किंवा मौन बाळगता येईल.\nनित्य उत्क्रांत होण्याची क्षमता ज्या अनियमित, स्वायत्त व स्वयंभू सृजनशीलतेमध्ये असते ते सृजनशील चैतन्य ओतप्रोत असलेली नियमबद्ध व्यवस्था असे विश्व, पृथ्वी व निसर्गसृष्टी यांचे स्वरूप आहे. थोडा विचार करता, माणूस व मानवी समूह यादेखील अशाच व्यवस्था आहेत हे ध्यानात येईल. भौतिक, जैव व मानवीय असा भेद केला तर आपण असे म्हणू शकतो की, गतिमानता, स्वतंत्रता, सहेतुकता वाढत जाते.\nमाणूस हा निसर्गसृष्टीचेच एक अपत्य आहे असे आपण म्हणतो. निसर्गसृष्टीच्या अपत्याच्या ठायी जर आत्मभान, विवेक, सहेतुकता आढळत असतील तर निसर्गसृष्टी ही ‘लहरी, निर्हेतुक’ असे कसे म्हणता येईल\nआत्मभान व विवेक हे मनुष्यप्राण्याचे विशेष आहेत हे नानासाहेबांचे म्हणणे खरेच आहे. इतर प्राण्यांच्या व वनस्पतींच्याही ठायी प्रारंभिक स्वरूपात कमीअधिक प्रमाणात याचा आढळ होतो खरा. पण माणसाच्या ठायी हे गुण विशेषत्वाने आढळतात. किंबहुना, त्याच्या दैनंदिन ऐहिक जीवनासाठी त्यांची माणसाला हरघडी मदत घ्यावी लागते. त्याची स्वतंत्रताही जवळजवळ अमर्याद आहे. महात्मा फुल्यांचा शब्द वापरून म्हणावयाचे तर तो प्रति-निर्मिक आहे.\nज्या निसर्गसृष्टीत व विश्वात आपण जगतो त्या विश्वाचे व निसर्गसृष्टीचे स्वरूप काय, त्यांच्याशी आपला संबंध काय, आपले स्थान काय, आपले यांच्याशी वागणे कसे असायला हवे हे प्रश्न, समाज करून माणसे एकत्र राहू लागली त्या अतिप्राचीन क्षणापासून माणसाला पडलेले आहेत. या प्रश्नांभोवती बहरणाऱ्या तत्त्वचिंतन. कल्पनाविलास, कला या गोष्टी आपल्याला आदिम टोळीसमाजांमध्येही आढळतात.\nनिसर्गसृष्टीचा प्रत्यय माणसाला एकाच वेळी शक्ती, चैतन्य व व्यवस्था म्हणून निरंतर येत आ��ा आहे. तिचे गूढ कमीअधिक प्रमाणात अनाकलनीय राहते; तिच्यावर आपण पूर्ण नियंत्रण प्रस्थापित करू शकत नाही. ज्या तर्कवा विवेकाच्या आधारे ती कार्य करते, ते तर्क वा विवेक आपणास समजण्याच्या पलीकडे आहेत, हा देखील प्राचीन काळापासून आजतागायत माणसाचा अनुभव आहे. विज्ञानधर मानवही ही मर्यादा ओलांडू शकत नाही.\nईश्वरविषयक ज्या संकल्पना, प्रतिमा माणसाने प्राचीन काळापासून आजपर्यंत जन्माला घातल्या त्यांच्यामध्ये हेच सत्य वेगवेगळ्या प्रकारे ग्रथित झालेले आढळेल. ‘बुद्धिप्रामाण्याच्या आणि आधुनिक विज्ञानाच्या नावे मधल्या काळात हे सत्य नाकारण्याची गोष्ट घडली. संकल्पना, प्रतिमा नाकारण्याने तसे काही बिघडत नाही; व्यक्ती वा समूह अज्ञेयवादी वा नास्तिक भूमिका घेऊ शकतात. पण निसर्गसृष्टीविषयीचे सत्य नाकारण्यामधून विकृती व घोटाळे निर्माण होणार, आणि तसे ते झालेले आपण अनुभवीत आहोत.\nमधल्या काळात जी बुद्धिप्रामाण्यवादी भूमिका अंगीकारली गेली तिच्या आधारे उपस्थित केले जाणारे प्रश्न वा केली जाणारी मांडणी अविवेकी व असमंजस ठरत असल्यास नवल नाही. विश्व व पृथ्वी या स्वरूपात जी गतिमान शक्ती कार्यरत आहे, तिची जी अंशतः कळणारी व बरीचशी न कळणारी अशी गुंतागुंतीची व्यवस्था आहे तिचे अस्तित्व मान्य करणे, मानवाच्या मर्यादा स्वीकारणे हा केवळ विज्ञानयुगापूर्वीच्या माणसांच्या अज्ञानाचा, तंत्रवैज्ञानिक दुबळेपणाचा किंवा बुद्धीच्या अप्रगल्भतेचा भाग नव्हता, ही गोष्ट तुलनेने विज्ञान कमालीचे प्रगत झाल्यानंतर, आज आपल्या ध्यानात येत आहे. अविवेकी, असमंजस, उन्मत्त मानव प्रसंगी तंत्रवैज्ञानिक सामर्थ्याच्या जोरावर पृथ्वी व निसर्गसृष्टी यांना उद्ध्वस्त करू शकतो, त्यांची मोठ्या प्रमाणावर मोडतोड करू शकतो, पण पृथ्वी व निसर्गसृष्टी यांचे विज्ञान तो पूर्णपणे जाणून घेऊ शकत नाही आणि त्यांचे स्वायत्त, स्वयंभू स्वरूप शिल्लकच उरते. ज्याला आपण माणसे पृथ्वी व निसर्ग यांचा विनाश म्हणतो तो मानवाकरवी घडवून आणणे, आणि नंतर एका वेगळ्या दिशेने उत्क्रांत होत राहणे हा देखील पृथ्वी व निसर्ग या व्यवस्थांचा खेळ असेल हे शक्य ठरते.\nप्रति-निर्मिकाचे सामर्थ्य व क्षमता प्राप्त झालेल्या माणसाने, या क्षमता सामर्थ्याबद्दल पृथ्वी व निसर्गसृष्टी यांचे ऋणी राहावे, आपला मायलेकराचा संबंध जाणावा आणि आपल्या ज्ञानाच्या व अज्ञानाच्या, दोन्हींच्या कक्षांचे भान राखून मर्यादेने वागावे हा विवेक पर्यावरणीय दृष्टी व भूमिका यांच्या गाभ्याशी आहे. हा विवेक बाळगणाऱ्या मानवालाच ‘विज्ञानधर’ म्हणता येणार आहे.\nआधुनिक पाश्चात्य सभ्यतेच्या (सिव्हिलायझेशन) एका टप्प्यावर ‘निसर्गावर मात करण्याची जी अहंमन्य, उन्मत्त व अविवेकी भूमिका प्रकर्ष पावली तिच्या प्रभावातून, नानासाहेब, आपणही मुक्त झालेले नाहीत, असे मोठ्या खेदाने म्हणावे लागते. एरवी, ‘निसर्ग प्रभू आणि मानव दास ह्या परंपरामान्य चित्राऐवजी मानव प्रभू आणि निसर्ग दास असे चित्र निर्माण होण्याचा संभव क्षितिजावर दिसू लागला असून या प्रकारचे वाक्य ते लिहिते ना. प्रार्थना, कृपा यांची गरजच उरणार नाही इतके सर्वकष नियंत्रण विज्ञानाच्या आधारे प्रस्थापित करणारे तंत्रज्ञान आपण हस्तगत करू व वापरू ही धारणा घमेंडीचाच भाग आहे. पृथ्वी व निसर्ग यांच्या संबंधात स्वतःच्या अंगभूत मर्यादांचे भाव व विनम्रता ही खऱ्या विज्ञानधराची गुणवैशिष्ट्ये व व्यवच्छेदक लक्षणे आहेत.\n‘निसर्गावर मात करण्याची भाषा करणाऱ्या आधुनिक पाश्चात्य समतेने जी मनोधारणा जोपासली तिच्यामधून आदिवासींना ‘रानटी (सॅव्हेज) असे म्हटले गेले आणि पाश्चात्येतर लोकांना हीन, अडाणी, मागास, असंस्कृत, अविवेकी इत्यादी ठरविले गेले. आदिवासींच्या जीवनाला उद्देशून वापरलेली सर्व विशेषणे इंग्रजांनी भारतीयांना उद्देशून वापरली होती ही गोष्ट ध्यानात घ्यायला हवी.\nभारतातील उच्चवर्णीयांचा सांस्कृतिक, बौद्धिक अहंकार आपणास परिचित आहे. कनिष्ठ व अस्पृश्य गणल्या गेलेल्या जातीयांच्या ठायी खऱ्या सुसंगततेला आवश्यक ती बौद्धिक, भावनिक क्षमताही नसते, ते केवळ तामसिक प्रकृतीचे असतात, आणि आदिवासी, भटके तर केवळ पशुवत् होत हा ग्रह फार खोलवर रुजलेला आढळतो. कालपरवापर्यंत शूद्र बहुजन समाजात समाविष्ट असणारा व उच्चवर्णीयांच्या पूर्वग्रहांचा बळी ठरलेला शेतकरी समाजही स्वतःला क्षत्रिय म्हणवू लागतो तेव्हा तोही हे सारे पूर्वग्रह आत्मसात करतो हे आज आपण मराठा राज्यकर्त्या वर्गाच्या संदर्भात महाराष्ट्रात अनुभवीत आहोत.\nपुरातत्त्वसंशोधक आणि मानवसंस्कृतिशास्त्रज्ञ आज असे सांगतात की कंदमुळे गोळा करून छोटी शिकार करून गुजराण करणारे, फिरती ‘झूम शेती करणारे जनसमूह हे दारिद्र्याने गांजलेले नव्हते; त्यांचा आहार सकस व पुरेसा असे. तो त्यांना, तुलनेने कमी कष्टाने व निश्चितपणे मिळे. त्यांचे विश्व लहान होते यात शंका नाही. पण त्यांचा दृष्टिकोन संकुचित होता असे म्हणण्याला काही आधार नाही. मन, बुद्धी व विवेक यांची देणगी त्यांनाही तेवढीच होती. जगण्यासाठी त्यांनाही तंत्रविद्या विकसित करावी लागली, आणि त्यांचे ज्ञान काही क्षेत्रांमध्ये आजही थक्क करणारे असते.\nजे जीवन अद्ययावत वा आधुनिक ते प्रगत, ज्यात उपभोगाची रेलचेल आहे ते प्रगत, जे जीवन जास्त तंत्रविज्ञानाधिष्ठित आहे ते उच्चतर, जी संस्कृती व सभ्यता (सिव्हिलायझेशन) बुद्धिप्रामाण्यवादी, विज्ञाननिष्ठ असल्याचा दावा करते ती श्रेष्ठ ही विधाने वस्तुनिष्ठ आहेत असे आपण सुशिक्षित गृहीतच धरून चालतो. आपल्याला जी गोष्ट सूर्यप्रकाशाहूनही अधिक स्वच्छ ‘दिसते ती आपल्यापुरती ‘वस्तुनिष्ठ’ असते. स्वतंत्रपणे विचार करता तो वास्तविक एक मूल्यात्मक निवाडा असतो. प्रगत, उच्चतर, ज्ञानसंपन्न, श्रेष्ठ हे शब्द निवाडादर्शक आहेत. स्थलकाल व संस्कृतिनिरपेक्ष वस्तुनिष्ठता ही मर्यादित क्षेत्रातच असते. अद्ययावत गोष्टी कोणत्या, उपभोगाचे मान कोणते अधिक, तंत्रज्ञानाचा जीवनाच्या सर्व क्षेत्रांत शिरकाव किती, माहितीचा संयम कोणाजवळ जास्त यांसारख्या प्रश्नांची वस्तुनिष्ठ उत्तरे शक्य आहेत. पण या उत्तरांच्या आधारे श्रेष्ठ कनिष्ठ, श्रेयस्कर अश्रेयस्कर असा निवाडा करून दुसऱ्याच्या जीवनाचा ताबा आपण घेणे समर्थनीय नाही.\nआदिवासींचे जीवन, त्यांची संस्कृती, त्यांचे सुखसमाधान यांच्याविषयी आपण निवाडा करावयास मोकळे आहोत. पण तो निवाडा आपला आहे. मात्र त्याच्या आधारे त्यांच्या जीवनाची फेररचना करण्याचा, त्यांची जीवनाधार नैसर्गिक संसाधने ताब्यात घेण्याचा आपणास कोणताही अधिकार पोचत नाही.\nनर्मदेच्या खोऱ्यातील वा बस्तर गडचिरोली भागातील किंवा अंदमान द्वीपसमूहातील आदिवासींच्या इच्छेविरुद्ध त्यांना त्यांच्या परंपरागत जीवनपद्धतीत बंदिस्त करून संग्रहालयातील ‘नमुने बनविण्याचा निर्णय घेण्याचाही अधिकार कोणाला पोचत नाही. पण नर्मदा बचाव आंदोलनाची वा पर्यावरणीय दृष्टी बाळगणाऱ्यांची ही भूमिका आहे असे म्हणणे भूमिकेचा विपर्यास करणारे आहे.\nराष्ट्राचे हित, प्रगती, समृद्धी, आधुनिकता, विकास यांच्या नावे आदिवासी जमातींशी किंवा समाजातील कोणत्याही समूहांशी एकतर्फी एकाधिकारवादी वसाहतवादी शोषणाचे संबंध प्रस्थापित करणे गैर व अन्याय्य आहे. औपचारिक लोकशाही राज्यव्यवस्थेत प्रकल्पांना, धोरणांना, कार्यक्रमांना संमती आपण मिळवली, सगळ्या रीती (प्रोसिजर्स) पाळल्या असे म्हणणे पुरेसे ठरत नाही. कारण आजची लोकशाही व्यवस्थाही सत्तेच्या व निर्णयप्रक्रियेच्या केंद्रीकरणावर आधारलेली आहे.\nजंगल, जमीन, पाणी यांसारखी नैसर्गिक संसाधने, जीवनपद्धती, सांस्कृतिक धार्मिक वारसा व पिढीजाद निवासक्षेत्रे यांच्यावर त्या त्या पातळीवरील लोकसमुदायांचे मूलभूत स्वायत्त अधिकार प्रस्थापित करण्याची निकड यातून उत्पन्न होते. केंद्रीय सत्तेने उदार होऊन हे अधिकार देण्याची गोष्ट आपण करीत नसून, या समुदायांच्या अधिकारांचे, स्वायत्ततेचे अपहरण झाले आहे हे ओळखून, त्यांचे जन्मसिद्ध अधिकार पुन्हा प्रस्थापित करण्याची गोष्ट आपण करीत आहोत. असे त्यांचे अधिकार प्रस्थापित झाल्यास आजच्या वरिष्ठ वर्गीयांची, शहरी लोकांची नक्कीच अडचण होणार आहे. त्यांच्या जीवनावर आघात होणार आहे. पण ही गोष्ट स्वागतार्ह व इष्टच होईल. न्याय व समता यांच्या प्रस्थापनेच्या दृष्टीने ते आवश्यक आहे.\nअशी स्वायत्तता व अधिकार प्राप्त झाल्यावर असे समुदाय, विशेषतः आदिवासी जमाती, आपले भविष्य स्वतः होऊन घडवतील. त्यांचे पुनर्वसन दुसऱ्या कोणी करण्याचा प्रश्न उपस्थित होणार नाही. ते सर्वच निर्णय शहाणपणाने घेतील असे नाही. शहरी, शिक्षित उच्चवर्गीयांच्या संस्कृती व सभ्यतेचा प्रभाव या जमातींवरही मोठ्या प्रमाणात पडला आहे. चुका त्यांच्या ते करतील, ते जबाबदार असतील व चुकांचे परिणामही ते भोगतील. तो त्यांचा स्वराज्याचा अधिकार असेल.\n‘स्वायत्त ग्रामव्यवस्थेच्या पुरस्काराच्या मुळाशी साम्राज्यवादी वासाहतिक शोषणांचे संबंध उलट्याचे सुलटे करण्याचा उद्देश आहे. गाव, पंचक्रोशी, खोरे (पाणवहाळ क्षेत्र) वा एकात्म पर्यावरणीय व्यवस्थेचे क्षेत्र त्याच्या त्याच्या पातळीवर बाहेरच्या अतिक्रमणाला थोपवून धरण्याइतके सशक्त बनण्याची, स्वतःच्या अभ्युदयाचे प्रश्न सोडविण्यासाठी निर्णय करण्याचे स्वतः अधिकारी बनण्याची आणि बरोबरीच्या नात्याने बाहेरच्या जगाशी संबंध ठेवण्याइतके स्वावलंबी बनण्याची गोष्ट गांधींनी केली. त्या दृष्टीने त्यांनी गाव, पंचक्रोशी वा तत्सम लहानातले लहान क्षेत्र प्राथमिक पायाभूत गरजांच्या दृष्टीने स्वावलंबी होण्याचे महत्त्व सांगितले. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि जीवनशिक्षण या गरजांच्या जोडीला गावचा कारभार, न्यायव्यवस्था आणि रक्षणव्यवस्था यांच्या बाबतीतही गाव स्वावलंबी झाले पाहिजे; गाव, पंचक्रोशी, खोरे या क्षेत्रांना प्रसंगी असहकार पुकारूनही व्यवस्थित जगता आले पाहिजे. वेढा पडला तरी जगता आले पाहिजे. ऊर्जेचे स्रोतही पुरेशा किमान प्रमाणात आपले स्वतःचे हवेत. दुसरे तत्त्व गांधीजींनी स्वदेशीचे सांगितले. ‘वसुधैव कुटुंबकम्’ वृत्तीचा योग्य आविष्कार शेजाऱ्याविषयीचे कर्तव्य अग्रक्रमाने पुरे करण्यातूनच होतो असे त्यांनी सांगितले. सुसंस्कृतता ही भौतिक उपभोगाचे मान केवढे, सत्ता, मानमरातब व कीर्ती किती मोठी, ऐषआराम किती यावर ठरत नाही व ठरूही नये; ती माणसाची, समाजाची नैतिक उंची किती, वागणे माणुसकीला साजेसे किती, करुणा व प्रेम यांनी ओतप्रोत किती यावरून मोजावयाची असते असे त्यांनी सांगितले. या दृष्टीने ‘गरजा’, उत्पादन, व्यापार आदी गोष्टी मर्यादेत ठरवण्याचे तिसरे तत्त्व आग्रहाने प्रतिपादले.\nचांगला रस्ता, बसची सेवा, वीज, शाळा, रुग्णालय, शेतीसाठी पंप, दळण्याचे यंत्र इत्यादी सुविधा गावास प्राप्त होण्याची किंमत व्यक्ती व गावे जर अन्याय, शोषण, विषम वागणूक, लाचारी, परावलंबन व पारतंत्र्य या स्वरूपात देत असतील तर ते श्रेयस्कर व सुसंस्कृत नाही. नानासाहेबांनी गेल्या महिन्यातील मोटार वाहतूक मालकांच्या संपाचे उदाहरण दिले आहे. हे उदाहरण, आत्यंतिक केंद्रीकृत व्यवस्था लोकांना कशी ओलीस ठेवून घेऊ शकते याचे उदाहरण म्हणूनही पाहता येते. ज्या सुविधांचा नानासाहेबांनी निर्देश केला आहे त्या सुविधा जनसामान्य व गावे यांच्या शोषणाची साधने/माध्यमे बनावयाची नसतील तर प्रकाश व ऊर्जा, शिक्षण, दळणवळण, आरोग्य, शेतीचे उत्पादन, दैनंदिन जीवन यांच्यासाठी गावाची स्वावलंबी व्यवस्था असणे अधिक महत्त्वाचे आहे.\nमहात्मा गांधी पुनरुज्जीवनवादी होते हा गैरसमज बाळगण्याचे वस्तुतः काही कारण नाही. दारिद्र्य, उपासमार यांची पूजा ते खचितच बांधीत नव्हते. साध्या जीवनाची आवश्यकता ते नक्कीच प्रतिपादत होते. पण प्रत्येकाचे जीवन सुखी व्हावे यासाठी प्रत्येकाला काम मिळावे व पोटाला मिळावे हा त्यांचा आग्रह होता.\nभारताच्या समाजाची व इतिहासाची गांधींची समज ही अधिक वास्तविक, सखोल व मार्मिक होती. या उलट साम्राज्यवाद्यांनी जोपासलेली भारतीय समाजाची व इतिहासाची समज, त्यांनी केलेली मांडणी ही त्यांचे हितसंबंध व उद्दिष्टे यांना समर्थन पुरविणारी होती, ही गोष्ट अलीकडील ऐतिहासिक संशोधन व लेखन यांमधून स्पष्ट होत आहे. सर्वांना रोजगार पुरविण्याची क्षमता असलेली, शेती व उद्योग यांचे संतुलन साधलेली ग्रामाधारित पण नागर – अर्थव्यवस्था, स्वराज्याचे अधिकार उपभोगत असलेली गावे व शहरे यांची व्यवस्था ब्रिटिशांनी पद्धतशीरपणे मोडून काढली. पाश्चात्य राष्ट्रवादी विचारप्रणाली आधारभूत मानून, पार्लमेंटरी लोकशाही आदर्श मानून त्यांना नवभारताची उभारणी करावयाची नव्हती. या दोन्ही गोष्टी-व भांडवली अर्थव्यवस्थाही – लोकांचे स्वराज्य हिरावून घेणाऱ्या संरचना आहेत हे मर्म त्यांनी जाणले होते. भारत राष्ट्र व भारतीय लोकशाही आणि भारतीय अर्थव्यवस्था यांची उभारणी नागरिकांच्या छोट्या समुदायांचा सहभाग, स्वावलंबन व स्वराज्य यांच्या पायावर करण्याची त्यांची भूमिका होती.\nकिंबहुना विज्ञानाच्या द्वारे सुखाचे जीवन जगातल्या सर्व मनुष्यांना उपलब्ध करून देण्याचा व्यक्ती व समाज यांच्या दृष्टीने सुसंस्कृत मार्ग कोणता, व्यवहार्य मार्ग कोणता याचे दिग्दर्शन गांधींनी केले आहे.\n‘निसर्गासहित माणसाने वाटचाल केली पाहिजे हे नानासाहेबही म्हणतात. ‘विज्ञानातील विनाशक तत्त्वे असा शब्दप्रयोग त्यांनी केला आहे. यात गफलत आहे. विज्ञानातील विनाशक तत्त्वे असा काही प्रकार नसतो. विज्ञानाचा विनाशकारी तंत्रवैज्ञानिक आविष्कार रोखावयाचा असला तर कोणत्या गोष्टींचा पुनर्विचार होणे अगत्याचे आहे \nधर्माची नाही, पण गांधी-विनोबांच्या अर्थाने विज्ञानाची सांगड घातली पाहिजे. धर्मश्रद्धांचा उच्छेद करून नव्हे तर, त्यांचे परिष्करण करून, धर्मश्रद्धा उन्नत बनवून, विभिन्न धर्मामधील संत/फकीर/साधू यांना अनुसरून अशी सांगड घालणे अधिक व्यवहार्य आहे. दुसरी गरज आहे ती, प्रगती, समृद्धी, विकास, सुखसमाधान इ. संकल्पनांचा मुळातून फेरविचार करण्याची. आजचे अर्थशास्त्र हे अनर्थशास्त्र आहे ही गोष्ट जाणण्याची नितांत गरज आहे. राष्ट्रवाद, राष्ट्र-राज्यांच्या आधारे जगाची संरचना आणि केंद्रीभूत व्यवस्था यांच्याही बाबतीत मुळातून चिकित्सा केली जायला हवी. धर्मभेद, जातिभेद, राष्ट्रभेद हे मानवाच्या सुखसमाधानाच्या व प्रगतीच्या आड धोंड कधी व का बनतात त्यांचा शोध घेणे उद्बोधक ठरेल.\nनिसर्गसृष्टीची व्यवस्था ही पूर्णात पूर्ण Whole within wholes व ती गांधींच्या ‘ओशियानिक सर्कलच्या प्रतिमेशी मिळतीजुळती आहे. निसर्ग व मानव यांचे स्वर भविष्यात जुळावयाचे असतील तर निसर्गाचे विज्ञापन माणसाला आत्मसात करावे लागेल आणि निसर्गाला अनुसरून व्यक्ती व समूह यांच्या मानवी जीवनाची व्यवस्था लावावी लागेल.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\n याची मानसशास्त्रीय मीमांसा – डॉ. भूषण शुक्ल\nज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा\nज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य – डॉ. नागेश राजोपाध्ये\nविक्रम आणि वेताळ – भरत मोहनी\nमुहूर्त, कुंडली, शुभराशी, वगैरे, वगैरे – प्रभाकर नानावटी\nखगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे\nज्योतिषशास्त्राबद्दल थोडे – प्रमोद सहस्रबुद्धे\nफलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे – डॉ. नितिन शिंदे\nसंविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन – अ‍ॅड. असीम सरोदे\nफलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता – निखिल जोशी\nकूपमंडूक – झंपुराव तंबुवाले\nज्योतिष : शास्त्र की थोतांड – तन्मय केळकर\n” – प्रकाश घाटपांडे\n – हेमंत दिनकर सावळे\nज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ – कुमार नागे\nअज्ञानाधारित अभ्यासक्रम – प्रा.य.ना.वालावलकर\nमला पडलेले काही प्रश्न – प्रकाश पारखे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://blog.chingari.io/chingari-gudi-padwa-contest/", "date_download": "2021-09-26T21:40:33Z", "digest": "sha1:WR45LWLEJPU7ZF33VMZAWPQE4PPYTEEP", "length": 2642, "nlines": 61, "source_domain": "blog.chingari.io", "title": "Chingari Gudi Padwa Contest | Participate to Win 20 Lakh Reward Points", "raw_content": "\n(जॉईन करा गुढीपाडवा कॉन्टेस्स्ट.)\n(कॉन्टेस्टचा कालावधी :- 1 आठवडा )\n(कम्पेन मध्ये पार्टीसिपेट करण्याचे नियम)\n(1. अपलोड वरती क्लिक करा >साऊंड वर क्लिक करा > gudi padwa special वर क्लिक करा > आणि तुमच्या आवडीचे गाणे निवडा.)\n(2. दाखवा तुमचा गुढीपाडवा लुक, फेवरेट डिश, घराची सजावट आणि गुडी उभारण्याची तयारी.)\n(3. #chingarigudipadwa - ह्या हॅशटॅग सोबत तुमचे व्हिडिओ बनवा आणि चिंगा���ी अ‍ॅप वर पोस्ट करा.)\n(हॅशटॅग वापरायला विसरू नका.)\n(💰💰5 सर्वोत्कृष्ट व्हिडिओजना मिळतील प्रत्येकी 20 लाख रिवॉर्ड पॉईंट 💰💰)\n(कॉन्न्टेस्ट च्या प्रतेक qualified व्हिडिओ ला 3000 coins मिळतील.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2020/04/", "date_download": "2021-09-26T22:32:37Z", "digest": "sha1:UKMD4B7H2STBLMBLNIAZPPKHNCVIDNBY", "length": 41860, "nlines": 974, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: एप्रिल 2020", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nगुरुवार, ३० एप्रिल, २०२०\nयेथे एप्रिल ३०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, दत्तात्रेय .भक्तीगीत\nयेथे एप्रिल ३०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २७ एप्रिल, २०२०\nयेथे एप्रिल २७, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, दत्तात्रेय .भक्तीगीत\nरविवार, २६ एप्रिल, २०२०\nडॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २६, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, २५ एप्रिल, २०२०\nयेथे एप्रिल २५, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, २३ एप्रिल, २०२०\nगुन्ह्या वाचून . .\nयेथे एप्रिल २३, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nदाटुनिया विश्व भरे सोहं गाणं\nचिद्रुपाची खाण ओसंडली ॥\nआकारी नटला देव निराकार\nचित्त तदाकार होण्याआधी ॥\nखेळण्या सादर असे साथीदार\nपडता अंधार जाणे घरा ॥\nसोहं हेचि साध्य आणिक साधन\nशेवटचे ठाणं गाठावया ॥\nविक्रांत मनात स्वामी करे घर\nमाय दारावर उभी असे ॥\nडॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २३, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २१ एप्रिल, २०२०\nदेवा हाती शस्त्र असती कशाला\nसाधू रक्षणाला दुष्ट मारण्याला\nवधितो देवही सांगतो वधाया\nशेत राखण्यास तण उपटाया\nपण कष्ट तेही का द्यावे तयाला\nन्याय सत्ता जर मिरवे स्वत:ला\nन्याय हाच धर्म हीच संविधान\nतर मग घडो तयाचे पालन\nदुष्ट दुर्जनांचे घडावे हनन\nन्य���यदेवते हे तुझिया हातून\nसाधू न मरावे पथी तडफडून\nगोवंश न जावा निर्वंश होऊन\nमारावे राक्षस मारावे भक्षक\nधर्म नीती न्याय होउ दे रक्षक.\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २१, २०२० 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २० एप्रिल, २०२०\n©®डॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nत्या असाहाय्य निष्पाप अन\nत्या वृद्ध साधूंचे शव .\nतेव्हा तुम्ही टाकलेली असते\nएका लाथेने नहुषाच्या . .\nतो मदांध झाल्यावर .\nपडावे लागले होते त्यास\nआणि हा तर वधआहे\nनव्हे ती मिळणारच .\nकारण आता उमटणार आहेत\nयात मुळीच शंका नाही .\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल २०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, १८ एप्रिल, २०२०\nदत्त स्फुरण जणू की\nदत्त झाला जणू वृक्ष\nगळा वैजयंती माळ ॥\nकिती देखणी ही सृष्टी ॥\nकधी होईल मी ऐसा\nपित तदाकार झाला ॥\nमी तो तूच तो रे झाला ॥\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल १८, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १५ एप्रिल, २०२०\nशब्द तेही तू ची\nडॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल १५, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nमंगळवार, १४ एप्रिल, २०२०\nका न वाहते रे\nपरि तीच रिती ॥\nफुटू दे रे घट\nसुटू दे रे पान्हे\nलोट वाहू दे रे\nफुटू दे रे तट\nमनी भरु दे रे\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल १४, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nजरी सुखी जीवन या\nजो समोर उभा राहतो\nयेथे एप्रिल १४, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nसोमवार, १३ एप्रिल, २०२०\nपरी न दडले ॥\nनवी मी हि झाले ॥\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे एप्रिल १३, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: प्रेम कविता, भक्तीगीत\nरविवार, ५ एप्रिल, २०२०\nचिंता तीही नाही ॥\nपोर तो तू गुंड\nतुझी ती ही बंड ॥\nसरेल रे सारी ॥\nनच कि फुकाया ॥\nयेथे ��प्रिल ०५, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nदिसे तू रे ॥\nयेथे एप्रिल ०५, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nशनिवार, ४ एप्रिल, २०२०\nयेथे एप्रिल ०४, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गुरू, भक्तीगीत\nगुरुवार, २ एप्रिल, २०२०\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने\nयेथे एप्रिल ०२, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: भक्तीगीत, मुक्तछंद, श्रीराम\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nशब्दाने शब्द वाढतो तेव्हा\nशब्द वाढतो तेव्हा ******* शब्दाने शब्द वाढतो तेव्हा मनात जाळ पेटतो तेव्हा दत्त माझ्या मनात हसतो थोडे टोचून मजला म्हणतो असा...\nप्रार्थना ****** कुठल्यातरी विराण देवळात आड बाजूच्या परिसरातील कोणी एक पुजारी दिवा लावून जातो रोजचे एक कर्तव्य पार पाडून जा...\nशब्दाने शब्द वाढतो तेव्हा\nशब्द वाढतो तेव्हा ******* शब्दाने शब्द वाढतो तेव्हा मनात जाळ पेटतो तेव्हा दत्त माझ्या मनात हसतो थोडे टोचून मजला म्हणतो असा...\nइथे कशाला आला रे ***************** इथे कशाला आला रे कुणी विचारी मजला रे कसा सांगू मी त्याला रे कसा सांगू मी त्याला रे की जन्म वाया गेला रे की जन्म वाया गेला रे \nतुझा निरोप ******** तुझा निरोप आकाश फुटून अंधाराचा लोट यावा तसा होता त्यात यतकिंचितही आवाज नव्हता त्या अंधाराने गिळून टा...\nभक्ती दे ****** आंधळी देई रे डोळस देई वा भक्ती दे रे देवा मजलागी॥ म्हणोत कोणी ते बुरसट मला वायाला गेला पाठीमागे ॥ हसु दे ...\nसजविला देव ********** सजवला देव बुडवला देव केली उठाठेव धन बळे॥ ओरड आरत्या वाजवल्या झांजा केला गाजावाजा मंडपाचा ॥ भाकड भावा...\nविचार ****** एकेक विचार केळीचे पदर एक एकावर बसलेले एका आड एक किती धडपड शेवटी उघड काही नाही गोडस तिखट लपले प्रकट सुंदर ...\nखेळ ****:: माझेपण माझ्या दृष्टित येईना कळतोय वारा हातात गावेना मागचे आठवे मन गुंतलेले सुटते गाठोडे गच्च भरलेले काय काय करू...\nअस्तित्व आणि मी ************** माझ्या असण्याचे आणि अस्तित्वाचे किती अर्थ निघती युगोनुयुगे तरीही नाही कळत चार्वाक सांख्य द्वै...\nनाही ***** भोगात तू नाही त्यागातही नाही पांघरून \"नाही\" लपश�� तू ॥ जे जे दावू जाय तयाला नकार देऊन अपार सर्व ठाई ॥ भ...\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A1_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2021-09-26T21:25:09Z", "digest": "sha1:WZISLUVBDTGYNQE24G2XZAGJVMWHAW2E", "length": 5791, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मन्याड नदी - विकिपीडिया", "raw_content": "\nलातूर जिल्हा आणि नांदेड जिल्हा, महाराष्ट्र\nमन्याड नदी ही महाराष्ट्रातील नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील एक नदी आहे. ही नदी मांजरा नदीची उपनदी आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात उगम पावून नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात ती मांजरा नदीला येऊन मिळते. [१]\nकावेरी • कृष्णा • गंगा • गोदावरी • झेलम • नर्मदा • ब्रह्मपुत्रा • यमुना • सतलज\nइंद्रायणी • चिनाब • तापी • पंचगंगा• भीमा • मुळा • वैतरणा• सई\nउल्हास • क्षिप्रा • गौतमी • चंद्रभागा • पूर्णा • पैनगंगा • प्रवरा • बिंदुसरा • मंजिरा • मार्कंडेय • मुठा • येळवंडी • वर्धा • वसिष्ठा • वैनगंगा • हरिद्रा • कन्हान • पेंच • वाळकी • कोयना\nमन्याड नदी हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ फेब्रुवारी २०२१ रोजी २३:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.xyz/karishma-kapoor-dil-to-pagal-hai/", "date_download": "2021-09-26T23:03:16Z", "digest": "sha1:YGU4KRSWTJFYJYDERGU32QKIWVBSAC6U", "length": 10753, "nlines": 53, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "\"दिल तो पागल हैं\" सिनेमाला या कारणामुळे करिष्मा कपूर यांनी दिला होता चक्क नकार, कारण...", "raw_content": "\n“दिल तो पागल हैं” सिनेमाला या कारणामुळे करिष्मा कपूर यांनी दिला होता चक्क नकार, कारण…\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join\nहिंदी चित्रपट सृष्टीने 90 नंतरच्या आणि आधीच्या काळात खूप लोकप्रिय झालेले हिट सिनेमे दिलेले आहेत. आजही ते आवर्जून पाहतात लोकं. त्यातलाच एक तो म्हणजे दिल तो पागल हैं. नावच किती वेगळं आहे. या दिल तो पागल है मध्ये प्रमुख भूमिका कोण साकारत होती माहितेय आणि तिने नकार का दिला आणि तिने नकार का दिला चला या सर्व गोष्टी एकदाच्या जाणून घेऊयात.\nलोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूरने ( karishma kapoor ) सध्या अभिनयाकडे पाठ फिरवली असली तरी एकेकाळी करिश्माने तिच्या अभिनयाच्या आणि डान्सच्या जादूने प्रेक्षकांना घायाळ केलं आहे. आजही करिश्माचे लाखो चाहते आहेत. करिश्माच्या लोकप्रिय ठरलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे ‘दिल तो पागल है’ सिनेमा.\nया सिनेमासोबतच सिनेमातील गाणी आणि करिश्मा कपूरच्या डान्सला चाहत्यांनी मोठी पसंती दिली होती. मात्र नुकताच करिश्माने या सिनेमाबाद्दल एक खास किस्सा सांगितला आहे. सुरुवातीला करिश्माने या सिनेमाला नकार दिला होता या गोष्टीचा तिने खुलासा केलाय.\nSee also \"मोहोब्बतें\" चित्रपटातील अभिनेत्री किम शर्माचे होते या 5 प्रसिद्ध व्यक्तींसोबत अफेअर, युवराज सिंगसाठी तर अभिनेत्रीने...\nसतत वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘इंडियन आयडल’ शोला सध्या फिनालेचे वेध लागले आहेत. या शोमध्ये वेळोवेळे वेगवेगळे सेलिब्रिटी हजेरी लावून स्पर्धकांचा उत्साह वाढवत असतात. यंदाच्या आठवड्यात अभिनेत्री करिश्मा कपूरने या भागात खास हजेरी लावली. या शोमध्ये करिश्मामने तिने सुरुवातीला ‘दिल तो पागल है’ सिनेमा करण्यास नकार दिला होता या गोष्टीता खुलासा केला.\nया शोमध्ये करिश्मा म्हणाली, ” मला दिल तो पागल है सिनेमाची ऑफर आली तेव्हा मला वाटलं हा एक डान्स सिनेमा आहे आणि त्यात माधुरीसोबत काम करायच मीच नाही अनेक इतर कलाकारांनीदेखील माधुरीसोबत कसं डान्स करणार हे कारण देत सिनेमाची ऑफर नाकारली होती. त्यामुळे मी देखील नकार दिला.”\nSee also शाळेतील मुलांच्या पुस्तकात सुशांत व अंकिता लोखंडे यांचा फोटो, त्यामागील कारण ऐकून थक्क व्हाल\nकळलं का आपल्याला अभिनेत्री ने दिल तो पागल हैं ला नकार का दिला. इतर असे अनेक किस्से बॉलिवूड मध्ये आहेत. करिष्मा कपूर ला स्टार मराठी कडून यशस्वी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा.\nपुढे करिश्मा म��हणाली, “त्यानंतर यश चोप्रा आणि आदित्य चोप्रा यांनी शेवटपर्यंत मला सिनेमाची कथा ऐकवली. तेव्हा माझ्या आईने मला हे आव्हान स्विकारायला हंव असं सुचवलं. आई म्हणाली जर तू माधुरीचं नेहमी कौतुक करते तर तुला हा सिनेमा करायला हवा. तू खूप मेहनत घे नक्कीच यश मिळेल.” आईच्या समजावण्यानंतर करिश्माने सिनेमाची ऑफर स्विकारली.\n‘इंडियन आयडल’च्या मंचावर करिश्माने जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘दिल तो पागल है’ सिनेमा तिच्यासाठी खास असून या सिनेमावेळी शाहरुख खान आणि माधुरी दीक्षितने तिला पुढे जाण्यासाठी पाठिंबा दिल्याचं करिश्मा म्हणाली.\nSee also बॉलीवूड अभिनेत्री काजोलने लठ्ठपणा लपवण्यासाठी शोधलाय नवीन उपाय, ऐकून थक्क व्हाल\nया खास भागात अनेक स्पर्धकांनी करिश्माची लोकप्रिय ठरलेली गाणी सादर केली. यात , ‘यारा ओ यारा, मिलना हमारा’ तसचं ‘फूलों सा चेहरा तेरा’ ही गाणी करिश्माने देखील एन्जॉय केली. तसचं मंचावर येत करिश्माने तिच्या काही गाण्यावर स्पर्धकांसोबत ठेका धरला.\nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\nकिर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणाला, “माऊली म्हटल्यामुळे ती स्वतःला देवी समजते”\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\n“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\n‘आई कुठे काय करते’मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर सोशल मिडीयावर फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.xyz/shree-ganesha-visarjan-mantra/", "date_download": "2021-09-26T21:06:40Z", "digest": "sha1:YXD4BKQXFXGAFKV2B4V4GXM2ZBQFCVQM", "length": 11803, "nlines": 82, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "श्री गणेशाला निरोप देताना मनोभावे म्हणा फक्त हे २ मंत्र, बाप्पा भरभरून इतकं सुख देतील की जन्मभर पुरेल...", "raw_content": "\nश्री गणेशाला निरोप देताना मनोभावे म्हणा फक्त हे २ मंत्र, बाप्पा भरभरून इतकं सुख देतील की जन्मभर पुरेल…\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join\nयंदा दि. १ सप्टेंबर २०२० रोजी अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांना निरोप देण्यात येणार आहे. गणपती बाप्पाला ला गणेश चतुर्थीला घरी आणले जाते आणि ११ दिवसांनी म्हणजेच अनंत चतुर्दशीला वाजत-गाजत आणि श्रद्धेने श्रीगणेशाला निरोप दिला जातो. चला गणेश विसर्जनाची पद्धत जाणून घेऊया.\nपूजा करण्यापूर्वी आंघोळ करून नवीन किंवा धुतलेले कपडे परिधान करावेत. नंतर कपाळावर टिळा लावून आसनावर बसून पूजा करावी.\nपूर्व दिशेला तोंड करून पूजा करावी.\nदिव्यात तूप घालून कापसाची वात लावा.\nदिवा तांदुळ किंवा फुलाच्या अंथरूणावर मूर्तीच्या उजव्या बाजूला ठेवा.\nश्री गणेशाला पहिल्यांदा पाण्याने, नंतर पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध पाण्याने स्नान घाला.\nश्रीगणेशाला नमस्कार करून वस्त्र अर्पण करा.\nगंध, शेंदूर, दुर्वांकूर, फुले किंवा फुलमाळा इत्यादीने पूजा करा.\nअगरबत्ती लावून देवापुढे ओवाळा.\nनैवैद्य अर्पण करा. श्रीगणपतीला मोदक सर्वांत जास्त आवडतात. विविध प्रकारचे मोदक, मिठाई, फळांमध्ये केळी, सफरचंद, चिकू इत्यादी अर्पण करावेत\nएक श्रीफळ ‍‍किंवा रोख दक्षिणा इष्ट देवाला अर्पण करा.\nSee also या 8 राशींना सुख आणि धन प्राप्ती होणार, श्री शनी देव देत आहेत विशेष आशीर्वाद, दुःख देखील हरणार...\nकापराच्या एक किंवा तीन वड्या प्रज्वलित करून आरती करा.\nहातात फुले किंवा फुलांच्या पाकळ्या घ्या आणि देवाच्या चरणी अर्पण करा.\nश्री गणेशाला एक प्रदक्षिणा पूर्ण करा. गणपतीला एकच प्रदक्षिणा घालतात जाते हे लक्षात ठेवा.\nपूजा, विधी करताना माहितीच्या अभावाने काही चुका होऊ शकतात. त्यासाठी क्षमा प्रार्थना करा.\nपूजेच्या शेवटी साष्टांग प्रणाम करा.\nअक्षता व फुले मूर्तीवर वहावीत.\nआता ॐ शांती: ॐ शांती: ॐ शांती: मंत्र म्हणून मूर्ती जागेवरून थोडीशी हलवा.\nमहत्वाचे: – विसर्जनावेळी केवळ या 2 अद्भुत शुभमंत्रांचा जाप करत बाप्पांना निरोप दिला तर जीवनात सुख-समृद्धी नांदेल आणि सुखकर्ता श्रीगणरायाचा इतका भरभरुन आशीर्वाद मिळेल की जन्मभर धन, धान्य, आयु-आरोग्य, समाधान कशाचीही कमतरता पडायची नाही.\nSee also श्री महालक्ष्मी मातेची कृपा या 5 राशीला अभूतपूर्व धन लाभ देणार, पैसे मोजायला माणूस ठेवायला लागू शकतो...\nप्रथम श्रीगणेश विसर्जन मंत्र: यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम् इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥\nद्वितीय श्रीगणेश विसर्जन मंत्र: गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर मम पूजा गृहीत्मेवां पुनरागमनाय च॥\nश्रीगणेशाचे हे ५ मंत्र सुद्धा शुभफलदायी मानले जातात.\nॐ हस्ति पिशाचि लिखे स्वाहा\nॐ श्री गं सौम्याय गणपतये वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा\nॐ वक्रतुण्डैक दंष्ट्राय क्लीं ह्रीं श्री गं गणपते वर वरद सर्वजनं मे वशमानय स्वाहा\nया मंत्राच्या व्यतिरिक्त श्रीगणपती अथर्वशीर्ष, संकटनाशन श्रीगणेश स्तोत्र, श्रीगणेशकवच, संतान श्रीगणपती स्तोत्र, ऋणहर्ता श्रीगणपती स्तोत्र, मयूरेश स्तोत्र, श्रीगणेश चालीसाचा पाठ केल्याने बाप्पांची कृपा प्राप्त होते.\nSee also महादेवाची या 7 राशीवर झाली मोठी कृपा, लवकरच मिळणार मोठी खुशखबरी आणि मोठे आर्थिक यश…\nअनंत चतुर्दशीचा शुभ मुहूर्त: १ सप्टेंबर २०२० रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाच्या विसर्जनाचे शुभमुहूर्त खालीलप्रमाणे:\nसकाळचा मुहूर्त : सकाळी ०९:१० पासून ते दुपारी १:५६ वाजेपर्यंत\nगणेश विसर्जनाचा दुपारचा मुहूर्त : दुपारी ३:३२ पासून ते संध्याकाळी ५:०७ वाजेपर्यंत\nगणेश विसर्जनाचा संध्याकाळचा मुहूर्त : संध्याकाळी ८:०७ पासून ते ९:32 वाजेपर्यंत\nगणेश विसर्जनाचा रात्रीचा मुहूर्त : रात्री १०:५६ पासून ते पहाटे ०३:१० वाजेपर्यंत.\nबोला गणपती बाप्पा… मोss रया \nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.\nया राशींचे भाग्य बदलणार श्री शनीदेव सर्व क्षेत्रांत यश देणार आणि मन खुश करणार…\nया राशींवर खूपच प्रसन्न झाल्या आहेत श्री महालक्ष्मी माता, जाणून घ्या आजचे राशीभविष्य…\nकिर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणाला, “माऊली म्हटल्यामुळ�� ती स्वतःला देवी समजते”\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\n“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\n‘आई कुठे काय करते’मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर सोशल मिडीयावर फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/politics-features/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%98-7187/", "date_download": "2021-09-26T22:36:50Z", "digest": "sha1:NMDRFPA65AJFQAJPNBTSMWLIOPEU62T3", "length": 10437, "nlines": 71, "source_domain": "thefocusindia.com", "title": "वीज बिलात सवलतीचे \"लबाडाघरचे आवतान\"; नितीन राऊतांविरोधात भाजप हक्कभंग आणणार - The Focus India", "raw_content": "\nHome Politics Features वीज बिलात सवलतीचे “लबाडाघरचे आवतान”; नितीन राऊतांविरोधात भाजप हक्कभंग आणणार\nवीज बिलात सवलतीचे “लबाडाघरचे आवतान”; नितीन राऊतांविरोधात भाजप हक्कभंग आणणार\nमुंबई : वीज बिलात सवलतीची ठाकरे – पवार सरकारची घोषणा “लबाडाघरचे आवतान” ठरली आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना आलेल्या वीज बिलांवरून भाजप आक्रमक झाली आहे. आगामी अधिवेशनात उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरुद्ध हक्कभंग आणणार असल्याचे ट्विट भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.\n‘जनतेला आलेल्या अवास्तव वीज बिलात सवलतीची घोषणा ठाकरे सरकारने केली, पण त्यासाठी लागणारे २ हजार कोटी रुपये देण्यास वित्त विभागाने नकार दिला. हा निर्णय म्हणजे ठाकरे – पवार सरकारचे लबाडाघरचे आवतान ठरला आहे. या फसवणुकीविरोधात उर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणणार,’ असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.\nसरकारचे वीज कंपन्यांशी साटलोटे असल्यामुळेच ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी केला आहे. उर्जामंत्र्यांनी फसवी घोषणा केल्याबद्दल आणि यासंदर्भात लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय केला जाणार असल्याचं खोटं सांगितल्याबद्दल उर्जामंत्र्यांविरोधात हक्कभंग आणणार असल्याचे भातखळकर यांनी स्पष्ट केले.\nशालेय विद्यार्थ्यांच्या फीबाबतीत राज्य सरकारने जशी फसवणूक केली, तेच सरकारने वीज बिलाबाबतीत केले आहे. हा प्रकार म्हणजे जनतेच्या जखमेवर मीठ चोळणं आहे, अशी टीका भातखळकर यांनी केली. ३०० युनिटपर्यंत वीजबिल माफ केल्याशिवाय भाजप शांत बसणार नाही, असा इशाराही भातखळकर यांनी दिला आहे.\nउद्धव ठाकरे,नितीन राऊत,शरद पवार,शरद पवारउद्धव ठाकरे,शरद पवारउद्धव ठाकरेउद्धव ठाकरे\nPreviousकमला हैरिस से डेमोक्रेटिक पार्टी को भारतीय वोट की गारंटी नहीं\nNextअभिव्यक्ति की आज़ादी जिहादी, वामपंथी तंत्र की बपौती नहीं\nSARTHI PUNE : छत्रपती संभाजीराजे ‘सारथी’ चे सारथी यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित ; संभाजीराजेंच ट्विट\nWATCH : बीड जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण, पिकांचे नुकसान; गावांचा संपर्कही तुटला\nWATCH : ‘मी साताऱ्याचा जिल्हाधिकारी होतो’, अजित पवारांकडून बोलताना पुन्हा घडली चूक\nम्हणे, मोदींपेक्षा ममता लोकप्रिय; 2024 पर्यंत थांबा NOTA पेक्षा कमी मते मिळतील; सुवेंदू अधिकारींचे प्रत्युत्तर\n‘भारत बंद’ दरम्यान शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी नाही , सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था\nWATCH : ईडीची नोटीस म्हणजे फॅशन झाली आहे – खा. सुप्रिया सुळे\nभाजपचं ठरलंय, लढाई 51टक्क्यांची; आघाडीची रिक्षा पंक्चर करायची; बावनकुळेंचा एल्गार\nWATCH : अवैध वाळू उपसणाऱ्या १० बोटी केल्या जप्त, पुणे जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्याचा गनिमी कावा\nही आहेत भारतातील बारा स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे.. तुम्ही पाहिलीत\nक्रोध नको; पण संतापाने ओरडून सांगा..आम्हाला ५० टक्के आरक्षण हवंय सरन्यायाधीशांची महिला वकिलांना साद\nआमिर खानचा लाल सिंह चड्ढा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली , 2022 मध्ये या तारखेला रीलिज होईल चित्रपट\nIAF Air Show : 13 वर्षांनी काश्मिरात IAFचा एअर शो; डल लेकवर स्काय डायव्हिंग, विमानांच्या चित्तथरारक कसरती\nShivSena vs NCP : आधी उद्धव ठाकरे आता संजय राऊतांची थेट राष्ट्रवादी काँग्रेसला तंबी आमचं ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत ….\nUP Cabinet Expansion : योगी मंत्रिमंडळाचा विस्तार, काँग्रेस सोडून आलेल्या जितीन प्रसाद यांना कॅबिनेट, सहा नेते राज्यमंत्री\nBharat Bandh : शेतकरी आंदोलकांच्या “भारत बंद”साठी उद्या महाराष्ट्रात काँग्रेस उतरणार रस्त्यावर\nहबल टेलिस्कोपने टिपले आकाशगंगेतील स्पार्कलिंग स्टारफिल्ड (आकाशगंगेत असलेले चमकदार तारांगण)\n६५ तासांत २४ बैठका : पंतप्रधान मोदींचा व्यग्र अमेरिका दौरा ठरला अर्थपूर्ण आणि फलदायी\nमोदींपेक्षा ममता बॅनर्जी लोकप्रिय; सध्या योगीच सगळे ठरवतात; खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा अजब दावा\nDelhi Metro : 3.55 मिलियन कार्बन क्रेडिट्सच्या विक्रीतून दिल्ली मेट्रोने केली 19.5 कोटींची कमाई\nनक्षलवादाचा शेवट जवळ आलाय; त्यांची आर्थिक कोंडी करा; गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vitthaljoshi.com/talathi-and-clerk-syllabus/", "date_download": "2021-09-26T21:48:11Z", "digest": "sha1:5KEUWGFOXFN5UESPGE5KGCE7TQSWIUYG", "length": 12854, "nlines": 149, "source_domain": "vitthaljoshi.com", "title": "तलाठी, कनिष्ठ लिपिक व वरीष्ठ लिपिक या परिक्षांचा अभ्यासक्रम Talathi Syllabus, Clerk Syllabus » VitthalJoshi", "raw_content": "\nHome अभ्यासक्रम तलाठी, कनिष्ठ लिपिक व वरीष्ठ लिपिक या परिक्षांचा अभ्यासक्रम Talathi Syllabus, Clerk...\nतलाठी, कनिष्ठ लिपिक व वरीष्ठ लिपिक या परिक्षांचा अभ्यासक्रम Talathi Syllabus, Clerk Syllabus\nतलाठी, कनिष्ठ लिपिक व वरीष्ठ लिपिक या परिक्षांचा अभ्यासक्रम\nतलाठी, कनिष्ठ लिपिक व वरीष्ठ लिपिक या परिक्षांचा अभ्यासक्रम सारखाच आहे. वरील तिन्ही पदांच्या लेखी परीक्षेत पाच विषयांवर प्रश्न विचारले जातात. मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, अंकगणित व बुध्दिमत्ता चाचणी या पाच विषयांवर प्रश्न विचारले जातात. कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारावेत याचे प्रमाण निश्चित नाही.\nतलाठी, कनिष्ठ लिपिक व वरीष्ठ लिपिक या परिक्षांमध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात. मराठी व्याकरणावर साधारणतः 25 प्रश्न विचारले जातात. इंग्रजी व्याकरणावर सुध्दा साधारणतः 25 प्रश्न विचारले जातात. सामान्य ज्ञान या घटकावर सुध्दा साधारणतः 25 प्रश्न विचारले जातात. अंकगणित व बुध्दिमत्ता चाचणी या विषयांवर सुध्दा साधारणतः 25 प्रश्न विचारले जातात. तलाठी या पदाच्या लेखी परीक्षेत बुध्दिमत्ता चाचणी या विषयावर साधारणतः 17 ते 18 प्रश्न विचारले जातात, तर अंकगणित या विषयावर साधारणतः 7 ते 8 प्रश्न विचारले जातात.\nमराठी व्याकरणाचा अभ्यासक्रम :\nमराठी भाषेची उत्पत्ती व विकास, संत साहित्य, वर्णमाला, संधी, लिंग, वचन, विभक्ती, शब्दांच्या जाती, काळ, वाक्यांचे प्रकार, प्रयोग, समास, शब्दसिध्दी, शब्दांच्या शक्ती, काव्याचे रस, वृत्त, अलंकार, विरामचिन्हे, समानार्थी शब्द, विरूध्दार्धी शब्द, वाक्प्रचार, म्हणी, शब्दसमुहाबद्दल एक शब्द, साहित्यिक व टोपननावे, ध्वनीदर्शक शब्द, समूहदर्शक शब्��, अलंकारिक शब्द, शुद्ध शब्द.\nसामान्य ज्ञान या घटकाचा अभ्यासक्रम :\nचालू घडामोडी : महाराष्ट्रातील, भारतील व जागतिक चालू घडामोडी. महाराष्ट्रातील चालू घडामोडी वर सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात.\nइतिहास : भारताचा इतिहास ( विशेषत: आधुनिक भारताचा इतिहास ), महाराष्ट्राचा इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास व मध्ययुगीन भारताच्या इतिहासावर 2 – 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर 1 – 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात.\nभूगोल : महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जगाचा भूगोल, भौतिक भूगोल. सर्वात जास्त प्रश्न महाराष्ट्राच्या भूगोल वर विचारले जातात. भौतिक भूगोल वर 1 – 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात.\nभारतीय राज्यघटना : राज्यघटनेची निर्मिती, मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे, संसद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व केंद्रीय मंत्रिमंडळ, घटकराज्याचे विधिमंडळ, राज्यपाल, मुख्यमंत्री व राज्याचे मंत्रिमंडळ, न्यायव्यवस्था / न्यायमंडळ, नियंत्रक व महालेखापरीक्षक, केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग, महान्यायवादी, महाधिवक्ता, निवडणूक आयोग, घटनादुरुस्ती. मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्वे या तीन घटकांवर हमखास प्रश्न विचारले जातातच.\nपंचायत राज : ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका / नगरपरिषद, नगरपंचायत, कटक मंडळ.\nमुलकी प्रशासन : प्रशासकीय विभाग, जिल्हा, प्रांत / उपविभाग, तालुका, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल.\nबुध्दिमत्ता चाचणीचा अभ्यासक्रम :\nअक्षरमाला, संख्यामाला, समानसंबंध, वर्गीकरण, कालमापन, घड्याळ, दिशा, नातेसंबंध, सांकेतिक भाषा, वयवारी, भिंत चढणे, पाय व डोके, नाणी व नोटा, गुण व नेम, काप व तुकडे, रोपटे लावणे, आकृत्यांची संख्या मोजणे, अभाषिक कसोट्या, कूट प्रश्न, रांगेतील क्रम, तर्क व अनुमान, वेन आकृती.\nअंकगणित या विषयाचा अभ्यासक्रम :\nसंख्यांची किंमत, संख्यांचा लहान मोठेपणा, विभाज्यतेच्या कसोट्या, संख्यांचे प्रकार, दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, शेकडेवारी, नफा व तोटा, सरळव्याज, चक्रवाढ व्याज, मसवि व लसावि, गुणोत्तर व प्रमाण, सरासरी, चलन, काळ, अंतर व वेग, काळ व काम, वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ, घतांक, महत्वमापन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility-category/%E0%A4%AC%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95/", "date_download": "2021-09-26T23:02:44Z", "digest": "sha1:AIT7GSKCLLWL7K2A3RUTOHYPPZFFQUMD", "length": 4935, "nlines": 129, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "बस स्थानक | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nग्राम पंचायत अंबडापूर चिखली रोड\nप्रभाग नं.8 शेगांव रोड\nप्रभाग नं.6 डी पी रोड\nप्रभाग नं.7 जामोद रोड\nप्रभाग नं. 8 जालना रोड\nग्राम पंचायत धाड गेट क्रमांक 193\nप्रभाग क्र .7 नागपूर-बायपास महामार्ग\nप्रभाग नं. 1 धाड रोड\nप्रभाग नं. बुलढाणा रोड\nप्रभाग नं.18 सोनाटी रोड\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 20, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/coronavirus-third-wave-in-maharashtra-mumbai-what-is-the-reason-for-increase-in-covid-cases-in-india-128916845.html", "date_download": "2021-09-26T21:11:00Z", "digest": "sha1:ARWW3RI3TS62BEECUDMI6XUAABIBX6XY", "length": 17220, "nlines": 76, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Coronavirus Third Wave In Maharashtra Mumbai; What Is The Reason For Increase In Covid Cases In India | महाराष्ट्रातील मंत्री आणि मुंबईच्या महापौर म्हणाल्या- कोरोनाची तिसरी लाट आली, या दाव्यावर काय म्हणतात तज्ज्ञ, किती घातक असेल तिसरी लाट? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएक्सप्लेनर:महाराष्ट्रातील मंत्री आणि मुंबईच्या महापौर म्हणाल्या- कोरोनाची तिसरी लाट आली, या दाव्यावर काय म्हणतात तज्ज्ञ, किती घातक असेल तिसरी लाट\nलेखक: आबिद खान14 दिवसांपूर्वी\nकेरळ आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये कोरोनाची नवीन प्रकरणे वाढत आहेत. महाराष्ट्रातील नागपूर, ठाणे यासारख्या शहरांमध्ये प्रकरणे वाढत आहेत. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत म्हणाले की, नागपुरात तिसरी लाट आली आहे. संसर्गाची गती थांबवण्यासाठी लवकरच नवीन निर्बंध जाहीर केले जातील. मुंबईच्या महापौरांनी असेही म्हटले आहे की कोरोनाची तिसरी लाट मुंबईत आली आहे.\nदेशात कोरोनाच्या दुसऱ्या भयंकर लाटेनंतरच तिसरी लाट ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये येऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात होती. महाराष्ट्र-केरळमधील वाढती प्रकरणे आणि नेत्यांच्���ा या विधानांमुळे तिसरी लाट पुन्हा प्रकाशझोतात आली आहे.\nतुम्हाला माहित आहे का कोणत्या राज्यात केसेस वाढत आहेत वाढत्या प्रकरणांमागील कारण तिसरी लाट खरोखर आली आहे का तिसऱ्या लाटेवर तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे तिसऱ्या लाटेवर तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे आणि तिसरी लाट दुसऱ्या लाटेएवढीच भयावह असेल का\nतिसऱ्या लाटेबद्दल चर्चा का आहे\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे की कोरोनाची तिसरी लाट आली आहे. लोकांनी घरीच राहून गणेश चतुर्थी साजरी करावी.\nमहाराष्ट्राचे मंत्री नितीन राऊत म्हणाले की, नागपुरात ज्या प्रकारे कोरोनाची प्रकरणे दुप्पट वेगाने बाहेर येत आहेत. असे म्हटले जाऊ शकते की कोरोनाची तिसरी लाट नागपुरात आली आहे.\nप्रकरणे कुठे वाढत आहेत\nकेरळ, महाराष्ट्र आणि ईशान्य भागात 80% सक्रिय प्रकरणे\nसध्या, देशातील एकूण सक्रिय प्रकरणांपैकी 80% केरळ, महाराष्ट्र आणि ईशान्य भागात आहेत. केरळमध्ये शुक्रवारी 25 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. यापूर्वी बुधवारी 30 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली होती. देशातील एकूण सक्रिय प्रकरणांपैकी केरळ 61 टक्के आहे. सध्या केरळमध्ये 2.37 लाख सक्रिय प्रकरणे आहेत.\nकेरळ नंतर महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत. सध्या 49 हजारांहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत.\nतर तिसरी लाट आली आहे का\nप्रथम, नवीन प्रकरणांची आकडेवारी काय म्हणत आहे ते समजून घेऊया देशात फेब्रुवारीपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले. त्यानंतर, हळूहळू या प्रकरणांनी वेग वाढवत दुसऱ्या लाटेचे रूप धारण केले. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये येणाऱ्या प्रकरणांशी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये प्रकरणे कशी वाढली याची तुलना केली तर कल वेगळा आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये प्रकरणे वाढण्याची प्रवृत्ती नाही. आतापर्यंत सप्टेंबरमध्ये, दररोज सरासरी 40 हजार नवीन प्रकरणे येत आहेत. जुलै ते सप्टेंबर पर्यंत प्रकरणे कमी -जास्त होत आहेत, पण फारसा फरक नाही.\nतज्ज्ञ काय म्हणत आहेत\nनॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप ऑन लसीकरण (NTAGI) चे अध्यक्ष डॉ. एन के अरोरा यांच्या मते, “जर आपण जून, जुलै आणि ऑगस्ट दरम्यान पसरलेल्या कोरोना विषाणूचे जीनोमिक विश्लेषण केले तर व्हायरसचा कोणताही नवीन प्रकार उदयास आला नाही. या क्षण�� येणारी प्रकरणे अशी आहेत ज्यात प्रतिकारशक्ती अद्याप विकसित झालेली नाही. तथापि, डॉ अरोरा म्हणाले की अजूनही सुमारे 30% लोकांकडे अॅंटिबॉडी नाहीत. आगामी सण लक्षात घेता आपण खबरदारी घेण्याची गरज आहे.\nइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) चे शास्त्रज्ञ डॉ. समीरन पांडा यांच्या मते, येत्या काळात कोणत्याही लाटेची तीव्रता एप्रिल-मे मध्ये दुसऱ्या लाटेच्या वेळी दिसणारी तितकी जास्त नसेल. तसेच, ही लाट संपूर्ण देशावर परिणाम करू शकणार नाही. मात्र, ज्या राज्यांमध्ये प्रकरणे वाढत आहेत, त्याची खबरदारी म्हणून चौकशी केली पाहिजे.\nआयआयटी कानपूर आणि हैदराबादच्या शास्त्रज्ञांच्या संवेदनाक्षम, न तपासलेल्या, चाचणी केलेल्या (सकारात्मक) आणि काढलेल्या दृष्टिकोन (सूत्र) नुसार, कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आहे, परंतु तिसऱ्याचा धोका कायम आहे. जर आता कोरोनाचे नवीन रूप नसेल, तर देशात तिसरी लाटही येणार नाही.\nमहामारीशास्त्रज्ञ डॉ. चंद्रकांत लहरिया यांच्या मते,\nराष्ट्रीय स्तरावर पाहिले तर फक्त दुसरी लाट आहे. तिसरी लाट आली तर आपल्याला राज्यांवर नजर ठेवावी लागेल. सध्या राज्यांमध्ये जो कल दिसून येत आहे तो चिंताजनक आहे, पण त्याला लाट म्हणता येणार नाही.\nकोणत्याही लाटेच्या शेवटी, पहिल्या लाटेचे प्रसारण चक्र स्थिर झाल्यावर पुढील लाट सुरू होण्याचा विचार केला जातो. ते अजून झाले नाही. या क्षणी येणारी प्रकरणे केवळ दुसऱ्या लाटेमुळे येत आहेत.\nव्हायरस स्थिर होण्यास साधारणपणे 4-6 आठवडे लागतात आणि ते अद्याप घडलेले नाही. चालू असलेल्या लाटेमध्ये प्रकरणे कमी -अधिक असू शकतात, परंतु जुने प्रसारण चक्र अद्याप चालू आहे.\nमग राज्यांमध्ये प्रकरणे का वाढत आहेत\nसध्या केरळमधून जास्तीत जास्त नवीन प्रकरणे येत आहेत. आयसीएमआरच्या चौथ्या सेरो सर्वेक्षणाचे निकाल सांगतात की केरळमध्ये सर्वात कमी सेरोपोसिटिव्हिटी होती. जुलैमध्ये केलेल्या सेरोसर्वेमध्ये केरळमध्ये केवळ 44% लोकांमध्ये अॅंटिबॉडी आढळली.\nकेरळ नंतर महाराष्ट्र सर्वाधिक प्रकरणे नोंदवत आहे. सेरो सर्वेक्षणामध्ये महाराष्ट्रातील केवळ 58% लोकांमध्ये सेरोपोसिटिव्हिटी आढळली. म्हणजेच, या दोन राज्यांमध्ये नवीन प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे एक कारण म्हणजे येथे कमी लोकांमध्ये अॅंटिबॉडीची उपस्थिती.\nमध्यप्रदेश, राजस्थान, बिहा���, गुजरात, छत्तीसगड, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश ही राज्ये आहेत जिथे सेरो सर्वेक्षणात 70% लोकांमध्ये अँटीबॉडी आढळली. सध्या या राज्यांमध्ये कमी प्रकरणे येत आहेत. हे कळप रोग प्रतिकारशक्तीशी जोडून पाहिले जाऊ शकते. झुंड प्रतिकारशक्तीला 85% लोकसंख्येमध्ये अँटीबॉडी उत्पादन आवश्यक आहे. लसीकरण आणि सेरो सर्वेक्षणाच्या दृष्टीने या राज्यांमध्ये काही प्रमाणात हर्ड प्रतिकारशक्ती विकसित केली गेली आहे.\nतर जेथे प्रकरणे वाढत आहेत, तिसरी लाट आली आहे का\nनाही. हा अगदी सुरुवातीचा टप्पा आहे. ट्रेंडचे किमान 15 दिवस विश्लेषण करावे लागेल. त्यामुळे तिसरी लाट कुठेही सुरू झाली असे म्हणणे बरोबर नाही.\nतिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकीच घातक ठरेल का\nनाही. तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी घातक ठरणार नाही. नवीन प्रकरणे वाढतील परंतु शिखरावरही ते 1.5 लाखांपेक्षा जास्त नसतील. रुग्णालयात दुसऱ्या लाटेइतका आक्रोश होणार नाही.\nडब्ल्यूएचओचे मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांच्या मते, भारत आता कोणत्याही लाटेला तोंड देण्यासाठी अधिक सज्ज आहे. ते म्हणाले की भारत आता कोरोनाच्या स्थानिक टप्प्यात प्रवेश केला असेल. म्हणजेच, व्हायरस आता कमी किंवा मध्यम स्तरावर पसरत राहील, परंतु खूप जास्त प्रकरणे होणार नाहीत. सोप्या भाषेत समजून घ्या, कोरोना आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे आणि विषाणूजन्य तापाप्रमाणे पसरत राहील.\nभारताच्या सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्येमध्ये अँटीबॉडी विकसित\nजुलैमध्ये प्रसिद्ध झालेल्या चौथ्या सेरो सर्वेक्षणानुसार, भारतातील 67.6% लोकसंख्येने अँटीबॉडी विकसित केल्या आहेत. त्याच वेळी, 41% लोकसंख्येला लसीचा एकच डोस देण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://khedut.org/hi-gosht/", "date_download": "2021-09-26T21:33:04Z", "digest": "sha1:S3K3UJWRQ6GUNAIIQGFXEKLM5WFE7GIF", "length": 9527, "nlines": 91, "source_domain": "khedut.org", "title": "दहा रुपयांची ही गोष्ट अंडरआर्मसचा काळापणा दूर करते, आजच स्वीकारा - मराठी -Unity", "raw_content": "\nदहा रुपयांची ही गोष्ट अंडरआर्मसचा काळापणा दूर करते, आजच स्वीकारा\nदहा रुपयांची ही गोष्ट अंडरआर्मसचा काळापणा दूर करते, आजच स्वीकारा\nआजच्या काळात, जरी काळ्या अंडरआर्ममुळे मुलांना लाज वाटते , तसेच काळ्या अंडरआर्ममुळे मुलींनाही लाज वाटते , आजकाल चे जग आधुनिक आहे आणि या आधुनिक युगात फक्त मुलीच नाही तर वयस्कर महिला पाश्चात्य कपडे अवलंबतात मुली जेव्हा स्लीव्हलेस किंवा ऑफ-शोल्डर ड्रेस परिधान करतात आणि जेव्हा त्या हात वर करतात तेव्हा त्यांचे काळे अंडरआर्मस दिसू लागतात, ज्यामुळे त्यांचे अर्धेअधिक व्यक्तिमत्व नष्ट होते.\nबरीच लोक या समस्येपासून सुटण्यासाठी विविध प्रकारचे कॉस्मेटिक टूल्स वापरतात, कधीकधी या सर्व कॉस्मेटिक टूल्सचा आपल्या त्वचेवर वाईट परिणाम होतो.\nतुमच्या अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही अनेक घरगुती उपचारांबद्दल वाचले असेलच, आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून असे घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्या फक्त एकदाच वापरल्यास तुमच्या अंडरआर्मचा काळेपणा कमी होऊ शकेल.\nआपल्याला सांगेन की अंडरआर्म्सच्या काळे होण्याचे पुष्कळ कारणे असू शकतात, असे बरेच लोक आहेत जे तिथे नीट साफ करत नाहीत आणि असे बरेच लोक आहेत जे आपले अंडरआर्म केस स्वच्छ करण्यासाठी खराब कंपनीचे ची साधने वापरतात .\nया लेखाद्वारे आपण ज्या घरगुती प्रोयोगाबद्दल माहिती देणार आहोत तो प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात आपणास सहज मिळतो .\nती म्हणजे “साखर” होय, गोड पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही साखरेचा वापर केला असेल साखर केवळ चहामध्येच वापरली जात नाही तर तिने अंडरआर्म्सचा काळेपणा सुद्धा दूर केला जाऊ शकतो अंडरआर्मचा काळेपणा दूर करण्यासाठी साखर कोणत्या वरदानापेक्षा कमी नाही.\nआपण हा घरगुती उपाय अवलंबू इच्छित असल्यास, आपल्याकडे साखर सह मध असल्यास, हे खूप फायदेशीर आहे, ते वापरण्यासाठी साखर आणि मध आपल्या आवश्यकते नुसार एका भांड्यात घ्या, आता हे दोघे चांगले एकत्र करा .\nत्यानंतर बाधित क्षेत्र आहे तेथे ते लावा , हातांनी हळू हळू मालिश करा आणि त्यानंतर ते 15 मिनिटे ठेवा आणि नंतर ते कोमट पाण्याने धुवा.\nजेव्हा आपण ही सर्व पद्धत पूर्ण केली असेल, त्यानंतर आपल्याला आणखी एक पेस्ट लावावी लागेल आपण बाजारात जा आणि स्वस्त दरात कोळशाची खरेदी करा, त्यानंतर आपण आपल्याला पाहिजे तितके मध आणि कोळशाचे मिश्रण तयार करा.\nत्यानंतर आपण हे मिश्रण आपल्या बाधित भागावर लावा आणि हे मिश्रण 15 मिनिटे ठेवा आणि त्यानंतर ते कोमट पाण्याने धुवा, जर आपण हा घरगुती उपाय अवलंबिला तर तुम्हाला दिसून येईल की आपल्या अंडरआर्म्समध्ये बराच फरक पडला आहे.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले श��ंत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\nआरोग्याबरोबरच सौंदर्य देखील आपल्या स्वयंपाकघरातील या छोट्या छोट्या गोष्टी देखील वाढवते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2020/", "date_download": "2021-09-26T22:50:50Z", "digest": "sha1:XTBS4I6G56DCBIBGMCWOMVQA7BSHGXDP", "length": 115249, "nlines": 2491, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: 2020", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nगुरुवार, ३१ डिसेंबर, २०२०\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे डिसेंबर ३१, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, ३० डिसेंबर, २०२०\nदत्ता तुझे घर आहे\nडोळ्यात काहूर आहे ॥\nयेशील का नेशील का\nगालावर पूर आहे ॥\nफक्त तू आधार आहे\nतुझे प्रेम हेच सार\nतू म्हटले तर देवा\nमी इथे गाणार आहे\nकानी सांगणार आहे ॥\nमान्य आहे तशी काही\nमाझी मोठी भक्ती नाही\nशब्दांचा हा जोड धंदा\nफारसा बाजार नाही ॥\nखरे खोटे शब्द जरी\nतुच तो दातार आहे\nरोज पाहे रांग जरी\nशेवटी नंबर आहे ॥\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे डिसेंबर ३०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २८ डिसेंबर, २०२०\n(हे चित्र स्केच डॉ.संजय कदम यांनी ��ाढलेले आहे)\nसर्वात ऍक्टिव्ह ग्रुप मध्ये\nहा उंच व शिडशिडित व हसरा मुलगा\nमराठीचा अन त्यातही काव्यप्रेमी असेल\nएखादा ऋषी असेल किंवा होईल\nअसे मला तेव्हा वाटत नव्हते\nफेसबुक आणि व्हाट्सअप वर\nत्याची माझ्या मनातील ही प्रतिमा\nमंगेश हा निसर्ग व पक्षी\nसर्वात मोठा गुणधर्म आहे\nमला मंगेश मध्ये सदैव दिसतो\nहे त्याच्यामध्ये भरलेले गुण\nत्याच्या पोस्टमधे सदैव दिसून येतात\nपक्षी निरीक्षण करता करता\nआणि सूक्ष्म रंग-तरंग व\nकधी जाते कळत नाही\nतसे आसन व धारणा\nध्यानाचे व ज्ञानाचे दरवाजे\nकेवळ उघडणेच बाकी असते\nही अवस्था ऋषीची असते\nम्हणूनच मी मंगेशला वनऋषी म्हणतो.\nआणि अशा ऋषीला माझे लाखो सलाम\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे डिसेंबर २८, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nही वसुंधरा कोणाची ..\nपित वर्णाच्या बारीक डोळ्यांच्या\nजगावर हुकुमत करू इच्छणार्‍या\nचिनी जपानी कोरिअन लोकांची\nकी त्या ताम्रपर्णी गडद डोळ्यांच्या\nमध्य आशियन लोकांची .\nवा कधीही ही आपले बेट\nराहणाऱ्या कष्टमय जीवन जगणाऱ्या\nआणि येथेच संपून जाणाऱ्या\nही वसुंधरा कोणाची . .\nप्रार्थना करणाऱ्या ख्रिश्चन लोकांची\nका तांड्या तांड्या मध्ये जमून\nभर रस्त्यामध्ये आसन घालून\nरांगा लावून नमाज पढणाऱ्या\nवा मोठमोठ्याने टाळमृदुंगाच्या नादात\nस्वतःला हरवून जाणाऱ्या हिंदूंची\nका हातामध्ये मेणबत्ती आणि उदबत्ती घेऊन\nनतमस्तक होणाऱ्या बौद्धांची .\nअथवा धर्माला अफूची गोळी म्हणून\nपण सत्तेवर स्थापन होताच\nसारे उपभोग घेत राहणाऱ्या\nका बकाल अस्ताव्यस्त पसरलेल्या\nवितभर जागेत मुरकुंडी करून\nआणि आकाशात स्वछंद विहार करणाऱ्या गोजीरवाण्या पाखरांची\nहिरव्या कुरणावर फिरणार्‍या चरणार्‍या हरणांची\nअन भेदक डोळे आणि अस्तित्व म्हणजेच जरब असणार्‍या वाघांची सिंहाची \nतीन चतुर्थांश पणें व्यापलेल्या पाण्याची\nत्यात असलेल्या अजस्त्र जलचराची\nकी इवलाल्या जेलीफिश झिंगे कालव्यांची खेकड्यांची.\nकी त्या अजस्त्र जहाजे व विशाल जाळ्यांनी\nत्यांच्यावर आक्रमण करत त्यांना पकडत\nटण टणाने मासेमारी करणाऱ्या\nजागा मिळेल तेथेच रुजू पाहणार्‍या\nपाणी मिळेल तेथे वाढणाऱ्या\nफुलणाऱ्या सजवणाऱ्या सुगंध देणाऱ्या\nका या सार्‍यांची अमानुषपणे\nमोठी शहरी उभाणाऱ्या बिल्डरची\nखरेच कुणा���ी आहे हि वसुंधरा\nही वसुंधरा दोघांचीही आहे \nपण असे म्हणणे म्हणजे\nप्रश्न टाळणे नाही काय \nहोय ही गोष्ट खरी आहे की\nआपलीच आहे असे वाटते\nपण जर ही वसुंधरा सर्वांचीच असेल\nइथे हा भेदभाव हा विरोधाभास\nहा संघर्ष हे असहाय जीवनमरण\nहि युद्ध हे मृत्यूचे तांडव\nहे दैन्य हे शोषण हि पराधिनता\nएक जीव दुसऱ्या जीवाला का गांजतो \nएक जण दुसर्‍याला का लुबाडतो \nएक मासा दुसर्‍या माशाला का खातो \nती असामान्य सूक्ष्म तरल\nविश्व निर्माण करणारी प्रज्ञा\nतिला काय गरज होती\nहे असे विश्व निर्माण करायची \nकदाचित हे असेही नसेल का\nकि ही वसुंधरा कुणाचीच नसेल \nलाखो वर्ष या पृथ्वीतलावर\nराहणार्‍या डायनोसॉरलाही वाटत असेल की वसुंधरा त्याचीच आहे \nआपल्या बाबतही होत नसेल काय \n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे डिसेंबर २८, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, २६ डिसेंबर, २०२०\nडॉक्टर राजेंद्र गायकवाड श्रद्धांजली\nडॉक्टर राजेंद्र गायकवाड श्रद्धांजली\nसतत किंवा बराच काळ\nअचानक ते मित्र दूर जातात\nपुढे कधी कधी महिने अन महिने\nवर्ष अन वर्ष त्यांची भेट होत नाही\nत्याचे असं झालं तसं झालं रब\nत्याच्या मुलाचे लग्न झाले\nआता तर नातू झाला आहे\nवगैरे वगैरे . .\nजरी तो आपल्या जीवनात\nया क्षणी नसला तरी\nतो कुठेतरी आहे आणि सुखात आहे\nएवढे आपल्याला पुरेसे असते\nपण अचानक एखादी बातमी येते\nतो मित्र आपल्यात राहिला नाही\nअशीच एक बातमी आली\nडॉक्टर राजू गायकवाड गेला\nमग खात्री करून घेतली\nमन विषादाने आणि दुःखाने भरून गेले\nजगण्याच्या चाकोरीतच जगत होता\nएक आखीव-रेखीव नेटके जीवन\nत्याचे घर त्याची नोकरी\nत्याचा दवाखाना त्याचा संसार\nसुखाने राहत होता तो\nदृष्ट लागू नये असे त्याचे जीवन\nया लाटेत या तडाख्यात\nध्यानीमनी नसताना तो सापडला\nतसा तर तो योद्धाच होता\nपरत आला होता पण\nते घाव खूप खोलवर गेले होते\nत्याचे श्वास हरवुन गेले .\nमला खरंतर काहीच माहिती नव्हती\nहे सगळे घडले तरीही\nआणि कळली ती फक्त\nराजुला एक सवय होती\nदुसऱ्याला अंदाज करायला लावायची\nअन अचानक रहस्य उद्घाटन करून\nदुसऱ्याचे आश्चर्याचे भाव टिपण्यात\nमग तो हसायचा तो मिश्कीलपणे\nपण यावेळी त्यांने प्रश्न टाकला नाही\nअंदाज करायला लावले नाही\nकाही काहीच कळले नाही\nआणि तो निघून गेला\nराजूची स्वतःचे एक तत्त्वज्ञान होते\nलो प्रोफाईल मध्ये राहायचे\nकुणाच्या डोळ्यात न येण्याचे\nआपले जीवन आनंदाने जगायचे\nत्याने जणू ठेवल्या होत्या\nदोन लोहमार्गाच्या भोवती असलेल्या\nआम्ही पडलो होतो आणि दुरावलो\nपण कधी आठवण झाली\nतर तो हसरा मिश्किल\nमदतीस सदैव तत्पर असलेला\nहा मित्र जिथे असेल तिथे\nमनातून पूर्णपणे ठाऊक असायचे\nपण सुखाला ही दृष्ट लागते\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे डिसेंबर २६, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०\nमाझ्यात मी मस्त आहे ॥\nतुम्हाला ती जाण नाही\nअरे मी ते वाचले रे\nभक्तीच ती श्रेष्ठ आहे\nयेशु मेरी विना त्यांचे\nपान ते हलत नाही\nअसे किंवा सांगतांना ॥\nधर्मभ्रष्ट करू नका ॥\nयेथे डिसेंबर २५, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, २४ डिसेंबर, २०२०\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे डिसेंबर २४, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: भक्तीगीत अभंग, ज्ञानेश्वर\nमंगळवार, २२ डिसेंबर, २०२०\nसारे दंग प्रकाशात ॥\nभरले वा रिते खिसे\nवांच्छा मनी सारे घेणे ॥\nइथे मी तो कशाला रे\nजे न हवे कधी मला l\nकारे दावी डोळीयाला ॥\nतुझे नाम तुझे ध्यान\nयाहूनी ते अधिक न\nउठो हा बाजार आता\nविक्रांता या सुख देई\nचित्ती रहा वसलेला ॥\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे डिसेंबर २२, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसांगता येत नाही पण\nतसं काहीसं झालं आहे .\nकाही केल्या सुटतच नाही\nअरे जे पाहिजे होते\nते सारे मिळालं ना\nतर मग ही अतृप्ती का \nमग मीच मला सांगतो\nअरे जगलो ते खरं आहे\nफारसा फरक पडणार नाही\nमाझ्या जीवनाचे ईप्सित आहे\nजोपर्यंत जीवनात अवतरत नाही\nतोपर्यंत जीवन हे अपूर्णच राहिल.\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे डिसेंबर २२, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २१ डिसेंबर, २०२०\n नेणिजे काय झाला केधवा यारीती जो पांडवा \n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे डिसेंबर २१, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १८ डिसेंबर, २०२०\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे डिसेंबर १८, २०२० कोणत्याही टिप्��ण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, १७ डिसेंबर, २०२०\n(कोरोनाकाळात बरेच निर्बंध होते लिहायला म्हणून ही कविता प्रकाशित करायचे राहिली होती )\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे डिसेंबर १७, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १५ डिसेंबर, २०२०\nदत्त दर्शन (व्हिडिओ वर)\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे डिसेंबर १५, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, १४ डिसेंबर, २०२०\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे डिसेंबर १४, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, १३ डिसेंबर, २०२०\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे डिसेंबर १३, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, १२ डिसेंबर, २०२०\nक्षोभ ही मिटून जावा\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे डिसेंबर १२, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, ११ डिसेंबर, २०२०\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे डिसेंबर ११, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, ७ डिसेंबर, २०२०\nघाव काही नवे गात्री\nमन वेडे असेच हे\nतीच धाव ठाव जरी\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे डिसेंबर ०७, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, ६ डिसेंबर, २०२०\nएक निळे आकाश उघडले\nपण कळून चुकले होते\nखरेतर त्यांना द्यायचा होता\nआम्हाला ते शक्य नव्हते\nसहज तोडता येणार दोर\nएक भय आहे मनात\nएक पाश होऊ नये\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे डिसेंबर ०६, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, ३ डिसेंबर, २०२०\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे डिसेंबर ०३, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २ डिसेंबर, २०२०\nहेचि मागतो मी दत्ता\nहेचि दान दे विक्रांता\nऐसी करुणा दे चित्ता\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे डिसेंबर ०२, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, ३० नोव्हेंबर, २��२०\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे नोव्हेंबर ३०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, २८ नोव्हेंबर, २०२०\nतुझा मोह मला दे रे\nमाझा मोह तुला घे रे\nगंध देही भिणू दे रे\nजाणतो न नीट तुला\nओढ मग ही कशाची\nमाझे स्वप्न निळे निळे\nहवे तर मिटू दे रे\nफेन फुगे फुटू दे रे\nदेह आता तुला घे रे\nव्याज नको उरू दे रे\nयेणे जाणे घेणे देणे\nशब्द कोरा कळू दे रे\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे नोव्हेंबर २८, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०\nराजा बोले दळ हाले\nज्ञान थोर भार झाले\nहोय होय हेच खरे\nतेच सूर तोच ताल\nहो रे बाबा हेच जिणे\nतुझा मान तुझे भान\nहुजुरे ते मित्र नको\nत्यात तुझे चित्र नको\nउद्या होय शून्य मोल\nकारे तुझ्या पायी दोरी\nविक्राता रे उडी मारी\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे नोव्हेंबर २७, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे नोव्हेंबर २६, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, २२ नोव्हेंबर, २०२०\nमाझ्या कवितेची ही वही\nआता भरत आलेली आहे\nया वहीची बरीच पाने ही\nआताशा सुटत चालली आहे.\nखरं तर खूप काही लिहायची\nती उर्मी ही आता विरत आली आहे\nकाही शब्द मनी रुंजी घालतात\nकाही यमके काही कल्पनाही\nआतून रुजून सजून बाहेर येतात\nतेही एक ऋतुचक्रच आहे\nमन असे तोवर चालूच राहणार\nगोल गोल गिरक्या घेत बसणार\nमाझी वही ही नाही तुकोबाची\nनाही नामदेव ज्ञाना चोखोबाची\nस्वप्ने नाहीत मुळीच तिची\nमाझी हि वही रेघोट्यांची\nडोंगर सूर्य झाडे आणि नदीची\nजुळल्या मळल्या सुटल्या शब्दांची\nजर कदाचित उद्या तुला\nमाझी वही सापडली तर\nअन वरचे पान काढून तू जर\nचिटकवले तुझे पान त्यावर\nकाहीच फरक नाही पडणार\nती वही तुझीच असणार\nआणि कदाचित लिहिलीस तू\nस्वतःचीच काही रेखीव अक्षर\nतरी ती वही माझीही असणार\nम्हणूनच हे शब्द ही अक्षरे या कविता\nमी माझ्या मानल्याच नाही आजवर\nफक्त या वहीला होणारा\nत्या संवेदना त्यातील जिवंतपणा\nया क्षणात त्या चांदण्यात\nतिच्या सवेत माझ्यातही उमटत असतो.\nयेथे नोव्हेंबर २२, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे नोव्हेंबर १७, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमाझी नित्य रे चालली ॥\nघडे अभ्यंग ते स्नान\nनित्य लावतो उटण ॥\nमाझे अथांग उदर ॥\nझाले अर्पण सार्‍याचे ॥\nघडे मंगल दिवाळी ॥\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे नोव्हेंबर १७, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, १५ नोव्हेंबर, २०२०\nका वाहत आहेत ती ॥\nका वेगळी आहेत ती ॥\nका लागली आहेत ती ॥\nवाचलेस नच का रे\nका वाहती आहेत ती ॥\nझाले ते ही बरेच कि\nभगिनी ते पळवती ॥\nघाव सांग झेलू किती\nवार अनंत करती ॥\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे नोव्हेंबर १५, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०२०\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे नोव्हेंबर १३, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १० नोव्हेंबर, २०२०\nआता न मी माझा\nजसा न तू तुझा\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे नोव्हेंबर १०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, ९ नोव्हेंबर, २०२०\nगोळे पायात या आले\nकोण खातो रे कशाशी\nक्लिष्ट गुंता कुणी केला\nतया कशाला ती द्यावी\nउपाधी ती रे प्रेमाची\nनाही ताप वा औषध\nसाऱ्या गोष्टी या पांचट\nजे का विश्वामित्र होती\nसोडा सोडा बाता या हो\nलक्ष धंद्याकडे द्या हो\nजग अर्धे हे रे वेडे\nनीट डोळ्यांनी पहा हो..\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे नोव्हेंबर ०९, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, ८ नोव्हेंबर, २०२०\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे नोव्हेंबर ०८, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, ७ नोव्हेंबर, २०२०\nयेथे नोव्हेंबर ०७, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०२०\nभिंत ओली चिंब झाली॥\nफिरे कण्हत गंजत ॥\nअंती झिजल्या बादल्या .॥\nजाणे घडो वा न घडो\nघडा बांधल्या दोरीची ॥\nकाय सांगू सई बाई\nपाणी भरता तू घरी\nसुख तराराते दारी ॥\nजग हिर��े हे होते.॥\nकुणा कळावी हि माया\nप्रेमे घरात झिजली ॥\nयेथे नोव्हेंबर ०६, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, ५ नोव्हेंबर, २०२०\nमला लिहिता येत नाही आता\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे नोव्हेंबर ०५, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, १ नोव्हेंबर, २०२०\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे नोव्हेंबर ०१, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, ३१ ऑक्टोबर, २०२०\nवसू दे रे मज\nजीव हा जडो रे\nमाझे मी पण हे\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑक्टोबर ३१, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, ३० ऑक्टोबर, २०२०\nमाझे नेत्र आहे जागे\nअजून जागणे का रे\nमाझे होत नाही जागे\nका होत नाही रे माझे\nती तुझीच रे कामना\nमी मागतो न तुजला\nहा देह मिटून जावा\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑक्टोबर ३०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २६ ऑक्टोबर, २०२०\nमिठी दे रे ॥\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑक्टोबर २६, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, २४ ऑक्टोबर, २०२०\nकिती दिस न माहित\nमेघ धो धो कोसळून\nकाढी एक एक थेंब\nहाव मुळी न थांबता\nमाझी माक्याची ती आई\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑक्टोबर २४, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २३ ऑक्टोबर, २०२०\nहे न कळे ॥\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑक्टोबर २३, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑक्टोबर २०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०\nया विलक्षण रसायनाकडे पाहतांना\nमैत्री मधील ही गुंतागुंत किंवा\nसहजपणे येणारी एकतानता पाहतांना\nवाटते मैत्री आहे तरी काय\nअन एकदा का संपले\nसरते गरज या दव्याची\nअन सवे संपून जाते मैत्रीपण\nआत्ता नसेल पण उद्या पडणार\nम्हणून सावध एक गुंतवणूक\nत्यात वाईट काय नाही\nआपण आपलीच टिमकी वाजवत\nबसायचं हे काही खरे नाही.\nयात मैत्री दिसता दिसत नाही\nमैत्रीचे नाणं बहुदा चालतच\nकधी कधी खोट असूनही\nतर मग काय मैत्री\nव्यर्थ आहेत का सारी \nमी कुठे नाही म्हणतो\nमीही फक्त एवढेच म्हणतो\nती एक गरज आहे\nसुरक्षतेच एक कवच आहे\nमाणूस हा प्राणी आहे\nकळप कुठेही असू दे\nप्राणी तो प्राणीच असतो\nसहवासात सुरक्षतेचे छत्र शोधतो\nकुणी गौतम बुद्ध करू जाणे\nकोणी कृष्णच निभावू जाणे\nयेणाऱ्या प्रत्येकाला गंध देणारी\nअशी मैत्री खरंच असते का\nया जगात कुठे कधी \nका हे सारे स्वप्नरंजन आहे\nअपार स्नेहाचे मधु अंतरंग\nत्याचे नाव मैत्री असेलही \n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑक्टोबर १९, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, १८ ऑक्टोबर, २०२०\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑक्टोबर १८, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १६ ऑक्टोबर, २०२०\nहृदय थकले हृदय थांबले\nआणि कुणाचे जगणे सरले\nकुणी मरे का असा इथे रे\nकाल हसता आज नसे रे\nहे चलचित्र सदा दिसे रे\nमरणे जणू खेळ असे रे\nजग चालले मीही सवेत\nघेवून मृत्यू माझ्या कवेत\nअनंत परी असे कामना\nविचारती ना मुळी मरणा\nआणि सुन्दर आणली गाडी\nमुले गोजिरी द्रव्य भरली\nजगण्याची ना हाव मिटली\nपरी शेवटी बसे तडाखा\nपाने गळून वृक्ष बोडखा\nतर मग हे आहे कशाला\nअसे अमर सदा सर्वदा\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑक्टोबर १६, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, १५ ऑक्टोबर, २०२०\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑक्टोबर १५, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १३ ऑक्टोबर, २०२०\nभास होतो मीच मला\nयुग जरी आले गेले\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑक्टोबर १३, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, १२ ऑक्टोबर, २०२०\nपुस पुस रे तो बाळा\nपाही पाही रे तयाला\nमन मना न कळते\nसदा मग्न हा आरसा\nकाही अर्थ तोहि तसा\nआहे नाही पण त्याचे\nनाही विक्रांत रे कुणी\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑक्टोबर १२, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, १० ऑक्टोबर, २०२०\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑक्टोबर १०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nशब्दाने शब्द वाढतो तेव्हा\nशब्द वाढतो तेव्हा ******* शब्दाने शब्द वाढतो तेव्हा मनात जाळ पेटतो तेव्हा दत्त माझ्या मनात हसतो थोडे टोचून मजला म्हणतो असा...\nप्रार्थना ****** कुठल्यातरी विराण देवळात आड बाजूच्या परिसरातील कोणी एक पुजारी दिवा लावून जातो रोजचे एक कर्तव्य पार पाडून जा...\nशब्दाने शब्द वाढतो तेव्हा\nशब्द वाढतो तेव्हा ******* शब्दाने शब्द वाढतो तेव्हा मनात जाळ पेटतो तेव्हा दत्त माझ्या मनात हसतो थोडे टोचून मजला म्हणतो असा...\nइथे कशाला आला रे ***************** इथे कशाला आला रे कुणी विचारी मजला रे कसा सांगू मी त्याला रे कसा सांगू मी त्याला रे की जन्म वाया गेला रे की जन्म वाया गेला रे \nतुझा निरोप ******** तुझा निरोप आकाश फुटून अंधाराचा लोट यावा तसा होता त्यात यतकिंचितही आवाज नव्हता त्या अंधाराने गिळून टा...\nभक्ती दे ****** आंधळी देई रे डोळस देई वा भक्ती दे रे देवा मजलागी॥ म्हणोत कोणी ते बुरसट मला वायाला गेला पाठीमागे ॥ हसु दे ...\nसजविला देव ********** सजवला देव बुडवला देव केली उठाठेव धन बळे॥ ओरड आरत्या वाजवल्या झांजा केला गाजावाजा मंडपाचा ॥ भाकड भावा...\nविचार ****** एकेक विचार केळीचे पदर एक एकावर बसलेले एका आड एक किती धडपड शेवटी उघड काही नाही गोडस तिखट लपले प्रकट सुंदर ...\nखेळ ****:: माझेपण माझ्या दृष्टित येईना कळतोय वारा हातात गावेना मागचे आठवे मन गुंतलेले सुटते गाठोडे गच्च भरलेले काय काय करू...\nअस्तित्व आणि मी ************** माझ्या असण्याचे आणि अस्तित्वाचे किती अर्थ निघती युगोनुयुगे तरीही नाही कळत चार्वाक सांख्य द्वै...\nनाही ***** भोगात तू नाही त्यागातही नाही पांघरून \"नाही\" लपशी तू ॥ जे जे दावू जाय तयाला नकार देऊन अपार सर्व ठाई ॥ भ...\nडॉक्टर राजेंद्र गायकवाड श्रद्धांजली\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur/3-killed-in-dispute-over-annabhau-sathe-jayanti/articleshow/84947637.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2021-09-26T22:17:21Z", "digest": "sha1:3AZCYOBWMA34EXUUY46ZDZY7DRFCVB4D", "length": 13264, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतिहेरी खुनाने सांगली जिल्हा हादरला; 'या' कारणावरून झाला राडा\nएकाच वेळी तिघांचा खून झाल्याने सांगली जिल्हा हादरला आहे.\nसांगली तिहेरी खून प्रकरण\nसांगली जिल्ह्यातील दुधोंडी येथे दोन गटात राडा\nवादात धारदार शस्त्रांनी वार करत तिघांची हत्या\nभयंकर घटनेनं जिल्हा हादरला\nसांगली : अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याच्या वादासह पूर्ववैमनस्यातून सांगली जिल्ह्यातील दुधोंडी येथे दोन गटात राडा झाला. दोन्ही गटांकडून तलवार, चाकू, सत्तूर अशा धारदार शस्त्रांचा वापर झाल्याने या वादात तिघांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी (ता. १) दुपारी दुधोंडी येथील वसंत नगर परिसरात घडली.\nएकाच वेळी तिघांचा खून झाल्याने जिल्हा हादरला आहे. दुधोंडीमध्ये तणावपूर्ण वातावरण असून, पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nपेट्रोल पंपावर दरोडा टाकला, कुणी पाठलाग करू नये म्हणून चोरट्यांनी केली 'ही' आयडिया\nकुंडल पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दुधोंडी येथे रविवारी दुपारी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येत होती. यावेळी वसंत नगर येथील साठे आणि मोहिते गटात वाद झाला. शाब्दिक बाचाबाचीनंतर दोन्ही गट आमनेसामने आले. यावेळी दोन्ही गटांकडून तलवार, सत्तूर, चाकूचा वापर झाल्याने मारहाणीत तिघांचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत.\nअरविंद साठे, विकास मोहिते आणि सनी मोहिते अशी खून झालेल्या तिघांची नावे आहेत. छाती आणि पोटावर धारदार शास्त्रांचे घाव लागल्याने अतिरक्तस्रावाने या तिघांचाही मृत्यू झाला. सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. दोन गटातील राड्यानंतर परिसरात जोरदार दगडफेकही झाली आहे. या दगडफेकीत काही वाहनांचं आणि घरांचं नुकसान झालं आहे.\nदरम्यान, तिहेरी खुनाची घटना समजताच कुंडल पोलिस दुधोंडीत दाखल झाले. पोलिस येण्यापूर्वीच दोन्ही गटातील हल्लेखोर पसार झाले होते. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.\nया घटनेनंतर दुधोंडीमध्ये तणावपूर्ण वातावर�� असून, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला आहे. दोन्ही गटातील जखमी सांगलीत सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केल्याने त्याही ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. याबाबत कुंडल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दोन्ही गटातील हल्लेखोरांची धरपकड सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. एकाच वेळी तिघांचा खून झाल्याने सांगली जिल्हा हादरला आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसंशयित आरोपीची कोठडीत आत्महत्या; काय आहे नेमकं प्रकरण\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसांगली क्राइम न्यूज सांगली खून प्रकरण triple murder case sangali crime Sangali\nदेश यूपीत ७ मंत्र्यांचा शपथविधी, राहुल गांधींचे मित्र जितीन प्रसाद योगींच्या टीममध्ये\n लॅपटॉप आणि टॅब्स अर्ध्या किंमतीत\nआयपीएल CSK Win: चेन्नई सुपर किंग्जचा थरारक विजय, प्ले ऑफमध्ये दिमाखदार प्रवेश\nआयपीएल अखेरच्या चेंडूवर पराभव; चॅम्पियन कर्णधाराचा संघ प्लेऑफ शर्यतीतून बाहेर\nआयपीएल आरसीबीच्या सामन्यापूर्वीच रोहित शर्माचे टेंशन वाढले, पाहा नेमकं घडलं तरी काय....\n राज्यात आज करोनाच्या मृत्यूसंख्येत मोठी घट; नवे रुग्णही झाले कमी\n धावत्या ट्रकमध्येच चोरीचा प्रयत्न; ४ लाख रुपयांचा ऐवज पोलिसांकडून जप्त\nसोलापूर त्रिसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे पक्षीय राजकारणाला बळ मिळणार: सतेज पाटील\nदेश नक्षलवादावर बैठक; १२०० कोटी द्या, उद्धव ठाकरेंची अमित शहांकडे मागणी\n ५० इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर ६१% डिस्काउंट, आता घरातच मिळणार थिएटरची मजा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य २६ सप्टेंबर २०२१ : या राशींना रविवारी होईल लाभच लाभ\nब्युटी अभिनेत्रीचा छोट्या स्कर्टमधील हॉट-बोल्ड लुकवर चाहते घायाळ, मांड्या फ्लॉन्ट करताना फोटो व्हायरल\nमोबाइल दरमहिना फक्त १,४५५ रुपये देऊन घरी घेऊन जा OnePlus चा ‘हा’ शानदार स्मार्टफोन, मिळेल ८GB रॅम-१२८GB स्टोरेज\nफॅशन लेकीच्या शॉर्ट्सहूनही छोटा ड्रेस घालून निघाली शनायाची आई, मादक अदांसमोर मलायकाचाही लुक पडेल फिका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1089866", "date_download": "2021-09-26T23:29:28Z", "digest": "sha1:ZMFJADJQBZYSWWFAYT3VHKBCLEOFUN2A", "length": 2394, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मार्शल द्वीपसमूह\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मार्शल द्वीपसमूह\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:३३, १० डिसेंबर २०१२ ची आवृत्ती\n३९ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: pa:ਮਾਰਸ਼ਲ ਟਾਪੂ\n०७:५७, ९ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n१२:३३, १० डिसेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: pa:ਮਾਰਸ਼ਲ ਟਾਪੂ)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-09-26T21:27:09Z", "digest": "sha1:CSW26JE3F37X336AEQNUTLSEQ42CECLQ", "length": 2840, "nlines": 65, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "जरी - Wiktionary", "raw_content": "\n२ अक्षरी मराठी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/maharashtra-police-best-police-unit-award-to-pune-nagpur-police-emphasis-on-community-policing-double-success-for-gadchiroli-a-great-combination-of-information-technology/", "date_download": "2021-09-26T21:57:02Z", "digest": "sha1:COMEFJUADFMEEEG7ELXQEC7AAR4LYDTQ", "length": 17759, "nlines": 170, "source_domain": "policenama.com", "title": "Maharashtra Police | पुणे, नागपूर पोलिसांना ‘बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड’ !", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट…\nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज,…\nMaharashtra Police | पुणे, नागपूर पोलिसांना ‘बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड’ कम्युनिटी पोलिसिंगवर भर, माहिती तंत्रज्ञानाची उत्तम सांगड घालणार्‍या गडचिरोलीला ‘दुहेरी’ यश, औरंगाबाद, रायगडही ‘अव्वल’स्थानी\nMaharashtra Police | पुणे, नागपूर पोलिसांना ‘बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड’ कम्युनिटी पोलिसिंगवर भर, माहिती तंत्रज्ञानाची उत्तम सांगड ���ालणार्‍या गडचिरोलीला ‘दुहेरी’ यश, औरंगाबाद, रायगडही ‘अव्वल’स्थानी\nपुणे : Maharashtra Police | कायदा आणि सुव्यवस्थेची घडी उत्तम राखण्याबरोबरच गुन्हे सिद्धी, तंत्रज्ञानाचा वापर, कम्युनिटी पोलिसिंग आणि पोलिसांचे हित जोपासून काम करवून घेतल्याबद्दल पुणे (Pune) व नागपूर (Nagpur) पोलिसांना ‘ब’ गटात ‘बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड’ घोषित करण्यात आले आहे. (Maharashtra Police) ‘अ’ गटात औरंगाबाद आणि रायगड अव्वल ठरले आहेत. माहिती तंत्रज्ञान आणि कम्युनिटी पोलिसांवर भर देणार्‍या गडचिरोलीला दुहेरी यश मिळाले आहे.\nपोलीस महासंचालनालयातून (DGP Office) राज्यात सर्वोत्तम कामगिरी बजावणार्‍या राज्यातील विविध पोलीस घटकांची घोषणा करण्यात आली. ताणतणाव आणि २४ तास धावपळ करणार्‍या पोलीस दलाला प्रोत्साहित करुन त्यांच्याकडून अधिक चांगल्या पद्धतीने काम करवून घेण्यासाठी सर्वोत्कृष्ट पोलीस घटक पुरस्कार प्रदान करण्याची योजना अंमलात आणली आहे. त्यानुसार राज्यातील सर्व जिल्हा तसेच आयुक्तालयाची वर्षभरात ६ हजारांपेक्षा कमी गुन्हे – अ गट, ६ हजारांपेक्षा जास्त गुन्हे – ब गट आणि मुंबई पोलीस दलाच्या अंतर्गत सर्व घटक यांची क गट अशी विभागणी करण्यात आली.\nत्यासाठी विविध विभागातून वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची समिती गेल्या वर्षी तयार करण्यात आली होती. गुन्हेगारी नियंत्रण, गुन्हे सिद्धीचा दर वाढविणे, तंत्रज्ञानाचा वापर करुन जास्तीत जास्त गुन्ह्यांचा छडा लावणे, कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून लोकांची मने जिंकणे आणि प्रत्यक्ष काम करणार्‍या पोलिसांचे हित जोपासून त्यांना तणावमुक्त ठेवून काम करवून घेण्याचे टास्क या समितीने राज्यातील प्रत्येक पोलीस घटकांपुढे ठेवले. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंतच्या कालावधीच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला.\nया सर्व पातळीवर दर्जेदार कामगिरी बजावत ब गटात पुणे आणि नागपूर पोलीस आयुक्तालयांनी ‘बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड’ पटकाविला आहे. अ गटात बेस्ट पोलीस युनिट अवॉर्ड पोलीस अधीक्षक औरंगाबाद ग्रामीण (Aurangabad Rural Police) आणि पोलीस अधीक्षक, रायगड (SP Raigad) यांनी मिळविला आहे. याच गटात दोष सिद्धीत पोलीस आयुक्त नवी मुंबई, तंत्रज्ञान आणि कम्युनिटी पोलिसिंग अशा दोन गटात गडचिरोली पोलीस अधीक्षक (SP Gadchiroli) अव्वल ठरले आहेत. पोलीस कल्याणमध्ये वाशिमने (Washim) अव्वल स्थान पटकाविले आहे.\nRation Card | रेशन कार्डमध्ये अपडेट करा स्वतःचा मोबाइल नंबर, नेहमी मिळेल ‘लाभ’; जाणून घ्या ‘ही’ सोपी प्रक्रिया\nब गटात गुन्हे सिद्धीमध्ये मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्तालय मिळविले असून तंत्रज्ञानामध्ये कोल्हापूर पोलीस अधीक्षक (SP Kolhapur) आणि पोलीस आयुक्त, ठाणे शहर संयुक्त विजेते ठरले आहेत. कम्युनिटी पोलिसिंगमध्ये पोलीस अधीक्षक सातारा आणि पोलीस अधीक्षक बीड हे बेस्ट ठरले आहेत.\nबेस्ट युनिट – औरंगाबाद ग्रामीण, रायगड पोलीस\nदोष सिद्धी सत्र न्यायालयातील खटले – नवी मुंबई पोलीस आयुक्तालय\nतंत्रज्ञानाचा वापर – गडचिरोली, पोलीस अधीक्षक\nपोलीस कल्याण उपक्रम – वाशिम, पोलीस अधीक्षक\nबेस्ट युनिट – पुणे शहर आणि नागपूर पोलीस आयुक्तालय\nदोष सिद्धी सत्र न्यायालयातील खटले – लोहमार्ग पोलीस आयुक्तालय, मुंबई\nतंत्रज्ञानाचा वापर – कोल्हापूर, पोलीस अधीक्षक, ठाणे शहर पोलीस आयुक्तालय\nकम्युनिट पोलिसिंगचा वापर – सातारा व बीड पोलीस अधीक्षक\nक गटातील पुरस्कारांच्या शिफारसी समितीकडून अद्याप प्राप्त झालेल्या नाहीत़ त्यांची निवड नंतर जाहीर करण्यात येणार आहे़.\nPune Corporation | सर्वच वाहनतळ एकाच ठेकेदाराला देण्याच्या निविदेला 4 वेळा मुदतवाढ देऊनही ‘प्रतिसाद’ नाही; ‘झोन’निहाय ‘ग्रुप’ करून स्वतंत्र निविदा काढण्याच्या प्रशासनाच्या हालचाली\nPune Crime | मराठे ज्वलर्स फसवणूक प्रकरण : मंजिरी मराठेसह कौस्तुभ मराठेंना अटक\nट्विटर ला देखील फॉलो करा\nफेसबुक ला लाईक करा\nPune Corporation | सर्वच वाहनतळ एकाच ठेकेदाराला देण्याच्या निविदेला 4 वेळा मुदतवाढ देऊनही ‘प्रतिसाद’ नाही; ‘झोन’निहाय ‘ग्रुप’ करून स्वतंत्र निविदा काढण्याच्या प्रशासनाच्या हालचाली\nPune Crime | 27 वर्षीय नियोजीत पत्नीला जेवणास नेलं फार्म हाऊसवर आणि केलं ‘हे’ कृत्य; पुण्याच्या कोंढावा परिसरातील धक्कादायक घटना\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nJaved Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा…\nActress Shilpa Shetty | राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा…\nGirlfriend On Rent | इथं भाड्याने मिळतात…\nRupali Patil | भाजप आ. सुनील कांबळेंची ‘ती’…\nPune Crime | पुण्याच्या थेऊरमध्ये छातीत लाथा घातल्याने…\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई \nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या…\nVijay Shivtare | ‘मी मावळ मध्ये जनरल डायरसारखा लढलो,…\nPune News | वडगाव शिंदे-काकडे येथील पुलाचे नामकरण\nBJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ…\nBombay High Court | प्रेयसीसोबत संबंध ठेवत ऐनवेळी लग्नाला…\nLung health | फुफ्फुसाच्या घातक आजाराची ‘ही’ 5…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे…\n चक्क उद्घाटनादिवशीच ज्वेलरी शाॅपमध्ये चोरी,…\nMultibagger Stocks | 63 रुपयांचा स्टॉक झाला 7786.45 रुपयांचा, दिला…\nGold Price Update | सोन्याच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे ग्राहक खुश \nActress Shilpa Shetty | राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा शेट्टीने…\nGulab Cyclone | किनारपट्टीवर ‘गुलाब चक्रीवादळा’चा रुद्रावतार, आगामी 3 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा…\nEarn Money | 10 हजार रुपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहीना होईल 1 लाखापेक्षा जास्त नफा; जाणून घ्या कसा\nPune Crime | पुण्याच्या थेऊरमध्ये छातीत लाथा घातल्याने तरुणाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://thevoiceofmumbai.com/2018/12/25/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AA-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-09-26T22:14:08Z", "digest": "sha1:KNVO6MP2Z3OVVXTYNC5SJJSCNYRSAYXG", "length": 11334, "nlines": 170, "source_domain": "thevoiceofmumbai.com", "title": "अभाविप कोंकण प्रदेश अध्यक्ष प्रा.मंदार भानुशे तर प्रदेश मंत्री म्हणून अनिकेत ओव्हाळ यांची पुनर्निवड – The Voice of Mumbai", "raw_content": "\nअभाविप कोंकण प्रदेश अध्यक्ष प्रा.मंदार भानुशे तर प्रदेश मंत्री म्हणून अनिकेत ओव्हाळ यांची पुनर्निवड\nमुंबई | वर्ष २०१८-१९ साठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश अध्यक्ष म्हणून प्रा. मंदार भानुशे (मुंबई) यांची तर प्रदेश मंत्री म्हणून अनिकेत ओव्हाळ (मुंबई) यांची पुनर्निवड करण्यात आली. हि निवड निर्वाचन अधिकारी प्रा.डॉ.वरदराज बापट यांनी मुंबई येथे केली. प्रा.मंदार लक्ष्मीकांत भानुशे मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेत गणित या विषयाचे अध्यापन करतात. वसई येथे निवास आहे. गेली १३ वर्षे अध्यापन कार्य करत असून, २०१३ मध्ये त्यांना गणिताच्या ऑनलाईन लेक्चर्ससाठी ‘Indian Education Award’ ने सन्मानित करण्यात आले आहे. ६ अंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये त्यांनी प��पर सदर केले असून ४ पुस्तकांचे लेखन केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ४ वर्ष रा.स्व.संघाचे प्रचारक म्हणून कार्य केले आहे. प्रा.भानुशे सर १९९८ पासून अभाविप च्या संपर्कात असून यापूर्वी मुंबई महानगर उपाध्यक्ष व मुंबई महानगर अध्यक्ष अश्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या .त्यांची वर्ष २०१८-१९ साठी अभाविप कोंकण प्रदेश अध्यक्ष म्हणून पूनर्निवड करण्यात आली आहे.\nअनिकेत गौतम ओव्हाळ. मुळचे चेंबूर चे कार्यकर्ते आहेत. मुंबई येथील रुईया महाविद्यालयातून त्यांनी M.Sc (IT) चे शिक्षण घेतले आहे. २०११ पासून अभाविपच्या कार्यात सक्रीय आहेत. यापूर्वी त्यांनी पूर्व मुंबई भाग मंत्री, मुंबई महानगर सहमंत्री, मुंबई महानगर मंत्री, कोंकण प्रदेश सहमंत्री व प्रदेश विद्यापीठ संयोजक अश्या विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मुंबई मंत्री असतांना विविध महाविद्यालयातील प्रवेश प्रक्रीये मधील भ्रष्टाचार, शिष्यवृत्तीतील गोंधळ या विरोधात यशस्वी आंदोलन केले तसेच शहरी माओवादाच्या विरोधात महाविद्यालयांमध्ये जनजागृती त्यांनी केली आहे. मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभार विरोधात २०१६ ला निघालेल्या छात्र हुंकार मोर्च्याचे यशस्वी नेतृत्व त्यांनी केले आहे. भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयातर्फे जपान सरकारच्या “Ship for World Youth Leaders – 2017” च्या माध्यमातून ५ देश्यांचा अभ्यास दौऱ्यासाठी त्यांनी भारतीय शिष्टमंडळाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच भोपाल येथे झालेल्या South-Asean देश्यांच्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांची वर्ष २०१८-१९ साठी अभाविपचे प्रदेश मंत्री म्हणून पूनर्निवड करण्यात आली आहे.दि. २७ डिसेंबर २०१८रोजी कर्णावती (गुजरात ) येथे होणाऱ्या ५३ व्या कोंकण प्रदेश अधिवेशनात नवनिर्वाचित अध्यक्ष व मंत्री आपला पदभार स्वीकारतील.\nदोन ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातील महाविद्यालय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय, उपमुख्यमंत्री अजित पवार \nतुम्हाला माहिती आहे का जागतिक फार्मासिस्ट दिनाचा इतिहास, जाणून घ्या \nइंजीनियर्स दिवस का साजरा केला जातो जाणून घ्या त्याचा इतिहास \nहिंदी दिवस का साजरा केला जातो, जाणून घ्या \nदेशातील अनेक राज्यांमध्ये कोविड-१९ प्रोटोकॉलसह आजपासून शाळा सुरू \nSSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या २५२७१ जागांसाठी मेगा भरती\nमोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम\nबंजारा छोरी घेणार उडान\nटीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात\nदहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट\n‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान\nशरद पवार साधणार तरुणांशी संवाद\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nहिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai/320-millimeters-rain-in-uran-dam-area-1257656/", "date_download": "2021-09-26T22:34:47Z", "digest": "sha1:2MBCLVSSPKKUQFKT2HOVDO3VU2XOXBDN", "length": 11946, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उरणच्या धरण क्षेत्रात ३२० मिलिमीटर पाऊस – Loksatta", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nउरणच्या धरण क्षेत्रात ३२० मिलिमीटर पाऊस\nउरणच्या धरण क्षेत्रात ३२० मिलिमीटर पाऊस\nउरण तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणात जूनअखरेपर्यंत पाणी साठा होता.\nWritten By लोकसत्ता टीम\nउरण तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणात जूनअखरेपर्यंत पाणी साठा होता. पाऊस लांबल्याने अधिक पाणी कपात करण्याची स्थिती निर्माण झाली होती. मागील आठवडय़ात धरण क्षेत्रात जोरदार पावसामुळे पाण्याची चिंता दूर झाली आहे. त्यामुळे दोन ऐवजी एक दिवसआड पाणी कपात करण्यात येणार असल्याची माहिती एमआयडीसी अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.\nआजवर ३२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे रानसई धरणाच्या पातळीत वाढ झाली आहे. सोमवापर्यंत ११६ फूट उंच रानसईची पातळी ९४.३ फुटांपर्यंत होती, अशी माहिती एमआयडीसीचे साहाय्यक अभियंता रणजित काळेबाग यांनी दिली. शनिवारी यंदाच्या पावसातील सर्वाधिक म्हणजे १७६ मिलिमीटरची नोंद झाली. २५ ग्रामपंचायती तसेच द्रोणागिरी नो��मधील ओएनजीसी तसेच उरण नगरपालिकेला पाणी पुरवले जाते. मार्चपासून धरणाची पाणी पातळी खालावू लागल्याने दर आठवडय़ाला शुक्रवारी होणाऱ्या पाणीकपातीत वाढ करून मंगळवारीही पाणीकपात सुरू करण्यात आली; परंतु सध्या सुरू असलेल्या पावसाच्या जोरामुळे येत्या काही दिवसांत धरणातून करण्यात येणारा पाणीपुरवठा सुरळीत सुरू होणार असल्याने पाणीकपात रद्द करून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याचे\nसंकेतही एमआयडीसीकडून देण्यात आले आहेत.\nदुसरीकडे उरण पूर्व विभागातील आठ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या पुनाडे धरणातील पाणी पातळी कमी झाल्याने या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. पुनाडे धरण क्षेत्रातही पाण्याचे प्रमाण वाढल्याने बुधवारपासून थेट नळाद्वारे पूर्ववत पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती आठ गाव पाणीपुरवठा कमिटीचे अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी दिली.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nRCB vs MI : ‘पर्पल’ पटेल बनला ‘हॅटट्रिक’ पटेल.. मुंबई इंडियन्सविरुद्ध हर्षदनं रचला नवा इतिहास\nकोलकाताविरुद्धच्या आक्रमक खेळीबाबत जडेजाने केला खुलासा; म्हणाला…\nगुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही\nरोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी बनवा घरगुती पेय\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्याचा यशाचा चौकार\nएका दिवसात २२-२३ बदाम खावेत का\nCoronavirus : राज्यात दिवसभरात ३ हजार २९२ जण करोनामुक्त ; रिकव्हरी रेट ९७.२४ टक्के\nIPL 2021: विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय\nDaughter’s Day चं औचित्य साधत शिल्पा शेट्टीनं मुलीला दिलं वचन; “मला निवडल्याबद्दल…”\nCSK vs KKR : सर ठरला बाजीगर.. धोनी तंबूत परतल्यानंतर रवींद्र जडेजानं एकहाती फिरवला सामना\nवाहतूकीचे नियम मोडले म्हणून चक्क चिमुरडीने वडिलांनाच सुनावलं; हा सुंदर व्हिडीओ पाहाच\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nतिसऱ्या लाटेसाठी अकरा हजार रुग्णशय्या\nकाँग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांत ना��ाजी\n३०५ कोटींच्या विकासकामांना मंजुरी\nबहुसदस्यीय प्रभागाचा शिवसेनेला फटका", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/05/2fhcui.html", "date_download": "2021-09-26T23:19:32Z", "digest": "sha1:RD5XRTONQNJEOBOSC4MBRGRM5CE4RVD2", "length": 6757, "nlines": 112, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "मनसेच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न", "raw_content": "\nHomeसांगलीमनसेच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न\nमनसेच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न\nमनसेच्या वतीने या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न\nआटपाडी/प्रतिनिधी : मानवतेचा शत्रु कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. आपल्या महाराष्ट्रातही कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. काही बांधवांचे कोरोनाने बळी घेऊन त्यांचे संसार उध्वस्त केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. भविष्यात रुग्णांवर उपचार प्लाझ्मा थेरपी ने करत असताना रक्ताचा तुटवडा उदभवू शकतो. अहोरात्र झुंजणाऱ्या आरोग्य सेवेत याचा परिणाम होऊ नये, म्हणूनच महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राजमुद्रा ग्रुप जांभुळणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. ७ रोजी रक्तदान शिबिर पार पडले. कोरोना संकटात रक्तदात्यांनी भरभरून प्रतिसाद देऊन मानवतेच्या या लढयात सामान्य जनता सोबत असल्याचे दाखवून दिले. यावेळी शिबिरीला मनसेचे जिल्हाउपाध्यक्ष राजेश जाधव. पडळकरवाडीचे ग्रा.पं. सदस्य अमोल पडळकर, सागर बेरगळ यांनी भेट दिली.\nयावेळी श्री वसंतदादा पाटील रक्तपेढी च्या सहकार्यने आणि गावचे उपसरपंच दगडू जुगदर, ग्रा.पं. सदस्य मोहन माने मनसेचे ता उपाध्यक्ष शरद ढोकळे, राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष शरद जुगदर, गावचे प्रतिष्ठित नागरीक बाजीराव मासाळ, तुषार जुगदर, नवाज मुलाणी, या सर्वांनी मिळून रक्तदान शिबिर यशस्वीपणे पार पाडले.\nJoin Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस\nJoin Free Telegram माणदेश एक्स्प्रेस\nदुर्दैवी घटना : जांभूळणी येथील बंधाऱ्यात दोन सख्या भावांसह चुलत भाऊ गेले वाहून ; शोधकार्य चालू\nझरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीत\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्त��� वाचा\nआटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1994/03/7639/", "date_download": "2021-09-26T22:43:06Z", "digest": "sha1:2GMEGWVKZBKXTSYDT4NGOCQANOOB7YZG", "length": 5805, "nlines": 56, "source_domain": "www.sudharak.in", "title": "सर्व धर्मशास्त्र पुरुषी आहे - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\nसर्व धर्मशास्त्र पुरुषी आहे\nमार्च, 1994इतरश्रीधर व्यंकटेश केतकर\nसर्व धर्मशास्त्र पुरुषी आहे\nसर्व धर्मशास्त्र पुरुषी आहे आणि ते मुख्यतः समाजातील ज्या वर्गात पुरुष बायकांना पोसतात अशा वर्गाने बनविले आहे आणि ते सर्व समाजाच्या माथी मारले आहे. हिंदुस्थानात ज्या स्त्रिया कुटुंबपोषणासाठी बाहेर जाऊन काम करतात अशाच स्त्रिया तीन चतुर्थांश आहेत. असे असता पुरुषांनी पोसलेल्या एक चतुर्थांश स्त्रियांना लागू पडणारे नियम सर्व समाजावर लादणे हा अन्याय आहे…… आणखी असे की राष्ट्र म्हणजे बायका, पुरुष नव्हेत. समाजातले तीन चतुर्थांश पुरुष मरून गेले व बायकाच उरल्या तरी पुढची पिढी अनेकपत्नीपद्धतीचा अवलंब करून भरून काढता येईल; पण बायकाच जर मेल्या आणि पुरुष सपाटून उरले, तर राष्ट्रसंवर्धन होणार नाही. यासाठी प्रजावर्धनासाठी जे नीतिनियम करावयाचे त्यांचे कर्तृत्व पुरुषांकडे ठेवता येणार नाही.\n– श्रीधर व्यंकटेश केतकर\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\n याची मानसशास्त्रीय मीमांसा – डॉ. भूषण शुक्ल\nज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा\nज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य – डॉ. नागेश राजोपाध्ये\nविक्रम आणि वेताळ – भरत मोहनी\nमुहूर्त, कुंडली, शुभराशी, वगैरे, वगैरे – प्रभाकर नानावटी\nखगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे\nज्योतिषशास्त्राबद्दल थोडे – प्रमोद सहस्रबुद्धे\nफलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे – डॉ. नितिन शिंदे\nसंविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन – अ‍ॅड. असीम सरोदे\nफलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता – निखिल जोशी\nकूपमंडूक – झंपुराव तंबुवाले\nज्योतिष : शास्त्र की थोतांड – तन्मय केळकर\n” – प्रकाश घाटपांडे\n – हेमंत दिनकर सावळे\nज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ – कुमार नागे\nअज्ञानाधारित अभ्यासक्रम – प्रा.य.ना.वालावलकर\nमला पडलेल��� काही प्रश्न – प्रकाश पारखे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2020/02/21/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-11-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-26T22:31:49Z", "digest": "sha1:HGVJXBRZHH7FAEV4DFIOJ4RFBDB3KDRO", "length": 5789, "nlines": 51, "source_domain": "mahiti.in", "title": "स्वतःपेक्षा 11 वर्षानी लहान अभिनेत्याला डेट करत आहे ही अभिनेत्री…दिसली रोमँटिक मूडमध्ये…. – Mahiti.in", "raw_content": "\nस्वतःपेक्षा 11 वर्षानी लहान अभिनेत्याला डेट करत आहे ही अभिनेत्री…दिसली रोमँटिक मूडमध्ये….\nटीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री दलजीत कौर काही दिवसांपूर्वी कलर्स टीव्हीच्या रिअॅलिटी शो बिग बॉस 13 मध्ये दिसली होती, आणि आता ती कोणत्याही शोचा भाग नाही. बातमीनुसार दलजीत त्याच्यापेक्षा 11 वर्षांनी लहान असलेला अभिनेता रणदीप राय यांला डेट करत आहे. सध्या दलजीत 37 वर्षांची आहे आणि रणदीप 26 वर्षाचा आहे.तु म्हाला माहीत नसेल पण रणदीप देखील एक टीव्ही अभिनेता आहे जो काही महिन्यांपूर्वी ‘ये दिन की बात है’ या शोमध्ये दिसला होता.\nअलीकडेच या दोघांची काही छायाचित्रे इंटरनेटवर पाहायला मिळाली, ज्यात दोघेही रोमँटिक मूडमध्ये एकत्र दिसले.\nही छायाचित्रे सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. दोघेही गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र राहत होते.\nदलजीतने 2009 मध्ये अभिनेता शालीन भानोटशी लग्न केले होते, परंतु 2015 मध्ये दोघांनमध्ये कोणत्या तरी कारणाने घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर दलजीत एकटीच आयुष्य जगत होती.\nआई तुळजाभवानीच्या कृपेने सुरू झाला आहे या ६ राशींचा शुभ काळ, मिळेल सर्वात मोठी खुशखबर आणि होतील आर्थिक संकट दूर.\nबुधाचा तुळ राशीत प्रवेश…पुढील 10 वर्ष या राशींवर धनवर्षा करतील लक्ष्मी नारायण…\nपुरुषांकडून ‘हे’ सुख घेण्याकरिता प्रत्येक स्त्री आसुसलेली असते, पहा रात्री उशिरापर्यंत..\nPrevious Article गरीबांचे बदाम, शेंगदाणे खात असाल तर आवर्जून वाचा ही माहिती…\nNext Article सकाळी रिकाम्या पोटी गूळ फुटाणे खाल्ल्याने, हे भयंकर रोग होतात मुळापासून नष्ट…\nभगवान शंकराच्या कृपेने या पाच राशींसाठी या आठवड्यात राजयोग तयार होणार आहे, छप्पर फाटेपर्यंत पैसे येतील \nपुजा करताना असे घडले तर समजा देव तुमच्यावर प्रसन्न आहे…\nया पाच राशीच्या लोकांचे खुलणार नशीब ‘श्री स्वामी समर्थांच्या’ कृपेने मिळणार चिक्कार…\nतुळशीला स्��र्श करून गुपचूप बोला हा मंत्र; जे काही मागाल ते सर्व होईल पूर्ण.\nगरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवार पासून… पुढचे 7 वर्षं राजा सारखें जीवन जगतील या सहा राशींचे लोक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/accused-in-bulandshahr-violence-case-won-the-live-panchayat-election-also-expressed-the-desire-of-the-assembly-gh-547004.html", "date_download": "2021-09-26T22:34:57Z", "digest": "sha1:YBCNQHGCZTUYOGZVG635O362GG2JOU2C", "length": 8746, "nlines": 80, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बुलंद शहर हिंसाचार प्रकरणातला आरोपी पंचायत निवडणुकीत विजयी, विधानसभेचीही व्यक्त केली इच्छा – News18 Lokmat", "raw_content": "\nबुलंद शहर हिंसाचार प्रकरणातला आरोपी पंचायत निवडणुकीत विजयी, विधानसभेचीही व्यक्त केली इच्छा\nबुलंद शहर हिंसाचार प्रकरणातला आरोपी पंचायत निवडणुकीत विजयी, विधानसभेचीही व्यक्त केली इच्छा\nउत्तर प्रदेशच्या बुलंद शहरमध्ये 2018 साली एका जमावाकडून हिंसेचा प्रकार (Mob Violence) घडला होता. त्यात सुबोध सिंह (Subodh Singh) या पोलीस इन्स्पेक्टरसह दोघांचा जीव गेला होता.\nलखनऊ, 4 मे : उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरमध्ये 2018 साली एका जमावाकडून हिंसेचा प्रकार (Mob Violence) घडला होता. त्यात सुबोध सिंह (Subodh Singh) या पोलीस इन्स्पेक्टरसह दोघांचा जीव गेला होता. त्या प्रकरणात आरोपी म्हणून अटक झालेला योगेश राज हा त्या वेळचा बजरंग दलाचा (Bajrang Dal) कार्यकर्ता नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीत निवडून आला आहे. तो सध्या जामिनावर बाहेर आहे. योगेश राज (Yogesh Raj) यांनी वॉर्ड क्रमांक पाचमधून निवडणूक लढवली होती. निर्दोष चौधरी या अपक्ष उमेदवाराला त्यांनी 2150 मतांनी हरवलं आहे. 'यापूर्वी मी अनेक संघटनांसोबत काम केलं आहे; पण शेतकऱ्यांचे प्रश्न, विधवांना पेन्शन अशा अनेक मुद्द्यांसाठी राजकारणात उतरण्याशिवाय पर्याय नसतो. अशी कामं त्याशिवाय तडीला नेता येत नाहीत,'असं योगेश राज यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. सियाना येथे 2018 मध्ये घडलेल्या हिंसाचाराबद्दलही (Siyana Violence) त्यांना विचारण्यात आलं.'सियानामधल्या हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला. त्या दोघांच्या कुटुंबीयां प्रति मी सहवेदना व्यक्त करतो; पण तो जमाव जमवण्याच्या प्रकरणातला मी आरोपी आहे. माझ्यावर खुनाचा आरोप नाही,'असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. लोकांची इच्छा असेल आणि पाठिंबा मिळाला, तर राज्यातली आगामी विधानसभा निवडणूकही (Assembly Election) लढण्याची आपली इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. 'भविष्यातही मी निवडणूक लढवणार आहे. लोकांची इच्छा असली,तर विधानसभा निवडणूकही लढवीन. एका वर्षापूर्वीपर्यंत मी बजरंग दलाचा कार्यकर्ता होतो. आता मात्र मी कोणत्याही संघटनेचं काम करत नाही,'असंही योगेश राज यांनी स्पष्ट केलं. सियाना पोलिस स्टेशनचा कार्यभार सांभाळत असलेले इन्स्पेक्टर सुबोध सिंह यांच्यासह 20 वर्षांचा नागरिक सुमित सिंह या दोघांचा तीन डिसेंबर 2018 रोजी झालेल्या हिंसाचारात बळी गेला होता. तो हिंसाचार कथितरीत्या योगेश राज यांनी भडकवला होता. हे ही वाचा-तामिळनाडूमध्ये सेलिब्रिटींचे नेते होण्याचा ट्रेंड संपला का गोहत्येच्या आरोपांवरून जमावाची माथी भडकली आणि त्यांनी चिंग्रावथी पोलिस नाक्यासह डझनभर वाहनं पेटवून दिली. या प्रकरणी 44 जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी सहा जणांना हिंसाचाराला आठ महिने झाल्यानंतर जामिनावर सोडण्यात आलं. योगेश राज यांच्यावर गुन्हा सिद्ध झालेला नसला, तरी समाजविरोधी कार्य करण्याच्या आरोपावरून त्यांना अटक झाली होती. त्यांनाच आता लोकांनी पाठिंबा दिल्याचं या निवडणूक निकालावरून सिद्ध झालं आहे. योगायोगाने त्यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या उमेदवाराचंनावच'निर्दोष'असं आहे.\nबुलंद शहर हिंसाचार प्रकरणातला आरोपी पंचायत निवडणुकीत विजयी, विधानसभेचीही व्यक्त केली इच्छा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/sanjeev-chawla-extradited-from-london-and-will-arrive-in-delhi-tomorrow-mhsy-435008.html", "date_download": "2021-09-26T21:39:12Z", "digest": "sha1:EJIA57U2TVFCZ3KKJ2XYSHNXP4DDUBGY", "length": 6556, "nlines": 84, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बूकी संजीव चावलाला उद्या भारतात आणणार, मॅच फिक्सिंगचा मोठा खुलासा होण्याची शक्यता – News18 Lokmat", "raw_content": "\nबूकी संजीव चावलाला उद्या भारतात आणणार, मॅच फिक्सिंगचा मोठा खुलासा होण्याची शक्यता\nबूकी संजीव चावलाला उद्या भारतात आणणार, मॅच फिक्सिंगचा मोठा खुलासा होण्याची शक्यता\nचावलाला 19 वर्षांनी भारतात आणलं जाणार आहे. त्याच्या चौकशीत क्रिकेट जगतातील अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे.\nनवी दिल्ली, 12 फेब्रुवारी : क्रिकेटमध्ये सट्टेबाजी करणारा बूकी संजीव चावलाचे प्रत्यार्पण भारताकडे करण्यात आलं आहे. त्याला गुरुवारी लंडनवरून दिल्लीला आणलं जाणार आहे. संजीव चावलावर मॅच फिक्सिंग रॅकेटमध्ये सहभागी असल्याचा आरोप होता. हे फिक्सिंग प्रकरण दिल्ली पोलिसांनी 2000 मध्ये उघडकीस आणलं होतं. संजीव चावला दाऊद गँगसाठी 1990 च्या दशकात सट्टेबाज बनला. लंडनमध्ये वास्तव्य करणाऱ्या संजीव चावलाला गुरुवारी भारतात आणलं जाईल. इंग्लंडसोबत 1992 मध्ये झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार भारतात आणला जाणारा संजीव हा दुसरा व्यक्ती असेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चावला एअर इंडियाच्या विमानाने गुरुवारी दिल्ली विमानतळावर पोहोचेल. त्याला दिल्लीचे पोलिस उपायुक्त राम गोपाल नाइक यांच्यासह पथकाने लंडनमधून ताब्यात घेण्यासाठी गेले आहेत. सध्या ते गृह मंत्रालयाच्या आदेशाची वाट बघत आहेत.\n2000 मध्ये क्रिडा जगताला हादरवून टाकणाऱा मॅच फिक्सिंगचा प्रकार घडला होता. त्यावेळी दिल्ली पोलिस आयुक्त असलेल्या अजय राज शर्मा यांनी म्हटलं की, चावलाला 19 वर्षांनी भारतात आणलं जाणार आहे. त्याच्या चौकशीत क्रिकेट जगतातील अनेक मोठी नावे समोर येण्याची शक्यता आहे. शर्मा यांच्या निरीक्षणाखाली या प्रकरणाची चौकशी झाली होती. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिए आणि भारताचा कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. स्टम्पचा माइक ठरला टीम इंडियासाठी व्हिलन, फलंदाजाला मिळालं जीवदान\nबूकी संजीव चावलाला उद्या भारतात आणणार, मॅच फिक्सिंगचा मोठा खुलासा होण्याची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.xyz/rashi-bhavishya-7-nov-2020/", "date_download": "2021-09-26T21:30:18Z", "digest": "sha1:HLFGEGZNXPL4TEKEMWLXPAHSKH75M4TY", "length": 15837, "nlines": 60, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "आज शनिदेव करणार चमत्कार, या 7 राशींवर आहे विशेष कृपादृष्टी, लवकरात लवकर करणार मालामाल…", "raw_content": "\nआज शनिदेव करणार चमत्कार, या 7 राशींवर आहे विशेष कृपादृष्टी, लवकरात लवकर करणार मालामाल…\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join\nजय जय श्री शनिदेव प्रभु, सुनहु विनय महाराज\nकरहु कृपा हे रवि तनय, राखहु जन की लाज॥\nआज श्रीशनिदेवांची विशेष कृपादृष्टी असणाऱ्या या ७ भाग्यवान राशी आहेत…वृषभ, कर्क, कन्या, तूळ, मकर, कुंभ आणि मीन. जाणून घ्या या राशींसह सर्व १२ राशींचे आजचे भविष्य.\nमेष : आपण आज मानसिकदृष्ट्या खूप भावनिक व्हाल, एखाद्याच्या बोलण्याने तुमच्या भावना दुखावल्या जातील. आईच्या आरोग्याबद्दल चिंता असेल. स्थावर मालमत्तेच्या बाबतीत, कोणताह��� निर्णय घेण्यास आज मनाई आहे. मानसिक चिंता आणि शारीरिक आजार सतावतील. विद्यार्थ्यांसाठी काळ मध्यम. आज मानसन्मान व स्वाभिमान सांभाळा अपकीर्ती योग आहे. कार्यालय किंवा व्यवसायात महिलांवर्गापासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला ग्रहांनी दिला आहे.\nवृषभ : ग्रहाच्या कृपेने आज तुम्ही शरीर व मनाने निरोगी व आनंदी राहाल. कुटुंबातील सदस्यांसह घरगुती प्रश्नांवर उत्साहाने चर्चा कराल. मित्रांसह प्रवास आयोजित कराल. आज आर्थिक बाबींकडे तुम्ही जास्त लक्ष द्याल, प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. नशिबाची साथ मिळेल आहे. बांधवांचे सहकार्य मिळेल. प्रिय व्यक्तीचे समर्थन आणि लोकांचा आदर मिळेल. व्यवसाय वाढेल आणि प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करण्यात सक्षम रहाल.\nSee also या 5 भाग्यवान राशींवर भगवान श्री शिवशंकर झाले प्रसन्न, मोठा धन लाभ आणि खुशखबर मिळणार…\nमिथुन : संमिश्र दिवस. ग्रह म्हणतात की थोड्या विलंबाने किंवा अडचणीनंतर आपण ठरविल्याप्रमाणे कार्य पूर्ण करण्यास सक्षम असाल. आर्थिक नियोजन यशस्वी करण्यात येईल. सुरुची भोजन मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी मध्यम दिवस. मित्र आणि प्रियजनांना भेटणे मजेदार असेल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. उत्पन्न वाढेल. आरोग्य त्रास देईल.\nकर्क : ग्रह म्हणतात की आज आपण भाव-भावनांच्या प्रवाहात चिंब व्हाल. नातेवाईक, मित्रही त्यात सहभागी होतील. भेटीगाठीतून आनंद प्राप्त होईल. एक चवदार भोजन आणि रमणीय पर्यटनाचा आनंद घ्याल. मंगल प्रसंगी उपस्थित रहाल. एक आनंददायक प्रवास घडून त्याचा फायदाच होईल. वैवाहिक जीवनात तुम्हाला घनिष्ठता वाटेल.\nसिंह : आज अत्यंत चिंता आणि भावनांमुळे तुम्हाला शारीरिक आणि मानसिकरित्या चिंताग्रस्त व अशक्त वाटेल. चुकीचे युक्तिवाद वादविवाद आणि विरोधाभास निर्माण करतील. कोर्टाकचेरीच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला ग्रहांनी दिलेला आहे. बोलण्यात आणि वागण्यात संयम ठेवणे आवश्यक आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल. कुणाचाही गैरसमज होऊ नये याची काळजी घ्या.\nकन्या : आज बहुविध फायद्याचा दिवस असल्याचे ग्रह सांगत आहेत. व्यवसायातील विकासाबरोबरच उत्पन्नही वाढेल. नोकरदारांना फायदा होण्याची संधी आहे. वैवाहिक जीवनात आनंद आणि समाधानाची भावना असेल. जोडीदार, संतती आणि जेष्ठ वर्गाकडून फायदे होतील. मित्रांसह रमणीय ���्रवास होतील. महिला मित्र विशेष फायदेशीर ठरतील. तुम्हाला मुलांकडून चांगली बातमी मिळेल.\nSee also तिजोरी भरून जाईल पैसे ठेवण्यास नवीन जागा शोधावी लागेल या 6 राशींना, कारण माता लक्ष्मी देत आहे धन लाभ...\nतुळ : कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. कार्यालय आणि नोकरीतील उत्पन्न वाढीसाठी योग बनलेले आहेत. आईपासून फायदा होईल. आज गृहसजावटीचे काम हातात घ्याल कार्यालयातील उच्च अधिकाऱ्यांद्वारे कामाचे कौतुक केले जाईल आणि ते आपले प्रेरणास्थान बनतील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. शारीरिक आरोग्य उत्तम राहील.\nवृश्चिक : संमिश्र दिवस. आज तुम्हाला प्रत्येक विषयाच्या नकारात्मक बाबींचा अनुभव येईल. थकवा आणि आळशीपणामुळे उर्जेचा अभाव असेल. तुमच्या मनांत चिंता असेल. नोकरी, व्यवसायात अडथळे येतील. उच्च अधिकाऱ्यांशी वाद घालू नयेत असा ग्रहांचा सल्ला आहे. परदेशात स्थलांतर करण्याची संधी निर्माण होईल. किंवा जवळच्या नातलगांची परदेशात स्थायिक झाल्याची बातमी तुम्हाला मिळेल. मुलांविषयी चिंता असेल.\nधनु: ग्रहा म्हणतात की आज तुम्हाला बोलण्यावर व रागावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा आपत्ती येऊ शकते. सर्दी आणि कफामुळे आपले आरोग्य बिघडेल. मानसिक चिंता अनुभवाल. पैशाचा खर्च वाढेल. रस्त्यावर प्रतिबंधात्मक कार्य न करण्याची खबरदारी घ्या. नैतिकता सांभाळा अन्यथा मानहानी होईल.\nमकर : विचारांमधे तरलता, भावूकता लक्षणीय प्रमाणात राहील. आपण आपला दिवस कुटुंब आणि मित्रांसह आनंदाने घालवाल. शरीर आणि मनामध्ये आनंद आणि उत्साह असेल. व्यवसाय वाढेल. दलाली, व्याज, कमिशन या माध्यमातून तुमचे उत्पन्न वाढेल. भागीदारीमध्ये फायदा होईल. सार्वजनिक जीवनात तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रवासाची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीविषयी आकर्षण असेल. आज ग्रहांची कृपा तुमच्यावर राहील.\nSee also भगवान श्रीविष्णू प्रसन्न आहेत या 7 राशींवर, धन संपत्ती, सुख समाधान वाढून मिळेल आर्थिक संकटांतून मुक्ती…\nकुंभ : तुम्हाला आज झालेल्या कामात यश, कीर्ति आणि पैसा मिळेल, असेही ग्रहांनी सांगितले आहे. कुटुंबात एकोपा, समरसता राहील. शारीरिक व मानसिक आरोग्य राहील. आपल्या विचारांमध्ये आणि वागण्यात अधिक भावनाप्रधानता येईल. भागीदार, कर्मचारी नोकरी, व्यापारात मदत करतील. आजोळच्या बाजूने फायदे होतील. योग्य कामातच पैसा खर्च होईल. विरोधक आणि स्पर्धकांचा पराभव होईल.\nमीन : कल्पनेच्या जगात विचार-विहार करायला आवडेल. आपण साहित्य लिहिण्यात आपली कलात्मकता आणि सर्जनशीलता दर्शविण्यास सक्षम असाल. विद्यार्थ्यांसाठी हा एक चांगला दिवस आहे. प्रिय व्यक्ती आणि प्रियजनांचे सहकार्य प्राप्त होईल. कामुकतेची एक विशेष भावना असेल. शेअर-सट्टेबाजीत फायदा होईल. ग्रह भाव-भावनांचे मानसिक संतुलन राखण्याचा सल्ला देत आहेत.\nटीप – वरील भविष्यवाणी ही चंद्रराशीनुसार जन्मलेल्या जातक समूहासाठी वर्तविलेली आहे. आपल्या व्यक्तिगत जन्मकुंडलीतील ग्रहगोचर, ग्रहांची दशा-महादशा तसेच नक्षत्रं आदींच्या सद्य परिस्थितीनुसार फलादेशामध्ये फरक पडू शकतो. शंकनिरसनास्तव आपण तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.\nया राशींचे भाग्य बदलणार श्री शनीदेव सर्व क्षेत्रांत यश देणार आणि मन खुश करणार…\nया राशींवर खूपच प्रसन्न झाल्या आहेत श्री महालक्ष्मी माता, जाणून घ्या आजचे राशीभविष्य…\nकिर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणाला, “माऊली म्हटल्यामुळे ती स्वतःला देवी समजते”\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\n“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\n‘आई कुठे काय करते’मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर सोशल मिडीयावर फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/01/blog-post_125.html", "date_download": "2021-09-26T21:57:17Z", "digest": "sha1:OE4FJ4CGNSK66GA3UBYK56NCUMT7QPRO", "length": 4018, "nlines": 31, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "भारत आणि ऑस्टेलिया कसोटी सामन्यात ऑस्ट्रलियाची पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी", "raw_content": "\nभारत आणि ऑस्टेलिया कसोटी सामन्यात ऑस्ट्रलियाची पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी\nJanuary 17, 2021 • महेश आनंदा लोंढे\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताच्या तळाच्या फलंदाजांनी चिवट झुंज दिल्यामुळे, भारत-ऑस्टेलिया यांच्यातल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रलियाला पहिल्या डावात केवळ ३३ धावांची आघाडी दिली.\nवॉशिंग्टन सुंदर ६२ आणि शार्दूल ठाकूर ६७ यांच्या सातव्या विकेट साठीच्या १२३ धावांच्या भागीदारीमुळं भारताचा पहिला डाव ३३६ धावांवर संपुष्टात आला.\nआजचा खेळ संपला तेंव्हा ऑस्टेलियाने दुसऱ्या डावात बिनबाद २१ धाव केल्या आहेत.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nइन्फिनिक्सने ३२ व ४३ इंचाचे स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही लॉन्च केले\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/01/blog-post_400.html", "date_download": "2021-09-26T21:46:31Z", "digest": "sha1:CEMAOGXQUNY4GNAOIARGLESD55ICQNHK", "length": 10554, "nlines": 36, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "राज्यात कोरोना लसीकरणाला उत्साहात सुरूवात; सायंकाळी सातपर्यंत १८ हजार कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण", "raw_content": "\nराज्यात कोरोना लसीकरणाला उत्साहात सुरूवात; सायंकाळी सातपर्यंत १८ हजार कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण\nJanuary 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nमुंबई : राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली. राज्यातील २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला.\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे तर राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते शिरोळ येथे शुभारंभ करण्यात आला. बहुतांश जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शु��ारंभ झाला. आज सायंकाळी सात वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते. सुमारे १८ हजार ३३८ हून अधिक (सुमारे ६४ टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. काही ठिकाणी सायंकाळी सातनंतरही लसीकरण सुरू होते. लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.\nपालकमंत्री अस्लम शेख यांच्याहस्ते जे.जे. रुग्णालयात लसीकरणाचा शुभारंभ\nदरम्यान, आज मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते जे.जे. रुग्णालयातील लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार अमीन पटेल, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.\nराज्यात सकाळी ११ वाजेनंतर लसीकरणाला सुरूवात झाली. ज्या ठिकाणी कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचण आली तेथे मॅन्युअल नोंदणीसाठी केंद्र शासनाने परवानगी दिली. बऱ्याच ठिकाणी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लाभार्थ्यांची नोंदणी झाली. एकंदरीतच लस घेण्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले. केंद्र शासनाशी कोविन ॲप संदर्भात चर्चा झाल्यानंतर लसीकरणाचे पुढील सत्र सोमवारी किंवा मंगळवारी घेतले जाईल, असेही डॉ. व्यास यांनी सांगितले.\nराष्ट्र आणि राज्यस्तरावरील शुभारंभानंतर जिल्ह्यांमध्ये लसीकरणाला सुरूवात झाली. सातारा येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कराड येथे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, औरंगाबाद येथे पालकमंत्री सुभाष देसाई, जळगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील, नागपूर येथे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, लातूर येथे पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे, यवतमाळ-दारव्हा येथे पालकमंत्री संजय राठोड, कोल्हापूर येथे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर,रायगड-अलिबाग येथे पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ झाला.\nसायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात लसीकरण झालेले कर्मचारी) : अकोला (२३८), अमरावती (४४०), बुलढाणा (५७५), वाशीम (१६७), यवतमाळ (३०७), औरंगाबाद (६४७), हिंगोली (२००), जालना (२८७), परभणी (३७१), कोल्हापूर (५७०), रत्नागिरी (२७०), सांगली (४५६), सिंधुदूर्ग (१६५), बीड (४५१), लातूर (३७९), नांदेड (२६२), उस्मानाबाद (२१३), मुंबई (६६०), मुंबई उपनगर (१२६६), भंडारा (२६५), चंद्रपूर (३३१), गडचिरोली (२१७), गोंदिया (२१३), नागपूर (७७६), वर्धा (३४४), अहमदनगर (७८६), धुळे (३८९), जळगाव (४४३), नंदुरबार (२६५), नाशिक (७४५), पुणे (१७९५), सातारा (६१४), सोलापूर (९९२), पालघर (२५७), ठाणे (१७४०), रायगड (२६०)\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nइन्फिनिक्सने ३२ व ४३ इंचाचे स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही लॉन्च केले\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/sidharth-shukla-death-owner-of-crores-at-the-age-of-40-sidharth-shukla-net-worth-income-bam92", "date_download": "2021-09-26T22:42:51Z", "digest": "sha1:G2B7CLCVWOIPHPOUYSHBZAKZR3JTI4SB", "length": 26100, "nlines": 226, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | सिद्धार्थ शुक्लाकडे कोट्यवधींची संपत्ती; महिन्याला कमवत होता 'इतके' रुपये", "raw_content": "\nसिद्धार्थ शुक्लाने 2008 मध्ये टीव्ही शो 'बाबुल का आँगन छूटे ना' याद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.\nसिद्धार्थ शुक्लाकडे कोट्यवधींची संपत्ती\nसिद्धार्थ जेव्हा 'इंडियाज गॉट टॅलेंट'चा (India's Got Talent) शो होस्ट करण्यासाठी येत होता, तेव्हा त्यानं त्यातही आपली चांगली छाप सोडली. बिग बॉस विजेता (Bigg Boss 13 Winner) झाल्यानंतर, सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla) फॅन फॉलोव्हर्सही खूप वाढले. मात्र, टीव्ही मालिका जगतातील अत्यंत लोकप्रिय चेहरा आणि बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं आज निधन झालं. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी औषध घेतलं होतं. पण, कोणतं औषध घेतलं गेलं याबाबत कोणतीह��� माहिती मिळालेली नाही. असं म्हटलं जातं, की रात्री झोपल्यानंतर सिद्धार्थ सकाळी पुन्हा उठूच शकला नाही.\nसिद्धार्थ शुक्लाने 2008 मध्ये टीव्ही शो 'बाबुल का आँगन छूटे ना' याद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानं लहान वयातच मोठी प्रसिद्धी कमावली. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी या अनुभवी टीव्ही अभिनेत्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती होती. मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ शुक्लाकडे एकूण 10 कोटींची संपत्ती होती. दरम्यान, सिद्धार्थ शुक्ला एका महिन्यात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करत होता.\nहेही वाचा: सिद्धार्थच्या निधनाचे वृत्त कळताच शहनाज गिलने सोडलं शूटिंग\nसिद्धार्थ इंटिरियर डिझायनरही होता\nदिग्दर्शकांचा आवडता अभिनेता म्हणूनही त्याची खास ओळख होती. सिद्धार्थ शुक्ला त्याच्या कॉमिक टाइमिंग आणि नेचरल अभिनयासाठी देखील ओळखला जात होता. सिद्धार्थ नवनवे मित्र बनवण्यातही खूप पटाईत होता. 12 डिसेंबर 1980 रोजी जन्मलेल्या सिद्धार्थ शुक्लाची उंची सुमारे 6 फूट होती. मुंबईत जन्मलेला सिद्धार्थ पेशानं सिव्हिल इंजिनिअरही होता. तो मूळचा इलाहाबादचा असून सिद्धार्थनं इंटिरियर डिझायनिंगचा कोर्सही केला आहे.\nहेही वाचा: वयाच्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या सिद्धार्थचा 'प्रवास'\nमुंबईत सिद्धार्थचं 'शाही जीवन'\nमुंबईत सिद्धार्थ शुक्ला अगदी शाही जीवन जगत होता. अलीकडेच सिद्धार्थनं मुंबईच्या पॉश भागात एक घरही खरेदी केलं होतं. सिद्धार्थकडे सध्या हार्ले डेव्हिडसन फॅट बाईक आणि बीएमडब्ल्यू X5 सारखी महागडी कार होती. शालेय जीवनात सिद्धार्थला टेनिस आणि फुटबॉल खेळायला आवडायचे. सिद्धार्थ हा बॉलिवूडचा उगवता ताराही मानला जात होता. तो सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्येही गणला जात होता.\nहेही वाचा: 'लव्ह यू जिंदगी' म्हणणारा सिद्धार्थ फक्त 'या' 6 जणांना करायचा फॉलो\nसिद्धार्थ शुक्लाच्या कमाईचे मुख्य स्त्रोत अभिनय आणि ब्रँड एन्डोर्समेंट होतं. तो एका ब्रँडच्या अनुमोदनासाठी एक चांगली रक्कम आकारत होता. कमाईबरोबरच, सिद्धार्थ दानधर्म आणि सामाजिक कार्यातही अग्रेसर होता. सिद्धार्थ चित्रपट आणि मालिकांमधून दरवर्षी सुमारे एक कोटीची कमाई करत होता, तर तो ब्रँड एन्डोर्समेंटमधून वर्षाला एक ते दोन कोटी रुपये कमवत असे. सिद्धार्थ देशातील लोकप्रिय अभिनेत्यांप���की एक बनला होता. सिद्धार्थनं वैयक्तिकरित्या खूप गुंतवणूक केली होती आणि तो रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक करत होता.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसं���ल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट ल��कमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/disputes-among-members-of-the-mahatma-gandhi-dispute-free-committee-bam92", "date_download": "2021-09-26T21:52:45Z", "digest": "sha1:DZ625HM3RFE33WMXCGBHQ47EOJJVYR2X", "length": 25118, "nlines": 217, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | तंटामुक्त समित्या स्थापण्यापूर्वीच 'तंटा'; राजकीय हस्तक्षेपामुळे 'वाद'", "raw_content": "\nमहात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या स्थापण्यात येत आहेत.\nतंटामुक्त समित्या स्थापण्यापूर्वीच 'तंटा'\nसचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा\nकऱ्हाड (सातारा) : महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानांतर्गत (Mahatma Gandhi Dispute Free Village Campaign) जिल्ह्यातील प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या स्थापण्यात येत आहेत. मात्र, तंटामुक्त समित्या स्थापन होतानाच तंट्यात अडकत आहेत. त्या वादामुळे समित्यांचा पेच वाढला आहे. तालुका पोलिस (Police) ठाण्यांतर्गत तीन ते चार मोठ्या गावात तंटामुक्त समित्यांची स्थापना करताना झालेला वाद मिटविण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीमुळे (Election) तंटामुक्ती समितीत राजकीय हस्तक्षेपही अडचणीचा अन् वादाचा ठरत आहे.\nगावातील तंटा गावातच सामंजस्याने मिटावा, या उद्देशाने १५ ऑगस्ट २००७ पासून राज्य सरकारने महात्मा गांधी तंटामुक्त अभियान सुरू केले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पहिल्या वर्षापासून अभियानासाठी बक्षिसे दिली. त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी गावागावांत तंटामुक्त समित्यांची स्थापना केली. १७ वर्षांत कोरोना कालावधी वगळता अन्य काळात तंटामुक्त अभियानाचे काम चांगले आहे. काही ठिकाणी तंटामुक्ती समिती वादातही अडकली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात सारे बंद होते. त्यामुळे तंटामुक्ती थंडच होती. मात्र, शासनाने तंटामुक्त गाव अभियानाला ताकद देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावोगावी तंटामुक्त समित्यांची स्थापनेचे आदेश दिले आहेत.\nहेही वाचा: पुणे-बंगळूरु NH-4 महामार्गावर कर्नाटकचा तेलाचा ट्रक पलटी\nशासनाच्या आदेशानुसार तालुक्यातील २३० गावांत या समित्या स्थापनेच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मात्र, त्या समित्यांच्या निवडी वादात अडकत आहे. तालुका पोलिस ठाण्यांतर्गत १२९ गावांत समित्या स्थापनेसाठी सभा सुरू आहेत. तालुक्यात काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचा���तीच्या निवडणुका झाल्या आहेत. त्याचे राजकीय वारे अद्यापही गावागावांत आहे. त्याचा विपरीत परिणाम तंटामुक्त समित्यांच्या स्थापनेवर होताना दिसतो. तालुक्यात तीन ते चार ठिकाणी तंटामुक्त समिती स्थापण्यावरून वाद झाला. सभा उधळून लावण्याची भाषा वापरत अरेरावी करण्यात आली. त्याचवेळी पोलिसांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे ते प्रसंग टळले. पोलिसांनाच तंटामुक्तीचा तंटा मिटवण्याची वेळ आली.\nहेही वाचा: राज्यात आयटीआयसाठी 2.57 लाखांवर अर्ज\nतंटामुक्ती गाव अभियानातील सहभागी गावांत नक्कीच तंटे निकालात काढले जातात. त्यात काम करणारे निःपक्षपाती राहून काम केले पाहिजे. यासाठीही आमचाही आग्रह आहे. तसे झाल्यास योजना अधिक बळकट होईल.\nआनंदराव खोबरे, पोलिस निरीक्षक, कऱ्हाड तालुका\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आक��्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/sophie-zhang-facebook-whistleblower-128765597.html", "date_download": "2021-09-26T22:40:34Z", "digest": "sha1:QXTKUKVHBNVBHGKJXWCAKPLZ4RO7YMLP", "length": 7534, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sophie Zhang Facebook whistleblower | फेसबुकच्या माजी कर्मचाऱ्याचा पलटवार; म्हणाली, वास्तव सांगणारच, मला ४८ लाख रुपये देऊन गप्प करण्याचा प्रयत्न - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nवॉशिंग्टन:फेसबुकच्या माजी कर्मचाऱ्याचा पलटवार; म्हणाली, वास्तव सांगणारच, मला ४८ लाख रुपये देऊन गप्प करण्याचा प्रयत्न\nझांगचा आरोप- निवडणुकीवर प्रभाव टाकणाऱ्या फेक अकाउंटवर कंपनी कठोर नाही\nफेसबुकमधून हकालपट्टी झालेली डेटा सायंटिस्ट सोफी झांगची वेबसाइट अचानक बंद पाडण्यात आली. तिने फेसबुकविरुद्ध पोस्ट लिहिली होती. ती हटवण्यासाठी फेसबुककडून दबाव टाकला जात होता. तिने कंपनीतील शेवटच्या दिवशी लिहिलेल्या ८ हजार शब्दांच्या मेमोत अनेक आरोप केले होते. जसे की, फेसबुक निवडणुकींवर प्रभाव टाकणाऱ्या फेक अकाउंटची ओळख व त्यांच्यावर कारवाईबाबत सुस्त आहे. कंपनीने २५ देशांच्या नेत्यांना प्लॅटफॉर्मचा राजकीय गैरवापर व लोकांची दिशाभूल करण्याची मुभा दिली आहे. फेसबुकचे खरे चारित्र्य दाखवल्याबद्दल आलेल्या अडचणी झांगच्या शब्दांत...\nविशिष्ट पक्षांना फायदा मिळवून देण्यासाठी अनेक देशांत फेसबुकचा गैरवापर करण्यात आला\nमी २०१८ मध्ये फेसबुक जॉइन केले. ३ वर्षांच्या नोकरीत मी विदेशी नागरिकांद्वारे नागरिकत्वावरून लोकांची दिशाभूल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आमच्या प्लॅटफाॅर्मचा दुरुपयोग करताना पाहिले. कंपनीने राष्ट्रप्रमुखांना प्रभावित करणारे निर्णय घेतले. जागतिक पातळीवर ��नेक प्रमुख राजकीय नेत्यांविरुद्ध सोशल मीडियावर माेहिमा राबवल्या. ज्यामुळे विशिष्ट पक्षांचा फायदा झाला. जगातील टाॅप नेत्यांनी राजकीय फायद्यासाठी फेक अकाउंटचा वापर केला. लोकांची दिशाभूल करून टीकाकारांना झटकण्याचे प्रयत्न करण्यात आले. मी माझा संपूर्ण वेळ जगभरातील निकालांत हेराफेरी करू शकणाऱ्या बनावट खात्यांची ओळख करण्यात घालवला. ब्राझील निवडणुकीदरम्यान लाखो बनावट पोस्ट झाल्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. अझरबैजान सरकारने विरोधकांविरुद्ध हजारे फेक पेजेसचा वापर केला. स्पेनच्या आरोग्य मंत्रालयाला कोरोना सहकार्यात्मक हेराफेरीने फायदा झाला. अफगाणिस्तान, बोलिव्हिया, मेक्सिको अशा सर्वच ठिकाणी हे प्रकार घडले.\nवारंवार इशारा देऊनही कंपनीने काहीच केले नाही. मी सुरुवातीपासूनच एकटीने ही जबाबदारी पेलली होती. जे घडतंय ते चूक आहे, हे सर्वांनाच माहीत होते. मात्र कुणीही समस्येवर तोडगा काढायला तयार नव्हते. हा मेमो कंपनी नेतृत्वावर दबाव टाकण्याचा शेवटची संधी होती. मला गप्प करण्यासाठी ४८ लाखांच्या सेव्हरन्स पॅकेजचीही (हटवण्याबाबत) ऑफर करण्यात आली. मात्र मी माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी तडजोड केली नाही. मेमोत लिहिले होते अन् आजही सांगते... पातक माझ्या माथीही आहे, मात्र इथपर्यंत येऊन हात झटकणे स्वत:शी विश्वासघात केल्यासारखे असेल. २०२० मध्ये मला अपात्र ठरवून काढले. आता मेमो हटवून कंपनी स्वत:ला निष्कलंक दाखवण्याचा बनाव करत आहे. - सोफी झांग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0", "date_download": "2021-09-26T22:46:13Z", "digest": "sha1:6LRJ7Q2XWKQVX7YFA2YMLCQMQ3OW5GEI", "length": 3407, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रावेर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरावेरखेडी याच्याशी गल्लत करू नका.\nरावेर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.\n२१° १५′ ००″ N, ७६° ०१′ ४८″ E\n{{ रावेर तालुका हा देशभरात केळी या पिकांसाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यात पाल हे एक निसर्गरम्य व थंड हवेचे ठिकाणं आहे.\nचाळीसगाव | भडगांव | पाचोरा | जामनेर | पारोळा | एरंडोल | धरणगाव | जळगाव तालुका | भुसावळ | मुक्ताईनगर | अमळनेर | चोपडा | यावल | रावेर | बोदवड\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ५ ऑगस्ट २०२० र���जी ०१:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/paryushan-festival-will-be-online-homes-instead-temple-nashik-marathi", "date_download": "2021-09-26T22:38:18Z", "digest": "sha1:4YN3YWEVEXMJ7F2ZBHEBQAP2RCCXBHGH", "length": 26748, "nlines": 222, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | इच्छा तेथे मार्ग! यंदाचे पर्युषण पर्व होणार ऑनलाईन; वाचा सविस्तर", "raw_content": "\nऑनलाईन सोहळ्यात 14 साधू संत सम्मिलित होणार आहे.रोज रात्री होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात हजारों रुपयांचे बक्षिसही दिले जाणार आहे धूपदशमीच्या दिवशी भारतातील 108 मंदिरात धूप चढविण्याचा कार्यक्रम ही ऑनलाईन करण्यात येत आहे.\n यंदाचे पर्युषण पर्व होणार ऑनलाईन; वाचा सविस्तर\nकोरोनामुळे यंदाचे पर्युषण पर्व ऑनलाईन : जैन समाजातील सर्वात मोठया धार्मिक सोहळ्यात झुमद्वारे सहभाग :\nनाशिक/ इगतपुरी : समस्त जैन समाजातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा म्हणजे पर्युषण पर्व म्हणुन ओळखला जातो दरवर्षी या पर्व काळात विविध धार्मिक उपक्रम राबवले जातात या काळात संपूर्ण जैन समाजाचे व्यक्ती जास्तीत जास्त वेळ मंदिरात व्यतित करुन धर्मध्यान करतात.तसेच दिवसभर साधु संताच्या सानिध्यात मोठमोठे कार्यक्रम आयोजित केले जातात.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या नियमानुसार कोणतेही धार्मिक आयोजन करता येणार नाही त्यामुळे सगळीकडे निराशामय वातावरण होते मात्र इच्छा तेथे मार्ग या उक्तिनुसार श्री भारतवर्षीय दिगंबर जैन युवा महासभा महाराष्ट्र, राजस्थान मध्यप्रदेश-तेलंगाणा शाखेद्वारे जैन बांधवासाठी डिजीटल पर्युषण पर्वाची संकल्पना सुरु केली याद्वारे ‘जैनम झूम’चैनलच्या माध्यमातुन घरी बसल्या दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते सकाळी ध्यान,अभिषेक,नित्य नियम पूजा,साधू संतांचे प्रवचन,सामूहिक माळा जाप,तत्वार्थ सूत्रावर व्याख्यान प्रतिक्रमण,आरती,दशधर्म प्रवचन,विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.\nयामध्ये ऑनलाईन सोहळ्यात 14 साधू संत सम्मिलित होणार आहे.रोज र���त्री होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात हजारों रुपयांचे बक्षिसही दिले जाणार आहे धूपदशमीच्या दिवशी भारतातील 108 मंदिरात धूप चढविण्याचा कार्यक्रम ही ऑनलाईन करण्यात येत आहे. ज्यांना यामध्ये सहभागी व्हावयाचे आहे त्यांनी प्राथमिक रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.झूम ॲपच्या माध्यमातुन होत असल्याने आम्ही सिमित लोकांनाच यामध्ये घेवु शकतो म्हणुन सर्वांनी लवकरात लवकर रजिस्टर करुन घ्यावे आतापर्यंत सुमारे पाच हजार पेक्षा जास्त लोकांनी रजिस्ट्रेशन केले आहे.कोरोनाच्या काळात समाजातील व्यक्ति सुरक्षीत रहावी व धर्मध्यान करुन पुण्यही मिळविता यावे यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी आनंद काला,अजय पापडीवाल राहुल साहुजी,विपुल साहुजी धीरज कासलीवाल,राकेश जैन,चपलमन,पूर्वी शाह,सुनिता पाटणी,सुजाता बडजाते,राशी लोहाडे,योगिता पांडे,दिपाली गांधी मयुरी पाटणी आदिसह विविध भागातील पदाधिकारी परिश्रम घेऊन कार्यरत आहेत\nहेही वाचा > दुर्दैवी बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येला अचानक आलेल्या 'त्या' बातमीने ममदापूर हळहळले..काय घडले नेमके\nकाय शिकवते पयुर्षण पर्व\nपयुर्षण पर्वाचा काळ अत्यंत पवित्र मानला जातो या काळात प्राणीमात्रांवर दया,वैरभाव,द्वेषभावना दुर करणे,जीवन जगण्याची पद्धत,ह्रदयात प्रसन्नता निर्माण करणे,अहींसेचा संदेश मनामनात पोहोच करणे,शांती व बंधुभावची शिकवण देतो शिवाय या काळात लौकीक पर्वात आत्मसाधना व लोकोत्तर पर्वात आत्मशुध्दीची शिकवण दिली जाते\nमानवी जीवन आनंदमय,सुखी व समृध्द होण्यासाठी धार्मिक अनुष्ठान होणे आवश्यक आहे पयुर्षण काळात आत्मशुध्दी होत असते म्हणुन हा काळ पवित्र मानला जातो यंदा हा काळ ऑनलाईन झाला असला तरी आनंद देणारा ठरला आहे\n- अजित लुणावत,उपासक इगतपुरी\nहेही वाचा > धाबे दणाणले नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही नियुक्ती होऊनही उमेदवार कामावर नाही\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यां��ाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दो�� तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/desh/the-supreme-court-jumped-the-west-bengal-government.html", "date_download": "2021-09-26T22:43:53Z", "digest": "sha1:PI5HCRJBKZVV4XMJNJ5AD56ZA4GT6RZN", "length": 9004, "nlines": 171, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला झापले | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome देश सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला झापले\nसुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला झापले\nनवी दिल्ली– ‘आधार’वरुन सुप्रीम कोर्टाने सोमवारी पश्चिम बंगाल सरकारला झापले. केंद्र सरकारच्या निर्णयाला राज्य सरकार आव्हान कसे देऊ शकते, असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने या याचिकेसंदर्भात विचारला. देशातील नागरिक सरकारच्या निर्णयाला आव्हान देऊ शकतात, याप्रकरणात ममता बॅनर्जींनी सरकारतर्फे याचिका न करता स्वतः पुढे यावे, अशी टिप्पणीही कोर्टाने केली.\n‘आधार’शी मोबाईल क्रमांक जोडणे बंधनकारक असून, याविरोधात सामाजिक कार्यकर्ते राघव तंखा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तर पश्चिम बंगाल सरकारनेही सरकारी सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधारसक्तीच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. या दोन्ही याचिकांवर सोमवारी सुप्रीम कोर्टात एकत्रित सुनावणी झाली. न्यायमूर्ती ए के सिक्री आणि अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर याचिकांवर सुनावणी झाली.\nसुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला फटकारले. केंद्र सरकारच्या निर्णयाला राज्य सरकार आव्हान कसे देऊ शकते, असा प्रश्न कोर्टाने विचारला. उद्या केंद्र सरकार राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देईल, कपिल सिब्बल (याचिकाकर्त्यांचे वकील) तुम्ही जाणकार आहात, असे कोर्टाने सांगितले. तर राघव तंखा यांच्या याचिकेवरुन कोर्टाने सरकार आणि टेलिकॉम कंपन्यांना नोटीस बजावली आहे. चार आठवड्यांत यावर उत्तर द्यावे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर पश्चिम बंगाल सरकारने पुनर्विचार करुन नव्याने याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.\nPrevious article‘या’ बॉण्ड गर्लने प्रेग्नेंसीत केले न्यूड फोटोशूट\nNext articleनोटाबंदी आणि जीएसटी हे अर्थव्यवस्थेवरील विनाशकारी अस्त्र : राहुल गांधी\nVideo : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पारंपरिक वाद्यांवर ठेका धरतात तेव्हा…\nतमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना PM मोदी आणि अमित शहा यांच्या पाया पडताना पाहणे असह्य\nसायरस मिस्त्रींना सुप्रीम कोर्टाचा दणका; टाटा ग्रुपला दिलासा\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2014/05/", "date_download": "2021-09-26T21:00:57Z", "digest": "sha1:I4CXIY2QNR5HRL3MCJJKFE7XKOYRYOTY", "length": 15161, "nlines": 347, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कवि��ा: मे 2014", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nशनिवार, ३१ मे, २०१४\nभिरभिर डोळे सांग कुणाचे\nगाली लपले हास्य कुणाचे\nउगाच येते याद कुणी का\nसांज सकाळी रंग नभीचे\nमनी घालते उगाच पिंगा\nखट्याळ गोड बोल कुणाचे\nजाता जाता खोल घुसती\nनजरे मधले डंख कुणाचे\nनाव घेता नीज ओठावरती\nस्पंद वाढती का हृदयाचे\nत्या स्पर्शाची ओढ अनावर\nदेह पीस का होते कुणाचे\nयेथे मे ३१, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २८ मे, २०१४\nमी वादळ उर्मी ल्याली\nथेंब थेंब मन झाले\nयेथे मे २८, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २६ मे, २०१४\nप्रेम कुणावर का हे जडते\nप्रेम कुणावर का हे जडते\nदेही रसायन गूढ उत्सुक\nतिचे नाचरे नेत्र सावळे\nत्या बटांना रेशीम काळ्या\nवारा होवून मन विस्कटते\nएक सुखाचे स्वप्न साजरे\nमन आनंदाचा मेघ बनते\nयेथे मे २६, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nशब्दाने शब्द वाढतो तेव्हा\nशब्द वाढतो तेव्हा ******* शब्दाने शब्द वाढतो तेव्हा मनात जाळ पेटतो तेव्हा दत्त माझ्या मनात हसतो थोडे टोचून मजला म्हणतो असा...\nप्रार्थना ****** कुठल्यातरी विराण देवळात आड बाजूच्या परिसरातील कोणी एक पुजारी दिवा लावून जातो रोजचे एक कर्तव्य पार पाडून जा...\nशब्दाने शब्द वाढतो तेव्हा\nशब्द वाढतो तेव्हा ******* शब्दाने शब्द वाढतो तेव्हा मनात जाळ पेटतो तेव्हा दत्त माझ्या मनात हसतो थोडे टोचून मजला म्हणतो असा...\nइथे कशाला आला रे ***************** इथे कशाला आला रे कुणी विचारी मजला रे कसा सांगू मी त्याला रे कसा सांगू मी त्याला रे की जन्म वाया गेला रे की जन्म वाया गेला रे \nतुझा निरोप ******** तुझा निरोप आकाश फुटून अंधाराचा लोट यावा तसा होता त्यात यतकिंचितही आवाज नव्हता त्या अंधाराने गिळून टा...\nभक्ती दे ****** आंधळी देई रे डोळस देई वा भक्ती दे रे देवा मजलागी॥ म्हणोत कोणी ते बुरसट मला वायाला गेला पाठीमागे ॥ हसु दे ...\nसजविला देव ********** सजवला देव बुडवला देव केली उठाठेव धन बळे॥ ओरड आरत्या वाजवल्या झांजा केला गाजावाजा मंडपाचा ॥ भाकड भावा...\nविचार ****** एकेक विचार केळीचे पदर एक एकावर बसलेले एका आड एक किती धडपड शेवटी उघड काही नाही गोडस तिखट लपले प्रकट सुंदर ...\nखेळ ****:: माझेपण माझ्या दृष्टित येईना कळतोय वारा हातात गावेना मागचे आठवे मन गुंतलेले सुटते गाठोडे गच्च भरलेले काय काय करू...\nअस्तित्व आणि मी ************** माझ्या असण्याचे आणि अस्तित्वाचे किती अर्थ निघती युगोनुयुगे तरीही नाही कळत चार्वाक सांख्य द्वै...\nनाही ***** भोगात तू नाही त्यागातही नाही पांघरून \"नाही\" लपशी तू ॥ जे जे दावू जाय तयाला नकार देऊन अपार सर्व ठाई ॥ भ...\nप्रेम कुणावर का हे जडते\nभावानुवाद ; क्या से क्या हो गया\nएका मदर्स डे ला\nतो निघून जाता ..\nविलास आपटे (हिमोफिलियाचा शाप )\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/496625", "date_download": "2021-09-26T21:27:19Z", "digest": "sha1:P7AONZYXCJDOIAGELLV5IXHXKA5XPCOB", "length": 3337, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"फुलवात\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"फुलवात\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:२२, २४ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती\nआकारात कोणताही बदल नाही , ११ वर्षांपूर्वी\n१४:३५, २४ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n१५:२२, २४ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n[[कापुस|कापसापासुन]] तयार केलेली एक वस्तु.यास बैठक करतात.त्याने ही निरांजनात उभी राहण्यास मदत होते.या तयार करुन प्रथम [[तुपतूप|तुपात]] भिजवितात.[[निरांजन|निरांजनात]] ही '''फुलवात''' ठेउन ती पेटवितात.यासभोवताल तुप हे जळण असते. {{चित्र हवे}}\nयाने सभोवतालचे वातावरण शुद्ध होते.{{संदर्भ हवा}}\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95", "date_download": "2021-09-26T22:07:17Z", "digest": "sha1:UEGGS5I5MNLXBQC2R3TAWINLIZDOX4W3", "length": 3046, "nlines": 67, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "जीवनावश्यक - Wiktionary", "raw_content": "\n६ अक्षरी मराठी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २००७ रोजी ०५:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्र��ब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/the-family-man-3-manoj-bajpayee-to-take-on-chinese-enemies/articleshow/83276497.cms", "date_download": "2021-09-26T21:29:07Z", "digest": "sha1:PYFHK3EWDYHIVCAN7NVOOGDZT3HHX5UH", "length": 12302, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "'द फॅमिली मॅन ३'ची तयारी सुरू, चीनसोबत लढताना दिसणार मनोज बाजपेयी\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'द फॅमिली मॅन ३'ची तयारी सुरू, चीनसोबत लढताना दिसणार मनोज बाजपेयी\nअभिनेता मनोज बाजपेयीची वेब सीरिज 'द फॅमिली मॅन' सध्या खूप चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या वेब सीरिजचा दुसरा सीझन रिलीज झाला. या सीझनची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली. त्यानंतर आता या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची तयारी सुरू करण्यात आली आहे.\n'द फॅमिली मॅन'च्या दुसऱ्या सीझनची सोशल मीडियावर होतेय चर्चा\n'द फॅमिली मॅन'च्या दोन्ही सीझनला मिळाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद\nनिर्मात्यांनी सुरू केलीये 'द फॅमिली मॅन'च्या तिसऱ्या सीझनची तयारी\nमुंबई: अभिनेता मनोज बाजपेयीची सुपरहिट वेब सीरिज 'द फॅमिली मॅन'च्या दुसरा सीझन प्राइम व्हिडीओवर ४ जून रोजी रिलीज झाला. सस्पेन्स आणि अॅक्शननी भरलेल्या या थ्रीलर वेब सीरिजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. दोन सीझनच्या यशानंतर आता निर्मात्यांनी या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची तयारीही सुरू केली आहे. यावेळी श्रीकांत तिवारी आणि त्याच्या टीमसाठी पूर्णपणे नवीन मिशन असणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी श्रीकांत आणि त्याची टीम चीनी शत्रुशी दोन हात करताना दिसणार असल्याचं बोललं जात आहे.\nएका हिंदी वेबसाइटनं दिलेल्या वृत्तानुसार 'द फॅमिली मॅन'चा तिसरा सीझन हा करोना व्हायरसच्या काळातीलच असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या सीझनची कथा ही देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आधारित असणार आहे. या सीझनमध्येही मनोज बाजपेयीसोबत शारिब हाश्मी आणि प्रियमणी मुख्य भूमिकांमध्ये असणार आहे.\nरिपोर्टनुसार तिसऱ्या सीझनमध्ये भारताच्या विरोधात चीननं एक मिशन आखल्याचं दाखवण्यात येणार आहे. ज्याचं नाव 'गुआन यू' असं असेल. हे चीनच्या हान राजवंशातील एका मिलिटरी अधिकाऱ्याचं नाव होतं. ज्याला चीनमध्ये खूप महान मानलं जातं. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तान आणि श्रीलंकानंतर आता श्रीकांत तिवारी आपल्या टीमसोबत चीनमध्ये गुप्त मिशन चालवणार आहे.\n'द फॅमिली मॅन'च्या पहिल्या सीझनचं शूटिंग मुंबई, दिल्ली आणि काश्मीर येथे झालं होतं. तर दुसऱ्या सीझनचं शूटिंग चेन्नई, लंडन, मुंबई आणि दिल्ली येथे करण्यात आलं होतं. त्यानंतर आता तिसऱ्या सीझनचं शूटिंग मुंबई, दिल्लीच्या व्यतिरिक्त नागालँड तसेच पूर्वेवकडील राज्यात करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n राज्यातील चित्रीकरणाला सोमवारपासून सशर्त परवानगी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसांगली कुऱ्हाडी आणि चाकूसह २ घरांवर दरोडा; तालुक्यात भीतीचं वातावरण\n लॅपटॉप आणि टॅब्स अर्ध्या किंमतीत\nआयपीएल RCB vs MI Live : मुंबई इंडियन्सवर आरसीबीने साकारला मोठा विजय\nआयपीएल मुंबई इंडियन्सच्या हातून सामना कधी निसटला, रोहित शर्माने सांगितला टर्निंग पॉइंट\nदेश 'गुलाब' चक्रीवादळ; ओडिशा-आंध्राच्या किनारपट्टीला धडकले, २ मच्छिमारांचा मृत्यू\nमुंबई मुंबईचे माजी उपमहापौर डॉ. राम बारोट यांचे निधन; उद्या अंत्यसंस्कार\nपुणे शिवसेना पवारांचा गड भेदणार; संजय राऊत यांचे बारामतीबाबत मोठे वक्तव्य\nलातूर कॉलेजमधील तरुणीने नदीत घेतली उडी; शोधकार्य सुरू\nदेश यूपीत ७ मंत्र्यांचा शपथविधी, राहुल गांधींचे मित्र जितीन प्रसाद योगींच्या टीममध्ये\nफॅशन लेकीच्या शॉर्ट्सहूनही छोटा ड्रेस घालून निघाली शनायाची आई, मादक अदांसमोर मलायकाचाही लुक पडेल फिका\n ५० इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर ६१% डिस्काउंट, आता घरातच मिळणार थिएटरची मजा\nविज्ञान-तंत्रज्ञान २ हजारांच्या बजेटमधील टॉप-१० वायरलेस इयरबड्स, फीचर्स एकदा पाहाच\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य २६ सप्टेंबर २०२१ : या राशींना रविवारी होईल लाभच लाभ\nकार-बाइक Mahindra XUV700 : लाँचिंगआधीच 'लीक' झाली प्राइस लिस्ट, 7-Seater व्हेरिअंट्सची किंमत १२.६९ लाखापासून सुरू; बघा डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/03/ZGeyEb.html", "date_download": "2021-09-26T22:16:21Z", "digest": "sha1:SJ4QS4VC6MHBOD3FBD33F7XN75BVBY2N", "length": 7817, "nlines": 112, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "आटपाडीत आदर्श सोसायटीचे आदर्श काम : अमरसिंह देशमुख", "raw_content": "\nHomeसांगलीआटपाडीत आदर्श सोसायटीचे आदर्श काम : अमरसिंह देशमुख\nआटपाडीत आदर्श सोसायटीचे आदर्श काम : अमरसिंह देशमुख\nआटपाडीत आदर्श सोसायटीचे आदर्श काम : अमरसिंह देशमुख\nआटपाडी/सचिन कारंडे : आटपाडी येथील आदर्श को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या वतीने संस्थेचे चेअरमन प्रकाश दैांडे यांच्या हस्ते दि बाबासाहेब देशमुख सहकारी बँकेस राज्यस्तरीय उत्कृष्ट बँक वसंतदादा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थापक अमरसिंह देशमुख यांचा सत्कार व आटपाडी तालुक्याचे भाग्यविधाते श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली.\nतालुक्यात सहकार चांगल्या प्रकारे काम करीत असून सर्वसामान्यांना सहकाराच्या माध्यमातून कर्जपुरवठा करून त्यांना व्यवसाय वाढीस चालना मिळते. आदर्श को ऑप क्रेडिट सोसायटीचे कमी कालावधीत चांगल्या प्रकारे काम करीत आहे. कर्जपुरवठा करून त्यांनी परतफेड करून घेण्यासाठी संचालकानी लक्ष द्यावे असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केले.\nयावेळी संस्थेचे चेअरमन प्रकाश दौंडे यांनी संस्थेच्या चालू आर्थिक वर्षाचा आर्थिक आढावा घेतला. वसूल भागभांडवल 29 लाख 22 हजार इतकी असून ठेवी 2 कोटी 98 लाख कर्ज वाटप 2 कोटी 51 लाख रुपये आहे. गुंतवणूक 75 लाख इतकी आहे. राखीव व इतर निधी आठ लाख 84 हजार जमा आहे. स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे व्हा. चेअरमन राजेंद्र लाटणे यांनी केले तर सूत्रसंचालक दिपक देशमुख यांनी केले. यावेळी संस्थेचे संचालक महेश देशमुख, सर्जेराव राक्षे, महादेव डोईफोडे, नितीन सागर, मोहन पारसे, विलास कवडे, विकास भुते, अरुण साळुंखे, चंद्रशेखर कवडे, संभाजी देशमुख, सुजित सपाटे, नितेश गवळी, सुरज म्हेत्रे, मनोज सपाटे, सुशांत देशमुख, मनीषा शिल्पी, कलेश्वर टकले, मनोहर गुरव, नवनाथ लिगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी सचिव दत्तात्रय स्वामी यांनी आभार मानले.\nदैनिक माणदेश एक्सप्रेस whatasapp वर Free मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.\nदुर्दैवी घटना : जांभूळणी य��थील बंधाऱ्यात दोन सख्या भावांसह चुलत भाऊ गेले वाहून ; शोधकार्य चालू\nझरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीत\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा\nआटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/sampadakiya/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE.html", "date_download": "2021-09-26T21:57:30Z", "digest": "sha1:RCTNTWEKRSETJKYFI24MQ5NGFW4P37MN", "length": 16291, "nlines": 170, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "देशातील रोजगार घटला, विकास खुंटला! | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome संपादकीय विशेष लेख देशातील रोजगार घटला, विकास खुंटला\nदेशातील रोजगार घटला, विकास खुंटला\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपूर्वी सत्तेत येताना आपण देशात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करू असे आश्वासन दिले होते. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून विषमतेच्या दलदलीत अडकून पडलेल्या गरीब आणि मध्यम वर्गातील जनतेला प्रतिष्ठेने जीवन जगता येईल, असा दावाही त्यांनी केला होता. मात्र, नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार मोदींचा हा दावा पोकळ ठरल्याचे दिसत आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेली नोटाबंदी आणि त्यानंतर यंदाच्या जुलैमध्ये करण्यात आलेल्या जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे देशातील रोजगार क्षेत्रात मोठी मंदी निर्माण झाली आहे. भविष्यात ही परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे. नजीकच्या काळात उत्पादन क्षेत्रातील रोजगार तब्बल ३० ते ४० टक्क्यांनी घटतील, असे ‘टीमलीज सर्व्हिस लिमिटेड’ने म्हटले आहे. ही कंपनी भारतातील आघाडीच्या नोकरभरती कंपन्यांपैकी एक आहे. याशिवाय, अन्य सर्वेक्षणांमध्ये पुढे आलेल्या माहितीनुसार रोजगार क्षेत्रातील परिस्थिती तितकीच निराशाजनक नाही. मात्र, वर्षाला १ कोटी रोजगार निर्माण करण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारला अजून बराच पल्ला गाठायचा असल्याचे या सर्वेक्षणांमध्ये म्हटले आहे. याव���ून विरोधी पक्षांनी मोदी सरकारला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे.\nरोजगार क्षेत्रात नव्याने येणाऱ्या तरूणांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यात सरकार अपयशी ठरले तर लोकांमधील असंतोष वाढेल. त्यामुळे आतापर्यंत निर्माण केलेल्या अनेक गोष्टी कोलमडून पडतील. ही गोष्ट भारत आणि जागतिक अर्थव्यवस्थेच्यादृष्टीने संकट ठरेल, असे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले होते. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनीही खासगी क्षेत्रातून गुंतवणूक आटली आहे आणि त्या परिणामी अर्थव्यवस्थेतील घसरण आल्याची कबुली दिली. . अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मंत्रिमंडळातील सहकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर सल्लामसलत सुरू असून, त्यातून योग्य ते उपाय निश्चित केले जातील, असे जेटली यांनी सांगितले . नव्या स्थावर मालमत्ता क्षेत्रही आणले जावे, असाही त्यापैकी एक उपाय असू शकतो, असे त्यांनी संकेत दिले.\nकेंद्र सरकारने सत्तेवर आल्यानंतर दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मिती करण्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात गेल्या तीन वर्षांत नव्या नोकऱ्यांच्या निर्मितीचे प्रमाण साठ टक्क्यांनी घटले आहे सरकारसमोर नवा पेच निर्माण झाला असून त्याचीच परिणती केंद्रीय मंत्रिमंडळातील फेरबदलात कामगार आणि कौशल्य विकास मंत्रालयांमध्ये खांदेपालट करण्यात झाली आहे. अर्थव्यवस्थेचा वेग घटल्यामुळे आता, नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना रोजगारनिर्मिती आणि आर्थिक वृद्धी दरावर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने विविध क्षेत्रांना पॅकेज देण्याचे सूतोवाच केले आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रूळांवर आणण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही जेटली यांनी दिली. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे अर्थव्यवस्था मंदावली आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग सहा टक्क्यांपेक्षा खाली आला आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते अर्थव्यवस्थेचा वेग घसरण्यामागे कोणतीही तांत्रिक कारणे नसून रोजगाराचा घसरलेला वेग सर्व समस्यांचे प्रमुख कारण बनले आहे.\nअर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोकऱ्यांच्या निर्मितीवर भर देण्याचे धोरण स्वीकारले आहे. या संदर्भात नुकतीच बैठक झ��ली. २०१६च्या सुरुवातीपासून सलग सहा तिमाहींमध्ये जीडीपीही घटल्याचे दिसून आले आहे. एप्रिल ते जून २०१७ या तिमाहीत जीडीपीचा वेग ५.७ टक्क्यांवर आला. हा गेल्या तीन वर्षांतील नीचांकी दर आहे. नवीन नोकऱ्या घटण्याची काही कारणे आहेत. यामध्ये कारखानदारीत वाढ नाही अर्थतज्ज्ञांच्या मते गेल्या काही वर्षांत कामगार क्षेत्राशी संबंधित कारखानदारी आणि अन्य क्षेत्रांत वाढ झालेली नाही. त्यातच नव्या नोकऱ्या वित्त क्षेत्रात निर्माण होत आहेत. या शिवाय ऑटोमेशनमुळे नोकरकपातीचे संकट अदिक गहिरे झाले आहे. उत्पादन क्षेत्रात घसरण गेल्या दोन ते ती वर्षांचा आढावा घेतला असता उत्पादन क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या मोठ्या घसरणीमुळे नोकऱ्यांच्या निर्मितीला ब्रेक लागला आहे. गेल्या तीन वर्षांत उत्पादन क्षेत्रातील वाढ दहा टक्क्यांवरून एक टक्क्यावर आली आहे. ‘कौशल्यविकास’वर प्रश्नचिन्ह नव्याने होणारी रोजगारनिर्मिती थांबल्याने कौशल्यविकास कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या योजनेच्या मदतीने देशातील रोजगारांत मोठी वाढ होईल, अशी अपेक्षा होती. गेल्या तीन वर्षांत या योजनेंतर्गत ३० लाख जणांनी प्रशिक्षण घेतले. मात्र, तीन लाखांपेक्षाही कमीच रोजगारांची निर्मिती झाल्याचे उघड झाले आहे. देशात आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली असून रोजगार घटला,विकास खुंटला.\nPrevious articleतथाकथित गोरक्षकांना लगाम लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे पाऊल योग्यच\nNext articleशिवसेनेचे महागाईच्या आड ‘ब्लॅकमेलींग’ आंदोलन\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-210/", "date_download": "2021-09-26T22:41:08Z", "digest": "sha1:2WBJDDUCAJDBHIQAESPQ5X5V76OT33DQ", "length": 5183, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भूसंपादन प्रकरण क्रमांक ०१/२०१३-१४ मौजे गांग��गाव ता.चिखली जि.बुलढाणा कलम १९ ची अधिसूचना | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभूसंपादन प्रकरण क्रमांक ०१/२०१३-१४ मौजे गांगलगाव ता.चिखली जि.बुलढाणा कलम १९ ची अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक ०१/२०१३-१४ मौजे गांगलगाव ता.चिखली जि.बुलढाणा कलम १९ ची अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक ०१/२०१३-१४ मौजे गांगलगाव ता.चिखली जि.बुलढाणा कलम १९ ची अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक ०१/२०१३-१४ मौजे गांगलगाव ता.चिखली जि.बुलढाणा कलम १९ ची अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक ०१/२०१३-१४ मौजे गांगलगाव ता.चिखली जि.बुलढाणा कलम १९ ची अधिसूचना\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 24, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/business-idea-in-corona-just-with-5000-thousand-rupee-can-earn-money-by-taking-post-office-franchise-mhrd-469695.html", "date_download": "2021-09-26T22:50:34Z", "digest": "sha1:Y3IT3KA4SRPKEWPLNKKB32UEU5E6JGUR", "length": 8773, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फक्त 5 हजार रुपयांत सुरू करा Post Office बिझनेस, अशी कराल दमदार कमाई – News18 Lokmat", "raw_content": "\nफक्त 5 हजार रुपयांत सुरू करा Post Office बिझनेस, अशी कराल दमदार कमाई\nफक्त 5 हजार रुपयांत सुरू करा Post Office बिझनेस, अशी कराल दमदार कमाई\nकमी शिक्षित लोकही इंडिया पोस्ट फ्रँचायझी योजनेचा लाभ घेऊ शकतात, कारण फ्रँचायझी घेण्यासाठी इंडिया पोस्टने किमान 8 वी पास अशी पात्रता निश्चित केली आहे.\nनवी दिल्ली, 05 ऑगस्ट : भारतात जवळपास 2 लाख पोस्ट ऑफिसं असली तरी अशी अनेक शहरं आहेत जिथे पोस्ट ऑफिस नाही. अशा शहरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पोस्ट विभाग लोकांना पोस्ट ऑफिसेस उघडण्यासाठी फ्रँचायझी (Post Office Franchise) देत आहे, ज्याद्वारे कोणीही चांगले पैसे कमवू शकतं. कमी शिक्षित लोकही इंडिया पोस्ट फ्रँचायझी योजनेचा लाभ घेऊ शकतात, कारण फ्रँचायझी घेण्यासाठी इंडिया पोस्टने किमान 8 वी पास अशी पात्रता निश्चित केली आहे. फ्रँचायझी घेऊन सुरू करू शकता व्यवसाय तुम्हीसुद्धा पोस्ट ऑफिसची फ्रँचायझी घेऊन व्यवसाय सुरू करू ���कता. यासाठी तुम्हाला फक्त किमान 5000 रुपये सुरक्षा ठेव करावी लागणार आहे. ग्राहकांना स्टॅम्प, स्टेशनरी, स्पीड पोस्ट लेख, मनी ऑर्डरचं बुकिंग यासारख्या सुविधा फ्रँचायझीच्या माध्यमातून मिळतील. BREAKING: कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा पुराचा धोका, तब्बल 88 बंधारे पाण्याखाली 8वी पास व्यक्तीही करू शकतो हा व्यवसाय इंडिया पोस्ट फ्रँचायझी योजनेचा लाभ कमी सुशिक्षित लोकही घेऊ शकतात. कारण, इंडिया पोस्टने फ्रँचायझी घेण्यासाठी 8वी पास अशी पात्रता निश्चित केली आहे. अशी घेऊ शकता फ्रँचायझी नव्याने सुरू झालेल्या पोस्ट ऑफिसमध्ये विशेष आर्थिक विभाग, नव्याने सुरू केलेली औद्योगिक केंद्रं, महाविद्यालयं, पॉलिटेक्निक, विद्यापीठं, व्यावसायिक महाविद्यालयं इत्यादीदेखील फ्रँचायझीचं काम घेऊ शकतात. मताधिकार घेण्यासाठी फॉर्म भरावा लागतो. यासाठी फॉर्म आणि अधिक माहिती https://www.indiapost.gov.in/VAS/DOP_PDFFiles/Franchise.pdf वरून मिळू शकते. मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा, दाम्पत्याला धडक देऊन कार उलटली नाल्यात, दोघे जागीच ठार फ्रँचायझी घेण्याचे नियम कोणीही संस्था किंवा कॉर्नर शॉप, पान, किराणा, स्टेशनरी शॉप, लहान दुकानदार इत्यादी इतर संस्था पोस्ट ऑफिस फ्रँचायझी घेऊ शकतात. ती व्यक्ती कमीतकमी 18 वर्षांची असावी. संबंधित विभागीय प्रमुखांद्वारे फ्रँचायझी घेणाऱ्याची निवड केली जाते. यासंबंधी अर्ज मिळाल्यानंतर 14 दिवसांच्या आत ASP /sDl अहवालावर आधारित असतो. OYO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, भारतासह दक्षिण आशियात कंपनीचा मोठा निर्णय अशी होईल कमाई फ्रँचायझी हे त्यांच्याकडून जेण्यात आलेल्या ऑफर पोस्टल सेवांवर कमिशनद्वारे पैसे कमवतात. कोणत्या सेवा व उत्पादनावर किती कमिशन आहेः - रजिस्टर्ड आर्टिकल्सच्या बुकिंगवर 3 रुपये, स्पीड पोस्ट आर्टिकल्स की बुकिंगवर 5 रुपये , 100 ते 200 रुपयेच्या मनी ऑर्डरच्या बुकिंगवर 3.50 रुपये, 200 रुपये पेक्षा जास्त मनी ऑर्डरवर 5 रुपये, दरमहा रजिस्ट्री आणि स्पीड पोस्टसाठी 1000 पेक्षा जास्त आर्टिकल्सच्या बुकिंगवर 20 टक्के अतिरिक्त कमिशन, पोस्टेज स्टांप, पोस्टल स्टेशनरी आणि मनी ऑर्डर फॉर्मच्या विक्रीवर सेल अमाऊंटचा 5 टक्के असे पैसे मिळतात.\nफक्त 5 हजार रुपयांत सुरू करा Post Office बिझनेस, अशी कराल दमदार कमाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%82", "date_download": "2021-09-26T21:08:06Z", "digest": "sha1:M4LUY2QUMMCEBL6ORXX3FUAEUQOYOIYY", "length": 2415, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चर्चा:गोखरू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसंकेतस्थळ कुमार विश्वकोश वरील कॉपी-पेस्ट केलेला सर्व मजकूर काढला.Namskar २३:०८, ८ जुलै २०११ (UTC)\n\"गोखरू\" पानाकडे परत चला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ९ जुलै २०११ रोजी ०४:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-damage-crops-66000-hectares-vidarbha-45427?page=1", "date_download": "2021-09-26T22:53:40Z", "digest": "sha1:KTW4ZLOO25I657UJYSGU26CTNJS2CFQA", "length": 15628, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi Damage to crops on 66,000 hectares in Vidarbha | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nविदर्भात ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान\nसोमवार, 26 जुलै 2021\nविदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता. २४) पावसाने उघडीप दिली असली तरी गोंदिया जिल्ह्यात मात्र आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.\nनागपूर : विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात शनिवारी (ता. २४) पावसाने उघडीप दिली असली तरी गोंदिया जिल्ह्यात मात्र आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत १०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान विदर्भात गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत सर्वाधिक ६६ हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.\nगेल्या तीन दिवसांत पावसाने जोरदार फटकेबाजी केली. अकोला जिल्ह्यात सर्वाधिक २०२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. अमरावती ज��ल्हादेखील याला अपवाद नव्हता. आज सकाळी साडेआठ वाजेपर्यंत अकोला जिल्ह्यात ३२.६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. अमरावती जिल्ह्यात १.४, बुलडाणा निरंक, चंद्रपूर ६.४, गडचिरोली निरंक, गोंदिया १२०.२, नागपूर १ मिलिमीटर पावसाची नोंद झाली वर्धा, वाशीम, यवतमाळ या तीनही जिल्ह्यात पाऊस नव्हता. शनिवारी विदर्भात सर्वदूर पावसाने उघडीप दिल्याची माहिती हवामान खात्यातील सूत्रांनी दिली.\nनागपूर विभागातील वर्धा जिल्हा वगळता उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये नुकसान नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात केवळ ४१८ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी या संदर्भाने दुजोरा दिला.\nकृषी विभागाने पीक नुकसानीचा प्राथमिक अहवाल तयार केला आहे. कृषी आयुक्तालयाला हा अहवाल पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमरावती जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये २९५ गावांत २२ हजार २३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, तर ३० हेक्‍टर क्षेत्र खरडून गेले आहे. अकोला जिल्ह्यात ३२५ गावांमध्ये ३३ हजार ७९८ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. यवतमाळ जिल्ह्यात १६ तालुक्यांत १३४ गावांमध्ये नुकसान झाले असून, ६९६९.५० हेक्टर क्षेत्र आहे. या जिल्ह्यात ३४२ हेक्टर क्षेत्र खरडून गेले. बुलडाणा जिल्ह्यात तालुक्यात नुकसान झाले आहे. बाधित गावांची संख्या अकरा असून, ५९४ क्षेत्रावरील पीक नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.\nवाशीममध्ये अडीच हजार हेक्टरला फटका\nवाशीम जिल्ह्यात सहा तालुक्यांतील ४६ गावांमध्ये २ हजार ६७१ हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, पंधरा हेक्टरवरील पिके खरडून गेली आहेत. पश्‍चिम विदर्भातील जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे.\nविदर्भ vidarbha सकाळ नागपूर nagpur अमरावती विभाग sections कृषी विभाग agriculture department अकोला akola यवतमाळ yavatmal अतिवृष्टी चंद्रपूर वाशीम ऊस पाऊस हवामान कृषी आयुक्त agriculture commissioner\nकेंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७...कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत,...\nदेवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...\nपुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...\nकोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...\nउजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...\nअकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...\nराज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...\nवाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...\n‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...\nहिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nपीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...\nराज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...\nगणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...\nई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...\nपरभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....\nहतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...\nसंगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...\nपावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...\nसहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...\nशेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/10/geyqFy.html", "date_download": "2021-09-26T22:30:25Z", "digest": "sha1:JWT5BAYZ66UWPBA5PYTVSVUMJNVEYDLR", "length": 7337, "nlines": 111, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "‘कोविशिल्ड’ लसीच्या भारतातील चाचण्या डिसेंबपर्यंत तयार होऊ शकतील : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र‘कोविशिल्ड’ लसीच्या भारतातील चाचण्या डिसेंबपर्यंत तयार होऊ शकतील : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया\n‘कोविशिल्ड’ लसीच्या भारतातील चाचण्या डिसेंबपर्यंत तयार होऊ शकतील : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया\n‘कोविशिल्ड’ लसीच्या भारतातील चाचण्या डिसेंबपर्यंत तयार होऊ शकतील : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया\nपुणे : ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘कोविशिल्ड’ या लसच्या भारतातील चाचण्या अंतिम टप्प्यात आहेत. 'कोविशिल्ड’ लस डिसेंबपर्यंत तयार होऊ शकते, असा आशावाद पुण्यातील ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे प्रमुख अदर पूनावाला यांनी व्यक्त केला आहे. लशीचे १० कोटी डोस नवीन वर्षांच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत उपलब्ध होतील. डिसेंबपर्यंत चाचण्या पूर्ण होऊ शकतील. जानेवारीत ही लस भारतात उपलब्ध होऊ शकेल. पण, ब्रिटनमधील चाचण्या पूर्ण होण्यावर या लशीची येथील उपलब्धता अवलंबून आहे असे पुनावाला यांनी म्हटले आहे.\nब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाशी सीरम इन्स्टिटय़ूटने लसच्या उत्पादनासाठी करार केला आहे. लसच्या सुरक्षिततेबाबत आता खात्री झाली आहे. या लसने कोव्हिड- १९ विषाणू विरोधात चांगली प्रतिकारशक्ती तयार होते, हेही स्पष्ट झाले आहे.\nया लसच्या किमतीबाबत आताच काही सांगता येणार नाही, असे अदर पूनावाला यांनी म्हटले आहे. मात्र, लसचा काही खर्च सरकार उचलण्याची शक्यता असल्याने लस फार महाग असणार नाही, असे त्यांनी सांगितले. कोविशिल्ड, कोव्होव्हॅक्स, कोव्हीव्हॅक्स, कोव्ही-व्हॅक, एसआयआय-कोव्हॅक्स या पाच कोव्हिड लस दर तीन महिन्यांना एक याप्रमाणे २०२१ या वर्षात बाजारात आणणार आहोत, असेही ते म्हणाले.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nदुर्दैवी घटना : जांभूळणी येथील बंधाऱ्यात दोन सख्या भावांसह चुलत भाऊ गेले वाहून ; शोधकार्य चालू\nझरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीत\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा\nआटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tractorjunction.com/mr/compare-tractors/new-holland+4510-vs-same-deutz-fahr+4045-e/", "date_download": "2021-09-26T22:56:01Z", "digest": "sha1:7YK6QLPQJND3WLKUOYVTHBRIYJOVHCXG", "length": 19684, "nlines": 171, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "न्यू हॉलंड 4510 व्हीएस सेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोमॅक्स 4045 E तुलना - किंमती, चष्मा, वैशिष्ट्ये", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग कृष-ई\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nतुलना न्यू हॉलंड 4510 व्हीएस सेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोमॅक्स 4045 E\nतुलना न्यू हॉलंड 4510 व्हीएस सेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोमॅक्स 4045 E\nसेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोमॅक्स 4045 E\nन्यू हॉलंड 4510 व्हीएस सेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोमॅक्स 4045 E तुलना\nतुलना करण्याची इच्छा न्यू हॉलंड 4510 आणि सेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोमॅक्स 4045 E, आपल्यासाठी कोणते ट्रॅक्टर सर्वात चांगले आहे ते शोधा. किंमत न्यू हॉलंड 4510 आहे 5.95-6.35 lac आहे तर सेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोमॅक्स 4045 E आहे 6.50-7.25 lac. न्यू हॉलंड 4510 ची एचपी आहे 42 HP आणि सेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोमॅक्स 4045 E आहे 45 HP . चे इंजिन न्यू हॉलंड 4510 2500 CC आणि सेम देउत्झ-फहर अ‍ॅग्रोमॅक्स 4045 E 2700 CC.\nएचपी वर्ग 42 45\nइंजिन रेट केलेले आरपीएम 2000 2200\nएअर फिल्टर आयल बाथ टाइप विद प्री-क्लीनर Dry type\nगियर बॉक्स 8 फॉवर्ड + 2 रिवर्स 8 Forward + 2 Reverse\nप्रकार मॅन्युअल / पॉवर स्टिअरिंग (ऑपशनल) Manual / Power\nसुकाणू स्तंभ N/A N/A\nक्षमता 62 लिटर N/A\nपरिमाण आणि ट्रॅक्टरचे वजन\nएकूण लांबी 3415 MM N/A\nएकंदरीत रुंदी 1700 MM N/A\nग्राउंड क्लीयरन्स 380 MM N/A\nब्रेकसह त्रिज्या फिरवित आहे 2930 MM N/A\nउचलण्याची क्षमता 1500 1200 Kg\nव्हील ड्राईव्ह 2 2 and 4 both\nस्थिती लाँच केले लाँच केले\nकिंमत किंमत मिळवा किंमत मिळवा\nपीटीओ एचपी 37.5 38\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अ‍ॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2019/09/13/helment/", "date_download": "2021-09-26T22:31:06Z", "digest": "sha1:6HT4YBS7WYWLSA56AFMIKW5DUDOY54UQ", "length": 6787, "nlines": 50, "source_domain": "mahiti.in", "title": "या नवीन नियमानुसार, हेल्मेट घालूनही, हेल्मेट न घालण्याचा दंड आकारला जाईल.. – Mahiti.in", "raw_content": "\nया नवीन नियमानुसार, हेल्मेट घालूनही, हेल्मेट न घालण्याचा दंड आकारला जाईल..\nजर तुम्ही दुचाकी वाहन चालवत असाल आणि दररोज हेल्मेट घालून घराबाहेर पडत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. जर तुमच्याकडे हेल्मेट असेल आणि तुम्ही ते दररोज घालून गाडी चालवत असाल पण ते हेल्मेट ISI हॉलमार्कचे नसेल तर तुमच्यावर तेवढाच दंड बसेल जेवढा तुम्ही हेल्मेटशिवाय गाडी चालवताना आकारला जातो. 1 सप्टेंबर पासून लागू झालेल्या सुधारित मोटार वाहन कायद्यानुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांकडून भरमसाठ दंड आकारला जात आहे.\nहेल्मेट मध्ये आजकाल दिल्लीत आणि देशातील शहरांमध्ये रस्त्याच्या कडेला तातपुरते चालणाऱ्या quality ची विक्री खूप वाढली आहे. रस्त्याच्या कडेला विकले जाणारे हे हेल्मेट 100 ते 200 रूपये मिळत आहे आणि बहुतेक लोक दंड टाळण्यासाठी ते विकत घेत आहेत. तथापि, हे स्वस्त आणि कमकुवत गुणवत्तेचे हेल्मेट ड्रायव्हरचे रक्षण करत नाही, कारण ते स्थानिक दुकानात बनलेले असते. त्या हेल्मेट वरती कोणतीही टेस्ट झालेली नसते, ज्यामुळे त्याचे अपघातवेळेचे सामर्थ्य शोधले जाऊ शकते. त्यामुळे आता वाहतूक पोलिस प्रत्येकाचे हेल्मेट तपासत आहेत आणि ज्यांच्या हेल्मेटवर ISI मार्क नसेल त्यांना 1000 रुपये पर्यंत दंड चार्ज लावत आहेत.\nट्रॅफिक पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ISI हॉलमार्क असलेले हेल्मेट हे स्वस्त आणि टॉप-नॉच हेल्मेटपेक्षा थोडे जास्त महाग आहे, परंतु ते आपल्या जीवाचे रक्षण करते आणि ISI मार्क असलेले हेल्मेट अपघातात कधीच तुटत नाही, ज्यामुळे ड्रायव्हरच्या डोक्याला कमी इजा होते.\nहा साधा उपाय करा पाल पुन्हा घरात दिसणार नाही,पाल,छिपकली,स्पायडर एकदाचे घरातून पळून जातील…\nआपल्या पदार्थाला फोडणी देण्यासोबत या हॉट शेफ बोल्डनेसचाही तडका ही देतात; पहा कोण आहेत या हॉट शेफ…\nअसे शिवमंदिर जिथे पहाटे सकाळीच एक अदृश्य शक्ती येऊन भगवान ”महादेवाची” पूजा करत असते…\nPrevious Article अब्जाधीश असूनही सनी देओल जगतात अश्याप्रकारे आयुष्य…\nNext Article हा घरगुती उपाय केल्यास एकही पाल घरात दिसणार नाही…\nभगवान शंकराच्या कृपेने या पाच राशींसाठी या आठवड्यात राजयोग तयार होणार आहे, छप्पर फाटेपर्यंत पैसे येतील \nपुजा करताना असे घडले तर समजा देव तुमच्यावर प्रसन्न आहे…\nया पाच राशीच्या लोकांचे खुलणार नशीब ‘श्री स्वामी समर्थांच्या’ कृपेने मिळणार चिक्कार…\nतुळशीला स्पर्श करून गुपचूप बोला हा मंत्र; जे काही मागाल ते सर्व होईल पूर्ण.\nगरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवार पासून… पुढचे 7 वर्षं राजा सारखें जीवन जगतील या सहा राशींचे लोक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/news/approval-of-pli-scheme-for-textile-sector-128902715.html", "date_download": "2021-09-26T22:11:36Z", "digest": "sha1:BEPXEJ7FG7JV75TKWSVBSEHUTAEDIX6X", "length": 12279, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Approval Of PLI Scheme For Textile Sector | मसूरच्या हमीभावात 400 आणि गहू प्रति क्विंटल 40 रुपयांनी वाढवला, वस्त्रोद्योग क्षेत्राला 10 हजार 683 कोटी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान केंद्राचा मोठा निर्णय:मसूरच्या हमीभावात 400 आणि गहू प्रति क्विंटल 40 रुपयांनी वाढवला, वस्त्रोद्योग क्षेत्राला 10 हजार 683 कोटी\nशेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान एक मोठे पाऊल उचलून, सरकारने अनेक रब्बी पिकांचे किमान समर्थन मूल्य (MSP) वा��वले ​​आहे. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी डाळी (मसूर) आणि तेलबिया (मोहरी) च्या हमीभावात सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.\nमसूर आणि मोहरीच्या हमीभावात 400-400 रुपयांची वाढ\nसरकारने 2022-23 या पिकासाठी मसूर आणि मोहरीच्या किमान आधारभूत किमतीत 400-400 रुपये प्रति क्विंटल वाढ केली आहे. हरभऱ्याच्या एमएसपीमध्ये 130 रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. गव्हाच्या आधारभूत किमतीत प्रति क्विंटल 40 रुपये वाढ करून 2015 रुपये प्रति क्विंटल करण्यात आले आहे. बार्लीच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 35 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.\nवस्त्रोद्योगासाठी 10,683 कोटी PLI योजना\nकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (पीएलआय) योजनेलाही मंजुरी देण्यात आली आहे. कापड उत्पादन वाढवण्यासाठी सरकार पुढील पाच वर्षात 10,683 कोटी रुपये खर्च करेल. यात मानवनिर्मित आणि तांत्रिक वस्त्रोद्योगांना प्रोत्साहन देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.\nसाडे सात लाख लोकांना या योजनेतून थेट मिळेल रोजगार\nकेंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, वस्त्रोद्योगासाठी जाहीर केलेल्या PLI योजनेद्वारे साडे सात लाख लोकांना थेट रोजगार मिळेल. विशेष म्हणजे, देशातील उत्पादन क्षमता आणि निर्यात वाढवण्यासाठी मंत्रिमंडळाने यापूर्वी 13 क्षेत्रातील PLI योजनांना मंजुरी दिली होती.\n19,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक येऊ शकते\nतज्ज्ञांच्या मते, सरकारची पीआयएल योजना कापड उद्योगात 19,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आणू शकते. यासह, पुढील पाच वर्षांत उत्पादनाची उलाढाल 3 लाख कोटी रुपयांनी वाढू शकते.\nमानवनिर्मित आणि तांत्रिक कापड यावर लक्ष देण्याची गरज\nवस्त्रोद्योग क्षेत्रासाठी PLI योजनेबाबत केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल म्हणाले की, वस्त्रोद्योगात जास्तीत जास्त रोजगार निर्माण होतो. परंपरेने देशातील कापूस वस्त्रांवर लक्ष केंद्रित केले गेले आहे. या क्षेत्रातील जागतिक बाजारपेठेत भारताचे वर्चस्व आहे आणि चांगली वाढ होत आहे. परंतु देशाने मानवनिर्मित आणि तांत्रिक कापडांकडेही लक्ष देण्याची गरज आहे.\nमानवनिर्मित आणि तांत्रिक वस्त्रोद्योगाला सहकार्य मिळेल\nते म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवनिर्मित आणि तांत्रिक कापडांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आजकाल, जागतिक कापड बाजारातील दोन तृतीयांश मानवनिर्मित आणि तांत्रिक कापडांनी बनलेले आहे. ते म्हणाले की, पीएलआय योजना विशेषतः मानवनिर्मित आणि तांत्रिक वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी आणण्यात आली आहे.\nगुंतवणुकीनुसार ही योजना दोन भागांमध्ये विभागली गेली आहे\nही योजना गुंतवणूकीनुसार दोन भागांमध्ये विभागली गेली आहे. एक भाग 100 कोटींचा आणि दुसरा 300 कोटींची गुंतवणूक असलेल्यांसाठी असेल. या योजनेचा उद्देश जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करणाऱ्या चॅम्पियन्सना समोर आणणे असेल. पाश्चात्य देशांमध्ये आधुनिक गोष्टींची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार त्यांना प्रोत्साहन देईल.\nनिवडणुकीत दोन-तीन निकषांची विशेष काळजी घेतली जाईल\nयोजनेसाठी कंपन्यांच्या निवडीमध्ये दोन-तीन निकषांची काळजी घेतली जाईल. कंपन्या किंवा कारखान्यांना प्राधान्य दिले जाईल जे औद्योगिक जिल्हे किंवा टियर 2 आणि टियर शहरांमध्ये स्थापित केले जातील. या योजनेअंतर्गत नवीन कंपन्या आणि कारखाने किती रोजगार निर्माण करू शकतात हे देखील पाहिले जाईल.\nबिहार सारखी राज्येदेखील PLI योजनेचा लाभ घेऊ शकतील\nते म्हणाले की, गुजरात, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओरिसा यांना कापड क्षेत्रासाठी जाहीर केलेल्या पीएलआय योजनेचा थेट लाभ मिळेल. ते म्हणाले की बिहारसारखी राज्येच त्यांच्या योजनांना त्याच्याशी जोडू शकतील आणि त्याचा लाभ घेऊ शकतील.\nवस्त्रोद्योगात MMF चे 20% योगदान आहे\nभारताच्या वस्त्रोद्योगाबद्दल बोलायचे झाले तर सध्या कापसाचे योगदान 80% आहे आणि मॅन मेड फायबर (MMF) चे योगदान केवळ 20% आहे. जगातील इतर देश याबाबतीत आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. अशा परिस्थितीत या विभाग आणि क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. यासाठी, पीएलआय योजना एक मजबूत पाऊल असेल.\nPLI योजना काय आहे\nयोजनेनुसार, केंद्र जादा उत्पादनावर प्रोत्साहन देईल आणि कंपन्यांना भारतात बनवलेल्या उत्पादनांची निर्यात करण्याची परवानगी देईल. पीएलआय योजनेचे उद्दीष्ट गुंतवणूकदारांना स्पर्धात्मक वातावरण तयार करण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khedut.org/gallery-weird-news-karnal-scientists-developed-aeroponic-technique-to-grow-potatoes-in-air-without-soil-kph-qn9n4d/", "date_download": "2021-09-26T22:09:03Z", "digest": "sha1:6RLTOZ3ISHIJNFLPZDPSYL5GHE2PZIWY", "length": 10324, "nlines": 90, "source_domain": "khedut.org", "title": "आता चक्क मातीशिवाय हवेत उगवणार बटाटे ते पण दहा पट जास्त...कसे उगतात हे बटाटे...जाणून आपण सुद्धा हैराण व्हाल - मराठी -Unity", "raw_content": "\nआता चक्क मातीशिवाय हवेत उगवणार बटाटे ते पण दहा पट जास्त…कसे उगतात हे बटाटे…जाणून आपण सुद्धा हैराण व्हाल\nआता चक्क मातीशिवाय हवेत उगवणार बटाटे ते पण दहा पट जास्त…कसे उगतात हे बटाटे…जाणून आपण सुद्धा हैराण व्हाल\nकदाचित शीर्षक वाचून तुम्हाला वाटले असेल की आम्ही विनोद करीत आहोत. पण असे नाही, हवेत बटाटे उगवण्याचे हे कृत्य जगातील इतर कोणत्याही देशात घडलेले नाही, तर आपल्याच भारतात घडले आहे. हरियाणाच्या कर्नाल येथील बटाटा तंत्रज्ञान केंद्राने हे काम केले आहे. या प्रयोगात वैज्ञानिक मातीशिवाय हवेत बटाटे उगवतात.\nसर्वात महत्वाची बाब म्हणजे या बटाट्याचे उत्पादन सामान्य बटाट्यांपेक्षा 10 टक्के जास्त असेल. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की या तंत्राने कमी किंमतीत जास्त बटाटे पिकवता येतात. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल. हवेमध्ये बटाटे कसे वाढतात ते पाहूया.\nकर्नाकमधील बटाटा औद्योगिक केंद्राच्या शास्त्रज्ञांनी हवेत बटाटे वाढविण्यात यश मिळवले आहे. सामान्य तंत्रज्ञानाच्या जागी आता या तंत्राचा वापर करून शेतकरी अधिकाधिक बटाटे उगवू शकतील.\nया तंत्राचे नाव एरोपॉनिक आहे. त्यामध्ये कोणतीही जमीन किंवा माती आवश्यक नाही. तसेच हा बटाटा वाढवण्याचा खर्चही कमी येईल. याद्वारे शेतकरी कमी पैशात अधिक पैसे कमवू शकेल.\nहे तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या सहकार्याने केंद्र सरकारने तयार केले आहे. आता हे हरियाणाच्या शेतकर्‍यांना शिकवले जाईल. केंद्र सरकारने एरोनोपिक तंत्रज्ञानाने शेतीला मान्यता दिली आहे.\nएरोनिक तंत्रात उगवलेले बटाटे थेट सर्व पोषण मुळांमध्ये आढळतात. ते हवेत लटकतील आणि त्यावर बटाटे वाढतील. प्रकल्पाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. मुनीष सिंगल म्हणाले की, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे.\nडॉ. मुनीष यांच्या म्हणण्यानुसार, या तंत्रामुळे बटाटा बियाण्याची गुणवत्ता सुधारेल. बऱ्याच वेळा जमिनीत बॅक्टेरियांमुळे बटाटे खराब होतात. परंतु या तंत्रामुळे ही समस्या दूर होईल.\nतसेच यामुळे बटाट्याचे पिक घेण्यासाठी आता जमीन किंवा मातीची आवश्यकता संपुष्टात येईल असे समजते. हे बटाटे पिक हवेत अधांतरी घेतले जाते आणि त्याचे उत्पादन पारंपारिक उत्पादनाच्या १२ पट अधिक आहे. यासाठीचे बियाणे तयार करण्याचे काम यशस्वी झाले असून २०२० मध्ये हे बियाणे शेतकऱ्यांना दिले जाईल असे समजते. या नव्या पद्धतीला एरोपोनिक तंत्रज्ञान असे नाव दिले गेले आहे.\nही लागवड मोठ्या प्लास्टिक अथवा थर्मोकोलच्या डब्यात केली जाते. ऑफ सिझन मध्येही लागवड करता येते. लागवडीचा खर्च कमी आहेच पण उत्पादनही मोठे येते. एका रोपाला ५० ते ६० बटाटे लागतात. त्यावर रोग पडण्याचा धोका नाही. लागवड केल्यावर पोषकतत्वे आणि गरजेनुसार पाणी दिले जाते. त्यामुळे मुळांची दमदार वाढ होते आणि अधिक संखेने बटाटे लागतात. या तंत्रज्ञानासाठी केंद्रीय बटाटे संशोधन संस्था सिमला यांचे सहकार्य घेतले गेले आहे.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\nआरोग्याबरोबरच सौंदर्य देखील आपल्या स्वयंपाकघरातील या छोट्या छोट्या गोष्टी देखील वाढवते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/699890", "date_download": "2021-09-26T22:36:29Z", "digest": "sha1:H7OXTGFFURPTXZGVBQNVCCJBD635P3JV", "length": 2551, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सहावा जॉर्ज, युनायटेड किंग्डम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सहावा जॉर्ज, युनायटेड किंग्डम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nसहावा जॉर्ज, युनायटेड किंग्डम (संपादन)\n०९:५५, २७ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती\n३४ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n१८:०८, ५ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\n०९:५५, २७ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://thevoiceofmumbai.com/2019/02/22/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-26T21:53:57Z", "digest": "sha1:MCG3ZWAFP33RMYD66ZSGDQTP3PXCNEAG", "length": 7749, "nlines": 171, "source_domain": "thevoiceofmumbai.com", "title": "काश्मिरींवर हल्ले; महाराष्ट्रासह 11 राज्यांना नोटीस – The Voice of Mumbai", "raw_content": "\nकाश्मिरींवर हल्ले; महाराष्ट्रासह 11 राज्यांना नोटीस\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याचे पडसाद देशभर उमटत आहे. यामध्ये विविध संघटनांकडून देशभरातील काश्मिरी विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेत महाराष्ट्रासह 11 राज्यांना नोटिसा बजावल्या आहेत. काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पावले उचलावीत, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.\nकेंद्र सरकारसह महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, हरयाणा, मेघालय, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, उत्तराखंड आणि दिल्ली या राज्यांना न्यायलयाने नोटिसा पाठवल्या आहेत.\nकाश्मिरी विद्यार्थ्यांना सुरक्षा देण्याच्या मागणीची याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान, या राज्यांना नोटिसा बजावून सुरक्षा पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, ऑफिसरकडे काश्मिरी विद्यार्थी तक्रार दाखल करू शकतात, असेही न्यायालयाने म्हटले आहे.\nमोदी -बिडेन यांच्यातील बैठक एक तासाऐवजी दीड तास चालली \nपंतप्रधान मोदी वॉशिंग्टनहून न्यूयॉर्कला रवाना,आज UNGA मध्ये कोरोना, दहशतवाद यावर चर्चा \nपंतप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांची भेट घेतली, भारत भेटीचे दिले आमंत्रण \nअफगाणिस्तानमध्ये महिला दररोज या अडचणींसह करतात संघर्ष \nजीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यापासून सरकार का जात आहे दूर \nअफगाणिस्तानची आर्थिक स्थिती चिंताजनक \nमोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम\nबंजारा छोरी घेणार उडान\nटीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात\nदहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट\n‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान\nशरद पवार साधणार तरुणांशी संवाद\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nहिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2020/12/blog-post_939.html", "date_download": "2021-09-26T21:55:17Z", "digest": "sha1:2P5P36CK6NAOZB53TVYZQKPCS72ECP7H", "length": 3787, "nlines": 29, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "ब्रिटन मधून भारतात येणाऱ्या विमानांवर ३१ डिसेंबर पर्यंत बंदी", "raw_content": "\nब्रिटन मधून भारतात येणाऱ्या विमानांवर ३१ डिसेंबर पर्यंत बंदी\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनमध्ये कोरोनासंसंर्गात पुन्हा वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटन मधून भारतात येणाऱ्या विमानांवर ३१ डिसेंबर पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं घेतला आहे. ही बंदी उद्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटनहून येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोरोनासंबंधित आरटी-पीसीआर चाचणी करण्यात येणार आहे.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमड��सिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nइन्फिनिक्सने ३२ व ४३ इंचाचे स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही लॉन्च केले\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53035#comment-3472860", "date_download": "2021-09-26T22:28:59Z", "digest": "sha1:4FHW2QEF3ZWBV6YY7QOJIZSS4UWT4WQN", "length": 54704, "nlines": 305, "source_domain": "www.maayboli.com", "title": "समुद्रकिनार्‍यावरची भयानक रात्र | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /समुद्रकिनार्‍यावरची भयानक रात्र\nमाझी सुट्टी संपून बोटीवर परत जायची वेळ जवळ येत चालली होती. तेव्हां मुलीला (पुनवला) तिच्या ट्रेनिंगमधून अनपेक्षितपणे पंधरा दिवसाची सुट्टी मिळाली. पत्नीचा (शुभदाचा)स्वतःचा व्यवसाय असल्यानं तिचं वेळापत्रक तिच्याच हातात होतं. शांत ठिकाणी एखादा आठवडा मजेत एकत्र घालवावा असं ठरवून एका लोकप्रिय कंपनीच्या ‘कोस्टल कर्नाटक’ च्या कन्डक्टेड टूरमध्ये सामील झालो. सगळे मिळून चाळीस जण असू.\nअशा कन्डक्टेड टूर्सबद्दल थोडसं. याबद्दल बरेच समज गैरसमज आहेत. कोणी म्हणतं शाळेच्या ट्रिपप्रमाणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते तुम्हाला पळवत पळवत आहे नाही ते सगळं दाखवतात. दमछाक होते, तर कोणी म्हणतं इतकं बघायला असताना मधेच एक पूर्ण दिवस शॉपिंगसाठी फुकट घालवतात. यात काही तथ्य असो वा नसो, एक गोष्ट मात्र निश्चित. आपल्यासारखेच लोक आपल्या बरोबर असतात, कोणालाही काम नसतं आणि वेळेचं बंधनही. आपला स्वभाव बोलका असेल तर उत्तम ओळखी होतात. गप्पांना ऊत येतो. ट्रिप संपवून परत येतो तोपर्यंत ताजेतवाने झालेलो असतो.\nपावसाळा नुकताच संपला होता. चोहीकडे गर्द हिरवंगार. जणु धरतीमातेने हिरवा शालू ल्याला होता वगैरे वगैरे. मात्र ही गोष्ट तिकडच्या सृष्टिसौंदर्याबद्दलची नाही. आम्हाला तिथे आलेल्या एका अनुभवाची आहे.\nठिकाणाचं नाव मुरडेश्वर. इथे समुद्रातली जागा रिक्लेम करून एक शंकराची महाकाय मूर्ती (सव्वाशे फूट उंच), समोरच गोपुर (दोनशे फूट उंच) आणि या दोनच्या मध्ये महाभारतातील देखावे बनवले आहेत. त्यामुळे सुरेख पर्यटनस्थळ झालं आहे. मागे समुद्र असल्यामुळे शंकराच्या पार्श्वभूमीत फक्त निळंशार आकाश असतं. मूर्ती फारच अफलातून impressive दिसते. (गूगल मॅप्स मध्ये ‘मुरडेश्वर टेंपल' टाकलं की छान बघायला मिळतं. सॅटलाइट इमेज मध्ये शंकराच्या मूर्तीच्या बरोब्बर उत्तरेला समुद्रकिनारी जी लांब इमारत दिसते ते आमचं गेस्ट हाऊस.)\nरोज जरी हवा थंड असली तरी त्या दिवशी मात्र दिवसभर भयानक उकडत होतं. वारा औषधालाही नव्हता. रात्री जेवणखाण आटपल्यावर समुद्रकिनारीच कट्टा जमला. होताहोता बारा वाजले. उद्याकरता देखील काही गप्पा शिल्लक ठेवल्या पाहिजेत असा ठराव करून आपापल्या खोल्यांकडे पांगलो.\nआमचं बसकं गेस्ट हाऊसदेखील रीक्लेम केलेल्या जागेत. इमारतीला लागूनच समुद्र. लाटांच्या आवाजाचं पार्श्वसंगीत सदासर्वकाळ चालू. कल्पनातीत सुरेख वातावरण. नवं कोरं गेस्ट हाउस बांधून झालं होतं पण छोटीमोठी कामं राहिली होती. गेस्ट हाऊसची रचना अगदी साधी. एकमेकाला लागून आठ-दहा खोल्या सरळसोट पूर्व पश्चिम रेषेंत. उत्त्तरेकडे लांबच लांब व्हरांडा. पायर्‍या चढून आलं की या व्हरांड्यावर पूर्वेच्या टोकानी प्रवेश व्हायचा. त्यालगतच्या खोलीला पहिली खोली म्हणूया. पश्चिम टोकाची शेवटची खोली. तिथे हा व्हरांडा संपत नव्हता. नकाशात दाखवल्याप्रमाणे तो दोनदा डावीकडे वळला होता. या लांबलचक व्हरांड्याला मोठा, मधल्याला मधला आणि शेवटच्याला छोटा व्हरांडा म्हणूया. छोटा व्हरांडा अगदीच कुणकुडा. सहा फूट बाय पाच फूट. शेवटची खोली आमची होती. म्हणजे आमच्या खोलीला तीन व्हरांडे. मात्र खाजगी एकही नाही.\nव्हरांड्यासहित सर्वत्र उत्तम प्रतीच्या फिक्या बदामी टाइल्स. हल्ली घराघरांत खूपच लोकप्रिय झालेल्या. ओल्या झाल्या की मात्र भयंकर घसरड्या.\nखोलीत आलो तर सगळ्या भिंती, जमीन, गाद्या एखाद्या भट्टीत ठेवल्यासारख्या गरमागरम झाल्या होत्या. एअर कंडिशनर लावण्यासाठी मालकानं आयताकृती भोकं करून ठेवलेली होती. पण अजून ए.सी. लावले नसल्याकारणानं प्लायवुड मारून बंद केलेली. हॉटेलमधल्या गाद्या म्हणजे वजनदार गादोबाच असतात. दिवसभराची उष्णता त्यांनी साठवून ठेवली होती ती आमच्या सर्वांगाला पोटीस सारखा शेक देण्यासाठीच पंखा गरागरा गरम वारा ढकलंत होता. प्लायवुड वाकुल्या दाखवंत होतं. आमची चिडचिड व्हायला लागली.\nआम्ही तिघांनीही व्हरांड्यात झोपायचं ठरवलं. जो काही थोडा वारा होता तो समुद्राकडून येत होता. त्यामुळे मोठ्या आणि मधल्या व्हरांड्यात काहीच लागत नव्हता. छोट्या व्हरांड्यात नावापुरता का होईना, होता तरी. बर्यापैकी अंगमेहनत करून दोन गादोबा छोट्या व्हरांड्यात ओढत ओढत आणून टाकले. व्हरांड्याच्या अडीच फूट उंचीच्या भिंतीमुळे गादीवर वारा लागत नव्हता. मग एका पलंगपोसाला नाड्या आणि गाठी मारून शीड बनवलं आणि होता नव्हता तो वारा खाली वळवला. छोट्या व्हरांड्यात ह्या दोघी आणि मधल्या व्हरांड्यात मी असे आडवे झालो. दहा मिनिटात बरं वाटलं. वाराही बरा वाहायला लागला होता. चिडचिड पूर्ण नाहिशी झाली.\nडोळा लागतो न लागतो तोच शुभदानी रिपोर्ट केलं. “पाऊस सुरू झाला रे ” पाऊस म्हणजे काय, नुसते शिंतोडे होते. मी झोपेचं सोंग घेतलं. त्या दोघींचं डोकं समुद्राकडे होतं, पाय खोलीकडे. त्यांनी फक्त झोपण्याची दिशा बदलली. डोकं खोलीकडे केलं, पायावर पांघरूण घेतलं. गाद्या पांघरुणं ओली झाली तरी उद्या वाळतील असा विचार करून झोपल्या.\nवारा वाढलाच होता. आता पावसाची सर आली. दोघी धडपडतच उठल्या. आता माझं झोपेचं सोंग चालू ठेवण्यात काहीच हशील नव्हता. तिघांचा एक झटपट परिसंवाद झाला. आमच्यातला कोणीही एकदा सांगून ऐकणार्‍यातला नसल्यामुळे खोलीच्या आत जाऊन झोपावं हा विचार मनाला शिवला देखील नाही.\nभराभरा छोट्या व्हरांड्यातल्या गाद्या ओढत, ढकलत मधल्या व्हरांड्यात आणल्या. पाऊस जरी वाढला तरी कुठेपर्यंत पाणी येण्याची शक्यता आहे याचा अंदाज घेऊन व्यवस्थित घातल्या आणि आडवे झालो. विजा चांगल्याच चमकायला लागल्या होत्या. आम्हाला पडल्यापडल्या या गोपुराचे वरचे दोन मजले दिसत होते. चंद्र ढगांनी पूर्णपणे झाकला होता. त्यामुळे गुडुप अंधार होता. मात्र वीज चमकली की गोपुर दिवसासारखं लख्खं दिसायचं आणि क्षणार्धात नाहिसं व्हायचं.\nतिघंही खूष होतो. मनाला शांत करणारा लाटांचा आवाज, मंद वारा, झाडांची सळसळ, ऐकू येणारा पण आपल्याला ओला न करणारा पाऊस अशा साध्या साध्या गोष्टींचं अप्रूप वाटणं, तशीच आवड असलेले आपले कुटुंबीय आपल्या ��रोबर असणं. आणि उद्या, परवा, तेरवा काहीही काम नसणं. अहाहा स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच \nगप्पा मारता मारता गाढ झोप लागली.\nअचानक भन्नाट वारा सुटला. वेडावाकडा पाऊस सुया टोचाव्या तसा चेहर्‍यावर लागायला लागला. झाडांची सळसळ नाहिशी होऊन काडकाड फांद्या तुटल्याचे आवाज, विजेचा गडगडाट आणि लखलखाट \nआणखी एक गोष्ट झाली म्हणजे दिवे गेले. या बाबतीत महाराष्ट्र आणि कर्नाटक भाईभाई.\nआमची एकच धांदल उडाली. आम्ही गाद्या अशा टाकल्या होत्या की आता खोलीचं दार उघडता येईना. भसाभसा गाद्या बाजूला ओढल्या. मिट्ट काळोखांत पावसाच्या मार्‍यात अनोळखी कुलुप तितक्याच अनोळखी किल्लीनी उघडण्याच्या धडपडीचा आनंद घेतल्याशिवाय समजायचा नाही.\nगाद्या खोलीत ओढल्या. आमच्या खोलीच्या तिन्ही बाजूच्या खिडक्या उघड्या होत्या आणि आता धाडधाड आपटत होत्या. त्यातून बदाबदा पाणी आत येत होतं. वादळानी रौद्र स्वरूप धारण केलं होतं. बाहेर वारा गोळा करायला लावलेल्या पलंगपोसानी आपली दावणं तोडून कधीच टेक ऑफ घेतला होता. खिडकीत वाळत टाकलेले, आणि क्षणभरापूर्वी कुरकुरीत कोरडे असलेले कपडे ओलेचिंब झाले होते.\nअशा क्षणार्धात येणार्‍या वादळाला ‘स्क्वॉल’ म्हणतात. ते जितकं अचानक येतं तितकंच अकस्मात नाहिसं देखील होतं. तसंच झालं. अचानक वारा पडला, पाऊसही अगदी कमी होऊन रिपरिपायला लागला. वीज चमकणं ही कमी झालं. आम्ही खोलीतच आडवे झालो. मात्र आता पंखा नव्हता भयानक उकडायला लागलं. त्यात आता डासांनी कडाडून हल्ला चढवला. पांघरूण अंगावर सहन होत नव्हतं. मात्र दूर करायची छातीच होत नव्हती. मलेरिया अन् डेंगीचे अहेर नको होते.\nह्यात मुलगी पुनव डाराडूर झोपून गेली. तिच्या अंगावर पातळ पांघरलं. मी आणि शुभदा मात्र हाशहुश करत झोपेची वाट पहात पडलो होतो. डासांचं म्यूझिक सुरूच होतं.\nशुभदानी प्रसंगाला योग्य एक कविता मला म्हणून दाखवली.\nमच्छरने कहा इन्सान से, ना मारो हमे जान से\nजंग छिड जाएगी, दुश्मनी बढ जाएगी,\nअगर तुममें जुनून है, तो हमारी रगोंमें तुम्हारा ही खून है \nअसे बळेबळेच काव्य शास्त्र विनोदेन दोन तास गेले. झोपेचं नाव नाही पहाटेचे चार वाजले. मी सहज दार उघडून बाहेर गेलो अन् लक्षात आलं की आतल्या अन् बाहेरच्या तापमानात जमीन अस्मानाचं अंतर आहे. उकाड्याचं नाव देखील नाही. मात्र जमिनीवर पाणीच पाणी पहाटेचे चार वाजले. मी सहज द���र उघडून बाहेर गेलो अन् लक्षात आलं की आतल्या अन् बाहेरच्या तापमानात जमीन अस्मानाचं अंतर आहे. उकाड्याचं नाव देखील नाही. मात्र जमिनीवर पाणीच पाणी ‘आता काहीही झालं तरी बाहेरच झोपायचं’ असं आम्ही दोघांनी ठरवलं. खोलीतल्या दोन खुर्च्या बाहेर आणल्या. चित्रात दाखवल्याप्रमाणे छोट्या वरांड्यात भिंतीला टेकून मांडल्या. त्यावर बसलो, जमिनीवर पाणी असल्यामुळे पाय वर घेतले, गुढगे छातीशी घेऊन मुटकुळं केलं, एक एक पलंगपोस अंगाभोवती गुंडाळले, फक्त श्वास घ्यायला नाकासमोर फट ठेवली, मनातल्या मनात डासांना मधलं बोट दाखवलं, भिंतीला डोकं टेकलं न टेकलं, क्षणात गाढ झोपलो ‘आता काहीही झालं तरी बाहेरच झोपायचं’ असं आम्ही दोघांनी ठरवलं. खोलीतल्या दोन खुर्च्या बाहेर आणल्या. चित्रात दाखवल्याप्रमाणे छोट्या वरांड्यात भिंतीला टेकून मांडल्या. त्यावर बसलो, जमिनीवर पाणी असल्यामुळे पाय वर घेतले, गुढगे छातीशी घेऊन मुटकुळं केलं, एक एक पलंगपोस अंगाभोवती गुंडाळले, फक्त श्वास घ्यायला नाकासमोर फट ठेवली, मनातल्या मनात डासांना मधलं बोट दाखवलं, भिंतीला डोकं टेकलं न टेकलं, क्षणात गाढ झोपलो अहाहा\nअर्धा पाऊण तास झाला असेल. मी दचकून जागा झालो. जागा झालो म्हणण्यापेक्षा उडालोच शुभदा जिवाच्या आकांतानी किंचाळली होती शुभदा जिवाच्या आकांतानी किंचाळली होती जाग्रणानंतर जी झोप लागते त्यातून जर आपण ताडकन उठलो की थोडा वेळ भ्रमिष्ट व्हायला होतं. मी कुठे आहे जाग्रणानंतर जी झोप लागते त्यातून जर आपण ताडकन उठलो की थोडा वेळ भ्रमिष्ट व्हायला होतं. मी कुठे आहे इथे काय करतोय क्षणभर काहीच समजत नाही. तशी माझी अवस्था झाली. मात्र जाग येताच मला एका भयानक सत्याची जाणीव झाली अन् माझ्या पोटात भसकन् गोळाच आला ज्या किंचाळीनी मी जागा झालो होतो ती अगदी जवळून आली होती. मात्र ती शुभदाची नव्हतीच\nआम्ही खांद्याला खांदा लावून बसलेलो होतो. शुभदानी माझं डावं मनगट तिच्या उजव्या हातानी इतकं घट्ट आवळलं होतं की मला दोरखंडानी बांधल्यासारखं वाटत होतं. दोघेही अनोळखी प्रदेशात संपूर्णपणे असुरक्षित अशा जागी झोपलो होतो. आता आपल्या अगदी जवळ काहीतरी अमानुष आहे, आणि या धोक्याची जाणीव शुभदाला देखील झाली आहे. काय असेल चौफेर गुडुप्प अंधार आणि भयाण शांतता चौफेर गुडुप्प अंधार आणि भयाण शांतता तोंडाला कोरड पडली होती. छ��ती थाड थाड उडत होती. काही सेकंद असेच गेले. समोर चार फुटांवर कठडा होता. त्यापलीकडे झाडांची अत्यंत अस्पष्ट आउटलाइन दिसत होती.\nअजून शुभदाच्या हाताची पकड तशीच कायम होती. मी डोकं न हलवता डोळे फाडफाडून चौफेर बघण्याचा प्रयत्न केला. डोळ्यांना काही दिसंत नव्हतं पण मनाला मात्र नको नको ते दिसायला लागलं झाडांची साधी सळसळ म्हणजे चित्रविचित्र हातवारे वाटायला लागले. आपण सगळे प्रकाशाची बाळं आहोत. अंधारात पूर्णपणे असहाय्य. आणि अज्ञात धोक्यासारखा दुसरा धोका नाही. आता काय होणार झाडांची साधी सळसळ म्हणजे चित्रविचित्र हातवारे वाटायला लागले. आपण सगळे प्रकाशाची बाळं आहोत. अंधारात पूर्णपणे असहाय्य. आणि अज्ञात धोक्यासारखा दुसरा धोका नाही. आता काय होणार हल्ला याक्षणी तो अगदी जवळून आपल्याला न्याहाळतो आहे अचानक आपल्या मानेत दात घुसणार अचानक आपल्या मानेत दात घुसणार\n ती सुरक्षित असेल ना हो. मी स्वतःच कुलुप लावलं होतं.\nहिंस्र प्राणी हल्ला करण्याआधी कधीच warning देत नाहीत. म्हणजे प्राणी नाही. भुतांवर माझा विश्वास नाही. मग काय असेल गुन्हा घडला असेल आता एकदम शांत कसं\nजिम कॉर्बेट (नरभक्षक वाघांचा शिकारी) हे माझं दैवत. जंगलातल्या किर्र अंधारात डोळे मिटून कानानी धोक्याची दिशा तुम्ही ओळखू शकता असं त्याचं म्हणणं. मी बळेबळेच डोळे बंद केले पण बंद ठेववेनात. भीतीमुळे logical विचार करणं शक्यच होत नव्हतं. मी जर हात लांब केला तर तिला स्पर्श होईल इतक्या जवळ एक दुष्टशक्ती आहे आणि ती माझ्याकडे टक लावून बघते आहे अशी मला खात्री होती.\nमी अगदी सावकाश उजवा हात सरकवत सरकवत शुभदाच्या हातावर ठेवला आणि दाबला. तिचा हात थरथरत होता. तो हळुहळु रिलॅक्स झाला. माझंही टेन्शन जरा कमी झालं.\nभीती जरा मागे सरकली आणि logical विचारांना संधी मिळाली. भित्यापाठी ब्रह्मराक्षस बहुदा मीच झोपेत किंचाळलो असणार आणि त्यामुळे गांगरून शुभदानी माझा हात धरला असणार असा साधा तर्क केला. काही अघटित घडायचं असतं तर आत्तापर्यंत झालं असतं. आमचे दोघांचेही पाय अजून पोटाशीच होते. एकदा पुनवकडे नजर टाकावी असा विचार करून पाय खाली ठेवण्यासाठी थोडा पुढे झुकलो.\nनेमक्या याच क्षणी वीज चमकली.\nक्षणभर लख्ख उजेड पडला अन् मला जे दृष्य दिसलं त्यानी माझं रक्तच गोठलं मी आणि शुभदा एकाच क्षणी किंचाळलो\nएक बाई आमच्या पायापाशी बसली होती वर मा��� करून आमच्याकडे पहात वर मान करून आमच्याकडे पहात डोळ्यात बेसुमार भीती तिचं तोंड उघडं, चेहरा ओलाचिंब. सर्वांग थरथरत होतं. दोन्ही हातांनी स्वतःचीच मान धरली होती.\n भन्नाट वेगानी प्रश्न डोक्यात सुरू झाले. ही बाई इथे का वेडी तर नाही तिला इतकी कशाची भीती मनुष्य का एखादा भीषण गुन्हा तिनी घडताना पाहिला आहे आता तिघांनाही धोका आहे का\nपुन्हा वीज चमकली. बाई उठण्याची धडपड करत होती. शुभदा पटकन् सावरली. बाईंसमोर बसली. दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले. शुभदानी त्यांच्या खांद्यावर हात ठेवताच त्यांच्या तोंडून चित्रविचित्र अमानुशष आवाज यायला लागले आणि त्या रांगत रांगत दूर जाण्याचा प्रयत्न करायला लागल्या. शुभदानी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. “श्शऽऽऽ. बाई शांत व्हा. खोल श्वास घ्या बघू.”\nबाईंनी खोल श्वास घेतला की नाही मला माहीत नाही. मी मात्र घेतला.\nलक्षात आलं की त्या आमच्याच ग्रुपमधल्या बाई आहेत. त्यांना धाप लागली होती. त्यांच्याच खोलीत काही अभद्र घडलंय की काय शुभदा त्यांना जितकं शांत करण्याचा प्रयत्न करत होती तितक्याच त्या आमच्यापासून दूर रांगायचा प्रयत्न करंत होत्या. त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडत नव्हता. त्या काहीतरी सांगतील ही अपेक्षा ठेवून वेळ दवडण्यात शहाणपणा नव्हता. तिघांमध्ये पुरुष मी एकटाच असल्यामुळे शहानिशा करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. शिवाय शॉकमधून माझ्याआधी शुभदा सावरली होती. स्कोअर १-० होता.\nमधल्या व्हरांड्यात काही नव्हतं. मोठ्या व्हरांड्यात काहीतरी अघटित बघायला मिळणार असं माझं मन मला सांगत होतं. दुष्टशक्ती तिथेच असणार. लपंडाव खेळताना डोकावतात तसं कोपर्‍यापलिकडे फक्त एक डोळा बाहेर काढून त्या व्हरांड्यात बघावं का अगदी नाकासमोरच काहीतरी उभं असलं तर अगदी नाकासमोरच काहीतरी उभं असलं तर का खसकन् डोकं बाहेर काढून पलिकडे काय आहे ते बघून सटकन् मागे व्हावं का खसकन् डोकं बाहेर काढून पलिकडे काय आहे ते बघून सटकन् मागे व्हावं कोपर्यापर्यंत गेलो. पण पुढे जाण्याआधी खोलीत पुनव व्यवस्थित आहे ना हे बघावं असा विचार करून चार पावलं मागे आलो आणि आमच्या खिडकीला नाक लावून आत बघण्याचा प्रयत्न केला पण काही दिसलं नाही. मग कुलुपाला हात लावून ते व्यवस्थित आहे ना याची खात्री केली. माझ्या अगम्य हालचाली पाहून शुभदा काळजीत. तिनी त्��ा बाईंना सोडलं आणि माझ्यामागोमाग येऊन शेजारी उभी राहिली. “काही दिसतंय का कोपर्यापर्यंत गेलो. पण पुढे जाण्याआधी खोलीत पुनव व्यवस्थित आहे ना हे बघावं असा विचार करून चार पावलं मागे आलो आणि आमच्या खिडकीला नाक लावून आत बघण्याचा प्रयत्न केला पण काही दिसलं नाही. मग कुलुपाला हात लावून ते व्यवस्थित आहे ना याची खात्री केली. माझ्या अगम्य हालचाली पाहून शुभदा काळजीत. तिनी त्या बाईंना सोडलं आणि माझ्यामागोमाग येऊन शेजारी उभी राहिली. “काही दिसतंय का” असं कुजबुजली. मी ही कुजबुजत काहीतरी उत्तर दिलं. यात अर्धएक मिनिट गेलं असेल. आणि पुन्हा दोघेही एकाच क्षणी उडालो\nआम्हाला काही दिसलं होतं म्हणून नव्हे, तर आमच्या दोघांच्या मध्ये ‘हूंऽऽऽ‘ असा आवाज आला होता भसकन् मागे वळून बघतो तर शुभदापाठोपाठ त्या बाई देखील आमच्या मागे येऊन अगदी जवळ उभ्या होत्या. आमच्या दोन डोक्यांच्या मधून त्या आम्ही काय पाहतो आहोत ते बघत होत्या\nगेल्या काही मिनिटात मी तीनदा दचकलो होतो स्वतःचाच राग आला. मी मोठ्यानी “कोण आहे रे स्वतःचाच राग आला. मी मोठ्यानी “कोण आहे रे” असं म्हणत लांब व्हरांड्यात पाउल टाकलं. कोणीच नव्हतं. प्रत्येक खोलीत डोकावत पुढे चालू लागलो. “फार पुढे जाऊ नको रे.” शुभदाचा काळजीग्रस्त स्वर. मला बरं वाटलं. व्हरांड्याच्या शेवटपर्यंत गेलो. खाली वाकून बघितलं. सामसूम. सायन्स फिक्शन चित्रपटांत असल्यासारखा भास झाला. वर्दळीची जागा. आमची येवढी ऍक्शन आणि आरडाओरडा चालला आहे, आणि आमच्या तिघांशिवाय काहीच हालचाल असू नये” असं म्हणत लांब व्हरांड्यात पाउल टाकलं. कोणीच नव्हतं. प्रत्येक खोलीत डोकावत पुढे चालू लागलो. “फार पुढे जाऊ नको रे.” शुभदाचा काळजीग्रस्त स्वर. मला बरं वाटलं. व्हरांड्याच्या शेवटपर्यंत गेलो. खाली वाकून बघितलं. सामसूम. सायन्स फिक्शन चित्रपटांत असल्यासारखा भास झाला. वर्दळीची जागा. आमची येवढी ऍक्शन आणि आरडाओरडा चालला आहे, आणि आमच्या तिघांशिवाय काहीच हालचाल असू नये त्या बाईंच्या खोलीकडे पाहिलं. बाहेरून कडी लावलेली होती.\nपरत आमच्या खोलीकडे आलो. बाई आता पूर्णपणे सावरल्या होत्या. त्यांनी हकीकत सांगितली. ती अशी.\n“उकाडा अन् डासांमुळे मला अजिबात झोप येत नव्हती. हे मात्र डाराडूर मी हैराण झाले. खोलीबाहेर आले. थोडा वेळ व्हरांड्यात उभी राहिले. त्या बाजूला वारा अजिबात नव्हता. म्हटलं जरा चालावं. मग लक्षांत आलं की व्हरांडा शेवटच्या खोलीनंतर समुद्राकडे वळतोय. माझं लहानपण कोकणातल्या खेड्यात गेलेलं. समुद्र मला फार आवडतो. अंधार, पाऊस आणि विजांची मला भीती वाटत नाही. वळल्यावर दिसलं की अजून पुढे जाणं शक्य आहे. तिथून समुद्राचा वारा आणि सौंदर्याची मजा घ्यावी. आरामात चालत हा व्हरांडा पार करून मी वळले तो काय\nमाझ्याच वाटेत, दोन पांढरी भुतं अगदी चुपचाप माझीच वाट पाहात बसली होती \nमाझी किंचाळी मी थांबवूच शकले नाही. पटकन् वळायचा प्रयत्न केला पण जमीन घसरडी. पाय घसरला ती भुतांपाशीच पोचले. सार्‍या शरिरातलं त्राणच नाहिसं झालं. मटकन् खाली बसले. डोळे घट्ट मिटून घेतले. भुतं मानेतून माणसाच्या शरिरात प्रवेश करतात हे मला माहीत आहे. दोन्ही हातानी मान घट्ट धरली. भुतांचे पाय उलटे असतात. यांना तर पायच नव्हते \nमरणाची भीती नव्हती. पण माझ्या शरिराचा ताबा घेऊन ही भुताटकी आमच्या कुटुंबात शिर.......... नको नको असं होऊ देऊ नको देवा देवा पण मी अजिबात आवाज होऊ दिला नाही.\nअशी मी किती वेळ बसली होते मला माहित नाही. आता भुतं काय करत असतील तिथेच असतील का माझ्या मागच्या बाजूस आली असतील तिथेच असतील का माझ्या मागच्या बाजूस आली असतील पटकन् खेळ संपेल का यातना होतील पटकन् खेळ संपेल का यातना होतील टेन्शन असह्य झालं. हिम्मत करून मी डोळे उघडले आणि वीज चमकली. एक भूत माझ्याकडे वाकायला लागलं होतं. मी शेवटचा निकराचा प्रयत्न केला पळून जायचा. जेव्हां तुम्ही उठून माझे खांदे धरलेत तेव्हां तर माझी खात्रीच झाली की आता खेळ खलास टेन्शन असह्य झालं. हिम्मत करून मी डोळे उघडले आणि वीज चमकली. एक भूत माझ्याकडे वाकायला लागलं होतं. मी शेवटचा निकराचा प्रयत्न केला पळून जायचा. जेव्हां तुम्ही उठून माझे खांदे धरलेत तेव्हां तर माझी खात्रीच झाली की आता खेळ खलास पुढचं तुम्हाला माहीतच आहे.”\nत्यांच्या धीटपणाचं आम्हाला कौतुक वाटलं आणि आम्ही ते तोंड भरून केलं देखील. जरा कमी धीराची बाई असती तर हार्ट फेलच व्हायचं मला कल्पनाच करवेना. जर तेव्हां वीज चमकली नसती तर मी पाय खाली ठेवला असता तो बाईंवर मला कल्पनाच करवेना. जर तेव्हां वीज चमकली नसती तर मी पाय खाली ठेवला असता तो बाईंवर त्यांचं माहीत नाही पण माझं हृदय नक्कीच थांबलं असतं त्यांचं माहीत नाही पण माझं हृदय नक्कीच थांबलं असतं\nत्यां���ा त्यांच्या खोलीपर्यंत सोडायला आम्ही निघालो पण त्यांनी नाकारलं. निघताना म्हणाल्या, “एक विनंती आहे. हे जे झालं ते कुणाला सांगू नका.”\nमी म्हटलं, “ताई, हा इतका यूनीक, भन्नाट थरारक अनुभव. आम्ही हा कोणालाही सांगणार नाही हे कसं शक्य आहे\n“मग निदान माझं नाव सांगू नका.” त्या.\n“येस. दॅट वुइ कॅन प्रॉमिस.” मी\nदुसर्‍या दिवशी ब्रेकफास्टच्या वेळेला आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांच्या तोंडी आधल्या रात्रीच्या वादळाचाच विषय होता. मी अर्थातच आमचा अनुभव सांगितला. सगळ्यांना इतका रस की ब्रेकफास्ट संपल्याबरोबर सगळे आमच्या खोलीबाहेर पुन्हा जमले. एका काकांनी त्या बाईंचा रोल अदा करण्याची तयारी दाखवली. पुन्हा आम्ही पलंगपोस गुंडाळून बसलो आणि आणि रात्रीचं नाटक अभिनयासहित पेश केलं. जाम धमाल आली. पुढे दिवसभर हाच विषय\nआता त्या बाई कोण असतील याबद्दल तर्कवितर्क सुरू आम्हाला अर्थातच विचारलं पण आम्ही सांगणार नाही हे कळल्यावर मागे लागले नाहीत.\nएका जोडप्यानी मात्र माझी पाठ सोडली नाही. जेवण झाल्यावर मी रिसेप्शनमध्ये पेपर चाळत बसलो होतो. दोघेही माझ्या जवळ आले.\n“तुमचा आणि शुभदाताईंचा अनुभव टेरिफिक होता हं मात्र” इथून सुरूवात झाली. होता होता –\"चार दिवसांनी आपण विखुरणार, नंतर जरी वाटलं तरी भेट होणं कसं दुरापास्त आहे, आपल्या मध्ये इतक्या निर्भय बाई आहेत त्यांचं कौतुक आम्हा सार्यांनाच करायला कसं आवडेल, आपलं नाव कुणाला कळू नये असं जे त्या बाईंनी ठरवलं हा त्यांचा निर्णय कसा योग्य नाही\" - वगैरे मुद्दे मांडून माझं मन त्यांनी वळवलं.\nगुपित सांगताना आजूबाजूला कोणी नाही ना अशी आपण खात्री करून घेतो तशी मी घेतली. थोडा पुढे वाकलो. दोघेही माझ्या अगदी जवळ आले.\n“कॅन यू कीप अ सीक्रेट\n“शंकाच नाही.” श्रीमतींनी मराठीत दुजोरा दिला.\nमस्त रंगवलेला आहे अनुभव,\nमस्त रंगवलेला आहे अनुभव, शेवटपर्यन्त धडधडलं....\nअहो मि पण तीनदा दचकले खरच खुप भयानक वाटली..\nसोल्लिड लिहिलयं, जाम टरकलो मी\nसोल्लिड लिहिलयं, जाम टरकलो मी वाचताना.:D\nजबरी मस्त रंगवून लिहिलाय\nमस्त रंगवून लिहिलाय अनुभव.\nएकदम थरारक अनुभव. लेखनशैली ही\nएकदम थरारक अनुभव. लेखनशैली ही झक्कास, सारा प्रसन्ग डोळ्यापुढे उभा राहिला.\nभन्नाट.. सगळं प्रत्यक्ष अनुभवतोय असे वाटले, वाचताना.\nमस्त अनुभव.. कथन.. शैली..\nभीतीनं गौळन उडाली. भयानक.\nभीतीनं गौळन उ��ाली. भयानक.\nभीतीनं गौळन उडाली. >>\nभीतीनं गौळन उडाली. >>\nजबरदस्त आहे खरच दचकलो.\nकिस्सा भयंकर आवडला. विशेषतः\n<< “कॅन यू कीप अ सीक्रेट\n“शंकाच नाही.” श्रीमतींनी मराठीत दुजोरा दिला.\nही वाक्ये तर अगदी कमाल आहेत.\nमस्त लिहिलंय. मजा आली\nमस्त लिहिलंय. मजा आली वाचायला.\nजबरदस्त आधी लै लै घाबरलो मग\nआधी लै लै घाबरलो मग हास्यधमाका.\nमस्त मला वाटलं काहीतरी भूताच\nमला वाटलं काहीतरी भूताच इतिहास वगैरे असेल पुढे.\nतसं नसल्याने बरं वाटलं.\nखरेच घाबरलो.....तेही दोन तीन वेळा\nमस्तं लिहिलय. मज्जा आली\nमस्तं लिहिलय. मज्जा आली वाचताना\nभन्नाट लिहिलय. शेवटच वाक्य\nभन्नाट लिहिलय. शेवटच वाक्य मस्त.\n:हहगलो: काय हो हे\nकाय हो हे ....\nआमच्यातला कोणीही एकदा सांगून ऐकणार्‍यातला नसल्यामुळे खोलीच्या आत जाऊन झोपावं हा विचार मनाला शिवला देखील नाही.>>>\nमिट्ट काळोखांत पावसाच्या मार्‍यात अनोळखी कुलुप तितक्याच अनोळखी किल्लीनी उघडण्याच्या धडपडीचा आनंद घेतल्याशिवाय समजायचा नाही.>>>\nमच्छरने कहा इन्सान से, ना मारो हमे जान से\nजंग छिड जाएगी, दुश्मनी बढ जाएगी,\nअगर तुममें जुनून है, तो हमारी रगोंमें तुम्हारा ही खून है \nअश्या वेळेला फालतू चिडचिड न करता आपला जोडीदार हि आपल्यासारखा परिस्थितीचा आनंद घेत असेल तर काय मजा येते . एकाहून एक पंचेस आहेत लेखात. आवड्या मेरे कु\nशेवटची चार वाक्य खतरनाक\nशेवटची चार वाक्य खतरनाक\nसॉल्लिड मस्त रंगवून लिहिलय.\nसॉल्लिड मस्त रंगवून लिहिलय.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nलिंगाणा प्रदक्षिणा – निसणीची नाळ आणि सिंगापूर नाळ (उत्तरार्ध) Discoverसह्याद्री\nकोकणात बॅचलर पार्टी अजिंक्यराव पाटील\nव्हर्टिगो आणि विमानप्रवास वत्सला\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2017/05/", "date_download": "2021-09-26T22:27:34Z", "digest": "sha1:HEP4ZQGCLJQQRIX73YTSRYMF5ZSFUJY3", "length": 24290, "nlines": 548, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: मे 2017", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nमंगळवार, ३० मे, २०१७\nयेथे मे ३०, २०१७ कोणत्याही टिप्पण्���या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nसोमवार, २९ मे, २०१७\nतो तुझा स्पर्श होण्यास\nकिती लोटली युगे मी\nमी आकाश झालो आहे\nयेथे मे २९, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अष्टाक्षरी, प्रेमकविता, भक्तीगीत\nशनिवार, २७ मे, २०१७\nते तिचे चिरकालीन यौवन\nतिच्या मुद्रा तिचे हावभाव\nआणि त्यातून साकारणार गाणं\nसारे भरून उरले होते मंचावर\nमधली सारी सारी वर्ष जणू\nभास होता घडणारा पडद्यावर\nएकटक नजरेने नृत्य पाहत\nत्या दृश्यात पूर्णतः हरवलेला\nत्या क्षणी तिचे अस्तित्व\nजणू तोच झाला होता\nगंभीर अथांग दिसत होता\nपण तरीही पुनवेच्या सागरागत\nपुन्हा भरून आला होता\nयेथे मे २७, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २६ मे, २०१७\nयेथे मे २६, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nबुधवार, २४ मे, २०१७\nते तुझे असणेच इथे बस पुरे आहे मजला\nउगा चांदण्यात बसणे बस पुरे आहे मजला\nथकुनिया सांजवेळी येता कधी तव वाटेला\nते तुझे हलकेच स्मित बस पुरे आहे मजला\nतुला नको ताजमहाल अन मज रासलीला\nगंध क्षण दरवळला बस पुरे आहे मजला\nबोलतो न जरी काही तरी तू जाणते मजला\nते तुझे कळणे सहज बस पुरे आहे मजला\nसुख दु:खे तुझी माझी भिडली नाहीत आभाळा\nतरीही त्यात तू सोबतीस बस पुरे आहे मजला\nसात जन्म असो नसो कुणी पाहीला काळ फेरा\nजन्म हा भरून पावला बस पुरे आहे मजला\nभेटलो नकळे कसा मी कसा जाणे सांभाळला\nसदा तुझा ऋणी राहणे बस पुरे आहे मजला\nयेथे मे २४, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २३ मे, २०१७\nयेथे मे २३, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nरविवार, २१ मे, २०१७\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे मे २१, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गुरुदेव दत्त, दत्तात्रेय, भक्तीगीत\nबुधवार, १७ मे, २०१७\nयेथे मे १७, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nशब्दाने शब्द वाढतो तेव्हा\nशब्द वाढतो तेव्हा ******* शब्दाने शब्द वाढतो तेव्हा मनात जाळ पेटतो तेव्हा दत्त माझ्या मनात हसतो थोडे टोचून मजला म्हणतो असा...\nप्रार्थना ****** कुठल्यातरी विराण देवळात आड बाजूच्या परिसरातील कोणी एक पुजारी दिवा लावून जातो रोजचे एक कर्तव्य पार पाडून जा...\nशब्दाने शब्द वाढतो तेव्हा\nशब्द वाढतो तेव्हा ******* शब्दाने शब्द वाढतो तेव्हा मनात जाळ पेटतो तेव्हा दत्त माझ्या मनात हसतो थोडे टोचून मजला म्हणतो असा...\nइथे कशाला आला रे ***************** इथे कशाला आला रे कुणी विचारी मजला रे कसा सांगू मी त्याला रे कसा सांगू मी त्याला रे की जन्म वाया गेला रे की जन्म वाया गेला रे \nतुझा निरोप ******** तुझा निरोप आकाश फुटून अंधाराचा लोट यावा तसा होता त्यात यतकिंचितही आवाज नव्हता त्या अंधाराने गिळून टा...\nभक्ती दे ****** आंधळी देई रे डोळस देई वा भक्ती दे रे देवा मजलागी॥ म्हणोत कोणी ते बुरसट मला वायाला गेला पाठीमागे ॥ हसु दे ...\nसजविला देव ********** सजवला देव बुडवला देव केली उठाठेव धन बळे॥ ओरड आरत्या वाजवल्या झांजा केला गाजावाजा मंडपाचा ॥ भाकड भावा...\nविचार ****** एकेक विचार केळीचे पदर एक एकावर बसलेले एका आड एक किती धडपड शेवटी उघड काही नाही गोडस तिखट लपले प्रकट सुंदर ...\nखेळ ****:: माझेपण माझ्या दृष्टित येईना कळतोय वारा हातात गावेना मागचे आठवे मन गुंतलेले सुटते गाठोडे गच्च भरलेले काय काय करू...\nअस्तित्व आणि मी ************** माझ्या असण्याचे आणि अस्तित्वाचे किती अर्थ निघती युगोनुयुगे तरीही नाही कळत चार्वाक सांख्य द्वै...\nनाही ***** भोगात तू नाही त्यागातही नाही पांघरून \"नाही\" लपशी तू ॥ जे जे दावू जाय तयाला नकार देऊन अपार सर्व ठाई ॥ भ...\nहे झाड बहरून आलय\n||भगवान बुद्ध वंदना ||\nपुन्हा जडे जीव जगावर\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://khedut.org/gangu-bai-kathivadi/", "date_download": "2021-09-26T22:18:41Z", "digest": "sha1:JY4JYWZWRJF4RWTSLC46Y5K2MU7U4D3K", "length": 13638, "nlines": 95, "source_domain": "khedut.org", "title": "गंगूबाई काठीयावाडी’ या चित्रपटांसाठी आलियाच्या आधी या अभिनेत्रींना केले होते कास्ट…परंतु सलमान खानमुळे.. - मराठी -Unity", "raw_content": "\nगंगूबाई काठीयावाडी’ या चित्रपटांसाठी आलियाच्या आधी या अभिनेत्रींना केले होते कास्ट…परंतु सलमान खानमुळे..\nगंगूबाई काठीयावाडी’ या चित्रपटांसाठी आलियाच्या आधी या अभिनेत्रींना केले होते कास्ट…परंतु सलमान खानमुळे..\nसंजय लीला भन्साळी यांचा ‘गंगूबाई काठीयावाडी’चा’ हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने काल या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे.\nतो पाहिल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्टवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार आलियाच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. ‘गंगूबाई काठीयावाडी’ चा टीझर पाहून अक्षय कुमार, रणवीर सिंह पासून शाहिद कपूरपर्यंत अनेक मोठंमोठ्या कलाकारांनी आलियाचं कौतुक केलंय.\nपण आपणास सांगू इच्छितो कि या चित्रपटातील गंगूबाईच्या व्यक्तिरेखेसाठी आलिया भट्ट ही पहिली पसंती नव्हती. तर आलियापूर्वी या चित्रपटाची ऑफर दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा आणि राणी मुखर्जी यांना देण्यात आली आहे होती.\nपण सुरवातीला संजय लीला भन्साळी यांनी राणी मुखर्जी समवेत हा चित्रपट बनवायचे ठरवले होते. पण या दोघांमध्ये वैचारिक मतभेद होते आणि त्यामुळे राणीने हा चित्रपट करण्यास सहमती दर्शविली नाही.\nतसेच याआधी दीपिका पादुकोण होती पहिली पसंद पण त्यावेळी दीपिकाने विशाल भारद्वाजच्या सपना दीदी या चित्रपटाला होकार दिला हता. सपना दीदीमध्ये दीपिका पादुकोण ही एका गुंडाची भूमिका साकारणार होती आणि त्यामुळे भन्साळी यांनी गंगूबाईं या चित्रपटांसाठी तिला विचारले नाही.\nतसेच राम लीलामध्ये आयटम साँग केल्यावर प्रियंका चोप्रा संजय लीला भन्साळी याच्या डोक्यात बसली होती. पण त्यावेळी प्रियंकाला वेळ नव्हता कारण ती दुसऱ्या चित्रपटांच्या शुटींगमध्ये व्यस्त होती. तर इकडे संजय यांनी सलमान खान आणि आलिया भट्ट यांच्यासह इंशाल्लाहला हा चित्रपट करण्याची घोषणा केली.\nपण नेहमीप्रमाणे सलमान खान आणि भन्साळी यांच्यात चित्रपटाबाबत मतभेद वाढले आणि सलमान खानने तो चित्रपट सोडला. पण सलमान खानचा इंशाल्लाहला हा चित्रपट करण्यासाठी आलियाने तिच्या सर्व तारखा भन्साळी याना दिल्या होत्या आणि आमिर खानच्या लालसिंग चड्ढा या चित्रपटाला सुद्धा तिने नकार दिला होता.\nअशा परिस्थितीत जेव्हा इंशाल्लाह थांबला तेव्हा आलिया खूप दुखी झाली आणि तिने ही वस्तुस्थिती भन्साळी यांच्यासम���र व्यक्त केली. त्याचबरोबर आलियाने भन्साळीना सांगितले की तिला तुमच्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची किती इच्छा आहे.\nदुसरीकडे, भन्साळी याना आलियाला सुद्धा जाऊ द्यायचे नव्हते. कारण आलियामध्ये असलेले टॅलेन्ट त्यांनी तिच्या वयाच्या अकराव्या वर्षीच पहिले होते. बालिका वधू नावाच्या चित्रपटामध्ये भन्साळी यांनी आलियाचा करिष्मा पहिला होता.\nअखेर भन्साळी यांनी आलियासोबत गंगुबाई काठियावाडी या चित्रपटांची घोषणा केली. या चित्रपटात प्रथमच आलिया भट्ट एक आभासी भूमिका साकारताना दिसणार आहे. पण यापूर्वी बॉलिवूडमध्ये बर्‍याच अभिनेत्रींनी अशा पात्रांसाठी आपली छाप पाडली आहे. याआधी करीना कपुर, राणी मुखर्जी, वहीदा रहमान, विद्या बालन, सुष्मिता सेन या अभिनेत्रींनी वैश्या स्त्रीची भूमिका साकारली आह\nअसे मानले जाते की गंगूबाई गुजरातच्या काठियावाडची रहिवासी होती, म्हणून तिला गंगूबाई काठियावाडी असे संबोधले जात असे. पण तिचे खरे नाव गंगा हरजीवनदास काठियावाडी होते. वयाच्या 16 व्या वर्षी गंगूबाई आपल्याच वडिलांच्या अकाउंटेंटच्या प्रेमात पडली आणि त्या मुलाशी लग्न करून ती मुंबईत पळून आली.\nगंगूबाईंला नेहमीच अभिनेत्री व्हायचं होतं आणि ती आशा पारेख आणि हेमा मालिनी यासारख्या अभिनेत्रींची मोठी चाहती होती. मात्र, तिचा नवरा फसवणूक करणारा ठरला आणि त्याने गंगूबाईला मुंबईतील कामठीपुरा येथील रेड लाईट भागात 500 रुपयांत विकले.\nहुसैन जैदी यांनी ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ पुस्तकात कुख्यात गुंड करीम लालाचाही उल्लेख केला आहे. पुस्तकानुसार, करीम लालाच्या गँगमधील एकाने गंगूबाईवर बलात्कार केला होता. यानंतर न्याय मागण्यासाठी गंगूबाई करीमला भेटली आणि त्याला राखी बांधून भाऊ केलं. आता करीम लालाची बहीण झाली म्हटल्यावर आपणंच तिचं कामाठीपुरामध्ये वजन वाढलं. असं म्हटलं जातं की, गंगूबाई कोणत्याही मुलीला तिच्या इच्छेविरूद्ध कोठ्यावर काम करायला घ्यायची नाही.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक ��ायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\nआरोग्याबरोबरच सौंदर्य देखील आपल्या स्वयंपाकघरातील या छोट्या छोट्या गोष्टी देखील वाढवते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/222051", "date_download": "2021-09-26T23:25:50Z", "digest": "sha1:2Z33OKPMAS62SS5ZJ5BGBOP32TWO7UGU", "length": 2114, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १३३९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १३३९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:३८, ११ एप्रिल २००८ ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n१२:१२, ६ फेब्रुवारी २००८ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\n१३:३८, ११ एप्रिल २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nछो (सांगकाम्या वाढविले: fy:1339)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.chinimandi.com/2019-2020-recommended-to-keep-frp-unchanged-by-the-agricultural-costs-and-prices-commission/", "date_download": "2021-09-26T22:35:11Z", "digest": "sha1:PWGMOALSF632HMJH26SGHWW47EEEXIR5", "length": 12292, "nlines": 228, "source_domain": "www.chinimandi.com", "title": "पंचांनी सुचवल्याप्रमाणे २०१९-२० मध्ये ऊसाचा १०० किलोचा दर २७५ वर स्थिर - ChiniMandi", "raw_content": "\nHome Marathi Indian Sugar News in Marathi पंचांनी सुचवल्याप्रमाणे २०१९-२० मध्ये ऊसाचा १०० किलोचा दर २७५ वर स्थिर\nपंचांनी सुचवल्याप्रमाणे २०१९-२० मध्ये ऊसाचा १०० किलोचा दर २७५ वर स्थिर\nहि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.\nसरकारच्या कृषी विभागाने सांगितल्याप्रमाणे २०१९-२० ( सप्टें- ऑक्टो ) च्या हंगामात ऊसाचा दर १०० किलोमागे २७५ रु: असा किफायतशीर दर देण्यात आला आहे. यामुळे साखरेच्या विक्री मूल्य आणि निर्मिती मूल्य यांच्या मध्ये गोंधळ होणार नाही, अशी माहिती सरकारी खात्याकडून देण्यात आली आहे.\n२०१८-१९ च्या हंगामात सरकारने प्रती १०० किलोमागे २० रुपयांची वाढ केली होती. चांगला आणि फायदेशीर ऊस दर मिळाल्यामुळे साखर कारखान्यांकडुन शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळेल. तथापि, राज्य सरकार यापेक्षाही चांगला भाव देण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे.\nसाखरेचे निर्मिती मूल्य, साखरेची मागणी, पुरवठा, साखरेचे आंतरराष्ट्रीय मूल्य, आंतर पिकातील मूल्यांची समानता याचा विचार करुनच ऊसाला हा भाव देण्यात आला आहे. हाच दर पुढच्या हंगामापर्यंत असाच राहिल असे पंचांनी सांगितले आहे. कारण ऊस लागवडीचा दरही स्थिर राहण्याची शक्यता आहे तसेच घरगुती वापराच्या साखरेचा पुरवठा वाढला आहे, आणि किंमत कमी झाली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.\nसाखर कारखानदारांच्या म्हणण्यानुसार साखरेचे निर्मितीमूल्य एका किलोमागे ३५ ते ३६ रु आहे. पण कारखानदारांना एका किलोला ३१ रु. प्रमाणे दर द्यावा लागतो, यामुळे कारखानदारांचे एका किलोमागे ४ ते ५ रुपयांचे नुकसान होत आहे.\nजानेवारी मध्ये झालेल्या निती आयोगाच्या अहवालावर मत व्यक्त करताना भारतीय मिल असोसिएशनने म्हटले आहे की, गेल्या नऊ वर्षात ऊसाला दुप्पट भाव दिलेला आहे. त्या तुलनेत साखरेचे दरही ११ टक्कयांपर्यंत वाढले आहेत. त्यामुळे सरकारच्या मदतीशिवाय कारखानदारांना शेतकऱ्यांना पुरेसा ऊसदर द्यावा लागतो.\nउसापासून शेतकऱ्यांना मिळणारा दर हा निश्चितच तांदूळ आणि गव्हाच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे. या हंगामाच्या अखेरपर्यंत ऊस उत्पादनात रेकॉर्ड करण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे. पुढच्या हंगामातील ऊस दर अन्न व औषध मंत्रालयाने अजून निश्चित केला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.ऊस दराबाबत निश्चित निर्णय झाल्यास साखर कारखानदारांना दिलासा मिळणार आहे.\nउत्तर प्रदेश सरकार ने बढ़ाया गन्ना मूल्य\nउत्तर प्रदेश सरकार ने बढ़ाया गन्ना मूल्य\nउत्तर प्रदेश सरकार ने गन्ना किसानों को एक बड़ी खुशखबरी दी है उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री आदित्यनाथ ने रविवार को गन्ना मूल्य (SAP) में...\nगोदावरी बायोरिफाइनरीज ने Sebi के पास IPO दस्तावेज जमा कराए\nहालही में देश में कई कंपनियों ने आईपीओ (Initial public offering) में रूचि दिखाई है अब इस कड़ी में गोदावरी ��ायोरिफाइनरीज (Godavari Biorefineries) का...\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 25/09/2021\nडोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3300 ते 3430 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3370 ते 3600 रुपये प्रति क्विंटल राहिला. कर्नाटक:...\n‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 25/09/2021\nदेश भर के बाजार में मध्यम मांग देखी गई. सितंबर 2021 के महीने में घरेलू बिक्री के लिए 2.5 एलएमटी के अतिरिक्त कोटा की...\nउत्तर प्रदेश सरकार ने बढ़ाया गन्ना मूल्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3.html", "date_download": "2021-09-26T22:32:53Z", "digest": "sha1:GAHTRPKWX2AOQDAO7MBCYSTW4KUWMZWS", "length": 7808, "nlines": 169, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "सेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीतून चहा-भजी खाऊन निघून जातात”- चव्हाण | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र सेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीतून चहा-भजी खाऊन निघून जातात”- चव्हाण\nसेनेचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीतून चहा-भजी खाऊन निघून जातात”- चव्हाण\nजालना : शिवसेनेचे मंत्री चहा, भजी, समोसे खाऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीतून निघून जातात, असा टोला राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेला हाणला आहे. त्याचबरोबर, काँग्रेसच देशात मुख्य विरोधी पक्ष आहे, असेही ते म्हणाले.\nपृथ्वीराज चव्हाणा आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी जालना शहरात व्यापाऱ्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं.\nमहाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घ्यायला हरकत नाही. मात्र निवडणुकीत लोकांची विश्वासार्हता जपणं ही सरकारची जबाबदारी असल्याच त्यांनी सांगितलं.\nसरकारला कोळशाची उपलब्धता सांभाळता न आल्याने राज्यभरात सध्या लोडशेडिंग मोठ्या प्रमाणात होत असल्याची टीका देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.\nPrevious articleसैफ अली खान किती कोटींच्या संपत्तीचा मालक आहे वाचून तुम्हीही व्हाल अवाक\nNext articleठाणे, नवी मुंबई, पुण्यातील भारनियमन मागे\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा ट���ला\nकहर: दिवसभरात ३१ हजार ६४३ कोरोनाबाधित वाढले, १०२ रूग्णांचा मृत्यू\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/mp-nana-patole-will-create-objection-to-bjps-angry-leaders.html", "date_download": "2021-09-26T22:36:11Z", "digest": "sha1:GAYWX43J2KYTED3HFKAOLWQAHN7QH2UT", "length": 8991, "nlines": 175, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "खासदार नाना पटोले भाजपमधील नाराज नेत्यांची मोट बांधणार | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome विदर्भ नागपूर खासदार नाना पटोले भाजपमधील नाराज नेत्यांची मोट बांधणार\nखासदार नाना पटोले भाजपमधील नाराज नेत्यांची मोट बांधणार\nनागपूर : भाजप खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा भाजपविरोधातच दंड थोपटले आहेत. येत्या १५ तारखेला भाजपमधल्या सर्व नाराज नेत्यांची मोट बांधून पुण्यात संमेलन घेणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी एका वृत्तवाहीनीला दिली आहे.\nनाना पटोले उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. शिवाय ते काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेणार आहेत. १० दिवसांपूर्वी नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त करणारं पत्र मोदींना लिहिलं होतं. पण त्यानंतरही कोणताही प्रतिसाद न आल्याने आपण हे पाऊल उचलत असल्याचं पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.\nयापूर्वीही नाना पटोलेंचा भाजपला घरचा आहेर\nनाना पटोले यांनी शेतकरी कर्जमाफीवरुन सरकारवर हल्लाबोल केला होता. राज्य सरकारने सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीसंदर्भात ठोस पावलं उचलावी अन्यथा आपण इतिहासाची पुनरावृत्ती करु शकतो, असं म्हणत नाना पटोले यांनी अप्रत्यक्षपणे राजीनाम्याचे संकेत दिले. पटोले यांनी २००९ मध्ये काँग्रेसमध्ये असताना कर्जमाफीच्या मुद्द्यावर स्वपक्षीयांवर हल्लाबोल करत आमदारकीचा राजीनामा दिला होता.\nनोटाबंदी आणि जीएसटीवरुन भाजप खासदार नाना पटोले यांनी त्यांच्याच पक्षाला पुन्हा एकदा फैलावर घेतलं. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापाऱ्याचं कंबरडं मोडलं आहे. तर शेतकरीही अडचणीत आहेत. त्यामुळे व्यापारी, शेतकरी आणि बेरोजगारांसाठी वेगळी चळवळ उभी करण्���ाचं नाना पटोले यांनी दसऱ्याच्या दिवशी बोलताना जाहीर केलं होतं.\nPrevious articleसरकारविरोधात काँग्रेसचे जनआक्रोश आंदोलन-अशोक चव्हाण\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकहर: दिवसभरात ३१ हजार ६४३ कोरोनाबाधित वाढले, १०२ रूग्णांचा मृत्यू\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A4%A8/", "date_download": "2021-09-26T21:46:41Z", "digest": "sha1:FEJNJHHBMFY7JGY6T3HIJGEWKJ5CFVS4", "length": 3817, "nlines": 102, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "पर्यटन | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 20, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/taliban-new-govt-in-afghanistan-latest-news-and-updates-talibani-leaders-hibatullah-akhundzada-abdul-ghani-baradar-128899892.html", "date_download": "2021-09-26T22:58:55Z", "digest": "sha1:L54NPIDYJ47YRCQKUINNNPJQXXSEOZKF", "length": 6217, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Taliban New Govt In Afghanistan Latest News And Updates | Talibani Leaders; Hibatullah Akhundzada Abdul Ghani Baradar | मुल्ला अखुंद पंतप्रधान आणि अमेरिकेचा मोस्ट वॉन्टेड हक्कानीला बनवले गृहमंत्री; मुल्ला बरादर उपपंतप्रधान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतालिबान सरकार 2.0:मुल्ला अखुंद पंतप्रधान आणि अमेरिकेचा मोस्ट वॉन्टेड हक्कानीला बनवले गृहमंत्री; मुल्ला बरादर उपपंतप्रधान\nकाबूल ताब्यात घेतल्यानंतर 22 दिवसांनी मंगळवारी तालिबानने त्यांच्या सरकारची घोषणा केली. मुख्य प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुल्ला मोहम्मद हसन अखुंद यांना पंतप्रधान केले आहे. त्यांच्यासोबत दोन उपपंतप्रधान असतील. तालिबान प्रमुख शेख हिबदुल्ला अखुंदजादा अमीर-उल-अफगाणिस्तान म्हणून ओळखले जाणारे सर्वोच्च नेते असतील.\nसरकारचे नाव अफगाणिस्तानचे इस्लामिक अमिरात असेल. हे तालिबानचे अंतरिम सरकार आहे. तालिबानचे म्हणणे आहे की सर्वसमावेशक सरकार स्थापन करण्यासाठी चर्चा सुरू आहे. कारी फसिहुद्दीन यांना संरक्षण मंत्रालयात लष्करप्रमुख बनवण्यात आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखालीच तालिबानने पंजशीरची लढाई लढली आणि जिंकली. फसिहुद्दीन हा ताजिक वंशाचा एक प्रमुख तालिबान कमांडर आहे.\nअलीकडेच भारत आणि तालिबान यांच्यात पहिली औपचारिक चर्चा कतारची राजधानी दोहा येथे झाली. दोहामधील भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी तालिबानच्या राजकीय शाखेचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास स्टेनकझाई यांची भेट घेतली. त्याच स्टानेकझाईला तालिबानने उपपरराष्ट्रमंत्री बनवले आहे. अब्बास यांचे भारताशी जुने संबंध आहेत. त्यांनी डेहराडूनच्या मिलिटरी अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. तो काही काळ अफगाण सैन्यात होता आणि नंतर तालिबानमध्ये सामील झाला.\n33 सदस्यीय मंत्रिमंडळात तालिबान कमांडर किंवा धार्मिक नेत्यांचा दुसरा चेहरा नाही. कोणत्या महिलेला मंत्री केले गेले नाही सरकार स्थापनेसाठी वाटाघाटी करणारे माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनाही बाजूला करण्यात आले आहे. अमेरिकेला आव्हान देणाऱ्या सिराजुद्दीन हक्कानीला गृह मंत्रालय देण्यात आले आहे. तो अमेरिकेच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवादी यादीत आहे.\nतालिबानी राजवट:अफगाणिस्तानात तालिबानच्या नव्या सरकारची घोषणा, मुल्ला हसन अखूंद पंतप्रधान; 33 मंत्र्यांच्या टीममध्ये एकही महिला नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/bhilwara", "date_download": "2021-09-26T21:15:53Z", "digest": "sha1:IDWB2CZZ2UATCCZ7VLXE7PR7LAG4CGV7", "length": 2671, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Bhilwara Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nकोरोनाशी लढ्याचा भिलवाडा पॅटर्न\n२२ लाख लोकसंख्या असलेल्या भिलवाडामध्ये कोरोनाच्या ३८०० चाचण्या केल्या गेल्या आणि २८ प्रकरणे नोंदवण्यात आली. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आणि १७ जण बरे ...\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदे���, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE", "date_download": "2021-09-26T22:06:04Z", "digest": "sha1:SKITTW2HUNMJWA5YU3K4HBGY2VQNTAWK", "length": 4239, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:२०१० राष्ट्रकुल खेळामधील स्पर्धा - विकिपीडिया", "raw_content": "साचा:२०१० राष्ट्रकुल खेळामधील स्पर्धा\n२०१० राष्ट्रकुल खेळामधील स्पर्धा, (दिल्ली)\nजलक्रीडा - तिरंदाजी‎‎ - ऍथलेटिक्स - बॅडमिंटन\nमुष्टियुद्ध - सायकलिंग - जिम्नॅस्टिक्स - हॉकी - लॉन बोलिंग - नेटबॉल - रग्बी सेव्हन्स |\nनेमबाजी - स्क्वॉश - टेबल टेनिस - टेनिस - वेटलिफ्टिंग - कुस्ती\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑक्टोबर २०१८ रोजी १०:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thevoiceofmumbai.com/2018/09/14/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2021-09-26T22:00:13Z", "digest": "sha1:MV3OWODPWANRYZWNWKHEZWEPQDT2XXTI", "length": 8938, "nlines": 170, "source_domain": "thevoiceofmumbai.com", "title": "लोकसभा-विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी एकत्र येणार – The Voice of Mumbai", "raw_content": "\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी एकत्र येणार\nमुंबई | आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत महाआघाडी करण्याचा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीत घेण्यात आलाय. जागा वाटपाची बोलणी महाआघाडी केल्यानंतर सुरू ���रणार असल्याचंही बैठकीत ठरलंय. समविचारी पक्षांशी बोलणी करून त्यांना महाआघाडीत समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. आगामी निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. याबैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह काही प्रमुख नेते उपस्थित होते.\nआगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडीसाठी बैठक झाली. मात्र, जागा वाटपावरुन तिढा असल्याने या बैठकीला निर्णय होऊ शकला नाही. दमरम्यान, भाजपला शह देण्यासाठी दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडी करण्यासाठी एकमत दिसून आले. महाआघाडी करण्यावर भर देण्यात आलाय.या बैठकीत काय निर्णय होतो, याची उत्सुकता होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपावर चर्चा ही महाआघाडी नंतर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जागा वाटपाबाबत निर्णय तुर्तास पुढे ढकलण्यात आलाय.\nमोदी -बिडेन यांच्यातील बैठक एक तासाऐवजी दीड तास चालली \nपंतप्रधान मोदी वॉशिंग्टनहून न्यूयॉर्कला रवाना,आज UNGA मध्ये कोरोना, दहशतवाद यावर चर्चा \nपंतप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांची भेट घेतली, भारत भेटीचे दिले आमंत्रण \nअफगाणिस्तानमध्ये महिला दररोज या अडचणींसह करतात संघर्ष \nजीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यापासून सरकार का जात आहे दूर \nअफगाणिस्तानची आर्थिक स्थिती चिंताजनक \nमोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम\nबंजारा छोरी घेणार उडान\nटीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात\nदहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट\n‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान\nशरद पवार साधणार तरुणांशी संवाद\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nहिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://blogspacer.com/", "date_download": "2021-09-26T22:17:04Z", "digest": "sha1:Q5DBN62YKLD4JREV2DAF4VPZN6ASQ6LF", "length": 12264, "nlines": 62, "source_domain": "blogspacer.com", "title": "मराठी ब्लॉग - सगळी माहिती मराठी भाषेमध्ये", "raw_content": "\nCovid च्या काळात लोक हे वर्क फ्रॉम करत आहेत. त्यामुळे त्यांचा गॅजेट्स चा पण वापर जास्त झाला आहे वर्क फ्रॉम साठी महत्वाची घोश्ट म्हणजे लॅपटॉप वर च काम असते तसेच तसेच आता शिक्षणही सध्याच्या परिस्थितीत ऑनलाईन क्लासेस होत आहेत . त्यामुळे नवीन लॅपटॉपची गरज भासत आहे आणि त्याची मागणी सुद्धा वाढलेली आहे . जर तुमचे … Read more\nXiaomi smart sunglasses l Xiaomi चा नवीन स्मार्ट ग्लास लॉन्च होणार आहे\n० Xiaomi smart Sunglass चे वजन 51 ग्राम आहे ० Xiaomi smart Sunglass व्हाइस कमांड वर चालणार रिलायन्सने अनाउन्समेंट केली होती की जिओ स्मार्ट ग्लासेस लॉन्च होणार आहे. तसेच आता xiaomi ने सुद्धा अनाउंसमेंट केलेले आहे की आता xiaomi चा सुद्धा एक स्मार्ट ग्लासेस लॉन्च होणार आहे . ज्याचे ट्रिजेर लाँच केले आहे xiaomi च्या … Read more\nचहा चपाती खाताय परिणाम जाणून घ्या | Tea with chapati is good or bad\nनमस्कार मित्रानो आज चा ब्लॉग लिहिण्याचा उद्धेश हा आहे कि मराठी culture मधील फूड किंवा भारतीय फूड बदल अनेक जणांचे मिस कॉन्सपशन्स असतात त्यातील च एक चहा सोबत चपाती खाणे योग्य का अयोग्य हे तुम्हाला ह्या लेख मधून कळून जाईल . हा लेख लिहण्याची कल्पना : मित्रानो हा लेख लिहण्याची कल्पना आली ती चहा … Read more\nRedmi new launch redmi G laptop ll रेडमी चा नवीन गेमिंग लॅपटॉप करत आहे लॉन्च\nहायलाइट्स Red Mi G Laptop Redmi G हा Redmi कडून परवडणारा गेमिंग लॅपटॉप आहे. शाओमीचा सब-ब्रँड रेडमी 22 सप्टेंबर रोजी रेडमी जी 2021 ला लॉन्च करणार आहे लॅपटॉप नवीनतम इंटेल चिपसेटसह सुसज्ज असेल. रेडमी कंपनी कडून समजण्यात आले आहे की रेडमी कंपनी आता एक बजेट गेमिंग लॅपटॉप काढणार आहे. जो आपल्याला 2022 या वर्षी बघायला … Read more\nShare market Demat account information ll शेअर मार्केट मध्ये श��अर घेण्या साठी डिमॅट अकाउंट ची काय गरज असते\nआताच्या काळात शेअर मार्केट हे खूप सार्‍या लोकांना कळाले आहे आणि खूप साऱ्या लोकांच्या मनात विचार येतो की आपण पण शेअर घेऊन ट्रेडिंग करून आपण सुद्धा पैसे कमवू शकतो या गोष्टी खूप सारे लोक विचार करत असतात पण तुम्हाला माहिती आहे का शेर घेण्यासाठी तुम्हाला एक डिमॅट अकाउंट काढणे गरजेचे असते. आज आपण पाहून घेणार … Read more\nApple नवीन iphone 13 च्या नवीन फोनची चर्चा जगभरात होत आहे. Apple आपल्या iPhoneचा 13 सीरीज लाँच करणार आहे. फोनची रचना कशी असेल, बॅटरी किती मोठी असेल, कॅमेरा किती जबरदस्त असेल. या बाबत माहिती घेऊत वैशिष्ट्ये 5.4 आणि 6.1-इंच आकार असेल कॅमेरा सुधारणा नवीन कलर A15 चिप 5G प्री-ऑर्डर 17 सप्टेंबर आयफोन 13 मोबाईल … Read more\nविकिपीडिया वर स्वतःचे पेज कसे तयार करायचे\nविकिपीडिया वर स्वतःचे पेज कसे तयार करायचे | Create a Wikipedia page in Marathi Wikipedia page, आपणाला विकिपीडिया काय आहे माहीतच आहे. यावर जगातील सगळ्या गोष्टीबद्दल माहिती दिलेली असते. जर तुम्हाला पण तुमची माहिती विकिपीडिया वर टाकायची असल्यास तुम्ही पण यावर पेज तयार करू शकता. तुम्ही स्वतःची माहिती यावर टाकू शकता. विकिपीडिया वर पेज बनवण्यासाठी … Read more\nVivo flying camera phone ll Vivo च्या फोन मध्ये मिळणार ड्रोन कॅमेरा पहिला\nतुम्ही कधी कल्पना केली होती का फोन मध्येच ड्रोन कॅमेरा असेल तर अशाच एका केल्पनेला विवो कंपनी समोर जात आहे vivo कंपनी आता ड्रोने कॅमेरा फोन ची निर्मिती करणार आहे आता च्या सिस्तीला पाहता मोबाईल कंन्यांनी चे लक्ष हे कॅमेरा कडे आहे तसेच लोकांची डिमांड सुधा कॅमेरा फोन कढेच आहे हे लक्षात घेता काही कंपन्या … Read more\nविराट कोहलीने आज आपल्या twitter अकाउंट द्वारे आपले कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतला . विराट कोहली गेली काही वर्ष धावा करण्यात अपयशी ठरला आहे . त्याचा मागील काही सामने पहिले तर त्याचे शतक २०१९ वर्षी बांगलादेश च्या विरुद्ध आले होते त्याचा परफॉर्मन्स दिवषेंदिवस उतरत जात होता . कर्णधार पदाचा जबाबदारीमुळे त्याच्या खेळावर परिणाम होत नाही … Read more\nटाइम मॅगझिन १०० प्रभावशाली व्यक्तीची नावे | Time Magazine 100 most influential people list in Marathi Time Magazine 100 most influential people, टाईम मॅगझिन नी सध्या शंभर प्रभावशाली व्यक्तीची यादी जाहीर केली आहे. या लिस्ट मध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहित बंगालची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुद्धा आहे. या टाईम मॅग��िनच्या लिस्ट मध्ये यूके चे प्रधानमंत्री बोरिस … Read more\nXiaomi smart sunglasses l Xiaomi चा नवीन स्मार्ट ग्लास लॉन्च होणार आहे\nचहा चपाती खाताय परिणाम जाणून घ्या | Tea with chapati is good or bad\nRedmi new launch redmi G laptop ll रेडमी चा नवीन गेमिंग लॅपटॉप करत आहे लॉन्च\nShare market Demat account information ll शेअर मार्केट मध्ये शेअर घेण्या साठी डिमॅट अकाउंट ची काय गरज असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/barabanki-up-road-accident-latest-updates-trailer-collides-with-bus-18-people-killed-in-barabanki-uttar-pradesh-news-and-live-updates-128749997.html", "date_download": "2021-09-26T23:09:18Z", "digest": "sha1:N5QTF3O2MC7O2QRU4XUTXQOPB7VDMDS2", "length": 6740, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Barabanki (UP) Road Accident Latest Updates। Trailer Collides With Bus 18 People Killed In Barabanki Uttar Pradesh; news and live updates | डबल डेकर बसला ट्रकने दिली धडक, 1 महिलासह 19 जणांचा मृत्यू; पंतप्रधानांनी आर्थिक मदतीची केली घोषणा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउत्तर प्रदेशात मोठा अपघात:डबल डेकर बसला ट्रकने दिली धडक, 1 महिलासह 19 जणांचा मृत्यू; पंतप्रधानांनी आर्थिक मदतीची केली घोषणा\nबसमध्ये होते 150 पेक्षा अधिक प्रवासी\nउत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे मंगळवारी रात्री उशीरा भीषण अपघात झाला आहे. लखनौ-अयोध्या महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डबल डेकर बसला वेगवान ट्रेलरने धडक दिली. दरम्यान, या घटनेत 1 महिलासह 19 जणांचा मृत्यू झाला आहे तर 23 पेक्षा जास्त लोक जखमी आहे. गंभीर जखमी झालेल्या 10 जणांना ट्रामा सेंटर लखनऊ येथे दाखल करण्यात आले आहे. ही बस हरियाणातून बिहारकडे जात होती. या दुर्घटनेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nबसमध्ये होते 150 पेक्षा अधिक प्रवासी\nही घटना बाराबंकीच्या रामसनेही घाट पोलिस स्टेशन परिसरात झाला आहे. यावेळी डबल डेकरमध्ये 150 प्रवासी होते. वास्तविक, रस्त्यात एक गाडी खराब झाल्याने गाडीतील सर्व प्रवाशी या गाडीमध्ये बसले होते. दरम्यान, रामस्नेहीघाट परिसरात दुर्घटनाग्रस्त गाडीचे एक्सल तुटले. त्यामुळे ड्रायव्हरने ही गाडी महामार्गावरील कल्याणी नदीच्या पुलावर पार्क केली होती.\nघटनास्थळीवर पोलीस तपास करताना\nप्रवासी खाली उतरले आणि बसच्या खाली त्याच्या समोर आणि आसपास बसले. दरम्यान, रात्री 11:30 वाजता लखनौ-अयोध्या महामार्गावर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डबल डेकर बसला वेगवान ट्रेलरने धडक दिली. दरम्यान, या अपघातात अनेक जणांचा ���ृत्यू झाला आहे.\nपंतप्रधानांनी आर्थिक मदतीची केली घोषणा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाराबंकी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून माहिती घेतली. पंतप्रधानांनी मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली. अपघातातील जखमींना 50-50 हजार दिले जाणार आहे. तर दुसरीकडे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व जखमींना मोफत उपचार देण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nआरडाओरड ऐकल्यानंतर काही स्थानिक लोक घटनास्थळी धावून आले. त्यानंतर त्यांनी ही माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला दिली. दरम्यान, जखमी रुग्णांना लखनऊमधील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे. मदत व बचावकार्य वेगाने सुरु असून पावसामुळे यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.xyz/why-tanuj-mahashabde-is-unmarried/", "date_download": "2021-09-26T21:14:41Z", "digest": "sha1:BWZ3S4WKY3OLZS6UWYCQRLP3D6JVDL5F", "length": 9666, "nlines": 51, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "\"तारक मेहता का उल्टा चश्मा\" मधील मिस्टर अय्यर आहेत अजूनही अविवाहित, कारण ऐकून थक्क व्हाल!", "raw_content": "\n“तारक मेहता का उल्टा चश्मा” मधील मिस्टर अय्यर आहेत अजूनही अविवाहित, कारण ऐकून थक्क व्हाल\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join\n“तारक मेहता का उल्टा चश्मा” हा सुप्रसिद्ध शो सर्वांचा फेवरेट शो आहे. म्हणून तर या शो चा एकही एपिसोड न चुकवता आपण नित्यनेमाने पाहतो. तसे पाहता “तारक मेहता …” मधील सर्व कलाकार अतिशय उत्कृष्ट अभिनय करतात. त्यामुळेच तर त्यांचे संपूर्ण जगभरात फॅन फॉलोइंग देखील प्रचंड प्रमाणात आहेत.\nया शो मधील मिस्टर कृष्णन अय्यर व बबिताजी अय्यर यांची जोडी ही खूपच हटके आहे. त्यामुळे यांच्या रियल लाइफ मधील गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण उत्सुक असतो. चला तर मग मित्रांनो, आज आम्ही तुम्हांला मिस्टर कृष्णन अय्यर यांच्या बद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत. ज्या आतापर्यंत तुम्हांला कदाचित ठाऊक देखील नसतील.\nSee also 'तारक मेहता...' मधील या कलाकारावर बनणार आहे चित्रपट, चित्रपटाचे नाव ऐकून थक्क व्हाल\n“तारक मेहता का उल्टा चश्मा” मधील मिस्टर अय्यर यांची भूमिका निभावणारे कलाकार यांचे खरे नाव “तनुज महाशब्दे” आहे. ते मध्यप्रदेशातील देवास येथील ���हेत. 1980 मध्ये तनुज यांचा जन्म झाला. उत्कृष्ट अभिनयासोबत ते उत्तम लिखाण सुद्धा करतात. म्हणून ते लेखक म्हणून देखील प्रसिद्ध आहेत.\nआपल्या एका मुलाखतीमध्ये तनुज यांनी तारक मेहता शो मध्ये एन्ट्री करण्यापासून आपले अनुभव व चॅलेंजेस यांविषयी सांगितले की, “हे चॅलेंज तर खूप मोठे होते. त्यामुळे मी खूप घा’ब’र’लो होतो. मी खरंतर मराठी कल्चर चा आहे. परंतु मला तामीळ कल्चर मध्ये जायचे होते. असित कुमार मोदी यांनी त्यासाठी मला खूप तयारी करायला सांगितले. लुंगी कशी घालतात, रा’ग’वा’य’चे कसे, तमिळ मध्ये कसे बोलायचे, इ.”\nSee also अभिनेत्री प्रियांका चोप्राची लहान बहीण दिसते तिच्यापेक्षाही खूपच सुंदर, फोटो पाहून घायाळ व्हाल\nपुढे त्यांनी म्हटले की, “माझ्या मते, माझा ‘रंग’ हा माझ्या सर्व मेहनतीसाठी फायदेशीर ठरला. कारण बाकी दुसरे काहीच माझ्याकङे नव्हते. पण मी सर्व व्यवस्थित सुधारले. घरी गेल्यावर मात्र मी अय्यर च्या भूमिकेत राहत नाही.”\nलग्नाच्या गप्पागोष्टी करताना ते म्हणाले की,”पोपटलाल चे तर शो मध्ये लग्न झाले नाही. परंतु माझे तर रियल लाइफ मध्ये लग्न झाले नाही. सर्व काही देवाच्या हातात आहे.” तनुजला लग्नासाठी मुलगी कशी हवी आहे, असे विचारले असता.\nत्याने सांगितले की,”चेहऱ्याने सुंदर असणे, महत्त्वाचे नाही. स्वभावाने व मनाने सुंदर असणे, गरजेचे आहे. आपले एखाद्या व्यक्तीसोबत तेव्हाच पटते, जेव्हा आपापसांतील विचार व आवडीनिवडी जुळतात. यावरून तुम्ही आयुष्यभर एकमेकांना किती साथ देता, हे समजते.”\nSee also \"तारक मेहता...\" मधील पत्रकार पोपटलाल यांनी खऱ्या आयुष्यात गर्लफ्रेंडसोबत पळून जाऊन केले लग्न; खूपच रोमॅन्टिक आहे यांची लव्हस्टोरी...\nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\nकिर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणाला, “माऊली म्हटल्यामुळे ती स्वतःला देवी समजते”\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\n“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\n‘आई कुठे काय करते’मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर सोशल मिडीयावर फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-cane-river-was-carried-away-45409?page=1", "date_download": "2021-09-26T21:09:44Z", "digest": "sha1:Z2JM6MVNKZA25TIGOXCGLY4J2Z6QWB7W", "length": 16860, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi The cane from the river was carried away | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनदीकाठावरील ऊस वाहून गेला\nनदीकाठावरील ऊस वाहून गेला\nसोमवार, 26 जुलै 2021\nबहे रामलिंग बेटाच्या परिसरातील शेकडो हेक्टरवरील ऊस कृष्णा नदीच्या पुरात वाहून गेल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.\nनेर्ले, जि. सांगली : बहे रामलिंग बेटाच्या परिसरातील शेकडो हेक्टरवरील ऊस कृष्णा नदीच्या पुरात वाहून गेल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. वाळवा तालुक्यातील तांबवेपासून तब्बल एक किलोमीटरचे कृष्णा नदीचे पात्र पूर्णता भरून चालल्याचे दिसून येत आहे. या प्रवाहात अनेकांचे संसार वाहत होते. ऊस वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.\nनरसिंहपूर, शिरटे या गावाला जोडणाऱ्या पुलावरून कृष्णा नदीचे पाणी वाहत होते. या वेळी परिसरातील ऊस नदीच्या पुरामध्ये वाहून गेला आहे. त्यामुळे या वर्षी महापुरात ऊस शेतीला मोठा फटका बसणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीची मातीही पाण्याबरोबर वाहून गेली आहे. पात्र रुंद झाले आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.\nतांबवे, बहे, बोरगाव या गावांना आपल्या कवेत घेत कृष्णानदी सांगलीकडे प्रवाहीत होत आहे. रेठरे हरणाक्ष, गौडवाडी, जुनेखेड, वाळव्यासह इतर गावे देखील कृष्णा नदीने नदीच्या पाण्याने वेढलेली दिसून येतात. पेठ, वाटेगाव, नेर्ले, कासेगाव या गावांना तिळगंगा ��ढ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरून संसार साहित्य वाहून गेले आहे. त्यामुळे नदीकाठवरील लोकांचे मोठे नुकसान झाले आहे.\nवारणा धरणात रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ३१.२५ टीएमसी पाणीसाठा झाला असून, या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टीएमसी इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व कंसात साठवण क्षमता टीएमसी प्रमाणात पुढीलप्रमाणे, कोयना ८८.४४ (१०५.२५), धोम १०.७१ (१३.५०), कन्हेर ७.६९ (१०.१०), दूधगंगा १९.९३ (२५.४०), राधानगरी ८.२२ (८.३६), तुळशी ३.१८ (३.४७), कासारी २.१८ (२.७७), पाटगांव ३.२८ (३.७२), धोम बलकवडी ३.४७ (४.०८), उरमोडी ७.०६ (९.९७), तारळी ५.०६ (५.८५), अलमट्टी ७३.३१ (१२३).\nअसा सुरू आहे विसर्ग\nरविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाद्वारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे- कोयना ३१,३३२, धोम ७,१२३, कण्हेर ५,२३७, वारणा ८,७२०, दुधगंगा १,०००, राधानगरी १,४००, धोम बलकवडी १,६६९, उरमोडी १,२५१, तारळी ४,१६० व अलमट्टी २ लाख ५० हजार क्युसेक्सने विसर्ग आहे.\nकृष्णा नदीकाठच्या गावातील लोकांचे स्थलांतर करीत आहोत. शेतीच्या बाबतीत किती नुकसान झाले आहे, या बाबत माहिती घेण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.\n- रवींद्र सबनीस, तहसीलदार, वाळवा\nकोल्हापूर : राधानगरी धरण उच्चत्तम पातळीपर्यंत भरले असून, धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे रविवारी (ता.२५) दुपारी खुले झाले आहेत. प्रत्येक दरवाजातून १४२८ प्रमाणे २८५६ क्युसेक व वीजनिर्मितीसाठी १४०० क्युसेक, असे एकूण ४२५६ क्युसेकचा विसर्ग भोगावती नदीत सुरू झाला आहे.\nपावसाचा जोर कमी असला तरी अधुनमधून सरी पडत आहेत. धरणाची दुपारी ३ वाजता पाणीपातळी ३४७.३७ फूट होती. गेट खुले होण्यासाठी अजून ०.१३ ने पाणी पातळी कमी होती. एखादा स्वयंचलित दरवाजा खुला झाला की, धरण भरले, असे समजले जाते. ३४७.५० फुटांवर पाणी आले की, ही स्थिती येते. दुपारी तीन नंतर पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने पातळी वाढली व पाठोपाठ दोन दरवाजे खुले झाले.\nऊस कृष्णा नदी krishna river पूर floods पाणी water शेती farming साहित्य literature धरण सकाळ जलसंपदा विभाग विभाग sections नगर अलमट्टी almatti स्थलांतर प्रशासन administrations कोल्हापूर पाऊस\nकेंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७...कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत,...\nदेवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजु���ी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...\nपुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...\nकोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...\nउजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...\nअकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...\nराज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...\nवाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...\n‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...\nहिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nपीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...\nराज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...\nगणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...\nई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...\nपरभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....\nहतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...\nसंगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...\nपावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...\nसहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...\nशेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/winds-of-change-financial-powers-gone-planning-commission-stares-at-shutdown-620299/", "date_download": "2021-09-26T22:29:29Z", "digest": "sha1:FETQ7M3XEA3ZTHWJ4O3K7S5KFE5GRV7B", "length": 12241, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "नियोजन आयोगात आमुलाग्र बदलांचे वारे – Loksatta", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nनियोजन आयोगात आमुलाग्र बदलांचे वारे\nनियोजन आयोगात आमुलाग्र बदलांचे वारे\nकेंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर मोदी सरकारकडून प्रशासनाच्या पातळीवर अनेक बदल होताना दिसत आहेत. निर्णय प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी गेल्या काही दिवसांत नरेंद्र मोदींकडून अनावश्यक कॅबिनेट समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.\nकेंद्रात सत्ताबदल झाल्यानंतर मोदी सरकारकडून प्रशासनाच्या पातळीवर अनेक बदल होताना दिसत आहेत. निर्णय प्रक्रियेतील विलंब टाळण्यासाठी गेल्या काही दिवसांत नरेंद्र मोदींकडून अनावश्यक कॅबिनेट समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता, प्रशासकीय पातळीवरील आमुलाग्र बदलांचे वारे थेट नियोजन आयोगापर्यंत जाऊन धडकले आहेत. डॉ. मॉटेंकसिंग अहलुवालिया नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष असताना, नियोजन आयोगाच्या कार्यालयात असणाऱ्या टेलिव्हिजनच्या पडद्यावर दिवसभरातील बैठकांचे वेळापत्रक दाखवले जात असे. मात्र, आता या स्क्रीनचा उपयोग सुविचार प्रकाशित करण्यासाठी केला जातो. यापूर्वी नियोजन आयोगाकडून रेल्वे खात्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करून ठेवण्यात येत असे. पण, यंदा १९५० नंतर पहिल्यांदाच आयोगाकडून रेल्वे खात्यासाठीच्या तरतूदीविषयी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. हा निर्णय घेण्याचे अधिकार आता अर्थमंत्रालयाकडे गेले असून, या महिन्यातील शेवटच्या काही दिवसांत होणाऱ्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. सरकारचा हा निर्णय देशाच्या आर्थिक विश्वात आमुलाग्र बदल आणणारा असल्याचे सांगितले जात आहे. सरकारचे हे पाऊल म्हणजे देशाच्या आर्थिक धोरणांबाबतच्या निर्णय प्रक्रियेची सुत्रे नियोजन आयोगाकडून काढून घेण्याचा भाग असल्याचे बोलले जात आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nRCB vs MI : ‘पर्पल’ पटेल बनला ‘हॅटट्रिक’ पटेल.. मुंबई इंडियन्सविरुद्ध हर्षदनं रचला नवा इतिहास\nकोलकाताविरुद्धच्या आक्रमक खेळीबाबत जडेजाने केला खुलासा; म्हणाला…\nगुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही\nरोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी बनवा ���रगुती पेय\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्याचा यशाचा चौकार\nएका दिवसात २२-२३ बदाम खावेत का\nCoronavirus : राज्यात दिवसभरात ३ हजार २९२ जण करोनामुक्त ; रिकव्हरी रेट ९७.२४ टक्के\nIPL 2021: विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय\nDaughter’s Day चं औचित्य साधत शिल्पा शेट्टीनं मुलीला दिलं वचन; “मला निवडल्याबद्दल…”\nCSK vs KKR : सर ठरला बाजीगर.. धोनी तंबूत परतल्यानंतर रवींद्र जडेजानं एकहाती फिरवला सामना\nवाहतूकीचे नियम मोडले म्हणून चक्क चिमुरडीने वडिलांनाच सुनावलं; हा सुंदर व्हिडीओ पाहाच\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nजम्मू – काश्मीर : दोन दहशतवाद्यांचा खात्मा; शस्त्र, स्फोटकं हस्तगत\n“…हा अवैज्ञानिक दृष्टीकोन;” भारतानं चीनवर व्यक्त केली नाराजी\nपंजाबमध्ये मंत्रिमंडळ विस्तार; मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नींसोबत ६ नव्या चेहऱ्यांना संधी\nउद्या शेतकरी आदोलकांची ‘भारत बंद’ची हाक; देशभरातून वाढता प्रतिसाद\n“पंतप्रधान मोदींच्या समोरच लस घेणार”; गावकऱ्याच्या अटीमुळे वैद्यकीय अधिकारीही चक्रावले\nभारतात न्यायव्यवस्थेत महिलांसाठी ५०% आरक्षणाची गरज: सरन्यायाधीश एन व्ही रमण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/72227", "date_download": "2021-09-26T22:38:53Z", "digest": "sha1:D3VW5ZXYUILTGM5MZ4NWPLJ3BQGCPQGS", "length": 4643, "nlines": 116, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दत्त ओळख | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /दत्त ओळख\nझाले जहर सांडले .\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\n बात कुछ हजम नही हुई\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nराधेचा कन्हैया - विदेश\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/04/j1iROi.html", "date_download": "2021-09-26T22:10:56Z", "digest": "sha1:KNAZE4WTP7Z53GETVRF2LQHMWA4KGXOZ", "length": 6109, "nlines": 109, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "गरीब व निराधारना धान्य, साखर वाटप", "raw_content": "\nHomeगरीब व निराधारना धान्य, साखर वाटप\nगरीब व निराधारना धान्य, साखर वाटप\nगरीब व निराधारना धान्य, साखर वाटप\nअकलुज/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी यशवंतनगर मधील शिवतेजनगर, माळेवाडी येथील विद्यानगर, माळीनगर येथील २१ चारी येथील गरजू, गरीब, निराधार व खरोखरच ज्या लोकांना गरज आहे अशांना धान्य व साखर वाटप केली.\nदेशासह महाराष्ट्र राज्यात लॉकडाउन व संचारबंदी असल्याने सर्वसामान्य गरीब, गरजू व निराधार जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून दैनंदिन जीवनातील असलेल्या गरजाही भागवताना त्यांना अडचणी येत आहेत. त्यांना कुठेही कामाला जाता येत नाही. त्यामुळे त्यांच्या रोजच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्या लोकांची खरोखरच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या हस्ते धान्य व साखर वाटप करण्यात आले.\nयावेळी कोळी महासंघाचे अध्यक्ष सागर कोळी, बहुजन ब्रिगेडचे माढा लोकसभा अध्यक्ष सोमनाथ शेळके, अनिल साठे, आनंद मिसाळ, सूरज मोहिते, रहीम तांबोळी इत्यादी उपस्थित होते.\nJoin : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free\nदुर्दैवी घटना : जांभूळणी येथील बंधाऱ्यात दोन सख्या भावांसह चुलत भाऊ गेले वाहून ; शोधकार्य चालू\nझरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीत\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा\nआटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/desh/ntpc-blast-rahul-gadhid-wounded-gift-of-injured-family-of-deceased-consolation.html", "date_download": "2021-09-26T21:31:39Z", "digest": "sha1:UEWVQPL7HQVYU23WOIXAAKWPSZDSJQHF", "length": 7542, "nlines": 169, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "एनटीपीसी ब्लास्ट : राहुल गाधींनी घेतली जखमींची भेट, मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome देश एनटीपीसी ब्लास्ट : राहुल गाधींनी घेतली जखमींची भेट, मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन\nएनटीपीसी ब्लास्ट : राहुल गाधींनी घेतली जखमींची भेट, मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन\nरायबरेली – उंचाहारमध्ये नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) च्या ट्रायल यूनिटमध्ये बॉयलरची गॅस पाइपलाईन फुटल्याने आग लागून २६ जण ठार झाले. तर, काही जण गंभीर जखमी झाले. आज काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जखमींची रुग्णालयात भेट घेतली.\nअपघातामध्ये मृत आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी राहुल गांधी रायबरेलीला गेले. रुग्णालयात राहुल गांधींनी जखमी रुग्णांची भेट घेतली. तसेच मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. रुग्णालयातील डॉक्टरांचीही यावेळी राहुल गांधींनी भेट घेतली. गॅसचा पाईप फुटल्याने येथे मोठी आग लागली. त्यामध्ये ४ एजीएमसह १०० मजूर भाजले आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा किमान २६ मजुरांचा मृत्यू झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले होते.\nPrevious articleउद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री-2’ वर मुख्यमंत्री मेहेरबान\nNext articleमुंबईतील ‘शिव वडापाव’ स्टॉल अनधिकृत- निरुपम\nVideo : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पारंपरिक वाद्यांवर ठेका धरतात तेव्हा…\nतमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना PM मोदी आणि अमित शहा यांच्या पाया पडताना पाहणे असह्य\nसायरस मिस्त्रींना सुप्रीम कोर्टाचा दणका; टाटा ग्रुपला दिलासा\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2019/07/29/billy-bowden/", "date_download": "2021-09-26T21:48:17Z", "digest": "sha1:TVQAEEDDIDXVLZQ6WCKJFEYPFX3F5LH3", "length": 10564, "nlines": 55, "source_domain": "mahiti.in", "title": "अंपायर बिली बोडेन यांची ही अंपायरिंग करण्याची स्टाईल नाही त्यामागे त्यांना झालेला एक आजार आहे… – Mahiti.in", "raw_content": "\nअंपायर बिली बोडेन यांची ही अंपायरिंग करण्याची स्टाईल नाही त्यामागे त्यांना झालेला एक आजार आहे…\nबिली बोडेन क्रिकेट विश्वातील अंपायर चे सर्वात मोठे नाव. क्रिकेट पाहणाऱ्याला एखाद्याला बिली बोडेन यांचं नाव माहीत नाही असं होऊच शकत नाही. एखाद्या वेळेस match मध्ये काय झाले हे लक्षात राहणार नाही. पण बिली बोडेन यांनी केलेली कॉमेडी ���ंपायरिंग कोणीच विसरू शकत नाही. मैदानात आचरट प्रमाणे हात पाय हलवून सर्वानाच हलवत असतो. त्याचे असे अनेक किस्से आहेत. ग्लेन मेगरा याने जेव्हा जाणीवपूर्वक डेड बॉल टाकला तेव्हा बिले ने त्याला फारच नाट्यमक रुपात रेड कार्ड दाखवले. मैदानात खूपच हास्य उडाला. बिलीला तर अनेकदा बॉल लागलाय. बॉल पण त्याचाच पाठलाग करत असतो. बिली ला बॉल स्वतःच्या दिशेने येताना दिसला तर गमतीशीर पणे तो चुकवतो. जर बसलाच त्याच्या चेहऱ्यावरील भाव कॅमेरा टिपतोच.\nबिलीचा जन्म हा न्यूझीलेंडचा, लहान पणापासूनच त्याला खेळायचा नाद होता. वयाच्या 20 व्या वर्षी तो न्यूझीलेंडच्या टीम मध्ये खेळू लागला. तो एक चांगला फास्ट बॉलर होता. पण पुढे त्याला एक आजार झाला आणि त्याला उमेदीच्या कळातच क्रिकेट ला रामराम ठोकावा लागला. पुढे तो अंपायर झाला. पण इथे त्याच्यामध्ये आजार येत होता. या वेळेस मात्र या दुखण्यावर त्याने तोडगा काढला. किस्सा असा आहे की बिली बोडेन याला झालेला तो आजार म्हणजेच humetain artarity म्हणजेच सांदेवात. बिली ला सांदेवादाणे ग्रासले होते.आणि त्याला स्नायूंच्या हालचाली करणे अवघड जाऊ लागले. त्यामुळे त्याला इतक्या तरुण वयात क्रिकेट सोडावे लागले. पुढे बिली अंपायर झाला. तिथे सुद्धा त्याला सांदेवातीच त्रास होऊ लागला. त्याला पटकन हात वरती करता येत नाहीत. एकाच ठिकाणी स्तब्ध उभे राहिले की त्याला परत हालचाल करणे कठीण जाते. अंग दुखू लागले की त्याला थोड्या थोड्या वेळाने स्ट्रेचिंग करण्याचे डॉक्टरांचे सल्ले आहेत.\nआता बिली परत त्याचे काम सोडू शकत नव्हता. या वेळेस त्याने लढायचे ठरविले. त्याने त्याच्याच अंपायरिग मध्ये कराव्या लागणाऱ्या हाचालीन मध्ये काही कल्पक बदल केले. यातूनच बिली बोडेन ही एक नवीन अंपायरिग स्टाईल उदयास आली. जी अंपायर म्हणून प्रभावी होतीच पण त्यात एक मनोरंजन मूल्य ही होते. बिलीच्या हाताची बोटे लगेच सरळ होत नाहीत. म्हणून कोणाला आऊट देताना त्याचे बोट वाकडेच असते. सिक्स मारल्यावर त्याचा हात पटकन वर होत नाहीत. म्हणून तो एक विशिष्ट पद्धतीने हात वरती करतो. या वेळे ही त्याची बोटे आकड्यांसारखी वाकडीच असतात. त्याला डॉक्टरांनी स्ट्रेचिंग करायला जे सांगितले आहे. ते तो खेळ चालू असतानाच करतो. जेव्हा फलंदाज चोकार मारतो ठेव्हा बिली side स्ट्रेचिंग करून घेतो. तो दोन तीन वेळा हात हलून उज���्या बाजूला झुकतो, तेव्हा त्याची स्ट्रेचिंग ही होते आणि अंपारिंग पण. जेव्हा एकदा फलंदाज बाय च्या रन मिळवतो तेव्हा बिली गुडगा वर करून lower बॉडी ची ही स्ट्रेचिंग करून घेतो. परीक्षकांना ती गम्मत वाटते पण बिली आजारावर काढलेला त्याचा तो उपायच आहे.\nआई तुळजाभवानीच्या कृपेने सुरू झाला आहे या ६ राशींचा शुभ काळ, मिळेल सर्वात मोठी खुशखबर आणि होतील आर्थिक संकट दूर.\nबुधाचा तुळ राशीत प्रवेश…पुढील 10 वर्ष या राशींवर धनवर्षा करतील लक्ष्मी नारायण…\nपुरुषांकडून ‘हे’ सुख घेण्याकरिता प्रत्येक स्त्री आसुसलेली असते, पहा रात्री उशिरापर्यंत..\nPrevious Article अरे बापरे, या ठिकाणी अक्षरशः डोक्यावरून जाते विमान….\nNext Article पंचतारांकित अर्थात महागडी फाईव्ह स्टार हॉटेल्स मधील दोन केळ्याची किंमत पाहिल्यावर डोळे पांढरे होतील…\nOne Comment on “अंपायर बिली बोडेन यांची ही अंपायरिंग करण्याची स्टाईल नाही त्यामागे त्यांना झालेला एक आजार आहे…”\nभगवान शंकराच्या कृपेने या पाच राशींसाठी या आठवड्यात राजयोग तयार होणार आहे, छप्पर फाटेपर्यंत पैसे येतील \nपुजा करताना असे घडले तर समजा देव तुमच्यावर प्रसन्न आहे…\nया पाच राशीच्या लोकांचे खुलणार नशीब ‘श्री स्वामी समर्थांच्या’ कृपेने मिळणार चिक्कार…\nतुळशीला स्पर्श करून गुपचूप बोला हा मंत्र; जे काही मागाल ते सर्व होईल पूर्ण.\nगरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवार पासून… पुढचे 7 वर्षं राजा सारखें जीवन जगतील या सहा राशींचे लोक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/theater-gurukul-of-personality-development/", "date_download": "2021-09-26T22:11:51Z", "digest": "sha1:CYFGT3A46ZLDDRD5IPRAPXBMG6KUDZHD", "length": 27154, "nlines": 85, "source_domain": "janasthan.com", "title": "रंगभूमी - व्यक्तिमत्व विकासाचं गुरुकुल.... - Janasthan", "raw_content": "\nरंगभूमी – व्यक्तिमत्व विकासाचं गुरुकुल….\nरंगभूमी – व्यक्तिमत्व विकासाचं गुरुकुल….\n५ नोव्हेंबर – रंगभूमी दिना निमित्ताने…\n‘संवाद, संगीत, व नृत्य’ या तीनही कलांचा अंतर्भाव ‘नाटक’ या एकाच कलेमध्ये असल्याने भारतामध्ये ‘नाट्यकला’ ही सर्वात जास्त ‘जोपासली, रुजवली व समृध्द’ गेली आहे. ‘लेखन दिग्दर्शन, संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेशभूषा, नृत्यकला’ अश्या सर्वच कलागुणांना यात पुरेपूर वाव मिळत असल्यानेच सामान्यातल्या सामान्य ‘प्रेक्षक व रसिक’ यांच्याशी थेट संवाद साधून सामाजिक विषयांना सक्ष��पणे सादर करण्याच्या या कलाकृतीला चहूबाजूंनी प्रतिसाद मिळत गेला आहे. ‘रंगकर्मी व प्रेक्षक’ यांची ही देवाणघेवाण नाट्यकलेच्या बहराला नेहमीच पूरक ठरली आहे. १५० वर्षांची परंपरा असलेल्या या कलेची दखल सरकार दरबारी सुयोग्यपणे घेतल्यानेच ‘बालनाट्य, कामगार कल्याण व राज्यनाट्य’ या माध्यमातून सर्वच वयोगटातील, विविधांगी व आर्थिकस्तरातील कलावंतांना ‘रंगमंच’ उपलब्ध्द करून देण्यात आला आणि या कलेला एक सन्मान प्राप्त झाल्याचं दिसून येतं.\nनाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक अनुभव मिळत असतो. मग हे अनुभव घेणं, त्याची साठवण करून त्याची पुनर्निर्मिती करणं व प्रेक्षकांना या पुन:प्रत्ययाचा आनंद देणं ही रंगभूमीवरच्या सर्व कलाकारांची जबाबदारी होय. एखादा विचार, थॉटप्रोसेस लेव्हलवर असतांना कलाकारांना तो एक चॅलेन्ज व त्याचं सादरीकरण प्रेक्षकांच्या आकलनशक्तीला गिअरअप करून अच्युतम आनंद देत असतो. प्रेक्षक हा निव्वळ मनोरंजनासाठी प्रेक्षागृहात दाखल झाला असतो आणि त्याला आपल्या विषयाकडे ‘आकृष्ट, बंदिस्त व संमोहित’ करणे ही नाट्यकलावंतांची जबाबदारी असते. त्यासाठी लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाश, संगीत, रंगभूषा, वेशभूषा, कास्टिंग, शब्दसामर्थ्य, अभिनय यासर्वांसह कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामध्ये अप्रत्यक्ष असा एक संवाद व्हायला लागतो आणि त्या कलाकृतीचा एकत्रित परिणाम होवून प्रेक्षक रंगमंचाशी एकरूप होतात. एकदा का रासिकांची ही तादात्म्यता पावली की मग लेखक प्रेक्षकांशी संवाद साधून मूळ विषयाची उकल त्यांच्यासमोर मांडून प्रतिसाद प्राप्त करतो. हा प्रतिसाद म्हणजेच पसंती किंवा शाबासकी होय.\nमाणसाच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास घडवते रंगभूमी, रंगभूमीच माणसाला बरंच कांही शिकवते आणि परिपक्व करते हा मतप्रवाह आणि अनुभव सर्वश्रुत आहे. अनुबंध आणि अनुकरणातून समाज वृद्धिंगत होत असतो. त्याचं प्रभावी मध्यम म्हणजे “रंगभूमी”. माणसाच्या जडण घडणीत मोलाचा सहभाग असलेला वाहक म्हणजे “नाटक”. जगणार्‍या अगणित प्रकृतींची जिवंत अनुभूती देणारी आणि आत्मपरीक्षण समृद्ध करणारी एक संवेदनशील कला म्हणजे “नाटक”. मंच नाटकाचा असो वा आयुष्य, “प्रवास आणि अनुभव” सारखाच. किंबहुना “अनेक प्रवासांचा एकत्रित अनुभव” म्हणजे रंगमंच. ज्यांचं रंगभूमीशी नातं जुळलं गेलं त�� खरे नशीबवानच कारण त्यांना रंगदेवतेची सेवा करण्याची संधी मिळते व तो एक दैवयोगच म्हणावा लागेल. हौशी कलाकार ते रंगभूमीचा उपासक हा त्यांचा प्रवास त्यांच्यातील कलावंताला घडवतांनाच त्यांच्यातला माणसाला घडवत असतो. त्यांना विचारांनी, कलागुणांनी फुलवत प्रगल्भ करत असतो.\nसामान्य कुटुंबव्यवस्थेतून ‘जन्म, शिक्षण व संस्कार’ मिळवत अनेकजण रंगभूमीवर प्रवेश मिळाल्यानंतर आयुष्यात कधीही शिकायला न मिळणाऱ्या गोष्टी ‘सहज, नकळत व सवयीने’ शिकत जातात, घडत जातात आणि इतरांनाही घडवत जातात आपोआपच रंगभूमीच्या माध्यमातून त्यांच्याकडे चालून आलेल्या संधी त्यांना परीक्षेसारख्याच असतात. विविधांगी व वेगवेगळ्या नाट्याकृतींतून उभ्या केलेल्या विविध भूमिकांमुळे त्यांना त्या त्या व्यक्तिरेखांची सखोल ओळख होते. ज्यामुळे “माणूस”; त्याचं “माणूसपण” ओळखणं त्यांना शक्य होतं. लेखकाचा उपन्यास, दिग्दर्शकाचा अभ्यास आणि ध्यास यातून प्रत्येकाची मानसिकता, विचारांची प्रगल्भता, शब्दांची आणि वाक्य रचनांची श्रीमंती मिळते. आयुष्यात कितीही मोठी भरारी मारली तरी पाय जमिनीवर ठेवण्याची वृत्ती मिळते. लेखक व दिग्दर्शकाने समजावून सांगितलेली व रंगमंचावर चेहऱ्याला रंग लावून साकारलेली भूमिका आणि मूळ अस्तित्व यातला फरक समजतो. यामुळेच कदाचित कुठलीही भूमिका वठवतांना उच्चनीच भेद न मानता जीव ओतण्याची संथाही मिळते. रंगभूमीची सेवा ही एक सामुहिक वाटचाल असल्याने त्यातून वैयक्तिक विचार अलिप्त ठेवण्याची दीक्षा व प्रेक्षकांशी संवाद साधून त्यांना संमोहित करण्याची विद्या मिळते. रंगमंचावर काल्पनिक पात्र साकारतांना परकाया प्रवेश करावा लागतो त्यामुळे दुसऱ्याचं मन, विचार, भावभावना समजून घेण्याची व आपल्यात सामावून घेण्याची सवय होते, क्षमता वाढते आणि तेच आपलं सामर्थ्यही असतं. एका ठराविक वेळात, ठराविक साच्यात व बंदीस्त कथासंहितेत उपलब्ध असलेली प्रत्येक बाब, वस्तू कशी केंव्हा कधी आणि किती वापरायची याची एक शिस्त लागते, कलाक्षेत्रातल्या इतरही अंगांचं सौंदर्य पारखण्याची दृष्टी, समूहाबरोबर चालतांना त्यातल्या प्रत्येक घटकाचा सन्मान करण्याचा मंत्र मिळतो. स्वतःला विसरून जगण्याचा स्वतंत्र मार्ग मिळतो. व्यक्ति तितक्या प्रकृती असतात पण प्रत्येकाचा प्रत्येक प्रकृतीशी स���बंध येतोच असं नाही. शिवाय कांही व्यक्तिरेखा आणि प्रसंग हे सामान्य जीवनापेक्षा वेगळे असतात. अशांची आणि जे तुमच्या आमच्या आयुष्यात अनेकदा सहजपणे घडून जात असतं त्याची, प्रबोधनासाठी वा मनोरंजनासाठी, किंबहुना या दोन्हींसाठी केलेली एकत्रित-सुयोग्य-ठळक मांडणी म्हणजेही “नाटक”.\nकौटुंबिक, सामाजिक आणि वास्तव रंगभूमी….\nनाटक हे प्रसाराचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. त्याचा आपल्या संसारिक आणि व्यावहारिक कुटुंब व्यवस्थेशी अतिशय जवळचा संबंध असतो. जे नाटकात प्रत्यक्ष काम करतात ते तर त्या भूमिका जगतच असतात, आणि ते त्या जितक्या उत्कटपणे जागवतात तितक्या प्रेक्षागृहातील प्रेक्षकांना जगायला भाग पाडतात. नाटकात मनोरंजनाबरोबर शिक्षण आणि संस्कार हेही घटक तितकेच महत्वाचे असतात. विचारवंत दिग्गज लेखकांनी मांडलेले मौलिक-लाक्षणिक विचार; त्यांची भाषा, दिग्दर्शक आपली कुशाग्र निरिक्षण बुद्धी आणि कसब पणाला लावून अभिनेत्यांत उतरवतो. “पात्रांची देहबोली, त्याचा पोषाख, चेहर्‍यावरचे हाव भाव, शब्दांचे स्पष्ट-शुद्ध उच्चार, वाक्यांची फेक, व्यक्तिरेखेनुसार आवश्यक ते शिष्टाचार, भावनांचा योग्य अविष्कार होण्यासाठी आवाजाचे चढ-उतार, संभाषण चालू असतांना इतरांच्या चेहर्‍यावर उमटणारे तरंग-त्यांच्या सापेक्ष प्रतिक्रिया” ह्या सर्व गोष्टी “प्रसाराची विविध माध्यमं” असतात. ती अधिक प्रभावी होण्यासाठी अणि वातवरण निर्मितीसाठी “नेपथ्य, प्रकाश, संगीत, वेशभूषा, रंगभूषा” ही तंत्र वापरली जातात. नाटकाची परिणामकारकता वृद्धिंगत करण्यासाठी, आधी सांगितलेल्या बाबींप्रमाणेच, “पात्रांची योग्य निवड, त्यांच्या रंगमंचावरील हालचाली, मंचावर ठेवलेल्या प्रत्येक वस्तूचा केलेला वापर, योग्य वेळी घेतलेल्या एन्ट्री-एक्झीट्स, वावरण्यातली सहजता” ह्या तितक्याच महत्वाच्या असतात.\nरंगकर्मींच्या दैनंदिन दिनचर्येवर होणारा परिणाम……\n* रंगभूमीशी निगडीत सर्व तंत्र व कलांची ओळख व उपयुक्तता कळते.\n* रंग, प्रकाश, नाद, शिल्पनृत्य, शिल्प, चित्र, रंग, प्रकाश, संगीत यांच्या सोबतच्या सततच्या वावरामुळे आस्वादक सौंदर्यदृष्टी तयार होते.\n* ज्येष्ठांचं लिखाण, श्रेष्ठांचं मार्गदर्शन यातून ‘भाषा-विचार-वृत्ती-वर्तन’संस्कार घडतात.\n* भूमिका करतांना नट ती प्रत्यक्ष जगत असतो. म्हणजेच लेखकाच्या ��िचारांची दिग्दर्शकाच्या दृष्टीतून संबंधित पात्रांशी देवाण घेवण करत असतो. असं करतांना ती सर्व पात्र आतून स्वानुभवत असतो, ज्याला “पर काया प्रवेश” असं म्हणता येईल, जो त्या व्यक्तिमत्वाविषयी आपोआप आस्था निर्माण करतो.\n* परकाया प्रवेशाचं तंत्र गवसल्याने नाटक जेंव्हा नाटक वाटत नाही तेंव्हा आपण त्याला खरा अभिनय मानत असल्याने आपल्या वागण्या बोलण्यातला नाटकीपणा जाऊन सहजता आचरणात येते.\n* रंगमंचाप्रमाणेच घरातीलही प्रत्येक वस्तू वापरलीच गेली पाहिजे अन्यथा तिचं नसणंच योग्य या संस्कारामुळे सुटसुटीतपणाची वृत्ती अंगी बाणते.\n* रंगकर्मी आणि सामन्य माणूस यांच्यातील ‘घर लावणे’ या प्रकारात आपसूकच फरक लक्षात येतो.\n* रंगमंचावरील जिथली वस्तू तिथेच व प्रसंगी उपलबध्द असण्याची सवय आपल्या घरातही रुजायला लागते\n.* नाटकाच्या कुटुंबात प्रत्येकजण दुसर्‍यावर अवलंबून असतो, ही जाण रंगमंचाशी संबंधित प्रत्येक माणसाला असते. “सर्वांचा एकत्रित उत्तम मेळ म्हणजे उत्तम नाटक”. हीच भावना अंगवळणी पडून घरातही/दारातही काम करते आणि एकमेकांना सांभाळून घेण्याची समज वाढीस लागते.\n* तत्काळ मूड बदलणे हे फार मोठं कसब असतं. मनातली वादळं दडवून निवळलेलं वातावरण निर्माण करणं सुलक्षण असतं. मागच्या क्षणाला काय घडलं हे पुढच्या क्षणाला समजू न देणं हे नाटकात पडल्यावरच येतं. एक रडका प्रसंग करून विंगेत गेल्यावर दुसर्‍याच एन्ट्रीला; फ्लॅशबॅकचा वेगळाच आनंदाचा सोहळा उभा करावा लागतो त्याच कलाकारांना, लोकांच्या मनावर क्षणापूर्वी ठसवलेलं गांभीर्य पुसून असं नाही झालं तर हे दोन वेगळ्या दिवसांचे वेगळे प्रसंग आहेत / होते हे प्रेक्षकांना पचणारच नाहीत. “अशा वेळी आपल्या व्यक्तिगत भावना अलिप्त ठेवणं” हीच “प्रॅक्टीस” असते.\n* प्रत्येक नाटक हे एक टार्गेट ओरिएंटेड प्रॉडक्ट असतं; आणि सर्व संच; ते यशस्वी करण्यासाठी एकाच देशेने एकाच ताकदीने आपली सर्व क्षमता पणाला लावून तत्परतेने काम करत असतो. एखादा जरी कुठे कमी पडला तरी नाटक अपेक्षित परिणाम साधू शकत नाही. “असं रोमा रोमात भिनलेलं टीमवर्क, प्रत्यक्ष व्यवहारात खूपच सामंजस्य आणतं, आत्मविश्वास वाढवतं. “कामाची झिंग” नाटकच शिकवतं.\n* प्रत्येकाच्या निसर्गदत्त व्यक्तिमत्वाला अनुसरून, दिग्दर्शक, त्याच्याकडून त्यात्यानुरूप विविध प्रकार��ी प्रेझेंटेशन्स करवून प्रयोग करत असतो. त्यातूनच कलाकाराला, “त्याला साजरं कुठलं” हे नकळत कळायला लागतं. प्रेक्षकांचा सत्वर मिळालेला प्रतिसाद हेच त्याचं खरं प्रशस्तिपत्र असतं, कारण ते उत्स्फूर्त आणि निरलस असतं.\nव्यक्तिमत्व विकासासाठी अजून काय हवं असतं इतकं कुठे मिळू शकतं इतकं कुठे मिळू शकतं फक्त इथेच म्हणून, हे ‘आयुष्य जगून पावलेल्या कलाकारांचं’, ज्या स्थानवर ते जगले आणि इतरांना जगवलं ‘त्या स्थानाचं ंचाचं’, ज्यांच्यासाठी ज्यांच्यामधे जगले त्या ‘रसिकजनांचं’, ज्याच्या प्रेरणेनं हे साध्य शक्य झालं त्या ‘रंगदेवतेचं- नटराजाचं’. प्रत्येकाने आयुष्यात किमान एकदा तरी नाटकाच्या जन्म प्रक्रियेचा पूर्णवेळ अनुभव घेतला पाहिजे कारण समृद्ध व सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी तो एक अत्यावश्यक संस्कार आहे. नाटक हे एक मनन, एक चिंतन, आणि प्रसंगी मेडिटेशनही असतं यात कुठेही अतिशयोक्ती नाही. “ज्ञान घेणं आणि ते सोपं करून सर्वसामान्यांना सहज कळेल असं देणं” हा तर नाटकाचा पायाच आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ आदि संतांनी हेच केलंय, कदाचित वेगळ्या माध्यमातून\nआजचे राशिभविष्य गुरूवार, ५ नोव्हेंबर २०२०\nNashik News : नाट्य परिषदेच्या रंगकर्मी पुरस्काराची घोषणा\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल :…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ तर शहरात २६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११९ नवे रुग्ण तर १५३ जण कोरोना…\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची जबाबदारी- छगन…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७० नवे रुग्ण तर २८८ जण कोरोना…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९५ तर शहरात ४१ नवे रुग्ण\nमहाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११३ तर शहरात ४३ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/state-govt-files-petition-in-supreme-court-for-imperical-data-for-obc-reservation/articleshow/84930743.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2021-09-26T21:35:53Z", "digest": "sha1:XDLVQMLBQ4COWLXX55Q6JRGKUBK4ALCV", "length": 14533, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nEmpirical Data For Obc Reservation: ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने उचलले मोठे पाऊल, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल\nराज्यातील ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी इंपिरिकल डेटाची अत्यंत आवश्यकता असून त्यासाठी आता राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. ही माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.\nओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने उचलले मोठे पाऊल, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल\nओबीसा आरक्षणाच्या मुद्यावर आता राज्य सरकार सक्रिय.\nकेंद्र सरकारकडून ओबीसी समाजाचा इंपिरिकल डेटा मिळवायचा सरकारचा प्रयत्न.\nयासाठी आता राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत.\nमुंबई: ओबीसा आरक्षणाच्या मु्द्यावर आता राज्य सरकार सक्रिय झाले असून कोणत्याही परिस्थितीत केंद्र सरकारकडून ओबीसी समाजाचा इंपिरिकल डेटा मिळवायचा या प्रयत्नात ते आहे. ओबीसी समाजाचे गेलेले राजकीय आरक्षण पुन्हा मिळवायचे असेल तर ओबीसींचा इंपिरिकल डेटा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आता राज्य सरकारने सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. या डेटासाठी सरकारने सु्प्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. ही माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. (state govt files petition in supreme court for imperical data for obc reservation)\n'केंद्र सरकारमुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाले'\nराज्य सरकारला हवा असलेला ओबीसीचा इंपिरिकल डेटा केंद्र सरकारने दिला नाही. टोलवाटोलवी केली. ओबीसींचा इंपिरिकल डेटा मिळावा यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालिन ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे आणि ग्राविकास खात्याचे तत्कालीन प्रधान सचिवांनी सन २०१९ मध्ये केंद्र सरकारबरोबर पत्र व्यवहार देखील केले. मात्र केंद्र सरकारने हा डेटा न देता नेहमीच टोलवाटोलवी केली आणि परिणामी ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले.\nक्लिक करा आणि वाचा- '... वेळ आल्यास शिवसेना भवन फोडूही'; भाजप आमदाराच्या वक्तव्याने खळबळ\nओबीसी समाजाची सखोल माहिती केंद्र सरकारकडे उपलब्ध आहे. केंद्राने जर ही माहिती राज्य सरकारला दिली तर राज्याने स्थापन केलेल्या मागासवर्ग आयोगाला त्या माहितीचे योग्य पद्धतीने विश्लेषण करता येऊ शकले. तसे झाले तर आयोग आरक्षणाबाबत योग्य प्रकारे शिफारस करता येऊ शकेल, असे भुजबळ म्हणाले. याच कारणासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर��टात याचिका दाखल केली असल्याचे भुजबळ म्हणाले.\nक्लिक करा आणि वाचा-'ज्यांनी आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, त्यांना पालिका निवडणुकीत दाखवून देऊ'\nदरम्यान, मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून पुन्हा एकदा विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडणे सुरू केले आहे. राज्यातील पूरस्थितीचा फायदा घेऊन राज्य सरकार मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या पार्श्वभूमीवर आता सुप्रीम कोर्टाचे दार ठाठावून राज्य सरकार ओबीसी आरक्षणाबाबत गंभीर असल्याचे राज्य सरकारने सूचित केले आहे.\nक्लिक करा आणि वाचा-धक्कादायक विषारी इंजेक्शन टोचवून घेत युवा डॉक्टरची आत्महत्या\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nNitesh Rane: मरेपर्यंत आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक; नितेश राणे थेटच बोलले महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nआयपीएल RCB vs MI Live : मुंबई इंडियन्सवर आरसीबीने साकारला मोठा विजय\n लॅपटॉप आणि टॅब्स अर्ध्या किंमतीत\nदेश 'गुलाब' चक्रीवादळ; ओडिशा-आंध्राच्या किनारपट्टीला धडकले, २ मच्छिमारांचा मृत्यू\nपुणे शिवसेनेचं मिशन महापौर; भाजपसह राष्ट्रवादीलाही आव्हान देत राऊत यांनी थोपटले दंड\nदेश PM मोदींची धडक पाहणी नव्या संसद भवनच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले\nआयपीएल मुंबई इंडियन्सच्या हातून सामना कधी निसटला, रोहित शर्माने सांगितला टर्निंग पॉइंट\nदेश यूपीत ७ मंत्र्यांचा शपथविधी, राहुल गांधींचे मित्र जितीन प्रसाद योगींच्या टीममध्ये\nसांगली कुऱ्हाडी आणि चाकूसह २ घरांवर दरोडा; तालुक्यात भीतीचं वातावरण\nपुणे शिवसेना पवारांचा गड भेदणार; संजय राऊत यांचे बारामतीबाबत मोठे वक्तव्य\nविज्ञान-तंत्रज्ञान २ हजारांच्या बजेटमधील टॉप-१० वायरलेस इयरबड्स, फीचर्स एकदा पाहाच\nब्युटी अभिनेत्रीचा छोट्या स्कर्टमधील हॉट-बोल्ड लुकवर चाहते घायाळ, मांड्या फ्लॉन्ट करताना फोटो व्हायरल\n ५० इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर ६१% डिस्काउंट, आता घरातच मिळणार थिएटरची मजा\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य २६ सप्टेंबर २०२१ : या राशींना रविवारी होईल लाभच लाभ\nकार-बाइक Mahindra XUV700 : लाँचिंगआधीच 'लीक' झाली प्राइस लिस्ट, 7-Seater व्हेरिअंट्सची किंमत १२.६९ लाखापासून सुरू; बघा डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.xyz/divya-sathyaraj-daughter-of-bahubali-fame-kattappa/", "date_download": "2021-09-26T22:25:46Z", "digest": "sha1:NOTRJBVJH6ERS75YR5ZH7AOEOGDPRUMV", "length": 8325, "nlines": 53, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "बाहुबली मधील कटप्पाची मुलगी आहे खूपच सुंदर, बॉलीवूडमधील अभिनेत्र्या देखील तिच्या पुढे फिक्या आहेत!", "raw_content": "\nबाहुबली मधील कटप्पाची मुलगी आहे खूपच सुंदर, बॉलीवूडमधील अभिनेत्र्या देखील तिच्या पुढे फिक्या आहेत\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join\nमित्रांनो, तुम्ही बाहुबली चित्रपट नक्कीच पहिला असेल, जो कि सुपरहिट चित्रपटांपैकी एक होता. त्याने केवळ चित्रपटातील कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले नाहीत, तर या चित्रपटाच्या खास कलाकारांचे खास प्रभाव खूप लोकांच्या मनात बसले, ज्यांना लोक कधीच विसरू शकत नाहीत. त्यापैकी एक पात्र म्हणजे कटप्पा, कटप्पा हे पात्र खूप लोकप्रिय होते. कटप्पाला बाहुबली आपला मामा मानत असे.\nकटप्पा हे पात्र साकारणारे त्यांचे खरे नाव सत्यराज आहे, परंतु चित्रपटात आल्यानंतर प्रत्येकजण त्याला फक्त कटप्पा म्हणून ओळखतो.\nया चित्रपटामध्ये कटप्पाची भूमिका साकारणारे सत्यराज 64 वर्षांचे आहेत, त्यांनी आत्तापर्यंत 200 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.मित्रांनो, तुम्ही सर्वजण सत्यराजांना ओळखता, आज आम्ही तुम्हाला कटप्पा यांच्या मुलीबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहोत, ती काय करेल ती सध्या काय करते\nSee also 1 कोटींची मर्सिडीज ते 3 कोटींची लेम्बोर्गिनी, रणवीर सिंगच्या गॅरेजमध्ये आहे एक से एक गाड्यांचा संग्रह...\n असे प्रकारचे प्रश्न नक्कीच तुमच्या मनात येत असतील. जर तुम्हाला आज कटप्पाच्या मुलीबद्दल जाणून घ्यायचे असेल तर आपण ही पोस्ट पूर्ण वाचून घ्या.\nमित्रांनो, कटप्पा म्हणजेच सत्यराज यांच्या मुलीचे नाव दिव्या आहे, कटप्पा म्हणजेच सत्यराज यांची आता तरुण झाली आहे आणि खूपच सुंदर देखील आहे.\nखूपच स्मार्ट दिसत आहेत, जे आपण तिच्या फोटोंकडे पाहून समजू शकतात, मित्रांनो, आम्ही आपल्याला सांगू इच्छितो को दिव्या दररोज आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते, ज्यामुळे ती नेहमी चर्चेत राहते.\nदिव्या एक न्यूट्रिशनिस्ट आहे जी लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम करते. दिव्याने या विषयात एम.फिल देखील केले आहे. आत्ता ती यात पीएचडीही करत आहे.\nSee also \"मैंने प्यार किया\" चित्रपटातील 'या' अभिनेत्रीची मूलगी आहे खूपच सुंदर, तिचे सौंदर्य पाहून तुम्ही देखील घायाळ व्हाल\nतर मित्रांनो यावरून तुम्हाला कळलेच असेल कि कट्ट्पा म्हणजेच सत्यराज यांची मुलगी दिव्या सुंदर तसेच हुशार देखील आहे.\nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.\nतुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\nकिर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणाला, “माऊली म्हटल्यामुळे ती स्वतःला देवी समजते”\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\n“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\n‘आई कुठे काय करते’मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर सोशल मिडीयावर फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/09/blog-post_4.html", "date_download": "2021-09-26T21:24:54Z", "digest": "sha1:7M2VUDTSCVB4VIKQ4PW6WM2SCKKH6CPB", "length": 6424, "nlines": 30, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "शिक्षक बंधू-भगिनींबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत उपमुख्यमंत्र्यांकडून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा", "raw_content": "\nशिक्षक बंधू-भगिनींबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत उपमुख्यमंत्र्यांकडून शिक्षक दिनाच्या शुभेच्छा\nमुंबई : देशाला गुरु-शिष्य परंपरेची गौरवशाली परंपरा आहे. महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. पंजाबराव देशमुख या ध्येयनिष्ठ गुरुजनांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या, ज्ञानवंत, गुणवंत, चारित्र्यसंपन्न विद्यार्थी घडविणाऱ्या राज्यातील शिक्षक बंधू-भगिनींचा महाराष्ट्राला अभिमान आहे. देशाची भावी पिढी सक्षम, समर्थ बनविणाऱ्या शिक्षक बांधवांच्या योगदानाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींनाही उपमुख्यमंत्र्यांनी वंदन केले आहे.\nउपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या ध्येयनिष्ठ समाजसुधारकांनी, गुरुजनांनी राज्यात शिक्षणाची बीजे रोवली. शिक्षणाची गंगा सामान्यांच्या घरापर्यंत नेली. राज्यात शैक्षणिक क्रांती घडवली. राष्ट्रनिर्मितीत योगदान देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवल्या. आजचा संपन्न, समृद्ध, सुसंस्कृत महाराष्ट्र ध्येयवादी शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रमांवर उभा आहे. शिक्षक-विद्यार्थ्यांची गौरवशाली परंपरा राज्यात आजही कायम असून महाराष्ट्राला त्याचा अभिमान आहे.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nइन्फिनिक्सने ३२ व ४३ इंचाचे स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही लॉन्च केले\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-jilha-kolhapur/flow-admission-congress-has-increased-state-65219", "date_download": "2021-09-26T22:16:18Z", "digest": "sha1:36RG3JOZ267ZV3UWTWBNJUUXG7WXPBOQ", "length": 9008, "nlines": 23, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "राज्यात काॅंग्रेसमध्ये प्रवेशासाठी ओघ वाढलाय...", "raw_content": "\nराज्यात काॅंग्रेसमध्ये प्रवेशासाठी ओघ वाढलाय...\nइतर पक्षातीलही अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. तुम्ही पक्षासाठी कार्य करा, तुम्ही मोठे झालात तर पक्षही मोठा होईल. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष बळकट करा आणि काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन द्या.\nमुंबई : काँग्रेस विचारांवर श्रद्धा असलेला, काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग राज्यात असून हा विचार बळकट करण्यासाठी अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. आज सातारा व ठाणे जिल्ह्यातील सेना-भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राज्यभरातून अनेक नेते कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये येण्याचा ओघ वाढला असून अनेकजण संपर्कात आहेत. लवकरच ते ही काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे काँग्रेसची ताकद राज्यात आणखी वाढण्यास मदतच होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.\nगांधी भवन येथे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सातारा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे तरूण नेते रणजितसिंह देशमुख व ठाणे जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष दयानंद चोरगे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला.\nयावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, आमदार भाई जगताप, मोहन जोशी, सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सांवत, यशवंत हाप्पे, गजानन देसाई, सचिव जोजो थॉमस, उदयसिंह पाटील उंडाळकर, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अशोकराव गोडसे उपस्थित होते.\nमंत्री थोरात म्हणाले, काँग्रेस पक्ष हा गरिब, सामान्य, तळागाळातील कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांना ताकद देणारा पक्ष आहे. मध्यंतरी थोडा कठीण काळ आला होता. त्यावेळी काहीजण पक्ष सोडून गेले. 'सुबह का भुला शाम घर वापस आये, तो उस��� भुला नहीं कहते' काँग्रेस सोडून गेलेले काँग्रेसमध्ये पुन्हा येत आहेत. पण इतर पक्षातीलही अनेकजण काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत. तुम्ही पक्षासाठी कार्य करा, तुम्ही मोठे झालात तर पक्षही मोठा होईल. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवून पक्ष बळकट करा आणि काँग्रेसला गतवैभव प्राप्त करुन द्या.\nपृथ्वीराज चव्हाण म्हणाले, रणजितसिंह देशमुख यांनी सातारा जिल्ह्यातील खटाव-माण या दुष्काळी भागात सहकाराच्या माध्यमातून या भागाचे चित्र बदलण्याचे काम केले आहे. परवाच विलासराव पाटील उंडाळकर, उदयसिंह उंडाळकर हे स्वगृही परतले आणि आज रणजितसिंह देशमुख यांच्या रुपाने पक्षाला आणखी ताकद मिळाली आहे. काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी काम करा आणि जिल्हा काँग्रेसमय करा, असे आवाहन त्यांनी केले.\nरणजितसिंह देशमुख यांच्यासह माजी पंचायत समिती सदस्य भारतराव शंकरराव जाधव, हनुमान शिक्षण प्रसारक मंडाळाचे अध्यक्ष संजीव साळुंखे, बाळासाहेब झेंडे, संतोषराव पवार, नीलेश जाधव, विजय शिंदे यांनी तर दयानंद चोरगे यांच्यासह भिवंडी पंचायत समितीचे माजी सभापती मोतीराम चोरघे, भिवंडी महानगरपालिका बांधकाम समितीचे माजी सभापती, माजी शिवसेना महानगर प्रमुख, भाजपाचे ठाणे पालघरचे माजी विभागीय संघटक तुकाराम चौधरी, शिवसेना माजी विभाग प्रमुख गणेश चौधरी, प्रभाकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडीचे सदस्य सुरेश जोशी, भाजपा ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष संजय बापू पाटील, भाजप ठाणे जिल्हा ग्रामीण शिक्षक आघाडीचे अध्यक्ष देवेंद्र भेरे, नवनाथ सुतार, देविदास केणे यांच्यासह भिवंडी, कल्याण मधील असंख्य कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%AE%85%E0%AE%AA%E0%AF%8D%E0%AE%AA%E0%AE%AA%E0%AF%8D%E0%AE%AA%E0%AE%BE", "date_download": "2021-09-26T22:02:34Z", "digest": "sha1:BUTM4SWVJZYDF7GNV6IGFJVJ7BPHABRU", "length": 3581, "nlines": 84, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "அப்பப்பா - Wiktionary", "raw_content": "\n५ हे सुद्धा पहा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १३:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अट��� लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/09/blog-post_10.html", "date_download": "2021-09-26T21:26:35Z", "digest": "sha1:JBAGBERGKX4L4PL4KMVXUMY5QJCJJPE7", "length": 4979, "nlines": 31, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "जम्मू काश्मीरमधील सुमारे अडीच हजार कोटींच्या दोन महामार्ग प्रकल्पांना मंजुरी", "raw_content": "\nजम्मू काश्मीरमधील सुमारे अडीच हजार कोटींच्या दोन महामार्ग प्रकल्पांना मंजुरी\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज जम्मू काश्मीरमधील सांबा-जम्मू आणि अखनूर-पूंछ या २ हजार ५५६ कोटींच्या दोन महामार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली. जख कुंजवानी प्रभागातील राष्ट्रीय महामार्ग ४४ च्या सहा पदरी द्रुतगती मार्गाच्या विकासकामालाही त्यांनी मंजुरी दिली. कुंजवानी ते चौथा तावी पूल प्रभागाचा यात समावेश आहे. यासाठी १८२१ कोटीची आर्थिक तरतूद मंजूर केली आहे.\nजख कुंजवानी हा भाग पठाणकोट जम्मू राष्ट्रीय महामार्गाचा भाग असून या सहा पदरी मार्गामुळे वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होईल. अखनूर पूछ मार्गावरील भिंबेर गली बोगद्याच्या बांधकामासाठी तसंच या मार्गावरील दुपदरीकरणासाठीही ७३४ कोटी रुपये खर्च करण्याचा महत्वाचा निर्णय गडकरी यांनी घेतला आहे.\nया बोगद्यामुळे अखनूर आणि पूंछमधील अंतर कमी होऊन राजुरी आणि पूंछ मधील स्थानिक लोकाना याचा लाभ होईल.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nइन्फिनिक्सने ३२ व ४३ इंचाचे स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही लॉन्च केले\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईट��र नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/obama-nuclear-gift-to-modi-1065454/", "date_download": "2021-09-26T22:58:16Z", "digest": "sha1:OKDXBA3D6OS54FUNCTP7FTWZXFOXSMUG", "length": 13193, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भारताला अमेरिकेची ‘ऊर्जा’ – Loksatta", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nअमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या तीनदिवसीय भारत दौऱ्यानंतर आता उभय देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांच्या दिशेने नवीन कराराची चाचपणी सुरू झाली आहे.\nअमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या तीनदिवसीय भारत दौऱ्यानंतर आता उभय देशांमध्ये ऊर्जा क्षेत्रातील सुधारणांच्या दिशेने नवीन कराराची चाचपणी सुरू झाली आहे. ऊर्जानिर्मिती, सुरक्षा व संवर्धनाबाबत ओबामा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली. त्यानुसार अमेरिकेकडून ऊर्जा क्षेत्रातील सर्वाधिक सहकार्य लाभणाऱ्या देशांच्या यादीत भारताला स्थान मिळण्याची शक्यता आहे. दोन देशांमध्ये पाच वर्षांसाठी असलेल्या या करारावर येत्या वर्षअखेरीस शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याचा दावा सूत्रांनी केला. याशिवाय केंद्र सरकारच्या सौर ऊर्जेपासून एक लाख मेगाव्ॉट वीज निर्माण करणाऱ्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पालादेखील अमेरिकेचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे.\nऊर्जा क्षेत्रात संशोधनासाठी पुढील पाच वर्षे अमेरिकेकडून आर्थिक मदत मिळेल. याखेरीज जैव इंधन व ऊर्जा संरक्षण क्षेत्रातील संशोधनातही अमेरिका सहकार्य करणार आहे.\n२०२२पर्यंत भारताने सौर ऊर्जेपासून एक लाख मेगावॉट तर पवन ऊर्जेपासून साठ हजार मेगावॉट वीजनिर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी अमेरिकेकडून जास्तीत जास्त तांत्रिक व आर्थिक सहकार्याची भारताला अपेक्षा आहे. ही महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आल्यास भारताचा विजेचा प्रश्न सुटू शकतो, असा दावा सूत्रांनी केला.\nउभय नेत्यांच्या चर्चेदरम्यान अमेरिकेतून एलएनजी निर्यात करण्यावर शिक्कामोर्तब झाले.\nभारतात हजारो भाषा बोलल्या जातात, विविध समाजगट आणि अनेक धर्म एकत्र नांदतात. अमेरिकेतही हेच चित्र आहे. विविधतेत एकता हे तुमचे आणि आमचे बलस्थान आहे. तुमची आमची भाषा, धर्म वेगवेगळा असला तरी जेव्हा आम्ही तुमच्याकडे पाहातो तेव्हा स्वत:चेच प्रतिबिंब पाहात असल्यासारखे वाटते. या व���विधतेतील एकतेच्या जोरावरच तर आचाऱ्याचा नातू अध्यक्ष बनू शकतो आणि चहा विकणारा पंतप्रधान बनू शकतो\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nRCB vs MI : ‘पर्पल’ पटेल बनला ‘हॅटट्रिक’ पटेल.. मुंबई इंडियन्सविरुद्ध हर्षदनं रचला नवा इतिहास\nकोलकाताविरुद्धच्या आक्रमक खेळीबाबत जडेजाने केला खुलासा; म्हणाला…\nगुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही\nरोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी बनवा घरगुती पेय\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्याचा यशाचा चौकार\nएका दिवसात २२-२३ बदाम खावेत का\nCoronavirus : राज्यात दिवसभरात ३ हजार २९२ जण करोनामुक्त ; रिकव्हरी रेट ९७.२४ टक्के\nIPL 2021: विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय\nDaughter’s Day चं औचित्य साधत शिल्पा शेट्टीनं मुलीला दिलं वचन; “मला निवडल्याबद्दल…”\nCSK vs KKR : सर ठरला बाजीगर.. धोनी तंबूत परतल्यानंतर रवींद्र जडेजानं एकहाती फिरवला सामना\nवाहतूकीचे नियम मोडले म्हणून चक्क चिमुरडीने वडिलांनाच सुनावलं; हा सुंदर व्हिडीओ पाहाच\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nजम्मू – काश्मीर : दोन दहशतवाद्यांचा खात्मा; शस्त्र, स्फोटकं हस्तगत\n“…हा अवैज्ञानिक दृष्टीकोन;” भारतानं चीनवर व्यक्त केली नाराजी\nपंजाबमध्ये मंत्रिमंडळ विस्तार; मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नींसोबत ६ नव्या चेहऱ्यांना संधी\nउद्या शेतकरी आदोलकांची ‘भारत बंद’ची हाक; देशभरातून वाढता प्रतिसाद\n“पंतप्रधान मोदींच्या समोरच लस घेणार”; गावकऱ्याच्या अटीमुळे वैद्यकीय अधिकारीही चक्रावले\nभारतात न्यायव्यवस्थेत महिलांसाठी ५०% आरक्षणाची गरज: सरन्यायाधीश एन व्ही रमण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://sudhirsawant.com", "date_download": "2021-09-26T22:30:21Z", "digest": "sha1:USHHWAZDXEYZKWCIXIK3HHPR5KXCQ5FL", "length": 11710, "nlines": 104, "source_domain": "sudhirsawant.com", "title": "Brigadier Sudhir Sawant, Ex-Mp, Defence & Military Expert", "raw_content": "\nभ्रष्टाचार, शिक्षण, शेती, संरक्षण अशा महत्त्वाच्या विषयावर प्रचंड अभ्यास यामुळे ब्रिगेडियर सुधी��� सावंत यांचे राज्यभरात, देशभरात दौरे होत असतात, याशिवाय सामाजिक कार्य, राजकीय मार्गदर्शन, शासकीय दरबारी मदत हेच २४ तासाचे विषय आणि तीच त्यांची खरी ओळख….. आंतरराष्ट्रीय दहशतवाद, भ्रष्टाचार व नैसर्गिक शेती हे त्यांचे अभ्यासाचे विषय. जय जवान जय किसान संघटनेच्या माध्यमातून माजी सैनिक व शेतकर्‍यांमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून शेती क्षेत्रात प्रयोग करीत आहेत.\nब्रिगेडियर सुधीर सावंत यांचे सर्व लेख वाचा\nतालिबान राजवटीचा भारतावर परिणाम_25.8.2021\nअमेरिकेचे राष्ट्रपती जो बाईडन यांनी जाहीर केले होते की तालिबान हे काबुलवर कब्जा करू शकणार नाही आणि थोड्याच दिवसात अमेरिकेने पलायन केले व त्यांच्याबरोबर २० वर्ष निष्ठेने काम करणाऱ्या लोकांना त्यांनी मृत्यूच्या दाढेत लोटले. तालिबान विरोधी लोकांचा त्यांनी घात केला. त्यांनी उभे केलेले भ्रष्ट सरकार नष्ट...\nअफगाणिस्तानवर तालिबानी कब्जा (भाग -१)_19.8.2021\nअमेरिकेचे प्रदीर्घ युद्ध शेवटी शरमनाख पद्धतीने संपले. व्हिएतनाम नंतर अमेरिकेचा हा दारुण पराभव हेच सिद्ध करतो की कुठल्याही देशात जाऊन त्याच्यावर राज्य करण्याचा प्रयत्न हा नेहमीच अपयशी ठरला आहे. अंतिमत: त्या देशातल्या लोकांनी आपला देश कसा चालवायचा हे ठरवले पाहिजे. २० वर्ष झुंज दिल्यानंतर...\nचीनच्या पुढे जाण्यासाठी एकसंघ व्हा_12.8.2021\nचीन आणि भारतीय सैन्याने आपआपसात बोलणी करून ‘लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल’ (LAC) हून सैन्य पाठी मागे घेण्याचा निर्णय केला. १९६२ च्या युद्धानंतर सीमा भागामध्ये सैन्य तैनात झाले. भारतीय आणि चीनी सैन्य कधी समोरासमोर राहिले नाही. केवळ दोन-तीन जागी समोरासमोर राहिले. अलिकडे काही महिने अत्यंत...\nशून्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF)\nकृषी विज्ञान केंद्र, किर्लोस\nकेंद्र शासनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते. .. Read More\nछ शिवाजी म कृषी विद्यालय\nछ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसंयुक्त महाराष्ट्र शिक्षण प्र मंडळ\nया मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते\nसंस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे\nकणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष\nतालिबान राजवटीचा भारतावर परिणाम_25.8.2021\nअफगाणिस्तानवर तालिबानी कब्जा (भाग -१)_19.8.2021\nचीनच्या पुढे जाण्यासाठी एकसंघ व्हा_12.8.2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%97%E0%A4%B9%E0%A5%82-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/5e5b8596721fb4a955d194e6?language=mr", "date_download": "2021-09-26T22:11:50Z", "digest": "sha1:J66BCIGH456BUSNWVNRA46IUTNDCJ4AZ", "length": 2325, "nlines": 59, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - गहू पिकात लोंबी भरण्यासाठी. - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nआजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nगहू पिकात लोंबी भरण्यासाठी.\nशेतकऱ्याचे नाव - श्री. वाल्मिक कांबळे राज्य - महाराष्ट्र टीप - ००:५२:३४ @७५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.\nसरकारचा २०२२-२३ च्या हंगामासाठी धडाकेबाज निर्णय\nअसा करा रब्बी बियाणे अनुदानासाठी ऑनलाईन अर्ज\nप्रभुदेवा जीआर व शेती योजना\nअनुदानावर रब्बी बियाणे वाटप, पहा अनुदान\nप्रभुदेवा जीआर व शेती योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/rbi-tweet-about-cyber-fraud-rbi-says-dont-give-any-personal-information-on-phone-email-etc-mhjb-469536.html", "date_download": "2021-09-26T22:43:06Z", "digest": "sha1:NI4XCS2B6E5SD77MC2SYPB3IODYEF6LL", "length": 6290, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फसवणूकीबाबत RBI ने दिला इशारा! सतर्क न राहिल्यास बँक खाते होईल रिकामे – News18 Lokmat", "raw_content": "\nफसवणूकीबाबत RBI ने दिला इशारा सतर्क न राहिल्यास बँक खाते होईल रिकामे\nफसवणूकीबाबत RBI ने दिला इशारा सतर्क न राहिल्यास बँक खाते होईल रिकामे\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India- RBI) ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन फ्रॉडबद्दल सतर्क केले आहे.\nनवी दिल्ली, 05 ऑगस्ट: रिझर्व्ह बँक ऑफ इं���ियाने (Reserve Bank of India- RBI) ट्विटरच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाइन फ्रॉडबद्दल सतर्क केले आहे. ग्राहकांनी कोणताही फोन कॉल (Phone Call), ईमेल (email), एसएमएस (SMS) आणि वेब-लिंक (Web-Link) च्या माध्यमातून त्यांची वैयक्तिक माहिती शेअर करू नये, असा इशारा आरबीआयकडून देण्यात आला आहे. तुम्हाला संशय आल्यास बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर ग्राहक सहाय्यता क्रमांक तपासून पाहा. आरबीआयने असे म्हटले आहे की जाणकार बना, सतर्क राहा. आरबीआयने असे म्हटले आहे की, काही क्षणात फसवणूक होते. त्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती जसे की, कार्ड डिटेल्स, बॅंक खाते (Bank Account), आधार (Aadhaar), पॅन (PAN) इत्यादी बद्दल कुणाला माहिती देऊ नका. ट्विटरच्या माध्यमातून आरबीआयने असे म्हटले आहे की कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यास, त्याने तुमची वैयक्तिक माहिती, बँकिंग डिटेल्स किंवा केवायसी विचारल्यास तुम्ही त्वरित फोन कट करा. 1.48 लाख कोटींची फसवणूक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI-Reserve Bank of India) ने दिलेल्या माहितीनुसार गेल्या आर्थिक वर्षात 2019-20 मध्ये तत्कालीन 18 सरकारी बँकांद्वारे एकूण 1,48,428 कोटींच्या फसवणुकीची 12,461 प्रकरणे सूचित करण्यात आली आहेत. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत आरबीआयकडून ही माहिती मिळाली आहे. आरटीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार या फसवणुकीची शिकार देशातील सर्वात मोठी बँक असणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI-State Bank of India)झाली आहे. एसबीआयने 44,612.93 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या 6,964 प्रकरणांबाबत सूचित केले आहे. गेल्या आर्थिक वर्षात या 18 सरकारी बँकाची जेवढी फसवणूक झाली आहे त्याच्या 30 टक्के रक्कम एसबीआयची आहे. संपादन - जान्हवी भाटकर\nफसवणूकीबाबत RBI ने दिला इशारा सतर्क न राहिल्यास बँक खाते होईल रिकामे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2021-09-26T21:35:44Z", "digest": "sha1:LQ33O6NJTPQZLO2OAXYMHQJLZCXPFMFC", "length": 4221, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारत महिला हॉकी संघ - विकिपीडिया", "raw_content": "भारत महिला हॉकी संघ\nभारत महिला हॉकी संघ आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतो.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नों�� केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० ऑगस्ट २०१७ रोजी ००:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2021-09-26T23:12:22Z", "digest": "sha1:76TIY4YAB62JD3JNTRTHCRP4FZIRURPB", "length": 3631, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:२००० फॉर्म्युला वन हंगाम - विकिपीडिया", "raw_content": "साचा:२००० फॉर्म्युला वन हंगाम\n२००० फॉर्म्युला वन हंगाम\nफॉर्म्युला वन मार्गक्रमण साचे\nआडव्या याद्यांशिवाय असलेले नेव्हीगेशनल बॉक्सेस\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१९ रोजी २०:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/mi-vs-rcb-ipl-2021-hershel-patels-record-breaking-performance-jamisons-bat-breaking-performance-bangalore-express-susat-in-chennai-38571/", "date_download": "2021-09-26T22:38:46Z", "digest": "sha1:W2HBV6IEWXBY3EDG2JEHYJORJSD7VLFC", "length": 13979, "nlines": 91, "source_domain": "thefocusindia.com", "title": "MI vs RCB IPL 2021:हर्षल पेटेलचे रिकॉर्डतोड़ प्रदर्शन ; जेमिसनचे बॅटतोड परफॉरमंस ; चेन्नईत बेंगलोर एक्सप्रेस सुसाट ! MI vs RCB IPL 2021: Hershel Patel's record-breaking performance; Jamison's bat breaking performance; Bangalore Express Susat in Chennai", "raw_content": "\nHome भारत माझा देश MI vs RCB IPL 2021:हर्षल पेटेलचे रिकॉर्डतोड़ प्रदर्शन ; जेमिसनचे बॅटतोड परफॉरमंस ; चेन्नईत बेंगलोर एक्सप्रेस सुसाट\nMI vs RCB IPL 2021:हर्षल पेटेलचे रिकॉर्डतोड़ प्रदर्शन ; जेमिसनचे बॅटतोड परफॉरमंस ; ���ेन्नईत बेंगलोर एक्सप्रेस सुसाट\nरॉयल चैलेंजर्स बेंगलोरची विजयी सलामी\nहर्षल पटेलने 27 धावा देऊन 5 बळी घेतले\nहर्षल पटेल आणि एबी डिव्हिलियर्स हे RCB विजयाचे नायक\nमरिना बीचच्या साक्षीने मॅक्सवेलचा उत्तुंग सिक्स\nचेन्नई :मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात चेन्नई येथे झालेला आयपीएल 2021 चा पहिला सामना अतिशय रोमहर्षक ठरला. या सामन्यात बेंगलोरने शेवटच्या चेंडूवर 2 विकेट्सने विजय मिळवला . MI vs RCB IPL 2021: Hershel Patel’s record-breaking performance; Jamison’s bat breaking performance; Bangalore Express Susat in Chennai\nप्रथम फलंदाजीस उतरलेल्या मुंबईच्या फलंदाजांनी धुव्वादार फटकेबाजी करत सामन्याची दमदार सुरुवात केली. परंतु इंडियन प्रीमियर लीग च्या 14 व्या सत्रातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा गोलंदाज हर्षल पटेलने आश्चर्यकारक गोलंदाजी केली.\nत्याने मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात 4 षटकांत 27 धावा देऊन 5 बळी घेतले. त्यांच्या शानदार गोलंदाजीमुळे आरसीबीने मुंबई इंडियन्सला 20 षटकांत 159 धावांवर रोखले.\nयासह, हर्षल पटेल आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध पाच विकेट घेणारा पहिला गोलंदाज बनला आहे.\nचेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या रोमांचक सामन्यात विराट सेनेने शेवटच्या बॉलवर हा सामना जिंकला. या विजयासह आरसीबीच्या खात्यात दोन गुण जोडले गेले. त्याचवेळी मुंबई संघाने पुन्हा एकदा आयपीएलचा पहिला सामना गमावला. 2013 पासून मुंबई आपला पहिला आयपीएल सामना जिंकण्यात अपयशी ठरत आहे.\nदरम्यान बेंगलोरचा नवोदित वेगवान गोलंदाज कायल जेमिसन याच्या अप्रतिम चेंडूने कृणाल पंड्या याची तोडली. यावेळचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.\nविशेष म्हणजे, हा २६ वर्षीय जेमिसनचा पदार्पणाचा आयपीएल सामना होता. या सामन्यात त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २७ धावा देत १ महत्त्वाची विकेट घेतली. कृणाल पंड्या हा त्याची पहिली आयपीएल शिकार ठरला.\nआज नवीन प्रयोगासह किंग कोहलीने वॉशिंग्टनच्या साथीने संघाच्या डावाला सुरुवात केली.\nमॅक्सवेलने दमदार खेळाचे प्रदर्शन केले. 28 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 39 धावा केल्या तर क्रृणाल पांड्याच्या अखेरच्या चेंडूवर त्याने मारलेला षटकार डोळ्याचे पारणे फेडणारा असाच होता. मरिना बीचच्या दिशेने 100 मीटर उत्तुंग मारलेला फटका पाहून कोहलीही आवाक झाला.\nविराट कोहलीने कृणाल पांड्याचा कॅच सोडला. विराटच्या हातातून बॉल बाहेर पडला आणि थेट डोळ्याला लागला. बॉल लागला तरी विराट मैदानातच राहिला.\nहर्षल आयपीएलच्या इतिहासात मुंबई विरुद्ध 5 विकेट्स घेणारा पहिलाच गोलंदाज ठरला आहे. त्यालाच सामनावीराचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nPreviousNagpur Hospital Fire : नागपुरात हॉस्पिटलला आग , 4 रूग्णांचा मृत्यू\nNextसरसंघचालक डॉ. मोहन भागवत कोरोना पॉझिटिव्ह, नागपूरात हॉस्पिटलमध्ये दाखल\nSARTHI PUNE : छत्रपती संभाजीराजे ‘सारथी’ चे सारथी यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित ; संभाजीराजेंच ट्विट\nWATCH : बीड जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण, पिकांचे नुकसान; गावांचा संपर्कही तुटला\nWATCH : ‘मी साताऱ्याचा जिल्हाधिकारी होतो’, अजित पवारांकडून बोलताना पुन्हा घडली चूक\nम्हणे, मोदींपेक्षा ममता लोकप्रिय; 2024 पर्यंत थांबा NOTA पेक्षा कमी मते मिळतील; सुवेंदू अधिकारींचे प्रत्युत्तर\n‘भारत बंद’ दरम्यान शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी नाही , सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था\nWATCH : ईडीची नोटीस म्हणजे फॅशन झाली आहे – खा. सुप्रिया सुळे\nभाजपचं ठरलंय, लढाई 51टक्क्यांची; आघाडीची रिक्षा पंक्चर करायची; बावनकुळेंचा एल्गार\nWATCH : अवैध वाळू उपसणाऱ्या १० बोटी केल्या जप्त, पुणे जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्याचा गनिमी कावा\nही आहेत भारतातील बारा स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे.. तुम्ही पाहिलीत\nक्रोध नको; पण संतापाने ओरडून सांगा..आम्हाला ५० टक्के आरक्षण हवंय सरन्यायाधीशांची महिला वकिलांना साद\nआमिर खानचा लाल सिंह चड्ढा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली , 2022 मध्ये या तारखेला रीलिज होईल चित्रपट\nIAF Air Show : 13 वर्षांनी काश्मिरात IAFचा एअर शो; डल लेकवर स्काय डायव्हिंग, विमानांच्या चित्तथरारक कसरती\nShivSena vs NCP : आधी उद्धव ठाकरे आता संजय राऊतांची थेट राष्ट्रवादी काँग्रेसला तंबी आमचं ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत ….\nUP Cabinet Expansion : योगी मंत्रिमंडळाचा विस्तार, काँग्रेस सोडून आलेल्या जितीन प्रसाद यांना कॅबिनेट, सहा नेते राज्यमंत्री\nBharat Bandh : शेतकरी आंदोलकांच्या “भारत बंद”साठी उद्या महाराष्ट्रात काँग्रेस उतरणार रस्त्यावर\nहबल टेलिस्कोपने टिपले आकाशगंगेतील स्पार्कलिंग स्टारफिल्ड (आकाशगंगेत असलेले चमकदार तारांगण)\n६५ तासांत २४ बैठका : पंतप्र���ान मोदींचा व्यग्र अमेरिका दौरा ठरला अर्थपूर्ण आणि फलदायी\nमोदींपेक्षा ममता बॅनर्जी लोकप्रिय; सध्या योगीच सगळे ठरवतात; खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा अजब दावा\nDelhi Metro : 3.55 मिलियन कार्बन क्रेडिट्सच्या विक्रीतून दिल्ली मेट्रोने केली 19.5 कोटींची कमाई\nनक्षलवादाचा शेवट जवळ आलाय; त्यांची आर्थिक कोंडी करा; गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/09/blog-post_20.html", "date_download": "2021-09-26T22:26:19Z", "digest": "sha1:7GO42BNQ3VGTUF7GGM65VE53LMHLJL44", "length": 6557, "nlines": 33, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "सिंधुदुर्ग विद्यापीठ परिसर आदर्श शैक्षणिक परिसर व्हावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी", "raw_content": "\nसिंधुदुर्ग विद्यापीठ परिसर आदर्श शैक्षणिक परिसर व्हावा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nमुंबई : मुंबई विद्यापीठाने गणेशोत्सव सुरु असतानाच आपल्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचा श्रीगणेशा केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग उपकेंद्राने पर्यावरणस्नेही परिसर अशी वेगळी ओळख निर्माण करावी व आदर्श शैक्षणिक परिसर होण्यासाठी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली.\nराज्यपाल श्री.कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्राचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. ठाणे व रत्नागिरीनंतर विद्यापीठाचे सिंधुदुर्ग हे तिसरे उपकेंद्र आहे.\nउद्घाटन सोहळ्याला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव बळीराम गायकवाड आदी उपस्थित होते.\nमंत्री उदय सामंत व कुलगुरू सुहास पेडणेकर दोघेही सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांनी विद्यापीठातील तसेच देशविदेशातील तज्ज्ञ व प्राध्यापकांना सिंधुदुर्ग परिसर येथे निमंत्रित करावे व तेथील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक उच्च शिक्षण उपलब्ध करून द्यावे. कालांतराने सिंधुदुर्ग उपकेंद्राचे स्वतंत्र विद्यापीठ व्हावे या दृष्टीने देखील प्रयत्न झाले पाहिजे, अशीही अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.\nसिंधुदुर्ग येथे उपकेंद्र सुरु होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करताना उपकेंद्राला प्रा. मधु दंडवते यांचे नाव देण्याचा प्रस्ताव आल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nसावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी राज्यात आज स्त्री शिक्षण दिन साजरा\nJanuary 03, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/filed-a-case-of-direct-death-threat-former-mp-sanjay-kakades-revelations-18732/", "date_download": "2021-09-26T22:07:55Z", "digest": "sha1:JBFSAK3V5EFY6CBV3JNVOUJQQAJ6MVJ3", "length": 14976, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | जीवे मारण्याची प्रत्यक्ष धमकी दिल्यानेच गुन्हा दाखल ; माजी खासदार संजय काकडेंच्या मेव्हण्याच्या खुलासा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nपुणेजीवे मारण्याची प्रत्यक्ष धमकी दिल्यानेच गुन्हा दाखल ; माजी खासदार संजय काकडेंच्या मेव्हण्याच्या खुलासा\nपुणे : गोळ्या घालून किंवा अपघाती मृत्यू घडवून आणण्याची प्रत्यक्ष धमकी दिल्याने मला माझ्या जीवाची, कुटुंबाची काळजी वाटू लागली होती. खूप अस्वस्थ वाटल्यानेच माझे मेव्हणे माजी खासदार संजय काकडे आणि बहीण उषा संजय काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची वेळ आली. काकडे दाम्पत्यांकडून माझ्या जीविताला काही धोका होऊ नये, यासाठीच हा गुन्हा दाखल केला आहे. यामागे कोणतेही राजकीय षडयंत्र नाही किंवा पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा दबाव असण्याचे कारण नाही. या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागामार्फत सखोल चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल, असा खुलासा बांधकाम व्यावसायिक युवराज ढमाले यांनी पत्रकार परिषदेत केला.\nमाजी खासदार संजय काकडे व उषा संजय काकडे यांच्यावर त्यांचे मेव्हणे युवराज ढमाले यांनी गुन्हा दाखल केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर काकडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे राजकीय षडयंत्र असल्याचे, तसेच आपण अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी युवराज ढमाले यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रकरणाची सविस्तर माहिती दिली.\nयुवराज ढमाले म्हणाले, “कौटुंबिक ईर्ष्येतून काकडे दाम्पत्याने २०१७ पासून वेळोवेळी माझ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. अर्वाच्च शिवीगाळ केली. खालच्या भाषेत बोलत मला अपघात घडवून, सुपारी देऊन, गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, सख्खी बहीण आणि मेव्हणा असल्याने बऱ्याचदा मी माझी नेमकी काय चूक आहे, असे विचारण्याचा प्रयत्न केला. घरातील वाद सामंजस्याने मिटण्याच्या आशेने आणि प्रचंड मानसिक दबावाखाली असल्याने मी गेली दोन वर्षे गुन्हा दाखल करू शकलो नाही. परंतु, आता मला खूप अस्वस्थ व दबाव वाटू लागल्याने भीतीपोटी धीर एकवटून २७ मे २०२० ��ोजी पोलिसांना पत्र दिले. त्यानंतर २ ऑगस्टला गुन्हा दाखल केला आहे.\nढमाले पुढे म्हणाले, “आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भावा-बहिणीतील हा वाद चव्हाट्यावर आला आहे. तीन वर्षांपासून राखी बांधून घेता आली नाही, याचे दुःख वाटते. माझ्या प्रगतीची ईर्षा करणारी माझीच बहीण आहे, याचे अधिक वाईट वाटते. आपल्या भावाच्या जीवावर उठण्याचा विचार करणाऱ्या बहिणीला ईश्वराने सद्बुद्धी द्यावी.”\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2017/04/bhandara.html", "date_download": "2021-09-26T21:21:40Z", "digest": "sha1:PVHTDUS275BQIRR3YPJI3GIKFZ46VKOP", "length": 2923, "nlines": 40, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: भंडारा तालुका नकाशा मानचित्र", "raw_content": "\nभंडारा तालुका नकाशा मानचित्र\nभंडारा तालुका नकाशा मानचित्र\nतुमसर तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nपवनी तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nभंडारा तालुक्याच्या नका��ासाठी येथे क्लिक करा\nमोहाडी तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nलाखणी तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nलाखांदूर तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nसाकोली तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khedut.org/hair-fall-problem-use-this-and-get-rid-of-this-issue/", "date_download": "2021-09-26T22:59:04Z", "digest": "sha1:I5JRXKB5AMG36KD6PXJHDHFZ2BQYYIGM", "length": 11676, "nlines": 94, "source_domain": "khedut.org", "title": "जर आपण केस जाण्याच्या समस्येने अस्वस्थ असाल तर आपण या अचूक उपायापासून कायमचे मुक्ती मिळवाल. - मराठी -Unity", "raw_content": "\nजर आपण केस जाण्याच्या समस्येने अस्वस्थ असाल तर आपण या अचूक उपायापासून कायमचे मुक्ती मिळवाल.\nजर आपण केस जाण्याच्या समस्येने अस्वस्थ असाल तर आपण या अचूक उपायापासून कायमचे मुक्ती मिळवाल.\nआज, जर आपण या जगात अधिक विविधता वाढत असेल तर, त्यच्या समस्या देखील उदयास येत आहेत आणि आजच्या काळात सर्वात गंभीर समस्या आहे ती म्हणजे तरुणांशी या गोष्टीचा संबंध जोडला आहे आणि तो म्हणजे केस गळतीची समस्या. होय, खरं तर केस गळणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे,आणि एका वयानंतर जवळजवळ प्रत्येकजण या समस्येने प्रभावित होतो आणि अशा प्रकारे त्यास एक नैसर्गिक प्रक्रियेचे नाव दिले जाते.\nपरंतु जेव्हा या समस्येचे नाव मिळते तेव्हा जेव्हा १८-२० वयोगटातील तरूणाचे केस गळण्यास सुरवात होते तेव्हा ही निश्चितच खूप गंभीर समस्या आहे कारण एखाद्या व्यक्तीचे डोके त्याच्या शरीराचा अविभाज्य भाग असतो जो कि तो त्याचे आत्मबल आणि त्याचे व्यक्तित्व देखील मजबूत बनवतो. परंतु लहान वयात केस गळणे कोणत्याही मनुष्याला बर्‍याच नकारात्मकतेकडे आणू शकते.\nमी आपणास सांगतो की आज असे बरेच तरुण सापडतील जे या प्रकारच्या समस्येने ग्रस्त आहेत आणि यामुळे त्यांना बर्‍याच ठिकाणी जाण्याबद्दल लाज वाटते. जरी त्यातून मुक्त होण्यासाठ�� बरेच लोक अनेक प्रकारच्या औषधांचा वापर करतात,\nपरंतु बहुतेक लोकांना याचा एकतर फायदा होत नाही किंवा ही औषधे फारच खर्चीक असल्याने ती जास्त काळ वापरण्यास असमर्थ असतात. मी तुम्हाला सांगत आहे की जर आपण देखील या प्रकारच्या समस्येने ग्रस्त असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक संपूर्ण घरगुती, स्वस्त आणि अचूक समाधान घेऊन आलो आहोत, ज्यानंतर आपल्या केसांची समस्या कायमची मिटेल.\nचला आम्ही तुम्हाला सांगतो की टक्कल पडण्यापासून मेथी खूप फायदेशीर आहे. यासाठी, आपल्याला मेथी पाण्यात किमान 12 तास भिजवण्याची गरज आहे, त्यानंतर दह्या मध्ये बारीक करून पेस्ट तयार करा. आता हे मिश्रण केसांच्या मुळांवर लावा. सुमारे एक तास तसेच राहू द्या. आपल्याला लवकरच त्याचा परिणाम दिसेल.\nया व्यतिरिक्त, आपण हे देखील सांगू शकता की टक्कल पडणे दूर करण्याचा सर्वात अचूक उपाय म्हणजे ज्येष्ठमध. असे म्हणतात की जर तुम्ही ते बारीक करून त्यात थोडेसे दुध आणि केशर यात मिसळा आणि चांगले पेस्ट तयार करा आणि मग ही पेस्ट आपल्या डोक्याच्या ज्या भागात रात्री झोपायच्या आधी केस नसतात तेथे लावा. आम्ही आधी सांगितल्याप्रमाणे, डोक्यात टॉवेल बांधून झोपा आणि सकाळी उठून आपल्या केसांवर सौम्य शैम्पू करा, असे केल्याने हळूहळू टक्कल दूर होईल.\nतसेच, या दिवसात हिवाळ्याचा हंगाम आला आहे आणि या हंगामात खजूर खाण्याची मजा वेगळी आहे. खजूर केवळ चव वाढवत नाही, तर आपल्या केसांसाठी देखील चांगला आहे. दररोज २- ३ खजूर खाल्ल्याने केस मजबूत आणि निरोगी बनतात. खजुराचे तेल केस गळण्यासदेखील प्रतिबंध करते. खजुराचे सेवन केल्याने केस लांब, जाड आणि मऊ होतात.\nबहुतेकवेळ प्रत्येकजण सांगतो की जर केस गळत असतील तर कांदा वापरा, खरं तर असे म्हटले जाते कारण कांदा कोंडा काढून टाकतो. या प्रकरणात, आपण केस गळतीच्या समस्येने देखील त्रस्त असल्यास, एका भांड्यात कांद्याचा रस काढल्यानंतर, ते थेट डोक्यावर 25-30 मिनिटांसाठी लावा.\nआपण इच्छित असल्यास, आपण दोन चमचे एलोवेरा जेल आणि एक चमचे ऑलिव्ह ऑईलमध्ये तीन चमचे कांद्याचा रस घालू शकता, थोडावेळ लावल्यानंतर, केस धुण्यासाठी शैम्पूने धुवा. जर आपण महिन्यातून चार वेळा या प्रकारची प्रक्रिया केली तर निश्चितच आपल्या केसांचा त्रास कायमचा संपेल.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\nआरोग्याबरोबरच सौंदर्य देखील आपल्या स्वयंपाकघरातील या छोट्या छोट्या गोष्टी देखील वाढवते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/f-suhana-s-boyfriend-kisses-her-shah-rukh-khan-says-i-d-rip-his-lips-off-karan-johar-agrees-nrst-103621/", "date_download": "2021-09-26T21:54:31Z", "digest": "sha1:FTQJEHYGGBYAGSBYC5WY65N7KZQWHINV", "length": 14205, "nlines": 185, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Video | 'जर सुहानाला कोणी किस केलं तर मी त्याचे ओठच कापेन', लाडक्या लेकीसाठी शाहरूख झाला पजेसिव! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही नि���्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nVideo ‘जर सुहानाला कोणी किस केलं तर मी त्याचे ओठच कापेन’, लाडक्या लेकीसाठी शाहरूख झाला पजेसिव\nशाहरुख दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेक नंतर ‘पठाण’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात शाहरूखसोबत मुख्य भूमिकेत दीपिका पदूकोण दिसणार आहे, तर सलमान खान पाहुण्या कलाकराची भूमिका साकारणार आहे.\nबॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान आपली मुलगी सुहानासाठी फार पजेसिव्ह आहे. खुदद एका कार्यक्रमात शाहरूख खाननेच ही माहिती दिली. शाहरूखचा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमधला एक जूना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात मुली विषयी शाहरूख किती पजेसिव्ह आहे याचा दाखला मिळतो.\nअबब...प्रियांकाच्या घडाळ्याने – ड्रेसने वेधलं सगळ्यांच लक्ष, ३२ लाखांच्या या घडाळ्यात आहेत खास गोष्टी, जाणून घ्या\nया व्हिडीओत करणच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये शाहरुख आणि अभिनेत्री आलिया भट्ट उपस्थित होते. त्याचवेळी करणने आलियाला अचानक एक प्रश्न विचारला तो म्हणजे, “आलिया तू किती वर्षांची असताना तुझा पहिला बॉयफ्रेंड होता आलिया उत्तर देत १६ असं बोलते. त्यावर करण लगेच शाहरूखला प्रश्न विचारतो, तुझी मुलगी आता १६ वर्षांची आहे. जो तुझ्या मुलीला किस करेल त्याला तू मारून टाकशील आलिया उत्तर देत १६ असं बोलते. त्यावर करण लगेच शाहरूखला प्रश्न विचारतो, तुझी मुलगी आता १६ वर्षांची आहे. जो तुझ्या मुलीला किस करेल त्याला तू मारून टाकशील या प्रश्नाला उत्तर देताना शाहरुख म्हणतो, ‘मी त्या मुलाचे ओठ कापून टाकेल.”\n'तू तुझ्या नाकाने बटाटे काप'हॅण्डसम हंकच्या गंभीर फोटोवर चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स, मग काय हृतिक रोशनही दिले झक्कास रिप्लाय\nशाहरुख दोन वर्षांच्या मोठ्या ब्रेक नंतर ‘पठाण’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर येणार आहे. या चित्रपटात शाहरूखसोबत मुख्य भूमिकेत दीपिका पदूकोण दिसणार आहे, तर सलमान खान पाहुण्या कलाकराची भूमिका साकारणार आहे.\nआई आहेस की ....छोट्या नवाबाला सतत ऐकटं सोडणाऱ्या करिनाचे सतत व्हायरल होणारे Video बघून नेटकरी भडकले, तुलना केली दुसऱ्या अभिनेत्रींशी\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/students-from-satara-made-robor-to-serve-corona-patient-nrsr-105275/", "date_download": "2021-09-26T22:58:29Z", "digest": "sha1:ZIKPVKKMAVAZYCHJ6LXH2KOSIHSR2JBD", "length": 13167, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "आरारा खतरनाक | साताऱ्यातील विद्यार्थ्याची कमाल, बनवला कोरोना रुग्णांची सेवा करणारा रोबो | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी ���लटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nआरारा खतरनाकसाताऱ्यातील विद्यार्थ्याची कमाल, बनवला कोरोना रुग्णांची सेवा करणारा रोबो\nरुग्णालयात दाखल असलेल्या तसेच होम क्वारंटाईन केलेल्या कोरोना रुग्णांपर्यंत गोळ्या-औषधे, तसेच साहित्य पुरविण्याबरोबरच तेथील फरशीची साफसफाई करणारा अनोखा रोबो(robot to serve corona patient) सातारा जिल्ह्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या अथर्व पाटील(atharva patil) या विद्यार्थ्याने बनविला आहे.\nसातारा: रुग्णालयात दाखल असलेल्या तसेच होम क्वारंटाईन केलेल्या कोरोना रुग्णांपर्यंत गोळ्या-औषधे, तसेच साहित्य पुरविण्याबरोबरच तेथील फरशीची साफसफाई करणारा अनोखा रोबो सातारा जिल्ह्यातील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या अथर्व पाटील या विद्यार्थ्याने बनविला आहे.\nनव्या संशोधनामधील धक्कादायक खुलासा, कोरोनातून बऱ्या झालेल्या वृद्धांना पुन्हा संक्रमणाचा धोका\nढेबेवाडी विभागातील मंद्रुळकोळे हे अथर्वचे मूळगाव असून, त्याने बनविलेल्या उपकरणांना विविध विज्ञान प्रदर्शनातून पारितोषिके मिळाली आहेत. घरात पडून असलेल्या काही वस्तूंसह बाजारातील इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचाही त्याने वापर केला आहे. हा रोबो बेसला बसविलेल्या चाकांवरून इकडून तिकडे फिरतो. त्याच्या हातावर बसावलेल्या ट्रे मधून औषधे, गोळ्या, तसेच अन्य वस्तू रुग्णांपर्यंत पोचवता येतात. शिवाय त्याला बसविलेल्या स्क्रबलने फरशीची साफसफाईही करता येते. त्यासाठी जंतुनाशक किंवा फिनेलचा कॅन बसविण्याची व्यवस्थाही त्यात केलेली आहे.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar-pimpri-chinchwad/oxygen-leak-municipal-hospital-pimpri-chinchwad-now-77664", "date_download": "2021-09-26T21:49:45Z", "digest": "sha1:WCHZYL5VQ3WALMDCZQRGYJB5ZP6KNRFX", "length": 7028, "nlines": 31, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "आता पिंपरी चिंचवडमध्ये पालिका रुग्णालयात ऑक्सिजन गळती", "raw_content": "\nआता पिंपरी चिंचवडमध्ये पालिका रुग्णालयात ऑक्सिजन गळती\nसायंकाळी साडेसातच्या सुमारास ही ऑक्सिजन गळती झाली. त्यावेळी एका टाकीमध्ये द्रवरुप ऑक्सिजन भरला जात होता.\nपिंपरी : पिंपरी चिंचवड(Pimpri Chinchwad) महापालिकेच्या रुग्णालयात बुधवारी सायंकाळी ऑक्सिजनची गळती झाली. मात्र, वेळीच हा प्रकार लक्षात येऊन उपाययोजना केल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. (Oxygen leak at Municipal Hospital in Pimpri Chinchwad now)\nही घटना समजताच पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. गळती झालेल्या पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सर्व रुग्ण ��ुखरूप असल्याचे त्यांनी सांगितले.वेळीच उपाय केल्याने दुर्घटना टळली तसेच इतर टाक्यात पुरेसा ऑक्सिजन साठा असल्याने ऑक्सिजन बेडवरील गंभीर रुग्णांना याचा फटका बसला नसल्याचे त्यांनी सांगितले.\nसायंकाळी साडेसातच्या सुमारास ही ऑक्सिजन गळती झाली. त्यावेळी एका टाकीमध्ये द्रवरुप ऑक्सिजन भरला जात होता, तेव्हा टाकीच्या दाबातील चढ-उतारामुळे दबाव जास्त झाला.त्यामुळे जास्त दाब सोडण्यासाठीचे वाल्व्ह खराब झाला आणि गळती झाली. मात्र, लगेचच पर्यायी वाल्व्ह बसवल्याने ही गळती थांबली.\nवायसीएममध्ये 300 रूग्ण दाखलआहेत. त्यापैकी गळती झालेल्या टाकीतून १३० रुग्णांना ऑक्सिजन पुरवला जात होता. मात्र,त्याचा पुरेसा साठा (बॅकअप) असल्याने या रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला नाही. हे सर्व रुग्ण व टाक्या सुरक्षित असल्याची खातरजमा केल्याचे आयुक्त पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर सरकारनामाला सांगितले.\nम्युकरमायकोसिसच्या सात रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया\nराहाता : शहरातील डॉ. मैड रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या सात रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या, तर चौघे औषधोपचाराने बरे झाले. सरकारी यंत्रणेने त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले. या आजाराचे जिल्ह्याबाहेरील रुग्णही येथे उपचार घेतात, असे प्रतिपादन तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले. त्यांनी डॉ. मैड रुग्णालयास भेट देऊन उपचार घेत असलेल्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. डॉ. संतोष मैड व डॉ. आशुतोष मैड उपस्थित होते.\nडॉ. मैड म्हणाले, ‘‘रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने हा आजार होत असला, तरी बऱ्याचदा अस्वच्छ मास्क, तसेच रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्याचा मास्क स्वच्छ नसेल तरीही या काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. हे उपचार करताना टास्क फोर्सचेही सहकार्य मिळाले.’’ डॉ. आशुतोष मैड यांनी स्वागत केले.\nडाॅ. विखे यांचे पाठबळ\nम्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी खासदार डॉ. सुजय विखे यांचे पाठबळ मिळाले. प्रांताधिकारी गोविंद शिंदे व तहसीलदार कुंदन हिरे यांनी औषधे पुरविण्यासाठी पुढाकार घेतला. या रुग्णालयात जबडा शस्त्रक्रिया तज्ज्ञ, मेंदूरोग तज्ज्ञ, नाक, कान व घसा तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ अशी टीम व सुसज्ज वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत.\n- डॉ. संतोष मैड (स्त्री-रोगतज्ज्ञ)\nससुन रुग्णालया��� दोनशे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2020/09/24/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2021-09-26T21:23:55Z", "digest": "sha1:7IHO5DFPI7BW52H7DAV6H3NUAN56442I", "length": 11956, "nlines": 55, "source_domain": "mahiti.in", "title": "या सुप्रसिद्ध मराठी कलाकारांचा झाला आहे घटस्फोट, पाहून तुम्ही पण चकित व्हाल… – Mahiti.in", "raw_content": "\nया सुप्रसिद्ध मराठी कलाकारांचा झाला आहे घटस्फोट, पाहून तुम्ही पण चकित व्हाल…\nसई ताम्हणकर आणि अमेय गोसावी यांचे लग्न 15 डिसेंबर 2013 ला झाले होते, अमेय हादेखील चित्रपट सृष्टीशी संबंधित असून तो ऐक प्रोड्यूसर असून त्याचे लोडिंग पिक्चर नावाची कंपनी आहे, सई आणि अमेय हे दोघेही एकाच क्षेत्राचे असले, तरी या दोघांनी कधी एकत्र काम केले नाही, सई आणि अमेय यांनी प्रेमविवाह देखील केला होता, तीन वर्षाच्या ना त्यानंतर त्यांनी लग्न केले होते, परंतु काही कारणास्तव या दोघांचा घटस्फोट झाला, सईच्या चाहत्यांसाठी हे ऐक धक्कादायक बातमी होती, सई नी अजून पर्यंत दुसरे लग्न केले नाही.\nअभिनेता स्वप्निल जोशी याचा 2005 मध्ये अपर्णा जोशी यांच्याशी प्रेम विवाह झाला होता, परंतु काही कारणास्तव 2009मध्ये त्यांचा घटस्फोट झाला, 2011 मध्ये स्वप्नील जोशी याने लीना अराध्ये यांच्याशी दुसरे लग्न केले आहे, स्वप्नील आणि लीना यांना आता एक मुलगी असून तिचे नाव माहेरा असते आहे.\nबिग बॉस फेम मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत तिचे लग्न अमेय निपांकर यांच्याशी झाले होते, परंतु त्यांचा संसार फार काळ टिकु शकला नाही, लग्नानंतर काही दिवसातच त्यांचा घटस्फोट झाला, शर्मिष्ठा आणि अजून दुसरे लग्न केले नसून ती अजून सिंगलच आहे, आता ती हे मन बावरे या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.\nबिग बॉस मराठी फेम अभिनेत्री रुपाली भोसले हिचं लग्न मिलिंद शिंदे यांच्याशी 2012 मध्ये झालं होतं, परंतु काही कारणास्तव त्यांच्या देखील घटस्फोट झाला, अभिनेत्री रुपाली भोसले हे आता अंकित मगरे याला डेट करत असून ते दोघे कधी लग्नबंधनात अडकणार, याची उस्तुकता सर्व रसिक प्रेक्षकांना आहे, स्वतः रूपालीने आपण अंकितला डेट करत असल्याचा खुलासा केला होता.\nहोणार सुन मी या घरची फेम अभिनेत्री तेजस्विनी प्रधान आणि अभिनेता शशांक केतकर खरा यशात देखील विवाह बंधनात अडकले, परंतु काही दिवसातच शशांक केतकर आणि त���जस्विनी यांच्यातील मतभेदामुळे त्यांच्यात घटस्पोट झाला, अभिनेता शशांक केतकर याने 2017 मध्ये प्रियांका ढवळे यांच्या सोबत दुसरे लग्न केले, असून तेजस्वी मात्र अजून सिंगलच आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते महेश मांजरेकर यांचादेखील घटस्फोट झाला आहे, त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव दीपा असे होते, नंतर त्यांनी अभिनेत्री मीना मांजरेकर यांच्याशी दुसरे लग्न केले.\nअग बाई सासुबाई फेम अभिनेत्री गिरीश ओक यांच्या देखील खऱ्या आयुष्यात दोनदा लग्न झाले आहे, गिरीश त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव पद्मश्री पाठक असे आहे, पद्मश्री पाठक यांच्या मुलीचे नाव गिरिजा गोडबोले असे आहेत, तीदेखील मराठी कालायासुवात एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे, अभिनेत्री गिरीश ओक यांनी पल्लवी ओक यांच्याशी दुसरे लग्न केले, असून त्यांना आता एक लहान मुलगी देखील आहे.\nअभिनेता पियुष रानडे यांचे देखील खऱ्या आयुष्यात दोनदा लग्न झाले आहे, त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव शाल्मली टोळे असून 2010 मध्ये पियुष आणि शाल्मली विवाह बंधनात अडकले, चार वर्षानंतर 2014 मध्ये दोघे कायमचे विभक्त झाले, शाल्मली पासून वेगळे झाल्यानंतर पियुष ने अभिनेत्री मयुरी बाप सोबत दुसरा संसार थाटला, अस्मिता या मालिकेचे सेटवर पियुष आणि मयुरी यांच्यात ओळख झाली होती, भेटीचे रूपांतर प्रेमात लग्न करण्याचा निर्णय घेतला.\nबिग बॉस मराठी फिल्म अभिनेत्री स्मिता गोंदकर यांचे लग्न सिद्धार्थ भाटिया यांच्या सोबत झाले होते, परंतु त्यांचं हे लग्न खूप काळ टिकू शकलं नाही काही दिवसातच ते विभक्त झाले. बिग बॉस मराठी फिल्म अभिनेत्री रेशम फिडणीस तिचे लग्न देखील प्रसिद्ध अभिनेता संजूशेठ यांच्याशी झालं होतं, तब्बल 11 वर्षे एकत्र राहिल्यानंतर त्यांनी 2004 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला, आता रेशीम संजय कितीकर यांना डेट करत आहे.\nमित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा.\nआई तुळजाभवानीच्या कृपेने सुरू झाला आहे या ६ राशींचा शुभ काळ, मिळेल सर्वात मोठी खुशखबर आणि होतील आर्थिक संकट दूर.\nबुधाचा तुळ राशीत प्रवेश…पुढील 10 वर्ष या राशींवर धनवर्षा करतील लक्ष्मी नारायण…\nपुरुषांकडून ‘हे’ सुख घेण्याकरिता प्रत्येक स्त्री आसुसलेली असते, पहा रात्री उशिरापर्यंत..\nPrevious Article जर ताक���वान व्हायचे असेल तर जरूर करा ‘या’ गोष्टीचे सेवन करा….\nNext Article लग्नानंतर अंबानीची मुलगी ईशाने उघडले आपल्या पतीची अनेक रहस्ये….\nभगवान शंकराच्या कृपेने या पाच राशींसाठी या आठवड्यात राजयोग तयार होणार आहे, छप्पर फाटेपर्यंत पैसे येतील \nपुजा करताना असे घडले तर समजा देव तुमच्यावर प्रसन्न आहे…\nया पाच राशीच्या लोकांचे खुलणार नशीब ‘श्री स्वामी समर्थांच्या’ कृपेने मिळणार चिक्कार…\nतुळशीला स्पर्श करून गुपचूप बोला हा मंत्र; जे काही मागाल ते सर्व होईल पूर्ण.\nगरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवार पासून… पुढचे 7 वर्षं राजा सारखें जीवन जगतील या सहा राशींचे लोक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khedut.org/shani-sade-sati-2021-upay-and-indication/", "date_download": "2021-09-26T22:02:17Z", "digest": "sha1:Q5PO7KZPONZO4P4GMZG2HP5W277LZYHZ", "length": 9886, "nlines": 99, "source_domain": "khedut.org", "title": "नवीन वर्षात,या राशीच्या जातकांना साडेसातीचा त्रास होईल , त्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या - मराठी -Unity", "raw_content": "\nनवीन वर्षात,या राशीच्या जातकांना साडेसातीचा त्रास होईल , त्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या\nनवीन वर्षात,या राशीच्या जातकांना साडेसातीचा त्रास होईल , त्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या\nनवीन वर्षात शनिची साडेसाती आणि अडीच वर्षाचा काळ अनेक राशींवर प्रारंभ होणार आहे. ज्यामुळे बर्‍याच लोकांना बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागतो. पंडितांच्या म्हणण्यानुसार, सन 2021 मध्ये शनिदेव मकर राशीत राहतील आणि 23 मार्च 2021 रोजी तो मकर राशीत वक्री होऊन 11 ऑक्टोबर 2021 रोजी मार्गी लागतील.\nया राशीपासून शनिच्या मार्गी होण्यामुळे धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांवर अशुभ परिणाम होतील. मिथुन व तुला राशीवर अडीच वर्ष प्रारंभ होईल.\nजेव्हा जीवनाच्या शनीची साडेसाती आणि अडीच वर्ष प्रारंभ होतो तेव्हा हि चिन्हे दिसू लागतात. या संकेतांचा सहाय्याने तुम्हाला कळेल की तुमच्या आयुष्यात शनिची साडेसाती व अडीच वर्ष ह्यांची सुरवात झाली आहे. पंडितांच्या म्हणण्यानुसार, ज्या लोकांचा जीवनात साडेसाती आणि अडीच वर्ष सुरू होते,\nत्यांना अधिक झोप लागते. कोणत्याही कामात मन नाही लागत . जातकाला वारंवार लोखंडाने दुखापत होते. एखाद्या गरीब व्यक्तीशी वाद होतो . कोर्ट कचेरी चे चक्र सुरू होते. या व्यतिरिक्त अचानक प्रत्येक कामात पैशाची हानी होते आणि तोटा होतो.\nजर या सर्व गोष्टी ���ुमच्या आयुष्यात होऊ लागल्या तर तुम्हाला समजेल की तुमच्या आयुष्यात शनिची दशा खराब झाली आहे. शनीची दशा खराब झाल्यास खाली नमूद केलेले उपाय करा. या उपाययोजना केल्यास शनि शांत राहील आणि तुमचे रक्षण करेल .\nशनीला शांत करण्यासाठी शनिवारी पीपळाच्या झाडाची पूजा करावी. पूजा करताना या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि झाडावर काळी वस्तू दान करा .\nकाळ्या वस्तूचे दान देऊनही शनिदेव शांत होतात. शनिवारी आपण कपडे, डाळी इत्यादी काळ्या गोष्टी दान कराव्यात.\nशनिदेवाची उपासना करण्याबरोबर हनुमान चालीसाचे पठण देखील करावे. हनुमान जींना मोहरीचे तेल अर्पण करा.\nगरिबांना मदत करा आणि अनैतिक कार्यांपासून दूर रहा. कोणत्याही वादात अडकणे टाळा.\nभगवान शिवची उपासना केल्यामुळे तुमचे शनि ग्रहापासून रक्षण होते आणि हा ग्रह तुम्हाला अनुकूल राहतो .\nशनिवारी गरीब लोकांना तळलेले खाऊ घाला.\nदर शनिवारी खाली दिलेल्या मंत्रांचा जप करावा. शनिदेव चा मंदिरात हे मंत्र वाचा. आधी तुमच्या जवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यानंतर मंत्रांचे पठण सुरू करा.\nॐ शन्नो देविर्भिष्ठयः आपो भवन्तु पीतये\nकोणस्थ पिंगलो बभ्रु: कृष्णो रौद्रोन्तको यम:\nसौरि: शनैश्चरो मंद: पिप्पलादेन संस्तुत:\nअसे काही उपाय जे शनि ग्रहापासून तुमचे रक्षण करतील आणि हा ग्रह तुमच्यासाठी अनुकूल राहील. हे उपाय करून पहा.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\nआरोग्याबरोबरच सौंदर्य देखील आपल्या स्वयंपाकघरातील या छोट्या छोट्या गोष्टी देखील वाढवते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1933041", "date_download": "2021-09-26T22:48:41Z", "digest": "sha1:F7BA4M3KN5XHWATE7HK5ROCCZODPSVLI", "length": 2673, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कॅरोलिना मारिन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कॅरोलिना मारिन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n११:५६, २८ जुलै २०२१ ची आवृत्ती\n१९८ बाइट्सची भर घातली , १ महिन्यापूर्वी\n११:५३, २८ जुलै २०२१ ची आवृत्ती (संपादन)\nआर्या जोशी (चर्चा | योगदान)\n११:५६, २८ जुलै २०२१ ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nआर्या जोशी (चर्चा | योगदान)\n[[File:Carolin Marin.jpg|thumb|कॅरोलिना मारिया मारिन खेळ खेळताना]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2020/09/17/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%B3/", "date_download": "2021-09-26T22:46:15Z", "digest": "sha1:N4STWY77ZGWCHNNBGO7EIYGL37VSE4CL", "length": 9536, "nlines": 53, "source_domain": "mahiti.in", "title": "नाक बंद असुदे किंवा नाक गळत असुदे, ‘या’ सोप्प्या घरगुती उपायांनी पळवून लावा सर्दीला… – Mahiti.in", "raw_content": "\nनाक बंद असुदे किंवा नाक गळत असुदे, ‘या’ सोप्प्या घरगुती उपायांनी पळवून लावा सर्दीला…\nसर्दी आणि खोकला, तसेच नाक गळणे ही सामान्य समस्या आहे. एकदा जर सर्दी खोकला झाला, की तो सहजपणे बरा होत नाही आणि कितीतरी दिवस आपल्याला त्रास देत राहातो. आज आम्ही घेऊन आलो आहोत, केवळ तुमच्यासाठी, सर्दी-खोकल्यापासून मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत .\nहळद ही बदलत्या ऋतुनुसार होणार्‍या सर्दीवर खूपच फायदेशीर आहे. नाकातून सारखे पाणी येत असेल, म्हणजेच नाक गळत असेल, तर ते बरे करण्यासाठी, हळद जाळून त्याचा धूर करावा व तो नाकात घ्यावा, त्यामुळे नाकातून पाणी वेगात येऊ लागेल, पण त्वरित आराम मिळेल.\nजर तुमचे नाक सर्दीमुळे बंद असेल तर दालचिनी, मिरपूड, वेलची आणि जिरे यांचे दाणे समान प्रमाणात घेऊन एका सूती कपड्यात बांधा आणि त्याचा वास घ्या, त्यामुळे शिंका ���ेतील, पण हळूहळू बंद नाक मोकळे होईल. सर्दी झाल्यावर दहा ग्रॅम गव्हाचा कोंडा, पाच लवंगा, थोडे मीठ घेऊन ते सर्व पाण्यात मिसळा आणि उकळून त्याचा काढा तयार करा. एक कप काढा घेतल्याने खूपच फायदा होईल.\nया ऋतुमध्ये तुळस आणि आले फायदेशीर आहे. तुळशीमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत, जे सर्दी आणि फ्लू पासून आपला बचाव करण्यासाठी प्रभावी आहेत. तुळशीची पाने चावून खाल्यामुळे थंडी वाजणे आणि फ्लूसारखा ताप येणे दूर राहते . त्याचप्रमाणे तुळस व बेलाची पाने (प्रत्येकी ५ ग्रॅम) बारीक करून पाण्यात मिसळा आणि काढा तयार करा. यामुळे खोकला आणि दम्याचा त्रास बरा होतो.\nसकाळी रिकाम्या पोटी तुळशीची पाने खाल्यामुळे किंवा चहामध्ये आल्याबरोबर तुळशीचा वापर केल्याने सर्दीपासून ती आपला बचाव करतात, तसेच रोगप्रतिकार शक्ती पण वाढवतात. आल्यामध्ये आपल्याला निरोगी व तंदुरुस्त ठेवण्याची प्रचंड शक्ती असते. आल्याबरोबर तुळशीचे सेवन केल्याने सर्व प्रकारच्या खोकल्यापासून आराम मिळतो. खोकल्यात तुळशीच्या ५ ते ६ पाने लवंगा, वेलची, मध या सर्वांचा पाण्यात उकळवून काढा करा व तो नियमितपणे घ्या. असे केल्याने तुम्हाला खोकल्यापासून आराम मिळेल\nबहुतेक लोकांना आले घालून केलेला चहा आवडतो. सर्दी आणि खोकल्याच्या बाबतीत, चहामध्ये आले, तुळस आणि काळी मिरी मिसळून तो चहा जर प्यायला तर तुमच्या शरीरास खूप आराम मिळतो. तसेच रात्री हळद घालून गरम दूध प्यायल्यामुळे नाक तर मोकळे होतेच, शिवाय घसा दुखत असेल तर तो दुखायचा थांबतो.\nबदलत्या ऋतुमुळे, बहुतेक लोकांच्या खोकला आणि सर्दीसारख्या आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. परंतु, तज्ञाच्या मते, सर्दी, खोकला, घसा खवखवणे, घसा दुखणे, नाक गळणे, हे सर्व विषाणू आणि विषाणूजन्य संक्रमणामुळे होते. मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते कंमेंट करून आम्हाला नक्की कळवा .\nफक्त २ दिवसात नायटा,खाज, खरूज मूळापासून समाप्त करेल हा घरगुती उपाय..\nआहे त्या वयापेक्षा दिसू लागाल 50 पटीने तरुण व लहान, फक्त टोमॅटोच्या मदतीने करायचं आहे ‘हे’ 1 काम\n१०० वर्षे निरोगी जगण्याची ग्यारंटी, हे झाड जवळ असेल तर; डॉक्टर तोडकर उपाय…भयंकर उष्णता 3 दिवसात गायब…\nPrevious Article या कारणामुळेच तुमच्या घरात पैसा टिकत नाही – आर्य चाणक्य\nNext Article तुमचे नाव ‘P’ पासू��� सुरु होते किंवा ‘P’ नावाची व्यक्ती आपल्या जवळची आहे किंवा ‘P’ नावाची व्यक्ती आपल्या जवळची आहे जाणून घ्या त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी\nभगवान शंकराच्या कृपेने या पाच राशींसाठी या आठवड्यात राजयोग तयार होणार आहे, छप्पर फाटेपर्यंत पैसे येतील \nपुजा करताना असे घडले तर समजा देव तुमच्यावर प्रसन्न आहे…\nया पाच राशीच्या लोकांचे खुलणार नशीब ‘श्री स्वामी समर्थांच्या’ कृपेने मिळणार चिक्कार…\nतुळशीला स्पर्श करून गुपचूप बोला हा मंत्र; जे काही मागाल ते सर्व होईल पूर्ण.\nगरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवार पासून… पुढचे 7 वर्षं राजा सारखें जीवन जगतील या सहा राशींचे लोक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/the-government-has-ridiculed-the-flood-victims-says-pravin-darekar/articleshow/85032791.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2021-09-26T21:44:11Z", "digest": "sha1:2WMCES6RKMJ2EUEMVG6VM4HJUFNCIL3R", "length": 13951, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nPravin Darekar: दरडग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेतले; दरेकरांनी सरकारला केला 'हा' सवाल\nPravin Darekar: रत्नागिरी जिल्ह्यातील पोसरे गावात दरड कोसळून १७ जण गाडले गेले होते. त्यापैकी १६ मृतदेह हाती लागले तर एक मृतदेह सापडला नव्हता. आता सरकारी मदतीवरून ही दुर्घटना चर्चेत आली आहे.\nरत्नागिरीतील पोसरे दरडग्रस्तांची व्यथा.\nसरकारने दिलेले धनादेश परत घेतले.\nप्रवीण दरेकर यांनी सरकारवर डागली तोफ.\nमुंबई:रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील पोसरे येथे दरडग्रस्तांना देण्यात आलेला मदतीचा धनादेश दुसऱ्याच दिवशी परत घेण्यात आला असून यावरून विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तसेच भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी राज्य सरकार आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर तोफ डागली आहे. ( Ratnagiri Posare Landslide Latest News )\nवाचा:उद्धव ठाकरे यांचा 'तो' निरोप राहुल गांधींना दिला; राऊतांचे सूचक विधान\nरत्नागिरीच्या पालकमंत्र्यांनी पूरग्रस्तांना दिलेले चेक काढून घेतले असतील आणि चेक नंतर देणार असे सांगितले असेल तर ते दुर्दैव आहे. म्हणजेच संकटात असलेल्या पूरग्रस्तांची थट्टा पालकमंत्री आणि सरकार करत आहे, असं यातून स्पष्टच दिसत आहे, असे नमूद करत प्रवीण दरेकर यांनी पूरग्रस्तांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजवर बोट ठेवले. सरकारने पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटी रुपयांचे जे पॅकेज जाहीर केले आहे त्याचंही असंच केलं जाणार आहे का, असा खरमरीत सवाल विचारताना पूरग्रस्तांना छोटी रक्कम मिळवण्यासाठीही प्रतीक्षा करावी लागत असेल तर सरकार किती संवेदनशील आहे हे यातून दिसते. एकूणच सरकारने पूरग्रस्तांची थट्टा लावली आहे, असे टीकास्त्र दरेकर यांनी सोडले.\nवाचा: नाना पटोलेंचा शिवसेनेला जोरदार धक्का; 'या' माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश\nठाकरे सरकारचे 'गिव्ह अँड टेक' म्हणजे...\nनिलेश राणे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून या प्रकारावर संताप व्यक्त केला. 'गिव्ह अँड टेक' चा अर्थ एका हाताने घ्या आणि दुसऱ्या हाताने द्या. ठाकरे सरकारचा ‘गिव्ह अँड टेक' म्हणजे एक दिवस द्या आणि दुसऱ्या दिवशी तेच परत घ्या. दरडग्रस्तांची क्रूर चेष्टा केली आहे ठाकरे सरकारने' असे नमूद करत अत्यंत टोकाची भाषा वापत निलेश राणे यांनी सरकारला लक्ष्य केले.\nरत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोसरे गावात दरड कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या मृतांच्या वारसांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मदतीचे धनादेश देण्यात आले. मात्र दुसऱ्याच दिवशी हे धनादेश तलाठी परत घेऊन गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. बँक खात्यात पैसे जमा झालेले नसल्याने हे धनादेश परत घेतल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यावरून सरकारवर चौफेर टीका होऊ लागली आहे.\nवाचा:'राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n'राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येणार यात काहीच शंका नाही' महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nआयपीएल पराभवानंतर मुंबई इंडियन्सला अजून एक मोठा धक्का, रोहित शर्माची चिंता वाढली...\n लॅपटॉप आणि टॅब्स अर्ध्या किंमतीत\nआयपीएल RCB vs MI Live : मुंबई इंडियन्सवर आरसीबीने साकारला मोठा विजय\nआयपीएल मुंबई इंडियन्सवर मोठी नामुष्की; सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाचा धक्का, आरसीबी विजयी\nलातूर कॉलेजमधील तरुणीने नदीत घेतली उडी; शोधकार्य सुरू\nदेश PM मोदींची धडक पाहणी नव्या संसद भवनच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले\nआयपीएल मुंबई इंडियन्सच्या हातून सामना कधी निसटला, रोहित शर्माने सांगितला टर्निंग पॉइंट\nदेश 'गुलाब' चक्रीवादळ; ओडिशा-आंध्राच्या किनारपट्टीला धडकले, २ मच्छिमारांचा मृत्यू\nपुणे शिवसेनेचं मिशन महापौर; भाजपसह राष्ट्रवादीलाही आव्हान देत राऊत यांनी थोपटले दंड\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य २६ सप्टेंबर २०२१ : या राशींना रविवारी होईल लाभच लाभ\n ५० इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर ६१% डिस्काउंट, आता घरातच मिळणार थिएटरची मजा\nविज्ञान-तंत्रज्ञान २ हजारांच्या बजेटमधील टॉप-१० वायरलेस इयरबड्स, फीचर्स एकदा पाहाच\nब्युटी अभिनेत्रीचा छोट्या स्कर्टमधील हॉट-बोल्ड लुकवर चाहते घायाळ, मांड्या फ्लॉन्ट करताना फोटो व्हायरल\nफॅशन लेकीच्या शॉर्ट्सहूनही छोटा ड्रेस घालून निघाली शनायाची आई, मादक अदांसमोर मलायकाचाही लुक पडेल फिका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1883029", "date_download": "2021-09-26T21:17:58Z", "digest": "sha1:EBDFFPAGXVVOX3GFMYRCQLUJIIVYRCC2", "length": 3365, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"अगस्ती (निःसंदिग्धीकरण)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"अगस्ती (निःसंदिग्धीकरण)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:५५, ८ मार्च २०२१ ची आवृत्ती\n४ बाइट्सची भर घातली , ६ महिन्यांपूर्वी\n११:२५, ७ मार्च २०२१ ची आवृत्ती (संपादन)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन\n२२:५५, ८ मार्च २०२१ ची नवीनतम आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n'''अगस्त्य''' किंवा '''अगस्ती''' या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत :\n* [[अगस्त्य]] - [[हिंदू]] पुराणांमध्ये उल्लेखलेला सूक्तकर्ता ऋषी.\n* [[अगस्ती (तारा)]] - अगस्ती नावाचा तारा.\n* [[अगस्ती (वृक्ष)]] - अगस्तीचे उपाख्य हादग्याचे झाड.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-09-26T22:11:47Z", "digest": "sha1:OBN2AZTRR7PXLW7RXDNEGXDB2GZ4WTQS", "length": 3341, "nlines": 76, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "जुना - Wiktionary", "raw_content": "\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nइतर भाषेत उच्चार :\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/09/blog-post.html", "date_download": "2021-09-26T22:01:47Z", "digest": "sha1:CQSAKYP2CWV2XPSYYRREP3LLPEI37FEE", "length": 5154, "nlines": 31, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "गणवेशासाठी खादीचा वापर करण्याचं उपराष्ट्रपतींचं शैक्षणिक संस्थांना आवाहन", "raw_content": "\nगणवेशासाठी खादीचा वापर करण्याचं उपराष्ट्रपतींचं शैक्षणिक संस्थांना आवाहन\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खादी आणि ग्रामोद्योग आयोग \"आजादी का अमृत महोत्सव\" या कार्यक्रमाअंतर्गत अमृत महोत्सव विथ खादी \" या नावानं एक डिजिटल क्विज़ स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचं उद्घाटन उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू यांच्या हस्ते झालं. यावेळी बोलताना उपराष्ट्रपतींनी शैक्षणिक संस्थांना आवाहन केलं की, खादी हा राष्ट्रीय कापड असून त्याचा सर्व विद्यार्थ्यांनी गणवेश म्हणून वापर करावा.\nही स्पर्धा १४ सप्टेंबर पर्यत सुरू राहील. दर दिवशी केवीआईसी च्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म वर ५ प्रश्न विचारले जातील. सहभागी होण्यासाठी https://www.kviconline.gov.in/kvicquiz/ या साइटवर जायचं आहे. कि्वज सकाळी ११ वाजता सुरू होईल.\nरात्री ११ पर्यंत उत्तरं पाठवता येतील. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्तरं देणाऱ्यांना पुरस्कार दिले जातील. २१ विजेत्यांना एकूण ८० हजाराचे पुरस्कार दिले जातील. खादी इंडिया ई-कूपन विजेत्यांना केवीआईसी च्या ऑनलाइन पोर्टल www.khadiindia.gov.in वर पुरस्काराची रक्कम दिली जाईल.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आ���ंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nसावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी राज्यात आज स्त्री शिक्षण दिन साजरा\nJanuary 03, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/india-a-seal-series-vs-west-indies-a-after-big-win-in-third-odi-zws-70-1933229/", "date_download": "2021-09-26T22:07:06Z", "digest": "sha1:CH64KWYN7VU5JV54NRXDQOGKWSB7MN5Z", "length": 12531, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India A seal series vs West Indies A after big win in third ODI zws 70 | भारत ‘अ’ संघाची मालिकेत विजयी आघाडी", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nभारत ‘अ’ संघाची मालिकेत विजयी आघाडी\nभारत ‘अ’ संघाची मालिकेत विजयी आघाडी\nमनीष, कृणाल यांच्या योगदानामुळे वेस्ट इंडिज ‘अ’ संघाचा १४८ धावांनी धुव्वा\nमनीष, कृणाल यांच्या योगदानामुळे वेस्ट इंडिज ‘अ’ संघाचा १४८ धावांनी धुव्वा\nनॉर्थ साऊंड (अँटिग्वा) : कर्णधार मनीष पांडेने साकारलेले दमदार शतक आणि कृणाल पंडय़ाने मिळवलेल्या पाच बळींच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने बुधवारी वेस्ट इंडिज ‘अ’ संघाचा तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात १४८ धावांनी धुव्वा उडवला.\nभारताने दिलेल्या २९६ धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात विंडीज ‘अ’ संघाचा डाव ३४.२ षटकांत १४७ धावांत संपुष्टात आला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली असून मालिकेतील चौथा सामना शुक्रवारी खेळला जाईल.\nप्रथम फलंदाजी करताना भारताने शुभमन गिल (७७) आणि श्रेयस अय्यर (४७) या युवा खेळाडूंनी दुसऱ्या गडय़ासाठी रचलेल्या १०९ धावांच्या भागीदारीमुळे दमदार सुरुवात केली. त्यानंतर आलेल्या मनीषने चौकार-षटकारांची आतषबाजी करत ८६ चेंडूंत सहा चौकार व पाच षटकारांसह शतक झळकावले. मात्र पुढच्याच चेंडूवर तो माघारी परतला. अखेरच्या षटकांत इशान किशनने झटपट २४ धावा फटकावल्यामुळे भारत ‘अ’ संघाने ५० षटकांत ६ बाद २९५ धावा केल्या.\nप्रत्युत्तरादाखल, तळाच्या किमो पॉल (३४) आणि सलामीवीर सुनील अ‍ॅम्ब्रिस (३०) यांना वगळता एकही विंडीज फलंदाज तिशी गाठू शकला नाही. पंडय़ाच्या फिरकीने पाच फलंदाजां��ा माघारी पाठवले, तर हनुमा विहारीन दोन बळी मिळवले.\nभारत ‘अ’ : ५० षटकांत ६ बाद २९५ (मनीष पांडे १००, शुभमन गिल ७७, श्रेयस अय्यर ४७; रॅकीम कोनवॉल २/३७) विजयी वि. वेस्ट इंडिज ‘अ’ : ३४.२ षटकांत सर्वबाद १४७ (किमो पॉल ३४, सुनील अ‍ॅम्ब्रिस ३०; कृणाल पंडय़ा ५/२५).\n’ सामनावीर : मनीष पांडे\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nRCB vs MI : ‘पर्पल’ पटेल बनला ‘हॅटट्रिक’ पटेल.. मुंबई इंडियन्सविरुद्ध हर्षदनं रचला नवा इतिहास\nकोलकाताविरुद्धच्या आक्रमक खेळीबाबत जडेजाने केला खुलासा; म्हणाला…\nगुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही\nरोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी बनवा घरगुती पेय\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्याचा यशाचा चौकार\nएका दिवसात २२-२३ बदाम खावेत का\nCoronavirus : राज्यात दिवसभरात ३ हजार २९२ जण करोनामुक्त ; रिकव्हरी रेट ९७.२४ टक्के\nIPL 2021: विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय\nDaughter’s Day चं औचित्य साधत शिल्पा शेट्टीनं मुलीला दिलं वचन; “मला निवडल्याबद्दल…”\nCSK vs KKR : सर ठरला बाजीगर.. धोनी तंबूत परतल्यानंतर रवींद्र जडेजानं एकहाती फिरवला सामना\nवाहतूकीचे नियम मोडले म्हणून चक्क चिमुरडीने वडिलांनाच सुनावलं; हा सुंदर व्हिडीओ पाहाच\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nRCB vs MI : विराटसेनेकडून रोहितच्या पलटनचा सुपडा साफ; ५४ धावांनी दिली मात\nRCB vs MI : ‘विराट विरुद्ध रोहित’ लढाईत कोण ठरणार सर्वोत्तम वाचा काय सांगतो इतिहास\nIPL 2021 : ‘‘सुरेश रैनाला CSKच्या प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर करा आणि…”\nCSK vs KKR: शानदार..जबरदस्त… चेन्नईच्या डु प्लेसिसनं सीमेवर घेतला अप्रतिम झेल; पाहा VIDEO\nCSK vs KKR : ‘भाऊ’ मानलेल्या खेळाडूला धोनीनं केलं संघाबाहेर; जाणून घ्या कारण\nभारताचा माजी क्रिकेटपटू पार्थिव पटेलवर कोसळला दु:खाचा डोंगर; वडिलांचं झालं निधन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/10/gmHUJ6.html", "date_download": "2021-09-26T22:19:41Z", "digest": "sha1:WKISBJNOLWFDNG4YEM4VYFA3P2WBD2EZ", "length": 8918, "nlines": 111, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "कोरोना रुग्णांसाठी आता खुशखबर : अल्प दरात रेमडिसेव्हिर इंजेक्शन उपलब्ध", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रकोरोना रुग्णांसाठी आता खुशखबर : अल्प दरात रेमडिसेव्हिर इंजेक्शन उपलब्ध\nकोरोना रुग्णांसाठी आता खुशखबर : अल्प दरात रेमडिसेव्हिर इंजेक्शन उपलब्ध\nकोरोना रुग्णांसाठी आता खुशखबर : अल्प दरात रेमडिसेव्हिर इंजेक्शन उपलब्ध\nपुणे : गेल्या काही महिन्यांपासून अनेकांच्या जीवाशी खेळत असलेला कोरोना व्हायरस आता काहीसा आटोक्यात आला आहे मात्र अजूनही पूर्णपणे तो नाहीसा झालेला नाही. परंतु शासनाने बऱ्याच सुखसोयी उपलब्ध केल्या असून आता खासगी रुग्णालयांतील रुग्णांना निश्चित व अल्प दरात रेमडिसेव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान एक औषध दुकान निश्चित करण्यात आले आहे. राज्यात एकुण ५९ दुकाने निश्चित करण्यात आली असून त्यामध्ये २ हजार ३६० रुपयांना एक इंजेक्शन मिळणार आहे.\nमध्यम व तीव्र स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना रेमडिसेव्हिर हे इंजेक्शन दिले जाते. मात्र, या इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने मागील महिन्यांत प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागत होती. संपुर्ण राज्यातच ही स्थिती निर्माण झाल्याने रुग्णांना वेळेत इंजेक्शन मिळत नव्हते. आता रुग्णसंख्या कमी होत असल्याने मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे. पण इंजेक्शनची किंमत जास्त असल्याने खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांसाठी घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.\nयापार्श्वभुमीवर आरोग्य विभागाने इंजेक्शन अल्प दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या दरात इंजेक्शन मिळण्याची दुकानेही निश्चित करण्यात आली आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे यावर नियंत्रण राहणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांकडून जिल्ह्याची दैनिक गरजेनुसार आरोग्य विभागाकडे मागणी केल्यानंतर इंजेक्शन उपलब्ध करून दिले जाईल. या योजनेतील उत्पादक कंपन्यांकडून दररोज ५ हजार इंजेक्शन देण्यात येणार आहेत. खासगी रुग्णालयांना जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांकडे रुग्णांच्या माहितीसह इंजेक्शनची मागणी करावी लागेल. रुग्णाला गरज आहे की नाही, हे पाहिल्यानंतर त्याला मान्यता दिली जाईल. त्यानंतर संबंधित औषध दुकानांमध्ये इंजेक्शन मिळेल. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी संबंधित विभागांना आदेश दिले आहेत.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nदुर्दैवी घटना : जांभूळणी येथील बंधाऱ्यात दोन सख्या भावांसह चुलत भाऊ गेले वाहून ; शोधकार्य चालू\nझरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीत\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा\nआटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/vara-vara-rao", "date_download": "2021-09-26T22:21:53Z", "digest": "sha1:SX7CQVXD462DYS464YSASTSTKZ2LODEM", "length": 3246, "nlines": 50, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Vara Vara Rao Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nवरवरा राव यांच्या जामिनास एनआयएचा विरोध\nकवी वरवरा राव हे आजारी असले, तरी त्यांना जामीन देण्यास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) विरोध केला आहे. ...\nविचारवंत आनंद तेलतुंबडे यांची सुटका करण्याचे न्यायालयाचे आदेश\nनितीन ब्रह्मे आणि सुकन्या शांता 0 February 2, 2019 8:50 pm\nसर्वोच्च न्यायालयाने ११ फेब्रुवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले असतानाही, तेलतुंबडे याना पुणे पोलिसांनी शनिवारी पहाटे अटक केली होती. ...\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2021-09-26T23:19:46Z", "digest": "sha1:APJF4KZHLPSZZJKTWSLGZWIY57MODDLB", "length": 18194, "nlines": 263, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मनमोहन सिंग - विकिपीडिया", "raw_content": "\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस ���नुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nमे १९, इ.स. २००४ – मे २६, इ.स. २०१४\n२६ सप्टेंबर, १९३२ (1932-09-26) (वय: ८९)\nगाह, पश्चिम पंजाब, ब्रिटिश भारत\nडॉ.मनमोहन सिंह (मराठीत : मनमोहनसिंह ) (जन्म : गाह-पंजाब, आता पाकिस्तान, २६ सप्टेम्बर १९३२) हे २२ मे २००४पासून २६ मे २०१४पर्यन्त) भारताचे पन्तप्रधान होते. हे १४वे पन्तप्रधान होते. ते काँग्रेस पक्षाचे सदस्य असून राज्यसभेत आसामचे प्रतिनिधित्व करतात. यापूर्वी ते इ.स. १९९१ साली पी.व्ही. नरसिंहराव मन्त्रिमण्डळात केन्द्रीय अर्थमन्त्री होते. त्या काळात त्यांनी केलेल्या आर्थिक सुधारणा आणि त्यानन्तर झालेल्या आर्थिक प्रगतीमुळे त्यांची कार्यक्षम राजकारणी म्हणून प्रतिमा बनली.[ संदर्भ हवा ]\n३ मनमोहन सिंह यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके\nमनमोहनसिंहांच्या वडिलांचे नाव गुरुमुखसिंह आणि आईचे नाव अमृतकौर. मनमोहनसिंह हे अर्थशास्त्रात उच्चशिक्षित आहेत. त्यांनी पंजाब विद्यापीठ, केम्ब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ येथून शिक्षण घेतले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास विभागात काम करीत असताना, भारताचे तत्कालीन व��देश व्यापारमन्त्री ललित नारायण मिश्रा यांनी मनमोहनसिंहांची आपल्या खात्यात सचिव म्हणून नियुक्ती केली.[ संदर्भ हवा ]\nसन १९५७ ते १९६५ - चन्दीगडमधील पंजाब विद्यापिठ प्राध्यापक.\nइ.स. १९६९-१९७१ - दिल्ली स्कूल ऑफ इकाॅनॉमिक्स या संस्थेत आन्तरराष्ट्रीय व्यापार विषयाचे प्राध्यापक.\nइ.स. १९७६ - दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापिठात मानद प्राध्यापक.\nइ.स. १९८२ से १९८५ भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर.\nइ.स. १९८५ से १९८७ – भारताचा योजना आयोगाचे उपाध्यक्ष.\nइ.स. १९९० से १९९१ - भारतीय पन्तप्रधानाचे आर्थिक सल्लागार.\nइ.स. १९९१ - नरसिंह राव यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारमध्ये अर्थमन्त्री.\nइ.स. १९९१ – आसाममधून राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेले.\nइ.स. १९९५ – दुसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य\nइ.स. १९९६ - दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानद प्राध्यापक\nइ.स. १९९९ - दक्षिण दिल्लीमधून लोकसभा निवडणूक लढले पण त्यात हरले.\nइ.स. २००१ – तिसऱ्या वेळी राज्यसभा सदस्य आणि विरोधी पक्ष नेता\nइ.स. २००४ – भारताचे पन्तप्रधान\nया शिवाय त्यांनी आन्तरराष्ट्रीय नाणेनिधी आणि आशियायी विकास बॅंक यांच्या विकासांत महत्त्वाचे योगदान दिले आहे.[ संदर्भ हवा ]\nपहा : भारताचे अर्थमन्त्री\nमनमोहन सिंह यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके[संपादन]\nThe Accidental Prime Minister : मेकिंग ॲन्ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंह’ (मूळ लेखक : संजय बारू. The Accidental Prime Minister याच नावाने पुस्तकाचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे.)\nअर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंह : प्रशासक ते पंतप्रधान ... एक वाटचाल (अनुवादित, अविनाश कोल्हे)\nडॉ. मनमोहनसिंह - एक वादळी पर्व (लेखक : सुजय शास्त्री; ग्रंथाली प्रकाशन)[ संदर्भ हवा ]\nदि ॲक्सिडेण्टल प्राईम मिनिस्टर (हिन्दी, दिग्दर्शक : विजय गुट्टे)[ संदर्भ हवा ] : या चित्रपटात अनुपम खेर यांनी मनमोहनसिंहांची भूमिका केली आहे. ह्या सिनेमात काँग्रेसवर आणि गान्धी घराण्यावर टीका केलेली असल्याने या सिनेमाच्या प्रदर्शनाला काँग्रेस पक्षाने विरोध केला होता.\nकाँग्रेसचे युवा नेते सत्यजित ताम्बे यांनी या सिनेमाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा दिला होता, परन्तु ११ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला व ५ मे २०१९ रोजी दूरचित्रवाणीवर आला.\nअटलबिहारी वाजपेयी भारतीय पंतप्रधान\nमे २२, इ.स. २००४-मे २६, इ.स. २०१४ पुढील\nनटवर सिंग भारतीय परराष्ट्रमंत्री\nनोव्हेंबर ७, इ.स. २००५- ऑक्टोबर २४, इ.स. २००६ पुढील\nयशवंत सिन्हा भारतीय अर्थमंत्री\nइ.स. १९९१-इ.स. १९९६ पुढील\nडॉ. आय.जी. पटेल रिझर्व बॅंकेचे गव्हर्नर\nजानेवारी १५, इ.स. १९८५-फेब्रुवारी ४, इ.स. १९८५ पुढील\nएच. डी. देवे गौडा\n७, लोक कल्याण मार्ग\nभारताच्या पंतप्रधानांचे पती किंवा पत्नी\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nइ.स. १९३२ मधील जन्म\nभारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २२ जून २०२१ रोजी ०३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-agricultural-news-marathi-success-story-baripad-villagedistdhule-36812?page=1&tid=162", "date_download": "2021-09-26T22:10:28Z", "digest": "sha1:D7IYB3T3DVAHUVP55P2Q6RPDZYS5WMUG", "length": 23722, "nlines": 183, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture Agricultural News Marathi success story of Baripad Village,Dist.Dhule | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबारीपाडा शिवारात रुजली शाश्वत शेती, सौरशक्ती\nबारीपाडा शिवारात रुजली शाश्वत शेती, सौरशक्ती\nबारीपाडा शिवारात रुजली शाश्वत शेती, सौरशक्ती\nरविवार, 4 ऑक्टोबर 2020\nबारीपाडा (जि.धुळे) गावाने शाश्वत शेती, वनीकरण आणि ग्रामविकासामध्ये वेगळी ओळख तयार केली आहे. ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांमध्ये लोक सहभागाच्या बरोबरीने स्वयंसेवी संस्थांनी चांगली साथ दिली आहे.\nबारीपाडा (जि.धुळे) गावाने शाश्वत शेती, वनीकरण आणि ग्रामविकासामध्ये वेगळी ओळख तयार केली आहे. ग्रामविकासाच्या विविध उपक्रमांमध्ये लोक सहभागाच्या बरोबरीने स्वयंसेवी संस्थांनी चांगली साथ दिली आहे.\nधुळे जिल्ह्यातील बारीपाडा हे निसर्गरम्य गाव हे शाश्वत ग्रामविकासाची पंढरी समजले जाते. गावा���ा दिशा देण्याचे काम प्रयोगशील शेतकरी चैत्राम पवार यांनी केले आहे. एक हजार लोकवस्तीच्या या गावाला चांगले भौगोलिक क्षेत्र लाभले आहे. गावकऱ्यांनी शेती, जंगल आणि पर्यावरण जपले आहे. आता गावाने सौरशक्ती चळवळ सुरू केली आहे. गावातील विविध उपक्रमांना विविध स्वयंसेवी संस्थांची चांगली साथ आहे.\nबारीपाडा गावाने १९९२ पासून विविध प्रयोग करण्यास सुरूवात केली. या ग्रामविकासाच्या चळवळीची दखल जागतिक पातळीवर घेतली गेल्याने देशभरातील अभ्यासक, तज्ज्ञ, शेतकऱ्यांच्या भेटी वाढल्या. त्यामुळे २०१४ मध्ये गावातील पर्यावरण उपक्रमांची माहिती करून देणारे पर्यावरण सुविधा केंद्र उभारले गेले. आदिवासी विकास विभागाने यासाठी २५ लाखांचा निधी दिला. या केंद्राला पाणी पुरविण्यासाठी सौर प्रणाली बसविण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. त्याला देशबंधू मंजू गुप्ता फाउंडेशनने मदत केली. संस्थेने २०१४ मध्ये दोन अश्वशक्तीचा पहिला सौर पंप गावात बसविला. हा पंप गावकऱ्यांना प्रेरणादायी ठरला. तेथून पुढे बारीपाडा आणि आजूबाजूच्या गावात सौरशक्ती चळवळीची बीजे रोवली गेली, असे चैत्राम पवार सांगतात.\nसौरऊर्जेचे महत्त्व शेतकऱ्यांना कळल्यामुळे गावाने याचा पाठपुरावा करण्याचे ठरविले. आदिवासी विकास विभागाने गावात सौर गृहदीप योजना आणली. त्यातून २०० घरांवर ७५ वॅटचे सोलर पॅनेल लावले गेले. प्रत्येक पॅनलवर १२ वॅटची बॅटरी बसवली. त्यातून घरात चार दिवे दिले गेले. या योजनेमुळे लोडशेडिंग असतानाही गावात वीज मिळू लागली. ग्रामविकास चळवळींना पाठिंबा देणारे अहमदाबादमधील सुनील त्रिवेदी यांनी अहमदाबादमधील मिनाक्षी मेहता फाउंडेशन या संस्थेशी जोडून दिले. या संस्थेने शेतकरी गटांना ३२ सौर पंप पुरविण्याचा निर्णय घेतला. तांत्रिक उभारणी सहज सोलर कंपनीने केली. पिण्याचे पाणी तसेच शेतीसाठी पाणी पुरवण्याकरीता सौरशक्तीचा वापर करण्याचा संकल्प गावाने सोडला. सहा शेतकऱ्यांचे २२ गट तयार झाले. शासनाच्या अटल सौर कृषीपंप योजनेची मदत या उपक्रमाला मिळाली.\nपंचक्रोशीत पोहोचली सौर ऊर्जा\nचैत्राम पवार यांनी स्वतःच्या गावाबरोबरीने आजूबाजूच्या गावांनाही सौर प्रकल्प योजनेत आणण्यासाठी प्रयत्न केले. याबाबत ते म्हणाले की, गावामध्ये उद्योग कंपनीच्या सीएसआर फंडातून मोफत सौर प्रकल्प मिळणार होता. गावाने पाच ते दहा अश्वशक्तीची साधने खरेदी करावी, असा सल्ला आम्हाला दिला होता. मात्र, आम्ही त्याला नकार दिला. मोठ्या मोटारी वापरल्या तर शेतीसाठी खूप पाणी उपसले जाईल, पाणी साठ्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन आम्ही २ ते ३ अश्वशक्तीच्या मोटारींची निवड केली. बारीपाड्यात पहिल्या टप्प्यात सौरशक्ती चळवळीतून शेतीसाठी ११ युनिट तर पिण्याच्या पाण्यासाठी दोन सोलर युनिट उभारले गेले. याचबरोबरीने मापलगाव, तावरीपाडा, मोहगाव, कालदरमध्ये सोलर युनिट बसविण्यात आले. शेतकऱ्यांच्या शिवारात वीज पुरवठा नसतानाही भरपूर पाणी मिळू लागले. गावपरिसरात ट्रॉलीवरील फिरते सोलर युनिट कार्यरत आहे. या युनिटला ट्रॅक्टर जोडून कोणत्याही शेतात नेले की बिनाविजेचा पाणी उपसा होतो. ५०० रुपये भाडे देवून ही ट्रॉली शेतकऱ्यांना वापरता येते.\nसंस्थांच्या सहभागातून विविध उपक्रम\nजंगल,जल,जमीन, जन आणि जनावरे या संकल्पनेवर गावाचे काम.यासाठी पहिल्यापासून देवगिरी कल्याण आश्रमाचे सहकार्य.\nतीन गावांमध्ये केंद्र सरकारची वनधन योजना. शासनाने सहा महिन्यांसाठी बिनव्याजी पाच लाखाचे भांडवल वनधन विकास केंद्राला दिले. त्यातून वनोपजांचे उत्पादन ते विपणन अशी साखळी गावकरी तयार करत आहेत.\nबारीपाड्याच्या परिसरात ११० प्रकारच्या वनभाज्या सापडतात. या गावाने राज्यात सर्वप्रथम २००३ मध्ये वनभाजी स्पर्धा उपक्रम सुरू केला. तीच संकल्पना आता कृषी विभागाने स्वीकारली आहे.\nलूपीन कंपनीच्या सीएसआर फंडातून देशबंधू ॲग्रो रिसर्च ॲण्ड प्रोड्यूसर कंपनीची सुरवात. ४५ पाडयांमधील १,०१६ शेतकरी कंपनीचे सभासद. शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी ते ग्राहक असा उपक्रम. सध्या इंद्रायणी तांदूळ विक्री. यातून शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो. येत्या काळात राइस मिल प्रकल्प उभारण्याचा निर्णय.\nगावकऱ्यांनी शासकीय मदत न घेता श्रमदानातून ४८२ दगडी बांध बांधले. यातून पाण्याचे साठे आणि जंगल वाढू लागले. शेती,जनावरांना पाणी उपलब्ध झाले.\nगावामध्ये आरोग्य समिती, वन व्यवस्थापन समिती, तंटामुक्त समिती. झाड तोडल्यास एक हजार रुपये दंड. राखीव जंगलात बैलगाडी नेल्यास ७५१ रुपये दंड. इंधनासाठी एलपीजी सिलेंडर जोडण्या, सौर ऊर्जावापरावर भर.\nजनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पीक व्यवस्थापनाबाबत नवीन तंत्रज्ञानाचा प्रसार. वन खाते, कृषी खात्याची गावकऱ्यांना मदत.\nगावाला देशपातळीवर जैवविविधता पुरस्कार.\nराष्ट्रीय ग्रामीण विकास परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांचा उल्लेख `रूरल अचिव्हर्स चैत्राम पवार’ असा केला होता.\n- चैत्राम पवार, ९८२३६४२७१३\n'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक किनाऱ्याला...\nपुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब' चक्रीवादळ रविवारी (ता.\nसाहित्य संमेलनातून वैचारिक दिशा देण्याचे काम ः...\nऔरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी साह्यभूत असून समाजाची वैचारिक बैठक घडवण्याचे\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर व\nनगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून किसान सभा करणार...\nनगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर सोयाबीनचे दर ११,१११ रुपयांवरून थेट २० दिवसांमध\nदहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’\nनगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी उद्‍भवलेल्या अडचणीवर मात करून वेळीच नुक\nशिक्षण, कृषी, ग्रामविकासामध्ये ‘समता...नाशिक जिल्ह्यातील येवल्यासारख्या दुष्काळी...\nदुष्काळी मजले एकीतून झाले बागायतीकायम दुष्काळी असलेले मजले (ता. हातकणंगले. जि....\nप्रशिक्षण, निविष्ठा विक्रीसाठी योजनामहाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी...\nभाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...\nग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...\nविकासकामाच्या जोरावर ब्रम्हपुरीला `... ब्रम्हपुरी ग्रामपंचायतीला आयएसओ...\nप्रत्येक कुटुंब अन ्गाव आत्मनिर्भर...ध्यास, प्रयत्न, चिकाटीचा संगम झाल्याने हस्ता...\nलोकसहभागातून तयार होईल ग्रामविकासाचा...शाश्‍वत ग्रामविकास करताना विकासाच्या विविध...\nसुधारित तंत्राद्वारे बदलला गावचा...गावकऱ्यांचे प्रयत्न, करडा कृषी विज्ञान केंद्राचे...\nगावशिवाराचा शाश्‍वत विकास करणारी ‘एफईएस’आनंद (गुजरात) येथे नोंदणीकृत असलेल्या फाउंडेशन...\nदुर्गम सावंगी गावात घडले एकीतून कृषी...गावातील युवकांना दिशा देण्यासोबतच त्यांच्यातील...\nनैसर्गिक वारसा जपत देवडे गाव समृद्धीकडेऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेले रत्नागिरी...\nग्राम पर्यटन, पर्यावरण संवर्धनातील...गेली पंधरा वर्षे रत्नागिरी येथील निसर्गयात्री ही...\nपायाभूत सुविधांसह शेतीतून प्रगतिपथावर...रस्ते, बंधारे उभारणी, सांडपाणी व्यवस्थापन,...\nपिंपळगाव वाघाच्या शिवारात लोकसहभागातून...कित्येक वर्षापासून दुष्काळाशी सामना करत असलेल्या...\nटंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...\nलोकसहभागातून हिंगणगाव झाले ‘पाणी’दारपाणीटंचाई आणि कित्येक वर्षांपासून दुष्काळाशी...\nचुडावा बनले रेशीम शेतीचे क्लस्टरचुडावा (ता.पूर्णा,जि.परभणी) गावातील येथील...\nस्वच्छ, सुंदर स्मशानभूमीसाठी ग्रामस्थ...परभणी : जिल्ह्यातील आव्हई (ता.पूर्णा) येथील...\nशेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/the-important-orders-of-the-deputy-registrar-of-co-operation-made-one-of-the-two-houses-pay-two-maintenance-bills-psp05", "date_download": "2021-09-26T20:56:53Z", "digest": "sha1:CSB7A3GTSUKZYUHC6S5EX2LXQAU75ULJ", "length": 24880, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दोन घरांचे एक घर केले ; मेंटेनन्सची दोन बिले द्या!", "raw_content": "\nदोन घरांचे एक घर केले ; मेंटेनन्सची दोन बिले द्या\nमुंबई : विकसकाने नव्या इमारतीत (Building) टू-बीएचके (2BHK) आणि वन-बीएचकेची (1BHK) दोन वेगळी घरे बांधून नंतर ती थ्री-बीएचके म्हणून एकत्रित विकली असली तरी प्रत्यक्षात ती दोन वेगवेगळी घरे असल्याचा निकाल सहकार उपनिबंधकांनी दिला आहे. त्यामुळे सोसायटीने (Society) या दोन घरांना दोन वेगवेगळी देखभाल-दुरुस्तीची (मेंटेनन्स) बिले (Bill) द्यावीत, असाही आदेश त्यांनी दिला आहे.\nसहकारी संस्थांच्या आर दक्षिण प्रभागाचे उपनिबंधक डॉ. सुनील कोठावळे यांनी नुकताच कांदिवलीच्या (पश्चिम) आरएनए रॉयल पार्क इमारतीसंदर्भात हा आदेश दिला आहे. लहान घरे असलेल्या अमिताभ अरोरा व अन्य सदस्यांनी याबाबत उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. थ्री-बीएचकेच्या घरांना सोसायटी एकच मेंटेनन्स बिल देते. प्रत्यक्षात दोन घरे एकत्रित करून थ्री-बीएचके बांधल्याने त्यांना मेंटेनन्सची दोन बिले दिली पाहिजेत, असे अर्जदारांचे म्हणणे होते, उपनिबंधकांनी ते मान्य केले.\nहेही वाचा: 'ओ शेठ' नंतर गा���णारे 'ओ सर' गाणं; पाहा व्हिडिओ\nथ्री- बीएचके घरे ही प्रत्यक्षात टू-बीएचके आणि वन-बीएचके अशी दोन घरे वेगवेगळी बांधून ती नंतर एकत्र केली होती. विकसकाने त्याची नोंदणीही दोन-दोन वेगवेगळ्या घरांची केली होती. त्यानुसार त्यांची दोन वेगवेगळी नोंदणीकृत खरेदीखते होती. सोसायटीनेही त्या दोन वेगवेगळ्या घरांची दोन वेगवेगळी शेअर सर्टीफिकेट दिली होती. सोसायटीच्या नोंदणीत त्या दोन घरांचे दोन वेगवेगळे सदस्य दाखवले होते. ते दोघेही जनरल बॉडी मिटिंगला हजर राहत व मतदानही दोघे जण करीत असत. त्या दोन्ही घरांना दोन स्वतंत्र प्रवेशद्वारे, दोन वेगवेगळी स्वयंपाकघरे-न्हाणीघरे-स्वच्छतागृहे होती. त्यामुळे त्या दोन्ही घरांना स्वतंत्र सेवासुविधा मिळत असल्याने त्यांना दोन मेंटेनन्स बिले द्यावीत, अशी अर्जदारांची मागणी होती; मात्र सोसायटीने ती अमान्य केल्याने हा वाद उद्‍भवला.\nहेही वाचा: ऑनलाईन पेंमेंटला अर्जदारांची पसंती\nविकसकाच्या माहितीपुस्तकेनुसारही थ्री-बीएचके म्हणजे प्रत्यक्षात दोन वेगवेगळी घरे होती त्यांच्यात फक्त मधली भिंत नव्हती. ही बाब घरे घेतेवेळीच सर्वांना ठाऊक होती. सुरुवातीला थ्री-बीएचके सदनिकाधारकांनी विकसकाला वार्षिक सेवाशुल्कही दोन घरांचे वेगवेगळे दिले होते, असेही अर्जदारांनी दाखवून दिले. या घरांचा विजेचा मीटर एकच असून, पालिकेचे मालमत्ता कराचे बिलही एकच येते. विकसकाने त्याच्या वैयक्तिक फायद्यासाठी दोन घरांची वेगवेगळी नोंद केली, असे सोसायटीने सांगितले; मात्र उपनिबंधकांनी सोसायटीचा दावा फेटाळला. थ्री-बीएचके सदनिका हे एकच घर नसून दोन घरे असल्याने त्यांना त्यानुसार मेंटेनन्सची दोन बिले द्या, असा आदेश त्यांनी दिला.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश���‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/take-loan-these-professionals-run-banks-212280", "date_download": "2021-09-26T21:58:09Z", "digest": "sha1:CDMRZE3EDWU42PQUGLTBLZTXXCXFXZBB", "length": 24171, "nlines": 216, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | या व्यावसायिकांनो, घ्या कर्ज; बॅंकांची धाव", "raw_content": "\nया व्यावसायिकांनो, घ्या कर्ज; बॅंकांची धाव\nयवतमाळ : छोट्या व्यावसायिकांना खेळते भांडवल उपलब्ध व्हावे, यासाठी महसूल प्रशासन तसेच बॅंकांनी कर्ज देण्याची मोहीम हाती घेतली आहे. गुरुवारी (ता.29) जिल्हाभरात एका दिवसीय मोहीम राबविण्यात आली असून यात तब्बल 980 अर्ज प्राप्त झाले आहेत.\nबेरोजगार युवकांना उद्योग उभा करता यावा, यासाठी शासनाने मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज देण्याची व्यवस्था निर्माण केली होती. मात्र, काही प्रकरणांमध्ये बॅंकांना वाईट अनुभव आल्याने कर्ज वाटपात बॅंकांनी आखडता हात घेतला आहे. सद्यःस्थितीत मुद्रा योजनेचा \"एनपीए' 60 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. अशास्थितीत नवीन कर्ज प्रकरणे मंजूर करण्याच्या मानसिकतेत बॅंका नव्हत्या. गरजू व्यावसायिकांची यामुळे अडचण होत होती.\nगरज असलेल्या छोट्या व्यावसायिकांना खेळते भांडवल उपलब्ध व्हावे, या दृष्टीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी गरजू व्यावसायिकांना मदत देण्यासंदर्भात आदेश दिले. त्यादृष्टीने बॅंक कर्मचारी तसेच महसूल प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी व्यावसायिकांपर्यंत पोहोचले. अशा पद्धतीने पहिल्यांदाच बॅंका कर्ज घेणाऱ्यापर्यंत पोहोचत आहेत. विशेष म्हणजे, छोट्या व्यावसायिकांची बाजारात क्रेडिट वाढवावी म्हणून आवश्‍यकतेनुसार व्यावसायिकांना \"सीसी' उपलब्ध करून दिली जात आहे. भाजीपाला विकणारे, दूध विकणारे अशा व्यावसायिकांसाठी ही अभिनव पद्धत सुरू करण्यात आली आहे. प्राप्त अर्जांपैकी अर्जांची छाननी मंगळवारी होणार आहे. त्यानंतर बुधवारी पात्र व गरजू व्यावसायिकांनाच कर्ज उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. आतापर्यंत 104 प्रकरणे मंजूर करून छोट्या व्यावसायिकांना बॅंक तसेच महसूल प्रशासनाने दिलासा दिला आहे.\nछोटे व्यावसायिक दररोज खासगी बाजारातून काही रक्कम उचलतात. दुसऱ्या दिवशी व्याजासह ती परत करतात. यात अनेकांना जादा रक्कम द्यावी लागते. गरजू व मेहनती छोट्या व्यावसायिकांना ही मदत बॅंकेमार्फत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी हा वेगळा \"ड्राईव्ह'घेण्यात आला. छोटा व्यावसायिक उभा राहावा, हा आमचा प्रयत्न आहे.\n- अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, यवतमाळ.\nबॅक अधिकारी कर्ज वसुलीसाठी घरी येत असल्याचा अनेकांचा समज आहे. हा समज बदलवित बॅंक अधिकारी कर्ज देण्यासाठी आता घरापर्यंत जात आहे. मुद्रा योजनेचा एनपीए वाढत असतानाही बॅंक अधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय मोठा मानला जात आहे.\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम���प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विन���भंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.krishnasaraswati.com/?page_id=67&lang=ma", "date_download": "2021-09-26T21:46:24Z", "digest": "sha1:LAVWIFMOH2IQEA6VPXWGLOCIB576KK24", "length": 6935, "nlines": 113, "source_domain": "www.krishnasaraswati.com", "title": "छायाचित्रे – || श्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज ||", "raw_content": "|| श्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज ||\nश्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज यांच्यावरील काव्य\nअनाम साधक व सिद्ध महात्मे\nअवतार श्री मेहेर बाबा\nपरमहंस श्री स्वामी स्वरूपानंद, पावस\nभगवान श्री रमण महर्षि\nमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराज\nश्री दत्त चिले महाराज, कोल्हापूर\nश्री नृसिंह सरस्वती स्वाम��� महाराज\nश्री बाबा महाराज आर्वीकर (मोरेश्वर)\nश्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज\nश्री रामानंद बीडकर महाराज\nश्री समर्थ रामदास स्वामी\nश्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट\nसंतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज\nसंतधर्माचा दीपस्तंभ – प. पू. श्रीबाबामहाराज आर्वीकर यांचे चरित्र\nअनाम साधक व सिद्ध महात्मे\nपरमहंस श्री स्वामी स्वरूपानंद, पावस\n स्वरूप पुतळा, प्रकटला पावसी \nप. पू, स्वामी स्वरूपानंद यांच्या काही आठवणी – श्री बाळासाहेब उर्फ अनंत रघुनाथ करंदीकर, पुणे\nस्वरूप पुतळा, प्रकटला पावसी\nस्वरूपसुकन्या पू. यमुताई कुलकर्णी, कोल्हापूर\nश्री अमृतसार – श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या श्री अमृतानुभव या अलौकिक ग्रंथाचे सार\nश्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज यांच्यावरील काव्य\nअवतार श्री मेहेर बाबा\nजीवनयोगिनी विमला ठकार- दीदी माँ\nभगवान श्री रमण महर्षि\nमाऊली श्री ज्ञानेश्वर महाराज\nयोगीराज श्री शामाचरण लाहिरी महाशय\nश्री दत्त चिले महाराज, कोल्हापूर\nश्री नरसिंह सरस्वती यति आळंदी\nश्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज\nश्री बाबा महाराज आर्वीकर (मोरेश्वर)\nश्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज\nश्री रामानंद बीडकर महाराज\nश्री समर्थ रामदास स्वामी\nश्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट\nसंतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज\n— सर्व रचना © कृष्णदास", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/12/blog-post_74.html", "date_download": "2021-09-26T20:58:32Z", "digest": "sha1:L7Y7TMCYF7T2GWN5SYPU2POZ23LXSX3S", "length": 3216, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "डॉक्टर खेड्यांना | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ८:३८ PM 0 comment\nसांगा मिळेल का चालना\nसात वर्षे सेवा करण्या\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मर��ठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%A7/", "date_download": "2021-09-26T23:01:20Z", "digest": "sha1:755R3OMPXVHKKC2UJQARJE3L5HQTYMRJ", "length": 4412, "nlines": 103, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव बढे | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nप्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव बढे\nप्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव बढे\nप्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव बढे, तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा शासकीय रुग्णवाहिका : 1 महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा 108 रुग्णवाहिका : 1\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 24, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/03/6SwisU.html", "date_download": "2021-09-26T22:00:07Z", "digest": "sha1:NKZCARC3XYNND2PJMGCVCHAPMGXUM3P2", "length": 9298, "nlines": 112, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "आटपाडीत रोडरोमियोवर पोलिसांची कारवाई ; रोडरोमियोवर पोलिसात गुन्हा दाखल ; न्यायालयाने केला दंड ; विद्यार्थी व पालकांमधून समाधान", "raw_content": "\nHomeसांगलीआटपाडीत रोडरोमियोवर पोलिसांची कारवाई ; रोडरोमियोवर पोलिसात गुन्हा दाखल ; न्यायालयाने केला दंड ; विद्यार्थी व पालकांमधून समाधान\nआटपाडीत रोडरोमियोवर पोलिसांची कारवाई ; रोडरोमियोवर पोलिसात गुन्हा दाखल ; न्यायालयाने केला दंड ; विद्यार्थी व पालकांमधून समाधान\nआटपाडीत रोडरोमियोवर पोलिसांची कारवाई\nपोलिसात गुन्हा दाखल ; न्यायालयाने केला दंड ; विद्यार्थी व पालकांमधून समाधान\nआटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीतील महाविद्यालयाच्या मैदानावर आरडा ओरडा करणाऱ्या रोडरोमिओला १५०० रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला. कौठुळी येथील प्रथमेश अर्जुन टिंगरे हा मोटरसायकलवरून आटपाडी महाविद्यालयाच्या मैदानावर आरडाओरडा करीत होता. रोडरोमियो बुलेट मोटरसायकल वरून टिबल सीट हिंडत असल्याने त्यामुळे आटपाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पा���ील यांनी रोडरोमिओला पकडून बुलेट ताब्यात घेऊन त्यास पोलीस ठाण्यात नेऊन कायदेशीर कारवाई केली. पोलीस अधिनियम कलम ११०, ११२, ११७, प्रमाणे कारवाई केली. त्याच्यावर खटला दाखल करून आटपाडी न्यायालयात पाठविण्यात आले असता न्यायालयाने रोडरोमिओला 1500 रुपये दंड केला.\nआटपाडी शहरात शाळा व कॉलेज जाणाऱ्या विद्यार्थिनी मुलींना सातत्याने छेडछाडी करण्याचे प्रकार आटपाडी शहरात वाढल्याने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील व पोलिस कर्मचाऱ्यांनी मोहिम हाती घेतली आहे. कॉलेज परिसर व रस्त्यावर लक्ष ठेवून रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी फिरत आहेत पोलिसांनी तिसर्याघ दिवशी सकाळी पुन्हा एका युवकास पकडून त्यांच्या पालकांना बोलावून घेऊन कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आटपाडी शहरात पोलिसांनी रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस बडगाची कारवाई कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता सुरू केल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.\nआटपाडी पोलिसांनी दहावी व बारावीच्या परीक्षा काळात बंदोबस्त करण्यासाठी कायदेशीर कारवाई सुरू केल्यामुळे कॉलेज समोरील रस्त्यावर दिवसभर टवाळकी करणारे युवक व शहरातून भरधाव वेगाने फिरणाऱ्या वाहन चालकावर कारवाई मोहीम हाती घेतली. त्यामुळे आटपाडी शहरातील बिघडलेली शिस्त आता लवकरच वळण लागेल अशी अशा सर्वांना वाटू लागली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाई बद्दल पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहेत.\nआमच्या दैनिक माणदेश एक्सप्रेस च्या whatasapp Grupp मध्ये Free Join होण्यासाठी क्लिक करा\nदुर्दैवी घटना : जांभूळणी येथील बंधाऱ्यात दोन सख्या भावांसह चुलत भाऊ गेले वाहून ; शोधकार्य चालू\nझरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीत\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा\nआटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्य���त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/10/jITUbo.html", "date_download": "2021-09-26T22:37:20Z", "digest": "sha1:HLMAZGSAOPXUM5JTJAIW63B4UTX4HEZN", "length": 10612, "nlines": 113, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "कोरोनाच्या चाचण्यांमध्ये हेराफेरी ; थायरोकेअरच्या एमडींचा आरोप", "raw_content": "\nHomeदेश-विदेशकोरोनाच्या चाचण्यांमध्ये हेराफेरी ; थायरोकेअरच्या एमडींचा आरोप\nकोरोनाच्या चाचण्यांमध्ये हेराफेरी ; थायरोकेअरच्या एमडींचा आरोप\nकोरोनाच्या चाचण्यांमध्ये हेराफेरी ; थायरोकेअरच्या एमडींचा आरोप\nकोरोनाचा संसर्ग खर्च कमी होत आहे का देशातील सर्वात मोठे खासगी कोरोना चाचणी केंद्र थायरोकेअरनं कोरोना चाचण्यांसंदर्भात एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. कोरोनाच्या चाचण्यांमध्ये हेराफेरी होत असल्याचा आरोप थायरोकेअरचे व्यवस्थापकीय संचालक ए.वेलुमणी यांनी केला. काही जिल्ह्यांमध्ये सरकारी अधिकारी आपल्या जिल्ह्याची प्रतीमा चांगली ठेवण्यासाठी कोरोना विषाणूची चाचणी थेट नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप वेलुमणी यांनी केला.\n“सध्या चाचण्या सर्वांसाठी सुरू झाल्या असल्या तरी जिल्हा पातळीवर सरकार खासगी केंद्राच्या चाचण्यांवर नियंत्रण ठेवत आहे. पूर्वीच्या तुलनेत सद्यस्थितीत हे अधिक प्रमाणात होत आहे. आम्हाला निरनिराळ्या राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये नमूने न घेण्यास सांगितलं जात आहे आणि आम्ही बनावट पॉझिटिव अहवाल सादर करत असल्याचा दावा केला जात आहे,”असं थायरोकेअर टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक वेलुमनी यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं. “दररोज कमीतकमी १०० जिल्ह्यांमध्ये दोन हजार नमूने कमी केले जात आहेत. आपल्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी आहे हे दाखवणं यामागील त्यांचा उद्देश आहे. ते आपली प्रतीमा चांगली ठेवू इच्छित आहेत. थायरोकेअरनं ज्या जिल्ह्यांमधून तपासणीसाठी नमूने घेतले आहेत त्यापैकी ३० टक्के चाचणी केंद्रांना ही समस्या भेडसावत आहे,” असंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान, त्यांनी कोणत्याही जिल्ह्यांच नाव घेतलं नाही. परंतु आपल्या कर्मचार्यांना चाचण्यांची संख्या मर्यादित करण्यास तोंडी सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.\nथायरोकेअर हे देशातील पाच मोठ्या चाचणी केंद्रांपैकी एक आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, बिहार, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, झारखंड. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि उत्तराखंडमधील करोनाबाधितांच्या चाचण्यांचे नमूने एकत्र करण्याचं काम थायरोकेअरद्वारे करण्यात येतं.\nदरम्यान, दुसरीकजे मेट्रोपोलिस हेल्थकेअरच्या व्यवस्थापकीय संचालक अमीरा शाह यांनी कोरोना महासाथ वाढीदरम्यान चाचण्यांची संख्या वाढवण्याची आवश्यकता असल्याचं म्हटलं. “जितक्या चाचण्या अधिक प्रमाणात होतील, तितकंच करोनाबाधितांची अधिक काळजी आपल्याला घेता येईल. याव्यतिरिक्त त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहितीही आपल्याला मिळेल. याद्वारे ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान करोनाची दुसरी लाट येण्यास आपण रोखू शकतो,” असंही त्या म्हणाल्या.\n“वेलुमणी यांनी उचललेल्या प्रश्नांचा आम्हीदेखील सामना करत आहोत. महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही भागांमध्ये असे प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक ठिकाणी असे प्रकार होताना दिसत नाहीत. परंतु काही ठराविक ठिकाणी हे होताना दिसत आहेत. अशा प्रकारांमुळे आम्हाला पूर्ण क्षमतेनं चाचण्या करता येत नाहीत.” असं एका चाचणी केंद्राच्या अधिकाऱ्यानं नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nदुर्दैवी घटना : जांभूळणी येथील बंधाऱ्यात दोन सख्या भावांसह चुलत भाऊ गेले वाहून ; शोधकार्य चालू\nझरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीत\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा\nआटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nashik-news-marathi/the-manjarpada-project-will-be-completed-by-the-end-of-may-nrab-101680/", "date_download": "2021-09-26T21:35:11Z", "digest": "sha1:ADFGB6LRQJINNQ7B7WGLDFDEVXJNA6QR", "length": 16931, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "नाशिक | मे अखेरपर्यंत मांजरपाडा प्रकल्प पूर्ण होणार ; समीर भुजबळ यांच्याकडून प्रकल्पाच्या कामाची पाहणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीत���े ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nनाशिकमे अखेरपर्यंत मांजरपाडा प्रकल्प पूर्ण होणार ; समीर भुजबळ यांच्याकडून प्रकल्पाच्या कामाची पाहणी\nगेल्या महिन्यात मंत्री छगन भुजबळ यांचा नियोजित मांजरपाडा दौरा कोविडमुळे रद्द करण्यात आला होता. त्यांनतर मंत्री छगन भुजबळ यांनी सदर प्रकल्पाची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेण्याच्या सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांना केल्या.\nयेवला : अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजवळ यांच्या प्रयत्नातून होत असलेल्या मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाचे काम मे अखेर पर्यंत पूर्ण होणार असून यंदाच्या पावसाळ्यात येवला व चांदवड या दोन्ही तालुक्यांना पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होणार आहे.पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निर्देशावरून माजी खासदार समीर भुजबळ यांनी प्रकल्प स्थळी धरणाच्या बांधकामाची पाहणी केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी मे अखेर पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार असल्याची माहिती दिली आहे.\nयावेळी अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता योगेश सोनवणे, कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंपी, उपअभियंता सुभाष पगारे, सहायक कार्यकारी अभियंता दिनेश शेवाळे,दिलीप खैरे, मोहन शेलार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.\nगेल्या महिन्यात मंत्री छगन भुजबळ यांचा नियोजित मांजरपाडा दौरा कोविडमुळे रद्द करण्यात आला होता. त्यांनतर मंत्री छगन भुजबळ यांनी सदर प्रकल्पाची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेण्याच्या सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांना केल्या. त्या पार्श्वभूमीवर समीर भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली.\nया अगोदरच मांजरपाडा प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.दायित्वाला मंजुरी मिळाल्यावर मुख्य धरणाचे अपूर्ण असलेले काम हे काम गेल्या महिनाभरापूर्वी सुरु करण्यात आले आहे. सद्य स्थितीत प्रकल्पाचे काम ८७ टक्क्यांपर्यंत काम झाले असून मे अखेर पर्यंत या प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे. मांजरपाडा (देवसाने) मुख्य धरणाच्या सांडव्याची घळभरणी सुरू असून हे काम १५ मे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जलदगतीने काम करण्यात येत आहे.\nत्याचबरोबर या भागातील देवसाने ते गोगूळ हा रस्ता काही कालावधीसाठी बंद करण्यात आला आहे. देवसाने हे गाव दिंडोरी तालूक्यात असून ते पक्क्या डांबरी सडकेने दिंडोरी ला जोडलेले आहे. गोगूळ हे सुरगाणा तालूक्यातील डांगराळे भागातील गाव आहे. घळभरणी पूर्ण झाल्यानंतर दोन्ही गावे पुन:श्च धरणमाथ्यावरील रस्त्याद्वारे एकमेकांशी जोडले जाणार आहे. या रस्त्यावर एकूण ३३ गर्डर बसविण्यात येणार असून त्यापैकी १७ गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. तर इतर गर्डर बसवण्याचे काम सुरु असून हे सर्व कामे मे अखेर पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी समीर भुजबळ यांनी दिल्या.\nत्याचबरोबर धरणाच्या कामासोबतच कॅनल व त्यावरील रेल्वे क्रॉसिंगचे काम देखील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात करण्यात येऊन येवला तालुक्यातील डोंगरगाव पर्यंत हे पाणी पोहचणार आहे.सन २०१९ पासून मुख्य वळण बोगद्याद्वारे पार नदीचे पाणी अंशत: वळविण्यास सुरुवात झाली आहे. धरणाचे काम मे अखेर पर्यंत पूर्ण झाल्यावर पाणी पूर्ण क्षमतेने गोदावरी खोऱ्यात वळविले जाणार असून यंदाच्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने येवला व चांडवड ला पाणी उपलब्ध होणार आहे.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/the-journey-of-ganesha-devotees-going-to-konkan-is-through-the-pits-this-year-too-19879/", "date_download": "2021-09-26T22:48:51Z", "digest": "sha1:CXFSJXFQMYL7OQG7W6WR43TM3FMXFTIP", "length": 16507, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "गणेशोत्सावर खड्ड्यांचे सावट | कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास यावर्षीही खड्ड्यांतूनच | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्���े कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nगणेशोत्सावर खड्ड्यांचे सावटकोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास यावर्षीही खड्ड्यांतूनच\nगणेश भक्तांना मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांचे विघ्न\nमहामार्गावर काही ठिकाणचे खड्डे सध्या थातुर-मातूर पद्धतीने भरले जात असल्याने या खड्ड्यांची अवस्था लगेचच जैसे थे होत आहे. हे खड्डे चांगल्या पद्धतीने न भरल्यास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी लवकरच कोकणात निघणाऱ्या चाकरमान्यांना या खड्ड्यांचे विघ्न पार करावे लागणार आहे.\nनागोठणे :- कोकणातील सर्वात मोठा असणारा सण म्हणजे गणेशोत्सव सण. काही दिवसांवर गणेशोत्सव सण आला असतांनाच मुंबई-गोवा महामार्गावर मोठमोठया खड्ड्यांची दहशत अद्याप कायम आहे. महामार्गावरील बहुतांश ठिकाणच्या रस्त्याची अवस्था खड्ड्यांमुळे भयानक झाली आहे. महामार्गावर काही ठिकाणचे खड्डे सध्या थातुर-मातूर पद्धतीने भरले जात असल्याने या खड्ड्यांची अवस्था लगेचच जैसे थे होत आहे. हे खड्डे चांगल्या पद्धतीने न भरल्यास कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी लवकरच कोकणात निघणाऱ्या चाकरमान्यांना या खड्ड्यांचे विघ्न पार करावे लागणार आहे. त्यातच सध्या पावसाने जोर पकडला असल्याने महामार्गाचे ठेकेदार कंपनी हे खड्डे कसे भरणार तसेच भरलेच तर पावसात ते कसे टिकणार असे अनेक प्रश्न असल्याने गणेश भक्तांना या खड्ड्यांचे विघ्न पार करुन जावे लागणार आहे.\nयाच दरम्यान पेण व हमरापूर ही ठिकाणे सुबक व रेखीव गणेश मुर्तींसाठी प्रसिद्ध असल्याने तेथूनच गणेश मूर्ती आणण्यासाठी मोठ्या संख्येतील गणेश भक्तांचा कल असतो. नागोठणे, कोलाड व रोहा परिसरातील अनेक गणेश भक्तगण दरवर्षी पेण, हमरापूरला गणेश मूर्ती आणण्यासाठी जात असतात. त्यांनाही महामार्गावरील पडलेल्या या खड्ड्यांचा त्रास यावर्षीही सहन करावा लागणार आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे गणेश मूर्ती आणतांना मूर्तीची तोड फोड झाल्यास गणेश भक्तांच्या भावना देखील दुखावल्या जाणार आहेत.\nत्यामुळेच रस्त्याच���या अवस्थेबाबत सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन संबंधित ठेकेदार व अधिकारी यांना जाब विचारला पाहिजे पण असे होताना दिसून येत नाही. कित्येक वर्षा पासून महामार्गाचे काम धिम्या गतीने सुरु होते. परंतु आता कामाची गती वाढली असली तरी हे काम निकृष्ट दर्जाचे झालेले दिसून येत आहे. इंदापुर ते पनवेल पर्यंतचा रस्त्यावर मे महिन्यात डांबर न टाकता थेट कारपेट टाकल्यामुळेच पावसाळ्यात रस्त्याची दैना उडालेली आहे असा आरोप वाहन चालकांतून होत आहे. या महामार्गावर सतत अपघात होत असतात.\nअपघातात आत्तापर्यंत अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. सन २०११ पासून महामार्गाचे काम चालू आहे. सन २०११ पासून कित्येक लोक अपघातामध्ये मरण पावले आहेत. त्याचे मोजमाप करु शकत नाही. भविष्यात यापुढे अपघात झाले तर त्याची पूर्णतः जबाबदारी ठेकेदाराची राहील. त्यामुळेच गणेशोत्सव सणानिमित्त विविध ठिकाणावरुण कोकण वासीय मोठ्या संख्येने कोकणात येणार असल्याने त्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी ठेकेदाराने प्रामाणिकपणे लक्ष घातले पाहिजे अशी मागणीही वाहनचालकांकडून तसेच नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच न��कसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/the-decision-of-the-state-government-regarding-relaxation-of-restrictions-will-be-final-chhagan-bhujbal/", "date_download": "2021-09-26T22:17:55Z", "digest": "sha1:JY2N6CFLWAWAMC6WHJBCL6HLFN2G75LS", "length": 11104, "nlines": 61, "source_domain": "janasthan.com", "title": "निर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल : छगन भुजबळ", "raw_content": "\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल : छगन भुजबळ\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल : छगन भुजबळ\nकोरोनाबाधितांची घटणारी रूग्णसंख्या दिलासादायक\nनाशिक – राज्य शासनाच्या टास्क फोर्समार्फत निर्बंधांच्या शिथिलतेबाबत घेण्यात येणारा निर्णय अंतिम असेल, त्या निर्णयाच्या अनुषंगानेच जिल्हास्तरावर सर्व नियम लागू करण्यात येतील. तसेच जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची घटणाऱ्या रुग्णसंख्या दिलासादायक आहे. परंतू संसर्गाची भिती अद्यापही पूर्णत: संपलेली नसल्याने सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात कोरोना सद्यस्थितीबाबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, म्युकर मायकोसिस टास्क फोर्सचे डॉ. संजय गांगुर्डे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी आदी उपस्थित होते.\nपालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यात निर्बंध शिथील करणे तसेच शाळा व महाविद्यालये सुरू करण्याबाबत मंत्रीमंडाळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. याबाबत राज्य शासनाच्या टास्क फोर्सअंतर्गत घेण्यात येणारा निर्णय जिल्ह्यात लागू करण्यात येईल. तोपर्यंत जिल्ह्यात लागू असलेल्या निर्बंधांत कोणत्याही स्वरूपाचे बदल करण्यात आलेले नसून सर्व निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिली.\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याकरीता लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी राज्याला पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात आवश्यकतेनुसार लसी उपलब्ध झाल्यास त्याअनुषंगाने लसीकरण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत नियोजन करण्यात आले आहे. तसेच जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजन निर्मीती करणाऱ्या एकूण 25 ऑक्सिजन प्रकल्पांची साधन सामुग्री प्राप्त झाली असून हे प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सोमवारी संबंधित यंत्रणेच्या प्रमुखांसोबत बैठक घेवून नियोजन करावे, असे बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.\nजिल्हाधिकारी श्री. मांढरे म्हणाले की, जिल्ह्यात आतापर्यंत 25 टक्के म्हणजेच साधारण 18 लाख 30 हजार 27 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच म्युकर मायकोसीसच्या नवीन रुग्णांची संख्या कमी होत असून आजअखेर 58 रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना गरजेचे असणारे इंजेक्शन देखील आवश्यकत्या प्रमाणात उपलब्ध आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर 2 टक्के असून मृत्यूदर 2.11 टक्के आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेल्या शाळांपैकी आजपर्यंत 277 शाळा सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यावेळी पालकमंत्री यांना दिली.\nबैठकीनंतर महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत नाविन्यपूर्ण कार्य, सामाजिक सेवा, शैक्षणिक, क्रीडा, कला व संस्कृती, शुरता या क्षेत्रात असमान्य कर्तृत्व केल्याबद्दल जीवनरक्षा पुरस्कार देण्यात येतो. नाशिक जिल्ह्यातील दिव्या सोमनाथ खळे या 13 वर्षीय मुलीला पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या जीवनरक्षा पुरस्काराचे वितरण करण्यात आले.\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ तर शहरात २६ नवे रुग्ण\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल :…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ तर शहरात २६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११९ नवे रुग्ण तर १५३ जण कोरोना…\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची जबाबदारी- छगन…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७० नवे रुग्ण तर २८८ जण कोरोना…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९५ तर शहरात ४१ नवे रुग्ण\nमहाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११३ तर शहरात ४३ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://trytranquil.net/mr/", "date_download": "2021-09-26T21:36:54Z", "digest": "sha1:KHU2VUHCBBVPSZBR63R4DFDYYRKY5PFR", "length": 5307, "nlines": 47, "source_domain": "trytranquil.net", "title": "सर्वोत्कृष्ट सीबीडी तेल | डेल्टा 8 टीएचसी, सीबीडी टिंचर तेल, आणि सीबीडी रोल ऑन", "raw_content": "\nडेल्टा बद्दल 12 तथ्ये 8 टीएचसी\nडेल्टा बद्दल 12 तथ्ये 8 टीएचसी\nसह आपले जीवन सुलभ करा ट्रान्सकिल सीबीडी आता खरेदी करा सह आपले जीवन सुलभ करा ट्रान्सकिल सीबीडी हे गोड सौदे जाण्यापूर्वी खरेदी करा\nआपण आमच्यावर विश्वास ठेवू शकता\nउच्च गुणवत्ता सीबीडी उत्पादने\nनिश्चल सीबीडी भांग-व्युत्पन्न सीबीडीपासून बनवलेल्या गुणवत्तेची, परवडणारी निरोगी वस्तूंसाठी आपला सर्वोत्तम स्रोत आहे. आमची उत्पादने द्वारा समर्थित आहेत फ्लॉइड मेवेदर आणि ऑर्डर शिप 24/7, म्हणून आज आपल्यास ऑर्डर करा\nGMO नसलेले आणि त्यात कीटकनाशके, तणनाशके किंवा रासायनिक खते नाहीत. आमची सर्व उत्पादने बॅच डीईए प्रमाणित तृतीय-पक्ष प्रयोगशाळांद्वारे चाचणी केली जातात आणि आमची सीबीडी तेल उत्पादने वापरण्यासाठी सुरक्षित आहेत.\nप्रेम आणि विश्वासार्ह सीबीडी\nआमचे सर्वोत्कृष्ट सीबीडी तेल आणि डेल्टा 8 टीएचसी उत्पादने\nट्रान्सक्विल सीबीडी हे हेम-व्युत्पन्न सीबीडीपासून बनवलेल्या गुणवत्तेचे, परवडणारे कल्याणकारी उत्पादनांचे सर्वोत्कृष्ट स्त्रोत आहे.\n725 ब्लंट अ‍ॅव्हेन्यू, गुंटर्सविले एएल 35976\nफेसबुक ट्विटर यु ट्युब आणि Instagram\n2020 XNUMX शांत सीबीडी\nतुमचे वय १ 18 वर्षाहून अधिक आहे का\nया दारामागील सामग्री प्रतिबंधित आहे, आपण 18 वर्षांचे किंवा त्याहून मोठे आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.atulkulkarni.in/category/archive/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2021-09-26T22:35:26Z", "digest": "sha1:X4FI47CPSZD7TDF5KAXZO6KQJ3CSOZQR", "length": 9747, "nlines": 237, "source_domain": "www.atulkulkarni.in", "title": "शिक्षण | अतुल कुलकर्णी", "raw_content": "रविवार, २६ सप्टेंबर २०२१\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\nशाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर\nशाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर\nसरकारी शाळेत जाणाऱ्या 17% मुलांच्या कुटुंबात स्मार्टफोन नाहीत\nराज्यातील शाळा दिवाळीपर्यंत बंदच\nअभ्यास बदलेल, थांबणार नाही\nऑनलाइन शिक्षणाचा ‘तो’ आदेश फक्त राज्य मंडळाच्या शाळांसाठी\nऑनलाइन शिक्षणाचा “तो’ आदेश\nफक्त राज्य मंडळाच्या शाळांसाठी\nअभ्यास बदलेल थांबणार नाही वर्षा गायकवाड यांची विशेष मुलाखत\nमहापालिकांच्या १८२८ शाळा होणार ‘मुंबई पब्लिक स्कूल’\nएकच रंगसंगती, आधूनिक साधने, आणि खाजगी शाळांशी स्पर्धा\nअतुल कुलकर्णी लोकमत मुंबई : मुंबई महापालिकांच्या शाळांची वेगळी ओळख…\nराज्यात विजेची थकबाकी गेली ६३,२६३ कोटीवर\nमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी आज बोलावली मॅरेथॉन बैठक\nअतुल कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : २०१४ साली भाजप…\nकुलगुरू, कुलसचिवाच्या निवडीची प्रक्रिया राबवणाऱ्यांनाच हवी दोन्ही पदे\nसरकारी विद्यापीठाच्या पद निवडीत असाही ‘आदर्श’ पॅटर्न\nअतुल कुलकर्णी लोकमत / मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या…\nआता मुंबईत क्रिस्पर कॅस तंत्रज्ञानाने होणार कोरोना तपासणी\nआयसीएमआर व एनएबीएल मान्यता मिळणारी देशाची पहिली लॅब\nअतुल कुलकर्णी लोकमत / शुभवर्तमान मुंबई : कोरोनाची तपासणी करण्याकरिता…\nलॉकडाऊन दहा दिवसांनी वाढवणार\nसप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता\nअतुल कुलकर्णी / लोकमत मुंबई : लॉकडाऊन केल्यामुळे रुग्ण संख्या…\nमहापालिकांच्या १८२८ शाळा होणार ‘मुंबई पब्लिक स्कूल’\nएकच रंगसंगती, आधूनिक साधने, आणि खाजगी शाळांशी स्पर्धा\nतामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रात औषध खरेदी महामंडळ उभारणार\nआरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा\nशिवसेनेच्या गप्प राहण्याचे वेगळे अर्थ निघू लागले\nम्हणून कारवाईवरचा निर्णय झाला..\nशिवसेनेला आक्रमकपणे एकत्र आणण्याचे काम भाजपने केले\nराणेंचा अर्ज नाकारला आणि अटकेचा मार्ग खुला झाला\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\n26/11 ऑपरेशन मुंबई (मराठी/गुजराती/इंग्रजी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/virat-kohli-and-anushka-sharma-divorce-news-trend-on-twitter-mhpg-457307.html", "date_download": "2021-09-26T23:22:30Z", "digest": "sha1:JIZVJSI3JUNJZTR5X6HOKCOK3HHDM4Q6", "length": 8561, "nlines": 90, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लग्नाच्या 3 वर्षानंतर विराट-अनुष्का घेणार घटस्फोट? सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे #VirushkaDivorce – News18 Lokmat", "raw_content": "\nलग्नाच्या 3 वर्षानंतर विराट-अनुष्का घेणार घटस्फोट सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे #VirushkaDivorce\nलग्नाच्या 3 वर्षानंतर विराट-अनुष्का घेणार घटस्फोट सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे #VirushkaDivorce\nयाआधी अनुष्काची बहुचर्चित वेब सीरिज 'पाताललोक' रिलीज झाल्यानंतर भाजपाचे आमदार नंदकिशोर गुर्जर (Nandkishore Gurjar) यांनी विराट अनुष्काच्या घटस्फोटाची मागणी केली होती.\nनवी दिल्ली, 06 जून : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलिवूडची टॉप अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) नेहमीच आपल्या रोमॅंटिक फोटोमुळं चर्चेत असतात. विरुष्का नावानं ही जोडी ओळखली जाते, मात्र आता विराट आणि अनुष्का यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचा चर्चा सुरू झाल्या आहेत. 2017मध्ये विवाह केल्यानंतर विराट-अनुष्का यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत. ट्विटरवर तर #VirushkaDivorce ट्रेंड होत आहे. याआधी अनुष्काची बहुचर्चित वेब सीरिज 'पाताललोक' रिलीज झाल्यानंतर भाजपाचे आमदार नंदकिशोर गुर्जर (Nandkishore Gurjar) यांनी विराट अनुष्काच्या घटस्फोटाची मागणी केली होती. भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी त्यांच्या परवानगी शिवाय त्यांचा फोटो गुन्हेगारासोबत वापरून देशद्रोहाचं काम केल्याचा आरोप अनुष्कावर केला होता. तसेच गुर्जर समुदायाचे चुकीचे चित्रण या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आले आहे असे म्हटले होते. या वादावरुन भाजपा आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी विराट कोहलीने आता अनुष्काला घटस्फोट द्यावा अशी खळबळजनक मागणी केली होती. यानंतर ट्विटरवर युझरनं पोस्ट करण्यास सुरुवात केली. यातून #VirushkaDivorce ट्रेंड होण्यास सुरुवात झाली. वाचा-भाजप आमदारानं केली विराट-अनुष्काच्या घटस्फोटाची मागणी, 'पाताललोक'वरून नवा वाद #VirushkaDivorce ट्रेंड सुरू झाल्यानंतर लोकांनी यावर मिम्सही तयार केले आहेत. शुक्रवारी रात्री #VirushkaDivorce टॉप 10 ट्रेंडमध्ये होता.\nवाचा-विराट कोहलीचा Dinosaur Walk पाहिला का सोशल मीडियावर Memes चा पाऊस दरम्यान, काही दिवसांपूर्वी लॉयर गिल्ड मेंबर वीरेन सिंह गुरुंग यांनी पाताललोक वेब सीरिजमुळे निर्माती अनुष्का शर्माला लीगल नोटीस पाठवली आहे. अनुष्का शर्माला 18 मे ला पाठवलेल्या या नोटीसमध्ये वीरेन सिंह गुरुंग यांनी या वेबसीरिजमध्ये जाती सूचक शब्दांचा वापर केला गेला असल्याचा आरोप केला आहे. ज्यामुळे नेपाळी समुदायाचा अपमान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. व��रेन यांनी सांगितलं, या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये 3 मिनिटं आणि 41 सेकंदांच्या चौकशी दरम्यान एक महिला पोलिस संबंधित नेपाळी भूमिका साकारलेल्या व्यक्तीला जातीवादी शिव्या देते. वाचा-भूटानमध्ये असं काय घडलं की, अनुष्काला अर्ध्या रस्त्यात सोडून पळून गेला विराट\nलग्नाच्या 3 वर्षानंतर विराट-अनुष्का घेणार घटस्फोट सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे #VirushkaDivorce\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/176622", "date_download": "2021-09-26T23:13:10Z", "digest": "sha1:44YCQSHXOT2OREUSQWUDXAH3KOJVWEPG", "length": 2567, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १११५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १११५\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०८:५३, ४ डिसेंबर २००७ ची आवृत्ती\n३४० बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n१६:३५, १८ ऑक्टोबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\nश्रीहरि (चर्चा | योगदान)\n०८:५३, ४ डिसेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nश्रीहरि (चर्चा | योगदान)\n[[वर्ग:इ.स.च्या १११० च्या दशकातील वर्षे]]\n[[वर्ग:इ.स.च्या १२ व्या शतकातील वर्षे]]\n[[वर्ग:इ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे]]\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/ola-uber-company-starts-essential-transportation-for-workers-during-lockdown-48275", "date_download": "2021-09-26T21:18:18Z", "digest": "sha1:R66PCKWKZ45PJDRATABTI3NRJZARSCQL", "length": 8252, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Ola uber company starts essential transportation for workers during lockdown | लॉकडाऊनच्या काळात ओला-उबरची अत्यावश्यक वाहतूक", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nलॉकडाऊनच्या काळात ओला-उबरची अत्यावश्यक वाहतूक\nलॉकडाऊनच्या काळात ओला-उबरची अत्यावश्यक वाहतूक\nऑनलाइन अॅप बेस टॅक्सी ओला-उबर यांनी लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nऑनलाइन अॅप बेस टॅक्सी ओला-उबर यांनी लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक पोलिस आणि मुंबई महापालिका यांच्या मदतीनं अत्यावश्यक वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाहतुकीबाबात उबरनं वाहतूक पोलिसांशी, तर ओला कंपनीनं मुंबई महापालिकेशी ���रार केला आहे. ही वाहतुक सुरू झाल्यास मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.\nओला-उबरच्या अत्यावश्यक सेवेमुळं मुंबईकरांना घर ते रुग्णालय हा टप्पा विनाअडथळा सहज पार करणं शक्य होणार आहे. ओला आणि महापालिका यांच्यात झालेल्या करारानुसार, मुंबईत राहणाऱ्या डॉक्टर, वैद्यकिय कर्मचारी-अधिकारी आणि महापालिकेतील कर्मचारी यांना घर ते रुग्णालय अथवा घर ते कार्यालय या प्रवासासाठी आता खासगी टॅक्सी उपलब्ध होणार आहे.\nओलाच्या अॅपवरून अत्यावश्यक सेवा म्हणून खासगी टॅक्सी बूक करून ही सुविधा महापालिकेतील कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे. उबर आणि मुंबई वाहतूक पोलिस यांच्यात झालेल्या करारानुसार, मुंबईतील जनतेला रुग्णालयात जाण्यासाठी उबरच्या खासगी टॅक्सी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या खासगी टॅक्सींची माहिती वाहतूक पोलिसांना देण्यात आली आहे. या खासगी टॅक्सींसाठी अत्यावश्यक वाहतुकीचा पास देखील वाहतूक पोलिसांकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.\nशनिवारच्या चावडीत महेश मांजरेकरांनी घेतली मीराची शाळा\nमहिला…महिला…महिला आणि भांडायला नंबर पहिला, तृप्ती देसाईंवर सोनालीचा निशाणा\nपान मसाल्याच्या जाहिरातीवरुन वादात सापडले अमिताभ बच्चन\nगुलाब चक्रिवादळचा धोका, महाराष्ट्रही अलर्टवर\nराज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह सुरू होणार, राज्य सरकारचा निर्णय\nखड्डे बुजवण्यासाठी एकनाथ शिंदे रस्त्यावर, दिलं ‘हे’ आश्वासन\nॲम्ब्युलन्सवरील सायरनचा आवाज बदलणार, नितीन गडकरींची घोषणा\nघरगुती गॅसच्या किंमती वाढणार 'इतके' पैसे मोजावे लागू शकतात\nराज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं\nदिल्ली, अहमदाबादची हवा मुंबईपेक्षा जास्त विषारी\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khedut.org/popat/", "date_download": "2021-09-26T22:58:17Z", "digest": "sha1:4UQEB4GWWILFIXDZOC3HDN5JWBXLLSF5", "length": 9180, "nlines": 87, "source_domain": "khedut.org", "title": "आपण कधी असा विचार केला आहे का की पोपटाला खायला मिर्चीच का आवडते…तर जाणून घ्या त्यामागील रहस्यमय आणि आश्चर्यकारक असे कारण - मराठी -Unity", "raw_content": "\nआपण कधी असा विचार केला आहे का की पोपटाला ���ायला मिर्चीच का आवडते…तर जाणून घ्या त्यामागील रहस्यमय आणि आश्चर्यकारक असे कारण\nआपण कधी असा विचार केला आहे का की पोपटाला खायला मिर्चीच का आवडते…तर जाणून घ्या त्यामागील रहस्यमय आणि आश्चर्यकारक असे कारण\n‘मिट्ठू मिट्ठू तोता, डाली ऊपर सोता, लाल मिर्ची खाता, राम राम जपता आपण ही कविता बर्‍याच वेळा ऐकली असेल. त्यामुळे आपल्या लक्षात आले असेल की मिट्ठूला मिर्ची खूप आवडते. तो नेहमीच मोठ्या उत्साहाने मिर्ची खात असतो. अशा परिस्थितीत, आपण कधी विचार केला आहे का की मिर्चीमध्ये असे काय आहे जे पोपटाला इतके प्रिय आहे चला तर मग आपण आज त्याबद्दल जाणून घेऊ.\nपोपटाला मिरची आवडण्यामागील कारण जाणून घेण्यापूर्वी आपण त्याबद्दल थोडेसे जाणून घेऊ. पोपटाचे वैज्ञानिक नाव हे सिटाक्यूला क्रेमरी आहे. पक्ष्यांच्या सीतासी गणातील सीतासिडी कुळात याची गणना केली जाते. आपल्याला कदाचित माहित असेल की पोपटाची स्मृती खूप चांगली असते. आणि ते मानवाची नक्कल करण्यातही पारंगत असतात.\nतसे तर बर्‍याच प्रजातींचे पोपट जगभरात आढळत असतात. त्याच्यात देखील रंग आणि आकारात भिन्नता असते. पण भारतात आपल्याला हिरवे पोपट जास्त बघायला मिळतात. आपल्याला माहित असेल की पोपट हे पूर्णपणे शाकाहारी असतात आणि त्याला जादातर फळे आणि भाज्या खायला आवडतात. मिर्ची पोपटांना खूप आवडत असते पण ते पेरू आणि आंबा देखील आवडीने खात असतात\nआता प्रश्न पडतो की मिर्चीसारखी गोष्ट पोपटाला इतकी का आवडते वास्तविक पक्ष्यांना आपल्या पंजामध्ये सर्व काही दाबून आणि धरून खाण्याची सवय असते. पोपट हा एक पुराणमतवादी पक्षी आहे. त्याला फक्त आपल्या पंजामध्ये सहजपणे दाबता येऊ शकतील अशाच गोष्टी त्याला खायला आवडतात आणि मिर्ची ही पोपटाच्या पंजेसाठी आणि आकारात सुद्धा योग्य आहे.\nया व्यतिरिक्त, पोपटांच्या जिभेची संवेदना अत्यंत कमकुवत असते आणि त्याला चव जाणवत नाही. त्यामुळे तो गोड आणि तिखट हा फरक करु शकत नाही. म्हणून, तिखट खाताना त्याची मनुष्याप्रमाणे जीभ जळजळ नाही.\nत्याच वेळी, पोपटाचे नाक देखील खूप सुंदर आहे. तथापि, त्याला सुगंध किंवा गंध देखील जाणवत नाही. त्यामुळे त्याचे एक कारण म्हणजे त्याला मिरची खाण्यात कोणतीही अडचण नाही. तथापि, सर्वात मोठे कारण म्हणजे मिर्ची पोपटांच्या पंजामध्ये योग्य रित्या बसते म्हणूनच तो मिर्ची म��ठ्या आवेशाने खातो.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\nआरोग्याबरोबरच सौंदर्य देखील आपल्या स्वयंपाकघरातील या छोट्या छोट्या गोष्टी देखील वाढवते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/other-sports/sagar-dhankar-murder-case-delhi-polices-selfie-session-with-sushil-kumar-goes-viral/articleshow/83874177.cms", "date_download": "2021-09-26T20:58:16Z", "digest": "sha1:GILHNGYP2H3DSOLE6AFRGMXR5TTZATYK", "length": 11311, "nlines": 132, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nधक्कादायक, सुशील कुमारसोबत पोलिसांनी काढला सेल्फी; फोटो झाला व्हायरल\nसागर धनखड हत्ये प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला सुशील कुमार याला तिहार तुरुंगात शिफ्ट करण्यात आले. यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याच्या सोबत सेल्फी फोटो काढले.\nनवी दिल्ली : युवा कुस्तीपटू सागर धनखड हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमार याला शुक्रवारी मंडोली तुरुंगातून तिहार तुरुंगात शिफ्ट करण्यात आले. या दरम्यान त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nवाचा- भारतीय संघातील बदल कर्णधाराप��सून; लवकरच घेतला जाणार मोठा निर्णय\nसुशील कुमारला एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात शिफ्ट करताना पोलिस कर्मचाऱ्यांनी चक्क त्याच्या सोबत सेल्फी काढला. एका युवा कुस्तीपटूच्या हत्येचा आरोपी असलेला सुशील कुमार या फोटोत हसताना दिसतोय. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याचा तुरुंगात स्पेशल ट्रीटमेंट दिली जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.\nवाचा- दादा कोंडकेंच्या गाण्यावर सूर्यकुमार यादवने केला कडक व्यायाम; पाहा व्हिडिओ\nतुरुंग प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार लॉरेन्स बिश्नोई सारख्या धोकादायक गॅगपासून सुशील कुमारला धोका असल्याने त्याला तिहार तुरुंगात शिफ्ट करण्यात आले. सुशीलला २३ मे रोजी अटक करण्यात आली होती. दिल्ली कोर्टाने सुशीलला ९ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्याच बरोबर त्याला तिहारमध्ये शिफ्ट करण्यात आले.\nवाचा- दुसऱ्या WTC मधील भारतीय संघाचे वेळापत्रक; पुन्हा फायनल खेळू शकतील का\nवाचा- टी-२० वर्ल्डकप भारतात होणार नाही; स्पर्धेचे वेळापत्रक निश्चित झाले\nचार मे च्या रात्री छत्रसार स्टेडियममध्ये सुशीलने सागर सह अन्य काही कुस्तीपटूंना मारहाण केली होती. यात सागरचा मृत्यू झाला होता.\nवाचा- टोकिओ ऑलिंपिक: सुवर्ण पदकासाठी ३, रौप्यसाठी २ कोटी रुपये बक्षिस देणार राज्य सरकार\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nतीन वर्षांच्या आर्याचा रेकॉर्ड; फक्त सहा मिनिटांमध्ये हजार मीटरची... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nऔरंगाबाद ...तर स्वत:चा घात होईल; झुंडशाहीविरोधात मंत्री जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य\n लॅपटॉप आणि टॅब्स अर्ध्या किंमतीत\nदेश PM मोदींची शहा, राजनाथ आणि नड्डांसोबत अडीच तास बैठक\nआयपीएल मुंबई इंडियन्सच्या हातून सामना कधी निसटला, रोहित शर्माने सांगितला टर्निंग पॉइंट\nआयपीएल RCB vs MI Live : मुंबई इंडियन्सवर आरसीबीने साकारला मोठा विजय\nलातूर कॉलेजमधील तरुणीने नदीत घेतली उडी; शोधकार्य सुरू\nमुंबई मुंबईचे माजी उपमहापौर डॉ. राम बारोट यांचे निधन; उद्या अंत्यसंस्कार\nपुणे शिवसेना पवारांचा गड भेदणार; संजय राऊत यांचे बारामतीबाबत मोठे वक्तव्य\n प��ट्रोल दिलं नाही म्हणून मित्रालाच पेटवलं\nविज्ञान-तंत्रज्ञान २ हजारांच्या बजेटमधील टॉप-१० वायरलेस इयरबड्स, फीचर्स एकदा पाहाच\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य २६ सप्टेंबर २०२१ : या राशींना रविवारी होईल लाभच लाभ\nकार-बाइक Mahindra XUV700 : लाँचिंगआधीच 'लीक' झाली प्राइस लिस्ट, 7-Seater व्हेरिअंट्सची किंमत १२.६९ लाखापासून सुरू; बघा डिटेल्स\n ५० इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर ६१% डिस्काउंट, आता घरातच मिळणार थिएटरची मजा\nफॅशन लेकीच्या शॉर्ट्सहूनही छोटा ड्रेस घालून निघाली शनायाची आई, मादक अदांसमोर मलायकाचाही लुक पडेल फिका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/181078", "date_download": "2021-09-26T23:28:54Z", "digest": "sha1:2NSMK7RRZSV4NXNBM4KH4IPQKHKZ5K3V", "length": 2318, "nlines": 52, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १३३९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १३३९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०३:०७, १२ डिसेंबर २००७ ची आवृत्ती\n९ बाइट्स वगळले , १३ वर्षांपूर्वी\n१७:००, ६ डिसेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन)\nश्रीहरि (चर्चा | योगदान)\n०३:०७, १२ डिसेंबर २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMarathiBot (चर्चा | योगदान)\n==ठळक घटना आणीआणि घडामोडी==\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.xyz/saroj-khan-property/", "date_download": "2021-09-26T21:22:07Z", "digest": "sha1:6USGQAAPV6RWIWZPU3BRDUKJKA6GUEMH", "length": 12635, "nlines": 56, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "सरोज खान यांनी जगाचा निरोप घेऊन मागे सोडून गेल्या इतक्या कोटींची प्रॉपर्टी !", "raw_content": "\nसरोज खान यांनी जगाचा निरोप घेऊन मागे सोडून गेल्या इतक्या कोटींची प्रॉपर्टी \nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join\nआज गरीब माणूस अत्यंत हालाखीच्या परिस्थितीला तोंड देत आहेत. त्याच्यासाठी “म-र-णं स्वस्त आणि जगणं महा” होऊन बसलेलं आहे. पण श्रीमंत असणाऱ्या लोकांना जगण्याचं कसलच कष्ट नाही आहे.\nहा पण ही श्रीमंती अनेकांनी कष्टाने मिळवलेली आहे यात कुठेच दुमत नाही. पुढच्या पाच पिढ्या बसून खात्याल एवढी संपत्ती त्यांच्याकडे असते. जिवंत असताना त्यांच्या श्रीमंती चा कसलाच अंदाज कुणाला नसतो. पण एकदा का हे जीवन सोडून गेलो की मग एक एक ग���ष्ट बाहेर जगासमोर यायला लागते. आज आपण अश्याच एका दिवंगत प्रसिद्ध बॉलिवूड नृत्यकार सरोज खान यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत.\nसरोज खान यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४८ ला मुंबईत झाला. त्या अत्यंत गरीब कुटुंबातील होत्या. त्यांच्या कुटुंबाला दररोजच्या पोटापाण्यासाठी झगडावं लागत होतं. कृशचन साधू सिंह आणि नोनी साधू सिंह यांच्या पोटी तिचा जन्म झाला. सरोज खान यांचं खरं नाव निर्मला असं होतं.\nSee also अक्षयकुमारने शाळेत असताना शिक्षिकेलाच केला होत प्रपोज, त्यानंतर जे घडले ते...\nभारत पाकिस्तान फाळणी मध्ये जेव्हा तिचे आईवडील इकडे मुंबईत आले. इथेच तिचा जन्म झाला. तिच्या वडिलांनी मुस्लिम मुलीशी लग्न केलं होतं. त्यामुळे तेव्हापासून त्यांचं आडनाव खान असं पडलं होतं. पाकिस्तानी टीव्ही शोवरील स्वतःच्या कबुलीजबाबानुसार वडिलांनी लग्नापूर्वी इस्लाम स्वीकारला होता आणि आता त्यांचं कुटुंब एक मुस्लिम धर्माशी जोडलेलं आहे.\nतिने नृत्यकार गुरू सोहनलाल यांच्याकडे नृत्य आविष्कार चं प्रशिक्षण घेतलं. पुढे चालून त्यांच्याशीच तिने लग्न केलं. सोहनलाल ४१ वर्षांचे होते आणि त्यांना चार मुलेही होते तर सरोज खान १३ वर्षांची होती. चौदाव्या वर्षी तिनं मुलाला जन्म दिला. पूढे ज्याचं नाव हमीद असं ठेवलं. जो आता राजू अबू राजू खान नावाने नृत्यकार म्हणून खूप प्रसिद्ध आहे.\n१९६५ मध्ये ती सोहनलालपासून विभक्त झाली, परंतु सहाय्यक म्हणून कार्यरत राहिली. जेव्हा सोहनलाल यांना हृ-द-य-वि-का-रा-चा झटका आला तेव्हा सोहनलाल आणि सरोज खान पुन्हा एकत्र आले. सरोज खानने सोहनलालशी लग्न केले आहे आणि त्यांची मुलगी हिना खान (कोकि) सह एक मूल आहे. सोहनलाल सरोज खान आणि त्याच्या दोन मुलांना मागे सोडून मद्रास ला वसवले गेले.\nSee also विराट-अनुष्का यांची मूलगी वामिकाला सहा महिने झाले पूर्ण, विराटसोबत खेळतानाचे तिचे फोटोज् होत आहेत खूप वायरल...\nत्यानंतर सरोज ने पुन्हा सरदार रोशन खानशी लग्न केले आणि सुकयाना खान नावाच्या मुलीला जन्म दिला. आता ती दुबईमध्ये नृत्य संस्था चालवते. त्यांना कलेची लहानपणी पासूनच आवड होती. बाल कलाकार म्हणून त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात वयाच्या तीसऱ्या वर्षी नझराना चित्रपटात केली आणि त्या पात्राचे नाव श्यामा होते.\nप्रथम सहायक कोरिओग्राफीकार म्हणून आणि नंतर गीता मेरे नाम १���७९ मध्ये स्वतंत्र कोरिओग्राफीकार म्हणून त्यांनी सुरुवात केली. तरीही, प्रसिद्धी मिळविण्यासाठी सरोज खान ला बरीच वर्षे प्रतीक्षा करावी लागली; पण हवा हवाई १९७९ आणि चांदनी चित्रपटातल्या या गाण्यांसाठी मिस्टर इंडियामध्ये श्री.देवी यांच्याबरोबर त्यांना प्रसिद्धी मिळाली.\nनंतर माधुरी दीक्षित यांच्यासह एक तेजाब मध्ये ” एक दोन तीन मधील गाण्यांच्या मुळेही खुप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर बॉलिवूड ने त्यांना एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. हळूहळू ती बॉलिवूडच्या सर्वात यशस्वी नृत्यदिग्दर्शकांपैकी एक बनली.\nSee also या प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला झाली अ'ट'क, अभिनेत्रीला बर्थडे पार्टी पडली चांगलीच महागात...\nयाच काळात तिनं खूप सारा पैसाही कमावला. आज तिचे मुंबई मध्ये खूप मोठा आलिशान बंगला आहे. त्याची किंमत चाळीस कोटी इतकी आहे. हिमालयाच्या पायथ्याला एक फार्म हाऊस आहे. तेही दहा कोटींच्या आसपास आहे. तिनं मुंबईत नाचण्याचं प्रशिक्षण देण्याचं ही सुरू केलं होतं. ज्याचा टर्नओव्हर तीस लाखांचा होता.\nत्यांना सोन्याची आणि चांगल्या चांगल्या कपड्यांची खूप आवड आहे. त्यांना या करियर च्या काळात अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांचं यश खरचं वाखण्याजोगीच होतं. ते नव्या दमाच्या अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे.\nसरोज खान यांनी बॉलिवूड मध्ये सर्व लहान मोठ्या अभिनेता अभिनेत्री यांच्यासोबत काम केलं. त्यांचा स्वभाव खूप मन मिळावु होता असं अनेकांनी ते गेल्यानंतर ट्विट करून भावना व्यक्त केल्या. वयाच्या ७१ व्या वर्षी म्हणजे ३ जुलै ला त्यांनी गुरू नानक रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांना भावपुर्ण श्र-द्धां-ज-ली \nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\nकिर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणाला, “माऊली म्हटल्यामुळे ती स्वतःला देवी समजते”\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\n“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\n‘आई कुठे काय करते’मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर सोशल मिडीयावर फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/special/dhananjay-munde-took-three-elected-panchayat-members-from-parli-to-ncp-14299/", "date_download": "2021-09-26T21:08:45Z", "digest": "sha1:TSGXRYTEXTUQFFMLXH5F5J3PYOFU4DIO", "length": 11738, "nlines": 74, "source_domain": "thefocusindia.com", "title": "कमळावर निवडून आलेल्या परळीतल्या तीन पंचायत सदस्यांना धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत घेतले, दुसऱ्याच दिवशी ते तोंडघशी पडले!! | Dhananjay Munde took three elected Panchayat members from Parli to NCP", "raw_content": "\nHome विशेष कमळावर निवडून आलेल्या परळीतल्या तीन पंचायत सदस्यांना धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत घेतले, दुसऱ्याच दिवशी ते तोंडघशी पडले\nकमळावर निवडून आलेल्या परळीतल्या तीन पंचायत सदस्यांना धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत घेतले, दुसऱ्याच दिवशी ते तोंडघशी पडले\nपरळी : कमळ चिन्हावर निवडून आलेल्या परळीतल्या तीन पंचायत सदस्यांना पालकमंत्री धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले, पण दुसऱ्याच दिवशी ते तोंडघशी पडले कारण हे तीनही सदस्य पंकजा मुंडेंची भेट घेऊन भाजपशी निष्ठा व्यक्त करीत मोकळे झाले. Dhananjay Munde took three elected Panchayat members from Parli to NCP\nकमळ चिन्हावर निवडून आल्यानंतरही राष्ट्रवादीत गेल्याने त्यांना राजीनामा देऊन परत निवडणूक लढवावी लागली असती. त्यातूनच राष्ट्रवादीने भाजप सदस्यांच्या प्रवेशाची केलेली बनवाबनवी कालच उघड झाली होती. दिव्य मराठीने ही बातमी दिली आहे.\nशिवसेनेला राष्ट्रवादीचा पुन्हा एकदा धक्का, सोलापुरातून महेश कोठेंना पळविले\nराष्ट्रवादी काँग्रेसने पंचायत समितीच्या स्वतःच्याच सभापतींवर अविश्वास ठराव आणला होता त्याची सुनावणी काल झाली. हा ठराव मंजूर व्हावा यासाठी त्यांनी बनाव रचून भाजपच्या तीन सदस्यांना पळवले होते. सभापतीवर अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने प्रेस नोट काढून भाजपच्या तीन सदस्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे माध्यमांना सांगितले.\nवास्तविक ते तीनही सदस्य भाजपच्या अधिकृत चिन्हांवर निवडून आले असून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला नाही, असे असतांना राष्ट्रवादीने माध्यमांची दिशाभूल करून त्यांच्या प्रवेशाच्या बातम्या दिल्या होत्या.\nभाजपचे ते तीन सदस्य भरत सोनवणे, मुरलीधर साळवे व मोहन आचार्य यांनी आज दुपारी वैद्यनाथ साखर कारखान्यावर ��ाजप नेत्या पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादीत प्रवेश केला नसल्याचे स्पष्ट केले. या भेटीमुळे राष्ट्रवादीचा बनाव उघड झाला. अविश्वास व्यक्त झालेल्या सभापतींना देखील हे मान्य झाले नाही. त्यातून असून धनंजय मुंडे मात्र पंचायत समितीत तोंडघशी पडल्याचे स्पष्ट झाले.\nPreviousअमेरिकेच्या हिंसाचारादरम्यान भारतीय ध्वज फडकवणारा कॉंग्रेस नेता शशी थरूर यांचा मित्र\nNextनेपाळला हिंदुराष्ट्र घोषित करण्यासाठी आंदोलन सुरूच\nSARTHI PUNE : छत्रपती संभाजीराजे ‘सारथी’ चे सारथी यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित ; संभाजीराजेंच ट्विट\nWATCH : बीड जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण, पिकांचे नुकसान; गावांचा संपर्कही तुटला\nWATCH : ‘मी साताऱ्याचा जिल्हाधिकारी होतो’, अजित पवारांकडून बोलताना पुन्हा घडली चूक\nम्हणे, मोदींपेक्षा ममता लोकप्रिय; 2024 पर्यंत थांबा NOTA पेक्षा कमी मते मिळतील; सुवेंदू अधिकारींचे प्रत्युत्तर\n‘भारत बंद’ दरम्यान शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी नाही , सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था\nWATCH : ईडीची नोटीस म्हणजे फॅशन झाली आहे – खा. सुप्रिया सुळे\nभाजपचं ठरलंय, लढाई 51टक्क्यांची; आघाडीची रिक्षा पंक्चर करायची; बावनकुळेंचा एल्गार\nWATCH : अवैध वाळू उपसणाऱ्या १० बोटी केल्या जप्त, पुणे जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्याचा गनिमी कावा\nही आहेत भारतातील बारा स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे.. तुम्ही पाहिलीत\nक्रोध नको; पण संतापाने ओरडून सांगा..आम्हाला ५० टक्के आरक्षण हवंय सरन्यायाधीशांची महिला वकिलांना साद\nआमिर खानचा लाल सिंह चड्ढा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली , 2022 मध्ये या तारखेला रीलिज होईल चित्रपट\nIAF Air Show : 13 वर्षांनी काश्मिरात IAFचा एअर शो; डल लेकवर स्काय डायव्हिंग, विमानांच्या चित्तथरारक कसरती\nShivSena vs NCP : आधी उद्धव ठाकरे आता संजय राऊतांची थेट राष्ट्रवादी काँग्रेसला तंबी आमचं ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत ….\nUP Cabinet Expansion : योगी मंत्रिमंडळाचा विस्तार, काँग्रेस सोडून आलेल्या जितीन प्रसाद यांना कॅबिनेट, सहा नेते राज्यमंत्री\nBharat Bandh : शेतकरी आंदोलकांच्या “भारत बंद”साठी उद्या महाराष्ट्रात काँग्रेस उतरणार रस्त्यावर\nहबल टेलिस्कोपने टिपले आकाशगंगेतील स्पार्कलिंग स्टारफिल्ड (आकाशगंगेत असलेले चमकदार तारांगण)\n६५ तासांत २४ बैठका : पंतप्रधान मोदींचा व्यग्र अमेरिका दौरा ठरला अर्थपूर्ण आणि फलदायी\nमोदींपेक्षा ममता बॅनर्जी लोकप्रिय; सध्या योगीच सगळे ठरवतात; खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा अजब दावा\nDelhi Metro : 3.55 मिलियन कार्बन क्रेडिट्सच्या विक्रीतून दिल्ली मेट्रोने केली 19.5 कोटींची कमाई\nनक्षलवादाचा शेवट जवळ आलाय; त्यांची आर्थिक कोंडी करा; गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/02/BvDcE_.html", "date_download": "2021-09-26T22:06:52Z", "digest": "sha1:ZVQFSMGKI2MVB7LJ73HTDBW6TCL4G6IW", "length": 7127, "nlines": 110, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "पुजा सावंत युवा 'डान्सिंग क्वीन'च्या व्यासपीठावर", "raw_content": "\nHomeमनोरंजनपुजा सावंत युवा 'डान्सिंग क्वीन'च्या व्यासपीठावर\nपुजा सावंत युवा 'डान्सिंग क्वीन'च्या व्यासपीठावर\nपुजा सावंत युवा 'डान्सिंग क्वीन'च्या व्यासपीठावर\nसोलापूर/प्रतिनिधी : झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंग क्वीन हा कार्यक्रम सध्या भरपूर गाजतोय. अनेक मराठी सेलिब्रिटी डान्सर असलेला हा कार्यक्रम सध्या त्यातील नृत्याविष्कारांमुळे प्रेक्षकांना आवडायला लागला आहे. त्यामुळे सध्या अनेक मराठी चित्रपट कलाकार त्यांच्या चित्रपटाचे प्रोमोशन व्यासपीठावर करतात. “बोनस” या चित्रपटाची टीमसुद्धा यावेळी युवा डान्सिंग क्वीनच्या सेटवर आली आणि त्यांनी भरपूर मजा केली. गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत या दोन्ही कलाकारांनी युवा डान्सिंग च्या व्यासपीठावर भरपूर मजा केली. पूजा सावंत ही उत्तम अभिनेत्री बरोबर उत्तम नर्तिकासुद्धा आहे. त्यामुळे युवा डान्सिंगच्या व्यासपीठावर तिने तिच्या नृत्याची झलक दाखवण्याची संधी जराही सोडली नाही. ‘अधीर मन झाले’ या गाण्यावर अतिशय सुंदर नृत्य करीत तिने जजेस सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य यांचे मनही जिंकले. महत्वाचं म्हणजे तिने हे नृत्य साडीमध्ये केले. त्याच बरोबर तिने कार्यक्रमाचा होस्ट अद्वैत दादरकर आणि स्पर्धक गिरीजा प्रभू, आयुषी भावे आणि क्षमा देशपांडे यांच्याबरोबर रॅम्प वाक सुद्धा केला. या रॅम्पवॉक मध्ये जज मयुरेश वैद्य कसा चालतो, सोनाली कुलकर्णी कशी चालते आणि अभिनेत्री गायत्री दातार कशी नाचत चालते याची एक मजेशीर झलक प्रेक्षकांना पहायला मिळाली.\nदैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join ह��ण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.\nदुर्दैवी घटना : जांभूळणी येथील बंधाऱ्यात दोन सख्या भावांसह चुलत भाऊ गेले वाहून ; शोधकार्य चालू\nझरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीत\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा\nआटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/this-is-the-mother-of-the-boy.html", "date_download": "2021-09-26T22:02:41Z", "digest": "sha1:PSSORMY3AOYMAWHMVDT6OFLE2D2KZGYG", "length": 8142, "nlines": 172, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "'ही' महिला आहे या मुलाची आई! | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र ‘ही’ महिला आहे या मुलाची आई\n‘ही’ महिला आहे या मुलाची आई\nमुंबई : तारुण्याची कितीही आस असली तरी ऐन पन्नाशीत सोळा वर्षाच्या मुलीसारखे दिसणे शक्य नाही. मात्र जगात अशक्य असं काहीच नाही. ही युक्ती इंडोनेशियामध्ये राहणाऱ्या एका महिलेने सत्यात उतरवली आहे. तिला बघून तिच्या नेमक्या वयाबद्दल अंदाज बांधणं कठीण होतं. अनेकांना ती कॉलेजची विद्यार्थिनी भासते. तर तिच्या मुलासोबत बाहेर फिरताना ती अनेकांना त्याची गर्लफ्रेंड वाटते. त्यामुळे ही महिला म्हणजे सोशल मीडियात चर्चेचा विषय ठरत आहे.\nतर या महिलेचं नाव आहे पुष्पा देवी. तिचं वय आहे ५० वर्षे, पण तिने स्वत:चं तारुण्य अजूनही जपलं आहे. ती व्यावसायिक आहे. अनेकदा ती इंडोनेशियामधील कार्यक्रम आणि चर्चासत्रामध्ये सहभागी होते, त्यामुळे एव्हाना ती सगळ्यांच्या परिचयाची झाली आहे.\nइन्स्टग्रामवर तिचे तब्बल २ लाख ५० हजारांहून अधिक फॉलोवर्स आहेत. पुष्पाला दोन मुलं आहेत. त्यांचं वय २० वर्षांहून अधिक आहे. त्यामुळे जेव्हा पुष्पा आपल्या दोन मुलांसोबत बाहेर जाते त्यावेळी अनेक जण दोघांनाही प्रेमी युगुल समजण्याची चूक करतात. पण हे सारं मी खूप एन्जॉय करते असंही पुष्पा म्हणते. योग्य आहार, व्यायाम हे माझ्या तारुण्याचं रहस्य असल्याचं पुष्पा अभिमानाने सांगते.\nPrevious articleसैनिकांनो युद्धासाठी तयार राहा: जिनपिंग\nNext articleबातमितील ‘सत्यता’ तपासून बातमी देणे आवश्यक- आमदार आशिष शेलार\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकहर: दिवसभरात ३१ हजार ६४३ कोरोनाबाधित वाढले, १०२ रूग्णांचा मृत्यू\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1993/08/7670/", "date_download": "2021-09-26T22:41:20Z", "digest": "sha1:5NJNZQXXX2WCENCMKDDTPEFRABQSXA5M", "length": 46642, "nlines": 84, "source_domain": "www.sudharak.in", "title": "मुळासकट उखडलेल्या- (रक्त पहाट) - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\nमुळासकट उखडलेल्या- (रक्त पहाट)\nसत्तेचाळीस साली स्वातंत्र्याबरोबर फाळणी आली. दोन्हीकडचे अल्पसंख्यक, विशेषतः पंजाबात बळी गेले. संपत्तीइतकीच-किंवा जास्तच-स्त्रियांची लूट झाली. सुजल, सुफल पंजाब\nआँधी गम की यूँ चली, बाग उजड़ के रह गया\nअसा झाला. ‘मारो-काटो चे वादळ थोडे शमले तेव्हा घरादारांना मुकलेल्या स्त्रियांची आठवण नेते मंडळींना झाली. त्यांचा शोध घेण्यासाठी उभय देशांनी करार केले. पाकिस्तानात लाहोरला आणि भारतात जालंधर येथे मुख्य छावण्या उघडल्या. मिळालेल्या तक्रारींचा तपास करून अपहृत स्त्रियांच्या पुनःप्राप्तीसाठी तळ उभे केले. लाहोरच्या तळावर प्रमुख म्हणून कमळाबेन पटेल या कार्यकर्तीची योजना झाली. सत्तेसाळीस सालच्या डिसेंबरपासून पुढील २ वर्षे त्या तिथे होत्या. त्यांची रोजनिशी गुजरातीत ‘मूळ सोतां उखडेला’ या नावाने प्रसिद्ध झाली. पुस्तक गुजरातमध्ये गाजले. त्याला पुरस्कार लाभले. त्याचा अनुवाद मराठीत ‘रक्त पहाट या नावाने झाला. अनुवादक लीला पटेल मूळ मराठी-भाषक. यत्नेकरून गुजराती शिकल्या. हा अनुवाद मराठीत करून त्यांनी मातृभाषेचे ऋण फेडले आहे. पुस्तक फार मोलाचा अस्सल ऐतिहासिक दस्तऐवज आहे.\nपुस्तक सुमारे दीडशे पानांचे. तसे लहानखोरच. ते वाचताना पानोपानी वाचक बेचैन होतो. लेखिकेचे अस्सल अनुभव अस्तित्वालाच भिडणारे. सत्याबाबत आग्रही वृत्ती, मानवताव���दी जीवननिष्ठा आणि निवेदनातला संयम सारेच असामान्य.\nआणखी थोडे कमळाबेनबद्दल. महात्माजींच्या साबरमती आश्रमात शिकलेली पस्तिशीतली तरुणी. कमळाबेनचे वडील गांधीजींनी निवडलेले दांडी यात्रेतले एक सत्याग्रही. मृदुलाबेन साराभाईचा पूर्ण विश्वास संपादन केलेली कार्यकर्ती. लाहोरला जाण्यासाठी दिल्लीला विमानात बसली तो आयुष्यातला पहिला विमानप्रवास. विमानात चढली तो जिकडे तिकडे बुरखाधारी स्त्रिया. पुरुषांच्या हातात हुक्के. लांबनळीचे लोटे, टमरेले. गँगवेमध्ये बकऱ्या. या बावरलेल्या मुलीला एक फ्रेंच महिला जवळ करते. आस्थेने विचारपूस करते. कमळाबेनला सराईतपणे इंग्लिश बोलायची सवय नसते. त्या कष्टमय संवादातून इतकाच इत्यर्थ निघतो की त्यांनी या परिस्थितीत लाहोरला जाणे धोक्याचे आहे. त्या संकटात The Might of Mahatma मधले बापूंचे एक वाक्य धीर देते. स्त्रियांच्या हितसंरक्षणाची सुवर्णसंधी आली असता माघार घ्यायची नाही हाच स्वधर्म\nलाहोरची छावणी तिथल्या विख्यात गंगाराम हॉस्पिटलमध्ये होती. त्या भव्य इमारतीच्या भिंती तेवढ्या जागेवर राहिल्या होत्या. बटन दाबले की पंखा सुरू होतो हे ज्ञान नसणाऱ्या आणि बांबूंनी पंखे फिरवणाऱ्या मंडळींनी त्या हॉस्पिटलला एखाद्या उद्ध्वस्त धर्मशाळेची अवकळा आणली होती. कमळाबेनच्या चिंताग्रस्त मनात वैरी डोकावतो इथल्या स्त्रियांचंही अपहरण झालं असेल का\nबादशहा आणि बिरबलच्या गोष्टीतील एक वानरीची कथा आहे. ती खोटी नाही. ती कोणाला खोटी वाटेल तर त्याने/तिने कमळाबेनने सांगितलेली ‘वीराची ही कर्मकहाणी वाचावी.\nमुलतान जिल्ह्यातल्या एका गावची ही घटना. एका पोलिस इन्सपेक्टरने ‘वीरा’ नावाची हिंदू स्त्री स्वतःच्या घरात दडवून ठेवली अशी माहिती मिळाली. पण वीराने शोधकर्त्या पोलिसांना सांगितले की, माझ्या वडिलांनी या इन्स्पेक्टरशी माझा निका लावून दिला आहे. तिला छावणीत आणून तिचा निर्णय लवादासमोर व्हावा असा आग्रह कमळाबेननी धरला.. तिच्यावर दबाव तर येत नाही ना या आशंकेने. लवादाच्या बैठकीला थोडा अवधी होता. एका रात्री ती कमळाबेनजवळ मन मोकळं करते. तिचा हा नवरा त्यांचा शेजारीच. फाळणीनंतर दंगली उसळल्या तसा त्यांचा त्याने फायदा घ्यायचे ठरवले. ‘वीराचा निका माझ्याशी लावून द्याल तर तुमच्या कुटुंबाला सरहद्दीपर्यंत सुखरूप पोचवतो,’ अशी लालूच दाखवली. वडील या सौद्याला राजी झाले. वर राहते घर आणि तीस तोळे सोनेही. दिले. वडील सलामत सुटले. या इन्स्पेक्टरला पहिली बायको होती. मुलेबाळे होती. तो कामावर गेला की ती छळ सुरू करी. मोलकरणीसारखे राबवी. ‘काफराची जात म्हणून हिणवी. वडिलांनी आपला बळी देऊन कुटुंबाची चामडी वाचवली या विचाराने तिला त्यांची घृणा वाटू लागली.\nलवादासमोर अपहृत स्त्रीचा जबाब घेताना, नियमाप्रमाणे आरोपीला हजर राहता येत नसे. पण तिचा नवरा पोलिस इन्स्पेक्टर म्हणून चलाख पोलिस प्रमुख मि. रिझवींनी पळवाट काढली. तरी वीराने ‘माझा निका बळजबरीने लावण्यात आलेला आहे. मी भारतात जाण्यास तयार आहे असे धीटपणे सांगितले. हे तिचे बयाण ऐकून इन्स्पेक्टरच्या तळपायाची आग मस्तकात गेली. कमळाबेन म्हणतात, जर त्याचं काही चाललं असतं तर त्याने तिथल्या तिथेच वीराला आणि मला गोळ्या घालून ठार मारून टाकलं असतं.\nदंगलग्रस्त लोकांनी आपल्या आयाबहिणींचे,पत्नीचे,मुलींचे भोग देऊन जेथे जीव वाचवले तिथे बिचाऱ्या निराधार विधवा सुनेची काय कथा \nरावळपिंडी जिल्हयातील एका गर्भश्रीमंत कुटुंबातील ही सून, प्रेमा. पळापळीत प्रेमा कशी मागे राहिली कोण जाणे कुटुंबाच्या मालकीची भव्य हवेली आणि सात-आठ घरे होती. त्यातल्या एका घरात वाचलेल्या सामानासह ती राहात होती. हवेलीत व इतर घरात मुसलमान कुटुंबे घुसली होती. प्रेमा भारतात गेली की ही मंडळी बिनधोक होणार होती. पण ती जाईना. त्यातून लष्कराच्या कॅप्टन तुफेल या तरुण अधिकाऱ्याशी तिचे सूत जमले. दोघांचा विवाहाचा बेत होता. तुफेलच्या रेजिमेंटला त्यांचे लग्न पसंत नव्हते. ती मुसलमान होणार होती तरी कुटुंबाच्या मालकीची भव्य हवेली आणि सात-आठ घरे होती. त्यातल्या एका घरात वाचलेल्या सामानासह ती राहात होती. हवेलीत व इतर घरात मुसलमान कुटुंबे घुसली होती. प्रेमा भारतात गेली की ही मंडळी बिनधोक होणार होती. पण ती जाईना. त्यातून लष्कराच्या कॅप्टन तुफेल या तरुण अधिकाऱ्याशी तिचे सूत जमले. दोघांचा विवाहाचा बेत होता. तुफेलच्या रेजिमेंटला त्यांचे लग्न पसंत नव्हते. ती मुसलमान होणार होती तरी त्याची बलुचिस्तानात बदली झाली. चोवीस तासांत रुजू व्हायचा हुकूम झाला. ती एकटी पडली. अशा अवस्थेत पोलिसांनी तिला छावणीत दाखल केले. मि. रिझवींनी तिला छावणीत पाहाताच, ही वाईट चालीची बाई इतरांना बिघडवेल. लवकर भारतात पाठ���ा म्हणून अनाहूत सल्ला दिल्ला. तिने आपली करुण कहाणी कमळाबेनना ऐकवली आणि तुफेलचा तपास घ्या अशी विनवणी केली.बेननी भारतीय यंत्रणेमार्फत त्याचा पत्ता घेऊन त्यास मरियम (प्रेमा) च्या नावे संदेश पाठवला. पण तो आला नाही. शेवटी तिला जालंधरला पाठवावेच लागले. चारपाच महिन्यांनी तुफेल आला. दबकत दबकत भीतभीत. त्याला चारपाच महिन्याआधीचा संदेश आता मिळाला होता. पाकी सत्ताधाऱ्याच्या दंडेलीपुढे लग्नाची हिंमत त्याच्यात राहिली नव्हती. कमळाबेनने त्याला आपली कैफियत कागदावर लिहून काढण्यास सांगितली. प्रेमाला हे पत्र मिळाले तेव्हा ती पुरती खचली. मृदुलाबेननी तिला दिल्लीला बोलावून घेतले, मुंबईला धाडले. तिचे मन कुठेच रमेना. शेवटी गुरुदासपुरच्या छावणीत तिला मन गुंतावे म्हणून काम दिले पण तिथूनही ती नाहीशी झाली.\nबेन म्हणतात : फाळणीमुळे ….किती स्त्रियांना अंधकाराच्या गुहेत ढकलून दिले असेल आणि कितीकींनी आडविहीर जवळ केली असेल \nमियाँवाली हा पंजाबच्या पश्चिम सरहद्दीवरचा जिल्हा. फाळणीआधीदेखील तिथे अपहरणाचे प्रकार होत. फाळणीनंतर तर कहर झाला. अपहृत स्त्रियांची यादी पोलिसांकडे दिली की त्यांच्या नावापुढे Untraceable असा शेरा लिहून ती परत येई. पोलीस जबाबदारी टाळत होते. त्याचा उबग येऊन तिथली खादीधारी कार्यकर्ती उपोषणास बसली. परदेशी पोलिसांसमोर हे उपोषणाचे अहिंसक हत्यार कुचकामाचे ठरेल म्हणून पुनःप्राप्ती समितीच्या प्रमुख श्रीमती रामेश्वरी नेहरू आणि मृदुलाबेन यांच्या संदेशाप्रमाणे कमळाबेन मियाँवालीला गेल्या. तिथे पोलिसांच्या बैठकीनंतर एका अधिकाऱ्याने त्यांना आजू बाजूच्या स्थळांना भेटी द्यायला नेले. त्याने एका ठिकाणी मोटार थांबवली. बोट दाखवून तो म्हणाला, “ती विहीर पाहा. हीच ती गोझारा विहीर. असंख्य हिंदू स्त्रियांनी तिच्यात जीव देऊन आपली अब्रू वाचवली. संबंध विहीर प्रेतांच्या राशींनी भरून गेली होती. तुम्ही दूर मुंबईहून इथे आलात. किती जोखमीचे काम करत आहात. आम्ही मात्र आमच्या गावच्या आयाबहिणींचे रक्षण करू शकलो नाही. आमच्या तोंडाला लागलेला काळिमा कधीही पुसला जाणार नाही.”\nहे म्हणताना त्याचे डोळे अजूंनी पाणावले. तो अधिकारी पंजाबी मुसलमान होता.\nदंगलीतून वाचण्यासाठी इस्लाम स्वीकारलेला आणखी एक हिंदू वाणी कमळाबेनना भेटला होता. तो म्हणाला, त्या सडलेल्या ��्रेतांच्या दुर्गंधीने गावची सबंध वस्ती गाव सोडून गेली.\nवायव्य सरहद्द प्रांतातील १५०० धनिक हिंदू पठाणांना घेऊन एक गाडी जानेवारी १९४८ मध्ये भारतात जाण्यास निघाली. बन्नू स्टेशनपासून ती आधी लाहोरला येणार होती. तिला दोन मार्ग होते. एक व्हाया सरगोदा आणि दुसरा व्हाया गुजरात स्टेशन. गुजरात स्टेशन काश्मीर सरद्दीपासून फार जवळ होते, आणि काश्मिरात भारत पाक लढाई जोरात सुरू होती. म्हणून झेलम, रावळपिंडी आणि गुजरात हे जिल्हे वाहतुकींना बंद होते. तेव्हा बत्रूची ट्रेन सरगोदामार्गेच आणण्याचे नक्की ठरले. लाहोरहून पुढे तिच्यातले उतारू टूकने अमृतसरला नेण्यात येणार होते. या गाडीबरोबर रक्षणासाठी ६० लष्करी सैनिक तैनात केले होते. ड्रायव्हर व गार्ड मात्र पाकिस्तानी होते. हिंदू-पठाणवर्ग लाखो रुपयांची रोकड रक्कम आणि जडजवाहीर घेऊन निघाला ही गोष्ट मुसलमान-पठाणवर्गाला माहीत होती. त्यांनी ही मालमत्ता लुटण्याचा घाट घातला. ती गाडी रातोरात मार्ग बदलून सकाळी ६ च्या सुमारास गुजरात स्टेशनवर हजर झाली. आणि ती पोचण्याच्या आधी लुटारूपण हजर झाले. बंदुका घेऊन ते गाडीवर तुटून पडले. सुरक्षा सैनिकांनी बचावाची शर्थ केली. ६० पैकी ५८ सैनिक धारातीर्थी पडले. उरलेले दोघे जबर जखमी झाले. लुटारूंनी जवळजवळ ५ तास रणकंदन केले. प्रवाशांची मन मानेल तशी कत्तल केली. लूट केली, हाती येईल त्या स्त्रीला उचलून घेऊन गेले. गुजरात हे जिल्ह्याचे ठिकाण, पण पोलिस तिकडे फिरकले देखील नाहीत. (पुढे या लुटीतल्या सुमारे ५०० स्त्रिया पुनःप्राप्तीयोजनेमुळे परत मिळाल्या). सकाळी ११ च्या सुमारास मृदुलाबेन दोन पोलिस अधिकारी घेऊन गुजरातला गेल्या. इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस त्यांच्या या तळमळीने प्रभावित झाले होते. रात्री ११ च्या सुमारास त्या जखमींना घेऊन लाहोरला गंगाराम हॉस्पिटलमध्ये परतल्या. पहाटे दिल्लीला धावल्या तेव्हा पाकिस्तानला द्यावयाच्या ५५ कोटी रुपयांच्या संदर्भात महात्मा गांधींचा उपवास दिल्लीत सुरू होता. फ्राँटीयर गाडी कत्तलीची बातमी भारतात पसरून प्रतिक्रिया सुरू झाल्या तर गांधीजींच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होणार होता. म्हणून ही बातमी गुप्त ठेवण्याचा प्रयत्न झाला. तरी पूर्व पंजाबात ती पसरलीच. अशा स्थितीत भारतातून पाकिस्तानकडे जाणाऱ्या मुसलमानांच्या दोन गाड्या दिल्लीहून सुटल्या होत्या. त्या अमृतसरला अडवून गुजरातच्या कत्तलीचा बदला घेण्याची तयारी सुरू झाली. तिचा सुगावा मृदुलाबेनला लागला तेव्हा, मृदुलाबेन ने स्वतः तेथे जावे, डी.सी. (कलेक्टर) ची मदत घ्यावी व त्या गाड्या सुखरूप अमृतसर पार करतील याची खबरदारी घ्यावी असा संदेश त्यांनी धाडला. त्यांच्या या धडपडीमुळे अमृतसर स्टेशनवर गाडीचे रूळ उखडण्याचा दंगेखोरांचा बेत कसा फसला यांची हकीकत सांगून मोठे हत्याकांड टाळण्याचे श्रेय लेखिका मृदुलाबेनना देतात.\nलतीफ हा ३-४ वर्षांचा मुलगा. छावणीत आला तेव्हा त्याचा घसा बसला होता. रडून रडून डोळे सुजले होते. तो धास्तावला होता. खेळणी-पेपरमिंट कश्शाला हात लावत नव्हता.बरोबरीच्या मुलांमध्ये तो दुसऱ्या दिवशी खुलला आपले नाव लतीफ एवढेच तो सांगे. आईवडिलांचे नाव त्याला सांगता येत नव्हते. पोलिसांनी तर त्याला हिंदू ठरवून आणले होते. लवकरच त्याचे आजी आजोबा शोध घेत आले. त्यांची भेट होताच सगळ्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या. आजोबांची बाजू अशी की तो त्यांच्या एकुलत्या एक मुलीचा मुलगा. ती तो लहान असतानाच गेली. आता त्याला वाढवण्यातच त्यांच्या जीवनाचं सार्थक होतं. त्यांचं म्हणणं खरं असलं तरी लवादाचा निर्णय झाल्याशिवाय त्याला त्यांच्या स्वाधीन करता येत नव्हतं. लवादाला त्यांचे म्हणणे पटेना. भारताने दिलेल्या अपहृतांच्या यादीत त्याचे नाव नव्हते. दुसऱ्या बैठकीत सरगोद्याच्या पोलिसांना पाचारण केले. त्यांनी जे सांगितलं ते ऐकून सारेच चकित झाले. लतीफच्या आजोबांची फेरतपासणी झाली. तीमध्ये बाहेर आली ती हकीकत अशी :\nलतीफच्या आजोबांची एकुलती मुलगी अपत्यहीन होती.तिच्या शेजारच्या हिंदू कारागीर कुटुंबाला तीन मुले होती. त्यातल्या धाकट्याला त्यांचा फार लळा लागला. तोच लतीफ. फाळणीनंतरच्या दंगलीत जीव वाचवायला लतीफच्या जन्मदात्या आईने हिंदू छावणीत जाताना त्याला या पालनकर्त्या शेजारणीच्या ओटीत घातले. आईचे पुढे काय झाले कोणालाच माहीत नाही. लतीफ मुसलमान आईलाच खरी आई मानायला लागला. त्याच्या दुर्देवाने वर्षभरात त्याची हीही आई वारली. मरण्यापूर्वी तिने लतीफला आपल्या आईबापांच्या स्वाधीन केले. आपली संपत्ती त्याला द्या आणि त्यांची जी मालमत्ता तिला मिळायची तीही त्यालाच देऊन त्याला वाढवा अशी अखेरची इच्छा सांगितली. तेव्हा लतीफला वाढवणे यातच आजी-आजोबांच्या जीवनाचे सार्थक होते हे एका परीने खरेच होते. पण लवादाचे काम भावनेवर चालणार नव्हते. तो हिंदू आहे हे सिद्ध झाले होते. दोन देशांच्या करारानुसार त्याला मानलेल्या आजी-आजोबांजवळ राहाता येणार नव्हते. पण त्यांची काकुळतीला आलेली नजर आणि त्यांच्या गळ्यात हात टाकून बसलेला लतीफ यांच्याकडे पाहून कमळाबेनच्या अंतःकरणाची फार तडफड झाली. एका कोवळ्या बाळाच्या जीवनाचा सुरक्षित मार्ग दोन देशांच्या करारमदारांच्या दुष्ट कुदळीने उखडून टाकला होता. त्याच्या जन्मदात्रीचा ठावठिकाणा नव्हता. त्या लेकराला अंधकारमय भविष्यात ढकलण्याच्या कामात मी का म्हणून सहभागी व्हावे या विचाराने त्यांच्या हृदयाची घालमेल झाली. त्या मुळातून हादरल्या.शेवटी त्यांच्या आयाच्या बोलण्यातून त्यांना मार्ग सुचला. लतीफला भारतात जालंधर छावणीतून कोणाला तरी दत्तक देता येणे शक्य होते. तो मार्ग त्यांनी अनुसरला.\nपुस्तकाच्या पानोपानी अशा अंतर्मुख करणाऱ्या कथा आहेत. त्या किती सांगाव्या कमळाबेनची भाषा कमालीची साधी. शैली एखाद्या आश्रम कन्येसारखी अनलंकृत पण करारी. पुस्तकाच्या शेवटी दोन परिशिष्टे दिली आहेत. एकात पाकिस्तानातून आणि दुसऱ्यात भारतातून पुनःप्राप्त स्त्रिया-बालकांची आकडेवारी दिली आहे. १ डिसेंबर १९४७ पासून ३१ ऑगस्ट १९५५ पर्यंत आठ वर्षांच्या काळात पाकिस्तानातून सुमारे ९ हजार आणि भारतातून सुमारे २० हजार बायकामुलें परत पाठवली गेली. याआकड्यांमधे इतकी तफावत का कमळाबेनची भाषा कमालीची साधी. शैली एखाद्या आश्रम कन्येसारखी अनलंकृत पण करारी. पुस्तकाच्या शेवटी दोन परिशिष्टे दिली आहेत. एकात पाकिस्तानातून आणि दुसऱ्यात भारतातून पुनःप्राप्त स्त्रिया-बालकांची आकडेवारी दिली आहे. १ डिसेंबर १९४७ पासून ३१ ऑगस्ट १९५५ पर्यंत आठ वर्षांच्या काळात पाकिस्तानातून सुमारे ९ हजार आणि भारतातून सुमारे २० हजार बायकामुलें परत पाठवली गेली. याआकड्यांमधे इतकी तफावत का आणि भयानक संहार टाळता आला नसता का, फाळणी अटळ होती का असे प्रश्न वाचकास पडतात. यातल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर कमळाबेनच्या पुस्तकातच इतस्ततः विखुरले आहे. त्याचा एकत्रित सारांश असाः –\n१. हिंदू-शीखांची मनोवृत्ती अशी होती की पळविल्या गेलेल्या स्त्रियांना परत घेताना ते अनमान करीत. त्यांच्या स्त्र���यांनाही वाटे आपण अपवित्र झालो आहोत. उलट असा विचारही मुसलमान स्त्रियांच्या मनात येत नव्हता. श्री. ना.ग. गोऱ्यांनीही प्रस्तावनेत हा मुद्दा नोंदला आहे.\n२. पंजाब-काश्मिरातून अपहृत स्त्रियांची विक्री करून त्यांना सिंधमध्ये पाठविण्यात आले. पोलिसांना पत्ता लागू नये या हेतूने.\n३. लाहोर हायकोर्टाच्या निर्णयाने पुनःप्राप्तीच्या कामाला मोठीच खीळ बसली. पहिल्याच दाव्याचा निकाल विरुद्ध गेला. पुढे प्रत्येक वेळी या निर्णयाच्या आधारे निवाडे होत. हेबियस कॉर्पसचा अर्ज करून अपहत महिलांना लाहोर कोर्टासमोर हजर करण्यापुरते यश मिळाले. पण पुनःप्राप्ती ही दोन देशातल्या कराराची बाब होती. तसा कायदा झालेला नव्हता. त्या अभावी हायकोर्टाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला. त्यावर कमळाबेन म्हणतातः त्या बायकामुलांना आम्हाला परत करावं लागलं त्यापेक्षा वकिलांच्या घोषणांचं आणि वर्तनाचं दुःख अधिक झालं.\nकोर्टरूममध्ये वकिलांनी ‘पाकिस्तानातल्या बायकांना आम्ही परत करणार नाही’ अशा घोषणा दिल्या होत्या.\nपुनःप्राप्तीचा करार भारत-पाक मंत्र्यांच्या दुसऱ्या बैठकीत रद्द करण्यात आला. भारताने वटहुकूम जारी केला. पाकिस्ताननेही तसा वटहुकूम जारी करावा यासाठी खुद्द पाकिस्तानातल्या वजनदार लोकांनी फार मोठी खटपट केली; पण ते काम म्हणजे वळचणीचं पाणी छताकडे वळविण्याच्या कामाइतकं कठीण होतं असं त्यांना आढळून आलं.\nआता राहिला ‘फाळणी अटळ होती का हा प्रश्न\nपाकिस्तान होणे म्हणजेच फाळणी होणे अटळ होते, असा निष्कर्ष गोविंद तळवलकरांनी काढला आहे. ‘मुसलमानांच्या स्वयंनिर्णयास मान्यता देऊन व अहिंसा हे ध्येय बनवून गांधी व काँग्रेस यांनी आपल्या कृतिस्वातंत्र्यास पूर्वीच मर्यादा घातल्यामुळे फाळणी मान्य करणे त्यांना भागच होते क्रिप्स योजनेपासून जिनांच्या हाती नकाराधिकार आला आणि काँग्रेस नेत्यांचे राजकीय अंदाज व डावपेच फसले. पाकिस्तानचे जन्मरहस्य समजावून घेण्याच्या दृष्टीने तळवलकरांच्या सत्तांतर, खंड २ मधील ‘समारोप हे समग्र प्रकरण एक कमालीचे परखड विश्लेषण आहे.\nजीना न होते तर पाकिस्तान न घडते असेही म्हणता येईल.\n‘१९४० साली पाकिस्तानचा ठराव झाल्यावर म.गांधी व काँग्रेस यांनी मुसलमानांना स्वयंनिर्णयाचे हक्क असल्याचे मान्य करून … राष्ट्रीय सरकारच्या मार्गात धोंड ��िर्माण करण्यास जिनांना अवसर दिला.’\nमार्च १९४४ मध्ये अलिगढ येथील भाषणात जीना म्हणाले होते ‘ज्या दिवशी व ज्या क्षणी भारतात पहिल्या माणसाने इस्लामचा स्वीकार केला त्या दिवशी व त्या क्षणीच पाकिस्तानचा जन्म झाला.’२ जिनांच्या डावपेचांचे आकलन गांधींना व काँग्रेस पुढाऱ्यांना झाले नाही या निष्कर्षावर तळवलकर येतात. ते म्हणतात, ‘कलकत्त्यात व नंतर नौखालीत हत्याकांड होऊन हिंदूंची कत्तल होत होती तेव्हा जिनांनी निषेध केला नाही. पण ….. नौखालीचे पडसाद बिहारमध्ये उठले, तेव्हा त्यांनी आकाशपाताळ एक केले. १६ ऑगस्ट शेहेचाळीस रोजी डायरेक्ट अॅक्शनच्या नावाखाली कलकत्त्यात मुसलमान हिंदूंच्या कत्तली करत होते. मालमत्ता,- दुकाने लुटत होते, त्यावेळी शहीद सुन्हावर्दी बंगालचा मुख्यमंत्री (१ गोविंद तळवलंकर., सत्तांतर खंड, २, पृ. २८५. मौज प्रकाशन गृह. २ तत्रैव, पृ. २८१ ३ सेतुमाधवराव पगडी, भारतीय मुसलमान-शोध आणि बोध, पृ.२८. परचुरे प्रकाशन.)मौज बघत होता. गांधीजींनी त्याला आपला मानसपुत्र मानले होते. शेजवलकर ‘पानिपतची अप्रकाशित प्रस्तावना या लेखात म्हणतात, ‘महात्माजींनी खरोखरीच इतिहासाची गरज नाही हे गृहीत धरून जगास चकित करून सोडणारे राजकारण आरंभिले…. त्याचा परिणाम पाकिस्तान देण्यात झाला…. जर माझ्याऐवजी गांधी किंवा नेहरू यांनी पानिपतचा इतिहास अभ्यासिला असता तर किती चांगले झाले असते बरे”शेजवलकरांचे म्हणणे असे की पाकिस्तान व पानिपत ही एकाच प्रश्नाची दोन रूपे आहेत. दोहोंचाही उगम खोटी हाक उठविण्यात आहे. दिल्लीच्या मुसलमान बादशहाच्या रक्षणासाठी भाऊसाहेब पेशवा मराठी फौज घेऊन गेलेला. पण ‘इस्लाम खतरे में ही खोटी आरोळी ठोकून नजीबखान रोहिल्याने मुसलमानांना अहमदशहा अब्दालीच्या पाठीशी उभे करून मराठ्यांचा मोड करविला. तत्त्वभ्रान्त गांधी व आत्माभिनिविष्ट बॅ. जीना (यांच्यात).. जिनांनी (इस्लाम खतरे में) या कल्पनेचा उपयोग आपले म्हणणे खरे करण्यासाठी नजिबाप्रमाणे यशस्वी रीतीने करून घेतला.’ ५ तळवलकर म्हणतात, ‘पं. नेहरूही वेगळ्या रीतीने तत्त्वभ्रांत होते. ‘धर्माच्या प्रेरणेचा प्रभाव पाकिस्तान अव्यवहार्य ठरवणाऱ्यांनी विचारात घेतला नाही.’ लोकसंख्येची पद्धतशीर अदलाबदल झाली असती तर जिनांना आणखी चार कोटी मुसलमानांचा भार सहन करावा लागला असता. पण नेहरूंनी विर���ध का करावा ”शेजवलकरांचे म्हणणे असे की पाकिस्तान व पानिपत ही एकाच प्रश्नाची दोन रूपे आहेत. दोहोंचाही उगम खोटी हाक उठविण्यात आहे. दिल्लीच्या मुसलमान बादशहाच्या रक्षणासाठी भाऊसाहेब पेशवा मराठी फौज घेऊन गेलेला. पण ‘इस्लाम खतरे में ही खोटी आरोळी ठोकून नजीबखान रोहिल्याने मुसलमानांना अहमदशहा अब्दालीच्या पाठीशी उभे करून मराठ्यांचा मोड करविला. तत्त्वभ्रान्त गांधी व आत्माभिनिविष्ट बॅ. जीना (यांच्यात).. जिनांनी (इस्लाम खतरे में) या कल्पनेचा उपयोग आपले म्हणणे खरे करण्यासाठी नजिबाप्रमाणे यशस्वी रीतीने करून घेतला.’ ५ तळवलकर म्हणतात, ‘पं. नेहरूही वेगळ्या रीतीने तत्त्वभ्रांत होते. ‘धर्माच्या प्रेरणेचा प्रभाव पाकिस्तान अव्यवहार्य ठरवणाऱ्यांनी विचारात घेतला नाही.’ लोकसंख्येची पद्धतशीर अदलाबदल झाली असती तर जिनांना आणखी चार कोटी मुसलमानांचा भार सहन करावा लागला असता. पण नेहरूंनी विरोध का करावा त्यांचा ‘पाकिस्तानच्या संबधातला तत्त्वभ्रांतपणा या रीतीने पुन्हा एकदा प्रकट झाला.’ तात्पर्य राजकारण्यांच्या सत्तालोभाने आणि वार्धक्यातील दुबळेपणाने त्यांनी जो उतावळेपणा केला तो केला नसता तर निरपराध हिंदू-मुसलमान प्रजेची प्राणहानी टळली असती.\nशांतिविहार चिटणीसमार्ग, सिव्हिल लाइन्स, नागपूर-४४०००१\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\n याची मानसशास्त्रीय मीमांसा – डॉ. भूषण शुक्ल\nज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा\nज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य – डॉ. नागेश राजोपाध्ये\nविक्रम आणि वेताळ – भरत मोहनी\nमुहूर्त, कुंडली, शुभराशी, वगैरे, वगैरे – प्रभाकर नानावटी\nखगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे\nज्योतिषशास्त्राबद्दल थोडे – प्रमोद सहस्रबुद्धे\nफलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे – डॉ. नितिन शिंदे\nसंविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन – अ‍ॅड. असीम सरोदे\nफलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता – निखिल जोशी\nकूपमंडूक – झंपुराव तंबुवाले\nज्योतिष : शास्त्र की थोतांड – तन्मय केळकर\n” – प्रकाश घाटपांडे\n – हेमंत दिनकर सावळे\nज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ – कुमार नागे\nअज्ञानाधारित अभ्यासक्रम – प्रा.य.ना.वालावलकर\nमला पडलेले काही प्रश्न – प्रकाश पारखे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.xyz/20-year-old-tv-actress-fees/", "date_download": "2021-09-26T22:12:44Z", "digest": "sha1:YZBRA2FR7NXVWJAL4HM7YFVYY337CZ5H", "length": 10434, "nlines": 54, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "20 वर्षांपेक्षा ही कमी वय आहे या अभिनेत्रींचे, पण एकदिवसाची फीस ऐकून विश्वास बसणार नाही...", "raw_content": "\n20 वर्षांपेक्षा ही कमी वय आहे या अभिनेत्रींचे, पण एकदिवसाची फीस ऐकून विश्वास बसणार नाही…\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join\nमित्रांनो, टीव्ही जगात बऱ्याच बड्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहेत पण सध्या २० वर्षांपेक्षा कमी वयाच्या अभिनेत्री टीव्ही कार्यक्रमांमध्ये खूप लोकप्रिय झाल्या आहेत, या अभिनेत्री शैली, फॅशन आणि अभिनयाच्या बाबतीत मोठ्या अभिनेत्रींना स्पर्धा देत आहेत.\nतसेच त्यांच्या फीस बाबतीतही या अभिनेत्री मोठ्या अभिनेत्रींना मात देत आहेत, आज आम्ही त्या 20 वर्षाखालील अभिनेत्री एका दिवसासाठी किती फीस घेतात ते सांगणार आहोत तर चला जाणून घेऊया…\nअवनीत कौर: अवनीतला बर्‍याच टीव्ही शोमध्ये नक्कीच आपण बाल कलाकार म्हणून पाहिले असेल आणि आज ती लोकप्रिय टीव्ही शो ‘अलादीन नाम तो सुना होगा’ मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. अशी माहिती मिळाली आहे की 17 वर्षांची अवनीत कौर एका एपिसोडच्या शूटिंग साठी दिवसाला 30 ते 35 हजार रुपये फीस घेते.\nSee also एकेकाळी खिशात फक्त ३० रुपये घेऊन मुंबईत आलेला तरुण नंतर झाला बॉलीवूडमधील \"रोमान्सचा बादशहा\"...\nजन्नत जुबैर रहमानी: टीव्ही विश्वाची सर्वात प्रसिद्ध आणि खूपच सुंदर अभिनेत्री जन्नत झुबैर अगदी लहान वयातच टीव्ही कार्यक्रमांतील एक मोठे नाव बनली आहे. जन्नत ‘तू आशिकी’ सीरियलमुळे खूप प्रसिद्ध झाली होती. एका वृतानुसार अशी माहिती मिळाली आहे कि 16 वर्षाची जन्नत झुबेर एका एपिसोडच्या शूटिंग साठी दिवसाला 40 हजार रुपये घेते.\nरीम शेख: टीव्ही जगातील लोकप्रिय शो ‘तुझ से है राबता’ मध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री रीम शेखही लहान असताना अनेक मालिकांमध्ये दिसली होती. सध्या लोक ‘तुझ से है राबता’ शोमध्ये तिच्या अभिनयाचे कौतुक करीत आहेत. बातमीनुसार 15 वर्षाची रीम शेख शोमध्ये काम करण्यासाठी एका एपिसोडसाठी दररोज 25 हजार रुपये फीस घेते.\nSee also प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पादुकोण बनणार आहे खलनायिका, चित्रपटाचे नाव ऐकून थक्क व्हाल\n���नुष्का सेन: टीव्ही अभिनेत्री अनुष्का सेन सब टीवी शो बालवीरमध्ये दिसली आहे. सध्या ती प्रसिद्ध टीव्ही सीरियल झांसी की राणीमध्ये मुख्य भूमिकेत काम करत आहे. वयाच्या 16 व्या वर्षी अनुष्का टीव्हीच्या सर्वात महागड्या बाल अभिनेत्रींपैकी एक आहे, शोमध्ये काम करण्यासाठी एका एपिसोडसाठी ती 48 हजार फी आकारते.\nअदिती भाटिया: टीव्ही विश्वाची सुंदर अभिनेत्री अदिती भाटियाने अनेक कार्यक्रमांमध्ये काम केले आहे. सिरियल व्यतिरिक्त ती बॉलिवूड चित्रपट ‘विवाह’ मध्ये बाल कलाकार म्हणून दिसली आहे. अदितीने ‘ये है मोहब्बतें’ शोमध्ये रुहीची भूमिका साकारली होती. एका वृत्ता नुसार 19 वर्षाची अदिती भाटिया दिवसाला 50 हजार रुपये फीस घेते आणि ती टीव्हीवरील सर्वात महागडी बाल कलाकार आहे.\nSee also सरोज खान यांनी जगाचा निरोप घेऊन मागे सोडून गेल्या इतक्या कोटींची प्रॉपर्टी \nअशनूर कौर: टीव्ही कार्यक्रम पटियाला बेब्समध्ये दिसलेल्या अभिनेत्री अशनूर कौरने ननुकतेच 10 मध्ये 93% गुण मिळवले आहेत. अभ्यासात हुशार अशनूर कौर हे आज टीव्हीमध्ये एक सुप्रसिद्ध नाव बनले आहे. वृत्तानुसार, अश्नूर कौर दिवसाला 30 हजार रुपये फीस घेते. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण अशनूर कौर अवघ्या 15 वर्षांची आहे.\nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\nकिर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणाला, “माऊली म्हटल्यामुळे ती स्वतःला देवी समजते”\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\n“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\n‘आई कुठे काय करते’मधील अनघाचा लग्नानंतरच��� लूक आला समोर सोशल मिडीयावर फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/citizens-collective-appeals-to-aditya-thackeray-with-five-recommendations-for-sustainable-development-policies-27605/", "date_download": "2021-09-26T22:15:52Z", "digest": "sha1:HDRET7MI2QYI4UHMGAQUS2VLTVKDGTE3", "length": 22107, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मुंबई | सिटीझन्स कलेक्टिवने आदित्य ठाकरे यांना शाश्वत विकासात्मक धोरणांचे आवाहन करत केल्या पाच शिफारशी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nमुंबईसिटीझन्स कलेक्टिवने आदित्य ठाकरे यांना शाश्वत विकासात्मक धोरणांचे आवाहन करत केल्या पाच शिफारशी\nमुंबई: मुंबईची जादू टिकवून ठेवण्यासाठी काम करणा-या सिटीझन्स कलेक्टिव संस्थेने बायोडायव्हर्सिटी बाय द बे या अभियानाची घोषणा केली आहे. शहरातील जैवविविधता व हिरवाई संरक्षित करण्यासाठी हवामानावर समावेशक व सक्रिय चर्चेचे नेतृत्व करणा-या तरुण व प्रगतीशील मुंबईकरांची चळवळ निर्माण करण्याचा उद्देश या अभियानापुढे आहे. या उद्दिष्टाशी सुसंगती राखत, शहराची समृद्ध जैवविविधता जपण्यासाठी सरकारला कृतीकरिता प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने तरुण आणि य��� विषयातील तज्ज्ञ एकत्र आले आहेत.\nगेल्या काही दशकांत शहरांतील उद्याने व नैसर्गिक जंगले कमी होत चालली आहेत. विकासाच्या नावाखालील एतद्देशीय समुदायांचे कल्याण व उपजीविकेची सुरक्षितता दुर्लक्षिली जात जात आहे. त्याचवेळी गेल्या काही वर्षांत उरल्यासुरल्या पाणथळ जागांवरील फ्लेमिंगोंची संख्या अनेक पटींनी वाढली असल्याने या जागांचे संरक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. शाश्वतता व आधुनिकतेचा मेळ साधणा-या मुंबईतील जैवविविधता व हिरवाईचे संरक्षण करण्याच्या मागणीसाठी तरुण मुंबईकर एकत्र आले आहेत.\nया अभियानामध्ये मुंबई महानगरपालिकेसारख्या प्रमुख संबंधितांसोबत संवाद साधण्याचा तसेच महाराष्ट्राचे पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईतील जैवविविधतेच्या भवितव्यावर संभाषण सुरू करण्याची मागणी केली जाणार आहे. या आवाहनात एक पाचकलमी कृतीयोजना आहे. यामध्ये कमी संख्येतील फ्लेमिंगो व त्यांच्या वसतिस्थानांच्या संरक्षणाचा समावेश आहे; आरेला वन म्हणून मान्यता देणे आणि मुंबईतील हिरवाईचे संरक्षण करणे; कोळी समुदायाच्या उपजीविकेसाठी समुदायातील सदस्यांशी चर्चा करून सहाय्यात्मक धोरणाचा प्रस्ताव ठेवणे; आणि मुंबईतील उद्याने वाढवणे व त्यांचे संरक्षण करणे आदी शिफारशींचा समावेश आहे.\nया चळवळीतील एक सहयोगी तसेच वातावरण फाउंडेशनचे संस्थापक भगवान केसभात म्हणाले, “निसर्ग संकटात आहे. मानवजातीच्या इतिहासातील कोणत्याही काळाच्या तुलनेत १००० पट अधिक वेगाने आपल्या प्रजाती नष्ट होत आहेत. १ दशलक्ष प्रजाती नामशेष झाल्या आहेत. निसर्गाला संकटातून बाहेर काढण्याची संधी २०२० या वर्षाने आपल्याला दिली आहे. म्हणूनच आम्ही बायोडायव्हर्सिटी बाय द बे हे अभियान सुरू करत आहोत. मुंबईतील यंत्रणा व राज्य सरकार तसेच एतद्देशीय व स्थानिक समुदायांसह समाजातील सर्व घटकांना त्वरित व रूपांतरणात्मक कृतीसाठी प्रवृत्त करण्याचे उद्दिष्ट या अभियानापुढे आहे. मुंबईतील नैसर्गिक जैववैविध्यपूर्ण परिसंस्थांचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा सर्व मुंबईकरांनी केली पाहिजे.”\nआज अशाश्वत नियोजन व जलदगतीने वाढणारे कार्बन उत्सर्जन यांमुळे मुंबई गंभीर स्थितीत पोहोचण्याच्या मार्गावर आहे. शहरातील समृद्ध परिसंस्था व अनन्य जैवविविधता धोक्यात आहे. या���ा शहरावर अनेक अंगांनी परिणाम झाला आहे. त्यातच कमी होत जाणारी हिरवाई व जंगलतोड या दोन मोठ्या समस्या आहेत. आयआयटी बॉम्बेने जानेवारी २०२० मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका अभ्यासानुसार, शहरातील ६० टक्के हिरवाई गेल्या ४० वर्षात नष्ट झाली आणि आता शहराच्या केवळ १३ टक्के भागावर हिरवाई आहे. गोरेगाव, अंधेरी पश्चिम आणि मालाड या भागांना सर्वाधिक फटका बसला आहे. २००१ मध्ये हिरवे क्षेत्र ६२.५ टक्के होते, २०११ मध्ये ते १७ टक्क्यांवर आले.\nसिव्हीस या सहयोगी संस्थेच्या अंतरा वासुदेव या चळवळीबद्दल म्हणाल्या, “मुंबईला जर शाश्वत नगरनियोजनाची कास धरण्याची गरज असेल तर या चळवळीचे नेतृत्व लोकांनी केले पाहिजे. उद्यानांसारख्या सामाईक सुविधांमधील नागरिकांच्या विधायक सहभागामुळे सरकारला धोरणे आखण्यासाठी कृतीयोग्य फीडबॅक तर मिळतोच, शिवाय समुदायांच्या सहभागामुळे सार्वजनिक स्थळांची सामुदायिक मालकीही अधोरेखित होते.”\nया चळवळीत एका टाउनहॉलचाही समावेश असेल. यामध्ये राज्य सरकारच्या पर्यावरण खात्याचे प्रतिनिधी, भविष्यातील हिरव्या मुंबईची कल्पना करणा-या तरुणांच्या कलाकृती, संगीत मैफिली, आवश्यक धोरणात्मक उपायांवर आधारित चर्चांना तोंड फोडणा-या व्हर्च्युअल परिषदा होतील. प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ स्टॅलिन दयानंद यांनी मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील गायत्री सिंग व झमान अली यांच्यासह शहरातील कायद्याच्या विद्यार्थ्यांसाठी एक व्हर्च्युअल परिषद घेतली.\nपाणथळ जागांच्या व्यवस्थापनासाठी तसेच जतनासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांचे विश्लेषण तसेच शाश्वत धोरणनिर्मितीवर प्रभाव टाकणा-या शिफारशींचे मसुदे लिहिण्याची प्रक्रिया यांवर या परिषदेत चर्चा झाली. शहरातील प्रसिद्ध आर्किटेक्ट्स व प्राध्यापक राहुल काद्री, शिल्पा चंदावरकर आणि प्रणव नाईक अशाच प्रकारची एक परिषद आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांसाठी उद्या घेत आहेत. यात शाश्वत शहर रचना व नागरी विकासावर चर्चा होणार आहे.\nबीएमसीने आपले खुल्या जागा धोरण तयार केले आहे व पालिकेच्या २०१४-२०३४ या काळासाठीच्या विकास आराखड्यात शहरासाठी प्रतिव्यक्ती ६.१३ चौरस मीटर खुल्या जागेचा वायदा केला आहे. यात जंगले, तिवरे यांचाही समावेश आहे. यात १०० नवीन उद्यानांचाही वायदा केलेला आहे. यातील किती खुली हि���वी जागा लोकांना वापरता येईल हा मोठा प्रश्न आहे. मुंबई हे देशातील सर्वांत जलद नागरी वाढ होत असलेल्या शहरांपैकी एक आहे. यात वायू प्रदूषण, कार्बन उत्सर्जन, पाण्याची टंचाई आणि निकृष्ट सार्वजनिक संरचना यांची भर पडत आहे. त्यामुळेच तरुण मुंबईकरांना एकत्र येऊन शहर वाचवण्याची प्रेरणा मिळाली आहे.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/cid-seizes-1-5-kg-gold-necklace-donated-by-mahesh-motewar-to-dagdusheth-nrpd-103092/", "date_download": "2021-09-26T21:09:55Z", "digest": "sha1:Y4PTCWMIRZTNNSSAV2C64QTAH3TBWOK7", "length": 13105, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुणे | महेश मोतेवारने चोरीच्या पैशातून 'दगडूशेठ'ला दान केलेला दीड किलो सोन्याचा हार 'सीआयडी'ने घेतला ताब्यात | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सवि���्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nपुणेमहेश मोतेवारने चोरीच्या पैशातून ‘दगडूशेठ’ला दान केलेला दीड किलो सोन्याचा हार ‘सीआयडी’ने घेतला ताब्यात\nमहेश मोतेवार यांनी 'दगडूशेठ' हलवाई गणपतीला दान केलेला सोन्याचा हार 'सीआयडी'ने ताब्यात घेतला आहे. तब्बल दीड किलो सोन्याचा हा हार असून त्याची किंमत ६० लाखांवर आहे. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशावरून ही कारवाई केली आहे.\nपुणे: समृद्ध जीवन घोटाळा प्रकरणी २०१५ पासून अटकेत असलेल्या महेश मोतेवार यांनी ‘दगडूशेठ’ हलवाई गणपतीला दान केलेला सोन्याचा हार ‘सीआयडी’ने ताब्यात घेतला आहे. मोतेवारने २०१३ मध्ये हा हार दगडुशेठला दान केला होता. तब्बल दीड किलो सोन्याचा हा हार असून त्याची किंमत ६० लाखांवर आहे. धर्मादाय आयुक्तांच्या आदेशावरून ही कारवाई केली आहे.\nमोतेवारच्या पैशांचीची ट्रेल शोधत असताना या हाराविषयी आम्हाला माहिती मिळाली. लोकांची फसवणूक केलेल्या पैशातुनच हा हार घेतल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर आम्ही ट्रस्टशी बोलुन हा हार ताब्यात घेतलेला आहे.” या हाराची किंमत ६० लाख ५० हजार असल्याचे स्पष्ट झाले असून कोर्टाच्या आदेशाप्रमाणे याची पुढील कार्यवाही होईल. अशी माहिती सीआयडी डीवायएसपी मनिषा पाटील यांनी दिली आहे.\nसमृद्ध जीवन मल्टिस्टेट पर्पज को- ॲापरेटिव्ह सोसायटी लिमिटेडने विविध योजनांच्या अमिषाने देशभरातील लाख��� गुंतवणुकदारांना तब्बल २५१२ कोटींचा गंडा घातला होता. याप्रकरणी मोतेवारची २०७ कोटींची प्रॅापर्टी ईडीने ॲटॅच केली होती. मोतेवारला या प्रकरणात २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/sports-news-marathi/sachin-tendulkar-plays-prank-on-medical-staff-during-covid-19-test-watch-video-viral-nrst-100749/", "date_download": "2021-09-26T22:58:58Z", "digest": "sha1:PECZBSCE6HMNW47A5A2D3ZOB7HMY6WCV", "length": 13969, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "OMG VIDEO | कोरोना टेस्ट करताना सचिन तेंडूलकरची झाली वाईट अवस्था, बघून मेडिकल स्टाफ घाबरला आणि | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्��ास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nOMG VIDEOकोरोना टेस्ट करताना सचिन तेंडूलकरची झाली वाईट अवस्था, बघून मेडिकल स्टाफ घाबरला आणि\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज मध्ये इंडिया लीजंटसचा कप्तान आहे. क्रिकेट सामन्यां दरम्यान या खेळाडूंना सातत्याने करोना टेस्ट कराव्या लागत आहेत.\nनुकतीच क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकरची कोरोना टेस्ट करण्यात आली. यावेळेचा व्हिडिओ सचिनने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी सचिनची वर्तवणूक बघून मेडिकल स्टाफ मात्र चांगलाच घाबरला. कारण ही टेस्ट करताना जोरात ओरडला यामुळे मेडिकल स्टाफ घाबरला. सचिनने या संदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केला असून तो वेगाने व्हायरल झाला आहे.\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज मध्ये इंडिया लीजंटसचा कप्तान आहे. क्रिकेट सामन्यां दरम्यान या खेळाडूंना सातत्याने करोना टेस्ट कराव्या लागत आहेत. मंगळवारी सचिनची इंग्लंड लीजंटस विरुद्ध सामना खेळण्यापूर्वी करोना टेस्ट केली गेली. या संदर्भातला व्हिडीओ सचिनने सामन्याच्या काही तास अगोदर पोस्ट केला आहे.\nमहाराष्ट्राची नवी सूनबाई‘अग्गबाई सूनबाई’ मालिकेत दिसणाऱ्या नव्या शुभ्राविषयी तुम्हाला माहितेय का काऊंसिलर ते अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या उमाबद्दल बरच काही\nसचिन खुर्चीत बसलेला दिसतोय. त्याच्या नाकातून स्वॅब् घेतला जात आहे. सुरवातीला टेस्ट करणाऱ्या मेडिकल स्टाफ मध्ये सचिन ओरडल्याने थोडे घाबरले, पण सचिननेच मजा केल्याचा खुलासा केल्यावर सर्व जण हसले. सचिनने कॅप्शन लिहिताना वातावरण थोडे हलके व्हावे म्हणून मेडिकल स्टाफची थोडी मस्करी केल्याचे म्हटले आहे. २०० सामने खेळले आणि २२७ करोना टेस्ट केल्या. आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना सलाम.\nट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर‘तू तर ‘फ्लॅटस्क्रीन’ अशा कमेंट यायच्या आधी ‘या’ अभिनेत्रीच्या फोटोंवर, त्यामुळे काही दिवस गेली होती नैराश्यात\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://khedut.org/kakadi-khavana/", "date_download": "2021-09-26T21:19:09Z", "digest": "sha1:466WXZ7RI5O6T34QKGQSFVG6X3ZEKLG5", "length": 10806, "nlines": 90, "source_domain": "khedut.org", "title": "उन्हाळ्यात करा भरपूर काकडीचे सेवन…वजन कमी करण्यासोबतच अनेक अश्यर्यकारक फायदे होतील…या पद्धतीने सेवन केल्यास… - मराठी -Unity", "raw_content": "\nउन्हाळ्यात करा भरपूर काकडीचे सेवन…वजन कमी करण्यासोबतच अनेक अश्यर्यकारक फायदे होतील…या पद्धतीने सेवन केल्यास…\nउन्हाळ्यात करा भरपूर काकडीचे सेवन…वजन कमी करण्��ासोबतच अनेक अश्यर्यकारक फायदे होतील…या पद्धतीने सेवन केल्यास…\nपाणीदार काकडी केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आवडीने खाल्ली जाते. म्हणूनच सर्वत्र काकडीचे उत्पादन मोठ्याप्रमणात घेतले जाते. काकडीचा सलाडमध्ये वापर होत असला तरी आरोग्याच्या दृष्टीनेही काकडी फार गुणकारी आहे. काकडीत व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीराला त्वरित उर्जा मिळते. काकडी खाल्ल्याने शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात.\nकाकडीमध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि सिलिकॉनचा स्तर उच्च असल्याने जगभरातील स्पा केंद्रांमध्ये काकडीवर आधारित उपचाराला महत्व आहे. काकडीचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होते. काकडीचा रस काढून चेहरा, हात, पायावर लावल्यास त्वचा कोमल होते. सौंदर्यामध्ये वृद्धी होते.\nकाकडीच्या रसामध्ये थोडी साखर मिसळून हा रस पिल्यास लघवी साफ होते. जेवणासोबत काकडीचे सेवन केल्यास जेवण चांगल्याप्रकारे पचन होते. काकडीचा रस उच्च आणि कमी रक्तदाबामध्ये लाभदायक आहे. काकडीच्या नियमित सेवनाने केस लांब होतात. काकडीतील सिलिकॉन आणि सल्फर तत्व केस वाढवण्यात सहायक ठरतात.\nअमेरिकत बर्गरमध्ये काकडीचा सर्वाधिक वापर केला जातो. पाणी पिण्याऐवजी काकडी खाल्ली तरी चालू शकते. कारण काकडीत ९० टक्के पाणी असते. काकडीचे नियमित सेवन केल्यास शरीरातील पाण्याची मात्रा योग्य राहते.\nयामुळे पोटाचे आजार होत नाहीत. पचनक्रिया व्यवस्थित राहते. काकडीच्या सेवनाने दररोज आवश्यक असलेलेले दहा टक्के व्हिटॅमिन सी मिळते. काकडीचे स्लाईस करून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्याखाली डार्क सर्कल नष्ट होतात.\nदररोज काकडीच्या रसाचे सेवन केल्याने शरीरातील इन्सुलिन तयार होण्याची गती नियंत्रणात राहते. यामुळे मधुमेह नियंत्रित राहतो. काकडीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असल्याने हाडे मजबूत होतात.\nकाकडीचे सेवन केल्यास शरीरातील तापमान नियंत्रित राहते. उन्हामुळे त्वचा काळी पडली असेल तर काकडी लावल्यास त्वचा तजेलदार होते. काकडीच्या सेवनाने मुतखड्याची समस्या दूर होते. काकडीमध्ये भरपूर प्रमाणत व्हिटॅमिन असतात. शरीराला दररोज आवश्यक व्हिटॅमिनची पूर्तता काकडी पूर्ण करते. यातील ए, बी आणि सी व्हिटॅमिनमुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.\nतसेच अनेक रिसर्चमध्ये हे आढ���लं आहे की, काकडीमध्ये रक्तातील साखरेचा स्तर कमी करणं आणि मधुमेहातील काही कॉम्प्लिकेशन्स रोखण्यात मदत होते. पेशी योग्य पद्धतीने काम करू शकतात. रिसर्चनुसार,\nकाकडीमुळे रक्तातील शर्कराचा स्तर प्रभावीपणे कमी करणं आणि नियंत्रित राहिल्याचं आढळलं होतं. मधुमेहाच्या रूग्णांनी काकडीचं साल नक्की खावं कारण काकडीच्या सालामध्ये जास्तकरून मधुमेहाशीनिगडीत रोग बरे करण्याचे गुण आहेत. काकडीमध्ये मधुमेहातील साखर कमी होण्यास मदत होते. याशिवाय काकडीतील ऑक्सीडंट्स तणावही कमी करतात. आपल्याला अनेक अजरांपासून दूर ठेवण्याचे काम करते .\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\nआरोग्याबरोबरच सौंदर्य देखील आपल्या स्वयंपाकघरातील या छोट्या छोट्या गोष्टी देखील वाढवते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/instagram-is-no-more-a-photo-sharing-app-says-instagram-head-red-details/articleshow/84091427.cms", "date_download": "2021-09-26T22:45:12Z", "digest": "sha1:I7LIN7SJLDW6SZ533Z6EMQYEL2N4EOB2", "length": 13038, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nInstagram आता फोटो शेयरिंग App नाही, असं का म्हणाले असतील Instagram प्रमुख\nजगातील कित्येक लोक इंस्टाग्रामवर रोज लाखो फोटोज शेयर करतात. पण, Instagram फोटो शेअरिंग App राहिले नाही. असे विधान नुकतेच इंस्टाग्राम प्रमुखांनी केले. का म्हणाले ते असं जाणून घ्या.\nइंस्टाग्राम युजर्सची संख्या मोठी\nअनेक लोक रोज करतात फोटो, व्हिडीओ शेयर\nइंस्टग्राम प्रमुखांच्या विधानाची सर्वत्र चर्चा\nनवी दिल्ली.Instagram यापुढे फोटो शेयरिंग App राहणार नाही. असे खुद्द इंस्टाग्राम प्रमुख अ‍ॅडम मोसेरी यांचे म्हणणे आहे. त्यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ देखील आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितले आहे की इंस्टाग्राम आता फोटो शेयरिंग किंवा स्क्वेयर फोटो शेयरिंग App नाही.\nवाचा: भारतीय Koo ने विदेशी Twitter, Facebook ला टाकले मागे, बनली 'असे' करणारी पहिली सोशल मीडिया कंपनी\nइंस्टाग्रामवर फोटो शेयर करण्यापूर्वी आपण फिल्टर्सबद्दल विचार करतो, परंतु इन्स्टाग्रामच्या प्रमुखांच्या मते, ते तसे नाही. ते म्हणाले की इंस्टाग्रामवर लोक येण्याचे मुख्य कारण म्हणजे करमणूक आहे. असे अजिबात नाही की इंस्टाग्राम केवळ मनोरंजन देते. मोसेरीच्या मते, स्पर्धा खूप जास्त आहे. टिकटॉक सारखा मोठा स्पर्धक यात आहे, यूट्यूब त्यापेक्षा मोठा आहे. या व्यतिरिक्त इतरही बरेच प्लॅटफॉर्म आहेत आणि म्हणूनच स्पर्धेत टिकून राहण्यासाठी Instagram बदलणार आहे. आता प्रश्न उद्भवतो हे नेमकं कसं घडणार.\nकंपनीच्या प्रमुखांच्या म्हणण्यानुसार, इंस्टाग्राम, इन्स्टाग्रामवर नवीन वैशिष्ट्ये तयार करण्यावर भर देत आहे . हे वापरकर्त्यांना एक चांगला अनुभव देते. आत्ता इन्स्टाग्राम चार प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करीत आहे. यात निर्माते, व्हिडिओ, खरेदी आणि संदेश इत्यादींचा समावेश आहे. मोसेरीच्या म्हणण्यानुसार, आगामी काळात वापरकर्ते त्यावर पूर्ण स्क्रीन व्हिडिओचा आनंद घेऊ शकतील. तसेच, आता अधिक व्हिडिओंवर लक्ष केंद्रित केले जाईल.\nहे सर्व पाहता, येत्या काळात इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म टिकटॉक सारखे बनू शकते ही शक्यता नाकारता येत नाही. एंडगेजेटच्या मते, Instagram रील्स, स्टोरीज आणि एक डेडीकेटेड शॉपिंग हब अनकूल आणि ब्लॉटेड वाटतात. ते आता पूर्वीसारखे राहिले नाही. नवीन फीचर्स लाँच झाल्यानंतर युजर्सना ते शिकायला वेळ लागणारच.\n Xiaomi ने लाँच केली LED लाईट्स असणारी छत्री, पाहा फीचर्स\nवाचा: Twitter मध्ये येणार ३ नवे फीचर्स, युजर्सना मिळणार अधिक चांगला अनुभव, पाहा डिटेल्स\nवाचा: YouTube वरील सततच्या जाहिरातींना कंटाळलात असे करा ब्लॉक, वापरा या टिप्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nकिचनमध्ये खूपच उपयोगी येईल ‘हे’ Microwave Oven, किंमत ७ हजारांपेक्षा कमी महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nब्युटी अभिनेत्रीचा छोट्या स्कर्टमधील हॉट-बोल्ड लुकवर चाहते घायाळ, मांड्या फ्लॉन्ट करताना फोटो व्हायरल\n लॅपटॉप आणि टॅब्स अर्ध्या किंमतीत\n ५० इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर ६१% डिस्काउंट, आता घरातच मिळणार थिएटरची मजा\nफॅशन लेकीच्या शॉर्ट्सहूनही छोटा ड्रेस घालून निघाली शनायाची आई, मादक अदांसमोर मलायकाचाही लुक पडेल फिका\nकार-बाइक Mahindra XUV700 : लाँचिंगआधीच 'लीक' झाली प्राइस लिस्ट, 7-Seater व्हेरिअंट्सची किंमत १२.६९ लाखापासून सुरू; बघा डिटेल्स\nविज्ञान-तंत्रज्ञान २ हजारांच्या बजेटमधील टॉप-१० वायरलेस इयरबड्स, फीचर्स एकदा पाहाच\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य २६ सप्टेंबर २०२१ : या राशींना रविवारी होईल लाभच लाभ\nकरिअर न्यूज Government Job: स्टाफ सिलेक्शनतर्फे ३२६१ रिक्त जागांवर भरती\nमोबाइल नवीन फोन खरेदी करायचाय पुढील आठवड्यात येतायेत ‘हे’ शानदार ५जी स्मार्टफोन, पाहा किंमत-फीचर्स\nऔरंगाबाद ...तर स्वत:चा घात होईल; झुंडशाहीविरोधात मंत्री जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य\n पेट्रोल दिलं नाही म्हणून मित्रालाच पेटवलं\nआयपीएल मुंबई इंडियन्सच्या हातून सामना कधी निसटला, रोहित शर्माने सांगितला टर्निंग पॉइंट\nदेश PM मोदींची धडक पाहणी नव्या संसद भवनच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले\nदेश यूपीत ७ मंत्र्यांचा शपथविधी, राहुल गांधींचे मित्र जितीन प्रसाद योगींच्या टीममध्ये\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1584074", "date_download": "2021-09-26T22:26:55Z", "digest": "sha1:REBXOQXIMNQ32ZUXCFQYOLQCQ5ZRNLZC", "length": 2419, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"२०१८ राष्ट्रकुल खेळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"२०१८ राष्ट्रकुल खेळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२०१८ राष्ट्रकुल खेळ (संपादन)\n१२:५८, ३ एप्रिल २०१८ ची आवृत्ती\n८,२५६ बाइट्सची भर घातली , ३ वर्षांपूर्वी\nनवीन पान: {{माहितीचौकट राष्ट्रकुल खेळ |नाव = XXI राष्ट्रकुल खेळ | लोगो = | लोगो_सा...\n१२:५८, ३ एप्रिल २०१८ ची आवृत्ती (संपादन)\n(नवीन पान: {{माहितीचौकट राष्ट्रकुल खेळ |नाव = XXI राष्ट्रकुल खेळ | लोगो = | लोगो_सा...)\nखूणपताका: संदर्भा विना भला मोठा मजकुर कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.xyz/actor-vijay-thalapathy-news/", "date_download": "2021-09-26T23:02:02Z", "digest": "sha1:HVZEWJFPECPLSNKV4RTKGIYVRRXLTC4Q", "length": 8674, "nlines": 46, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "साऊथ सुपरस्टार विजयला कोर्टाने ठोठावला लाखो रुपयांचा दंड, कारण...", "raw_content": "\nसाऊथ सुपरस्टार विजयला कोर्टाने ठोठावला लाखो रुपयांचा दंड, कारण…\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join\nसाऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार विजय हा सध्या एका अनोख्या कारणामुळेच चर्चेत आला आहे. तुम्हांला ठाऊक आहे का, मद्रास हायको’र्टाने विजयला तब्बल एक लाख रुपयांचा दं’ड ठोठावला आहे. इतकंच नव्हे तर हा दंड ठोठावताना को’र्टाने विजयला चांगलंच खङसावलं आहे. खरंतर हे सर्व प्रकरण विजयच्या रोल्स रॉयल या कारशी संबंधित आहे. तसेच विजयने स्वतःसाठी इंग्लंडहून Rolls Royce Ghost ही कार मागवली होती.\nमीडिया रिपोर्टस् नुसार 7.95 कोटींची ही कार तर त्याने मिळवली. परंतु तिला भारतात आल्यावर लागणारा एन्ट्री टॅक्स मात्र तो टाळू लागला. यासाठी चक्क हायको’र्टात एक याचिका दाखल करून त्याने हा टॅक्स रद्द करावा, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे आपल्याकडून कोणताही टॅक्स वसूल केला जाऊ नये, अशी त्याने विनंती केली.\nSee also केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार: आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्यासह ‘या’ केंद्रीय मंत्र्यांना डच्चू\nपरंतु मद्रास हायको’र्टाने सुपरस्टार विजयची ती या’चिका फे’टाळून लावली. त्याचप्रमाणे त्याला 1 लाख रुपयांचा दं’ङ सुद्धा ठोठावला. दं’डाची ही रक्कम तामिळनाडूच्या मुख्यमंत्री कोविङ 19 निधीत जमा करण्याचे आदेश दिले. मद्रास को’र्टा’चे न्यायाधीश न्या. एसएम. सुब्रमण्यम यांनी विजयला या टॅक्स च्या चो’रीप्र’करणात चांगलेच सुनावले आहे.\nफिल्मी कलाकारांना फॅन्स आपल्या खऱ्या आयुष्यातील हिरो मानतात. परंतु आज हेच कलाकार तमिळनाडू सारख्या राज्यातील शासक बनले आहेत. त्यामुळे चित्रपटात काम करणाऱ्या हिरोंकङून टॅक्स चो’री करणे, हे अपेक्षितच नाही. हा अँटिट्युङ अॅन्टी नॅशनल आणि असंवैधानिक आहे. एकीकडे सामान्य लोकांना टॅक्स देण्यासाठी सांगितले जाते आणि दुसरीकडे काही लोक टॅक्सचो’री करतात.\nत्यामुळे या अभिनेत्याने आपल्या चाहत्यांच्या भावना समजणे खूप गरजेचे आहे. जे लोक तिकिट विकत घेऊन त्यांचे सिनेमे पाहतात. त्यांनी त्यातून कोणता बरं आदर्श घ्यावा या कठोर शब्दांत को’र्टाने त्याला सुनावले आहे. इतकंच नव्हे तर सुपरस्टार विजयने कमाईच्या बाबतीत रजनीकांत यांनाही मागे सोडलं आहे. “थलापती 65” या सिनेमासाठी विजयने तब्बल 100 कोटी मानधन आकारले आहे. तसेच रजनीकांत यांनी “दरबार” साठी 90 कोटी घेतले होते.\nSee also \"कोणत्याही अभिनेत्रीसोबत अजिबात डान्स करायचा नाही\" अंशुमन विचारेला कुणी दिली बरं अशी कडक ताकीद\nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.\n“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…\n अफगाणिस्तानमध्ये काबूल विमानतळावर झाला मोठा द’हशतवादी ह’ल्ला…\nकिर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणाला, “माऊली म्हटल्यामुळे ती स्वतःला देवी समजते”\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\n“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\n‘आई कुठे काय करते’मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर सोशल मिडीयावर फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.xyz/man-took-17-years-to-increase-mileage-to-153-km-litre/", "date_download": "2021-09-26T22:23:04Z", "digest": "sha1:JVGRWQ275XPOPVG3UKAPDXYTCXUFNG4B", "length": 11904, "nlines": 56, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "या मेकॅनिकने लढवली अशी शक्कल कि फक्त एक लिटरमध्ये गाडी देते तब्बल 150 किलोमीटरचे एवरेज...", "raw_content": "\nया मेकॅनिकने लढवली अशी शक्कल कि फक्त एक लिटरमध्ये गाडी देते तब्बल 150 किलोमीटरचे एवरेज…\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join\nमित्रांनो हे तर आपल्याला माहीतच आहे की, स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी अपार मेहनतीची, जिद्दीची गरज असते. त्याआधी आपल्या स्वप्नांवर स्वतःचा ठाम विश्वास असायला हवा. प्रत्येक हलाखीच्या परिस्थितीत स्वप्न साकार करण्याची जिद्द असावी.\nतेव्हा सर्व अशक्य गोष्टी शक्य होतात. आत्मविश्वासाच्या बळावर प्रत्येक कठीण गोष्ट साध्य करता येते. आपल्या भारतात तर कित्येक लोक स्वतःच्या हिंमतीवर आयुष्यात मोठे झालेले आपण ऐकले आहे. असाच एक किस्सा आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.\nयुपीतील कौशांबी या जिल्ह्यात विवेक नावाच्या एका युवकाने एक असा पराक्रम केला आहे, जे ऐकून तुम्ही देखील थक्क व्हाल. विवेक हा गुदङी या गावातील राहणारा मुलगा आहे. अहो, पण जर त्याचा हा कारनामा यशस्वी झाला तर ऑटोमोबाईल्स क्षेत्रासाठी चमत्कार ठरेल. तसे ही, आपल्या भारतातील लोकांना हे टेक्नॉलॉजीचे कारनामे करणे, काही अवघड नाही. कारण असे कारनामे तर आपल्याकडे लहानपणापासून करायला सुरुवात केली जाते. मग योग्य संधी मिळाली की आपल्या बुद्धीच्या जोरावर ते यशस्वी सुद्धा करतात.\nSee also या देशात लग्नानंतर तीन दिवसांपर्यंत वधू- वरांना शौचालयात जाण्यास मनाई असते, कारण...\nकौशांबी येथील गुदङी गावातील या विवेक कुमार पटेल याला 2001 मध्ये 12 वीत असताना फिजिक्स मध्ये एक फॉर्म्युला मिळाला होता. विवेकने सांगितले की, या फॉर्म्युल्याचा मी बाईक, जनरेटर आणि इतर वाहनांचा एवरेज वाढवण्यासाठी प्रयोग करून पाहिला. शेवटी तो यशस्वी ठरला.\nयासाठी विवेकने पिपरी, पहाङपुर या गावातील एका मिस्त्रीच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. तिथे त्याने जवळजवळ दोन वर्षे या फॉर्म्युल्यावर काम केले. या प्रयत्नांचे फळ त्याला तेव्हा मिळाले, जेव्हा उत्तर प्रदेश काऊंसिलिंग फॉर सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी आणि मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी इलाहाबाद ने प्रमाणित केले.\nविवेक कुमा��� च्या मते, त्याच्या या टेक्निकमुळे बाइकचा एवरेज 150 किलोमीटर प्रतिलीटर होईल, जो साधारणपणे फक्त 50-60 चा एवरेज देते. विवेकने सांगितले की, बाईक रिपेअरिंग शिकण्याच्या दरम्यान त्याने इंजिनातील बदलांमध्ये टेस्ट करायला सुरुवात केली. मग 2012 मध्ये बजाजची ङिस्कवर बाईक खरेदी केली.\nSee also गरोदरपणात देखील आपली जबाबदारी पार पाडणारी ही महिला DSP; हिच्या कर्तृत्वाला सलाम...\nत्यानंतर त्याच्या इंजिनात बदल केले. या बदलामुळे त्याचा एवरेज ङबल झाला. अखेरीस विवेकच्या 17 वर्षांच्या मेहनतीला फळ मिळाले. त्याने सांगितले की, एवरेज वाढवण्यासाठी बाईक मध्ये असलेला कार्बोरेटर बदलून तो स्वतःचा कार्बोरेटर लावायचा. यासाठी त्याला 500 रु. खर्च यायचा.\nविवेक ला या कामासाठी काही जवळच्या लोकांनी मदत केली आहे. त्याने सांगितले की, कार्बोरेटर बनवण्यासाठी कंपनीला 75 लाख रुपयांची गरज आहे. तर त्याच्या या नवीन स्टार्टअपसाठी जम्मू काश्मीर मधील श्री माता वैष्णोदेवी युनिव्हर्सिटी च्या टेक्नॉलॉजी बिजनेस इंक्युबेशन सेंटरने त्याला या रकमेची मदत केली आहे.\nविवेक च्या कारनाम्याला इनोवेशनची मान्यता मिळाली आहे. युपीसीएसटीचे ङायरेक्टर राधेलाल यांच्या मते विवेकने पेट्रोल सप्लाय कमी करून एवरेज वाढवण्याची शक्कल लढवली आहे. या दरम्यान बाईकच्या मायलेज मध्ये खूप प्रमाणात वाढ झाली आहे.\nSee also भारतातील सर्वात रहस्यमयी मंदिर जेथे मंदिराचे खांब हवेत लटकतात, हा घ्या पुरावा\nतसेच पेट्रोलच्या कमी वापराने इंजिन सुद्धा गरम होत नाही. त्यामुळे पेट्रोल जास्त लागत नाही. त्यामुळे स्पीड आणि पिकअप मध्ये देखील काही परिणाम झाला नाही. या टेक्निक चे मोतीलाल नेहरू नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी इलाहाबाद च्या मेकॅनिकल इंजिनियर ङिपार्टमेंट मध्ये टेस्टिंग करण्यात आले आहे.\nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.\nया गावातील लोक आपल्या तरुण मूलींना कपड्यांशिवाय रात्री बाहेर पाठवतात; त्यामागील कारण ऐकून हैरान व्हाल\nसाताऱ्यातील या आजो���ांना दररोज खावे लागतात 250 ग्रॅम दगड, यामागील कारण ऐकून धक्का बसेल\nकिर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणाला, “माऊली म्हटल्यामुळे ती स्वतःला देवी समजते”\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\n“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\n‘आई कुठे काय करते’मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर सोशल मिडीयावर फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-special-article-agriculture-processing-commissionaire-maharashtra", "date_download": "2021-09-26T23:01:01Z", "digest": "sha1:I6ZQUIFHKEXULPCQ7I46SLK3BMWRXHFG", "length": 26067, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon special article on agriculture processing commissionaire in Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी प्रक्रिया संचालनालय आव्हानात्मक निर्णय\nकृषी प्रक्रिया संचालनालय आव्हानात्मक निर्णय\nप्रा. कृ. ल. फाले\nगुरुवार, 8 जुलै 2021\n२ ऑक्टोबर १९७१ मध्येच हातमाग, यंत्रमाग व वस्त्रोद्योग संचालनालयाची निर्मिती करण्यात आली. शिवाय पणन संचालनालय हा एक स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आणि आता ४ जून २०२१ रोजी राज्याच्या कृषिमंत्र्यांनी कृषी प्रक्रियेसाठी कृषी संचालनालयाची स्थापना करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.\nशेतीमाल प्रक्रियाक्षम आहे. म्हणजे त्याच्यावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपाची प्रक्रिया करावी लागते. प्रक्रियेमुळे शेतीमालाच्या उपयुक्ततेत वाढ होते. मालाचा दर्जा अथवा गुण यामध्ये सुधारणा होते. मालाचे उपपदार्थ व टाकाऊ भाग यांचा उपयोग करण्यास संधी मिळते. काही उपउत्पादने तर प्रक्रिया केल्यानंतरच उपयोगास किंवा उपभोगास पात्र होतात. निरनिराळ्या पिकांचे स्वरूप, त्यांचे विविध उपयोग व ग्राहकांच्या आवडीनिवडी वगैरे घटकांनुसार विविध पिकांच्या बाबतीत प्रक्रियेची प्रगती वेगवेगळी असू शकते. शेतीमालाची प्रक्रिया सहकारी धर्तीनेच व्हावी, ही ��िचारसरणी एप्रिल १९५८ मध्ये दिल्ली येथे भरलेल्या तिसऱ्या भारतीय सहकार सभेने प्रतिपादन केली होती. जेथे जेथे तेलगिरण्या, साखर कारखाने, कापड गिरण्या किंवा शेतीमालाशी संबंधित उद्योग काढण्यासाठी परवाने देण्याचा प्रश्‍न निर्माण होईल, तेथे तेथे असे परवाने फक्त सहकारी संस्थांचे सहकारीकरण करण्यात यावे अथवा सहकारी संस्थांना प्रक्रिया कारखाने काढण्यासाठी खास परवाने देण्यात यावेत. ग्रामीण पतपुरवठा पाहणी अहवालामध्येही अशी सूचना केली आहे, की प्रक्रिया कारखाना काढण्यासाठी नवीन परवाना देताना तो सहकारी संस्थेला देण्याची शक्यता कितपत आहे, ते अगोदर अजमावून पाहावे. सहकारी संस्थांकडे सुपूर्द करण्याकरिता म्हणून चालू प्रक्रिया कारखाने सरकारने शक्यतो सक्तीने ताब्यात घेऊ नयेत. परंतु सार्वजनिक हिताच्या दृष्टीने तसे करणेच योग्य होईल, अशी जर राज्य सरकारची खात्री पटली आणि सहकारी संस्थेचे सभासद जर ३० टक्के भागभांडवल जमविण्यास तयार असले, तर खासगी प्रक्रिया कारखाने सरकारने ताब्यात घेण्यास हरकत नसावी. शेतकऱ्यांना शेतीमालाचा भरपूर लाभ मिळवून द्यावयाचा असेल, तर प्रक्रिया कारखाने सहकारी पद्धतीवर निघाले पाहिजेत. प्रक्रिया कारखाने सहकारी संस्थांच्या मालकीचे असतील तर प्रक्रियेचा खर्च कमी येतोच, पण कारखान्याचा नफादेखील शेतकऱ्यांना मिळतो.\nसन १९६३ मध्ये सहकारी प्रशासन या विषयावर नेमलेल्या समितीने सहकार खात्याची रचना करताना लोकशाही पद्धतीने लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक आकांक्षा प्रत्यक्षात उतरविण्याचे कार्य करण्याची गरज प्रतिपादन केली. तसेच शासनाने ठरवून दिलेल्या आदेशाचे पूर्ण आकलन करून अशासकीय नेतृत्वाच्या सल्ल्याने या आदेशांना समर्पक आकार देण्याचे कार्य करणे अपेक्षित आहे. मात्र प्रशासकीय वास्तवतेचे भान राखून लोकाभिमुख शासनाला योग्य तो सल्ला देण्याचे कामही त्यांनी केले पाहिजे. अशी आपली भूमिका मांडली. त्या दृष्टीने सहकारी खात्याच्या निबंधकाने आपले कार्य करावे. त्यानंतर साखर उद्योगाची आगामी काळातील प्रगती सुनियोजित व्हावी यासाठी सन १९७१ मध्ये महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र साखर संचालनालयाची स्थापना केली. २ ऑक्टोबर १९७१ मध्येच तिडके समितीच्या शिफारशीनुसार हातमाग, यंत्रमाग व वस्त्रोद्योग संचालनालयाची निर्मिती कर���्यात आली. शिवाय पणन संचालनालय हा एक स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला आणि आता ४ जून २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी कृषी प्रक्रियेसाठी कृषी संचालनालयाची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा केली. सहकार खात्यांतर्गत यातील बहुतांश विभाग येत असल्याने आणि आता त्यात स्वतंत्र कृषी प्रक्रिया संचालनालयाची भर पडणार असल्याने या विभागाची जबाबदारी निश्चितपणे वाढणार आहे, यात शंका नाही.\nप्रक्रिया उद्योगात सहकार क्षेत्र आघाडीवर आहे. परंतु मागील काही वर्षांत शासन एकूणच सहकारी क्षेत्राकडे दुर्लक्ष करीत असल्याचे जाणवते. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण दिसते. राज्यात साखर कारखाने २०२, सूत व कापड गिरण्या १६६, हातमाग संस्था ६७३, यंत्रमाग संस्था १५५१, जिनिंग- प्रेसिंग संस्था १६४, तेलगिरण्या १७, भातगिरण्या ९१, इतर प्रक्रिया संस्था ५६० अशा एकूण ३४२४ संस्था आहेत. याव्यतिरिक्त प्राथमिक दुग्ध संस्था २७ हजार ११०, दुग्ध संघ ७८, मत्स्य व्यवसाय संस्था ३०६८, जंगल कामगार संस्था ३००, पणन संस्था १७५५, ग्राहक सहकारी संस्था ३३१५, गूळ व खांडसरी कारखाने, फळप्रक्रिया उद्योग, फलोद्यान, फुलोद्यान अशा अनेक संस्था प्रक्रिया कार्याशी निगडित आहेत. अलीकडच्या काळात सहकारी क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगार सेवा संस्था, कौशल्य विकास संस्था, नावीन्यपूर्ण सहकारी संस्था यांची मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. त्याचीही नोंद आपणास या ठिकाणी घ्यावी लागणार आहे. सहकारी क्षेत्रात कार्यरत असलेल्या या संस्था प्रक्रिया उद्योगासाठी कार्यप्रवृत्त कशा करता येतील याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे. तसेच या क्षेत्रात रोजगारनिर्मितीस फार मोठा वाव आहे.\nभारतीय अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात व उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे राहणीमान सुधारण्याच्या दृष्टीने सहकारी प्रक्रिया संस्थांचे योगदान मोठे आहे. शेतकऱ्यांची नवीन पिढी आता उदयास आली असून, शेतीस जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन, वराहपालन, इमूपालन, शेती, पर्यटन अशा अनेक व्यवसायाकडे आकृष्ट होत आहेत. ग्राहकाने दिलेल्या अंतिम किमतीतील योग्य मोबदला उत्पादकाला मिळावा हा सहकारी प्रक्रियेचा प्रमुख उद्देश आहे. सध्या सर्वच स्तरांवरील प्रक्रिया उद्योग तेजीत असून, ते ग्राहकांना विविध प्रलोभने देऊन कधी ‘ब्रॅण्ड नेम’च्या नावाखाली तर आकर्षक पॅकिंगची भुरळ घालून, जाहिरात माध्यमांचा प्रभावी वापर करून तर ‘एकावर एक फ्री’ या सर्व तंत्राचा वापर करताना दिसून येत आहेत. याच पद्धतीचा वापर करून सहकार क्षेत्रातील प्रक्रिया उद्योगाला वर्तमानकाळात चालना द्यावी लागणार आहे.\nसहकारी प्रक्रिया संस्थांसमोर अनंत अडचणी आहेत. कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा, किमतीत चढ-उतार, अपुरे खेळते भांडवल, कुशल व तांत्रिक सेवकाचा अभाव, प्रकल्प उभारणीत विलंब, प्राथमिक नियोजनाचा अभाव, वाढती स्पर्धा अशा अनेक बाबींना या संस्थांना सामोरे जावे लागत आहे. परंतु आता माहिती तंत्रज्ञान युगात या समस्या फारशा कठीण वाटणार नाहीत याचीही जाणीव आपणास ठेवावी लागणार आहे आणि त्याचे प्रत्यंतरही दिसून येत आहे. सहकारी प्रक्रिया उद्योगाला चालना मिळण्यासाठी नवीन स्थापन होणारे कृषी प्रक्रिया संचालनालय उपरोक्त आव्हाने स्वीकारून भविष्यकाळात स्वागतार्ह पाऊल उचलेल, यात शंका नाही.\nप्रा. कृ. ल. फाले ९८२२४६४०६४\n(लेखक राष्ट्रीय सहकारिता विकास तथा ग्रामीण प्रबंधन संस्थेचे संचालक आहेत.)\nविभाग शेती farming भारत साखर प्रशासन administrations विषय topics खून आग महाराष्ट्र maharashtra दादा भुसे dada bhuse सहकार क्षेत्र वर्षा varsha मत्स्य व्यवसाय रोजगार employment विकास कौशल्य विकास पर्यटन tourism माहिती तंत्रज्ञान\n'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक किनाऱ्याला...\nपुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब' चक्रीवादळ रविवारी (ता.\nसाहित्य संमेलनातून वैचारिक दिशा देण्याचे काम ः...\nऔरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी साह्यभूत असून समाजाची वैचारिक बैठक घडवण्याचे\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर व\nनगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून किसान सभा करणार...\nनगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर सोयाबीनचे दर ११,१११ रुपयांवरून थेट २० दिवसांमध\nदहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’\nनगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी उद्‍भवलेल्या अडचणीवर मात करून वेळीच नुक\nभारतातील मोटार गाड्यांसाठी इथेनॉल...पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा कार्यक्रम...\nसोयाबीन विक्री करा जरा जपूनचमागील दोन महिन्यांपासून सोय��बीन हे पीक देशभर...\nखरे थकबाकीदार ‘सरकार’च वीजबिलाची थकबाकी ७९ हजार कोटींच्या घरात पोहोचली...\nदेवगड ‘राम्बुतान’हापूस आंब्याच्या प्रदेशात चक्क परदेशी फळ ‘...\n‘कृषी’चे धडे घेऊनच करावी लागेल शेतीदेशात तथा महाराष्ट्रात आजही सुमारे ६० ते ६५...\nहतबलतेचा अंत नका पाहूसोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर...\nदूध आणि ऊस उत्पादकांच्या लुटीचे रहस्यसाखर उद्योग व दुग्ध व्यवसायामध्ये कमालीचे...\nशर्यतीतील बैलांवरील ताणतणाव नियोजनबैलगाडा शर्यतीसाठी अत्यंत पद्धतशीरपणे ...\nरीतसर नफ्याचा घोटाळाशेती हा असा व्यवसाय आहे, की ज्यामध्ये शेतकरी...\nव्रतस्थ कर्मयोगीप्रसिद्ध ऊसतज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव गंगाराम हापसे...\nशुभस्य शीघ्रम्शालेय अभ्यासक्रमात कृषीचा समावेश करण्याच्या...\nवाढत्या नैसर्गिक आपत्ती गांभीर्याने...पर्यावरणाच्या कडेलोटाच्या कुंठितावस्थेचं ...\nशुद्ध खाद्यतेलासाठी हेतूही हवा शुद्धपामची लागवड आणि तेलनिर्मिती वाढविण्यास केंद्र...\nकात टाकून कामाला लागानागपूर येथील `केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन...\nघातक पायंडाजनुकीय बदल केलेल्या (जीएम) सोयापेंड आयातीला...\nऊस रसापासून थेट इथेनॉल निर्मितीचे हवे...जागतिक पातळीवर उसाच्या थेट रसापासून ३२ टक्के व...\n‘गोल्डनबीन’ची झळाळी टिकवून ठेवा मागील दशकभरापासून राज्यात सोयाबीन (गोल्डनबीन)...\nदिलासादायक दरवाढ खरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान...\nअन्नप्रक्रिया योजना ठरताहेत मृगजळ भारतात उत्पादित शेतीमालापैकी ४० टक्के माल सडून...\nशेतकऱ्यांच्या जिवांशी खेळ थांबवा सुमारे चार वर्षांपूर्वी २०१७ च्या खरीप हंगामात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2020/12/blog-post_197.html", "date_download": "2021-09-26T21:08:22Z", "digest": "sha1:Q7YJWCGW2QC5CYSMKOHALCK5MXT22XSY", "length": 5003, "nlines": 31, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "कृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ आता महा-डीबीटी पोर्टलवरून एकाच अर्जावर मिळणार", "raw_content": "\nकृषि विभागाच्या सर्व योजनांचा लाभ आता महा-डीबीटी पोर्टलवरून एकाच अर्जावर मिळणार\nमुंबई (वृत्तसंस्था) : कृषि विभागाच्या सर्व योजनां���ा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळण्यासाठी शेतकरी बांधवांनी महा-डीबीटी पोर्टलवर आपले अर्ज माहितीसह ३१ डिसेंबरपर्यंत सादर करावेत, असं आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. ३१ डिसेंबरपर्यंत प्राप्त सर्व अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.\nशेतकऱ्यांच्या सोयीकरिता महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरी योजना” या सदराखाली सर्व योजनांचा लाभ “एकाच अर्जाद्वारे” घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न करणं आवश्यक आहे.\nत्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. मोबाईल, संगणक/लॅपटॅाप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीतलं संग्राम केंद्र अशा माध्यमातून शेतकरी mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. ज्यांनी अद्याप महा डीबीटी पोर्टलवर अर्ज केला नसेल, त्यांना येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nइन्फिनिक्सने ३२ व ४३ इंचाचे स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही लॉन्च केले\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/03/blog-post_53.html", "date_download": "2021-09-26T21:41:16Z", "digest": "sha1:A7PAYRIV5QRUGE64Q4EUF22OWOAPJENM", "length": 4234, "nlines": 30, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "आता चोवीस तासात कधीही लसीकरण करता येणार", "raw_content": "\nआता चोवीस तासात कधीही लसीकरण करता येणार\nMarch 04, 2021 • महेश आनंदा लोंढे\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं कोविड लसीकरणासाठी वेळेची मर्यादा काढून टाकली असून आता दिवसभर म्हणजे चोवीस तासात कधीही लसीकरण करता येणार आहे. यासंदर्भात रुग्णालयांनी विशिष्ट वेळेचा आग्रह न धरता आठवडाभर दिवसरात्र लसीकरण करावं, असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केलं आहे.\nयामुळे लसीकरणासाठी होणारी गर्दी टाळता येईल आणि जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करता येईल, असंही ते म्हणाले. हा निर्णय खाजगी आणि सरकारी अशा दोन्ही रुग्णालयांना लागू असेल. दरम्यान देशात 16 जानेवारी रोजी लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1 कोटी 66 लाखांहून अधिक लोकांनी लस टोचून घेतली आहे.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nइन्फिनिक्सने ३२ व ४३ इंचाचे स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही लॉन्च केले\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/08/blog-post_801.html", "date_download": "2021-09-26T22:58:35Z", "digest": "sha1:K6TDDZ5FGVNVRIHZ4FN5CUUUX6NM3PWC", "length": 4486, "nlines": 29, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांचं निधन", "raw_content": "\nप्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक वासू परांजपे यांचं निधन\nAugust 31, 2021 • महेश आनंदा लोंढे\nमुंबई (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक आणि मुंबई चे माजी रणजीपटू वासुदेव जगन्नाथ परांजपे उर्फ वासू परांजपे यांचं काल मुंबईत माटुंगा इथं त्यांच्या निवासस्थानी निधन झालं. पार्किन्सन्सच्या विकारानं आजारी असलेले परांजपे 82 वर्षांचे होते. दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत काल रात्री त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सचिन तेंडूलकर, संजय मांजरेकर यां��्यासारख्या महान भारतीय क्रिकेटपटूंना त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं होतं. राहुल द्रविड, सौरव गांगुली, रोहित शर्मा यांनासुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला होता. देशाचे क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी परांजपे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nसावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी राज्यात आज स्त्री शिक्षण दिन साजरा\nJanuary 03, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/08/blog-post_988.html", "date_download": "2021-09-26T21:31:46Z", "digest": "sha1:7F4L4E4BLGVT3LBSKP6C27YHS4365CO6", "length": 11914, "nlines": 36, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "राज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस", "raw_content": "\nराज्यात आज अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस\nAugust 31, 2021 • महेश आनंदा लोंढे\nमुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालपासून अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरसह संपूर्ण कोकणात काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. छत्तीसगढमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे हा पाऊस पडत असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. हवामान विभागानं ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदूरबार जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे.\nमुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरात काल रात्रीपासून पडत असलेल्या पावसाचा जोर कायम राहिला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईत पावसामुळे आज सकाळी घाटकोपर इथल्या पाच झोपड्यांवर दरडीचा काही भाग कोसळल्यानं दोन जण जखमी झाले. घटनेचं वृत्त कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोचून मदत आणि बचावकार्य सुरु केलं.\nठाणे जिल्ह्यातही काल रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. नवी मुंबईत आज सकाळच्या दोन तासांमध्ये २० पूर्णांक ३६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं आहे. जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात पावसानं जोर धरल्यानं गिरणा नदी आणि तिच्या उपनद्यांसह नाल्यांना पूर आलेला आहे, जोरदार पावसामुळे गिरणा धरण वगळता इतर छोट्या मोठ्या प्रकल्पातून गिरणा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू केला. यामुळे दुपारनंतर नदीच्या पाणीपातळीत वाढ होऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.\nमन्याड मध्यम प्रकल्पही पूर्ण भरल्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यानं मन्याड नदीला पूर आला आहे. त्यामुळे प्रशासनानं गिरणा आणि मन्याड नदी काठाच्या गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. परभणीत पालम तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे लेंडी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात काल संध्याकाळी एक बैलगाडी वाहून गेली यात दोन बैलांना जीव गमवावा लागला, मात्र बैलगाडीचा चालक बचावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. शेलू पेंडू नदीला आलेल्या पूराचे पाणी शेलू गावात शिरलं असून, आसपासच्या पिकांचं मोठं नुकसानं झालं. पुरामुळे पालम ताडकळस मार्ग बंद पडला आहे, तर बारा गावांचा पालम शहराशी संपर्क तुटला आहे.\nनांदेडमध्ये लोहा तालुक्यातल माळाकोळी महसुल मंडळात काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे आसपासच्या नदीनाल्यांना पूर आला आहे. सावरगाव इथं पाणंद नाल्याच्या पुरात दोन महिला वाहून गेल्या यात एका महिलेचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या महिलेचा शोध सुरु असल्याची माहिती लोह्याचे तहसीलदार विजय अवधाने यांनी दिली. पूरामूळे नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरल्यानं सोयाबीनच्या पिकाचं मोठं नुकसान झालं.\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी मुसळधार पाऊस झाला. पासामुळे कन्नड तालुक्यात औट्रम घाटात तीन ठिकाणी दरड कोसळल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे. पिशोर इथल्या खडकी नदीला पूर आल्यानं शेतकऱ्यांचा दूधाची वाहतूक करण्यासाठीचा मार्गही बंद झाला आहे. पिंपरखेड नादर इथल्या नदीला पूर आल्यामुळे पिशोरच्या नागरिकांचा संपर्क तुटला आहे. बुलडाण्यात कालपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यात कुठे हलक्या तर कुठे जोरदार सरी बरसत आहे. पावसामुळे बुलढाणा तालुक्यातल्या पाडळी गावात पूर आल्यानं इतर गावांशी संपर्क तुटला आहे.\nबीड जिल्ह्यात काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसानं नदी, नाल्यांसह अनेक छोटे मोठे प्रकल्प दुथडी भरून वाहू लागले आहेत. अनेक प्रकल्पांमधल्या पाणीसाठ्यातही समाधानकारक वाढ झाली. मुसळधार पावसामुळे काही भागातल्या पिकांच नुकसान झालं, तर काही भागात पिकांना जीवदान मिळालं. उस्मानाबाद शहर आणि परिसरात आजही पावसाचा जोर कायम आहे. जालन्यात आज पहाटेपासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे. घनसावंगी, अंबड तालुक्यात पावसाचा जोर अधिक असून, या भागातल्या नदी-नाल्यांना पूर आला आहे.\nघनसावंगी तालुक्यात गोदावरी नदीवरचा मंगरूळ बंधारा शंभर टक्के भरल्याने सकाळी बंधाऱ्याचे आठ दरवाजे उघडले. राजाटाकळी बांधाऱ्यातूनही ७०हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यातही अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nइन्फिनिक्सने ३२ व ४३ इंचाचे स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही लॉन्च केले\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/lifestyle-news-marathi/home-remedies-for-wrinkles-17963/", "date_download": "2021-09-26T21:24:19Z", "digest": "sha1:ATX6VYIRYFU4QJ535UUJJ7EEH3QXNA6N", "length": 12836, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "हेल्थ टिप्स | घरगुती उपायांनी करा सुरकुत्यांना बायबाय! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nहेल्थ टिप्स घरगुती उपायांनी करा सुरकुत्यांना बायबाय\nचेहऱ्यावर सुरकुत्या पडणे हे वाढत्या वयाची लक्षणे आहे. खास करून डोळ्याखालील सुरकुत्या हे वाढत्या वयाकडे इशारा करते. ज्या दिसायला खूप वाईट दिसतात. असं असलं तरी, तुम्ही ठरवलंत तर वेळेआधीच ही समस्या तुम्ही रोखू शकता आणि तारुण्य अबाधित राखू शकता. यासाठी खाली काही गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.\nकेळं आणि मध :- पिकलेलं केळं चांगलं कुस्करून घेऊन त्यामध्ये काही थेंब मध टाकून डोळ्यांच्या आजूबाजूला लावा आणि मग अध्र्या तासाने चेहरा पाण्याने धुवून घ्या.\nअंडे :- अंडय़ामुळे डोळ्यांखाली पडणा-या सुरकुत्या कमी होतात असं मानलं जातं. पण जेव्हा केव्हा तुम्ही अंडं लावाल तेव्हा त्यातला पिवळा बलक काढून पांढरा भाग लावा. यामुळे त्वचा घट्ट होते.\nटोमॅटो आणि गुलाबपाणी :- टोमॅटोच्या रसात काही थेंब गुलाबपाणी मिसळून लावल्याने डोळ्यांखालची काळी वर्तुळं नाहीशी होऊ शकतात. हवं असल्यास गुलाबपाण्यात भिजवलेला कापूस बंद डोळ्यांवर ठेवा. तो ५ ते १० मिनिटं तसाच राहू द्या. या उपायाने तुमच्या डोळ्यांच्या आजूबाजूची त्वचा तजेलदार होईल.\nमसाज करा :- ब-याचदा त्वचेला नीट रक्ताभिसरण प्राप्त होत नाही आणि त्यामुळेही डोळ्यांखाली सुरकुत्या येतात. अशात, तुम्ही एरंडेल तेलाने डोळ्यांच्या खाली मसाज करा. यामुळे सुरकुत्यांची समस्या दूर होईल. याव्यतिरिक्त तुम्ही खोबरेल तेलानेही मसाज करू शकता. हे तेल रात्रभर तसंच राहू द्या आणि मग दुस-या दिवशी सकाळी धुऊन टाका.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/alarm-bells-for-khattar-government-dushyant-chautala-threatened-to-resign-63354/", "date_download": "2021-09-26T22:45:26Z", "digest": "sha1:LNM55YNLMQNROL3FNYW6VJPKM7TLTJDG", "length": 15944, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "चंदीगड | खट्टर सरकारसाठी धोक्याची घंटा; दुष्यंत चौटालांनी दिली राजीनाम्याची धमकी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केल��� बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nचंदीगडखट्टर सरकारसाठी धोक्याची घंटा; दुष्यंत चौटालांनी दिली राजीनाम्याची धमकी\nहरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला\nकृषी कायद्यांवरून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे केंद्रातील मोदी सरकारची कोंडी झाली असतानाच हरयाणातील मनोहरलाल खट्टर सरकारही धोक्यात आले आहे. भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या जननायक जनता पक्षाचे अध्यक्ष (जेजेपी) आणि हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी कृषी कायद्यांवरून भाजपला राजीनाम्याची धमकी दिली आहे.\nचंदीगड (Chandigad). कृषी कायद्यांवरून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे केंद्रातील मोदी सरकारची कोंडी झाली असतानाच हरयाणातील मनोहरलाल खट्टर सरकारही धोक्यात आले आहे. भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या जननायक जनता पक्षाचे अध्यक्ष (जेजेपी) आणि हरयाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी कृषी कायद्यांवरून भाजपला राजीनाम्याची धमकी दिली आहे.\nआमदारांकडून समर्थन काढून घेण्याची मागणी\nमिळालेल्या माहितीनुसार, 8 डिसेंबर रोजी दुष्यंत चौटाला यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर आपल्या आमदारांसोबत बैठक घेतली. या बैठकीत हरयाणात भाजपच्या नेतृत्वाखालील खट्टर सरकारच��� समर्थन काढून घेण्याची जोरदार मागणी आमदारांकडून करण्यात आली. या बैठकीत आमदारांकडून त्यांच्या मतदारसंघातील परिस्थिती आणि शेतकरी आंदोलनाच्या परिणामांवर चर्चा करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, जेजेपी आमदारांची बैठक एका एअरपोर्टवर पार पडली. परंतु, शहराच्या नावाचा मात्र अद्याप खुलासा झालेला नाही. या बैठकीत राज्य सरकारचं समर्थन परत घेण्याबद्दलही चर्चा झाली. जेजेपी नेते देवेंदर बबली यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुष्यंत चौटाला या मुद्यावर केंद्र सरकारच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर लवकरात लवकर तोडगा निघावा यावर जोर दिला जात आहे.\nएमएसपी (किमान आधारभूत किंमत) शेतकऱ्यांचा अधिकार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात लेखी आश्वासन दिले आहे. त्यामुळे मला आशा आहे, की सरकार शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करेल. शेतकरी आंदोलन मागे घेतील. आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत. शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहोत. हे करण्यास आम्ही अक्षम ठरल्यास राजीनामा देण्यास तयार आहे.\n— दुष्यंत चौटाला, उपमुख्यमंत्री, हरयाणा\nहरयाणातील कैथल जिल्ह्याच्या हलके कलायतमध्ये शेतकरी आंदोलनाला जोरदार पाठिंबा मिळतो आहे. हे क्षेत्र राज्यमंत्री कमलेश ढांडा यांच्या विधानसभा क्षेत्रात मोडते. मात्र, येथील शेतकऱ्यांना समजाविण्यात भाजपा अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांना खुले समर्थन देत या विभागातील एकूण 29 सरपंचांपैकी 15 सरपंचांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये सरपंच संघटनेचे प्रमुख कर्मवीर कोलेखा यांचाही समावेश आहे.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्���ेत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://khedut.org/headache-pain-get-relief-few-minutes-nushka/", "date_download": "2021-09-26T22:41:58Z", "digest": "sha1:XCUCLH73MOVASY2FGPFJ74FITFLSSGD3", "length": 9408, "nlines": 85, "source_domain": "khedut.org", "title": "डोकेदुखी कितीही तीव्र असली तरीही, या उत्कृष्ट रामबाण औषधाची कृती आपल्याला काही मिनिटांत बरे करेल. - मराठी -Unity", "raw_content": "\nडोकेदुखी कितीही तीव्र असली तरीही, या उत्कृष्ट रामबाण औषधाची कृती आपल्याला काही मिनिटांत बरे करेल.\nडोकेदुखी कितीही तीव्र असली तरीही, या उत्कृष्ट रामबाण औषधाची कृती आपल्याला काही मिनिटांत बरे करेल.\nआजकाल, मानसिक ताणामुळे डोकेदुखीसारखी समस्या ही वेगवान झाली आहे आणि ती सामान्य गोष्ट बनली आहे. डोकेदुखी: सर्व वर्गात म्हणजेच मुलांमध्ये अभ्यासाचा ताण, नोकरी व्यावसायिकांना टेन्शन आणि महिलांनाही नोकरीच्या समस्यांमुळे डोकेदुखी होणे सामान्य झाले आहे. अशा परिस्थितीत लोक त्यातून मुक्त होण्यासाठी सहसा औषधे घेतात. ज्यामुळे हळूहळू प्रत्येकजण या औषधांची सवय लावते, ज्यामुळे त्यातून मुक्त होणे फारच अवघड झाले आहे.\nआपण डोकेदुखी दूर करण्यासाठी वापरलेली औषधे शरीरासाठी खूप हानिकारक असू शकतात. ह्यामुळे आपल्याला औषधांच्या माहितीशिवाय अनेक प्रकारचे गंभीर रोग होऊ शकतात. या परिस्थितीत तुम्ही यासाठी काय केले पाहिजे, तर आज आम्ही तुम्हाला डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची डोकेदुखी लवकर बरी होईल. तर मग आम्ही तुम्हाला सांगूया, हा रामबाण उपाय 2 मिनिटांत तीव्र डोकेदुखी बरा करण्यासाठी आपण घरीच अवलंबू करू शकता.\nही कृती अगदी सोपी आणि बनविणे खूप सोपे आहे. सर्व प्रथम, आपल्���ाला एका पॅनवर ओवा एक चमचा हलके भाजून घ्यावा लागेल आणि तो एका तलम कपड्यात किंवा मऊ कपड्यात घ्यावा लागेल आणि नंतर आपण त्याची पुरचुंडी बनवा आणि त्याला बांधा. ओवा पुरचुंडीमध्ये थोडा गरम असला पाहिजे. डोकेदुखी झाल्यास, ओव्याच्या पुरचूडीचा वास घेत रहा जो पर्यंत त्यातील ओवा थंड होत नाही. ह्या मागचे कारण असे आहे कि केवळ हा उपाय केल्यापासून 2 मिनिटांनंतरच आपण डोकेदुखीपासून मुक्त व्हाल आणि आयुर्वेदिक मार्गाने आपली डोकेदुखी पूर्णपणे दूर होईल. त्यामुळे शरीरावर कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.\nआपण आपल्या माहितीनुसार बोलू की ही एक सोपी आणि सरळ कृती आहे. या व्यतिरिक्त आपण हे देखील जाणून घ्या की आपण ही कृती अवलंबिली तर नक्कीच आपल्याला औषधाची लत घालणार नाही आणि घराच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तू वापरून आपल्या डोक्यातील तीव्र वेदनापासून मुक्त होऊ शकता. हे सांगायला आवडेल की जे लोक डोकेदुखीसारख्या समस्येने त्रस्त आहेत त्यांनी एकदा ही कृती नक्कीच करून पहावी कारण यामुळे त्यांना अपार आराम मिळेल. हे मुलांसाठी खूप फायदेशीर आहे आणि यामुळे त्यांना औषधाची सवय लागणार नाही किंवा त्याचे दुष्परिणाम देखील दिसणार नाहीत.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\nआरोग्याबरोबरच सौंदर्य देखील आपल्या स्वयंपाकघरातील या छोट्या छोट्या गोष्टी देखील वाढवते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khedut.org/richest-man-mansa-musa-donated-more-money-than-ambanis-total-wealth/", "date_download": "2021-09-26T21:48:41Z", "digest": "sha1:ZFCEWMETO3UL3DJLCTF2HJF5R25EZY7T", "length": 10340, "nlines": 92, "source_domain": "khedut.org", "title": "कुठले अंबानी आणि कुठले बिर्ला…हे सर्व जण या राजा समोर आहेत चिल्लर…एका दिवसाला अंबानीच्या संपत्ती एवढे सोने करतो दान…एवढा आहे हा दिलदार माणूस - मराठी -Unity", "raw_content": "\nकुठले अंबानी आणि कुठले बिर्ला…हे सर्व जण या राजा समोर आहेत चिल्लर…एका दिवसाला अंबानीच्या संपत्ती एवढे सोने करतो दान…एवढा आहे हा दिलदार माणूस\nकुठले अंबानी आणि कुठले बिर्ला…हे सर्व जण या राजा समोर आहेत चिल्लर…एका दिवसाला अंबानीच्या संपत्ती एवढे सोने करतो दान…एवढा आहे हा दिलदार माणूस\nआपल्याला माहित आहे की कोरोनामुळे जगाचे बरेच आर्थिक नुकसान झाले आहे. या विषाणूमुळे जवळजवळ प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था हादरली आहे. परंतु या काळात काही लोकांच्या संपत्तीतही वाढ झाली आहे. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार, सध्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस आहेत.\nत्याच्याकडे 175 अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. मात्र आपले मुकेश अंबानी यांनी सहाव्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले आहे.\nपरंतु आज आपण ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत, त्याच्या समोर या सर्व व्यक्ती फिक्या पडतील. हा माणूस इतका श्रीमंत होता की एका दिवसात तो अंबानींच्या एकूण मालमत्तेपेक्षा जास्त पैसे दान करीत असे. तथापि, यामुळे, तो आणि त्याचा देश दोघेही दिवाळखोर झाले.चला तर मग आज आपण या माणसांबद्दल जाणून घेऊया.\nइतिहासामध्ये जगातील सर्वात श्रीमंत राजा म्हणून मानसा मूसाचे नाव घेतले जाते. तो जगातील सर्वात श्रीमंत आणि उदार राजा म्हणून गणला जात असे.\nराजा मोशेचा जन्म 1280 मध्ये एका राजघराण्यात झाला. जरी राजा मोशे हा लहान असला तरी, जेव्हा त्याचा मोठा भाऊ एका मोहिमेपासून परत येऊ शकला नाही तेव्हा त्याला त्याच्या साम्राज्याचा वारसा मिळाला.\nमालीचा या देशाचा राजा मोशे होता. त्यावेळी माली हे सोने व इतर मौल्यवान वस्तूंसाठी एक प्रमुख व्यापार केंद्र होते. माली देशाला याचा मोठा फायदा झाला. त्या काळात माली देशात जगातील निम्मे सोने होते.\nअशा ��रिस्थितीत, राजा मोशे उदार होता आणि लोकांमध्ये सोन्याचे वाटप करीत असे. एकदा राजा मोशे हज यात्रेला निघाला. त्याने या यात्रेदरम्यान तब्ब्ल साठ हजार लोकांना त्याने सोने दान केले.\nवास्तविक असे म्हणतात की या प्रवासादरम्यान, राजाने वाटेत लोकांना बरेच सोने दान केले. यामुळे इजिप्तची अर्थव्यवस्था ठप्प झाली. मोशेच्या दानामुळे सोन्याच्या किंमती खाली येत राहिल्या.\nएका अंदाजानुसार या काळात मध्य-पूर्वेला शंभर अब्जपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. जेव्हा राजा मोशेला हे कळले तेव्हा त्याने अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी त्यातून सोने मिळविण्याचा प्रयत्न केला.\nहा तोच राजा मोशे आहे जो आफ्रिकेत शिक्षण सुरू करण्यासाठी जबाबदार असल्याचे मानला जातो. साहित्य, कला आणि स्थापत्य कला या विषयात त्यांना रस होता.\nआर्थिक इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, त्याने आपल्या आयुष्यात इतकी रक्कम दान केली की बर्‍याच लोकांच्या जीवनात परिवर्तन झाले. तथापि, अद्यापपर्यंत अशी कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत जी त्याच्या मालमत्तेची संपूर्ण कल्पना देऊ शकेल.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\nआरोग्याबरोबरच सौंदर्य देखील आपल्या स्वयंपाकघरातील या छोट्या छोट्या गोष्टी देखील वाढवते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/heavy-rain-in-expected-in-4-5-days-formation-of-low-pressure-over-northen-bay-of-bengal-mhpg-473378.html", "date_download": "2021-09-26T21:12:16Z", "digest": "sha1:PI43NEW63DSLWEF5ANSOMH7DIBO3GXTM", "length": 7605, "nlines": 85, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गणेशोत्सवावर वादळी पावसाचे संकट, 4-5 दिवसांत मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता – News18 Lokmat", "raw_content": "\nगणेशोत्सवावर वादळी पावसाचे संकट, 4-5 दिवसांत मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता\nगणेशोत्सवावर वादळी पावसाचे संकट, 4-5 दिवसांत मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता\nआज (19 ऑगस्टला) उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे. तर हे क्षेत्र पुढच्या 24 तासांत अधिक तीव्र होण्याची व पुढच्या 3-4 दिवसांत पश्चिमेकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\nमुंबई, 19, ऑगस्ट : राज्यात गेल्या दोन आठवडाभरापासून पावसाचा जोर कायम आहे. दरम्यान येत्या 4 ते 5 दिवसांत राज्यात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर, आज (19 ऑगस्टला) उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यताही हवामान खात्यानं वर्तवली आहे. तर हे क्षेत्र पुढच्या 24 तासांत अधिक तीव्र होण्याची व पुढच्या 3-4 दिवसांत पश्चिमेकडे जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी येत्या 4-5 दिवसांत गुजरात, महाराष्ट्र व गोवा सर्वत्र मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, मुंबई, ठाणे शहरांमध्ये पावसाचा जोर जास्त असणार आहे. एवढेच नाही तर गणरायाच्या आगमना दिवशी म्हणजे 22 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. कोल्हापूरसह काही ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पाऊस झाला आहे. आता फक्त पाच जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये मात्र जोरदार बँटिग सुरू केली. गेल्या पंधरा दिवसात महाराष्ट्रात 5 जिल्हे वगळता सरासरीपेक्षा 8 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे.\n19ऑगस्टला उत्तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता. त्यापुढच्या 24 तासांत हे अधिक तीव्र होण्याची व पुढच्या 3-4 दिवसांत पश्चिमेकडे जाण्याची शक्यता. येत्या 4-5 दिवसांत गुजरात, महाराष्ट्र व गोवा सर्वत्र मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता (19-22 Aug)\nमुंबईला पाणीपुरवठा करणारं मोडकसागर तलाव भरलं मुंबई शहरासाठी जीवनवाहिनी असलेला तसेच वर्षभर शहराला पाणीपुरवठा करणा-या प्रमुख सात तलावांपैकी एक असलेला मोडकसागर तलाव 18 ऑगस्ट रोजी रात्री ९.२४ वाजता ओसंडून वाहू लागला आहे. गतवर्षी हे तलाव 26 जुलै 2019 रोजी भरुन वाहू लागले होते. त्यामुळे मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.\nगणेशोत्सवावर वादळी पावसाचे संकट, 4-5 दिवसांत मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik/charge-sheet-will-be-filed-within-15-days-in-nashik-teenager-rape-case-1315894/", "date_download": "2021-09-26T22:52:33Z", "digest": "sha1:JXGIKUTVUHCMUBRR6IPMHQREQQOZROAI", "length": 15600, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Charge sheet will be filed within 15 days in Nashik teenager rape case | तळेगाव प्रकरणात १५ दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे आश्वासन", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nनाशिकमधील इंटरनेट आणि बससेवा पूर्णपणे बंद\nनाशिकमधील इंटरनेट आणि बससेवा पूर्णपणे बंद\nदीपक केसरकर सर्वपक्षीय स्थानिक नेते आणि पोलिस महासंचालकांसोबत संयुक्त बैठक घेणार आहेत.\nWritten By लोकसत्ता टीम\nNashik teenager rape case : त्र्यंबकेश्वरजवळील तळेगाव येथे शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास १५ वर्षांच्या मुलाने घराशेजारीच राहणाऱ्या पाच वर्षांच्या बालिकेस परिसरात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न केला. बालिकेची परिस्थिती पाहून पालकांनी तिला त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात दाखल करून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.\nतळेगाव येथे पाच वर्षांच्या बालिकेवर रविवारी बलात्काराचा प्रयत्न झाल्याच्या घटनेनंतर नाशिकमधील वातावरण अजून तप्त आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तात्पुरत्या कालावधीसाठी खंडित करण्यात आली आहे. या प्रकरणी समाजमाध्यमांतून निरनिराळ्या अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र, या सेवा खंडित केल्याचे प्रशासनाकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. याशिवाय, नाशिकमधील बस सेवाही काहीवेळापूर्वीच थांबविण्यात आल्याचे वृत्त आहे. सध्या नाशिक शहर आणि अंतर्गत परिसरातील बससेवा पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. मात्र, नाशिक महामार्ग आणि रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे.\nदरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी सोमवारी सकाळी पीडित बालिकेची भेट घेतली. याप्रकरणी आरोपींवर १५ दिवसांत आरोपपत्र दाखल केले जाईल, असे आश्वासनाही त्यांनी यावेळी दिले. दीपक केसरकर काहीवेळातच सर्वपक्षीय स्थानिक नेते आणि पोलिस महासंचालकांसोबत संयुक्त बैठक घेणार आहेत.\nया घटनेनंतर काल नाशिकमधील वातावरण प्रचंड तापले होते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी या घटनेचे पडसाद उमटले होते. संतप्त जमावाने नाशिक-त्र्यंबकेश्वरसह मुंबई-आग्रा महामार्गावर अनेक ठिकाणी रास्ता रोको, एसटी बसवर दगडफेक केल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, आज येथील वातावरण निवळले असून परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव आजही नाशिकमधील बहुतेक शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे.\nत्र्यंबकेश्वरजवळील तळेगाव येथे शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास १५ वर्षांच्या मुलाने घराशेजारीच राहणाऱ्या पाच वर्षांच्या बालिकेस परिसरात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न केला. बालिकेची परिस्थिती पाहून पालकांनी तिला त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात दाखल करून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्वरित कार्यवाही करत संशयितास ताब्यात घेऊन तो अल्पवयीन असल्याने पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस ठाण्यासमोर मोठय़ा प्रमाणावर जमाव जमला. जमावाने त्र्यंबकेश्वर रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, पीडित बालिकेस रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बालिकेवरील अत्याचाराची माहिती जिल्ह्य़ात इतरत्र पसरताच मध्यरात्रीपासूनच मुंबई-आग्रा महामार्ग तसेच त्र्यंबकेश्वर मार्गावर ठिकठिकाणी जमाव रस्त्यावर उतरण्यास सुरुवात झाली. रविवारी सकाळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भेट दिली. जमावाशी चर्चा करीत असतानाही घोषणाबाजी सुरूच होती. त्यामुळे महाजन यांना शांततेचे आवाहन करीत नाशिकला परतावे लागले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nRCB vs MI : ‘पर्पल’ पटेल बनला ‘हॅटट्रिक’ पटेल.. मुंबई इंडियन्सविरुद्ध हर्षदनं रचला नवा इतिह���स\nकोलकाताविरुद्धच्या आक्रमक खेळीबाबत जडेजाने केला खुलासा; म्हणाला…\nगुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही\nरोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी बनवा घरगुती पेय\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्याचा यशाचा चौकार\nएका दिवसात २२-२३ बदाम खावेत का\nCoronavirus : राज्यात दिवसभरात ३ हजार २९२ जण करोनामुक्त ; रिकव्हरी रेट ९७.२४ टक्के\nIPL 2021: विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय\nDaughter’s Day चं औचित्य साधत शिल्पा शेट्टीनं मुलीला दिलं वचन; “मला निवडल्याबद्दल…”\nCSK vs KKR : सर ठरला बाजीगर.. धोनी तंबूत परतल्यानंतर रवींद्र जडेजानं एकहाती फिरवला सामना\nवाहतूकीचे नियम मोडले म्हणून चक्क चिमुरडीने वडिलांनाच सुनावलं; हा सुंदर व्हिडीओ पाहाच\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nभीषण अपघात : ट्रक – रिक्षा यांची धडक होऊन पाच जण ठार\nमनसेच्या सत्ताकाळात किती कामे झाली ते पाहा\nअवैध फलकांविरुद्ध दुसऱ्या दिवशीही कारवाई\nमनसेची अनधिकृत होर्डिंगबाजी; नाशिकचे पोलीस आयुक्त पोहोचले राज ठाकरेंच्या भेटीला\nशहरासह जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/rohit-sharma", "date_download": "2021-09-26T21:38:28Z", "digest": "sha1:5SCB3H2TYPX33JQ52MVCJNKKL7BHFWVO", "length": 5358, "nlines": 134, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nऋतूराजची तुफानी फलंदाजी; पहिल्याच सामन्यात​ मुंबईचा पराभव\nटी-२० संघाच्या कर्णधारपदावरून विराट कोहली पायउतार होणार\nInd vs Eng : तिसऱ्या कसोटीला आजपासून होणार सुरुवात\nIND vs ENG : भारत-इंग्लंड यांच्यातील पहिली कसोटी आजपासून\nAll Format Cricket संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडं\nIPL 2021: मुंबई इंडियन्स परदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने पाठवणार मायदेशी\nकोरोनाचा 'आयपीएल'ला फटका; संपूर्ण स्पर्धाच रद्द\nपोलार्डची तुफानी फलंदाजी; मुंबईचा दमदार विजय\nमुंबईचा राजस्थानवर ७ गडी राखून ���िजय\nपंजाबचा मुंबईवर विजय, राहुल-गेलची दमदार भागीदारी\nदिल्लीचा मुंबईवर ६ गडी राखून विजय\nआयपीएलच्या १४व्या हंगामात मुंबईचा सलग दुसरा विजय\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://mr.voerly.com/news_catalog/project-release/", "date_download": "2021-09-26T22:55:15Z", "digest": "sha1:DK26G2UBR3HF7JHE7KJ7TYRDJO5XNTJW", "length": 9074, "nlines": 179, "source_domain": "mr.voerly.com", "title": "प्रकल्प प्रकाशन |", "raw_content": "\nसेक्सिन मशिनरी तंत्रज्ञान हा एक मोठा सीएनसी लेथ प्रोसेसिंग फॅक्टरी आहे\nडोंगगुआन वॉली मशीनरी टेक्नॉलॉजी कंपनी, लिमिटेडची स्थापना १ 1996 1996 in मध्ये झाली होती. सीएनसी प्रेसिजन मशीनिंग, सीएनसी लेथ प्रोसेसिंग, स्टॅम्पिंग फॉर्मिंग, स्वयंचलित लेथ प्रोसेसिंग इत्यादींसह वॉली मशीनरीसह विस्तृत प्रक्रिया क्षमता असणारी एक सीएनसी लेथ प्रोसेसिंग फॅक्टरी आहे. तंत्रज्ञान ली आहे ...\nवॅली बर्‍याच वर्षांपासून यांत्रिकी प्रक्रिया उद्योगात आहे आणि मुख्य कोर प्रक्रिया तंत्रज्ञान खालीलप्रमाणे आहे\nवॉली बर्‍याच वर्षांपासून मशीनिंग उद्योगात आहेत, मुख्य मुख्य प्रक्रिया प्रक्रिया खालीलप्रमाणे आहेतः प्रक्रियेचे नाव उपकरणाचा वापर प्रवास टिपणी सीएनसी प्रक्रिया सामान्य मशीनिंग सेंटर, 4-अक्ष मशीनिंग सेंटर मिमी 500-1980 याला संगणक गोंग प्रोसेसिंग एल देखील म्हणतात. ..\n1804 अचूक मशीनिंगची चिन्हांकित न केलेली सहनशीलता सारणी\nमशीनिंग पद्धत आणि असेंब्ली अचूकतेच्या आवश्यकतेनुसार, योग्य ते सहनशीलतेचे ग्रेड मूल्य आयामांकरिता निवडले जाईल. रेखांकनात सहिष्णुता दर्शविण्याशिवाय परिमाण जीबी / टी १1०4-२००० च्या “रेखीय आणि आंग ...\nपारंपारिक मशीनिंग अचूकतेचे विहंगावलोकन\nमशीनिंग प्रक्रियेत, बर्‍याचदा असा सामना केला जातो की मशीनिंग अचूकतेचे परिमाण चिन्हांकित केलेले नाही. सामान्यत: ग्राहक रेखांकनावरील मजकुरासह संदर्भ मानकांचे वर्णन करतात. अर्थात, प्रत्येक देश आणि प्रदेशाचे स्वतःचे मानक आहे, परंतु सामान्य मानक खालीलप्रमाणे आहेतः प्रथम ...\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nखोली 816, क्रमांक 12, चांगपिंग Aव्हेन्यू, चांगपिंग टाउन, डोंगगुआन सिटी, गुआंग्डोंग प्रांत, चीन 523570\nपाच अक्ष मशीनिंग सेंटरचे प्रकार\nआपण उच्च क्वालिटी अचूकपणे कशी निवडावी ...\nएनसी मशीनिंग स्पेशियाचे भविष्य काय आहे ...\nसीएनसी लेथच्या मशीनिंग अचूकतेचे नियंत्रण ...\nआमची उत्पादन कार्यक्षमता कशी सुधारित करावी ...\nसीएनसी प्रक्रिया उद्योग व्यवस्थित कसे व्यवस्थापित करावे\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/iphone-13-can-get-1000-gb-storage-masked-face-recognition-camera-battery-capacity-will-also-increase-128916526.html", "date_download": "2021-09-26T22:41:49Z", "digest": "sha1:TPTDXMATSTGVAN5MISGGEDKFTVBOW4S4", "length": 10151, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "IPhone-13 can get 1000 GB storage, masked face recognition camera, battery capacity will also increase | आयफोन-13 मध्ये मिळू शकते 1000 जीबी स्टोअरेज, मास्क घातलेला चेहरा ओळखेल कॅमेरा, बॅटरी क्षमताही वाढणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:आयफोन-13 मध्ये मिळू शकते 1000 जीबी स्टोअरेज, मास्क घातलेला चेहरा ओळखेल कॅमेरा, बॅटरी क्षमताही वाढणार\nअॅपलचे वार्षिक लाँचिंग १४ सप्टेंबरला रात्री, काही मॉडेल्स महागणार\nदिग्गज टेक्नोलॉजी कंपनी अॅपल १४ सप्टेंबरला वार्षिक लाँचिंग कार्यक्रमात अायफोन -१३ व अॅपल वॉच सिरीज ७ लाँच करणार आहे. मंगळवारी रात्री १०.३० वाजता ‘कॅलिफोर्निया स्ट्रीमिंग’ हा व्हर्च्युअल इव्हेंट अॅपल पार्कमध्ये होईल. त्याआधी जगभरातील तंत्रज्ञान तज्ज्ञांनी आयफोनच्या लीक फीचर्सचे विश्लेषण केले आहे. सांगितले जाते की, काही मॉडेल्समध्ये १ टीबीपर्यंत (१००० जीबी) स्टोअरेज मिळू शकते. नव्या आयफोनची संभाव्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे असू शकतात...\nफिंगरप्रिंट सेन्सर मिळणार नसल्याचे वृत्त, नेटवर्क नसल्यास आयफोन -१३ सॅटेलाइट सेवेला सपोर्ट करू शकतो हादऱ्यांमुळे कॅमेऱ्यावर परिणाम दरम्यान, अॅपलने इशारा दिला आहे की, जास्त क्षमतेच्या दुचाकीच्या इंजिनातून निघणाऱ्या व्हायब्रेशनच्या संपर्कात आल्यास आयफोनच्या कॅमेऱ्यावर परिणाम होऊ शकतो. कॅमेऱ्याची गुणवत्ता घसरू शकते.\nकसा दिसेल : फ्रंट व बॅक पॅनल मागील मॉडेलप्रमाणे असतील. कॅमेरा बम्प किंचित जास्त असू शकतो. ४ मॉडेल्स लाँच होऊ शकतात. सर्वााधिक अपग्रेड प्रो मॉडेलमध्ये येतील. तो मॅट ब्लॅक व गोल्ड फिनिशमध्ये येऊ शकतो. त्यात फिंगरप्रिंट रेझिस्टंट फिनिशही मिळू शकते. कमी किंमत असलेला आयफोन - १३ ड्युओ पिंक कलरमध्ये येऊ शकतो. मिनी व आयफोन -१३ मध्ये लेन्स डायागोनल असू शकतात.\nस्क्रीन: स्क्रीन साइझ पूर्वीसारखीच राहू शकते. फ्लॅगशिप फोन मिनी ५.४ इंच, तर आयफोन-१३ व प्रो ६.१ इंच डिस्प्लेमध्ये येऊ शकतो. प्रो मॅक्सची स्क्रीन साइझ ६.७ इंच असू शकते.\nटच आयडी : आयफोन -१३ मध्ये यंदाही फिंगरप्रिंट सेन्सर दिले जाणार नसल्याचे सांगितले जाते.\nकिंमत: निर्मिती खर्च, महागडे मनुष्यबळ व जागतिक पुरवठा साखळीच्या तुटवड्यामुळे आयफाेन-१३ महागण्याची शक्यता आहे. आयफोन-१३ आणि १३ मिनीच्या किमती पूर्वीसारख्याच तर प्रो मॉडेल मात्र महागू शकते.\nकॅमेरा : प्रो मॉडेलमध्ये ट्रिपल कॅमेरा व लिडार सेन्सर असेल. सर्व मॉडेल्समध्ये ३ सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतील. बार्कले विश्लेषकांनुसार, चारही मॉडेल्समध्ये अल्ट्रा-वाइड लेन्स मिळू शकते. ती कमी प्रकाशातही उत्तम छायाचित्र टिपू शकते. प्रो मॅक्समधील सेन्सर-शिफ्ट स्टॅबिलायजेशन सर्व मॉडेल्समध्ये मिळू शकते. मास्क लावलेला असतानाही चेहरा ओळखता येईल, अशी यंत्रणा कॅमेऱ्यात असेल.\nकॅमेरा : प्रो मॉडेलमध्ये ट्रिपल कॅमेरा व लिडार सेन्सर असेल. सर्व मॉडेल्समध्ये ३ सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतील. बार्कले विश्लेषकांनुसार, चारही मॉडेल्समध्ये अल्ट्रा-वाइड लेन्स मिळू शकते. ती कमी प्रकाशातही उत्तम छायाचित्र टिपू शकते. प्रो मॅक्समधील सेन्सर-शिफ्ट स्टॅबिलायजेशन सर्व मॉडेल्समध्ये मिळू शकते. मास्क लावलेला असतानाही चेहरा ओळखता येईल, अशी यंत्रणा कॅमेऱ्यात असेल.\nपोर्ट : आयफोनमध्ये पुढील वर्षापासून यूएसबी-सी पोर्ट मिळू शकतो. मॅगसेफ चार्जिंगमध्ये सुधारणा होईल.\nस्टोअरेज : काही मॉडेल्समध्ये १ टीबीपर्यंत स्टोअरेज मिळू शकते. आयफोन-१३ व आयफोन-१३ मिनी ६४, १२८ व २५६ जीबी स्टोरेजमध्ये येईल. प्रो मॉडेल्स १२८ जीबीपासून सुरू होतील. त्यात २५६ व ५१२ जीबी स्टोरेजचा पर्याय मिळेल.\nबॅटरी : सर्व मॉडेल्सची बॅटरी क्षमता वाढू शकते. आयफोन -१२ प्रो मॅक्समध्ये ३,६८७ एमएएच बॅटरी होती. यंदाच्या माडेलमध्ये ४,३५२ एमएएच बॅटरी मिळू शकते. आयफोन-१३ व १३ प्रोमध्ये २,८१५ एमएएचऐवजी ३,०९५ एमएएच बॅटरी मिळेल. मिनी मॉडेलमध्ये २,२२७ ऐवजी २,४०६ एमएएचची बॅटरी मिळू शकते.\nरॅम : रॅममध्ये बदल होण्याची शक्यता क���ीच आहे. तथापि, मोडममध्ये सुधारणा होऊ शकते. विश्लेषकांनुसार, नवा आयफोन नेटवर्कच्या रेंजमध्ये नसल्यास थेट उपग्रह संदेशवहन सेवेचा वापर करू शकतो. त्याद्वारे इमर्जन्सी मेसेज पाठवता येऊ शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathimadhe.in/author/admin/", "date_download": "2021-09-26T22:58:30Z", "digest": "sha1:YAJ6RCSENAFNXAUNTGUZI3DTBCBOLJAX", "length": 7459, "nlines": 51, "source_domain": "marathimadhe.in", "title": "admin - Information in Marathi Madhe", "raw_content": "\nHaseena Marathi Song Full MP3 Song Download नमस्कार मंडळी या पोस्ट मध्ये मी आपल्याला hasina Marathi Song कसे download करायचे या विषयी सांगणार आहे. Haseena (Hasina) हे एक प्रसिध्द मराठी गाणे आहे. Hasina Marathi Song Ringtone Download MP3 हसीना गाणे हे Tips official कडून Release झाले आहे. हे गाणे रजनीश पटेल यांनी म्हटले आहे. हे … Read more\nनमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये मी आपल्याला मराठी गाणे Yedyavani Kartay या गाण्याविषयी सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो या पोस्ट मध्ये मी आपल्याला Yedyavani Kartay हे गाणे कसे download करायचे या विषयी सांगणार आहे. येड्या वानी करतंय या गाण्यामध्ये मराठी सुप्रसिद्ध मॉडेल श्रद्धा पवार काम करत आहे. Yedyavani Kartaya Song MP3 Download For Downloding Yedyavani Kartaya … Read more\n CBI म्हणजे काय आहे सीबीआय CBI म्हणजे काय सीबीआय CBI म्हणजे काय CBI Full Form in Marathi CBI चा Full Form Central Bureau of Investigation असा होतो. सीबीआय CBI ही भारतातील सर्वात मोठी तपास यंत्रणा आहे, जी देशातील सर्वात मोठ्या गुन्ह्यांची सखोल चौकशी करते, सीबीआयला या सर्व प्रकारचे … Read more\nनमस्कार मित्रांनो जस की तुम्हाला माहिती आहे आपलं लाडक IPL पुन्हा एकदा चालू झालं आहे तर या IPL च्या उर्वरित मॅच बगण्यासाठी तुम्हाला Disney Plus Hotstar चे Subscription घ्यावं लागतं मात्र मी आज तुम्हाला Jio जी भारताची एक 1 नंबर ची टेलिकॉम क्षेत्रातील कंपनी आहे तिने आपल्या ग्राहकांसाठी एक अतिशय चांगली ऑफर आणली आहे ज्याच्या … Read more\nगाणे :माझे माहेर पंढरी /Song: Maze Maher Pandhari Song गायक : पं. भीमसेन जोशी /Singer: Pt.Bhimsen Joshi गीतकार : संत एकनाथ /Lyricist: Sant Eknath संगीतकार : राम फाटक /musician: Ram Phatak गाण्याचे बोल:- विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल आsssss माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी आहे भीवरेच्या तीरी माझे माहेर … Read more\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/Shrinivasvaze", "date_download": "2021-09-26T21:35:51Z", "digest": "sha1:4DSR4IFVLSBXFRCW7YQLMWX6N3M6MDCZ", "length": 8559, "nlines": 251, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "Shrinivasvaze साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nविकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा/सहभागी\nफायदे आणि तोटे: फायदे आणि तोटे याबद्दल् थोडक्यात माहिती दिली, आणि काम चालू साचा काढला\nफंडांच्या प्रकाराबद्दल माहिती घातली\nremoved Category:रिकामी पाने - हॉटकॅट वापरले\nपानावर जुजबी माहिती घातली\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nबँकेत खाते उघडण्यासाठी आवश्यक गोष्टी\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nस्वत:ची जुजबी माहिती घातली\nदिनदर्शिका: विषय कालमापन पद्धत याऐवजी छापील दिनदर्शिका असा बदलला\nremoved Category:रिकामी पाने - हॉटकॅट वापरले\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nएकदिवसीय पदार्पणात शतक करणारे फलंदाज\nएकदिवसीय पदार्पणात शतक करणारे फलंदाज\nनवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले\nतिसऱ्या परिच्छेदाच्या भाषांतरात सुधारणा\nतिसऱ्या परिच्छेदाच्या भाषांतरात सुधारणा\nऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड\nदुसर परिच्छेद् बदल. नवीन् दुवे जोडले\nपहिल्या परिच्छेदातील भाषेत सुधारणा\nइंग्रजी आकड्यांचे मराठी आकड्यात रुपांतर्\nadded Category:इ.स.च्या ४३० च्या दशकातील वर्षे using HotCat\nadded Category:इ.स.च्या ४३० च्या दशकातील वर्षे using HotCat\nadded Category:इ.स.च्या ४२० च्या दशकातील वर्षे using HotCat\nadded Category:इ.स.च्या ४१० च्या दशकातील वर्षे using HotCat\nadded Category:इ.स.च्या ४०० च्या दशकातील वर्षे using HotCat\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/127595", "date_download": "2021-09-26T23:28:25Z", "digest": "sha1:CL4V5JYVVUM7RPDQKDK3RQHYX7LYBGS6", "length": 2268, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १३१४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १३१४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१८:२९, ३० ऑगस्ट २००७ ची आवृत्ती\nआकारात कोणताही बदल नाही , १४ वर्षांपूर्वी\nई.स. १३१४ हे पान इ.स. १३१४ मथळ्याखाली स्थानांतरित केले (पुनर्निर्देशन).\n०७:०१, २४ ऑगस्ट २००७ ची आवृत्ती (संपादन)\nSieBot (चर्चा | योगदान)\n१८:२९, ३० ऑगस्ट २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nश्रीहरि (चर्चा | योगदान)\nछो (ई.स. १३१४ हे पान इ.स. १३१४ मथळ्याखाली स्थानांतरित केले (पुनर���निर्देशन).)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.xyz/maharashtra-covid-lockdown-update/", "date_download": "2021-09-26T22:47:14Z", "digest": "sha1:YBDH2ENTDOT5P5Y4EV7UC4GO3Z4QH25O", "length": 6844, "nlines": 49, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "25 जिल्ह्यात निर्बंध शिथिल होणार, 11 जिल्हयात निर्बंध सुरूच; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती", "raw_content": "\n25 जिल्ह्यात निर्बंध शिथिल होणार, 11 जिल्हयात निर्बंध सुरूच; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याची स्थिती\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join\nमुंबई: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात सुरू असलेल्या कोरोना निर्बंधा,त शिथिलता देण्याची माहिती त्यांनी दिली. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोविड टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राजेश टोपे म्हटलंय की टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाने चर्चा करुन काही बाबींची शिफारस मुख्यमंत्र्याना केली आहे. त्यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन-तीन दिवसांत घेतील.\nज्या जिल्ह्यांमध्ये पॉजिटिविटी दर कमी आहे त्या जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करण्यात येणार असून, यामध्ये 25 जिल्ह्यांचा समावेश आहे.\nSee also 70 वर्षांच्या या वृद्धाने आपल्या 18 वर्षीय तरुण पत्नीला मागितला घटस्फो'ट, कारण ऐकून थक्क व्हाल\nशिथिल केलेले नियम कसे असतील\nदुकाने शनिवारी सुद्धा चार वाजेपर्यंत चालू राहतील, रविवारी फक्त बंद राहिल\nदुकानं, हॉटेल्स, मंदिरे, जीम्स सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा\nलग्न समारंभाबाबतच्या निर्णयातही थोडीफार शिथिलता येईल.\nशॉप्स, हॉटेल्स, सिनेमा ५० टक्के क्षमतेने सुरु, याठिकाणी दोन डोस पूर्ण झालेले कर्मचारी असणे बंधनकारक आहे.\nहे 11 जिल्हे तिसर्‍या गटातच राहणार\n25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार असले तरी 11 जिल्ह्यांना मात्र तिसर्‍या गटातच ठेवण्यात आले. यात सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, कोल्हापूर, रायगड, बीड, पालघर, अहमदनगर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार नसून गरज पडली तरी अजून कडक होण्याची शक्यता आहे.\nSee also तब्बल ४०० कोटीं रुपये खर्चून होणारे मा. बाळास���हेब ठाकरेंचे स्मारक नेमके असेल तरी कसे\n“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…\n अफगाणिस्तानमध्ये काबूल विमानतळावर झाला मोठा द’हशतवादी ह’ल्ला…\nकिर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणाला, “माऊली म्हटल्यामुळे ती स्वतःला देवी समजते”\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\n“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\n‘आई कुठे काय करते’मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर सोशल मिडीयावर फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thevoiceofmumbai.com/2019/06/08/sdg-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-2019-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-26T21:19:01Z", "digest": "sha1:KGM3UBJIOIT7GDLQH7MVR6PJPI5LGW3T", "length": 8075, "nlines": 170, "source_domain": "thevoiceofmumbai.com", "title": "“SDG लिंग निर्देशांक 2019” यामध्ये भारत 95 व्या स्थानी – The Voice of Mumbai", "raw_content": "\n“SDG लिंग निर्देशांक 2019” यामध्ये भारत 95 व्या स्थानी\n“शाश्वत विकास ध्येये लिंग निर्देशांक 2019” (Sustainable Development Goals Gender Index) याच्या 129 देशांच्या यादीत भारत 95 व्या स्थानी आहे. या यादीत डेन्मार्क पहिल्या स्थानी आहे तर चाड हा देश शेवटच्या स्थानावर आहे.समाविष्ट केल्या गेलेल्या 193 देशांमध्ये महिला आणि मुलींची संख्या 2.8 अब्ज एवढी आहे. अहवालानुसार अजूनही स्त्री-पुरुष असमानता दूर करण्याच्या ध्येयाच्या आसपास एकही देश नाही.संसदेमध्ये महिलांची अल्प भागीदारी, वेतनातली तफावत आणि लैंगिक हिंसाची प्रकरणे दूर करण्यासाठी सर्व देश संघर्ष करताना दिसत आहेत. केवळ 21 देशांना 80 वा त्यापेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. 21 देशांना 50 हून कमी गुण मिळाले आहेत.\n2015 साली जगभरातल्या 193 देशांनी 17 SDGs क्षेत्रामध्ये स्त्री-पुरुष असमानता दूर करण्याचे ध्येय ठेवले गेले की 2030 सालापर्यंत ही असमानता दूर करण्यावर भर दिला जाईल.हे ध्येय साध्य करण्यासाठी जगभरातल्या देशांकडून केल्या जाणार्‍या प्रयत्नांच्या मूल्यांकनावर आधारित असलेला जगातला पहिला “SDG लिंग निर्देशांक” जाहीर करण्यात आला.इक्वल मीजर्स 2030 याच्या भागीदारीने तयार\nमोदी -बिडेन यांच्यातील बैठक एक तासाऐवजी दीड तास चालली \nदोन ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातील महाविद्यालय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय, उपमुख्यमंत्री अजित पवार \nपंतप्रधान मोदी वॉशिंग्टनहून न्यूयॉर्कला रवाना,आज UNGA मध्ये कोरोना, दहशतवाद यावर चर्चा \nतुम्हाला माहिती आहे का जागतिक फार्मासिस्ट दिनाचा इतिहास, जाणून घ्या \nपंतप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांची भेट घेतली, भारत भेटीचे दिले आमंत्रण \nअफगाणिस्तानमध्ये महिला दररोज या अडचणींसह करतात संघर्ष \nमोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम\nबंजारा छोरी घेणार उडान\nटीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात\nदहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट\n‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान\nशरद पवार साधणार तरुणांशी संवाद\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nहिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/08/blog-post_12.html", "date_download": "2021-09-26T21:38:24Z", "digest": "sha1:OCRG2KTE6MCKULHOA4ZAVJG5PCKRPDT6", "length": 4302, "nlines": 29, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "केंद्रसरकारच्या वतीनं देण्यात येणाऱ्या खेलरत्न पुरस्काराचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार", "raw_content": "\nकेंद्रसरकारच्या वतीनं देण्यात येणाऱ्या खेलरत्न पुरस्काराचं नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार\nAugust 06, 2021 • महेश आनंदा लोंढे\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकारच्यावतीनं देण्यात येणाऱ्या खेलरत्न पुरस्काराच नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ट्वीटर संदेशाद्वारे दिली. मेजर ध्यानचंद हे देशातील सर्वोच्च खेळाडूंपैकी एक होते आणि त्यांनी आप��्या क्रीडा कर्तृत्वाद्वारे देशाचा गौरव वाढवला आहे, हा खेल रत्न पुरस्कार समर्पित करावा असा आग्रह अनेक देशवासियांचा होता त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याच पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हंटल आहे.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nइन्फिनिक्सने ३२ व ४३ इंचाचे स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही लॉन्च केले\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/10/QhdKmU.html", "date_download": "2021-09-26T21:58:35Z", "digest": "sha1:NJICXSI2BEUCGVQDSJCMMCLXNHFCR5WQ", "length": 6621, "nlines": 110, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "राज्यपालांच्या आदेशानुसार राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रराज्यपालांच्या आदेशानुसार राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन\nराज्यपालांच्या आदेशानुसार राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन\nराज्यपालांच्या आदेशानुसार राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन\nमुंबई : राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनवर जाऊन भेट घेतली होती. वाढीव वीज बिलाबाबत काल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजभवनवर जाऊन राज्यपालांची भेट घेतली होती. या भेटीवेळी याप्रकरणी तुम्ही शरद पवारांशी बोलून घ्या असा सल्ला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज ठाकरे यांना दिला होता. राज्यपालांच्या या सल्ल्यानुसार राज ठाकरेंनी शरद पवारांना फोन करून वाढीव वीज बिलांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. राज ठाकरे यांनी आपल्याला फोन केला होता अशी माहिती स्व:त शरद पवार यांनीच दिली आहे\nयाबाबत बोलताना शरद पवार म्हणालेत की, राज ठाकरे यांचा मला फोन आला होता. मात्र भेटण्याबाबत ठरलेले नाही. मी बाहेरगावी चाललो आहे. राज्यपालांनी फोन करायला सांगितल्याने मी फोन केल्याचं राज ठाकरे यांनी शरद पवारांना सांगितलं. लॉकडाऊनच्या काळात राज्यातील वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा रकमेची वीज बिलं आली आहेत. यातून ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. राज ठाकरे यांनीही काल राजभवनवर जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि हिच मागणी केली होती.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nदुर्दैवी घटना : जांभूळणी येथील बंधाऱ्यात दोन सख्या भावांसह चुलत भाऊ गेले वाहून ; शोधकार्य चालू\nझरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीत\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा\nआटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/sanitizer-not-allowed-in-some-temples-because-of-alcohol-mhak-457418.html", "date_download": "2021-09-26T22:55:21Z", "digest": "sha1:MEBYVYBZIAGIBZXUQHUSUE4M6MTTWTJW", "length": 8832, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मंदिरात सॅनिटायझरच्या वापराला पुजाऱ्यांचा विरोध, अल्कोहल असल्याचं दिलं अजब कारण – News18 Lokmat", "raw_content": "\nमंदिरात सॅनिटायझरच्या वापराला पुजाऱ्यांचा विरोध, अल्कोहल असल्याचं दिलं अजब कारण\nमंदिरात सॅनिटायझरच्या वापराला पुजाऱ्यांचा विरोध, अल्कोहल असल्याचं दिलं अजब कारण\nसॅनिटायझरच्या अतिवापरामुळे त्वचेचे विकार झाल्याच्या घटनाही पुढे आल्याने डॉक्टरांनीही इशारा दिला होता.\n'सॅनिटायझरमध्ये अल्कोहलचं प्रमाण जास्त असते. निर्जंतुकिकरण करण्यासाठी त्याची आवश्यकता असते. मात्र त्याला विरोध करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे.'\nनवी दिल्ली 6 जून: दोन महिन्यानंतर आता देशातले व्यवहार पूर्ववत होत आहेत. 8 जूनपासून आता मंदिरं आणि हॉटेल्स सुरू होत आहेत. हे सुरू करताना सरकारने काही अटीही घातल्या आहेत. प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, मास्क वापरणं, सॅनिटायझरचा वापर कर���ं या गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. मात्र काही मंदिरातल्या पुजाऱ्यांनी चक्क सॅनिटायझरचा वापर करायला विरोध केला आहे. यात अल्कोहल असल्याने ते मंदिरात वापरलं जाऊ नये अजब दावा त्यांनी केलाय. गेली दोन महिने मंदिरं बंद आहेत. तिरुपतीच्या जगप्रसिद्ध बालाजी मंदिरापासून ते शिर्डीपर्यंत आणि थेट गावातल्या ग्रामदेवतेपर्यंत सगळी मंदिरं बंद आहेत. सॅनिटायझरमध्ये अल्कोहलचं प्रमाण जास्त असते. निर्जंतुकिकरण करण्यासाठी त्याची आवश्यकता असते. सगळ्याचं तज्ज्ञांनी त्याच्या वापराला मान्यता दिलेली आहे. मात्र पुजाऱ्यांनी दिलेलं कारण अजब असून त्यांना त्याची योग्य प्रकारे माहिती देण्यात यावी असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. देशभरात कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 2 लाख 36 हजार 657 झाली आहे. रुग्णांच्या संख्येत भारताताने आता इटलीला पछाडले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भारत जगात चौथे क्रमांकावर पोहोचला आहे. हेही वाचा.. अपघातातील जखमी तरुणांवर रुग्णालयांत झाला नाही उपचार, अखेर तडफडत सोडला प्राण गेल्या 24 तासांत देशात एकूण 9887 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 294 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र आता एकूण रुग्णांच्या बाबतीत चीनलाही मागे टाकणार आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 80 हजारांवर गेला आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 2436 नवे रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी तर महाराष्ट्रात 139 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 80229 झाली आहे. पुढील दोन- तीन दिवसांत महाराष्ट्र कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येबाबत चीनला मागे टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेही वाचा.. पोलिसांनी अडवल्यानंतर महिलेनं विचारला 'पुणेरी स्टाईल' प्रश्न, पाहा VIDEO चीनमध्ये एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 83030 आहे. चीनमध्ये कोरोनाने आतापर्यंत 4634 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या आकडेवारीतही महाराष्ट्र काही दिवसांत चीनला मागे टाकण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाने 2849 जणांचा बळी घेतला आहे. दरम्यान, चीनमध्ये डिसेंबर 2019 मध्ये कोरोनाच्या संक्रमणास सुरूवात झाली होती.\nमंदिरात सॅनिटायझरच्या वापराला पुजाऱ्यांचा विरोध, अल्कोह�� असल्याचं दिलं अजब कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6_%E0%A4%89%E0%A4%B2_%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2021-09-26T23:17:40Z", "digest": "sha1:5WUZGSNSEKGYQNG5V2PSDM4VGA5JZ622", "length": 4349, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राणा नवेद उल-हसन - विकिपीडिया", "raw_content": "\n(राणा नावेद उल हसन या पानावरून पुनर्निर्देशित)\nपाकिस्तान संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७\n१ इंझमाम (क) • २ युनिस • ३ अझहर • ४ कणेरिया • ५ राव • ६ नझिर • ७ अकमल • ८ हफिझ • ९ सामी • १० युसुफ • ११ हसन • १२ आफ्रिदी • १३ मलिक • १४ गुल • १५ अराफात • प्रशिक्षक: वूल्मर\nबॉब वूल्मरच्या मृत्यूनंतर एका सामन्यासाठी मुश्ताक अहमद प्रशिक्षक होता.\nपाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जुलै २०१७ रोजी २३:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/maulana-shakil-sheikh/", "date_download": "2021-09-26T22:18:44Z", "digest": "sha1:SDKK5YLL732JWE3QLVEOWBEYUVIH4MVJ", "length": 7266, "nlines": 138, "source_domain": "policenama.com", "title": "Maulana Shakil Sheikh Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट…\nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज,…\nPune : ब्राह्मण कवयित्रीवर मुस्लिमांकडून अंत्यसंस्कार\nActress Shilpa Shetty | राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nJaved Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा…\nActress Shilpa Shetty | राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा…\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात…\nLung health | फुफ्फुसाच्या घातक आजाराची ‘ही’ 5…\nSanjay Raut | अजितदादा आमच्या माणसाचं थोडं ऐकत जा \nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई \nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या…\nVijay Shivtare | ‘मी मावळ मध्ये जनरल डायरसारखा लढलो,…\nPune News | वडगाव शिंदे-काकडे येथील पुलाचे नामकरण\nBJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ…\nBombay High Court | प्रेयसीसोबत संबंध ठेवत ऐनवेळी लग्नाला…\nLung health | फुफ्फुसाच्या घातक आजाराची ‘ही’ 5…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे…\nLPG Subsidy | फ्री एलपीजी कनेक्शनच्या नियमात सरकार करणार मोठा बदल\nUPSC Result | ‘महाराष्ट्रात पहिली आलेल्या पुण्याच्या मृणालीनं…\nSIM Card Portability | तुमचा मोबाइल नंबर फक्त 1 रुपयांत घरबसल्या पोर्ट…\n जर मोबाइलमध्ये असेल डॉक्यूमेंट्सची कॉपी तर…\nHome Remedies of Cavity Pain | ‘कॅव्हिटी’च्या दुखण्यापासून पाहिजे असेल सुटका तर अवलंबा ‘हे’ 7…\nSanjay Raut |’अजित दादांनी ऐकलं नाही तर त्यांना सांगावं लागेल की, मुख्यमंत्री आज दिल्लीला गेलेत’, संजय…\nGold Price Update | सोन्याच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे ग्राहक खुश 9926 रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने; जाणून घ्या 14 ते…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.xyz/aishwarya-rai-is-pregant/", "date_download": "2021-09-26T22:09:28Z", "digest": "sha1:2ZANTVNKPSCV7NVOJLHIRKVO3X7YUO7W", "length": 9697, "nlines": 49, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय दुसऱ्यांदा बनणार आई! पाहा तिचे हे बेबी बंपचे फोटोज्...", "raw_content": "\nबॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय दुसऱ्यांदा बनणार आई पाहा तिचे हे बेबी बंपचे फोटोज्…\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join\nबॉलीवुड इंडस्ट्रीमधील विश्वसुंदरी अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन ही आपल्या सौंदर्यासोबतच अभिनयात देखील उत्कृष्ट आहे. ऐश्वर्या नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत असते. परंतु सध्या ती एका वेगळ्याच कारणामुळे प्रसिद्धीत झळकत आहे. त्याचे झाले असे की, ऐश्वर्या रॉय ही पुन्हा एकदा प्रेग्नंट असल्याचे म्हटले जात आहे. ह’ल्ली’च तिचे असे काही फोटोज् समोर आले आहेत, ज्यामुळे ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज फॅन्स लावत आहेत.\nपण अजूनपर्यंत ही गुङ न्यूज खरी आहे की खोटी हे अद्यापही समजलेले नाही. कारण अभिनेत्री ऐश्वर्या रॉय आणि तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने ही गोष्ट स्वतःहून सांगितली नाही. नुकताच ऐश्वर्या रॉय बच्चनचा एक फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये तिचे वजन खूप वाढलेले दिसते. इतकंच नव्हे तर तिचे बेबी बंप सुद्धा दिसत आहे. हे फोटोज् पाहून बच्चन कुटुंबात दुसर्यांदा एका नवा पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे समजते.\nSee also या अभिनेत्रीसोबत लग्न करण्यासाठी अभिनेता गोविंदाने पत्नीला देखील सोडले होते, परंतु शेवटी लग्नाच्या वेळी...\nहे फोटोज् सोशल मीडियावर सेलिब्रिटी पत्रकार विरल भायानी हिने आपल्या अकाउंटवर शेयर केले आहेत. यामध्ये ऐश्वर्या, अभिषेक व त्यांची मूलगी आराध्या हे एका शूटिंग दरम्यान गेलेले दिसत आहेत. या फोटोमध्ये ऐश्वर्याने काळ्या रंगाचा ङ्रेस परिधान केला आहे. त्यासोबत तिने मेकअप अजिबात केला नाही.\nमित्रांनो हा फोटो पाहून तुम्हांला देखील आपल्या ऐश चे वजन वाढलेले दिसते. अहो, एवढचं नव्हे तर तुम्ही जर लक्षपूर्वक हा फोटो पाहिला तर तिचे पोट सुद्धा वाढलेले दिसत आहे. त्यामुळे ऐश्वर्या दुसर्यांदा पुन्हा प्रेग्नंट असल्याचे सर्वजण अंदाज लावत आहेत.\nसोशल मीडियावर हे सर्व फोटोज् वायरल झाल्यावर युजर्स खूप कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की,”काय ऐश्वर्या तू प्रेग्नंट आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की,”खुशखबर, ऐश्वर्या प्रेग्नंट आहे.” अजूनतरी हे खरं आहे की नाही, हे मात्र समोर आले नाही. परंतु अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन हिच्या गुङ न्यूज ची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत.\nSee also \"लग्न करून मी माझा बदला पूर्ण केला\", अखेर पद्मिनी कोल्हापुरेने सांगितले आपल्या वैवाहिक जीवनाचे सत्य...\nऐश्वर्या व अभिषेक यांचा विवाह 2007 मध्ये झाला होता. तर 2011 मध्ये त्यांना “आराध्या” ही गोंडस मूलगी झाली. हे कपल सोशल मीडियावर खूप एक्टिव असते. अभिषेक बच्चन व ऐश्वर्या यांनी कुछ ना कहो, गुरू, रावण, धूम 2, सरकार, राज, बंटी और बबली आणि ढाई अक्षर प्रेम के या चित्रपटांत काम केले आहे.\nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.\nSee also अभिनेता मिथुन चक्रवर्तीची पहिली पत्नी होती खूपच सुंदर, घटस्फो'टानंतर आता जगत आहे असे जीवन, पाहून थक्क व्हाल\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\nकिर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणाला, “माऊली म्हटल्यामुळे ती स्वतःला देवी समजते”\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\n“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\n‘आई कुठे काय करते’मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर सोशल मिडीयावर फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta/pds-shops-strike-in-thane-1065588/", "date_download": "2021-09-26T21:22:45Z", "digest": "sha1:B4IDU43FPE3R7EYAGCGUFJHEMZJZ3CUI", "length": 12133, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "शिधावाटप दुकानदारांचा रविवारपासून बेमुदत बंद – Loksatta", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nशिधावाटप दुकानदारांचा रविवारपासून बेमुदत बंद\nशिधावाटप दुकानदारांचा रविवारपासून बेमुदत बंद\nठाणे जिल्ह्य़ातील शिधावाटप दुकानदार कृती समितीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या १ फेब्रुवारीपासून शिधावाटप दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे\nठाणे जिल्ह्य़ातील शिधावाटप दुकानदार कृती समितीने विविध प्रलंबित मागण्यांसाठी येत्या १ फेब्रुवारीपासून शिधावाटप दुकाने बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदमध्ये जिल्ह्य़ातील सर्वच शिधावाटप दुकानदार सहभागी होणार आहेत. त्यामुळे नागरिकांना शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंपासून वंचित राहावे लागण्याची चिन्हे आहेत.\nदहा वर्षांपुर्वी शिधापत्रिकाधारकांना कमाल २५ लीटर रॉकेल मिळत होते. मात्र, यंदाच्या वर्षी हे प्रमाण कमी करून कमाल पाच लीटर करण्यात आले आहे. या अल्प प्रमाणाचा फटका शिधावाटप दुकानदार आणि ग्राहकांना बसत आहे. याशिवाय दुकानामध्ये धान्य पोहोचविण्याचा निर्णय झालेला असतानाही त्याची अंमलबजावणी होत ���ाही. यामुळे शिधावाटप दुकानदारांना वाहतुकीच्या खर्चाची झळ बसते. गेल्या वर्षी आक्टोबर महिन्यात एपीएलधारकांकरीता (बिगर लाभार्थी) गहू व तांदळाचा भरणा करण्यात आला, मात्र त्याचा अद्याप दुकानदारांना पुरवठा करण्यात आलेला नाही. यामुळे दुकानदारांचे पैसे संबंधित संस्थांकडे अडकले आहेत, असा आरोप ठाणे जिल्हा शिधावाटप दुकानदार कृती समितीने केला आहे. १९६६ पासून कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात येत असून ती मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही. शासनाला कमिशन द्यायचे नसेल तर दुकानदारांना प्रतिमाह ५० हजार रुपये आणि ३५ वर्षे शिधावाटपचे दुकान चालविणाऱ्या दुकानदाराला दरमहा १० हजार रुपये पेन्शन द्यावे, अशी मागणी समितीने केली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nRCB vs MI : ‘पर्पल’ पटेल बनला ‘हॅटट्रिक’ पटेल.. मुंबई इंडियन्सविरुद्ध हर्षदनं रचला नवा इतिहास\nकोलकाताविरुद्धच्या आक्रमक खेळीबाबत जडेजाने केला खुलासा; म्हणाला…\nगुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही\nरोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी बनवा घरगुती पेय\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्याचा यशाचा चौकार\nएका दिवसात २२-२३ बदाम खावेत का\nCoronavirus : राज्यात दिवसभरात ३ हजार २९२ जण करोनामुक्त ; रिकव्हरी रेट ९७.२४ टक्के\nIPL 2021: विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय\nDaughter’s Day चं औचित्य साधत शिल्पा शेट्टीनं मुलीला दिलं वचन; “मला निवडल्याबद्दल…”\nCSK vs KKR : सर ठरला बाजीगर.. धोनी तंबूत परतल्यानंतर रवींद्र जडेजानं एकहाती फिरवला सामना\nवाहतूकीचे नियम मोडले म्हणून चक्क चिमुरडीने वडिलांनाच सुनावलं; हा सुंदर व्हिडीओ पाहाच\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nपंतप्रधान जर विदेशातही हिंदीत बोलतात, तर आपल्याला का लाज वाटते\n‘प्राणवायू निर्मितीसाठी सहकार, उद्योग क्षेत्राने पुढे यावे’\nपरभणीतील प्राणवायू यंत्रणा कार्यान्वित\nकरोना रुग्ण, नातेवाइकांच्या मदतीसाठी ‘माझं ल���तूर’चा हात\nजालन्यातील चार उद्योगांमध्ये हवेतून प्राणवायू घेणारे प्रकल्प\nनिकृष्ट व्हेंटिलेटरचा पुरवठा म्हणजे रुग्णाच्या जिवाशी खेळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/the-short-film-mi-bappa-boltoy-will-be-released-today-on-ott-platforms-21824/", "date_download": "2021-09-26T22:49:25Z", "digest": "sha1:X75JDPL747UIJY4JXIEWHPW4M4S2SPTW", "length": 13194, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मनोरंजन | ‘मी बाप्पा बोलतोय’ लघुपट आज प्रेक्षकांच्या भेटीला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nमनोरंजन‘मी बाप्पा बोलतोय’ लघुपट आज प्रेक्षकांच्या भेटीला\nसध्या सगळ्यांना वेध लागलेत ते गणरायाच्या आगमनाचे. बाप्पाच्या स्वागतासाठी आतुर असणाऱ्या गणेशभक्तांना यंदाच्या गणेशोत्सवात खास बाप्पावर असलेल्या एका लघुपटाची मेजवानी मिळणार आहे.\nमुंबई : सध्या सगळ्यांना वेध लागलेत ते गणरायाच्या आगमनाचे. बाप्पाच्या स्वागतासाठी आतुर असणाऱ्या गणेशभक्तांना यंदाच्या गणेशोत्सवात खास बाप्पावर असलेल्या एका लघुपटाची मेजवानी मिळणार आहे. भावेश प्रोडक्शन्सची निर्मिती असलेला ‘मी बाप्पा बोलतोय’ हा लघुपट १६ ऑगस्टला ऑनलाईन प्लॅटफॉर्म��र प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक भावेश पाटील यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे. याआधी ‘रहस्य’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते.\n‘मी बाप्पा बोलतोय’ या लघुपटाचे चित्रीकरण नंदुरबार मध्ये झाले आहे. साडेआठ मिनिटांच्या या लघुपटाच्या माध्यमातून सामजिक संदेश देताना बाप्पांच्या वेगवेगळ्या रूपाचे दर्शन घडणार आहे. बाप्पाचे हे रूप प्रत्येकाला नक्कीच काहीतरी शिकवून जाईल असा विश्वास दिग्दर्शक भावेश पाटील व्यक्त करतात.\n‘मी बाप्पा बोलतोय’ लघुपटाची कथा-पटकथा-दिग्दर्शन भावेश पाटील यांचे आहे. संवाद समीर नेरलेकर यांचे आहेत. राहुल, ईशी यांच्या अभिनयाचे रंग यात पहायला मिळणार आहेत. मनोज मराठे यांचे छायांकन लघुपटाला लाभले आहे. विजय माळी, निशिकांत वळवी, गिरीश सूर्यवंशी यांनी निर्मिती व्यवस्थापनाचे काम सांभाळले आहे. या लघुपटाव्यतिरिक्त भावेश प्रोडक्शन्सचे दोन आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाट���ला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1994/03/7642/", "date_download": "2021-09-26T21:11:31Z", "digest": "sha1:CWMNAH5UN3UHBGLGWMNRUYQUNF742EV3", "length": 20357, "nlines": 63, "source_domain": "www.sudharak.in", "title": "राष्ट्रवाद की संस्कृतिसंघर्ष ? - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\nशीतयुद्धाची अखेर झाल्यानंतर जगातील राजकीय सत्तासमतोल बदलला त्याचबरोबर अर्थकारणातही स्थित्यंतरास सुरुवात झाली. जागतिक व्यापार खुला करण्याच्या प्रक्रियेने जोर धरला. या पार्श्वभूमीवर आर्थिक सिद्धांतांची पुनर्तपासणी करण्यात येऊ लागली आहे. त्याचप्रमाणे राजकीय तत्त्वज्ञानांचीही फेरमांडणी करण्याचे प्रयत्न होऊ लागले आहेत. सोव्हिएत संघराज्याचा अस्त, त्यानंतर येल्त्सिन यांनी पाश्चिमात्यांकडे केलेली आर्थिक मदतीची मागणी, शस्त्रास्त्रकपातीचे करार, ‘गॅट’ करारावर झालेल्या स्वाक्षऱ्या -या घडामोडींनंतर अमेरिकेतील राजकीय पंडित राष्ट्रवादाचा अस्त होत असल्याचा निर्वाळा देऊ लागले आहेत. वाढत्या आर्थिक परस्परावलंबित्वामुळे शुद्ध राष्ट्रीय सार्वभौमत्वही लोप पावत असून, देशांच्या भौगोलिक सीमा पुसट होत आहेत, असे या अभ्यासकांचे मत आहे.\nपरंतु जागतिक घडामोडींचे बारकाईने निरीक्षण केल्यास राष्ट्रवादाचा प्रभाव अद्यापही कायम असल्याचे दिसून येईल. भिन्न राष्ट्रांमधील स्पर्धा आता रणांगणाऐवजी बाजारपेठेच्या माध्यमातून सुरू झाली आहे, एवढेच म्हणता येईल. गॅट करारातही युरोपीय समुदाय व अमेरिकेचे मतैक्य होऊ शकलेले नाही. राष्ट्रीय हितसंबंधांची जाणीव अद्यापही तीव्र आहे, हेच त्याचे कारण. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी काय किंवा अॅम्नेस्टी इंटरनॅशनल काय, या संस्थांच्या कार्यपद्धतीतून अमेरिकेचे राष्ट्रीय हितसंबंध लपत नाहीत.\nत्यामुळे आर्थिक परस्परावलंबित्वाच्या नावाखाली राष्ट्रवादाची अखेर झालेली पाहण्याची अमेरिकी मुत्सद्यांना आणि अभ्यासकांना घाई झाली असली, तरी भारतासारख्या देशांनी या मोहजालात अडकू नये. सोव्हिएत संघराज्य कोसळल्यानंतर अमेरिकेच्या गरजा केवळ राष्ट्रीय न राहता आंतरराष्ट्रीय’ झाल्या आहेत. कम्युनिझमचा प्रसार होईल, या भीतीने अमेरिकेने त्याविरुद्ध विविध राष्ट्रांनी आघाडी उघडण्याचा सपाटा लावला होता. आता ती गरज संपली. त्यामुळे मानवी ���क्क, अण्वस्त्रप्रसारबंदी, शांतता, निःशस्त्रीकरण या बाबी अमेरिकेच्या ‘अजेंडावर आल्या आहेत. अमेरिकन लेखकांच्या प्रतिपादनावर या पार्श्वभूमीचा प्रभाव पडतो, हे लक्षात घेतले पाहिजे.\nत्यामुळे राष्ट्रवाद, राष्ट्रीय हितसंबंध किंवा सार्वभौमत्व यांचा संकोच अमेरिकेसारख्या बड्या, संपन्न राष्ट्रांनी जरूर करावा विकसनशील देशांनी मात्र त्या वाटेला जाणे म्हणजे आत्मघात करून घेण्यासारखे ठरेल. तिसऱ्या जगातील गरीब राष्ट्रे आज फार मोठ्या प्रमाणावर आर्थिकदृष्ट्या श्रीमंत देशांवर अवलंबून आहेत. त्यांच्यावरील कर्जाचा बोजाही वाढतो आहे. पण सार्वभौमत्व आणि राष्ट्रवाद यांना तिलांजली देणे हा त्यावरील उपाय नाही, तर आपल्यातल्या सुप्त सामर्थ्याला जागविणे आणि त्यासाठी राष्ट्रवादाला पुंकर घालणे आवश्यक आहे…\nयूरोप, अमेरिकाच नव्हे तर रशिया, चीन, जपान, व्हिएतनाम, तुर्कस्तान या देशांनीही राष्ट्रवादाच्या प्रभावी शक्तीचा वापर करून आपापल्या देशांचा विकास साधला आणि सामर्थ्यही मिळविले. आशिया-आफ्रिकेतील नवस्वतंत्र देशांना एकात्मता, स्थैर्य, विकास हे सोपान अद्याप पार करायचे आहेत, आणि हे तर राष्ट्रवादी विचारसरणीचे ऐतिहासिक कार्य आहे. याच विचारसरणीने साम्राज्यवादाच्या जोखडातून मुक्त होण्याची प्रेरणा अनेक देशांना दिली, हे विसरता येणार नाही. या देशांच्या स्वातंत्र्यावरील आक्रमणे अद्याप थांबलेली नाहीत, फक्त त्यांचे स्वरूप बदलले आहे. मग हे आक्रमण भाषिक सांस्कृतिक असेल, स्टार.- झी.- एटीएनचे असेल किंवा आर्थिक गुलामगिरीचे असेल. स्वातंत्र्य आणि राष्ट्रवाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जोपर्यंत स्वातंत्र्याला धोका आहे, तोपर्यंत राष्ट्रवादाची कास सोडून कसे चालेल\nराष्ट्रवादाचा त्याग करण्याची गरज आपल्याकडील काही विचारवंत अधूनमधून प्रतिपादन करीत असतात. अलीकडच्या जागतिक घडामोडींमुळे त्यांचा उत्साहही वाढला असल्यास नवल नाही. श्री. वसंत पळशीकर यांचे अलीकडे पुण्यात झालेले भाषण ‘राष्ट्रवादाचा त्याग करण्याची गरज (लोकसत्ता ३१ जुलै ९३) किंवा श्री. अरविंद दास यांचा ‘नॅशनलिझम व्हर्सस पेट्रिऑटिझम’ हा टाइम्समधील लेख, ही उदाहरणे केवळ वानगीदाखल. एकूणच नाझीशाहीमुळे बदनाम झालेल्या राष्ट्रवादाविषयी युरोपात वारंवार प्रतिकूल लिहिले-बोलले जाते आणि ��पल्याकडील विचारवंत, स्तंभलेखक आदींवरही त्याचा प्रभाव पडतो. या मंडळींसमोर मानवतावादाचा आदर्श असतो, यात शंकाच नाही. पण राष्ट्रवादाच्या रेषा पुसल्या की मानवतेचे परिपूर्ण चित्र तयार होईल, हा त्यांचा आशावाद भाबडा आहे, एवढेच या ठिकाणी निदर्शनास आणून द्यायचे आहे.\nया संदर्भात सॅम्युअल हटिंग्टन यांनी फॉरिन अफेअर्स नियतकालिकात लिहिलेला ‘क्लॅशेस ऑफ सिव्हिलायझेशन्स’ हा लेख उल्लेखनीय आहे. लेखकाच्या मते, राजकीय सिद्धान्तांचा वाद तत्कालीन असतो, तर भिन्न संस्कृती असलेल्या समाजांमधील संघर्ष अधिक मूलभूत आणि दीर्घकालीन असतो. पाश्चात्त्य, कन्फ्युशियन, जपानी, इस्लामी, हिंदू, स्लाव्हिक-आर्थोडॉक्स व लॅटिन अमेरिकन या प्रमुख संस्कृतीमध्ये भावीकाळात संघर्ष अटळ आहे, असे हंटिंग्टन यांना वाटते. आपल्या सिद्धान्ताच्या पुष्ट्यर्थ त्यांनी अनेक उदाहरणे दिली आहेत. ते म्हणतात, बोस्निया-हर्जेगोव्हिना असो किंवा अमेरिका-इराक संघर्ष असो, त्यांना भिन्न संस्कृतीच्या द्वेषाची धार आहे. उत्तर आफ्रिकेतून फ्रान्समध्ये स्थलांतर करणाऱ्यांविषयी त्या देशात प्रचंड असंतोष आहे; पण यूरोपातील कॅथलिकांच्या स्वागतास तेच फ्रेंच उत्सुक आहेत. जपानच्या गुंतवणुकीविषयी अमेरिकन नाखूष; पण सहधर्मी कॅनडा व यूरोपच्या गुंतवणुकीस अनुकूल. कुवैतच्या रक्षणार्थ इराकवर हल्ला चढविणारी अमेरिका, बोस्नियन मुस्लिमांवर सर्बियन फौजांकडून होत असलेला अत्याचार रोखण्यास मात्र असमर्थ ठरते आहे. एकूणच, राष्ट्रवाद कमकुवत झाला तर मानवतावादाच्या नंदनवनात प्रवेश करण्याऐवजी जग संस्कृतिसंघर्षाच्या आवर्तात सापडेल, असा इशारा हंटिंग्टन देतात.\nइहवादी शासन, भूमिनिष्ठा, उज्ज्वल भवितव्यासाठी सामूहिकपणे काम करण्याची उत्कट भावना, परंपरेविषयी अभिमान, एकात्मता, संरक्षण ही राष्ट्रवादाची काही अंगभूत वैशिष्ट्ये आहेत. विकसनशील देशांना त्यांची कास धरण्याशिवाय पर्याय नाही. राष्ट्रीय पुरुषार्थ जागवूनच माओने चीनला जगाच्या नकाशावर ठळक स्थान मिळवून दिले. अमेरिकेच्या निबंधांना भीक न घालण्याचे धाडस त्यातूनच निर्माण झाले आहे. व्हिएतनामसारख्या छोट्या देशाने अमेरिकेसारख्या बलाढ्य महासत्तेला टक्कर दिली ती कशाच्या जोरावर आणि आता कोठे गोऱ्यांच्या तावडीतून सुटून मोकळा श्वास घेऊ पाहणाऱ्या द���्षिण आफ्रिकेने राष्ट्रवादाचा नाही तर कशाचा आधार घ्यायचा आणि आता कोठे गोऱ्यांच्या तावडीतून सुटून मोकळा श्वास घेऊ पाहणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने राष्ट्रवादाचा नाही तर कशाचा आधार घ्यायचा विविध जमाती आणि टोळ्यांना कोणत्या आवाहनाने एकत्र आणायचे विविध जमाती आणि टोळ्यांना कोणत्या आवाहनाने एकत्र आणायचे भांडणात खर्च होणारी विविध टोळ्यांची शक्ती विकासाकडे वळविण्यासाठी त्यांना कोणती प्रेरणा द्यायची\nराष्ट्र आणि संप्रदाय यांच्यातील संघर्ष आणि अमेरिकेच्या देशांतर्गत बाबींमध्ये वाढता हस्तक्षेप ही दोन संकटे सध्या भारताला तीव्रतेने भेडसावत असताना या विषयावर अधिक विचारमंथन होणे आवश्यक वाटते. राष्ट्रीय प्रवाहाशी फटकून वागणाऱ्या संप्रदायांनी तो मार्ग सोडणे सर्वांच्याच हिताचे आहे. संस्कृतिसंघर्षाच्या यादवीत न सापडता समर्थ राष्ट्राची उभारणी करणे हीच सद्यःस्थितीत नेत्यांची आणि समाजाची कसोटी आहे. तसे झाले नाही तर ते राजकीय, आर्थिक आणि वैचारिक गुलामगिरीला निमंत्रण ठरेल.\n३५ ब, हनुमाननगर, पुणे ४११०१६\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\n याची मानसशास्त्रीय मीमांसा – डॉ. भूषण शुक्ल\nज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा\nज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य – डॉ. नागेश राजोपाध्ये\nविक्रम आणि वेताळ – भरत मोहनी\nमुहूर्त, कुंडली, शुभराशी, वगैरे, वगैरे – प्रभाकर नानावटी\nखगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे\nज्योतिषशास्त्राबद्दल थोडे – प्रमोद सहस्रबुद्धे\nफलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे – डॉ. नितिन शिंदे\nसंविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन – अ‍ॅड. असीम सरोदे\nफलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता – निखिल जोशी\nकूपमंडूक – झंपुराव तंबुवाले\nज्योतिष : शास्त्र की थोतांड – तन्मय केळकर\n” – प्रकाश घाटपांडे\n – हेमंत दिनकर सावळे\nज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ – कुमार नागे\nअज्ञानाधारित अभ्यासक्रम – प्रा.य.ना.वालावलकर\nमला पडलेले काही प्रश्न – प्रकाश पारखे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2015/12/7663/", "date_download": "2021-09-26T22:44:17Z", "digest": "sha1:NPSMLLEIASUA45L7OCAULUPAVHWPUIQF", "length": 21416, "nlines": 82, "source_domain": "www.sudharak.in", "title": "धर्म आणि मैत्री... - आजचा सुधारक", "raw_content": "\nताज�� अंक – ऑगस्ट २०२१\nतिच्या वडिलांबरोबर ती प्रथमच माझ्या बँकेच्या शाखेत आली होती. तिचे वडील नेहमीच माझ्याकडे येत, त्यांना मी एक एकाकी वृद्ध प्रोफेसर म्हणून ओळखत होते. या सधन वस्तीतील एका श्रीमंत स्टायलिश मुलांनी गजबजलेल्या कॉलेजमध्ये ते उर्दू शिकवत तेव्हापासून मी त्यांना पाहात होते.\nप्रोफेसर मुस्लिम होते. अत्यंत देखणे रूप, गोरापान रंग, खानदानी वावर, देहबोली. या वार्धक्यात अधिकच गहिरलेली डोळ्यातली निळाई. सर उर्दूतले प्रसिद्ध शायर-साहित्यकारही होते.\nआणि जिभेवर उर्दू शेरोशायरीबरोबरच फर्मास इंग्लिश भाषेची साखरपेरणी. त्यातच रंगतदार आठवणी. कधी कॉलेजचे किस्से, कधी फिल्म इंडस्ट्रीतल्या खमंग कहाण्या, सरांची दिलीपकुमार वगैरे फिल्मी दिग्गजांशी अंतरंग मैत्री होती. हे सर्व रंग ल्याललेले सरांचे बोलणे कधी संपूच नये असे वाटायचे. शायरीची अनेक रूपे….\n“आज हमारा दिल तडपे है कोई उधरसे आवेगा\nया के नवीश्ता उन हाथों का कासीद हम तक लावेगा’\nअशी इंतजारची भाषा, (मग त्यातच नवीश्ता म्हणजे पत्र, कासीद म्हणजे निरोप्या या टिप्पण्याही मला कळावे म्हणून) तर कधी…\n“दिल गया रौनक-ए-हयात गयी, गम गया सारी कायनात गयी’ –\nअसे थरारून टाकणारे सत्य जे उर्दू गझलच्या दोन ओळींतच मावू शकते, असे काहीबाही.\nमाझ्याकडे इतर कामांबरोबरच पेन्शन खाती होती आणि वृद्ध पेन्शनर लोकांची कामे मी आपुलकीने करायची, त्यामुळे आमची ओळख दाट होत गेली. मी मराठी भाषेतील एक कवयित्री असल्याचं त्यांना सांगून त्यांच्याकडून उर्दू कविता ऐकण्याचा आनंद त्यांच्याशी बोलताना घेऊ लागले होते.\nझकास विनोदबुद्धी असलेल्या सरांच्या डोळ्यांत मात्र एक खोल वेदना होती. एकाकी जीवनाची. त्यांच्याबरोबर एखादा नोकर किंवा नोकराणी असे मदतीसाठी. दिवसेंदिवस त्यांना वावरणे, व्यवहार करणे जड चालले होते. मी माझ्या अधिकारात त्यांना जमेल तो आधार देत होते. माझी सिनियर आणि ज्युनियर – दोघीही मला यात सहकार्य करत होत्या. सर आमच्यावर खूष होते. दिवस जात राहिले.\nआणि आज सरांबरोबर ती आली होती. सितारा. त्यांची विवाहित, अमेरिकेत राहणारी मुलगी. एखाद्या व्यक्तीला पाहताच आपण तिच्या प्रेमात पडतो, सिताराच्या बाबतीत माझे तसेच झाले. गोरीपान उंचीपुरी सितारा वडिलांइतकी देखणी नव्हती, पण खूप आकर्षक आणि आनंदी होती. अत्याधुनिक पेहरावावर मोठ��ोठे कानातले, गळ्यातले अलंकारही आधुनिकतेचाच घोष करत होते. ती मोठमोठ्या डोळ्यांनी मला निरखून बघत होती. वडिलांनी माझ्याबद्दल काही चांगले शब्द उच्चारले असावे. त्या नजरेत मृदुभाव होता.\nसिताराच्या अनेक अडचणी होत्या. ती अमेरिकेतून आली होती. तिला खाते उघडायचे होते. वडिलांचे व्यवहार मार्गी लावायचे होते. त्यांच्या वार्धक्याला सुख देणाऱ्या सिस्टिम्स घरीदारी सुरू करून देऊन मग परत जायचे होते. कठीण होते काम. एक विवाहित परदेशस्थ मुलगी, आपल्या विधुर, एकाकी, वृद्ध, आजारी पित्यासाठी जीव टाकत होती.\nयात धर्माचा काहीच प्रश्न नव्हता. एका स्त्रीला समजू शकणारे हे स्त्रीचे दुःख.. विवाहानंतर दुभंग जगत राहण्याचे. मीही अनेक आघातांनी ग्रस्त आजारी वडिलांना वेळ देत होते. मी सिताराकडे आत्मीयतेच्या भावनेने ओढली गेले.\nतिला बँकेबाहेरही भेटू लागले.. एका विसंगत मैत्रीचं उदाहरण होते. ते. मी, अत्यंत मराठमोळी, संघपरिवाराच्या छायेतले बालपण. एकूण मुस्लिम जगापासून चार हात दूर राहणे पसंत करणारे. उर्दू कवितेच्या आवडीमुळे केवळ सरांकडे आकृष्ट झालेली आणि आता ही जिवंत कविता. ही वयाने माझ्यापेक्षा लहान खानदानी मुस्लिम मुलगी. आणि किती समृद्ध व्यक्तिमत्त्व. बोलताना मला चक्क परमहंस योगानंदांच्या शब्दांचे दाखले देऊन सिताराने मला जिंकून घेतले. पडदा, बुरखा, कर्मकांडवादाचा लवलेशही नसलेली आणि तरीही स्वतःच्या परंपरेचा सार्थ अभिमान असलेली सितारा मुक्त मुस्लिम स्त्रीचे एक मनोहारी रूप होते. त्या संस्कृतीचे खरे सौंदर्य होते. सितारा मला माझ्या नसलेल्या सख्ख्या धाकट्यशा बहिणीसारखी वाटू लागली.\nसरांच्या घरी माझे येणेजाणे सुरू झाले. भिंतीवर गतकाळाची सुंदर छायाचित्रे, काचेवर सिताराने स्वहस्ते केलेले रंगीत नक्षीकाम… सर्वत्र संपन्न अभिरुचीच्या खुणा. सरांसह सिताराही माझ्या घरी येऊन गेले. माझ्या आईशी खूप आत्मीयतेने बोलले. काही वेळा आम्ही तिघे बाहेरही भेटलो, जेवलो.\nपण सर झपाट्याने खंगू लागले होते. स्मृती जात होती. अंथरूण पकडले गेले होते. जेवताना ठसके लागत होते. अन्न शरीरात उतरत, पचत नव्हते. विझत चाललेली गहिरी निळी नजर फक्त शायरीच्या आठवणीने थोडीशी धुगधुगे. सरांची एक जुनी सुंदर दीर्घ कविता होती जिच्यात नमाज पढणाऱ्या त्यांच्या धाकट्या बहिणीचे वर्णन होते. माथा झुकवून प्रार्थना करणारी ती जणू कोणी हूर (अप्सरा) असावी अशा अर्थाची. तिच्या ओळीच्या ओळी सर याही अवस्थेत उत्साहाने उद्धृत करत तेव्हा जगावर रुसून सर्व बोलणे चालणे सोडलेल्या माझ्या वडिलांना संघाच्या प्रार्थनांनी फक्त चेतना येत होती त्याची मला आठवण यायची. किती विभिन्नतेत एकरूप असतात माणसे\nसिताराच्या भारतातील फेऱ्या वाढत चालल्या. काळजीने तिची घालमेल होत होती. काहीही केल्या ती वडिलांच्या वार्धक्याला पुरी पडत नव्हती. नोकरचाकर उद्दाम होत चालले होते. घर त्यांच्या हातात असे. सितारा आली की दोन-तीन महिने नाटके चालत. तिची पाठ वळल्यावर सर त्यांच्याच ताब्यात असत. त्यांचे अर्थव्यवहार, आरोग्यचाचण्या ती शक्य तितके रांगेला लावायचा प्रयत्न करत होती. एकाकी लढा एका तरुण स्त्रीचा.. एका लाडक्या लेकीचा, म्हातारपणी मूल झालेल्या बापासाठी. हे सगळे बघताना मला गलबलत होतं.\nयावेळी सरांची अवस्था अशी होती की सिताराची रजा संपून गेली तरी तिचा पाय निघेना. तिने नोकरी सोडून दिली वेबसाईट्स वगैरे बनवण्याचं तिचं काम होते. शक्य तितके तिने घरून काम करून ते रेटले होते. आता ती उलघाल तिने संपवली.\nस्वतःच्या घराच्या आघाडीवर ती कशीबशी सांभाळत होती नवरा, सासू-सासरे परदेशी. समजून घेत होते. पण अशा परिस्थितीत सर्वांच्याच सहनशीलतेचा अंत पाहिला जातो. सितारा जणू तारेवरची कसरत करत होती. सर अत्यवस्थ झाले. एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल केले. ते कोमातच होते. सितारा त्यांच्या उशापायथ्याशी. चिंता अनेक. हॉस्पिटलची बिले, नसलेले मनुष्यबळ, जिवापाड प्रेम करणाऱ्या पित्याचे ते असहाय रूप. मग अकाली सोडून गेलेल्या आईची आठवण.\nमी जमेल तसे घरी, हॉस्पिटलमध्ये तिला भेटायला जात होते. त्या रात्री ती अगदी थकलेली होती. तरीही कोमात असलेल्या वडिलांशी प्रेमाने बोलत होती. त्यांना काही ना काही सांगत होती. ते ऐकत असतील अशी तिची श्रद्धा होती. भेटायला आलेली एक वडीलधारी स्त्री कुराणातले उतारे म्हणत होती.\nमला म्हणाली, “”माझ्या वडिलांसाठी प्रार्थना कर.” उशिरापर्यंत मी तिच्याबरोबर बसून राहिले. कुणी नातेवाईक वगैरे भेटून जात होते. सरांचे कॉलेजमधील सहकारी, विद्यार्थी फोनवर चौकशी करत होते.\nमी कुठेच मंदिरात वगैरे जात नाही. कुठे जायचे असते कुठेही जाणे प्रतीकात्मकच असते. ही आपलीच आंतरयात्रा. पण त्या रात्री कु��ेतरी जावंसे वाटले. त्या रात्री घरी न जाता माझ्याच इमारतीतील एका शेजाऱ्यांकडे एका संत-अवलियाची पूजा वगैरे चालते. तिथे जाऊन हात जोडले. सरांना या सर्वांतून सोडवण्यासाठी प्रार्थना केली. योगायोग असेल किंवा त्या महात्म्याने ती प्रार्थना खरेच ऐकली असेल, सकाळीच सिताराचा फोन आला. तिचे वडील तिच्या आईच्या भेटीला हे जग सोडून निघून गेले होते.\n“”आता मला मृत्यू परका कसा वाटेल जिथे माझे आई-वडील आहेत ती जागा वाईट कशी असेल जिथे माझे आई-वडील आहेत ती जागा वाईट कशी असेल\nकिती खरे होते ते एका उदास प्रसन्नतेने सिताराने माझा निरोप घेतला. तिचे कर्तव्य पूर्ण करून घेतले होते अल्लाहने तिच्याकडून. गेली दोन-तीन वर्षे चाललेली मनाची कुरतड शांत झाली होती. पण माहेर संपले होते\nभारत हे तिचे माहेर होते. तिला भारताचा अत्यंत अभिमान होता. इतक्या वर्षांत तिने भारतीय नागरिकत्व सोडलं नव्हतं.\nमाझ्या अनेक संकल्पना-समजुतींना धक्का देत सिताराने मलाही मुक्त केले होते माझ्या पूर्वग्रहांपासून. माझा निरोप घेण्याआधी…\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\n याची मानसशास्त्रीय मीमांसा – डॉ. भूषण शुक्ल\nज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा\nज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य – डॉ. नागेश राजोपाध्ये\nविक्रम आणि वेताळ – भरत मोहनी\nमुहूर्त, कुंडली, शुभराशी, वगैरे, वगैरे – प्रभाकर नानावटी\nखगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे\nज्योतिषशास्त्राबद्दल थोडे – प्रमोद सहस्रबुद्धे\nफलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे – डॉ. नितिन शिंदे\nसंविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन – अ‍ॅड. असीम सरोदे\nफलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता – निखिल जोशी\nकूपमंडूक – झंपुराव तंबुवाले\nज्योतिष : शास्त्र की थोतांड – तन्मय केळकर\n” – प्रकाश घाटपांडे\n – हेमंत दिनकर सावळे\nज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ – कुमार नागे\nअज्ञानाधारित अभ्यासक्रम – प्रा.य.ना.वालावलकर\nमला पडलेले काही प्रश्न – प्रकाश पारखे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2021/08/08/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2021-09-26T21:07:02Z", "digest": "sha1:5WYBUITZMRIMWDSBFVOF4PMGJE2IGP6E", "length": 9997, "nlines": 55, "source_domain": "mahiti.in", "title": "उद्���ा श्रावणातील पहिला सोमवार या राशींची लागणार लॉटरी पुढील 12 वर्षं सातव्या शिखरावर असेल नशिब… – Mahiti.in", "raw_content": "\nउद्या श्रावणातील पहिला सोमवार या राशींची लागणार लॉटरी पुढील 12 वर्षं सातव्या शिखरावर असेल नशिब…\nमित्रानो मनुष्य जीवन हे आशेवर आधारित असून रोज एक नवीन आशा आपणाला जगण्याचे बळ देत असते. जोतिशास्त्रानुसार बदलत्या गृहदिशेप्रमाणे मनुष्याचे जीवन बदलत असते. जीवनाचा कठीण प्रवास करत असताना मनुष्याचा एक मात्र सहारा असतो आणि तो म्हणजे ईश्वर. ईश्वरी शक्तीचा आधार मनुष्याला जगण्याचे बळ देत असतो.\nईश्वरावर असणारी श्रद्धा आपणाला कोणत्याही संकटातून तारून नेण्यास पुरेशी असते, जेव्हा गृहनक्षत्राचा सकारात्मक प्रभाव आणि ईश्वरी शक्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा मनुष्याचे भाग्य बदलण्यात वेळ लागत नाही आणि जीवनातील वाईट दिवस संपून सुखाचे दिवस यायला वेळ लागत नाही.\nउद्याच्या सोमवार पासून असाच काहीसा शुभ काळ या भाग्यवान राशींचा जीवनात येणार असून यांच्यावर भगवान भोळेनाथाची विशेष कृपा बरसण्यास सुरुवात होणार आहे. आता नशिबाची दारे उघडण्यास वेळ लागणार नाही. भाग्याची साथ आणि भोलेनाथाची आशीर्वाद असल्यामुळे आपल्या जीवनात मागल्याचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही.\nश्रावण महिन्याची सुरुवात आपल्या राशीसाठी विशेस अनुकूल ठरणार आहे, या काळात बदलत असलेली ग्रहदशा यामुळे त्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या राशींवर पडणार आहे. आता प्रगतीचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही, मागील अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या दुःख आणि यातना पासून आपली सुटका होणार आहे.\nहा काळ आपल्या प्रगतीच्या दृष्टीने विशेष अनुकूल ठरणार आहे. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर श्रावण शुकरपक्ष, आश्लेषा नक्षत्र दिनांक 9 ऑगस्ट सोमवार लागत आहे. हा श्रावणातील पहिला सोमवार असून सोम व्रताचा आरंभ होत आहे. शिवमूठ तांदुळाचे असेल.श्रावणातील पहिला सोमवार हा अतिशय प्रवित्र दिवस मानला जातो, या दिवशी जो कोणी भक्ती भावाने भगवान भोळेनाथाची आराधना करतो. त्यांच्या जीवनातील दुःख दूर झाल्याशिवाय राहत नाही.\nपंचांगानुसार चंद्र आणि बुध अशी युती होत असून हा संयोग या राशींसाठी विशेष लाभधारी ठरणारा आहे. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या कामना या काळात पूर्ण होणार आहेत. महादेवावर असणारा आपला विश्वास जीवनात आपणास खूप पुढे घेऊन जाणार आहे. वैवाहिक जीवनात सुख शांती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होईल.\nजीवन जगण्यात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे. महादेवाच्या कृपेने उद्योग व्यवसायामध्ये प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. धनप्राप्ती होणार असून ज्या राशीविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष राशी, मिथुन राशी, सिंह राशी, तुळ राशी, वृश्चिक राशि, मिन राशी..\nवरील राशींची माहिती विविध स्त्रोतांची आधारे एकत्रित केली आहे. अधिक खोलवर माहितीसाठी आपल्या जवळच्या ज्योतिषशास्त्र पंडितांची भेट घ्यावी.तसेच अशाच प्रकारच्या विविध माहितीसाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि इतरांच्या माहितीसाठी शेअर करायला विसरू नका.\nभगवान शंकराच्या कृपेने या पाच राशींसाठी या आठवड्यात राजयोग तयार होणार आहे, छप्पर फाटेपर्यंत पैसे येतील \nगरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवार पासून… पुढचे 7 वर्षं राजा सारखें जीवन जगतील या सहा राशींचे लोक…\nखुप रडवले नशिबाने उद्याचा शुक्रवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी…\nPrevious Article आज गटारी दीप अमावस्येची रात्र 100 वर्षांत पहिल्यांदा करोडो मधे खेळतील या पाच राशी…\nNext Article मृ’त्यू आला तरी चालेल, पण श्रावण महिन्यात ही ५ कामे अजिबात करू नका- भगवान शिव होतात क्रोधित…\nभगवान शंकराच्या कृपेने या पाच राशींसाठी या आठवड्यात राजयोग तयार होणार आहे, छप्पर फाटेपर्यंत पैसे येतील \nपुजा करताना असे घडले तर समजा देव तुमच्यावर प्रसन्न आहे…\nया पाच राशीच्या लोकांचे खुलणार नशीब ‘श्री स्वामी समर्थांच्या’ कृपेने मिळणार चिक्कार…\nतुळशीला स्पर्श करून गुपचूप बोला हा मंत्र; जे काही मागाल ते सर्व होईल पूर्ण.\nगरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवार पासून… पुढचे 7 वर्षं राजा सारखें जीवन जगतील या सहा राशींचे लोक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF", "date_download": "2021-09-26T22:38:44Z", "digest": "sha1:JWGK65TZDO36TLCB6TFTDMSR42HJKQB2", "length": 2974, "nlines": 70, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "पाणि - Wiktionary", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:५२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अं���र्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/politics-features/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%96-7161/", "date_download": "2021-09-26T22:45:31Z", "digest": "sha1:XMD4KEOTB4PMD3RHPJ4LMJ2RWQUCNYTY", "length": 12114, "nlines": 72, "source_domain": "thefocusindia.com", "title": "सुप्रिम कोर्टाच्या \"तडाख्या\" नंतर ठाकरे - पवार सरकार \"सरळ\"; परीक्षा घेणार - The Focus India", "raw_content": "\nHome Politics Features सुप्रिम कोर्टाच्या “तडाख्या” नंतर ठाकरे – पवार सरकार “सरळ”; परीक्षा घेणार\nसुप्रिम कोर्टाच्या “तडाख्या” नंतर ठाकरे – पवार सरकार “सरळ”; परीक्षा घेणार\nन्यायालयाच्या निर्णयाचा आदर, आता परीक्षा घेण्याच्या तयारीला लागू; उदय सामंतांची ग्वाही\nमुंबई : सुप्रिम कोर्टाच्या “तडाख्या”नंतर ठाकरे – पवार सरकार “लायनीत” आले. अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करणे, हे राज्य सरकारचे धोरण होते. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्यावर चर्चा करणे योग्य नाही. त्यामुळे आता आम्ही परीक्षा घेण्याच्या तयारीला लागू, असे वक्तव्य राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. सुप्रिम कोर्टाने शुक्रवारी अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करता येणार नाहीत, असा निकाल दिल्यानंतर ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.\nउदय सामंत यांनी म्हणाले, “विद्यार्थी, पालक आणि कोविडची वस्तुस्थिती लक्षात घेता आम्ही अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून आम्हाला परीक्षा कशा घ्यायच्या यादृष्टीने पावले उचलावी लागतील. विद्यार्थी आरोग्यहित लक्षात घेता मी सर्व विद्यापीठांमध्ये जाऊन कुलगुरू आणि विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे.”\nतत्पूर्वी, आज सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना यूजीसीच्या अधिकारांवर शिक्कामोर्तब केले. परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. जर एखाद्या राज्याने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला असेल तर त्यांना युजीसीकडे दाद मागण्याचा पर्याय असून ते तारीख पुढे ढकलण्याची मागणी करू शकतात, असे न्यायालयाने सांगितले.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्या���ा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या निर्णयाला विरोध केला होता. त्यामुळे हा मुद्दा प्रतिष्ठेचा झाला होता. उदय सामंत यांनी वेळोवेळी हा निर्णय कसा योग्य आहे, हे सांगितले होते. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाने सप्टेंबर महिन्यात अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयाला महाराष्ट्र सरकार आणि युवासेनेने न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे.\nआदित्य ठाकरे,उदय सामंत,ठाकरे - पवार सर,परीक्षा,परीक्षाआदित्य ठाकरे,परीक्षाआदित्य ठाकरेआदित्य ठाकरे\nPreviousकाँग्रेसला पुढील ५० वर्षे विरोधातच बसावे लागेल; गुलाम नबी आझादांचा इशारा\nNextवामपंथी विनाश का बेहतरीन मॉडल है बंगाल\nSARTHI PUNE : छत्रपती संभाजीराजे ‘सारथी’ चे सारथी यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित ; संभाजीराजेंच ट्विट\nWATCH : बीड जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण, पिकांचे नुकसान; गावांचा संपर्कही तुटला\nWATCH : ‘मी साताऱ्याचा जिल्हाधिकारी होतो’, अजित पवारांकडून बोलताना पुन्हा घडली चूक\nम्हणे, मोदींपेक्षा ममता लोकप्रिय; 2024 पर्यंत थांबा NOTA पेक्षा कमी मते मिळतील; सुवेंदू अधिकारींचे प्रत्युत्तर\n‘भारत बंद’ दरम्यान शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी नाही , सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था\nWATCH : ईडीची नोटीस म्हणजे फॅशन झाली आहे – खा. सुप्रिया सुळे\nभाजपचं ठरलंय, लढाई 51टक्क्यांची; आघाडीची रिक्षा पंक्चर करायची; बावनकुळेंचा एल्गार\nWATCH : अवैध वाळू उपसणाऱ्या १० बोटी केल्या जप्त, पुणे जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्याचा गनिमी कावा\nही आहेत भारतातील बारा स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे.. तुम्ही पाहिलीत\nक्रोध नको; पण संतापाने ओरडून सांगा..आम्हाला ५० टक्के आरक्षण हवंय सरन्यायाधीशांची महिला वकिलांना साद\nआमिर खानचा लाल सिंह चड्ढा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली , 2022 मध्ये या तारखेला रीलिज होईल चित्रपट\nIAF Air Show : 13 वर्षांनी काश्मिरात IAFचा एअर शो; डल लेकवर स्काय डायव्हिंग, विमानांच्या चित्तथरारक कसरती\nShivSena vs NCP : आधी उद्धव ठाकरे आता संजय राऊतांची थेट राष्ट्रवादी काँग्रेसला तंबी आमचं ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत ….\nUP Cabinet Expansion : योगी मंत्रिमंडळाचा विस्तार, काँ��्रेस सोडून आलेल्या जितीन प्रसाद यांना कॅबिनेट, सहा नेते राज्यमंत्री\nBharat Bandh : शेतकरी आंदोलकांच्या “भारत बंद”साठी उद्या महाराष्ट्रात काँग्रेस उतरणार रस्त्यावर\nहबल टेलिस्कोपने टिपले आकाशगंगेतील स्पार्कलिंग स्टारफिल्ड (आकाशगंगेत असलेले चमकदार तारांगण)\n६५ तासांत २४ बैठका : पंतप्रधान मोदींचा व्यग्र अमेरिका दौरा ठरला अर्थपूर्ण आणि फलदायी\nमोदींपेक्षा ममता बॅनर्जी लोकप्रिय; सध्या योगीच सगळे ठरवतात; खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा अजब दावा\nDelhi Metro : 3.55 मिलियन कार्बन क्रेडिट्सच्या विक्रीतून दिल्ली मेट्रोने केली 19.5 कोटींची कमाई\nनक्षलवादाचा शेवट जवळ आलाय; त्यांची आर्थिक कोंडी करा; गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/%C2%A0sakal-saptahik-story-santosh-bingarde-marathi-article-5696", "date_download": "2021-09-26T21:38:39Z", "digest": "sha1:MGPTDMPUCQKTL6V33AMF4WQIAJRNY6NE", "length": 17935, "nlines": 113, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Story Santosh Bingarde Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nछोट्या पडद्यावर मोठ्यांची गर्दी\nछोट्या पडद्यावर मोठ्यांची गर्दी\nसोमवार, 16 ऑगस्ट 2021\nलॉकडाउनमुळे चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे बंद आहेत. ती कधी उघडतील आणि उघडली तर किती जणांना परवानगी देण्यात येईल हे आत्ता तरी सांगता येत नाही. तो शासनाचा निर्णय असेल आणि त्याचे पालन करावेच लागेल. परंतु लॉकडाउनच्या काळात प्रेक्षकांची अधिक पसंती टीव्ही वाहिन्या आणि ओटीटी प्लॅटफॉर्मना अधिक आहे. सध्या ओटीटीवर चांगला कन्टेंट येत आहे आणि प्रेक्षक अशा सीरीज आणि चित्रपटांचे चांगले स्वागत करीत आहेत.\nसध्या अनेक स्मॉल बजेटचे चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत आहेत. टीव्हीवरदेखील नवनवीन मालिका आणि विविध कार्यक्रम दाखविले जात आहेत. प्रेक्षकांना आपल्याकडे ओढण्याची जणू काही स्पर्धाच लागलेली आहे. ही सगळी चढाओढ आपापला टीआरपी वाढविण्यासाठी चाललेली आहे. त्याकरिता मोठमोठ्या कलाकारांना छोट्या पडद्यावर आणले जात आहे. त्यांची लोकप्रियता कॅश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदीबरोबरच आता मराठीतरी छोट्या पडद्यावर मोठे कलाकार काम करीत आहेत. हे मोठमोठे कलाकार मराठीच्या छोट्या पडद्यावर आल्यामुळे रंगत खूपच वाढणार आहे. प्रेक्षकांना निखळ करमणूक मिळणार आहेच, परंतु वाहिन्यांमधील स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे.\nमराठी चित्रपटसृष्टीतील ��ॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता स्वप्नील जोशी सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करीत आहे. मोठ्या पडद्यावर आपली वेगळी छाप उमटविल्यानंतर स्वप्नीलने पुन्हा छोट्या पडद्यावर आगमन केले आणि त्याचे हे आगमन यशस्वी झाले असेच म्हणता येईल. मोठा व छोटा पडदा अशी यशस्वी इनिंग खेळणारा स्वप्नील आता आणखीन एक वेगळी इनिंग खेळण्यास सज्ज झाला आहे. उद्योगपती नरेंद्र फिरोदियांबरोबर तो भारताचा ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करीत आहे. प्रादेशिक भाषेतील चित्रपट तसेच सीरीज यांच्यासाठी हा एक नवा प्लॅटफॉर्म असणार आहे. एक कलाकार म्हणून काही तरी वेगळे करावे असा विचार स्वप्नीलच्या मनात आला आणि त्याने प्रादेशिक भाषेतील चित्रपट आणि वेबसीरीज यांच्यासाठी नवे व्यासपीठ सुरू केले.\nहल्ली बहुतेक कलाकार असे काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच दाद द्यायला हवी. स्वप्नीलबरोबरच मराठीतील हरहुन्नरी अभिनेता प्रसाद ओकदेखील ‘सोनी मराठी’वरील खळखळून हसायला लावणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून आपली छाप पाडत आहे. ‘कोण होणार करोडपती’द्वारे अभिनेता सचिन खेडेकर प्रेक्षकांच्या बुद्धीला चालना देऊन त्यांच्या ज्ञानाच्या तिजोरीत मोठी भर घालत आहे. सोनी मराठी वाहिनीवरील हा कार्यक्रम अभिनेता सचिन खेडेकरच्या हजरजबाबीपणामुळे आणि समोरच्या स्पर्धकांशी हसत-खेळत गप्पा मारल्यामुळे आता चांगलाच लोकप्रिय ठरलेला आहे.\nअभिनेत्री सई ताम्हणकर, स्पृहा जोशी आदी कलाकार छोट्या पडद्यावर विविध रिॲलिटी शोमध्ये आहेत. वर्षा उसगावकर, अजिंक्य देव, मिलिंद गवळी, आदिती देशपांडे हे सध्या छोट्या पडद्यावर विविध मालिकांतून काम करीत आहेत. अजिंक्य देव कित्येक वर्षांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेमध्ये काम करीत आहे. मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांच्या प्रमुख भूमिका असलेली ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिकासुद्धा ‘सोनी मराठी’वर सुरू आहे.\nश्रेयस तळपदे, अंकुश चौधरी, प्रार्थना बेहरे हे कलाकारदेखील आता पुन्हा छोट्या पडद्याकडे वळलेले आहेत. श्रेयस तळपदेने हिंदी चित्रपटसृष्टीत आपला चांगला जम बसविला आहे. आता तो ‘झी मराठी’वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेद्वारे पुन्हा छ��ट्या पडद्यावर परतत आहे. ही एक सुंदर प्रेमकथा आहे आणि श्रेयसची वेगळी भूमिका आहे. या मालिकेत श्रेयसबरोबरच प्रार्थना बेहरेही छोट्या पडद्यावर कमबॅक करीत आहे. खरेतर प्रार्थनाने आपल्या अभिनयाची इनिंग हिंदी मालिकेतून सुरू केली होती. त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत तिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले. ती सोशल मीडियावर कमालीची अॅक्टिव्ह असते. आपल्या चाहत्यांच्या नेहमीच ती संपर्कात असते. आता ती छोट्या पडद्यावर पुन्हा येत असल्यामुळे चाहते कमालीचे उत्सुक आहेत. याबाबत प्रार्थना म्हणते, की मराठी चित्रपटांमध्ये काम करीत असताना मला मालिकांच्या ऑफर्स येत होत्या. परंतु मी तेव्हा निश्चय केला होता की चित्रपटच करायचे. त्यामुळे मालिकांना वेळ दिला नव्हता. परंतु आता ही मालिका करीत आहे आणि त्याला कारण ही भूमिका आहे. या मालिकेतील माझी भूमिका खूप मजेशीर आहे. त्याबद्दल अधिक काही सांगू शकत नाही. परंतु मला अजूनही खूप गोष्टी शिकायच्या आहेत. नवनवीन दिग्दर्शकांबरोबर काम करायचे आहे.\nमराठी चित्रपटसृष्टीतला डॅशिंग अभिनेता अंकुश चौधरीलादेखील छोट्या पडद्याने भुरळ घातली आहे. ‘दुनियादारी’, ‘धुरळा’, ‘डबल सीट’ असे काही एक से बढकर एक सुपरहिट चित्रपट देणारा अंकुश आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार’ या शोमध्ये परीक्षक म्हणून सहभागी होत आहे. हा एक डान्स रिअॅलिटी शो आहे. महाराष्ट्रातील तरुण-तरुणींच्या नृत्याविष्काराला मोठे व्यासपीठ देणारा हा कार्यक्रम आहे. ''या शोद्वारे मी पुन्हा छोट्या पडद्यावर येत आहे. प्रेक्षकांशी संवाद साधता येणार आहे, त्यामुळे मी कमालीचा उत्साहित आहे,’ असे मत अंकुशने व्यक्त केले आहे.\nतसे पाहिले तर मोठ्या पडद्यावरच्या आघाडीच्या कलाकारांनी छोट्या पडद्यावर काम करणे हे नवीन राहिलेले नाही. छोट्या पडद्याची व्याप्ती आणि लोकप्रियता पाहता अनेक कलाकार छोट्या पडद्याकडे वळलेले आहेत. नवनवीन कथा-कल्पना तसेच विविध प्रकारचे रिअॅलिटी शो छोट्या पडद्यावर येत आहेत. नवोदित कलाकारांना विविध मालिकांमध्ये काम करण्याची संधी मिळत आहे. तसेच विविध रिअॅलिटी शोमधून नव्या टॅलेंटला वाव मिळत आहे. हिंदीतील छोट्या पडद्याचा विचार केला\nतर सुप्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चनपासून सलमान खान, माधुरी दीक्षित, मलाईका अरोरा-खान, शिल्पा शेट्टी, अनुपम खेर आदी कित्येक कलाकार छोट्या पडद्याकडे वळलेले आहेत. मोठ्या पडद्यावरच्या कलाकारांची लोकप्रियता कॅश करण्याचा प्रयत्न छोट्या पडद्याने केला आहे. यामध्ये हा छोटा पडदा नक्कीच यशस्वी झाला आहे. आता हळूहळू मराठीच्या छोट्या पडद्यावर मोठ्या पडद्यावरच्या कलाकारांची गर्दी होत चाललेली आहे. मोठ्या पडद्यावर अभिनयाची यशस्वी इनिंग खेळणारे हे कलाकार छोट्या पडद्यावरही यशस्वी होतील यामध्ये काही शंका नाही.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lifecoach45.com/in-pranayama-eye-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-ear-position/?share=tumblr", "date_download": "2021-09-26T21:23:36Z", "digest": "sha1:U7T7AHJEE5FJI7O2JA4GXMCPM5GVZRGP", "length": 11177, "nlines": 83, "source_domain": "lifecoach45.com", "title": "In Pranayama Eye आणि Ear Position", "raw_content": "\n◆In Pranayama Eye आणि Ear Position मेंदूच्या चलबिचलतेवर डोळ्याकडून नियंत्रण केले जाते आणि मनाच्या चलविचलतेवर कानाकडून नियंत्रण केले जाते. प्राणायाम करतेवेळी डोळे बंद व निश्चल हवेत आणि कानाने फक्त श्वासाचा आवाज ऐकावयास हवा.\nवरच्या पापणीने बुबुळावर थोडा सौम्य दाब आणून व खालची पापणी निष्क्रिय ठेवून डोळे बंद ठेवावेत, म्हणजे ते नरम राहतील. त्यांना कठीण व कोरडे बनवू नये.\nIn Pranayama Eye आणि Ear Position वरच्या पापण्या डोळ्यांच्या खोबणीच्या बाहेरील कोपऱ्याकडे हलवाव्यात, म्हणजे नाकाजवळील व डोळ्याच्या खोबणीच्या आतील कोपऱ्यावरील त्वचेवरचा तणाव कमी होईल.In Pranayama Eye आणि Ear Position\nबुबुळ स्थिर ठेवावे आणि नाक समांतर ठेवावे, कपाळाच्या मध्यावरील त्वचेवरचा ताण सैल करावा, म्हणजे भुवयांच्यामधील सुरकुत्या जातील व ते क्षेत्र निष्क्रिय राहील.\n◆ सुरुवातीला बैठकीवर प्रावीण्य मिळविणे कठीण असते कारण नकळत शरीर झुकत असते म्हणून मधूनमधून डोळे क्षणभर उघडून शरीर झुकले आहे का व डोके एका किंवा दुसऱ्या बाजूला, वर किंवा खाली झाले आहे का, याचा आढावा घ्यावा.\nकानशिलावरील त्वचेवर ताण नसल्याची खात्री करून घ्यावी. शेवटी डोळे स्थिर आहेत की अस्थिर आहेत याची खात्री करावी. नंतर मस्तक, व शरीर यांना योग्य स्थितीत आणावे. घसा सैल ठेवावा व डोळे निष्क्रिय ठेवावेत. तेथील स्नायू ढिले ठेवले म्हणजे त्वचा ढिली पडते.\nवरचे ओठ आणि नाकपुङ्या ज्ञानेंद्रिये व कर्मेद्रिये यांच्या कार्यावर ताबा ठेवतात. वरचा ओठाजवळचा भाग सैल करावा. त्यामुळे चेहऱ्याचे स्नायू व मेंदू यांना आराम मिळतो. प्राणायामाचा सराव बसून करत असताना कानशिलावरील त्वचा कानाच्या बाजूने सरकली तर मेंदूवर दबाव आहे असे समजावे,\nतीच त्वचा डोळ्यांच्या बाजूला सरकली तर मेंदू शांत आहे असे समजावे. खाली जमिनीवर आडवे झाले म्हणजे कानशिलावरील त्वचा कानाच्या बाजूला सरकते, डोळ्यांच्या बाजूला सरकत नाही.\n◆ आपण जणू काय डोळे मिटून पाठीमागच्या वस्तुकडे पाहत आहोत अशा प्रकारे आपली नजर अंतर्मुख करावी. म्हणजे दूष्टी अंतर्मुख असली तरी डोळे पूर्ण उघडे आहेत असे वाटेल. श्वास घेताना व सोडताना बुबुळे खालीवर होतात. या हालचाली थांबविण्याचा प्रयत्न करावा, कारण त्यांच्यामुळे मेंदुचे व्यवहार चालू होतील.\n◆डोळ्यांच्या पापण्या सैल असल्या म्हणजे अंधुकपणा येतो. बुबुळे हलावयास लागली म्हणजे लक्ष उड़ते.हवेमुळे एखादी ज्योत फडफडावी तशा वरच्या पापण्या आकुंचन पावल्या की, विचारांचीही फडफड होते. संपूर्ण आराम असला म्हणजे असे प्रकार होतं नाहीत.\n◆डोळ्याच्या पापण्यांचे केस जर एकमेकांना भिडले नाहीत तर मेंदू कार्यरत राहतो आणि शिथिल होत नाही. भुवयांवर जर ताण पडला, तर तेथील केस राग आलेल्या माणसाच्या केसांप्रमाणे उभे राहतात. भुवईचे केस जर पडलेले असले, तर मेंदूला विश्रांती मिळते.\n४७) आपली कर्णरंध्रे एकमेकांशी समपातळीवर आणि खांद्याच्या वरच्या भागापासून समान अंतरावर ठेवावीत. कानांनी श्वसनाचा आवाज ऐकला पाहिजे आणि प्राणायामाचा सराव चालू असताना त्यांना अगदी हलके वाटले पाहिजे. जबडे घट्ट आवळू नयेत, कारण तसे केल्याने कानाभोवतालची जागा घट्ट होईल आणि कान बंद होतील. कान आतील बाजूने जड होतील व\n◆डोळे, कान किंवा फुफ्फुसे यांच्यापासून निघणाऱ्या सूक्ष्म चेतनावाहक नाड्या मेंदूच्या मध्यभागी जेथे एकमेकांना ओलांडतात, त्या जागेवर म्हणजे डोळ्यांच्या मध्ये आणि मागे मुख्यत्वेकरून लक्ष द्यावे. या मध्यबिंदूतूनच सर्व चेतनांवर आणि श्वसनावर नियंत्रण होते.\n◆ मेंदू हे एक कैलक्यूलेटर आहे आणि विचारांचे साधन आहे. मनाला भावना असतात परंतु मेंदुला नसतात. शरीराबे सर्व व्यवहार आणि ज्ञानेद्रिये यांच्यावर म���दूचा ताबा असल्याकारणाने मेंदू स्थिर ठेवायला पाहिजे.\n◆ मेंदूचा पुढचा भाग जर वर उचलला गेला तर चिड़खोरपणा व ताण भासू लागतो. जर तो एका बाजूला झुकला तर दुसरी बाजू जड़ वाटू लागते व संतुलन बिघडते.\n◆In Pranayama Eye आणि Ear Position भावना व बुद्धि या शांत असून,आसन करणाऱ्याला “इंद्रीय आणि मानसिक” शांति मिळते आणि प्रगल्भ आध्यात्मिक अनुभव मिळतो.In Pranayama Eye आणि Ear Position\nPingback: प्राणायामातील महत्वपूर्ण सूचना. - Life Coach\nPingback: प्राणायामातील मनाची तयारी करण्याची कला - Life Coach\nPingback: प्राणायाम हे योगाचे हृदय आहे. प्राणायामावाचून योगामध्ये काहीच राम नाही. - Life Coach\nPingback: प्राणायाम हे योगाचे हृदय आहे. » Life Coach\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/uddhav-thackeray-on-covid-third-wave", "date_download": "2021-09-26T22:58:42Z", "digest": "sha1:XCI5WZ4P7EAYCQBCQJNTDTCXD3ZUF6JQ", "length": 5149, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAaditya Thackeray मुंबईतील 'त्या' इमारतींच्या गेटवर क्यूआर कोड; आदित्य ठाकरेंची सूचना\nNCP: मुख्यमंत्र्यांची 'ही' सूचना राष्ट्रवादीने पाळली; तातडीने घेतला मोठा निर्णय\n...तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली भीती\nउत्सव नंतरही साजरे करू; प्राण महत्त्वाचे\npossible third wave of corona: करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका; मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयांना केले 'हे' कळकळीचे आवाहन\nUddhav Thackeray मोठी बातमी: करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत CM ठाकरेंचा गंभीर इशारा; भाजपलाही सुनावले\nUddhav Thackeray: तर कदाचित पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल; मुख्यमंत्री ठाकरे यांचा इशारा\nUddhav Thackeray: करोनाची तिसरी लाट कशी रोखणार; मुख्यमंत्र्यांनी सांगितला एकमेव पर्याय\nUddhav Thackeray: 'निर्बंध पुन्हा कडक करावे लागले तरी...'; CM ठाकरे यांचे महत्त्वाचे निर्देश\n; निर्बंधांबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांचे महत्त्वाचे निर्देश\nUddhav Thackeray: तर महिन्या दोन महिन्यात करोनाची तिसरी लाट; CM ठाकरे यांनी दिल्या 'या' सूचना\nUddhav Thackeray: करोनाची तिसरी लाट आलीच तर...; मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश\nतिसरी लाट धोक्याची ठरु शकते; मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2019/09/04/karodpati/", "date_download": "2021-09-26T22:03:17Z", "digest": "sha1:VVCPQKR6XDEMCNIOXLMEPT7C2FXC65DM", "length": 6808, "nlines": 50, "source_domain": "mahiti.in", "title": "रातोरात हा व्यक्ती बनला करोडपती… कारण जाणल्यावर थक्कच व्हाल… – Mahiti.in", "raw_content": "\nरातोरात हा व्यक्ती बनला करोडपती… कारण जाणल्यावर थक्कच व्हाल…\nतुम्ही सोन्याची अंडी देणाऱ्या कोंबडीची गोष्ट ऐकलीच असेल, आणि तुम्हीही अशी इच्छा बाळगली असेल की आपल्याकडेही अशी एक कोंबडी असावी. पण आज आपण अश्या एका माणसाबद्दल बोलत आहोत ज्याच्याकडे कोंबडी तर नाही, परंतु एक डुक्कर होते. ज्याने त्याला रातोरात करोडपती केले,, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटले असेल, परंतु आम्ही सत्य सांगत आहोत, म्हणून संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी तुम्ही हि पोस्ट शेवटपर्यंत वाचलीच पाहिजे.\nखरं तर, चीनमध्ये राहणाऱ्या या शेतक्याकडे अनेक डुक्कर होती, ज्याचे त्याने पालनपोषण केले होते. एक दिवस जास्त केस असलेल्या डुकराच्या पोटातून दगडासारखी गोष्ट बाहेर आली, ज्याला बीजोर असे म्हणतात. तो बीजोर 4 इंचाचा होता. त्याची किंमत लाखों करोडो आहे. त्या शेतकऱ्याला समजले की हा दगड नक्कीच खूप किंमतीचा आहे, म्हणून जेव्हा तो या दगडाची किंमत शोधायला गेला तेव्हा त्याला त्याचे वास्तविक मूल्य कळले, जे ऐकून त्याला आश्चर्य वाटले. त्याला कळले की बीजोर नावाची दगडध्वज्य वस्तू 4 कोटी रुपये किंमतीची आहे, हे ऐकून त्यांना धक्काच बसला.\n बीजोर हा प्राण्यांच्या आतून निघतो, जो दगडासारखा दिसतो आणि ती एक अतिशय उपयुक्त गोष्ट आहे. कारण त्यातून बरीच मौल्यवान औषधे बनविली जातात आणि एवढेच नव्हे तर, विषाचे इंजेक्शन टाळण्यासाठी देखील याचा उपयोग केला जाऊ शकतो. शेतकऱ्याने त्यासाठी बोली लावण्याचा निर्णय घेतला आणि तो विकून तो लक्षाधीश झाला.\nहा साधा उपाय करा पाल पुन्हा घरात दिसणार नाही,पाल,छिपकली,स्पायडर एकदाचे घरातून पळून जातील…\nआपल्या पदार्थाला फोडणी देण्यासोबत या हॉट शेफ बोल्डनेसचाही तडका ही देतात; पहा कोण आहेत या हॉट शेफ…\nअसे शिवमंदिर जिथे पहाटे सकाळीच एक अदृश्य शक्ती येऊन भगवान ”महादेवाची” पूजा करत असते…\nPrevious Article सुरतमधील एका व्यक्तीच्या घरी विराजमान झाले ‘500 करोड रुपयाचे’ गणपती बाप्पा, तुम्ही पाहिले का….\nNext Article भारतातील 6 सर्वात आश्चर्यकारक बांधकामे, जी देशाची ओळख बनली आहेत…\nभगवान शंकराच्या कृपेने या पाच राशींसाठी या आठवड्यात राजयोग तयार होणार आहे, छप्पर फाटेपर्यंत पैसे येतील \nपुजा करताना असे घडले तर समजा देव तुमच्यावर प्रसन्न आहे…\nया पाच राशीच्या लोकांचे खुलणार नशीब ‘श्री स्वामी समर्थांच्या’ कृपेने मिळणार चिक्कार…\nतुळशीला स्पर्श करून गुपचूप बोला हा मंत्र; जे काही मागाल ते सर्व होईल पूर्ण.\nगरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवार पासून… पुढचे 7 वर्षं राजा सारखें जीवन जगतील या सहा राशींचे लोक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thevoiceofmumbai.com/2018/05/04/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2021-09-26T22:06:35Z", "digest": "sha1:5UBRKSPHB2ST3D5KNMHAPQQ6MFFNUAOE", "length": 10530, "nlines": 171, "source_domain": "thevoiceofmumbai.com", "title": "शंकर चायरेंच्या कुटुंबाला दिले आर्थिक आधार – The Voice of Mumbai", "raw_content": "\nशंकर चायरेंच्या कुटुंबाला दिले आर्थिक आधार\nयवतमाळ | घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे यांनी आत्महत्या केल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत मध्यस्थी करताना स्व. चायरे यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करण्यासंदर्भात दिलेले वचन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आज पूर्ण केले. ना. संजय राठोड यांनी यवतमाळ येथे आपल्या निवासस्थानी आज सकाळी स्व. शंकर चायरे यांच्या पत्नी अल्का आणि मुलगी भाग्यश्री यांना रोख एक लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य करून साडीचोळी भेट दिली. यावेळी माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर, जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजंकीवार, पावनी कल्यमवार, विनोद खोडे, पंचायत समिती सदस्य सुहास पारवेकर, रूपेश कल्यमवार, युवासेना उपजिल्हा प्रमुख अंकूश ठाकरे, बेबीताई शेंद्रे, राधा सिंग, विश्वास निकम, रमेश भुरे आदी उपस्थित होते.\nशेतकरी शंकर चायरे यांनी १० एप्रिल रोजी केंद्र सरकारला जबाबदार धरून आत्महत्या केली होती. त्यानंतर शंकर चायरे यांची मुलगी जयश्री हिने घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणात मध्यस्थी करून चायरे कुटुंबियांची समजूत घातली. थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून चायरे कुटुंबियांच्या मागण्या शासन दरबारी मांडण्याचा विश्वास दिला. शंकर चायरे यांच्या मुली जयश्री, भाग्यश्री, धनश्री आणि मुलगा आकाश यांच्या शिक्षणासाठी वैयक्तिक एक लाख र��पयांची मदत करण्याची ग्वाही यावेळी ना. संजय राठोड यांनी दिली. ना. संजय राठोड यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर कुटुंबियांनी शंकर चायरे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पुढील सोपस्कार पार पाडले.\nना. संजय राठोड यांनी जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजंकीवार यांना सूचना करून चायरे कुटुंबियांना आज यवतमाळ येथे आपल्या निवासस्थानी बोलावून घेतले. शंकर चायरे यांच्या पत्नी अल्का व मुलगी भाग्यश्री यांच्याशी चर्चा करून शब्द दिल्याप्रमाणे मुलांच्या शिक्षणासाठी रोख मदत देत असल्याचे सांगितले. ना. संजय राठोड यांनी माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर यांच्या उपस्थितीत ही मदत चायरे कुटुंबियाच्या सुपूर्द केली. घडायची घटना घडली परंतु आता चारही मुलांना उच्च शिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करायचे आहे, असे अल्का चायरे यांनी यावेळी सांगितले.\nमोदी -बिडेन यांच्यातील बैठक एक तासाऐवजी दीड तास चालली \nपंतप्रधान मोदी वॉशिंग्टनहून न्यूयॉर्कला रवाना,आज UNGA मध्ये कोरोना, दहशतवाद यावर चर्चा \nपंतप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांची भेट घेतली, भारत भेटीचे दिले आमंत्रण \nअफगाणिस्तानमध्ये महिला दररोज या अडचणींसह करतात संघर्ष \nजीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यापासून सरकार का जात आहे दूर \nअफगाणिस्तानची आर्थिक स्थिती चिंताजनक \nमोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम\nबंजारा छोरी घेणार उडान\nटीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात\nदहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट\n‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान\nशरद पवार साधणार तरुणांशी संवाद\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nहिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1993/08/7668/", "date_download": "2021-09-26T21:09:48Z", "digest": "sha1:IUGJ3VQGUWXJTJMWYKZWV2WWXWVVMZYT", "length": 29504, "nlines": 85, "source_domain": "www.sudharak.in", "title": "धारणात् धर्म इत्याहुः। - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\nनोव्हेंबर-डिसेंबर १९९२ ते जून १९९३ या दरम्यान आजचा सुधारकच्याअंकांमधून दि.य.देशपांडे, श्री. गो. काशीकर व दिवाकर मोहनी यांच्यात झालेली चर्चा परवा सलगपणे वाचली. वेगळ्या दिशेने मुद्याला भिडायला हवे असे मला दिसते.\nकाशीकर म्हणतात त्याप्रमाणे ‘समाजाचा घटक ह्या नात्याने म्हणजे समाजधारणेच्या दृष्टीने उपयुक्त असा व्यक्तींचा आचार-विचार-समूह म्हणजे धर्म ही व्याख्या करून चर्चेला आरंभ होऊ शकतो.\n(१) आधुनिकपूर्व काळातील सर्वच ‘रिलिजन हे त्याच वेळी काशीकरांच्या अर्थाने धर्मही होते असे यातून निष्पन्न होते. हिंदू धर्माचे वेगळेपण,तो ‘रिलिजन नव्हता वा नाही, यात नाही. ‘रिलिजन’ या अंगाने त्याचे ईसाई, इस्लाम या रिलिजनांच्यापेक्षा वेगळेपण अधिक ठळक आहे. एक पवित्र ग्रंथ, एक प्रेषित या भोवती हिंदु धर्माची रिलिजन या अंगाने बांधणी झालेली नाही. इतरही वैशिष्ट्ये सांगता येतील.\n(२) ‘धर्मा’ची वरील व्याख्या स्वीकारली तर, भारतीय राज्यघटना हा वर्तमानकालीन भारत राष्ट्र व समाज यांचा अधिकृत धर्मग्रंथ आहे असे म्हणता येईल. यात संसद वेळोवेळी फेरबदल करीत जाते, आणि न्यायालये याचे ‘धर्मशास्त्र रचीत जातात.\n(३) भारताने राज्यघटना हा लौकिक व्यवहाराचा आधार बनविला तेव्हा काशीकरांच्याच म्हणण्यानुसार “धर्माला ‘रिलिजन च्या जोखडातून काढून” धर्माची “खऱ्या ऐहिक स्वरूपात” प्रस्थापना केली.\n(४) असे दिसते की, मा. गो. वैद्य वा काशीकर यांचे तेवढ्याने समाधान झालेले नाही. “जुन्या काळातील मूलभूत धर्मकल्पने” ची “उपयुक्तता” या दोघांना वाटते. आणि तीनुसार “आजच्या काळाला अनुरूप असे रूप” धर्माला देण्याचा त्यांचा आग्रह आहे.\nउघडच हे गौडबंगाल आहे. कारण “धर्म’ शब्दाची व्याख्या काशीकरांनी सुचवली ती केली तर तिला आजच्या काळाला अनुरूप असे रूप देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. ती कल्पना आपणापाशी आहेच..\nत्यांनाअसे म्हणावयाला हवे की, आजच्या राज्यघटनेने जो “आचार-विचार-समूह” व्यक्तीला बंधनकारक केला आहे तो आजच्या व उद्याच्या काळात भारतीय समाजाच्या धारणेच्या दृष्टीने उपकारक नाही; धर्मकल्पना बदलण्याचा मुद्दा नसून त्या कल्पनेशी बांधील राहून आचार-विचारांच्या पातळीवर तपशीलात फेरबदल करावयास हवेत.\n(५) मा.गो. वैद्य व काशीकर यांना जे असे बदल हवे आहेत त्यांची त्यांनी समजा एक यादी प्रसिद्ध केली तर काय होईल या देशातील हिंदू, ईसाई, मुसलमान, पारशी, शीख आदि व्यक्ती त्यातील वेगवेगळ्या बाबींबद्दल, हे बदल आमच्या रिलिजस शिकवणुकीशी वा आदेशांशी वा रीतिरिवाजांशी वा कर्मकांडांशी संवादी नाहीत, विरोधी आहेत; सबब आम्हाला ते मंजूर होऊ शकत नाहीत असे म्हणण्याची शक्यता आहे.\nअशा हरकतींचा प्रतिवाद करताना वैद्य व काशीकर यांना, वर्तमान भारतीय समाजाच्या निकोप, सुदृढ धारणेच्या दृष्टीने, म्हणजेच रिलिजन कोणताही असो ज्या समाजाचे ते घटक आहेत त्या समाजात राहून त्यांचे हित व समष्टीचेही हित साधण्याच्या दृष्टीने हे बदल करणे का चांगले, इष्ट व आवश्यक आहे हे समजावून व पटवून द्यावे लागेल.\nहा युक्तिवाद करताना त्यांना शाश्वत सनातन धर्मतत्त्वे, युगधर्म, आपद्धर्म व “कलिवयं” या चारही संकल्पनांचा वापर करता येईल. पण प्राचीनत्वाचा, परंपरेचा, ‘बहुसंख्यक मुख्य प्रवाहाचा, ‘हिंदू’ या शब्दाचा या संवादात वापर करणे गैर ठरेल. त्यांच्याच कसोटीवर. कारण,“धर्म’ या शब्दाला जेव्हा हिंदू हा शब्द जोडला जातो, आणि हिंदू धर्म असे शिकवतो, हा आचार सांगतो असे ज्या वेळेस म्हटले जाते तेव्हा “रिलिजन” च्या अंगानेच “धर्म” या शब्दाचा वापर होत असतो.\n(६) खरी गोष्ट अशी आहे की, काशीकर व वैद्य “धर्म’ या शब्दाची व्याख्या विशिष्ट प्रकारे जर प्रामाणिकपणे व गंभीरपणे करीत असले तर, शाश्वत सनातन धर्माची त्यांनी प्रथम मांडणी करावयास हवी. ती या देशातल्या प्राचीन ऋषिमुनींनी परिपूर्ण स्वरूपात केली आहे असे त्यांचे प्रामाणिक मत असू शकते. पण ती “आमच्या ऋषिमुनींनी प्राचीन काळी केली आहे म्हणून तीच आधारभूत मानायला लागेल” असा युक्तिवाद तरीही ते करू शकणार नाहीत. आजच्या घडीलाही शाश्वत,सनातन धर्मतत्त्वे म्हणून ती मानवमात्रास जगाच्या पाठीवर कोठेही अंगीकारण्याजोगी कशी आहे ते विवेकाच्या आधारे दाखवून द्यावे लागेल.\nउज्ज्वल भूतकाळ, आमचा श्रेष्ठ धर्म, प्राचीनत्व, या मातृभू-पितृभूची परंपरा, आमची श्रेष्ठ संस्कृती असे भावना व विकार यांचे उद्दीपन करणारे आधार न घेता शाश्वत, सनातन धर्मतत्त्वांची मांडणी करण्याचे आव्हान काशीकर-वैद्य यांच्यासमोर आहे. ‘हिंदू’ हा शब्द न वापरता, ऋषिमुनींची नावे न घेता, पवित्र वा पूजनीय ग्रंथांचा उल्लेख न करता त्याची मांडणी त्यांनी करायला हवी.\n(७) ही मांडणी केल्यावर, आजचे युग कोणते आहे, त्याची वैशिष्ट्ये कोणती, त्याच्या मागण्या कोणत्या,याची मांडणी करायला लागेल. हे युग केवळ भारतापुरते आहे की पृथ्वीव्यापी एकच आहे, तेही स्पष्ट करावे लागेल. ‘युगा विषयीची मांडणी केल्यानंतर मग युगधर्म स्पष्ट करावा लागेल. युगधर्म स्पष्ट झाला की,चालत आलेल्या आचार विचारांमधील कोणत्या गोष्टी “कलिवर्य’ (म्हणजेच युगधर्माशी विसंगत) म्हणून टाकून द्यायला हव्यात ह्याचे दिग्दर्शन करता येईल. हे दिग्दर्शन वेगवेगळ्या सर्वच रिलिजनांच्या अनुयायांसाठी असेल. कोणाला सती प्रथा टाकावी लागेल, तर कोणाला जबानी तलाक बंद करावा लागेल, कोणाला संततिनियमानाला असलेला रिलिजस विरोध सोडावा लागेल, कोणाला नसबंदीची प्रथा टाकावी लागेल, तर कोणाला देवदासी प्रथेला पायबंद घालावा लागेल, वगैरे.\n(८) सरतेशेवटी ‘आपद्धर्माची स्पष्टता करावी लागेल. सामान्य नेहमीच्या परिस्थितीत आपण ज्या प्रकारचे वर्तन वा कृती करणे गैर मानू तसे वर्तन व कृती हाही ‘धर्म कधी ठरतो याच्या कसोट्या स्पष्ट कराव्या लागतील. व्यक्तीने वा समूहाने – परीक्षा /तपासणी करीत असताना कोणती पथ्ये सांभाळली पाहिजेत हेही सांगावे लागेल. तसेच जेथे ‘ आपद्धर्माचे तत्त्व लागू होत नाही अशाही स्थिती/मुद्दे/प्रसंग यांची स्पष्टता करावी लागेल.\nअशा प्रकारची कोणतीच मांडणी, वानगीदाखल देखील, काशीकरांनी आजचा सुधारक मध्ये केलेली नाही.\n(९) देशपांडे यांच्याबरोबर काशीकरांनी जो वाद घातला आहे त्यात वेड पांघरून पेडगावला जाण्यासारखा काहीसा प्रकार आहे. त्यांनीच घेतलेले एक उदाहरण घेऊ. ह्यावेळी माझा धर्म काय’ असा प्रश्न रामायण-महाभारतावरील दूरदर्शन धारावाहिकांमधील पात्रे विचारतात. हा प्रश्न ती कोणाला व का विचारतात’ असा प्रश्न रामायण-महाभारतावरील दूरदर्शन धारावाहिकांमधील पात्रे विचारतात. हा प्रश्न ती कोणाला व का विचारतात आणि त्यांना कोणते उत्तर हवे असते आणि त्यांना कोणते उत्तर हवे असते अमुक एक आचरण करणे हे धर्माचरण होईल असे म्हणणे हे अर्धेच उत्तर आहे; या म्हणण्याचा आधार कोणता, उत्तराचे प्���ामाण्य कशात आहे, याची स्पष्टता झाली म्हणजे उत्तर पूर्ण होते. अमुक ग्रंथ असे सांगतो, अमुक व्यक्ती असे सांगतो,वा अशी रीत/परंपरा आहे असे उत्तर येईल.ग्रंथ वा व्यक्ती वा रीत/परंपरा प्रमाण का मानावयाची अमुक एक आचरण करणे हे धर्माचरण होईल असे म्हणणे हे अर्धेच उत्तर आहे; या म्हणण्याचा आधार कोणता, उत्तराचे प्रामाण्य कशात आहे, याची स्पष्टता झाली म्हणजे उत्तर पूर्ण होते. अमुक ग्रंथ असे सांगतो, अमुक व्यक्ती असे सांगतो,वा अशी रीत/परंपरा आहे असे उत्तर येईल.ग्रंथ वा व्यक्ती वा रीत/परंपरा प्रमाण का मानावयाची यांचे अंतिम उत्तर इहवादी नसते, प्रामाण्य अंतिमतः पारलौकिक अधिसत्तेच्या आधारे प्राप्त झालेले असते, ही वस्तुस्थिती काशीकरांना परिचित नाही असे मानणे अंमळ कठीण आहे.\n(१०) ईसाई, इस्लाम, यहुदी हे ‘रिलिजन’, तर हिंदू – आणि काशीकरांसारख्या मंडळींच्या मते ‘हिंदू’चाच भाग असलेले बौद्ध, जैन, शीख आदि- हा मात्र ‘धर्म हा भेद करण्याचे तिहेरी प्रयोजन आहे. (१) हिंदू हे ‘धर्माची गोष्ट करीत असल्याने ते उच्चतर आहेत; (२) समाजाच्या सुयोग्य धारणेसाठी आवश्यक आचार-विचार-समूह हिंदूंपाशी म्हणून आधीच उपलब्ध आहे; आणि (३) ‘रिलिजन’ चे नाव पुढे करून,समाजधारणेचा विचार न करता, मनमानी वर्तणूक व कृती करण्याचा दुराग्रह राखणाऱ्यांवर हिंदूंच्या धर्माचे प्रभुत्व प्रस्थापित करणे योग्यच आहे, हे सिद्ध करण्यासाठी हा भेद केला जात आहे. आता, धर्म ही गोष्ट भारतातील लोकसमूहांपैकी फक्त हिंदूंपाशीच आहे, त्याला हिंदू तरी काय करणार; त्यांचे भाग्य व इतरांचे दुर्भाग्य, अशी भूमिका चेहेरा निर्विकार ठेवून घेता येते,अशी तर अंदर की बात नाही\n(११) मोहनी यांना उत्तर देण्याच्या ओघात “वर्तमानकाळात अयोध्येला जे घडले तोही आपद्धर्म आहे” असे विधान करून सिंघल आदींचे समर्थन काशीकरांनी केले आहे. ही गोष्ट चांगली झाली. म्हणजे असे की, धर्म,सनातन धर्म, युगधर्म,कलिवर्ण्य,आपद्धर्म या कल्पनांचा आशय वर्तमान काळाच्या व्यवहारी चौकटीत काशीकरांना काय अभिप्रेत आहे त्याची ठोस चर्चा होऊ शकते. आता काशीकरांनी माघार मात्र घेऊनये. त्यांनी पुढील प्रश्नांच्या अनुषंगाने मांडणी करावी असे आवाहन करतो. मात्र मोहनींना उत्तर देताना जी निवाडे करीत जाण्याची पद्धत त्यांनी वापरली आहे तिची पुनरावृत्ती करू नये अशी विनंती आहे.\n(i) स��ातन धर्माच्या कोणत्या तत्त्वानुसार मुस्लिम समाजाचे मन वळविण्याचे कोणकोणते प्रयत्न झाले \n(ii) या प्रयत्नांना अपयश का आले अपयशाची जबाबदारी सर्वस्वी मुस्लिम समाजावर कशी आहे\n(iii) आपद्धर्मानुसार कृती करावयाची ती ‘हिंदू’ म्हणून कशी काय होऊ शकते काशीकरांच्याच ‘धर्म कल्पनेनुसार ती ‘भारतीय’ म्हणून रिलिजननिरपेक्ष व्हायला हवी.\n(iv) आपद्धर्मात्मक कृती हिंदू समाज परस्पर कसा करू शकतो हा अधिकार राज्यसत्तेचा-तोही सर्व भारतीयांच्या वतीने-नाही काय\n(v) बाबरी मशिदीच्या संदर्भात १९४९ पासून ज्या घटना घडत आहेत, ज्यांचा कळस ६ डिसेंबरला झाला, त्यांना उद्देशून ‘आपद्धर्म हा शब्द वापरणे योग्य का\n(vi) भारतीय समाजाचा एक मोठा घटक म्हणून मुस्लिम समाजाचे स्थान असेल जे स्थान आपण मानतो असे काशीकर सुचवितात- तर आपद्धर्म म्हणून बाबरी मशिदीची वास्तू राहू द्यावी असे म्हणणे इष्टतर का नाही\n(vii) ‘राष्ट्रीय प्रवाहाची मांडणी काय आहे हिंदू = राष्ट्रीय असे समीकरण काशीकरांच्या धर्माच्या कल्पनेशी मूलतः विसंवादी नाही काय हिंदू = राष्ट्रीय असे समीकरण काशीकरांच्या धर्माच्या कल्पनेशी मूलतः विसंवादी नाही काय भारतीय समाजाच्या वर्तमानकालीन व भविष्यकालीन निकोप व सुदृढ धारणेच्या दृष्टीने घातक या प्रकारचे हे समीकरण नाही काय भारतीय समाजाच्या वर्तमानकालीन व भविष्यकालीन निकोप व सुदृढ धारणेच्या दृष्टीने घातक या प्रकारचे हे समीकरण नाही काय ते कधीकाळी ‘कालोचित असले तरी आज ‘कलिवयं मानणे आवश्यक व इष्ट नाही काय\n(viii) राष्ट्रीय प्रवाहात मुस्लिम समाजाला आणण्याची जेवढी गरज आहे तेवढीच हिंदू समाजालाही राष्ट्रीय प्रवाहात आणण्याची गरज नाही काय\n(ix) हिंदू हा जन्मजात व निरंतर राष्ट्रीयच असतो, कारण तो हिंदू आहे, आणि तेवढे पुरेसे आहे; इतरांना मात्र, ते मुळात अराष्ट्रीय असल्याने वा रिलिजन बदलला की ते अराष्ट्रीय होत असल्याने, आपद्धर्मात्मक कृती करून राष्ट्रीय प्रवाहात आणण्याची गरज नेहमीच राहील का तसे असेल तर आपण हिंदू नाही असे आग्रहपूर्वक नोंदवू लागलेल्या जैन, बौद्ध, शीख,आदिवासी, नास्तिक/सेक्युलर मंडळीसाठी कोणत्या कृती भारतीय समाजाने/राज्यसत्तेने करण्याचा विचार केला पाहिजे\n(x) राष्ट्रीय प्रवाह हा संस्कृतीच्या निकषावर ठरत असेल तर विसाव्या शतकाच्या अखेरच्या भारताची राष्ट्रीय सं���्कृती आणि हिंदू संस्कृती (जी एक घटक संस्कृती आहे; मुख्य असली तरी अनेकांपैकी एक घटक हाच तिचा दर्जा आहे) यात भेद करणे व तो तपशीलांसह स्पष्ट मांडणे आवश्यक आहे.काशीकरांची ती मांडणी काय आहे\n(xi) “धर्म” शब्दाचा जो मूळ अर्थ आहे त्याचे पायिक असल्यामुळे जे लोक थोडक्याच अवधीत सनातन धर्माच्या आधारे वर्तन/कृती करू लागतील त्या लोकांना त्यांनी आपद्धर्माला चिकटून राहण्याचे ठरविले तर “हिंदू धर्म व तज्जन्य हिंदू मानसिकता” तसे करू देणार नाही असे काशीकर खात्रीपूर्वक म्हणतात.त्यांनी या संदर्भात ‘हिंदू’ हे विशेषण का वापरले आहे धर्माचे पायिकत्व पुरेसे नाही धर्माचे पायिकत्व पुरेसे नाही की जे काशीकरांच्या अर्थाने ‘हिंदू’ असतात फक्त तेच ‘धर्माचे पायिक असतात की जे काशीकरांच्या अर्थाने ‘हिंदू’ असतात फक्त तेच ‘धर्माचे पायिक असतात ‘धर्मा पेक्षा ‘हिंदू धर्म व तज्जन्य ‘हिंदू मानसिकता ही ते अधिक विशाल व उन्नत मानतात काय\n(xii) ‘धर्म व संस्कृती’ हे शब्द त्यांच्या अर्थाने रुजविण्यासाठी काशीकरांसारख्या मंडळींनी कटाक्षाने हिंदू हे विशेषण त्यांच्या सर्व विवेचनातून वगळणे आवश्यक व इष्ट नाही काय\n१५० गंगापुरी, वाई, ४१२८०३\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\n याची मानसशास्त्रीय मीमांसा – डॉ. भूषण शुक्ल\nज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा\nज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य – डॉ. नागेश राजोपाध्ये\nविक्रम आणि वेताळ – भरत मोहनी\nमुहूर्त, कुंडली, शुभराशी, वगैरे, वगैरे – प्रभाकर नानावटी\nखगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे\nज्योतिषशास्त्राबद्दल थोडे – प्रमोद सहस्रबुद्धे\nफलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे – डॉ. नितिन शिंदे\nसंविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन – अ‍ॅड. असीम सरोदे\nफलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता – निखिल जोशी\nकूपमंडूक – झंपुराव तंबुवाले\nज्योतिष : शास्त्र की थोतांड – तन्मय केळकर\n” – प्रकाश घाटपांडे\n – हेमंत दिनकर सावळे\nज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ – कुमार नागे\nअज्ञानाधारित अभ्यासक्रम – प्रा.य.ना.वालावलकर\nमला पडलेले काही प्रश्न – प्रकाश पारखे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2021/08/7580/", "date_download": "2021-09-26T20:58:42Z", "digest": "sha1:RT5XS6GBLB2OW6WUHQOC3VHOEGZ5NW6E", "length": 34945, "nlines": 92, "source_domain": "www.sudharak.in", "title": "मनोगत - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\nकुठल्याही शैक्षणिक संस्थेत एखादा विषय अभ्यासक्रमाच्या स्वरूपात घेतला जातो, तेव्हा त्या विषयावर लिहिलेल्या साहित्याकडे प्रमाणित साहित्य म्हणूनच बघितले जाते. तेव्हा ज्योतिषकलेत येणाऱ्या कुंडली, पत्रिका, ग्रह-ताऱ्यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम या साऱ्यांविषयीची माहिती प्रमाणित होऊन सामान्य माणसाच्या मानसिकतेवर तिचा गंभीर परिणाम होण्याचा धोका संभवतो. ज्योतिष हे शास्त्र नाही हे सिद्ध करणारे अनेक प्रयोग झालेत, परंतु ते शास्त्र आहे असे आजवर तरी सिद्ध झालेले नाही या पार्श्वभूमीवर आम्ही ज्योतिषाला ‘कला’ असे संबोधले आहे.\nज्योतिषाची गरज माणसाला का पडते याची मानसशास्त्राला माहीत असलेली अनेक कारणे आहेत. माणसाचे मन कधी असुरक्षिततेमुळे, अनिश्चिततेमुळे, काळजीपोटी कमकुवत बनते, कधी भावनेपोटी, मायेपोटी, परस्परसंबंध, बंध यांच्यामुळे नाजूक बनते. अशा प्रत्येकवेळी त्याला आत्मीयता, सहकंप, सहानुभूती इत्यादींचा आधार हवा असतो. अज्ञाताचे भय, कुतूहल, उत्कंठा या तर मानवाच्या मुलभूत प्रेरणा आहेतच. याच प्रेरणांमधून ‘आपल्या आयुष्यात पुढे काय होणार’ याबद्दलची असुरक्षितता आणि त्या अनुषंगाने ज्योतिष ही कला फळाला आली असे म्हणणे वावगे ठरू नये.\nज्योतिष हा विषय अभ्यासक्रमात घेण्यामुळे होणारा दुसरा धोकाही तितकाच गंभीर आहे. विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी जेव्हा एखाद्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतात तेव्हा त्यांचा पुढील रोजगार हा त्या शिक्षणातूनच निर्माण होणार असे अभिप्रेत असते. जसे LLB चा विद्यार्थी पुढे वकीली करतो, MBBS चा विद्यार्थी वैद्यकीय व्यवसाय करतो, CA चे शिक्षण घेणारा पुढे टॅक्सेस, बॅलन्स शीट्स, इत्यादी वित्ताशी संबंधित कामे करतो (अपवाद वगळता). तर ज्योतिषशास्त्र हा विषय अभ्यासासाठी निवडणारे याला फक्त गमतीखातर, विज्ञानपूर्व जगाचा इतिहास म्हणून किंवा काल्पनिक शास्त्र म्हणून शिकणार नाहीत. त्यातून व्यवसायाच्या संधी शोधतील. एवढेच नव्हे, तर हा व्यवसाय चालत राहावा यासाठी नवे नवे ग्राहक शोधत राहाणे आणि ते टिकवून ठेवणे, आपली बाजारपेठ वाढवत राहाणे हे ते करतीलच. थोडक्यात काय, तर ज्योतिषाची पदवी म्हणजे शास्त्रशुद्ध नसलेल्या पद्धतीने ��्राहकांची फसवणूक करण्याचा परवानाच जणू.\nअसे वाटत असल्यामुळेच फलज्योतिषाला थोतांड म्हणणाऱ्यांचे वेगवेगळे मुद्दे वाचकांपर्यंत पोहोचावे असाच या अंकामागचा हेतू होता हे उघडपणे कबूल करायला आमची हरकत नाही. फलज्योतिष विशेषांकासाठी साहित्य मागवीत असता फलज्योतिषाच्या बाजूने एकही तर्कशुद्ध लिखाण येणार नाही आणि हा अंक एकांगी होईल अशी आम्हाला भीती होती. ती खरीही ठरली. परंतु तन्मय केळकर यांनी आपल्या लेखात ज्योतिषकलेला थोतांड न ठरवता त्याविषयीची एक वेगळी बाजू काही नेमक्या शब्दांत मांडली. त्यामुळे फलज्योतिषाची ही दुसरी बाजूही ‘आजचा सुधारक’च्या वाचकांसमोर चर्चेसाठी आणता आली हे विशेष\nया अंकातून लोकांच्या मनातील अनेक शंकांना/प्रश्नांना उत्तरे मिळतील, अनेक नवे प्रश्नही उभे राहतील. त्या सर्व प्रश्नांचे स्वागत.\nखर तर मी हा लेख पाठवणार होतो. पण आता इथे देतो.\n**या ज्योतिषाच काय करायच\nसिगारेट पिणे आरोग्यास अपायकारक आहे हे वैज्ञानिक दृष्टया सिद्ध झाले आहे. त्यासाठी संख्याशास्त्रीय चाचण्याही घेण्यात आल्या. त्यातील निष्कर्षानुसार ते आरोग्यास अपायकारक असल्याचे सिद्ध झालेने ते पाकिटावर वैधानिक इशारा म्हणून छापणे सक्तीचेही केले. तो इशारा वाचणे हे सिगारेट पिणाऱ्याना सक्तीचे नसले तरी त्याची त्यावर नजर जावी एवढया मोठया अक्षरात तो छापला गेला. मोठा आणि ठळक वाटला तरी त्यावर वाचकाची नजर स्थिरावणार नाही असा फॉन्ट जाहिरात कंपन्या वापरतात. बहुसंख्य लोक तो एकदा तरी नजरेखालून घालतात. तो वाचून किती लोकांनी सिगारेट पिण्याचे सोडून दिले आहे सिगारेट पिणाऱ्यांमध्ये विद्वान , बुद्धीजीवी लोक नाहीत काय सिगारेट पिणाऱ्यांमध्ये विद्वान , बुद्धीजीवी लोक नाहीत काय या इशाऱ्याशी सहमत असणारे कित्येक डॉक्टर्स सुद्धा या सिगारेट पिणाऱ्यांमध्ये आहेत.\nमग फलज्योतिष हे विज्ञान नाही असे प्रयोगांती सिद्ध झाले तर त्यामागे धावणाऱ्यांचे प्रमाण किती कमी होईल ते विज्ञान आहे अशा भूमिकेतून फलज्योतिषावर विश्वास ठेवणारे व त्याचा वापर करणारे लोक किती\nवैज्ञानिक दृष्टिकोणातून एखाद्या गोष्टीकडे बघताना बहुसंख्य लोकांचा विश्वास ही बाब गौण ठरते.वस्तुनिष्ठ चाचणी घेवून, त्याचे पुन:पुन: प्रयोग करुन मगच निष्कर्ष काढणे ही गोष्ट आवश्यक ठरते. फलज्योतिष हे विज्ञान आहे की नाही हे ठरविण्याकरिता जे निकष लावावे लागतात ते निकष ज्योतिषांना मान्य आहेत की नाहीत हा मुद्दा महत्वाचा ठरतो.नारळीकरांनी आवाहन केलेल्या ज्योतिषाच्या चाचणीचा कळीचा मुद्दा तोच आहे. फलज्योतिष हे विज्ञान आहे असे समर्थन करणाऱ्यांना जेव्हा कळून चुकले की हे विज्ञान ठरणे अवघड आहे त्यावेळी त्यांनी त्याला हे भौतिक विज्ञान नाही अशी भूमिका घ्यायला सुरवात केली काहींना ते विज्ञान म्हणून सिद्ध होण्याची गरजच वाटत नव्हती. कारण ते वस्तुनिष्ठ असण्या ऐवजी ते व्यक्तिनिष्ठ असण्यातच त्यांचे हित होते. वस्तुनिष्ठ गोष्टींचे विश्लेषण हे गुंतागुंतीचे असले तरी संगणक युगात हे विश्लेषण सहज शक्य आहे. परंतु तारतम्य हा घटक जो माणसाकडे असतो तो संगणकाकडे नसतो.त्यामुळे संगणाकाच्या आधारे फलज्योतिष शास्त्र आहे की नाही हा निर्णय लावणे उचित नाही असे काही ज्योतिषी लोकांना वाटते.\nसमजा, भविष्यात हा निर्णय लागला आणि फलज्योतिष हे शास्त्र नाही हे सिद्ध झाले. पुढे काय एखादी गोष्ट शास्त्र नाही म्हणून ती काय लगेच त्याज्य बनते काय एखादी गोष्ट शास्त्र नाही म्हणून ती काय लगेच त्याज्य बनते काय हा प्रश्न उपस्थित होतोच. मेघमल्हार राग म्हटल्याने पाउस पडत नाही. कुठलेही संगीत हे २० हर्टझ ते २० किलो हर्टझ या ध्वनीलहरींच्या मर्यादेतच आहेत. कुठल्याही स्वरांची जुळवाजुळव कशाही पद्धतीने केली तरी ही मर्यादा ओलांडता येत नाही. या ध्वनी लहरींचे भौतिक गुणधर्माचे मोजमाप करता येते पण या ध्वनी लहरीतून निर्माण झालेले संगीत हे कुणाला किती आनंद देईल याचे मोजमाप भौतिक शास्त्रीय कसोटयातून करता येणार नाही.\nफॅन्टसी म्हणजे वास्तव नव्हे. पण तरीही माणूस त्यात गुंगून जातो. बहुतेक कविकल्पना या वास्तव नाहीत. शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी चंद्र आहे, स्वप्न वाहे, धुंद या गाण्यातुनी … या कवितेची चिरफाड करुन शुक्र हा तारा नाही तो ग्रह आहे असे म्हणून त्याचे रसग्रहण होउ शकेल काय रामसे बंधूंच्या भयपटांचे ‘थ्रिल` एन्जॉय करणारे, दुरदर्शनच्या गूढ मालिकां गूढ एन्जॊय करणारे पण रसिक प्रेक्षक आहेत ना.\nभविष्य काळात डोकावण्याचे प्रयत्न पूर्वीपासून चालू आहेत. ते तसे असणंही स्वाभाविक आहे. खगोलीय स्थिती व भूतलीय घटना यांचा परस्पर काही संबंध आहे का हे तपासण्याच्या प्रयत्नातूनच मेदिनीय ज्य��तिषाचा जन्म झाला. नक्षत्र व पाउस यांचा परस्पर संबंध हा याच प्रकारात मोडतो. कृषीप्रधान काळात शेतीची कामे कुठल्या नक्षत्रावर करावीत हा ज्योतिषातील संहिता स्कंधाचा भाग आहे.खगोलीय घटनांचा भूतलीय घटनांशी संबंध व पुढे भूतलीय घटनांचा तुमच्या सुखदु:खाशी संबंध. याच सूत्रातून खगोलीय घटनांचा तुमच्या सुखदु:खाशी संबंध लावण्याच्या प्रयत्नातून होरा या स्कंधाचा म्हणजेच फलज्योतिषाचा जन्म झाला.\nभूतकाळात घडलेल्या घटनांतून काही सूत्र मिळते का ते पाहून भविष्य काळाविषयी काही अडाखे बांधण्याची कल्पना निर्माण झाली. काही आडाखे बरोबर यायचे तर काही चुकायचे. मग सूत्र चुकतयं की त्याच्या अन्वयार्थावरुन बांधलेले आडाखे चुकतायेत याचे विश्लेषण चालू झाले. आजतागायत हे विश्लेषण चालूच आहे.\nमटका किंवा एक आकडी लॉटरी मध्ये चाळीस पन्नास आठवडयाच्या निकालातून काही सूत्र मिळते का हे पहाणे याला लाईन म्हणतात. त्यातून काही आडाखे काढून नंगा, अपोझिट व सपोर्टिंग असे नंबर काढले जातात. नंगा म्हणजे एकच ’फिट्ट’ वाटणारा आकडा काढणे. अपोझिट म्हणजे एखादे सुलट चित्र काढल्यानंतर उलट चित्रही काढणे; न जाणो काळाला सुसंगत वाटणारी प्रतिमा ही आपल्या दृष्टीने उलट असेल तर हे पहाणे याला लाईन म्हणतात. त्यातून काही आडाखे काढून नंगा, अपोझिट व सपोर्टिंग असे नंबर काढले जातात. नंगा म्हणजे एकच ’फिट्ट’ वाटणारा आकडा काढणे. अपोझिट म्हणजे एखादे सुलट चित्र काढल्यानंतर उलट चित्रही काढणे; न जाणो काळाला सुसंगत वाटणारी प्रतिमा ही आपल्या दृष्टीने उलट असेल तर सपोर्टिंग म्हणजे उलट सुलट प्रतिमा झालेवर त्या प्रतिमेला पूरक वाटेल असे चित्र काढणे. आता येणारे हे चित्र ० ते ९ या आकडयांमध्येच असणार हे उघड आहे. समजा तुम्ही ठरविलेल्या चित्रांपैकी एक चित्र न येता वेगळेच चित्र आले तर इथे लाईन तोडली असे म्हणतात. एखद्याचे नंगा चित्र बरोबर आले तर त्याची लाईन फिट बसली असे म्हणता येते. नंगा आकडा खेळण्याची रिस्क नको म्हणून नंग्याच्या सोबत अपोझिटही खेळला जातो. ही रिस्क अजून कमी करण्यासाठी या दोन्ही सोबत सपोर्टिंगही खेळला जातो. कुठलाही आकडा येण्याची शक्यता दहात एक म्हणजे दहा टक्के असते. अपोझिट व सपोर्टिंग खेळल्यामुळे ती अजून वीस टक्के वाढते. तरीसुद्धा जर आकडा आला नाही तर इथे लाईन तुटली. एखाद्याची लाईन तुट���ी असेल तर दुसऱ्या कुणाची तरी लाईन फिट बसली असे घडू शकते. कारण त्याचे सूत्र हे वेगळे असते. म्हणजे कुणाचे तरी चित्र बरोबर आलेच ना सपोर्टिंग म्हणजे उलट सुलट प्रतिमा झालेवर त्या प्रतिमेला पूरक वाटेल असे चित्र काढणे. आता येणारे हे चित्र ० ते ९ या आकडयांमध्येच असणार हे उघड आहे. समजा तुम्ही ठरविलेल्या चित्रांपैकी एक चित्र न येता वेगळेच चित्र आले तर इथे लाईन तोडली असे म्हणतात. एखद्याचे नंगा चित्र बरोबर आले तर त्याची लाईन फिट बसली असे म्हणता येते. नंगा आकडा खेळण्याची रिस्क नको म्हणून नंग्याच्या सोबत अपोझिटही खेळला जातो. ही रिस्क अजून कमी करण्यासाठी या दोन्ही सोबत सपोर्टिंगही खेळला जातो. कुठलाही आकडा येण्याची शक्यता दहात एक म्हणजे दहा टक्के असते. अपोझिट व सपोर्टिंग खेळल्यामुळे ती अजून वीस टक्के वाढते. तरीसुद्धा जर आकडा आला नाही तर इथे लाईन तुटली. एखाद्याची लाईन तुटली असेल तर दुसऱ्या कुणाची तरी लाईन फिट बसली असे घडू शकते. कारण त्याचे सूत्र हे वेगळे असते. म्हणजे कुणाचे तरी चित्र बरोबर आलेच ना ज्योतिषांचीही भाकितचित्रे ही साधारण अशाच प्रकारची असतात. तुमच्या मनातील भूत वर्तमान वा भविष्याबाबत एखादा चित्ररुपी आकडा एखाद्या ज्योतिषाचा नंगा येतो, एखाद्याचा अपाझिट येतो तर एखाद्याचा सपोर्टिंग येतो. एखाद्या ज्योतिषाची लाईन तुटली तरी दुसऱ्या ज्योतिषाची लाईन फिट्ट बसते. सातत्याने मटका वा लॉटरी खेळून श्रीमंत झालेला माणूस अभावानेच मिळेल पण मटका खेळवून वा लॉटरी विकून श्रीमंत झालेले अनेक दिसतील. मटका किंवा लॉटरी ची लाईन काढून द्यायचा उद्योग करणारे काही लोक असतात. लाईन फिट बसली तर स्वत:हून लाभार्थी आपल्यातला काही वाटा या आकडेशास्त्री लोकांना देतो. नाही लागला आकडा तर त्याचे नशीब ज्योतिषांचीही भाकितचित्रे ही साधारण अशाच प्रकारची असतात. तुमच्या मनातील भूत वर्तमान वा भविष्याबाबत एखादा चित्ररुपी आकडा एखाद्या ज्योतिषाचा नंगा येतो, एखाद्याचा अपाझिट येतो तर एखाद्याचा सपोर्टिंग येतो. एखाद्या ज्योतिषाची लाईन तुटली तरी दुसऱ्या ज्योतिषाची लाईन फिट्ट बसते. सातत्याने मटका वा लॉटरी खेळून श्रीमंत झालेला माणूस अभावानेच मिळेल पण मटका खेळवून वा लॉटरी विकून श्रीमंत झालेले अनेक दिसतील. मटका किंवा लॉटरी ची लाईन काढून द्यायचा उद्योग करणारे काही लोक अ��तात. लाईन फिट बसली तर स्वत:हून लाभार्थी आपल्यातला काही वाटा या आकडेशास्त्री लोकांना देतो. नाही लागला आकडा तर त्याचे नशीब ज्योतिषी लोकांचेही तसेच आहे. चुकले भाकित तर जातकाचे नशीब ज्योतिषी लोकांचेही तसेच आहे. चुकले भाकित तर जातकाचे नशीब बरोबर आले तर ज्योतिषाचा लाभ बरोबर आले तर ज्योतिषाचा लाभ जातकाचे भविष्य बरोबर येण्यासाठी जातक आणि ज्योतिषी यांचे परस्पर ग्रह जुळावे लागतात तरच ते भाकित बरोबर येते ते जर जुळले नाही तर महान ज्योतिषाने केलेले भाकित सुद्धा चुकते आता बोला\n तर जोपर्यंत अनिश्चितता आहे तोपर्यंत फलज्योतिषाला मरण नाही हेच आमचे भाकित\n( उपक्रम, मिसळपाव व मायबोलीवर पूर्वप्रकाशित)\n फल ज्योतिषाला कोणताही तर्कशुद्ध आणि शास्त्रशुद्ध आधार नाही हे सांगायला तर्काची आवश्यकता नाही.. कारण हे तथाकथित शास्त्र – म्हणजे याची गृहितकेच – मुळात तर्क किंवा आधुनिक विज्ञान यांच्यावर आधारित नाहीत. तरी सुद्धा जगभर संस्कृतीच्या नावावर म्हणा किंवा श्रद्धा, विश्वास, धर्म वगैरेचा आधार घेउन म्हणा याला बढावा देणारे अनेक आहेत. मात्र याला उघड उघड सरकारी मान्यता आणि प्रतिष्ठा प्रथमच मिळत असावी. याच कारणानं समाज प्रबोधनाची आवश्यकता वाढली आहे. हे करतांना सर्व संस्कृती, परंपरा, इतिहास यांना नाकारून हे साध्य होणार नाही. आर्यभट, वराहमिहीर, ब्रह्मगुप्त, नीळकंठ, भास्कर-२ इत्यादी ज्योतिर्विदांचे (ज्योतिषांचे नव्हे) ऋण मान्य करून आणि त्यांचाच आधार घेउन हे करता येईल का हे पहायला हवे. नारळीकरांनी हा प्रयत्न काही प्रमाणात केला. पण तो मोठ्या प्रमाणात व्हायला हवा असं वाटतं. थोडक्यात संस्कृतीचाच आधार घेऊन संस्कृतीचा त्याज्य भाग बाजूला करता येईल का हे पहायला हवे. यात कठोर चिकित्साही आली. मला वाटतं हे सर्व मार्ग आजचा सुधारक आणि त्याचे सुशिक्षित वाचक यांना माहीत आहेत.. आणि आपल्या परीनं आ.सु. हे काम करतोच आहे. त्याबद्दल आ.सु.आणि त्याचे संचालक, संपादक, वाचक या सर्वांना धन्यवाद\nज्योतिषाकडे जाण्यापुर्वी….. प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकाच्या वेळी लिहिलेलेल माझे लेखक नात्याने मनोगत.\n”तू ज्योतिषाचा कोर्स कुठं केला“ असा एक प्रश्न मला हमखास विचारला जातो. पण मी कुठंही कोर्स केला नाही. हे सांगितलं तर त्यांना पटत नाही. या विषयातले ग्रंथ,लेख, व्याख्यानं, चर्चासत��र, अधिवेशन आणि आपली शिकण्याची इच्छा हेच आमचे गुरु. या विषयांत मी जातक, विद्यार्थी, अभ्यासक, समर्थक, ज्योतिषी, चिकित्सक अशा सर्व पातळयांवर अनुभव घेतले.\nभविष्याविषयी उत्कंठा असणं ही अत्यंत स्वाभाविक आहे. केवळ उत्कंठे साठी ज्योतिषाकडे येणारी माणसे कमी व अडचणीत आहे, संकटात आहे म्हणून मार्गदर्शनासाठी येणारी माणसेच जास्त. मनुष्य अडचणीत असला की चिकित्सा वगैरे असल्या भानगडीत तो पडत नाही. साहजिकच श्रद्धा हाच भाग मग जोपासला जातो. आपल्या धर्मामध्ये चिकित्सेला मोठी परंपरा आहे. फलज्योतिषात विविध मतप्रवाह आहेत. पण तरीही ज्योतिष विषयाला एक गूढ वलय प्राप्त झालेले आहे. तोडगे,यंत्र, मंत्रतंत्र, दैवी उपाय, सिद्धी, उपासना या गोष्टी ज्योतिषापासून वेगळया करता आलेल्या नाहीत.\nज्योतिषी आणि जातक यांच नातं हे आपल्याकडे डॉक्टर आणि रुग्णा सारखं आहे. तिथ अपेक्षा असते समीक्षा नसते. ज्योतिषाविषयी विविध क्षेत्रातल्या लोकांची मते अजमावण्याचा माझा सतत प्रयत्न असतो. परिवर्तनवादी चळवळीतल्या लोकांना जेव्हा आपला ज्योतिषावर विश्वास आहे का असा प्रश्न विचारतो तेव्हा तो त्यांना अडचणीचा वाटतो. ” आमचा तसा विश्वास नाही. पण …….“ ” आपला त्यातला काही अभ्यास नाही.“ पण त्या विषयाच्या अंतरंगात डोकवावे असे काही वाटत नाही. ज्योतिष हा विषय सोपा करुन सांगावा असं खूप दिवस मनात होतं. पण कितीही सोपं केलं तरी ते लोकांना अवघडच वाटत राहीलं. मग हा विषय लोकांच्याच मनातल्या प्रश्नांमधून मांडला तर असा प्रश्न विचारतो तेव्हा तो त्यांना अडचणीचा वाटतो. ” आमचा तसा विश्वास नाही. पण …….“ ” आपला त्यातला काही अभ्यास नाही.“ पण त्या विषयाच्या अंतरंगात डोकवावे असे काही वाटत नाही. ज्योतिष हा विषय सोपा करुन सांगावा असं खूप दिवस मनात होतं. पण कितीही सोपं केलं तरी ते लोकांना अवघडच वाटत राहीलं. मग हा विषय लोकांच्याच मनातल्या प्रश्नांमधून मांडला तर असं मनात आल्यावर त्या चष्म्यातून उत्तरे शोधू लागलो आणि या पुस्तकाचा जन्म झाला.\nमाझे जेष्ठ स्नेही श्री. माधव रिसबूड यांचेशी वेळोवेळी होणारी अनौपचारीक चर्चा हा तर या पुस्तकाचा पाया आहे. ग्रहांकित मासिकाचे संपादक मा. चंद्रकांतजी शेवाळे उर्फ दादा यांचेशी गप्पा मारताना त्यांनी मर्मावर अचूक बोट ठेवले. ते म्हणाले, ” सर्वसामान्य माणसाला ज्योतिषाकडे जावंस वाटाव अशीच इथली सामाजिक परिस्थिती आहे. ती जेव्हा बदलेल त्या वेळी ज्योतिषाकडे जाणारा वर्ग आपोआप कमी होईल.“\nहे पुस्तक चिकित्सकांनी सर्वसामान्य माणसांच्या चष्म्यातून वाचावे, सर्वसामान्य माणसांनी चिकित्सकांच्या चष्म्यातून वाचावे आणि ज्योतिषांनी अंतर्मुख होउन वाचावे असं अपेक्षित आहे.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\n याची मानसशास्त्रीय मीमांसा – डॉ. भूषण शुक्ल\nज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा\nज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य – डॉ. नागेश राजोपाध्ये\nविक्रम आणि वेताळ – भरत मोहनी\nमुहूर्त, कुंडली, शुभराशी, वगैरे, वगैरे – प्रभाकर नानावटी\nखगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे\nज्योतिषशास्त्राबद्दल थोडे – प्रमोद सहस्रबुद्धे\nफलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे – डॉ. नितिन शिंदे\nसंविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन – अ‍ॅड. असीम सरोदे\nफलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता – निखिल जोशी\nकूपमंडूक – झंपुराव तंबुवाले\nज्योतिष : शास्त्र की थोतांड – तन्मय केळकर\n” – प्रकाश घाटपांडे\n – हेमंत दिनकर सावळे\nज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ – कुमार नागे\nअज्ञानाधारित अभ्यासक्रम – प्रा.य.ना.वालावलकर\nमला पडलेले काही प्रश्न – प्रकाश पारखे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/following-feature/", "date_download": "2021-09-26T22:11:06Z", "digest": "sha1:YVA2JDE3WPB4X2ZRER7VFFHOZE73HHUX", "length": 7756, "nlines": 139, "source_domain": "policenama.com", "title": "Following Feature Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट…\nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज,…\nइंस्टाग्राम बंद करणार ‘हे’ फिचर, युजर्सला भेडसावू शकतात ‘या’ समस्या\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - फोटो शेअरिंगसाठी तरुणाईमध्ये प्रसिद्ध असलेले इंस्टाग्रामची लोकप्रियता वाढत चालली असल्यामुळे ते अनेक नवनवीन फिचर आणत होते. मात्र सध्या इंस्टाग्रामने आपल्यातील एक फिचर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने दिलेल्या…\nJaved Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा…\nActress Shilpa Shetty | राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nPune Corporation | महापालिकेत 3 कोटीचा अपहार झाल्याचा…\nPune News | वडगाव शिंदे-काकडे येथील पुलाचे नामकरण\nPM Maandhan Yojana | 55 रुपये खर्च केल्यास दरमहा बँक…\nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा…\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई \nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या…\nVijay Shivtare | ‘मी मावळ मध्ये जनरल डायरसारखा लढलो,…\nPune News | वडगाव शिंदे-काकडे येथील पुलाचे नामकरण\nBJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ…\nBombay High Court | प्रेयसीसोबत संबंध ठेवत ऐनवेळी लग्नाला…\nLung health | फुफ्फुसाच्या घातक आजाराची ‘ही’ 5…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे…\nPune Dhol Tasha Pathak | पुण्याच्या ‘त्या’ ढोल-ताशा…\nHome Remedies of Cavity Pain | ‘कॅव्हिटी’च्या दुखण्यापासून…\nPune Police | पुणे पोलिसांकडून ‘माझी रिक्षा-सुरक्षित…\nSangli Crime | शेजारील तरुणासोबत ‘चॅटिंग’ केल्याच्या…\nSanjay Raut |’अजित दादांनी ऐकलं नाही तर त्यांना सांगावं लागेल की, मुख्यमंत्री आज दिल्लीला गेलेत’, संजय…\nPune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने घातला पावणे दोन लाखांना गंडा\nUddhav Thackeray | संजय राऊतांचे ‘ते’ विधान अन् उद्धव ठाकरेंचे अमित शहांसोबत ‘लंच”, राजकीय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://saneshekhar.blogspot.com/2017/04/blog-post_12.html", "date_download": "2021-09-26T22:01:13Z", "digest": "sha1:HELGCJ4MBLBVSZTS73ZEWJAHPVKNMIVH", "length": 11247, "nlines": 87, "source_domain": "saneshekhar.blogspot.com", "title": "उस्फूर्त: हिंदुत्ववाद आणि हिंदुधर्मवाद", "raw_content": "\nहिंदुंना आत्मभान आले की हिंदुत्व जन्माला येते.\nहिंदुत्व हि राजकीय आणि इहवादी संकल्पना आहे. हिंदुत्व आणि हिंदुधर्म अथवा हिंदुइझम या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गोहत्याबंदी हिंदुधर्माचा भाग असू शकेल मात्र हिंदुत्वाचा तो भाग नाही. हिंदुधर्माच्या अभिमानात कदाचीत गोहत्या, मुर्तीपुजा, आरती, जन्म पुनर्जन्म, उपासना येत असेल, हिंदुत्वाच्या अभिमानासाठी मात्र या गोष्टी पाळण्याची अट लागु नाही. एखादा बुध्दीवादी किंवा नास्तिक स��ध्दा हिंदुत्वाचा अभिमानी असू शकतो. हिंदु समाजाचे न्याय्य हक्क जोपासणे आणि ऐहिक हित जपण हाच हिंदुत्वाचा अर्थ आहे. पारलौकिक बाबींसाठी हिंदुत्व नाही. हिंदुधर्मातील मूल्यांची चिंता हिंदुत्व करत नाही, पण ज्या हिंदुंना हिंदुधर्मातील मूल्ये पाळायची इच्छा असेल आणि जर अन्य लोकांकडून त्यावर आक्रमण होत असेल आणि ते नैसर्गिक हक्कांवर आक्रमण असेल तर तिथे हिंदुत्व नक्कीच दखल घेते.\nहिंदु धर्म व हिंदुत्व यातील शब्दसाधर्म्यामुळे खूप घोळ झालेत. अगदी न रुचणार सांगायचे तर संघ व गांधी यांच्यात समानता आहे तिचे नाव हिंदु धर्माचा अभिमान हे आहे. सावरकरांचे हिंदुत्व हा हिंदुसमाजाचा स्वाभिमान व इहवादी दृष्टीकोन आहे.\nसंघाला गांधींचे हिंदुपण सावरकरांच्या हिंदु पणा पेक्षा जास्त जवळ वाटत. मुस्लीमांचे तुष्टीकरण हा भाग सोडला तर गांधीजींचे रामराज्य, गोरक्षण, स्वदेशीे संघाला मान्य आहे. गांधी आणि सावरकर दोन्ही स्वदेशी चे पुरस्कर्ते पण सावरकरांचे स्वदेशीला यंत्रयुगाचा स्वीकार मान्य आहे तर गांधींच स्वदेशी यंत्रयुगाचा धिक्कार आणि मानवी श्रम वापरण्यावर भर देत. संघ स्वदेशीचा पुरस्कार करणारी शाखा उघडतो पण प्रत्यक्ष सत्तेत मात्र जागतिकीकरणालाच महत्व देतोय, तिथे तो गांधींपासून लांब गेलाय.\nसावरकरांची पारतंत्र्यातली सशस्त्र क्रांती व समर्थ भारत हे संघाला तत्वत: मान्य आहे, पण संघ संघश: सशस्त्र क्रांतीत पण नव्हता आणि सत्याग्रहात पण नव्हता. संघ स्वयंसेवक वैयक्तिक रित्या स्वातंत्र्य लढ्यात असतील ते असतील.\nसत्याग्रह , अहिंसेचा अतिरेक याविषयी संघ गांधींपासून दुर आहे.\nदोन्ही बाजूंनी जे जे रुचेल ते ते घेतल जात. जे संघाच तेच इतरांच, एरवी सावरकर या नावाचा द्वेष करणारे सावरकरांचा बुध्दीवाद आणि गायीविषयीची भूमिका हटकुन संघपरीवाराच्या तोंडावर मारतात. इथे सावरकरांच नाव घेणारे सावरकरांच हिंदुत्व सुध्दा इहवादी आणि बुध्दीवादी आहे हे सोयीस्कर पणे विसरतात. दोन्ही बाजू विविध विचारसरणीच्या लोआकांच्या मार्गदर्सनातील आपल्या मूळ मूळ प्रेरणेला आणि राजकारणाला अनुकूल अशा गोष्टींचा फक्त स्वीकार करत असतो. इतर गोष्टींवर मौन बाळगण पसंत करतो.\nसारांशाने व स्थुलमानाने जिथे जिथे हिंदुधर्माच्या अंतर्गत प्रश्न येतात तिथे तिथे संघ हा सनातनी गांधींच्या जवळ जातो आण��� जिथे जिथे हिंदुधर्माबाहेरच्यांशी संवाद साधायचा मार्ग असतो वा हिंदुधर्माबाह्य राष्ट्रीय प्रश्न सोडवायचे असतात तिथे तिथे संघ सावरकरांच्या हिंदुत्वाच्या जवळ जातो.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...\nवृत्तविचार मराठी काव्य रचना करताना ती गेय व तालबद्ध असावी यासाठी ती विविध वृत्तांत केल्यास ती अधिक सुमधुर वाटते. वृत्तबद्ध काव्यरचनेविषयी श...\nविष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी...\n. लहानपणापासून कधीही व कितीही ऐकले तरीही मला कंटाळवाणे न वाटलेले गाणे म्हणजे विष्णुदास नामांची ‘रात्र काळी घागर काळी..’ ही रचना. गोविंद पोवळ...\nसावरकर आणि राजकिय पक्ष\nसावरकरांचे अन्य क्रांतीकारकांशी संबंध व उत्तर प्रद...\nसावरकर कॉंग्रेसमध्ये का गेले नाहीत\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे सचिव बाळाराव\nपहिली गरज नास्तिकांच्या प्रबोधनाची\nशाकाहार वि. मांसाहार, संस्कृती वि. प्रकृती\nसावरकरांचे चारित्र्य : समज-अपसमज\nसर्व ब्लॉग प्रवासींचे स्वागत\nमाझ्या उस्फूर्त या ब्लॉगवर सर्वांचे स्वागत माझे पूर्वीचे तसेच नविन, पूर्वप्रकाशित आणि अप्रकाशित लेखन येथे देत आहे. उस्फुर्त या ब्लॉगवर स्वतंत्र लेखन देत आहे तर माझ्या \"वाचक उवाच\" या ब्लॉगवर नव्या-जुन्या पुस्तकांची एका वाचकाच्या भूमिकेतून समिक्षा करत आहे. आपल्या प्रतिक्रीया अवश्य द्या माझे पूर्वीचे तसेच नविन, पूर्वप्रकाशित आणि अप्रकाशित लेखन येथे देत आहे. उस्फुर्त या ब्लॉगवर स्वतंत्र लेखन देत आहे तर माझ्या \"वाचक उवाच\" या ब्लॉगवर नव्या-जुन्या पुस्तकांची एका वाचकाच्या भूमिकेतून समिक्षा करत आहे. आपल्या प्रतिक्रीया अवश्य द्या \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-12-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%80-13-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8B/", "date_download": "2021-09-26T22:19:55Z", "digest": "sha1:CLESERFM6GAJMFEUBDH4QN6AG3RVORUL", "length": 16102, "nlines": 122, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "मी आता आयफोन 12 खरेदी करू की नवीन आयफोन 13 ची वाट पाहू? | आयफोन बातम्या", "raw_content": "\nमी आता आयफोन 12 खरेदी करू की नवीन आयफोन 13 ची वाट पाहू\nजोर्डी ���िमेनेझ | 03/08/2021 18:00 | आयफोन 13\nया तारखा आल्यावर शाश्वत प्रश्न हा आपण मथळ्यामध्ये वाचू शकता: मी आता आयफोन 12 खरेदी करू की नवीन आयफोन 13 ची वाट पाहू या प्रकरणात केस वर अवलंबून उत्तर भिन्न असू शकते परंतु आता आम्ही तुम्हाला काही प्रकारे सल्ला देण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून तुम्ही या निर्णयाची घाई करू नये.\nजेव्हा आम्ही आयफोनबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला अनेक घटक विचारात घ्यावे लागतात आणि ते म्हणजे नवीन मॉडेल रिलीज होऊनही ते बाजारात फार कमी किंमत गमावतात, परंतु हे खरे आहे की तुम्हाला काही मनोरंजक ऑफर मिळू शकतात आणि जर तुम्ही फक्त नवीन आयफोन 13 लाँच होण्याची प्रतीक्षा केली तर तुम्ही नक्कीच पैसे वाचवू शकाल.\nनवीन आयफोन 13 च्या काही नवीनता महत्त्वाच्या आहेत जसे की 120Hz डिस्प्ले, नेहमी-चालू डिस्प्ले, किंवा कॅमेरा सुधारणा, परंतु असे वाटत नाही की आज आम्ही अफवांनुसार या नवीन उपकरणामध्ये मोठे बदल करणार आहोत ... आम्ही हे फक्त लॉन्चच्या वेळी पाहू आणि आता त्यासाठी थोडा वेळ आहे म्हणून घाई न करणे चांगले. सर्व प्रकरणांमध्ये आर्थिक खर्च लहान नसल्यामुळे निर्णय.\n1 सध्या माझा जुना आयफोन उत्तम काम करतो\n2 माझा आयफोन नीट काम करत नाही आणि मला तो बदलावा लागेल\n3 सध्या सर्वोत्तम सल्ला म्हणजे धीर धरा\nसध्या माझा जुना आयफोन उत्तम काम करतो\nजर तुम्ही वापरकर्त्यांपैकी असाल ज्यांच्या हातात आहे आयफोन 6 एस, आयफोन 7, आयफोन 8 किंवा आयफोन एक्स शिफारस अशी आहे की तुम्ही आयफोन 13 च्या खरेदीची प्रतीक्षा करा. या वापरकर्त्यांसाठी सर्वोत्तम सल्ला असू शकतो ज्यांच्याकडे \"जुने\" डिव्हाइस आहे आणि नवीन मॉडेलकडे जायचे आहे.\nकोणत्याही परिस्थितीत, सप्टेंबर महिन्यात सादर केलेल्या नवीन आयफोन 13 मॉडेलमध्ये लागू केलेल्या सुधारणा आपल्याला स्वारस्य नसतील आपण नेहमी कमी किंमतीसह आयफोन 12 मॉडेल शोधू शकता, म्हणून या प्रकरणात जर तुमचा आयफोन चांगले कार्य करत असेल तर ते सादरीकरणाच्या दिवसापर्यंत ठेवणे चांगले.\nमाझा आयफोन नीट काम करत नाही आणि मला तो बदलावा लागेल\nया प्रकरणात, आपण सध्याच्या मॉडेल्सपेक्षा जुन्या आयफोनसाठी एक मनोरंजक ऑफर शोधू शकता. तेथे नूतनीकृत आयफोन सौदे आहेत जे या प्रकरणांमध्ये खूप उपयुक्त ठरू शकतात. कारण सोपे आहे, तुम्ही किंमतीत खूप बचत कराल आणि बाजारात थोडे पैसे गमावताना तुम्ही तेच टर्मिनल विक्रीवर ठेवू शकता. जर तुम्ही आयफोन 12 मध्ये बदल केला तर गुंतवणूक जास्त आहे, म्हणून या प्रकरणात आम्ही तुम्हाला हा शेवटचा आयफोन खरेदी करण्याचा सल्ला देत नाही जोपर्यंत तुमच्याकडे जास्त पैसे नाहीतकिंवा. गुंतवणूक जास्त आहे आणि तुम्ही तुमच्या खरेदीमुळे अधिक पैसे गमावाल, दुसरीकडे जर तुम्ही सप्टेंबर पर्यंत खर्च करण्यासाठी एक निवडले आणि नंतर ते विक्रीसाठी ठेवले तर तुम्ही इतके पैसे गमावू शकणार नाही.\nएकदा आयफोन 13 मॉडेल सादर केले की, तुम्हाला सर्वात जास्त आवडणारे एक तुम्ही निवडू शकता, आयफोन 12 काही सवलतीसह किंवा थेट नवीन मॉडेलसाठी जा. अशा प्रकारे तुम्ही नेहमी जिंकून बाहेर पडाल कारण गुंतवणूक नवीन मॉडेल्समध्ये असेल. आपण आयफोन 12 निवडणे आणि 13 वरून जाणे देखील निवडू शकता, परंतु आत्ता आम्हाला हा एक चांगला निर्णय वाटत नाही.\nसध्या सर्वोत्तम सल्ला म्हणजे धीर धरा\nजर तुमची अत्यंत गरज नसेल किंवा थेट तुमचा आयफोन तुटलेला नसेल तर, सर्व प्रकरणांमध्ये सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा ऑगस्ट बाहेर ठेवणे आणि सप्टेंबरच्या सादरीकरणाचा निर्णय घेण्याची प्रतीक्षा करणे. आपल्याला माहित आहे की आपल्याकडे नवीनतम पिढीचा कॅमेरा असेल तेव्हा नेहमीपेक्षा हळू काहीतरी अपेक्षा करणे कठीण आहे, जरी हे खरे आहे या क्षणी प्रतीक्षा करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.\nतर आता मी आयफोन 12 खरेदी करू की नवीन आयफोन 13 ची वाट पाहू आयफोन 13 च्या सादरीकरणाची प्रतीक्षा करणे आणि नंतर क्यूपर्टिनो कंपनी लॉन्च करणार्या या नवीन मॉडेलची खरेदी करण्यास आपल्याला स्वारस्य आहे की नाही याचे मूल्यांकन करणे हे उत्तर असेल. प्रत्यक्षात आता आयफोन 12 खरेदी करणे हा एक वाईट पर्याय नाही परंतु हे स्पष्ट आहे की आयफोन 13 सध्याच्या मॉडेलमध्ये सुधारणा करेल आणि जसे आम्ही म्हणतो की मॉडेल सादर केल्यानंतर तुम्हाला आयफोन 12 ची काही मनोरंजक ऑफर मिळू शकते.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आयफोन टर्मिनल » आयफोन 13 » मी आता आयफोन 12 खरेदी करू की नवीन आयफोन 13 ची वाट पाहू\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nSpotify ने Spotify Plus लाँच केले, स्वस्त पण जाहिरातींसह\nIOS आणि iPadOS साठी गॅरेजबँड दुआ लिपा आणि लेडी गागा कडून दोन नवीन सत्र जोडते\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/02/YhW4aj.html", "date_download": "2021-09-26T22:49:34Z", "digest": "sha1:5QP5IMJFFJJLFSUNY6SLT6BDS3BTEIIE", "length": 10181, "nlines": 110, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "शिवजंयती निमित्त स्वेरीत रक्तदान शिबीर संपन्न ; स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्तुत्य उपक्रम", "raw_content": "\nHomeसोलापूरशिवजंयती निमित्त स्वेरीत रक्तदान शिबीर संपन्न ; स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्तुत्य उपक्रम\nशिवजंयती निमित्त स्वेरीत रक्तदान शिबीर संपन्न ; स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा स्तुत्य उपक्रम\nपंढरपूर : गोपाळपुर (ता.पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित इंजिनीअरिंग व फार्मसी अंतर्गत असलेल्या व सोलापूर विद्यापीठ संलग्नित असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९० व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजिलेल्या रक्तदान शिबीरात अभियांत्रिकी पदवीच्या २०० विद्यार्थी तर अभियांत्रिकी पदविकेच्या ७५ विद्यार्थी असे मिळून स्वेरीतील एकूण २७५ विद्यार्थी, विद्यार्थींनी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ऐच्छीक रक्तदान केले.\n‘शिवजयंती’ म्हणजे तरुणांच्या ���ंगात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. सर्वजण शिवजयंती साजरी करताना अनेक विधायक उपक्रम राबवितात. यामध्ये स्वेरी देखील मागे नाही. स्वेरी अंतर्गत असलेल्या पदवी अभियांत्रिकी व पदविका अभियांत्रिकीच्या राष्ट्रीय सेवा योजनेअतर्गंत ऐच्छीक रक्तदान शिबीर राबविण्यात आले. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकीचे रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी डॉ.आर.एन. हरिदास व प्रा. महेश मठपती तर डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्रा. सुनील भिंगारे यांच्या नेतृत्वाखाली शिवजंयतीच्या निमित्ताने रक्तदान शिबीर राबविले. स्वेरी अंतर्गत असणाऱ्या पदवी अभियांत्रिकीच्या २०० व पदविका अभियांत्रिकीच्या ७५ विद्यार्थ्यांनी अशा एकूण २७५ विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. यावेळी पंढरपूर ब्लड बँक व सोलापूर ब्लड बँक या रक्तपेढयांना पाचारण करण्यात आले होते. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांच्या आरोग्याची काळजी रक्तपेढीतील वैद्यकीय अधिकारी प्रसाद खाडीलकर व उत्तम गायकवाड व त्यांचे कर्मचारी वर्ग घेत होते. रक्तदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी स्वेरीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी परिश्रम घेतले. रक्तदानाच्या ठिकाणी शिवजयंतीचे पाहुणे महाराष्ट्राच्या सहकार परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जाचे) ना. शेखर चरेगांवकर,संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त बी.डी.रोंगे, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.करण पाटील, फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमित गंगवाल, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी.मिसाळ, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, इतर अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी देखील भेट देवून पाहणी केली.\nदैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.\nदुर्दैवी घटना : जांभूळणी येथील बंधाऱ्यात दोन सख्या भावांसह चुलत भाऊ गेले वाहून ; शोधकार्य चालू\nझरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर ���िशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीत\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा\nआटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2021/08/7491/", "date_download": "2021-09-26T22:17:45Z", "digest": "sha1:B3L5SFKQHUVKLZFGMGQIZ4BWACYWBB3W", "length": 36234, "nlines": 80, "source_domain": "www.sudharak.in", "title": "फलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\nफलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता\nऑगस्ट, 2021चळवळ, विज्ञान, विवेक विचार, शिक्षण, श्रद्धा-अंधश्रद्धानिखिल जोशी\nफलज्योतिषाविरुद्धचे नव्याने शोधले गेले आहेत असे फारसे युक्तिवाद माझ्या माहितीत नाहीत. भारतात अनेक समाजसुधारकांनी, नेत्यांनी, विद्वानांनी फलज्योतिषाविरुद्धचे बहुतेक युक्तिवाद एकोणिसाव्या शतकापासूनच मांडलेले आहेत. आणि तरीही लोकांचा फलज्योतिषावरील विश्वास घटल्याचे जाणवत नाही. ही अंधश्रद्धा केवळ भारतातच रुजली आहे असे नाही, जगभरातच यशस्वी अंधश्रद्धांपैकी फलज्योतिष ही एक महत्त्वाची अंधश्रद्धा आहे.\nराजकीय प्रतलावरही या विषयात आपल्याला फारसे डावे-उजवे करता येत नाही. फलज्योतिषाला पाठिंबा देणे हे भाजपच्या एकूण विचारधारेशी सुसंगत तरी आहे. परंतु, वाजपेयी सरकारने २००१ साली विश्वविद्यालय अनुदान आयोगाद्वारे (UGC) सुरू केलेले फलज्योतिष अभ्यासक्रम २००४ ते २०१४ या काळातील UPA सरकारनेही बंद केले नाहीत. काँग्रेसचे आणि कम्युनिस्टांचे अनेक नेते उघडपणे ज्योतिष्यांकडे जात आणि जातात. ज्यांच्या नावाच्या मुक्त विद्यापीठात सुरू केलेल्या अभ्यासक्रमामुळे हा विषय चर्चेत आलेला आहे, त्या खुद्द इंदिरा गांधीही वृद्धापकाळी असल्या अंधश्रद्धा बाळगत होत्या.\nया विशेषांकाच्या इतर लेखांत फलज्योतिषाविरुद्धचे सर्व युक्तिवाद सविस्तरपणे मांडलेले असतीलच. तरीही, द्विरूक्तीचा धोका पत्करून महत्त्वाचे काही मुद्दे नोंदवतो:\n‘भारतीय संस्कृती, परंपरा, ज्ञान यांचे जतन, संवर्धन करण्याचा एक भाग म्हणून हे अभ्यासक्रम योजले आहेत’ असा बचाव अभ्यासक्रमाचे समर्थक मां��तात. परंतु, फलज्योतिष ही संकल्पना मुळची भारतीय नाही. राशिचक्र, कुंडली, इत्यादी संकल्पना ग्रीक आणि रोमन ज्योतिषाने प्रेरित आहेत. इसवीसनापूर्वी त्या भारतात नव्हत्या. फलज्योतिष हे मूलतः नियतीवादी (fatalist) असल्यामुळेच भास्कराचार्यांसारखे मोठे तज्ज्ञसुद्धा जावयाचा मृत्यू थांबवू शकले नाहीत अशी कथा बनू शकली असावी. भविष्यात काय घडणार आहे याची माहिती मिळूनही त्यावर काही उपाय सापडत नसेल, ते टाळता येत नसेल, तर तशी माहिती जाणून घेण्यात गरजू जातकांना रस नसेल. त्यामुळे नुसते ‘अपरिहार्य’ प्रकारचे भविष्य वर्तवण्याचा व्यवसाय भारतात निर्माण होणे अवघड होते. त्यानंतरच्या काळातील ज्योतिष्यांनी मात्र ग्रहांची शांत करणे, कुंडलीतील दोष काढणे, मांगलिक व्यक्तीचे झाडाशी लग्न लावणे, असले उपाय शोधून काढले. बलाढ्य ग्रहांच्या, दैवाच्याआणि देवाच्या इच्छेला मुरड घालण्याचा दावा करणारे स्वतःला भास्कराचार्यांहून अधिक शहाणे समजत असतील.\nफलज्योतिषाच्या दाव्यांची शास्त्रीय तपासणी करण्यासाठी असे अभ्यासक्रम आवश्यकच आहेत असाही एक युक्तिवाद अभ्यासक्रमाच्या समर्थकांनी मांडलेला आहे.\nहे अभ्यासक्रम ज्योतिर्विज्ञान या नावाने सुरू असले तरी ते कलाशाखेत आहेत, ते शिकून BA, MA या पदव्या मिळतात, BSc, MSc नव्हे. ते विज्ञानशाखेचे अभ्यासक्रम नसल्यामुळे, प्रयोग करून वैज्ञानिक निष्कर्ष काढणे ही अपेक्षा ते पूर्ण करू शकणार नाहीत. सर्व विज्ञाने एकमेकांशी सुसंगत असतात, एकसंध पायावर, पॅराडाईमवर उभी असतात. ग्रहांचा मानवावरील भौतिक परिणाम न्यूटनच्या ‘व्यस्तवर्ग नियमा’ने ठरतो, तो गौण असतो आणि तो सर्वांवर समान होतो, तो जन्मवेळेनुसार किंवा जन्मस्थानानुसार बदलत नाही. फलज्योतिष ह्या प्रचलित वैज्ञानिक पॅराडाईमशीच विसंगत आहे. विज्ञानाला सध्या अज्ञात अशा कोणत्यातरी बलाच्या नियमानुसार ग्रहांचे हे परिणाम ठरत असतील तर त्यांची विज्ञानात दखल घेण्यासाठी सर्वच विज्ञानाचे पुनर्लेखन करावे लागेल. हे काम नुसत्या अभ्यासक्रमांना झेपणार नाही.\nप्रस्तुत अभ्यासक्रम संशोधनाभिमुख नसून व्यवसायाभिमुख आहे. जे सिद्धांत संशोधनाधीन असतात त्यांवरील तपासणीचा निष्कर्ष येईपर्यंत त्या सिद्धांतांवर आधारित उपाय व्यावसायिक पातळीवर सुरू करता येत नाहीत. एखाद्या औषधाची संशोधनाभिमुख शास्त्रज्ञांनी चाचणी केल्यावर जर ते औषध परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले तरच ते औषध बाजारात आणतात आणि व्यवसायाभिमुख डॉक्टर त्याचे प्रिस्क्रिप्शन लिहू शकतात, अन्यथा ते औषध विकलेच जात नाही. ‘या अभ्यासक्रमांमध्ये फलज्योतिषावर संशोधन करण्यात येईल आणि चाचण्यांत जर असे सिद्ध झाले की फलज्योतिषानुसार भविष्याचे भाकीत करता येत नाही, तर हे अभ्यासक्रम बंद करण्यात येतील’ अशी या अभ्यासक्रमांची रचना नाही. चाचण्यांचा निष्कर्ष प्रतिकूल आला तरी या अभ्यासक्रमांतून उत्तीर्ण स्नातक पदवीच्या प्रतिष्ठेवर फलज्योतिषाचा व्यवसाय करू शकतील.\nफलज्योतिषानुसार केलेली भाकिते आजवर कधीही वैज्ञानिक चाचण्यांमध्ये सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीयपणे खरी ठरलेली नाहीत. भाकीत करण्याबद्दल मोठी बक्षिसे अनेक पुरोगामी व्यक्तींनी/संस्थांनी जाहीर केलेली असूनही, कोणीही ज्योतिषी व्यक्ती किंवा संस्था त्या आव्हानांना यशस्वीरित्या सामोरी गेलेली नाही. हे संशोधनास उत्सुक असण्याचे लक्षण नव्हे. अमुक बिल्डरने नीट घर बांधले नाही किंवा तमुक डॉक्टरने नीट उपचार केले नाहीत अशी तक्रार आपण कधीकधी ऐकतो. एखाद्या डॉक्टरचे रूग्ण बऱ्याच टक्केवारीत मरू लागले, एखाद्या कारखान्यातील माल सतत इतर कारखान्यांपेक्षा कमी गुणवत्तेचा निघू लागला, तर त्याची चौकशी करण्यात येते, तशा प्रकारची तपासणी लावण्याची तरतूद फलज्योतिषाबाबत नाही. अमुक ज्योतिष्याने पार चुकीचे भविष्य वर्तवले ही तक्रार क्वचितच पहायला/ऐकायला मिळते. बहुतेक जातक परिस्थितीपुढे पूर्णपणे हतबल असतील, ज्योतिष्यांना मनाने शरण गेलेले असतील, ज्योतिष्याने दिलेल्या सेवेची ते स्वतंत्र मनाने चिकित्सा करण्यास सक्षम नसतील. त्यामुळेच, “भविष्य चुकले तर फी दामदुप्पट परत करू” या प्रकारची वॉरंटी किंवा ग्राहकहक्क संरक्षणाची ग्वाही न देताही हा व्यवसाय सुरू आहे. शिवाय सदर अभ्यासक्रमांत संशोधन झाले आणि निष्कर्ष प्रतिकूल निघाले तरी जातकांची श्रद्धा घटेलच याची खात्री नाही.\nफलज्योतिषामुळे लोकांचा तोटा होतो कारण, भविष्य काय असणार आहे त्याविषयी दिशाभूल झाली तर वास्तविक भवितव्याकडे दुर्लक्ष होऊ शकते, खर्‍या भवितव्याची तजवीज करण्यासाठी लागणारी संसाधने भलतीकडे खर्च होतात. समस्येवर ‘काहीतरी उपाय योजल्याचे समाधान’ ही एक सुरक्षेची च��कीची भावना असते, त्याने अनाठायी निर्धास्तता येते.\nकोणत्याही सामाजिक समस्येचे मूळ कारण सामाजिक-आर्थिक-तांत्रिक परिस्थितीत असते हे फलज्योतिषाबद्दलही खरे असू शकेल. आयुष्यातील अनिश्चितता वाढल्यामुळे लोकांना भविष्याविषयी अधिक चिंता असू शकेल. प्रयत्नवादी विचारसरणी चांगली असली तरी तिचा अतिरेक म्हणून, प्रत्येक समस्येवर उपाय असतोच हे गृहीतक बळकट होते आहे. त्यामुळे, रास्त उपाय सापडला नाही तेव्हा दिसतील ते उपाय करून पाहण्याकडे कल होतो. सध्याच्या समाजात उन्नतीच्या संधी पुष्कळ असल्या तरी त्या फारशा नियमबद्ध, भरवशाच्या नाहीत. कोणाची प्रगती किती होईल त्याला फारसा नेम नाही. पूर्वीच्या स्थितीवादी विचारसरणीला आपण सोडले हे चांगलेच, पण त्याचा दुष्परिणाम असा की आकांक्षा आणि असूयाही अवाजवीपणे वाढल्या आहेत. धास्तावलेले मन आप्तमित्रांवर, त्यांच्या वॉट्सॲप, फेसबुक फॉर्वर्ड-शेअरवर अधिक विश्वास टाकते. धर्ममताने, समाजमताने किंवा राजसत्तेने सांगितलेले विचार नाकारून स्वतः विचार करणे हे एक आधुनिक मूल्य आहे. परंतु, त्याचा अतिरेक होऊन मनमानीने वागणे, तज्ज्ञांच्या मताचा विचार करण्यास नाकारणे, ही आधुनिकोत्तर मनोवृत्ती वाढली आहे. त्याचा परिणाम ग्लोबल वॉर्मिंगचे गांभीर्य मान्य करण्यास आणि त्यासाठी मुख्यत: मानवी कृती कारणीभूत असल्याचे मान्य करण्यास विरोध, लसीविषयीची भीती, इत्यादी अनेक विषयांमध्ये दिसतो तसाच तो फलज्योतिषाला मिळणार्‍या जनाधारातही दिसतो. ही सर्व परिस्थिती बदलत नाही तोवर फलज्योतिषाविषयी लोकांना वाटणारे आकर्षण संपणार नाही हेही शक्य आहे. तरीही, तात्पुरता परंतु तातडीचा उपाय म्हणून आपण फलज्योतिषाविरुद्ध थेट प्रचार करणेही आवश्यक आहेच.\nलोकांच्या फलज्योतिषाविषयीच्या धारणा चुकीच्या आहेत असे जर आपण लोकांना आक्रमक पद्धतीने सांगितले तर ते आपल्याशी संवाद तोडतील आणि चुकीच्या धारणांना अधिकच कवटाळून ठेवतील असे सुचवण्यासाठी प्रा. जयंत नारळीकर यांनी इसापनीतीतील सूर्य आणि वारा यांच्यातील स्पर्धेचे रूपक वापरले आहे. मूळ वाक्यः “आक्रमक प्रचाराने अंधश्रद्धेचा कोट आणखी आवळून धरला जातो. पण त्या व्यक्तिला सौम्य शब्दात पटवून दिले आणि त्याने स्वत:हून तो कोट काढून फेकून दिला तर ते जास्त प्रभावी ठरणार नाही का\nपरंतु, प्रा. नारळीक�� यांनी सुचविलेले सौम्यत्वाचे धोरणच गेली कित्येक दशके पुरोगामित्वाची मुख्य धारा म्हणून प्रस्थापित आहे. नम्र अर्ज-विनंत्या करूनच आपल्या लोकांनी विश्वविद्यालय अनुदान आयोगाच्या फलज्योतिष अभ्यासक्रमाला न्यायालयात आव्हान दिले होते; परंतु तो अभ्यासक्रम बंद करण्याची विनंती २००४ साली सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. कुणा मान्यवर पुरोगाम्याने फलज्योतिषाविरुद्ध युक्तिवाद करताना जातकांना वेड्यात काढल्याचे किंवा ज्योतिष्यांविषयीचे अपशब्द वापरल्याचे मला ज्ञात नाही. तरीही, फलज्योतिषाविरुद्धच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसत नाही. आपल्या लोकांनी लेख लिहिले, ज्योतिष्यांना चर्चेची आवाहने केली, तपासणीची आव्हानेही दिली. जे मार्ग वापरून गेल्या वीस वर्षांत आपण UGCचे अभ्यासक्रम बंद पाडू शकलो नाही तेच मार्ग IGNOUच्या अभ्यासक्रमावर प्रतिक्रिया म्हणून वापरायचे आहेत का प्रचलित मार्गांनी प्रबोधन होत असल्याचा, यश मिळत असल्याचा आपला मापदंड काय आहे प्रचलित मार्गांनी प्रबोधन होत असल्याचा, यश मिळत असल्याचा आपला मापदंड काय आहे वृत्तपत्रांमधील, टीव्हीवरील ज्योतिषावरील कार्यक्रम वीस वर्षांत कमी झाले का वृत्तपत्रांमधील, टीव्हीवरील ज्योतिषावरील कार्यक्रम वीस वर्षांत कमी झाले का जनप्रबोधन झाल्याच्या काय खुणा आहेत\nसरकारने कुठेतरी एक अभ्यासक्रम सुरू केला की आपण सर्व शक्ती त्याला विरोध करण्याच्या प्रयत्नांत घालवतो. त्यात यश मिळेलच असे नाही. आणि यश मिळाले तरी आपण केवळ गमावलेली जमीन परत मिळवलेली असेल. हे धोरण प्रतिक्रियाशील (रीअ‍ॅक्टिव), बचावात्मक वाटते. विस्तारवादी, पुढाकारात्मक (प्रोअ‍ॅक्टिव) वाटत नाही. त्यामुळे, विरोध करण्याच्या पद्धतींविषयी पुनर्विचार करणे आवश्यक आहे.\nत्यादृष्टीने मला काही मार्ग सुचतात. खगोलशास्त्राविषयीच्या धड्यांमध्ये पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम ठरविणारी समिती फलज्योतिषातील खगोलज्ञानाच्या तोकडेपणाविषयी लिहून ठेवू शकते. विविध साहित्यिकांनी फलज्योतिषाविरुद्ध कथा, कविता लिहिलेल्या आहेत, भाषाविषयाच्या अभ्यासक्रमांत तशा कलाकृतींचा समावेश करता येईल. विज्ञानात नियतवाद (डिटर्मिनिजम), नियतीवाद (फेटॅलिजम) इत्यादी विषयांची चर्चा असते तेथे, फलज्योतिषातील नियतवादाची आणि नियतीवादाची माहिती शिकवता येईल. तर्कशास्त्रात तर्कदोषांची (फॅलसी) उदाहरणे देताना फलज्योतिषाच्या समर्थनार्थ वापरल्या जाणार्‍या तर्कदुष्ट युक्तिवादांची उदाहरणे देता येतील. फलज्योतिषाचे विविध प्रकार कसे जगभर निर्माण झाले आणि एकमेकांत मिसळले ते इतिहासात आणि विज्ञानाच्या इतिहासात शिकवता येईल. कोणत्याही वैज्ञानिक दाव्याची तपासणी संख्याशास्त्राने कशी केली जाते ते शिकवताना फलज्योतिषाचे उदाहरण वापरता येईल.\nएक-दोन अभ्यासक्रमांतून सरकार काही हजारच ज्योतिषी निर्माण करू शकेल, पण शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमांत फलज्योतिषाविषयी प्रतिकूल विचार शिकवून करोडो भावी जातक-ग्राहक कमी करता येतील. आमच्या पाठ्यपुस्तकांत मुद्दामहून फलज्योतिषाविषयी प्रतिकूल प्रचार असल्याचे स्मरत नाही. सरकारी आणि खासगी पाठ्यपुस्तक निर्मात्यांनी फलज्योतिषाविषयी काही ओळी घुसडाव्या यासाठी विनंत्या करणे आपल्याला नक्कीच शक्य आहे. सारेच प्रयत्न यशस्वी होतील असे नाही. आपण सर्वांनी मिळून जर आपापल्या परिचयाच्या एकूण शंभर पाठ्यपुस्तक निर्मात्यांना विनंती केली तर कदाचित दहा प्रकाशक प्रत्येकी एखाद्या धड्यात पाचसहा ओळी घालतील. पण त्या ओळींपैकी काही टक्के ज्ञान जरी मुलांच्या डोक्यात शिरले तरी ते यश दीर्घकाल टिकेल. (आणि जोडफायदाम्हणून, मैत्री, व्यवसाय आणि वैचारिक बांधिलकी यांची कसरत प्रकाशक कशी सांभाळतात ते पहाणे मनोरंजक ठरेल).\nYelp, Zomato, इत्यादी वेबसाईटवर लोक रेस्टॉरंटचा अनुभव नोंदवू शकतात. त्याच धर्तीवर ज्योतिष्यांचे किती दावे खरे ठरतात याची जातकांकरवी नोंद ठेवण्यासाठी किंवा निवडणुकांच्या किंवा खेळांच्या सामन्यांआधी ज्योतिष्यांनी जाहीर केलेल्या भाकितांची यादी बनवून सांख्यिकीय तपासणी करण्यासाठी वेबसाईट बनवण्याचाही विचार व्हावा.\nभाकीत खोटे ठरले तर फी दामदुपटीने परत मिळण्याच्या ग्वाहीचा आग्रह जातकांनी धरावा, ‘ग्राहकहक्क संरक्षण कायद्या’त ज्योतिष्यांचा व्यवसाय आणला जावा,फलज्योतिष हे विज्ञान नसल्यामुळेच सरकारने ते अभ्यासक्रम कलाशाखा म्हणून सुरू केले आहेत, इत्यादी आक्रमक मुद्द्यांवर प्रचार करूनही आपण या विषयाची चर्चा लोकांमध्ये सुरू ठेवू शकू.\nयूजीसीच्या किंवा इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातील अभ्यासक्रमांविरुद्ध निषेध करणे, जनप्रबोधन, अर्ज, खटले करणे हे ���ार्ग बंद करावेत असे मी सुचवत नाही. परंतु, ते प्रयत्न सुरू ठेवून आपण इतर मार्ग शोधणेही उपयुक्त ठरू शकेल.\nग्राहकहक्क संरक्षण कायद्या’त ज्योतिष्यांचा व्यवसाय आणला जावा,>>>>> आमचे मित्र ज्योतिषी नंदकिशोर जकातदार हेच म्हणतात. त्यांना माहित आहे यात भरपूर पळवाटा असणार. असो\nइथे मला चित्रमय जगत या जानेवारी 1921 सालच्या अंकाची आठवण झाली\nफलज्योतिष संबंधाने विचारी माणसाचे कर्तव्य\nफलज्योतिष संबंधाने विचारी माणसाचे कर्तव्य’ या चित्रमय जगत च्या जानेवारी १९२१ च्या अंकातील लेखात सत्यान्वेषी लिहितात,” ………एक कमिटी स्थापन करावी व तिने गणित व तर्कशास्त्राचा अभ्यास केलेल्या विद्वानास या शास्त्राच्या संशोधनाचे कामी निधितुन द्रव्यसाहाय्य द्यावे. या शास्त्राचा शोध करणारांस तर्कशास्त्राचे ज्ञान असणे का इष्ट आहे हे उघड आहे. कोणत्या नियमास अनुसरुन सिद्धांत केलेला खरा असतो, सिद्धांतात चुक राहु नये यास्तव कोणते दोष टाळायचे असतात हे तर्कशास्त्रज्ञास माहित असते. यास्तव काहीतरी अनुमान काढायचा प्रमाद त्याच्याकडून फारकरुन घडत नाही. ह्या शास्त्राच्या सध्याच्या स्थितीत कोणत्या गोष्टी निश्चयाने सांगता येतात व कोणत्या नाही हे आकडेवार माहितीने ठरवुन ते शोध कमिटीने प्रसिद्ध करावे, आणि व्यक्तिला उपयुक्त अशा गोष्टी ज्योतिषास सांगता येतात अशी खात्री होईल तर फलज्योतिषशास्त्रात परिक्षा घेउन लायक माणसास सर्टिफिकेट द्यावे व ढोंगी ज्योतिषाविरुद्ध सरकार कडुन एखादा कायदा पास करवून घ्यावा.”\nसत्यान्वेषी या टोपणनावाने लिहिणारे प्राध्यापक व समीक्षक न.र.फाटक होते.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\n याची मानसशास्त्रीय मीमांसा – डॉ. भूषण शुक्ल\nज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा\nज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य – डॉ. नागेश राजोपाध्ये\nविक्रम आणि वेताळ – भरत मोहनी\nमुहूर्त, कुंडली, शुभराशी, वगैरे, वगैरे – प्रभाकर नानावटी\nखगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे\nज्योतिषशास्त्राबद्दल थोडे – प्रमोद सहस्रबुद्धे\nफलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे – डॉ. नितिन शिंदे\nसंविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन – अ‍ॅड. असीम सरोदे\nफलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता – निखिल जोशी\nकूपमंडूक – झंपुराव ���ंबुवाले\nज्योतिष : शास्त्र की थोतांड – तन्मय केळकर\n” – प्रकाश घाटपांडे\n – हेमंत दिनकर सावळे\nज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ – कुमार नागे\nअज्ञानाधारित अभ्यासक्रम – प्रा.य.ना.वालावलकर\nमला पडलेले काही प्रश्न – प्रकाश पारखे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lifecoach45.com/2020/07/", "date_download": "2021-09-26T21:46:21Z", "digest": "sha1:5L7UV3X6GL44AAERWZAHOUTUOUKQ7XU2", "length": 5461, "nlines": 82, "source_domain": "lifecoach45.com", "title": "July 2020 » Life Coach", "raw_content": "\nPadmasan 100 टक्के कृती:बैठकीची अनेक आसने हठयोगात उपलब्ध आहेत. या आसनांचा स्वतंत्र अभ्यास करता येतो.\nध्यानधारणा करणं म्हणजे समस्यांवर विचार करणं किंवा एखाद्या घटनेची उलटसुलट तपासणी करणं नव्हे.\nवर्तमान क्षण हाच आपला आहे\nवर्तमान क्षण हाच आपला आहे मन नेहमीच वर्तमान नाकारीत असतं, वर्तमान क्षणापासून ते पळ काढत.दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास तुम्ही जितकं मनाशी नातं सांगाल तितका त्रास तुम्हाला होतो.\nध्यानधारणा म्हणजे काय भाग1 ध्यानधारणा’ हा शब्दप्रयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. त्यामुळे ध्यानधारणा म्हणजे नेमक काय, त्याचा सराव कशा प्रकारे करावा याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो.ध्यान करणं म्हणजे एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करून तिचा विचार करण, अस काहींना वाटत\nPerfct 100 टक्के लाभ आत्मसात aकरण्याची रीत आपल्या सामान्य श्वसनात आपण साधारणपणे ५०० मिली हवा आत घेतो. फुफ्फुसांची सरासरी क्षमता ४०००-५००० श्वसनाचा\nअनुलोम विलोम” प्राणायाम”हा श्वासाचा प्रवाह व पद्धत अधिक नैसर्गिक व स्वास्थ्यपूर्ण होण्यास आणि श्व\nश्वसन ज्याप्रमाणे स्थिर किंवा अस्थिर असेल त्याप्रमाणे मन असते आणि त्याप्रमाणेच योगी असतो. म्हणूनच श्वसनावर नियंत्रण ठेवावयास पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Robbot", "date_download": "2021-09-26T23:17:29Z", "digest": "sha1:DDF3JDAUOOQFNV4QQ32EPX45HPYTZ7TY", "length": 6310, "nlines": 305, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Robbot - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ डिसेंबर २०१० रोजी १४:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू ��सू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://samruddhinursing.com/marathi/", "date_download": "2021-09-26T22:29:06Z", "digest": "sha1:PWPWOJVKJ5EQ7LTROHJ5DYPAIQ3IBKBE", "length": 14015, "nlines": 184, "source_domain": "samruddhinursing.com", "title": "Home Marathi – Samruddhi Nursing Institute", "raw_content": "\nकोणत्या कोर्स मध्ये प्रवेश घ्यायचे आहे\nकोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचे आहे\nमानवता ही भगवंताची सर्वात चांगली भेट आहे\nकृपया एएनएम / ओटी सहायक 201 9-2020 डिप्लोमासाठी अर्ज करण्यासाठी येथे फॉर्म भरून आम्हाला आपला तपशील पाठवा.\nसमृध्दी नर्सिंग इंस्टिट्यूटची स्थापना सन 2010 मध्ये झाली. गेल्या नऊ वर्षात आम्ही महाराष्ट्रात सर्व गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत गुणवत्तापुर्ण प्रशिक्षण देत आहोत. समृध्दी नर्सिंग इन्स्टिट्युट मेडिकल क्षेत्रात ANM नर्सिंग आणि ऑप्रेशन थेटर असिस्टंट सारखे पॅरामेडिकल डिप्लोमा कोर्सचे MSTB मान्यताप्राप्त प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था असुन मागील ९ वर्षात किमान ५७४० विध्यार्थ्यांना कोर्स पुर्ण करून नोकरी मिळवुन देण्यास यशसवी झालेली आहे.\nआम्हाला या गोष्टीची पुर्णपणे जाणीव आहे कि फक्त एखादे कोर्स करून आर्थिक अडचण दुर होत नाही त्यासाठीच आम्ही १००% नोकरी मिळवुन देतो.\nआम्ही आमच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रभरात प्रतिष्ठित रुग्णालयात काम करण्याची संधी देतो.\nविद्यार्थ्यांच्या आर्थिक सहायतेसाठी, आम्ही नर्सिंग प्रशिक्षण (ए.एन.एम.) करत असलेल्या मुलींना 1000 रुपये मासिक शैक्षणिक अनुदान देतो. तसेच मुलांना 2000 रुपये मासिक अनुदान भेटते.\nनर्सिंग ए.एन.एम. डिप्लोमा कोर्स – कालावधी – 1 वर्ष\nO.T. सहाय्य (ऑपरेशन थिएटर असिस्टन्स) – डिप्लोमा – 1 वर्ष\nआमचे समर्पण आणि गुणवत्ता... आपल्या उज्वल भविष्यासाठी...\nसमृध्दी नर्सिंग इन्स्टिट्यूटने गरीब विद्यार्थ्यांसाठी आर्थिक स्वातंत्र्य प्रदान करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 2010 पासून ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना आम्ही मोफत मेडिकल प्रशिक्षण देत आहोत. अधिक रोजगार निर्मिती करणे ही आमची सर्वात महत्वाची उद्दीष्टे आहे. या दृष्टीकोनातून, समृद्धि फाऊंडेशन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना विशेषकर मुली आणि महिलांना स��क्त करत आहे.\nशासन मान्यता प्राप्त (रजि. नं. ५६५ / ११८४२ / १०)\nसमृध्दी नर्सिंग इंस्टिट्यूटची स्थापना सन 2010 मध्ये झाली. गेल्या नऊ वर्षात आम्ही महाराष्ट्रात सर्व गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत गुणवत्तापुर्ण प्रशिक्षण देत आहोत. समृध्दी नर्सिंग इन्स्टिट्युट मेडिकल क्षेत्रात ANM नर्सिंग आणि ऑप्रेशन थेटर असिस्टंट सारखे पॅरामेडिकल डिप्लोमा कोर्सचे MSTB मान्यताप्राप्त प्रशिक्षण देणारी एकमेव संस्था असुन मागील ९ वर्षात किमान ५७४० विध्यार्थ्यांना कोर्स पुर्ण करून नोकरी मिळवुन देण्यास यशसवी झालेली आहे.\nआम्हाला या गोष्टीची पुर्णपणे जाणीव आहे कि फक्त एखादे कोर्स करून आर्थिक अडचण दुर होत नाही त्यासाठीच आम्ही १००% नोकरी मिळवुन देतो.\nआम्ही आमच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रभरात प्रतिष्ठित रुग्णालयात काम करण्याची संधी देतो.\nविद्यार्थ्यांच्या आर्थिक सहायतेसाठी, आम्ही नर्सिंग प्रशिक्षण (ए.एन.एम.) करत असलेल्या मुलींना 1000 रुपये मासिक शैक्षणिक अनुदान देतो. तसेच मुलांना 2000 रुपये मासिक अनुदान भेटते.\nनर्सिंग ए.एन.एम. डिप्लोमा कोर्स – कालावधी – 1 वर्ष\nO.T. सहाय्य (ऑपरेशन थिएटर असिस्टन्स) – डिप्लोमा – 1 वर्ष\nमुली वाचवा ... मुली शिकवा ... या शासनाच्या कार्यक्रमाअंतर्गत, मोफत ए.एन.एम नर्सिंग आणि ओ.टी. सहाय्य हे दोन डिप्लोमाचे प्रशिक्षण देण्यात येते. समृध्दी नर्सिंग इन्स्टिट्युट हि कोर्स पुर्ण झाल्यानंतर १००% हमीने विध्यार्थ्यांना रोजगार प्रदान करणारी एकमेव शिक्षण संस्था आहे. खासगी हॉस्पिटलमध्ये ८००० ते १५००० रुपये मासिक वेतन असतो. निवास पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध केले जाते.\nडिप्लोमा कोर्स यशसवी पुर्ण करुन नोकरी मिळालेल्या विधार्थ्यांची टक्केवारी...\nआमचे सर्व अभ्यासक्रम महाराष्ट्र स्वयंरोजगार प्रशिक्षण बोर्ड द्वारे अधिकृत असुन विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि प्रशिक्षणाबद्दल पूर्ण काळजी घेतली जाते. हॉस्टेलमध्ये मुलींच्या सुरक्षतेसाठी सुरक्षारक्षक नियुक्त आहेत.\n२४ X ७ सहायता केंद्र\nआमच्या विध्यार्थ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या अडचणी सोडवण्यासाठी आमचे २४ X ७ काम करणारी सहायता टिम कार्यान्वित असुन विध्यार्थी आणि त्यांच्या पालकांबरोबर नेहमी संवाद करत असतात. कोणत्याही प्रकारची अडचण किंवा मदत हमी असल्यास त्याचे निवारण केवळ १ तासापासुन २४ तासाच्या आत केले जाते.\nशिक्षण अनुदान प्रति महिना\nMSTB चे डिप्लोमा सर्टिफिकेट\nकोणत्या कोर्स मध्ये प्रवेश घ्यायचे आहे\nकोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचे आहे\nमुख्य कार्यालय: समृध्दी नर्सिंग इन्स्टिट्युट - नाशिक:- ४था मजला, विशालपॉईंट बिल्डिंग, कल्याण जनता सहकारी बँक वरती, स्वामीसमर्थ सर्कल (शहीद सर्कल), गंगापुररोड, नाशिक - ४२२०१३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thevoiceofmumbai.com/2019/06/22/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1/", "date_download": "2021-09-26T21:32:05Z", "digest": "sha1:SXGWEMKLRR6Z2T2SYB66IWQHRLPA3LXK", "length": 6913, "nlines": 170, "source_domain": "thevoiceofmumbai.com", "title": "‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर’ जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक २०१९ प्रसिद्ध केला – The Voice of Mumbai", "raw_content": "\n‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर’ जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक २०१९ प्रसिद्ध केला\nजगभरातल्या १८० देशांचा जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक २०१९ मध्ये समावेश करण्यात आला. जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक २०१९ मध्ये भारत १४० व्या क्रमांकावर\nजागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक २०१९ मध्ये नॉर्वे अव्वल स्थानी विराजमान, पाकिस्तान १४२ व्या क्रमांकावर, चीन १७७ व्या क्रमांकावर, बांगलादेश १५० व्या स्थानावर आहे. तुर्कमेनिस्तान जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक २०१९ मध्ये शेवटच्या (180 व्या) क्रमांकावर .\nमोदी -बिडेन यांच्यातील बैठक एक तासाऐवजी दीड तास चालली \nपंतप्रधान मोदी वॉशिंग्टनहून न्यूयॉर्कला रवाना,आज UNGA मध्ये कोरोना, दहशतवाद यावर चर्चा \nपंतप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांची भेट घेतली, भारत भेटीचे दिले आमंत्रण \nअफगाणिस्तानमध्ये महिला दररोज या अडचणींसह करतात संघर्ष \nजीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यापासून सरकार का जात आहे दूर \nअफगाणिस्तानची आर्थिक स्थिती चिंताजनक \nमोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम\nबंजारा छोरी घेणार उडान\nटीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात\nदहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट\n‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान\nशरद पवार साधणार तरुणांशी संवाद\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nहिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मरा��ा’\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2020/12/blog-post_932.html", "date_download": "2021-09-26T21:59:43Z", "digest": "sha1:Z373DGPJE4WVITXCJJPCBITF67D7KY3E", "length": 7864, "nlines": 35, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "मराठा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाअंतर्गत आरक्षणाचा लाभ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय", "raw_content": "\nमराठा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाअंतर्गत आरक्षणाचा लाभ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय\nमुंबई (वृत्तसंस्था) : एसईबीसी, अर्थात मराठा उमेदवारांना शैक्षणिक प्रवेश, आणि सेवाभरतीसाठी ईडब्ल्यूएस, अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आरक्षणाचा लाभ द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. यासाठी उमेदवारांना उत्पन्नाच्या आधारावर प्रमाणपत्र दिलं जाईल.\nखुल्या प्रवर्गात किंवा ईडब्ल्यूएस आरक्षणातून लाभ घेणं उमेदवारांना ऐच्छिक असणार आहे. उमेदवारानं ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेतला तर तो त्यानंतर एसईबीसी आरक्षणाच्या लाभासाठी पात्र असणार नाही.\nसर्वोच्च न्यायालयातल्या याचिकांवरच्या अंतिम निर्णयाच्या अधीन हा निर्णय घेतला आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये, सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णयही काल मंत्रिमंडळानं घेतला.\nया दिवशी शाळांमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत भाषणं, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, परिसंवाद तसंच एकांकिकांचं आयोजन केलं जाईल. कोविडमुळे झालेलं नुकसान लक्षात घेता मद्यविक्री परवाना शुल्कात केलेली १५ टक्के वाढ मागं घेण्याचा, तसंच शिधावाटप यंत्रणेतल्या अन्नधान्याची वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी जिल्हानिहाय स्वतं��्र वाहतूक कंत्राट निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णयही, काल मंत्रिमंडळानं घेतला.\nराज्यातल्या प्राचीन मंदिरांचं जतन आणि संवर्धन करण्याच्या निर्णयालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हा प्रकल्प राबवला जाईल. त्यासाठी पुढच्या वर्षाच्या अर्थसंकल्पात १०१ कोटी रुपयांची तरतूद केली जाईल.\nराज्यातील ५३ शासकीय तंत्र माध्यमिक शाळा केंद्र तथा कनिष्ठ महाविद्यालयांमधल्या उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमांचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिल्प कारागिर प्रशिक्षण योजनेतंर्गत व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये रुपांतर करायला मंत्रिमंडळानं मान्यता दिली.\nराष्ट्रीय सहकार विकास निगम पुरस्कृत योजनेतल्या कुक्कुट पालन सहकारी संस्थांची थकबाकी प्रथम एक मुस्त करार पध्दतीनं भरायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nइन्फिनिक्सने ३२ व ४३ इंचाचे स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही लॉन्च केले\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/08/blog-post_420.html", "date_download": "2021-09-26T22:22:38Z", "digest": "sha1:O4OCH7RU2MVXXRDAGSXRZB2ZERRUBRCA", "length": 8282, "nlines": 32, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "टोकियो पॅरालिंपिक्समध्ये भारतीय खेळाडूंची लक्षणीय कामगिरी", "raw_content": "\nटोकियो पॅरालिंपिक्समध्ये भारतीय खेळाडूंची लक्षणीय कामगिरी\nAugust 30, 2021 • महेश आनंदा लोंढे\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो पॅराऑलीम्पिक्समध्ये महिलांच्या १० मी���र एअर रायफल स्टँडींग प्रकारांत ऐतिहासिक कामगीरी करत भारताची नेमबाज अवनी लेखरानं सुवर्णपदक पटकावलं आहे.\nअवनीने आपला खेळ संपवताना २४९ पूर्णांक ६ गुणांनी जागतिक क्रमवारीतील बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला आहे. योगेश कथुनियानं थाळी फेक प्रकारांत ४४ पूर्णांक ३८ मीटरचा पल्ला गाठत रौप्य पदक पटकावलं आहे. तर देवेंद्र झान्झरीया यानं ६४ पूर्णांक ३५ मीटरचा पल्ला गाठत भालाफेक प्रकारात रौप्य पदक मिळवलं. हे त्याचं या स्पर्धेतील आत्तापर्यंतच तिसरं पदक आहे. तर सुंदर याने या सत्रातील ६२ पूर्णांक ५८ मीटर अशी सर्वोत्कृष्ट फेक नोंदवत कास्य पदक पटकावलं.\nक्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी योगेश कथुनिया याचंही रौप्यपदक मिळवल्याबद्दल अभिनंदन केलं आहे. पॅराऑलीम्पिक्स स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होत असलेल्या योगेशनं पदार्पणातच रौप्य पदक जिंकून भारताची मान अभिमानानं उंचावली आहे. त्याला खेळताना बघणं हा एक थरारक क्षण असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुवर्णपदक विजेत्या अवनीचं प्रत्यक्ष दूरध्वनी करून तसंच ट्विटरवरूनही अभिनंदन केलं. हा क्षण भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी बहुमोल क्षण असल्याचं प्रधानमंत्र्यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.अवनीचं यश ऐतिहासिक असल्याचं क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी म्हटलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनीही अवनीसह इतर पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. या खेळाडूंनी पदकं जिंकत देशाची मान उंचावली असं पवार यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे.भारताच्या पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्ष दीपा मलिक यांनीही पदकविजेच्या भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. बॅडमिंटन, तिरंदाजी आणि नेमबाजीत भारताला आणखी पदकं मिळतील असा विश्वास त्यांनी आकाशवाणीच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केला. भारतीय क्रीडा प्राधिकरणानं केलेलं सहकार्य आणि केंद्र सरकारनं ऑलिम्पिक पोडियमसारख्या योजनांसह राबवलेल्या इतर उपक्रमांमुळेच भारताचे खे���ाडू ऐतिहासिक कामगिरी करू शकले असं दीपा मलिक यांनी म्हटलं आहे.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nसावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी राज्यात आज स्त्री शिक्षण दिन साजरा\nJanuary 03, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-rajya-nashik/ekanath-khadse-reached-jalgon-after-entering-ncp-64234", "date_download": "2021-09-26T20:56:56Z", "digest": "sha1:6DEXWPA7NDYBFHX3IKBIJBILEOS6LBXI", "length": 4457, "nlines": 22, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवणार - एकनाथ खडसे", "raw_content": "\nउत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवणार - एकनाथ खडसे\nसमाजातील अन्यायकारक व घटनाबाह्य गोष्टींचे निर्दालन करावयाचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी येथे केले. मुंबई येथे भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आज ते जळगावात दाखल झाले.\nजळगाव : समाजातील अन्यायकारक व घटनाबाह्य गोष्टींचे निर्दालन करावयाचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी येथे केले. मुंबई येथे भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आज ते जळगावात दाखल झाले.\nजळगावात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.आज सकाळी दहा वाजता ते आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आले. त्यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांनी फट���के फोडून त्यांचे स्वागत केले..या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील. महिला आघाडीच्या कल्पना पाटील, अजय बढे आदी उपस्थित होते.\nया वेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, ''राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा आज आपला पहिला दिवस आहे.आज दसऱ्याचे सीमोल्लंघन आहे. या दिवशी रामाने रावणाचा नाश केला होता. अन्यायाचे निर्दालन केले होते. त्यामळे आज महत्वाचा दिवस आहे. समाजात असलेल्या घटनाबाह्य, अन्याय कारक बाबींचे आपणास निर्दालन करावयाचे आहे.आपण सर्वांनी एकत्र कार्य करून भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उत्तर महाराष्ट्रात नंबर एकाचा पक्ष बनवायचा आहे,''\nयावेळी त्यांच्या समवेत पत्नी मंदाकिनी खडसे, कन्या अॅड. रोहिणी खडसे उपस्थित होत्या. तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.xyz/what-is-pegasus-and-how-it-works/", "date_download": "2021-09-26T21:40:11Z", "digest": "sha1:P2R2COW26RTWTIRHWRMRWNHNQGCVYQWC", "length": 10060, "nlines": 51, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "पेगासस स्पायवेअर नेमकं काय आहे, ते कसे कार्य करते, त्याच्या पासून बचाव कसा करावा? जाणून घ्या एक क्लिकवर", "raw_content": "\nपेगासस स्पायवेअर नेमकं काय आहे, ते कसे कार्य करते, त्याच्या पासून बचाव कसा करावा जाणून घ्या एक क्लिकवर\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join\nमोबाइलमध्ये हेरगिरी करणारे पेगासस स्पायवेअर (Pegasus Spyware) भारतात पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यापूर्वी भारतात 2019 मध्ये या स्पायवेअरबद्दल ऐकण्यात आले होते. त्यावेळी अनेक Whatsapp वापरकर्ते पेगाससद्वारे हेरगिरीस बळी पडले होते. यात अनेक मोठे पत्रकार आणि विरोधी पक्षांचे कार्यकर्ते यांचा समावेश होता. अनेक प्रमुख वेबसाइटच्या वृत्तांनुसार या वायरसद्वारे भारतातील 40 पेक्षा जास्त पत्रकार, कार्यकर्ते आणि इतर महत्वपूर्ण लोकांची हेरगिरी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.\nआजच्या या लेखात आपण पेगासस स्पायवेयर (Pegasus Spyware) काय आहे आणि हा वायरस फोनमध्ये नेमका कसा प्रवेश करतो, याबाबत जाणून घेऊया… (What is Pegasus Spyware and How it works\nSee also राहुल गांधीवर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे, नाना पटोले शिवसेनेवर भडकले; जाणून घ्या कारण\nइस्त्रायली कंपनीने बनवले होते पेगासस…\nइस्त्रायली कंपनी एनएसओने (NSO) पेगासस वायरस विकसित केले आहे आणि पेग��सस स्पायवेअरविषयी प्रथम माहिती 2016 मध्ये मिळाली होती. स्पायवेअर त्याच्या नावासारखेच लोकांची फोनद्वारे लोकांची हेरगिरी करतो. पेगासस स्पायवेअर ज्या व्यक्तींची हेरगिरी करायची आहे त्याच्या मोबाइलवर एक लिंक पाठवतो. जर व्यक्तीने त्या लिंक वर क्लिक केले तर त्या व्यक्तीच्या मोबाइल मध्ये पेगासस स्पायवेअरचे मालवेअर इंस्टॉल होतात. काही वेळा तर या लिंकवर क्लिक करण्याचीसुद्धा गरज पडत नाही. पेगासस स्पायवेअर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर इंस्टॉल झाल्यावर पूर्ण फोन मधील माहिती हस्तगत करतो. याची त्या व्यक्तिला जाणीवही होत नाही. त्याच्या लक्षातही येत नाही की आपल्यावर नजर ठेवली जात आहे.\nSee also श्रावणाच्या महिन्यात चुकूनही करू नका हे काम, नाही तर होऊ शकते मोठे नुकसान...\nफोनमध्ये आपोआप इंस्टॉल होतो\nटोरंटोच्या सिटीझन लॅबने सप्टेंबर 2018 मध्ये या स्पायवेअरविषयी धक्कादायक माहिती दिली. पेगासस स्पायवेअर इतके धोकादायक आहे की ते बर्‍याचवेळा वापरकर्त्याच्या परवानगीशिवाय फोनमध्ये इंस्टॉल होऊन हेरगिरी सुरू होते. सिटीझन लॅबने त्यावेळी सांगितले होते की पेगासस स्पायवेअर जगातील सुमारे 45 देशांमध्ये कार्यरत आहे.\nफोनमध्ये इंस्टॉल झाल्यानंतर पेगासस स्पायवेअर वापरकर्त्याचे महत्वाचे पासवर्ड, खाजगी माहिती, कॉनटॅक्ट यादी, कॅलेंडर, SMS, कॉल इतिहास इत्यादि माहिती जतन करून संबंधित व्यक्तिला पाठवतो. तसेच ज्याची हेरगिरी सुरू आहे त्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय फोनचा कॅमेरा आणि मायक्रोफोन सुरू करू शकतो. म्हणजे ज्या व्यक्तीने हे स्पायवेअर सोडले आहे ती व्यक्ती ज्याच्या मोबबाईलमध्ये हे पेगासस इंस्टॉल झाले आहे त्या व्यक्तीच्या आसपासच्या सर्व गोष्टी पाहू आणि ऐकू शकतो. एकदा पेगासस इंस्टॉल झाल्यावर फोन पासवर्ड सुरक्षित राहत नाही. फोन पासवर्ड पेगाससच्या हेरगिरीस रोखू शकत नाही.\nSee also या एका चुकीमुळे या बॉलिवूड अभिनेत्रीचे करियर झाले ब'र्बा'द, आता तिच्यावर आली आहे खूपच वा'ईट वेळ...\nतर यापासून वाचायचे कसे\nयासाठी तुम्ही वापरत असलेल्या मोबाइलचे सेक्युरिटी पॅच अद्ययावत करून घ्यावे व जेव्हाही नवीन अपडेट येईल तेव्हा ते अद्ययावत करत राहावे. तसेच कोणत्याही भ्रामक लिंकवर क्लिक करण्याचा मोह टाळावा.\n“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…\nया गावातील लोक आपल्या तरुण मूलींना कपड्यांशिवाय रात्री बाहेर पाठवतात; त्यामागील कारण ऐकून हैरान व्हाल\nकिर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणाला, “माऊली म्हटल्यामुळे ती स्वतःला देवी समजते”\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\n“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\n‘आई कुठे काय करते’मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर सोशल मिडीयावर फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-story-marathi-chandrakant-kolekar-palghar-has-dome-mechanization-pre-post-harvest-rice", "date_download": "2021-09-26T21:42:20Z", "digest": "sha1:L5POQ3ZUMUGHGG5KSMUUI7WPWEFNG5HX", "length": 24046, "nlines": 188, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture story in marathi, Chandrakant Kolekar from Palghar has dome mechanization from pre to post harvest in rice farming. | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभात लावणी ते झोडणीपर्यंत आदिवासी तरुणाचे यांत्रिकीकरण\nभात लावणी ते झोडणीपर्यंत आदिवासी तरुणाचे यांत्रिकीकरण\nभात लावणी ते झोडणीपर्यंत आदिवासी तरुणाचे यांत्रिकीकरण\nअनुजा दिवटे, विलास जाधव\nबुधवार, 30 जून 2021\nपालघर जिल्ह्यातील गांजे येथील चंद्रकांत कोलेकर या आदिवासी तरुणाने भातलावणीपासून ते झोडणीपर्यंत यांत्रिकीकरण केले आहे. त्यातून मजूरबळ, वेळ, श्रम व आर्थिक बचत साधली आहे. शिवाय भाडेतत्वावर यंत्रे देऊन पूरक उत्पन्नाची जोडही साधली आहे.\nपालघर जिल्ह्यातील गांजे येथील चंद्रकांत कोलेकर या आदिवासी तरुणाने भातलावणीपासून ते झोडणीपर्यंत यांत्रिकीकरण केले आहे. त्यातून मजूरबळ, वेळ, श्रम व आर्थिक बचत साधली आहे. शिवाय भाडेतत्वावर यंत्रे देऊन पूरक उत्पन्नाची जोडही साधली आहे.\nपालघर जिल्हातील बहुतांश भाग आदिवासी डोंगराळ आहे. येथे भातशेती मोठ्या प्रमाणावर पारंपारिक पद्धतीने केली जाते. बहुतांश शेतकऱ्यांचा भात लागवड कालावधी व पर्यायाने कापणीपर्यंतचा कालावधी एकाचवेळ�� येतो. त्यामुळे मजुरांचा मोठा तुटवडा भासतो. परिणामी कामे वेळेवर होत नाहीत. काहीवेळा मजुरांना वाढीव दर देऊन काम वेळेत पूर्ण करून घ्यावे लागते. त्याची मोठी आर्थिक झळ बसते. जिल्ह्यातील गांजे येथील चंद्रकांत कोलेकर या आदिवासी तरुणाने ही समस्या ओळखली. अशा परिस्थितीत भात शेती फायदेशीर करायची असेल तर यांत्रिकीकरण आवश्यक असल्याचे ओळखले. त्यानुसार सुधारणा केली.\nआई, दोन भाऊ, पत्नी, मुलगा व बहीण असे १० जणांचे कोलेकर यांचे एकत्रित कुटुंब आहे. वडिलोपार्जित अडीच एकर जमीन आहे. त्यात भात, मोगरा, आंबा, काजू, भाजीपाला आदी पिके घेतली जातात. कोलेकर सुरवातीला शिलाईकाम करायचे. वडिलांच्या निधनानंतर शेती आणि घरची जबाबदारी येऊन पडली. केवळ शिलाई कामावर घर चालविणे शक्य नव्हते. मग त्यांनी शेतीही प्रगत करायचे ठरवले. उन्हाळ्यात धरणाचे पाणी उपलब्ध होते. चंद्रकांत यांची जमीन कॅनॉलला लागून असल्याने तेथे कायम पाणी पाझरत असते. त्यामुळे पावसाळी भाताबरोबरच उन्हाळी भाताची लागवड करणेही शक्य होते.\n‘केव्हीके’ च्या संपर्कातून सुधारली शेती\nकोलेकर कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड, पालघर यांच्या संपर्कात आले. तेथील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून भातशेतीत विविध प्रयोग व तंत्रज्ञान आत्मसात करण्यास सुरवात केली. ते पुढीलप्रमाणे.\nही रोपवाटिका घरच्या अंगणातच सुक्या मातीचा किंवा चिखलाचा वापर करून तयार केली जाते. सुक्या मातीचा वापर करत असताना माती व कंपोस्ट खताचे मिश्रण केले जाते. साधारण एक एकर भात लागवडीसाठी १० ते ११ किलो बियाणे लागते. रोपवाटिका तयार करण्याचा खर्च सुमारे एकहजार रुपये येतो.\nयात दोरीच्या साहाय्याने २५ बाय २५ सेंटीमीटरवर दोन काडी लागवड घरातील व्यक्तींकडूनच केली जाते.केली जाते. पावसाळ्यात एक एकर तर उन्हाळ्यात सुमारे १७ गुंठे क्षेत्र असते. एक एकर लागवडीसाठी पावसाळ्यात ५ ते ६ दिवस तर उन्हाळ्यात दोन दिवस लागतात. लागवड करताना भाताच्या पाच ओळींनंतर दीड फूट जागा फवारणी, खत व्यवस्थापन व तण नियंत्रणासाठी आवर्जून ठेवली जाते. या पट्टा पद्धतीमुळे आंतरमशागतीची कामे करणे सोपे जाते. उत्पादनात\nभातात तण नियंत्रण खूप महत्त्वाचे आहे. यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या कोनोवीडरचा वापर लागवडीनंतर १५ व्या व ३० व्या दिवशी करतात. या साधनामुळे मजुरीमध्ये बचत झालीच. शिवाय गवत जमिनीतच गाडले जाते.\nयाच विद्यापीठाने विकसित केलेल्या वैभव विळयाचा वापर भात कपणीसाठी होतो. त्याद्वारे कापणी जमिनीलगत होते. खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. पेंढ्या उत्पादनातही वाढ झाली आहे.\nविद्युत चलित झोडणी यंत्राचा वापर\nसुरवातीला भात झोडणी पारंपरिक पद्धतीने केली जायची. सन २०१६-१७ मध्ये आदिवासी उपाय योजनेतून केव्हीकेने गांजे गावात भात झोडणी व उफवणी यंत्राची प्रत्यक्षिके घेतली. शेतकऱ्यांना यंत्र उपलब्ध करून दिले. आता कोलेकर भात झोडणी यंत्र अन्य शेतकऱ्यांनाही भाडेतत्वावर देतात. दिवसाला त्यातून ३५० रुपये शुल्क भाडे मिळते. पावसाळा व उन्हाळ्यात गाव परिसरातही भात शेती होत असल्याने ५० ते ६० दिवस यंत्राला काम व रोजगार मिळतो. त्यातील उत्पन्नातून व थोडी स्वतःकडील रक्कम गुंतवून २०१८ मध्ये ‘सेकंड हँड पॉवर टीलर’ त्यांनी खरेदी केला. तोही शेतकऱ्यांना भाडेतत्वावर देण्यात येतो. कोलेकर यांच्या भातशेतीला शेतकरी भेट देऊन माहिती घेत असतात. काहीजण त्यांच्या शेतीचे अनुकरणही करू लागले आहेत.\nकोलेकर यांच्या यांत्रिकी शेतीतील बाबी\nचटई पद्धतीच्या भात रोपवाटिकेमुळे रोपे १० ते १५ दिवसांत लावणीला येतात. या पद्धतीमुळे बियाणे, खत तसेच राब करण्यासाठीच्या मजुरीत बचत होते..\nभात लावणीच्या वेळी रोपे खणण्याची तसेच जुड्या बांधण्याची गरज भासत नाही.\nदोरीच्या साहाय्याने दोन काडया रोपांची लागवड केल्यामुळे तसेच रोपांमध्ये योग्य अंतर असल्यामुळे हवा खेळती राहते. त्यामुळे फुटव्यांची संख्या ४० ते ४५ पर्यंत वाढते.\nविविध टप्प्यावर विविध यंत्रांचा वापर केल्याने एकूणच मजुरी खर्चात, वेळ, श्रम व पैशांत बचत झाली.\nएकरी १२ ते १४ क्विंटलपर्यंत भाताचे उत्पादन मिळते. शक्यतो संकरित वाणांचा वापर करतात. सुमारे १८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळतो. जोडीला पेंढ्यांचेही पूरक उत्पादन मिळते.\nसंपर्क- चंद्रकांत कोलेकर- ८४४६५९४७३२, ७०२०५५५३७६\n(अनुजा दिवटे केव्हीके पालघर येथे विषय विशेषज्ञ (कृषी अभियांत्रिकी) आहेत. तर डॉ. विलास जाधव केव्हीके प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)\nचंद्रकांत कोलेकर भाताच्या पाच ओळींनंतर दीड फूट जागा सोडतात.\nचटई पद्धतीची रोपवाटिका व दोरीच्या साह्याने २५ सेंटीमीटरवर लागवड.\nवैभव विळ्याचा ��ापक व भात झोडणी यंत्र\n'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक किनाऱ्याला...\nपुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब' चक्रीवादळ रविवारी (ता.\nसाहित्य संमेलनातून वैचारिक दिशा देण्याचे काम ः...\nऔरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी साह्यभूत असून समाजाची वैचारिक बैठक घडवण्याचे\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर व\nनगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून किसान सभा करणार...\nनगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर सोयाबीनचे दर ११,१११ रुपयांवरून थेट २० दिवसांमध\nदहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’\nनगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी उद्‍भवलेल्या अडचणीवर मात करून वेळीच नुक\n'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...\nयेवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...\nसोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...\n‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nराज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...\nसाहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...\nलहान संत्रा फळांचे करायचे कायनागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...\nदहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...\nदुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...\nसोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...\nबंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nशेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...\n‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...\nपितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...\nसाखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...\nभाजीपाला निर्जलीकर���, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...\nराज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...\nप्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...\n४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...\nपीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/09/blog-post_95.html", "date_download": "2021-09-26T23:04:17Z", "digest": "sha1:LHYQXZ5GJPB4FHWLJUXZ4DW3SGCJS35V", "length": 4170, "nlines": 29, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "देशात सोमवारी कोविड१९ च्या ३१ हजार ९४८ नव्या रुग्णांची नोंद", "raw_content": "\nदेशात सोमवारी कोविड१९ च्या ३१ हजार ९४८ नव्या रुग्णांची नोंद\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या ६९ कोटी ९० लाखापेक्षा जास्त मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. काल १ कोटी १३ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. देशात काल कोविड-१९ च्या ३१ हजार ९४८ नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या देशभरात ३ लाख ९२ हजार ८८४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल ४२ हजारापेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत ३ कोटी २२ लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले आहेत. देशातला कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ४८ शतांश टक्के आहे.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nसावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी राज्यात आज स्त्री शिक्षण दिन साजरा\nJanuary 03, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरक��र मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/state-news-marathi/the-flood-crisis-in-east-vidarbha-is-more-of-a-human-error-than-an-asmani-crisis-b-sudhir-mungantiwar-26492/", "date_download": "2021-09-26T21:19:51Z", "digest": "sha1:CEKMN5MVL5G4UB5J2XMDMQCLJOJKCDSR", "length": 17270, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "पुरग्रस्‍त भागाचा पाहणी दौरा | पूर्व विदर्भातील पुराचे संकट हे अस्‍मानी संकटापेक्षा मानवी दोषांचे संकट आहे : आ. सुधीर मुनगंटीवार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nपुरग्रस्‍त भागाचा पाहणी दौरापूर्व विदर्भातील पुराचे संकट हे अस्‍मानी संकटापेक्षा मानवी दोषांचे संकट आहे : आ. सुधीर मुनगंटीवार\nपूर्व विदर्भातील पुराचे संकट अतिशय गंभीर असून हे संकट अस्‍मानी संकटापेक्षा मानवनिर्मीत जास्‍त आहे. यात शासनाचा, शासनाच्‍या अधिका-यांचा दोष जास्‍त आहे. जर गोसीखुर्दचे पाणी स���डायचे होते तर नागरिकांना पूर्व सुचना दिली असती तर ही पुरपरिस्‍थीती इतक्‍या भिषण स्‍वरूपात पुढे आली नसती. गावांमध्‍ये पाणी शिरले, गावे पाण्‍याने वेढली गेली, घरांचे, शेतीचे अतोनात नुकसान झाले, कागदपत्रे वाहून गेलीत, शेतीचे शंभर टक्‍के नुकसान झाले आहे, एकाही विहीरीत किंवा बोअरींगमध्‍ये शुध्‍द पाणी राहिलेले नाही. त्‍यामुळे नागरिकांना तातडीची मदत मिळण्‍याची नितांत आवश्‍यकता आहे. भाजपा सरकारच्‍या काळात कोल्‍हापूर, सांगली भागात उदभवलेल्‍या पुरादरम्‍यान दिनांक २९ ऑगस्‍ट २०१९ रोजी मदतीसंबंधीचा जो शासन निर्णय निर्गमित करण्‍यात आला होता तो या आपद परिस्‍थीतीत तसाच लागू करावा, त्‍यातील मदतीच्‍या रकमेत वाढ करावी. तातडीने पूरग्रस्‍तांना १० हजारांची मदत करावी, १० किलो तांदूळ, १० किलो गहू, केरोसिन पुढील तीन महिन्‍यांपर्यंत पुरग्रस्‍तांना पुरवावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली. शासनाने पुरग्रस्‍तांची थट्टा करू नये व आमच्‍यावर आंदोलनाची पाळी आणू नये असा ईशाराही त्‍यांनी यावेळी बोलताना दिला.\nदिनांक २ सप्‍टेंबर रोजी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्‍हयातील ब्रम्‍हपूरी तालुक्‍यातील बेलगांव, बेटाळा आणि पारडगांव आदी गावांना भेटी देत पुरपरिस्‍थीतीची पाहणी केली. यावेळी त्‍यांनी पुरग्रस्‍तांशी संवाद साधत त्‍यांना धीर दिला. यावेळी खा. अशोक नेते, आ. किर्तीकुमार भांगडीया, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा संध्‍या गुरनुले, जिल्‍हा भाजपाचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा परिषद सदस्‍य संजय गजपूरे यांच्‍यासह भाजपा पदाधिका-यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.\nयावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा हे आदिवासीबहुल मागासित जिल्‍हे आहे. मानव विकास निर्देशांकात असलेल्‍या या जिल्‍हयांमध्‍ये आलेल्‍या या पुरपरिस्‍थीतीत हातावर पोट घेऊन जगणा-या नागरिकांना, शेतक-यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्‍यामुळे तातडीने त्‍यांना १० हजार रूपयांची मदत करत २९ ऑगस्‍ट २०१९ चा शासन निर्णय लागू करण्‍याची आवश्‍यकता आहे किंबहुना त्‍यात आणखी मदत वाढविण्‍याची आवश्‍यकता आहे. रोगराई पसरु नये याची काळजी घेण्‍याची आवश्‍यकता आहे. शेती वाहू��� गेल्‍याने त्‍यात मोठया प्रमाणावर रेती आली असून ती काढण्‍याच्‍या दृष्‍टीने रोजगार हमी योजनेचे विशेष अभियान राबविण्‍याची आवश्‍यकता आहे. २९ ऑगस्‍ट च्‍या शासन निर्णयात ज्‍यांची घरे पूर्णपणे पडली त्‍यांना घरभाडयासाठी २४ हजार रूपये दिले ते तातडीने द्यावे, सर्व सरकारी योजना एकत्रित करून पुरग्रस्‍तांना मदत करावी अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. महाराष्‍ट्र सरकारने या आपद परिस्‍थीतीत कोणतीही कंजूषी न करता सढळ हाताने पुरग्रस्‍तांना मदत करावी असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले.पुरग्रस्‍त भागात भाजपातर्फे मदतकार्य सुरू असून भारतीय जनता पार्टी पुरग्रस्‍त नागरिकांच्‍या पुर्णपणे पाठीशी असल्‍याचे ते यावेळी बोलताना म्‍हणाले.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/donald-trumps-younger-brother-dies-21845/", "date_download": "2021-09-26T22:32:57Z", "digest": "sha1:HP7VTLZRG64LZFMFNXEGZUQGBR624TMA", "length": 12221, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "विदेश | डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहान भावाचे निधन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nविदेशडोनाल्ड ट्रम्प यांच्या लहान भावाचे निधन\nडोनाल्ड ट्रम्प यांचे बंधू रॉबर्टसुद्धा बिझनेसमॅन होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पत्रक जारी करत आपल्या भावाचे निधन झाल्याची बातमी दिली आहे.\nन्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे छोटे भाऊ रॉबर्ट ट्रम्प यांचे शनिवारी रात्री रुग्णालयात निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. शुक्रवारी गंभीर आजारी असलेल्या आपल्या भावाला भेटण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प शुक्रवारी रुग्णालयात गेलेले. डोनाल्ड ट्रम्प यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “माझा भाऊ रॉबर्ट आज रात्री मरण पावला याबद्दल मी तुम्हाला अतिशय दु:खी मनाने कळवत आहे.”\nतो फक्त माझा भाऊ नव्हता, तर माझा सर्वात चांगला मित्र देखील होता. परंतु आपण पुन्हा भेटू. त्याच्या आठवणी माझ्या मनात कायम ताज्या राहतील. रॉबर्ट, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमच्या आत्म्याला शांती लाभो. ” रॉबर्ट डोनाल्ड ट्रम्प यांचे अगदी जवळचे होते. ट्रम्प परिवाराच्या वतीने नातेवाईकांच्या कुटुंबाबद्दलचे पुस्तक छापणे थांबवण्यासाठी त्यांनी केस दाखल केली.\nडोनाल्ड ट्रम्प यांचे बंधू रॉबर्टसुद्धा बिझनेसमॅन होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पत्रक जारी करत आपल्या भावाचे निधन झाल्याची बातमी दिली आहे.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1993/04/7694/", "date_download": "2021-09-26T21:18:25Z", "digest": "sha1:RV72U22NKR5YFHOKG3UAA2BT4KH5ONTB", "length": 4162, "nlines": 54, "source_domain": "www.sudharak.in", "title": "परिसंवाद निसर्ग आणि मानव-३: श्री. वसंत पळशीकरांना उत्तर - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\nपरिसंवाद निसर्ग आणि मानव-३: श्री. वसंत पळशीकरांना उत्तर\nएप्रिल, 1993इतरदि. य. देशपांडे\n(हा लेख आजचा सुधारक नोव्हेंबर-डिसेंबर – ९२ च्या अंकात प्रसिद्ध झाला आहे.)\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\n याची मानसशास्त्रीय मीमांसा – डॉ. भूषण शुक्ल\nज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा\nज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (��नुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य – डॉ. नागेश राजोपाध्ये\nविक्रम आणि वेताळ – भरत मोहनी\nमुहूर्त, कुंडली, शुभराशी, वगैरे, वगैरे – प्रभाकर नानावटी\nखगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे\nज्योतिषशास्त्राबद्दल थोडे – प्रमोद सहस्रबुद्धे\nफलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे – डॉ. नितिन शिंदे\nसंविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन – अ‍ॅड. असीम सरोदे\nफलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता – निखिल जोशी\nकूपमंडूक – झंपुराव तंबुवाले\nज्योतिष : शास्त्र की थोतांड – तन्मय केळकर\n” – प्रकाश घाटपांडे\n – हेमंत दिनकर सावळे\nज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ – कुमार नागे\nअज्ञानाधारित अभ्यासक्रम – प्रा.य.ना.वालावलकर\nमला पडलेले काही प्रश्न – प्रकाश पारखे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2020/05/", "date_download": "2021-09-26T21:57:19Z", "digest": "sha1:DEOK4SEC6VDAWOJM42GNN7KA47FJNBM6", "length": 26797, "nlines": 640, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: मे 2020", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nमंगळवार, २६ मे, २०२०\nवाटले मला भेटल्या विना तुला\nजावे लागते की काय मला\nपण तू थांबलेस बहुदा पुन्हा एकदा\nआशेचा अन श्रद्धेचा दीप घेऊन\nमी चालू लागलो पुन्हा तुझ्या पथाला\nतशी इथून जायची मला भिती नाही\nभिती नाही काही गमावण्याची ही\nमाझ्या सकट इथे माझे काहीच नाही\nहे केव्हाच कळून चुकलोय मी\nतुझ्या या नाटकात आताशा\nमला वेगळे पाहू लागलोय मी\nतुझे भेटणे कसे असेल या\nकल्पनाही मी करीत नाही\nउगाच तुझे चित्र रचून डोळ्यासमोर\nदिवसाउजेडी स्वप्नही पाहत नाही\nये तू रुप घेऊन वा ये रूपा वाचून\nभेट समोर येउन वा रे आत उलगडून\nकिंवा ये असा माझ्यातच मी होऊन\nसारे तुझ्यावर आहे मी सोपवून\nकारण मला माहित आहे\nतुच एकमेव माझ्या जगण्याचे प्रयोजन आहे\nबाकी सारे चाललेय म्हणून जीवन आहे.\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे मे २६, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २५ मे, २०२०\nयेथे मे २५, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, २४ मे, २०२०\nमरे न तू ॥\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे मे २४, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाह��त:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, २१ मे, २०२०\nयेथे मे २१, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गुरू, दत्तात्रेय, दत्तात्रेय .भक्तीगीत\nबुधवार, २० मे, २०२०\nयेथे मे २०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nकुणी कधी का मरावं\nअन हे जे कारण दिसतं\nते फक्त कारण असतं\nगपगुमान उतरून जावं लागतं\nदेव न पाहिलेला ही\nबाकी आम्ही . .\nआम्ही प्रवास आहोत ते\nअन उतरायचं नाव काढलं की\nनवीन गाडीत नवीन होऊन\nमागचे सारे सारे विसरून\nवा पुन्हा रुळांच्या चक्रव्युहात\nयेथे मे २०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nयेथे मे २०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गुरुदेव दत्त, दत्तात्रेय, दत्तात्रेय .भक्तीगीत\nरविवार, १७ मे, २०२०\nयेथे मे १७, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गोरक्षनाथ, दत्तात्रेय .भक्तीगीत\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nशब्दाने शब्द वाढतो तेव्हा\nशब्द वाढतो तेव्हा ******* शब्दाने शब्द वाढतो तेव्हा मनात जाळ पेटतो तेव्हा दत्त माझ्या मनात हसतो थोडे टोचून मजला म्हणतो असा...\nप्रार्थना ****** कुठल्यातरी विराण देवळात आड बाजूच्या परिसरातील कोणी एक पुजारी दिवा लावून जातो रोजचे एक कर्तव्य पार पाडून जा...\nशब्दाने शब्द वाढतो तेव्हा\nशब्द वाढतो तेव्हा ******* शब्दाने शब्द वाढतो तेव्हा मनात जाळ पेटतो तेव्हा दत्त माझ्या मनात हसतो थोडे टोचून मजला म्हणतो असा...\nइथे कशाला आला रे ***************** इथे कशाला आला रे कुणी विचारी मजला रे कसा सांगू मी त्याला रे कसा सांगू मी त्याला रे की जन्म वाया गेला रे की जन्म वाया गेला रे \nतुझा निरोप ******** तुझा निरोप आकाश फुटून अंधाराचा लोट यावा तसा होता त्यात यतकिंचितही आवाज नव्हता त्या अंधाराने गिळून टा...\nभक्ती दे ****** आंधळी देई रे डोळस देई वा भक्ती दे रे देवा मजलागी॥ म्हणोत कोणी ते बुरसट मला वायाला गेला पाठीमागे ॥ हसु दे ...\nसजविला देव ********** सजवला देव बुडवला देव केली उठाठेव धन बळे॥ ओरड आरत्या वाजवल्या झांजा केला गाजावाजा मंडपाचा ॥ भाकड भावा...\nविचार ****** एकेक विचार केळीचे पदर एक एकावर बसलेले एका आड एक किती धडपड शेवटी उघड काही नाही गोडस तिखट लपले प्रकट सुंदर ...\nखेळ ****:: माझेपण माझ्या दृष्टित येईना कळतोय वारा हातात गावेना मागचे आठवे मन गुंतलेले सुटते गाठोडे गच्च भरलेले काय काय करू...\nअस्तित्व आणि मी ************** माझ्या असण्याचे आणि अस्तित्वाचे किती अर्थ निघती युगोनुयुगे तरीही नाही कळत चार्वाक सांख्य द्वै...\nनाही ***** भोगात तू नाही त्यागातही नाही पांघरून \"नाही\" लपशी तू ॥ जे जे दावू जाय तयाला नकार देऊन अपार सर्व ठाई ॥ भ...\nदेव देश अन धर्मासाठी\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/medical-task-force/", "date_download": "2021-09-26T22:06:32Z", "digest": "sha1:JJ6RTNFO4JN6AUL34ASFISDSRW33DAXT", "length": 7945, "nlines": 139, "source_domain": "policenama.com", "title": "Medical Task Force Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट…\nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज,…\nAditya Thackeray | मुंबईत लोकल सेवा पुन्हा केव्हा सुरू होणार मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने ठाकरे सरकार (Uddhav Thackeray) ने आता राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु केली आहे. तसेच सरकारने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवरही तयारी सुरू केली आहे. यावर बोलताना राज्याचे…\nJaved Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा…\nActress Shilpa Shetty | राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nPune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने घातला पावणे दोन…\nPM Maandhan Yojana | 55 रुपये खर्च केल्यास दरमहा बँक…\nMunicipal Elections | मंत्री बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान,…\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई \nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या…\nVijay Shivtare | ‘मी मावळ मध्ये जनरल डायरसारखा लढलो,…\nPune News | वडगाव शिंदे-काकडे येथील पुलाचे नामकरण\nBJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ…\nBombay High Court | प्रेयसीसोबत संबंध ठेवत ऐनवेळी लग्नाला…\nLung health | फुफ्फुसाच्या घातक आजाराची ‘ही’ 5…\nपोलीसनामा डाॅट काॅम ह�� एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे…\nPune Crime | 36 वर्षीय शिक्षिकेशी ‘हुशार’ वकिलाचं FB वर…\nAjit Pawar | नगरपरीषदेच्या इमारतीवरील अक्षरांचा रंग गेल्याचे पाहून…\nGold Price Update | सोन्याच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे ग्राहक खुश \nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 196…\nGold Price Update | सोन्याच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे ग्राहक खुश 9926 रुपयांपर्यंत स्वस्त झाले सोने; जाणून घ्या 14 ते…\nBJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही’, भाजप आमदार सुनिल कांबळे यांचे…\nPune Cyber Crime | लग्नाचे आमिष दाखवून महिलेला 16 लाखांना घातला गंडा; डेबीड, क्रेडिट कार्डची माहिती मिळवून केला…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.xyz/dhananjay-munde-and-pankaja-munde/", "date_download": "2021-09-26T21:53:21Z", "digest": "sha1:GCL37ADZG4S6PXVCDRRDRQGLTII54ZQB", "length": 14772, "nlines": 53, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "कुठून झाली पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या वा'दाची सुरुवात; वाचा, गोपीनाथ मुंडें हयात असताना घडलेला किस्सा", "raw_content": "\nकुठून झाली पंकजा आणि धनंजय मुंडेंच्या वा’दाची सुरुवात; वाचा, गोपीनाथ मुंडें हयात असताना घडलेला किस्सा\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join\nजगभरात राजकीय घराण्यांचा इतिहास बं’डखोरीचा आहे. जिथे सत्ता असते तिथे बं’डखोरीही आपोआप येते. महाराष्ट्राची राजकीय घराणीही त्याला अपवा’द नाहीत. ठाकरे, मुंडे, बीडचे क्षीरसागर आणि अगदी पवारही याला अपवा’द नाहीत. पवारांमध्ये थेट फु’ट पडली नसली तरी एकमेकांविषयी नाराजी असल्याचे आजवर बघायला मिळाले आहे. आज कै. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि मुलगी माजी मंत्री पंकजा मुंडे हेही थेट एकमेकांच्या वि’रो’धा’त राजकारणात आहेत.\nखरे तर महाराष्ट्रात काका-पुतण्याच्या राजकारणाला मोठे महत्व आहे. मुंडे यांच्याबाबतीतही हेच घडले. गोपीनाथ मुंडे हे भाजपकडून राज्याच्या राजकारणात सक्रीय होते. तर त्यांचे मोठे बंधू पंडितअण्णा मुंडे हे गोपीनाथ मुंडेंच्या पाठीमागे त्यांच्या मतदारसंघातील राजकारण सांभाळत होते. हळूहळू पंडितअण्णाही मतदारसंघात लोकप्रिय होऊ लागले आणि त्यांनाही जिल्हा पातळीवर राजकीयदृष्ट्या विशेष महत्व प्राप्त झाले.\nहळूहळू काकांच्या पाऊलावर पाऊल टाकत पंडितअण्णा यांचे चिरंजीव जिल्ह्याच्या राजकारणात सक्रीय झाले. सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले तर पुढच्या टर्मला ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदी विराजमान झाले. पक्षाव्यतिरिक्त धनंजय यांच्या मागे तरुणांची मोठी फौज उभा होती. काकांच्या हाताला धरून धनंजय मुंडे यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष झाले. धनंजय मुंडेही आता राज्याच्या राजकारणातील हवा समजून घेऊ लागले होते. दरम्यान 2009च्या सुमारास गोपीनाथ मुंडे हे राज्याच्या राजकारणात सक्रीय झाले.\nSee also राज्यात कोरोना निर्बंधातून लवकरच मिळू शकते सूट, जाणून घ्या उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले\nआता राज्याचे राजकारण धनंजय यांना खुणावत होते. काकांची राज्यातील जागा आपणच भरून काढता येईल का याचा अंदाज धनंजय मुंडे घेत होते. अशातच पंकजा मुंडेही हळूहळू मतदारसंघात फिरू लागल्या. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊ लागल्या. धनंजय यांच्या नजरेत या गोष्टी आल्या मात्र त्यांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. कारण काकांची जागा आपल्यालाच आहे, असे त्यांना वाटत होते. पंकजाताई आता थेट महिला बचतगट, जलसंधारण असे कार्यक्रम राजकीय धोरणाने करू लागल्यावर मात्र धनंजय मनातून नाराज झाले. मात्र त्यांनी तसे दाखवले नाही.\nदरम्यान आता भाजपकडून धनंजय यांना विधानपरिषदेवर घेतले होते. लोकांमधून निवडणूक लढवायची सवय असलेल्या धनंजय यांना आता काकांची जागा आपल्याला घेता येणार नाही, हे पुरते समजले होते. अशातच अजितदादा पवारांचे बीडवरती लक्ष होते. उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचे मेहुणे केंद्रे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला. दरम्यान राष्ट्रवादीच्या एका कार्यक्रमात धनंजय आणि पंडितआण्णा मुंडे उपस्थित होते. गोपीनाथ मुंडेना काहीतरी वेगळा प्रकार असल्याचे एव्हाना लक्षात आले होते.\nSee also राज ठाकरे मला ‘त्या’ व्हिडिओंच्या लिंक पाठवणार आहेत: चंद्रकांत पाटील\n‘राजकारण एवढे वाईट झाले आहे कि एखाद्या व्यक्तीला जेव्हा मैदानात हरवता येत नाही तेव्हा त्याला पूर्णपणे उ’ध’व��स्त करायचं कसं याबाबत ष’ड्यं’त्र रचले जातंय. माझं आयुष्यच २००२ पासून ष’ड्यंत्रा’त गेले आहे. २००२ साली अध्यक्ष होण्याची वेळ आल्यावर आमच्याच सहकाऱ्यांनी सदस्य का पळवून नेले हे ष’ड्यं’त्र मला कधी कळले नाही’, अशीही खंत धनंजय मुंडे यांनी मधल्या काळात बोलून दाखवली होती.\nतसेच ‘२००९साली उमेदवारी मिळण्याचं ठरल्यावर ‘ध’ चा ‘प’ कसा झाला हे मला आणखीन काळालं नाही त्यामागे काय षड्यंत्र होते. आज इथपर्यंत आल्यावर सुद्धा काय ष’ड्यं’त्र चाललं आहे हे मला कळत नाही’, असेही ते म्हणाले होते.\n2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले त्यानंतर या रिक्त जागेवर धनंजय यांनाच उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा होती मात्र तर ऐनवेळी पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली.\nSee also आमिर खान आणि किरण राव यांच्याप्रमाणेच शिवसेना-भाजपची मैत्री कायम राहील – संजय राऊत\nनंतर 2012 च्या नगरपालिका निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीशी अंतर्गत संधान साधले असल्याचे बोलले. भाजपमधील काही समर्थक आणि राष्ट्रवादीचे काही सदस्य धनंजय यांनी निवडून आणले. आता मात्र धनंजय यांचा वेगळा विचार असल्याचे अवघ्या बीडला समजत होते. कारण भाजपकडून निवडून आलेल्या धनंजय मुंडे समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.\nअशातच दसरा मेळावा आला आणि भगवान गडावर नामदेव शास्री आणि गोपीनाथ मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या बं’ड’खोरीचे संकेत दिले. पुढे काही दिवसात तेच घडले. धनंजय यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आणि त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना मोठमोठ्या संधी दिल्या. आणि पक्षाने दिलेल्या संधीचं धनंजय यांनीही सोनं केलं.\nराष्ट्रवादी प्रवेशानंतर बीड आणि परळीतल्या स्थानिक सत्तास्थानांपासून ते विधानसभेपर्यंत ‘डीएम’ विरुद्ध ‘पीएम’ अशी कटू ल’ढा’ई चालली. 2019 ला परळीत पहिल्यांदा धनंजय यांच्याकडून पंकजा यांचा प’रा’भ’व झाला. मधल्या काळापासून एकमेकांच्या वैयक्तिक अडचणीच्या काळात पाठिंबा दर्शवणं, हे पंकजा आणि धनंजय मुंडे सातत्यानं करत आले आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर वा धनंजय यांचे वडील पंडितराव मुंडे यांच्या नि’ध’ना’नंतर दोघेही एकमेकांना भावनिक आधार देण्यासाठी पुढे आले होते.\nअतिवृष्टीमुळे राज्यातील रस्त्यांचे शेकडो कोटींचे नुकसान, आकडा ऐकून धक्का बसेल; अशोक चव्ह���ण यांनी दिली माहिती\nदिलासदायक: ‘या’ भागात वीजबिल वसूल न करण्याचे ऊर्जामंत्री नितिन राऊत यांचे आदेश\nकिर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणाला, “माऊली म्हटल्यामुळे ती स्वतःला देवी समजते”\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\n“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\n‘आई कुठे काय करते’मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर सोशल मिडीयावर फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/public-utility-category/%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%BE/page/2/", "date_download": "2021-09-26T23:02:33Z", "digest": "sha1:5OS37WKQ3DX5QKCQ2IM4A5EBH65F6I3P", "length": 5939, "nlines": 152, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "बँका | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 20, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://khedut.org/do-not-make-a-mistake-to-share-these-things-on-facebook/", "date_download": "2021-09-26T21:44:26Z", "digest": "sha1:POUOJKVJGAMXW6Q6ZAAJ4DQM7WPQSREN", "length": 10283, "nlines": 94, "source_domain": "khedut.org", "title": "या गोष्टी फेसबुकवर एकमेकास पाठवण्यास चुकवू नका, अन्यथा खाते कायमचे बंद होईल. - मराठी -Unity", "raw_content": "\nया गोष्टी फेसबुकवर एकमेकास पाठवण्यास चुकवू नका, अन्यथा खाते कायमचे बंद होईल.\nया गोष्टी फेसबुकवर एकमेकास पाठवण्यास चुकवू नका, अन्यथा खाते कायमचे बंद होईल.\nजसजसे काळ बदलत आहे तसतसा आपला देश सतत प्रगती करत आहे. सध्या बहुतेक लोक सोशल मीडियाचा वापर करतात. आपले संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मानला जातो. दररोज लोक सोशल मीडियावर विविध प्रकारची चित्रे आणि व्हिडिओ एकमेकास पाठवतात. आजच्या काळात जगातील निम्म्याहून अधिक लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक वापरतात.\nलोक या प��लॅटफॉर्मवर काहीतरी पाठवत राहतात, परंतु बर्‍याच वेळा असे घडते की काही वापरकर्ते अशा गोष्टी एकमेकास पाठवतात, ज्यामुळे त्यांना नंतर अनेक संकटांतून जावे लागते. होय, अशा काही गोष्टी आहेत ज्या फेसबुकवर पाठवल्या गेल्या तर आपल्याला त्याबद्दल खेद वाटेल. शेवटी, या गोष्टी काय आहेत कुठल्या गोष्टी फेसबुकवर शेअर करू नये ते आपण बघू.\nया गोष्टी फेसबुकवर कुणालाही पाठवू करू नका.\nआपण फेसबुक वापरत असल्यास, आपल्या फेसबुक खात्यावर हिंसा पसरवू शकेल अशी कोणतीही पोस्ट करू नका. आपण हे केल्यास, आपले खाते बंद केले जाऊ शकते. सोशल मीडिया कंपनी एखाद्या फेसबुक, युजर, एखाद्या व्यक्तीवर किंवा जागेवर हिंसा करण्याच्या हेतूने पोस्ट पाठविणारे फेसबुक वापरकर्ते त्वरित बंद करते.\nजर एखाद्या वापरकर्त्याने त्याच्या फेसबुक अकाऊंटद्वारे कोणाला धोका दर्शविला तर त्याचे खातेही ब्लॉक केले जाईल, जर आपण एखाद्याला पैशासाठी विचारल्यास किंवा कोणत्याही प्रकारच्या शस्त्राचा उल्लेख केल्यास किंवा चित्र विकत घेण्याची किंवा ऑफर दिली तर आपले खाते बंद होईल.\nदहशतवादी कारवायांसारख्या गोष्टी आपल्या फेसबुक खात्यावर कुणालाही पाठवू नका. पोस्ट तिरस्कार, मानवी तस्करी यासारख्या गोष्टी पाठवू नका, कारण त्या सर्व दहशतवादी कारवायांमध्ये वापरल्या जातात. हिंसक कार्यात धमकी देणार्‍या किंवा व्यस्त असलेल्या कोणालाही फेसबुक ब्लॉक करेल.\nजर एखाद्या वापरकर्त्याने गांजापासून नॉन-मेडिकल औषधे खरेदी-विक्री यासारख्या गोष्टी आपल्या फेसबुक खात्यावर शेअर केल्या तर त्याचे खाते ब्लॉक केले जाईल. बंदूक, दारूगोळा खरेदी आणि विक्री यासारख्या प्रतिबंधित वस्तूंशी संबंधित कोणतीही पोस्ट फेसबुकखात्यावर पाठवू नका, अन्यथा तुमचे खाते त्वरित ब्लॉक केले जाईल, एवढेच नव्हे तर तुम्हाला कठोर कारवाईसही सामोरे जाऊ शकते. ज्यामुळे आपण मोठ्या संकटात जाऊ शकता.\nअसे बरेच फेसबुक वापरकर्ते आहेत ज्यांचे इतर वापरकर्त्यांपेक्षा त्यांची जास्त गर्दी आहे. आपणही तीच चूक केल्यास शक्य तितक्या लवकर ते बंद करा अन्यथा ते आपले फेसबुक खाते बंद करतील.\nवरील माहिती आपण फेसबुकवर काय पाठवू नये याबद्दल आहे. आपण आपले फेसबुक खाते सुरक्षित ठेऊ इच्छित असल्यास या गोष्टी लक्षात ठेवा.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\nआरोग्याबरोबरच सौंदर्य देखील आपल्या स्वयंपाकघरातील या छोट्या छोट्या गोष्टी देखील वाढवते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2021/", "date_download": "2021-09-26T22:37:50Z", "digest": "sha1:UX2ABYB63LHENRCZ2NN3ZA7PXFH6UU5F", "length": 98667, "nlines": 2246, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: 2021", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nशनिवार, २५ सप्टेंबर, २०२१\nशब्दाने शब्द वाढतो तेव्हा\nशब्दाने शब्द वाढतो तेव्हा\nमनात जाळ पेटतो तेव्हा\nदत्त माझ्या मनात हसतो\nथोडे टोचून मजला म्हणतो\nअसा कसा वेड्या वागतो\nअन वर माझा भक्त म्हणवतो\nअन् मग शब्द त्याच क्षणी\nजातो पुन्हा आपल्या स्थानी\nजिथुन की उगवून येतो\nतो क्रोधित अंध अहंकार\nफणा काढल्या नागाचा फुत्कार\nआवेश ओसरून नाटक होतो\nचुकलो म्हणतो देवा आता\nनापास झालो परीक्षा पाहता\nपण जोवर तुम्ही आहात सोबत\nमती चुकता भानावर आणत\nही कृपाही कमी नाही\nजेव्हा वृती वृतीस पाही\nतुझी करुणा दत्ता जाणतो\nजाळ नुठू दे ठिणगी पडता\nभान असू दे हर क्षण जगता\nहीच प्रार्थना तुजला करतो .\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर २५, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर ��राFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१\nनवे तेल नवी ज्योत\nपरी दिवा तोच असतो\nतरी त्यात नवा हुंकारअसतो\nउग्र गंधीत शेंदरी देवता\nम्हटला तर गोठलेला असतो\nतिथे कुणी येणार नसते\nतिथून कोणी जाणार नसते\nतरीही ती ज्योत जळत असते\nउजेड कोणी पाहत नसतो\nअंधार कुणा दिसत नसतो\nदिवाही वाट पाहत नसतो\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर २४, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१\nभक्ती दे रे देवा\nहव्या त्या तू ॥\nराहू दे परी रे\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर २३, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, २२ सप्टेंबर, २०२१\nइथे कशाला आला रे \nइथे कशाला आला रे \nकुणी विचारी मजला रे \nकसा सांगू मी त्याला रे \nकी जन्म वाया गेला रे \nका रे भेटली तुज हि कुडी \nनाही उत्तर कुणा जवळी\nप्रश्न उगा का पडला रे ॥\nअरे पडला तर पडू दे रे\nमनात जरा जिरू दे रे\nउगवून काय येणार रे ॥\nकुणास काही पुसू नको रे\nकुठे वाचले घोकू नको रे\nतुझा उगवला जर का प्रश्न\nत्याला खोल दाबू नको रे ॥\nज्याचा प्रश्न त्याला उत्तर\nप्रश्न एकदा होऊन बघ तर\nप्रश्न उत्तरा नच अंतर रे ॥\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर २२, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २० सप्टेंबर, २०२१\nपण जगणे बाकी होते\nआधार घेत पुढे जाणे होते\nअन ते अपरिहार्य होते\nआता पुन्हा कधी उजाडेल\nखरंच मला माहित नव्हता\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर २०, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, १९ सप्टेंबर, २०२१\nदेवा मी रे साथी\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर १९, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर १९, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, १८ सप्टेंबर, २०२१\nमाझ्या या मी च्या शोधात\nभेटलो संतांना धर्मगुरूंना दीक्षागुरूंना\nपण या मी चे काठिण्य\nहा मी होतो कधी भक्त\nकधी ज्ञानी कधी विरागी\nकधी कवी कधी समाज सेवक\nपण त्या अंतस्थ गाभ्याचे दर्शन\nतो मी सदैव विद्य��ान असतो\nहोय मी वाचली आहेत\nत्रिपुटी द्रष्टा दृश्य दर्शनाची\nऐकली आहेत प्रवचने कृष्णमूर्तींची\nव्हेन ऑब्झर्वर इज ऑब्झर्व्हड सूत्र असलेली\nआणि मला मान्य करावे लागेल\nकी ती अदृश्य चावी\nमला अजूनही सापडलेली नाही\nमी नावाचे कुलूप तोडणारी\nखरेच का ही कुलूप\nज्याला मी मी म्हणतो\nपेशींचा हा समूह हा आकार\nतो वागवत असलेली ती जाणीव\nपण हे कळेपर्यंत तरी\nहा प्रश्नरूपी सिंदबादचा म्हातारा\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर १८, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १७ सप्टेंबर, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर १७, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, १६ सप्टेंबर, २०२१\nजे जे दावू जाय\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर १६, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १५ सप्टेंबर, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर १५, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १४ सप्टेंबर, २०२१\nदोष द्यावा का दैवाला\nदोष द्यावा का देवाला\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर १४, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, १३ सप्टेंबर, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर १३, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, १२ सप्टेंबर, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर १२, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर १०, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, ९ सप्टेंबर, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर ०९, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, ८ सप्टेंबर, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर ०८, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर ०८, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nन मागता न बोलावता\nन सांगता न थांबता\nपण ते वेळूचे स्वर\nगोष्ट कशी राहील .\nफुलते अन अंती संपते\nमनात घर करून राहते\nयेथे सप्टेंबर ०८, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, ७ सप्टेंबर, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर ०७, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, ६ सप्टेंबर, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर ०६, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, ५ सप्टेंबर, २०२१\nबेडसोर अन मॅगेट्सनी भरलेली\nजेव्हा त्याने हॉस्पिटलमध्ये आणली\nमला तिला घरी न्यायची नाही\nचार दिवस नळ्या घालून\nतरी बराच काळ टिकली\nअधून मधून येणारा तो\nअन प्रतिक्षेतील नव्या रुग्णासाठी\nबेड साफ होऊ लागला\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर ०५, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, ४ सप्टेंबर, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर ०४, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, ३ सप्टेंबर, २०२१\nजे मी ठेवलेय जपून\nनिघून जात आहे आता\nमातीची मूर्ती तशी जाते\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर ०३, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, २ सप्टेंबर, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर ०२, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १ सप्टेंबर, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे सप्टेंबर ०१, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१\nमी तो पिटतोय जगा\nवाहे पापाचा तो लोंढा\nदत्त प्रीत ओठी पोटी\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट ३१, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, ३० ऑगस्ट, २०२१\nखरंतर निळा निळा रंग\nकदाचित तू असशील काळाही\nकाळेपण तेवढे आवडत नाही\nगोऱ्या त्वचेचे गारूड आहे आमच्यावर\nइथेह��� आड आले असेल कदाचित\nपण तुला निळेपण दिल्यामुळे\nतू आपोआपच निराळा झालास\nदेव देवाचा अवतार झालास\nदेव व्हायचे नसते .\nअरे हा मध्ये मी एक\nतो सुद्धा निळ्या रंगाचा होता\nआणि पिक्चरचे नाव सुद्धा\nतुला निळ्या रंगात बघायला आवडतं लहानपणापासूनच\nतुला अशा निळ्या रंगात बघायची\nसवय लागली आहे आम्हाला\nत्यामुळे तुझं निळ नसणं\nहे आम्हाला अतिशय विचित्रसं\nतसा देवा तू मला आवडतोस\nपण तुकाराम मीरा ज्ञानेश्वर नामदेव\nतशी तुझ्यावर लिहिलेली गाणी\nऐकतो वाचतो आणि गातो सुद्धा\nम्हणजे गाण्याचा प्रयत्न करतो\nकधी कधी मला असे वाटते की\nआपले मित्र आपणच निवडत असतो\nत्याप्रमाणे तू आपले भक्त\nतू आपणच निवडत असावास\nआणि त्या निवडीमध्ये मी नाही\nहे मला माहित आहे\nवर्गातील हुशार मुलांच्या कंपूमध्ये\nआपण नाही हे समजून\nतसा मी दूर आहे तुझ्यापासून\nदैवी गुणांनी संपन्न नटलेल्या\nआणि दुरून वारंवार नमन करतो\nपण माझ्या मनाने निवडला आहे\nदरी डोंगरात गुहेत राहणारा\nगळ्यात रुद्राक्षांच्या माळा घालून\nकधी हातात माळ धरून\nहा आता त्याही कंपनीमध्ये\nतसा मी नाही खरं तर\nकारण त्या कंपनीचे नियम\nमला तर काही नाही जमत\nते सोवळ्या ओवळ्याचे बंधन\nतरीसुद्धा तिथं माझं मन रमतं\nगमतं आणि खरंच खिळून राहतं\nआता तू म्हणत असशील\nहे तू मला कशाला सांगतोस\nखरतर तुला सगळं माहित आहे\nपण आज बोलावसं वाटलं\nतुझा आज जन्मदिवस आहे ना म्हणून\nपण खरं सांगू का\nम्हणून तू मला आवडतोस.\nबाकी तुझा आकलन होणं\nहे काही नाही जमलं गड्या मला\nजमेल असेही वाटत नाही.\nहे मुंगीचं बडबडणं आहे\nअसं म्हणू या हवं तर\nआणि ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी\nहे माझे जीव की प्राण आहे\nहे तुला माहित आहे .\nज्ञानेश्वर महाराजांचे नाव निघालं\nआणि मन उचंबळून आलं\nमन हळवे का होतं\nमाझं मीपण हरवून जातं\nहे मला कळत नाही\nहा ग्रंथराज माझ्या सर्व सुखाचा\nज्ञानेश्वर माऊली तुझाच अवतार आहे\nतूच ज्ञानेश्वर माऊली होऊन\nतुझा जन्म आणि माऊलीचा जन्म\nएकाच दिवशी एकाच मुहूर्तावर झाला\nत्यामुळे तो तूच आहेस\nअन मी तर ज्ञानेश्वर माऊलीचा आहे\nम्हणजे तुझाच आहे की.\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट ३०, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, २९ ऑगस्ट, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट २९, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nखुळा जीव धाव घेई\nरोज रोज मनी माझ्या\nतन मन प्राण सारे\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट २९, २०२१ 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१\nयेथे ऑगस्ट २७, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१\nअ उ म हे स्वर\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट २४, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nतीच भाजी त्याच डब्यात\nहिरव्या नोटा पाही मनात\nउद्दाम भाव बनेल डोळ्यात\nआज जरासे कमीच पडले\nजळे काहीशी खंत मनात\nतसा सराईत बक्कळ धूर्त\nसावज हेरतो येताच आत\nहळूहळू मग जाळे टाकीत\nबधला नाही जर का पक्ष\nबेपर्वा अन् मुजोर भाषेत\nकर्तव्याचा पण पाढा वाचत\nकैसा सापास चंदन कळतो\nनिषाध हाती सज्जन पडतो\nकिती युगांचे राज्य रावणी\nकधीतरी मग राम जन्मतो\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट २४, २०२१ 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, २३ ऑगस्ट, २०२१\nवाहून गेले पाणी जे\nहरवून गेले पथ ते\nआले मनी म्हणून मी\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट २३, २०२१ 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, २२ ऑगस्ट, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट २२, २०२१ 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, २१ ऑगस्ट, २०२१\nक्षणभर भेट व्हावी दत्ता\nतव क्षणभर भेट व्हावी रे\nया व्यथा मिटून जावी रे ॥\nबहू पाहिल्या मूर्ती तुझ्या\nसुंदर मंदिरी सजल्या रे\nअन पादुका उंच शिखरी\nऊर्जा वलय ल्याइल्या रे\nकाही कळल्या वाचून रे\nनिद्रा जाग सीमेवर तू\nपाहिलेस मज हसून रे\nतसेच मुग्ध सुंदर दिसावे\nरूप मनोहर डोळ्यास रे\nविरहाची ही रात्र मिटावी\nदिनकर हो तू हृदयास रे\nत्या क्षणाची वाट पाहत\nउभा कधीचा विक्रांत रे\nसरो वेदना अवधूता ही\nघे सामावून तुझ्यात रे\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट २१, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट २०, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधवार, १८ ऑगस्ट, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट १८, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१\nशब्द सोयरे ते माझे\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट १७, २०२१ 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, १६ ऑगस्ट, २०२१\nविक्रांत लिही तू लाख\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट १६, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, १५ ऑगस्ट, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट १५, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरग तर त्या ही खांद्या लागली\nहे आपणास कसे कळणार\nहे जो दावणीला बांधतो\nमध्येच कोणी थांबले तर\nतर गाडा नक्कीच अडणार\nतर मग कुरकुर कशाला\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट १५, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, १४ ऑगस्ट, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट १४, २०२१ 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nदिसली मला ती उभी रस्त्यावर\nथोडी अस्वस्थता होती चेहऱ्यावर\nअन बैचेन तिची नजर\nकाही क्षण मनात झाली खळबळ\nथांबावे की जावे पुढे\nबरी व्यवहारी वागेल ती\nकाही चौकशी करेल ती\nतेवढी तरी मैत्री होती अजून\nपण पाय नाहीच पडला ब्रेकवर\nअन हात तसेच राहिले\nकिती अन काय दाखवणार\nतशीच दिसते ती अजून\nड्रेसचा सेन्स नसला तरीही\nकेस तसेच करडे काळे\nचष्मा मागील भुरके डोळे\nरंग गोरटी बटा भाळी\nनिसटुन गेले होते धागे\nबसल्या वाचून काही गाठी\nपाणी गेले होते वाहून\nपण तरीही दुसऱ्या दिवशी\nका कशी गती गाडीची\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट १४, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१\nमी पणाला अर्थ घट्ट\nनको तीच नेहमी का\nमी कोण आलो कुठून\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट १३, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१\nमूळ निम्बर्गी ते खोल\nदत्त म्हणे घे हसून\nत्याचं लक्षी रे ओढून\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट १२, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nबुधव��र, ११ ऑगस्ट, २०२१\nआज आले फळाला ॥\nमीन बांधला गळाला ॥\nमेवा मिळाला भुकेला ॥\nअर्थ कळाला मूढाला ॥\nमेघ ओळला थोरला ॥\nस्वार्थ नसल्या कृपेला ॥\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट ११, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, १० ऑगस्ट, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट १०, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, ८ ऑगस्ट, २०२१\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट ०८, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, ७ ऑगस्ट, २०२१\nएवढे शिकले सवरले तर\nहोते ऐसी की तैसी\n© डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे ऑगस्ट ०७, २०२१ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nशब्दाने शब्द वाढतो तेव्हा\nशब्द वाढतो तेव्हा ******* शब्दाने शब्द वाढतो तेव्हा मनात जाळ पेटतो तेव्हा दत्त माझ्या मनात हसतो थोडे टोचून मजला म्हणतो असा...\nप्रार्थना ****** कुठल्यातरी विराण देवळात आड बाजूच्या परिसरातील कोणी एक पुजारी दिवा लावून जातो रोजचे एक कर्तव्य पार पाडून जा...\nशब्दाने शब्द वाढतो तेव्हा\nशब्द वाढतो तेव्हा ******* शब्दाने शब्द वाढतो तेव्हा मनात जाळ पेटतो तेव्हा दत्त माझ्या मनात हसतो थोडे टोचून मजला म्हणतो असा...\nइथे कशाला आला रे ***************** इथे कशाला आला रे कुणी विचारी मजला रे कसा सांगू मी त्याला रे कसा सांगू मी त्याला रे की जन्म वाया गेला रे की जन्म वाया गेला रे \nतुझा निरोप ******** तुझा निरोप आकाश फुटून अंधाराचा लोट यावा तसा होता त्यात यतकिंचितही आवाज नव्हता त्या अंधाराने गिळून टा...\nभक्ती दे ****** आंधळी देई रे डोळस देई वा भक्ती दे रे देवा मजलागी॥ म्हणोत कोणी ते बुरसट मला वायाला गेला पाठीमागे ॥ हसु दे ...\nसजविला देव ********** सजवला देव बुडवला देव केली उठाठेव धन बळे॥ ओरड आरत्या वाजवल्या झांजा केला गाजावाजा मंडपाचा ॥ भाकड भावा...\nविचार ****** एकेक विचार केळीचे पदर एक एकावर बसलेले एका आड एक किती धडपड शेवटी उघड काही नाही गोडस तिखट लपले प्रकट सुंदर ...\nखेळ ****:: माझेपण माझ्या दृष्टित येईना कळतोय वारा हातात गावेना मागचे आठवे मन गुंतलेले सुटते गाठोडे गच्च भरलेले काय काय करू...\n���स्तित्व आणि मी ************** माझ्या असण्याचे आणि अस्तित्वाचे किती अर्थ निघती युगोनुयुगे तरीही नाही कळत चार्वाक सांख्य द्वै...\nनाही ***** भोगात तू नाही त्यागातही नाही पांघरून \"नाही\" लपशी तू ॥ जे जे दावू जाय तयाला नकार देऊन अपार सर्व ठाई ॥ भ...\nशब्दाने शब्द वाढतो तेव्हा\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AF_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2021-09-26T23:18:03Z", "digest": "sha1:Z4UXB2BIQKSLFNQ366GUJBFVHSOKBKCW", "length": 6061, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९८९ मधील चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९८९ मधील चित्रपट\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\nइ.स. १९८९ मधील मराठी चित्रपट‎ (१ प)\nइ.स. १९८९ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट‎ (१४ प)\n\"इ.स. १९८९ मधील चित्रपट\" वर्गातील लेख\nएकूण १५ पैकी खालील १५ पाने या वर्गात आहेत.\nइलाका (१९८९ हिंदी चित्रपट)\nद लिटल मर्मेड (१९८९ चित्रपट)\nनफरत की आँधी (१९८९ हिंदी चित्रपट)\nबंटवारा (१९८९ हिंदी चित्रपट)\nमैं आझाद हूँ (हिंदी चित्रपट)\nशहजादे (१९८९ हिंदी चित्रपट)\nसच्चाई की ताकत (१९८९ हिंदी चित्रपट)\nसिक्का (१९८९ हिंदी चित्रपट)\nहथियार (१९८९ हिंदी चित्रपट)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जून २००८ रोजी १३:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/maharashtra/nashik-police-send-notice-to-union-minister-narayan-rane-in-connection-with-an-fir-against-him-and-asked-him-to-appear-at-the-police-station-on-2nd-september-nashik-police-75201/", "date_download": "2021-09-26T22:55:26Z", "digest": "sha1:RURHNS5LB2A3SL7F5OEILVWRKJ2JC7CR", "length": 12638, "nlines": 76, "source_domain": "thefocusindia.com", "title": "Nashik Police send notice to Union Minister Narayan Rane in connection with an FIR against him and asked him to appear at the police station on 2nd September: Nashik Police", "raw_content": "\nHome आपला महाराष्ट्र नारायण राणेंना जामीन मिळाला तरी त्यांना कायद्याच्या जंजाळात अडकविण्याचा प्रयत्न; २ सप्टेंबरला हजर राहण्याची नाशिक पोलीसांची नोटीस\nनारायण राणेंना जामीन मिळाला तरी त्यांना कायद्याच्या जंजाळात अडकविण्याचा प्रयत्न; २ सप्टेंबरला हजर राहण्याची नाशिक पोलीसांची नोटीस\nनाशिक : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जामीन मिळाला असला तरी त्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील विविध शहरांमधील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून त्यांना कायद्याच्या जंजाळात अडकविण्याचे ठाकरे – पवार सरकारचे प्रयत्न आहेत. याच प्रयत्नांमधून नारायण राणे यांना नाशिक पोलीसांनी २ सप्टेंबरला नाशिक पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस पाठविली आहे. Nashik Police send notice to Union Minister Narayan Rane in connection with an FIR against him and asked him to appear at the police station on 2nd September: Nashik Police\nकेंद्रीय मंत्री असताना अटक झालेले नारायण राणे तिसरे, मुरासोली मारन आणि टी. आर. बालू यांनाही मंत्रीपदावर असताना पोलीसांनी केली होती अटक\nमहाड कोर्टाने जामीन दिल्यानंतर नारायण राणे यांना नाशिक पोलीस आणि पुणे पोलीस ताब्यात घेणार नाहीत, असे सांगण्यात आले होते. तरीही नारायण राणे यांना अशाच नोटीसा महाराष्ट्रातील अन्य शहरांमधील पोलीस ठाण्यांमधून काढण्यात येतील आणि त्यांना कायद्याच्या जंजाळात अडकविण्याचा प्रयत्न करण्यात येईल.\nदरम्यान, नाशिकमध्ये शिवसैनिकांनी काल सकाळी एकत्र जमून भाजपच्या बंद असलेल्या कार्यालयावर जोरदार दगडफेक करून शिवसेनेच्या आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली होती. यावेळी शिवसैनिक उध्दव ठाकरे यांचा उल्लेख कुटुंबप्रमुख म्हणून करीत होते. नारायण राणे यांच्या बैलाला… वगैरे घोषणाही शिवसैनिकांनी दिल्या. शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेकीत भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयाच्या काचा फुटल्या. पण या वेळी ते कार्यालय बंद होते. तेथे कोणीही हजर नव्हते. मात्र, याबाबत नाशिक पोलीसांनी अद्याप कोणता गुन्हा दाखल केलेला नाही.\nदूषीत हवेचे शुद्धीकरण करणारा देशातील पहिला ‘स्मॉग टॉवर’ दिल्लीत कार्यरत\nकाश्मीर खोऱ्यात वर्षभरात १०२ दहशतवाद्यांचा खात्मा, लष्करेचे तीन दहशतवादी ठार\nखंडणीच्या रक्कमेचे मनी लाँड्रिंग, अनिल देशमुखांचे सहाय्यक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ\nउज्जैनच्या व्यक्तींची घोषणा पाक झिंदाबाद नाही, दिग्विजय पुन्हा वादाच्या भोवऱ्यात\nPreviousपुण्यात घडली मन हेलावून टाकणारी घटना , प्रेयसीच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करून फेकले मुठा घाटात , 40 वर्षीय प्रियकराला अटक\nNextअफगाणिस्तानातील मिशन काबुलसाठी द्राविडी प्राणायाम; भारतीयांना मायदेशात सुखरूप आणण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारचे परिश्रम\nSARTHI PUNE : छत्रपती संभाजीराजे ‘सारथी’ चे सारथी यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित ; संभाजीराजेंच ट्विट\nWATCH : बीड जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण, पिकांचे नुकसान; गावांचा संपर्कही तुटला\nWATCH : ‘मी साताऱ्याचा जिल्हाधिकारी होतो’, अजित पवारांकडून बोलताना पुन्हा घडली चूक\nम्हणे, मोदींपेक्षा ममता लोकप्रिय; 2024 पर्यंत थांबा NOTA पेक्षा कमी मते मिळतील; सुवेंदू अधिकारींचे प्रत्युत्तर\n‘भारत बंद’ दरम्यान शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी नाही , सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था\nWATCH : ईडीची नोटीस म्हणजे फॅशन झाली आहे – खा. सुप्रिया सुळे\nभाजपचं ठरलंय, लढाई 51टक्क्यांची; आघाडीची रिक्षा पंक्चर करायची; बावनकुळेंचा एल्गार\nWATCH : अवैध वाळू उपसणाऱ्या १० बोटी केल्या जप्त, पुणे जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्याचा गनिमी कावा\nही आहेत भारतातील बारा स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे.. तुम्ही पाहिलीत\nक्रोध नको; पण संतापाने ओरडून सांगा..आम्हाला ५० टक्के आरक्षण हवंय सरन्यायाधीशांची महिला वकिलांना साद\nआमिर खानचा लाल सिंह चड्ढा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली , 2022 मध्ये या तारखेला रीलिज होईल चित्रपट\nIAF Air Show : 13 वर्षांनी काश्मिरात IAFचा एअर शो; डल लेकवर स्काय डायव्हिंग, विमानांच्या चित्तथरारक कसरती\nShivSena vs NCP : आधी उद्धव ठाकरे आता संजय राऊतांची थेट राष्ट्रवादी काँग्रेसला तंबी आमचं ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत ….\nUP Cabinet Expansion : योगी मंत्रिमंडळाचा विस्तार, काँग्रेस सोडून आलेल्या जितीन प्रसाद यांना कॅबिनेट, सहा नेते राज्यमंत्री\nBharat Bandh : शेतकरी आंदोलकांच्या “भारत बंद”साठी उद्या महाराष्ट्रात काँग्रेस उतरणार रस्त्यावर\nहबल टेलिस्कोपने टिपले आकाशगंगेतील स्पार्कलिंग स्टारफिल्ड (आकाशगंगेत असलेले चमकदार तारांगण)\n६५ तासांत २४ बैठका : पंतप्रधान मोदींचा व्यग्र अमेरिका दौरा ठरला अर्थपूर्ण आणि फलदायी\nमोदींपेक्षा ममता बॅनर्जी लोकप्रिय; सध्या योगीच सगळे ठरवतात; खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा अजब दावा\nDelhi Metro : 3.55 मिलियन कार्बन क्रेडिट्सच्या विक्रीतून दिल्ली मेट्रोने केली 19.5 कोटींची कमाई\nनक्षलवादाचा शेवट जवळ आलाय; त्यांची आर्थिक कोंडी करा; गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/07/blog-post_880.html", "date_download": "2021-09-26T21:53:21Z", "digest": "sha1:O5XAIYQOTQ24D4JJLOKBUIJTORDLABBB", "length": 4353, "nlines": 29, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "केंद्राकडून राज्यांना आत्तापर्यंत लसीच्या ४५ कोटींहून अधिक मात्रांच वितरण", "raw_content": "\nकेंद्राकडून राज्यांना आत्तापर्यंत लसीच्या ४५ कोटींहून अधिक मात्रांच वितरण\nJuly 26, 2021 • महेश आनंदा लोंढे\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आत्तापर्यंत केंद्राकडून विविध राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना प्रतिबंधक लसीच्या ४५ कोटी ३७ लाख मात्रांचं वितरण करण्यात आलं असून त्यातील ३ कोटी ९ लाख मात्रा अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी दिली आहे. आगामी काळात लसीच्या आणखी ५९ लाख ३९ हजार मात्रांचा पुरवठा केंद्र सरकारकडून करण्यात येणार असून लसीकरण मोहीमेचं अधिक काटेकोर नियोजन करून त्याला गती देण्यासाठी सरकार ही प्रक्रिया अधिक सुलभ करण्याच्या प्रयत्नात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nइन्फिनिक्सने ३२ व ४३ इंचाचे स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही लॉन्च केले\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/taapsee-pannu-to-shoot-blur-in-nainital-for-40-days-128750148.html", "date_download": "2021-09-26T22:38:01Z", "digest": "sha1:JPPK2RN2QF4NCTIFNV6AT726UX7JJUVY", "length": 7327, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Taapsee Pannu To Shoot 'Blur' In Nainital For 40 Days | नैनीतालमध्ये 40 दिवस ब्लरचे चित्रीकरण करणार तापसी पन्नू, भवाली आणि सत्ताल येथेही जाणार टीम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशूटिंग शेड्युल:नैनीतालमध्ये 40 दिवस ब्लरचे चित्रीकरण करणार तापसी पन्नू, भवाली आणि सत्ताल येथेही जाणार टीम\n‘ब्लर’मध्ये तापसी अन् गुलशन विवाहित जोडप्याच्या भूमिकेत, उकलणार हत्येचे गूढ\nनैनीतालमध्ये 40 दिवस चालेल काम, नैसर्गिक पावसात सुरू आहे शूटिंग\nकोरोनामुळे सध्या बऱ्याच चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू आहे. मुंबईच्या बाहेर निर्मात्यांना शूटिंग करावी लागल्यास ते सिंगल लोकेशनवरच शूटिंग करत आहेत. जेणे करुन बायोबबल मेंटेन करता येईल. उदाहरण म्हणून तापसी पन्नूच्या बॅनरमधील ‘ब्लर’ चित्रपटाचे शूटिंग सध्या नैनीतालमध्ये होत आहे. या व्यतिरिक्त विक्रमादित्य मोटवानी यांच्या बॅनरच्या ‘स्टारडस्ट’ चित्रपटाचेदेखील मनालीच्या सिंगल लोकेशनवर शूट करण्यात आले. ते फक्त दिवसाचे दृश्य होते. अपारशक्ती खुराणा आणि इतर कलाकारांसोबत तेथे शूट झाले होते.\n2 हजार लिटर पाण्याची केली व्यवस्था\n‘ब्लर’विषयी बोलायचे झाले तर निर्माते मयंक तिवारीने सांगितले, मुंबईवरून 120 लोकांची टीम सध्या नैनीतालमध्ये पोहोचली आहे. ते तेथे बलरामपूरमध्ये थांबले आहेत. तापसी यात मुख्य भूमिकेत आहे. तिच्या पात्राचे नाव गौतमी आहे, ती एक विवाहित महिला असते. गौतमीचा पतीची भूमिका गुलशन देवैया साकारत आहेत. लग्नानंतर ते लगेचच नैनीतालमध्ये येतात. तेथे ते एका हत्येचे गूढ उकलण्यात व्यग्र होतात. चित्रपटाचे बरेच दृश्य पावसात चित्रित केले गेले आहेत. त्यासाठी दोन हजार लिटर पाण्याची व्यवस्था केली आहे. सध्या पाऊसही पडत आहे. त्याचाही त्यांना फायदा होत आहे.\nनैनीतालमधील 20 स्थानिक कलाकारांना दिली संधी\nचित्रपटाचे शूटिंग नैनीताल आणि त्याच्या जवळपासच्या भागात होणार आहे. बायोबबलची साखळी तुटू नये यासाठी नैनीताल शहराच्या व्यतिरिक्त तेथून फक्त 11 किलोमीटर दूर भवालीमध्ये जाऊन महत्त्वाचे दृश्य चित्रित केले जातील. नंतर रामगड आणि सत्तालमध्येही तापसी आण��� गुलशन शूट करणार आहेत. ही दोन्ही ठिकाणं नैनीतालपासून एका तासाच्या अंतरावर आहे. नैनीतालमधून 20 कलाकार निवडण्यात आले.\nकोरोना तपासणीसाठी मुंबईवरून घेऊन गेले आहेत टीम\nकाही दिवसांपूर्वी काही हॉटेल आणि काही ड्रायव्हिंगचे दृश्य चित्रित केले आहेत. सोबत तापसीचे पात्र गौतमी यांच्या घराचे दृश्येदेखील चित्रीत करण्यात आले आहेत. निर्मात्यांनी सेटवर पूर्ण सावधगिरी बाळगली आहे. मुंबईवरून एक प्रॉपर कोरोनाची तपासणी करणारी टीम सोबत आली आहे. त्यात एकूण आठ लाेक आहेत, त्यांचे काम कास्ट आणि क्रू यांचे प्रत्येक 10 दिवसाला रॅपिड अँटिजन आणि 14 व्या दिवशी आरटीपीसीआर तपासणी करणे आहे. शूटिंग सुरू होऊ बरेच दिवस झाले आहेत. आतापर्यंत एकही पॉझिटिव्ह समोर आला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/749792", "date_download": "2021-09-26T21:40:32Z", "digest": "sha1:LBLNGHBJHMAZDEL5WRRTPL6IXLALNYIA", "length": 2164, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"उरुग्वे\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"उरुग्वे\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:३४, १ जून २०११ ची आवृत्ती\n१५ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n०२:०२, २७ मे २०११ ची आवृत्ती (संपादन)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: cu:Оуроугваи)\n००:३४, १ जून २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nFoxBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: rn:Uruguay)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.valutafx.com/AUD-SGD.htm", "date_download": "2021-09-26T21:28:03Z", "digest": "sha1:VBELU3LUMDD72I4STWEZPGJEECLY3ZFF", "length": 8555, "nlines": 115, "source_domain": "mr.valutafx.com", "title": "ऑस्ट्रेलियन डॉलरचे सिंगापूर डॉलरमध्ये रुपांतरण करा (AUD/SGD)", "raw_content": "\nऑस्ट्रेलियन डॉलरचे सिंगापूर डॉलरमध्ये रूपांतरण\nऑस्ट्रेलियन डॉलरचा विनिमय दर इतिहास\nमागील AUD/SGD विनिमय दर इतिहास पहा मागील SGD/AUD विनिमय दर इतिहास पहा\nऑस्ट्रेलियन डॉलर आणि सिंगापूर डॉलरची रूपांतरणे\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VES)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%AB%E0%A5%A7", "date_download": "2021-09-26T23:07:04Z", "digest": "sha1:NUQ4T3QTHGSBHKWUVEONWIWWH2TNV4TU", "length": 6068, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७५१ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७३० चे - ७४० चे - ७५० चे - ७६० चे - ७७० चे\nवर्षे: ७४८ - ७४९ - ७५० - ७५१ - ७५२ - ७५३ - ७५४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ७५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०७:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2021-09-26T23:16:09Z", "digest": "sha1:KS3EQ56PFAZUZQMQPTVVXDEPOJTQAGMT", "length": 8449, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कार्तिक शुद्ध पंचमी - विकिपीडिया", "raw_content": "\n(ज्ञानपंचमी या पानावरून पुनर्निर्देशित)\nकार्तिक शुद्ध पंचमी ही कार्तिक महिन्याच्या शुद्ध पक्षातील पाचवी तिथी आहे.\n१८७१-७२ ची हिंदू दिनदर्शिका\nया तिथीला साजरे करण्यात येणारे सण व उत्सव[संपादन]\nज्ञानपंचमी - जैन धर्मातील सण आणि उत्सव\nभारतीय सण आणि उत्सव\nभारतीय स्वातंत्र्यदिवस • भारतीय प्रजासत्ताक दिन • गांधी जयंती\nहिंदू सण आणि उत्सव\nगुढीपाडवा • रामनवमी • हनुमान जयंती • परशुराम जयंती • अक्षय्य तृतीया • आषाढी एकादशी • नागपंचमी • नारळी पौर्णिमा • कृष्णजन्माष्टमी • पोळा • गणेश चतुर्थी • अनंत चतुर्दशी • घटस्थापना • विजयादशमी • कोजागरी पौर्णिमा • दीपावली • नर्क चतुर्दशी • लक्ष्मीपूजन • बलिप्रतिपदा • भाऊबीज • कार्तिकी एकादशी • त्रिपुरारी पौर्णिमा • चंपाषष्ठी (सट) • श्रीदत्त जयंती • मकरसंक्रांत • दुर्गाष्टमी • रथसप्तमी • महाशिवरात्र • होळी • रंगपंचमी • पोंगल • ओणम\nबौद्ध सण आणि उत्सव\nआंबेडकर जयंती • सम्राट अशोक जयंती • बुद्ध जयं���ी • धम्मचक्र प्रवर्तन दिन • लोसर\nजैन सण आणि उत्सव\nवर्षप्रतिपदा • ज्ञानपंचमी • चातुर्मासी चतुर्दशी • कार्तिक पौर्णिमा • मौनी एकादशी • पार्श्वनाथ जयंती • मेरु त्रयोदशी • महावीर जयंती • चैत्र पौर्णिमा • अक्षय्य तृतीया • पर्युषण पर्व • दिवाळी\nसिंधी सण आणि उत्सव\nचेनी चांद • चालिहो • तिजरी • थडरी • महालक्ष्मी • गुरू नानक जयंती\nशिख सण आणि उत्सव\nगुरू नानक जयंती • वैशाखी (बैसाखी) • होला मोहल्ला (हल्लाबोल) • गुरू गोविंदसिंह जयंती • वसंत पंचमी, प्रकाशदिन.\nमुस्लिम सण आणि उत्सव\nमोहरम • मिलाद-उन-नवी • शाब-ए-मेराज • शाब-ए-बरात • ईद-उल-फित्र (रमजान ईद) • ईद-उल-अधा (बकरी ईद)\nख्रिस्ती सण आणि उत्सव\nनाताळ • गुड फ्रायडे • लेन्ट • ईस्टर • पाम संडे • पेंटेकोस्ट • स्वर्गारोहण • अॅश वेनसडे\nपारशी सण आणि उत्सव\nपतेती • नवरोज • रपिथ विन • खोर्दाद साल (झरतृष्ट्र जयंती) • फरवर्दगन जशन • आर्दिबेहेस्त • मैद्योझरेन गहंबार • खोर्दाद जश्न • तिर्यन जशन • मैद्योशेम गहंबार • अमरदाद जश्न • शाहरेवार जश्न • पैतिशाहेन गहंवार • मेहेर्गन जश्न • जमशेदी नवरोज • अयथ्रेन गहंबार • अवन जश्न • अदर्गन जश्न • फर्वदिन जश्न • दा-ए-ददार जश्न • जश्न-ए-सदेह • दिसा जश्न • मैद्योरेम गहंवार • बहमन जश्न • अस्पंदर्मद जश्न • फर्वर्दगन जश्न • हमस्पथमएदेम गहंवार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०२१ रोजी २१:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/it-is-wrong-to-call-a-company-like-infosys-a-traitor-says-finance-minister-nirmala-sitharaman-82361/", "date_download": "2021-09-26T21:00:24Z", "digest": "sha1:V36IMYFGNCPKUXMH7MIBRGYV7JOBPGI4", "length": 15835, "nlines": 78, "source_domain": "thefocusindia.com", "title": "इन्फोसिससारख्या कंपनीला देशद्रोही म्हणणे चुकीचे, पांचजन्यमधील लेखावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली नाराजी|It is wrong to call a company like Infosys a traitor, says Finance Minister Nirmala Sitharaman", "raw_content": "\nHome भारत माझा देश इन्फोस���ससारख्या कंपनीला देशद्रोही म्हणणे चुकीचे, पांचजन्यमधील लेखावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली नाराजी\nइन्फोसिससारख्या कंपनीला देशद्रोही म्हणणे चुकीचे, पांचजन्यमधील लेखावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केली नाराजी\nनवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र मानल्या जात असलेल्या पांचजन्य या मासिकात इन्फोसिस कंपनीला राष्ट्रद्रोही असे म्हटले होते. यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नाराजी व्यक्त केली आहे. इन्फोसिससारख्या मोठ्या कंपनीला देशद्रोही म्हणणे चुकीचे आहे.It is wrong to call a company like Infosys a traitor, says Finance Minister Nirmala Sitharaman\nवस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि प्राप्ती कर (आयटी) पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने टीका करताना पांचजन्यमध्ये इन्फोसिसला राष्ट्रद्रोही असे म्हटले होते. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सीतारामन म्हणाल्या, ते वक्तव्य योग्य नव्हते. अशाप्रकारचं वक्तव्य करण्याची काहीच गरज नव्हती. हे चांगलंच झालं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या वक्तव्याशी आपला काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. ते वक्तव्य फारच चुकीचे होते.\nइन्फोसिसचे शेअर्स उच्चांकी पातळीवर, १०० बिलीयन डॉलर्सची कंपनी, बाजारमूल्य ७.४५ कोटी रुपये\nसीतारामन म्हणाल्या त्या स्वत: इन्फोसिसबरोबर नवीन पोर्टलसंदर्भात काम करत होत्या. सरकार आणि इन्फोसिस एकत्र काम करत आहे. मी स्वत: नंदन निलकेणी यांना दोन वेळा त्यांना फोन केला आणि त्यांना ही समस्या सांगितली होती. मला विश्वास आहे की इन्फोसिस त्यांनी दिलेल्या शब्दानुसार प्रोडक्ट तयार करेल. यामध्ये थोडा विलंब नक्की झाला आहे. ज्यामुळे आम्हाला फटका बसलाय.\nआम्ही हे नवीन पोर्टल फार अपेक्षेने आणले आहे. यामध्ये थोडा गोंधळ आहे आणि आम्ही एकत्र काम करुन हा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. मला विश्वास आहे इन्फोसिस हा गोंधळ लवकरच सोडवेल.\nपांचजन्यच्या लेखात म्हटले होते की, इन्फोसिस कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका वाटते. इन्फोसिसने अनेकदा नक्षलवादी, डावे यांना मदत केल्याचे आरोप आहेत, मात्र त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत. ही दोन्ही पोर्टल इन्फोसिस या अव्वल भारतीय तंत्रज्ञान कंपनीने तयार केली आहेत. देशाच्य��� अर्थव्यवस्थेला मुद्दामहून अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असू शकतो\nउँची उडान, फिका पकवान अशी टीका करत या लेखासोबत मुखपृष्ठावर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे. त्यात म्हटले आहे की, इन्फोसिसने तयार केलेल्या या दोन पोर्टलमध्ये नेहमी तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे करदाते व गुंतवणूकदार यांची गैरसोय होत. अशा बाबींमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा करदात्यांचा विश्वास कमी होतो.\nसरकारी संस्था महत्त्वाची संकेतस्थळे आणि पोर्टलची कंत्राटे इन्फोसिसला देताना मागेपुढे पाहत नाहीत, कारण ती एक नामवंत सॉफ्टवेअर कंपनी आहे. जीएसटी आणि प्राप्तिकर विवरण पत्रे यांची पोर्टल्स इन्फोसिसने विकसित केली आहेत. करदात्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरचा विश्वास कमी होण्यास यामुळे मदतच होत आहे.\nभारतीय आर्थिक हिताविरोधात इन्फोसिसच्या माध्यमातून कुणी देशविरोधी शक्ती तर काम करीत नाहीत ना्य इन्फोसिसने अनेकदा नक्षलवादी, डावे, तुकडे-तुकडे टोळी यांना मदत केली आहे. इन्फोसिस ही कंपनी परदेशी ग्राहकांना अशीच वाईट सेवा देते का, असा सवालही लेखात करण्यात आला होता..\nWATCH : समुद्र खवळला, खराब हवा; मच्छीमार नौका देवगडमध्ये ; वादळी वाऱ्यासह जोरदार पर्जन्यवृष्टी\nWATCH : सिंधुदुर्ग -मुंबई विमान प्रवास २५०० रुपयांत ; राऊत चिपी विमानतळाचे श्रेय घेण्याचा प्रश्न नाही\nसर्वोच्च न्यायालयाने पेगासस प्रकरणाचा आदेश राखून ठेवला, केंद्र सरकारने दिला निष्पक्ष समितीचा प्रस्ताव\nPreviousभुकबळीच्या दिशेने जात असलेल्या अफगणिस्थानला अमेरिका, संयुक्त राष्ट्रसंघाकडून मानवतेच्या भावनेतून मदत, अमेरिका देणार ४७१ कोटी\nNextकिरण रिजीजू यांची धडाकेबाज कामगिरी पाहून सरन्यायाधिश म्हणाले, मला वाटले ते तर ऑक्सफोर्डमध्ये शिकलेत, नंतर समजले गावातील शाळेत घेतले शिक्षण\nSARTHI PUNE : छत्रपती संभाजीराजे ‘सारथी’ चे सारथी यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित ; संभाजीराजेंच ट्विट\nWATCH : बीड जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण, पिकांचे नुकसान; गावांचा संपर्कही तुटला\nWATCH : ‘मी साताऱ्याचा जिल्हाधिकारी होतो’, अजित पवारांकडून बोलताना पुन्हा घडली चूक\nम्हणे, मोदींपेक्षा ममता लोकप्रिय; 2024 पर्यंत थांबा NOTA पेक्षा कमी मते मिळतील; सुवेंदू अधिकारींचे प्रत्युत्तर\n‘भारत ���ंद’ दरम्यान शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी नाही , सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था\nWATCH : ईडीची नोटीस म्हणजे फॅशन झाली आहे – खा. सुप्रिया सुळे\nभाजपचं ठरलंय, लढाई 51टक्क्यांची; आघाडीची रिक्षा पंक्चर करायची; बावनकुळेंचा एल्गार\nWATCH : अवैध वाळू उपसणाऱ्या १० बोटी केल्या जप्त, पुणे जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्याचा गनिमी कावा\nही आहेत भारतातील बारा स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे.. तुम्ही पाहिलीत\nक्रोध नको; पण संतापाने ओरडून सांगा..आम्हाला ५० टक्के आरक्षण हवंय सरन्यायाधीशांची महिला वकिलांना साद\nआमिर खानचा लाल सिंह चड्ढा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली , 2022 मध्ये या तारखेला रीलिज होईल चित्रपट\nIAF Air Show : 13 वर्षांनी काश्मिरात IAFचा एअर शो; डल लेकवर स्काय डायव्हिंग, विमानांच्या चित्तथरारक कसरती\nShivSena vs NCP : आधी उद्धव ठाकरे आता संजय राऊतांची थेट राष्ट्रवादी काँग्रेसला तंबी आमचं ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत ….\nUP Cabinet Expansion : योगी मंत्रिमंडळाचा विस्तार, काँग्रेस सोडून आलेल्या जितीन प्रसाद यांना कॅबिनेट, सहा नेते राज्यमंत्री\nBharat Bandh : शेतकरी आंदोलकांच्या “भारत बंद”साठी उद्या महाराष्ट्रात काँग्रेस उतरणार रस्त्यावर\nहबल टेलिस्कोपने टिपले आकाशगंगेतील स्पार्कलिंग स्टारफिल्ड (आकाशगंगेत असलेले चमकदार तारांगण)\n६५ तासांत २४ बैठका : पंतप्रधान मोदींचा व्यग्र अमेरिका दौरा ठरला अर्थपूर्ण आणि फलदायी\nमोदींपेक्षा ममता बॅनर्जी लोकप्रिय; सध्या योगीच सगळे ठरवतात; खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा अजब दावा\nDelhi Metro : 3.55 मिलियन कार्बन क्रेडिट्सच्या विक्रीतून दिल्ली मेट्रोने केली 19.5 कोटींची कमाई\nनक्षलवादाचा शेवट जवळ आलाय; त्यांची आर्थिक कोंडी करा; गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/special/mahboob-sheikh-is-the-state-president-of-nationalist-youth-congress-13799/", "date_download": "2021-09-26T22:16:19Z", "digest": "sha1:UXOQ4ALGPT6YFG4PLMYAVBOAA345YMLO", "length": 13340, "nlines": 76, "source_domain": "thefocusindia.com", "title": "तो महेबूब शेख राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा प्रदेक्षाध्यक्षच | Mahboob Sheikh is the state president of Nationalist Youth Congress", "raw_content": "\nHome विशेष तो महेबूब शेख राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा प्रदेक्षाध्यक्षच\nतो महेबूब शेख राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा प्रदेक्षाध्यक्षच\nअत्याचार करणारा महेबूब शेख दुसरा तिसरा कोणी नस��न राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा प्रदेश अध्यक्षच आहे. यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले असून पोलीस मेहबूब शेख यांना जबाबासाठी बोलवणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. Mahboob Sheikh is the state president of Nationalist Youth Congress\nऔरंगाबाद: मेहबूब शेख वर बलात्काराचा ३७६ गुन्हा दाखल करणार्या पिडीतेने एक व्हिडिओ शेअर करत आरोपी महेबूब शेख हा तो मी नव्हेच असे खोटे बोलत असल्याचे स्पष्ट केले आहे.अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने पिडीता अशाप्रकारे समोर आली आहे.\nआपल्यावर अत्याचार करणारा महेबूब शेख दुसरा तिसरा कोणी नसून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा प्रदेश अध्यक्षच आहे. यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले असून पोलीस मेहबूब शेख यांना जबाबासाठी बोलवणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.\nती पिडीता बेपत्ता, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख वर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता\nराष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचा प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख\nयांच्याविरूध्द सिडको पोलीस ठाण्यात शिक्षिकेच्या तक्रारी वरुन बलात्कार आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा २६ डिसेंबर रोजी दाखल झाला होता . या गुंह्याचा तपास पोलीस उपायुक्त दिपक गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त निशिकांत भुजबळ करीत आहेत. गुंह्याचे स्वरूप आणि आरोपी राजकीय पक्षाचा प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. भाजपा महिला मोर्चाने गत सप्ताहात याप्रकरणातील आरोपी महेबूब शेख याला अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. शिवाय प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी या घटनेत पोलीस आरोपीला वाचविण्यासाठी धडपड करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच आरोपी महेबूब शेख यांनी मुंबई पक्ष कार्यालयांत पत्रकार परिषद घेऊन खुलासा करतांना त्यांच्याविरूध्द खोटी तक्रार नोंदविण्यात आली. आपल्याविरुद्ध तक्रार करणाऱ्या महिलेला ओळखत नाही, कधी भेटलो नसल्याचा दावा शेख यांनी केला होता.\nव्हिडीओ झाला व्हायरल या पार्श्वभूमीवर पिडीतेने आज एक व्हिडिओ जारी केला. यात तिच्यावर बलात्कार करणारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख हाच असल्याचे स्पष्ट केले. शिवाय मेहबूब शेख खोटे बोलत असल्याचा दावा तिने केला आहे. मी उच्च शिक्षित आहे. यापुढे आप��्याला जे काय बोलायचे ते न्यायालयासमोर बोलेन . पोलिसांना काही सांगणार नाही असेही तिने व्हिडिओ मधून स्पष्ट केले आहे.\nबलात्काराचा आरोप असलेले राष्ट्रवादी चे महेबूब शेख यांचा जबाब पोलिसांकडून नोंदविण्यात येणार आहे. या करीता लवकरच पोलिसांकडून महेबूब शेख यास हजर राहण्यासंदर्भात नोटीस बजावली जाऊ शकते. मात्र कधी बोलावणार याविषयी मात्र अधिक माहिती देण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला.\nPreviousशिवसेना आता औरंगजेबसेना झालीय, भाजपाची टीका\nNextऔरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेची कोंडी, कॉंग्रेस, राष्ट्रवादीकडून विरोध\nSARTHI PUNE : छत्रपती संभाजीराजे ‘सारथी’ चे सारथी यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित ; संभाजीराजेंच ट्विट\nWATCH : बीड जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण, पिकांचे नुकसान; गावांचा संपर्कही तुटला\nWATCH : ‘मी साताऱ्याचा जिल्हाधिकारी होतो’, अजित पवारांकडून बोलताना पुन्हा घडली चूक\nम्हणे, मोदींपेक्षा ममता लोकप्रिय; 2024 पर्यंत थांबा NOTA पेक्षा कमी मते मिळतील; सुवेंदू अधिकारींचे प्रत्युत्तर\n‘भारत बंद’ दरम्यान शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी नाही , सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था\nWATCH : ईडीची नोटीस म्हणजे फॅशन झाली आहे – खा. सुप्रिया सुळे\nभाजपचं ठरलंय, लढाई 51टक्क्यांची; आघाडीची रिक्षा पंक्चर करायची; बावनकुळेंचा एल्गार\nWATCH : अवैध वाळू उपसणाऱ्या १० बोटी केल्या जप्त, पुणे जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्याचा गनिमी कावा\nही आहेत भारतातील बारा स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे.. तुम्ही पाहिलीत\nक्रोध नको; पण संतापाने ओरडून सांगा..आम्हाला ५० टक्के आरक्षण हवंय सरन्यायाधीशांची महिला वकिलांना साद\nआमिर खानचा लाल सिंह चड्ढा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली , 2022 मध्ये या तारखेला रीलिज होईल चित्रपट\nIAF Air Show : 13 वर्षांनी काश्मिरात IAFचा एअर शो; डल लेकवर स्काय डायव्हिंग, विमानांच्या चित्तथरारक कसरती\nShivSena vs NCP : आधी उद्धव ठाकरे आता संजय राऊतांची थेट राष्ट्रवादी काँग्रेसला तंबी आमचं ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत ….\nUP Cabinet Expansion : योगी मंत्रिमंडळाचा विस्तार, काँग्रेस सोडून आलेल्या जितीन प्रसाद यांना कॅबिनेट, सहा नेते राज्यमंत्री\nBharat Bandh : शेतकरी आंदोलकांच्या “भारत बंद”साठी उद्या महाराष्ट्रात काँग्रेस उतरणार रस्त्यावर\nहबल टेलिस्कोपने ट��पले आकाशगंगेतील स्पार्कलिंग स्टारफिल्ड (आकाशगंगेत असलेले चमकदार तारांगण)\n६५ तासांत २४ बैठका : पंतप्रधान मोदींचा व्यग्र अमेरिका दौरा ठरला अर्थपूर्ण आणि फलदायी\nमोदींपेक्षा ममता बॅनर्जी लोकप्रिय; सध्या योगीच सगळे ठरवतात; खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा अजब दावा\nDelhi Metro : 3.55 मिलियन कार्बन क्रेडिट्सच्या विक्रीतून दिल्ली मेट्रोने केली 19.5 कोटींची कमाई\nनक्षलवादाचा शेवट जवळ आलाय; त्यांची आर्थिक कोंडी करा; गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/07/blog-post_153.html", "date_download": "2021-09-26T22:08:47Z", "digest": "sha1:72C5KU4Z5XSCUPEWQCS6JUWGUJAPDSY6", "length": 4354, "nlines": 29, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "देशात आतापर्यंत ४२ कोटी ७५ लाखापेक्षा अधिक जणांचे लसीकरण", "raw_content": "\nदेशात आतापर्यंत ४२ कोटी ७५ लाखापेक्षा अधिक जणांचे लसीकरण\nJuly 24, 2021 • महेश आनंदा लोंढे\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत ४२ कोटी ७५ लाखापेक्षा अधिक कोविड लशीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.जवळजवळ ३९ लाख मात्रा काल विविध राज्यांना पाठवण्यात आल्या आहेत.देशात काल १८ लाखापेक्षा जास्त जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला तर १ लाख ९२ हजारापेक्षा अधिक जणांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात १८ ते ४४ वयोगटातल्या जवळपास १३ कोटी ५२ लाख जणांना लसीचा पहिला डोस देण्यात आला असून ५७ लाख ५४ हजार ९०८ जणांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशात १८ ते ४४ वयोगटातल्या एक कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळालेला आहे.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nसावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी राज्यात आज स्त्री शिक्षण दिन साजरा\nJanuary 03, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/take-swift-measures-to-prevent-11040/", "date_download": "2021-09-26T21:47:31Z", "digest": "sha1:RJYPJ3UHMDOQYFG35AYRVVPEUAMYJWJM", "length": 13162, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "ठाणे | ठाण्यात कोरोना रोखण्यासाठी वेगाने उपाययोजना करा, मुख्यमंत्र्यांचे सर्व पालिकांना आदेश | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nठाणेठाण्यात कोरोना रोखण्यासाठी वेगाने उपाययोजना करा, मुख्यमंत्र्यांचे सर्व पालिकांना आदेश\nठाणे - राज्यात कोरोनाने हैदोस घातला आहे. मुंबई, पुण्यासह ठाण्यातही कोरोनाबाधितांचा आकडा जास्त आहे. ठाणे जिल्ह्यातही कोरोना रुग्णांच्या आकडा कमी होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी\nठाणे – राज्यात कोरोनाने हैदोस घातला आहे. मुंबई, पुण्यासह ठाण्यातही कोरोनाबाधितांचा आकडा जास्त आहे. ठाणे जिल्ह्यातही कोरोना रुग्णांच्या आकडा कमी होण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये ठाण्यातील सर्व पालिकांनी ट्रॅक अॅन्ड ट्रेस यावर जास्तीत जास्त भर देऊन रुग्ण शोधण्याचे आदेश दिले आहेत.\nठाण्यातील बैठकीस पालकमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खरगे, उपयुक्त अश्र्विनी भिडे उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी काही उपाययोजना राबविण्यात सांगितले आहे.\nउद्धव ठाकरे म्हणाले मुंबईसह इतर ठिकाणी कोरोना रुग्णांचे प्रकरण अधिक गंभीरतेने हाताळले जावेत. रुग्णांच्या बाबतीत ट्रॅक आणि ट्रेस करा, त्यांचे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, यानुसार कार्यपद्धतीने उपचार करा, सामान्य रुग्णांना कोरोना बाबत जनजागृत करा. रुग्णालयातील बेड्स ची उपलब्ध करा आणि ती माहीती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवा. कोरोना रुग्णांचे वर्गीकरण करुन त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार करावा. असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/shiv-sena-chief-uddhav-thackeray-welcomes-govt-decision-of-revoking-article-370-for-jammu-and-kashmir-38272", "date_download": "2021-09-26T22:05:45Z", "digest": "sha1:3LTXU6YJUJTQIERZST7SDTWLIT5LGMP5", "length": 8162, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Shiv sena chief uddhav thackeray welcomes govt decision of revoking article 370 for jammu and kashmir | देशाला आज पूर्ण स्वातंत्र्य मिळालं - उद्धव ठाकरे", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nदेशाला आज पूर्ण स्वातंत्र्य मिळालं - उद्धव ठाकरे\nदेशाला आज पूर्ण स्वातंत्र्य मिळालं - उद्धव ठाकरे\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nजम्मू आणि काश्मीरमधील ३७० कलम हटवण्याच्याच्या निर्णयाचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं आहे. १५ ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिन जवळ येत आहे, मात्र आज जम्मू आणि काश्मीरमधील ३७० कलम हटवण्याच्या शिफारशीनंतर देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं, असं उद्धव यांनी म्हटलं आहे.\nआज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना आनंद झाला असता. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण झालं आहे. देशात अजूनही पोलादीपणा शिल्लक असल्याचं हे उदाहरण आहे, असं म्हणत उद्धव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचं अभिनंदन केलं आहे. विरोधी पक्षांनी या निर्णयाला पाठिंबा द्यावा, असं आवाहनही त्यांनी केलं. ३७० कलम हटावं आणि खऱ्या अर्थाने हे राज्य भारताचा भाग व्हावा हे शिवसेनेचं स्वप्न होते. शिवसेना आणि भाजपच्या जाहिरनाम्यातही याबाबत वचन देण्यात आलं होतं. हे वचन आज पूर्ण झालं, असंही उद्धव म्हणाले.\nकलम ३७० हटवण्याची शिफारस, सर्वच स्तरावरून निर्णयाचं स्वागत\nEVM विरोधात गळे काढण्याऐवजी आत्मचिंतन करा, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला\n१५ ऑगस्टस्वातंत्र्य दिनजम्मू आणि काश्मीर३७० कलमशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेपंतप्रधान नरेंद्र मोदीगृहमंत्री अमित शहा\nशनिवारच्या चावडीत महेश मांजरेकरांनी घेतली मीराची शाळा\nमहिला…महिला…महिला आणि भांडायला नंबर पहिला, तृप्ती देसाईंवर सोनालीचा निशाणा\nपान मसाल्याच्या जाहिरातीवरुन वादात सापडले अमिताभ बच्चन\nगुलाब चक्रिवादळचा धोका, महाराष्ट्रही अलर्टवर\nराज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह सुरू होणार, राज्य सरकारचा निर्णय\nखड्डे बुजवण्यासाठी एकनाथ शिंदे रस्त्यावर, दिलं ‘हे’ आश्वासन\nमुंबई वगळता राज्यात ३ सदस्यीय प्रभाग पद्धत मंजूर\nकिरीट सोमय्या यांची मुंबई पोलिसांविरोधातच तक्रार\nठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातच अनेक ‘शक्ती कपूर’ - अतुल भातखळकर\nअनिल परब आक्रमक, किरीट सोमय्यांविरोधात १०० कोटींचा दावा दाखल\nसंजय राऊत यांनी ५५ लाख ढापले, किरीट सोमय्यांचा आरोप\nस्टाईल फेम अभिनेत्याला मनसेचा इशारा, \"कार्यालयात आला नाही तर...\"\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.voerly.com/die-casting-parts/", "date_download": "2021-09-26T23:17:06Z", "digest": "sha1:47ETBVTX3F4LK6TLSUCMBGHPG5MONSN7", "length": 9407, "nlines": 184, "source_domain": "mr.voerly.com", "title": "डाई कास्टिंग पार्ट्स उत्पादक आणि पुरवठादार - चीन डाई कास्टिंग पार्ट्स फॅक्टरी", "raw_content": "\nएल्युमिनियम सीएनसी मिलिंग पार्ट्स\nएल्युमिनियम सीएनसी टर्निंग घटक\nकार्बन स्टील सीएनसी मशीनिंग\nस्टेनलेस स्टील सीएनसी मशीनिंग\nअल्युमिनियम अ‍ॅलोय डाय कास्टिंग\nझिंक अलॉय डाय कास्टिंग\nझिंक अलॉय डाय कास्टिंग\nडाई कास्टिंग डाय-कास्टिंग म्हणजे काय प्रेशर कास्टिंगला डाय कास्टिंग डाय-कास्टिंग पद्धत म्हणतात ज्यात एक पिघळलेले धातूंचे द्रव प्रेशर चेंबरमध्ये ओतले जाते, स्टीलच्या साच्याची पोकळी वेगाने भरली जाते आणि कास्टिंग तयार करण्यासाठी दबाव असलेल्या मिश्रणाने द्रव घट्ट केला जातो. डाय कास्टिंगचा फायदा आणि तोटा: फायदाः चांगल्या प्रतीची उच्च उत्पादन कार्यक्षमता चांगली किंमत गैरसोयः सामग्री मर्यादित केवळ अ‍ॅल्युमिनियम झिंक मॅग्नेशियम लीड कॉपर टिन आतापर्यंत कास्टिंगसाठी वापरली जाऊ शकते. एक्स्प ...\nअल्युमिनियम अ‍ॅलोय डाय कास्टिंग\nसानुकूलित डिझाइन स्वीकारल्या जातात. OEM / ODM ऑर्डरचे स्वागत आहे. आम्ही आमच्या ग्राहकांच्या नमुन्यानुसार किंवा प्रिंटनुसार उत्पादनांमध्ये नमुनेदार आहोत. जर आपल्याला आमची उत्पादने आणि सेवेची आवड असेल तर कृपया एक चांगला मित्र म्हणून आमच्याशी मुक्तपणे संपर्क साधा. सीमाशुल्क उच्च परिशुद्धता मरण्याचे कास्टिं��� भाग मोल्ड तयार करणे आणि एकाच भाग / कौटुंबिक पोकळीसाठी प्रकार एकल पोकळी तयार करणे / मुती-पोकळी 2-3 बदललेल्या साचा एसकेडी 61१, एच १,, देवार, क्यूडीएन, 4040०7, २२34V व्ही, टीक्यू १, २434343, # 45 # स्टील , इत्यादी परिमाण\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nखोली 816, क्रमांक 12, चांगपिंग Aव्हेन्यू, चांगपिंग टाउन, डोंगगुआन सिटी, गुआंग्डोंग प्रांत, चीन 523570\nपाच अक्ष मशीनिंग सेंटरचे प्रकार\nआपण उच्च क्वालिटी अचूकपणे कशी निवडावी ...\nएनसी मशीनिंग स्पेशियाचे भविष्य काय आहे ...\nसीएनसी लेथच्या मशीनिंग अचूकतेचे नियंत्रण ...\nआमची उत्पादन कार्यक्षमता कशी सुधारित करावी ...\nसीएनसी प्रक्रिया उद्योग व्यवस्थित कसे व्यवस्थापित करावे\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://thevoiceofmumbai.com/2017/12/08/%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-26T22:33:42Z", "digest": "sha1:FNU33D2DLKA3MMSNGNPLALSVHRPRYTXM", "length": 6858, "nlines": 170, "source_domain": "thevoiceofmumbai.com", "title": "अश्विनी राठोड यांना बंजारा समाज गौरव पुरस्कार – The Voice of Mumbai", "raw_content": "\nअश्विनी राठोड यांना बंजारा समाज गौरव पुरस्कार\nपोहरादेवी | सामाजिक कार्यकर्त्या तथा तेजस्विनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा आश्विनी रवींद्र राठोड यांना बंजारा समाज गौरव पुरस्कार देण्यात आला. सोलापूरच्या आश्विनी राठोड गेल्या अनेक वर्षांपासून समाजात जनजागृती करण्याचे काम करत आहेत.\n५ डिसेंबर बंजारा गौरव दिवसाचे औचित्य साधून या पुरस्काराने राठोड यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी माजी खासदार तथा आमदार हरिभाऊ राठोड, माजी मंत्री मनोहरराव नाईक, माजी आमदार किसनराव राठोड, माजी आमदार अनंतकुमार पाटील, उद्योगपती किसन राठोड, प्रा. फुलसिंग जाधव, प्रा. मोतीराज राठोड, युवा साहित्यिक एकनाथ पवार, ज्येष्ठ पत्रकार शंकर आडे उपस्थित होते.\nजाणून घ्या चेहऱ्यावरील मुरुम दूर करण्यासाठीचे उपाय\nया ७ सोप्या मार्गांनी तुम्ही रक्तातील साखर नियंत्रित करू शकता\nमहाराष्ट्र सरकारने ११,५०० कोटींचे पूर मदत पॅकेज केले जाहीर\nकोण आहेत ‘बिग बॉस १५ ‘ चे १२ स्पर्धक \nअभिनेत्री अमृता पवार दिसणार झी मराठी वरील या नव्या मालिकेत\n‘जिप्सी’ चित्रपट लवक��च प्रेक्षकांच्या भेटीला\nमोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम\nबंजारा छोरी घेणार उडान\nटीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात\nदहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट\n‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान\nशरद पवार साधणार तरुणांशी संवाद\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nहिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/to-go-for-a-walk-the-youth-was-killed-on-the-spot-in-a-two-wheeler-collision-srs97", "date_download": "2021-09-26T20:58:30Z", "digest": "sha1:BUV2ILFFAS2OLKFPJZK6674HCRRTPCCG", "length": 23614, "nlines": 215, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | फिरायला जाने जिवावर बेतले; दुचाकीच्या धडकेत युवक जागीच ठार", "raw_content": "\nफिरायला जाणे जिवावर बेतले; दुचाकीच्या धडकेत युवक जागीच ठार\nआक्सापूर : पोंभूर्णा मार्गावरील बोरीच्या नाल्याजवळ भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत एका तरूणाचा मृत्यू झाला असून, एक जखमी झाला आहे. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी असून, त्याला उपचारासाठी चंद्रपूर येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. सदर घटना १२ सप्टेंबरला संध्याकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास घडली.\nहेही वाचा: अर्ध्यावरच प्रेमाचा संसार मोडून गेली, डेंगीने घेतला बळी\nरोहित रविंद्र भांडेकर वय २२ वर्ष (रा.चामोर्शी, जि.गडचिरोली) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान सहा-सात मित्र पोलिस भरतीच्या सरावासाठी चिंतलधाबा रोडकडे गेले होते. सराव करून परतत असताना चिंतलधाब्याकडून पोंभूर्ण्याकडे भरधाव येणाऱ्या (MH 34-AW 3271) या दचाकीने स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल जवळील बोरीच्या नाल्याजवळ पैदल येणाऱ्या तरूणांना जबर धडक दिली.\nयात रोहित भांडेकर या २२ वर्षीय तरूणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र शेषराव ढोले यालाही जबर मार लागला आहे. यातील भरधाव दुचाकीस्वार चालक नरेंद्र कोमलवार याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याला तात्काळ चंद्रपूरच्या खाजगी मेहरा हास्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे.\nदुचाकीस्वार नरेंद्र मारोती कोमलवार यांचेवर पोलिस स्टेशन पोंभूर्णा अपराध क्रमांक ८९/२०-२१ कलम २७९,३३७,३३८,३०४(अ)भादवी सहकलम १८४,१३४/१७७,मोटर वाहन कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी घटनेचा पुढील तपास ठाणेदार धर्मेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक डि.एस.ओल्लालवार करीत आहेत.\nचिंतलधाबा पोंभुर्णा मार्गावर मागील वर्षापासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले या ठिकाणी गतिरोधक नसल्याने वाहने भरधाव वेगाने येतात यात जंगली प्राण्यांचा हि वावर असतो त्यामुळे अपघात होतात याला आडा घालण्यासाठी चिंतलधाबा ते पोंभुर्णा या मार्गावर दर 200 मीटरवर एक गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी केली जात आहे\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्य\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून,\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतक\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्ह\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअ��तर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येत\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात\n4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिला\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील.\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रक\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्सम��ील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आर\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1994/01/7636/", "date_download": "2021-09-26T21:41:34Z", "digest": "sha1:BNCNY65LNX72KZPXZTHKHEH7HFZHPLIP", "length": 27557, "nlines": 70, "source_domain": "www.sudharak.in", "title": "अकुतोभय गीता साने -२ - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\nअकुतोभय गीता साने -२\nविनोबांची पदयात्रा होऊन गेल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर ६१ मध्ये गीताबाई चंबळ-घाटीत गेल्या. जिथे जिथे विनोबा गेले तिथे तिथे बाई गेल्या. सोबत अर्थात् विनोबांनी स्थापन केलेल्या शांतिसमितीच्या कार्यकर्त्यांची होती. घाटीतील जनता अशा प्रकारच्या चौकश्यांना सरावली होती. ठरीव साच्याची पढविल्याप्रमाणे उत्तरे येत. म्हणून गीताबाईंनी आपला मोर्चा अस्पृश्य आणि स्त्रिया यांच्याकडे वळवला. कारण आचार्यांच्या पदयात्रेवेळी खरा पीडित अस्पृश्य वर्ग अलक्षित राहिला होता. स्त्रियांशी संवाद साधल्यामुळे त्यांना सत्याच्या अधिक जवळ जाता आले.\nचंबळ घाटीत जाण्यापूर्वी डाकूच्या प्रश्नावरचे साहित्य त्यांनी धुंडाळले, तेव्हा त्यांना दोनच पुस्तके मिळाली. ‘अभिशप्त चंबळ हे देश या बंगाली साप्ताहिकात प्रसिद्ध झालेल्या श्री. तरुणकुमार भादुडी यांच्या लेखांचे संकलन आणि दुसरे चंबळके बेहडों में हे विनोबांच्या पदयात्रेचा दैनंदिनीच्या स्वरूपात वृत्तान्त देणारे श्रीकृष्णदत्त भट्ट यांचे पुस्तक. पण दोन्ही पुस्तके एका अर्थी वर्तमानपत्री लेखन होते. डाकू समस्येचा मुळापासून ऊहापोह त्यात अपेक्षित नव्हता. चंबळमधील स्वतःच्या निरीक्षणांना गुन्हेशास्त्रावरील साहित्याच्या अभ्यासाची जोड देऊन ‘चंबळची दस्युभूमी हे पुस्तक दोन वर्षांनी प्रकाशित करण्यामागे या विषयावरील अभ्यास-ग्रंथांचा अभाव अंशतः तरी दूर करावा हा बाईंचा हेतू होता.\nपूर्वतयारीचा एक भाग म्हणून ग्वाल्हेरच्या एका परिसंवादात त्यांनी भाग घेतला. जुलैमध्ये दादा धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘अपराध व अहिंसा’ या विषयावर एक परिसंवाद झाला. डाकूची समस्या नुसती कायदा आणि सुव्यवस्थेची नाही; ती सामाजिक व नैतिक समस्या आहे, हे एक सूत्र तेवढे दादांच्या भाषणात कामाचे होते. बाकी सारे वक्तृत्व. त्यात आचार्यांचा पराजय झाल्याची कबुली मात्र दादांनी दिली होती.\nएवढ्या तयारीनिशी गीताबाई चंबळ घाटीत उतरल्या. त्यावेळी त्यांचे वय ५५ वर्षांचे होते. स्वतः घेतलेल्या शोधानंतर आपले निष्कर्ष आचार्यांच्या विरोधात जातात, म्हणून त्यांनी आचार्यांची भेट घेतली. त्याबद्दल त्यांचा अभिप्राय गमतीदार आहे. त्या म्हणतात ‘आचार्य खूप कार्यव्यग्र असतात पण घाईत मात्र नसतात असा अनुभव मला आला. ते म्हणाले, तुम्हाला वाटते ते तुम्ही अवश्य लिहा. एखादी कादंबरी लिहा. शोधप्रबंध लिहिण्याऐवजी कादंबरी लिहा अशी शिफारस आचार्यांनी करावी याचे त्यांना नवल वाटले. दोन वर्षांच्या अभ्यासानंतर प्रबंध तयार झाल्यावर गीताबाई पुन्हा एकदा चंबळ घाटीत जाऊन आपल्या मध्यप्रदेशाचे इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलिस श्री. रुस्तुमजी यांची भेट त्यांनी घेतली. आपल्या वादग्रस्त ठरलेल्या रेडिओ-भाषणाची हस्तलिखित प्रत रसुत्तुमजींनी वाचायला दिली. दरम्यान डाकू समस्येवर एक चित्रपट झाला होता. रुस्तुमजींनी त्याची भलावण केली. स्त्रीप्रेमाच्या सामर्थ्याने एखा डाकूचे ह्रदयपरिवर्तन झाल्याची ती कथा रुस्तुमजींना भावली होती. पण प्रश्न सामुदायिक ह्रदयपरिवर्तनाचा होता. स्त्रीप्रेम हे त्याचे उत्तर नव्हते.\nचंबळ घाटीतली समस्या डाकूची नसून डाकूवृत्तीची आहे आणि तिला प्रादेशिक आशय आहे हे गीताबाईंच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यांना दिसून आले की, डाकू बेपत्ता झाले तरी त्यांनी लुटून आणलेल्या संपत्तीचा उपभोग त्यांचे परिवार सुखेनैव घेत होते. त्यांची प्रतिष्ठा कमी न होता वाढत होती. खेडा-राठोड च्या मानसिंग डाकूला लोकांनी राजा मानसिंग केले होते. सत्तेचाळीसच्या स्वातंत्र्योत्सवात त्याने मणोगणती मिठाई वाटली होती. त्याचे घर म्हणजे एक भुईकोट किल्ला होता. त्याच्या नातवांच्या लग्नाच्या जल्लोषात सरकारी अधिकारी हजेरी लावून गेले होते. त्यामुळे त्याच्या स्वयंघोषित प्रतिष्ठेला जणू राजमान्यता लाभली होती. जवळजवळ दोनशे हत्या करणारा निर्गुण मानसिंग वृत्तीने धार्मिक होता. रोज जपजाप्य करीत होता. तुलसी-रामायण वाचत होता. ब्राह्मण प्रतिस्पर्ध्यावर सूड घ्यायला निघाला तेव्हा ब्रह्महत्या होईल अशी भीती घालणाऱ्या बायकोला तो उत्तर देतो : प्रभू रामचंद्राने रावणाचा नाही का वध केला. तोही ब्राह्मणच होता. मानसिंग मदिरा आणि मदिराक्षीच्या मोहापासून मुक्त होता. दरवड्यातही स्त्रियांच्या अब्रूला तो जपत असे. तो दानधर्म करी. गोरगरिबांच्या लग्नाकार्याला पैशाची मदत करी. शाळांना साहाय्य देई. लोकांना वाटे, लोकांना पिळूनच सावकार गबर होतात. मग हे डाकू त्यांना लुटतात त्यात\nमानसिंगाचा मुलगा तहसीलदारसिंग १९५४ मधे पकडला गेला होता. त्याला फाशीची शिक्षा झाली होती. तो ५९-६० मधे आग्रा जेलमध्ये शेवटचे दिवस मोजत होता. त्याने फाशी जाण्यापूर्वी आचार्यांच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली होती. पण त्याच्या अर्जावर राष्ट्रपतींनी दया दाखवून फाशी ऐवजी जन्मठेप अशी शिक्षा कमी केली. सरकारने याप्रमाणे आचार्याच्या पदयात्रेला अनुकूल अशी वातावरण-निर्मिती केली होती. मागे सांगितल्याप्रमाणे आचार्यांच्या पदयात्रेत सत्ताधारी नेते, वरिष्ठ अधिकारी, पोलिस आणि डाकू असे सगळेच सामील झाले होते. पदयात्रेनंतर जवळजवळ दोन वर्षे शांतता नांदली. पण १९६२ च्या अखेर पुन्हा सुमारे २१ टोळ्या सक्रिय झाल्या. त्यावर इंग्रजी वृत्तपत्रे, हिंदी सरिता, मराठी महाराष्ट्र टाईम्स अशी वृत्तपत्रे तुटून पडली. आचार्यांनी विलक्षण संयमाने मौन राखले. त्यामुळे हे वादळ लौकरच शांत झाले.\nयमुनेला मिळणारी चंबळ ही भारताच्या सोळा पवित्र नद्यांपैकी एक आहे. तिची लांबी पाच-साडेपाचशे मैल असली तरी उतारांमुळे तिचा प्रवाह जोरकस होतो. कधीकधी तीनशे मैल अंतर कापलेल्या नदीचे पात्र देखील तीन मीटर इतके अरुंद होते. शेवटच्या प���्नास साठ मैलांत बेहड लागतात. लहान मुलाने पाटीवर वेड्यावाकड्या रेघोट्याओढाव्या तसे वरून दिसणारे हे ओहोळ तिच्या दोन्ही तीरांवर विखुरले आहेत. चंबळेच्या काठची माती मऊ आहे. ती पाण्यात पटकन विरघळते. ती वाहून वाहून ओहोळांचे पात्र निर्माण होते. दरवर्षी नवनवे ओहोळ बनतात. या ओहोळांनाच बेहड म्हणतात. चंबळचे खोरे असे बेहड आणि जंगलांनी व्याप्त आहे.\nचंबळ घाटीतील दरवडेखोरीची कारणमीमांसा अनेक प्रकारे केली गेली आहे. एकीकडे भयानक दारिद्र्य आणि दुसरीकडे बेसुमार संग्रह यातून गुन्हेगारी प्रवृत्तीचा उदय होतो, असा विचार व्हिक्टर व्ह्यूगो या फ्रेंच कादंबरीकाराने मांडला. तो बराच लोकप्रिय झाला. मात्र भारतात आणि विदेशातही झालेल्या संशोधनात त्याला आधार सापडला नाही. लायकीपेक्षा अधिक पैसा मिळविण्याची संधी हेच गुन्हेगारीचे आकर्षण आहे. ‘गुन्हेगारी फायद्यात पडते असा निष्कर्ष ए स्टडी इन इंडियन क्राईमच्या लेखिकेने काढला आहे. गीताबाईंनी या विषयावर अभ्यासलेल्या अनेक ग्रंथांतून हा निष्कर्ष काढलेला त्यांना आढळला. शिवाय त्यांना आढळले ते असे की, ‘बेहडमें चला गया ह्या वाक्याने बोलणारा डाकूगिरी ही एक सन्मान्य वृत्ती समजत असतो. ह्या सामाजिक प्रतिष्ठेला ऐतिहासिक परंपरेचीही जोड मिळाली आहे.\nइतिहास सांगतो की सुधारणेत उणे पडलेले समाज जास्त लढाऊ वृत्तीचे असतात. विज्ञानाच्या बळावर हस्तगत केलेले श्रेष्ठ युद्धतंत्र वापरले तरच त्यांना पराभूत करता येते. चंबळमध्ये डाकूच्या पाठलागावर असणाऱ्या पोलिसदलात असे श्रेष्ठत्व दिसले नाही. आणखी एक गोष्ट : कुटुंबाच्या भरणपोषणाची बाजू पक्की झाल्यावाचून माणसे हिरिरीने लढू शकत नाहीत. तीही बाजू त्या लढ्यात कोणी लक्षात घेतलेली दिसली नाही. पोलिसदलाला जंगल-घाटीत हालचालींचे विशेष प्रशिक्षण दिले होते असेही नाही. या सर्व बाबींत डाकूची बाजू उजवी होती.\nअस्पृश्यांना समानतेचे मुळी अधिकारच नाहीत अशी डाकूची श्रद्धा होती. जातिबंधनांना कवटाळून बसलेल्या राजपुतांनी राज्यघटना पुरस्कृत समतावादी अधर्मा () च्या नाशासाठी सिद्ध व्हावे हे त्यांना स्वाभाविक वाटत तहोते. तो त्यांना पटलेला न्याय होता. काल परवापर्यंत पंजाबात पोलिसी अत्याचारांचे जे गाहाणे गाइले जाई तसेच गा-हाणे घाटीतील जनता विनोबांपुढे गात राही. ते ऐकून आचार्य पोलिस बरोबर दस्यू असा सिद्धान्त मांडते झाले. तिथली जनता म्हणजे ब्राह्मण आणि ठाकूर. इकडे तेच शूद्रातिशूद्रांना रगडत राहात.\nस्वतंत्र भारतात अस्पृश्य बरेच स्वतंत्र झाले. दस्युभूमीत चमार (चांभार) वस्ती जास्त. तो मेहनती आणि त्याचे कुटुंबही सगळे कामकरी. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारली. उच्चवर्णीयांची परिस्थिती खालावत गेली. परिणामी अस्पृश्यांना सुरक्षेबद्दल चंदा (खंड) भरावा लागे. नाहीतर गोळ्या खाव्या लागत. गीताबाईंना दिसले की, ते खेड्यांत राहतात, पण सदैव दबून, प्राणभय बाळगून. आपले लोकसत्ताक राज्य त्यांना संरक्षण देण्यास असमर्थ ठरले आहे. हा पराभव डाकूवृत्तीच्या समस्येचा गाभा आहे. चंबळच्या ओहोळांमधील दंगल ही सरंजामशाहीने नव्या युगाला दिलेली धडक आहे. नव्या जगाचे कायदे पसंत नसलेल्या जुन्या आधारस्तंभांनी केलेला विद्रोह हे डाकूगिरीचे प्रमुख कारण.\nलोकशाहीचा भर शस्त्रांवर नसतो, प्रचारावर असतो. भारतीय जनतेचा हुकूमशाहीला तीव्र विरोध आहे. परंतु लोकशिक्षणाचे या दस्युभूमीत पुरेसे प्रयत्न झाले नाहीत. नाही म्हणायला ग्वाल्हेर नरेशांनी १९२४ साली एक प्रयत्न करून पाहिला. शिंद्यांच्या प्रयत्नातून हे उघड झाले की खुनी दंगलींना राजपूत कारणीभूत होते आणि ते दिसतात तेवढे निर्भय नाहीत.\nदुसरा प्रयत्न आचार्य विनोबांचा. आचार्यांना तेलंगणात यश आले होते. पण चंबळच्या भूमीत त्यांचे पाय जमिनीला लागलेच नाहीत. ज्या अस्पृश्यांसाठी त्यांनी आपल्या जीवनाची १२ वर्षे तपश्चर्या केली त्यांचा ओझरता स्पर्शही त्यांच्या या यात्रेत झाला नाही. त्यांच्याकडून वसूल केल्या जाणाऱ्या खंडणीबद्दल ते अवाक्षर बोलले नाहीत. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाचे पात्र आशयहीन झाले. डाकूची धार्मिकता, पोलिसी जुलूम यांनी प्रभावित होऊन आचार्यांनी सामुदायिक ह्रदयपरिवर्तनाचा प्रयोग करून पाहिला पण तो व्यर्थ ठरला.\nविदेशात सांघिक गुन्हेगारीचा अभ्यास सुरू झाल्याला दोन तीनशे वर्षे झाली. भरपूर संशोधन झाले. त्यावरील ग्रंथ, मध्ययुगीन भारताचा इतिहास, इंग्रजी राजवटीने ठग, पेंढारी यांची बंडे मोडण्याचे जे प्रयत्न केले त्यांचे इतिवृत्त, अशा नव्याजुन्या साठसत्तर ग्रंथांची साधनसामग्री अभ्यासून गीताबाईंनी चंबळची दस्युभूमी हा प्रबंध सिद्ध केला आहे. त्यातून त्यांच्यातला अकुतोभय सुधारक दिसतो तसाच सत्यशोधक संशोधकही.\n१६, शांतिविहार, सिव्हिल लाइन्स, नागपूर-१\n(या लेखाच्या पूर्वार्धाच्या शीर्षकात अकुतोभय’ याऐवजी ‘अकुतोथय’ असे छापले गेले. त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तसेच त्या लेखातील एका विधानाला एक दुरुस्ती गीताबाईंच्या कन्या डॉ. वसुधा धागमवार यांनी सुचविली आहे. त्यांचे वडील कम्युनिस्ट (म्हणजे cardholder सदस्य) नव्हते, ते सहप्रवासी होते. संपादक)\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\n याची मानसशास्त्रीय मीमांसा – डॉ. भूषण शुक्ल\nज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा\nज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य – डॉ. नागेश राजोपाध्ये\nविक्रम आणि वेताळ – भरत मोहनी\nमुहूर्त, कुंडली, शुभराशी, वगैरे, वगैरे – प्रभाकर नानावटी\nखगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे\nज्योतिषशास्त्राबद्दल थोडे – प्रमोद सहस्रबुद्धे\nफलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे – डॉ. नितिन शिंदे\nसंविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन – अ‍ॅड. असीम सरोदे\nफलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता – निखिल जोशी\nकूपमंडूक – झंपुराव तंबुवाले\nज्योतिष : शास्त्र की थोतांड – तन्मय केळकर\n” – प्रकाश घाटपांडे\n – हेमंत दिनकर सावळे\nज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ – कुमार नागे\nअज्ञानाधारित अभ्यासक्रम – प्रा.य.ना.वालावलकर\nमला पडलेले काही प्रश्न – प्रकाश पारखे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-94/", "date_download": "2021-09-26T22:25:27Z", "digest": "sha1:5I6GQJYKPESKGBWOS5P5FPR4MZHAIHGB", "length": 5417, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "भूसंपादन प्रकरण क्रमांक १७/२०१३-१४ मौजे देऊळगाव धनगर (उर्वरित) ता.चिखली जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nभूसंपादन प्रकरण क्रमांक १७/२०१३-१४ मौजे देऊळगाव धनगर (उर्वरित) ता.चिखली जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक १७/२०१३-१४ मौजे देऊळगाव धनगर (उर्वरित) ता.चिखली जि.बुलढाणा कलम ११(१) ��ी अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक १७/२०१३-१४ मौजे देऊळगाव धनगर (उर्वरित) ता.चिखली जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक १७/२०१३-१४ मौजे देऊळगाव धनगर (उर्वरित) ता.चिखली जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना\nभूसंपादन प्रकरण क्रमांक १७/२०१३-१४ मौजे देऊळगाव धनगर (उर्वरित) ता.चिखली जि.बुलढाणा कलम ११(१) ची अधिसूचना\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 24, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/devendra-fadnavis-reacted-to-sharad-pawars-advice-not-to-visit-statement-news-and-live-updates-128746603.html", "date_download": "2021-09-26T22:55:58Z", "digest": "sha1:EBHWT33ZVKLZCAJDA42MGZSHPCSNAY6K", "length": 6157, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Devendra Fadnavis reacted to Sharad Pawar's advice not to visit statement; news and live updates | आमच्यामुळे शासकीय यंत्रणा कुठेतरी कामाला लागते, म्हणूनच दौरे काढणे गरजेचे! शरद पवारांच्या आवाहनावर फडणवीसांची प्रतिक्रिया - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nम्हणून दौरे गरजेचे:आमच्यामुळे शासकीय यंत्रणा कुठेतरी कामाला लागते, म्हणूनच दौरे काढणे गरजेचे शरद पवारांच्या आवाहनावर फडणवीसांची प्रतिक्रिया\nदौऱ्यांमुळे आम्हाला लोकांचा आक्रोश समजतो - फडणवीस\nराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संकटग्रस्त भागात राजकीय दौरे टाळण्याच्या आवाहनावर राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, मी शरद पवार यांच्या या मताशी सहमत आहे. पण, त्यांच्या वक्तव्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे.\nदौरे काढल्यामुळे शासकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येतो. परंतु, मी विरोधी पक्षनेता असल्याने तेथे शासकीय यंत्रणा फारशी नसतेच. परंतु, आमच्यामुळे शासकीय यंत्रणा कुठेतरी कामाला लागते आणि त्यामुळे दौरे काढणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सांगितले आहे.\nदौऱ्यांमुळे आम्हाला लोकांचा आक्रोश समजतो - फडणवीस\nते पुढे म्हणाले की, जे लोक संकटग्रस्त आहेत त्यांचा आक्रोश आपल्याला यामाध्यमातून समजून घेता येतो आणि हे प्रश्न आपल्याला सरकार पुढे मांडता येते. यासाठी हे दौरे गरजेचे अस��न आपल्यामुळे मदत व बचावकार्यात अडथळा येऊ नये असे शरद पवारांचे म्हणणे असल्याचे ते म्हणाले.\nकाय म्हणाले होते शरद पवार\nसंकटग्रस्त भागात राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांमुळे कामात अडथळे येतात असे पवारांनी आपल्या अनुभवातून सांगितले. पवार म्हणाले, माझा पूर्वीचा अनुभव आहे. प्रामुख्याने लातूरच्या वेळी... अशा घटना घडल्यानंतर लोक गाड्या घेऊन संकटग्रस्तांच्या भेटी घेण्यासाठी जातात. अशाने आधीच व्यस्त असलेल्या शासकीय यंत्रणांना अडथळे निर्माण होतात. त्यांचे लक्ष विचलित होते.\nमाझे आवाहन आहे, की असे दौरे टाळा. मी लातूरला असताना आम्ही सगळे कामात होतो. तेवढ्यात पंतप्रधान येत होते. तेव्हा मी पंतप्रधानांना सांगितले होते, की 10 दिवस तुम्ही येऊ नका. तुम्ही आलात तर शासकीय यंत्रणांना तिथे लक्ष घालावे लागेल. त्यामुळे त्यांना 10 दिवसांनंतर येण्याची विनंती केली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2014/06/", "date_download": "2021-09-26T22:33:15Z", "digest": "sha1:PYEVSDDUWGFBRJBLDBJ54VN7FWJFR6CE", "length": 17221, "nlines": 392, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: जून 2014", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nसोमवार, ३० जून, २०१४\nउगाच येवून उगाच बसून\nकाहीतरी मी गेलो बोलून\nनव्हते देणं नव्हते घेणं\nबस भेटावं वाटलं आतून\nवृक्ष देखणा खिडकी बाहेर\nडोलत होता हळू वाऱ्यावर\nएक पाखरू पंख मिटून\nबसले होते उगा भिजून\nनिळे आभाळ स्तब्ध गहन\nहळूच आले आत ओघळून\nअन मनीची ती तळमळ\nसहज झाली शांत नितळ\nयेथे जून ३०, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, २९ जून, २०१४\nडसे काळजात चूक भूल\nयेथे जून २९, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गंभीर, विरहगीत\nजा मज तुझा अंधार देवून\nजळू देत स्वप्न वेडे\nअन तप्त उन्हाचे या\nभान पुन्हा येवू दे रे\nकसे म्हणू सखी तुला\nस्वप्न व्यर्थ असते ग\nमजला पुन्हा नको ग\nते सुखांचे दिस माझे\nजरा जरा फुले हाती\nजा सांभाळून तू सखे\nसोबत प्रीत ही घेवून\nजातांना पण जा मज\nयेथे जून २९, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nवेडा कवी फक्त त्याच्या\nप्रेम ही चालते त्याला\nप्र���त ही चालते त्याला\nसदैव उतविळ तो असतो\nत्याच्या नादी लागू नका\nजास्त जवळ जावू नका\nवेड्या लाटेचा फटका असतो\nतया जगी सापडत नाही\nतो खाली उतरत नाही\nमग व्हायचे तेच होते\nशब्द वेडे जगणे उरते\nपान नि पान उडून जाते\nयेथे जून २९, २०१४ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: विनोदी कविता, व्यंग\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nशब्दाने शब्द वाढतो तेव्हा\nशब्द वाढतो तेव्हा ******* शब्दाने शब्द वाढतो तेव्हा मनात जाळ पेटतो तेव्हा दत्त माझ्या मनात हसतो थोडे टोचून मजला म्हणतो असा...\nप्रार्थना ****** कुठल्यातरी विराण देवळात आड बाजूच्या परिसरातील कोणी एक पुजारी दिवा लावून जातो रोजचे एक कर्तव्य पार पाडून जा...\nशब्दाने शब्द वाढतो तेव्हा\nशब्द वाढतो तेव्हा ******* शब्दाने शब्द वाढतो तेव्हा मनात जाळ पेटतो तेव्हा दत्त माझ्या मनात हसतो थोडे टोचून मजला म्हणतो असा...\nइथे कशाला आला रे ***************** इथे कशाला आला रे कुणी विचारी मजला रे कसा सांगू मी त्याला रे कसा सांगू मी त्याला रे की जन्म वाया गेला रे की जन्म वाया गेला रे \nतुझा निरोप ******** तुझा निरोप आकाश फुटून अंधाराचा लोट यावा तसा होता त्यात यतकिंचितही आवाज नव्हता त्या अंधाराने गिळून टा...\nभक्ती दे ****** आंधळी देई रे डोळस देई वा भक्ती दे रे देवा मजलागी॥ म्हणोत कोणी ते बुरसट मला वायाला गेला पाठीमागे ॥ हसु दे ...\nसजविला देव ********** सजवला देव बुडवला देव केली उठाठेव धन बळे॥ ओरड आरत्या वाजवल्या झांजा केला गाजावाजा मंडपाचा ॥ भाकड भावा...\nविचार ****** एकेक विचार केळीचे पदर एक एकावर बसलेले एका आड एक किती धडपड शेवटी उघड काही नाही गोडस तिखट लपले प्रकट सुंदर ...\nखेळ ****:: माझेपण माझ्या दृष्टित येईना कळतोय वारा हातात गावेना मागचे आठवे मन गुंतलेले सुटते गाठोडे गच्च भरलेले काय काय करू...\nअस्तित्व आणि मी ************** माझ्या असण्याचे आणि अस्तित्वाचे किती अर्थ निघती युगोनुयुगे तरीही नाही कळत चार्वाक सांख्य द्वै...\nनाही ***** भोगात तू नाही त्यागातही नाही पांघरून \"नाही\" लपशी तू ॥ जे जे दावू जाय तयाला नकार देऊन अपार सर्व ठाई ॥ भ...\nडसे काळजात चूक भूल\nजा मज तुझा अंधार देवून\nमेंदी जरा अजून रंगू दे\nनकोस विचारू मजला जाऊ का\nपोलीस भरतीत मेलेल्या मुलांना\nनकोस करू चिंता सखी ...\nमी आणि मन (म्हणजे मीच )\nप्रेमात पडलेला म्हातारा ..\nतशी भूल जीवास सखी\nस्पर्शून ओठास तुझ्या ... इंदिवर अनुवाद\nअशी सखी ती जगा वेगळी\nदूर मी जाणार आहे\nग, राहू दे ग\nकसे सांगू सखी ...\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1769685", "date_download": "2021-09-26T22:12:13Z", "digest": "sha1:RJLNG3CJQ7FYS4H6BTEJ6ZAXKLYODHOT", "length": 4456, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पु.ल. देशपांडे\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पु.ल. देशपांडे\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२२:४२, ५ एप्रिल २०२० ची आवृत्ती\n५७६ बाइट्सची भर घातली , १ वर्षापूर्वी\n१७:३१, २९ मार्च २०२० ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n२२:४२, ५ एप्रिल २०२० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nदेशपांडे यांचा जन्म [[मुंबई]]तील [[गावदेवी]] या भागात गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. त्यांचे बालपण [[जोगेश्वरी]] येथील सारस्वत कॉलनीत गेले. त्यांनी [[पार्ले टिळक विद्यालय|पार्ले टिळक विद्यालयात]] शालेय शिक्षण घेतले आणि नंतर [[पुणे|पुण्याच्या]] [[फर्ग्युसन महाविद्यालय]]ात आणि [[सांगली]]च्या [[विलिंग्डन महाविद्यालय, सांगली|विलिंग्डन महाविद्यालयात]] ते शिकले. १९४०च्या दशकात साहित्यक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ते काही काळ शाळेमध्ये शिक्षक होते. १९४६ साली ते [[सुनीता देशपांडे|सुनीताबाईंशी]] विवाहबद्ध झाले.{{संदर्भ हवा}}त्यांचे आजोबा वामन मंगेश दुभाषी हे एक कवी व साहित्याचे जाणकार होते. राबिद्रनाथ टागोर लिखित गितांजली हा काव्यसंग्रह तयांनी \"अभंग गितांजली \" या नावाने मराठी मध्ये भाषांतरित केला होता.\nमराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.{{संदर्भ हवा}}\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.valutafx.com/EUR-AUD.htm", "date_download": "2021-09-26T22:22:42Z", "digest": "sha1:4JICXQ3ZZNG7X4ZT4WWVIUVQIKVKIV54", "length": 8445, "nlines": 115, "source_domain": "mr.valutafx.com", "title": "युरोचे ऑस्ट्रेलियन डॉलरमध्ये रुपांतरण करा (EUR/AUD)", "raw_content": "\nयुरोचे ऑस्ट्रेलियन डॉलरमध्ये ���ूपांतरण\nयुरोचा विनिमय दर इतिहास\nमागील EUR/AUD विनिमय दर इतिहास पहा मागील AUD/EUR विनिमय दर इतिहास पहा\nयुरो आणि ऑस्ट्रेलियन डॉलरची रूपांतरणे\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पेसो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतना���ी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VES)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/12/just-watch.html", "date_download": "2021-09-26T21:32:21Z", "digest": "sha1:3ASOL2I24DLNYURAWTMKAJKZUVRMLSRK", "length": 2180, "nlines": 37, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "जर अस झाल तर....?? | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nजर अस झाल तर....\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/bombay-high-court", "date_download": "2021-09-26T21:52:42Z", "digest": "sha1:2FXTEXZHLEQLUDDJRGUGUS4YM6CLR5TB", "length": 6066, "nlines": 134, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nराज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन मुंबई उच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं\nमुंबई-गोवा महामार्ग होईपर्यंत राज्यात नव्या प्रकल्पांना बंदी, न्यायालयाची तंबी\nस्कॅम १९९२- हर्षद मेहता स्टोरीवरून सोनी पिक्चर्सवर गुन्हा दाखल\nमोहरम मिरवणुकीला हायकोर्टाची सर्शत परवानगी, पण 'हे' आहेत कडक निर्बंध\nअकरावी सीईटी हायकोर्टाकडून रद्द, राज्य सरकारला मोठा धक्का\nदोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवासासाठी कार्ड द्या, उच्च न्यायालयाची राज्य व केंद्र सरकारला सूचना\nशिक्षणासाठी २४ तास सुरु राहणारी वाहिनी सरकार का सुरु करत नाही, उच्च न्यायालयाचा सवाल\nलोकल प्रवासासाठी पत्रकारांची न्यायालयात धाव\nऑगस्टच्या पहिल्या सोमवारपासून हायकोर्टात प्रत्यक्ष सुनावणी\n२ ऑगस्टपासून सुरू होणार अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तींचं लसीकरण\nराज कुंद्राला २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी, निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव\nअनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; सीबीआयच्या FIR विरोधातली याचिका फेटाळली\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2021/08/7489/", "date_download": "2021-09-26T22:43:40Z", "digest": "sha1:ILZZVCH6ZPI5IBLXNHRCIGTXHKCLO7IR", "length": 27182, "nlines": 106, "source_domain": "www.sudharak.in", "title": "विक्रम आणि वेताळ - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\nऑगस्ट, 2021उपरोध, विज्ञान, विवेक विचार, श्रद्धा-अंधश्रद्धाभरत मोहनी\nविक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरचे प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला, आणि थोड्याच वेळात प्रेतातील वेताळ बोलू लागला.\n“हे राजन्, नेहमी मी तुला गोष्ट सांगतो आणि त्या गोष्टीच्या आधाराने तुला प्रश्न विचारतो, पण नेहमी मीच का सांगायची गोष्ट तुला आणि खरंतर इतकी वर्षं तुला गोष्टी सांगून सांगून आता माझा गोष्टींचा स्टॉकही संपला आहे. तेव्हा असं कर की आज तूच मला गोष्ट सांग कसा आणि खरंतर इतकी वर्षं तुला गोष्टी सांगून सांगून आता माझा गोष्टींचा स्टॉकही संपला आहे. तेव्हा असं कर की आज तूच मला गोष्ट सांग कसा मग मी विचारीन त्यावर माझे प्रश्न मग मी विचारीन त्यावर माझे प्रश्न\n“असं कसं म्हणतोस तू” विक्रमादित्य म्हणाला. “तू गोष्ट सांगायची हे तर नियत आहे, विधिलिखित” विक्रमादित्य म्हणाला. “तू गोष्ट सांगायची हे तर नियत आहे, विधिलिखित त्यात आपल्याला बदल कसा करता येईल त्यात आपल्याला बदल कसा करता येईल\n“वा राजन्, आपलं विधिलिखित, आपलं भविष्य, सगळं जाणतोस की काय तू आज तू गोष्ट सांगणार हेच विधिलिखित नाही कशावरून आज तू गोष्ट सांगणार हेच विधिलिखित नाही कशावरून आणि विधिलिखित जे असेल ते असो, पण free will नावाची काही चीज असते की नाही माणसाला आणि विधिलिखित जे असेल ते असो, पण free will नावाची काही चीज असते की नाही माणसाला ते काही नाही, आज तूच गोष्ट सांगणार, आणि हो, तू गोष्ट सांगितली नाहीस आणि त्यावरील माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीस तर परिणाम तुला ठाऊकच आहे ते काही नाही, आज तूच गोष्ट सांगणार, आणि हो, तू गोष्ट सांगितली नाहीस आणि त्यावरील माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीस तर परिणाम तुला ठाऊकच आहे तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायांवर लोळू लागतील तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायांवर लोळू लागतील\n“जा रे, तुझ्या असल्या फालतू धमक्यांना घाबरत नाही मी गोष्ट सांगितली नाही तर खरंच माझ्या डोक्याची शकले होतील कशावरून गोष्ट सांगितली नाही तर खरंच माझ्या डोक्याची शकले होतील कशावरून आणि मी मेल्यावर शंभर काय हजार शकले होऊन का लोळेनात माझ्या पायांवर, मला काय त्याचं आणि मी मेल्यावर शंभर काय हजार शकले होऊन का लोळेनात माझ्या पायांवर, मला काय त्याचं पण असो, भीतीपोटी नाही, पण आपल्या इतक्या वर्षांच्या प्रेमापोटी सांगतो मी गोष्ट तुला. ऐक . . .\nआटपाट नगर होतं, त्या नगरात एक कुडमुड्या ज्योतिषी राहत होता. एक दिवस दुपारचं जेवण झाल्यावर सवयीप्रमाणे त्याने सुपारीचं खांड तोंडात टाकलं, आणि निवांतपणे चघळत वामकुक्षीसाठी पडणार इतक्यात त्याला लागली उचकी आणि खांड घशात जाऊन जाम अडकून बसलं, काही केल्या निघेना आणि त्याला श्वास घेता येईना. शेवटी घुसमटून त्याचं प्राणोत्क्रमण झालं; आणि थोड्याच वेळात तो चित्रगुप्ताकडे पोहोचला.\nचित्रगुप्ताने त्याच्या पापपुण्याच्या हिशेबाची वही काढली, काही बेरजा वजाबाक्या केल्या आणि अचानक चित्रगुप्ताच्या कपाळावर आठयांचं जाळं पसरलं. वहीतून डोकं बाहेर काढून दिलगिरीच्या सुरात तो म्हणाला, “हिशेबात थोडी चूक झाली आहे. तुझ्या आयुष्याची आणखीन पाच वर्षे बाकी आहेत. पण ही चूक माझ्या हातून झाली असल्यामुळे मी तुला एक ‘वर’ देतो. तुझ्या आयुष्यातल्या ह्या पुढच्या पाच वर्षांत जे काही घडणार आहे त्याचे तुला पूर्ण ज्ञान असेल.”\nआता आपल्याला आपले भविष्य माहीत असणार ह्या विचाराने ज्योतिषी प्रचंड खूश झाला. त्याने चित्रगुप्ताला त्याबद्दल मनापासून धन्यवाद दिले आणि चित्रगुप्ताने त्याची रवानगी परत पृथ्वीवर केली.\nसुरुवातीला काही दिवस ज्योतिष्याला खूपच मजा येत होती. त्याचा व्यवसायच होता पुढे काय होणार हे सांगण्याचा, आणि त्याला, निदान त्याच्या आयुष्यात पुढे काय होणार ह्याची आता संपूर्ण अचूक माहिती होती, आणि त्याचा पडताळाही क्षणोक्षणी त्याला मिळत होता.\nपण, पण . . . हळूहळू काहीतरी चुकल्याचुकल्यासारखं त्याला वाटू लागलं. त्याला झालेला आनन्द त्याला व्यक्त मात्र करता येत नव्हता. पुढे काय घडणार हे त्याला पूर्ण ठाऊक असूनही त्याबद्दलची बढाई मात्र तो मारू शकत नव्हता. ना असं म्हणू शकत होता की, सांगितलं होतं ना मी असं घडेल आणि बघा नेमकं तसंच घडलं आणि बघा नेमकं तसंच घडलं खरं तर त्याच्या इच्छेनुसार तो काहीच करू शकत नाही हे हळूहळू त्याच्या लक्षात येऊ लागलं. त्याने काय बोलायचं, काय करायचं, हे सगळं आधीच ठरलेलं, नियत आहे, एखाद्या नाटकातील भूमिकेसारखं. त्याला ती भूमिका फक्त वठवायची आहे, त्यात एका अक्षराचाही फेरफार तो स्वतःहून करू शकत नाही. त्यातील एकही प्रसंग तो टाळू शकत नाही, मग तो प्रसंग त्याला कितीही अडचणीचा, अपमानास्पद, अवांछनीय का वाटत असेना.\nआता उद्याचंच बघा ना.. उद्या भरपूर पैसे घेऊन एका श्रीमंत शेठजीचं भविष्य सांगायचं आहे, पण हे ही माहीत आहे की महिन्याभरातच ते भविष्य खोटं ठरल्याचा पडताळा शेठजीला येणार आहे, आणि मग . . . , मग शेठजी दिलेले पैसे सव्याज वसूल करून घेणार आहे. मारपीट करणार नाही हेच नशीब. पण हे सगळं माहीत असूनही चुकीचं भविष्यच सांगावं लागणार, अगदी खरं काय घडणार हे पूर्ण माहीत असूनही\nसगळं, सगळं, सगळं माहीत आहे. ठेच लागून पडणार, हात मोडणार, जीभ चावणार, मित्र फसवणार, सकाळी शौचाला परसदारी गेल्यावर पाण्याचा लोटा लुढकणार आणि तसेच न धुता, ओंगळवाणे, ओशाळवणे होऊन घरी यावे लागणार सगळं माहीत आहे, पण काहीच उपाय नाही\nत्याने आजपर्यंत लोकांना त्यांचे भविष्य बदलण्यासाठी सुचवलेल्या, सत्यनारायण, नागबळी, आणखीन काय काय त्या सगळ्या उपायांची जंत्रीच त्याच्या डोळ्यासमोर नाचू लागली. पण काय करणार, त्याला स्वतःहोऊन काहीच करणं शक्यच होत नव्हतं. अगदी काही बोलायला गेलं तरी जीभ वळायचीच नाही आणि जेव्हा, जे शब्द बाहेर पडायचे ते आधी ठरलेले नियत शब्दच बाहेर पडायचे. ह्यापेक्षा तर सश्रम कारावास परवडला असं त्याला वाटू लागलं\nमाणसाला भविष्य जाणून घेण्याची इतकी तीव्र इच्छा का असते कसंही करून भविष्यात येऊ घातलेले दुःखद प्रसंग टाळण्यासाठी काही तरी उपाय करता यावे यासाठीच ना कसंही करून भविष्यात येऊ घातलेले दुःखद प्रसंग टाळण्यासाठी काही तरी उपाय करता यावे यासाठीच ना पण जर असे प्रसंग टाळता येणं अशक्य असेल तर भविष्य जाणून घेणं व्यर्थ ���हे, आणि जर टाळता येऊ लागले तर अचूक भविष्य वर्तवणे अशक्य\nकाहीही असले तरीही आपला ज्योतिष्याचा व्यवसाय किती मूर्खपणाचा आहे हे ज्योतिष्याला लक्षात आले. चित्रगुप्ताने आपल्याला दिलेला भविष्य जाणण्याचा ‘वर’ नसून ‘शाप’ आहे असे आता ज्योतिष्याला वाटू लागले होते. पण आता पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत अशीच कठपुतळी बनून राहणे भाग होते.\nहोता होता पाच वर्षे संपत आली. आता उद्या दुपारचं जेवण झाल्यावर एकदाचं सुपारीचं खांड खाल्लं की झालं, सुटलो\nठरल्याप्रमाणे ज्योतिष्याचं प्राणोत्क्रमण झालं आणि तो चित्रगुप्तासमोर हजर झाला. चित्रगुप्ताने त्याच्या पापपुण्याच्या हिशेबाची वही काढली, काही बेरजा वजाबाक्या केल्या, आणि अचानक चित्रगुप्ताच्या कपाळावर आठयांचं जाळं पसरलं. वहीतून डोकं बाहेर काढून दिलगिरीच्या सुरात तो म्हणाला, “अरे बापरे, हिशेबात परत थोडी चूक झाली आहे. तुझ्या आयुष्याची आणखीन पाच वर्षे बाकी आहेत. पण ही चूक माझ्या हातून झाली असल्यामुळे मी तुला एक ‘वर’ देतो . . .”\nज्योतिष्याने चित्रगुप्ताचे पायच धरले आणि भविष्य जाणण्याचा ‘वर’ देऊ नये म्हणून गयावया करू लागला . . . \n“गोष्ट तर छान सांगितलीस राजन् . . ., पण मग पुढे होणाऱ्या सगळ्याच गोष्टी/घटना, नियत किंवा विधिलिखित आहेत असं समजून आपण सोडून द्यायचं का भविष्याच्या उदरात काय दडलेलं आहे ह्याविषयीचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायचा की नाही भविष्याच्या उदरात काय दडलेलं आहे ह्याविषयीचं ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायचा की नाही स्वयंप्रेरणेने free will ने आपल्या कर्तृत्वाने काही घडवण्याचा प्रयत्न करायचा की नाही स्वयंप्रेरणेने free will ने आपल्या कर्तृत्वाने काही घडवण्याचा प्रयत्न करायचा की नाही माझ्या ह्या प्रश्नांची तू समाधानकारक उत्तरे दिली नाहीस तर परिणाम तुला ठाऊकच आहे, तुझ्या डोक्याची . . .”\n“बस, बस, बस, मी तुझ्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर दिले नाही तर माझ्या डोक्याची शंभर शकले होऊन ती माझ्याच पायावर लोळू लागतील, हे जे भाकीत तू वारंवार घोकतोस ना ते खरं ठरतं की खोटं ते पडताळून पाहण्यासाठी आपण एक प्रयोग करून बघूया. तसंही मी वर्षानुवर्षं तुझ्या प्रश्नांची उत्तरं देऊन देऊन कंटाळलोच आहे. त्यामुळे आज काही मी तुझ्या ह्या प्रश्नांची उत्तरं देत नाही. बघूचया काय होतं ते. आज सोक्षमोक्ष लावूनच टाकू.\nकाहीही झ��लं तरी शेवटी तू एक प्रेत आहेस आणि मी एक जिवंत माणूस. ही बघ काढली मी माझी तलवार म्यानातून बाहेर. बघूया आता खांडोळी कोणाच्या डोक्याची होते तुझ्या की माझ्या\n“अरे, अरे राजन् शांत हो, शांत हो आणि शाब्बासमिळालं मला समाधानकारक उत्तर माझ्या प्रश्नांचं. म्यानातून आपली तलवार त्वेषाने उपसून तू सिद्ध केलंस की कर्तृत्वासमोर विधिलिखिताचं काही चालत नाही आणि प्रत्यक्षप्रमाणासमोर शब्दप्रामाण्य निष्प्रभ आहे\nतुला आता उकळ्या फुटत असतील नं आनंदाच्या, कसा तू माझ्यावर डाव उलटवला म्हणून पण लक्षात घे, तुझ्या नकळत, डाव मात्र मी आधीच साधला आहे पण लक्षात घे, तुझ्या नकळत, डाव मात्र मी आधीच साधला आहेआणि तोही तुझ्याच free will चा उपयोग करून\nअरे बाबा, तुझ्याच करवी तुझ्याच मौनव्रताचा भंग करवून\nअसे म्हणून वेताळ निघाला आणि पुन्हा झाडावर जाऊन लोम्बकळू लागला\nअ‍रे वा, भरत मोहनी\nकथा भन्नाट रंगली आहे\nभरत मोहिनीजी आपण गोष्ट छान रचलीत, पण ज्योतीष शास्त्र खोटे ठरविण्यासाठी काय काय आटापिटा चालवलेला आहे हे पाहून हसावे की रडावे हेच समजत नाही. आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे जगाच्या कानाकोपय्रात घडणाय्रा घटना आपण लहरिंच्या सहाय्याने दूरदर्शन सेटवर पाहू शकतो, तर ग्रहगोलांच्या त्याहूनही प्रखर लहरिंचा प्रभाव मानवावर का पडू शकणार नाही आपल्या भारतातच नाही तर जगात अनेक देशात लोकांचा ज्योतीष शास्त्रावर विश्वास आहे तो त्यांना काहीतरी प्रचिती आली असेल म्हणूनच ना आपल्या भारतातच नाही तर जगात अनेक देशात लोकांचा ज्योतीष शास्त्रावर विश्वास आहे तो त्यांना काहीतरी प्रचिती आली असेल म्हणूनच ना ४६५ वर्षांपूर्वी १५५५साली फ्रें ज्योतिषी अँमस्टरडँम यांनी वर्तवलेली हजारो भाकितं आज सत्यात उतरत असल्याचे दिसून येत आहेत या वरून तरी ज्योतीष शास्त्रावर विश्वास बसायला नको काय ४६५ वर्षांपूर्वी १५५५साली फ्रें ज्योतिषी अँमस्टरडँम यांनी वर्तवलेली हजारो भाकितं आज सत्यात उतरत असल्याचे दिसून येत आहेत या वरून तरी ज्योतीष शास्त्रावर विश्वास बसायला नको काय काही ज्योतीषी राशी वरून व्यक्तीच्या स्वभावाचे यथायोग्य वर्णन करतात यावरून तरी प्रचिती येऊ नये काय काही ज्योतीषी राशी वरून व्यक्तीच्या स्वभावाचे यथायोग्य वर्णन करतात यावरून तरी प्रचिती येऊ नये काय याच अंकातील या अगोदरच्या लेखाच्��ा प्रतीक्रीयेत माझ्या स्वतःच्या जीवनातले अनुभव मी व्यक्त केले आहेत, त्यात लिहिल्या प्रमाणे एका आधिकारी ज्योतीषाने केलेल्या भाकिता मुळे माझ्या वडीलबंधुंवरचे गंडांतर टळून पुढे ते ८४ वर्ष जगले, हे ज्योतीष शास्त्रामुळेच ना याच अंकातील या अगोदरच्या लेखाच्या प्रतीक्रीयेत माझ्या स्वतःच्या जीवनातले अनुभव मी व्यक्त केले आहेत, त्यात लिहिल्या प्रमाणे एका आधिकारी ज्योतीषाने केलेल्या भाकिता मुळे माझ्या वडीलबंधुंवरचे गंडांतर टळून पुढे ते ८४ वर्ष जगले, हे ज्योतीष शास्त्रामुळेच ना अलिकडे स्वतःस विद्वान समजणारे काही लोक देव मानत नाहीत, सनातन धर्माची टर उडवत असतात. त्यात त्यांना काय आनंद मिळत असतो ते त्यांनाच माहीत. नरेंद्र दाभोळकर हिंदूंच्या अंधश्रध्देवर टिका करत असत, पण त्यांनी इतर धर्मियांच्या अंधश्रध्देवर कधी चकार शब्द काढल्याचे ऐकिवात आले नाही. मान्य आहे काही पोटार्थी स्वतःस धर्ममार्तंड अवडंबर माजवतात. पण त्यासाठी सनातन धर्मावर टीका कशा साठी. कोर्टानेच मान्य केल्याप्रमाणे सनातन हिंदू धर्म ही आचार/ जीवन पध्दती आहे, व ती आरोग्य शास्त्रावर आधारित आहे. पण हे तथाकथित बुध्दीजीवी लोक आपल्याच धर्मावर टीका करतात हे योग्य आहे काय अलिकडे स्वतःस विद्वान समजणारे काही लोक देव मानत नाहीत, सनातन धर्माची टर उडवत असतात. त्यात त्यांना काय आनंद मिळत असतो ते त्यांनाच माहीत. नरेंद्र दाभोळकर हिंदूंच्या अंधश्रध्देवर टिका करत असत, पण त्यांनी इतर धर्मियांच्या अंधश्रध्देवर कधी चकार शब्द काढल्याचे ऐकिवात आले नाही. मान्य आहे काही पोटार्थी स्वतःस धर्ममार्तंड अवडंबर माजवतात. पण त्यासाठी सनातन धर्मावर टीका कशा साठी. कोर्टानेच मान्य केल्याप्रमाणे सनातन हिंदू धर्म ही आचार/ जीवन पध्दती आहे, व ती आरोग्य शास्त्रावर आधारित आहे. पण हे तथाकथित बुध्दीजीवी लोक आपल्याच धर्मावर टीका करतात हे योग्य आहे काय होय थोडे विषयांतर झालेल्या असले तरी ज्योतीष शास्त्राला विरोध करण्याच्या मनोव्रुतीला धरूनच आहे हे मान्य व्हावे.\nऑगस्ट, 2021 at 8:04 सकाळी\nऑगस्ट, 2021 at 9:44 सकाळी\nवा भरत मस्त जमले रसायन\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\n याची मानसशास्त्रीय मीमांसा – डॉ. भूषण शुक्ल\nज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा\nज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य – डॉ. नागेश राजोपाध्ये\nविक्रम आणि वेताळ – भरत मोहनी\nमुहूर्त, कुंडली, शुभराशी, वगैरे, वगैरे – प्रभाकर नानावटी\nखगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे\nज्योतिषशास्त्राबद्दल थोडे – प्रमोद सहस्रबुद्धे\nफलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे – डॉ. नितिन शिंदे\nसंविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन – अ‍ॅड. असीम सरोदे\nफलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता – निखिल जोशी\nकूपमंडूक – झंपुराव तंबुवाले\nज्योतिष : शास्त्र की थोतांड – तन्मय केळकर\n” – प्रकाश घाटपांडे\n – हेमंत दिनकर सावळे\nज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ – कुमार नागे\nअज्ञानाधारित अभ्यासक्रम – प्रा.य.ना.वालावलकर\nमला पडलेले काही प्रश्न – प्रकाश पारखे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.santoshdahiwal.in/2017/04/vaibhavwadi.html", "date_download": "2021-09-26T21:48:32Z", "digest": "sha1:E25BBW44FEULPLU65ZWUZ5FXGFOJYLDJ", "length": 3094, "nlines": 41, "source_domain": "www.santoshdahiwal.in", "title": "संतोष दहिवळ: वैभववाडी तालुका नकाशा मानचित्र", "raw_content": "\nवैभववाडी तालुका नकाशा मानचित्र\nवैभववाडी तालुका नकाशा मानचित्र\nकणकवली तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nकुडाळ तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nदेवगड तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nदोडामार्ग तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nमालवण तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nवेंगुर्ला तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nवैभववाडी तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nसावंतवाडी तालुक्याच्या नकाशासाठी येथे क्लिक करा\nइ. ३ री ऑफलाईन अॅप\nसंपर्क क्रमांक : ९८२२०१२४३५\nमागील सर्व प्रश्नसंच सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्टीकरणासह सोडवलेले प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nयेथील ऑनलाईन सराव प्रश्नसंचांची 'सकाळ' वर्तमानपत्राने 'अशा शाळा असे शिक्षक' या सदरात घेतलेली दखल\nइ. १ ली ऑफलाईन अॅप\nसर्व जिल्ह्यांचे तालुकावार नकाशे\n© या संकेतस्थळाचे सर्व हक्क संतोष दहिवळ यांच्याकडे राखीव आहेत. ९८२२०१२४३५", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/congress-maharashtra-state-president-nana-patole-criticizes-modi-government/articleshow/84947017.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article7", "date_download": "2021-09-26T22:26:13Z", "digest": "sha1:V3KSZMZWYHIGZ5FCSEC4KGJSUSZMPBWH", "length": 18813, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'भारतमातेला विकायला निघाले'; पटोलेंची पुन्हा मोदी सरकारवर घणाघाती टीका\n'ज्यांनी भारतमातेचे नाव घेऊन सत्ता मिळवली तेच आता भारतमातेला विकायला निघाले आहेत,' अशा शब्दांत नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.\nनाना पटोले-पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाईल फोटो)\nनाना पटोले पुन्हा मोदी सरकारवर बरसले\nआक्रमक शब्दांत केली टीका\nकाँग्रेसच्या वतीने 'व्यर्थ न हो बलिदान' या अभियानाचे उद्घाटन\nपुणे :काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. 'देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचे कोणतेही योगदान नाही ते लोक इतिहासाची मोडतोड करून चुकीचा इतिहास मांडून लोकांची दिशाभूल करत आहेत. ज्यांनी भारतमातेचे नाव घेऊन सत्ता मिळवली तेच आता भारतमातेला विकायला निघाले आहेत,' अशा शब्दांत नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रदेश काँग्रेसच्या वतीने 'व्यर्थ न हो बलिदान' या अभियानाचे उद्घाटन पुण्यातील केसरी वाड्यातून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.\nunsc india भारताकडे आले संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद, पाकिस्तानचे टेन्शन वाढले\nपटोले पुढे म्हणाले की, इंग्रजांचे सरकार जुलमी, अन्यायी अत्याचारी होते, स्वातंत्र्यचळवळ मोडून काढण्यासाठी त्यांनी अनन्वीत अत्याचार केले पण लोक डगमगले नाहीत. गो-या पोलिसांच्या गोळ्यांनाही घाबरले नाहीत. ते परकीय होते पण आत्ताचे केंद्रातील सरकार इंग्रज सरकारपेक्षा काही वेगळे नाही. इंग्रज शासक व आत्ताचे सत्ताधारी सारखेच आहेत. तेही जुलुम करायचे आणि हेही तेच करत आहेत. लोकमान्य टिळकांनी इंग्रज सरकार विरोधात 'सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का' असा जळजळीत लेख लिहिला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. आजचे सरकारही तेच करत आहे. केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. प्रसारमाध्यमांचीही मुस्कटदाबी केली जात आहे.जो सरकारच्या विरोधात बोलेल, लिखाण करेल त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. संविधानाने आपल्याला बोलण्याचा अधिकार दिला आहे. जेथे अन्याय दिसेल त्याविरोधात आवाज उठवलाच पाहिजे. लोकशाहीच्या चार स्तंभातील न्यायपालिकेची अवस्था काय करून ठेवली आहे हे आपण पहातच आहोत. स्वातंत्र्याच्या लढ्यात हिंदू मुस्लिम असा भेदभाव कोणी केला नाही, सर्व जाती धर्माच्या लोकांनी स्वातंत्र्य लढ्यात हिरिरीने सहभाग घेतला परंतु सध्या हिंदू मुस्लिम भेदभाव करून समाजात द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. मोठ्या कष्टाने मिळवलेल्या स्वातंत्र्याला गालबोट लावण्याचे काम सुरू आहे.\n'मोदी सरकारकडून लोकशाहीला सुरुंग लावण्याचे काम'\nभारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कॉंग्रेसच्या योगदानाचा संदर्भ देऊन पटोले म्हणाले की, \"स्वातंत्र्यपूर्व काळात कॉंग्रेसने जुलमी, अत्याचारी व हुकूमशाही राजवटीविरोधात मोठा लढा दिला. सुरुवातीला लोकमान्य टिळक यांच्या जहाल व महात्मा गांधींच्या मवाळ अश्या दोन्ही मार्गांनी या लढ्यात असंख्य स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले. स्वातंत्र्यपूर्व काळात सुरु असलेली ब्रिटिश राजवटीची हुकूमशाही प्रेरणादायी चळवळीच्या माध्यमातून उलथवून टाकून कॉंग्रेसने नंतर या देशात लोकशाही व धर्मनिरपेक्ष व्यवस्था रुजवली. पंडित नेहरु, सरदार पटेल, मौलाना आझाद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी देश उभारणीत मोठे योगदान दिले. आजच्या विद्यमान केंद्र सरकारने देशाच्या या एकात्मिक व्यवस्थेला व लोकशाहीला सुरुंग लावण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी व नवीन पिढीला कॉंग्रेसचा इतिहास कळावा म्हणून ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे अभियान स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत पदार्पण करत असताना संपूर्ण राज्यभर राबविले जाणार आहे. या अभिमानात मोठ्या संख्येने सहभागी व्हा’, असं आवाहन पटोले यांनी केले.\nमुंबईकर म्हणून महापालिकेचा नेहमीच अभिमान: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nयाप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे हुतात्मा राजगुरु, नारायण दाभाडे, शंकरराव मोरे, जेधे, टिळक, मर्चंट, फडके आदी स्वातंत्र्यलढ्यातील कुटुंबीयांच्या वंशजांचा तसेच उषा देसाई, रामभाऊ जोशी, वैद बंधू या स्वातंत्र्यसैनिकांचा नाना पटोलेंच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसंच स्वातंत्र्यलढ्यातील काँग्रेसचे योगदान दर्शविणाऱ्या एका शॉर्टफिल्मचे अनावरण करण्यात आले. आज १ ऑगस्टपासून १५ ऑगस्टपर्यंत राज्याच्या विविध भागात तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रदेश कॉंग्रेसतर्फे हे अभियान राबविले जाणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.\nयावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, आ. शरद रणपिसे, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, शाम पांड़े, रोहित टिळक, या उपक्रमाचे राज्य समन्वयक प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड व विनायक देशमुख, विजय अंभोरे, एनएसयुआयचे अमिर शेख, आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी आदी उपस्थित होते. अभय छाजेड यांनी प्रास्ताविक केले तर विनायक देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n नॅशनल हॉर्स रायडरची ११ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nपंतप्रधान नरेंद मोदी नाना पटोले काँग्रेस pmnarendra modi nana patole\nफ्लॅश न्यूज IPL 2021 MI vs RCB : मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी Live स्कोअर कार्ड\n लॅपटॉप आणि टॅब्स अर्ध्या किंमतीत\nआयपीएल RCB vs MI Live : मुंबई इंडियन्सवर आरसीबीने साकारला मोठा विजय\nआयपीएल पराभवानंतर मुंबई इंडियन्सला अजून एक मोठा धक्का, रोहित शर्माची चिंता वाढली...\nलातूर कॉलेजमधील तरुणीने नदीत घेतली उडी; शोधकार्य सुरू\n पेट्रोल दिलं नाही म्हणून मित्रालाच पेटवलं\nपुणे शिवसेना पवारांचा गड भेदणार; संजय राऊत यांचे बारामतीबाबत मोठे वक्तव्य\nदेश PM मोदींची धडक पाहणी नव्या संसद भवनच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले\nपुणे 'आणखी कशावरून उठवायचं सांगा, तिथूनही उठवतो'; राऊतांनी राणेंना डिवचलं\nविज्ञान-तंत्रज्ञान २ हजारांच्या बजेटमधील टॉप-१० वायरलेस इयरबड्स, फीचर्स एकदा पाहाच\nफॅशन लेकीच्या शॉर्ट्सहूनही छोटा ड्रेस घालून निघाली शनायाची आई, मादक अदांसमोर मलायकाचाही लुक पडेल फिका\nकरिअर न्यूज Government Job: स्टाफ सिलेक्शनतर्फे ३२६१ रिक्त जागांवर भरती\nकार-बाइक Mahindra XUV700 : लाँचिंगआधीच 'लीक' झाली प्राइस लिस्ट, 7-Seater व्हेरिअंट्सची किंमत १२.६९ लाखापासून सुरू; बघा डिटेल्स\n ५० इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर ६१% डिस्काउंट, आता घरातच मिळणार थिएटरची मजा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nashik/news/rasik-adgaonkar-and-asif-khan-marriage-news-128730997.html", "date_download": "2021-09-26T22:44:59Z", "digest": "sha1:Y7CTRXJH456CHQ3HYFWFAX7BDVQEZTQP", "length": 6242, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "rasik adgaonkar and asif khan marriage news | नाशिकमध्ये शुभमंगल सावधान..अन् निकाह कबूल है...हिंदू-मुस्लिम दाेन्ही पद्धतीने विवाह - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविवाह सोहळा:नाशिकमध्ये शुभमंगल सावधान..अन् निकाह कबूल है...हिंदू-मुस्लिम दाेन्ही पद्धतीने विवाह\nखास करण्यात आलेली फुलांची सजावट.... कुुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर आेसंडून वाहणारा आनंद अन् मंत्राेच्चार... वधू-वराच्या डाेक्यावर पडलेल्या अक्षता .... अन् त्याच ठिकाणी नंतर ‘निकाह मुबारक हाे’ असे म्हणत एकमेकांना दिलेल्या शुभेच्छा अशा उत्साही वातावरणात गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेत असलेला रसिका आडगावकर व आसिफ खान यांचा विवाह साेहळा गुरुवारी (दि. २२) शहरातील एका हाॅटेलमध्ये पार पडला.\nशहरातील प्रतिष्ठित सराफ व्यावसायिकाच्या मुलीच्या आंतरधर्मीय विवाह साेहळ्यास अनेक सामाजिक व धार्मिक संघटनांनी विराेध केला हाेता. या विवाहाबाबत साेशल मीडियावर हा लव्ह जिहाद आहे असे वर्णन करत त्यास विराेध केला हाेता व हा विवाह रद्द करण्याची मागणी केली हाेती. मात्र, मुलगी दिव्यांग असून या लग्नाबाबत परिस्थिती वेगळी असल्याचे सांगत मंत्री बच्चू कडू यांनी या लग्नास समर्थन दिले हाेते. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला हा विवाह साेहळा १८ मे राेजी पार पडणार हाेता. मात्र त्या तारखेला हा विवाह साेहळा रद्द करण्यात आला हाेता.\nयाच कारणामुळे हा विवाह हाेणार ही नाही अशा अनेक शंका उपस्थित केल्या जात हाेत्या. मात्र गुरुवारी शहरातील एका हाॅटेलमध्ये सकाळी हिंदू पद्धतीने मंत्राेच्चारात तर सायंकाळी मुस्लिम चालीरीतीप्रमाणे निकाह कबूल करत हा अनाेखा विवाह साेहळा यशस्वीपणे पार पडला. मुलीचे व मुलाचे कुटुंबीय या विवाह साेहळ्यास माेठ्या उत्साहात सहभागी झाले हाेते.\nआम्ही एक झाल्याचा एक वेगळाच आनंद\nआम्ही दाेेघानी एकमेकांवर प्रेम केले आहे. विवाहास काही अडचणी निर्माण झाल्या. मात्र, विवाह कर�� आम्ही एकत्र झाल्याचा एक वेगळाच आनंद आहे. -आसिफ खान व रसिका आडगावकर\nसर्वांनीच आमची खरी परिस्थिती समजून घ्यावी\nविविध संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला हाेता. धर्म, जात, पंथ मध्ये न आणता खरी परिस्थिती समजावून घेतली पाहिजे. दाेन्ही पद्धतीने आम्ही हा विवाह साेहळा पार पाडला. आपल्या मुलीचा विवाह माेठ्या थाटामाटात झाला याचा आंनद आहे. - प्रसाद आडगावकर, मुलीचे वडील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-mlc-nominations-high-court-reserves-order-on-plea/articleshow/84565010.cms", "date_download": "2021-09-26T21:40:12Z", "digest": "sha1:WPEZU7CVRQMMVK5TO2SBKDQUYKUFSG6P", "length": 17028, "nlines": 256, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Page not found", "raw_content": "\nभायखळा कारागृहात खळबळ; ३९ कैद्यांना करोनाच...\n फक्त महिलांसाठी मुंबई महापाल...\n'छगन भुजबळ यांच्याविरोधात पुरावेच नाहीत'\nगुल-आब चक्रीवादळामुळं राज्यात पाऊस; 'या' ज...\nPM मोदींची धडक पाहणी नव्या संसद भवनच्या बांधकामाच...\ncyclone gulab : 'गुलाब' चक्रीवादळाचा तडाखा...\nअफगाणिस्तानच्या मुद्यावर पंतप्रधान मोदींचे भाष्य, ...\nUNGA: करोना, लसीकरण, दहशतवाद...पंतप्रधान म...\nदहशतवादाच्या मुद्यावरून कमला हॅरिस यांनी प...\nसंयुक्त राष्ट्र महासभेला पंतप्रधान मोदी आज...\nहे कसं शक्य आहे\nबिग बँंक फाॅर्म्युल्याचे अर्थमंत्री सितारामन यांनी...\nकधी येणार LICचा आयपीओ; अर्थ मंत्रालयाच्या ...\nएलन मस्क यांनी एकाच दिवसात कमावले ३७,४२२ क...\nअर्थव्यवस्था सावरली; दुसऱ्या तिमाहीत कर सं...\nIPO गुंतवणूक; 'इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडिया...\nसोनं-चांदी झालं स्वस्त ; 'या' कारणाने सोने...\nIPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या हातून सामना कधी निसट...\nRCB vs MI : पराभवानंतर मुंबई इंडियन्सला अज...\nRCB vs MI : मुंबई इंडियन्सवर मोठी नामुष्की...\nविराट कोहलीने रचला इतिहास, ट्वेन्टी-२० क्र...\nधकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या 'अनामिका'चा ट्रेलर आल...\nVideo: ड्रामाक्विन राखी सावंतनं थेट पंतप्र...\nBBM 3:घटस्फोटानंतर मी खूप... स्नेहासोबतच्य...\n३५० चित्रपटात व्हिलन साकारणारे रणजित म्हणत...\n शाहरुख खानच्या ‘लूक’वर केला गेला तब्...\nबांग्लादेशचा ‘अमिताभ बच्चन’; चंकी पांडेबद्...\nSSC MTS २०२१ परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर, 'असे' करा...\nसंरक्षण मंत्रालयाअंतर्गत भरती, ३१ हजारपर्य...\nकर्मचारी राज्य विमा निगममध्ये विविध पदांची...\nUPSC परीक्षेत अयशस्वी उमेदवारांना पंतप्रधा...\nGovernment Job: स्टाफ सिलेक्शनतर्फे ३२६१ र...\nCAT 2021: अर्���ामध्ये सुधारणा करण्यासाठी कर...\nरंग हे नवे नवे...\nरंग हे नवे नवे...\nMarathi Joke: जीवनात प्रगती करण्यासाठी आईचा सल्ला....\nMarathi Joke: माहेरी जाणाऱ्या बायकोची नवऱ्...\nMarathi Joke: बायकोचा प्रश्न\nMarathi Joke: अभ्यास करतो पण लक्षात राहत न...\nMarathi Joke : नवरा आणि बायको\nParbhani : खासदार संजय जाधवांनी क..\nSrinagar : काश्मीरमध्ये १३ वर्षान..\nSrinagar : काश्मीरमध्ये १३ वर्षान..\nसोनिया गांधींनी शरद पवारांना पंतप..\nDelhi : पंतप्रधान मोदी अमेरिका दौ..\nBhandara : आरोग्य विभागाच्या रद्..\nसांगलीकर बाळू लोखंडेंची लोखंडी खु..\nक्षमस्व, हे पान उघडत नाही.\nकदाचित हे पान काढून टाकण्यात आले असेल किंवा त्यात काही तांत्रिक दोष असतील.\nया लिंक तुम्हालाही वाचायला आवडतील.\nऑनलाइन व्यवसायाकडं वळलेल्या छोट्या व मध्यम उद्योजकांची हृदयस्पर्शी यशोगाथा\nएकदाच करा रिचार्ज, वर्षभर रिचार्जचे टेन्शन नाही, वैधता ३६५ दिवस, पाहा 'हे 'भन्नाट प्लान्स\nSpices : अगदी मेणासारखी वितळू लागेल पोट व कंबरेवरची चरबी व इम्युनिटीही वाढेल झटपट, फक्त करा ‘या’ 5 पदार्थांचं योग्य प्रकारे सेवन\nऑक्टोबरमध्ये बदलेल शनीची चाल, या ६ राशींची सुधारेल परिस्थिती\nआरोग्य विभाग भरती परीक्षा शनिवारी; आरोग्यमंत्री टोपेंनी दिली 'ही' माहिती\nएसटी महामंडळात दहावी उत्तीर्णांसाठी नोकरीची संधी\nहे कसं शक्य आहे इंग्लंडमध्ये सांगलीच्या बाळू लोखंडेची लोखंडी खुर्ची\nइंधन दर ; पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला पेट्रोल-डिझेलबाबत हा निर्णय\nइंग्लंडच्या कॅफेत सापडली सांगलीतल्या मंडपवाल्याची खुर्ची, १३ वर्षाआधीच भंगारात दिली होती अन्....\nदोनदा संसार मोडल्यानंतर ११ वर्षांनी लहान फैजलसोबत रिलेशनशिपमध्ये होती स्नेहा वाघ\nWeight loss Tea : विश्वासही बसणार नाही इतक्या झटपट विरघळेल पोट व कंबरेवरची चरबी व पोटही होईल चुटकीसरशी साफ, करा फक्त ‘हे’ एक काम\nराज्यातील दहा लाख वाहनचालकांना नोटीस; कारण काय\nसमीर चौघुलेंच्या कौतुकात आदराने झुकले बिग बी, पाहा लाखमोलाचा फोटो\nमुंबई इंडियन्सला फक्त या एकाच गोष्टीमुळे बसला पराभवाचा धक्का, रोहित शर्माने सांगितलं मोठं कारण...\nहिला कुणीतरी आवरा रे अरुंधतीच्या या वागण्यामुळे प्रेक्षक कंटाळले\nसोनम कपूरनं बॅकलेस ड्रेससाठी खर्च केले लाखो रूपये, लुक पाहून वडिलांनाही द्यावीच लागली अशी प्रतिक्रिया\n आरोग्य विभागाची भरती; महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याला उत्तर प्रदेशात परीक्षा केंद्र\nkirit somaiya in parner: कोल्हापुरात फड गाजविलेल्या किरीट सोमय्या यांच्यावर पारनेमध्ये नामुष्की\nहोश वालों को खबर क्या... आरसीबीचा जेमिन्सन ज्या सुंदरीला पाहत होता ती आहे तरी कोण, जाणून घ्या...\nऐश्वर्या रायनं बोल्ड डिझाइनरनं गाउन घालून फ्लाँट केला हॉट लुक, सौंदर्य पाहून हॉलिवूड अभिनेत्रींनाही लागला झटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/special/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0-7293/", "date_download": "2021-09-26T21:43:13Z", "digest": "sha1:NH3XHQ4HAKNZUWYIE46N77YPKI5BNRJ4", "length": 15658, "nlines": 76, "source_domain": "thefocusindia.com", "title": "भाविकांकडून विसर्जनासाठी दान घेतलेल्या गणेशमूर्ती पुन्हा विकण्याचे षडयंत्र ! - The Focus India", "raw_content": "\nHome विशेष भाविकांकडून विसर्जनासाठी दान घेतलेल्या गणेशमूर्ती पुन्हा विकण्याचे षडयंत्र \nभाविकांकडून विसर्जनासाठी दान घेतलेल्या गणेशमूर्ती पुन्हा विकण्याचे षडयंत्र \nपुणे : गेल्या काही वर्षांपासून गणेशोत्सव आला की, पुणे महानगरपालिका पर्यावरण रक्षणाच्या गोंडस नावाखाली सातत्याने काही ना काही धर्मद्रोही उपक्रम राबवत आहे. विसर्जनासाठी ‘कृत्रिम हौद’ या धर्मविरोधी संकल्पनेनंतर ‘अमोनियम बायकार्बोनेट’च्या केमिकलमध्ये विसर्जन आरंभले. यंदाच्या वर्षी कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर कृत्रिम हौद कचरापेट्यांपासून बनवल्याचे उघड झाले.\nसंबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून पालिकेने हे मान्य केले. आता तर पालिकेने धर्मद्रोहाची परिसीमा गाठत ‘मूर्तीदान’ उपक्रमाअंतर्गत भाविकांकडून विसर्जनासाठी दान घेतलेल्या मूर्तींची पुनर्विक्री करण्यासाठी अनुमती देत सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मूर्तींची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे.\nकिती मूर्ती दान मिळाल्या, किती मूर्ती विकल्या, त्यातून मिळालेला पैसा कुठे आणि कोण वापरणार, या सर्व गोष्टी पालिकेच्या आवाहनावर विश्‍वास ठेवून त्यांना विसर्जनासाठी मूर्तीदान करणार्‍या भाविकांपासून का लपवल्या, असा प्रश्‍नही समितीने उपस्थित केला आहे. हा गणेशभक्तांच्या धार्मिक भावनांशी खेळ करणारा, भाविकांची आणि मूर्तीकारांची घोर फसवणूक करणारा ‘मूर्तीदान घोटाळा’च आहे, असाही आरोप यावेळी करण्यात आला.\nहिं���ु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला. यावेळी त्यांनी पालिका प्रशासनाचा पत्रव्यवहार, मूर्तिदान घेणार्‍या ‘स्प्लेंडीड व्हिजन’ या गैरसरकारी संस्थेच्या पदाधिकार्‍यांचे ‘स्टिंग’ व्हीडीओही पत्रकार परिषदेत सादर केले. गणेश मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष प्रवीण बावधनकर, केशव कुंभार, ‘गार्गी फाऊंडेशन’चे विजय गावडे, ‘राष्ट्र निर्माण’ संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र युवा संपर्क प्रभारी दयावान कुमावत आणि समितीचे मिलिंद धर्माधिकारी यावेळी उपस्थित होते.\nएकीकडे पालिकेने नदीपात्रात विसर्जन करण्यास जबरदस्तीने बंदी लादली आहे. दुसरीकडे याचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात मूर्तीदान घेऊन सामाजिक संस्थांकरवी अवैधपणे त्याच्या विक्रीचा घाट घातला आहे. पालिका प्रशासन आणि सामाजिक संस्था यांना अशा प्रकारे विसर्जनासाठी दान घेतलेल्या मूर्ती परस्पर विकण्याचा अधिकार आहे का , या विक्रीत पालिकेच्या अधिकार्‍यांचे किती ‘परसेंट’ ठरले आहेत , या विक्रीत पालिकेच्या अधिकार्‍यांचे किती ‘परसेंट’ ठरले आहेत \nविसर्जनासाठी दान केलेल्या मूर्ती विकून पुढील वर्षी पुन्हा त्यांची प्रतिष्ठापना करता येते का, तसेच हे धर्मशास्त्रदृष्ट्या योग्य आहे का , पालिकेला हिंदूंच्या धार्मिक कृतींमध्ये ढवळाढवळ करण्याचा आणि गणरायाला विकण्याचा अधिकार कोणी दिला, असे प्रश्‍न उपस्थित करत ‘या सर्व प्रश्‍नांची उत्तरे पालिका प्रशासनाने आम्हाला द्यायलाच हवीत’, अशी मागणीही घनवट यांनी या वेळी केली.\nमहापालिकेने मूर्तीकारांच्या पोटावरच पाय दिला आहे \nया वेळी पुण्यातील गणेश मूर्तीकार संघटनेचे अध्यक्ष बावधनकर यांनी सांगितले की, एकीकडे ‘पीओपी’च्या मूर्तीमुळे प्रदूषण होते, असे पालिका सांगते आणि दुसरीकडे ‘पीओपी’च्या मूर्ती पुनर्विक्रीसाठी पालिका साहाय्य करते, हा पालिकेचा दुटप्पीपणा आहे. मूर्तीकारांनी श्रमपूर्वक बनवलेल्या मूर्ती कवडीमोल भावात विकून पालिकेने आम्हा मूर्तीकारांच्या पोटावरच पाय दिला आहे.\nया दान घेतलेल्या मूर्ती पुन्हा विकून पैसे गोळा करण्याच्या पालिका आणि सामाजिक संस्था यांच्या घोटाळ्याचा आम्ही तीव्र निषेध करतो आणि नागरिकांना आवाहन करतो की, आपली फसवणूक करणार्‍या पालिका प्रशासनाकडे कोणीही ‘मूर���तीदान’ करू नये; तसेच समस्त मूर्तीकारांनीही पालिकेच्या या भूमिकेचा संघटितपणे निषेध करावा, असे आवाहनही बावधनकर यांनी या वेळी केले.\nPreviousमुख्यमंत्र्यांचे आठ दिवसांत मंदिरे उघडण्याचे आश्वासन; पूर्ती झाली नाही तर पुन्हा आंदोलन\nNextखाजगी रुग्णालयाच्या दरनियंत्रण आदेशाला तात्काळ मंजुरी द्या\nSARTHI PUNE : छत्रपती संभाजीराजे ‘सारथी’ चे सारथी यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित ; संभाजीराजेंच ट्विट\nWATCH : बीड जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण, पिकांचे नुकसान; गावांचा संपर्कही तुटला\nWATCH : ‘मी साताऱ्याचा जिल्हाधिकारी होतो’, अजित पवारांकडून बोलताना पुन्हा घडली चूक\nम्हणे, मोदींपेक्षा ममता लोकप्रिय; 2024 पर्यंत थांबा NOTA पेक्षा कमी मते मिळतील; सुवेंदू अधिकारींचे प्रत्युत्तर\n‘भारत बंद’ दरम्यान शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी नाही , सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था\nWATCH : ईडीची नोटीस म्हणजे फॅशन झाली आहे – खा. सुप्रिया सुळे\nभाजपचं ठरलंय, लढाई 51टक्क्यांची; आघाडीची रिक्षा पंक्चर करायची; बावनकुळेंचा एल्गार\nWATCH : अवैध वाळू उपसणाऱ्या १० बोटी केल्या जप्त, पुणे जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्याचा गनिमी कावा\nही आहेत भारतातील बारा स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे.. तुम्ही पाहिलीत\nक्रोध नको; पण संतापाने ओरडून सांगा..आम्हाला ५० टक्के आरक्षण हवंय सरन्यायाधीशांची महिला वकिलांना साद\nआमिर खानचा लाल सिंह चड्ढा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली , 2022 मध्ये या तारखेला रीलिज होईल चित्रपट\nIAF Air Show : 13 वर्षांनी काश्मिरात IAFचा एअर शो; डल लेकवर स्काय डायव्हिंग, विमानांच्या चित्तथरारक कसरती\nShivSena vs NCP : आधी उद्धव ठाकरे आता संजय राऊतांची थेट राष्ट्रवादी काँग्रेसला तंबी आमचं ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत ….\nUP Cabinet Expansion : योगी मंत्रिमंडळाचा विस्तार, काँग्रेस सोडून आलेल्या जितीन प्रसाद यांना कॅबिनेट, सहा नेते राज्यमंत्री\nBharat Bandh : शेतकरी आंदोलकांच्या “भारत बंद”साठी उद्या महाराष्ट्रात काँग्रेस उतरणार रस्त्यावर\nहबल टेलिस्कोपने टिपले आकाशगंगेतील स्पार्कलिंग स्टारफिल्ड (आकाशगंगेत असलेले चमकदार तारांगण)\n६५ तासांत २४ बैठका : पंतप्रधान मोदींचा व्यग्र अमेरिका दौरा ठरला अर्थपूर्ण आणि फलदायी\nमोदींपेक्षा ममता बॅनर्जी लोकप्रिय; सध्या योगीच सगळे ठरव��ात; खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा अजब दावा\nDelhi Metro : 3.55 मिलियन कार्बन क्रेडिट्सच्या विक्रीतून दिल्ली मेट्रोने केली 19.5 कोटींची कमाई\nनक्षलवादाचा शेवट जवळ आलाय; त्यांची आर्थिक कोंडी करा; गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/us-health-authority-report-coronavirus-delta-variant-spread-as-chickenpox-more-severe-illness-128758382.html", "date_download": "2021-09-26T23:02:43Z", "digest": "sha1:P4LBM2V3VTVSZAMNP4PSHNPMFDWYE2SR", "length": 8339, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "US Health Authority Report Coronavirus Delta Variant Spread As Chickenpox More Severe Illness | व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट कांजण्यांप्रमाणे झपाट्याने पसरू शकतो, लस घेतलेले लोकही संक्रमण पसरवू शकतात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nडेल्टा व्हेरिएंटवर नवीन इशारा:व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट कांजण्यांप्रमाणे झपाट्याने पसरू शकतो, लस घेतलेले लोकही संक्रमण पसरवू शकतात\nसंसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे\nकोरोना विषाणूच्या डेल्टा प्रकाराबाबत चिंताजनक वृत्त समोर आले आहे. अमेरिकेच्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की कोरोनाचे हे रूप कांजण्यांप्रमाणे लोकांमध्ये वेगाने पसरू शकते. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) ने केलेला हा अभ्यास अद्याप प्रकाशित झाला नाही, परंतु न्यूयॉर्क टाइम्समध्ये एक डॉक्यूमेंट छापले आहे. डेल्टा प्रकार कोरोना व्हायरसच्या इतर प्रकारांपेक्षा अधिक संक्रामक आहे आणि यूकेमध्ये कोरोनाची 99% प्रकरणे डेल्टा प्रकारामुळे समोर आली आहेत.\nविषाणूवर केलेल्या अभ्यासामध्ये चिंताजनक गोष्ट अशी आहे की, लसीचे दोन्ही डोस घेतलेले लोक देखील डोस न घेतलेल्या लोकांप्रमाणे डेल्टा प्रकार पसरवू शकतात. सीडीसीचे संचालक डॉ. रोशेल पी. वालेंस्की म्हणाले की, लसीकरण केलेल्या लोकांच्या नाक आणि घश्यामध्ये तितकेच व्हायरस असते जितके लसीकरण न करणाऱ्या लोकांमध्ये असते. ज्यामुळे हे सहज पसरते.\nलस गंभीर आजारी पडण्यापासून संरक्षण करेल\nया डॉक्यूमेंटमध्ये असे सांगितले गेले आहे की, लसीचे दोन्ही डोस घेतलेले लोक हे सुरक्षित आहेत. ही लस गंभीर आजारापासून 90% पर्यंत संरक्षण देते परंतु विषाणूच्या संसर्गापासून आणि संक्रमणापासून संरक्षण कमी करते. हेच कारण आहे की लसीकरणानंतरही लोकांना कोरोनाच्या डेल्टा प्रकाराची लागण झ��ली.\nडेल्ट व्हेरिएंटमध्ये व्हायरसची संख्या हजार पट जास्त आहे\nडॉक्यूमेंटमध्ये असे सांगितले गेले आहे की, हवेत विषाणू पसरवणार्‍या डेल्टा व्हेरिएंटची गती अल्फापेक्षा 10 पट जास्त आहे. डेल्टाने संक्रमित झालेल्या व्यक्तीमध्ये व्हायरसचे प्रमाण व्हायरसच्या मूळ व्हेरिएंटमुळे संक्रमित लोकांपेक्षा एक हजार पट जास्त आहे. डेल्टा MERS, SARS, Ebola, सामान्य सर्दी, हंगामी फ्लूला कारणीभूत व्हायरसपेक्षा वेगाने पसरतो. हे कांजण्यांप्रमाणे संक्रामक आहे.\nडेल्टामुळे गंभीर आजार होऊ शकतात\nडेल्टा व्हेरिएंटची पहिली घटना भारतात आढळली होती. याला B.1.617.2 असे म्हणतात. यामुळे गंभीर आजार होऊ शकतात. डेल्टावरील या अभ्यासाने सीडीसी वैज्ञानिकांना सतर्क केले आहे. सीडीसीला याबाबत चिंता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. डेल्टा हा एक गंभीर धोका आहे आणि यावर अॅक्शन घेण्याची आवश्यकता आहे. सीडीसीने 24 जुलैपर्यंत डेटा गोळा केला आहे. लसीकरण झालेल्या 162 मिलियन अमेरिकनांपैकी, दर आठवड्याला सुमारे 35,000 सिम्प्टोमॅटिक इंफेक्शन आढळले.\nसंसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे\nसीडीसी डॉक्यूमेंट अनेक अभ्यासांच्या डेटावर अवलंबून आहे, ज्यात प्रोविंसेटाउन, मैसाचुसेट्समध्ये व्हायरसच्या प्रादुर्भावाचे विश्लेषण केले गेले आहे. डायरेक्टर म्हणाले की व्हायरस थांबवण्याचे काही मार्ग आहेत ज्यावर प्रत्येकाला लक्ष द्यावे लागेल. जसे की, मास्क घालण्याची नितांत गरज आहे. विद्यार्थी, कर्मचारी आणि शाळेत येणाऱ्यांनीही मास्क घालावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2017/06/", "date_download": "2021-09-26T21:51:36Z", "digest": "sha1:H7A2TGH733WWZ4ZWM6EH3EY5TFQQWHWM", "length": 22384, "nlines": 480, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: जून 2017", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nशुक्रवार, ३० जून, २०१७\nयेथे जून ३०, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, गुरुदेव दत्त, दत्तात्रेय, भक्तीगीत\nगुरुवार, २९ जून, २०१७\nयेथे जून २९, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: प्रसंग, प्रेमकविता, विरहगीत\nबुधवार, २८ जून, २०१७\nजगण्याचा भास घडत असतो\nरोज रोज दिस उ���ाडत असतो\nमृत अर्भक बाहेर यावे गर्भातून\nउगा काही घडत असतो ..\nतशी तर इतुकी मरणे\nसाहिली आहेत मी आजवर\nकी जगण्याची इवली शक्यताही\nआता हसू आणते अनावर\nतरीही या निश्चेष्ट मनाला\nएवढी सवय झाली आहे\nकी ते पकडतेच आहे\nपरिणामाची तमा न बाळगता ..\nआशेत हुरळून टाकणारे शब्द\nखरे तर जगू ही देत नाही\nअन शांतपणे मारू ही देत नाही\nमग जन्म मरणाच्या सीमेवर\nघुटमळणारे हे जगणे घेवून\nमी चालतो या जीवनातून\nएक निरर्थक शून्य होवून \nयेथे जून २८, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: गंभीर, जीवन, मुक्तछंद\nसोमवार, २६ जून, २०१७\nधुंद धुंद ही हवा\nधुंद धुंद ही हवा\nआज मी तुझा ऋणी\nयेथे जून २६, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: निसर्गकविता, पाऊस कविता ., प्रसंग, प्रेमकविता\nरविवार, २५ जून, २०१७\nइथे राख तिथे राख\nयेथे जून २५, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अष्टाक्षरी, गंभीर, जाणीव, जीवन, मृत्यू\nशनिवार, २४ जून, २०१७\nयेथे जून २४, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nपथ (पांथिकाचिया येरझारा | सवें पंथु न वचे धनुर्धरा |)\nपांथिकाचिया येरझारा | सवें पंथु न वचे धनुर्धरा |\nकां नाहीं जेवीं तरुवरा | येणें जाणें ॥ ४९० ॥\nचालतो पथिक परी नच पथ\nवाट पावुलात वचेचिना ||\nदिसतात वृक्ष चालले मागुती\nपरी त्या गती नाही जैसी ||\nतैसा देवा ठेव मजला तटस्थ\nयेवोत जावोत सुख दु:खे ||\nस्थैर्याची सखोल मुळे खोलवर\nजावून जिव्हार स्तब्ध व्हावे ||\nज्ञानदेवी माय आन न मागणे\nशब्दांचे जगणे तुझ्या व्हावे ||\nयेथे जून २४, २०१७ कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, चिंतन, दत्तात्रेय, भक्तीगीत, ज्ञानेश्वर\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nशब्दाने शब्द वाढतो तेव्हा\nशब्द वाढतो तेव्हा ******* शब्दाने शब्द वाढतो तेव्हा मनात जाळ पेटतो तेव्हा दत्त माझ्या मनात हसतो थोडे टोचून मजला म्हणतो असा...\nप्रार्थना ****** कुठल्यातरी विराण देवळात आड बाजूच्या परिसरातील कोणी एक पुजारी दिवा लावून जातो रोजचे एक कर्तव्य पार पाडून जा...\nशब्दाने शब्द वाढतो तेव्हा\nशब्द वाढतो तेव्हा ******* शब्दाने शब्द वाढतो तेव्हा मनात जाळ पेटतो तेव्हा दत्त माझ्या मनात हसतो थोडे टोचून मजला म्हणतो असा...\nइथे कशाला आला रे ***************** इथे कशाला आला रे कुणी विचारी मजला रे कसा सांगू मी त्याला रे कसा सांगू मी त्याला रे की जन्म वाया गेला रे की जन्म वाया गेला रे \nतुझा निरोप ******** तुझा निरोप आकाश फुटून अंधाराचा लोट यावा तसा होता त्यात यतकिंचितही आवाज नव्हता त्या अंधाराने गिळून टा...\nभक्ती दे ****** आंधळी देई रे डोळस देई वा भक्ती दे रे देवा मजलागी॥ म्हणोत कोणी ते बुरसट मला वायाला गेला पाठीमागे ॥ हसु दे ...\nसजविला देव ********** सजवला देव बुडवला देव केली उठाठेव धन बळे॥ ओरड आरत्या वाजवल्या झांजा केला गाजावाजा मंडपाचा ॥ भाकड भावा...\nविचार ****** एकेक विचार केळीचे पदर एक एकावर बसलेले एका आड एक किती धडपड शेवटी उघड काही नाही गोडस तिखट लपले प्रकट सुंदर ...\nखेळ ****:: माझेपण माझ्या दृष्टित येईना कळतोय वारा हातात गावेना मागचे आठवे मन गुंतलेले सुटते गाठोडे गच्च भरलेले काय काय करू...\nअस्तित्व आणि मी ************** माझ्या असण्याचे आणि अस्तित्वाचे किती अर्थ निघती युगोनुयुगे तरीही नाही कळत चार्वाक सांख्य द्वै...\nनाही ***** भोगात तू नाही त्यागातही नाही पांघरून \"नाही\" लपशी तू ॥ जे जे दावू जाय तयाला नकार देऊन अपार सर्व ठाई ॥ भ...\nधुंद धुंद ही हवा\nपथ (पांथिकाचिया येरझारा | सवें पंथु न वचे धनुर्...\nध्रुव (भ्रमणचक्रीं न भंवे | ध्रुव जैसा ॥)\nमनपवन (जातया अभ्रासवें | जैसें आकाश न धांवे |)\n|| दत्त पाऊलांची याद ||\nअनुवादित सैगलने गायलेली गझल (अब क्या बतावू मै तेरे )\nराम माझा बुद्ध तुझा\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://khedut.org/bollywood-heroines-who-looks-fit-after-being-mother/", "date_download": "2021-09-26T22:04:15Z", "digest": "sha1:ELTQUPMH3WAWS6BQCWLOHFDLJ5HCGQFU", "length": 11246, "nlines": 94, "source_domain": "khedut.org", "title": "दोनदा आई झाल्या तरी या 5 बॉलिवूड अभिनेत्रींची तंदुरुस्ती आणि सौंदर्य कधीही कमी झाले नाही - मराठी -Unity", "raw_content": "\nदोनदा आई झाल्या तरी या 5 बॉलिवूड अभिनेत्रींची तंदुरुस्ती आणि सौंदर्य कधीही कमी झाले नाही\nदोनदा आई झाल्या तरी या 5 बॉलिवूड अभिनेत्रींची तंदुरुस्ती आणि सौंदर्य कधीही कमी झाले नाही\nभारतीय महिलांच्या सौंदर्य संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे आणि जेव्हा या सौंदर्यास बॉलिवूडच्या माध्यमातून संप��र्ण जगात मान्यता मिळते तेव्हा तिचे सर्वत्र कौतुक होत असते. बॉलिवूडमध्ये बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडच्या यशाचा झेंडा दाखवला आहे, ते आता बॉलिवूडमध्ये करिअर चमकवल्यानंतर सुखी वैवाहिक जीवन जगत आहेत.\nपण त्याचे चाहते अद्यापही लाखो-कोटींमध्ये आहेत. त्याऐवजी त्यांचे वय जितके वाढत आहे, त्यांचे सौंदर्यही चांगले होत आहे आणि लोक सोशल मीडियावरही त्यांचे अनुकरण करीत आहेत. ह्याचे सदारहीत सौंदर्य एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक मानले जात असे.\nआजही या अभिनेत्रींना 2-2 मुले आहेत पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे त्यांचे सौंदर्य अजूनही कास्ट केलेले नाही. आजही या ब्युटी प्रकरणात दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफ अभिनेत्रींसह स्पर्धा करतात. अशाच काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊया.\nबॉलिवूडमध्ये ‘धक धक गर्ल’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या माधुरी दीक्षित तिच्या काळातली सर्वात पहिली अभिनेत्री होती. अभिनय आणि सौंदर्य या विषयांत तिला ब्रेक नव्हता. बॉलिवूडमध्ये यशस्वी करिअर केल्यामुळे तिने १९९९ मध्ये अमेरिकन सर्जन डॉ. माधव नेनेशी लग्न केले. माधुरी दीक्षित सध्या अरिन आणि रेयान या दोन मुलांची आई आहे. आता माधुरी जवळपास ५३ वर्षांची झाली आहे, परंतु तिची फिटनेस आणि सौंदर्य आजच्या नायिकांशी स्पर्धा करते.\nअजय देवगणची पत्नी आणि बॉलिवूडमधील सर्वात हिट अभिनेत्रींपैकी एक, काजोलच्या सौंदर्याचे आजही कोट्यावधी लोक त्याचे चाहते आहेत. काजोल केवळ एक चांगली अभिनेत्रीच नाही तर एक चांगली आई आणि पत्नी देखील आहे. काजोलला दोन मुले, एक मुलगा युगा आणि एक मुलगी न्यासा. दोन मुले असूनही ४६ वर्षीय काजोल आजच्या नायिकांना सौंदर्याच्या बाबतीत समान स्पर्धा देते.\nबॉलिवूडमधील रवीना टंडनची हॉटनेस आजही ‘टिप टिप’ गर्ल म्हणून ओळखली जाते. रवीना टंडन ही 90 च्या दशकाची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्या अभिनय आणि सौंदर्याने तिने लाखो लोकांना जखमी केले आहे. यावेळी रवीना दोन मुलांची आई बनली आहे. साक्षी थडानी आणि मुलाचे नाव रणवीर थडानी आहे. दोन्ही मुले तरूण आहेत पण आजही दोन मुलांची आई असूनही रवीना टंडन तरुण दिसत आहे.\nबॉलिवूडची गोंडस मुलगी जूही चावलाच्या हसण्यावर अख्खा भारत मरत असे. आजही जूही चावला यांचे लाखो चाहते आहेत. दोन ��ुलांची आई असूनही, जूही अजूनही सौंदर्यासाठी सर्व बाबी सोडत असल्याचे दिसत आहे. जान्हवी आणि अर्जुन मेहता अशी दोन मुले आहेत.\n‘मैने प्यार किया’ ने प्रत्येकाची मने जिंकलेल्या दैव्याच्या सौंदर्यावर लाखो लोक अजूनही अवलंबून आहेत. मात्र, यावेळी भाग्यश्री बॉलिवूडच्या प्रसिद्धीपासून दूर आहे. सध्या ती सुखी वैवाहिक आयुष्यात जीवन जगत आहे. त्यांना अभिमन्यू आणि अवंतिका ही दोन मुले आहेत. दोन्ही मुले २० वर्षांहून अधिक वयाचे आहेत. भाग्यश्री स्वतः वयाच्या ५० व्या वर्षी ओलांडली आहे, परंतु आजही ती २० वर्षाच्या मुलीसारखी सुंदर आणि गोंडस दिसते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\nआरोग्याबरोबरच सौंदर्य देखील आपल्या स्वयंपाकघरातील या छोट्या छोट्या गोष्टी देखील वाढवते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://khedut.org/fatigue-and-weakness-of-body-follow-this-tips/", "date_download": "2021-09-26T21:59:33Z", "digest": "sha1:25RBBZBCZQSBEXN5EFUWLKLTDQ52PGEU", "length": 8962, "nlines": 88, "source_domain": "khedut.org", "title": "जर तुम्हालाही सारखी अशक्तपणा आणि थकवा असेल, तर आजपासून ही गोष्ट खा - मराठी -Unity", "raw_content": "\nजर तुम्हालाही सारखी अशक्तपणा आणि थकवा असेल, तर आजपासून ही गोष्ट खा\nजर तुम्हालाही सारखी अशक्तपणा आणि थकवा असेल, तर आजपासून ही गोष्ट खा\nआजकालचा धावत्या आयुष्यात प्रत्येकजण इतका व्यस्त आहे की ते त्यांचा तब्येतीसाठी योग्य वेळ देऊ शकत नाही, त्यावेळी अशक्तपणाआणि थकवा वाटणे सामान्य आहे. होय,\nहा एक आजार नाही, परंतु जर तो बराच काळ टिकला तर त्या व्यक्तीला कोणतेही काम करण्यात मन लागत नाही आणि नेहमीच त्याला थकवा वाटतो . बर्‍याच लोकांमध्ये, तणाव आणि जबाबदाऱ्या मुळे थकवा येतो. परंतु आपणास माहित आहे की डिहायड्रेशन देखील थकवाचे एक प्रमुख कारण आहे. ज्याकडे आपण बर्‍याचदा दुर्लक्ष करतो.\nकाही लोकांना दिवसभर पाणी न पिण्याची आणि सोडा, चहा, कॉफी इत्यादी पिण्याची सवय असते . कारण त्यांना असे वाटते की यामुळे त्यांचा थकवा दूर होईल परंतु केवळ काही काळापर्यंत याचाच परिणाम होतो, ज्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा थकवा येतो . थकव्यामुळे शरीरास होणाऱ्या वेदनेमुळे काही लोक वेदनाशामक औषधांचा अवलंब करतात. परंतु अशा प्रकारे थकवा कमी करणे आरोग्यास हानी पोहोचवू शकते.\nजर तुम्हाला खूप थकल्यासारखे वाटत असेल तर आपण थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी हे पेय घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका पेयविषयी सांगणार आहोत ज्याचा उपयोग तुमचा थकवा व अशक्तपणा दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो.\nहोय, मी सांगत आहे की हे पेय पूर्णपणे घरगुती आहे आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, प्रत्येकजण ते सहजपणे घेऊ शकतो. वास्तविक आम्ही आपल्याला सांगू की आपण ज्या गोष्टीविषयी बोलत आहोत ती मूग डाळ आहे.\nहोय, आज आम्ही तुम्हाला मुंग डाळच्या अशा काही फायद्यांविषयी सांगणार आहोत.मुग डाळचे असे अनेक फायदे आहेत, हे आपणा सर्वांना माहित असणे फार महत्वाचे आहे कारण मुगाची डाळ प्रथिने कॅल्शियम पोटॅशियम ने समृद्ध आहे. तुमच्या शरीरासाठी जे फार महत्वाचे आहे, जर तुम्ही डाळचे पाणी प्याल तर त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल.\nहोय, आपल्या शरीरात अशक्तपणा असल्यास किंवा आपण आपल्या कामांत सात्यत सुरू ठेवत असाल तर आपण सकाळी मूग डाळचे गरम पाणी प्यावे. ज्यामुळे आपल्या शरीरास अशा प्रकारे पोषकद्रव्ये मिळतील की आपला थकवा आणि अशक्तपणा दूर होईल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली पाचन क्रिया देखील मजबूत राहील. उन्हाळ्याच्या काळात हे अधिक फायदेशीर असते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\nआरोग्याबरोबरच सौंदर्य देखील आपल्या स्वयंपाकघरातील या छोट्या छोट्या गोष्टी देखील वाढवते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.xyz/farmer-bapurao-solunkhe-success-story/", "date_download": "2021-09-26T22:07:29Z", "digest": "sha1:ASR4NVU5EHOB6B3KDO6AFMKRWJKHZNUK", "length": 16999, "nlines": 69, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "पाणी रिचार्ज करून दुष्काळग्रस्त क्षेत्रात दरवर्षी २०० टन द्राक्षे पिकवितो हा अवलिया, एकरी उत्पन्न ऐकून थक्क व्हाल!", "raw_content": "\nपाणी रिचार्ज करून दुष्काळग्रस्त क्षेत्रात दरवर्षी २०० टन द्राक्षे पिकवितो हा अवलिया, एकरी उत्पन्न ऐकून थक्क व्हाल\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join\nसरकारने आपल्या समस्यांवर लक्ष केंद्रित करावे म्हणून मागील वर्षी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात १०,००० शेतकऱ्यांनी निदर्शने केली. अवकाळी पाऊस व कमी होत जाणारी यामुळे जिल्ह्यात दुष्काळ पडून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले.\nदुर्दैव हे की आजही इथली बरीच गावे पाणीटंचाईशी झगडत आहेत. याला अपवाद म्हणजे वडनेर भैरव गाव.\nया गावात सुमारे ८० % लोक शेती करतात. हे गाव तेथील रसाळ आणि गोड द्राक्षांसाठी सुप्रसिद्ध आहे. जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीचा इथल्या शेतकऱ्यांवर फारसा परिणाम झालेला नाही. आजही इथे चांगले द्राक्षं उत्पादन होते. याचे श्रेय जाते गावातील द्राक्षं पिकविणारे शेतकरी बापूसाहेब साळुंखे यांना… चला तर मग जाणून घेऊ श्री. बापूसाहेब साळुंखे यांचा हा एक सायकल वरून सुरू होऊन थेट २ कार आणि ७ मोटारसायकल पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास.\n३७ वर्षीय बापूसाहेब, गेल्या १५ वर्षांपासून आपल्या २२ एकर शेतीत पावसाचे पाणी साचवत असून वर्षाकाठी ते सुमारे 20 दशलक्ष लिटर पावसाचे पाणी वाचवित आहे. यासह पाण्यामुळे त्यांच्या शेतातील पिकेही बहरत आहेत.\nपावसाचे पाणी वाया जाण्यापासून रोखणे.\nभूगर्भातील पाणी रिचार्ज करणे.\nया त्रिसूत्री प्रक्रियेमुळे बापूसाहेब त्यांच्या शेतातील पाणी कमी होऊ देत नाहीत. श्री. साळुंके यांचे हे प्रेरणादायी कार्य पाहून त्यांच्या गावातील अन्य शेतकरीही पावसाच्या पाण्याचा थेंब न थेंब वाचविण्यावर विश्वास ठेवतात.\nSee also पुण्यतिथी विशेष: कॉमेडी किंग मेहमूद यांना मिळायचे मुख्य नायकापेक्षा जास्त मानधन, जाणून घ्या त्यांच्याविषयीची रंजक माहिती\nश्री. साळुंके यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले पण त्याने ते कधी मनावर घेतलं नाही. आपले स्वप्न पूर्ण करण्याची संधी म्हणूनच त्यांनी शेतीकडे पाहिले. ते सांगतात की, “आमच्या कुटुंबातील मुख्य काम शेती आहे आणि म्हणून मी पिके, बियाणे आणि माती यांच्यात वाढलो. माझे वडील एकटेच शेती सांभाळू शकत नव्हते म्हणून मी २००४ पासून त्यांना शेतीत मदत करण्यास सुरवात केली. दुष्काळग्रस्त भागात शेतकरी पाणीटंचाईच्या समस्येचा सामना किती कष्टाने करीत आहेत, हे त्यावेळी प्रथमच मला समजले. ”\nत्यावेळी साळुंके कुटुंबीय धान्य आणि डाळी पिकवीत असत. द्राक्षे अगदी लहानशा क्षेत्रांत करायचे.\nया भागात गारपीट होणे सामान्य आहे. आणि यामुळे द्राक्षपीक बऱ्याचदा खराब होते. त्यानंतर, कमी पावसामुळे तर परिस्थिती आणखी बिकट होते. बापूसाहेब म्हणतात की, “आम्हाला जमीन आणि वॉटरशेडच्या विकासाबद्दल काहीच माहिती नव्हते. या जमिनीत कोणती पिके योग्य ठरतील याचीही आम्हाला कल्पना नव्हती, ”\nत्यांनी २००४ मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेकडून पाच दिवसीय प्रशिक्षण घेतले. या कार्यक्रमात त्यांना रेन वॉटर हार्वेस्टिंग, मायक्रो इरिगेशन आणि जास्त उत्पन्न देणारी बियाणे ओळखणे इत्यादी गोष्टी शिकविल्या गेल्या. साळुंके यांना हा का���्यक्रम खूप आवडला आणि नंतर त्यांनी ज्ञानवर्धनासाठी येथे आणखी प्रशिक्षण घेतले.\nत्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राध्यापक बी.एम. शेटे यांना दिले. प्रा. शेटे यांनी गेल्या ३५ वर्षात सुमारे १ लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.\nSee also स्वतःच डाळिंबाची लागवड करून हा मराठी तरुण कमावतोय लाखो रुपये, जाणून घ्या काय आहे त्याच्या यशाचे रहस्य...\nप्रा. शेटे सांगतात की, “येथे लाखो शेतकरी आहेत ज्यांच्याकडे जमिनीचा तुटवडा नाही, परंतु त्यांना अद्यापही चांगले उत्पादन मिळण्यास अडचणी आहेत. संस्थेत, आम्ही त्यांना त्यांच्याकडे आधीपासून उपलब्ध साधनसामुग्री वापरण्यास शिकवितो. साळुंखे यांचे शेत हे त्याचे एक उदाहरण आहे. सूक्ष्म सिंचन करून, ते द्राक्षांचे पोषण कमी न करता चांगले उत्पादन घेत आहेत.”\nप्रशिक्षण घेतल्यानंतर आता बापूसाहेब अधिक आत्मविश्वासाने उत्कृष्ट शेती करीत आहेत. २००७ मध्ये त्यांनी आपल्या एक एकर जागेवर सहा लाख रुपये खर्चून पाणलोट तलाव बांधला. त्यांनी शेतात एक विहीरही खोदली आहे. बापूसाहेब सांगतात, “तलाव २७५ X 155 फूट असून साठवण क्षमता २० दशलक्ष लिटर आहे.”\nत्यानंतर त्यांनी अर्ध्या एकरात आणखी एक पाणलोट तलाव बांधला, ज्यामध्ये 50 लाख लिटर पाणी गोळा केले जाऊ शकते. सिंचनानंतर पाणी वाहू नये म्हणून त्यांनी आपल्या शेताभोवती उंच बांध बनवले आहेत. यामुळे मातीची धूप थांबते, पावसाचे पाणी साचते आणि भूजल पातळी वाढते.\nते म्हणाले, “हे बांध इतर शेतकऱ्यांसाठीही उपयोगी ठरन आजूबाजूच्या परिसरातील भूजल पातळीतही वाढ होते.\nबापूसाहेबांनी आपल्या शेतासाठी सूक्ष्म सिंचन प्रणाली तयार केली आहे. यामध्ये झाडांच्या मुळांच्या जवळपास ठिबक ने पाणी दिले जाते. यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत नाही व द्राक्षेमणी चांगले पोसतात. त्याचे वाढते फायदे पाहून साळुंके यांनी इतर पिकांची लागवड करण्याचे सोडले. आज ते संपूर्ण क्षेत्रात द्राक्षच पिकवतात.\nSee also मराठी अभिनेत्री क्रांती रेडेकरचे पती करतात हे काम, ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल...\nबापूसाहेब सांगतात की, “द्राक्ष लागवडीसाठी मी अनेक सेंद्रिय पद्धती अवलंबल्या आहेत, जसे की मल्चिंगसाठी पॉलिथिनऐवजी ऊसच्या पाचटाने माती झाकणे. त्यामुळे ओलावा टिकून मातीची गुणवत्ता वाढते. खतासाठी हा देखील एक चांगला पर्याय आहे.” ते शेणखत वापरतात जेणे���रून रासायनिक खतांचा वापर कमीतकमी होतो. यापूर्वी त्यांच्या ३ ते ५ एकर शेतीचे सिंचन करणेही अवघड होते. आता त्यांनी पाण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे आता संपूर्ण २२ एकर क्षेत्र ओलिताखाली आले.\nत्याच्या शेतात द्राक्षांच्या ८ वाणांची २२ हजार वेली आहेत. ज्यांचे वार्षिक उत्पादन २०० टन आहे, जे बापूसाहेब भारतासह रशिया, चीन, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांमध्ये विकतात. ते म्हणतात की,” द्राक्ष पिकाला योग्य किंमत मिळणे अद्याप अवघड आहे कारण मध्यस्थ बरेच आहेत. हे टाळण्यासाठी, मी मुख्यतः परदेशातच माझे उत्पादन निर्यात करण्याचा प्रयत्न करतो.”\nबापूसाहेबांची आर्थिक प्रगती झालीय. त्यांचे एकरी उत्पन्न ४ लाख रुपये आहे. शेवटी बापूसाहेब सांगतात की, “जेव्हा मी शेती करायला लागलो, तेव्हा मी सायकल चालवत असे. आज माझ्याकडे २ कार आणि ७ मोटारसायकली आहेत. मी कधीच विचार केला नाही की पाणी वाचवण्याने माझे आयुष्य बदलू शकेल. पाणी खरोखरच अनमोल आहे. “\nपुण्यतिथी विशेष: कॉमेडी किंग मेहमूद यांना मिळायचे मुख्य नायकापेक्षा जास्त मानधन, जाणून घ्या त्यांच्याविषयीची रंजक माहिती\nमुलगा आहे केंद्रीय मंत्री; आई-वडील करतात इतरांच्या शेतात मजुरी, जाणून घ्या सविस्तर माहिती\nकिर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणाला, “माऊली म्हटल्यामुळे ती स्वतःला देवी समजते”\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\n“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\n‘आई कुठे काय करते’मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर सोशल मिडीयावर फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.voerly.com/news/what-is-the-future-of-nc-machining-specialty-and-how-to-choose/", "date_download": "2021-09-26T22:38:33Z", "digest": "sha1:LSYKYZ2HVLRMCG3ERKXWAPS5Q4EBN4JF", "length": 10908, "nlines": 169, "source_domain": "mr.voerly.com", "title": "बातमी - एनसी मशीनिंगचे भविष्य काय आहे आणि कसे निवडायचे?", "raw_content": "\nएनसी मशीनिंग स्पेशलिटीचे भविष्य काय आहे आणि ते कसे निवडावे\nएनसी मशीनिंग स्पेशलिटीचे भविष्य काय आहे आणि ते कसे निवडावे\nचीनमध्ये, गेल्या दशकात सीएनसी मशीनिंग वैशिष्ट्य सार��वत्रिक झाले आहे आणि सीएनसी मशीन टूल्स उत्पादकही सर्वत्र बहरले आहेत. एनसी मशीनिंग एंटरप्राइजेसचा उंबरठा कमी होत चालला आहे, आणि एनसी मशीनिंग स्पेशॅलिटीचे तंत्रज्ञान अनुप्रयोग अधिकाधिक प्रमाणात वापरले जात आहे. बाजरी आणि रायफलच्या काळापासून ते निरोप आहे.\nअलिकडच्या वर्षांत इंटरनेटच्या वाढीसह, अधिकाधिक तरुण इंटरनेटच्या कार्याचा पाठलाग करीत आहेत, ज्यामुळे एनसी मशीनिंग उद्योगातील प्रतिभेची कमतरता येते. एनसी मशीनिंग व्यावसायिकांची लागवड योग्य नाही. सीएनसी मशीन टूल्सच्या संशोधन आणि विकासाच्या क्षेत्रातही तेच आहे. सीएनसी मशीनिंग व्यावसायिक तंत्रज्ञानाचा नूतनीकरण उपकरणे आणि तंत्रज्ञानापासून विभक्त करणे शक्य नाही. अंतिम विश्लेषणात, सीएनसी मशीनिंग व्यावसायिकांच्या मार्गदर्शनाचा अभाव हे आहे की घरगुती अंकीय नियंत्रण तंत्रज्ञान जपान आणि जर्मनीपेक्षा मागे आहे हे एक महत्त्वाचे कारण आहे.\nसंगणकीय संख्यात्मक नियंत्रण तंत्रज्ञान म्हणून ओळखले जाणारे संख्यात्मक नियंत्रण तंत्रज्ञान हे संगणकाद्वारे डिजिटल प्रोग्राम कंट्रोल साकार करण्याचे तंत्रज्ञान आहे. कमांड प्रोसेसिंगद्वारे कॉम्प्युटरद्वारे व्युत्पन्न केलेल्या सूक्ष्म सूचना मोटर किंवा हायड्रॉलिक uक्ट्यूएटरला चालविण्यासाठी उपकरणे चालविण्यासाठी सर्व्हो ड्राइव्ह डिव्हाइसवर प्रसारित केली जातात. सीएनसी व्यावसायिक हे असे कर्मचारी आहेत जे या क्रियांची मालिका पूर्ण करतात आणि अत्यंत व्यावसायिक तांत्रिक कौशल्य आहेत. सध्या, अशा प्रकारच्या प्रतिभा सामान्यत: सामान्यतः दोन चॅनेलवरून मिळविल्या जाऊ शकतात: एक म्हणजे एनसी मशीनिंग प्रोफेशनल ट्रेनिंग स्कूलने प्रशिक्षित कौशल्य; दुसरे म्हणजे सीएनसी व्यावसायिक आणि तांत्रिक कौशल्य जे ऑपरेटर उद्योजकांच्या नोकरीच्या प्रशिक्षणातून सीएनसी तंत्रज्ञान शिकल्यानंतर मोठ्या होतात.\nउत्पादन श्रेणीसुधारणाच्या युगात उत्पादनांची गुणवत्ता आणि सुस्पष्टता अधिकाधिक कठोर आहेत आणि सीएनसी मशीनिंग स्पेशॅलिटीची आवश्यकता देखील उच्च आणि उच्च आहे. सीएनसी मशीनिंग स्पेशलिटीमध्ये टॅलेंट्स नसल्यामुळे ब्लू कॉलर मार्केटमधील टॅलेंटची कमतरता भासली आहे. भविष्यकाळात, उद्योजकांना टिकून राहण्यासाठी ही एक प्रतिभा श्रेणी आहे.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nखोली 816, क्रमांक 12, चांगपिंग Aव्हेन्यू, चांगपिंग टाउन, डोंगगुआन सिटी, गुआंग्डोंग प्रांत, चीन 523570\nपाच अक्ष मशीनिंग सेंटरचे प्रकार\nआपण उच्च क्वालिटी अचूकपणे कशी निवडावी ...\nएनसी मशीनिंग स्पेशियाचे भविष्य काय आहे ...\nसीएनसी लेथच्या मशीनिंग अचूकतेचे नियंत्रण ...\nआमची उत्पादन कार्यक्षमता कशी सुधारित करावी ...\nसीएनसी प्रक्रिया उद्योग व्यवस्थित कसे व्यवस्थापित करावे\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2019/09/25/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2021-09-26T21:06:01Z", "digest": "sha1:76QMJF2NRSFYHISQ5HDCHF2HT73A4UYU", "length": 8773, "nlines": 56, "source_domain": "mahiti.in", "title": "सिद्धी खैरियत – भूमिका साकारणारा अभिनेता कोण आहे..? जाणून घ्या…. – Mahiti.in", "raw_content": "\nसिद्धी खैरियत – भूमिका साकारणारा अभिनेता कोण आहे..\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या Mahiti.in या वेबसाईट वरती, तुम्हाला हा प्रश्न तर नक्कीच पडला असेल की zee marathi वाहिणीवर सुरू असणारी स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका सध्या महाराष्ट्रातील लोकांच्या घरा घरात पोहोचली आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अप्रतिम भूमिकेमुळे हे कलाकार नेमके आहेत तरी कोण हे जाणून घेण्याची उत्सुकता सध्या सर्वांनाच लागली आहे. ह्या मालिकेतील जंजिऱ्यावरील सिद्धीची खैरीयत ची भूमिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे हा अभिनेता नक्की कोण आहे….\nआज आम्ही तुम्हाला इथे त्या अभिनेत्या विषयी सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात की तो अभिनेता नक्की कोण आहे. मित्रांनो ही भूमिका साकारणार अभिनेता आहे विश्र्वजित फडते …… यांचे मूळ गाव गोव्यामधील मडकई हे आहे. सध्या ते गोव्यातील फोंडा या ठिकाणी राहतात. अभिनयाची विलक्षण आवड असणाऱ्या विश्र्वजित यांनी थेटर्स, टीव्ही मालिका, आणि चित्रपटामध्ये देखील वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी “गड्या आपला गाव बरा” या मराठी चित्रपटात देखील भूमिका साकारली आहे. सोबतच त्यांनी “आपला राजा जाणता राजा” या नाटकामध्ये देखील अफजल खान याची भूमिका साकारली आहे. त्याच सोबत त्यांनी एका नाटकामध्ये कंस मामाची भूमिका साकारली आहे.\nविश्र्वजित फडत�� यांना महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र नाट्य मोहोत्सवात, प्राथमिक नाट्य स्पर्धेमध्ये एका नाटकामध्ये अप्रतिम अभिनयासाठी रौप्य पदक देखील मिळाले आहे. मध्यंतरी प्रचंड लिकप्रिय झालेल्या जय मल्हार या मालिकेमध्ये देखील त्यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या विश्र्वजित फडते यांचे स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील क्रूर अशी नाकारत्मक भूमिका सध्या सर्वांनाच पाहताना नकोशी वाटती आहे. पण एक अभिनेता म्हणून आणि एक कलाकार म्हणून ती भूमिका अतिशय चोक पणे आणि अतिशय दर्जेदार अभिनयातून त्यांनी साकारलेली दिसून येते.\nमित्रांनो ही माहिती तुम्हाला काशी वाटली ते कमेंट मध्ये लिहून आम्हाला नक्की सांगा.\nआई तुळजाभवानीच्या कृपेने सुरू झाला आहे या ६ राशींचा शुभ काळ, मिळेल सर्वात मोठी खुशखबर आणि होतील आर्थिक संकट दूर.\nबुधाचा तुळ राशीत प्रवेश…पुढील 10 वर्ष या राशींवर धनवर्षा करतील लक्ष्मी नारायण…\nपुरुषांकडून ‘हे’ सुख घेण्याकरिता प्रत्येक स्त्री आसुसलेली असते, पहा रात्री उशिरापर्यंत..\nPrevious Article किन्नरांना चुकूनही देऊ नका हि वस्तू….पश्चाताप करावा लागेल…\nNext Article लवंगीबाई ही भूमिका साकारणारी अभिनेत्री कोण आहे..\nOne Comment on “सिद्धी खैरियत – भूमिका साकारणारा अभिनेता कोण आहे..\nसिद्धी खैरियत चा रोल खूप खूप जबरदस्त केला आहे त्यामुळे त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील खलनायकाची भूमिका त्यांना मिळायला हवी असे मला वाटते खरचं जबरदस्त जंजिरा किसीका उधार नहीं रखता चुकता करता हैं\nभगवान शंकराच्या कृपेने या पाच राशींसाठी या आठवड्यात राजयोग तयार होणार आहे, छप्पर फाटेपर्यंत पैसे येतील \nपुजा करताना असे घडले तर समजा देव तुमच्यावर प्रसन्न आहे…\nया पाच राशीच्या लोकांचे खुलणार नशीब ‘श्री स्वामी समर्थांच्या’ कृपेने मिळणार चिक्कार…\nतुळशीला स्पर्श करून गुपचूप बोला हा मंत्र; जे काही मागाल ते सर्व होईल पूर्ण.\nगरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवार पासून… पुढचे 7 वर्षं राजा सारखें जीवन जगतील या सहा राशींचे लोक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95", "date_download": "2021-09-26T23:24:07Z", "digest": "sha1:RLVJIIC5A2HFXMCXHQJEI3762RNROSNH", "length": 3315, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "स्टारडॉक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन कर��)\nस्टारडॉक ही एक सॉफ्टवेअर विकसन क्षेत्रातील कंपनी आहे.\nप्लायमाऊथ, मिशिगन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २३ नोव्हेंबर २०२०, at १६:४९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०२० रोजी १६:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/javed-akhtar-lyricist-javed-akhtar-says-hindus-most-tolerant-bjp-rss-taliban/", "date_download": "2021-09-26T21:29:06Z", "digest": "sha1:ABUOOVA6JSHUWFPGAJJNDTBLIHKWJCCQ", "length": 26468, "nlines": 198, "source_domain": "policenama.com", "title": "Javed Akhtar | 'जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू हिंदूच', BJP आरएसएससंबंधी", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट…\nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज,…\nJaved Akhtar | ‘जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू हिंदूच’, BJP आरएसएससंबंधी ‘त्या’ वादावर ‘जावेद अख्तर’ याचं रोखठोक मत, म्हणाले…\nJaved Akhtar | ‘जगात सर्वात सभ्य आणि सहिष्णू हिंदूच’, BJP आरएसएससंबंधी ‘त्या’ वादावर ‘जावेद अख्तर’ याचं रोखठोक मत, म्हणाले…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Javed Akhtar | प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी तालिबानचं समर्थन करणा-यांवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांच्या भाष्यानंतर चांगलांच गोंधळ उडाला होता. अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला (vishva hindu parishad-bajrang dal) समर्थन करणारेही तालिबानी विचारसरणीचे असल्याचं विधान त्यांनी केलं होतं. यावरुन त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. आता, जावेद अख्तर यांनी सामनामध्ये लेख (Articles) लिहिला आहे. या लेखातून आपलं मौन सोडत आणखी एकदा आपली भुमिका मांडली आहे.\nकाय म���हणाले जावेद अख्तर\nमी जेव्हा 3 सप्टेंबर 2021 रोजी ‘एनडीटीव्ही’ वाहिनीला मुलाखत दिली तेव्हा मला अजिबात कल्पना नव्हती की, या मुलाखतीचे इतके तीव्र पडसाद उमटतील.\nएका बाजूला असे काही लोक आहेत ज्यांनी शक्य तितक्या तीव्र भाषेत त्यांचा निषेध आणि संताप व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे देशाच्या कानाकोपऱ्यातील असे अनेक लोक आहेत ज्यांनी मला समर्थनाचे संदेश पाठवले आहेत आणि माझ्या मताशी त्यांची सहमती व्यक्त केली आहे.\nमी त्या सर्वांचे नक्कीच आभार मानीन, पण सर्वप्रथम मला माझ्या उपरोल्लेखित मुलाखतीचा तिरस्कार करणाऱ्यांच्या आरोपांना आणि टीकेला उत्तर द्यायचे आहे.\nप्रत्येक टीकाकाराला वैयक्तिकरीत्या उत्तर देणे शक्य नसल्यामुळे हे माझे जाहीर उत्तर असल्याचं जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी म्हटलं आहे.\nपुढे जावेद अख्तर यांनी लेखात म्हटलं आहे की, माझ्या टीकाकारांनी म्हटले आहे की, मी हिंदू धर्मातील कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांवर टीका करत असताना मुस्लिमांमधील धर्मांधांच्या विरोधात मात्र कधीच ठामपणे भूमिका घेतलेली नाही.\nत्यांनी माझ्यावर, मी मुस्लिम समुदायातील तिहेरी तलाकबद्दल, पडदा पद्धतीविषयी किंवा इतर कोणत्याही प्रतिगामी प्रथांविषयी काहीही बोलत नाही, असा आरोप केला आहे.\nमला याचे अजिबात आश्चर्य वाटलेले नाही की, गेल्या काही वर्षांत मी काय काय केले आहे याविषयी ते पूर्णपणे अनभिज्ञ आहेत.\nकारण मी काही इतकाही महत्त्वाचा माणूस नाही की मी काय करतोय किंवा काय करत होतो हे प्रत्येकाला माहिती असावे, असा टोला त्यांनी लगावला.\nJalna Crime | पावसामुळे ओला दुष्काळ मराठा आरक्षण नसल्याने नोकरी नाही, हवालदिल तरुणाने उचललं टोकाचं पाऊल\nजावेद अख्तर म्हणाले की, खरे तर नुकत्याच एका मुलाखतीत मी म्हटले होते की, ‘हिंदू हे जगातील सर्वात सभ्य आणि सहिष्णू बहुसंख्याक आहेत, याचा मी अनेक वेळा पुनरुच्चार केला आहे आणि हेदेखील ठामपणे बोललो आहे की, हिंदुस्थान कधीही अफगाणिस्तान होऊ शकत नाही.\nकारण हिंदुस्थानी हे निसर्गतः कट्टरवादी नाहीत; नेमस्त असणे, मध्यममार्गी भूमिका घेणे हे त्यांच्या डीएनएमध्ये आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल की, इतक्या ठामपणे आणि स्पष्ट बोलूनही काही लोक माझ्यावर इतके नाराज का आहेत याचे उत्तर असे आहे की, मी सर्वच धर्मांमधील कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांचा, धर्मांधांचा, कडव्यांचा स्पष्टपणे निषेध केला आहे.\nप्रत्येक समुदायाच्या उजव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये विलक्षण साम्य आहे, यावर मी जोर दिला आहे.\nगेल्या दोन दशकांमध्ये धर्मांध मुस्लिमांपासून माझ्या जिवाला असलेल्या धोक्यांमुळे मला दोनवेळा पोलीस संरक्षण देण्यात आले होते.\nपहिले, जेव्हा तिहेरी तलाकच्या मुद्दय़ावर देशात फारशी चर्चा नव्हती तेव्हा देखील मी तिहेरी तलाकला जोरदार विरोध तर केला होताच, त्याशिवाय मुस्लिम फॉर सेक्युलर डेमोक्रेसी (एमएसडी) नावाच्या संस्थेसह हैदराबाद, अलाहाबाद, कानपूर आणि अलिगढ यांसारख्या हिंदुस्थानातील अनेक शहरांचा दौरा केला होता.\nअनेक सार्वजनिक व्यासपीठांवरून मी या प्रतिगामी पद्धतीच्या विरोधात बोललो आहे.\nया सगळय़ांचा परिणाम म्हणून मला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या.\nSatara Co-operative Bank Election | खा. उदयनराजें पुन्हा एकदा निवडणुक रिंगणात; राष्ट्रवादीकडून उमेदवार कोण\nमुंबईमधील एका उर्दू वृत्तपत्रात त्या ठळकपणे प्रसिद्ध झाल्या होत्या. ही 2007 मधील घटना आहे.\nमुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त ए. एन. रॉय यांनी त्यावेळी त्या वृत्तपत्राचे संपादक आणि प्रकाशक यांना प्रत्यक्ष बोलावून घेतले आणि इशारा दिला की, जर नंतर कोणतेही हिंसक कृत्य घडले तर त्यासाठी मुंबई पोलीस या वृत्तपत्राला जबाबदार धरतील 2010 मध्ये एका टीव्ही चॅनेलवर मौलाना कल्बे जवाद या एका प्रख्यात मुस्लिम धर्मगुरूशी मी पडदा पद्धतीच्या प्रतिगामी प्रथेवर वादविवाद केला होता.\nमौलाना त्यामुळे खूप नाराज झाले होते आणि काही दिवसांत लखनौमध्ये माझे पुतळे जाळण्यात आले आणि मला पुन्हा एकदा द्वेषपूर्ण मेल आणि जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या.\nपुन्हा मला मुंबई पोलिसांनी संरक्षण पुरवले.\nम्हणूनच मी मुस्लिम कट्टरवाद्यांच्या विरोधात बोलत नाही हा माझ्यावरील आरोप पूर्णपणे निराधार आहे.\n“काहींनी माझ्यावर तालिबानचे गौरवीकरण केल्याचा आरोप केला आहे.\nयापेक्षा तथ्यहीन आणि हास्यास्पद काहीही असू शकत नाही आणि माझ्या मनात अशा मानसिकतेच्या लोकांबद्दल फक्त तिरस्कार आहे.\nया वादग्रस्त मुलाखतीच्या एका आठवडय़ापूर्वी 24 ऑगस्ट 2021 रोजी मी एक ट्विट केले होते की, ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या दोन सदस्यांनी रानटी तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळविल्याबद्दल अत्यंत आनं��� व्यक्त केला आहे हे धक्कादायक आहे.\nजरी बोर्डाने त्यापासून अंतर राखले असले तरी तेवढे पुरेसे नाही.\nबोर्डाने त्यांचे मत अत्यंत निःसंदिग्ध शब्दांत व्यक्त केले पाहिजे.\nमी येथे माझ्या या मतांचा पुनरुच्चार करतो आहे. कारण मला हिंदू उजव्या विचारसरणीच्या समर्थकांना मी मुस्लिम समुदायातील प्रतिगामी चालीरीती आणि प्रथांच्या विरोधात उभा राहत नाही या खोटय़ा सबबीमागे लपू द्यायचे नाही.\nत्यांनी माझ्यावर हिंदू धर्माचा आणि हिंदूंचा अपमान केल्याचाही आरोप केला आहे. यामध्ये एक कणभरही सत्य नाही,\nUdayanraje Bhonsle | खा. उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेच्या ‘या’ दिग्गज नेत्याची घेतली भेट, राजकीय चर्चेला उधाण\nतालिबान आणि हिंदू उजव्या विचारसरणीच्या मानसिकतेत मला बरेच साम्य आढळते, याचादेखील माझ्या टीकाकारांना प्रचंड राग आला आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, त्यांच्यात खरंच खूप साम्य आहे.\nतालिबान धर्मावर आधारित इस्लामिक सरकार स्थापन करत आहे.\nहिंदू उजव्या विचारसरणीला हिंदू राष्ट्र स्थापन करायचे आहे.\nतालिबानला स्त्रीयांच्या हक्कांवर निर्बंध घालायचे आहेत आणि त्यांना उपेक्षित ठेवायचे आहे.\nहिंदू उजव्या विचारसरणीलाही स्त्रीया आणि मुलींना स्वातंत्र्य दिलेले आवडत नाही, हे स्पष्ट केले आहे.\nउत्तर प्रदेश, गुजरातपासून कर्नाटकपर्यंत अनेक राज्यांत रेस्टॉरंट, बागेत किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एकत्र बसल्यामुळे तरुण-तरुणींना निर्दयपणे मारहाण करण्यात आली आहे.\nमुस्लिम धर्मांधांप्रमाणेच हिंदू उजव्या विचारसरणीलाही स्त्रियांचा स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार मान्य नाही.\nअलीकडेच एका अत्यंत महत्त्वाच्या उजव्या विचारसरणीच्या नेत्याने म्हटले आहे की, स्त्रिया स्वतःच्या मर्जीने आणि स्वतंत्रपणे जगण्यास सक्षम नाहीत.\nतालिबानप्रमाणेच हिंदू उजवी विचारसरणीही कोणत्याही मानवनिर्मित कायदा किंवा न्यायालयापेक्षा धर्म आणि\nआस्था या गोष्टी श्रेष्ठ असल्याचा दावा करते,” असं सांगत जावेद अख्तर यांनी आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.\nदरम्यान, होय, या मुलाखतीत मी संघ परिवारातील काही संघटनां बाबत माझे आक्षेप व्यक्त केले आहेत.\nधर्म, जात आणि पंथाच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या कोणत्याही विचारसरणीला माझा विरोध आहे\nआणि अशा प्रकारच्या कोणत्याही भेद��ावाच्या विरोधात असलेल्या सर्वांच्या पाठीशी मी उभा राहिलो आहे.\nकदाचित म्हणूनच 2018 मध्ये हिंदुस्थानातील सर्वात आदरणीय मंदिरांपैकी एक असलेल्या वाराणसीच्या\n‘संकटमोचन मंदिरा’ने मला आमंत्रित केले आणि त्याहूनही अभूतपूर्व म्हणजे, मला ‘शांतिदूत’ अशी उपाधी\nआणि ट्रॉफी देण्यात आली.\nमंदिराच्या आत भाषण देण्याचीही मला संधी देण्यात आली. माझ्यासारख्या नास्तिकासाठी हा अत्यंत दुर्मिळ सन्मान असल्याचं ते म्हणाले.\nट्विटर ला देखील फॉलो करा\nफेसबुक ला लाईक करा\nPune Rains | पुण्यासह पालघर, नाशिकमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता\n पुण्यातील नवले ब्रीजवर टेम्पो ट्रॅव्हलरच्या धडकेत महिलेचा मृत्यू, नात जखमी\nActress Shilpa Shetty | राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nJaved Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा…\nFreelance Professionals | फ्रीलान्स करत असाल काम तर द्यावा…\nPM Modi यांचा US दौरा अमेरिकेनं परत केल्या 157 कलाकृती,…\nOsmanabad Crime | 40 लाखांच्या दुतोंडी मांडूळाची विक्री…\nDr Neelam Gorhe | पुणे शहरात भाजपचे अनेक प्राणी, त्यातीलच…\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई \nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या…\nVijay Shivtare | ‘मी मावळ मध्ये जनरल डायरसारखा लढलो,…\nPune News | वडगाव शिंदे-काकडे येथील पुलाचे नामकरण\nBJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ…\nBombay High Court | प्रेयसीसोबत संबंध ठेवत ऐनवेळी लग्नाला…\nLung health | फुफ्फुसाच्या घातक आजाराची ‘ही’ 5…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे…\nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत…\nRaosaheb Danve | मंत्री रावसाहेब दानवेंनी पुण्यात भरसभेत दाखवला आपल्या…\nGulab Cyclone | किनारपट्टीवर ‘गुलाब चक्रीवादळा’चा…\nRupali Patil | भाजप आ. सुनील कांबळेंची ‘ती’ क्लिप व्हायरल झाल्यानंतर ‘मनसे’च्या रूपाली पाटील…\nPM Kisan | आयटीआर फाईल करणार्‍या शेतकर्‍यांना मिळू शकतात का ‘पीएम-किसान’चे 6 हजार\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट बुकी ताब्यात, 1 कोटी जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/09/blog-post_69.html", "date_download": "2021-09-26T22:13:13Z", "digest": "sha1:JKLOBUCNH3ZYEQAHBU6HHJR552FIAQUK", "length": 4861, "nlines": 31, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर", "raw_content": "\nराज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर\nमुंबई (वृत्तसंस्था) : राज्यसभा सदस्यांच्या मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या ६ जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यात महाराष्ट्रातले राज्यसभा सदस्य राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. याशिवाय पश्चिम बंगाल, आसाम आणि मध्यप्रदेशातल्या प्रत्येकी एका, तर तमीळनाडूतल्या दोन जागांसाठीही निवडणूका होतील.\nया निवडणुकांसाठी येत्या १५ सप्टेंबरला अधिसूचना जारी होईल. २२ सप्टेंबर ही निवडणुकीसाठी अर्ज दाखल करायची शेवटची तारीख असेल, तर २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज माग घेता येणार आहेत. यानंतर ४ ऑक्टोबरला, सकाळी ९ ते ४ या वेळेत प्रत्यक्ष निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर त्याच दिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.\nनिवडणुकीची सगळी प्रक्रिया ६ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण केली जाईल असं, निवडणूक आयोगाच्या निवेदनात म्हटलं आहे.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nसावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी राज्यात आज स्त्री शिक्षण दिन साजरा\nJanuary 03, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbharat.com/", "date_download": "2021-09-26T23:04:22Z", "digest": "sha1:SEPYASVMAK3MP4FIMJXOYRZMGUJG4WC7", "length": 14760, "nlines": 157, "source_domain": "www.khabarbharat.com", "title": "Khabar Bharat `", "raw_content": "\nकॉलेजमधील तरुणीने नदीत घेतली उडी; शोधकार्य सुरू\n: शहरातील एका महाविद्यालयीन तरुणीनं मांजरा नदीच्या पुलावरून पाण्यात उडी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने ही तरुणी वा…\nविराट पडला रोहीतवर भारी आरसीबीकडून मुंबई इंडीयन्स चारीमुंड्या चित; मुंबईचा लाजिरवाना पराभव\nआयपीएल 2021 च्या 39 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) ने मुंबई इंडियन्सचा (MI) 54 धावांनी पराभव केला. हर्षल पटेलने हॅटट्रिक घेतली आणि संपूर…\nnarayan rane: 'आणखी कशावरून उठवायचं सांगा, तिथूनही उठवतो'; राऊतांनी राणेंना डिवचलं\nभोसरी (पुणे): पुण्याच्या दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे नेते, यांनी भोसरी येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात चौफेर टोलेबाजी करत आगामी महापालिका नि…\n पेट्रोल दिलं नाही म्हणून मित्रालाच पेटवलं\n: दुचाकीतील पेट्रोल संपल्यामुळे ज्या मित्राकडे पेट्रोलची मागणी केली त्यालाच मित्रांनी पेटवून दिल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना १९ सप्टें…\njitendra awhad: ...तर स्वत:चा घात होईल; झुंडशाहीविरोधात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य\nम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद फुले-शाहू-आंबेडकरांच्या भूमीत विवेकवादी कार्यकर्त्यांना गोळा घातल्या जात आहेत. नेहमी प्रागतिक विचारांच्या विरोधात असते. …\nकुऱ्हाडी आणि चाकूसह २ घरांवर दरोडा; तालुक्यात भीतीचं वातावरण\n: मिरज तालुक्यातील सिद्धेवाडी येथे दरोडेखोरांनी दोन ठिकाणी दरोडा टाकून दहशत माजवली आहे. यावेळी दरोडेखोरांच्या मारहाणीत एकजण जखमी झाल्याची घटना घडल…\n‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील ‘या’ कलाकाराचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन\n गेले वर्ष दीड वर्ष कोरोना विषाणूने संपूर्ण देशाला विळखा घातला आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ज्याप…\n एकनाथ शिंदेंनी झापल्यानंतर चार इंजीनियर तडकाफडकी निलंबीत\nसध्या रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे, खराब रस्त्यांमुळे आणि खड्डे असलेल्या रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. अनेकदा खड्ड्यात पाणी …\nVIDEO: तृत्पी देसाई म्हणाल्या, माझ्य���शी नीट बोलायचं; सोनालीने दिले ‘हे’ सडेतोड उत्तर, देसाईंची केली बोलती बंद\nबिग बॉस मराठी सध्या सगळेच चर्चेचा विषय ठरला आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्याच दिवशी घरातील स्पर्धकांमध्ये भांडणं बघायला मिळाली आहे. या घरात कधी कोणासो…\nBank Holidays: तुमची बँकेतील कामं लवकरच पूर्ण करा; पुढील महिन्यात 21 दिवस बंद राहणार बँका\n नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय रिझर्व्ह बँके (RBI) च्या ऑक्टोबर महिन्याच्या अधिकृत बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार आगामी क…\nचक्रवाती तूफान ‘गुलाब’ के कारण ओडिशा के 7 जिलों में हाई अलर्ट, आंध्र प्रदेश और छत्तीसगढ़ में रेड अलर्ट\n--- चक्रवाती तूफान ‘गुलाब’ के कारण ओडिशा के 7 जिलों में हाई अलर्ट, आंध्र प्रदेश और छत्तीसगढ़ में रेड अलर्ट लेख आप ऑपइंडिया वेबसाइट पे पढ़ सकते हैं…\nPFI के 6 लोग… ₹28 लाख की वसूली… खाली कराना था 60 परिवार, कहाँ से आए 10000 – असम के दरांग में सिपाझार हिंसा के पीछे की कहानी\n--- PFI के 6 लोग… ₹28 लाख की वसूली… खाली कराना था 60 परिवार, कहाँ से आए 10000 – असम के दरांग में सिपाझार हिंसा के पीछे की कहानी लेख आप ऑपइंडिया व…\nऔरंगजेबाचा हा मुलगा बादशाह बनला आणि मुघलांचा वाईट काळ सुरु झाला\nऔरंगजेबाच्या क्रुर शासनकाळाबद्दल प्रत्येकालाचं चांगलीचं माहितीये. सत्तेच्या हव्यासापायी त्यानं सामान्य जनताचं काय आपल्या जवळच्या लोकांना सुद्धा सोडल…\n'चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्राचे मनोरंजन करायचे ठरवले असेल तर त्यांना कोण थांबवणार\nमुंबईः 'चंद्रकांत पाटील () हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत. पाटील म्हणतात, शंभर अजित पवार (Ajit Pawar) खिशात घेऊन देवेंद्र फडणवीस (Devendra Fada…\nशेजारच्या तरुणासोबत चॅटिंग केल्याचा संशय; दिराने केला भावजयीचा खून\n: घराशेजारी असलेल्या तरुणासोबत मोबाईलवर चॅटिंग केल्याच्या कारणातून दिराने भावजयीचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खुनाच्या घटनेनंतर दिराने भा…\nडोंबिवलीसारख्या घटना टाळायच्या असतील तर...; शिंदे यांची स्पष्ट सूचना\nठाणे: येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी शनिवारी महिला सुरक्षेसंदर्भातही जिल्ह्यातील सर्व पोलीस आयुक्त,…\nमुंबईत हत्याराचा धाक दाखवून तरुणीवर बलात्कार; आरोपी परिचयातील\nमुंबई: येथे रात्री फेरफटका मारल्यानंतर पहाटे घरी परतणाऱ्या तरुणीवर करण��यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. करण्यात आल्याचा आरोप तरुणीने केला …\nठाणे शहरात 'या' वेळेत अवजड वाहनांना बंदी\nठाणे: अवजड वाहनांमुळे आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीची गंभीर दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी शनिवारी सलग दुसऱ्या दि…\nआईचा अपघाती मृत्यू, वडील गंभीर; पैशांची जुळवाजुळव करत असतानाच...\nपुणे: आठ दिवसांपूर्वी आई-वडिलांचा अपघात झाला. त्यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला. वडील गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.…\nकरोनाबाबत दिलासा देणारे अपडेट्स; 'ही' आहे राज्यातील आजची आकडेवारी\nमुंबई: राज्यात संसर्गाचा ग्राफ खाली येत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या आता ३ हजारांपर्यंत खाली आहे. त्याचवेळी मृत्यूचे प्रमाणही कमी होत असून सध्या ९७.२४…\n एकनाथ शिंदेंनी झापल्यानंतर चार इंजीनियर तडकाफडकी निलंबीत\n‘बाड़ ही खेत खाए, उस फसल को कौन बचाए’: ट्वीट पर बवाल, राजस्थान CM अशोक गहलोत के OSD ने दिया इस्तीफा\nमहाबळेश्वर हायवेवर दिसले २ वाघ, आनंद महिंद्रांनी थरारक व्हिडिओला दिलं भन्नाट कॅप्शन\nपुणे अखेर कंटेन्मेंटच्या जोखाडातून मुक्त; १० महिन्यांनंतर 'असं' प्रथमच घडलं\n मग हे लक्षात ठेवा\nसचिन (हरिशचंद्र) कोते नवे उपनगराध्यक्ष: पुन्हा एकदा 'खबर भारत' चा ओपिनियन पोल ठरला प्रभावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle/if-you-have-problem-of-acidity-follow-this-things-1583174/", "date_download": "2021-09-26T22:22:41Z", "digest": "sha1:RMZW7VJBNG6ZJ26GYM3IIJKIS5DEPX3N", "length": 13998, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "if you have problem of acidity follow this things | अॅसिडीटीचा त्रास होतोय? हे उपाय करा", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nजीवनशैलीत बदल करण्याची आवश्यकता\nWritten By लोकसत्ता टीम\nजीवनशैलीत वेगाने होत असणारे बदल आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतात. अवेळी खाणे, झोपण्याच्या वेळा, जंक फूड, आहारातील कमी होत असलेले मूल्य यांसारख्या गोष्टी आरोग्याचे गणित बिघडण्यासाठी कारणीभूत असतात. कामाचा ताण आणि एकूणच वाढता वेग यामुळे पचनाशी निगडीत समस्याही निर्माण होतात. यामुळे अॅसिडीटीचा त्रास होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते. मग कधी अॅसिडीटीच्या गोळ्या खाऊन तर कधी आपल्याला माहीत असलेले उपाय करुन यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. कधी ही अॅसिडीटी इतकी वाढते की डॉक्टरांकडे जाऊन औषध घेण्याशिवाय पर्यायच नसतो. अॅसिडीटी दूर करण्याचे काही सोपे उपाय पाहूयात…\nआपली पचनशक्ती लक्षात घेऊनच खा\nप्रत्येकाने आपल्या पचनशक्तीनुसार आहार घेणे आवश्यक असते. परंतु तुम्ही तसे न केल्यास तुमच्या शरीराला न पचणारे पदार्थ अॅसिडीटी होण्यासाठी कारणीभूत ठरतात. अनेकदा आपले वयही आपल्याला साथ देत नाही. वय वाढले की पचनशक्ती कमी होते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचे भान राखून आपण खायला हवे हे नक्की.\nयोग्य प्रमाणात पाणी प्यायला हवे\nशरीरातील सर्व क्रिया योग्य पद्धतीने होण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी पिण्याची आवश्यकता असते. मात्र कामाच्या नादात किंवा इतर गोष्टींमुळे आपण पाणी कमी पितो. याचा वाईट परिणाम शरीरावर होतो. आपण खाल्लेल्या पदार्थांमुळे पोटात अनेक आम्लपदार्थ तयार होतात. पाणी पिल्याने शरीरातील अनावश्यक घटक बाहेर पडण्यास मदत होते. विशेषत: सकाळी रिकाम्या पोटी जास्त पाणी प्यायल्यास त्याचा शरीराला फायदा होतो.\nव्यायाम हा उत्तम आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असतो. शरीर सुदृढ राहण्यासाठी तसेच प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक असते. व्यायामामुळे शरीरातील सर्व क्रिया सुरळीत होऊन शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्यास मदत होते. पेशींमध्ये नवी उर्जा निर्माण करण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा असतो. व्यायामाने खाल्लेले अन्न आहे ते पचायला मदतही होते.\nदैनंदिन जीवनातील अनेक गोष्टींमुळे आपल्याला ताण येत असतो. हा ताण आपल्या शरीरातील गोष्टींवर परिणाम करतो. त्यामुळेही अॅसिडीटी आणि गॅसेसचे त्रास होतात. मात्र या ताणावर नियंत्रण मिळविल्यास अॅसिडीटी कमी होण्यास मदत होते. योग, ध्यान, छंद जोपासणे यांसारख्या गोष्टी करण्यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. ताण कमी झाला की अॅसिडीटीचा त्रास होण्याचीही शक्यता कमी होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nRCB vs MI : ‘पर्पल’ पटेल बनला ‘हॅटट्रिक’ पटेल.. मुंबई इंडियन्सविरुद्ध हर्षदनं रचला नवा इतिहास\nकोलकाताविरुद्धच्या आक्रमक खेळीबाबत जडेजाने केला खुलासा; म्हणाला…\nगुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही\nरोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी बनवा घरगुती पेय\nकेंद��रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्याचा यशाचा चौकार\nएका दिवसात २२-२३ बदाम खावेत का\nCoronavirus : राज्यात दिवसभरात ३ हजार २९२ जण करोनामुक्त ; रिकव्हरी रेट ९७.२४ टक्के\nIPL 2021: विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय\nDaughter’s Day चं औचित्य साधत शिल्पा शेट्टीनं मुलीला दिलं वचन; “मला निवडल्याबद्दल…”\nCSK vs KKR : सर ठरला बाजीगर.. धोनी तंबूत परतल्यानंतर रवींद्र जडेजानं एकहाती फिरवला सामना\nवाहतूकीचे नियम मोडले म्हणून चक्क चिमुरडीने वडिलांनाच सुनावलं; हा सुंदर व्हिडीओ पाहाच\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nफॅटी लिव्हरच्या आजाराने ग्रस्त आहात मग वापरा या टिप्स आणि बघा कमाल \nतुमच्या किचनला कमी जागेत आणखी सुंदर बनवतील ‘या’ सात वस्तू \nवर्कआऊटनंतरचा हेल्दी स्नॅक ‘असा’ बनवा; सहज सोप्पी रेसिपी ट्राय करा\nGreen Tea Herbal Shampoo: केस वाढविण्यासाठी घरीच बनवा ग्रीन टी हर्बल शॅम्पू\n‘हे’ ५ संकेत मिळत असतील तर समजून जा तुम्ही एकतर्फी प्रेमात आहात\nतीन लीटरपेक्षा जास्त पाणी पित असाल तर व्हा सावधान, आरोग्याला होऊ शकतं मोठं नुकसान", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/11/From-today-RT-PCR-test-will-be-conducted-for-passengers-coming-from-these-four-states.html", "date_download": "2021-09-26T23:04:02Z", "digest": "sha1:PXMNDPEOYTR4ANDRPLFND2XWWNI6PLGO", "length": 6569, "nlines": 110, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "आजपासून होणार या चार राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची आरटी पीसीआर टेस्ट", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रआजपासून होणार या चार राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची आरटी पीसीआर टेस्ट\nआजपासून होणार या चार राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची आरटी पीसीआर टेस्ट\nआजपासून होणार या चार राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची आरटी पीसीआर टेस्ट\nमुंबई : देशात वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कोरोनाची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने दिल्ली, गोवा, गुजरात आणि राजस्थान या राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची आरटी पीसीआर टेस्ट घेण्याचा निर्णय घेतला होता. आजपासून या चाचणीला सुरुवात झाली आहे.\nयासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव संजयकुमार यांनी यापूर्वीच विमान, रेल्वे आणि रस्ता मार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जाहीर केलं आहे. त्याचबरोबर सोमवारी नव्या प्रवास नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, दिल्ली, गुजरात, राजस्थान, गोवा या राज्यांमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांनी त्यांच्या RT-PCR चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक असणार आहे. हा अहवाल त्यांना विमानतळांवर तसेच रेल्वे स्थानकांवर दाखवावा लागणार आहे. महाराष्ट्रात दाखल होण्यापूर्वी विमान प्रवाशांना तीन दिवस आधी ही चाचणी करावी लागणार आहे, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात प्रवेश देण्यात येणार नाही.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nदुर्दैवी घटना : जांभूळणी येथील बंधाऱ्यात दोन सख्या भावांसह चुलत भाऊ गेले वाहून ; शोधकार्य चालू\nझरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीत\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा\nआटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/desh/around-180-farmer-organizations-front-in-delhi.html", "date_download": "2021-09-26T21:54:49Z", "digest": "sha1:HVBD647JEYFFNEZKW6APGNTTW2KE2HPG", "length": 8810, "nlines": 178, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "दिल्लीत देशातील १८० शेतकरी संघटनांचा मोर्चा | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome देश दिल्लीत देशातील १८० शेतकरी संघटनांचा मोर्चा\nदिल्लीत देशातील १८० शेतकरी संघटनांचा मोर्चा\n१.केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय घेतलेला नाही २. देशातील सुमारे १८० शेतकरी संघटना राजधानी दिल्लीत एकत्र ३. रामलीला मैदान ते संसदेपर्यंत किसान मुक्ती संसदेचे आयोजन\nनवी दिल्ली: हमीभाव, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, सरकारचे शेतकरी धोरण यासाठी देशातील सुमारे १८० शेतकरी संघटना राजधानी दिल्लीत एकत्र आल्या असून रामलीला मैदान ते संसदेपर्यंत किसान मुक्ती संसदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि या मोर्चोचे संयोजक खासदार राजू शेट्टी यांनी दि��ी. किमान समान कार्यक्रमावर या संघटना एकत्र आल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.\nसरकारला सत्तेवर येऊन साडेतीन वर्षे झाले. सत्तेवर येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव देऊ असे म्हटले होते. भाव तर दिला नाही, पण नंतर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू असे म्हणाले. पण शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय त्यांनी घेतला नाही, असेही शेट्टी म्हणाले. आम्ही शेती केली ती आमची चूक आहे का, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.\nरामलीला मैदानावरून मोर्चास प्रारंभ\nविविध राज्यातील शेतकरी नेत्यांचा आंदोलनात सहभाग\nमहाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींचाही आंदोलनात सहभाग\nमेधा पाटकरही मोर्चात सहभागी\nमोर्चात केंद्र सरकारच्या शेतीविरोधातील धोरणाचा निषेध केला जाणार\nरामलीला मैदानावरून हा मोर्चा संसदेपर्यंत जाईल.\nPrevious articleदेशातील सर्वोत्तम १५ रुग्णालयांमध्ये केईएम ६ व्या क्रमांकावर\nNext articleसाताऱ्यातील वेण्णा लेकला धरणाला गळती \nVideo : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पारंपरिक वाद्यांवर ठेका धरतात तेव्हा…\nतमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना PM मोदी आणि अमित शहा यांच्या पाया पडताना पाहणे असह्य\nसायरस मिस्त्रींना सुप्रीम कोर्टाचा दणका; टाटा ग्रुपला दिलासा\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/mumbaikars-need-the-most-for-psychotherapy.html", "date_download": "2021-09-26T22:32:13Z", "digest": "sha1:4KJALXI5TPH52B2JZFQEHKGOVGIS7Y6F", "length": 12908, "nlines": 183, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "मुंबईकरांना मानसोपचाराची सर्वाधिक गरज | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र मुंबईकरांना मानसोपचाराची सर्वाधिक गरज\nमुंबईकरांना मानसोपचाराची सर्वाधिक गरज\nइंटरनेट आणि सोशल मीडियामुळे मुंबईकरांचे मानसिक आरोग्य बिघडले आहे. त्यामुळे देशभरात मुंबईतील नागरिकांना सर्वात जास्त मानसोपचाराची गरज भासत असून देशात मानसोपचाराची गरज असणाऱ्या शहरात मुंबई पहिल्या तर राज्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याची ध���्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारच्या एका अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.\nकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने हा अहवाल तयार केला आहे. जे. जे. हॉस्पिटलच्या मानसोपचार तज्ज्ञांच्या वतीनं हे सर्वेक्षण घेण्यात आलं होतं. त्यात महाराष्ट्रातील जनता आणि मुंबईकरांना मानसोपचाराची सर्वाधिक गरज असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मानसोपचाराची गरज असलेल्या नागरिकांमध्ये देशात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असून मुंबई पहिल्या क्रमांकावर असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. मुंबई (३८ हजार ५८८), कोलकाता (२७ हजार ३९४), बंगळुरु (२४ हजार ३४८) या शहरांतील नागरिक सर्वाधिक मानसिक उपचार घेत असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, मानसोपचाराची गरज असलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं केंद्र सरकारच्या अहवालातून उघड झालं आहे. राज्यातील सुमारे सव्वा लाख नागरिक मानसोपचार घेत असल्याचंही या अहवलात म्हटलं आहे.\nआरोग्य मंत्रालयाने केलेल्या पाहणीत ५० टक्क्यांपेक्षा जास्त केसेस नैराश्य (डिप्रेशन) आणि अँक्झायटीशी संबंधित आहेत. १० वर्षांच्या चिमुरड्यांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्ती मानसोपचार घेण्यासाठी येतात. मात्र मानसिक आरोग्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती असल्याचंही यातून समोर येतं. सातत्याने होणारा इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर यामुळे मानसिक आरोग्याचे प्रश्न निर्माण झाल्याचं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये हा विकार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं, जे. जे. रूग्णालयाच्या मानसशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. युसूफ माचिसवाला यांनी सांगितलं. पूर्वी वयस्कर लोकांमध्ये मनोविकारांची लक्षणं आढळायची. आता तरुणांमध्ये हे प्रमाण वाढू लागलं आहे. त्यामुळे या तरूणांमध्ये मनोविकाराबाबतची जागृती करणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.\nफेसबुकमुळे येणारा तणाव, सायबरशी निगडीत समस्या आणि ऑनलाइन गेमच्या आहारी जाणं यासारखे काही नवीन विकार तरुणांमध्ये बळावताना दिसत आहेत. हे विकार यापूर्वी नव्हते. इंटरनेटच्या अतिवापरामुळे मानसिक विकाराचा सामना करणारी अनेक मुलं आमच्याकडे उपचाराला येतात, असं केईएमचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितलं.\nसोशल मीडि��ावर होणाऱ्या ट्रोलिंगमुळेही अनेकांचं मानसिक खच्चीकरण होऊन त्यांना मानसिक आजारांना सामोरे जावं लागत आहे. सोशल मीडियावर होणारं ट्रोलिंग आणि नकारात्मक प्रतिक्रिया यामुळेही लोकांच्या मानसिकतेवर आघात केला जात आहे. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे नवनवीन मानसिक आजार निर्माण झाले आहेत. सेल्फी आणि बॉडी इमेज इश्यूज याला कारणीभूत आहेत. त्याला मुंबईकरांची जीवनशैलीही कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.\nपश्चिम बंगाल ( २ लाख ७५ हजार ५७८)\nमहाराष्ट्र (१ लाख २४ हजार ४००)\nकर्नाटक (१ लाख १६ हजार ७७१)\nनव्याने निर्माण झालेले विकार\nPrevious articleसौराष्ट्र एक्सप्रेसच्या लोको पायलटला राजधानीने चिरडले\nNext articleजर्मनीत रानडुक्कर बॅंकेत घुसले\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकहर: दिवसभरात ३१ हजार ६४३ कोरोनाबाधित वाढले, १०२ रूग्णांचा मृत्यू\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/maharashtra/uddhav-thackeray-mamta-banerjee-visits-mumbai-hotel.html", "date_download": "2021-09-26T22:04:44Z", "digest": "sha1:2JTKRI7PRANWETMD6L6ZWE6KFW7UN4EB", "length": 7781, "nlines": 171, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "मुंबईच्या हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे-ममता बॅनर्जी भेट! | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome महाराष्ट्र मुंबईच्या हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे-ममता बॅनर्जी भेट\nमुंबईच्या हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे-ममता बॅनर्जी भेट\nमुंबई – केंद्रातील मोदी सरकारला सातत्याने लक्ष्य करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीयांची आज भेट झाली. दक्षिण मुंबईतील एका हॉटेलमध्ये ही भेट झाली. या भेटीचे फोटो समोर आले आहेत. या भेटीदरम्यान उद्धव यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील दिसत आहेत.\nया भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. पण ही भेट केवळ सदिच्छा भेट होती असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा नि���्णय घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली होती, त्यावेळी शिवसेनेने त्यांचं समर्थन केलं होतं. जर पंतप्रधान मोदी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांची भेट घेऊ शकतात तर आम्ही ममता बॅनर्जींसोबत महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात काहीच गैर नाही असं उद्धव गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये म्हणाले होते. त्यामुळे या भेटीने विविध राजकीय चर्चा रंगल्या आहेत.\nPrevious article..तर मी आत्महत्या करेन : कमाल आर खान\nNext articleप्राजक्ता माळीचे हे सोज्वळ सौंदर्य तुम्हालाही करेल घायाळ\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nराजकारणी आणि संपादक यामध्ये गल्लत; राऊतांना काँग्रेसचा टोला\nकहर: दिवसभरात ३१ हजार ६४३ कोरोनाबाधित वाढले, १०२ रूग्णांचा मृत्यू\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/manoranjan/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF.html", "date_download": "2021-09-26T22:28:52Z", "digest": "sha1:HLAFBFPKWZO7Y4YJACQSDMMCDBIRGCB7", "length": 8286, "nlines": 169, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "यशाच्या शिखराव पोहोचवण्याचे श्रेय नीलेशलाच - सोनाक्षी | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome मनोरंजन यशाच्या शिखराव पोहोचवण्याचे श्रेय नीलेशलाच – सोनाक्षी\nयशाच्या शिखराव पोहोचवण्याचे श्रेय नीलेशलाच – सोनाक्षी\nअभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा मेकअप आर्टिस्ट नीलेश परमार याचा गेल्या मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नीलेशचे वय केवळ ३० वर्षे इतके होते. सोनाक्षी नीलेशला प्रेमाने नीलू असे म्हणत असे. सोनाक्षीने नीलेशसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना ‘Life wont ever be the same again without this one’ असे लिहिले. नीलेश सोनाक्षीच्या खूप क्लोज होता. सोनाक्षीने एकदा तिच्या मित्रांना सांगिंतले होते की, आज मी ज्या यशाच्या शिखरावर आहे, त्याचे सर्व श्रेय नीलेशला जाते.\nविशेष म्हणजे नीलेश परमार सोनाक्षीच्या फॅमिलीचाच एक भाग होता. २०१३ मध्ये गणेश चतुर��थीचा दिवस होता आणि सोनाक्षी शूटिंगमध्ये व्यस्त होती. त्या दिवशी नीलेशचाही बर्थ डे होता. मात्र अशातही त्याने सुटी न घेता सोनाक्षीसोबत तो काम करीत राहिला. सोनाक्षीला माहिती होते की, आज नीलेशचा बर्थ डे आहे. पुढे तिने नीलेशला चित्रपटाच्या सेटवरच एक सरप्राइज पार्टी दिली. तसेच केकही कापला. यावेळी सोनाक्षीने तिची व्हॅनिटी व्हॅनही बलूनने डेकोरेट केली होती.\nनीलेश सोनाक्षीसोबत तिचा पहिला ‘दबंग’ या चित्रपटापासून काम करीत होता. खरं तर इंडस्ट्रीमध्ये बरेचसे मेकअप आर्टिस्ट आहेत. परंतु सोनाक्षीने नीलेशची निवड केली होती. सोनाक्षीच्या मते, नीलेश नॉन स्टॉप एंटरटेनमेंटचा सोर्स आहे.\nPrevious articleआपल्याला हे माहित आहे का\nNext articleशाहिद कपूरचा नवा लूक, पत्नीसोबतचा फोटो केला शेअर\nनेहा कक्करने कुटुंबीयांसोबत साजरी केली होळी, पाहा व्हिडीओ\nअभिनेते धर्मेंद्र यांच्या घरातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण\nअरबाजने मलायकाला पाठवले खास गिफ्ट, हे आहे कारण\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87,_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC-%E0%A5%A7%E0%A5%AD", "date_download": "2021-09-26T23:05:33Z", "digest": "sha1:OWNMEZRRLUDLXKZJ6WJAP675UEMDVZBZ", "length": 31460, "nlines": 376, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आयर्लंड विरुद्ध अफगाणिस्तान भारतामध्ये, २०१६-१७ - विकिपीडिया", "raw_content": "आयर्लंड विरुद्ध अफगाणिस्तान भारतामध्ये, २०१६-१७\nआयर्लंड क्रिकेट संघ अफगाणिस्तान विरुद्ध भारतामध्ये, २०१६-१७\nतारीख ८ – ३१ मार्च २०१७\nसंघनायक असघर स्तानिकझाई विल्यम पोर्टरफिल्ड\nनिकाल अफगाणिस्तान संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली\nसर्वाधिक धावा रहमत शाह (२६२) पॉल स्टर्लिंग (३४१)\nसर्वाधिक बळी रशीद खान (१६) केव्हिन ओ'ब्रायन (७)\nमालिकावीर पॉल स्टर्लिंग (आ)\nनिकाल अफगाणिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली\nसर्वाधिक धावा मोहम्मद नबी (१२४) स्टुअर्ट थॉम्प्सन (१०४)\nसर्वाधिक बळी रशीद खान (९) केव्हिन ओ'ब्रायन (५)\nमालिकावीर रशीद खान (अ)\nआयर्लंड क्रिकेट संघाने अफगाणिस्तान विरुद्ध पाच एकदिवसीय, तीन टी २० आणि एक आयसीसी इंडरकॉंटिनेंटल चषक, २०१५-१७ चा सामना खेळण्यासाठी भारताचा दौरा केला.[१][२][३] सर्व सामने ग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नॉयडा येथे पार पडले.[४]\nअफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय टी२० मालिका ३-० अशी जिंकली[५] आणि एकदिवसीय मालिकेत ३-२ असा विजय मिळवला.[६]\n४ इंटरकॉंटिनेंटल चषक सामना\n५ संदर्भ आणि नोंदी\nशैक्षणिक कारणांमुळे आयर्लंडच्या जोशुआ लिटल दौर्‍यातून बाहेर. त्याच्या जागी पीटर चेसची निवड करण्यात आली.[११]\nपाठीच्या दुखण्यामुळे आयर्लंड टी२० सामन्यांतून बॉइड रॅंकिनला माघार घ्यावी लागली, त्याच्याऐवजी टिम मुर्तघचा संघात समावेश केला गेला.[१२]\nस्टुअर्ट थॉम्प्सन ५६ (३५)\nअमीर हमझा २/२३ (४ षटके)\nसमिउल्लाह शेनवारी ५६ (३६)\nस्टुअर्ट थॉम्प्सन १/१७ (३ षटके)\nअफगाणिस्तान ६ गडी व १२ चेंडू राखून विजयी\nग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा\nपंच: अहमद शाह दुर्रानी (अ) आणि अहमद शाह पक्तीन (अ)\nसामनावीर: समिउल्लाह शेनवारी (अ)\nनाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी\nनजीब ताराकाई ९० (५८)\nबॅरी मॅककार्थी ४/३३ (४ षटके)\nपॉल स्टर्लिंग ३४ (१५)\nरशीद खान ५/३ (२ षटके)\nअफगाणिस्तान १७ धावांनी विजयी (ड/लु पद्धत)\nग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा\nपंच: अहमद शाह दुर्रानी (अ) आणि अहमद शाह पक्तीन (अ)\nसामनावीर: नजीब ताराकाई व रशीद खान (अ)\nनाणेफेक : अफगाणिस्ता, फलंदाजी\nपावसामुळे आयर्लंडच्या डावादरम्यान ६.१ षटकांनंतर खेळ थांबविण्यात आला आणि त्यांच्यासमोर विजयासाठी ११ षटकांमध्ये १११ धावांचे नवीन लक्ष्य ठेवण्यात आले.\nआंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: बॅरी मॅककार्थी (आ)\nरशीद खानने (अ) टी२० सामन्यात प्रथमच ५ गडी बाद केले, फक्त २ षटकांमध्ये तसे करणारा तो पहिलाच गोलंदाज.[१३]\nमोहम्मद नबी ८९ (३०)\nकेव्हिन ओ'ब्रायन ४/४५ (४ षटके)\nगॅरी विल्सन ५९ (३४)\nरशीद खान ३/२८ (४ षटके)\nअफगाणिस्तान २८ धावांनी विजयी\nग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा\nपंच: अहमद शाह दुर्रानी (अ) आणि अहमद शाह पक्तीन (अ)\nसामनावीर: मोहम्मद नबी (अ)\nनाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी\nमोहम्मद नबीचा अफगाण फलंदाजातर्फे सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम (२१ चेंडू).[१४]\nमोहम्मद नबी, अफगाण फलंदाजातर्फे आंतरराष्ट्रीय टी२० डावात सर्वाधिक (९) षट्कार मारणारा खेळाडू आणि टी२० मध्ये ६व्या किंवा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वोच्च धावा करणारा फलंदाज ठरला[१४]\nअफगाणिस्तानची आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वोच्च धावसंख्या.[१४]\nबॅरी मॅककार्थी (आ) हा आंतरराष्ट्रीय टी२० डावातील सर्वात महागडा गोलंदाज ठरला.[१४]\nविल्यम पोर्टरफिल्डच्या १,००० आंतरराष्ट्रीय टी२० धावा पूर्ण, तसे करणारा तो पहिला आयरिश खेळाडू.[१५]\nआयर्लंडची टी२०च्या दुसर्‍या डावातील सर्वोच्च धावसंख्या.[१६]\nहा अफगाणिस्तानचा सलग ११वा आंतरराष्ट्रीय टी२० विजय, आंतरराष्ट्रीय टी२० मधील कोणत्याही संघाचा सलग विजयांचा हा एक विक्रम आहे. [१४]\nरहमत शाह ७८ (९२)\nकेव्हिन ओ'ब्रायन ३/४७ (१०)\nविल्यम पोर्टरफिल्ड ११९ (९८)\nरशीद खान ४/४८ (९ षटके)\nअफगाणिस्तान ३० धावांनी विजयी\nग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा\nपंच: अहमद शाह पक्तीन (अ) आणि नितीन मेनन (भा)\nसामनावीर: विल्यम पोर्टरफिल्ड (अा)\nनाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी\nविल्यम पोर्टरफिल्डचे (आ) शतक हे ह्या मैदानावरील पहिले आंतरराष्ट्रीय शतक\nअहमद शाह पक्तीन (अ) आणि नितीन मेनन (भा) यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.\nअसघर स्तानिकझाई १०१ (१२६)\nपॉल स्टर्लिंग ६/५५ (१० षटके)\nपॉल स्टर्लिंग ९५ (८०)\nरशीद खान ६/४३ (९.३ षटके)\nअफगाणिस्तान ३४ धावांनी विजयी\nग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा\nपंच: अहमद शाह दुर्रानी (अ) आणि अनिल चौधरी (भा)\nसामनावीर: पॉल स्टर्लिंग (आ)\nनाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.\nअहमद शाह दुर्रानी (अ) यांचा पंच म्हणून पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.\nअसघर स्तानिकझाईचे (अ) पहिले एकदिवसीय शतक आणि अफगाणिरस्तानच्या कर्णधारातर्फे पहिले एकदिवसीय शतक.[१७]\nअफगाणिस्तानची आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातील सर्वोच्च धावसंख्या.[१७]\nपॉल स्टर्लिंगचे (आ) एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच ५ बळी आणि आयर्लंड गोलंदाजातर्फे एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी.[१७]\nरशीद खानचे (अ) एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच ५ बळी आणि अफगाण गोलंदाजातर्फे एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी.[१७]\nएकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच एका सामन्यातील भिन्न गोलंदाजांनी एका डावात सहा गडी बाद केले.[१७]\nरशीद खान ५६ (५०)\nटिम मुर्तघ २/४९ (१० षटके)\nपॉल स्टर्लिंग ९९ (११४)\nदौलत झाद्रान २/५२ (९.३ षटके)\nआयर्लंड ६७ गडी व ९ चेंडू राखून विजयी\nग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा\nपंच: अहमद शाह पक्तीन (अ) आणि नितीन मेनन (भा)\nसामनावीर: पॉल स्टर्लिंग (आ)\nनाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी\nकेव्हिन ओ'ब्रायन ४/२६ (७ षटके)\nकेव्हिन ओ'ब्रायन ७२* (६०)\nमोहम्मद नबी ४/३० (९ षटके)\nआयर्लंड ३ गडी व १९ चेंडू राखून विजयी\nग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा\nपंच: अहमद शाह दुर्रानी (अ) आणि अनिल चौधरी (भा)\nसामनावीर: केव्हिन ओ'ब्रायन (आ)\nनाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी\nपॉल स्टर्लिंग ५१ (६०)\nरशीद खान ४/२९ (१० षटके)\nरहमत शाह १०८नाबाद* (१२८)\nटिम मुर्तघ १/३६ (९ षटके)\nअफगाणिस्तान ७ गडी व ८ चेंडू राखून विजयी\nग्रेटर नोएडा क्रीडा संकुल मैदान, ग्रेटर नोएडा\nपंच: अहमद शाह पक्तीन (अ) आणि नितीन मेनन (भा)\nसामनावीर: रहमत शाह (अ)\nनाणेफेक : आयर्लंड, फलंदाजी\nआंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण: नजीब ताराकाई (अ)\nमुख्य पान: २०१५–१७ इंटरकॉन्टिनेन्टल कप#फेरी ५\n^ \"अफगाणिस्तान मार्च २०१७ मध्ये भारतात आयर्लंडचे यजमानपद भूषवणार\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २५ जुलै २०१६ रोजी पाहिले.\n^ \"आयर्लंड आणि अफगाणिस्तान नऊ सामन्यांची मालिका खेळणार\". आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन (इंग्रजी भाषेत). २५ जुलै २०१६ रोजी पाहिले.\n^ \"अफगाणिस्तान प्रथमच आयर्लंड विरुद्ध नऊ सामन्यांची मालिकेचे यजमान\". अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड (इंग्रजी भाषेत). २५ जुलै २०१६ रोजी पाहिले.\n^ \"आयर्लंड आणि अफगाणिस्तान नऊ सामन्यांची मालिका खेळणार\". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). २५ जुलै २०१६ रोजी पाहिले.\n^ \"नबी, शाहझाद लीड अफगाणिस्तान स्वीप\". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २६ जुलै २०१६ रोजी पाहिले.\n^ \"सात गडी राखून मिळवलेल्या विजयासह अगाणिस्तानचा एकदिवसीय मालिकेत ३-२ असा विजय\". बीबीसी स्पोर्ट (इंग्रजी भाषेत). २६ जुलै २०१६ रोजी पाहिले.\n^ \"आयर्लंडविरुद्ध मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर\". १टीव्ही न्यूज अफगाणिस्तान (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"अफगाणिस्तान विरुद्ध संघात मुल्डर\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"अफगाणिस्तान वि आयर्लंड, १ला एकदिवसीय सामना, ग्रेटर नोएडा - प्रीव्ह्यू\". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (���ंग्रजी भाषेत). १५ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"प्रीव्ह्यू एकदिवसीय मालिका: आयर्लंड वि अफगाणिस्तान\". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). १५ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"आयर्लंडच्या टी२० मालिकेसाठी लिटलच्या जागी चेस\". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). ७ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"अफगाणिस्तान विरूद्धच्या टी२० मालिकेतून बॉयड बाहेर\". क्रिकेट आयर्लंड (इंग्रजी भाषेत). १२ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"रशीदखानच्या ३ धावांतील ५ बळींमुळे अफगाणिस्तानच्या आशा जिवंत\". इएसपीएन क्रिकइन्फो. १२ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ a b c d e \"अफगाणिस्तान्स एण्ड-ओव्हर्स स्मॅश, आयर्लंड्स पॉवरप्ले वॅलॉप\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"अफगाणिस्तानचा आयर्लंडला ३-० व्हाईटवॉश; विजयी साखळी ११ वर\". क्रिकेट काउंटी (इंग्रजी भाषेत). १५ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ \"आयर्लंड / नोंदी / आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० / सर्वोच्च धावसंख्या\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १५ मार्च २०१७ रोजी पाहिले.\n^ a b c d e \"स्टर्लिंग्स स्टनिंग ऑल-राऊंड शो\". इएसपीएन क्रिकन्फो. २० मार्च २००७ रोजी पाहिले.\nमालिका मुख्यपान - इएसपीएन क्रिकइन्फो\nआधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१६\nन्यूझीलंड वि भारत • वेस्ट इंडीज वि पाकिस्तान • अफगाणिस्तान वि बांगलादेश • आयर्लंड वि दक्षिण आफ्रिका • ऑस्ट्रेलिया वि आयर्लंड • ऑस्ट्रेलिया वि दक्षिण आफ्रिका\nन्यूझीलंड वि भारत • इंग्लंड वि बांगलादेश • श्रीलंका वि झिम्बाब्वे • २०१६ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार\nदक्षिण आफ्रिका वि ऑस्ट्रेलिया • श्रीलंका वि झिम्बाब्वे • इंग्लंड वि भारत • झिम्बाब्वे त्रिकोणी मालिका, २०१६-१७ • पाकिस्तान वि न्यूझीलंड • महिला ट्वेंटी२० आशिया चषक\nन्यूझीलंड वि ऑस्ट्रेलिया • पाकिस्तान वि ऑस्ट्रेलिया • १९ वर्षांखालील आशिया चषक, २०१६ • बांगलादेश वि न्यूझीलंड • श्रीलंका वि दक्षिण आफ्रिका\nडेझर्ट टी२० • युएई त्रिकोणी मालिका • ऑस्ट्रेलिया वि न्यूझीलंड\n२०१७ महिला क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा • बांगलादेश वि भारत • अफगाणिस्तान वि झिम्बाब्वे • दक्षिण आफ्रिका वि न्यूझीलंड • श्रीलंका वि ऑस्ट्रेलिया • ऑस्ट्रेलिया वि भारत\nआयर्लंड वि युएई • इंग्लंड वि वेस्ट इंडीज • आयर्लंड वि अफगाणिस्तान • बांगलादेश वि श्रीलंका • पाकिस्तान ���ि वेस्ट इंडीज\nसध्या सुरु असलेल्या स्पर्धा\nआयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा • इंटरकॉन्टिनेन्टल चषक • आय.सी.सी. महिला चँपियनशीप\nनंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१७\nइ.स. २०१७ मधील खेळ\nइ.स. २०१७ मधील क्रिकेट\nअफगाणिस्तान क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nआयर्लंड क्रिकेट संघाचे परदेशी दौरे\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑगस्ट २०२१ रोजी ०२:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2021-09-26T22:24:56Z", "digest": "sha1:AMWGBDMZBYB3IXNOBH2MKGGBZGSAPXW5", "length": 7799, "nlines": 139, "source_domain": "policenama.com", "title": "चेगेनी Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट…\nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज,…\nइराणनं मागितली मोदी सरकारकडे मदत\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच दोन्ही देशांमध्ये शांतता कायम रहावी यासाठी भारताने पुढाकार घ्यावा असे आवाहन इराणने केले आहे. इराणच्या भारतातील राजदूतांनी याबाबत सांगितले आहे.…\nJaved Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nActress Shilpa Shetty | राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा…\nKarvy Stock | कार्वी स्टॉक ब्रोकिंगला झटका ED ने जप्त केले…\n शेतकर्‍यांना 10 व्या हप्त्यात 2000 ऐवजी…\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई \nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या…\nVijay Shivtare | ‘मी मावळ मध्ये जनरल डायरसारखा लढलो,…\nPune News | वडगाव शिंदे-काकडे येथील पुलाचे नामकरण\nBJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ…\nBombay High Court | प्रेयसीसोबत संबंध ठेवत ऐनवेळी लग्नाला…\nLung health | फुफ्फुसाच्या घातक आजाराची ‘ही’ 5…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे…\nOsmanabad Crime | 40 लाखांच्या दुतोंडी मांडूळाची विक्री करण्यासाठी…\nSolapur Accident | सोलापूर-धुळे हायवेवर चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव…\nPMC Recruitment 2021 | पुणे महानगरपालिकेत 91 जागांसाठी मोठी भरती; पगार…\nHome Remedies of Cavity Pain | ‘कॅव्हिटी’च्या दुखण्यापासून पाहिजे असेल सुटका तर अवलंबा ‘हे’ 7…\nSanjay Raut | अजितदादा आमच्या माणसाचं थोडं ऐकत जा नाहीतर गडबड होईल, संजय राऊतांचे सूचक विधान (व्हिडीओ)\nPost Office | विना जोखीम 124 महिन्यात ‘डबल’ करा आपले पैसे, सुरक्षेची 100% खात्री, जाणून घ्या काय आहे योजना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/dangerous-stunt-done-on-a-walking-bike-and-a-good-current-at-this-place-video-viral-nrms-108541/", "date_download": "2021-09-26T22:33:34Z", "digest": "sha1:3NFGEX2HZV5TZV4FZMX3KYC2CGMPI46B", "length": 14101, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "गोष्ट अंगलट येते तेव्हा... | बाबो..! चालत्या बाईकवर केला डेंजरस स्टंट आणि 'या' ठिकाणी लागला चांगलाच करंट ; VIDEO तुफान व्हायरल… | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांन�� बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nगोष्ट अंगलट येते तेव्हा...बाबो.. चालत्या बाईकवर केला डेंजरस स्टंट आणि ‘या’ ठिकाणी लागला चांगलाच करंट ; VIDEO तुफान व्हायरल…\nया व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चालत्या बाईकवर आपले हात हवेत लटकवून हा तरूण कशा पद्धतीने उभा आहे. पण काही वेळातच बाईकचा तोल जाऊन हवेत असलेला हा तरूण दणकन खाली आदळतो आणि बाईक दुसरीकडे पडते. या तरूणाच्या डोक्याला जोरदार मार लागला असावा असं या व्हिडिओमध्ये दिसून येतं. इतकंच नाही तर या मुलाच्या पाठीलाही प्रचंड दुखापत झाली असावी. असं दृश्य या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे.\nस्टंट करणं आणि सोशल मीडियावरून फॉलोअर्स मिळवणं, यात काही नवीन राहिलेलं नाही. पण अनेकदा याच स्टंट्समुळे लोकांना आपला जीव गमवावा लागतो. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत स्टंट करत असलेल्या तरूणाला पाहून तुमच्याही अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाही.\nया व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चालत्या बाईकवर आपले हात हवेत लटकवून हा तरूण कशा पद्धतीने उभा आहे. पण काही वेळातच बाईकचा तोल जाऊन हवेत असलेला हा तरूण दणकन खाली आदळतो आणि बाईक दुसरीकडे पडते. या तरूणाच्या डोक्याला जोरदार मार लागला असावा असं या व्हिडिओमध्ये दिसून येतं. इतकंच नाही तर या मुलाच्या पाठीलाही प्रचंड दुखापत झाली असावी. असं दृश्य या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत आहे.\nक्या आप अपने बच्चों/मित्रों के साथ ऐसा हादसा होते देख सकते हैं\n तो उन्हें ऐसी मूर्खता करने से रोकें. सुरक्षा को प्राथमिकता देना एवं यातायात नियमों का पालन करना सिखाएं.\nआयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसह त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, तुम्ही कधी मित्र, लहान मुलांसह असा प्रकार होताना पाहिला आहे का नसेल पाहिला तर असा मुर्खपणा करण्यापासून त्यांना थांबवा. सुरक्षिततेला प्राथमिकता द्यायला हवी. नियमांचे पालन करायला हवे.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/flood-situation-in-raigad-ratnagiri-kolhapur-satara-sangli-live-updates/articleshow/84780398.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2021-09-26T21:24:45Z", "digest": "sha1:E4INUO45Z4GKP4CTEWHY6ITC53ZTQNST", "length": 11993, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nMaharashtra Flood Live Update: राजकीय नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरे टाळावेतः शरद पवार\nकोकणवासी पूर ओसरल्यानंतर सावरत असतानाच, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मात्र अजून पूरस्थिती कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळी गावात अजूनही एनडीआरएफचे बचावकार्य सुरू आहे. (Maharashtra Flood)\nमुंबईः कोकणवासी पूर ओसरल्यानंतर सावरत असतानाच, पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मात्र अजून पूरस्थिती कायम आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळी गावात अजूनही एनडीआरएफचे बचावकार्य सुरू आहे. (Maharashtra Flood)\nराज्यातील ���ाही जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. आता पुराचे पाणी ओसरले असली तरी पूरग्रस्तांच्या पुर्नवसनाचा प्रश्न कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली आहे. तसंच, अन्य नेत्यांनीही पूरग्रस्त भागात भेट दिली आहे.\nराष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टकडून पूरग्रस्तांना १६ हजार किटः शरद पवारांनी दिली माहिती\nराष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टकडून अडीच कोटी रुपयांची पुरग्रस्तांना मदत जाहीर, दोन दिवसात मदत जाणार\nपुनर्वसनाबाबत राज्य सरकार लवकरच धोरण जाहीर करीलः शरद पवार\nसातारा, सांगली, कोल्हापुरातही मोठं नुकसान - पवार\nनेत्यांनी पूरग्रस्त भागातील दौरे टाळावेः शरद पवार\nराज्याला केंद्राची मदत हवी, राज्यपालांनी मदत मिळवून द्यावीः पवार\nमहापुरानंतर चिपळूणमध्ये चिखलाचे साम्राज्य; रोगराई पसरण्याची भीती\nनितीन राऊत आज महाड, नागोठणे व पेण दौऱ्यावर; विद्युतविभागाच्या झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेणार\nसांगलीला दिलासा; कृष्णेची पातळी ५ फुटाने ओसरली\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज चिपळूण, तळीये दौऱ्यावर\nशिरोळ गावातील पूरग्रस्तांची भेट घेऊन साधला संवाद\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर दौरा\nकोल्हापूरात पावसाची उसंत; नद्यांच्या पाणीपातळीत घट\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nराज्यात दिलासादायक चित्र; करोना रुग्णांची संख्या सोमवारी ५ हजारांच्या खाली महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसांगली कुऱ्हाडी आणि चाकूसह २ घरांवर दरोडा; तालुक्यात भीतीचं वातावरण\n लॅपटॉप आणि टॅब्स अर्ध्या किंमतीत\nआयपीएल मुंबई इंडियन्सवर मोठी नामुष्की; सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाचा धक्का, आरसीबी विजयी\nपुणे शिवसेनेचं मिशन महापौर; भाजपसह राष्ट्रवादीलाही आव्हान देत राऊत यांनी थोपटले दंड\nदेश 'गुलाब' चक्रीवादळ; ओडिशा-आंध्राच्या किनारपट्टीला धडकले, २ मच्छिमारांचा मृत्यू\n पेट्रोल दिलं नाही म्हणून मित्रालाच पेटवलं\nआयपीएल विराट कोहलीने रचला इतिहास, ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १० हज��र धावा करणारा ठरला पहिलाच भारतीय\nपुणे शिवसेना पवारांचा गड भेदणार; संजय राऊत यांचे बारामतीबाबत मोठे वक्तव्य\nआयपीएल पराभवानंतर मुंबई इंडियन्सला अजून एक मोठा धक्का, रोहित शर्माची चिंता वाढली...\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य २६ सप्टेंबर २०२१ : या राशींना रविवारी होईल लाभच लाभ\n ५० इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर ६१% डिस्काउंट, आता घरातच मिळणार थिएटरची मजा\nविज्ञान-तंत्रज्ञान २ हजारांच्या बजेटमधील टॉप-१० वायरलेस इयरबड्स, फीचर्स एकदा पाहाच\nब्युटी अभिनेत्रीचा छोट्या स्कर्टमधील हॉट-बोल्ड लुकवर चाहते घायाळ, मांड्या फ्लॉन्ट करताना फोटो व्हायरल\nकार-बाइक Mahindra XUV700 : लाँचिंगआधीच 'लीक' झाली प्राइस लिस्ट, 7-Seater व्हेरिअंट्सची किंमत १२.६९ लाखापासून सुरू; बघा डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/108016", "date_download": "2021-09-26T23:14:47Z", "digest": "sha1:LOVR4CSIHZEHAV3LC7IK2JHXMDGB6ZOK", "length": 2157, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"इ.स. १३६४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १३६४\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०३:४३, १७ जून २००७ ची आवृत्ती\n४३ बाइट्सची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\n२३:४१, ५ जून २००७ ची आवृत्ती (संपादन)\nक्रिकाम्या (चर्चा | योगदान)\n०३:४३, १७ जून २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF/", "date_download": "2021-09-26T23:09:47Z", "digest": "sha1:M6M255M4KAUBSGAS2DI3MHHOTHTHEKR5", "length": 8010, "nlines": 139, "source_domain": "policenama.com", "title": "मोटर वाहन (दुरूस्ती) अधिनियम 2019 Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट…\nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज,…\nमोटर वाहन (दुरूस्ती) अधिनियम 2019\nमोटर वाहन (दुरूस्ती) अधिनियम 2019\nMVA च्या (मोटार वाहन कायद्या) ‘दंडा’मध्ये राज्य सरकार ‘बदल’ करु शकणार नाही,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - आता ���ोणतेही राज्य नव्या मोटर वाहन अधिनियमात ठरविलेल्या दंडाची रक्कम कमी करू शकणार नाहीत, असे केंद्राने म्हटले आहे. रस्ते, परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने राज्यांना पाठविलेल्या सूचनेत म्हटले आहे की, मोटर…\nActress Shilpa Shetty | राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nJaved Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा…\nGold Price Update | पुन्हा घसरले ‘सोने’, आता…\nGold Prices | सोने झाले 1359 रुपये स्वस्त \nKhed-Shivapur Tolanaka | खेड-शिवापूर टोलनाका बंद होणार नाही…\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई \nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या…\nVijay Shivtare | ‘मी मावळ मध्ये जनरल डायरसारखा लढलो,…\nPune News | वडगाव शिंदे-काकडे येथील पुलाचे नामकरण\nBJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ…\nBombay High Court | प्रेयसीसोबत संबंध ठेवत ऐनवेळी लग्नाला…\nLung health | फुफ्फुसाच्या घातक आजाराची ‘ही’ 5…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे…\nEarn Money | 10 हजार रुपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय,…\nPune Police | पुणे पोलिसांकडून ‘माझी रिक्षा-सुरक्षित…\nPune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 196…\nActress Shilpa Shetty | राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा शेट्टीने…\nNDA Cadet Dies in Pune | पुण्यातील एनडीएमध्ये प्रशिक्षणादरम्यान मालदीवच्या कॅडेटचा मृत्यू\nPM Maandhan Yojana | 55 रुपये खर्च केल्यास दरमहा बँक अकाऊंटमध्ये येतील 3000 रुपये, जाणून घ्या पूर्ण स्कीम\nBJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ क्लिपमधील आवाज माझा नाही’, भाजप आमदार सुनिल कांबळे यांचे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-case-didnt-file-jalylyukt-fraud-maharashtra-45383?page=1", "date_download": "2021-09-26T22:14:11Z", "digest": "sha1:62TNKPYXOEDEXZHS4ZCULSKO5Y74VM35", "length": 20740, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi case didnt file in Jalylyukt fraud Maharashtra | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nउपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही ‘फौजदारी’ होईना\nउपलोकायुक्त, सचिव, आयुक्तांनी सांगूनही ‘फौजदारी’ होईना\nरविवार, 25 जुलै 2021\nजलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या १२६ कोटी रुपयांच्या कामांमध्ये कोट्यवधी रुपये गडप झाल्याचा निष्कर्ष काढून विरोधात फौजदारी कारवाई करण्याची शिफारस दस्तुरखुद्द उपलोकायुक्त, कृषी सचिव, कृषी आयुक्तांनी केली आहे.\nपुणे ः जलयुक्त शिवार अभियानावर खर्च दाखवलेल्या १२६ कोटी रुपयांच्या कामांमध्ये कोट्यवधी रुपये गडप झाल्याचा निष्कर्ष काढून विरोधात फौजदारी कारवाई करण्याची शिफारस दस्तुरखुद्द उपलोकायुक्त, कृषी सचिव, कृषी आयुक्तांनी केली आहे. मात्र घोटाळेबाजांना अटक सोडाच; पण साधा ‘एफआयआर’ देखील नोंदविला जात नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.\nकृषी खात्यातील गैरव्यवहार मोडून काढण्याचा प्रयत्न केल्यास अधिकाऱ्यांची लॉबी किती चिवटपणे विरोध करते, याचे झगझगीत उदाहरण म्हणून या प्रकरणाकडे पाहिले जात आहे. सातारा जिल्ह्यात २०१४ ते २०१७ या दरम्यान ‘जलयुक्त’ची बोगस कामे करून कृषी खात्यातील अधिकारी आणि परराज्यातील ठेकेदारांनी कोट्यवधी रुपयांचे अनुदान घशात घातले आहे.\n‘जलयुक्त’ गैरव्यवहाराबाबत फौजदारी कारवाईचे आदेश मंत्रालयाने दिल्यानंतर कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी कोल्हापूरचे कृषी सहसंचालक उमेश पाटील यांना ८ जून २०२१ रोजी एक गोपनीय पत्र (क्र.१७८८९) पाठविले आहे. ‘‘या प्रकरणात ५ हजार ३१६ कामांवर सरकारी खर्च १२६ कोटी रुपये इतका झालेले आहेत. त्यात ३ कोटी १६ लाख रुपये वसूलपात्र असल्याचे नमुद केले आहे,’’ अशी नोंद या पत्रात करून गुन्हा दाखल करण्यास सांगण्यात आले आहे.\nउच्चपदस्थ सूत्रांच्या म्हणण्यानुसार, ‘‘तत्कालीन कृषी आयुक्त सुनील केंद्रेकर यांना ‘जलयुक्त’मधील घोटाळ्याची कुणकुण लागली होती. त्यामुळे त्यांनी १०० टक्के तपासणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र पूर्ण तपासणी झालीच नाही. पुढे केंद्रेकरांची बदली घडवून आणली गेली.’’\nकेंद्रेकर यांच्यानंतर तत्कालीन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी चौकशी सुरू ठेवली. आयुक्तांच्याच अखत्यारित असलेल्या दक्षता पथकाचे प्रमुख रफिक नाईकवडी व किसन मुळे यांच्या नेतृत्वाखाली ही चौकश��� झाली. तत्कालीन मृद्‌संधारण संचालक डॉ. कैलास मोते यांनी या प्रकरणी तत्कालीन आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांना पुराव्यासहित अहवाल दिला होता. ‘‘चौकशी अहवालानुसार संबंधितांवर कडक प्रशासकीय कारवाई करावी,’’ अशी शिफारस केली होती. आयुक्तांनी त्यावर आस्थापना सहसंचालक सुधीर ननावरे यांना कारवाईचे आदेश. मात्र, अंतिम कारवाई संशयास्पदरित्या रेंगाळत राहिली.\nसर्व अधिकारी एकत्रितपणे हा घोटाळा दाबत असल्याचे पाहून थेट लोकायुक्तांपर्यंत प्रकरण गेले. राज्याचे उपलोकायुक्त संजय भाटिया यांनी या गैरव्यवहाराची सुनावणी घेतली आहे. भाटिया यांनी ७ जून २०२१ रोजी थेट फौजदारी कारवाईचे आदेश काढले आहेत. दुसऱ्या बाजूला सचिव एकनाथ डवले यांनीही गांभीर्य पाहून फौजदारी कारवाईसाठी मान्यता दिली आहे. मात्र इतके मोठे महाभारत होऊनही पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली नाही.\nएका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ‘‘धडधडीत पुरावे असताना पोलिस खात्याने गुन्हा दाखल केला नाही. उलट हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाकडे पाठवले आहे. दस्तुरखुद्द राज्याच्या उपलोकायुक्ताने गुन्हा दाखल करण्याचे आदेश असताना एसीबीच्या अधिकाऱ्याने वरिष्ठांकडे हे प्रकरण ढकलले आहे. त्यामुळे कृषी खाते आणि पोलिस खाते कारवाईऐवजी एकत्रितपणे घोटाळा कसे दडपतात हेच यातून दिसते आहे.’’\nकोल्हापूरचे कृषी सहसंचालक उमेश पाटील यांनी स्वतः एफआयआर दाखल करावी, असे लेखी आदेश कृषी आयुक्तांनी\nदिलेले आहेत. मात्र सहसंचालकांनी तसे न करता उलट आयुक्तांनाच पत्र लिहून आवश्यक पुरावे व कोणावर गुन्हा दाखल करायचा त्यांची नावे कळविण्याची मागणी केली आहे. यामुळे आजी-माजी कृषी आयुक्त, कृषी सचिव आणि लोकायुक्ताने आतापर्यंत वेळोवेळी कारवाईची केलेली शिफारस चुकीची होती का, असा प्रश्‍न कर्मचारी उपस्थित करीत आहेत. एफआयआर दाखल करणे ही पहिली कृती सहसंचालकाने करणे अपेक्षित होते. आरोपीचा शोध घेण्याची व पुरावे गोळा करण्याची जबाबदारी पोलिसांची होती,’’ असे आयुक्तालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.\nजलयुक्त शिवार कृषी आयुक्त agriculture commissioner पुणे गैरव्यवहार मंत्रालय सरकार government सुनील केंद्रेकर sunil kendrekar सिंह भारत एसी पोलिस विभाग sections\n'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक किनाऱ्याला...\nपुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब' चक्रीवादळ रविवारी (ता.\nसाहित्य संमेलनातून वैचारिक दिशा देण्याचे काम ः...\nऔरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी साह्यभूत असून समाजाची वैचारिक बैठक घडवण्याचे\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर व\nनगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून किसान सभा करणार...\nनगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर सोयाबीनचे दर ११,१११ रुपयांवरून थेट २० दिवसांमध\nदहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’\nनगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी उद्‍भवलेल्या अडचणीवर मात करून वेळीच नुक\nशेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...\nकोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...\nएकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...\nविदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...\nपाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...\nसेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...\nमराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...\nबेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....\nकापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...\nखरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...\nमराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...\nविदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...\n‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...\nगणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...\nउत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...\nद्राक्षशेतीत हवी कृत्रिम बुद्धिमत्ता ः...पुणे ः देशाच्या द्राक्षशेतीला आधुनिक वळण...\nराज्यात जोरदार पावसाची शक्यतापुण�� : राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी...\nकोकणात पावसाची दमदार हजेरीपुणे : राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे....\nद्राक्षशेतीत परीक्षणानंतर...पुणे ः ‘‘अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन उत्तमरीत्या...\nदेशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/07/blog-post_854.html", "date_download": "2021-09-26T22:31:15Z", "digest": "sha1:Y5HSPJYFFMDAERUAPLV3NWXTRV2UOGZ4", "length": 8732, "nlines": 32, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "पर्यटनस्थळी पर्यटकांसाठी उपलब्ध होणार तारांकीत दर्जाच्या सोयी-सुविधा", "raw_content": "\nपर्यटनस्थळी पर्यटकांसाठी उपलब्ध होणार तारांकीत दर्जाच्या सोयी-सुविधा\nJuly 29, 2021 • महेश आनंदा लोंढे\nमुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची (एमटीडीसी) पर्यटक निवासे आणि मोकळ्या जागा या निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय पर्यटनस्थळांच्या ठिकाणी आहेत. या ठिकाणी येत असलेल्या पर्यटकांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानिक व्यावसायिक, युवकांना रोजगार उत्पन्न होवून पर्यटनस्थळाचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी एमटीडीसीने पुढाकार घेतला आहे. याठिकाणी पंचतारांकित दर्जाच्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे देशी-परेदशी पर्यटकांना महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांविषयी आकर्षण निर्माण होवून पर्यटन विकसित होण्यास मदत होणार आहे.\nयाच प्रयत्नांचा एक भाग म्हणुन महामंडळाकडे असलेल्या मोकळ्या जमिनी आणि विकसित केलेल्या मालमत्तांना भागिदारी तत्त्वावर (पीपीपी) विकसित करून राज्यातील काही निवडक पर्यटनस्थळांचा जागतिक मानकांनुसार विकास करण्यात येणार आहे. त्यानुसार 4 आणि 5 तारांकित पर्यटन आणि हॉटेल व्यावसायिक यांच्याबरोबर भागिदारी होणार आहे. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असल्याने पर्यटनासाठी संधी उपलब्ध होणार आहेत. अम्युझमेंट पार्क, साहसी क्रिडा, वॉटर पार्क आदी विकसित होणार आहेत. महाराष्ट्राची लोककला, खाद्यसंस्कृती, निसर्गरम्य समुद्रकिनारे, ऐतिहासिक गडकिल्ले, थंड हवेची ठिकाणे आणि निसर्गसंपन्न डोगररांगा या ठिकाणी पर्यटन मोठ्या प्रमाणावर विकसित होणार आहे.\nशासकीय जमिनी, मालमत्तांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी पीपीपी, जॉईंट व्हेंचर, नॉनजॉईंट व्हेंचर, प्रवर्तन आणि व्यवस्थापन करार किंवा फक्त व्यवस्थापन करार इत्यादी उपलब्ध विविध पर्यायांचा विचार करुन निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानुसार या मालमत्तांचा विकास करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या असून त्या www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. प्रथम टप्प्यामध्ये माथेरान, महाबळेश्वर, हरिहरेश्वर (जि. रायगड) येथील पर्यटक निवास (टुरीस्ट रीसॉर्ट), मिठबांव रिसॉर्ट आणि मोकळी जागा (जि. सिंधुदूर्ग) तसेच ताडोबा आणि फर्दापुर (जि. औरंगाबाद) येथील मोकळ्या जमिनींचा विकास करण्यात येणार आहे. त्यानंतर पर्यटन क्षमतेचा विचार करुन अन्य ठिकाणांची निवड करुन शासन मान्यतेने त्यांचा विकास करण्यात येणार आहे.\nपर्यटन क्षेत्रात सध्या कोरोना महामारीमुळे आलेली मरगळ या निर्णयामुळे कमी होणार असून पर्यटन क्षेत्र नव्याने उभारी घेईल. पर्यटकांना पंचतारांकित सुविधा उपलब्ध होणार असल्याने स्थानिक व्यावसायिक, टुर ऑपरेटर, ट्रॅव्हल कंपन्या आणि स्थानिक उत्पादनांना नव्याने बाजारपेठ मिळेल, असा विश्वास महामंडळाचे पुणे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी व्यक्त केला.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nसावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी राज्यात आज स्त्री शिक्षण दिन साजरा\nJanuary 03, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbharat.com/2021/09/blog-post_186.html", "date_download": "2021-09-26T22:16:39Z", "digest": "sha1:6XPVP2UB4NIF5NNSQXZPX2SSIVKUTW74", "length": 6467, "nlines": 67, "source_domain": "www.khabarbharat.com", "title": "मोठी बातमी! विराटच्या राजीनाम्याबाबत बीसीसीआयचे स्पष्टीकरण, घेतला मोठा निर्णय | Khabar Bharat `", "raw_content": "\n विराटच्या राजीनाम्याबाबत बीसीसीआयचे स्पष्टीकरण, घेतला मोठा निर्णय\n विराटच्या राजीनाम्याबाबत बीसीसीआयचे स्पष्टीकरण, घेतला मोठा निर्णय\n पुढील महिन्यात यूएईमध्ये होणारा टी -20 विश्वचषक जिंकण्यात भारत अपयशी ठरला तर कोहलीला मर्यादित षटकांचे कर्णधारपद काढून टाकले जाऊ शकते. त्याच्या जागी रोहित शर्माची नियुक्ती होऊ शकते, अशा बातम्या प्रसार माध्यमातून येत होत्या. यामुळे चर्चा सुरू झाली होती.\nअसे असताना आता विराट कोहली कर्णधारपदावरून पायउतार होण्याचे वृत्त बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी सोमवारी फेटाळून लावले आहे. यामुळे विराट कोहली राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत चर्चा रंगली होती.\nधुमाळ म्हणाले, हे बकवास आहे आणि असे काहीही होणार नाही. याबाबत केवळ चर्चा सुरू आहे. बीसीसीआयने या विषयावर चर्चा केलेली नाही. यापूर्वी देखील असे वृत्त आले होते की, कोहली कसोटी क्रिकेटमध्ये बऱ्यापैकी यशस्वी आहे पण मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धांमध्ये अपयश आल्यामुळे रोहितला हे काम सोपवले जाऊ शकते.\nविराटच्या नेतृत्वाखाली अजून टीम इंडियाने आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकली नाही. तसेच त्याने आयपीएल देखील जिंकली नाही. यामुळे त्याची जागा रोहित शर्माकडे द्यावी असे देखील अनेकांनी म्हटले आहे. यामुळे त्याच्यावर दबाव वाढत आहे.\nयामुळे लवकरच कर्णधार बदलला जाऊ शकतो, असे अनेकांना वाटत आहे. मात्र धुमाळ यांनी याबाबत कोणहीती चर्चा झाली नसल्याचे सांगितले आहे. यामुळे आता टी-20 वर्ल्ड कपनंतर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावरून पुढील कर्णधार पदाबाबत गणित ठरणार आहे.\n एकनाथ शिंदेंनी झापल्यानंतर चार इंजीनियर तडकाफडकी निलंबीत\n‘बाड़ ही खेत खाए, उस फसल को कौन बचाए’: ट्वीट पर बवाल, राजस्थान CM अशोक गहलोत के OSD ने दिया इस्तीफा\nमहाबळेश्वर हायवेवर दिसले २ वाघ, आनंद महिंद्रांनी थरारक व्हिडिओला दिलं भन्नाट कॅप्शन\nपुणे अखेर कंटेन्मेंटच्या जोखाडातून मुक्त; १० महिन्यांनंतर 'असं' प्रथमच घडलं\n म�� हे लक्षात ठेवा\nसचिन (हरिशचंद्र) कोते नवे उपनगराध्यक्ष: पुन्हा एकदा 'खबर भारत' चा ओपिनियन पोल ठरला प्रभावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/amitabh-bachchan", "date_download": "2021-09-26T22:11:39Z", "digest": "sha1:IKS7ZEVSTXD2S5NKMDQVUKDAC6RVA4FP", "length": 5657, "nlines": 134, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nगणेशोत्सव 2021: लाइव्ह अपडेट्स\nमुंबई मान्सून Live Updates\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nपान मसाल्याच्या जाहिरातीवरुन वादात सापडले अमिताभ बच्चन\nअमिताभ बच्चन यांच्याशी बोलायचंय अॅमेझॉननं दिली ही संधी, जाणून घ्या\n'बेलबॉटम' नंतर 'चेहरे'देखील चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित\nबिग बींच्या बंगल्याबाहेर मनसेची पोस्टरबाजी, बंगल्यावरून सुरू झालेला वाद नेमका आहे काय\nबिग बींच्या प्रतीक्षा बंगल्यावर पालिका करणार कारवाई\nबिग बींकडून शीव रुग्णालयाला १.७५ कोटींची मदत\nकोरोनाशी लढा देण्यासाठी भारताची मदत करा : अमिताभ बच्चन\nकोरोना कॉलर ट्यूनसाठी अमिताभ यांचा आवाज ऐकू येणार नाही\nअमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप\nप्रभास-दिपिकाच्या सिनेमात अमिताभची एण्ट्री\n अमिताभ बच्चन करणार अवयवदान\nजया बच्चन यांच्या चारही बंगल्याची सुरक्षा वाढवली, बिग बींनी ट्विटरवर दर्शवला पाठिंबा\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://gramayan.org/news/", "date_download": "2021-09-26T22:55:36Z", "digest": "sha1:T3NAGKKWHGWNKR42T3FOORCAEHWC4GT2", "length": 5577, "nlines": 149, "source_domain": "gramayan.org", "title": "News – Gramayan Pratishtha", "raw_content": "\nशनिवार, दिनांक 26, जून20 21सायंकाळी 6.30 वाजताआपली भेट होणार आहे ..समाजातील पीडितांसाठी स्नेहालय उभारणारे…मा. प्रा. डॉ. गिरीश महादेव कुलकर्णीपेमराज सारडा…\nनि:स्वार्थ, पारदर्शीपणा आणि सत्पात्री विनियोग असल्यास दात्यांची कमी नाही – रवींद्र कर्वे\nग्रामायण ज्ञानगाथा मध्ये रवींद्र कर्वेदेणगीदार खूप आहेत पण त्यासाठी विश्वास आणि आपली देणगी सत्पात्री आहे याची खात्री झाली की गरजूंना…\nज्ञान गाथा – 46\nग्रामायण प्रतिष्ठान, नागपूर, अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड च्या सौजन्याने सादर करीत आहे ज्ञान गाथावेळ �� रविवार, दिनांक 20 जून 20…\nग्रामायण प्रतिष्ठान, नागपूर, अंकुर सीड्स प्रायव्हेट लिमिटेड च्या सौजन्याने सादर करीत आहे उद्यम गाथा -18शनिवार, दिनांक 19, जून20 21सायंकाळी 6…\nग्रामायण कृषी सुपोषण जनजागरण अभियान\nग्रामायणचे यशस्वी कृषी सुपोषण जनजागरण अभियान 9 दिवस 9 वक्ते : समाजाचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर आधी गावांचा विकास…\nग्रामायण सोशल इन्फरमेशन सेंटर, नागपूर .अशा अनेक सेवांबद्दलची माहिती आपण फोन / इमेल ने निःशुल्क मिळवू शकता \n‘ग्रामायण’ तर्फे जैविक खते व नैसर्गिक शेती यावर मार्गदर्शन\nशास्त्रोक्त पशुपालन केल्यास अनर्थ टळेल\nग्रामायण तर्फे जैविक खते व नैसर्गिक शेती यावर मार्गदर्शन\nग्रामायण तर्फे जैविक खते व नैसर्गिक शेती यावर मार्गदर्शन ग्रामायण कृषी प्रबोधन अभियानात तिसरे पुष्प शनिवार, दि. 5 जून रोजी…\nनि:स्वार्थ, पारदर्शीपणा आणि सत्पात्री विनियोग असल्यास दात्यांची कमी नाही – रवींद्र कर्वे\nज्ञान गाथा – 46\nग्रामायण कृषी सुपोषण जनजागरण अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://khedut.org/patni/", "date_download": "2021-09-26T21:42:20Z", "digest": "sha1:U26DY4IRBU5AQTKLWDWQRO7QSFL5BK3A", "length": 9793, "nlines": 91, "source_domain": "khedut.org", "title": "पत्नी सोबत भांडण करून हा व्यक्ती घरातून बाहेर पडला…आणि रागाच्या भरात त्याने असे काही केले कि तो रातोरात प्रसिद्ध झाला…जाणून नेमके काय घडले - मराठी -Unity", "raw_content": "\nपत्नी सोबत भांडण करून हा व्यक्ती घरातून बाहेर पडला…आणि रागाच्या भरात त्याने असे काही केले कि तो रातोरात प्रसिद्ध झाला…जाणून नेमके काय घडले\nपत्नी सोबत भांडण करून हा व्यक्ती घरातून बाहेर पडला…आणि रागाच्या भरात त्याने असे काही केले कि तो रातोरात प्रसिद्ध झाला…जाणून नेमके काय घडले\nआपल्याला जेव्हा सुद्धा राग येतो. तेव्हा या रागामुळे आपलेच खूप प्रमाणत नुकसान होते. यासाठी बर्‍याच युक्त्या सुद्धा आहेत ज्याद्वारे आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येते. जेव्हा एखाद्याला राग येतो तेव्हा तो त्याचे आवडते गाणे ऐकतो किंवा दुसर्‍या कार्यात मग्न होतो.\nरागावर मात करण्याचा प्रत्येक व्यक्तीचा मार्ग वेगळा असतो. पण इटलीमध्ये राहणारा हा व्यक्ती राग आला की तो चालत असे. परंतु या पद्धतीमुळे तो आज जगभर प्रसिद्ध झाला आहे. वास्तविक, आपल्या पत्नीशी भांडण करून तो रागाने आपल्या घराबाहेर पडला.\nतो इतका रागावला होता की त्याला याची सुद्धा जाण नव्हती की तो रागाच्या भरात ८५० किमी चालत आला आहे. आणि जेव्हा त्याला काही पोलिसांनी थांबवले तेव्हा त्याला हे लक्षात आले. पण यानंतर त्याला घरी न पाठवता त्याला तुरूंगात टाकण्यात आले. रागाच्या भरात त्याला काही सुद्धा कळले नाही.\n‘रेस्टो डेल कार्लिनो’ या इटालियन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, उत्तर इटलीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या पत्नीशी झालेल्या भांडणानंतर ८५० किलोमीटर चालून आपला राग शांत केला.\nत्या व्यक्तीची ओळख कळाली नाही पण जेव्हा हा 48 वर्षीय व्यक्ती रागावला तेव्हा तो चालत आपल्या घराबाहेर पडला आणि यामागे कारण होते ते म्हणजे त्याचा पत्नीसोबत झालेला वाद.\nहा व्यक्ती भांडणानंतर इतका संतापला होता की तो चालत ८५० किलोमीटर लांब पर्यन्त गेला, आपल्याला घरातून निघून किती दिवस झाले आहेत हे देखील त्याच्या लक्षात आले नाही.\nपण आठवडाभर चालल्यानंतर त्याला वाटेत पोलिसांनी थांबवले. वास्तविक, कोरोनामुळे इटलीमध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू आहे.\nअशा परिस्थितीत जेव्हा पोलिसांनी त्या व्यक्तीला रोडवरून जाताना पाहिले तेव्हा त्याला थांबवून त्याची चौकशी केली आणि त्याने सांगितले की तो आपला राग शांत करण्यासाठी चालत आपल्या घराबाहेर पडला आहे.\nपोलिसांनी अधिक चौकशी केली असता तो आत्तापर्यंत ८५० किमी चालल्याचे त्यांना आढळले. त्याच्या पत्नीनेही या व्यक्तीचा हरवल्याचा अहवाल दाखल केला होता.\nआता पोलिसांनी कर्फ्यू नियम तोडल्याबद्दल त्या व्यक्तीला 36 हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच, त्याला आता नजरकैदेत ठेवले आहे. पण हे प्रकरण इतके व्हायरल झाले आहे की रातोरात प्रसिद्ध झाला आहे.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\nआरोग्याबरोबरच सौंदर्य देखील आपल्या ��्वयंपाकघरातील या छोट्या छोट्या गोष्टी देखील वाढवते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/netizens-bashes-on-karan-johar-after-removing-kartik-aryan-from-dostana-2-ak-541075.html", "date_download": "2021-09-26T21:31:21Z", "digest": "sha1:LS7S3CKAF5DKJEFDOCKD4AKSEAMJNARI", "length": 7239, "nlines": 81, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Dostana 2 मधून कार्तिक आर्यनला हटवताच करण जोहर अडचणीत; निर्णय पडणार महागात – News18 Lokmat", "raw_content": "\nDostana 2 मधून कार्तिक आर्यनला हटवताच करण जोहर अडचणीत; निर्णय पडणार महागात\nDostana 2 मधून कार्तिक आर्यनला हटवताच करण जोहर अडचणीत; निर्णय पडणार महागात\nदोस्ताना 2 (dostana 2) या चित्रपटातून अभिनेता कार्तिक आर्यनला (Kartik Aryan) बाहेर करताच करण जोहरच्या (Karan johar) या फिल्मवर बहिष्कार टाकण्याची तयारी सुरू झाली आहे.\nमुंबई, 16 एप्रिल : ‘दोस्ताना 2’ (Dostana 2) हा फिल्ममधून अभिनेता कार्तिक आर्यनला (Kartik Aryan) बाहेर करण जोहरवर (Karan Johar) पुन्हा एकदा प्रेक्षक संतापलेले आहेत. सोशल मीडियावर करण जोहरला नेटिझन्सनी लक्ष्य केलं आहे. त्याच्यावर निशाणा साधला आहे. दोस्ताना 2 या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) मुख्य भूमिका साकारत होते. चित्रपटाचं काही शूटींग मुंबई आणि चंदीगडमध्ये पूर्णदेखील झालं होतं, तर काही चित्रीकरण होणं बाकी आहे. पण आता कार्तिकला मात्र चित्रपटातून हटवण्यात आलं आहे. एका वृत्तानुसार कार्तिकची टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सी चित्रपटासाठी तारखा देत नव्हती. त्यामुळे शूटिंग रखडलं होतं आणि याच कारणाने कार्तिकला चित्रपटातून बाहेर पडावं लागलं होतं. पण यामुळे त्याचे चाहते फारच नाराज झाले आहेत. हे वाचा - कार्तिक आयर्न आणि करण जोहरचा 'दोस्ताना' तुटला; चित्रपटातून दाखवला बाहेरचा रस्ता कार्तिकची चित्रपटातून बाहेर पडल्याची बातमी समजताच कार्तिकच्या चाहत्���ांनी ट्विटर वर #KartikAryan या त्याच्या नावाचा ट्रेंड करायला सुरुवात केली. शिवाय निर्माता करण जोहरला त्यांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. करणला फक्त स्टारकिड्सचं (starkids) हवे असतात, अशी कमेंट बहुतेक युझर्सनी केली आहे. तर अनेकांनी त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. हे वाचा - सिम्पल कपडे, साधी सजावट; अभिनेत्री दिया मिर्झाने का केलं नाही थाटामाटात लग्न अद्याप कार्तिक किंवा धर्मा प्रोडक्शनने यावर काहीही भाष्य केलं नसलं तरीही हा ट्रेंड ट्विटरवर चांगलाच गाजत आहे. कार्तिकनंतर अभिनेता राजकुमार रावची (Rajkumar Rao) चित्रपटात वर्णी लागण्याची शक्यता आहे. कार्तिक चित्रपटात येण्यापूर्वी राजकुमारलाच याविषयी विचारणा झाली होती. पण काही कारणास्तव त्याने नकार दिला होता. अभिनेता विकी कौशलचं (Vicky Kaushal) देखील नाव समोर येत आहे. त्यामुळे आता कार्तिकच्या जागी नक्की कोणत्या अभिनेत्याची वर्णी लागते हे पाहणं औत्युक्याचं ठरेल.\nDostana 2 मधून कार्तिक आर्यनला हटवताच करण जोहर अडचणीत; निर्णय पडणार महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/462041", "date_download": "2021-09-26T23:09:32Z", "digest": "sha1:LVW37JE4SZ7QVZXSSTKU5DC5GJKZT4D2", "length": 2563, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"ग्रेगोरीय दिनदर्शिका\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ग्रेगोरीय दिनदर्शिका\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:३२, २४ डिसेंबर २००९ ची आवृत्ती\nआकारात कोणताही बदल नाही , ११ वर्षांपूर्वी\n\"ग्रेगरी दिनदर्शिका\" हे पान \"ग्रेगरीय दिनदर्शिका\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.\n२३:०४, १६ मार्च २००८ ची आवृत्ती (संपादन)\nसुभाष राऊत (चर्चा | योगदान)\n२३:३२, २४ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\nछो (\"ग्रेगरी दिनदर्शिका\" हे पान \"ग्रेगरीय दिनदर्शिका\" मथळ्याखाली स्थानांतरित केले.)\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-09-26T22:49:40Z", "digest": "sha1:4NAW4MURTY2CQCACGPXMH43P44JZCNNP", "length": 3429, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८१६ मधील जन्म - विक���पीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८१६ मधील जन्म\n\"इ.स. १८१६ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ डिसेंबर २०१९ रोजी ०३:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-agricultural-news-marathi-success-story-davade-villagedistratnagiri-39441?page=1&tid=162", "date_download": "2021-09-26T21:56:27Z", "digest": "sha1:XSVEI6UFIPP6V5L7AYZTG4SMEFUYP234", "length": 29910, "nlines": 193, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture Agricultural News Marathi success story of Davade Village,Dist.Ratnagiri | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनैसर्गिक वारसा जपत देवडे गाव समृद्धीकडे\nनैसर्गिक वारसा जपत देवडे गाव समृद्धीकडे\nनैसर्गिक वारसा जपत देवडे गाव समृद्धीकडे\nशुक्रवार, 25 डिसेंबर 2020\nऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेले रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्‍वर तालुक्यातील देवडे गाव स्वयंपूर्णतेसाठी प्रयत्नशील आहे. जलसंधारणाच्या बरोबरीने खरीप हंगामात वैविध्यपूर्ण शेतीचे प्रयोग करतानाच दुबार व तिबार पिके घेण्याकडे गावाची वाटचाल आहे.\nऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेले रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्‍वर तालुक्यातील देवडे गाव स्वयंपूर्णतेसाठी प्रयत्नशील आहे. जलसंधारणाच्या बरोबरीने खरीप हंगामात वैविध्यपूर्ण शेतीचे प्रयोग करतानाच दुबार व तिबार पिके घेण्याकडे गावाची वाटचाल आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात वसलेल्या या गावाला निसर्गाने भरभरून दिले आहे. त्याची जपणूक करण्यासाठी कृषी पर्यटनावर भर देताना पक्षी संवर्धनावरही देवडेवासीयांनी भर दिला आहे.\nसह्याद्री रांगेतील विशाळगडाच्या पायथ्याशी रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर देवडे (ता. संगमेश्‍वर) हे गाव वसले आहे. गावातील लोकांचा उदरनिर्वाह मजुरी आणि गडांवर विविध वस्तूंची विक्री करून मिळणाऱ्या उत्पन्नावर चालत असे. पाच वर्षापूर्वी गटशेतीची संकल्पना गावात राबविण्याचा निर्धार केला गेला. त्यासाठी प्रकाश ऊर्फ बंधू बेर्डे यांनी प्रयत्न सुरू केले. ग्रामस्थांना जससंधारणासाठी एकत्र आणून सेंद्रिय गटशेतीसाठी आवश्यक ती पावले उचलली जाऊ लागली. सन २०१७ मध्ये मुंबईत नोकरी करणारे आणि एम.एस्सी. कृषी झालेले अनिल जयराम कांबळे गावी आले. त्यानंतर देवडेवासीयांच्या स्वयंपूर्ण होण्याच्या संकल्पनेला चालना मिळाली.\nगावाने जलसंधारणावर सर्वप्रथम भर दिला. सन २०१७ मध्ये श्रमदानातून विजय बंधारे बांधण्यात आले. पहिल्याच वर्षी सात बंधारे बांधले गेले. दगडी बांधांवर प्लॅस्टिक कागद लावून पाणी अडवण्यात आले. सन २०१८ मध्ये १२ तर २०१९ मध्ये १५ बंधारे बांधले. सन २०२० मध्ये त्यात वाढ करण्यात येत आहे. बंधारे बांधण्यासाठी गावाला उत्कर्ष कुणबी मंडळाचे मोठे सहकार्य लाभले.\nगावातील पीक पद्धती बदलण्यासाठी दुबार पिकांखालील क्षेत्र वाढविण्यात येत आहे. गावात उभारलेल्या बंधाऱ्यातील पाण्यावर रब्बी हंगामात भाजीपाला लागवड झाली आहे. पहिल्या वर्षी कुळीथ पिकाची १० एकरांवर, तर हरभऱ्याची दोन एकरांवर, तसेच अर्ध्या एकरावर पावटा लागवड करण्यात आली. घरगुती वापरासाठी काही धान्य ठेऊन उर्वरित उत्पादनाची विक्री करण्यात आले. कुळथाची विक्री ८० रुपये प्रति किलो दराने झाली. यातून गावातील ७० शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पन्न मिळाले. बंधारे वाढवून लागवडीखालील क्षेत्रात दरवर्षी वाढ होत आहे.\nगावात केटीवेअर बंधारे बांधले असल्याने आणखी दीडशे एकर जमीन आता लागवडीखाली येणार आहे. त्यासाठी पाच केटीवेअर बंधारे येथील नदीवर उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रति बंधाऱ्यास साडेतीन लाख रुपयांचा निधी आवश्यक आहे. खासगी संस्थांकडून तो संकलित करण्यात येणार आहे.\nगावात पूर्वी पारंपरिक पद्धतीने भात लागवड केली जात होती. सध्या लाल आणि काळ्या भाताचे व्यावसायिक महत्त्व वाढले आहे. हे लक्षात घेऊन आंध्रप्रदेशातून बियाणे आणून गावातील सुमारे ६० शेतकऱ्यांनी त्याची लागवड केली आहे. यंदा हा पहिलाच प्रयोग केला आहे. या प्रयोगातून बियाणे बँक तयार करण्यात येणार आहे.\nगावातील शेतकऱ्यांना यांत्रिकीक���णाबाबत सक्षम करण्यासाठी संयुक्त प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे. गेल्या वर्षी योजनेतून अनुदानावर ६५ पॉवर टिलर्स उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे मजूरबळ व खर्चात बचत करणे शक्य होत असून, वेळेवर शेती कामे होत आहेत.\nगावाजवळील नदीचे पाणी सौरपंपाच्या साह्याने शेताच्या बांधापर्यंत आणले गेले. त्याद्वारे सुमारे चौदा एकर जमीन ओलिताखाली आली. यामध्ये तीन एकरांवर भेंडी, दहा एकरांवर चवळी, तर एक एकरवर मुगाची लागवड झाली. यामधून उत्पन्नाचे साधन शेतकऱ्यांना मिळाले.\nशेतीसह गाव विकासासाठी ग्रामस्थ एकवटले होते. विशाळगडापासून दोन किलोमीटर अंतरावर पायथ्याशी देवडे गाव आहे. दरवर्षी १५ ते २० च्या संख्येने ट्रेकिंग करणारे गावात येतात. त्यांना किल्ल्यापर्यंत मार्ग दाखवण्यासाठी ग्रामस्थांचा गट तयार करण्यात आला. पर्यटकांना मार्गदर्शन, निवासाची सुविधा यासह रोजगार संधी मिळाली आहे. निवासासह जेवणासाठी प्रत्येक व्यक्तीमागे २०० ते २५० रुपये शुल्क आकारले जाते. गाइड म्हणून तीन व्यक्ती ट्रेकिंग करणाऱ्या गटांसोबत असतात. त्यामधून प्रति व्यक्ती ५०० रुपये मिळतात. विशाळगडकडे जाणारा मार्ग दरवर्षी ग्रामस्थ श्रमदानातून स्वच्छ करतात. पावनखिंडही येथून ४ किलोमीटर आणि आंबा घाट तीन किलोमीटरवर आहे. जंगल पर्यटनासाठी येणाऱ्यांना हे मार्ग सुरक्षित राहावेत यासाठी गेली तीन वर्षे देवडेवासियांनी एकत्रित येऊन ते स्वच्छ केले आहेत.\nनिसर्गाने भरभरून दिलेल्या देवडे गावात विविध वनौषधी आणि पशुपक्षी आहेत. पक्षिसंवर्धनासाठी गेली पंधरा वर्षे देवडे गावाने शिकारबंदी, कुऱ्हाडबंदी केली आहे. त्यातील धनेश (हॉर्नबिल) हा दुर्मीळ पक्षी असून, या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणात आढळतो. या पक्षाला घरटे करण्यासाठी पूरक अशी मोठी झाडे या ठिकाणी आहेत. धनेश पक्ष्याची घरटी असलेल्या झाडांचे संरक्षण केले जाते. ते तोडले जाणार नाही किंवा अन्य प्राणी त्याची अंडी पळवणार नाहीत याची काळजी घेतली जाते. वनराईत आढळणाऱ्या गिधाडांच्या संवर्धनासाठी एक एकर जमीन संरक्षित करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.\nपावसाळ्यात भात लागवड केल्यानंतर पुढे नोव्हेंबर ते जानेवारी या रब्बीच्या हंगामात कडधान्यांची लागवड केली जाते. त्यानंतर पुढील तीन महिन्यांसाठी गेल्या वर्षीपासून नवे पीक घेण्याचा निर्णय परिसरातील धुमकवाडी, वाडीआदिष्टी, बौद्धवाडी यांनी घेतला. त्यासाठी अनिल कांबळे यांनी पुढाकार घेऊन बैठकाही घेतल्या. सुमारे सात एकरांवर ३० कुटुंबांनी सूर्यफुलाची लागवड केली. लाकडी घाण्यावर त्यापासून तेल काढण्यात आले. सुमारे दीडशे लिटर तेल प्रत्येक कुटुंबाला मिळाले. या उपक्रमातून खाद्यतेलाबाबत गाव परिसरातील तिन्ही वाड्या स्वयंपूर्ण झाल्या आहेत.\nग्रामविकासाच्या दृष्टीने विविधांगी उपक्रम राबवत असताना दुग्धोत्पादनातूनही ग्रामस्थ स्वयंपूर्ण झाले आहेत. पूर्वी १०० ते १२५ लिटर दुधाचे दररोज संकलन व्हायचे. आता गावातच दूध डेअरी आहे. गेल्या वर्षी ग्रामस्थांनी नव्याने १५ जर्सी व होल्स्टिन फ्रिजीयन गायी खरेदी केल्या. त्यामुळे यंदापासून दररोज ७०० लिटरपर्यंत दूध डेअरीला पुरवणे शक्य झाले आहे. दुधाला लिटरला २६ रुपये दर मिळत असून उत्पन्नात भर पडली आहे.\nवनखात्याच्या साह्याने किरबेट, देवडे गावांतील महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. याद्वारे दोन गावांतील १०० ते १२५ महिलांना काम मिळेल. तसेच २४ गावांतील महिला बचत गटांनाही त्यात सामावून घेण्यात येणार आहे. त्यासाठी खासगी निधी उभारण्यात येत आहे. जांभूळ, करवंद, बांबू, यासह वनौषधींवर प्रक्रिया केली जाईल.\nप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशन संस्थेच्या मदतीने नदीतील स्रोत पुनरुज्जीवीत करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.\nदापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातर्फे गावात अ‍ॅग्री क्लिनिक उभारण्यात येणार आहे.\nगावातील पाच लाभार्थींनी शेळीपालन सुरू केले आहे. अकरा शेळ्यांचा एक गट आहे. भविष्यात त्यात वाढ करून शंभर शेळ्यांचे पालन करण्यात येणार आहे.\nगावातील क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी गावाजवळील नदीवर धरण उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हा प्रकल्प यशस्वी झाला, तर गावातील २५० ते ३०० एकर जमीन ओलिताखाली येऊ शकते. माती परीक्षणाचेही काम सुरू आहे.\nग्रामविकासासाठी ग्रामस्थांबरोबरच ग्रामसेवक अभिजित शेळके, प्रकाश बेर्डे, विजय चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.\nनिसर्गाने समृद्ध असलेले देवडे गाव आदर्श बनविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यादृष्टीने पीक पद्धतीत बदल केला आहे. बारमाही पिके घेण्याच�� प्रयत्न आहे. गेल्या तीन वर्षांत जलसंधारण, शेतीतून समृद्धी, पर्यटनाला चालना यांसह विविधांगी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहेत.\n— अनिल कांबळे, ९४०३१०१५५९\nसंगमेश्‍वर जलसंधारण शेती निसर्ग गटशेती ग्रामविकास\n'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक किनाऱ्याला...\nपुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब' चक्रीवादळ रविवारी (ता.\nसाहित्य संमेलनातून वैचारिक दिशा देण्याचे काम ः...\nऔरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी साह्यभूत असून समाजाची वैचारिक बैठक घडवण्याचे\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर व\nनगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून किसान सभा करणार...\nनगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर सोयाबीनचे दर ११,१११ रुपयांवरून थेट २० दिवसांमध\nदहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’\nनगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी उद्‍भवलेल्या अडचणीवर मात करून वेळीच नुक\nशिक्षण, कृषी, ग्रामविकासामध्ये ‘समता...नाशिक जिल्ह्यातील येवल्यासारख्या दुष्काळी...\nदुष्काळी मजले एकीतून झाले बागायतीकायम दुष्काळी असलेले मजले (ता. हातकणंगले. जि....\nप्रशिक्षण, निविष्ठा विक्रीसाठी योजनामहाराष्ट्र सहकारविकास महामंडळामार्फत शेतकरी...\nभाजीपाला, कणगर, दुधातून उंचावले...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेतोरे (ता.वेंगुर्ला)...\nग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...\nविकासकामाच्या जोरावर ब्रम्हपुरीला `... ब्रम्हपुरी ग्रामपंचायतीला आयएसओ...\nप्रत्येक कुटुंब अन ्गाव आत्मनिर्भर...ध्यास, प्रयत्न, चिकाटीचा संगम झाल्याने हस्ता...\nलोकसहभागातून तयार होईल ग्रामविकासाचा...शाश्‍वत ग्रामविकास करताना विकासाच्या विविध...\nसुधारित तंत्राद्वारे बदलला गावचा...गावकऱ्यांचे प्रयत्न, करडा कृषी विज्ञान केंद्राचे...\nगावशिवाराचा शाश्‍वत विकास करणारी ‘एफईएस’आनंद (गुजरात) येथे नोंदणीकृत असलेल्या फाउंडेशन...\nदुर्गम सावंगी गावात घडले एकीतून कृषी...गावातील युवकांना दिशा देण्यासोबतच त्यांच्यातील...\nनैसर्गिक वारसा जपत देवडे गाव समृद्धीकडेऐतिहासिक पार्श्‍वभूमी लाभलेले रत्नागिरी...\nग्राम पर्यटन, पर्यावरण संवर्धनातील...गेली पंधरा वर्षे रत्नागिरी येथील ���िसर्गयात्री ही...\nपायाभूत सुविधांसह शेतीतून प्रगतिपथावर...रस्ते, बंधारे उभारणी, सांडपाणी व्यवस्थापन,...\nपिंपळगाव वाघाच्या शिवारात लोकसहभागातून...कित्येक वर्षापासून दुष्काळाशी सामना करत असलेल्या...\nटंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...\nलोकसहभागातून हिंगणगाव झाले ‘पाणी’दारपाणीटंचाई आणि कित्येक वर्षांपासून दुष्काळाशी...\nचुडावा बनले रेशीम शेतीचे क्लस्टरचुडावा (ता.पूर्णा,जि.परभणी) गावातील येथील...\nस्वच्छ, सुंदर स्मशानभूमीसाठी ग्रामस्थ...परभणी : जिल्ह्यातील आव्हई (ता.पूर्णा) येथील...\nशेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/11/The-state-government-has-filed-an-application-in-the-Supreme-Court-for-the-fourth-time-to-set-up-a-bench-on-Maratha-reservation.html", "date_download": "2021-09-26T21:50:18Z", "digest": "sha1:X2JNWUCRKCMIPPKBPF7AMUIUUZQNM567", "length": 6932, "nlines": 110, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्यासाठी राज्य सरकारचा चौथ्यांदा सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र मराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्यासाठी राज्य सरकारचा चौथ्यांदा सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर\nमराठा आरक्षणाबाबत घटनापीठ स्थापन करण्यासाठी राज्य सरकारचा चौथ्यांदा सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर\nमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भातील अंतरिम आदेश स्थगित करण्याच्या मागणीवर सुनावणीसाठी तातडीने घटनापीठ स्थापन करण्यात यावे, याकरीता राज्य सरकारने चौथ्यांदा आपला अर्ज सर्वोच्च न्यायालयात सादर केला आहे.\nनवी दिल्लीतील सरकारी वकील ॲड. सचिन पाटील यांनी हा अर्ज दाखल केला. यापूर्वी २ नोव्हेंबरला मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारचे वरिष्ठ विधीज्ञ मुकूल रोहतगी यांनी सरन्यायाधिशांसमक्ष तातडीने घटनापीठ स्थापन करण्याची आवश्यकता विषद केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपिठाने ९ सप्टेंबर २०२० रोजी दिलेल्या अंतरिम आदेशामुळे नोकरभरती व शैक्षणिक प्रवेशप्रक्रियेतील एसईबीसी प्रवर्गाचे हजारो विद्यार्थी प्रभावित झाले आहेत.\nत्याचे अनेक गंभीर परिणाम झाले आहेत. त्यामुळे हा अंतरिम आदेश रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या अर्जावर घटनापिठासमोर तातडीने सुनावणी आवश्यक असल्याची विनंती रोहतगी यांनी सरन्यायाधिशांना केली होती. त्यावेळी या अर्जावर लवकरात लवकर विचार केला जाईल, असे सरन्यायाधिशांनी सांगितले होते. परंतु, अद्याप यासंदर्भात निर्णय झालेला नसल्याने राज्य सरकारने चौथ्यांदा आपला अर्ज सादर केला आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nदुर्दैवी घटना : जांभूळणी येथील बंधाऱ्यात दोन सख्या भावांसह चुलत भाऊ गेले वाहून ; शोधकार्य चालू\nझरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीत\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा\nआटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-desh/bjps-eye-chairmanship-legislative-council-65333", "date_download": "2021-09-26T21:22:29Z", "digest": "sha1:VGHTARJPDDUYQBJZOUE5GZT262UPMR3O", "length": 4474, "nlines": 22, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "विधान परिषदेच्या सभापतिपदावर भाजपचा डोळा", "raw_content": "\nविधान परिषदेच्या सभापतिपदावर भाजपचा डोळा\nभाजपला सभापतिपद मिळवून देण्याचा राजकीय डाव आखण्यात येत आहे.\nबंगळूर : अलीकडील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर धजदने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाशी हातमिळवणी करण्यास पुढाकार घेतला आहे. धजदचा पाठिंबा मिळवून विधान परिषदेच्या सभापतिपदावर भाजपने आता आपली नजर ठेवली आहे.\nअलिकडेच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपने सर्व चारही मतदारसंघात विजय मिळविला आहे. धजदच्या पाठिंब्यावर सभापतिपदावर आरुढ झालेले कॉंग्रेसचे प्रताप चंद्रशेट्टी यांना खाली खेचून भाजपला सभापतिपद मिळवून देण्याचा राजकीय डाव आखण्यात येत आहे.\nनुकताच बंगळूर शिक्षक क्षेत्र, पश्‍चिम पदवीधर मतदार संघ आणि दक्षिणपूर्व शिक्षक क्षेत्र जिंकणारा भारतीय जनता पक्ष हा विधानसभेचा सर्वात मोठा पक्ष आहे. विधान परिषदेत भाजप, ���ॉंग्रेस, धजद, अपक्ष आणि सभापतींसह एकूण 75 सदस्य आहेत. विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या चारही जागा जिंकल्याने भाजप सभागृहातील सर्वांत मोठा पक्ष झाला आहे.\nविधानपरिषदेत सध्या भाजप 31, कॉंग्रेस 28, धजद 14, अपक्ष 1, सभापती 1 असे संख्याबळ आहे. साध्या बहुमतासाठी 38 सदस्यांचा पाठिंबा आवश्‍यक आहे. भाजप व धजद एकत्र आल्यास भाजप सभापतिपद हिसकावून घेऊ शकते. कॉंग्रेस व धजद युती सरकारच्या काळात कॉंग्रेसचे प्रतापचंद्र शेट्टी सभापती होते, तर धजदचे एस. एल. धर्मेगौडा उपसभापतीपदावर आरुढ झाले होते.\nधजदने जर भाजपशी हातमिळवणी केली, तर धजदचे उपसभापती धर्मेगौडा यांचे पद कायम राहण्याची शक्यता आहे. भाजपने या संदर्भात धजद नेत्यांशी चर्चा केली असल्याचे समजते. पुढील विधिमंडळाच्या अधिवेशनात कॉंग्रेसचे विद्यमान सभापती प्रताप चंद्रशेट्टी यांना खाली खेचण्याची योजना आखण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.voerly.com/", "date_download": "2021-09-26T20:56:36Z", "digest": "sha1:Z4P36MSCFJ2FOERFITRCIAJRRM7PZHYY", "length": 10684, "nlines": 180, "source_domain": "mr.voerly.com", "title": "सीएनसी प्रेसिजन मशीनिंग, सीएनसी लेथ प्रोसेसिंग - वॉली", "raw_content": "\nचांगली गुणवत्ता एक चांगली व्यक्तिरेखा आहे, चांगली गुणवत्ता नेहमीप्रमाणे व्होर्लीचा पाठपुरावा आहे\nसीएनसी प्रिसिजन मशीनिंगला वाहक म्हणून घेतल्याने ते ग्राहकांसाठी मूल्य निर्माण करतात आणि कर्मचार्‍यांच्या आत्म्याने व भौतिक सभ्यतेच्या दुप्पट कापणीची जाणीव होते.\nयाने चांगली प्रगती केली आहे आणि ग्राहकांना एक स्टॉप खरेदी पूर्ण करण्यासाठी सर्वोत्कृष्ट मूल्य-वर्धित सेवा प्रदान केली आहे.\nसीएनसी प्रिसिजन मशीनिंगला वाहक म्हणून घेतल्याने ते ग्राहकांसाठी मूल्य निर्माण करतात आणि कर्मचार्‍यांच्या आत्म्याने व भौतिक सभ्यतेच्या दुप्पट कापणीची जाणीव होते.\nसंघर्ष, नवीनता, मैत्री आणि समर्पण, व्यावहारिक आणि कार्यक्षम.\nउच्च-गुणवत्तेची सेवा आणि चांगली प्रतिष्ठा सह, वाली सीएनसी प्रेसिजन मशीनिंग उद्योगात स्थिरपणे विकसित होते.\nअधिक प i हा\nएल्युमिनियम सीएनसी मिलिंग पार्ट्स\nएल्युमिनियम सीएनसी टर्निंग घटक\nकार्बन स्टील सीएनसी मशीनिंग\nस्टेनलेस स्टील सीएनसी मशीनिंग\nअल्युमिनियम अ‍ॅलोय डाय कास्टिंग\nझिंक अलॉय डाय कास्टिंग\nडोंगगुआन व्होर्ली मशीनरी ���ेक्नॉलॉजी कंपनी, लिमिटेडची स्थापना जून २००२ मध्ये केली गेली. हे चीनच्या गुआंग्डोंग प्रांत, डोंगगुआन शहर, चांगपिंग टाउन येथे आहे. ही एक उच्च-टेक कंपनी आहे जिथे अचूक यंत्रसामग्री भाग प्रक्रिया, फिक्स्चर डिझाइन, विकास आणि उत्पादन आणि रेडिएटर डिझाइन आणि विकासात मजबूत व्यापक क्षमता आहे. त्याच्या मुख्य उत्पादन प्रक्रियेत सीएनसी प्रिसिजन मशीनिंग, सीएनसी लेथ प्रोसेसिंग आणि स्टॅम्पिंग फॉर्मिंग, रिव्हटिंग, असेंबली इ. उत्पादनांचा समावेश आहे: वैद्यकीय उपकरणे भाग प्रक्रिया, संप्रेषण उपकरणे भाग प्रक्रिया, ऑटोमोबाईल भाग प्रक्रिया, सैनिकी उत्पादने प्रक्रिया, कनेक्टर भाग प्रक्रिया, रेडिएटर मॉड्यूल प्रोसेसिंग आणि इतर फील्ड.\nउच्च-गुणवत्तेची सेवा आणि चांगली प्रतिष्ठा सह, वाली सीएनसी प्रेसिजन मशीनिंग उद्योगात स्थिरपणे विकसित होते. हे केवळ मानक-नसलेल्या भागांच्या प्रक्रियेमध्ये सुधारतच राहते, परंतु अचूक मॉड्यूल प्रक्रिया, रेडिएटर उत्पादन प्रक्रिया, अचूकपणा प्रक्रिया प्रक्रिया इ. मध्ये देखील प्रगती करते, जे ग्राहकांना एक स्टॉप खरेदी पूर्ण करण्यासाठी मूल्यवर्धित सेवा प्रदान करतात.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nखोली 816, क्रमांक 12, चांगपिंग Aव्हेन्यू, चांगपिंग टाउन, डोंगगुआन सिटी, गुआंग्डोंग प्रांत, चीन 523570\nपाच अक्ष मशीनिंग सेंटरचे प्रकार\nआपण उच्च क्वालिटी अचूकपणे कशी निवडावी ...\nएनसी मशीनिंग स्पेशियाचे भविष्य काय आहे ...\nसीएनसी लेथच्या मशीनिंग अचूकतेचे नियंत्रण ...\nआमची उत्पादन कार्यक्षमता कशी सुधारित करावी ...\nसीएनसी प्रक्रिया उद्योग व्यवस्थित कसे व्यवस्थापित करावे\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2021-09-26T22:32:23Z", "digest": "sha1:UCLYOD5LB3BEO5KIVBZH4GTZXP7AIHMQ", "length": 6276, "nlines": 187, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:उद्याने - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गासाठी मुख्य लेख हे/हा Parks आहे:.\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\nप्रकारानुसार उद्याने‎ (१ क)\nभारतातील राष्ट्रीय उद्याने‎ (६३ प)\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nसिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय\nलाल वर्ग असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ सप्टेंबर २०१८ रोजी १६:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/09/13.html", "date_download": "2021-09-26T21:55:56Z", "digest": "sha1:7AAL4GR3L6EE337QEA3BQ2HPVAZCX56Y", "length": 3852, "nlines": 29, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारी 13 व्या ब्रिक्स परीषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार", "raw_content": "\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवारी 13 व्या ब्रिक्स परीषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 13 व्या ब्रिक्स परीषदेचं अध्यक्षस्थान भूषवणार असून उद्या होणार्यान या परिषदेला ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. या परिषदेला रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलचे अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. ब्रिक्स अॅट फिप्टीन आंतरर्ब्रिक सहकार्य, एकीकरण आणि सहमती हा या परिषदेचा विषय असेल.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nइन्फिनिक्सने ३२ व ४३ इंचाचे स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही लॉन्च केले\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2019/10/29/dhananjay-munde-flat-attached-for-loan-default-in-pune/", "date_download": "2021-09-26T21:30:06Z", "digest": "sha1:OLE7DP7BTBVWAWR5MZ465K25L5QMTLJ5", "length": 9914, "nlines": 53, "source_domain": "mahiti.in", "title": "धनंजय मुंडे यांना मोठा धक्का.. बँकेची घरावर जप्तीची कारवाई… – Mahiti.in", "raw_content": "\nधनंजय मुंडे यांना मोठा धक्का.. बँकेची घरावर जप्तीची कारवाई…\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती, मित्रांनो या वेळच्या विधानसभा निवडणुकीत परळी मधून भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा धक्कादायक रित्या पराभव करणारे राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनाच आता एक मोठा धक्का बसला आहे. मित्रांनो धनंजय मुंडे त्यांच्या पुण्यातील फ्लॅटचे कर्ज थकवल्या मुळे बँकेने त्यांचा फ्लॅट ताब्यात घेतला आहे. धनंजय मुंडे यांच्या फ्लॅटवर जप्तीची कारवाई करणाऱ्या या बँकेचे नाव आहे “शिवाजीराव भोसले सहकारी बँक.”\nधनंजय मुंडे यांनी त्यांच्या पुण्यातील फ्लॅटसाठी या बँकेकडून “1 कोटी 43 लाख” रुपयांचे कर्ज घेतल होत. पण गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांनी या कर्जाचा हप्ता ना फेडल्याने बँकेकडून ही जप्तीची कारवाही करण्यात आली आहे. त्या बरोबरच धनंजय मुंडे यांनी पुढील काही दिवसात जर बँकेचे पैसे दिले नाही तर त्यांच्या ह्या फ्लॅट चा निलाव ही होऊ शकतो.\nमित्रांनो धनंजय मुंडे यांनी साधारणता साडे चार वर्षांपूर्वी पुण्यातील मॉडेल कॉलनीत हा फ्लॅट खरेदी केला होता. या फ्लॅट मध्ये धनंजय मुंडे यांच्या मुली राहतात, त्या सध्या पुण्यामध्ये शिक्षण घेत आहे. पण मित्रांनो अनेकांना असा प्रश्न पडला असेल की या बँकेवर धनंजय मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे, मग त्यांच्याच पक्ष्याच्या नेत्यावर अशी कारवाही का केली गेली. तर मित्रांनो या मागे खूप मोठे कारण आहे.\nशिवाजीराव भोसले सहकारी बँक ह्या बँकेचे सध्या परिस्थिती खूप वाईट आहे, या बँकेतील अनेक कर्ज NPA मध्ये गेले म्हणजेच बँक मध्ये कर्ज बुडण्याचे प्रमाण वाढल्यामुळे किंवा ते परत ना मिळाल्यामुळे प्रमाण वाढल्या मुळे RBI ने या बँकेवर निर्भन्ध लादले आहेत. या बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आले आहेत. तसेच RBI ने या बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्या जागेवर प्रसासकाची नेमणूक केली आहे.\nशिवाजीराव सहकारी बँक ने आत्ताबल 310 कोट���ंचे कर्ज वाटली त्यापैकी 294 कोटी रुपयांचे कर्ज बुडीत आहे, म्हणजेच ते सर्व NPA मध्ये गेली आहेत. यात धनंजय मुंडे यांचे ही एक कोटीचे कर्ज आहे आणि या संबंधिची नोटीस बँकेने वर्तनमान पत्रात देखील छापली होती, यात धनंजय मुंडे यांचे नाव दिसत आहे. पण मित्रांनो त्यांच्या फ्लॅट वर अशी जप्ती आल्याने धनंजय मुंडे यांनी देखील त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते असे म्हणतात की हा एक राजकीय षडयंत्राचा भाग आहे.\nगेल्या महिन्यात बँकेकडून नोटीस आली होती, पण मी निवडनूकीच्या प्रचारात व्यस्त होतो त्यामुळे मी त्यांना विनंती केली होती की 30 अक्टोंबर नंतर मी कर्जाची रक्कम भरू शकतो. याशिवाय मागील काही काळात पैश्याची अडचण निर्माण झाल्याने मी बँकेचे हप्ते भरू शकलो नाही. पण मी ते कर्ज फेडणार असल्याचे बँकेला कळवले देखील होत, पण त्या आधीच बँकेकडून कारवाही करण्यात आली आहे. तर मित्रांनो अश्या प्रकारे धनंजय मुंडे यांची त्यावर प्रतिक्रिया आहे.\nहा साधा उपाय करा पाल पुन्हा घरात दिसणार नाही,पाल,छिपकली,स्पायडर एकदाचे घरातून पळून जातील…\nआपल्या पदार्थाला फोडणी देण्यासोबत या हॉट शेफ बोल्डनेसचाही तडका ही देतात; पहा कोण आहेत या हॉट शेफ…\nअसे शिवमंदिर जिथे पहाटे सकाळीच एक अदृश्य शक्ती येऊन भगवान ”महादेवाची” पूजा करत असते…\nPrevious Article “सोनपरी” मालिकेतील हि मराठमोळी बालकलाकार आता झाली २५ वर्षांची दिसते खूपच सुंदर…\nNext Article अक्षय कुमार बरोबर ब्रेकअप झाल्यानंतर ही अभिनेत्री चक्क अमेरिकेला स्थायिक झाली…जाणून घ्या कारण…\nभगवान शंकराच्या कृपेने या पाच राशींसाठी या आठवड्यात राजयोग तयार होणार आहे, छप्पर फाटेपर्यंत पैसे येतील \nपुजा करताना असे घडले तर समजा देव तुमच्यावर प्रसन्न आहे…\nया पाच राशीच्या लोकांचे खुलणार नशीब ‘श्री स्वामी समर्थांच्या’ कृपेने मिळणार चिक्कार…\nतुळशीला स्पर्श करून गुपचूप बोला हा मंत्र; जे काही मागाल ते सर्व होईल पूर्ण.\nगरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवार पासून… पुढचे 7 वर्षं राजा सारखें जीवन जगतील या सहा राशींचे लोक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/parliament-monsoon-session-lok-sabha-rajya-sabha-uproar-government-present-bills-news-and-live-updates-128742275.html", "date_download": "2021-09-26T21:26:26Z", "digest": "sha1:FOJ3WXPRHKSG5UTPR6IRISVNQXMTMMIJ", "length": 7159, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Parliament Monsoon Session Lok Sabha Rajya Sabha Uproar Government Present Bills; news and live updates | कामकाज सुरु होताच सभागृहात जोरदार गदारोळ, लोकसभा आणि राज्यसभा आज दुसऱ्यांदा करण्यात आली तहकूब; ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले राहुल गांधी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन:कामकाज सुरु होताच सभागृहात जोरदार गदारोळ, लोकसभा आणि राज्यसभा आज दुसऱ्यांदा करण्यात आली तहकूब; ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले राहुल गांधी\nरौप्यपदक जिंकणार्‍या मीराबाई चानूला संसदेने केले अभिनंदन\nसंसदचे पावसाळी अधिवेशन सुरु होऊन एक आठवडा उलटला तरी सभागृहात गोंधळ कायम आहेत. संसेदच्या दोन्ही सभागृहात एकही दिवस व्यवस्थित काम झाले नाही. विरोधी पक्ष पेगासस प्रकरण, शेतकरी आंदोलन आणि भास्कर समुहावरील छापेमारीवरुन सरकार हल्लाबोल करत आहे. दरम्यान, आज सोमवारी सभागृहाच्या कामकाजाची सुरुवातही गोंधळापासून झाली आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभेचे कामकाज दुपारी 2:45 वाजेपर्यंत तर राज्यसभेचे कामकाज दुपारी 3 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. विशेष म्हणजेच आज दुसऱ्यांदा या दोन्ही सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.\nलोकसभा आणि राज्यसभेने जारी केलेल्या नोटिसांनुसार, केंद्र सरकारने या आठवड्यातील कामकाजासाठी पाच अध्यादेशांची यादी केली आहे. यामध्ये होमिओपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती) अध्यादेश, भारतीय औषध केंद्रीय परिषद (दुरुस्ती) अध्यादेश, राष्ट्रीय राजधानी आणि आजूबाजूच्या क्षेत्रातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोग अध्यादेश, दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता (दुरुस्ती) अध्यादेश आणि आवश्यक संरक्षण सेवा अध्यादेश यांचा समावेश आहे.\nरौप्यपदक जिंकणार्‍या मीराबाई चानूला संसदेने केले अभिनंदन\nकामाकाजाच्या सुरुवातील राजसभा सदस्यांनी कारगिल विजय दिवसानिमित्त कारगिल युद्धाच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल लोकसभा आणि राज्यसभेने वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचे अभिनंदन केले. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, मीराबाई चानू यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकले हे तुम्हाला सांगताना मला खूप आंनद होत आहे. सभागृहाच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतो. मला आशा आहे की, इतर खेळाडू देखील आपापल्या खेळात चांगली कामगिरी करतील आणि ���ेशाचा नाव मोठे करतील असे ओम बिर्ला म्हणाले.\nट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले राहुल गांधी\nकाँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले आहे. ते म्हणाले की, मी शेतकऱ्यांचा संदेश घेऊन संसदेत जात असून सरकारने शेतकऱ्यांचे ऐकले पाहिजे. सरकार शेतकऱ्यांचा आवाज दडपत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sudhirsawant.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-26T21:47:48Z", "digest": "sha1:B77FFIP6BOL34V62EGTV6T3QAQBX5XFO", "length": 12317, "nlines": 100, "source_domain": "sudhirsawant.com", "title": "महिला | | Brigadier Sudhir Sawant (Ex-MP)", "raw_content": "\nनुकतेच सैन्यदल मुख्यालयात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना भेटायला गेलो तेव्हा जुन्या आठवणीना उजाळा आला. मी अनेक वर्ष संरक्षण मंत्रालयाच्या वास्तूत काम केले. ब्रिटीश कालीन भव्य इमारतीत पंतप्रधान आणि संरक्षण मंत्रालय स्थित आहे. आमच्या काळातील सैन्य आणि आताच्या सैन्यातील फरक प्रदर्शित होत होता.\n११ एप्रिलला महात्मा फुले जयंतीनिमित्त आम्ही ‘महिला सुरक्षा दिन’ म्हणून आम्ही पाळला. महात्मा फुलेनी हिंदुत्ववादाची चिरफाड करून स्त्रीला समान हक्क मिळवून देण्याची सुरुवात केली. तत्कालीन हिंदुत्ववादी समाज म्हणजे चातुर्वर्णावर आधारीत समाज नव्हता. पण २ वर्णावर आधारीत समाज होता. एक बाम्हण आणि दुसरे सर्व क्षुद्र. म्हणूनच मनुवादी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा…\nजगाच्या इतिहासात स्त्री सुरक्षा\nसमता आणि स्वातंत्र संविधानातील परस्परविरोधी सिद्धांत आहेत. व्यक्तिला महत्व द्यायचे कि समाजाला हा प्रश्न आधुनिक जगात वादाचा राहिलेला आहे. समाजाच्या विकासासाठी व्यक्तिगत स्वातंत्र्यावर गदा अनेकदा आलेली आहे. उदा; मालमत्तेचा अधिकार हा मुलभूत अधिकारापासून काढण्यात आला. समाजासाठी सरकार कधीही तुमची मालमत्ता ताब्यात घेवू शकते. तसेच कुळकायद्याने ‘कसेल…\nContinue Reading… जगाच्या इतिहासात स्त्री सुरक्षा\n२१ व्या शतकातील महिलांचे स्थान\nधर्म आणि अधर्माची व्याख्या काय असू शकतेधर्म कशासाठी धर्म म्हणजे कर्मकांड आहे का धर्म म्हणजे मंदिर मस्जिदमध्ये जाऊन पूजा करणे आहे का धर्म म्हणजे मंदिर मस्जिदमध्ये जाऊन पूजा करणे आहे का कि त्यापेक्षा उच्च आणि उदात्त आहे कि त्यापेक्षा उच्च आणि उदात्त आहे धर्म मानवी जीवनावर सुख आणि आनंद आणतो का धर्म मानवी जीवनावर सुख आणि आनंद आणतो का धर्म दुसऱ्या धर्माच्या लोकांवर अत्याचार करायला प्रवृत्त करतो का धर्म दुसऱ्या धर्माच्या लोकांवर अत्याचार करायला प्रवृत्त करतो का\nContinue Reading… २१ व्या शतकातील महिलांचे स्थान\nमीच रणरागिणी “फडणवीस तुझ्या मुलीवर, बायकोवर, बहिणीवर कोपर्डी सारखा जुलूम झाला असता तर तुम्हाला कस वाटल असत”. गरजल्या त्या २० मुली आणि हादरली ती मुंबई. ५७ मोर्चे निघाले मुंबईमध्ये. ५८ वा मूक मोर्चा निघतो तेव्हा मुंबई बंद होते. सरकार विरोधातील भावनेचा उद्रेक होतो. २० मुलींनी…\nकोपर्डी आणि भारतातील स्त्री – 14th July 2017\nकोपर्डी आणि भारतातील स्त्री १ जाने २०१७ प्रचंड जनसमुदाय बँगलोरमध्ये गोळा झाला होता. दारू पिऊन आचकट विचकट नाचत दारूच्या नशेत आई बहिणींच्या शरीरावर भुकेल्या लांडग्यासारखा बघू लागला. मग ताळतंत्र सोडून त्यांच्या अंगावर हात घालू लागला व भगिनींच्या अभ्रुचे धिंडवडे उडवू लागला. जोरात ओरडू लागला ‘हॅप्पी न्यू ईयर’. असे अनेक प्रकार…\nशून्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF)\nकृषी विज्ञान केंद्र, किर्लोस\nकेंद्र शासनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते. .. Read More\nछ शिवाजी म कृषी विद्यालय\nछ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसंयुक्त महाराष्ट्र शिक्षण प्र मंडळ\nया मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते\nसंस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे\nकणकवली येथील बाल शिवाजी हा��स्कूल याचे अध्यक्ष\nतालिबान राजवटीचा भारतावर परिणाम_25.8.2021\nअफगाणिस्तानवर तालिबानी कब्जा (भाग -१)_19.8.2021\nचीनच्या पुढे जाण्यासाठी एकसंघ व्हा_12.8.2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-45465793", "date_download": "2021-09-26T23:47:23Z", "digest": "sha1:E2BCTRNUNJC6PU3LTDLZSMXFUYDL7HCK", "length": 20178, "nlines": 136, "source_domain": "www.bbc.com", "title": "दृष्टिकोन : ...म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात कायम 2022 चा उल्लेख करतात - BBC News मराठी", "raw_content": "\nदृष्टिकोन : ...म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणात कायम 2022 चा उल्लेख करतात\nज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात कायम 2022चा उल्लेख असतो. पण का\n2018 हे वर्ष 2013 सारखं नाही. 2019 सुद्धा 2014 सारखं असणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीही असाच विचार करतात, असं अनेकांना वाटू लागलं आहे.\n2014 मध्ये भाजपला सत्ताधारी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या विरोधात बहुमत मिळालं होतं. मात्र 2019 मध्ये बरंच काही बदलू शकतं.\nसध्या भाजप सत्तेत आहे. बहुमताचं सरकार आपली पाच वर्षं पूर्ण केल्यावर निवडणुकीत उतरत आहे. त्यामुळे जनता त्यांना 2014 सारखं नक्कीच पाहणार नाही.\nत्याचवेळी विरोधी पक्षांचे नेते संपूर्ण तयारीनिशी (ज्याप्रमाणे भाजपानं 2014मध्ये तयारी केली होती) सत्ताधारी दलाची हवा काढण्याच्या प्रयत्नात आहे.\nदृष्टिकोन : नरेंद्र मोदींचा करिश्मा 2019 मध्येही कायम राहणार का\nमोदी मुदतपूर्व निवडणुका का नाही घेऊ शकत\nभाजप कार्यकारिणी : 'अजेय भारत-अटल भाजप'चा नरेंद्र मोदींचा नारा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी एक कसलेले राजकारणी आहेत आणि त्यांना हे सगळं माहिती आहे. म्हणून 2019 च्या निवडणुकांमध्ये पक्षाचा विजयच होईल या दृष्टीनं ते निवडणुकीच्या रणनितीत बदल करत आहेत.\nकोणत्याही निवडणुकीत सरकारचं मूल्यमापन त्यांनी केलेल्या कामकाजावर होतं. त्याचवेळी विरोधी पक्ष सरकारचं काम आणि आपली भूमिका सांगत निवडणूक लढवतात.\nया सगळ्यात एक विचित्र गोष्ट अशी आहे की यावेळी नरेंद्र मोदी स्वत:च आपल्या योजनांची माहिती देत आहेत आणि 2022 मध्येही सत्ता त्यांच्याकडेच राहिल, असं सांगत आहेत.\n2022मध्ये स्वतंत्र भारत 75 वर्षांचा होईल\n2022मध्ये भारतीय व्यक्ती अंतराळात जाईल, अशी घोषणा स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात मोदींनी केली होती.\n\"2022मध्ये भारत जेव्हा 75वा स्वातंत्र्यदिन साजरा कर��� असेल तेव्हा देशातला एक मुलगा किंवा मुलगी गगनयानात राष्ट्रीय ध्वज फडकावत असेल,\" असं मोदींनी म्हटलं होतं.\nगगनयानाला अंतराळात पाठवण्याचा हा प्रकल्प 2004पासून सुरू आहे. या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्याअगोदरच यूपीए सरकार सत्तेवरून पायउतार झालं.\n2022चा उल्लेख करत आपण या प्रकल्पाविषयी किती गंभीर आहोत, असं मोदींनी सांगितलं.\nयाप्रमाणेच मोदींनी 2022मध्ये प्रत्येक भारतीयाकडे स्वत:चं घर असेल, असंही सांगितलं.\n\"राजकीय नेत्यांना घर मिळालं असं आपण आजवर ऐकत आलो आहोत, आता गरीबांना घर मिळत आहे, असं आपल्याला ऐकायला मिळत आहे,\" असं गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमात मोदींनी म्हटलं होतं.\nकमी लोकांना खूश करण्यासाठीच ही घोषणा करण्यात आली होती. इतकंच नाही तर 2022पर्यंत सर्वांना 24 तास वीज पुरवण्यात येईल, असं मोदींनी म्हटलं आहे. पण आता मोदी हे ध्येय 2019पर्यंतच पूर्ण करतील, अशा बातम्या येत आहेत.\nआशा आणि अपेक्षांचं वर्ष\nभाजपला काही नुकसान होऊ नये म्हणून मोदींनी 2022चं वर्षं ध्येय गाठण्यासाठी ठरवलं आहे, असं वाटत आहे.\n\"निवडणुकीच्या परिणामांनी न्यू इंडियाची मुहूर्तमेढ रोवली आहे,\" असं 2017मध्ये उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर नवी दिल्लीत पक्ष मुख्यालयातून कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोदींनी म्हटलं होतं.\n2022पर्यंत 'न्यू इंडिया'चं स्वप्न साकार करायचं आहे,\" असा मोदींनी लोकांना संकल्प करायला लावला होता आणि यात आपण यशस्वी झालो तर भारताला सुपर पॉवर बनवण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही, असं मोदींनी म्हटलं होतं.\nतसंच जुलै 2017मध्ये नीती आयोगाच्या एका मीटिंगदरम्यान देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांना संबोधित करताना त्यांनी म्हटलं होतं की, \"2022चा न्यू इंडिया हा भारतीय जनतेचा संकल्प आहे.\"\n\"भारताच्या आशा आणि अपेक्षा ही बाब दाखवून देते आणि तिला पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची आहे,\" असं मोदींनी म्हटलं होतं.\nयानंतर एका महिन्यानंतर मोदींनी सार्वजनिक क्षेत्रातल्या प्रमुखांना 2022साठी एक रोडमॅप तयार करण्यासाठी निर्देश दिले होते.\nमोदींनी चतुराई करत बदललं लक्ष्य\n\"2022पर्यंत नेतृत्व करण्यासाठी मोदींच्या मनातल्या इच्छेला कुणी दोष देऊ शकत नाही. पण, 2022साठी ध्येयं ठरवून मोदींनी सरकारची डेडलाईनच बदलून टाकली आहे. सांगायचा अर्थ हाच की, 2019मध्ये भाजपला मतं मिळवून देण्यासाठीच मोदी हे करत आहे,\" हैदराबाद येथील कार्तिक सुब्रमण्यम सांगतात.\n\"मोदींनी सुरुवातीला अच्छे दिन आणू असं म्हटलं होतं. पण अद्याप अच्छे दिन आले नाहीत, असं अनेकांना वाटतं. आणि आता मोदी अत्यंत चतुराईनं सरकारच्या ध्येयाला 2022मध्ये घेऊन गेले आहेत,\" मुंबईतल्या कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे आर. चावला सांगतात.\n\"माझ्या कामाची समीक्षा 2022मध्ये करा. याचा अर्थ असा की, 2019च्या निवडणुकीत ते आपल्यासाठी आणखी 5 वर्षं मागत आहेत.\"\nमोदी यांच्या 2022च्या ध्येयाबद्दल लोक क्वोरा या सोशल मीडिया साईटवरही चर्चा करत आहेत.\n\"बदलासाठी 2019पर्यंतची कालमर्यादा पुरेशी नाही, हे सांगण्याचा हा खूपच सुरक्षित पर्याय आहे. लोकांना बदल हवा असेल तर त्यांना अजून एकदा संधी द्यायला हवी, असं त्यांना वाटत आहे,\" असं विश्लेषक मिहीर जोशी सांगतात.\n\"हे ध्येय साध्य करण्यासाठी निश्चित कालमर्यादा आणि सततच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे,\" जोशी पुढे सांगतात.\n\"2022मध्ये स्वतंत्र भारत 75 वर्षांचा होईल. हे वर्षं नरेंद्र मोदी धुमधडाक्यात साजरा करू इच्छित आहे म्हणूनच 2022 नजरेसमोर ठेवून सर्व ध्येयांची आखणी केली जात आहे,\" कोराचे यूझर निरंजन नानावटी सांगतात.\nयेणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदींनी 2022चं ध्येय मांडलं आहे, असं म्हणणं व्यर्थ ठरणार नाही. अनेक योजनांचे परिणाम लोकांसमोर आले आहेत तर पुढील 5 महिन्यांत अनेक योजनांवरच पडदा हटणार आहे.\nया सर्व योजना विशेष लोक आणि विशेष क्षेत्रांना डोळ्यासमोर ठेवून आखल्या आहेत.\nपण, या सर्वांत आश्चर्याची बाब म्हणजे न्यू इंडियात नेमकं काय असेल, याची घोषणा अद्यापही भाजपनं केलेली नाही.\nअटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदी यांचं नातं कसं होतं\nमोदी सरकारने पत्रकारांच्या गळचेपीला राजमान्यता दिली\nपंतप्रधान मोदी ट्विटरवर ट्रोल्सना का फॉलो करतात\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nअमित शाह- उद्धव ठाकरे यांच्यातील 'ती' भेट ज्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदललं\nव्हीडिओ गेम कट्टरतावाद्यांसाठी कसे ठरताहेत नवी शस्त्रं\nसोशल मीडियावरील व्हायरल पावत्या आणि सोयाबीनच्या दराची खरी कहाणी\nदिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत\n15 वर्षांची मुलगी, 9 ���हिने गँगरेप आणि 33 आरोपी\n'ते गुरांना पाणी पाजायला शेतात गेले आणि वाघाने त्यांच्यावर हल्ला केला'\n'आरोग्य विभागाच्या पदांसाठी 5 ते 10 लाखांची दलाली' - देवेंद्र फडणवीस\nव्हीडिओ, निक जोनाससारखा सोलापूर चादरीचा शर्ट तुम्हाला घालायला आवडेल\nमहाराष्ट्रात चित्रपट आणि नाट्यगृह 22 ऑक्टोबर नंतर सुरू होणार\nसातारा बलात्कार प्रकरण : गर्भवती तरुणीची घरातच प्रसूती, बाळाला परस्पर दिलं दत्तक\nअनिल परबांना ED चे दुसऱ्यांदा समन्स, '28 तारखेपर्यंत हजर व्हा'\nमानसिक आरोग्य कसं सांभाळाल त्यासाठी कोणाची मदत घ्यायची\n#गावाकडचीगोष्ट: सातबारा उतारा मोफत कधीपासून मिळणार काय झालेत नेमके बदल\n'तो' सुटीच्या दिवशी कामावर आला आणि 'तिसरं' महायुद्ध थांबवलं...\n'माझ्या मुलाच्या पोटात आधी गोळी घातली, नंतर त्याला लाथा मारल्या'- आसाम ग्राऊंड रिपोर्ट\nतोंडावाटे सेक्स केल्यामुळे तरुणांमध्ये त्वचारोगांचं प्रमाण वाढतंय\nमुंबईच्या पारशांना बोंबील इतके का आवडतात\nशेवटचा अपडेट: 27 जून 2021\nअमित शाह- उद्धव ठाकरे यांच्यातील 'ती' भेट ज्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण बदललं\nजगातलं सर्वांत जुनं मंदिर, 11 हजार वर्षांपूर्वीच्या या मंदिरामुळे उलगडू शकतो नवा इतिहास\nफक्त दोन खांबावर उभा असलेला देश तुम्हाला माहिती आहे का\nशेवटचा अपडेट: 15 ऑगस्ट 2020\nभारताला हादरवून सोडणारं व्हिक्टोरिअन 'सेक्स स्कँडल'\nशेवटचा अपडेट: 19 मार्च 2021\nशेवटचा अपडेट: 29 सप्टेंबर 2020\nसोशल मीडियावरील व्हायरल पावत्या आणि सोयाबीनच्या दराची खरी कहाणी\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2021 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2587647/bigg-boss-marathi-fame-actress-veena-jagtap-sister-wedding-stylish-look-trending-on-social-media-see-beautiful-viral-photos-sdn-96/", "date_download": "2021-09-26T23:19:27Z", "digest": "sha1:PZZLQ7HW2PUUKHS66SJDMDYELKZPOMSL", "length": 12303, "nlines": 263, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बहिणीच्या लग्नात वीणा जगतापवर खिळल्या सर्वांच्या नजरा | Bigg boss marathi fame actress veena jagtap sister wedding stylish look trending on social media see beautiful viral photos sdn 96", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nPhotos: बहिणीच्या लग्नात वीणा जगतापवर खिळल्या सर्वांच्या नजरा\nPhotos: बहिणीच्या लग्नात वीणा जगतापवर खिळल्या सर्वांच्या नजरा\n‘राधा प्रेम रंगी रंगली’ तसचं ‘आई माझी काळू बाई’ अशा या मालिकांमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे वीणी जगताप.\nवीणीने ‘बिग बॉस मराठी’ या शोमधूनही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली.\nवीणा सोशल मीडियावरदेखील चांगलीच सक्रिय असते.\nनुकतीच वीणाची बहीण लग्नबंधनात अडकली आहे.\nया लग्नसोहळ्यातील मेहंदी सोहळा, हळदी समारंभ तसंच लग्नविधींचे विविध फोटो वीणाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.\nहळदीच्या कार्यक्रमासाठी वीणाने पिवळा रंग निवडला.\nबहिणीच्या लग्नासाठी वीणाने लाल रंगाचा सुंदर लेहंगा परिधान केला आहे.\nप्रत्येक कार्यक्रमासाठी वीणाने खास लूक केला आहे.\nया लेहंग्यातील काही सुंदर फोटो वीणाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.\nप्रत्येक फोटोमध्ये वीणाचा उत्साह व आनंद सहज झळकतोय.\nबहिणीच्या लग्न सोहळ्यामध्ये वीणाचं अप्रतिम हास्य आणि तिचा हा लूक खूपच चर्चेचा विषय ठरताना दिसला.\nमोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत वीणाच्या बहिणीचा विवाहसोहळा पार पडला.\nवीणाचा लूकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.\nवीणाचा अफाट मोठा चाहता वर्ग असल्याचं पाहायला मिळतं.\n(सर्व फोटो सौजन्य : वीणी जगताप /इन्स्टाग्राम)\nRCB vs MI : ‘पर्पल’ पटेल बनला ‘हॅटट्रिक’ पटेल.. मुंबई इंडियन्सविरुद्ध हर्षदनं रचला नवा इतिहास\nकोलकाताविरुद्धच्या आक्रमक खेळीबाबत जडेजाने केला खुलासा; म्हणाला…\nगुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही\nरोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी बनवा घरगुती पेय\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्याचा यशाचा चौकार\nएका दिवसात २२-२३ बदाम खावेत का\nCoronavirus : राज्यात दिवसभरात ३ हजार २९२ जण करोनामुक्त ; रिकव्हरी रेट ९७.२४ टक्के\nIPL 2021: विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय\nDaughter’s Day चं औचित्य साधत शिल्पा शेट्टीनं मुलीला दिलं वचन; “मला निवडल्याबद्दल…”\nCSK vs KKR : सर ठरला बाजीगर.. धोनी तंबूत परतल्यानंतर रवींद्र जडेजानं एकहाती फिरवला सामना\nवाहतूकीचे नियम मोडले म्हणून चक्क चिमुरडीने वडिलांनाच सुनावलं; हा सुंदर व्हिडीओ पाहाच\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगण���रे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://lifecoach45.com/obesity-100-%e0%a4%a6%e0%a5%82%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%be/?share=pocket", "date_download": "2021-09-26T21:28:37Z", "digest": "sha1:HTPC2SM7M4ANLQAGFZF4TYHMKEV2XD6E", "length": 11275, "nlines": 81, "source_domain": "lifecoach45.com", "title": "Obesity 100% दूर करा » Life Coach", "raw_content": "\nलठ्पना 100% दूर करा आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी योग एक आश्चर्यकारक प्रथा मानली जाते. परंतु आपणास माहित आहे की योग देखील एक उत्तम शारीरिक व्यायाम आहे तज्ञांचे म्हणणे असे आहे की हठयोग किंवा योगाच्या शारीरिक पैलूमध्ये विशिष्ट शरीर मुद्रा किंवा संरेखन व्यायाम असतात जे एखाद्या व्यक्तीस आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक शारीरिक तंदुरुस्ती मिळविण्यात मदत करतात. योग शरीराच्या सर्व अवयवांवर कार्य करत असला तरी, शरीराच्या चरबी कमी करण्यास आणि लठ्ठपणाशी लढायला विशेषतः उपयुक्त आहे. जसे की आपल्या सर्वांना ठाऊक आहे की लठ्ठपणा(आणि नुकसान)हा आजारांपैकी एक सामान्य समस्या आहे. संथ जीवनशैली आणि आरोग्यदायी आहारामुळे लोक लठ्ठ बनत आहेत आणि लठ्ठपणा नावाच्या शारीरिक आजाराच्या गंभीर प्रकारामुळे पीडित आहेत.\nआम्ही आपणास खालील पाच योग आसनं सांगतो जे विशेषत: लठ्ठपणाशी लढायला मदत करू शकतात –\nनावाप्रमाणेच, नौकासन किंवा बोट पोझमुळे आपल्याला पोटातील चरबी कमी होईल, ओटीपोटातील स्नायू टोन होतील आणि आपल्या खालच्या भागास बळकटी येईल.\nलठ्पना 100% दूर करा आपले हात शरीराबरोबर ठेवा. काही खोल श्वास घ्या. एक दीर्घ श्वास घेताना हळूहळू आपले शरीर, छाती, हात व पाय मजल्यापासून वर उचलून घ्या. काही सेकंद किंवा आपण जमेल तितके या स्थितीत रहा. आपल्या छाती, पोट आणि मागच्या स्नायूंवर सतत खेचत रहा. हळूहळू सामान्य स्थितीत परत या.\n◆श्वासोच्छ्वास घेत असताना,आराम करा आणि परत मूळ स्थितीत परत या. कमीतकमी तीन वेळा आसन पुन्हा करा.\nहे मांडी आपल्या मांडी, नितंब आणि ओटीपोटात असलेल्या प्रदेशात चरबी गाळण्यास उपयुक्त आहे.\nतुझ्या पाठीवर झोपा.आता हळू हळू आपले पाय वर करा आणि गुडघ्याभोवती हात टाका. या स्थितीत आपले पाय शरीराच्या जवळ आणा. ही स्थिती काही सेकंद धरून ठेवा. हळू हळू स्तिथि सोडा आणि आपले डोके पूर्ण स्थितित आणा. एकदा आपण पूर्ण केल्यावर आपले पाय सरळ करा आणि आराम करा.\nयाला कोब्र�� पोझ असेही म्हणतात. ही मुद्रा विशेषत: आपले हात, खांदे, नितंब, मांडी, पाठ आणि ओटीपोटात टोनिंग आणि ताणण्यास उपयुक्त आहे. पोटाची चरबी कमी करण्यासाठी भजंगासन एक उत्कृष्ट आसन आहे. नियमितपणे सराव केल्यास, हे आसनं सपाट पोट मिळविण्यात आपली मदत करू शकते.\nमजल्यावरील आपल्या पोटात झोपा. आपल्या तळवे खांद्याच्या बाजूला फरशीवर ठेवा. श्वास घ्या आणि एकाच वेळी आपले शरीर नाभी पर्यंत उंच करा. ही मुद्रा काही सेकंद धरा आणि हळूहळू मूळ स्थितीकडे परत या. पवित्रा तीन वेळा पुन्हा करा.\nपोटाच्या चरबीशी लढायला हे एक उत्तम पोझ मानले जाते. हे आसनं पोटातील चरबी कमी करण्यास आणि आपल्या ओटीपोटाचे क्षेत्र, ओटीपोटाचा प्रदेश, मांडी, कूल्हे, खांद्यांना कमी करण्यास मदत करते.\nसपाट पृष्ठभागावर बसा आणि आपले पाय समोर उभे करा आणि आपले पाय सरळ करा. श्वास घ्या आणि आपले डोके आपल्या डोक्यावर घ्या. आता श्वास बाहेर काढा आणि आपले शरीर पुढे वाकवा आणि आपल्या कपाळासह आपल्या गुडघ्यांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. ही मुद्रा काही सेकंद धरून ठेवा आणि सामान्यपणे श्वास घेत रहा. श्वास घ्या आणि हळूहळू सामान्य स्थितीत परत या. दोनदा पवित्रा पुन्हा करा.\nयाला वॉरियर पोज असेही म्हणतात. शरीराची चरबी कमी करण्याव्यतिरिक्त, ही मुद्रा शरीरातील संरेखन वाढविण्यात आणि संपूर्ण शरीरात चरबी गाळण्यास मदत करते.\nकमीतकमी एक पाऊल लांब पाय ठेवून उभे रहा. आता, आपल्या टक ला उजवीकडे हलवा आणि आपला उजवा पाय 90 अंशांवर वाकवा. आता एक दीर्घ श्वास घ्या आणि आपले दोन्ही हात खांद्याच्या पातळीवर उचला. आपले डोके उजवीकडे वळा आणि काही सेकंद किंवा आपण हे करू शकता तोपर्यंत हे मुद्रा धरून रहा. श्वास आत घ्या आणि मूळ स्थितीवर परत या. किमान दोनदा हे आवर्तन करा.\nनियमितपणे सराव केल्यास ही आसने केवळ पोटातील चरबीच नव्हे तर संपूर्ण शरीरातील चरबी कमी करण्यास खरोखर मदत करू शकतात. पोटाची चरबी कमी करणे ही जगातील सर्वात कठीण काम आहे आणि त्या व्यक्तीकडून खूप प्रयत्न करण्याची मागणी केली जाते. पण, हेही अशक्य नाही. सराव आणि धैर्याने तुम्ही खरोखरच अगदी कमी कालावधीत चांगले परिणाम मिळवू शकता.\n“योग हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे”. योग एखाद्यास शारीरिक, मानसिक आणि भावनिक निरोगीपणा प्राप्त करण्यास मदत करतो.अश्या प्रकारे लठ्पना 100% दूर करु शकु\nUjjai प्राणायाम तंत्र आणि ध्यान\nPingback: लठ्ठपणा कमी करण्यासाठीचा हमखास उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bjp-mlc-prasad-lad-give-explanation-on-shiv-sena-bhavan-comment-news/articleshow/84938773.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2021-09-26T22:33:55Z", "digest": "sha1:TEGAEOV4TCJ5DSSRD2YZW44VVYLKN4JF", "length": 13824, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nराडा होण्याची शक्यता दिसताच भाजप आमदाराचा 'त्या' वक्तव्यावर खुलासा\nशिवसेना भवन फोडण्याबद्दलच्या वक्तव्यावरून भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी घूमजाव केलं आहे. मी असं म्हणालोच नव्हतो, असं लाड यांनी म्हटलं आहे. (Prasad Lad's Clarification on Shiv Sena Bhavan Comment)\nशिवसेना भवनाबाबतच्या वक्तव्यावर प्रसाद लाड यांचा खुलासा\nभाजप आमदार प्रसाद लाड यांचा खुलासा\n'शिवसेना भवन फोडणार असं म्हणालोच नव्हतो'\nशिवसेनाप्रमुखांबद्दल आम्हाला नेहमीच आदर - प्रसाद लाड\nमुंबई: वेळ पडल्यास शिवसेना भवन फोडू' असं वक्तव्य भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांनी केल्याचं वृत्त काल माध्यमांनी प्रसारित झालं होतं. त्याचे तीव्र पडसाद उमटून राडे होण्याची शक्यता लक्षात येताच लाड यांनी तात्काळ खुलासा केला आहे. 'शिवसेना भवन' फोडणार असं मी म्हणालोच नव्हतो, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. (Prasad Lad's Clarification on Shiv Sena Bhavan Comment)\nमुंबईतील शिवसेना भवनाच्या वास्तूजवळ असलेल्या भाजप कार्यालयात काल पक्षाच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी आमदार नीतेश राणे यांच्यासह भाजपचे नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी झालेल्या भाषणात लाड यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या भाषणाच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. 'आम्ही माहीममध्ये आलो की 'शिवसेना भवन' फोडायलाच आलो की काय असं काही लोकांना वाटतं. पण वेळ आल्यास तेही करू,' असं त्यांनी म्हटल्याचं प्रसिद्ध झालं होतं. त्यावर लाड यांनी एका व्हिडिओ ट्वीटच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिलं आहे.\nवाचा:'शिवसेना भवन' फोडण्याची भाषा; शिवसेनेचं भाजपला कडक उत्तर\n'टीव्ही चॅनेल्स व इतर काही माध्यमांनी माझ्या भाषणाचा विपर्यास केला आहे. मी शिवसेना ���वन फोडण्याची भाषा केल्याचं म्हटलं जातंय, ते साफ चुकीचं आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी घाबरण्याचं कारण नाही, जेव्हा जेव्हा 'आरेला कारे' होईल, तेव्हा 'कारेला आरे'नं उत्तर दिलं जाईल, असं मी म्हणालो होतो. 'माझं म्हणणं इतकंच होतं की, आम्ही माहीममध्ये येतो तेव्हा इतका पोलीस बंदोबस्त असतो की जणू आम्ही शिवसेना भवन फोडायला आलो आहोत. त्या पलीकडं मी काहीच बोललो नव्हतो. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून बातम्या दाखवल्या गेल्या,' असं लाड यांनी म्हटलं आहे.\n'मला शिवसेनाप्रमुखांचा किंवा शिवसेनाप्रमुखांनी बांधलेल्या वास्तूचा अनादर मुळीच करायचा नव्हता. शिवसेनाप्रमुखांवर आम्ही प्रेम करतो, कुठल्याही पक्षात असलो तरी शिवसेनाप्रमुखांचा आदर करतो. त्यामुळं शिवसेनाप्रमुखांच्या 'शिवसेना भवन'बद्दल माझ्याकडून कुठलंही चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही. तरीही कोणाचं मन दुखावलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो,' असं लाड यांनी म्हटलं आहे.\nवाचा: मरेपर्यंत आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक; नितेश राणे थेटच बोलले\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nवृद्ध दाम्पत्यास मारहाण प्रकरण : एसटी महामंडळाने 'त्या' चालक-वाहकाला केले निलंबित महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nआयपीएल विराट कोहलीने रचला इतिहास, ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा ठरला पहिलाच भारतीय\n लॅपटॉप आणि टॅब्स अर्ध्या किंमतीत\nमुंबई मुंबईचे माजी उपमहापौर डॉ. राम बारोट यांचे निधन; उद्या अंत्यसंस्कार\nआयपीएल मुंबई इंडियन्सवर मोठी नामुष्की; सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाचा धक्का, आरसीबी विजयी\nदेश PM मोदींची धडक पाहणी नव्या संसद भवनच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले\nसांगली कुऱ्हाडी आणि चाकूसह २ घरांवर दरोडा; तालुक्यात भीतीचं वातावरण\nफ्लॅश न्यूज IPL 2021 MI vs RCB : मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी Live स्कोअर कार्ड\nआयपीएल RCB vs MI Live : मुंबई इंडियन्सवर आरसीबीने साकारला मोठा विजय\nदेश PM मोदींची शहा, राजनाथ आणि नड्डांसोबत अडीच तास बैठक\n ५० इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर ६१% डिस्काउंट, आता घरातच मिळणार थिएटरची मजा\nब्युटी अभिनेत्रीचा छोट्या स्कर��टमधील हॉट-बोल्ड लुकवर चाहते घायाळ, मांड्या फ्लॉन्ट करताना फोटो व्हायरल\nफॅशन लेकीच्या शॉर्ट्सहूनही छोटा ड्रेस घालून निघाली शनायाची आई, मादक अदांसमोर मलायकाचाही लुक पडेल फिका\nविज्ञान-तंत्रज्ञान २ हजारांच्या बजेटमधील टॉप-१० वायरलेस इयरबड्स, फीचर्स एकदा पाहाच\nकार-बाइक Mahindra XUV700 : लाँचिंगआधीच 'लीक' झाली प्राइस लिस्ट, 7-Seater व्हेरिअंट्सची किंमत १२.६९ लाखापासून सुरू; बघा डिटेल्स\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0/", "date_download": "2021-09-26T22:01:57Z", "digest": "sha1:QZPT6KWAQE7NME2JROCWMFOK3T6NZBDM", "length": 7945, "nlines": 139, "source_domain": "policenama.com", "title": "मेडिकल कॉर्डिनेटर Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट…\nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज,…\n कोरोनाबाधित महिलेसोबत छेडछाड केल्याच्या आरोपावरून हॉटेलच्या मेडिकल कोऑर्डिनेटरला अटक\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईच्या अंधेरीतील एक धक्कादायक घटना घडली आहे. अंधेरीतील विट्स हॉटेलमध्ये विलगीकरणात असणारी एक कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मेडिकल कॉर्डिनेटरला अटक केली आहे. हि घटना मंगळवारी १३ एप्रिलला…\nActress Shilpa Shetty | राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nJaved Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा…\nNDA Cadet Dies in Pune | पुण्यातील एनडीएमध्ये…\nGold Price Update | सोन्याच्या किमतीत मोठ्या घसरणीमुळे…\nEarn Money | 10 हजार रुपये लावून सुरू करा ‘हा’…\nPune Crime | ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे तरुणाला गमवावा…\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई \nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या…\nVijay Shivtare | ‘मी मावळ मध्ये जनरल डायरसारखा लढलो,…\nPune News | वडगाव शिंदे-काकडे येथील पुलाचे नामकरण\nBJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ…\nBombay High Court | प्रेयसीसोबत संबंध ठेवत ऐनवेळी लग्नाला…\nLung health | फुफ्फुसाच्या घातक आजाराची ‘ही’ 5…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी म���ाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे…\nDr Neelam Gorhe | पुणे शहरात भाजपचे अनेक प्राणी, त्यातीलच आमदार सुनील…\nSolapur Crime | कारवाईसाठी गेल्यानंतर वाळू माफियानं पोलिस…\nPune News | महाराष्ट्राने नेहमीच राजकीय आणि सांस्कृतिक आदर्श…\nPune News | कन्हैयाकुमारकडे काँग्रेस मोठी जबाबदारी सोपवणार, काँग्रेस प्रवेशाचे पुणे कनेक्शन\nModi Government | मोदी सरकार नवे सहकार धोरण आणणार\nMultibagger Stock Tips | तीन महिन्यात 1 लाख रुपये झाले 15 लाख रुपये, ‘या’ स्टॉकने केली कमाल; जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/birthday-special-akshaye-khanna-still-un-married-here-is-reason-on-46-birthday-nrst-108932/", "date_download": "2021-09-26T22:09:10Z", "digest": "sha1:NZHOO5ZES7FR625RVOYZILCK5LPU6MOD", "length": 13145, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "मी लग्न केलं असतं पण... | म्हणून बॉलिवूडच्या हॅण्डसम हंकने केलं नाही लग्न, ४६ वाढदिवसादिवशी केला खुलासा! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करत���त\nमी लग्न केलं असतं पण...म्हणून बॉलिवूडच्या हॅण्डसम हंकने केलं नाही लग्न, ४६ वाढदिवसादिवशी केला खुलासा\nअक्षय म्हणतो, लग्न, “कुठल्याही तरुणीसोबत लग्न करण्यासाठी अद्याप मी मानसिकदृष्ट्या तयार झालेलो नाही. लग्न केल्यानंतर तुमचं आयुष्य पुर्णपणे बदलून जातं.\nअक्षय खन्ना हा बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्यानं आजवर ‘ताल’, ‘हलचल’, ‘दिल चाहता है’, ‘रेस’, ‘हंगामा’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र ९० च्या दशकात आपल्या रोमँटिक अंदाजानं तरुणींना वेड लावणारा अक्षय अद्याप अविवाहित आहे. आज अक्षयचा ४६ वा वाढदिवस आहे.\nअभिनेत्रींसोबत रोमान्स करणाऱ्या अक्षयचं नाव अद्याप कुठल्याही अभिनेत्रीसोबत जोडलं गेलेलं नाही. या मागे काही खास कारण आहे का असा प्रश्न वारंवार त्याला विचारलं जातो. अक्षयनं एका मुलाखतीत लग्न न करण्यामागचं खरं कारण सांगितलं.\nअक्षय म्हणतो, लग्न, “कुठल्याही तरुणीसोबत लग्न करण्यासाठी अद्याप मी मानसिकदृष्ट्या तयार झालेलो नाही. लग्न केल्यानंतर तुमचं आयुष्य पुर्णपणे बदलून जातं. स्वत:सोबतच आपल्या बायकोचा देखील विचार करावा लागतो. तुमच्या एखाद्या निर्णयाचा परिणाम तिच्या आयुष्यावर होणार तर नाही ना याचा सखोल विचार करावा लागतो. लग्नानंतर मुलं झाली की पुन्हा आणखी एक जवाबदारी वाढते. त्यांचं शिक्षण, पालनपोषण यामध्ये तुमचा वेळ मिळतो. अन् एवढ्या सर्व जबाबदाऱ्या पुर्ण करण्यासाठी अद्याप मी तयार झालेलो नाही. त्यामुळं अद्याप मी अविवाहित आहे.”\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येण��र कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/mla-kapil-patil-demad-education-minister-to-cancel-compulsory-50-percent-attendance-rule-for-teachers-sr-60266/", "date_download": "2021-09-26T22:22:03Z", "digest": "sha1:YB5W3R7DU3CDSU4MN24ELIMSW2TBD3OU", "length": 15517, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "निवेदन | शिक्षकांना ५० टक्के उपस्थितीची अट रद्द करा, आमदार कपिल पाटील यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nनिवेदनशिक्षकांना ५० टक्के उपस्थितीची अट रद्द करा, आमदार कपिल पाटील यांची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी\nगर्दी हाेवू नये याची प्रशासनाने काळजी घेत प्रशासनाने मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व शाळांमधील व ज्युनिअर काॅलेजमधील शिक्षकांना वर्क फ्राॅम हाेम करण्याची मुभा द्यावी व ५० टक्के उपस्थितीची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी लाेकभारती पक्षाचे शिक्षक आमदार कपिल पाटील(mla kapil patil) यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(education minister varsha gaikwad) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nमुंबई: काेविडमुळे मुंबई महानगरपालिका आयुक्त व मुंबई महानगर क्षेत्रातील शाळा व ज्युनिअर काॅलेज ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. गर्दी हाेवू नये याची प्रशासनाने काळजी घेत प्रशासनाने मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व शाळांमधील व ज्युनिअर काॅलेजमधील शिक्षकांना वर्क फ्राॅम हाेम करण्याची मुभा द्यावी व ५० टक्के उपस्थितीची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी लाेकभारती पक्षाचे शिक्षक आमदार कपिल पाटील(mla kapil patil) यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(education minister varsha gaikwad) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nमुंबई महानगर क्षेत्रातील सर्व शाळांमधील व ज्युनिअर काॅलेज ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व शाळांमधील व ज्युनिअर काॅलेजमधील शिक्षकांना वर्क फ्राॅम हाेम करण्याची मुभा द्यावी व ५० टक्के उपस्थितीची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. ५० टक्के उपस्थितीच्या सक्तीमुळे शिक्षकांना दिवसातील ४ तासाचा प्रवास करुन विद्यार्थी नसतानाही शाळेत यावे लागते. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणावरही परिणाम हाेत आहे. यामुळे ऑनलाईन शिक्षणाला न्याय देता येत नाहीये शिवाय गर्दीतून प्रवास केल्याने शिक्षकांच्या कुटुंबियांच्या आराेग्यालाही धाेका असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मुंबईत जवळपास ३५ ते ४० हजार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी काम करतात, मात्र ५० टक्के उपस्थितीच्या अटीमुळे त्यांना प्रवास करावा लागत आहे.\nही अट रद्द करुन मुंबई महानगर क्षेत्रातील (मुंबई, ठाणे, वसई- विरार, उल्हासनगर, डाेंबिवली, कल्याण, मीरा भाईंदर, पनवेल, नवी मुंबई, भिवंडी येथील सर्व शाळा व ज्युनिअर काॅलेजमधील शिक्षकांना वर्क फ्राॅम हाेत करण्याची मुभा देण्यात यावी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थितीबाबत सक्ती करण्यात येऊ नये, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.\nजाहीरात होर्डिंगवरून मुंबई पालिकेत महाविकास आघाडीत फूट , या निर्णयाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/notice/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA-2/", "date_download": "2021-09-26T22:36:06Z", "digest": "sha1:ZBV63WISRKBFUOOTJEN3SL5SLPQWQ4QI", "length": 5184, "nlines": 108, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "तांत्रिक पॅनेल अधिकारी पदासाठी प्राप्त अर्जापेकी पात्र व अपात्र गुणवत्ता धारकांची यादी | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nतांत्रिक पॅनेल अधिकारी पदासाठी प्राप्त अर्जापेकी पात्र व अपात्र गुणवत्ता धारकांची यादी\nतांत्रिक पॅ���ेल अधिकारी पदासाठी प्राप्त अर्जापेकी पात्र व अपात्र गुणवत्ता धारकांची यादी\nतांत्रिक पॅनेल अधिकारी पदासाठी प्राप्त अर्जापेकी पात्र व अपात्र गुणवत्ता धारकांची यादी\nतांत्रिक पॅनेल अधिकारी पदासाठी प्राप्त अर्जापेकी पात्र व अपात्र गुणवत्ता धारकांची यादी\nतांत्रिक पॅनेल अधिकारी पदासाठी प्राप्त अर्जापेकी पात्र व अपात्र गुणवत्ता धारकांची यादी\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 24, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/firebridge/", "date_download": "2021-09-26T21:22:41Z", "digest": "sha1:HU53F2R6RH673VAHE3N25QTTSRANEOV2", "length": 7734, "nlines": 139, "source_domain": "policenama.com", "title": "firebridge Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट…\nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज,…\nपाण्यात पडलेल्या एका शेळीच्या पिल्लासाठी जवानांची शर्थ\nपुणे: पाेलीसनामा ऑनलाईन-अग्निशमन दलाचे जवान आग व आपत्तीविषयक कर्तव्य बजावतातच. पण अशा काही घटना घडतात की हे जवान जीवाची बाजी लावून एखाद्याचे प्राण वाचवतात मग तो मनुष्य असो की पशुप्राणी.अशीच एक घटना आज(गुरुवार) दुपारी चार वाजता कोंढवा…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nActress Shilpa Shetty | राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा…\nJaved Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा…\nPM Modi यांचा US दौरा अमेरिकेनं परत केल्या 157 कलाकृती,…\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई \nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या…\nVijay Shivtare | ‘मी मावळ मध्ये जनरल डायरसारखा लढलो,…\nPune News | वडगाव शिंदे-काकडे येथील पुलाचे नामकरण\nBJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ…\nBombay High Court | प्रेयसीसोबत संबंध ठेवत ऐनवेळी लग्नाला…\nLung health | फुफ्फुसाच्या घातक आजाराची ‘ही’ 5…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क��रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे…\nLPG Subsidy | फ्री एलपीजी कनेक्शनच्या नियमात सरकार करणार मोठा बदल\nUddhav Thackeray | संजय राऊतांचे ‘ते’ विधान अन् उद्धव…\nDr Neelam Gorhe | पुणे शहरात भाजपचे अनेक प्राणी, त्यातीलच आमदार सुनील…\nBJP MLA Sunil Kamble | भाजप आमदाराची महापालिकेच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ; मोबाईलवरील संभाषण झाले…\nPune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने घातला पावणे दोन लाखांना गंडा\nHome Remedies of Stress Relief | स्ट्रेसमुळे प्रभावित होत असेल वैयक्तिक जीवन, तर ‘हे’ 5 घरगुती उपाय उपयोगी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://saneshekhar.blogspot.com/2017/04/blog-post_97.html", "date_download": "2021-09-26T22:24:10Z", "digest": "sha1:MYXCYOOZHRPK3UKA4SFJCZI32EXVLJCE", "length": 16949, "nlines": 91, "source_domain": "saneshekhar.blogspot.com", "title": "उस्फूर्त: सावरकर आणि राजकिय पक्ष", "raw_content": "\nहिंदुंना आत्मभान आले की हिंदुत्व जन्माला येते.\nसावरकर आणि राजकिय पक्ष\nहिंदुमहासभा प्रवेश हा सावरकरांच्या चरित्रातला केवळ एक टप्पा होता. केवळ अन्य चांगला पर्याय नसल्याने ते निरुपायाने हिंदुमहासभेत गेले, आणि तीवर आपला इतका मोठा ठसा उमटवला की सावरकर आणि हिंदुमहासभा हे अद्वैत वाटु लागले. सन १९३८ ते सन १९४३ अशा केवळ सहा वर्षांच्या कारकिर्दित एका लहानशा मृतप्राय पक्षाला अत्यंत बलाढ्य अशा आणि १८८५ ते १९३८ अशा साठ वर्षे आधीच तळागाळात पोचलेल्या कॉंग्रेसारख्या, सर्व प्रकारची साधनसामुग्री व संपत्ती असलेल्या राजकिय पक्षाला, तो पर्यंतच्या आयुष्यात जी काय लोकप्रियता मिळाली ती पणाला लावुन आव्हान देण्याचा प्रयत्न करणे हाच मोठा भीमपराक्रम होता. सावरकरांच्या जागी सर्वसामान्य खचलेला नेता असता तर कॉंग्रेस ला आणि गांधी-नेहरु जोडगोळीला शरण जाऊन कॉंग्रेसमध्ये जाऊन लोकप्रियतेचा स्वस्त मार्ग निवडुन, स्वत:च्या तत्वांशी तडजोड करुन पैसा, मानमरातब व सत्ता मिळवता झाला असता. पण लोकहितासाठी लोकप्रियतेचा मी बळी देतोय अस स्पष्ट सांगुनच त्यांनी आपले मार्ग निवडले.\nसावरकरांवरची राजकीय बंधने उठल्याबरोबर ठिकठिकाणी त्यांचे सत्कार होऊ लागले. त्यांनी कॉंग्रेसमध्ये यावे अशी अपेक्षा सुभाषचंद्र बोस यांच्या सह अनेकांनी जाहिर पणे व्यक्त केली. परंतु कॉंग्रेस हि निर्भेळ राष्ट्रवादी नसल्याने, हिंदुत्व या मुद्द्यावर कॉंग्रेसशी मतभेद असल्याने व गांधींच्या अहिंसा , ब्रह्मचर्य , मुस्लिम तुष्टीकरण या गांधीगोंधळात फसलेल्या कॉंग्रेसमध्ये जाणे आपल्याला शक्य नाही हे सावरकरांनी स्पष्ट केले.\nआधी लोकशाही स्वराज्य पक्षात व नंतर हिंदुमहासभा या पक्षात सावरकरांनी प्रवेश केला. सावरकर कॉंग्रेसमध्ये येतील हि अपेक्षा ठेऊन सुरुवातीला त्यांचा ठिकठिकाणी सत्कार करणारी कॉंग्रेस सावरकर कॉंग्रेस मध्ये येत नाहीत हे स्पष्ट झाल्यावर त्यांचा निषेध करु लागली. केवळ सत्कारावर बहिष्कार एवढेच स्वरुप न राहता सत्कार सभा उधळुन लावणे, सभांवर चिखलफेक करणे, दगडफेक करणे इ. प्रकार त्यांनी सुरु केले.\nसोलापुरात तर याचा कडेलोट होऊन सावरकरांचा सत्कार करणाऱ्यांवर हल्ले केले गेले , काहींची डोकी फुटली सुमारे १८-२० कॉंंग्रेसी अहिंसक () गुंडांना अटक होऊन शिक्षा झाल्या.\nपुढे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर लखनौ येथे सावरकर त्यांच्याबरोबर अंदमानात असलेल्या काकोरी कटातले प्रमुख क्रांतीकारक श्री. शचिंद्रनाथ संन्याल यांना भेटले. त्यावेळी समाजवादी गटाचे नेते आचार्य नरेंद्र देव हे सुध्दा सावरकरांना भेटण्यास आले. त्यांनी सवरकरांना प्रश्न केला कि आज हिंदुसभेत तालुकदार, धनिक हे प्रामुख्याने असताना महासभेला प्रगतीकारक संस्था बनवण्याचा तुमचा हेतु कसा साध्य होणार यास सावरकरांनी उत्तर दिले, \"मी नुकताच हिंदुसभेत आलो आहे.येताक्षणीच महासभेचे ध्येय बदलुन पुर्ण स्वातंत्र्याचे ध्येय करवले. पुढे मी काय करतो ते आपण धीर धरा आणि पहा. महासभा पुर्ण पालटुन तिला प्रगत आणि जिवंत करण्याचा माझा संकल्प आहे.\"\nयाच महासभेत पुढे बॅ. निर्मलचंद्र चटर्जी व श्यामाप्रसाद मुखर्जी यांना सामिल करुन घेण्यात सावरकरांना यश आले. आशुतोष लाहिरी, भाई परमानंद, राशबेहारी बोस या क्रांतीकारकांना सुध्दा हिंदुमहासभेत आवरकरांनी आणले. एका मृतप्राय अशा राजकिय संस्थेला केवळ सहा वर्षात , अपुरी साधनांनिशी एक लहानसा का होईना पण हिंदुंहिताचा दबावगट म्हणून उभे करण्यात सावरकरांना यश आले.\nसावरकर १९३८ ते १९४३ अध्यक्ष राहून दैनंदिन सक्रिय राजकारणातून प्रकृतीच्या कारणाने निवृत्त झाले. स्वातंत्र्यानंतर मात्र हिंदुत्व, हिंदुहित वा हिंदु हा शब्दच नको इ. प्रकारच्या सावरकरांबरोबरच्या मतभेदातून ह���ंदुमहासभेचे अध्यक्ष शामाप्रसाद मुखर्जी यांनी गोळवलकरांबरोबर हातमिळवणी करुन १९५१ साली हिंदुमहासभेतून फुटुन बाहेर पडुन जनसंघ हा स्वतंत्र पक्ष सुरु केला. हा पक्ष १९७७ पर्यंत अस्तित्वात राहिला तो फारसा मोठा झाला नाही पण संघाचा सक्रिय पाठिंबा असल्याने क्रमाक्रमाने कॉंग्रेस ऐवजी फक्त हिंदुमहासभेचीच जागा व्यापत गेला. १९५१ च्या पहिल्या-वहिल्या निवडणुकीत हिंदुमहासभेचे चार , जनसंघाचे तीन आणि रामराज्यपरिषद या अन्य एका हिंदुत्ववादी पक्षाचे तीन असे एकुण दहा खासदार हिंदु पक्षाचे होते. तर कॉंग्रेसचे तीनशे चौसष्ट खासदार होते.\n१९७१ सालापर्यंत हिंदुमहासभेची जागा संपुर्णपणे व्यापुन व अन्य काही हिंदुत्ववादी नसलेल्या पक्षांशी आघाडी करुन जनसंघाची खासदार संख्या बावीस या अंकापर्यंत पोचु शकले होते.तर कॉंग्रेस खासदारांची संख्या तीनशे बावन्न होती. हिंदुमहासभेचे अस्तित्व जवळजवळ संपुष्टात आले.\n१९७७ साली जनसंघ जनता पक्षात विलिन झाला. १९८४ ला भारतीय जनसंघाने गांधीवादी समाजवाद या नावाने दोन खासदार या संख्येवर नव्याने सुरुवात केली.एकुण हिंदुमहासभा नष्ट झाल्याचा आनंद जर संघपरिवाराला मिळत असेल ती १९८९ पर्यंत संघाने राजकारणात फार काही प्रगती केली अस मानता येत नाही. हिंदु शब्दाचा त्याग करुन मुसलमानांची मते मिळवण्यासाठी हिंदुसभा मोडीत काढून जनसंघ स्थापन करुन राजकारण करणाऱ्या संघपरिवाराला आधी गंगाजल आणि नंतर रामजन्मभूमि आंदोलनाचाच आधार घ्यावा लागला हा इतिहास आहे. गांधीवादी समाजवाद व नंतर एकात्मिक मानवतावाद हे भाजपाचे मधले दोन टप्पे.\n१९२५ पासुन एवढी मोठी संघटना असलेल्या रा.स्व. संघाला १९५१ ते १९९१ अशा चाळीस वर्षात मिळालेले हे प्रचंड () यश आणि केवळ सहा वर्ष निव्वळ स्वत:च्या वैयक्तिक करिष्म्यावर मृतवत हिंदुसभेला उभे करण्यातले सावरकरांचे अपयश () यश आणि केवळ सहा वर्ष निव्वळ स्वत:च्या वैयक्तिक करिष्म्यावर मृतवत हिंदुसभेला उभे करण्यातले सावरकरांचे अपयश () यात कोणाला आनंद वाटत असेल तर ते तसा मानण्यास स्वतंत्र आहेत.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांनी शासनाकडे त्यांच्याच अटींवर त्यांच्यासमवेत सुटलेल्या आणि स्थानबध्द असलेल्या बंगाली क्रांतीकारकांप्रमाणे आपणासही क...\nवृत्तविचार मराठी काव्य रचना करताना ती गेय व तालबद्ध असावी यासाठी ती विविध वृत्तांत केल्यास ती अधिक सुमधुर वाटते. वृत्तबद्ध काव्यरचनेविषयी श...\nविष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी...\n. लहानपणापासून कधीही व कितीही ऐकले तरीही मला कंटाळवाणे न वाटलेले गाणे म्हणजे विष्णुदास नामांची ‘रात्र काळी घागर काळी..’ ही रचना. गोविंद पोवळ...\nसावरकर आणि राजकिय पक्ष\nसावरकरांचे अन्य क्रांतीकारकांशी संबंध व उत्तर प्रद...\nसावरकर कॉंग्रेसमध्ये का गेले नाहीत\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे सचिव बाळाराव\nपहिली गरज नास्तिकांच्या प्रबोधनाची\nशाकाहार वि. मांसाहार, संस्कृती वि. प्रकृती\nसावरकरांचे चारित्र्य : समज-अपसमज\nसर्व ब्लॉग प्रवासींचे स्वागत\nमाझ्या उस्फूर्त या ब्लॉगवर सर्वांचे स्वागत माझे पूर्वीचे तसेच नविन, पूर्वप्रकाशित आणि अप्रकाशित लेखन येथे देत आहे. उस्फुर्त या ब्लॉगवर स्वतंत्र लेखन देत आहे तर माझ्या \"वाचक उवाच\" या ब्लॉगवर नव्या-जुन्या पुस्तकांची एका वाचकाच्या भूमिकेतून समिक्षा करत आहे. आपल्या प्रतिक्रीया अवश्य द्या माझे पूर्वीचे तसेच नविन, पूर्वप्रकाशित आणि अप्रकाशित लेखन येथे देत आहे. उस्फुर्त या ब्लॉगवर स्वतंत्र लेखन देत आहे तर माझ्या \"वाचक उवाच\" या ब्लॉगवर नव्या-जुन्या पुस्तकांची एका वाचकाच्या भूमिकेतून समिक्षा करत आहे. आपल्या प्रतिक्रीया अवश्य द्या \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.khabarbharat.com/2021/09/blog-post_911.html", "date_download": "2021-09-26T22:28:35Z", "digest": "sha1:KLTQEX24AGYPSROQFYQUVOEW7V3X4PLC", "length": 8982, "nlines": 73, "source_domain": "www.khabarbharat.com", "title": "अरे वाह! कन्यारत्न झाले म्हणून अनोख्या पद्धतीने केला आनंद साजरा, तब्बल ५० हजार लोकांना मोफत पाणीपुरी वाटल्या | Khabar Bharat `", "raw_content": "\n कन्यारत्न झाले म्हणून अनोख्या पद्धतीने केला आनंद साजरा, तब्बल ५० हजार लोकांना मोफत पाणीपुरी वाटल्या\n कन्यारत्न झाले म्हणून अनोख्या पद्धतीने केला आनंद साजरा, तब्बल ५० हजार लोकांना मोफत पाणीपुरी वाटल्या\nभारतात मूल आणि मुली यांच्यामध्ये भेदभाव करणाऱ्या आपण अनेक घटना पाहत आलोय. परंतु एक घटना मध्यप्रदेश भोपाळमधील आहे. इथे मुलीच्या जन्मावर, एका वडिलांनी असा उत्सव साजरा केला की बघणारे बघतच राहिले.\nमध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे राहणाऱ्या आंचल गुप्ताच्या घरी 17 ऑगस्ट रोजी कन्यारत्नचा लाभ झाला, याच आनंदात त्यांनी 12 सप्टेंबर रोजी लोकांना मोफत पाणीपुरी दिली. आंचल १�� वर्षांपासून पाणीपुरीचा गाडा चालवतात, त्यांनी आधीच विचार केला होता की जर मुलगी जन्माला आली तर ते तिचे भव्य पद्धतीने स्वागत करतील. इच्छेप्रमाणे 17 ऑगस्ट रोजी त्यांना मुलगी झाली. आपला आनंद एका अनोख्या पद्धतीने लोकांमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेत 12 सप्टेंबर रोजी त्यांनी 50 हजार लोकांना पाणी-पुरी मोफत दिल्या.\nयासाठी तब्बल पाच तासांसाठी 10 स्टॉल लावण्यात आले होते. लोकांना मोफत पाणी-पुरीची माहिती देण्यासाठी बॅनरही लावले होते. लोकांना या ऑफरची माहिती होताच पाणी पुरी खाणाऱ्यांची तुडुंब गर्दी झाली, शेकडो लोक जमले.\nरविवारी दुपारी 1 ते संध्याकाळी 6 या वेळेत दुकानात आलेल्या सर्व ग्राहकांना मोफत पाणीपुरी देण्यात आल्या. त्यांनीं एकूण 10 स्टॉल्स लावले होते, जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्याचा लाभ घेऊ शकतील. पाच तासांच्या दरम्यान त्यांनी 50 हजार लोकांना पाणीपुरी खाऊ घातल्या. यादरम्यान स्थानिक प्रतिनिधीनींही तेथे हजेरी लावली.\nगुप्ता दांपत्य यांना दोन वर्षांचा मुलगा देखील आहे. मुलीच्या जन्मापूर्वीच दांपत्याने विचार केला होता की ते मुलीचा जन्म अनोख्या पद्धतीने साजरा करतील. त्याचबरोबर त्यांना हा संदेशही द्यायचा होता की “आयुष्यात मुलीपेक्षा मोठा आनंद नाही. मुलगी म्हणजे ओझे नाही, तर वरदान आहे”.\nआंचल यांनी वाढलेली गर्दी पाहता वारंवार कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे आवाहन केले, तसेच रांगेत उभ्या असलेल्या लोकांना मास्क घालायला आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायला सांगितले. पण पाणीपुरीचा आस्वाद लुटण्याच्या घाईत फार कमी लोकांनी त्याच्या आवाहनाकडे लक्ष दिले.\nब्रिटीशांच्या काळात भारतातील राजे-महाराजे काय करत होते त्यांनी आवाज का नाही उठवला\nमहाराष्ट्रासह देशात काही ठिकाणी बॉम्बस्फोट करण्याचा दहशतवाद्यांचा कट फसला; सहा दहशतवादी पोलिसांच्या ताब्यात\n”पंतप्रधान जर विदेशातही हिंदीत बोलतात, तर आपल्याला का लाज वाटते’ अमित शहांचा सवाल\nबॉलीवूडमध्ये धडाकेबाज कामगीरी केलेली ही अभिनेत्री वळली अध्यात्माकडे; हे आहे त्यामागचं कारण\n एकनाथ शिंदेंनी झापल्यानंतर चार इंजीनियर तडकाफडकी निलंबीत\n‘बाड़ ही खेत खाए, उस फसल को कौन बचाए’: ट्वीट पर बवाल, राजस्थान CM अशोक गहलोत के OSD ने दिया इस्तीफा\nमहाबळेश्वर हायवेवर दिसले २ वाघ, आनंद महिंद्रांनी थरारक व्हिडिओला दिलं भन्नाट कॅप्शन\nपुणे अखेर कंटेन्मेंटच्या जोखाडातून मुक्त; १० महिन्यांनंतर 'असं' प्रथमच घडलं\n मग हे लक्षात ठेवा\nसचिन (हरिशचंद्र) कोते नवे उपनगराध्यक्ष: पुन्हा एकदा 'खबर भारत' चा ओपिनियन पोल ठरला प्रभावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1881556", "date_download": "2021-09-26T23:09:03Z", "digest": "sha1:5APZ6URADBZJJT6TIFNE6YG4LPHR4I4G", "length": 3212, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"अगस्ती (निःसंदिग्धीकरण)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"अगस्ती (निःसंदिग्धीकरण)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n११:२५, ७ मार्च २०२१ ची आवृत्ती\n६ बाइट्सची भर घातली , ६ महिन्यांपूर्वी\n१४:५०, २७ नोव्हेंबर २०१८ ची आवृत्ती (संपादन)\nV.narsikar (चर्चा | योगदान)\n११:२५, ७ मार्च २०२१ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन दृश्य संपादन\n* [[अगस्त्य]] - हिंदू पुराणांमध्ये उल्लेखलेला सूक्तकर्ता ऋषी.\n* [[अगस्ती (तारा)]] - अगस्ती नावाचा तारा.\n* [[अगस्ती (वृक्ष)]] - अगस्तीचे उर्फउपाख्य हादग्याचे झाड.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/08/blog-post_609.html", "date_download": "2021-09-26T21:04:37Z", "digest": "sha1:IDINRAMCZ5DDKSBFG2ZGLJGNPRIK3JOG", "length": 4256, "nlines": 29, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ६४ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला", "raw_content": "\nकोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ६४ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला\nAugust 31, 2021 • महेश आनंदा लोंढे\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत भारतानं ६४ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल ५९ लाख ६२ हजारापेक्षा जास्त नागरिकांन लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयान सांगितलं. आतापर्यंत देशभरात लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची संख्या ६४ कोटी ५ लाखाच्या वर गेली आहे. देशात काल ३६ हजार २७५ रुग्ण बरे झाले. आतापर्यंत ३ कोटी १९ लाखापेक्षा जास्त रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्तीचा दर ९७ पूर्णांक ५३ शतांश टक्के झाला आहे. देशात काल ३० हजार ९४१ नवे रुग्ण आढळले. सध्या देशभरात सुमारे ३ लाख ७० हजार रुग्ण उपचाराधीन आहेत.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nइन्फिनिक्सने ३२ व ४३ इंचाचे स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही लॉन्च केले\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-marathi-panchang/daily-panchang-in-marathi-20-july-2021-devshayani-ekadashi-shubha-muhurta-today-panchang/articleshow/84571545.cms", "date_download": "2021-09-26T22:50:03Z", "digest": "sha1:ZFCP6BIFJ7H7IWE27MZZOUNPXXHEMEIU", "length": 13348, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nDaily panchang 20 july 2021 : आज देवशयनी एकादशी आणि चातुर्मास शुभ मुहूर्त जाणून घ्या\nराष्ट्रीय मिती आषाढ २६, शक संवत् १९४३ आषाढ शुक्ल एकादशी मंगळवार विक्रम संवत २०७८. सौर श्रावण मास प्रविष्टे ०५, जिल्हेज ०६, हिजरी १४४२ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १७ जुलै २०२१ ई. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, वर्षाऋतू.\nDaily panchang 20 july 2021 : आज देवशयनी एकादशी आणि चातुर्मास शुभ मुहूर्त जाणून घ्या\nराष्ट्रीय मिती आषाढ २६, शक संवत् १९४३ आषाढ शुक्ल एकादशी मंगळवार विक्रम संवत २०७८. सौर श्रावण मास प्रविष्टे ०५, जिल्हेज ०६, हिजरी १४४२ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १७ जुलै २०२१ ई. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, वर्षाऋतू.\nराहूकाळ अपरात्री ३ ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत. एकादशी तिथी संध्याकाळी ७ वाजून १८ मिनिटांपर्यंत. त्यानंतर द्वादशी तिथीची सुरुवात. अनुराधा नक्षत्र रात्री ८ वाजून ३२ मिनिटांपर्यंत. त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्राची सुरुवात.\nशुक्ल योग संध्याकाळी ७ वाजून ३४ मिनिटांपर्यंत ���्यानंतर ब्रम्ह योगाची सुरुवात. वणिज करण संध्याकाळी ८ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करणाची सुरुवात. चंद्र दिवस-रात्र वृश्चिक राशीत संचार करेल.\nशुक्र आणि गुरु एकमेकांसमोर, या उपायांनी होईल खास लाभ\nदिनविशेष :देवशयनी एकादशी, चातुर्मास व्रतारंभ, श्री विष्णू शयनोत्सव\nसूर्योदय : सकाळी ५ वाजून ३६ मिनिटे\nसूर्यास्त : संध्याकाळी ७ वाजून १९ मिनिटे\nआजचे शुभ मुहूर्त :\nअभिजित मुहूर्त सकाळी १२ ते १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिट ते ३ वाजून ३९ मिनिटांपर्यंत असेल. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिट ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजून ५ मिनिट ते ७ वाजून २९ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी १० वाजून ५८ मिनिट ते दुपारी १२ वाजून २७ मिनिटांपर्यंत. रवी योग सकाळी ५ वाजून ३६ मिनिट ते संध्याकाळी ८ वाजून ३३ मिनिटांपर्यंत.\nDevshayani Ekadashi 2021 : वाचा विष्णू देव का झोपी जातात याची खास कथा\nआजचा अशुभ मुहूर्त :\nराहूकाळ दुपारी ३ ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत. सकाळी ९ ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत यमगंड असेल. दुपारी १२ ते १ वाजून ३० मिनिटांपर्यंत गुलिक काळ असेल. दुमुहुर्त काळ सकाळी ८ वाजून २० मिनिट ते ९ वाजून १५ मिनिटांपर्यंत असेल. त्यानंतर मध्यरात्री ११ वाजून २६ मिनिट ते १२ वाजून ०७ मिनिटांपर्यंत असेल. भद्रा काळ सकाळी ८ वाजून ४० मिनिट ते संध्याकाळी ७ वाजुन १७ मिनिटांपर्यंत.\nआजचा उपाय : चमेलीच्या तेलात शेंदूर घालून हनुमानजींचे लेपण करा आणि टिळा लावा.\nबकरी ईद २०२१ : ईद उल जुहा का साजरी करतात वाचा महत्व\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nDaily panchang 19 july 2021 : जाणून घ्या एकादशी तिथी मुहूर्त महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\n ५० इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर ६१% डिस्काउंट, आता घरातच मिळणार थिएटरची मजा\n लॅपटॉप आणि टॅब्स अर्ध्या किंमतीत\nमोबाइल दरमहिना फक्त १,४५५ रुपये देऊन घरी घेऊन जा OnePlus चा ‘हा’ शानदार स्मार्टफोन, मिळेल ८GB रॅम-१२८GB स्टोरेज\nब्युटी अभिनेत्रीचा छोट्या स्कर्टमधील हॉट-बोल्ड लुकवर चाहते घायाळ, मांड्या फ्लॉन्ट करताना फोटो व्हायरल\nआर्थिक राशिभवि��्य आर्थिक राशीभविष्य २६ सप्टेंबर २०२१ : या राशींना रविवारी होईल लाभच लाभ\nमोबाइल ६ जीबी रॅमचा रेडमीचा लेटेस्ट स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची संधी, फोनची फीचर्स जबरदस्त\nफॅशन लेकीच्या शॉर्ट्सहूनही छोटा ड्रेस घालून निघाली शनायाची आई, मादक अदांसमोर मलायकाचाही लुक पडेल फिका\nकार-बाइक Mahindra XUV700 : लाँचिंगआधीच 'लीक' झाली प्राइस लिस्ट, 7-Seater व्हेरिअंट्सची किंमत १२.६९ लाखापासून सुरू; बघा डिटेल्स\nकरिअर न्यूज Government Job: स्टाफ सिलेक्शनतर्फे ३२६१ रिक्त जागांवर भरती\nआयपीएल किंग्ज नव्हे 'किंग'; गुणतक्ता पुन्हा एकदा बदलला, दिल्लीने अव्वल स्थान गमावले\nCSK vs KKR: चेन्नई प्लेऑफमध्ये, अखेरच्या चेंडूवर केकेआरवर विजय\nदेश यूपीत ७ मंत्र्यांचा शपथविधी, राहुल गांधींचे मित्र जितीन प्रसाद योगींच्या टीममध्ये\nमुंबई मुंबईचे माजी उपमहापौर डॉ. राम बारोट यांचे निधन; उद्या अंत्यसंस्कार\nअर्थवृत्त बिग बँंक फाॅर्म्युल्याचे अर्थमंत्री सितारामन यांनी केलं समर्थन म्हणाल्या...\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/drone-shooting/", "date_download": "2021-09-26T22:30:03Z", "digest": "sha1:RUMO73AKOOPDOAENINRWM3BL56FGTBNC", "length": 15298, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Drone Shooting Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nWeird News: मुलाने आईचं असं काढलं चित्र, शेकडो लोकांसमोर शरमली महिला\nRCB vs MI : सरस छे, हर्षल पटेलने मुंबई इंडियन्सला पाडले भगदाड, साधली हॅट्रटिक\nमोठी बातमी, धर्मांतराचं रॅकेट चालवणाऱ्या तरुणाला नाशिकमध्ये ATS ने केली अटक\nसोनाली कुलकर्णीच्या Reel एक्सप्रेशन्स पाहूण नॅशनल क्रशलाही विसराल...\nमहंत नरेंद्रगिरींच्या मृत्यमागे कुणाचा हात\nभारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा 2 तारखेला जलसमाधी; संत परमहंसांची घोषणा\nSIM CARD घेण्यासाठीचे नियम बदलले, व्यवहार होणार DIGITAL; वाचा सविस्तर\nकॉपी करण्यासाठी तयार केली ब्लूटूथ चप्पल; तंत्रज्ञानाचा असा वापर पाहून हैराण व्हा\nसोनाली कुलकर्णीच्या Reel एक्सप्रेशन्स पाहूण नॅशनल क्रशलाही विसराल...\nसिनेमात काम देतो म्हणून भरत जाधव यांच्या नावावर सुरू होता 'हा' धक्कादायक प्रकार\nBigg Boss Marathi च्या घरात गायत्री पडली प्रेमात, I Love You म्हणत दिला Kiss\nहॉट & बोल्ड Malaika Arora ची प्रॉपर्टी ऐकून चक्रावून जाल; इतक्या कोटींची मालकीण\nRCB vs MI : विराट ठरला रोहितवर भारी, मुंबई इंडियन्स हरली पुन्ह��� दुबईच्या दारी\nRCB vs MI : सरस छे, हर्षल पटेलने मुंबई इंडियन्सला पाडले भगदाड, साधली हॅट्रटिक\nग्लेन मॅक्सवेल, विराटची शानदार अर्धशतके; मुंबई इंडियन्ससमोर 166 धावांचे आव्हान\nKKR ला नमवत CSK पुन्हा टॉपला; मोक्याच्या क्षणी रवींद्र जडेजाची जबरदस्त खेळी\nफ्लिपकार्टनंतर अ‍ॅमेझॉनने बदलली तारीख, दोन्ही प्लॅटफॉर्मवर कधी आहे धमाकेदार सेल\n कॉलवर चुकूनही करू नका ही चूक, फसवणुकीची व्हाल शिकार\n10000 रु गुंतवून सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला होईल लाखोंची कमाई; वाचा सविस्तर\n आता ही कंपनी देखील बाजारात IPO आणण्याच्या तयारीत\nभारतातला ऐतिहासिक Skywalk: 11 हजार फूट उंचीवरील पूल आता झाला 150 वर्षांचा\nप्रसूतीनंतर तुमच्या चेहऱ्यावर काळसर ठिपके येतायत अशी घ्या त्वचेची काळजी\nसाप्ताहिक राशीभविष्य: तुम्ही या 4 पैकी एका राशीतले असाल तर आठवडा असेल तुमचाच\nतुम्हाला स्मोकिंग सोडायचे आहे, पण सुटत नाही ना हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर\nExplainer: 500 रुपयांमध्ये श्रीमंत व्हायचंय असा सुरु करा चटणी बनवण्याचा व्यवसाय\nExplainer: भारताच्या अग्नी-5 क्षेपणास्त्रामुळे चीनची का वाढली धाकधूक\nSex in the space : अंतराळवीर अंतराळात सेक्स करतात का\nExplainer: एका दिवसात विकलं तब्बल 8.1 टन सोनं; सामान्यांवर काय होणार परिणाम\n पुन्हा एकदा भायखळा तुरुंगात कोरोनाचा हैदोस\nकोरोना लसीकरणाचा दुसरा डोज घ्यायचा विसरलात तरी घाबरू नका, हे उपाय करा\nMaharashtra Unlock : प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम\n वैज्ञानिकांना आढळला कोरोनाचा आणखी एक व्हेरिएंट\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nअभिनेत्रीचा विचित्र रेकॉर्ड; एका दिवसात 300 पुरुषांसोबत शारिरीक संबंध, वर म्हणते\n'सेकंड हँड जवानी' गाण्यावर मंदिरात तरुणीचा धुमाकूळ; Video आल्यानंतर परिसरात खळबळ\nभारतीयांच्या टॅलेंटला तोड नाही इटालीयन पिझ्झाचा देशी अवतार, तुम्हीच पाहा VIDEO\n'तिला' पाहताच मंडपातून पळत सुटली नवरी; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात\nआता ड्रोनमधून होणार औषध आणि Vaccine ची Delivery, क्रांतीकारक प्रयोग\nगेल्या अनेक दिवसांपासून चर्च��त असणारा ड्रोनमधून (Drone) औषधे (Medicines) आणि लसी (vaccines) पोहोचवण्याचा पहिला प्रयोग (First experiment) गुरुवारपासून सुरु होणार आहे.\nसौदी अरेबियाच्या विमानतळावर ड्रोन हल्ला, 8 जण गंभीर जखमी\n ड्रोन उडवण्यासाठी मोदी सरकारने आणलेत नवीन नियम\nLIVE: शिवसेनेची राज्यघटनेतील 127 व्या संदर्भात विधेयकातील दुरुस्ती फेटाळली\nजम्मू-काश्मीरमध्ये तासाभरात दिसले तीन संशयास्पद ड्रोन; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर\nLIVE: लसीकरण झालेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा द्या, प्रवीण दरेकरांची मागणी\nदिल्लीत ‘ड्रोन जिहाद’चा इशारा, स्वातंत्र्यदिनापूर्वीच हल्ल्याची शक्यता\nमोदींनी ड्रोनद्वारे केली 6 शहरातल्या अत्याधुनिक Housing Project ची पाहणी\nपाकिस्तानातील भारतीय दूतावासात ड्रोनची घुसखोरी, सुरक्षा आणि प्रोटोकॉलचा भंग\n अचानक हवेत उडू लागला हा व्यक्ती आणि..; VIDEO पाहून व्हाल हैराण\nदेशातील दुर्गम भागात ड्रोनने पोहोचवण्यात येणार कोरोना लस,असा आहे सरकारचा प्लॅन\n सरकारनं जारी केले नवे नियम, याच गोष्टींसाठी करू शकता वापर\nWeird News: मुलाने आईचं असं काढलं चित्र, शेकडो लोकांसमोर शरमली महिला\nRCB vs MI : विराट ठरला रोहितवर भारी, मुंबई इंडियन्स हरली पुन्हा दुबईच्या दारी\nRCB vs MI : सरस छे, हर्षल पटेलने मुंबई इंडियन्सला पाडले भगदाड, साधली हॅट्रटिक\nभारतीयांच्या टॅलेंटला तोड नाही इटालीयन पिझ्झाचा देशी अवतार, तुम्हीच पाहा VIDEO\nपैसे मागणाऱ्या मेहुण्यांकडे नवरदेवाची अजब मागणी; ऐकून मंडपात पिकला हशा, VIDEO\nDaughter's Day 2021: स्वप्नील जोशीने शेअर केल्या लेक मायरासोबतच्या गोड आठवणी....\nHonsla Rakh: शेहनाज गिलच्या चित्रपटाचं नवं पोस्टर झालं रिलीज; चाहत्यांना झाली...\nWhatsApp Trick: इतरांचं Status तर पाहाल पण Seen लिस्टमध्ये दिसणार नाही तुमचं नाव\nDeepika Padukoneची डुप्लिकेट म्हणून ओळखली जाते Amala Paul; बिकिनी LOOK ने...\nआजारी कुत्र्यांसाठी बनवली हक्काची जागा वयाच्या 5व्या वर्षी घेतला या कामाचा वसा\n'मुलांसारखे केस, शाळेचा गणवेश'; ओळखलं का या बॉलिवूड अभिनेत्रीला\nबँकांमध्ये स्वस्त दराने गृहकर्ज देण्याची स्पर्धा तुमच्याकडे घर खरेदीची संधी\nमॉर्गनची चालाखी पुन्हा उघड, मुंबईला हरवण्यासाठी घेतली 'कोड वर्ड'ची मदत VIDEO\nभारतातला ऐतिहासिक Skywalk: 11 हजार फूट उंचीवरील पूल आता झाला 150 वर्षांचा\nRiteish Deshmukhआणि Genelia DSouza ची जोडी पुन्हा पडद्यावर करणार धम्माल....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.valutafx.com/ZAR-GBP.htm", "date_download": "2021-09-26T21:15:35Z", "digest": "sha1:EYAM45QADS6FS42F7CPYSOUH2B6WVCZP", "length": 8622, "nlines": 115, "source_domain": "mr.valutafx.com", "title": "दक्षिण आफ्रिकी रँडचे ब्रिटिश पाउंडमध्ये रुपांतरण करा (ZAR/GBP)", "raw_content": "\nदक्षिण आफ्रिकी रँडचे ब्रिटिश पाउंडमध्ये रूपांतरण\nदक्षिण आफ्रिकी रँडचा विनिमय दर इतिहास\nमागील ZAR/GBP विनिमय दर इतिहास पहा मागील GBP/ZAR विनिमय दर इतिहास पहा\nदक्षिण आफ्रिकी रँड आणि ब्रिटिश पाउंडची रूपांतरणे\nअंगोलन क्वॅन्झं (AOA)अझरबैजानी मनाट (AZN)अमेरिकन डॉलर (USD)अर्जेंटाइन पेसो (ARS)अल्जेरियन दिनार (DZD)अल्बेनियन लेक (ALL)आइसलँड क्रोना (ISK)आर्मेनियन द्राम (AMD)इंडोनेशियन रुपिया (IDR)इजिप्शियन पाउंड (EGP)इथिओपियन बिर (ETB)इराकी दिनार (IQD)इराणी रियाल (IRR)ईस्त्रायली नवीन शेकल (ILS)उझबेकिस्तान सोम (UZS)उरुग्वे पेसो (UYU)ऑस्ट्रेलियन डॉलर (AUD)ओमानी रियाल (OMR)कझाकिस्तानी टेंगे (KZT)कतारी रियाल (QAR)कम्बोडियन रियल (KHR)किरगिझस्तानी सोम (KGS)कुवैती दिनार (KWD)कॅनडियन डॉलर (CAD)केनियन शिलिंग (KES)केप व्हर्ड एस्कुडो (CVE)केमेन आयलॅंड डॉलर (KYD)कोरियन वॉन (KRW)कोलंबियन पेसो (COP)कोस्टा रिकन कोलोन (CRC)क्यूबन पेसो (CUP)क्रोएशियन कूना (HRK)गिनी फ्रँक (GNF)गॅम्बियन डलासी (GMD)ग्वाटेमालन क्वेत्झाल (GTQ)घानायन सेडी (GHS)चिली पेसो (CLP)चीनी युआन (CNY)चेक कोरुना (CZK)जपानी येन (JPY)जमैकन डॉलर (JMD)जिबौटी फ्रँक (DJF)जॉर्जियन लारी (GEL)जॉर्डनियन दिनार (JOD)झाम्बियन क्वाचं (ZMW)टांझानियन शिलिंग (TZS)डॅनिश क्रोन (DKK)डोमिनिकन पेसो (DOP)तुनिसियन दिनार (TND)तुर्कमेनिस्तान मनाट (TMT)तुर्की लिरा (TRY)तैवान डॉलर (TWD)त्रिनिदाद आणि टोबॅगो डॉलर (TTD)थाई बात (THB)दक्षिण आफ्रिकी रँड (ZAR)नमिबियन डॉलर (NAD)नायजेरियन नायरा (NGN)निकाराग्युअन कोर्डोबा ओरो (NIO)नेदरलॅंड्स अँटिलियन गिल्डर (ANG)नेपाळी रुपया (NPR)नॉर्वेजियन क्रोनं (NOK)न्यूझीलँड डॉलर (NZD)पराग्वे ग्वारानी (PYG)पाकिस्तानी रुपया (PKR)पूर्व कॅरीबियन डॉलर (XCD)पॅनामेनियन बाल्बोआ (PAB)पेरुव्हियन नुइव्हो सोल (PEN)पोलिश झ्लॉटी (PLN)फिजी डॉलर (FJD)फिलिपिन पेसो (PHP)बरन्डी फ्रँक (BIF)बर्मुडियन डॉलर (BMD)बलीझ डॉलर (BZD)बल्गेरियन लेव्ह (BGN)बहामियन डॉलर (BSD)बांगलादेशी टाका (BDT)बार्बडोस डॉलर (BBD)बाहरेनी दिनार (BHD)बेलरुसियन रुबल (BYN)बोट्सवाना पुला (BWP)बोलिव्हियन बोलिव्हियानो (BOB)ब्राझिलियन रियाल (BRL)ब्रिटिश पाउंड (GBP)ब्रुनेई डॉलर (BND)भारतीय रुपया (INR)मलेशियन रिंगिट (MYR)मालावी क्वाचं (MWK)मॅकाऊ पटाका (MOP)मॅसेडोनिया दिनार (MKD)मेक्सिकन पे���ो (MXN)मॉरिशियस रुपया (MUR)मोरोक्कन दिरहाम (MAD)मोल्डोव्हन लेऊ (MDL)म्यानमार कियाट (MMK)युक्रेन रिव्हन्या (UAH)युगांडा शिलिंग (UGX)युरो (EUR)येमेनी रियाल (YER)रवांडा फ्रँक (RWF)रशियन रुबल (RUB)रोमेनियन लेऊ (RON)लाओ किप (LAK)लिबियन दिनार (LYD)लेबनीज पाउंड (LBP)लेसोटो लोटी (LSL)व्हिएतनामी डोंग (VND)व्हेनेझुएलन बोलिव्हर (VES)श्रीलंकन रुपया (LKR)संयुक्त अरब अमिरात दिरहाम (AED)सर्बियन दिनार (RSD)सिंगापूर डॉलर (SGD)सुदानी पाउंड (SDG)सेशेल्स रुपया (SCR)सोमाली शिलिंग (SOS)सौदी रियाल (SAR)स्वाझीलँड लीलांगेनी (SZL)स्विस फ्रँक (CHF)स्वीडिश क्रोना (SEK)हंगेरियन फॉरिन्ट (HUF)हाँगकाँग डॉलर (HKD)हैतियन गोअर्ड (HTG)होंडुरन लेम्पियरा (HNL)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2019/11/02/aai-vadil/", "date_download": "2021-09-26T22:01:42Z", "digest": "sha1:P76ULNAZLAUGBYZVBEXHGGB6RJQNCNG7", "length": 8055, "nlines": 50, "source_domain": "mahiti.in", "title": "वडिलांनी सगळी संपत्ती मुलांच्या नावे केली, त्यानंतर आई वडिलांची अवस्था पाहून रडू येईल. – Mahiti.in", "raw_content": "\nवडिलांनी सगळी संपत्ती मुलांच्या नावे केली, त्यानंतर आई वडिलांची अवस्था पाहून रडू येईल.\nमित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या mahiti.in या वेबसाईट वरती आज आम्ही तुम्हाला एक घटना सांगणार आहोत जे वाचून तुमच्या डोळ्यात नक्की पाणी येईल, तर चला मित्रांनो ते जाणून घेऊ. मी “एस टी” ने प्रवास करीत असताना एक आजी जवळ बसलो, आज्जी एस टी मध्येच जेवण करत होती. मी त्यांना विचारले आजी आज घरी जेवण करायला वेळ मिळाला नाही का आणि आजीने तिची करून कहाणी संगायला सुरवात केली, काय करावं मस एकाला तीन ल्याक आहेती लेकरा पण काय करावं लग्न झाली आणि हळद वळायच्या आत समदे नंदीबैल झाले.\nसुनांच पटना म्हणून येगल्या चुली करून दिल्या आणि ह्यो भोग लागला. आपल्याच आडात पाणी नाय तिथं नुस्त्याच काळश्या आपटून फायदा काय, लेकीस्नि फुटतो पानेव पण त्या पडल्या दुसऱ्यांच्या दावणीला. म्हाताऱ्यान हुत न्हवत ती तिघात वाटून दिल आणि आता बसलंय इट्टला इट्टला करीत दमा ब्लड प्रेशर लागलंय मग आवशीदाला महाग, म्हणून काय करतूस कोणच्या तरी जलमाच पाप फेडायच असेल म्हणून भोग हाय म्हणायचं अन चालायचं, दुसरं काय कोणच्या तरी जलमाच पाप फेडायच असेल म्हणून भोग हाय म्हणायचं अन चालायचं, दुसरं काय, ह्यांनी पेकाट दुमत हुईस्तवर हमाली करून घरदार उभं केलं, पोरास्नि रिक्षा, टमटम घेऊन दिल…\nवाटलं म्हातारपणी टामटुमित दिवस घालवू, ���ण कशाचं काय न कशाचं काय… आता म्हाताऱ्याला ऐकायला येत नाय आणि दिसायचं पण कमी आलंय, मी जाते मपली मंडय लोटाय-झाडाय, घरला गेलं की बायांच्या तोंडाला म्हामुर येतोय. त्यांची चबाड-चबाड ऐकून गिळवतच नाय, म्हणून तर पेम्टीतच खाते चार घास. तुझ्यावाणी भेटतो कोणी तरी बोलणार मग जातो एकदा घास ज्यास्त बर झालं म्हातार किवंन्डं झालंय, नायतर पळून गेलं असतं इट्टलाकडं म्हातार हाय तवर काढायचा कड कसा तरी त्याच्या माघारी कश्याला रहायचं र बाबा….\nमित्रांनो ज्या आई बाबा ने आपल्याला लहानाच मोठं केलं आपल्याला हवे नको ते सर्व पाहिले त्या आई वडिलांना म्हातारपणी तरी व्यवस्तीत सांभाळाव एवढीच मापक अपेक्षा असते आई वडिलांची, मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.\nवृद्धाश्रमात काम करणाऱ्या या आजीबरोबर त्याच्या मुलाने जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल…\nतिरुपती बालाजीच्या मूर्तीचे हे 10 रहस्य..आजपर्यंत शास्त्रज्ञांना सुद्धा समजले नाही..ही मूर्ती मानवाने बनवलीच नाही..तर एक जिवंत..\nएका नराधमाने या महिलेसोबत नको ते केले, त्यातून एक मुलं जन्मले पुढे जे घडले ते पाहून…\nPrevious Article बायकोची आई ती आई अन नवऱ्याच्या आईच काय नक्की वाचा डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख…\nNext Article गर्भावस्थेत नवरा जवळ असणे का जरुरीचे असते या सत्यघटनेवरून लक्षात येईल \nभगवान शंकराच्या कृपेने या पाच राशींसाठी या आठवड्यात राजयोग तयार होणार आहे, छप्पर फाटेपर्यंत पैसे येतील \nपुजा करताना असे घडले तर समजा देव तुमच्यावर प्रसन्न आहे…\nया पाच राशीच्या लोकांचे खुलणार नशीब ‘श्री स्वामी समर्थांच्या’ कृपेने मिळणार चिक्कार…\nतुळशीला स्पर्श करून गुपचूप बोला हा मंत्र; जे काही मागाल ते सर्व होईल पूर्ण.\nगरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवार पासून… पुढचे 7 वर्षं राजा सारखें जीवन जगतील या सहा राशींचे लोक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/pune-girl-kidnapped-latest-update", "date_download": "2021-09-26T21:26:33Z", "digest": "sha1:W7QRV6FRUUVHZBEIZL2PYDECPDCGMMM3", "length": 3805, "nlines": 92, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nPune Crime: लेकीनेच उकळली ख��डणी; आईचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक करून 'ते' फोटो-व्हिडिओ मिळवले आणि...\nPune Crime: लेकीनेच उकळली खंडणी; आईचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक करून 'ते' फोटो-व्हिडिओ मिळवले आणि...\nNagpur Crime: मित्रांनी केलं मैत्रिणीचं अपहरण; पुढचा घटनाक्रम होता थरकाप उडवणारा\nNagpur Crime: मित्रांनी केलं मैत्रिणीचं अपहरण; पुढचा घटनाक्रम होता थरकाप उडवणारा\nPune Drunk Girl Latest News: पुण्यातील टिळक रस्त्यावर मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा; पोलीस येताच...\nPune Crime पुणे: 'ती' बेपत्ता मुलगी सापडली; आरोपीच्या तपासात धक्कादायक बाब उघड\nPune Crime पुणे: 'ती' बेपत्ता मुलगी सापडली; आरोपीच्या तपासात धक्कादायक बाब उघड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/vehicles/", "date_download": "2021-09-26T23:19:19Z", "digest": "sha1:3A76ADITF3NFNTMXGKIRXJYDSRQT7OUW", "length": 15856, "nlines": 177, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Vehicles Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nWeird News: मुलाने आईचं असं काढलं चित्र, शेकडो लोकांसमोर शरमली महिला\nRCB vs MI : सरस छे, हर्षल पटेलने मुंबई इंडियन्सला पाडले भगदाड, साधली हॅट्रटिक\nमोठी बातमी, धर्मांतराचं रॅकेट चालवणाऱ्या तरुणाला नाशिकमध्ये ATS ने केली अटक\nसोनाली कुलकर्णीच्या Reel एक्सप्रेशन्स पाहूण नॅशनल क्रशलाही विसराल...\nमहंत नरेंद्रगिरींच्या मृत्यमागे कुणाचा हात\nभारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा 2 तारखेला जलसमाधी; संत परमहंसांची घोषणा\nSIM CARD घेण्यासाठीचे नियम बदलले, व्यवहार होणार DIGITAL; वाचा सविस्तर\nकॉपी करण्यासाठी तयार केली ब्लूटूथ चप्पल; तंत्रज्ञानाचा असा वापर पाहून हैराण व्हा\nसोनाली कुलकर्णीच्या Reel एक्सप्रेशन्स पाहूण नॅशनल क्रशलाही विसराल...\nसिनेमात काम देतो म्हणून भरत जाधव यांच्या नावावर सुरू होता 'हा' धक्कादायक प्रकार\nBigg Boss Marathi च्या घरात गायत्री पडली प्रेमात, I Love You म्हणत दिला Kiss\nहॉट & बोल्ड Malaika Arora ची प्रॉपर्टी ऐकून चक्रावून जाल; इतक्या कोटींची मालकीण\nRCB vs MI : विराट ठरला रोहितवर भारी, मुंबई इंडियन्स हरली पुन्हा दुबईच्या दारी\nRCB vs MI : सरस छे, हर्षल पटेलने मुंबई इंडियन्सला पाडले भगदाड, साधली हॅट्रटिक\nग्लेन मॅक्सवेल, विराटची शानदार अर्धशतके; मुंबई इंडियन्ससमोर 166 धावांचे आव्हान\nKKR ला नमवत CSK पुन्हा टॉपला; मोक्याच्या क्षणी रवींद्र जडेजाची जबरदस्त खेळी\nफ्लिपकार्टनंतर अ‍ॅमेझॉनने बदलली तारीख, दोन्ही प्लॅटफॉर्मवर कधी आहे धमाकेदार सेल\n कॉलवर चुकूनही करू नका ही चूक, फसवणुकीची व्हाल शिकार\n10000 रु गुंतवून सुरू करा हा व्यवसाय, महिन्याला होईल लाखोंची कमाई; वाचा सविस्तर\n आता ही कंपनी देखील बाजारात IPO आणण्याच्या तयारीत\nभारतातला ऐतिहासिक Skywalk: 11 हजार फूट उंचीवरील पूल आता झाला 150 वर्षांचा\nप्रसूतीनंतर तुमच्या चेहऱ्यावर काळसर ठिपके येतायत अशी घ्या त्वचेची काळजी\nसाप्ताहिक राशीभविष्य: तुम्ही या 4 पैकी एका राशीतले असाल तर आठवडा असेल तुमचाच\nतुम्हाला स्मोकिंग सोडायचे आहे, पण सुटत नाही ना हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर\nExplainer: 500 रुपयांमध्ये श्रीमंत व्हायचंय असा सुरु करा चटणी बनवण्याचा व्यवसाय\nExplainer: भारताच्या अग्नी-5 क्षेपणास्त्रामुळे चीनची का वाढली धाकधूक\nSex in the space : अंतराळवीर अंतराळात सेक्स करतात का\nExplainer: एका दिवसात विकलं तब्बल 8.1 टन सोनं; सामान्यांवर काय होणार परिणाम\n पुन्हा एकदा भायखळा तुरुंगात कोरोनाचा हैदोस\nकोरोना लसीकरणाचा दुसरा डोज घ्यायचा विसरलात तरी घाबरू नका, हे उपाय करा\nMaharashtra Unlock : प्रार्थनागृहे, शाळा, चित्रपटगृहांबाबत काय आहेत नवे नियम\n वैज्ञानिकांना आढळला कोरोनाचा आणखी एक व्हेरिएंट\n90च्या दशकातील या प्रसिद्ध अभिनेत्री आज जगत आहेत अज्ञातवासात....पाहा PHOTO\nकाजोल ते करीना कपूर या अभिनेत्रींना चित्रिकरणा दरम्यानचं मिळाली होती 'Good News'\nआईच्या दुधात असं काय असतं ज्यामुळे बाळाला मिळते आजाराशी लढण्याची ताकद\nया गावरान भाजीने दूर राहील कॅन्सर; जाणून घ्या नेमकं नाव आणि उपयोग\nअभिनेत्रीचा विचित्र रेकॉर्ड; एका दिवसात 300 पुरुषांसोबत शारिरीक संबंध, वर म्हणते\n'सेकंड हँड जवानी' गाण्यावर मंदिरात तरुणीचा धुमाकूळ; Video आल्यानंतर परिसरात खळबळ\nभारतीयांच्या टॅलेंटला तोड नाही इटालीयन पिझ्झाचा देशी अवतार, तुम्हीच पाहा VIDEO\n'तिला' पाहताच मंडपातून पळत सुटली नवरी; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात\nOla नंतर आता आणखी एक E-Bike लॉन्च, किंमत पेट्रोल बाईकपेक्षाही कमी\nइंधनाचे वाढते दर आणि वाढतं प्रदूषण यावर उपाय म्हणून सध्या ई-बाइकचा (E-bike) पर्याय उपलब्ध होत आहे. ही वाहनं विजेवर चालणारी असल्यानं इंधनाचा खर्च आणि प्रदूषण कमी होण्यास हातभार लागणार आहे. ओला (Ola) मोबिलिटीच्या इलेक्ट्रिक स्कूटरनंतर आता डिटेल (Detel) या भारतीय कंपनीनं ई-बाइक लॉन्च केली आहे.\nटेक्नोलाॅजी Sep 22, 2021\nकेवळ महिला कर्मचारी चालवणार जगातील सर्वात मोठा Ola E-scooter Plant\nटेक्नोलाॅजी Sep 15, 2021\nOla Electric Scooter:आजपासून Ola E-scooterची विक्र�� सुरू,इतक्या EMI वर करा खरेदी\nव्हॉट अ‍ॅन आयडिया सरजी चक्क बाईकची कार बनवली; तरुणाने काय केला जुगाड पाहा VIDEO\nE-Vehicle चालवताना खरंच शॉक बसतो बॅटरी सेव्हिंगसह जाणून घ्या महत्त्वाच्या Tips\nमहाराष्ट्रात E-Vehicles वर तब्बल 25 हजारांपर्यंत डिस्काऊंट\nकेवळ ई-व्हेईकल्ससाठी मुंबई-दिल्ली EXPRESS WAY, वेळ आणि इंधनाची होणार बचत\nOla E-Scooter खरेदी करायचा विचार करताय पाहा किती भरावा लागेल EMI\nआता ‘पाँ-पाँ’ ऐवजी ऐकू येणार ‘सारेगम’, कर्कश हॉर्नची जागा घेणार भारतीय वाद्यं\n अवघ्या 3.5 तासांत फुल चार्ज होणार 'ही' इलेक्ट्रिक बाईक\nआता गाड्यांच्या नंबर प्लेटवर MH ऐवजी दिसणार BH; रस्ते वाहतूक मंत्रालयाचा निर्णय\nछोट्याशा चुकीमुळे मिळणार नाही Driving License; टेस्टवेळी लक्षात ठेवा ही गोष्ट\nदेव तारी त्याला कोण मारी भरधाव गाड्या अंगावरून जाऊनही कुत्र्याला काही झालं नाही\nWeird News: मुलाने आईचं असं काढलं चित्र, शेकडो लोकांसमोर शरमली महिला\nRCB vs MI : विराट ठरला रोहितवर भारी, मुंबई इंडियन्स हरली पुन्हा दुबईच्या दारी\nRCB vs MI : सरस छे, हर्षल पटेलने मुंबई इंडियन्सला पाडले भगदाड, साधली हॅट्रटिक\nभारतीयांच्या टॅलेंटला तोड नाही इटालीयन पिझ्झाचा देशी अवतार, तुम्हीच पाहा VIDEO\nपैसे मागणाऱ्या मेहुण्यांकडे नवरदेवाची अजब मागणी; ऐकून मंडपात पिकला हशा, VIDEO\nDaughter's Day 2021: स्वप्नील जोशीने शेअर केल्या लेक मायरासोबतच्या गोड आठवणी....\nHonsla Rakh: शेहनाज गिलच्या चित्रपटाचं नवं पोस्टर झालं रिलीज; चाहत्यांना झाली...\nWhatsApp Trick: इतरांचं Status तर पाहाल पण Seen लिस्टमध्ये दिसणार नाही तुमचं नाव\nDeepika Padukoneची डुप्लिकेट म्हणून ओळखली जाते Amala Paul; बिकिनी LOOK ने...\nआजारी कुत्र्यांसाठी बनवली हक्काची जागा वयाच्या 5व्या वर्षी घेतला या कामाचा वसा\n'मुलांसारखे केस, शाळेचा गणवेश'; ओळखलं का या बॉलिवूड अभिनेत्रीला\nबँकांमध्ये स्वस्त दराने गृहकर्ज देण्याची स्पर्धा तुमच्याकडे घर खरेदीची संधी\nमॉर्गनची चालाखी पुन्हा उघड, मुंबईला हरवण्यासाठी घेतली 'कोड वर्ड'ची मदत VIDEO\nभारतातला ऐतिहासिक Skywalk: 11 हजार फूट उंचीवरील पूल आता झाला 150 वर्षांचा\nRiteish Deshmukhआणि Genelia DSouza ची जोडी पुन्हा पडद्यावर करणार धम्माल....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2021-09-26T21:28:41Z", "digest": "sha1:UW255Z5FIMNBUQACR4MVCZEJFVE33NIO", "length": 3836, "nlines": 91, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:गिनी-बिसाउमधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\n\"गिनी-बिसाउमधील शहरे\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agrowon-agralekh-loss-hapus-mango-due-cyclone-and-policy-claims-43774", "date_download": "2021-09-26T23:21:04Z", "digest": "sha1:6RZGBF4KXEBUKOGBCS464PCVYDUUAXF7", "length": 19466, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi agrowon agralekh on loss of Hapus mango due to cyclone and policy claims | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nफटका वादळाचा अन् चुकीच्या निकषांचा\nफटका वादळाचा अन् चुकीच्या निकषांचा\nगुरुवार, 27 मे 2021\nमुळात आंब्यासाठीच्या फळपीक विमा भरपाईबाबतचे निकष चुकीचे आहेत. हे निकष ठरविताना कोकणचे एकंदरीत हवामान तसेच भौगोलिक परिस्थिती लक्षातच घेतली गेली नाही\nमागील वर्षभरापासून सुरू असलेल्या नैसर्गिक आपत्तींचा सर्वाधिक फटका हा हापूस आंब्याला बसला आहे. गेल्या वर्षीचा लांबलेला पाऊस आणि थंडीच्या कमी प्रमाणामुळे हापूसची मोहोर प्रक्रिया बाधित झाली. फेब्रुवारीपासूनच्या सततच्या वादळी पावसाने लहान आंबे गळण्याची प्रक्रिया चालूच होती. आंबा गळीस पूर्णविराम दिला तो तोक्ते या चक्रीवादळाने तौक्ते वादळ येण्याच्या आधीच विविध आपत्तींनी ५० टक्के (उत्पादनक्षम क्षेत्राच्या) आंबा उत्पादन घटणार, असे भाकित वर्तविले होते. अशावेळी शेवटच्या टप्प्यातील थोडाबहुत तरी आंबा हाती लागेल, अशी उत्पादकांना आशा होती. त्यावर तौक्ते चक्रीवादळाने पाणी फिरवण्याचे काम केले आहे. त्यामुळे या वर्षी एकूण आंबा उत्पादनात ५० टक्क��यांहून अधिक घट होणार आहे. तौक्ते वादळाने पडलेले बहुतांश आंबे खराब झाले, त्यातील काही कॅनिंगसाठी गेले असून, त्यांना अत्यंत कमी दर मिळाला आहे. अधिक दुर्दैवी बाब म्हणजे कोकणातील आंबा बागायतदारांनी हापूस आंब्याचा पीकविमा उतरविला आहे. परंतु विमा उतरवून नुकसान झाले तरी चुकीच्या निकषांमुळे आंबा बागायतदार भरपाईपासून वंचित राहतात की काय, असे वाटत आहे.\nमुळात आंब्यासाठीच्या पीकविमा भरपाईबाबतचे निकष चुकीचे आहेत. हे निकष ठरविताना कोकणचे एकंदरीत हवामान तसेच भौगोलिक परिस्थिती लक्षातच घेतली गेली नाही. महत्त्वाचे म्हणजे कोकणातील आंबा उत्पादक, आंबा बागायतदार संघ यांना देखील विश्‍वासात घेतले गेले नाही. त्याच्या परिणामस्वरूप संरक्षण कालावधीच्या केवळ एक दिवस उशिरा येणाऱ्या वादळाने आंब्याचे एकूणच विमा संरक्षण धोक्यात आले आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत मॉन्सूनचा पाऊस पडल्यानंतर उर्वरित कालावधीत (ऑक्टोबर ते मे) पडणारा पाऊस हा अवेळी, अवकाळीच असतो. अशावेळी आंब्यासाठी अवेळी पावसाचा कालावधी १ डिसेंबर ते १५ मे असा का ग्राह्य धरण्यात आला, याचे उत्तर मिळायला हवे. फळपिकांत विमा संरक्षण कालावधी हा फळ लागल्यापासून ते काढणीपर्यंत असला तरी इतर वेळी पडलेला पाऊस, थंडीचे कमीअधिक प्रमाण यांनी देखील ताण तुटणे, बहर नियोजन विस्कळित होणे, कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढणे यामुळे बागेचे नुकसान होते. त्यामुळे याबाबींचा सुद्धा धोके आणि विमा संरक्षणात विचार व्हायला हवा. पाऊसमानाप्रमाणेच कोकणचे मागील चार-पाच वर्षांतील बदलते हवामान लक्षात घेऊन विमा संरक्षणात कमी-अधिक तापमानाचा कालावधी आणि त्याचे प्रमाण यात बदल होणे गरजेचे आहे. हवामान आधारित फळपीक विम्यासाठी हवामान केंद्र हे महसूल केंद्रात उभारली गेली आहेत. त्यावरच्या नोंदीवरून पाऊसमान, तापमान ठरविले जाते. कोकणात मात्र कातळावरच्या बागा आणि समुद्रकिनारच्या बागा यांच्या तापमानासह इतरही हवामानात मोठा फरक असतो. अशावेळी एका ठिकाणचे हवामान केंद्र नुकसानीच्या वेळी विम्याचा लाभ देण्यास असमर्थ ठरतात, ही बाबही विचारात घ्यायला हवी.\nगेल्या वर्षीचा हापूस हंगाम लॉकडाउनमध्ये सापडला. आंब्याच्या वाहतूक, विक्रीत अडचणी आल्या. या वर्षी तर नैसर्गिक आपत्तींमुळे आंब्याचे उत्पादन मोठ्या प्र���ाणात घटले.\nलॉकडाउनमुळे या वर्षी देखील वाहतूक-विक्री खोळंबली आहे. हापूसच्या निर्याती या वर्षी देखील फटका बसला आहे. युरोप, आखाती देश वगळता अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदी देशांना हापूसचा गोडवा चाखताच आला नाही. त्यामुळे आंबा उत्पादक प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत. अशावेळी विमा उतरविलेल्या आंबा उत्पादकांना तौक्ते वादळात झालेल्या नुकसानीत भरपाई मिळायलाच हवी. शिवाय ज्यांनी विमा उतरविलेला नाही, अशा आंबा उत्पादकांना शासनाने मदतीचा हात द्यावा. महत्त्वाचे म्हणजे आंब्यासह इतरही फळपिकांत विम्याच्या निकषांत उत्पादकांना विश्‍वासात घेऊन आवश्यक ते बदल तत्काळ करायला हवेत.\nकोकण konkan हवामान हापूस ऊस पाऊस थंडी वर्षा varsha न्यूझीलंड खत fertiliser\n'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक किनाऱ्याला...\nपुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब' चक्रीवादळ रविवारी (ता.\nसाहित्य संमेलनातून वैचारिक दिशा देण्याचे काम ः...\nऔरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी साह्यभूत असून समाजाची वैचारिक बैठक घडवण्याचे\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर व\nनगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून किसान सभा करणार...\nनगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर सोयाबीनचे दर ११,१११ रुपयांवरून थेट २० दिवसांमध\nदहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’\nनगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी उद्‍भवलेल्या अडचणीवर मात करून वेळीच नुक\nभारतातील मोटार गाड्यांसाठी इथेनॉल...पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करण्याचा कार्यक्रम...\nसोयाबीन विक्री करा जरा जपूनचमागील दोन महिन्यांपासून सोयाबीन हे पीक देशभर...\nखरे थकबाकीदार ‘सरकार’च वीजबिलाची थकबाकी ७९ हजार कोटींच्या घरात पोहोचली...\nदेवगड ‘राम्बुतान’हापूस आंब्याच्या प्रदेशात चक्क परदेशी फळ ‘...\n‘कृषी’चे धडे घेऊनच करावी लागेल शेतीदेशात तथा महाराष्ट्रात आजही सुमारे ६० ते ६५...\nहतबलतेचा अंत नका पाहूसोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर...\nदूध आणि ऊस उत्पादकांच्या लुटीचे रहस्यसाखर उद्योग व दुग्ध व्यवसायामध्ये कमालीचे...\nशर्यतीतील बैलांवरील ताणतणाव नियोजनबैलगाडा शर्यतीसाठी अत्यंत पद्धतशीरपणे ...\nरीतसर नफ्याचा घोटाळाशेती हा असा व्यवसाय आहे, की ज्यामध्ये शेतकरी...\nव्रतस्थ कर्मयोगीप्रसिद्ध ऊसतज्ज्ञ डॉ. ज्ञानदेव गंगाराम हापसे...\nशुभस्य शीघ्रम्शालेय अभ्यासक्रमात कृषीचा समावेश करण्याच्या...\nवाढत्या नैसर्गिक आपत्ती गांभीर्याने...पर्यावरणाच्या कडेलोटाच्या कुंठितावस्थेचं ...\nशुद्ध खाद्यतेलासाठी हेतूही हवा शुद्धपामची लागवड आणि तेलनिर्मिती वाढविण्यास केंद्र...\nकात टाकून कामाला लागानागपूर येथील `केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन...\nघातक पायंडाजनुकीय बदल केलेल्या (जीएम) सोयापेंड आयातीला...\nऊस रसापासून थेट इथेनॉल निर्मितीचे हवे...जागतिक पातळीवर उसाच्या थेट रसापासून ३२ टक्के व...\n‘गोल्डनबीन’ची झळाळी टिकवून ठेवा मागील दशकभरापासून राज्यात सोयाबीन (गोल्डनबीन)...\nदिलासादायक दरवाढ खरे तर यंदाच्या साखर हंगामात साखरेच्या किमान...\nअन्नप्रक्रिया योजना ठरताहेत मृगजळ भारतात उत्पादित शेतीमालापैकी ४० टक्के माल सडून...\nशेतकऱ्यांच्या जिवांशी खेळ थांबवा सुमारे चार वर्षांपूर्वी २०१७ च्या खरीप हंगामात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/07/blog-post_262.html", "date_download": "2021-09-26T21:19:06Z", "digest": "sha1:P4HWZRS27KE7TFM2MO2TTECTYEL27RYS", "length": 4155, "nlines": 29, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "राज्यात ५ हजार २१२ रुग्ण कोरोनामुक्त", "raw_content": "\nराज्यात ५ हजार २१२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 26, 2021 • महेश आनंदा लोंढे\nमुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल सहा हजार ८४३ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६२ लाख ६४ हजार ९२२ झाली आहे. काल १२३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ३१ हजार ५५२ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक ०९ शतांश टक्के झाला आहे. काल ५ हजार २१२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ६० लाख ३५ हजार २९ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक ३३ दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात ९४ हजार ९८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - ���्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nइन्फिनिक्सने ३२ व ४३ इंचाचे स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही लॉन्च केले\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/russia-honours-prime-minister-narendra-modi-with-highest-civilian-award-1875184/", "date_download": "2021-09-26T21:38:07Z", "digest": "sha1:W5RXWP7A7O4HIBLTRJKVPVN6VUNGE76G", "length": 14303, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Russia honours Prime Minister Narendra Modi with highest civilian award | नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nनरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर\nनरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर\nरशियाने नरेंद्र मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ सेंट अ‍ॅण्ड्रू दी अपोस्टल’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला आहे.\nनवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिकाधिक दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे, असे रशियाच्या दूतावासाकडून सांगण्यात आले.\nरशियाने नरेंद्र मोदी यांना ‘ऑर्डर ऑफ सेंट अ‍ॅण्ड्रू दी अपोस्टल’ हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर केला आहे. परदेशातील राष्ट्रप्रमुख आणि राष्ट्राध्यक्षांनाच हा पुरस्कार देण्यात येतो. मोदी यांना यूएईने ४ एप्रिल रोजी सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविले होते. त्यापूर्वी दक्षिण कोरिया, सौदी अरब आणि यूएनने मोदींना पुरस्कार देऊन गौरविले आहे.\nभारत आणि रशियातील भागीदारी त्याचप्रमाणे दोन्ही देशांमधील जनतेतील मैत्रीपूर्ण संबंध याबाबत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मोदी यांना सर्���ोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात येत असल्याचे रशियाने म्हटले आहे.\nमोदी यांच्यावरील चित्रपटास बंदीविरोधात सोमवारी सुनावणी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चरित्रपटावर बंदी घालण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर १५ एप्रिलला सुनावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी मान्य केले.\nनिवडणूक काळात हा चित्रपट दाखवण्यात येऊ नये, असा आदेश निवडणूक आयोगाने बुधवारी दिला होता. आदर्श निवडणूक आचारसंहितेनुसार कुठल्याही राजकीय व्यक्ती किंवा पक्षाचे प्रदर्शन इलेक्ट्रॉनिक माध्यमातून करण्यात येऊ नये, असा संकेत असून मोदी यांच्यावरील चित्रपट निवडणूक काळात दाखवल्यास त्याचा भंग होईल, असे आयोगाने बुधवारी म्हटले होते.\nनिवडणूक आयोगाने स्वतंत्र आदेश जारी करून ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचे प्रदर्शन पुढील आदेश मिळेपपर्यंत करू नये, असे निर्मात्यांना कळवले होते. निवडणूक आयोगाने १० एप्रिलला दिलेला आदेश हा निवडणुकीतील मतदानाच्या पहिल्या टप्प्याच्या आधीच देण्यात आला आहे. काँग्रेससह इतर राजकीय पक्षांनी अशी तक्रार केली होती, की ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास आदर्श आचार संहितेनुसार सर्वाना समान संधीचे तत्त्व पाळले जाणार नाही.\nकाँग्रेस कार्यकर्त्यांने सर्वोच्च न्यायालयात या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली होती व यावर निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, असे सांगण्यात आले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nRCB vs MI : ‘पर्पल’ पटेल बनला ‘हॅटट्रिक’ पटेल.. मुंबई इंडियन्सविरुद्ध हर्षदनं रचला नवा इतिहास\nकोलकाताविरुद्धच्या आक्रमक खेळीबाबत जडेजाने केला खुलासा; म्हणाला…\nगुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही\nरोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी बनवा घरगुती पेय\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्याचा यशाचा चौकार\nएका दिवसात २२-२३ बदाम खावेत का\nCoronavirus : राज्यात दिवसभरात ३ हजार २९२ जण करोनामुक्त ; रिकव्हरी रेट ९७.२४ टक्के\nIPL 2021: विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय\nDaughter’s Day चं औचित्य साधत शिल्पा शेट्टीनं मुलीला दिलं वचन; “मला निवडल्याबद्दल…”\nCSK vs KKR : सर ठरला बाजीगर.. धोनी तंबूत परतल्यानंतर रवींद्र जडेजानं एकहाती फिरवला सामना\nवाहतूकीचे नियम मोडले म्हणून चक्क चिमुरडीने वडिलांनाच सुनावलं; हा सुंदर व्हिडीओ पाहाच\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nजम्मू – काश्मीर : दोन दहशतवाद्यांचा खात्मा; शस्त्र, स्फोटकं हस्तगत\n“…हा अवैज्ञानिक दृष्टीकोन;” भारतानं चीनवर व्यक्त केली नाराजी\nपंजाबमध्ये मंत्रिमंडळ विस्तार; मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नींसोबत ६ नव्या चेहऱ्यांना संधी\nउद्या शेतकरी आदोलकांची ‘भारत बंद’ची हाक; देशभरातून वाढता प्रतिसाद\n“पंतप्रधान मोदींच्या समोरच लस घेणार”; गावकऱ्याच्या अटीमुळे वैद्यकीय अधिकारीही चक्रावले\nभारतात न्यायव्यवस्थेत महिलांसाठी ५०% आरक्षणाची गरज: सरन्यायाधीश एन व्ही रमण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/tag/todays-stock-market/", "date_download": "2021-09-26T22:22:06Z", "digest": "sha1:C36C2GGJF6BFQRX6P2IL2ZVNZVRBUHZO", "length": 10043, "nlines": 96, "source_domain": "janasthan.com", "title": "Todays Stock Market - Janasthan", "raw_content": "\nशेअरबाजार ३९५ अंकांनी वधारला\nजनस्थान ऑनलाईन\t Jul 5, 2021 0\nविश्वनाथ बोदडे,नाशिक मागील काही दिवसांच्या संथ कारभारा नंतर आज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये संमिश्र संकेत असली तरी भारतीय शेअर बाजारात(Todays Stock Market) मध्ये मात्र जोरदार तेजी त्याच बरोबर काही प्रमाणात चढ-उतार बघायला मिळाले त्याचाच…\nशेअर बाजार ३३३ अंकांनी घसरला\nजनस्थान ऑनलाईन\t Jun 9, 2021 0\nविश्वनाथ बोदडे, नाशिक शेअर बाजाराच्या आजच्या (Todays Stock Market ) सत्राला नफा वसुलीचे सत्र बघायला मिळाले. कारण सकाळी बाजार हलक्या स्वरूपात सकारात्मक उघडला परंतु हळू हळू बाजारामध्ये स्तरावर विक्री बघायला मिळत होती त्यामुळे काल आणि आज…\nशेअर बाजारातील तेजीला ब्रेक\nजनस्थान ऑनलाईन\t Jun 8, 2021 0\nविश्वनाथ बोदडे, नाशिक भारतीय शेअर बाजार (Todays Stock Market) दिवसभर मर्यादित कक्षेत दिसला त्याचे मुख्य कारण म्हणजे कोणत्याही प्रकारचे इव्हेंट आज आत्मा आहे त्या दिवसांमध्ये बाजाराविषयी नाही त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा सर्वच…\nशेअर बाजारात तेजी परतली\nजनस्थान ऑनलाईन\t Jun 7, 2021 0\nविश्वनाथ बोदडे,नाशिक जागतिक शेअर बाजाराचे सकारात्मक संकेत त्याच्याच आधारावर आज सकाळी भारतीय शेअर बाजार (Todays Stock Market) सकारात्मक उघडला ,दिवसभर जरी बाजार नियमित कक्षेत राहिला असला तरी शुक्रवारी एका स्थिर अवस्थेत असलेला आणि…\nशेअर बाजारातील तेजीला ब्रेक : आज दिवसभर बाजार अस्थिर\nजनस्थान ऑनलाईन\t Jun 2, 2021 0\nविश्वनाथ बोदडे,नाशिक भारतीय शेअर बाजारात (Todays Stock Market) आज एक संथ ,संमिश्र व VOLATILE सत्र बघायला मिळाले,जागतिक स्तरावरील सर्वच शेअर बाजार संमिश्र असे बंद झाले होते, त्याचाच परिणाम म्हणून सकाळी मुंबई शेअर बाजाराचा (Todays Stock…\nशेअर बाजारात नवा उच्चांक\nजनस्थान ऑनलाईन\t May 28, 2021 0\nविश्वनाथ बोदडे,नाशिक काल अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी तेथील मिडल क्लास यांना सहारा मिळावा म्हणून US डॉलर सहा ट्रिल्लीयन इतका बजेट प्रपोज केला आहे, त्याचाच परिणाम तेथे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेअर बाजारांमध्ये(Todays Stock…\nशेअर बाजार तेजीत : SENSEX ५१ हजार पार\nजनस्थान ऑनलाईन\t May 26, 2021 0\nविश्वनाथ बोदडे ,नाशिक भारतीय शेअर बाजारात (Todays Stock Market) सध्या कभी खुशी कभी गम अशा प्रकारचे वातावरण दिसत आहे. काल संथपणे बंद झालेला शेअर बाजारआज सकाळी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संकेतांच्या आधारे १६० अंकांनी सकारात्मक उघडला…\nशेअर बाजार दिवभर अस्थिर : तेजीला ब्रेक\nजनस्थान ऑनलाईन\t May 25, 2021 0\nविश्वनाथ बोदडे ,नाशिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील सकारात्मक संकेत यांच्या आधारे भारतीय शेअर बाजार (Todays Stock Market) सुद्धा गॅप अप म्हणजे सेन्सेक्स साधारणपणे 250 अंकांनी सकारात्मक उघडला, काही काळ ही तेजी कायम सुद्धा राहिली परंतु…\nसेन्सेक्स १११ अंकांनी वधारला : बँकाच्या शेअर मध्ये वाढ\nजनस्थान ऑनलाईन\t May 24, 2021 0\nविश्वनाथ बोदडे,नाशिक आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाकारात्मक संकेत असतानासुद्धा भारतीय शेअर बाजार (Todays Stock Market) सकारात्मक ओपन झाला. त्याला मुख्य कारण म्हणजे जसे आम्ही मागील लेखांमध्ये उल्लेख केलेला होता की, काही राज्यांमध्ये सुरु…\nशेअर बाजार नकारात्मक बंद : सेन्सेक्स २९० अंकांनी गडगडला\nजनस्थान ऑनलाईन\t May 19, 2021 0\nविश्वनाथ बोदडे,नाशिक भारतीय शेअर बाजारातील (Todays Stock Market )आजचे सत्र अस्थिर म्हणजेच चढ-उताराचे परंतु नफा वसुलीचे होते, असे म्हणावे लागेल कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा काही प्रमाणात नकारात्मक संकेत असल्यामुळे सकाळी सिंगापुर…\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल :…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ तर शहरात २६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११९ नवे रुग्ण तर १५३ जण कोरोना…\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची जबाबदारी- छगन…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७० नवे रुग्ण तर २८८ जण कोरोना…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९५ तर शहरात ४१ नवे रुग्ण\nमहाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११३ तर शहरात ४३ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/flatulence/", "date_download": "2021-09-26T21:38:32Z", "digest": "sha1:USGAF57TMRYGMGPGBHU6B56U5BUKIND2", "length": 9776, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "Flatulence Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट…\nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज,…\nCorn Benefits | वजन कमी करण्यापासून डायबिटीजपर्यंत, जाणून घ्या मक्याचे कणीस खाण्याचे 8 जबरदस्त फायदे\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - Corn Benefits | पावसाळ्यात गरमागरम मक्याचे कणीस खाणे सर्वांनाच आवडते. मक्यापासून बनणारे पॉपकॉर्नदेखील अनेकांना आवडतात. चविष्ट असलेले हे पदार्थ संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक…\nसर्दी-खोकला अन् त्वचेशी संबंधित समस्यांवर रामबाण उपाय ठरते मोहरी जाणून घ्या याच्या तेलाचे फायदे\nस्वयंपाकघरात वापरली जाणारी मोहरी (mustard oil )आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सर्दी खोकल्या सारख्या आजारांवर तर आरोग्यदायी आहेच, सोबतच केसांच्या वाढीसाठीही मोहरीच्या तेला(mustard oil )चा वापर केला जातो. आज आपण मोहरीच्या तेलाच्या…\nसूजवर आयुर्वेदिक औषध : शरीराच्या आतील किंवा बाहेरील सूज कमी करण्यासाठी करा ‘हे’ 8 घरगुती…\nपोलिसनामा ऑनलाइन - शरीरात सूज येणे ही सामान्य समस्या आहे, ज्यास वैद्यकीय भाषेत इडिमा म्हटले जाते. अनेकदा ही समस्या आपोआप बरी होते, परंतु अनेकदा ही समस्या गंभीरसुद्धा होऊ शकते. शरीरात आतील किंवा बाहेरील बाजूस सूज इन्फेक्शनशिवाय अन्य…\nJaved Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nActress Shilpa Shetty | राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा…\nGold Prices | सोने झाले 1359 रुपये स्वस्त \nPune Corporation | महापालिकेत 3 कोटीचा अपहार झाल्याचा…\nOsmanabad Crime | 40 लाखांच्या दुतोंडी मांडूळाची विक्री…\nPune Police | पुण्यातील 3 पोलीस अंमलदार तडकाफडकी निलंबित\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई \nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या…\nVijay Shivtare | ‘मी मावळ मध्ये जनरल डायरसारखा लढलो,…\nPune News | वडगाव शिंदे-काकडे येथील पुलाचे नामकरण\nBJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ…\nBombay High Court | प्रेयसीसोबत संबंध ठेवत ऐनवेळी लग्नाला…\nLung health | फुफ्फुसाच्या घातक आजाराची ‘ही’ 5…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे…\nRaosaheb Danve | मंत्री रावसाहेब दानवेंनी पुण्यात भरसभेत दाखवला आपल्या…\nMunicipal Elections | मंत्री बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान, म्हणाले…\nPune Crime | ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे तरुणाला गमवावा लागला जीव;…\nRohit Pawar | हे योग्य नाही… रोहित पवारांचे आपल्याच सरकारला खडे…\nUddhav Thackeray | संजय राऊतांचे ‘ते’ विधान अन् उद्धव ठाकरेंचे अमित शहांसोबत ‘लंच”, राजकीय…\nPune Crime | पुण्याच्या थेऊरमध्ये छातीत लाथा घातल्याने तरुणाचा मृत्यू\nMultibagger Stocks | 63 रुपयांचा स्टॉक झाला 7786.45 रुपयांचा, दिला 12260% रिटर्न; 1 लाखाचे झाले 1.23 कोटी, तुमच्याकडे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/flop-show/", "date_download": "2021-09-26T22:56:36Z", "digest": "sha1:S5W2OR2F5IPL4AYBQGMGET24OKEQMKG7", "length": 7763, "nlines": 139, "source_domain": "policenama.com", "title": "Flop show Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट…\nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज,…\nकाश्मीरच्या मुद्यावरून पाकिस्तानचा जगभरात ‘फ्लॉप शो’, PM इम्रान खानचा ‘ही’…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पाक��स्तानची चांगलीच आगपाखड झाली होती आणि पाकिस्तानने अनेक स्तरांमधून भारतविरोधात मदत मागितली मात्र इतर कोणत्याही देशाने काश्मीर बाबत टिपण्णी करणे टाळले आणि पाकिस्तानला…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nJaved Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा…\nActress Shilpa Shetty | राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा…\nPM Modi यांचा US दौरा अमेरिकेनं परत केल्या 157 कलाकृती,…\n 2 लाखाची लाच घेताना…\nPune News | वडगाव शिंदे-काकडे येथील पुलाचे नामकरण\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई \nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या…\nVijay Shivtare | ‘मी मावळ मध्ये जनरल डायरसारखा लढलो,…\nPune News | वडगाव शिंदे-काकडे येथील पुलाचे नामकरण\nBJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ…\nBombay High Court | प्रेयसीसोबत संबंध ठेवत ऐनवेळी लग्नाला…\nLung health | फुफ्फुसाच्या घातक आजाराची ‘ही’ 5…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे…\nRBI Imposes Penalty | आरबीआयकडून मुंबईतील या बँकेला तब्बल 79 लाखांचा…\nDevendra Fadnavis | राज्यात पुन्हा भाजपलाच संधी मिळणार –…\nPune Bangalore Expressway | पुणे-बेंगळुरू दरम्यान 40 हजार कोटीचा होणार…\nSSC Selection Post Phase 9 2021 | सरकारी नोकरीचा शोध संपणार, एसएससीने…\nHome Remedies of Cavity Pain | ‘कॅव्हिटी’च्या दुखण्यापासून पाहिजे असेल सुटका तर अवलंबा ‘हे’ 7…\nUPSC Exam | ‘सारथी’ संस्थेच्या 21 विद्यार्थ्यांचे UPSC परीक्षेत घवघवीत यश\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट बुकी ताब्यात, 1 कोटी जप्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/mayor-vinita-rane/", "date_download": "2021-09-26T21:59:46Z", "digest": "sha1:PLWIQZD5C5GAIPPSBLRWRVEI7P64YFEH", "length": 8875, "nlines": 143, "source_domain": "policenama.com", "title": "Mayor Vinita Rane Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट…\nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज,…\nठाण�� पालिका कर्मचाऱ्यांना साडेपंधरा हजार सानुग्रह अनुदान\nठाणे : पोलिसनामा ऑनलाईन - कोरोनामुळे यंदा ठाणे महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळते की नाही, याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. असे असतानाच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना १५ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा…\nCoronavirus : मला रुग्णसेवेची परवानगी द्या, डोंबिवलीच्याच्या महापौरांकडून आयुक्तांना विनंती\nपोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोनामुळे राज्यात दिवसेंदिवस परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. या संकटाला भिडण्यासाठी अनेकजण मदत करीत आहेत. विविध क्षेेत्रात काम करीत असतानाही अनेकांकडून पुर्वीच्या पेशाने काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये…\nActress Shilpa Shetty | राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nJaved Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा…\nEPFO | मोठा दिलासा Aadhaar सोबत PF खाते जोडण्याचा कालावधी…\nBhiwandi Crime | भिवंडीत दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीला…\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई \nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या…\nVijay Shivtare | ‘मी मावळ मध्ये जनरल डायरसारखा लढलो,…\nPune News | वडगाव शिंदे-काकडे येथील पुलाचे नामकरण\nBJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ…\nBombay High Court | प्रेयसीसोबत संबंध ठेवत ऐनवेळी लग्नाला…\nLung health | फुफ्फुसाच्या घातक आजाराची ‘ही’ 5…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे…\nHome Remedies of Cavity Pain | ‘कॅव्हिटी’च्या दुखण्यापासून…\nPune Crime | पुण्याच्या थेऊरमध्ये छातीत लाथा घातल्याने तरुणाचा मृत्यू\nPune Bangalore Expressway | पुणे-बेंगळुरू दरम्यान 40 हजार कोटीचा होणार…\nPMC Lok Adalat | पुणे महापालिकेतील लोक अदालतीमध्ये 1369 केसेस निकाली;…\nPune Crime | लग्नाच्या 3 महिन्यानंतर देखील पत्नी ‘हात’ लावू देत नव्हती, पतीच्या हाती लागला मोबाईल अन्…\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट बुकी ताब्यात, 1 कोटी जप्त\nEarn Money | 10 हजार रुपये लावून सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दरमहीना होईल 1 लाखापेक्षा जास्त नफा; जाणून घ्या कसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/maharashtra/shripad-chhindam-arrestedused-insulting-words-against-shivaji-maharaj-82906/", "date_download": "2021-09-26T21:31:39Z", "digest": "sha1:4KWLKFQNKAJTTITNBGWHZ444HXDQ2YCB", "length": 11692, "nlines": 75, "source_domain": "thefocusindia.com", "title": "शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम याला अटक Shripad Chhindam arrested,used insulting words against Shivaji Maharaj", "raw_content": "\nHome आपला महाराष्ट्र शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम याला अटक\nशिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम याला अटक\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणारा शिवसेनेचा नगरचा माजी महापौर श्रीपाद छिंदम याला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. Shripad Chhindam arrested,used insulting words against Shivaji Maharaj\nअहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द काढणारा शिवसेनेचा नगरचा माजी महापौर श्रीपाद छिंदम याला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.\nएक ज्यूस सेंटर चालकास जातीवाचक शिविगाळ प्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम व त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी ही माहिती दिली. या दोघांचे जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळले होते. तर याच गुन्ह्यातील इतर दोन आरोपींना मात्र, न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.\nश्रीपाद छिंदम हा नगरचा माजी महापौर आहे. एका ठेकेदाराला धमकावताना त्याने शिवाजी महाराजांच्या संदर्भात अपशब्द वापरले होते.त्याची क्लिप व्हायरल झाल्यावर संपूर्ण राज्यात संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर छिंदम फरार झाला होता.नंतर पोलिसांनी अटक केली होती.\nनगर महापालिकेच्या त्यानंतर झालेल्या निवडणुकीत छिंदम अपक्ष म्हणून निवडूनही आला होता.2019 ची महापालिका निवडणूक त्याने बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर लढवली होती.पण या निवडणुकीत मतदारांनी त्याला धडा शिकवला होता.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीतअल्पसंख्यांक शंभर टक्के सुरक्षित, द्वेषाच्या घटना वाढल्याचा आरोप चुकीचा, राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंह लालपुरा यांचा निर्वाळा\nमहामार्गावरील सुसाट वेगाला आवर, वेग मर्यादा १२० किलोमीटरपर्यंत वाढविण्याच्या केंद्राच्य�� सूचनेला मद्रास उच्च न्यायालयाची स्थगिती\nभवानीपूरमध्ये सोला अना मशीदीचा आशिर्वाद घेऊन ममता बॅनर्जी यांची प्रचाराला सुरूवात, भाजपने केला घाम फुटल्याचा आरोप\nवीज बिल थकबाकी वसुलीसाठी डाव, सरकारला सावकारी वसुली करायचीय, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप\n Swiggy-Zomato कडून अन्न मागवणे होऊ शकते महाग , जीएसटी कौन्सिल समितीने केली ही शिफारस\nNextगुंतवणूकदारांची चांगल्या परताव्याच्या आमिषाने फसवणूक, मराठे ज्वेलर्सच्या कौस्तुभ आणि मंजिरी मराठे यांना अटक\nSARTHI PUNE : छत्रपती संभाजीराजे ‘सारथी’ चे सारथी यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित ; संभाजीराजेंच ट्विट\nWATCH : बीड जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण, पिकांचे नुकसान; गावांचा संपर्कही तुटला\nWATCH : ‘मी साताऱ्याचा जिल्हाधिकारी होतो’, अजित पवारांकडून बोलताना पुन्हा घडली चूक\nम्हणे, मोदींपेक्षा ममता लोकप्रिय; 2024 पर्यंत थांबा NOTA पेक्षा कमी मते मिळतील; सुवेंदू अधिकारींचे प्रत्युत्तर\n‘भारत बंद’ दरम्यान शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी नाही , सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था\nWATCH : ईडीची नोटीस म्हणजे फॅशन झाली आहे – खा. सुप्रिया सुळे\nभाजपचं ठरलंय, लढाई 51टक्क्यांची; आघाडीची रिक्षा पंक्चर करायची; बावनकुळेंचा एल्गार\nWATCH : अवैध वाळू उपसणाऱ्या १० बोटी केल्या जप्त, पुणे जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्याचा गनिमी कावा\nही आहेत भारतातील बारा स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे.. तुम्ही पाहिलीत\nक्रोध नको; पण संतापाने ओरडून सांगा..आम्हाला ५० टक्के आरक्षण हवंय सरन्यायाधीशांची महिला वकिलांना साद\nआमिर खानचा लाल सिंह चड्ढा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली , 2022 मध्ये या तारखेला रीलिज होईल चित्रपट\nIAF Air Show : 13 वर्षांनी काश्मिरात IAFचा एअर शो; डल लेकवर स्काय डायव्हिंग, विमानांच्या चित्तथरारक कसरती\nShivSena vs NCP : आधी उद्धव ठाकरे आता संजय राऊतांची थेट राष्ट्रवादी काँग्रेसला तंबी आमचं ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत ….\nUP Cabinet Expansion : योगी मंत्रिमंडळाचा विस्तार, काँग्रेस सोडून आलेल्या जितीन प्रसाद यांना कॅबिनेट, सहा नेते राज्यमंत्री\nBharat Bandh : शेतकरी आंदोलकांच्या “भारत बंद”साठी उद्या महाराष्ट्रात काँग्रेस उतरणार रस्त्यावर\nहबल टेलिस्कोपने टिपले आकाशगंगेतील स्पार्कलिंग स्टारफिल्ड (आकाशगंगेत असलेले चमकदार तारांगण)\n६५ तासांत २४ बैठका : पंतप्रधान मोदींचा व्यग्र अमेरिका दौरा ठरला अर्थपूर्ण आणि फलदायी\nमोदींपेक्षा ममता बॅनर्जी लोकप्रिय; सध्या योगीच सगळे ठरवतात; खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा अजब दावा\nDelhi Metro : 3.55 मिलियन कार्बन क्रेडिट्सच्या विक्रीतून दिल्ली मेट्रोने केली 19.5 कोटींची कमाई\nनक्षलवादाचा शेवट जवळ आलाय; त्यांची आर्थिक कोंडी करा; गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-agricultural-news-marathi-success-story-priyanka-bhagatghotawadedistpune-45376?page=1", "date_download": "2021-09-26T21:53:24Z", "digest": "sha1:XX5VTIYVCTYTHY6ZXTTKTBF2BITJLKIX", "length": 23924, "nlines": 187, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture Agricultural News Marathi success story of Priyanka Bhagat,Ghotawade,Dist.Pune | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोड\nशेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोड\nशेतीला मिळाली दुग्ध प्रक्रियेची जोड\nरविवार, 25 जुलै 2021\nघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर भगत यांनी पारंपरिक शेतीला पशुपालनाची जोड दिली आहे. केवळ दुग्धोत्पादनावर मर्यादित न राहता बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन स्वतःच्या डेअरीमध्ये खवा, बासुंदी, दही, तूपनिर्मितीतून अर्थकारणाला चालना दिली आहे.\nघोटावडे (ता. मुळशी, जि. पुणे) प्रियांका जालिंदर भगत यांनी पारंपरिक शेतीला पशुपालनाची जोड दिली आहे. केवळ दुग्धोत्पादनावर मर्यादित न राहता बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन स्वतःच्या डेअरीमध्ये खवा, बासुंदी, दही, तूपनिर्मितीतून अर्थकारणाला चालना दिली आहे.\nजालिंदर आणि प्रियांका भगत हे घोटावडे गावातील भेगडेवाडी (ता. मुळशी, जि. पुणे) येथील प्रयोगशील शेतकरी दांपत्य. जालिंदर यांची चार एकर पारंपरिक शेती. खरिपामध्ये भात आणि रब्बी हंगामामध्ये भाजीपाला पिकांची लागवड ते करतात. शेतीला पशुपालनाची जोड असावी म्हणून त्यांनी चार वर्षांपूर्वी सात मुऱ्हा म्हशींसाठी गोठा उभारला. सध्या दररोज ८० लिटर दूध संकलन होते. एक म्हैस प्रति दिन १२ लिटर दूध देते. या दुधाची गावातच विक्री होते. ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन त्यांनी घरगुती स्तरावर दुग्ध प्��क्रियेला सुरुवात केली. या प्रक्रिया उत्पादनांची विक्री करण्यासाठी एक वर्षापूर्वी गावातच डेअरी सुरू केली. सध्या त्यांच्या डेअरीच्या माध्यमातून दररोज ८० लिटर दूध तसेच विविध प्रक्रिया उत्पादनांची ग्राहकांना विक्री होते.\nसध्या गोठ्यातील सात म्हशींचे दैनंदिन व्यवस्थापन जालिंदर करत असले, तरी त्यांना प्रियांका यांची चांगली साथ आहे. पहाटे ५ वाजता गोठा स्वच्छ करणे, म्हशी धुणे, चारा घालणे आणि दूध काढणे हे सर्व काम पती-पत्नी करतात. दिवसभरातील नियोजनानुसार म्हशींना हिरवा चारा, कडबा कुट्टी, पशुखाद्य देण्याचे काम जालिंदर करतात. सायंकाळी पुन्हा ५ वाजता दूध काढले जाते. हे सर्व दूध संकलन करून एक आणि अर्धा लिटरच्या पिशवीत पॅकिंग करून डेअरीमध्ये विक्रीसाठी पाठविले जाते. म्हशींच्या व्यवस्थापनासाठी मजूर ठेवलेला नाही, पतिपत्नी दोघे पूर्णपणे गोठा आणि डेअरीचे नियोजन पाहतात.\nभगत यांनी चार एकर शेतीपैकी एक एकर क्षेत्र हिरव्या चाऱ्यासाठी ठेवले आहे. यामध्ये मका, लसूणघास, हत्ती गवताची लागवड केली आहे. कोरड्या चाऱ्यासाठी कडबा खरेदी करून ठेवला जातो. म्हशींना हिरवा, कोरड्या चाऱ्याच्या बरोबरीने पशुखाद्य, पेंड आदि पशुआहार दिला जातो. बारमाही पाण्याची व्यवस्था असल्याने उन्हाळ्यात देखील हिरवा चारा उपलब्ध असतो. त्यामुळे म्हशींच्या दुग्धोत्पादनात सातत्य आहे.\nसकाळी पिशवी पॅकिंग केलेले दूध डेअरीवर आणल्यानंतर विक्री केली जाते. गावातील पशुपालकांच्याकडून खरेदी केलेल्या दुधापासून प्रियांका स्वतः खवा, बासुंदी, दही, तूपनिर्मिती करतात. सध्या दररोज सरासरी २ किलो खवा, दीड किलो बासुंदी, ५ लिटर लस्सी, १० किलो दही आणि मागणीनुसार तूपनिर्मिती केली\nदररोजच्या आर्थिक उलाढालीचा विचार केला तर स्वतःच्या गोठ्यात उत्पादित होणारे ८० लिटर दूध ५० रुपये दराने विकले जाते. यातून चार हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. तसेच गावातील पशुपालकांकडून फॅटनुसार विकत घेतलेल्या ८० लिटर दूध प्रक्रिया उत्पादनाच्या विक्रीतून दिड हजारांचे उत्पन्न मिळते. म्हशींसाठी चारा, वैद्यकीय उपचार, पशुखाद्य आणि डेअरीमधील दैनंदिन व्यवस्थापनाचा खर्च वजा जाता दिवसाला सरासरी दिड हजारांची मिळकत होते, असे प्रियांका भगत सांगतात.\nदूध - ५० रुपये लिटर\nखवा - २८० रुपये किलो\nबासुंदी - २८० रुपये किलो\nलस्सी - १०० रुपये लिटर\nतूप -६०० रुपये किलो\nम्हशींचे व्यवस्थापन करताना नियमित पशुवैद्यकीय सल्ला आणि उपचारांसाठी लुपीन फाउंडेशनमधील पशुवैद्यकीय अधिकारी सावबा शिंदे यांचे मार्गदर्शन आणि सल्ला मिळतो. म्हशींचे वेळापत्रकानुसार नियमित लसीकरण, काटेकोर व्यवस्थापन, योग्य दरात औषधोपचार आणि प्रक्रिया उद्योगाची जोड दिल्याने अपेक्षित नफा दूध व्यवसायातून मिळत असल्याचे भगत यांनी सांगितले.\nमाहेरच्या अनुभवाचा सासरी फायदा\nप्रियांका यांचे माहेर माण (ता. मुळशी) त्यांचे वडील हिरामण शिवराम हिंगडे यांचा देखील म्हशींचा गोठा आणि डेअरी असल्यामुळे लहानपणापासून म्हशी सांभाळण्याचा अनुभव आणि डेअरीमध्ये दूध विक्रीचा अनुभव होता. हाच अनुभव सासरी आल्यावर प्रियांका यांना उपयोगी ठरला. त्यामुळेच प्रियांका आता स्वतः डेअरीचे दैनंदिन व्यवस्थापन बघतात.\n५० म्हशींच्या गोठ्याचे नियोजन\nगाव परिसरातील वाढती लोकसंख्या आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी लक्षात घेता येत्या काळात गोठ्यामध्ये ५० म्हशींचे संगोपन करण्याचे जालिंदर आणि प्रियांका यांनी नियोजन केले आहे. टप्प्याटप्प्याने म्हशींची संख्या वाढवून यांत्रिकीकरणाद्वारे दूध प्रक्रिया उद्योगाला गती देण्याचा भगत दांपत्यांचा प्रयत्न आहे.\nमाहेरी वडिलांकडे म्हशी आणि डेअरीचा व्यवसाय असल्याने लहानपणापासूनच म्हशी सांभाळण्याचा आणि दूध विक्रीचा अनुभव होता. हाच अनुभव आता सासरी आल्यावर कामाला आला आहे. पती जालिंदर यांच्या मार्गदर्शनातून डेअरी आणि दूध प्रक्रिया व्यवसाय सुरू केला. प्रक्रिया उद्योगाला सासू- सासरे यांची खंबीर साथ असून, भविष्यात पूरक व्यवसाय वाढविण्याचे नियोजन केले आहे. -प्रियांका भगत\nपत्नी प्रियांका हिच्या आग्रहामुळे डेअरी व्यवसायाला सुरुवात केली. मी शेती आणि गोठा सांभाळतो. प्रक्रियेसाठी अतिरिक्त लागणारे दूध गावातील पशुपालकांकडून खरेदी करून आमच्या डेअरीमध्ये आणतो. त्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थ बनवून विक्री केली जाते. दूध प्रक्रिया उद्योगामुळे शेतीला चांगला पर्याय मिळाला आहे. - जालिंदर भगत\n- प्रियांका भगत, ७९७२३४७७२२\nपुणे शेती farming दूध\n'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक किनाऱ्याला...\nपुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब' चक्रीवादळ रविवारी (ता.\nसाहित्य संमेलनातून वैच��रिक दिशा देण्याचे काम ः...\nऔरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी साह्यभूत असून समाजाची वैचारिक बैठक घडवण्याचे\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर व\nनगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून किसान सभा करणार...\nनगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर सोयाबीनचे दर ११,१११ रुपयांवरून थेट २० दिवसांमध\nदहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’\nनगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी उद्‍भवलेल्या अडचणीवर मात करून वेळीच नुक\nशेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...\nकोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...\nएकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...\nविदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...\nपाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...\nसेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...\nमराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...\nबेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....\nकापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...\nखरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...\nमराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...\nविदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...\n‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...\nगणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...\nउत्कृष्ट, दर्जेदार उत्पादनातून कांदा...नाशिक जिल्ह्यातील धोडांबे (ता. चांदवड) येथील...\nद्राक्षशेतीत हवी कृत्रिम बुद्धिमत्ता ः...पुणे ः देशाच्या द्राक्षशेतीला आधुनिक वळण...\nराज्यात जोरदार पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी...\nकोकणात पावसाची दमदार हजेरीपुणे : राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे....\nद्राक्षशेतीत परीक्षणानंतर...पुणे ः ‘‘अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन उत्तमरीत्या...\nदेशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/five-ladies-elect-in-saudi-election-1170183/", "date_download": "2021-09-26T22:32:55Z", "digest": "sha1:V7FUCKCYOYDR64A3M5WYPOXL5TQDGL5K", "length": 12496, "nlines": 200, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सौदी निवडणुकीत पाच महिलांचा विजय – Loksatta", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nसौदी निवडणुकीत पाच महिलांचा विजय\nसौदी निवडणुकीत पाच महिलांचा विजय\nस्त्री समतेच्या दिशेने पहिले पाऊल टाकणाऱ्या सौदी अरेबियाच्या इतिहासात प्रथमच पाच महिला निवडून आल्या आहेत.\nस्त्री समतेच्या दिशेने पहिले पाऊल टाकणाऱ्या सौदी अरेबियाच्या इतिहासात प्रथमच पाच महिला निवडून आल्या आहेत. राजधानी रियाधसह स्थानिक निवडणुकांच्या निमित्ताने येथील स्त्रियांना पहिल्यांदाच मतदानाचा व निवडणुकीला उभे राहण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. त्यात शहरापासून गावापर्यंतच्या सर्व थरांतील महिलांचा समावेश आहे.\nनिवडून येणाऱ्या महिलांची संख्या जरी कमी असली, तरी आतापर्यंत निवडणूकप्रक्रियेतून संपूर्णत वगळल्या गेलेल्या महिलावर्गाला या निमित्ताने प्रतिनिधीत्व मिळाले आहे. इस्लामधर्मीयांसाठी पवित्र असणाऱ्या काबा शहराजवळील मदरखा गावामध्ये सलमा अल ओतेबी निवडून आल्याची माहिती मक्का शहराचे महापौर ओसामा अल बार यांनी दिली. तर जेद्दा या सौदी अरेबियाच्या दुसऱ्या मोठय़ा शहरातून लामा अल सुलेमान निवडून आल्या आहेत. देशाच्या उत्तरेतील अल जवाफ परगण्यातून तेरा पुरूषांमध्ये हिनुफ अल हाजमी या एकमेव स्त्री उमेदवार निवडून आल्या आहेत.\nया निवडणुकीला उभे राहिलेल्या महिलांनी कामकरी मातांच्या सोईसाठी जास्त वेळ सुरू राहणारी पाळणाघरे, क्रीडा आणि सांस्कृतिक गोष्टींची रेलचेल असणारी युवाकेंद्रे, चांगले रस्ते, कचरासंकलन व्यवस्थेत सुधारणा आणि वनीकरण अशी आश्वासने दिली होती.\nसौदी गॅझेटमध्ये छापून ���लेल्या वृत्तानुसार रस्त्यांची दुरवस्था आणि रुग्णालयाच्या अनुपलब्धतेमुळे मदरखा गावामधील एका महिलेची कारमध्येच प्रसूती करावी लागली होती. हा मुद्दा तेथील निवडणुकीचा विषय बनला होता. त्याच मुद्दय़ावर सलमा या निवडून आल्या आहेत. या निवडणुकांना उभ्या राहिलेल्या ७ हजार उमेदवारांमध्ये ९७९ महिला होत्या.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nRCB vs MI : ‘पर्पल’ पटेल बनला ‘हॅटट्रिक’ पटेल.. मुंबई इंडियन्सविरुद्ध हर्षदनं रचला नवा इतिहास\nकोलकाताविरुद्धच्या आक्रमक खेळीबाबत जडेजाने केला खुलासा; म्हणाला…\nगुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही\nरोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी बनवा घरगुती पेय\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्याचा यशाचा चौकार\nएका दिवसात २२-२३ बदाम खावेत का\nCoronavirus : राज्यात दिवसभरात ३ हजार २९२ जण करोनामुक्त ; रिकव्हरी रेट ९७.२४ टक्के\nIPL 2021: विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय\nDaughter’s Day चं औचित्य साधत शिल्पा शेट्टीनं मुलीला दिलं वचन; “मला निवडल्याबद्दल…”\nCSK vs KKR : सर ठरला बाजीगर.. धोनी तंबूत परतल्यानंतर रवींद्र जडेजानं एकहाती फिरवला सामना\nवाहतूकीचे नियम मोडले म्हणून चक्क चिमुरडीने वडिलांनाच सुनावलं; हा सुंदर व्हिडीओ पाहाच\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nजम्मू – काश्मीर : दोन दहशतवाद्यांचा खात्मा; शस्त्र, स्फोटकं हस्तगत\n“…हा अवैज्ञानिक दृष्टीकोन;” भारतानं चीनवर व्यक्त केली नाराजी\nपंजाबमध्ये मंत्रिमंडळ विस्तार; मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नींसोबत ६ नव्या चेहऱ्यांना संधी\nउद्या शेतकरी आदोलकांची ‘भारत बंद’ची हाक; देशभरातून वाढता प्रतिसाद\n“पंतप्रधान मोदींच्या समोरच लस घेणार”; गावकऱ्याच्या अटीमुळे वैद्यकीय अधिकारीही चक्रावले\nभारतात न्यायव्यवस्थेत महिलांसाठी ५०% आरक्षणाची गरज: सरन्यायाधीश एन व्ही रमण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/former-irrigation-minister-ajit-pawar-present-in-acb-office-1152859/", "date_download": "2021-09-26T22:57:43Z", "digest": "sha1:UYQBCEIMBKZCK5MH5WJM4FYOEIYKLL2Y", "length": 11606, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सिंचन घोटाळा: अजित पवार चौकशीसाठी एसीबीच्या कार्यालयात हजर – Loksatta", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nसिंचन घोटाळा: अजित पवार चौकशीसाठी एसीबीच्या कार्यालयात हजर\nसिंचन घोटाळा: अजित पवार चौकशीसाठी एसीबीच्या कार्यालयात हजर\nअजित पवार मंत्रीपदावर असतानाच्या काळात १२ प्रकल्पांचा खर्च अवास्तव वाढवल्याचा ठपका\nWritten By मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड\nराज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) मुंबईतील मुख्यालयात हजेरी लावली.\nकोट्यवधींच्या सिंचन घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी अखेर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) मुंबईतील मुख्यालयात हजेरी लावली. अजित पवार मंत्रीपदावर असतानाच्या काळात १२ प्रकल्पांचा खर्च अवास्तव वाढवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.\nअजित पवार यांच्यासह राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना काही दिवसांपूर्वी एसीबीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे समन्स धाडले होते. मात्र, समन्स जारी करूनही दोघेही निर्धारित तारखेला उपस्थित राहिले नाहीत. हे दोन्ही नेते स्वत: उपस्थित न होता त्यांचे प्रतिनिधी हजर होते. परंतु या प्रतिनिधींकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तटकरे आणि पवार यांना हजर राहण्याबाबत कळविण्यात आले होते. अखेर मंगळवारी सुनील तटकरे यांनी चौकशीसाठी एसीबीच्या कार्यालयात उपस्थिती लावली. तटकरे यांची तब्बल साडेतीन तास चौकशी झाली. तटकरे यांच्या उपस्थितीनंतर अजित पवार देखील जातीने चौकशीसाठी उपस्थित राहणार का याकडे साऱयांचे लक्ष लागून होते. अखेर आज अजित पवार एसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nRCB vs MI : ‘पर्पल’ पटेल बनला ‘हॅटट्रिक’ पटेल.. मुंबई इंडियन्सविरुद्ध हर्षदनं रचला नवा इतिहास\nकोलकाताविरुद्धच्या आक्रमक खेळीबाबत जडेजाने केला खुलासा; म्हणाला…\nगुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही\nरोगप्रतिकार�� शक्ती मजबूत करण्यासाठी बनवा घरगुती पेय\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्याचा यशाचा चौकार\nएका दिवसात २२-२३ बदाम खावेत का\nCoronavirus : राज्यात दिवसभरात ३ हजार २९२ जण करोनामुक्त ; रिकव्हरी रेट ९७.२४ टक्के\nIPL 2021: विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय\nDaughter’s Day चं औचित्य साधत शिल्पा शेट्टीनं मुलीला दिलं वचन; “मला निवडल्याबद्दल…”\nCSK vs KKR : सर ठरला बाजीगर.. धोनी तंबूत परतल्यानंतर रवींद्र जडेजानं एकहाती फिरवला सामना\nवाहतूकीचे नियम मोडले म्हणून चक्क चिमुरडीने वडिलांनाच सुनावलं; हा सुंदर व्हिडीओ पाहाच\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nGulab Cyclone: मुंबईसह राज्यात जाणवणार प्रभाव; दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा\nCoronavirus : मुंबईतील भायखळा तुरुंगातील ३९ जणांना करोनाची लागण; महापालिकेकडून परिसर सील\nअनिल परब यांना पुन्हा ‘ईडी’चे समन्स\n‘किनारपट्टी व्यवस्थापन योजनेची अंतिम अधिसूचना १५ दिवसांत’\nमुंबईतील शाळा सुरू करण्याबाबत गोंधळ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1993/08/7671/", "date_download": "2021-09-26T21:38:01Z", "digest": "sha1:NMDVHZJQYQA3IQPWCKVULZ3DRXODOWCM", "length": 15584, "nlines": 73, "source_domain": "www.sudharak.in", "title": "सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार वितरण-समारंभाचा वृत्तांत – - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\nसुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगरकर पुरस्कार वितरण-समारंभाचा वृत्तांत –\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दि. १४ जुलै ह्या गोपाळ गणेश आगरकर ह्यांच्या जन्मदिनी, पुणे येथील टिळक स्मारक मंदिरात सुधारकाग्रणी गोपाळ (४ त्र्यंबक शंकर शेजवलकर : निवडक लेखसंग्रह. पृ. १०७, ह. वि. मोटे प्रकाशन. ५. तत्रैव, पृ. १०८ ६. सत्तांतर, पृ. २८३ ७. तत्रैव, २८७ )\nगणेश आगरकर पुरस्कार-वितरणाचा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता आयोजित केला होता.\nपाहता पाहता टिळक स्मारक मंदिरातील सभागृह श्रोत्यांनी गच्च भरले. त्यात आपापल्या क्षेत्रातील ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी होती. डॉ. भा. दि. फडके, श्री वसंत पळशीकर, डॉ. अनिल अवचट, ताहेरभाई पूनावाला, श्री मुकुंदराव किर्लोस्कर, डॉ. बा���ा आढाव, श्री विलास चाफेकर, डॉ. भा. ल. भोळे, इ. इ.\nसुरुवातीला श्रीमती नीता शहा यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचा अहवाल सादर केला. डॉ. नरेंद्र दाभोळकर ह्यांनी अं. नि. चळवळीच्या कार्याचे स्वरूप सांगितले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला तात्त्विक बैठक आजचा सुधारक सारख्या विवेकनिष्ठ मासिकामुळे मिळण्यास मदत होते असे मत त्यांनी व्यक्त केले.\nडॉ. भा.ल. भोळे ह्यांनी आजचा सुधारक ची पार्श्वभूमी सांगितली. “अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे केवळ भूत, पिशाच्च, भानामती दूर करणे नव्हे. कृती जशी आवश्यक आहे त्याचप्रमाणे कृतीला वैचारिक अधिष्ठान असणेही आवश्यक आहे, हे अधिष्ठान आजचा सुधारक पुरवीत असते असे” ते म्हणाले.\nयानंतर प्रत्यक्ष पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम झाला. प्रा.ग.प्र. प्रधान ह्यांच्या हस्ते प्रा. दि. य. देशपांडे ह्यांना आगरकर-पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र व अडीच हजार रुपये रोख असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.\nसत्काराला उत्तर देताना प्रा. दि. य. देशपांडे ह्यांनी विवेक म्हणजे काय, विवेकाचे शत्रू कोण, श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक, इ. मुद्यांवर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘विवेकवाद हे सबंध जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. मनुष्याचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे त्याची विवेकक्षमता… जीवनाची ज्ञान आणि कर्म ही जी दोन प्रमुख क्षेत्रे आहेत त्या दोन्ही क्षेत्रात विवेकाचा उपयोग होणे अवश्य आहे… विवेकाचा मुख्य शत्रू श्रद्धा. विवेक चिकित्सक, डोळस असतो, तर श्रद्धा अंध, अचिकित्सक असते. विवेकाचा धर्म हाही एक प्रधान शत्रू आहे. धर्म आणि नीती या अत्यंत भिन्न गोष्टी आहेत… धर्म आणि नीती यांची प्रेरणा आणि आवाहन ही सुद्धा अगदी भिन्न आहेत… काही लोकांना असे वाटते की धर्माचा उपयोग माणसांना जोडण्याकरिता होण्यासारखा आहे. पण हा त्यांचा भ्रम आहे. धर्माचा इतिहास पाहिला तर धर्मामुळे मानवसमाजाचे विभाजनच झाले आहे असे दिसून येईल. त्यामुळे सर्वधर्मसमभाव हा धार्मिक संघर्षावर उपाय नव्हे. उपाय एकच आहे, आणि तो म्हणजे धर्माचे आपल्या जीवनातून समूळ उच्चाटन. धर्मविषयक विवेक याचा अर्थ कोणताही धर्म पूर्णपणे खरा नाही अशी खात्री. ही एकदा झाली की सर्वधर्मांचा त्याग अनिवार्य असतो.’\nप्रा. ग. प्र. प्रधान ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा. दि.य. देशपांडे व त्यांच्य��� पत्नी श्रीमती म.गं. नातू ह्यांची तुलना कवी रॉबर्ट ब्राउनिंग व यांच्या पत्नी यांच्याशी केली. दि. यं. नी केलेली अखंड ज्ञानसाधना व आपल्या पत्नीची केलेली निःस्पृह सेवा ह्यांचा त्यांनी गौरवाने उल्लेख केला. समान बौद्धिक आवडींतून या दोघांचे मनोमिलन झाले. या दोघांनी मिळून संपादित केलेले आगरकरांचे समग्र वाङ्मय ही मराठी भाषेला दिलेली फार मोठी देणगी आहे.\n‘प्रा. दि. य. देशपांडे ह्यांनी आपल्या पत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ सुरू केलेल्या आजचा सुधारक मासिकाला मिळालेला आगरकर-पुरस्कार प्रा. दि. य. देशपांडे ह्यांना प्रदान करताना मला अतिशय धन्यता वाटते’ या शब्दांत त्यांनी गौरव केला.\nया प्रसंगी प्रा. व. वि. यार्दी, इंग्रजीचे सेवानिवृत्त प्राध्यापक, मराठवाडा विद्यापीठ, ह्यांनी प्रा. दि.य. देशपांडे ह्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.\nशेवटी आभार-प्रदर्शन डॉ. विद्याधर बोरकर ह्यांनी केले व कार्यक्रम संपला.\nसंपादक , आजचा सुधारक,\nभारतातून जे लोक अमेरिकेला जातात त्यांच्याबद्दल एक गोष्ट प्रकर्षाने मला फार जाणवते, ती अशी की हे सर्वजण उच्च शिक्षित आहेत. ते हुशार आहेत. ते ज्या काळांत उच्च शिक्षित झाले त्या काळांत कॅपिटेशन फीची कॉलेजेस् नव्हती.\nसाहजिकच हे सर्वजण शासकीय शिक्षण संस्थांमधून उच्च शिक्षित झाले. तेथे शुल्क अत्यल्पच होते. त्या शुल्कामधून मिळणाऱ्या पैशातून कोणतीही शिक्षणसंस्था चालविता येणार नाही. साहजिकच ह्या उच्च शिक्षणाच्या संस्था सरकारी अनुदानावर चालविण्यात येतात. जे. जे., के. ई. एम. किंवा पवईचे आय. आय. टी. पाहिली की व्याप्तीची आणि खर्चाची कल्पना येईल.\nअशा संस्थानातून कमी फीया देऊन हे हुशार विद्यार्थी पदव्या घेऊन अमेरिकेला जातात. शासन हा सर्व खर्च त्यांच्या तिजोरीतून करिते. हा सरकारी तिजोरीतला पैसा गरीबांच्याकडून अप्रत्यक्षकरातून वसूल केला जातो. अनेक अग्रगण्य पुढारी, संपादक, अर्थतज्ञ ह्यांची हुशार मुले अमेरिकेत आहेत.\nपरंतु ह्या अमेरिकेत स्थायिक झालेल्या मुलांनी आपापल्या शिक्षणसंस्थेला काही देणगी देऊन कमी खर्चात मिळालेल्या पदवीची कधीतरी भरपाई केल्याचे माझ्या वाचनात नाही. कळावे.\nहायवे चेक नाक्याजवळ, नेरळ ४१० १०१ (जि. रायगड)\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\n याची मानसशास्त्रीय मीमांसा – डॉ. भूषण शुक्ल\nज्यो���िष : शास्त्र की अंधश्रद्धा\nज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य – डॉ. नागेश राजोपाध्ये\nविक्रम आणि वेताळ – भरत मोहनी\nमुहूर्त, कुंडली, शुभराशी, वगैरे, वगैरे – प्रभाकर नानावटी\nखगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे\nज्योतिषशास्त्राबद्दल थोडे – प्रमोद सहस्रबुद्धे\nफलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे – डॉ. नितिन शिंदे\nसंविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन – अ‍ॅड. असीम सरोदे\nफलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता – निखिल जोशी\nकूपमंडूक – झंपुराव तंबुवाले\nज्योतिष : शास्त्र की थोतांड – तन्मय केळकर\n” – प्रकाश घाटपांडे\n – हेमंत दिनकर सावळे\nज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ – कुमार नागे\nअज्ञानाधारित अभ्यासक्रम – प्रा.य.ना.वालावलकर\nमला पडलेले काही प्रश्न – प्रकाश पारखे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-mind-re-mind-story-dr-sanjyot-deshpande-marathi-article-5690", "date_download": "2021-09-26T22:33:01Z", "digest": "sha1:XYJPXV6TYN65CU3O2CNWLHZNMVRHY3NS", "length": 30556, "nlines": 151, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Mind re-mind Story Dr. Sanjyot Deshpande Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 16 ऑगस्ट 2021\nमनाच्या कक्षा कितीही रुंदावल्या तरी काही मृत्यू त्यात सामावून घ्यायला, समजून घ्यायला कठीणच जातात. आत्महत्या हा त्यापैकी एक मृत्यू\nगेल्या काही दिवसात आत्महत्यांच्या बातम्या वाचताना मन सुन्न होऊन गेलं आहे. इतक्या तरुण वयात आपलं आयुष्य संपवून टाकावासं वाटण्यासारख्या अशा काय घडामोडी या माणसांच्या आयुष्यात घडत आहेत.. काही माणसांच्या आयुष्यातला जगण्याचा अर्थ इतका संपून जाऊ शकतो, की त्यांना मरण जवळ करावसं वाटतं काही माणसांच्या आयुष्यातला जगण्याचा अर्थ इतका संपून जाऊ शकतो, की त्यांना मरण जवळ करावसं वाटतं गेल्या वर्षभरात आत्महत्यांच्या अनेक बातम्या आपण वाचल्या.. ऐकल्या.. कोरोनाच्या या काळात या बातम्यांनी आपल्याला खूपच अस्वस्थ केलं. मग असं मनात येतं की एखाद्या घटनेनं आपल्या जगण्याची किंमतच संपून जाते का\nआत्महत्यांच्या या बातम्या वाचताना जाणवतं ते इतकंच, की असह्य होत जाणाऱ्या ताणतणावांना तोंड द्यायला अनेकजणांना मरण हा एकच पर्याय वाटतो.\nप्रत्येक माणूस जगण्याच्या एका टप्प्यावर स्वतःच्या अस्तित्वाचा, स्वतःच्या जगण्याचा अर्थ शोधायला लागतो. जीवनात अने�� घटना घडत जातात आणि त्या प्रत्येक घटनेला अनुसरून तो त्याचं जीवन तोलत जातो. घेतलेल्या प्रत्येक श्‍वासाचा अर्थ त्याला लावता आला तर जगणं सुरळीत, सरळमार्गी चालू राहातं, पण काही कारणाने तर सगळ्या जगण्यातच जर निरर्थकता आल्याच्या भावनेने विचारांच्या पातळीवर अनेक माणसं मरणापर्यंत पोहोचतात. अगदी आत्तापर्यंत असलेला जगण्याचा इंद्रधनुषी रंगच मुळी सापडेनासा होतो. जगण्याच्या वाटाच हरवून जातात, किंवा रस्ताच मुळी चक्क एका ठिकाणी येऊन थांबतो. मन दुखायला लागतं, मनाची वेदना असह्य होते आणि या त्रासातून बाहेर पडायला एकच मार्ग दिसतो, आत्महत्या\nमाणसाला स्वतःचं जगणं का संपवावंसं वाटतं, याचं महत्त्वाचं कारण आपण किती जगतो यापेक्षाही आपण कसं जगतो याबद्दलच्या त्याच्या कल्पना त्याला जास्त महत्त्वाच्या असतात.. “आत्महत्या हा एक पळपुटेपणा आहे,” असं एक सर्वसाधारण विधान अनेकजण करतात, पण त्या कृतीपर्यंत पोचणारी मनाची प्रक्रिया नेमकी कशी असते हे समजून घेणं नक्कीच खूप गरजेचं आहे.\nनैराश्य ः जगण्यातले सर्व आशेचे किरण लुप्त पावलेले असतात. कुठंही बघितलं तर मनात फक्त आणि फक्त निराशाच दिसते. आत्महत्या करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीत प्रामुख्यानं आढळणारी भावना ‘डेड एण्ड’ची सतत आणि सततची भावनाही कळतनकळतपणे माणसाला अगतिक बनवत नेते. ही अगतिकता आता आपल्या आयुष्यात काहीच बदल होणार नाही या निराशेतून येण्यापेक्षा, बदल झाला नाही तर जगणंच मुश्कील होईल या विचारातून जास्त येते. त्यामुळे मनाची तगमग वाढत जाते.\nअपराधीपणा हासुद्धा या अगतिकतेचा भाग असू शकतो. हा अपराधीपणा किंवा ही प्रचंड खंत आपण गमावलेल्या संधीची असते, आपण केलेल्या चुकांची असते, आपल्याच काही वागण्याची असते.\nमनाची वेदना ः आत्महत्येची कृती करायला असह्य होत जाणारी मनाची वेदना हे एक महत्त्वाचं कारण असतं ही वेदनाच इतकी असह्य असते, की माणसाला आपल्या जाणिवाच पूर्णतः संपवून टाकाव्याशा वाटतात. माणूस त्या काळात इतका असह्य होतो, की तो आपल्या समस्येचं उत्तर आत्महत्येत शोधायला लागतो. श्‍नाइडमन या मानसशास्त्रज्ञानं मानसिक दृष्टिकोनातून विचार करताना परिस्थितीमुळे किंवा अन्य काही कारणानं ठेचली गेलेली मानसिक गरज ही आत्महत्या करण्यापाठीमागे ताण निर्माण करणारा महत्त्वाचा मुद्दा आहे असं म्हटलं आहे. त्य���च्या म्हणण्यानुसार आयुष्यभराचा त्रास संपवण्याची भूमिका हे बहुतांश आत्महत्यांमध्ये आढळणारं सामर्थ्य आहे.\nआक्रमकता ः हासुद्धा आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींमध्ये आढळणारा महत्त्वाचा पैलू. आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती स्वतःबाबतच आक्रमक होत जातात आणि स्वतःवरच आघात करून घेतात. त्यामुळेच फ्रॉईड या मानसशास्त्रज्ञाच्या मते, आत्महत्या म्हणजे त्या व्यक्तीनं स्वतःवरच केलेला खुनशी हल्ला आहे. हे वागणं जर लक्षात घेतलं तर राग किंवा संताप किंवा उद्विग्नता हासुद्धा या व्यक्तीच्या भावनेचा पैलू आहेत.\nसामाजिक दृष्ट्या एखाद्या व्यक्तीची काही कारणानं मानहानी होणं हेसुद्धा अनेकांच्या बाबतीत आत्महत्येला प्रवृत्त करणारं कारण असू शकतं. आपल्या झालेल्या अप्रतिष्ठेतून बचावाचा, तोंड लपवण्याचा मार्ग म्हणून अनेकजण मरण पत्करतात. त्यामुळे परीक्षेतलं अपयश, चांगली नोकरी जाणं, कर्जबाजारी होणं, घरातून मुलीनी पळून जाणं या किंवा अशा घटनांतून त्या व्यक्तीला स्वतःचीही इतकी लाज वाटते, की जगाला आणि स्वतःलाही सामोरं जाणं त्यांना कठीण होऊन बसतं. हा विचार कदाचित इतका प्रबळ होतो की ‘लोक काय म्हणतील’ हा विचार मनावर जास्त राज्य करतो किंबहुना सत्ताच गाजवतो. अर्थात त्या प्रतिष्ठेच्या कल्पनेपायी हे पाऊल उचललं जातं.\nएकाकीपणा ः काही कारणानं माणसं समाजापासून तुटत जातात, एकटी पडत जातात आणि त्यातून आत्महत्येला प्रवृत्त होतात. काही कारणानं जेव्हा माणसाचं समाजाबरोबरचं नातं बदलतं तेव्हा या बदललेल्या नात्याबरोबरही समाजात वावरणं त्याला अत्यंत कठीण होतं आणि हीसुद्धा आत्महत्येला प्रवृत्त करणारी गोष्ट असू शकते.\nपण विचार केला तर असं लक्षात येईल, की त्या क्षणाला त्या व्यक्तीचा संपूर्ण दृष्टिकोनच इतका संकुचित होऊन जातो, की, जगण्याचे कोणतेच पर्याय समोर दिसत नाहीत. त्यामुळे जर सगळी परिस्थिती सुसह्य बनवायची असेल तर त्यातून कायमची सुटका मिळवणे हा आणि फक्त हाच पर्याय जवळचा वाटायला लागतो. परिस्थितीशी जुळवून घ्यायचं असेल तर आत्महत्येला पर्याय नाही असं तीव्रतेनं वाटणं या सगळ्या प्रक्रियेत प्रकर्षानं जाणवतं.\nआत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचेपर्यंत द्विधा मनोवस्था हाही या व्यक्तींच्या मानसिकतेचा महत्त्वाचा पैलू असतो. भावनिक पातळीवर अनेक भावनांचं संमिश्रण झालेलं असताना विचारांच्या पातळीवर ही माणसं सतत ‘टू बी ऑर नॉट टू बी’च्या झोक्यावर हिंदकळत राहतात. या विचारांच्या धारेतच बऱ्याचदा आपल्या जवळच्या व्यक्तींना कधी कळत किंवा कधी नकळत आपल्या हेतूच्या सूचना देतात. या सूचना कधी अगदी स्पष्ट तर कधी ‘बिटवीन द लाइन्स’ सारख्या असतात. ती खरं म्हणजे त्यांची एक प्रकारे मदतीची हाकच असते.\nकाय असतात या सूचना\nअशा व्यक्ती आत्महत्येविषयी काही बोलतात किंवा लिहितात.\nअ) मी असले काय किंवा नसले काय... काय फरक पडणार आहे\nब) मी जन्मालाच आलो नसतो तर बरं झालं असतं\nक) आपण परत भेटलोच तर बोलूच\nभविष्याविषयी पूर्ण निराशा, हतबलता ः आपण अडकलो आहोत, त्यातून बाहेर पडायला काहीच मार्ग नाही, गोष्टी कधीच चांगल्या होणार नाहीत. अशी पूर्णपणे असहायतेची, निराशेची भावना त्यांच्या बोलण्यात दिसते.\nस्वतःविषयीची नकारात्मक भावना ः मी पूर्णतः अपयशी व्यक्ती आहे. मी जगात नसेन तर भलंच होईल जगाचं, किंवा आपण स्वतःसाठी आणि इतरांसाठी एक ओझं झालेलो आहोत. आपल्यात काहीच अर्थ नाही अशी स्वतःविषयीची शरमेची, अपराधीपणाची किंवा तिरस्काराची भावना.\nराहिलेल्या गोष्टी पूर्ण करणे. आपलं मृत्युपत्र तयार करणे, आपल्या जवळच्या-प्रिय व्यक्तींना स्वतःजवळच्या मौल्यवान वस्तू देणे. कुटुंबासाठी काही व्यवस्था करून ठेवणे.\nमृत्यूचा, मृत्यू या संकल्पनेचा विचार करत राहणे, मृत्यू काय असतो, त्याने काय होतं असे विचार करत राहणे किंवा तशा आशयाच्या कविता करणे, पोस्ट लिहिणे.\nनिरोपाची भाषा ः अचानकपणे मित्र-मैत्रिणी किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना भेट देणे, त्यांचा निरोप घेणे.\nकोषात जाणे ः फोन बंद करणे, फोनला उत्तर न देणे, जवळच्या माणसांचा संपर्क कमी करणे किंवा बंद करणे, प्रचंड आत्ममग्नता वाढणे.\nस्वतःला इजा होईल अशा गोष्टी करणे, व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढणे, स्वतःची काळजी न घेणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे.\nआत्महत्येसाठी व्यवस्था करणे ः आत्महत्या करण्यासाठी दोरखंड, विषारी औषधं किंवा हत्यारे मिळवून ठेवणे.\nअचानक लाभलेली मानसिक शांतता: आत्महत्या करणाऱ्या माणसाची त्याचा निर्णय पक्का झाला की मनाची तगमग थांबते व त्या निर्णयाने मनाला शांतता लाभते.\nआत्महत्या करणाऱ्या लोकांची द्विधा मनोवस्था हाच खरं म्हणजे त्यांना वाचविण्याच्या प्रक्रियेतला मध्यवर्ती मुद्दा ���रू शकतो.\nअसह्य होत जाणारी मनाची वेदना हे आत्महत्या करण्यापाठीमागचं कारण असतं. ती वेदना कमी करणं, तिला सांभाळायला शिकणं ही यामध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट भावनांचं विरेचन किंवा मनावरचा भार हलका करणं या काळात अत्यंत महत्त्वाचं असतं. आपली वेदना असह्य होत जाणारा तो काळ असतो त्या काळात तर त्या व्यक्तीचा दृष्टिकोन रुंदावला. जगण्याचे इतरही पर्याय समोर आले तर त्यांना आत्महत्येपासून दूर राहता येतं. मुळात जगणंच जेव्हा असह्य होत जातं तेव्हा त्या काळात त्या व्यक्तीला गरज असते ती प्रचंड प्रामाणिक, भावनिक आधाराची भावनांचं विरेचन किंवा मनावरचा भार हलका करणं या काळात अत्यंत महत्त्वाचं असतं. आपली वेदना असह्य होत जाणारा तो काळ असतो त्या काळात तर त्या व्यक्तीचा दृष्टिकोन रुंदावला. जगण्याचे इतरही पर्याय समोर आले तर त्यांना आत्महत्येपासून दूर राहता येतं. मुळात जगणंच जेव्हा असह्य होत जातं तेव्हा त्या काळात त्या व्यक्तीला गरज असते ती प्रचंड प्रामाणिक, भावनिक आधाराची भावनिक पातळीवर त्यांना आधार मिळत गेला, त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली तर आत्महत्येकडे वळलेली पावलं कदाचित वेगळ्या रस्त्याकडे वळू शकतील.\nयासाठी सर्वांत उत्तम पर्याय म्हणजे हेल्पलाईन मनात गर्दी करणाऱ्या, अस्वस्थ करणाऱ्या विचारांना वाट मोकळी करून देणारा उत्तम मार्ग मनात गर्दी करणाऱ्या, अस्वस्थ करणाऱ्या विचारांना वाट मोकळी करून देणारा उत्तम मार्ग अत्यंत जागतिक क्षणी हवा असणारा, आधार देणारा पर्याय म्हणजे हेल्पलाईन अत्यंत जागतिक क्षणी हवा असणारा, आधार देणारा पर्याय म्हणजे हेल्पलाईन किमान त्या क्षणाला तरी मन मोकळं करता आलं तरी याचा मनाची वेदना कमी व्हायला उपयोग होतो. त्यावेळी हेल्पलाईनवरचा समुपदेशक या व्यक्तीला समुपदेशनासाठी येण्यासाठी प्रवृत्त करू शकतो. मानसोपचारतज्ज्ञ, प्रशिक्षित समाजसेवक यांच्या मदतीने त्या व्यक्तीच्या समस्या सोडविण्यासाठी मदत करता येते. त्या माणसाची आत्महत्येची प्रवृत्ती लक्षात घेऊन त्याला औषधोपचार-मानसोपचार यांचा वापर करता येतो. हेल्पलाईनबरोबर समुपदेशन केंद्र हीसुद्धा आजच्या काळाची गरज बनू पाहते आहे.\nआत्महत्या करावीशी वाटणाऱ्या व्यक्तीला कशी मदत करता येईल वर दिलेल्या गोष्टींपैकी काही लक्षणं दिसत असतील तर त्याची दखल शक्य तितक्या लवकर घ्यायला हवी. अशा गोष्टीविषयी कसं बोलू, बोलू की नको असं वाटणं स्वाभाविक आहे, पण तुम्ही त्यांच्याशी बोललात तर तुम्ही काळजी करता आहात हे त्यांना जाणवतं आणि बोलून/विचारून आपण त्यांना बोलण्यासाठी, मन मोकळं करून देण्यासाठी संधी निर्माण करत असतो. अशा व्यक्तीचं म्हणणं मनापासून ऐकून घ्या. त्यांना कोणतेही सल्ले देऊ नका किंवा सकारत्मक विचारांचे डोस पाजू नका.\nत्यांना एकटं सोडू नका- मी कायम तुझ्यासोबत आहे हा दिलासा त्यांना द्या\nतज्ज्ञ व्यक्तींची मदत घ्या. त्यांना तज्ज्ञ व्यक्तींकडे जाण्यासाठी तयार करा / घेऊन जा. नंतरही ते तज्ज्ञ व्यक्तींच्या संपर्कात आहेत ना/उपचार चालू ठेवले आहेत ना याची खात्री करा.\nत्यांनी आत्महत्येसाठी काही साधनं गोळा केली असतील तर ती त्यांच्या हाताला लागणार नाहीत अशी व्यवस्था करा.\nत्यांनी स्वतःची काळजी घ्यावी (self care) यासाठी त्यांना प्रवृत्त करा. व्यायाम, योग्य आहार – निरोगी जीवनशैली याचा यावेळी खूप उपयोग होऊ शकतो.\nमनाचा ताण परत वाढायला लागला, मनाची तगमग वाढायला लागली तर तू काय काय करू शकशील अशा योजनांची/ उपायांची चर्चा त्या व्यक्तीसोबत करा. उदा. खूप त्रास झाला तर मी सूर्यनमस्कार घालेन, कशात तरी मन गुंतवेन, अमुकला फोन करेन इत्यादी.\n(warning signs) सूचनांबद्दल जागरूक राहिलं तर आत्महत्या टाळता येऊ शकतात. आत्ताच्या काळात आपण सर्वांनीच याबाबत जागरूक असणं गरजेचं झालेलं आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार आत्महत्या हे मृत्यूला जबाबदार ठरणारं जगातलं १०व्या क्रमांकाचं कारण आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेच्या पाहणीनुसार जगभरात जवळजवळ दहा लाख लोक आत्महत्येच्या कारणाने मरण पावतात.\nजगात पुरुषांनी आत्महत्या करण्याचं प्रमाण बायकांपेक्षा तिप्पट ते चौपट आहे.\nसर्वात महत्त्वाचं म्हणजे १५ ते ३५ या वयात आत्महत्या करण्याचं प्रमाण जास्त दिसतं.\nजगभरात दर ४० सेकंदाला एक आत्महत्या होत असते.\nभारतातलं या संदर्भातलं चित्र आपल्याला काय सांगतं\nभारतात दर वर्षाला अंदाजे १.८ लाख व्यक्ती आत्महत्या करतात अशी नोंद आहे.\n१५ ते २९ या वयात भारतात आत्महत्येचं प्रमाण सर्वात जास्त दिसतं.\nएकतर्फी प्रेमातून, अयशस्वी प्रेमातून होणाऱ्या आत्महत्या, परीक्षांचे निकाल, पैशांच्या समस्या, शेतीतील नापिकी कर्जबाजारीपणा, हुंडा, घरात होणारे अत्याचार अशा अनेक कारणांनी भारतात आत्महत्या होत असतात.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://buldhana.nic.in/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2021-09-26T21:28:23Z", "digest": "sha1:O6ESV3HVP4TVTQQ3WIN53A4SBMSYNR6N", "length": 4163, "nlines": 100, "source_domain": "buldhana.nic.in", "title": "पर्यावरण विभाग | जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र शासन | India", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nजिल्हा बुलढाणा District Buldhana\nएसटीडी आणि पिन कोड\nरोजगार हमी योजना विभाग\nअनुदान वाटपाच्या लाभार्थींची यादी\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nपर्यावरण विषयक जन सुनावणी – आष्टा गावापासून ते गोलेगाव गावापर्यंत २५७.८८१ किमी लांबीच्या जलद मार्गासाठी अहवालाचा सारांश [पीडीएफ, 202 KB]\nपर्यावरण आघात मूल्यांकन अहवाल [पीडीएफ, 8.71 MB]\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Sep 20, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://e-abhivyakti.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE/", "date_download": "2021-09-26T22:01:59Z", "digest": "sha1:KQEUYGZI6WAWFNDQUIPUBSVZUB2ZNS4S", "length": 30200, "nlines": 118, "source_domain": "e-abhivyakti.com", "title": "#मराठी-कविता Archives - साहित्य एवं कला विमर्श", "raw_content": "\nसाहित्य एवं कला विमर्श\nमराठी कथा / लघुकथा\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनं पाखरू ☆ श्री प्रमोद वामन वर्तक\nश्री प्रमोद वामन वर्तक कवितेचा उत्सव मनं पाखरू….. श्री प्रमोद वामन वर्तक मनं पाखरू पाखरू पर हलके पिसागत जाई साता सुमद्रापार क्षणी विलक्षण वेगात मनं पाखरू पाखरू सारा सयीचा खजिना इथे दुःखी जखमांना कधी जागा अपुरी ना मनं पाखरू पाखरू घर बांधे ना फांदीवर नेहमी शोधित फिरे वृक्ष साजिरा डेरेदार मनं पाखरू पाखरू पंख याचे भले मोठे दृष्टी आडचे सुद्धा क्षणात कवेत साठे मनं पाखरू पाखरू वारा प्याले वासरू बसे ना त्या वेसण सांगा कसे आवरू ….. श्री प्रमोद वामन वर्तक मनं पाखरू पाखरू पर हलके पिसागत जाई साता सुमद्रापार क्षणी विलक्षण वेगात मनं पाखरू पाखरू सारा सयीचा खजिना इथे दुःखी जखमांना कधी जागा अपुरी ना मनं पाखरू पाखरू घर बांधे ना फांदीवर नेहमी शोधित फिरे वृक्ष साजिरा डेरेदार मनं पाखरू पाखरू पंख याचे भले मोठे दृष्टी आडचे सुद्धा क्षणात कवेत साठे मनं पाखरू पाखरू वारा प्याले वासरू बसे ना त्या वेसण सांगा कसे आवरू © श्री प्रमोद वामन वर्तक (सिंगापूर) +6594708959 मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com ≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈...\nकवितेचा उत्सव 2#e-abhivyakti, #मराठी-कविता\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मैत्री ☆ सुश्री संगीता कुलकर्णी\nसुश्री संगीता कुलकर्णी कवितेचा उत्सव ☆ मैत्री ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ ना किनारा समुद्राचा ना क्षितिज आकाशाचे ना हसू आनंदाचे ना रडू दुःखाचे ना तमा कशाची ना भान जगाचे स्वतःतचं हरवलेली खोल खोल समुद्रासारखी मुक्त आकाशात भरारी घेणारी अविरत अशी जळणारी जळून पण मागे धूर व राख ठेवणारी आठवणींच्या धुराने पाणी आणणारी सोबत असते वर्तमानात जोडून ठेवते भूत- भविष्याला अस्तित्वातचं मनसोक्त रमणारी मैत्री... © सुश्री संगीता कुलकर्णी लेखिका /कवयित्री ठाणे 9870451020 ≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈...\nकवितेचा उत्सव 2#e-abhivyakti, #मराठी-कविता\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अप्रूप ☆ श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर\nश्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर अल्प परिचय अनेक कविता अनेक दिवाळी अंक,मासिके, वृत्त पत्रे यातून प्रकाशित. 'बंद मनाच्या दारावर' हा कविता संग्रह प्रकाशित. 'काफला' या प्रातिनिधिक गझल संग्रहात गझलेचा सामावेश. कवितेचा उत्सव ☆ अप्रूप ☆ श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर ☆ देवू नयेच मोका कोणास सांत्वनाचा राखावया हवा त्या सन्मान आसवांचा साधाच वाहणारा वारा नको म्हणू हा अंदाज लागतो ना केंव्हाच वादळांचा आहे सुखात सांगू त्यांना; टिपून डोळे दाटून कंठ आहे प्रत्येक माणसाचा दारात चांदण्यांची तिष्ठून वेळ गेली डोईवरी उन्हाळा आता सहावयाचा बोलाविल्याविनाही भेटून दुःख जाई नाही निरोप आला केंव्हा सुखी क्षणांचा बाहेर..आत..आहे वैशाख हा जरीही तू भेटताच होतो आभास श्रावणाचा ऐकून हाक माझी ना थांबले कुणीही ती माणसेच होती का खेळ सावल्यांचा दारी वरात य���ते थाटात त्या सुखांची आवाज वेदनेच्या येतो न पावलांचा जोजावले सुखाला मांडीवरी जसे मी केला तयार खोपा दुःखास काळजाचा तोही लबाड कावेबाजातला निघाला जो भासवीत होता सात्विक आसल्याचा वाटे मलाच माझे अप्रूप आज याचे होता निभावला मी रे संग आपल्यांचा प्रत्येक माणसाचा आधार होत गेलो दुःस्वास सोसला मी होता जरी जगाचा वाटे सरावलेले जीणे तुझ्याविना ही जातोच तोल आहे अद्यापही मनाचा © श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज ≈ संपादक – श्री...\nकवितेचा उत्सव 2#e-abhivyakti, #मराठी-कविता\nमराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 73 – मंद वारा सुटला होता ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे\nश्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆ रंजना जी यांचे साहित्य # 73 – मंद वारा सुटला होता ☆ मंद वारा सुटला होता, गंध फुलांचा दाटला होता आज तुझ्या आठवांनी कंठ मात्र दाटला होता आज तुझ्या आठवांनी कंठ मात्र दाटला होताधृ हिरव्या गार वनराईला चमचमणारा ताज होता मखमली या कुरणांवरती मोतीयांचा साज होता मखमली या कुरणांवरती मोतीयांचा साज होता चिमुकल्यां चोंचीत माझ्या,तुझ्या चोंचिचा आभास होता चिमुकल्यां चोंचीत माझ्या,तुझ्या चोंचिचा आभास होता१ पहाटेलाच जागवत होतीस , झेप आकाशी घेत होतीस अमृताचे कण चोचीत ,आनंदाने भरवत होतीस अमृताचे कण चोचीत ,आनंदाने भरवत होतीस आमच्या चिमण्या डोळ्यांत ,स्वप्न फुलोरा फुलत होता आमच्या चिमण्या डोळ्यांत ,स्वप्न फुलोरा फुलत होता २ आनंद अपार होता, खोपा स्वर्ग बनला होता विधाताही लपून छपून , कौतुक सारे पाहात होता विधाताही लपून छपून , कौतुक सारे पाहात होता आज कसा काळाने वेध तुझा घेतला होता आज कसा काळाने वेध तुझा घेतला होता३ आता बाबा पहाटेला ऊठून काम सारं करत असतो लाडे लाडे बोलत असतो गाली गोड हसत असतो लाडे लाडे बोलत असतो गाली गोड हसत असतो आज त्याच्या डोळ्यांचा कडं मात्र ओला होता आज त्याच्या डोळ्यांचा कडं मात्र ओला होता४ © रंजना मधुकर लसणे आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली 9960128105 ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈...\nकवितेचा उत्सव 2#e-abhivyakti, #मराठी-कविता, #साप्ताहिक_स्तम्भ\nमराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ हे सांगायला आमचीच पिढी कमी पडली ☆ संग्रहिका – प्रस्तुति – कालिंदी नवाथे\nमनमंजुषेतून ☆ हे सांगायला आमचीच पिढी कमी पडली ☆ संग्रहिका – प्रस्तुति – कालिंदी नवाथे ☆ लग्न पूर्ण ठरेपर्यंत स्पर्शाचा गंधही नव्हता.. नुकत्याच ठरलेल्या लग्नाला स्पर्श मंद मंद स्पर्शत होता .. जातायेता वाऱ्याने उडलेला पदर गुदगुल्या करायचा .. चहाच्या कपाची देवाणघेवाण हळूच बोट धरायचा . रस्त्याने चालताना समोरून येणारी गाडी खांदा धरायला भाग पाडायची ती रुतलेली बोटं काळजापर्यंत भिडायची .. हॉटेलमध्ये समोरासमोर बसल्यावर नजरेला नजर स्पर्श करायची .. टेबलाखाली लपलेली पावलंही अडसर दूर करुन पावलाला बिलगायची .. मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुगंध केसांनाही स्पर्शुन जायचा .. मानेवर ओघळलेल्या फुलाला नव्हे मानेला हात लावण्याचा मोह व्हायचा .. वाऱ्याने उडलेलं पान हळूच गालावर पडायचं .. पान सुकलेलं असलं तरी त्या दोघांच प्रेम हिरवगार व्हायचं .. तरल कोमल अशा भावनांनाच स्पर्शाचं भान होत .. कळतनकळत एकरूप होण्याचं अनावर स्वप्न होतं .. हळूहळू जोपासलेल्या या नात्याला एकमेकांच्या संमतीची साथ होती .. नाती आयुष्य संपेपर्यंत टिकवण्याची ती अलिखित नियमावली होती .. हे सगळे पुन्हा आठवले आजकालचे स्पर्श पाहून .. नजाकत त्यातली संपली .. याने दाटून आले काहूर .. झटपट आयुष्यामधे नात्यात फक्त झटापट उरली .. प्रत्येक कृतीला भावनांची जोड हवी हे सांगायला आमचीच पिढी कमी पडली .. || हे सांगायला आमचीच पिढी कमी पडली..|| अनामिक...... प्रस्तुति – कालिंदी नवाथे ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास...\nमराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 90 – हरवलेले प्रेम जेव्हा .. . . ☆ कविराज विजय यशवंत सातपुते\nकविराज विजय यशवंत सातपुते साप्ताहिक स्तम्भ # 90 – विजय साहित्य ☆ हरवलेले प्रेम जेव्हा .. . . कविराज विजय यशवंत सातपुते ☆ हरवलेले प्रेम जेव्हा तुला मला हसू लागते तुझ्या माझ्या काळजाला पुन्हा चूक डसू लागते. . . . कविराज विजय यशवंत सातपुते ☆ हरवलेले प्रेम जेव्हा तुला मला हसू लागते तुझ्या माझ्या काळजाला पुन्हा चूक डसू लागते. . . . हरवलेले प्रेम जेव्हा नवी वाट चालू लागते. जुन जुन प्रेम देखील नव नवं रूसू लागते. . . . हरवलेले प्रेम जेव्हा नवी वाट चालू लागते. जुन जुन प्रेम देखील नव नवं रूसू लागते. . . . हरवलेले प्रेम जेव्हा एकट एकट राहू लागते तुला मला एकदा तरी वाट त्याची दिसू लागते. . . . हरवलेले प्रेम जेव्हा एकट एकट राहू लागते तुला मला एकदा तरी वाट त्याची दिसू लागते. . . . हरवलेले प्रेम जेव्हा आठवणींचे मेघ होते ओठांमधले नकार सारे शब्दांमध्ये फसू लागते. . . . . हरवलेले प्रेम जेव्हा आठवणींचे मेघ होते ओठांमधले नकार सारे शब्दांमध्ये फसू लागते. . . . . हरवलेले प्रेम जेव्हा तुझी माझी झोप पळवते नकळत आपल्या डोळ्यात नवे स्वप्न वसू लागते. . . . हरवलेले प्रेम जेव्हा तुझी माझी झोप पळवते नकळत आपल्या डोळ्यात नवे स्वप्न वसू लागते. . . . हरवलेले प्रेम जेव्हा तुला मला शोधू लागते. काळीजदारी उंबरठ्यावर वाट बघत बसू लागते. हरवलेले प्रेम जेव्हा वळवाची सर होते जपून ठेवलेले वादळवारे पाऊस होऊन बरसू लागते. . . . हरवलेले प्रेम जेव्हा तुला मला शोधू लागते. काळीजदारी उंबरठ्यावर वाट बघत बसू लागते. हरवलेले प्रेम जेव्हा वळवाची सर होते जपून ठेवलेले वादळवारे पाऊस होऊन बरसू लागते. . . . © कविराज विजय यशवंत सातपुते सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009. मोबाईल 9371319798. ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈ ...\nकवितेचा उत्सव 2#e-abhivyakti, #मराठी-कविता, #साप्ताहिक_स्तम्भ\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सार ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे\nकवितेचा उत्सव ☆ सार ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ (षडाक्षरी) खणीत रहाव्या अंधाराच्या खाणी लागेना जोवर नक्षत्रांचे पाणी कधी उसवावे घातलेले टाके पुनश्च ऐकावे जखमांचे ठोके कधी उसवावे घातलेले टाके पुनश्च ऐकावे जखमांचे ठोके न्यायाच्या संगरी कैसी हार,जीत रक्त नित्य मागे एक दिव्य ज्योत न्यायाच्या संगरी कैसी हार,जीत रक्त नित्य मागे एक दिव्य ज्योत तूच अश्व,रथ आणिक सारथी तूच न्यायाधीश वादी,प्रतिवादी तूच अश्व,रथ आणिक सारथी तूच न्यायाधीश वादी,प्रतिवादी सोडावा किनारा अथांगा भिडावे मोती अनमोल खोलात शोधावे सोडावा किनारा अथांगा भिडावे मोती अनमोल खोलात शोधावे स्वत्व सत्त्वशील प्राणांचे इमान निरंत जपावे वणव्यात रान स्वत्व सत्त्वशील प्राणांचे इमान निरंत जपावे वणव्यात रान कधी बंधनात मातीच्या असावे कधी पक्षी, कधी आभाळचि व्हावे कधी बंधनात मातीच्या असावे कधी पक्षी, कधी आभाळचि व्हावे एक कोवळीक एक सच्चा सूर एक दूर तारा आयु��्याचे सार एक कोवळीक एक सच्चा सूर एक दूर तारा आयुष्याचे सार © श्री हरिश्चंद्र कोठावदे ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈...\nकवितेचा उत्सव 2#e-abhivyakti, #मराठी-कविता\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गमजा ☆ श्री तुकाराम दादा पाटील\nश्री तुकाराम दादा पाटील कवितेचा उत्सव ☆ गमजा ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ जगण्याच्या पाणवठ्यावर सुखदुःख वाहते आहे पण जीवन घागर माझी मी तिथेच भरतो आहे कधी स्वच्छ,लाभते पाणी कधी गढूळ प्रवाहित होते पर्याय कोणता नसतो वास्तवता सांगून जाते हा निसर्ग कायम आहे आम्हीच येथले उपरे आमच्याही भवती सगळे या कळी काळाचे फेरे हे वास्तव स्विकारावे यालाच भलेपण समजा हे सगळे पचल्यावर मग जगण्याची कळते गमजा © श्री तुकाराम दादा पाटील मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३ दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६ ≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈...\nकवितेचा उत्सव 2#e-abhivyakti, #मराठी-कविता\nमराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 79 – बाप्पा… ☆ श्री सुजित कदम\nश्री सुजित कदम ☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #79 ☆ ☆ बाप्पा… ☆ बाप्पा तुझा देवा घरचा पत्ता मला तू ह्या वर्षी तरी देऊन जायला हवा होतास.. कारण.., आता खूप वर्षे झाली बाबांशी बोलून बाबांना भेटून... ह्या वर्षी न चूकता तुझ्याबरोबर बांबासाठी आमच्या खुशालीची चिठ्ठी तेवढी पाठवलीय बाबा भेटलेच तर त्यांना ही त्याच्यां खुशालीची चिठ्ठी माझ्यसाठी पाठवायला सांग... बाप्पा..., त्यांना सांग त्याची चिमूकली त्यांची खूप आठवण काढते म्हणून आणि आजही त्यांना भेटण्यासाठी आई जवळ नको इतका हट्ट करते म्हणून..., बाप्पा तू दरवर्षी येतोस ना तसच बाबांनाही वर्षातून एकदातरी मला भेटायला यायला सांग.., तुझ्यासारखच...,त्यांना ही पुढच्या वर्षी लवकर या.. अस म्हणण्याची संधी मला तरी द्यायला सांग..., बाप्पा.., पुढच्या वर्षी तू... खूप खूप लवकर ये.. येताना माझ्या बाबांना सोबत तेवढ घेऊन ये... ☆ बाप्पा तुझा देवा घरचा पत्ता मला तू ह्या वर्षी तरी देऊन जायला हवा होतास.. कारण.., आता खूप वर्षे झाली बाबांशी बोलून बाबांना ��ेटून... ह्या वर्षी न चूकता तुझ्याबरोबर बांबासाठी आमच्या खुशालीची चिठ्ठी तेवढी पाठवलीय बाबा भेटलेच तर त्यांना ही त्याच्यां खुशालीची चिठ्ठी माझ्यसाठी पाठवायला सांग... बाप्पा..., त्यांना सांग त्याची चिमूकली त्यांची खूप आठवण काढते म्हणून आणि आजही त्यांना भेटण्यासाठी आई जवळ नको इतका हट्ट करते म्हणून..., बाप्पा तू दरवर्षी येतोस ना तसच बाबांनाही वर्षातून एकदातरी मला भेटायला यायला सांग.., तुझ्यासारखच...,त्यांना ही पुढच्या वर्षी लवकर या.. अस म्हणण्याची संधी मला तरी द्यायला सांग..., बाप्पा.., पुढच्या वर्षी तू... खूप खूप लवकर ये.. येताना माझ्या बाबांना सोबत तेवढ घेऊन ये... © सुजित कदम पुणे, महाराष्ट्र मो.७२७६२८२६२६ ≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈...\nकवितेचा उत्सव 2#e-abhivyakti, #मराठी-कविता, #साप्ताहिक_स्तम्भ\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे\nश्री उदय गोपीनाथ पोवळे कवितेचा उत्सव ☆ पाऊस ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆ पाऊस टाळ मृदूंग वाटे विठ्ठल माउली माळकरी ते दंग भासे देवाची सावली पाऊस बडवी ढोल पाऊस तडतड ताशा कधी जोशात बोल भासे मांडला तमाशा पाऊस नाचे लावणीय पाऊस दिसे लक्षणीय रंभा उर्वशी नर्तकी भासे अप्सरा स्वर्गीय पाऊस पहाटे भूपाळी निशेला जोड भैरवीची पाऊस मेघ मल्हार भासे बैठक सुरावटीची पाऊस बासरी कान्हाची कधी मोहक अवखळ पाऊस एकतारी मीरेची भासे ओंकार निखळ पाऊस प्रतीक मैत्रीचे धरती गगन भेटीचे पाऊस वाजवी सनई भासे मिलन अद्वैताचे © श्री उदय गोपीनाथ पोवळे मो. नं. ९८९२९५७००५. ठाणे ≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈...\nकवितेचा उत्सव 2#e-abhivyakti, #मराठी-कविता\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ परिहार जी का साहित्यिक संसार #106 ☆ व्यंग्य – ‘मोहब्बतें’ और आर्थिक विकास ☆ डॉ कुंदन सिंह परिहार\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ संजय उवाच # 105 ☆ समुद्र मंथन ☆ श्री संजय भारद्वाज\nहिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ – सलिल प्रवाह # 59 ☆ उषा का स्वागत गीत ☆ आचार्य संजीव वर्मा ‘सलिल’\nहिन्दी साहित्य – आलेख ☆ साप्ताहिक स्तम्भ – आत्मानंद साहित्य #89 ☆ कतरनें ☆ श्री सूबेदार पाण्डेय “आत्मानंद”\nहिन्दी सा���ित्य – कविता ☆ “श्री रघुवंशम्” ॥ हिन्दी पद्यानुवाद सर्ग # 4 (41-45)॥ ☆ प्रो. चित्र भूषण श्रीवास्तव ‘विदग्ध’\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनं पाखरू ☆ श्री प्रमोद वामन वर्तक\nमराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मैत्री ☆ सुश्री संगीता कुलकर्णी\nमराठी साहित्य – विविधा ☆ देशाची समृद्धी भारतीय रेल्वे – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई\nमराठी साहित्य – जीवनरंग ☆ घेणेकरी… भाग १ ☆ सौ राधिका भांडारकर\nमराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नानीची भांडी ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी\nमराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ख-या इंजिनियर तर सगळ्या महिलाच ☆ संग्रहिका – सुश्री मीनल केळकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/509841", "date_download": "2021-09-26T22:21:39Z", "digest": "sha1:TTNANKXQACENYGOZZR2K3RQ3U27V24RM", "length": 2262, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कोकणी भाषा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कोकणी भाषा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:४५, २३ मार्च २०१० ची आवृत्ती\n२३ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: ca:Llengua konkani\n१३:०३, २६ डिसेंबर २००९ ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: zh:孔卡尼语)\n१४:४५, २३ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ca:Llengua konkani)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/special/chandrakant-patil-farmer-protest-latest-news-14161/", "date_download": "2021-09-26T22:20:10Z", "digest": "sha1:3DGDSBP2E3JYHGQLGKS26UTGIKLWYIEJ", "length": 16642, "nlines": 75, "source_domain": "thefocusindia.com", "title": "एका राज्यातील मुठभर शेतकऱ्यांच्या मदतीने देश वेठीस, चंद्रकांत पाटील यांची टिका | Chandrakant Patil farmer protest latest news", "raw_content": "\nHome विशेष एका राज्यातील मुठभर शेतकऱ्यांच्या मदतीने देश वेठीस, चंद्रकांत पाटील यांची टिका\nएका राज्यातील मुठभर शेतकऱ्यांच्या मदतीने देश वेठीस, चंद्रकांत पाटील यांची टिका\nसहा महिन्यांपूर्वी हे तीन कृषी सुधारणा कायदे झाले असताना, आता विरोधकांना जाग आली आहे. हे कायदे शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहेत असे म्हणत आहेत. याचा अर्थ सहा महिने काय ते झोपा काढत होते का एका राज्यातील मूठभर शेतकऱ्यांच्या मदतीने गेल्या ४० दिवसांपासून प्रामुख्याने दिल्ली व ���ेश वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. Chandrakant Patil farmer protest latest news\nकणकवली : सहा महिन्यांपूर्वी हे तीन कृषी सुधारणा कायदे झाले असताना, आता विरोधकांना जाग आली आहे. हे कायदे शेतकऱ्यांचे नुकसान करणारे आहेत असे म्हणत आहेत याचा अर्थ सहा महिने काय ते झोपा काढत होते का एका राज्यातील मूठभर शेतकऱ्यांच्या मदतीने गेल्या ४० दिवसांपासून प्रामुख्याने दिल्ली व देश वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.\nकेंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या समर्थनार्थ कणकवली येथे चंद्रकांत पाटील, भाजपा नेते खासदार नारायण राणे, आमदार रविंद्र चव्हाण व आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. पाटील म्हणाले की, देशभरात बाकी ठिकाणी कुठेही या कायद्याला विरोध नाही उलट समर्थन आहे. त्यामुळे सहा महिन्यानंतर जाग आल्यानंतर एका राज्यातील मूठभर शेतकऱ्यांच्या मदतीने ४० दिवसांपासून प्रामुख्याने दिल्ली व देश वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावर जर देशभरातील शेतकरी रस्त्यावर आले नाही आणि त्यांनी हे काय नाटक सुरू आहे आमचा कृषी कायद्याला पाठिंबा आहे असं म्हटलं नाही तर त्यांचं (विरोधकांचं) खरं होईल.\nसर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन कायदा, काहीही झाले तरी रद्द होणार नाही, चंद्रकांत पाटील यांचा विश्वास\nपाटील म्हणाले की, महाराष्ट्रात या कायद्याला विरोध नाही. मग आपण रस्त्यावर का यायचं तर, ते (विरोधक) रस्त्यावर येऊन थेट कॅनडापासून जगाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत की आमच्यावर अन्याय होत आहे. म्हणून आपल्याला हे कायदे आमच्या फायद्याचे आहेत, या कायद्यामुळे आमचं आयुष्य समृद्ध होणार आहे हे जगाला सांगावं लागणार आहे. मूठभर शेतकरी दिल्लीत बसले आहेत. तिथं काय-काय सुरू आहे हे आपल्याला माध्यमांद्वारे दिसत आहे. त्याला उत्तर म्हणून हे दाखवण्याची आवश्यकता आहे की संपूर्ण देश मोदींच्या पाठीशी आहे. संपूर्ण देश या कायद्यांच्या बाजूने आहे. संपूर्ण देश या कायद्याचं समर्थन करतो आहे. हे दाखवण्याचा एक भाग ते दाखवण्याचं एक माध्यम ही आजची ट्रॅक्टर रॅली आहे.\nराहुल गांधींना, उद्धव ठाकरेंना शेतीमधलं काय कळतं काहीच कळत ���सल्याने ते समर्थन कसं करणार काहीच कळत नसल्याने ते समर्थन कसं करणार विरोधच करणार, असा आरोप करून माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हिताचा हा नवा कृषी कायदा आहे. या कायद्याने सर्व बंधनं काढून टाकली तर मग चुकलं काय विरोधच करणार, असा आरोप करून माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हिताचा हा नवा कृषी कायदा आहे. या कायद्याने सर्व बंधनं काढून टाकली तर मग चुकलं काय का इथं आंदोलनं होत आहेत का इथं आंदोलनं होत आहेत ही राजकीय आंदोलनं आहेत. यात समेट होईल असं मला वाटत नाही. जे दलाल होते त्यांना आंदोलन करायला लावलं आहे, कामाला लावलं आहे, खर्चाला लावले आहे.\nराणे म्हणाले की, पंतप्रधान मोदींकडून एका बाजूला देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांना समृद्ध करण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. या देशाचा प्रमुख घटक शेतकरी आहे. शेतकऱ्याला सबळ बनवलं पाहिजे, आर्थिक समृद्ध बनवलं पाहिजे. या कष्टकऱ्याला त्याच्या श्रमाचा फायदा मिळाला पाहिजे. या दृष्टीकोनातूनच त्यांनी हे विधेयक आणलं आहे. मी राज्यसभेचा सदस्य आहे. राज्यसभेत हे विधेयक आलं तेव्हा अतिशय चांगली चर्चा झाली. तेव्हा आमच्या विरोधकांपैकी कुणी विरोध दर्शवला नाही, उलट कौतुक केलं. ७० वर्षांमध्ये काँग्रेसला जे जमलं नाही. शेतकऱ्यांसाठी काही करू शकले नाहीत. तेच आज विरोध करत आहेत, आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकायला देखील बंधनं, कायदे होते. माल कुठं विकायचा कसा विकायचा दलाल मार्फत विकायचा आणि मग कष्टाचे पैसै मिळाले नाही तरी तोट्यात जाऊन विकायचा. हे गेली ७० वर्षांमधील कायदे व नियम पंतप्रधान मोदींनी मोडीत काढले असल्याचे राणे म्हणाले.\nPreviousमहाविकास आघाडीला न्यायालयाची पुन्हा एकदा चपराक, कनिष्ठ महाविद्यालयांना नियमबाह्य परवानगीप्रकरणी ताशेरे\nNextसहकारी गृहनिर्माण सोसायट्यांच्या मदतीसाठी देवेंद्र फडणवीस, वित्त पुरवठ्यासाठी रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरची घेतली भेट\nSARTHI PUNE : छत्रपती संभाजीराजे ‘सारथी’ चे सारथी यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित ; संभाजीराजेंच ट्विट\nWATCH : बीड जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण, पिकांचे नुकसान; गावांचा संपर्कही तुटला\nWATCH : ‘मी साताऱ्याचा जिल्हाधिकारी होतो’, अजित पवारांकडून बोलताना पुन्हा घडली चूक\nम्हणे, मोदींपेक्षा ममता लोकप्रिय; 2024 पर्यंत थांबा NOTA पेक्षा कमी मते मिळतील; सुवेंदू अधिकारींचे प्रत्युत्तर\n‘भारत बंद’ दरम्यान शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी नाही , सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था\nWATCH : ईडीची नोटीस म्हणजे फॅशन झाली आहे – खा. सुप्रिया सुळे\nभाजपचं ठरलंय, लढाई 51टक्क्यांची; आघाडीची रिक्षा पंक्चर करायची; बावनकुळेंचा एल्गार\nWATCH : अवैध वाळू उपसणाऱ्या १० बोटी केल्या जप्त, पुणे जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्याचा गनिमी कावा\nही आहेत भारतातील बारा स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे.. तुम्ही पाहिलीत\nक्रोध नको; पण संतापाने ओरडून सांगा..आम्हाला ५० टक्के आरक्षण हवंय सरन्यायाधीशांची महिला वकिलांना साद\nआमिर खानचा लाल सिंह चड्ढा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली , 2022 मध्ये या तारखेला रीलिज होईल चित्रपट\nIAF Air Show : 13 वर्षांनी काश्मिरात IAFचा एअर शो; डल लेकवर स्काय डायव्हिंग, विमानांच्या चित्तथरारक कसरती\nShivSena vs NCP : आधी उद्धव ठाकरे आता संजय राऊतांची थेट राष्ट्रवादी काँग्रेसला तंबी आमचं ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत ….\nUP Cabinet Expansion : योगी मंत्रिमंडळाचा विस्तार, काँग्रेस सोडून आलेल्या जितीन प्रसाद यांना कॅबिनेट, सहा नेते राज्यमंत्री\nBharat Bandh : शेतकरी आंदोलकांच्या “भारत बंद”साठी उद्या महाराष्ट्रात काँग्रेस उतरणार रस्त्यावर\nहबल टेलिस्कोपने टिपले आकाशगंगेतील स्पार्कलिंग स्टारफिल्ड (आकाशगंगेत असलेले चमकदार तारांगण)\n६५ तासांत २४ बैठका : पंतप्रधान मोदींचा व्यग्र अमेरिका दौरा ठरला अर्थपूर्ण आणि फलदायी\nमोदींपेक्षा ममता बॅनर्जी लोकप्रिय; सध्या योगीच सगळे ठरवतात; खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा अजब दावा\nDelhi Metro : 3.55 मिलियन कार्बन क्रेडिट्सच्या विक्रीतून दिल्ली मेट्रोने केली 19.5 कोटींची कमाई\nनक्षलवादाचा शेवट जवळ आलाय; त्यांची आर्थिक कोंडी करा; गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/07/blog-post_617.html", "date_download": "2021-09-26T22:49:36Z", "digest": "sha1:MBUKIWXNAOIUSVVZM3ZGLLZ5DTKBJ3JM", "length": 7676, "nlines": 33, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "कृषी कायदे, पैगॅसस हेरगिरी आणि इतर मुद्द्यावरून लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब", "raw_content": "\nकृषी कायदे, पैगॅसस हेरगिरी आणि इतर मुद्द्याव��ून लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब\nJuly 23, 2021 • महेश आनंदा लोंढे\nनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कृषी कायदे, पैगॅसस हेरगिरी आणि इतर मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे विरोधी सदस्यांनी आजही गदारोळ केला.\nत्यामुळे लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी, तर राज्यसभेचं कामकाज दुपारी अडीच वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. थोड्याच वेळ्यापूर्वी राज्यसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली.लोकसभेत आज सकाळी या विषयांवरुन विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली. हेरगिरी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी त्यांची मागणी होती. त्यातच सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास चालवण्याचा प्रयत्न केला. कामकाज चालू द्यावं, असं ते विरोधी सदस्यांना सांगत होते.\nमात्र त्याचा उपयोग झाला नाही. गोंधळ कायम राहिला. त्यामुळे कामकाज दुपारपर्यंत तहकूब झालं. तत्पूर्वी, तोक्यो ऑलिंम्पिकसाठी गेलेल्या भारतीय चमूला बिर्ला यांनी सभागृहाच्या वतीनं शुभेच्छा दिल्या.दुपारी १२ वाजता पुन्हा कामकाज सुरु झाल्यावरही कॉंग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक यांच्यासह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली. गोंधळ वाढत गेल्यानं अखेर दिवसभरासाठी कामकाज तहकूब झालं.राज्यसभेतही आज या मुद्यांवरून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुरू राहिली.‌\nतृणमूल काँग्रेसचे सदस्य शांतनू सेन यांनी काल सभागृहात बेशिस्त वर्तन केल्याबद्दल त्यांना निलंबित करत असल्याची घोषणा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी केली. त्यावर काही विरोधी सदस्यांनी आक्षेप नोंदवला. घोषणाबाजीही सुरुच होती. त्यामुळे अध्यक्षांनी कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब केलं. सभागृहाचं कामकाज सातत्यानं बाधित होत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.‌विरोधी नेत्यांनी आपल्या भूमिकेबाबत विचार करावा, असं ते म्हणाले.\nत्यानंतर कामकाज सुरु झालं तेव्हा निलंबित सदस्य सेन यांनी सभागृहातून निघून जायला नकार दिल्यानं उपाध्यक्ष हरीवंश यांनी कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. मात्र त्यानंतरही उपाध्यक्षांनी वारंवार सांगूनही सेन यांनी बाहेर जायला नकार दिला. त्यामुळे हरीवंश यांनी दुपारी अडीचपर्यंत कामकाज तहकूब केलं.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nसावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी राज्यात आज स्त्री शिक्षण दिन साजरा\nJanuary 03, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/03/v26PUm.html", "date_download": "2021-09-26T22:27:40Z", "digest": "sha1:AL7D2G2G7QMONUH7IXRM3O4DWEDW3YMD", "length": 7731, "nlines": 110, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "आटपाडीत कलिंगडाचे मोफत वाटप ; साडेतीन एकरामध्ये केली होती लागवड ; शेतकऱ्यांनी शेतातून कलिंगड घेवून जाण्याचे नागरिकांना केले होते आवाहन", "raw_content": "\nHomeसांगलीआटपाडीत कलिंगडाचे मोफत वाटप ; साडेतीन एकरामध्ये केली होती लागवड ; शेतकऱ्यांनी शेतातून कलिंगड घेवून जाण्याचे नागरिकांना केले होते आवाहन\nआटपाडीत कलिंगडाचे मोफत वाटप ; साडेतीन एकरामध्ये केली होती लागवड ; शेतकऱ्यांनी शेतातून कलिंगड घेवून जाण्याचे नागरिकांना केले होते आवाहन\nआटपाडीत कलिंगडाचे मोफत वाटप ; साडेतीन एकरामध्ये केली होती लागवड ; शेतकऱ्यांनी शेतातून कलिंगड घेवून जाण्याचे नागरिकांना केले होते आवाहन\nआटपाडी/बिपीन देशपांडे : संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वत्र बाजारपेठा बंद आहेत. याचा परिणाम मागणी नसल्याने साडेतीन एकर क्षेत्रांमध्ये लावलेल्या कलिंगडचे मोफत वाटप करण्यात आले. शेतकरी गुलाबराव विष्णू पाटील व शरद पाटील यांनी साडेतीन एकर मध्ये कलिंगड लागवण केली होती. मात्र गेल्या आठवड्यात सर्वच चित्र बेरंग झाले. व्यापारी फिरकला नाही. औषध, खत फवारणी, मजुरी, पाण्याची पाळी याचा खर्च बसू लागला. जमिनीची मशागत, औषधे, खते, मजुरी यासाठी एक लाख रुपये खर्च आला. मात्र कोरोना व्हायरसमुळे मागणी थांबली. दरही गडगडले. स्थानिक बाजारात खपही नसल्याने कलिंगडाचे नुकसान न करता काळेमळा येथे असलेल्या साडेतीन एकर क्षेत्रांमध्ये 45 टन माल असलेल्या शरद पाटील, गुलाबराव विष्णू पाटील या शेतकऱ्यांनी कलिंगडाचे नेण्याचे आवाहन केल्यानंतर शहरात ही बाब समजताच नागरिकांनी जमेल तसे कलिंगड नेले. मात्र तापलेल्या रखरखत्या उन्हात लाल भडक, गोड अशा कलिंगडाने अनेकांच्या जीवाला गारवा मिळाला. मात्र याचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही पण नागरिकांनी कलिंगड नेल्याचा आनंद मात्र शरद पाटील व गुलाबराव विष्णू पाटील यांच्या चेहऱ्यावर समाधान देऊन गेला.\nJoin :- whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free\nदुर्दैवी घटना : जांभूळणी येथील बंधाऱ्यात दोन सख्या भावांसह चुलत भाऊ गेले वाहून ; शोधकार्य चालू\nझरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीत\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा\nआटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/10/e63GNc.html", "date_download": "2021-09-26T22:03:22Z", "digest": "sha1:OR4IEP4JUKRW4IEOTREVAGSWKH3QA2FC", "length": 6183, "nlines": 111, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "अजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्रअजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह\nअजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह\nअजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह\nमुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अजित पवारांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.\nमाझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालो आहे, अशी माहिती खुद्द अजित पवार यांनी दिली आहे.तसंच, राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन.\nअजित पवार यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षण जाणवू लागली होती. पण, कोरोनाची चाचणीही निगेटिव्ह आली होती. पण, खबरदारीचा उपाय म्हणून 22 ऑक्टोबरपासून अजितदादांनी स्वत: क्वारंटाइन केले होते. पण, आज अजित पवारांना आज सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस पेज\nदुर्दैवी घटना : जांभूळणी येथील बंधाऱ्यात दोन सख्या भावांसह चुलत भाऊ गेले वाहून ; शोधकार्य चालू\nझरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीत\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा\nआटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/manoranjan/amrita-is-the-first-marathi-actress.html", "date_download": "2021-09-26T22:38:11Z", "digest": "sha1:UF4EUQV2EWJ3JEG4MERZ6ZU4WDUIZQPP", "length": 8368, "nlines": 171, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "अमृता ठरली ‘पहिली’ मराठी अभिनेत्री! | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome मनोरंजन अमृता ठरली ‘पहिली’ मराठी अभिनेत्री\nअमृता ठरली ‘पहिली’ मराठी अभिनेत्री\nगेल्या बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर अमृता खानविलकर या नावाला धरून खूप चर्चा झाल्या. अमृताचा हिंदी मधला वाढता प्रवास असो की तिच्या फॅशनिस्टा असण्याची चर्चा असो. मात्र खास चर्चा होती ती तिच्या ट्विटर अकाऊंटची. ९०K ट्विटर फॉलोअर्स झाल्यानंतर अमृता खानविलकरच्या सगळ्या चाहत्यांना उत्सुकता होती ती १००K ची (एक लाख फॉलोअर्स) आणि अवघ्या काही दिवसातच अमृताने १००Kचा टप्पा गाठला आणि ट्विटरवर १००K फॉलोअर्स असणारी अमृता खानविलकर पहिली मराठी अभिनेत्री ठरली.\nअमृता आणि तिच्या चाहत्यांमध्ये जणू एक नातेच आहे. ट्विटरवर जवळपास ५० च्या घरात तिच्या नावाचे फॅनक्लब्स आहेत. सगळ्या सोशल मीडिया साईट्सवर अमृताचा असणारा सक्रिय सहभाग हा खरंच वाखाणण्याज��गा आहे. अमृता खानविलकरची प्रसिद्धी आपण मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतही पाहू शकतो. तिची आणि बॉलिवूडस्टार रणवीर सिंगची घट्ट मैत्रीही आपल्याला तिच्या ट्विटर अकाउंटवरून दिसते.\nया सगळ्यावर अमृता म्हणते की ‘खूप छान वाटतंय आज. मी जेव्हा ट्विटर अकाऊंट सुरु केलेलं तेव्हा १००K फॉलोर्स असणं म्हणजे काय हे माहितही नव्हतं. पण आज ते शक्य झालंय याचं सगळं श्रेय जातं ते माझ्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या माझ्या चाहत्यांना. त्यांच्यामुळेच खरंतर हे शक्य झालंय. १००K हा फक्त मी एक नंबर नाही समजत तर पुढे काम करण्यासाठीची मिळालेली एक ऊर्जा मानते.’\nPrevious articleदुसऱ्या टप्प्यातील ३ हजार ६९२ ग्रामपंचायतींसाठी मतदान\nNext articleसंपूर्ण कर्जमाफी नोव्हेंबरमध्ये\nनेहा कक्करने कुटुंबीयांसोबत साजरी केली होळी, पाहा व्हिडीओ\nअभिनेते धर्मेंद्र यांच्या घरातील तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण\nअरबाजने मलायकाला पाठवले खास गिफ्ट, हे आहे कारण\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://khedut.org/anek-rogno-chutkaro/", "date_download": "2021-09-26T21:49:19Z", "digest": "sha1:ZN4SNPX2B4UBU24TU7PT2AZURQVHDA27", "length": 11504, "nlines": 96, "source_domain": "khedut.org", "title": "आजच करा आपल्या आहारात या पदार्थाचा समावेश …अनेक रोगांपासून होईल तुमची त्वरित मुकतात…पुरुषासाठी तर वरदान आहे हा पदार्थ. - मराठी -Unity", "raw_content": "\nआजच करा आपल्या आहारात या पदार्थाचा समावेश …अनेक रोगांपासून होईल तुमची त्वरित मुकतात…पुरुषासाठी तर वरदान आहे हा पदार्थ.\nआजच करा आपल्या आहारात या पदार्थाचा समावेश …अनेक रोगांपासून होईल तुमची त्वरित मुकतात…पुरुषासाठी तर वरदान आहे हा पदार्थ.\nविविध प्रकारचे खाद्यपदार्थ भारतात प्रसिद्ध असले तरी राजमा तांदळाचे नाव सर्वांच्या तोंडात येते. होय, राजमा भात हा उत्तर भारतातील सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे, तसेच संपूर्ण देशभरात राजमा प्रसिद्ध आहे.\nराजमा भात खाणारे अनेक लोक आहेत पण लोकांना त्याचे आश्चर्यकारक फा-यदे अजून माहित नाहीत. प्रत्येकजण राजमा चवीने खातात, परंतु त्याचे फा-यदे ��ोणाला माहिती नाहीत. तर, आज आपण रझमा खाण्याचे फा-यदे जाणून घेणार आहोत. तर चला मग आजच्या लेखात काय खास आहे ते जाणून घेऊया\nएकीकडे राजमा भात खायला स्वादिष्ट आहे तर दुसरीकडे त्यामुळे आपले संपूर्ण शरीर निरोगी राहते. होय, राजम्यामध्ये उपस्थित जीवनसत्त्वे शरीर निरोगी ठेवण्यास उपयुक्त आहेत.\nअशा परिस्थितीत जर आपल्याला राजमा आवडत असेल तर ही आपल्यासाठी चांगली बातमी आहे, पण जर तसे नसेल तर आजचा लेख वाचल्यानंतर आपल्याला त्याची आवड नक्की निर्माण होईल. तर मग जाणून घेऊया राजमा खाण्याचे फा-यदे काय असू शकतात\nवजन कमी करण्यात फा-यदेशीर – जर आपल्याला वजन कमी करायचं असेल आणि आपण सर्व उपाय करून बसलो असेल आणि तरीही आपल्याला काहीच फरक पडला नसेल तर आपल्या आहारात राजम्याचा नक्कीच समावेश करा. राजमा खाल्याने आपले वजन नक्कीच कमी होते.\nकर्करोगाचा प्रतिबंध – राजम्यामध्ये उपस्थित असलेले पौष्टिक घटक शरीराला लागण झालेल्या प्रत्येक गोष्टीपासून आपले संरक्षण करतात. राजमा खाल्ल्याने एखादी व्यक्ती कर्करोग सुद्धा टाळू शकते. म्हणून प्रत्येकाने आपल्या आहारात राजम्याचा समावेश करायला हवा.\nपचनास मदत – राजम्यामध्ये उपस्थित फायबर पाचक प्रणाली चांगली ठेवण्यास उपयुक्त ठरते. राजमा पचनास मदत करतो आणि पोटा सं-बंधित सर्व रोग दूर राहतात.\nहाडे बळकट होतात – राजम्यामध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करण्यास उपयुक्त ठरतात. अशा परिस्थितीत लहान मुलांसाठी राजमा हा एक उत्तम पर्याय आहे. म्हणून आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा राजमा खायलाच हवा.\nसाखर नियंत्रणात राहते – साखर असलेल्या रूग्णांना राजमा सेवन करण्याचा सल्ला देण्यात येतो. राजम्याचे सेवन केल्यास साखर नियंत्रणात राहते. म्हणूनच, साखरेच्या रूग्णांनी राजम्याचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.\nमन निरोगी ठेवण्यास मदत करते – राजम्यामध्ये उपस्थित व्हिटॅमिन के मेंदूला निरोगी ठेवण्यास मदत करते. म्हणून प्रत्येकाने राजम्याचा आपल्या आहारात समावेश करावा, यामुळे मेंदूही वेगवान आणि निरोगी राहतो.\nरोग प्रतिकारशक्ती वाढते – राजम्याचे सेवन केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि आपण स्वत:ला बर्‍याच रोगांपासून दूर ठेवू शकतो.\nमायग्रेनपासून मुक्त होण्यास मदत – राजमा खाल्ल्यास मायग्रेनची समस्या दूर होण्यास मदत होते आणि डोकेदुखी दे��ील बरी होते. म्हणून आहारात राजम्याचा समावेश असावा.\nऊर्जा – राजमा खाल्याने शरीराला ऊर्जा मिळते. अशा परिस्थितीत जर आपली मुले अशक्त झाली असतील तर त्यांना राजमा खायला द्यावा, यामुळे त्यांच्यात ताकद व ऊर्जा निर्माण होईल.\nशरीर शुद्धीकरण – राजमा शरीरातील सर्व विषारी पदार्थ साफ करते. म्हणून प्रत्येकाने आठवड्यातून एकदा किंवा दोनदा राजमा खायला हवा.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\nआरोग्याबरोबरच सौंदर्य देखील आपल्या स्वयंपाकघरातील या छोट्या छोट्या गोष्टी देखील वाढवते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/lover-boy-and-girl-suicide-at-gevrai-beed-mhsp-476697.html", "date_download": "2021-09-26T22:37:39Z", "digest": "sha1:4HJKFYCETBS22Y6PIFGD3PCX74OCZT2M", "length": 6860, "nlines": 82, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लग्नासाठी पाहायला येणार होते पाहुणे, त्याआधीच तरुणीनं प्रियकरासोबत केली आत्महत्या! – News18 Lokmat", "raw_content": "\nलग्नासाठी पाहायला येणार होते पाहुणे, त्याआधीच तरुणीनं प्रियकरासोबत केली आत्महत्या\nलग्नासाठी पाहायला येणार होते पाहुणे, त्याआधीच तरुणीनं प्रियकरासोबत केली आत्महत्या\nकावेरीला लग्नासाठी पाहाण्यासाठी पाहुणे येणार होते. अशी माहिती समोर आली आहे.\nबीड, 1 सप्टेंबर: गेवराई तालुक्यातील मा���ेगाव शिवारातील एका विहिरीमध्ये दोन मृतदेह तरंगताना आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे. चकलांबा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह विहिरीबाहेर काढले आहेत. मृताची ओळख आहे. शुभम कापसे (वय-18, रा. भाट अंतरवाली) आणि कावेरी खंदारे (वय-18, रा. पाथरवाला खुर्द, हल्ली मुक्काम माटेगाव) अशी मृत तरुण-तरुणीचं नाव आहे. शुभम आणि कावेरीनं प्रेम प्रकरणातून आत्महात्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. हेही वाचा...आमचं 3 लाख रुपये लाईट बिल कमी करता मग सर्व सामन्यांचं का नाही, भाजप आमदाराचा सवाल तीन दिवसांपासून दोघं होती बेपत्ता.. मिळालेली माहिती अशी की, शुभम आणि कावेरी गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होते. याबाबत चकलांबा पोलिस स्टेशनमध्ये दोघांच्या नातेवाईकांनी मिसिंग तक्रार दाखल नसल्याचे समजत आहे. या बाबत पोलीस तपास करीत आहे. शुभम आणि कावेरीचं एकमेकांवर प्रेम असून त्यांच्या घरच्यांनी ते मान्य नसावे, यामुळे दोघांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहेय. पोलिसांनी विहिरीत दोन्ही मृतदेह बाबर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवले आहे. लग्नासाठी पाहायला येणार होते पाहुणे... कावेरीला लग्नासाठी पाहाण्यासाठी पाहुणे येणार होते. अशी माहिती समोर आली आहे. मात्र, कावेरीचं शुभववर प्रेम होत. त्यामुळे ती आणि शुभम गेल्या तीन दिवसापासून बेपत्ता होते. दोघांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. हेही वाचा...लज्जास्पद घटना रुग्णालयाचं बिल दिलं नाही म्हणून डॉक्टरांनी बाळाचा केला लिलाव अखेर मंगळवारी माटेगाव शिवारातील एका विहिरीमध्ये दोन मृतदेह तरंगताना आढळून आले. मात्र, याबाबत दोघांच्या नातेवाईकांनी पोलिस स्टेशनमध्ये मिसिंग तक्रार का दाखल केली नाही, याचा पोलिस शोध घेत आहेत.\nलग्नासाठी पाहायला येणार होते पाहुणे, त्याआधीच तरुणीनं प्रियकरासोबत केली आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Categorytree", "date_download": "2021-09-26T23:13:30Z", "digest": "sha1:G6F43X4WXO2KPKEIRQQ73FXMUY7Q4IZM", "length": 5651, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Categorytree - विकिपीडिया", "raw_content": "\nसर्व उपवर्ग बघण्यासाठी \"►\" क्लिक करावे -\nवर्ग Categorytree सापडला नाही.\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nसर्व उपवर्ग बघण्यासाठी \"►\" क्लिक करावे -\nवर्ग Films सापडला ���ाही.\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:Categorytree/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ डिसेंबर २०१६ रोजी २१:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/transfer-of-commissioner-chandrakant-gudewar-in-11-month-2-621032/", "date_download": "2021-09-26T23:20:21Z", "digest": "sha1:RAB6K7VLBRLPM7ZERPD5CZFHVPDPIWWS", "length": 18926, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आयुक्त गुडेवार यांची ११ महिन्यांतच बदलीचा सत्ताधाऱ्यांचा पुनश्च घाट – Loksatta", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nआयुक्त गुडेवार यांची ११ महिन्यांतच बदलीचा सत्ताधाऱ्यांचा पुनश्च घाट\nआयुक्त गुडेवार यांची ११ महिन्यांतच बदलीचा सत्ताधाऱ्यांचा पुनश्च घाट\nसोलापूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचारी कारभाराला वेसण घालून शहराचा विकास साधणारे आणि अवघ्या सोलापूरकरांच्या गळ्यातील ताईत बनलेले पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाल्याचे वृत्त असून त्यांना ग्रामविकास विभागात पाठविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.\nसोलापूर महानगरपालिकेतील भ्रष्टाचारी कारभाराला वेसण घालून शहराचा विकास साधणारे आणि अवघ्या सोलापूरकरांच्या गळ्यातील ताईत बनलेले पालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची बदली झाल्याचे वृत्त असून त्यांना ग्रामविकास विभागात पाठविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या बदलीचा आदेश मंत्रालयात मुख्यमंत्र्यांकडे प्रलंबित असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. तथापि, गुडेवार यांच्या बदलीचे वृत्त येताच महापालिकेत विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी तीव्र संताप व्यक्त करीत आंदोलन हाती घेतले आहे.\nसोलापूर महापालिकेत गुडेवार हे गेल्या वर���षी ४ जुलै २०१३ रोजी रुजू झाले होते. त्यांच्या आयुक्तपदाच्या कारकीर्दीला एक वर्षही पूर्ण होत नाही तोच, केवळ अकरा महिन्यांत महापालिकेतील राजकीय हितसंबंध दुखावलेल्या सत्ताधारी मंडळींनी गुडेवार यांना माघारी पाठविण्याचा विडा उचलला होता. त्यासाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणून अखेर गुडेवार यांच्या बदलीचा घाट घातला गेल्याचे उघडपणे बोलले जात आहे. गुडेवार यांनी वर्षांच्या आत आपली बदली होणार, हे गृहीत धरून महापालिकेतील कारभार चांगलाच गतिमान करून तीन वर्षांतील कामे अवघ्या एका वर्षांत करण्याचा प्रयत्न चालविल्याचे दिसून येते. यापूर्वी दोन-तीन वेळा त्यांच्या बदलीसाठी सत्ताधाऱ्यांनी कट कारस्थान रचले होते. त्यांना त्रास देण्याचाही प्रयत्न झाला. गेल्या महिन्यात पाणीप्रश्नाची ढाल पुढे करून सत्ताधारी नगरसेवकांनी आयुक्तांच्या विरोधात ‘चले जाव’च्या घोषणा देत त्यांचा अवमान केला होता. त्यामुळे वैतागून गुडेवार यांनी थेट बदलीचा अर्ज शासनाकडे पाठवून निघून जाणे पसंत केले असता त्या वेळी अवघे सोलापूरकर गुडेवार यांच्या बाजूने रस्त्यावर उतरले होते. नंतर त्यांचे स्वागतही चक्क गुढी उभारून करण्यात आले होते. आता पुन्हा त्यांची बदलीचा घाट घातला गेल्याचे कळताच शिवसेना-भाजप युतीसह बसपा, माकप आदी राजकीय पक्षांसह अन्य सामाजिक संघटनांनी आंदोलन हाती घेतले आहे. गुडेवार यांची बदली रद्द होण्यासाठी बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी सोलापूर ते मंत्रालय पायी चालत मोर्चा नेण्याचा इशारा दिला. बसपाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून ठिय्या आंदोलन केले. तर शिवसैनिकांनीही पालिका आवारात ठिय्या आंदोलन केले. भाजपनेही सायंकाळी आंदोलन केले. तर सोलपूर सामाजिक संस्था, सोलापूर युवक प्रतिष्ठान, श्रीमंत राजे प्रतिष्ठान आदी संघटनांनी गुडेवार यांच्या बदलीच्या विरोधात सत्ताधाऱ्यांचे मुख्यालय असलेल्या काँग्रेस भवनासमोर ‘होम हवन’ करून अनोखे आंदोलन केले. माकपचे नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी गुडेवार यांच्या बदलीला विरोध करून या प्रश्नावर सर्वपक्षीय आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.\nगुडेवार यांनी पालिकेत आल्यानंतर प्रथम प्रशासनाला शिस्त लावली. दोन डझनांपेक्षा अधिक भ्रष्ट, कामचुकार व मुजोर अधिकारी व कर्मच��ऱ्यांना त्यांनी घरी पाठविले आहे. केंद्राच्या योजनेतून त्यांनी तब्बल दोनशे शहरी बसेस मंजूर करून आणल्या असून याशिवाय शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भीमा नदीच्या टाकळी बंधाऱ्यावरून समांतर जलवाहिनी योजना सुरू करण्यासाठी शासनाकडून १६७ कोटींचा निधीही मंजूर करून आणला आहे. शहरात अनेक दिवसांपासून रेंगाळलेल्या मलनि:सारण योजनेच्या २१२ कोटी खर्चाच्या कामाला विलंब लावणाऱ्या ठेकेदाराला वठणीवर आणताना नव्याने निविदा मागविण्याचे कामही गुडेवार यांना करावे लागले. मोठय़ा प्रमाणात थकलेली एलबीटी वसुलीच्या माध्यमातून महापालिकेला आर्थिक ऊर्जितावस्था प्राप्त करून देताना गुडेवार यांनी संपूर्ण शहर डिजिटल फलकमुक्त केले असून बेकायदा बांधकामे, अतिक्रमणे व वाहनतळांच्या जागांचा वापर वाणिज्य हेतूसाठी करणाऱ्या मिळकतदारांविरुद्ध कारवाई करताना गुडेवार यांनी कोणताही मुलाहिजा ठेवला नाही. पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त निर्माण करताना ड्रेस कोड सुरू केला. कर्मचाऱ्यांमध्ये आत्मसन्मान मिळवून देताना ४० टक्क्य़ांपर्यंत वेतनवाढ करणारे गुडेवार हे कर्मचाऱ्यांचेही ताईत बनले आहेत.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nRCB vs MI : ‘पर्पल’ पटेल बनला ‘हॅटट्रिक’ पटेल.. मुंबई इंडियन्सविरुद्ध हर्षदनं रचला नवा इतिहास\nकोलकाताविरुद्धच्या आक्रमक खेळीबाबत जडेजाने केला खुलासा; म्हणाला…\nगुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही\nरोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी बनवा घरगुती पेय\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्याचा यशाचा चौकार\nएका दिवसात २२-२३ बदाम खावेत का\nCoronavirus : राज्यात दिवसभरात ३ हजार २९२ जण करोनामुक्त ; रिकव्हरी रेट ९७.२४ टक्के\nIPL 2021: विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय\nDaughter’s Day चं औचित्य साधत शिल्पा शेट्टीनं मुलीला दिलं वचन; “मला निवडल्याबद्दल…”\nCSK vs KKR : सर ठरला बाजीगर.. धोनी तंबूत परतल्यानंतर रवींद्र जडेजानं एकहाती फिरवला सामना\nवाहतूकीचे नियम मोडले म्हणून चक्क चिमुरडीने वडिलांनाच सुनावलं; हा सुंदर व्हिडीओ पाहाच\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारत��य वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nआरोग्य विभागाची परीक्षा रद्द झालेली नाही, तर पुढे ढकलली आहे – टोपे\n“कोल्हापूरचे गडी कोथरूडला आले, तरी वाईट वाटत नाही; पण…”, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना इशारा\nUPSC : पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणारी कोकणकन्या नयोमीचे नितेश राणेंकडून अभिनंदन, म्हणाले…\n“अजितदादा आमच्या लोकांना नाराज करू नका, नाहीतर गडबड होईल”, शिवसेना खासदार संजय राऊतांचं विधान\n“एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले, तिथे १००…” चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा टोला\n“राज्यात विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे”, संजय राऊतांचा भाजपावर निशाणा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2021-09-26T23:18:26Z", "digest": "sha1:JNI44G6A72UAKDEBRY6AWTGIT3E42YRC", "length": 10265, "nlines": 205, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लेनिनग्राद ओब्लास्त - विकिपीडिया", "raw_content": "\nलेनिनग्राद ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान\nस्थापना १ ऑगस्ट १९२७\nक्षेत्रफळ ८४,५०० चौ. किमी (३२,६०० चौ. मैल)\nलेनिनग्राद ओब्लास्त रशियन: Ленинградская область) हे रशियाच्या वायव्य भागातील एक ओब्लास्त आहे. ह्या ओब्लास्तच्या वायव्येला फिनलंड, पश्चिमेला एस्टोनिया तर इतर दिशांना रशियाचे प्रांत आहेत. सेंट पीटर्सबर्ग (जुने नाव: लेनिनग्राद) हे रशियातील दुसर्‍या क्रमांकाचे शहर पूर्णपणे लेनिनग्राद ओब्लास्तच्या अंतर्गत असले तरी ते ह्या ओब्लास्तचा भाग नाही.\nआल्ताय • इंगुशेतिया • उत्तर ओसेशिया-अलानिया • उद्मुर्तिया • अदिगेया • काबार्दिनो-बाल्कारिया • काराचाय-चेर्केशिया • कॅरेलिया • काल्मिकिया • कोमी • क्राइमिया१ • खाकाशिया • चुवाशिया • चेचन्या • तातारस्तान • तुवा • दागिस्तान • बाश्कोर्तोस्तान • बुर्यातिया • मारी एल • मोर्दोव्हिया • साखा\nआल्ताय • कामचत्का • क्रास्नोयार्स्क • क्रास्नोदर • खबारोव्स्क • झबायकल्स्की • पर्म • प्रिमोर्स्की • स्ताव्रोपोल\nअर्खांगेल्स्क • आमूर • इरकुत्स्क • इवानोवो • उल्यानोव्स्क • आस्त्राखान • ओम्स्क • ओरियोल • ओरेनबर्ग • कालिनिनग्राद • कालुगा • किर���व • कुर्गान • कुर्स्क • केमेरोवो • कोस्त्रोमा • चेलियाबिन्स्क • तुला • तांबोव • तोम्स्क • त्युमेन • त्वेर • निज्नी नॉवगोरोद • नॉवगोरोद • नोवोसिबिर्स्क • पेन्झा • प्स्कोव • बेल्गोरोद • ब्र्यान्स्क • मुर्मान्स्क • मागादान • मॉस्को • यारोस्लाव • रायझन • रोस्तोव • लिपेत्स्क • लेनिनग्राद • वोरोनेझ • वोलोग्दा • वोल्गोग्राद • व्लादिमिर • साखालिन • समारा • सारातोव • स्मोलेन्स्क • स्वेर्दलोव्स्क\nचुकोत्का • खान्ती-मान्सी • नेनेत्स • यमेलो-नेनेत्स\nमॉस्को • सेंट पीटर्सबर्ग\n१ क्राइमियावर युक्रेनने हक्क सांगितला असून बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदाय क्राइमियाला युक्रेनचाच भाग मानतो.\nमध्य • अतिपूर्व • उत्तर कॉकासियन • वायव्य • सायबेरियन • दक्षिण • उरल • वोल्गा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ फेब्रुवारी २०१७ रोजी ०३:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/03/blog-post_30.html", "date_download": "2021-09-26T22:35:47Z", "digest": "sha1:VU7HSRJ57RXNTD3E3K6ZL2QPM5FZW4BZ", "length": 5570, "nlines": 31, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड", "raw_content": "\nदहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nMarch 05, 2021 • महेश आनंदा लोंढे\nमुंबई : राज्यात इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा ऑफलाईन घेण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत स्पष्ट केले.\nयासंदर्भात सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना शिक्षणमंत्री श्रीमती गायकवाड यांनी सांगितले की, दहावी व बारावीच्या परीक्षा हा महत्त्वाचा विषय असून शिक्षण विभागामार्फत याबाबत विविध मुद्यांवर चर्चा केली जात आहे. त्यानुसार या दोन्ही परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविण्यात आले आहे. दहावीसाठी साधारणत: 16 लाख तर बारावीसाठी 15 लाख विद्यार्थी आहेत. कोरोनामुळे गेल्यावर्षीचे शैक्षणिक वर्ष अडचणीचे गेले आहे. अद्यापही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देताना परीक्षा कशा पद्धतीने आणि सुरक्षितपणे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.\nदूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून 15 मार्च पासून विविध विषयांसंदर्भात माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. अन्य मंडळांच्या परिक्षांच्या तारखा पाहूनच वेळापत्रक केल्याचेही श्रीमती गायकवाड यांनी सांगितले.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nसावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी राज्यात आज स्त्री शिक्षण दिन साजरा\nJanuary 03, 2021 • महेश आनंदा लोंढे\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2021/02/Now-Im-going-to-learn-that-language-why-So-we-need-to-know-what-is-going-on-in-Dadas-mind--Uddhav-Thackeray.html", "date_download": "2021-09-26T20:58:51Z", "digest": "sha1:TDHPTM4ZYLEAO4ZONMGVDDITBIGFQWCQ", "length": 8131, "nlines": 110, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "‘आता मी ती भाषा शिकणार आहे, का? तर दादांच्या मनात काय चाललंय ते कळलं पाहिजे’ : उद्धव ठाकरे", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र ‘आता मी ती भाषा शिकणार आहे, का तर दादांच्या मनात काय चाललंय ते कळलं पाहिजे’ : उद्धव ठाकरे\n‘आता मी ती भाषा शिकणार आहे, का तर दादांच्या मनात काय चाललंय ते कळलं पाहिजे’ : उद्धव ठाकरे\nमुंबई : किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवजन्म सोहळा पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जगापर्यंत पोहोचवण्याची ग्वाही दिली. शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मसोहळा कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपतींना अवगत असलेल्या भाषांचाही भाषणात उल्लेख केला.\n“शिवयोग हा एक नवीन शब्द आहे. त्याचबरोबर शिवसुमन हे फुल. हे फुल आधी बघितलं नव्हतं अशातला भाग नाही. पण, त्याच वैशिष्ट्ये आज कळालं. ते फुल शिवनेरी परिसरातच पहिल्यांदा आढळून आलं, हा शिवयोग आहे. ज्यांनी ते शोधलं, त्याचं वेगळेपण ओळखलं त्यांचं मी कौतूक करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना किती भाषा यायच्या याबद्दल आता बोलत असताना अतुलजी मला सांगत होते. त्यात एक भाषा होती, इंगित विद्याशास्त्र. ही भाषा दादांना येते. पण, आता मी ती भाषा शिकणार आहे. का तर दादांच्या मनात काय चाललंय ते कळलं पाहिजे. भाषा शिकतो आणि मग दादांनी मास्क लावू द्या, गॉगल घालू द्या, तरीही ओळखून दाखवेन की, दादांच्या मनात काय चाललंय,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना पोट धरून हसायला लावलं.\n“काही गोष्टी अशा असतात की त्याला भाषेची गरज नसते. एखादी गोष्ट करायची ठरवली की, बाकी सगळ्या गोष्टी गौण असतात. त्या एका जिद्दीने आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत. मी असेन, दादा असतील किंवा संभाजीराजे असतील. राजे तुम्ही कितीही म्हणा राजकारण बाजूला ठेवा… पण तुमच्या आमच्या मनातील शिवप्रेम हा धागा आहे ना, महत्त्वाचा आहे. धागे अनेक असतात, पण गोफ विणणे महत्त्वाचं असतं. हा गौफ राज्याच्या विकासाचा गौफ असणार आहे. अनेक किल्ले मी हेलिकॉप्टरमधून बघितले आहेत. हे जगापर्यंत पोहोचवायचं आहे,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.\nJoin Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस\nदुर्दैवी घटना : जांभूळणी येथील बंधाऱ्यात दोन सख्या भावांसह चुलत भाऊ गेले वाहून ; शोधकार्य चालू\nझरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीत\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा\nआटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याच�� चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/ahmednagar-news-marathi/sir-you-tell-me-what-to-do-with-these-grapes-grape-grower-from-kelewadi-expressed-grief-nrab-103962/", "date_download": "2021-09-26T22:37:48Z", "digest": "sha1:QKCKNVTCJNEU6NUKAN7UJ4E3VWFEJTZ7", "length": 14229, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "अहमदनगर | साहेब... तुम्हीच सांगा या द्राक्षांचं करायचं काय? ; केळेवाडी येथील द्राक्ष उत्पादकाने मांडली व्यथा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nअहमदनगरसाहेब… तुम्हीच सांगा या द्राक्षांचं करायचं काय ; केळेवाडी येथील द्राक्ष उत्पादकाने मांडली व्यथा\nयंदाच्या हंगामासाठी जवळपास दोन लाख रुपयांच्या आसपास खर्च झाला आहे. परंतु निर्यात बंदीमुळे काय करावे असा प्रश्न उत्पादक पाडेकर यांच्या पुढे निर्माण झाला आहे. मागील वर्षीही कोरोनाचे संकट होते. आता पुन्हा कोरोनाचे संकट आल्याने शेतकर्‍यांची ‘न घर का न घाट का’ अशी दयनीय अवस्था झाली आहे.\nसंगमनेर : द्राक्षे काढणीसाठी आलेली असताना पुन्हा निर्यात बंद झाली आहे. त्यामुळे साहेब… तुम्हीच सांगा या द्राक्षांचं करायचं काय अशी व्यथा संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील बोट�� गावांतर्गत असलेल्या केळेवाडी येथील द्राक्ष उत्पादक राजेंद्र पाडेकर यांनी मांडली आहे\nकेळेवाडी येथील शेतकरी राजेंद्र पाडेकर यांची गेल्या दहा-बारा वर्षांपासून एक एकर शेतात द्राक्षाची बाग आहे. उच्चतम गुणवत्ता असल्याने दरवर्षी त्यांची द्राक्षे निर्यात होतात. त्या माध्यमातून चांगले पैसेही मिळत असत. मात्र यंदा द्राक्षे निर्यात होतील अशी अपेक्षा पाडेकर यांना असतानाच पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने निर्यात बंदी करण्यात आली आहे. सध्या पाडेकर यांची सोन्यासारखी द्राक्षे काढणीसाठी आली आहे. मात्र निर्यात बंद असल्याने पाडेकर यांनी डोक्यालाच हात लावला आहे.\nयंदाच्या हंगामासाठी जवळपास दोन लाख रुपयांच्या आसपास खर्च झाला आहे. परंतु निर्यात बंदीमुळे काय करावे असा प्रश्न उत्पादक पाडेकर यांच्या पुढे निर्माण झाला आहे. मागील वर्षीही कोरोनाचे संकट होते. आता पुन्हा कोरोनाचे संकट आल्याने शेतकर्‍यांची ‘न घर का न घाट का’ अशी दयनीय अवस्था झाली आहे. द्राक्षे खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांशी संपर्कही साधला होता. मात्र, निर्यात बंदी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता या द्राक्षांची विक्री स्थानिक आठवडे बाजारांमध्ये करावी लागणार आहे. त्यामुळे ‘साहेब… तुम्हीच सांगा या द्राक्षांचं करायचं काय’ अशी हलबलता द्राक्ष उत्पादक राजेंद्र पाडेकर यांनी मांडली आहे.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/an-increase-of-more-than-52000-coronavirus-patients-in-the-last-24-hours-in-the-country-18602/", "date_download": "2021-09-26T22:17:45Z", "digest": "sha1:V44B6XMMOODLE4OP7WHQBUNOMIBYIUBF", "length": 13716, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "कोरोना संसर्ग | देशात गेल्या २४ तासांत ५२ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची वाढ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nकोरोना संसर्गदेशात गेल्या २४ तासांत ५२ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची वाढ\nगेल्या २४ तासांत देशात ५२ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. देशात ५ लाख ७९ हजार ३५७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत ३८ हजार १३५ कोरोनाब���धित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन ऑगस्टपर्यंत देशात २ कोटी २ लाख २ हजार ८५८ कोरोना चाचणी झाल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.\nदेशात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासांत ५२ हजार ९७२ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १८ लाख ३ हजार ६९६ इतकी झाली आहे. तसेच देशात आतापर्यंत ११ लाख ८६ हजार २०३ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचप्रमाणे गेल्या २४ तासांत ७७१ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.\nआरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ५२ हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. देशात ५ लाख ७९ हजार ३५७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आतापर्यंत ३८ हजार १३५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन ऑगस्टपर्यंत देशात २ कोटी २ लाख २ हजार ८५८ कोरोना चाचणी झाल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.\nदरम्यान, संपूर्ण देशासह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यातील रुग्णसंख्या ४ लाख ४१ हजार २२८ वर पोहोचली आहे. तसेच गेल्या २४ तासांत ९ हजार ५०९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर १५ हजार ५७६ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान आणि तामिळनाडूसारख्या राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्य��ंना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://starmarathi.xyz/mrathi-actress-pushpa-chaudhary-devmanus-serial/", "date_download": "2021-09-26T21:40:51Z", "digest": "sha1:7VKNV2J7TQXXOXBBQBJMZDBVNZDQE2TL", "length": 8062, "nlines": 47, "source_domain": "starmarathi.xyz", "title": "\"देवमाणूस\" मधील 'वंदी आत्या' पाहा खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस, फोटोज् पाहून तर विश्वासच बसणार नाही...", "raw_content": "\n“देवमाणूस” मधील ‘वंदी आत्या’ पाहा खऱ्या आयुष्यात दिसते खूपच ग्लॅमरस, फोटोज् पाहून तर विश्वासच बसणार नाही…\nताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉👉👉Join\nटेलिव्हिजनवरील “झी मराठी” वाहिनीवर खूपच कमी वेळात लोकप्रिय झालेल्या “देवमाणूस” या मालिकेतील सर्व पात्रांची जबरदस्त चर्चा होत असते. अजित कुमार, रेश्मा, ङिंपल, बज्या, टोण्या, वंदी आत्या ही सगळी पात्रे सोशल मीडियावर कमालीची लोकप्रिय आहेत. आज आम्ही तुम्हांला अशाच एका फेमस पात्राविषयी सांगणार आहोत.\nअगदी बरोबर ओळखलंत मित्रांनो, ही तीच हावरट आणि भांडखोर अशी वंदी आत्या. हिने सध्या अख्ख्या महाराष्ट्राला वेडंपिसं केलं आहे. अहो पण तुम्हांला ठाऊक आहे का, या वंदी आत्याला मात्र तुम्ही ओळखू शकणार नाही. या मालिकेत अगदीच गावरान दिसणारी वंदी आत्या आपल्या खऱ्या आयुष्यात फुल टू मॉर्ङन आहे.\nSee also ‘चला हवा येऊ द्या’ फेम अंकुर वाढवेने आपल्या चिमुकल्या परीचा फोटो केला शेयर; खूपच गोड दिसते त्याची मुलगी...\nवंदी आत्याची ही भूमिका अभिनेत्री पुष्पा चौधरी यांनी साकारली आहे. पुष्पा चौधरी या एक उत्तम अभिनेत्री, गायिका व मॉडेल आहेत. “बाबो” या सिनेमात त्या झळकल्या होत्या. गायनाचीही त्यांना खूप आवङ आहे. सोशल मीडियावर आपल्या गायनाचे बरेचसे व्हिडिओज ती शेयर करत असते.\nपुष्पा यांनी आतापर्यंत कित्येक सौंदर्यस्पर्धा जिंकल्या आहेत. 2020 मध्ये “मिसेस कॉन्फिडन्स” हा किताब त्य��ंनी मिळवला होता. तसेच यावर्षी “सुपरवुमन” या किताबावर तिने आपले नाव कोरले होते. सोशल मीडियावर ती खूप एक्टिव असते.\n“देवमाणूस” या मालिकेत एक बोगस ङॉक्टर जो गावातील भोळ्याभाबङ्या लोकांना आपल्या बोलक्या स्वभावाने भुरळ पाडतो. त्यामुळे अतिशय कमी वेळातच त्याला संपूर्ण गावात प्रसिद्धी मिळते. अभिनेता किरण गायकवाड याने बुरख्याआङ लपलेल्या देवमाणसाची भूमिका साकारली आहे. आपल्या अतिशय उत्कृष्ट अशा अभिनयाने त्याने सर्वांची मने जिंकली आहेत.\nSee also प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाडने अशी साजरी केली पहिली मकर संक्रांत, पहा कार्तिकीचे मनमोहक फोटो...\nआपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.\nDevmanusPushpa ChaudhariZee Marathiदेवमाणूसपुष्पा चौधरीवंदी आत्या\nकिर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणाला, “माऊली म्हटल्यामुळे ती स्वतःला देवी समजते”\n‘आई कुठे काय करते’मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर सोशल मिडीयावर फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…\nकिर्तनकार शिवलीलाबद्दल बोलताना उत्कर्ष म्हणाला, “माऊली म्हटल्यामुळे ती स्वतःला देवी समजते”\nअभिनेता सनी देओलचा आईसोबतचा बर्फाळ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल…\n“त्या दिवशी माझ्या नवऱ्याने माझी आरती ओवाळली”, तृप्ती देसाईंनी बिगबॉस मध्ये सांगितले खरे कारण…\nया प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या पेक्षा ३० वर्षांनी लहान तरुणाशी लग्न, पण लग्नानंतर तिची झाली अशी अवस्था कि…\n‘आई कुठे काय करते’मधील अनघाचा लग्नानंतरचा लूक आला समोर सोशल मिडीयावर फोटो होत आहेत प्रचंड व्हायरल…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekachdheya.page/2021/03/blog-post_40.html", "date_download": "2021-09-26T21:21:35Z", "digest": "sha1:JGLJEJ4HSEFSCEM3FE3AFB7S3ARVE43I", "length": 7576, "nlines": 32, "source_domain": "www.ekachdheya.page", "title": "महिला आयोगाची विभागीय कार्यालये महिला दिनी कार्यान्वित होणार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर", "raw_content": "\nमहिला आयोगाची विभागीय कार्यालये महिला दिनी कार्यान्वित होणार – महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर\nMarch 06, 2021 • महेश आनंदा लोंढे\nमुंबई: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची ६ विभागस्तरीय कार्यालये येत्या जागतिक महिला दिनी ( दि. ८ मार्च) कार्यान्वित होत आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे. ही कार्यालये महिला व बालविकास विभागीय उपायुक्त कार्यालयात सुरू होत आहेत.\nअत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी यासाठी राज्य महिला आयोगाची कार्यालये सर्व विभागीय आयुक्तालय मुख्यालयांच्या ठिकाणी सुरू व्हावीत अशी संकल्पना मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मांडली होती. त्यानुसार नुकताच शासन निर्णय जारी करण्यात आला होता. पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि कोकण विभागस्तरावर ही कार्यालये महिला दिनी एकाच दिवशी प्रत्यक्ष कार्यान्वित करण्यात येत आहेत.\nमुंबई हे राज्याचे मध्यवर्ती ठिकाण नसल्यामुळे अत्याचारपीडित महिलांना महिला आयोगाकडे दाद मागायची असेल तर सुलभ संपर्क साधणे कठीण जात होते. तथापि, आता विभागीय कार्यालये सुरू होत असल्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्त कार्यालयात महिला आयोगाची कार्यालये सुरू करण्यात येत आहेत. त्यासाठी महिला व बालविकास विभागात सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचे सहाय्य घेण्यात येत आहे.\nविभागीय उपायुक्त, महिला व बालविकास यांना राज्य महिला आयोगाचे सदस्य सचिव यांच्या समन्वयाने या कार्यालयांचे कामकाज हाताळावे असे निर्देश देण्यात आले आहेत. या विभागीय कार्यालयांच्या परिक्षेत्रातील समस्या घेऊन आलेल्या महिलांच्या समस्यांचे तातडीने निवारण व्हावे यासाठी महिलेच्या इच्छेनुसार तज्ज्ञ समुपदेशकाकडून समुपदेशन केले जाईल, किंवा स्थानिक पोलीस ठाण्यातून सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल. अतिमहत्त्वाच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी किंवा आयोगाने स्वाधिकारे (सु-मोटो) दखल घेण्यासारख्या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या सल्ल्याने कार्यवाही करण्याचे निर्देश विभागीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.\nदेशातील कोरोनाच्या नव्या लाटेवर पुन्हा त्रिसूत्रीचा अवलंब करा - प्रधानमंत्री\nApril 18, 2021 • महेश आनंदा लोंढे\nराज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त\nJuly 16, 2021 • महेश आनंदा लोंढे\nपुणे जिल्ह्यात 540 खाजगी हॉस्पिटल्सना 32 हजार 61 रेमडिसिव्हीर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख\nApril 21, 2021 • महेश आनंदा लोंढे\n१८ वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणीला आजपासून आरंभ\nApril 28, 2021 • महेश आनंदा लोंढे\nइन्फिनिक्सने ३२ व ४३ इंचाचे स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही लॉन्च केले\nभारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.howtoimpressagirl.online/marathi-love-status/", "date_download": "2021-09-26T22:20:26Z", "digest": "sha1:Z6UNZCSAOSGODVZAQ7SS5ZXANP5NFBJ6", "length": 3220, "nlines": 51, "source_domain": "www.howtoimpressagirl.online", "title": "50+ (SWEET) Marathi Love Status for WhatsApp | TheEpicQuotes", "raw_content": "\nआपण कायद्यानी नवरा बायको नाही पण मनानी तर, तू माझी बायको आणि मी तुझा नवरा अहो पागल.\nआयुष भरासाठी सात देण मला, तुला कोणी विचारले कोण आहे, तर सांग जीव आहे माझा.\nजेव्हा ती किंवा ती न थांबवण्याबद्दल बोलते आणि आपल्याला तरीही तिचे किंवा त्याचे ऐकण्यात रस असतो तेव्हाच खरं प्रेम आहे.\nमला माहित नाही की मी तुला आवडतो किंवा तुझ्यावर प्रेम करतो, तुला पाहिजे किंवा तुला हवे, मला फक्त एवढेच माहित आहे की जेव्हा मी तुझ्या जवळ असतो तेव्हा मला जे वाटते तेच मला आवडते.\nमला माझा मार्ग दर्शविण्यासाठी मला ज्वलंत सूर्य आणि शीतलक चंद्राची आवश्यकता नाही. जेव्हा मी तुडवतो तेव्हा तुम्ही मला धरावे अशी फक्त इच्छा आहे.\nमधमाशा लोकांना मध आवडतात … लोकांना पैशाची आवड आहे… पण मी तुझ्यावर प्रेम करतो.\nजेव्हा प्रेम माझे हृदय चोरले तेव्हा तू वापरलेला शब्द म्हणजे प्रेम आणखी काहीच नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/02/J0uqwn.html", "date_download": "2021-09-26T22:04:05Z", "digest": "sha1:RXMPRCGWHDO3MQIIB5U6NDPXKEM6WAWN", "length": 7463, "nlines": 112, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "ॲट्रॉसिटीच्या सुनावण्या जलदगती न्यायालयात घ्या ; संदेश भंडारे ; जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती बैठक संपन्न", "raw_content": "\nHomeसांगलीॲट्रॉसिटीच्या सुनावण्या जलदगती न्यायालयात घ्या ; संदेश भंडारे ; जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती बैठक संपन्न\nॲट्रॉसिटीच्या सुनावण्या जलदगती न्यायालयात घ्या ; संदेश भंडारे ; जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती बैठक संपन्न\nॲट्रॉसिटीच्या सुनावण्या जलदगती न्यायालयात घ्या\nसंदेश भंडारे ; जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची बैठक संपन्न\nसांगली : जिल्ह्यातील गेल्या दोन वर्षापासूनच्या पेंडिंग ॲट्रॉसिटीच्या केसेसच्या सुनावण्या जलदगती न्यायालयात घ्या अशा सूचना जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे सदस्य संदेश भंडारे यांनी केल्या. अतिरिक्त जिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली, बैठकीस समाज कल्याण आयुक्त अर्जुन बन्ने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे, उपविभागीय पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, सुरेश दुधगांवकर आदी उपस्थित होते.\nसंदेश भंडारे म्हणाले, पोलिसांचा तपास संथ गतीने असून आरोपीना अटक करण्यात दिरंगाई दिसून येते. तसेच फिर्यादीचे जातीचे दाखले मिळत नसल्याचे कारण दाखवून आरोपपत्र कोर्टात दाखल करण्यात विलंब होत आहे. अनेकदा पोलिस प्रशासनाला सूचना देवूनही अंमलबजावणी होत नाही. जातीवाचक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये वाढ झाली असून अत्याचार कमी करण्यासाठी नवा ॲट्रॉसिटी कायदा कार्यशाळा घेण्याची आवश्यकता असल्याची मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. खुन व बलात्काराच्या केसेस जलदगती न्यायालयात घ्यायला पाहिजेत परंतु त्यावर कारवाई होत नाही याबाबत नाराजी व्यक्त केली.\nदैनिक माणदेश एक्सप्रेस Free whatasapp वर Join होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा.\nदुर्दैवी घटना : जांभूळणी येथील बंधाऱ्यात दोन सख्या भावांसह चुलत भाऊ गेले वाहून ; शोधकार्य चालू\nझरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीत\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा\nआटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1994/03/7643/", "date_download": "2021-09-26T22:06:21Z", "digest": "sha1:VQN2JZEDN3VAJMZTS4Y5OMR2Q3CZAQRO", "length": 16240, "nlines": 90, "source_domain": "www.sudharak.in", "title": "स्त्री-पुरुष विषम प्रमाण - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\nमार्च, 1994इतरस. ह. देशपांडे\nदिवाकर मोहनी (आ. सु. ऑगस्ट १९९३) व श्रीनिवास दीक्षित (आ. सु. जानेवारी १९९४) यांमधील चर्चेच्या संदर्भात पुढील माहिती उपयुक्त ठरेल.\nकुटुंबातल्या कुटुंबात अन्नाचे जे वाटप होते त्यात स्त्रीला पुरुषापेक्षा कमी हिस्सा मिळतो याबद्दल काही माहिती उपलब्ध आहे. मैत्रेयी कृष्ण राज यांनी दिल्लीतील सफदरजंग इस्पितळातून घेतलेली आकडेवारी पुढे दिली आहे. हीत सर्व वयांच्या स्त्रीपुरुषांचा समावेश आहे.\nपोषणाची पातळी पुरुष (टक्के) स्त्रिया (टक्के)\nतीव्र कुपोषण २८.५७\t७१.४३\nमध्यम कुपोषण ४३.०७ ५६.९३\nसौम्य कुपोषण ५६.४० ४३.६०\nयोग्य पोषण ६१.२० ३०.३०\nतीव्र व मध्यम कुपोषणाचा असर पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आहे असे या सारणीवरून दिसते. तीव्र कुपोषणासंबंधीचा टक्केवारीतला फरक विशेष लक्ष वेधून घेणारा आहे.\n१ ते ५ वर्षांची मुले घेतली तर त्यांच्यातही तीव्र कुपोषित मुलींची टक्केवारी बरीच अधिक आहे असे श्रीमती कृष्ण राज सांगतात.\nएका नमुना पाहणीचा निष्कर्ष म्हणून श्रीमती राज यांनी पुढील माहिती दिली आहे.’ मुलगा झाला की पुढचे मूल लगेच व्हावे अशीआचआईबापांना वाटत नाही. मात्र मुलगी झाली की मुलग्याच्या आशेने पुढचे बाळंतपण लवकर येते. याचा परिणाम असा की मुलीला आईचे दूध कमी मिळते.\nअमर्त्य सेन यांनी पश्चिम बंगालमधील दोन गावांच्या पाहणीवरून असा निष्कर्ष नोंदला आहे की १९७८ चे नद्यांचे मोठे पूर ओसरून गेल्यानंतरच्या दुःस्थितीच्या काळात मुलांपेक्षा मुलींचे कुपोषणाचे प्रमाण खूपच अधिक दिसून आले. एकूणच निकृष्ट आर्थिक परिस्थितीत पोषणाच्या संदर्भातली स्त्रीपुरुषविषमता अधिक वाढते असे दिसते.\nआजारांचे प्रमाण पुरुषांपेक्षा स्त्रियांत अधिक असते असेही सेन यांच्या निदर्शनास आले. कलकत्ता महानगर विकास प्राधिकरणाने १९७७-७८ साली केलेल्या पाहणीवरून ही गोष्ट लक्षात आली. कलकत्त्यातील झोपडपट्ट्यांमध्येही हीच परिस्थिती दिसून आली.\nप्रत्येक वयोगटात आजारी पुरुषांपेक्षा आजारी स्त्रियांचे प्रमाण जास्त असते असेही प्रा. सेन यांनी कलकत्त्याच्या उपरोक्त पाहणीच्या आधारे दाखविले आहे. हीच गोष्ट कलकत्त्यातल्या झोपडपट्ट्यांनाही लागू आहे.\nकुमुदिनी दांडेकर यांनी १९५७ साली ६ खेडेगावांत केलेल्या अभ्यासाचा संदर्भ देऊन कृष्ण राज यांनी असे सांगितले आहे की १५ वर्षांखालील मुलांमध्ये आजारी मुलांची संख्या ५१३ होती तर मुलींची संख्या ७३०.\nजागतिक बँकेच्या एका अभ्यासाप्रमाणे भारतातल्या ६० टक्के स्त्रियांना रक्तक्षयाची [अनीमिया ] बाधा असते आणि आजारातून उद्भवलेल्या कामावरील गैरहजेरीचे प्रमाणही त्यांच्यात जास्त असते.\nजास्त कुपोषण, जास्त आजारीपण, मात्र अपुरे उपचार अशी स्त्रियांची स्थिती आहे. मुंबईच्या दोन इस्पितळांतील आकडेवारीच्या आधारे सेन यांनी दाखविले आहे की प्रौढ पुरुषांना प्रौढ स्त्रियांपेक्षा अधिक चांगले उपचार मिळतात. लहान मुलांच्या बाबतीतही हीच कथा आहे; एवढेच नव्हे तर लहान लहान मुलींची स्थिती प्रौढ स्त्रियांपेक्षा अधिक वाईट आहे.\nप्रौढ स्त्रियांपेक्षा लहान मुलींची स्थिती वाईट असावी हे समजण्यासारखे आहे. त्या तक्रार करू शकत नाहीत देवो (की मनुष्यो \nया सगळ्याचा परिणाम म्हणून स्त्रियांमधील मृत्युप्रमाण अधिक असावे यात आश्चर्य नाही.\nभारतात दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण १९०१ सालापासून सारखे कमी होत गेले आहे. या संदर्भात दोन गोष्टी विशेष रीतीने लक्षात ठेवाव्यात. एक, बहुतेक देशांतील लोकसंख्येत स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक असते. भारत हा अपवादात्मक देशांपैकी एक, दोन, येथे जसजसा आर्थिक विकास होत आहे तसतसे स्त्रियांचे प्रमाण कमी होत आहे. खरे म्हणजे आर्थिक स्थिती सुधारत असताना जीवनावश्यक गरजांच्या बाबतीतला स्त्रियांविषयीचा भेदभाव कमी व्हायला हवा \nया सर्वच संदर्भात आणखी काही गोष्टी लक्षात घेणे जरूर आहे. (१) स्त्रियांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने आरोग्यविषयक ज्ञानही त्यांना कमी असते. (२) बहुतेक अभ्यास असे दाखवतात की पुरुषांपेक्षा स्त्रियांना शारीरिक कष्ट अधिक पडतात. (३) भारतातल्या स्त्रियांना बाळंतपणे फार – सरासरी आठ. (४) अलीकडच्या काळात स्त्रियांवरच्या हिंस्र हल्ल्यांचे प्रमाण वाढलेले दिसतेः एकट्या दिल्ली शहरात दरसाल हुंडाबळींची ८०० हून अधिक प्रकरणे घडतात. कृष्ण राज यांनी कारकल यांच्या निबंधाचा आधार घेऊन सांगितले आहे की १८ ते ३० वयाच्या स्त्रियांमध्ये अनैसर्गिक कारणांमुळे घडून येणाऱ्य��� मृत्यूंचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे.१० १९८९ एप्रिलमध्ये लोकसभेत दिल्या गेलेल्या माहितीप्रमाणे ११९८६-८८ या काळात हुंडाबळींची संख्या ६५ टक्क्यांनी वाढली. (हुंडाविरोधी कायद्यात दोन वेळा -१९८४ व १९८६- कडक दुरुस्त्या होऊनही ) केवळ दिल्लीत ती ४७ टक्क्यांनी वाढली. (५) प्रा. दीक्षित म्हणतात की मागास जातीत मुलींना हुंडा मिळतो; ही परिस्थिती आता वेगाने बदलत आहे असे निरीक्षणावरून दिसून येते.\nएकूण ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते (खेटरैः) स हि भारतः \n४ प्रसाद, शिलाविहार कॉलनी,\nनिजामयिक पौड रस्ता, पुणे-४११०३८\n(हा लेख स. ह. देशपांडे, हरविंदर बेदी, मिलिंद बोकील, रोहिणी काशीकर, अनुराधा गोरे व नीता बोकील यांनी National Commission on Rural Labour यांच्यासाठी तयार केलेल्या Rural Female Labour 1990 या अहवालाच्या आधारे तयार केला आहे.)\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\n याची मानसशास्त्रीय मीमांसा – डॉ. भूषण शुक्ल\nज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा\nज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य – डॉ. नागेश राजोपाध्ये\nविक्रम आणि वेताळ – भरत मोहनी\nमुहूर्त, कुंडली, शुभराशी, वगैरे, वगैरे – प्रभाकर नानावटी\nखगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे\nज्योतिषशास्त्राबद्दल थोडे – प्रमोद सहस्रबुद्धे\nफलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे – डॉ. नितिन शिंदे\nसंविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन – अ‍ॅड. असीम सरोदे\nफलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता – निखिल जोशी\nकूपमंडूक – झंपुराव तंबुवाले\nज्योतिष : शास्त्र की थोतांड – तन्मय केळकर\n” – प्रकाश घाटपांडे\n – हेमंत दिनकर सावळे\nज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ – कुमार नागे\nअज्ञानाधारित अभ्यासक्रम – प्रा.य.ना.वालावलकर\nमला पडलेले काही प्रश्न – प्रकाश पारखे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2015/12/7664/", "date_download": "2021-09-26T21:38:43Z", "digest": "sha1:NKRV3UCMNEDXETWQQKBAI75AUW7TOM6D", "length": 36065, "nlines": 81, "source_domain": "www.sudharak.in", "title": "हिटलरसंबंधी दोन चित्रपट - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\nआधुनिक मानवी इतिहासातील काळाकुट्ट पट्टा म्हणून दुसऱ्या महायुद्धातील ज्यूंची वंशहत्या या घटनेकडे बघितले जाते. त्यासाठीचा खलनायक म्हणून आणि प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच्या आणि युद्धाच्य�� काळातील जर्मनीचा हुकूमशहा म्हणून हिटलर आपल्याला ज्ञात आहे. हिटलरसंबंधी दोन चित्रपटांची ओळख करुन देणे हा या लेखाचा हेतू आहे. यातील पहिला चित्रपट आहे ’डाऊनफॉल’; ज्याची मांडणी हिटलरच्या आयुष्यातील शेवटच्या दहा दिवसांतील घटनांवरती आधारलेली आहे. दुसरा चित्रपट आहे ’हिटलर : द राईज ऑफ इव्हिल’; ज्यात हिटलरच्या राजकारणातील प्रवेशापासून तो हुकुमशहा बनण्यापर्यंतच्या कालावधीतील राजकीय घटनांवर आधारलेले चित्रण आहे.\nआधुनिक मानवी इतिहासातील काळाकुट्ट अध्याय म्हणून दुसऱ्या महायुद्धातील ज्यूंच्या वंशहत्येकडे बघितले जाते. त्याचा खलनायक आणि प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धाच्या आणि त्याआधीच्या काळातील जर्मनीचा हुकूमशहा म्हणून हिटलर आपल्याला ज्ञात आहे. हिटलरसंबंधीच्या दोन चित्रपटांची ओळख करून देणे हा या लेखाचा हेतू आहे. यांतील पहिला चित्रपट आहे ’डाऊनफॉल’; ज्यामध्ये त्याच्या आयुष्यातील शेवटच्या दहा दिवसांतील घटनांची मांडणी केली आहे. दुसरा चित्रपट आहे ’हिटलर : द राईज ऑफ इव्हिल’; जो हिटलरच्या राजकारण प्रवेशापासून तो हुकुमशहा बनण्यापर्यंतच्या राजकीय घटनांवर आधारलेला आहे.\n“मी हिटलरची चाहती नव्हते पण कुतूहलापोटी मी त्याच्यामागे गेले. या गोष्टीचा आता मला खेद वाटतो आणि त्या कृत्याबद्दल स्वत:चाच राग येतो” ट्राऊडल युंग (Traudel Jung) यांच्या मुलाखतीतील छोट्याश्या तुकड्याने चित्रपटाची सुरुवात होते. ट्राऊडल युंग ही मुलगी वयाच्या बाविसाव्या वर्षी हिटलरची वैयक्तिक सेक्रेटरी म्हणून रुजू झाली. ती युद्धातून सहीसलामत वाचली. तिच्या आठवणीरूप निवेदनावर हा चित्रपट बेतलेला आहे. हा चित्रपट जर्मन आहे आणि इंग्लिश सबटायटल्ससह बघता येतो.\nहिटलरचा आणि जर्मनीचा पाडाव होणार याचा बहुतेक सर्वांना अंदाज येऊ लागलेला आहे. स्वत: हिटलरने आपले वास्तव्य युद्धकाळात आसरा घेण्य़ासाठी बांधलेल्या फ्युरर-बंकरमध्ये हलवलेले आहे. यानंतर एक-एक पराभवाच्या बातम्या येत जातात आणि तणाव वाढत जातो. या दहा दिवसांतील ताणतणाव अतिशय प्रभावी पद्धतीने चित्रपट दाखवतो. ताणतणावाच्या आणि अनिश्चित वातावरणाला हिटलर, त्याची मिस्ट्रेस-पत्नी एव्हा ब्राऊन, ट्राऊडल युंग आणि इतर सहकारी कशी प्रतिक्रिया देतात हे चित्रपट दाखवतो.\nहिटलर काही वेळेस वस्तुस्थितीचे भान हरपून बसतो. त्यामुळे तो अशक्य असणाऱ्या सैनिकी कृती गृहीत धरतो आणि त्या पूर्ण होत नाहीत म्हणून सहकाऱ्यांवर भडकतो. त्याचे लष्करी सहकारी हे प्रसंग कसे हाताळतात हे बघणेही महत्त्वाचे ठरते. काही सहकारी पहिल्या महायुद्धाच्या अनुभवावरून ’पुन्हा शरणागती नाही’ अशी भूमिका घेतात तर काही परिस्थितीची अगतिकता जाणवून शरणागती किंवा फितुरी या पर्यांयाचा विचार करू लागतात.\nएव्हा ब्राऊन पूर्णपणे वस्तुस्थिती नाकारूनच जगत असते. प्रत्यक्ष पराभव समोर दिसत असतानाही मौजमजेच्या पार्ट्या आयोजित करणे, स्वत:चे वैयक्तिक सौंदर्यप्रसाधन नीटनेटकेपणे वापरणे इ. करताना ती दिसते. चित्रपटातले एक दृश्य हा अस्वीकार, अनिश्चितता आणि विरोधाभास खूप चांगल्या प्रकारे मांडते. एव्हा, ट्राऊडल आणि हिटलरची आणखी एक सेक्रेटरी—गेर्डा—खुली हवा खाण्यासाठी बंकरमधून बाहेर येतात. शांत वातावरण आणि निवांतपणा पाहून त्या सिग्रेटी शिलगावतात. तेथे असलेल्या एका सुंदर पुतळ्याकडे त्यांचे लक्ष जाते आणि तेवढ्यात बॉम्ब-अलार्म वाजतो. सिग्रेटसह मोकळा श्वास घेताघेताच वस्तुस्थितीची कर्कश जाणीव तो करून देतो. तो ऐकताच त्या तिघी घाईघाईने परत फिरतात. चित्रपट माध्यमाची ताकद अशा निःशब्द दृश्यांमधून अनुभवास येते.\nट्राऊडल आणि गेर्डा सुरुवातीला हिटलरच्या भ्रामक शब्दांवर विश्वास ठेवून जर्मनीची माघार तात्पुरती असेल असे धरून चालतात. इतर सहकारी पराभवाची कल्पना देत असतानाही त्यांना ती हिटलरशी विद्रोह करणारी वाटते. वस्तुस्थितीची जाणीव होते तेव्हा त्यांचा बांध फुटतो पण त्या दोघीही शेवटपर्यंत हिटलर आणि एव्हासोबतच राहण्याचे ठरवतात.\nहिटलरचा ज्यूविरोधाचा भाग त्याज्य आहेच. त्याच्या विकासाच्या, जर्मनीच्या प्रगतीबद्दलच्या कल्पनांविषयीही मतमतांतरे शक्य आहेत. पण दहा-बारा वर्षे तो जर्मनीचा हुकूमशहा आणि नेताही राहिलेला होता. त्या भूमिकांचे मूल्यमापन कसे करणार विजय मिळवणारा प्रत्येक नेता श्रेष्ठ मानला जातो कारण विजय हाच त्याच्या श्रेष्ठतेचा निकष असतो. कठीण काळात हा मात्र नेत्यांची खरी ओळख पटवणारा काळ आणि कठीण म्हणजे फक्त युद्धातील तात्पुरत्या माघारीचा काळ नव्हे. आपले स्वत:चे पार्थिव अस्तित्व आणि आपल्या विचारसरणीचे अस्तित्वच दोलायमान दिसते त्यावेळी नेता कसा वागतो विजय मिळवणारा प्रत्येक नेता श्रेष्ठ मानला जातो कारण विजय हाच त्याच्या श्रेष्ठतेचा निकष असतो. कठीण काळात हा मात्र नेत्यांची खरी ओळख पटवणारा काळ आणि कठीण म्हणजे फक्त युद्धातील तात्पुरत्या माघारीचा काळ नव्हे. आपले स्वत:चे पार्थिव अस्तित्व आणि आपल्या विचारसरणीचे अस्तित्वच दोलायमान दिसते त्यावेळी नेता कसा वागतो कुठले आदेश देतो तो आपल्या सहकाऱ्यांसोबत आणि जनतेसोबत उभा राहतो की नाही पराभवाची योग्य जबाबदारी स्वीकारतो की नाही पराभवाची योग्य जबाबदारी स्वीकारतो की नाही हे सर्व हिटलरच्या ’नेते’पणावर प्रकाश टाकण्यासाठीही हेच सर्व जाणून घ्यावे लागते.\n’रेडआर्मी’ने जर्मनीत प्रवेश केला त्यावेळी, आपला पराभव होईल ह्याची कल्पना असतानाही हिटलरने स्वत:च्या सैन्याला माघार घेताना दग्धभू धोरणाच्या (scorched earth policy) सूचना दिल्या होत्या. दग्धभू धोरण म्हणजे एखाद्या प्रदेशातून माघार घेताना तिथल्या पायाभूत सुविधा, जीवनावश्यक संसाधनांचा नाश करत मागे हटणे. परंतु अल्बर्ट स्पीअर या युद्धमंत्र्याने हे आदेश गुप्तपणे धुडकावले आणि त्यामुळे जर्मन नागरिकांचे जीवन आणि युद्धोत्तर जर्मनीची पुन: उभारणी थोडी तरी सोपी झाली.\nएका प्रसंगात मोन्के (Mohnke) हा जनरल येऊन सांगतो की आघाडीवरील सामान्य नागरिकांना महिला व मुलांसह सुरक्षित स्थळी हलवायला हवे. त्यावेळी हिटलर त्याला उत्तर देतो की अशा युद्धात कोणीही ’सामान्य नागरिक’ नसतात. त्यामुळे हे ’सामान्य नागरिक’ बळी पडले तरी त्याने फार विचलित होऊ नये. पुढे तो असेही म्हणतो की लोकच त्याच्याशी पूर्णपणे प्रामाणिक राहिले नाहीत म्हणून हा पराभव ओढवला. लोकांनी त्यांच्या हालअपेष्टा आणि मरण स्वत:च ओढवून घेतलेले आहे आणि सामान्य लोकांच्या जगण्याच्या मूलभूत गरजा या क्षणी महत्त्वाच्या नाहीत.\nआणखी एका प्रसंगात एक अधिकारी हिटलरला सांगतो की युद्धामध्ये आपले अतिशय चांगले असे वीस हजार लष्करी अधिकारी कामी आले आहेत. त्यावर हिटलरचे उत्तर आहे — “तरुण अधिकारी त्यासाठीच तर असतात”. “आपला दारूगोळा संपत आला आहे, लवकरच तो पूर्णपणे संपेल. मग काय करायचे” या प्रश्नावर हिटलर “मी कधीही शरणागती स्वीकारणार नाही.” असे उत्तर देतो आणि बाकीच्यांनाही समर्पणास किंवा शरणागतीस मनाई करतो.\nहिटलरच्या नेतृत्वासंबंधी माझ्या मनात बरेच प्रश्न उभे राहिले. आपल्यावर पूर्ण विश्वास ��ाकणाऱ्यांना वाऱ्यावर सोडून देणे, आपल्या शूर अधिकाऱ्यांच्या मृत्यूवर “ते मरण्य़ासाठीच असतात” अशी बेफिकिरीची प्रतिक्रिया देणे, “मला विजय मिळाला नाही ना, मग तुम्ही सर्वजणही माझ्यासोबतच संपून गेलात तरी चालेल पण मी शरणागती पत्करणार नाही” ही भूमिका आणि आपल्याच लोकांवर विनाकारण सूड ह्या गोष्टी नेतेपणाच्या कुठल्या व्याख्येत बसतात\nसुरुवातीप्रमाणेच चित्रपटाच्या शेवटीही खऱ्याखुऱ्या ट्राऊडल युंगच्या निवेदनातील भाग दिसतो – “आपण त्या मानाने तरुण आहोत आणि आपल्याला हिटलरच्या कृष्णकृत्यांची जाणीव नव्हती म्हणून आपण भारावले गेलो अशी मी बरीच वर्षे स्वत:ची समजूत करून घेत होते. पण एकदा मला माझ्याच वयाच्या एका मुलीचे थडगे दिसले ज्यावरील शिलालेखावरून मला कळले की तिला ज्यू लोकांना मदत केल्याबद्दल अटक करून नंतर मृत्युदंड देण्यात आला. त्यावेळी मला जाणवले की तरुण वय हे केलेल्या चुकीवर पांघरूण घालण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही.”\nहिटलर : द राईज ऑफ इव्हिल\nदुसरा चित्रपट राजकीय पक्षाचा सर्वसाधारण नेत्यापासून ते हुकूमशहापर्यंतचा हिटलरचा प्रवास मुख्य घटनांच्या आधारे सांगतो. हा तांत्रिक अर्थाने चित्रपट नाही. ब्रिटिश ब्रॉडकास्ट (बीबीसी) या संस्थेने स्वत:च्या टेलिव्हिजन चॅनेलसाठी तयार केलेला टेलिव्हिजन-पट आहे. तो प्रत्येकी दीड तासांच्या दोन भागांचा बनलेला आहे. बीबीसीचा आणि पर्यायाने ब्रिटिश असल्यामुळे ह्या चित्रपटात सर्व घटना एकाच चष्म्यातून पाहिल्यासारख्या वाटतात हा आक्षेप आधीच नोंदवून ठेवतो. कलेच्या दृष्टीने तो “डाउनफॉल” या चित्रपटाएवढा किंवा एकूणच उत्कृष्ट नाही, तर थोडाफार सरधोपट आणि एकांगी आहे. तरीही हिटलरच्या 1923 ते 1933 या कालावधीतील राजकीय प्रवासाचा तो चांगला आढावा आहे.\nहिटलरसंबंधी तरुण पिढीला आकर्षण असते असा माझा अनुभव आहे. शस्त्रसज्जता, सैनिकी शिस्त आणि तुलनेने छोट्याशा काळातील प्रचंड लष्करी यश याचेच हे आकर्षण असावे. हिटलरचे आत्मवृत्त ’माईनकाम्फ’ च्या प्रती आजही मोठ्या संख्येने खपताना दिसतात. माझा एक चुलतभाऊ वर उल्लेखलेल्या गोष्टींमुळे हिटलरचा मोठा फॅन आहे. तो ऑफिसच्या काही कामानिमित्त जर्मनीला जाऊन आला आणि आल्यानंतर प्रचंड आश्चर्य व्यक्त करत म्हणाला “जर्मनीत कुठेही हिटलरचा एक पुतळाही नाही” शिवसेनेचे नेते बाळ��साहेब ठाकरे यांनीही आपल्याला शिस्तीमुळे हिटलर आवडत असल्याचा उल्लेख जाहीरपणे केला होता.\nज्या तुलनेत ’माईनकाम्फ’च्या प्रती खपतात त्या तुलनेत विल्यम शिररच्या ’The rise and fall of Third Reich’ सारखी इतिहासाचा प्रामाणिक आढावा घेणारी (किमान दुसरी बाजू दाखवणारी पुस्तके) खपत नसावीत असा माझा अंदाज आहे. शिररच्या (किंवा त्यासारख्या) पुस्तकांचा असलाच तर दोष एवढाच आहे की ती पुस्तके वाचायला किंचित किचकट असतात, प्रचंड माहितीने भरलेली असतात. ती पुस्तके वाचून विचार करून त्यातून तथ्ये शोधून काढावी लागतात. आजच्या Whats app आणि Twitter च्या जमान्यात नाही म्हटले तरी हा तरुणपिढी वर (आणि सगळ्यांवरच) थोडासा अन्याय आहे.\nअशा वेळी चित्रपटाचे माध्यम प्रभावी तर आहेच कारण नाट्यमय घटनांच्या रूपात ते इतिहास आपल्यापुढे मांडू शकते. चित्रपट किंवा त्याचा आशय आवडल्यास तांत्रिक/ऐतिहासिक माहिती समजावून देण्यासाठी योग्य ते प्रोत्साहनही देऊ शकते. यादॄष्टीने ’Hitler : The rise of evil’ या चित्रपटाकडे पाहावे असे मला वाटते. जाडजूड पुस्तक वाचणे आणि थोडेसे सुलभीकरण केलेला तीन तासांचा चित्रपट पाहणे यात नंतरचा पर्याय नक्कीच सोपा आणि हवाहवासा आहे (कारण मी स्वत:ही शिरर यांचे पुस्तक वाचलेले नाही).\nचित्रपट सुरुवातीला हिटलरच्या बालपणातील, तारुण्यातील आणि पहिल्या महायुद्धाच्या काळातील अगदी निवडक घटना दाखवतो. मात्र मुख्य आशयपूर्ण भागास 1923 च्या सुमारास हिटलरच्या राजकारणातील प्रवेशाने सुरुवात होते. हिटलर 1923 साली कामगार पक्षाशी संलग्न झाला. भावना भडकवणारी अभिनिवेशपूर्ण भाषणे, ज्यूंविषयीचा प्रखर द्वेष हा अगदी सुरुवातीपासूनच हिटलरच्या राजकारणातील महत्त्वाचा भाग राहिला आहे. त्यामुळे त्याने केवळ शेवटची काही वर्षे ज्यूंचा अमानुष छळ केला, बाकीची त्याची कारकीर्द ज्यू-विद्वेषाच्या राजकारणाशिवाय बघितली पाहिजे या दाव्यात काही तथ्य नाही.\nहिटलरशिवायची जी तीन मुख्य पात्रे चित्रपटात आहेत ती म्हणजे अर्न्स्ट व हेलेन हान्सफस्टाईंगेल (Ernst and Helene Hansfstaengl) हे जोडपे आणि फ्रिट्झ गेर्लिक (Fritz Gerlich) हा पत्रकार. अर्न्स्ट आणि हेलेन अगदी सुरुवातीच्या काळापासून हिटलरचे मित्र असतात आणि त्याच्यासोबत काम करतात. हिटलर सुरुवातीच्या काळात प्रभाव टाकण्यासाठी धडपडत असताना अर्न्स्ट त्याला काही मोलाचे सल्ले देतो. लेनिनच्या दाढीचे आणि कम्युनिस्टपक्षाच्या झेंड्याचे उदाहरण देऊन अर्न्स्ट हिटलरला स्वत:ची ट्रेडमार्क बनेल अशी काहीतरी वैयक्तिक ठेवण आणि लक्षात रहाण्यास सोपा पण ठळक असा झेंडा तयार करण्यास सुचवतो. तेथून हिटलरच्या मिशीचा आणि नाझी पक्षाच्या स्वस्तिक चिन्ह असलेल्या झेंड्याचा जन्म होतो. हेलेन हिटलरच्या नाझी पक्षासाठी निधी-उभारणीचे कळीचे काम करताना दिसते.\nतिसरी महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे फ्रिट्झची. फ्रिट्झ अगदी सुरुवातीपासून हिटलरच्या आततायी मतांना विरोध करताना दिसतो. सर्वसाधारण जनमत हिटलरच्या प्रचाराबद्दल आणि प्रचारतंत्राबद्दल फारसे आक्षेप नोंदवत नसताना फ्रिट्झला मात्र हिटलरच्या मांडणीतील तर्कदोष आणि विखार पहिल्यापासून जाणवतो असे दाखवले आहे. तो ती गोष्ट वेळोवेळी आपल्या वृतपत्रात मांडायचा प्रयत्न करतो. हिटलरच्या वृत्तांकनावरून संपादक/चालकांशी मतभेद झाल्यावर तो स्वत:चे वेगळे वृत्तपत्र सुरू करून आपला विरोध नोंदवत राहतो. बहुतांश लोक हिटलरच्या प्रगतीच्या आणि ’विकासा’च्या स्वप्नांमध्ये भुलून गेलेले असताना फ्रिट्झचे वेगळेपण उठून दिसते.\nहिटलरला यश मिळवण्यासाठी काहीही निषिद्ध नाही हे दाखवणाऱ्या अनेक घटना चित्रपटात आहेत. त्यांमध्ये स्वत:च्या भाचीचा छळ करणे आणि तिने त्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर (हिटलर पार्टीचा प्रभावी नेता असल्यामुळे) ते प्रकरण पद्धतशीरपणे दाबले जाणे, धूर्तपणा दाखवून पक्षधोरण बदलणे आणि नको असलेल्यांचा काटा काढणे, भावनिक मुद्दे मांडून स्वत:ला अनुकूल असे जनमत घडवणे, राजकीय अस्थिरता भासवणे आणि त्या अस्थिरतेचा फायदा घेऊन एकाधिकारशाही लादणे, विरोधाचा आवाजच नाहीसा करणे, व्यक्तिकेंद्रित राजकारण घडवणे यांचा समावेश होतो.\nमाझे अनेक मित्र मला, यातील सुट्यासुट्या किंवा एकत्र मुद्द्यांसाठी “यात चूक काय राजकारणात कमी-जास्त फरकाने हे घडतच असते” असे विचारताना दिसत आहेत. राजकारणात कमी-जास्त फरकाने या गोष्टी घडत असतात हे मला मान्य आहे पण अशा गोष्टी ठळकपणे, खूप जास्त वेळा आणि एखाद्याच्या राजवटीत घडत असतील तर आपण जागरुक होणे गरजेचे नाही का राजकारणात कमी-जास्त फरकाने हे घडतच असते” असे विचारताना दिसत आहेत. राजकारणात कमी-जास्त फरकाने या गोष्टी घडत असतात हे मला मान्य आहे पण अशा गोष्टी ठळकपणे, खूप जास्त वेळ�� आणि एखाद्याच्या राजवटीत घडत असतील तर आपण जागरुक होणे गरजेचे नाही का नागरिकांनी कायमच सतर्क राहून कुठल्याही नेत्याच्या किंवा पक्षाच्या राजवटीतील चुकीच्या गोष्टींना आपला विरोध नोंदवत राहायला नको का नागरिकांनी कायमच सतर्क राहून कुठल्याही नेत्याच्या किंवा पक्षाच्या राजवटीतील चुकीच्या गोष्टींना आपला विरोध नोंदवत राहायला नको का सगळ्यात महत्त्वाचे, विरोधाचा आवाज कायमचा बंद तर केला जात नाही ना याकडेही लक्ष दिले पाहिजे.\nहिटलर आणि त्या काळच्या जर्मन समाजातच काहीतरी गडबड होती असे म्हणून हिटलरच्या एकाधिकारशाहीकडे दुर्लक्ष करता येईल किंवा कुठली सामाजिक सूत्रे आणि घटना एकाधिकारशाही घडवून आणतात याचे एक उदाहरण म्हणूनही हिटलरकडे बघता येईल. दुसऱ्या पर्यायातूनही सूत्रे/ घटना कशा टाळता येतील यावर काही विचार/कृती शक्य होईल. बाबरी मस्जिद प्रकरणाच्या वेळी भाजपच्या प्रचारामुळे प्रत्यक्षात बाबरी पाडली जाईल असे आम्हाला वाटले नव्हते असे म्हणणारे पुरोगामी विचारांचे स्नेही माझ्या परिचयाचे आहेत. अशी पाळी पुन्हा येऊ न देण्यासाठी नागरिक म्हणून आपण कुठल्याही राजवटीच्या काळात सतर्क राहून अयोग्य वाटणाऱ्या गोष्टींना विरोध नोंदवणे याची काळजी घेतली पाहिजे.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\n याची मानसशास्त्रीय मीमांसा – डॉ. भूषण शुक्ल\nज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा\nज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य – डॉ. नागेश राजोपाध्ये\nविक्रम आणि वेताळ – भरत मोहनी\nमुहूर्त, कुंडली, शुभराशी, वगैरे, वगैरे – प्रभाकर नानावटी\nखगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे\nज्योतिषशास्त्राबद्दल थोडे – प्रमोद सहस्रबुद्धे\nफलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे – डॉ. नितिन शिंदे\nसंविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन – अ‍ॅड. असीम सरोदे\nफलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता – निखिल जोशी\nकूपमंडूक – झंपुराव तंबुवाले\nज्योतिष : शास्त्र की थोतांड – तन्मय केळकर\n” – प्रकाश घाटपांडे\n – हेमंत दिनकर सावळे\nज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ – कुमार नागे\nअज्ञानाधारित अभ्यासक्रम – प्रा.य.ना.वालावलकर\nमला पडलेले काही प्रश्न – प्रकाश पारखे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/jyotiraditya", "date_download": "2021-09-26T22:04:46Z", "digest": "sha1:FU5FVVELATHYOMGWN36YUSRM4GLMIB56", "length": 3378, "nlines": 50, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Jyotiraditya Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nज्योतिरादित्य शिंदेनी काँग्रेस सोडण्यामागची १० कारणे\nकाँग्रेसच्या तरुण फळीतील एक नेते, माजी केंद्रीय मंत्री व मध्य प्रदेशच्या राजकारणातील एक दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस पक्षाचा मंगळवार ...\nज्योतिरादित्य यांचा नारायण राणे होणार का\nज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर भाजपची त्यांनी वाट पकडणे हे फार धक्कादायक नव्हतं. कारण म.प्रदेशच्या राजकारणात त्यांना कमलनाथ व द ...\nममता बॅनर्जींच्या रोम दौऱ्याला केंद्राचा नकार\nनिवडणुकांच्या तोंडावर उ. प्रदेश, पंजाबात मंत्रिमंडळ विस्तार\nजिग्नेश मेवानी व कन्हैयाचा काँग्रेसप्रवेश २८ सप्टेंबरला\nना विद्वत्ता, ना धोरण\nपाच फ्रेंच कॅबिनेट मंत्र्यांच्या फोनमध्ये पिगॅसस\nचित्रपटगृहे, नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून सुरू\nमहिला हक्क कार्यकर्त्या कमला भसीन यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2021-09-26T22:22:39Z", "digest": "sha1:NPYXCGILUGBGB3EWIKWZ6RKWCMQIA3ZG", "length": 4828, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फेयरी धबधबाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nफेयरी धबधबाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख फेयरी धबधबा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nभारतातील धबधब्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nअगया गंगै धबधबा ‎ (← दुवे | संपादन)\nअमिर्ती धबधबा ‎ (← दुवे | संपादन)\nअंजु वीडु धबधबा ‎ (← दुवे | संपादन)\nअय्यनार धबधबा ‎ (← दुवे | संपादन)\nबामेन धबधबा ‎ (← दुवे | संपादन)\nबीर शोला धबधबा ‎ (← दुवे | संपादन)\nकॅथरीन धबधबा ‎ (← दुवे | संपादन)\nएल्क धबधबा ‎ (← दुवे | संपादन)\nग्लेन धबधबा ‎ (← दुवे | संपादन)\nहोगेनाक्कल धबधबा ‎ (← दुवे | संपादन)\nकालीकेसम धबधबा ‎ (← दुवे | संपादन)\nकिलीयूर धबधबा ‎ (← दुवे | संपादन)\nकोरैयार धबधबा ‎ (← दुवे | संपादन)\nकोवई कुत्रालम धबधबा ‎ (← दुवे | संपादन)\nकुंबकारै धबधबा ‎ (← दुवे | संपादन)\nकुतिरैयार धबधबा ‎ (← दुवे | संपादन)\nकुत्रालम धबधबा ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:तमिळनाडूमधील धबधबे ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:फेयरी धबधबा ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thevoiceofmumbai.com/2018/11/23/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86/", "date_download": "2021-09-26T21:58:06Z", "digest": "sha1:62SPKTOBM2SESEY5STNHZY64KR5CQ72I", "length": 6236, "nlines": 170, "source_domain": "thevoiceofmumbai.com", "title": "दूधात भेसळ करण्या-यांची आता खैर नाही; होणार जन्मठेप – The Voice of Mumbai", "raw_content": "\nदूधात भेसळ करण्या-यांची आता खैर नाही; होणार जन्मठेप\nमुंबई | दूध किंवा दूधापासून बनविण्यात येणा-या अन्य पदार्थात भेसळ केल्यास आता खैर नाही. कुठलाही व्यक्ती अथवा संस्था असे करतांना आढळल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल करुन संबंधित व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.\nदरम्यान, यासंदर्भात कायद्याची सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आले आहे. मंत्रिमंडळात याविषयी शिक्कामोर्तब झाले असून कडक कायदा करण्यात आले आहे.\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nचाहा चपाती खाऊन टेंशन फ्री रहा – नीरज चोप्रा\nमहाराष्ट्रात मागील २४ तासात ३२८६ नवे कोरोनाबाधित रुग्ण\nताण घेणे आरोग्याला ठरू शकते धोकादायक \nमोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम\nबंजारा छोरी घेणार उडान\nटीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात\nदहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट\n‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान\nशरद पवार साधणार तरुणांशी संवाद\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nहिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट ���ापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/number-of-corona-victims-in-beed-district-107-abn-97-2193475/", "date_download": "2021-09-26T22:26:07Z", "digest": "sha1:LJ4AIKXSRUBEVI6CFZGMDJUHBHRRDQDB", "length": 12733, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Number of Corona Victims in Beed District 107 abn 97 | बीड जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या १०७", "raw_content": "सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१\nबीड जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या १०७\nबीड जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या १०७\nटाळेबंदीत सुट दिल्यानंतर करोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे.\nWritten By लोकसत्ता टीम\nएकाच दिवशी तब्बल नऊ नवे करोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्याचा आकडा शंभरी पार झाला आहे. शहरात सात रुग्ण नव्याने आढळल्याने काही भाग बंद करण्यात आले आहेत. टाळेबंदीत सुट दिल्यानंतर करोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. शासकीय रुग्णालयातून उपचार घेऊन बरे होण्याचे प्रमाणही चांगले असले तरी बाधितांचा आकडा वाढू लागल्याने प्रशासनासह नागरिकांच्याही चिंतेत वाढ झाली आहे.\nबीड जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी आलेल्या तपासणी अहवालानुसार शहरात सात आणि धारुर तालुक्यात दोन नव्याने रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंत करोनाबाधितांच्या आकडय़ाने शंभरी पार केली. टाळेबंदीत तब्बल पन्नास दिवस जिल्ह्याच्या सीमेवरच रोखून धरलेल्या करोनाने नगर माग्रे आष्टीत प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात बाहेरून आलेल्या पाहुण्यांनी सर्वच तालुक्यात करोना पसरविला. एकूण आतापर्यंत करोना बाधितांची संख्या १०७ झाली असून यात रुग्णालयातून बरे होऊन ७७ रुग्ण घरी गेले.\nमात्र टाळेबंदीत सुट मिळाल्याने बाहेरचे पाहुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या मार्गाने येत असल्याने करोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे. त्यामुळे आता प्रशासनाबरोबर सर्वसामान्य नागरिकांचीही चिंता वाढली आहे. करोनामुळे चार जणांचा मृत्यूही झाला आहे.\nकरोना बाधित रुग्ण आढळलेल्या भागात आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात असून जवळपास १६ हजारपेक्षा अधिक लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर सव्वा लाख लोकांची तपासणी करण्यात आली असून अंबाजोगाईत करोना तपासणी केंद्र सुरू करण्यात आल्याने तपासणीची संख्या वाढली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nRCB vs MI : ‘पर्पल’ पटेल बनला ‘हॅटट्रिक’ पटेल.. मुंबई इंडियन्सविरुद्ध हर्षदनं रचला नवा इतिहास\nकोलकाताविरुद्धच्या आक्रमक खेळीबाबत जडेजाने केला खुलासा; म्हणाला…\nगुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही\nरोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी बनवा घरगुती पेय\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चंद्रपूर जिल्ह्याचा यशाचा चौकार\nएका दिवसात २२-२३ बदाम खावेत का\nCoronavirus : राज्यात दिवसभरात ३ हजार २९२ जण करोनामुक्त ; रिकव्हरी रेट ९७.२४ टक्के\nIPL 2021: विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय\nDaughter’s Day चं औचित्य साधत शिल्पा शेट्टीनं मुलीला दिलं वचन; “मला निवडल्याबद्दल…”\nCSK vs KKR : सर ठरला बाजीगर.. धोनी तंबूत परतल्यानंतर रवींद्र जडेजानं एकहाती फिरवला सामना\nवाहतूकीचे नियम मोडले म्हणून चक्क चिमुरडीने वडिलांनाच सुनावलं; हा सुंदर व्हिडीओ पाहाच\nPhoto : शेकडो वर्ष पुरातन अशा १५७ भारतीय वस्तू अमेरिकेने पंतप्रधानांकडे सोपवल्या\nDaughter’s day special; आई-वडील आणि मुलीचे नातं सांगणारे ‘हे’ चित्रपट तुम्हाला माहिती आहेत का\n‘देसी गर्ल’चा स्टायलिश अंदाज, निक म्हणतो…\nआरोग्य विभागाची परीक्षा रद्द झालेली नाही, तर पुढे ढकलली आहे – टोपे\n“कोल्हापूरचे गडी कोथरूडला आले, तरी वाईट वाटत नाही; पण…”, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना इशारा\nUPSC : पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणारी कोकणकन्या नयोमीचे नितेश राणेंकडून अभिनंदन, म्हणाले…\n“अजितदादा आमच्या लोकांना नाराज करू नका, नाहीतर गडबड होईल”, शिवसेना खासदार संजय राऊतांचं विधान\n“एकमेव अजित पवार त्यांच्या खिशातून सटकले, तिथे १००…” चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा टोला\n“राज्यात विरोधी पक्षाने ताळतंत्र सोडला आहे”, संजय राऊतांचा भाजपावर निशाणा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/fearing-covid-19-family-of-3-women-self-isolate-for-15-months-in-east-godavari-andhra-pradesh/articleshow/84644638.cms", "date_download": "2021-09-26T22:13:36Z", "digest": "sha1:VCOEPHWRAGHZSB6HIQMSTKP5CEKE5CEJ", "length": 12343, "nlines": 118, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\ncoronavirus india : करोनाच्या भीतीमुळे कुटुंबाने १५ महिने डांबून घेतलं, गावकऱ्यांनी 'असं' वाचवलं\nकरोनाचा संसर्गाने अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपल्या जीवलगांना गमावलं आहे. आता करोनाने मृत्यू होण्याच्या भीतीने एका कुटुंबाने स्वतःला डांबून घेतल्याचा प्रकार समोल आला आहे. हे प्रकरण आंध प्रदेशातील आहे.\nकरोनाच्या भीती कुटुंबाने स्वतःला १५ महिने डांबून घेतलं, गावकऱ्यांनी 'असं' वाचवलं\nहैदराबादः आंध्र प्रदेशच्या पूर्व गोदावरीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी बुधवारी एका कुटुंबाला ( family of 3 women self isolate for 15 months ) वाचवलं. या कुटुंबातील सदस्यांची प्रकृती खालावलेली होती. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील कदाली गावातील या कुटुंबाने करोनाच्या भीतीने जवळपास १५ महिने स्वतःला घरात बंद करून घेतले होते. कुठलाही आरोग्य कर्मचाऱ्या त्यांच्या घरी गेल्यावर कुटुंबातील कोणीही त्यांना प्रतिसाद देत नव्हतं. यामुळे त्यांच्या स्थितीबाबत कुठलीही माहिती मिळत नव्हती.\nरुथम्मा (वय ५० ), कांतामणी (वय ३२) आणि राणी (वय ३०) यांनी स्वतःला घरात बंद करून घेतले होते. कारण त्यांच्या एका शेजाऱ्याचा करोनाने मृत्यू झाला होता, अशी माहिती कदालीचे सरपंच चोपल्ला गुरुनाथ यांनी सांगितलं.\nगृह योजनेसाठी एक कर्मचारी या कुटुंबातील सदस्यांच्या अंगठ्याचे ठसे घेण्यासाठी गेला होता. यावेळी कुटुंबीयांनी स्वतःला कोंडून घेतल्याचं समोर आलं. कर्मचाऱ्याने ही बाब सरपंच आणि इतर ग्रामस्थांना सांगितली. १५ महिन्यांपासून घरात कोंडून घेतल्याने कुटुंबीयांची प्रकृती अतिशय खालावली होती. हे कळल्यानंतर आम्ही पोलिसांना याची माहिती दिली, असं सरपंच गुरुनाथ यांनी सांगितलं.\noxygen shortage death : 'महाराष्ट्र आणि दिल्ली सरकारने ऑक्सिजन अभावी करोनाने एकही मृत्यू झाला नसल्याचं का म्हटलं\nस्वतःला बंद ��रून घेतलेल्या कुटुंबाला घरा बाहेर काढलं. तेव्हा त्यांची प्रकृती ढासळल्याचं दिसलं. कारण या कुटुंबाती सर्वजण अनेक दिवसांपासून आंघोळ करत नव्हते, ना त्यांनी केस कापले होते. आम्ही त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. आता त्यांच्यावर उपचरा करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.\ncovid second wave : 'केंद्राच्या चुकीच्या निर्णयांमुळे करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात ५० लाख भा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nजम्मू-काश्मीरच्या जावयांनाही 'रहिवासी' बनण्याचा हक्क, सचिन-सारासहीत अनेकांना मिळणार फायदे महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nआयपीएल विराट कोहलीने रचला इतिहास, ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारा ठरला पहिलाच भारतीय\n लॅपटॉप आणि टॅब्स अर्ध्या किंमतीत\nआयपीएल मुंबई इंडियन्सवर मोठी नामुष्की; सलग तीन सामन्यांमध्ये पराभवाचा धक्का, आरसीबी विजयी\nमुंबई मुंबईचे माजी उपमहापौर डॉ. राम बारोट यांचे निधन; उद्या अंत्यसंस्कार\nआयपीएल पराभवानंतर मुंबई इंडियन्सला अजून एक मोठा धक्का, रोहित शर्माची चिंता वाढली...\nऔरंगाबाद ...तर स्वत:चा घात होईल; झुंडशाहीविरोधात मंत्री जितेंद्र आव्हाडांचे वक्तव्य\nदेश PM मोदींची धडक पाहणी नव्या संसद भवनच्या बांधकामाच्या ठिकाणी पोहोचले\nदेश 'गुलाब' चक्रीवादळ; ओडिशा-आंध्राच्या किनारपट्टीला धडकले, २ मच्छिमारांचा मृत्यू\nपुणे शिवसेना पवारांचा गड भेदणार; संजय राऊत यांचे बारामतीबाबत मोठे वक्तव्य\nआर्थिक राशिभविष्य आर्थिक राशीभविष्य २६ सप्टेंबर २०२१ : या राशींना रविवारी होईल लाभच लाभ\n ५० इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर ६१% डिस्काउंट, आता घरातच मिळणार थिएटरची मजा\nविज्ञान-तंत्रज्ञान २ हजारांच्या बजेटमधील टॉप-१० वायरलेस इयरबड्स, फीचर्स एकदा पाहाच\nमोबाइल नवीन फोन खरेदी करायचाय पुढील आठवड्यात येतायेत ‘हे’ शानदार ५जी स्मार्टफोन, पाहा किंमत-फीचर्स\nब्युटी अभिनेत्रीचा छोट्या स्कर्टमधील हॉट-बोल्ड लुकवर चाहते घायाळ, मांड्या फ्लॉन्ट करताना फोटो व्हायरल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahiti.in/2021/08/23/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AC/", "date_download": "2021-09-26T21:55:58Z", "digest": "sha1:XSYMM6JVCENZJYV5K525Z7JZLUS67CTN", "length": 21437, "nlines": 59, "source_domain": "mahiti.in", "title": "एका नराधमाने या महिलेसोबत नको ते केले, त्यातून एक मुलं जन्मले पुढे जे घडले ते पाहून… – Mahiti.in", "raw_content": "\nएका नराधमाने या महिलेसोबत नको ते केले, त्यातून एक मुलं जन्मले पुढे जे घडले ते पाहून…\nही मला भेटली होती साधारण तीन वर्षांपूर्वी. वय साधारण 35 वर्षे, सोबत पाच सहा वर्षांचा मुलगा. एक धार्मिक स्थळा बाहेर मागून खायची. औषध देता देता चांगली ओळख झाली. मला ती दादा म्हणायला लागली. दरवेळी मला कोडं पडायचं हा मुलगा कुणाचा जर तिचा असेल तर याचे वडील कुठे आहेत जर तिचा असेल तर याचे वडील कुठे आहेत याला वडील असतील तर ही एकटी कशी दिसते. एकेदिवशी मी विचारलेच लहानपणीच आईवडील वारले. जवळचं कुणी नाही, पूर्णतः निराधार. जगण्यासाठी भीक मागणे हे सोपं काम निवडलं…\nदिवसा भीक मागायची आणि रात्री कुठंतरी आडोसा घेऊन झोपायचं. हा रोजचा दिनक्रम. रानटी जनावरे फक्त जंगलातच नाही तर समाजातही अनेक ठिकाणी सापडतात. मला तर वाटते नरभक्षक जनावरे जंगलात आणि मादीभक्षक जनावरे समाजात राहतात. अशाच एका मादी भक्षक जनावराच्या तावडीत ती एका रात्री सापडली. आरडाओरडा केला पण तो ऐकायला कुणालाच वेळ नव्हता. प्रत्येकाला कुठंतरी पोहोचायचं होतं. त्या झटापटीत एक मुल तिच्या पदरात पडलं. एकटीची जगायची भ्रांत आणि अजून एकाची भर पडली. ठीक आहे जगात आपलं असं कुणीच नव्हते.\nआता आपलं म्हणावं अस मूल तरी आपल्या बरोबर आहे. मुलाला जमेल तसं ती वाढवत गेली आणि याच वेळी मला ती भेटली होती. काम का नाही करत गं मी तेव्हा तिला विचारायचो, ती फक्त मान डोलवत हसायची. वेगवेगळे व्यवसाय मी तिला सुचवायचो, मदत करतो असं म्हणायचो. पण ती ऐकल्यासारखे करायची आणि पोराला हाताला धरून दूर जायची. उदास होऊन शून्यात बघत राहायची. बरोबर आहे, इतक्या मोठ्या विश्वासघाताची भेट मिळाल्यानंतर तिने माझ्यावरही का विश्वास ठेवावा. भरल्या पोटाने दिलेला सल्ला उपाशीपोटी पचत नाही हेच खरे.\nएकट्या राहणाऱ्या या तरुण मुलीला सांभाळून घेणारा, मनासारखा जोडीदार मिळाला म्हणजे ती डिप्रेशन मधून बाहेर येईल असं मला डॉक्टर म्हणून सारखं वाटायचं. अत्याचार झालेल्या, भीक मागणाऱ्या मुलीला तिच��या मुलासह कोण स्वीकारणार हा मोठा प्रश्न होता. दिवसांवर दिवस जात होते आणि अशात मला एक तरुण भेटला चुणचुणीत आणि गोड बोलणारा. यानेही आयुष्यात खुप थपडा खाल्ल्या होत्या ढोलासारख्या. यालाही मी काम करण्यासाठी विनवल. याला भीक मागायचीच नव्हती, कमीपणा वाटायचा याला भीक मागण्यात. याच्यात व्यवसाय सुरू करण्याची जिद्द होती. पण संधी मिळत नव्हती. मी हात देतोय म्हटल्यावर झटदिशी हात पकडला. व्यवसाय सुरू केला आणि बघता बघता चालायला देखील लागला.\nअतिशय प्रामाणिक आणि मनमिळावू असणारा हा मुलगा मला आवडायचा. एकदा तर गमतीने याला म्हटले काय मालक आता लग्न करा की राव. करु की सर तुम्ही बघा मुलगी सांगा त्या मुलीशी लग्न करतो. हसून हा विषय संपला खरा, पण सांगाल त्या मुलीशी लग्न करतो या वाक्याने मला रात्र रात्र झोप यायची नाही. एकदा मनाची तयारी करून त्याला सर्व परिस्थिती सांगितली. हात जोडून म्हणालो करशील का रे लग्न क्षणभर विचार करत, माझ्या नजरेला नजर भिडवून माझ्या सारख्या भीक मागणाऱ्याला तुम्ही हात देऊन बाहेर काढलंत सर. मी रोज विचार करायचो या डॉक्टरच्या उपकाराची परतफेड कशी करायची. उभं असलेल्या माणसाला पाडताना फार ताकद लागत नाही.\nपडलेल्या माणसाला उठवायला जास्त ताकद लागते हे मी तुमच्याकडून शिकलो सर. तुम्ही तेव्हा मला उठवलत आणि आता पडलेल्या कोणाला तरी उठवायची पाळी माझी आहे. तुम्ही जे माझ्या साठी केलेत ते आज मी पुन्हा करणार तुमच्यासाठी. माझ्या डोळ्यात पाणी ठरेना. तो तिच्याशी लग्नाला तयार झाला यापेक्षाही आपण सावरल्यावर दुसऱ्याला हात द्यायचा असतो हे तू शिकला. यात मला जास्त आनंद होता. माझ्यापेक्षा लहान आहे तो पण मला त्याचे पाय धरावेसे वाटले. भरकटत ते पाऊल घसरतात ते पाय आणि दिशा दाखवतात ते चरण. अत्याचारित मुलीला तिच्या मुलासकट स्वीकारण्याची तयारी आणि तिच्या मुलाला आपलं नाव देऊन त्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचा विचार करणाऱ्या त्या तरुणाचे पाय मला चरणच वाटले. यानंतर दोघांची भेट घडवून आणली. दोघांनी एकमेकांना समजून घेऊन पूर्ण विचारांती निर्णय घ्यावा.\nकोणताही निर्णय समसमान घेण्याचा अधिकार दोघांनाही आहे. कसलीच बळजबरी कोणी कुणावर करणार नाही. या बोलीवर त्यांना बोलणं आणि भेटण्याची संधी दिली. एकेदिवशी दोघांनी हसत हसत येऊन निर्णय दिला. आम्ही दोघेही स्वखुशीने लग्नाल�� तयार आहोत. तरुण मुलीच्या लग्नाची काळजी असणाऱ्या वधु पित्याची काय गत होत असेल ते मी प्रत्यक्ष अनुभवलं. आयुष्याच्या या नाटकात सगळ्याच भूमिका मलाच पार पाडाव्या लागल्या. हे नाटक खरोखर मी जगलो. मीच पुरोहित होऊन लग्नाची तारीख काढली तर मीच माझ्याशी बैठक घेऊन दोन्ही बाजूची यादीही केली. मुलाची बहीण होऊन मीच माझ्याशी भांडलो तर मुलीची आई होऊन स्वतःशीच उगीच रडलो. या लग्नात मी वरातही झालो आणि वरातीची म्हातारी घोडीही झालो.\nमुंडावळ्या बनून कधी कपाळावर झळकलो तर पायतान बनून पायातही सरकलो. भर लग्नात मीच माझ्यावर रुसलो आणि मीच माझी समजूत काढून पुन्हा खोटखोट हसलो आणि त्याच्या बरोबर जाताना ज्या क्षणी दादा म्हणत तिनं गळाभेट मारली त्याक्षणी मी तिचा बाप झालो. आज या लग्नाला दोन वर्षे झाली. दोघंही आनंदात आहेत तिच्या अगोदर असलेल्या मुलासह. या मुलाचं मला कौतुक वाटते आपल्या आईच्या लग्नाला हजर होता. कळता झाल्यावर लोक त्याला टोचून बोलतील का सध्या माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नाही. असो. हे दोघेही एकमेकांना आधार देत मुलाची छाया बनले आहेत. बिनबापाच्या मुलाला आपलं नाव दिल आहे. खऱ्या अर्थाने तो बाप झाला आहे. आज हे सारे आठवायचं कारण म्हणजे ती अजून एकदा आई होणार आहे. हे त्याने मला जानेवारी 2020 मध्ये सांगितले.\nम्हणाला सर आता चौथा महिना सुरू आहे तिला. होय आता सगळे काम धंदे सोडून धोपटी शिवत बसतो, गमतीने मी बोललो. माझ्या या बोलण्यावर तो लाजला होता. यानंतर दवाखान्यात नोंदणी, तपासण्या वगैरे आटपून 19 जून 2020 ला प्रसुत झाली, मुलगा झाला. त्याला आणि तिला भेटायला आज 20 जुनला मी पेढे घेऊन गेलो. दोघांच्या डोळ्यातला आनंद लपत नव्हता. लॉकडाऊन मुळे याचा व्यवसाय ठप्प आहे. भल्याभल्यांची गाळण उडाली आहे, याचा कसा ठीकाव लागणार. तो नको नको म्हणत असताना त्याच्या खिशात साडे चार हजार कोंबले. म्हणाला हॉस्पिटलचे बिल, औषधाचा खर्च आणि बाकीच सगळं तुम्हीच करताय वर अजून हे पैसे कशाला.\nपहिली डिलिव्हरी माहेरीच असते बाबा, पोरीच्या बापालाच करावं लागतं सगळं. मी खळखळून हसत म्हणालो. मी हसत होतो आणि मागे तिच्या हुंदक्याचा आवाज जाणवत होता. ती नाहीच काही बोलली, पण तिचे डोळे बोलायचे थांबत नव्हते. मी बाळाकडे पाहिले, इतके देखणे बाळ. कमळ चिखलात उगवत हेच खरं. तुझ्यासारखे आहे गं बाळ, मी म्हटले. पालत्या मुठीने डोळे प���सत ती हसायला लागली. कोणत्याही रडणाऱ्या आईजवळ जाऊन बाळाचं कौतुक करावे, सेम तुझ्यावरच गेलंय बघ म्हणावे ती हसणारच. कारण वजन फुलाच होत असते सुगंधाच नाही.\nएखाद्या आईच्या ममतेच वजन कसं करणार ते ही त्या न दिसणाऱ्या सुगंधासारखंच. बाळाचं नाव काय ठेवायचं ठरवलंय निरोप घेत मी सहज विचारलं. अगदी सहज आवाजात ती म्हणाली हो ठरवलंय ना अभिजित नाव ठेवणार आहे आम्ही बाळाचं. काय खूप जोरात मी हे वाक्य ओरडून बोललो असेन. कारण दवाखण्यातल्या अनेकांनी चमकून पाहिलं माझ्याकडे. जीप चावत हळू आवाजात म्हटले का ग खूप जोरात मी हे वाक्य ओरडून बोललो असेन. कारण दवाखण्यातल्या अनेकांनी चमकून पाहिलं माझ्याकडे. जीप चावत हळू आवाजात म्हटले का ग अभिजितच का दादा मला आई ना बाप ना भाऊ ना बहीण पण तुम्ही माझी आई, बाप, भाऊ, बहीण ती उणीव भरून काढली.\nआज माझ्या मुलाचं नाव अभिजित ठेवलं तर मला सतत त्याला जाणीव करून देता येईल की कितीही मोठा झालास तरी कधीतरी तान्हं बाळ होऊन मुलं नसलेल्या आईच मूल हो. अनाथ एका बहिणीचा भाऊ हो. रस्त्यात तळमळत पडलेल्या मुलाची आई हो आणि माझ्यासारख्या रस्त्यांवर पडलेल्या एका पोरीच्या आयुष्यात कधीतरी बाप हो. मी शिकवीन त्याला, पुढचं काही बोलता येईना आणि मलाही ऐकू येईना.\nजगातल्या कोणत्याही पुरस्कारापेक्षा माझ्यासाठी हा सर्वश्रेष्ठ पुरस्कार होता, माझा सन्मान होता. दवाखान्यातून मी निघालो तर तो आडवा आला आणि म्हणाला सर ठेऊ ना तुमचंच नाव बाळाला. तुमची परवानगी हवी आहे. म्हटलं येड्या परवानगी कसली मागतोस, माझा बाप झालास की रे आज. बाप परवानगी मागत नाही तो माझ्या पायाशी झुकला आणि नव्यानेच मला जन्म देणाऱ्या माझ्या आईबापाच्या पायाशी नतमस्तक झालो.\nवृद्धाश्रमात काम करणाऱ्या या आजीबरोबर त्याच्या मुलाने जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल…\nतिरुपती बालाजीच्या मूर्तीचे हे 10 रहस्य..आजपर्यंत शास्त्रज्ञांना सुद्धा समजले नाही..ही मूर्ती मानवाने बनवलीच नाही..तर एक जिवंत..\nया बापाला चारही मुलाने सोडून दिले, मुलगी तिच्या बाळाला घेऊन गेली अन बापाने दारातून हाकलून दिले, पुढे\nPrevious Article श्रावण महिन्यात या दिवशी काढा हाता पायाची नखे/पैसा तुमच्याकडे ओढला जाईल…\nNext Article देवाच्या समोर रडल्यामुळे काय होते, तुम्हाला ह्या चमत्काराविषयी माहिती नसेल…\nभगवान शंकराच्या कृपेने या पाच राशींसाठी या आठवड्यात राजयोग तयार होणार आहे, छप्पर फाटेपर्यंत पैसे येतील \nपुजा करताना असे घडले तर समजा देव तुमच्यावर प्रसन्न आहे…\nया पाच राशीच्या लोकांचे खुलणार नशीब ‘श्री स्वामी समर्थांच्या’ कृपेने मिळणार चिक्कार…\nतुळशीला स्पर्श करून गुपचूप बोला हा मंत्र; जे काही मागाल ते सर्व होईल पूर्ण.\nगरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवार पासून… पुढचे 7 वर्षं राजा सारखें जीवन जगतील या सहा राशींचे लोक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://sudhirsawant.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-09-26T21:12:52Z", "digest": "sha1:BYI4DQAOD3JMZUXAXFJXISLNZOB2WJP6", "length": 9486, "nlines": 92, "source_domain": "sudhirsawant.com", "title": "पाकिस्तान | | Brigadier Sudhir Sawant (Ex-MP)", "raw_content": "\nकारगिल योध्यांना माझा सलाम\nकारगिल युद्ध हे भारतीय सैन्यासाठी एक भयानक आव्हान होते. १५००० पासून १८००० फूटावरील असंख्य गगनचुंबी शिखरांचा कब्जा करायचा होता. वर वाजपेयी सरकारने निर्बंध लावले होते. एल.ओ.सी. पार करायची नाही, वायु दलाचा वापर करायचा नाही. ही खंत तत्कालीन वायुदल प्रमुखांनी व्यक्त केली की, वायुदलाला पाक एल.ओ.सी. वर देखिल हल्ला करू…\nContinue Reading… कारगिल योध्यांना माझा सलाम\nराष्ट्रीय धोखा- 21 July 2017\n२५ डिसेंबर २००३ ला रावळपिंडीत एक मिलेटरी काफिला चालला होता. पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती मुशर्रफ आपल्या वेगाने जाणाऱ्या मर्सिडिस गाडीतून पाहत होते. एक व्हॅन त्यांच्या काफिल्याकडे विरुद्ध दिशेने जोराने येत होती. एक पोलीस या गाडीला थांबवायचा प्रयत्न करत होता. त्याला चिरडून ती व्हॅन काफिलाच्या शेवटच्या सुरक्षा गाडीला धडकली….\nशापित पाकिस्तान ३ मे २०१७\nपाकिस्तानी सैनिकांनी भारतावर परत सर्जिकल स्ट्राईक केला. भारतीय सैनिकांचे शीर कलम करून नेले. दुसरीकडे दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ले केले आणि रायफल नेल्या. दिवसेंदिवस पाकची आणि त्यांच्या प्रशिक्षित दहशतवाद्यांची हालचाल वाढत चालली आहे. मी २८ फेब्रुवारी २०१३ ला आर्मी सोडली तेव्हा शांत काश्मीर सोडून गेलो होतो. पण…\nContinue Reading… शापित पाकिस्तान ३ मे २०१७\nशून्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF)\nकृषी विज्ञान केंद्र, किर्लोस\nकेंद्र शासनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंध��दुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते. .. Read More\nछ शिवाजी म कृषी विद्यालय\nछ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसंयुक्त महाराष्ट्र शिक्षण प्र मंडळ\nया मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते\nसंस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे\nकणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष\nतालिबान राजवटीचा भारतावर परिणाम_25.8.2021\nअफगाणिस्तानवर तालिबानी कब्जा (भाग -१)_19.8.2021\nचीनच्या पुढे जाण्यासाठी एकसंघ व्हा_12.8.2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2015/12/blog-post_25.html", "date_download": "2021-09-26T22:43:40Z", "digest": "sha1:EK2QMRZGSM4JRMFKV6HZIRDM4ADBXFXI", "length": 3358, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "धोका शैक्षणिक क्षेत्रातील | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nविशाल मस्के ७:१५ PM 0 comment\nभविष्य घडायला हवे तिथे\nजीवनाचा विध्वंस होतो आहे\nकाळीमा फासला जातो आहे\nहल्ली नराधम दडू लागलेत\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/gadchiroli-news-marathi/visit-of-officials-to-the-most-vulnerable-village-attempts-to-reduce-malnutrition-child-mortality-maternal-mortality-nrng-108090/", "date_download": "2021-09-26T21:44:30Z", "digest": "sha1:RNP4GQXP26RI7QWPKHKTJMUSUIDKPGWI", "length": 19334, "nlines": 182, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "गडचिरोली | अतिसंवेदनशील गावात अधिकाऱ्यांची भेट; कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू कमी करण्याचा प्रयत्न | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nगडचिरोली अतिसंवेदनशील गावात अधिकाऱ्यांची भेट; कुपोषण, बालमृत्यू, मातामृत्यू कमी करण्याचा प्रयत्न\nगडचिरोली जिल्हा आदिवासीबहूल, नक्षल प्रभावित, अविकसित भाग म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील अनेक दुर्गम व ग्रामीणभागात पक्के रस्ते, नदीवर पुलाचीनिर्मिती नाही. त्यामुळे या भागात पोहचून सेवा देणे मोठे आव्हान ठरते.\nअहेरी/गडचिरोली तालुक्यातील अनेक गावे आजही विकासापासून कोसो दूर आहे, गावामध्ये जाण्यासाठी रस्तेच नाही, नाल्यावरून पुलाचीनिर्मिती नाही, गावात वीज नाही अशा गावांमध्ये जाण्यासाठी अधिकारी वर्ग आजही मागेपुढे करत असतात हे वास्तविक सत्य आहे. मात्र, येथील बालविकास प्रकल्प अधिकारी बी. के. गडधे यांनी तालुक्यापासून 72 किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्याचा शेवटच्या टोकावर अतिदुर्गम व अतिसंवेदनशील म्हणून परिचित असलेल्या दुर्गम गावांना भेट देऊन त्यांची समस्या जाऊन घेणारे पहिले बालविकास प्रकल्प अधिकारी ठरले आहेत.\nगडचिरोली जिल्हा आदिवासीबहूल, नक्षल प्रभावित, अविकसित भाग म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील अनेक दुर्गम व ग्रामीणभागात पक्के रस्ते, नदीवर पुलाचीनिर्मिती नाही. त्यामुळे या भागात पोहचून सेवा देणे मोठे आव्हान ठरते. या स्थितीत तालुकास्थळापासून 72 किमी अंतरावरील अतिदुर्गम व अतिसंवेदनशील म्हणून परिचित असलेल्या चिटवेली, तोंडेर, चिंतारवेला, सकीनगटा, रेगुलवाही, मुडेवाही, कुरुमपल्ली, कोडसेपल्ली, रापल्ली, दामरंचा, आसा, नैनगुंडम, नैनेर, कोंजेड, तोडका, लोहा कल्लेड, देचलीपेठा, मांड्रा, रुमलकसा आदी गावांना त्यांनी भेट देऊन तीन वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना, 3- 6 वर्षांच्या बालकांना, गर्भवती व स्तनदा मातांना, 15 ते 45 वर्षांच्या अन्य महिलांना आणि 11 तर 18 वर्षाच्या किशोरीना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.\nग्रामीण रुग्णालयाला रिक्तपदांचे ग्रहण; उपचारासाठी रुग्णांची परराज्यात धाव\nएकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत पूरक पोषण आहार, लसीकरण, आरोग्य तपासणी, वाढीवर देखरेख, संदर्भसेवा, अमृत आहार, अनौपचारिक पूर्व शालेय शिक्षण, गर्भवती महिलांना टिटनसची लस टोचणे, पोषण व आरोग्य शिक्षण देणे सोबतच किशोरी वयाच्या मुलींना लोहयुक्त व जंतनाशक गोळ्या, हिमोग्लोबिन व बॉडीमास इंडेक्स तपासणी, त्याचप्रमाणे किशोरवयीन मुलींना आरोग्य व स्वच्छता, पोषण आहार, जीवन कौशल्य, व्यावसायिक प्रशिक्षण आणि अभ्यासदौरा आदी अतिसंवेदनशील क्षेत्रातील लाभार्थ्यांना मिळाल पाहिजे म्हणून स्वतः बी. के. गडधे यांनी लक्ष देऊन लाभार्थ्यांना लाभ मिळवून दिले आहेत.\nबालमृत्यू, कुपोषण आणि शाळा सोडणाऱ्या बालकांच्या संख्येत घट घडवून आणले. बालकांच्या योग्य मानसिक शारीरिक व सामाजिक विकासासाठी पाया अधिक मजबूत करणे आणि सहा वर्षाखालील वयाच्या बालकांना पोषण व आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्याचे काम करून आदिवासी, माडिया समाजातील नागरींना या योजनेपासून वंचित राहू नये म्हणून मार्गदर्शन करून त्यांना लाभ मिळून देण्याचे काम करणारे पहिले अधिकारी म्हणून त्यांची ओळख झाली आहे.\nकोरोनाच्या काळात त्यांनी लॉकडाऊन असतांना लाभार्थ्यांना पोषक आहार मिळाव म्हणून अंगणवाडी परिसरात परसबागेची लागवड केली. बागेतून ताज्याभाज्या काढून किशोरवयीन मुलींना पोषक आहार बनवून खायला द्यायचे असे अनेक कामे बाल विकास प्रकल्प अधिकारी बी. के. गडधे यानी केले.\nस्वत: गावात जाऊन करतात मार्गदर्शन\nबालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयांतर्गत अहेरी, आलापल्ली, महागाव, पेरमिली, कमलापूर, जीवनगट्टा, देचलीपेठा आदी सहा परिक्षेत्र आहेत. या क्षेत्रातील नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जनजागृती करण्यासाठी बाल विकास अधिकारी स्वत: गावात पोहचून नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहेत. बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच गर्भवती व स्तनता मातांसह किशोरवयीन युवतींना आरोग्यासंबंधी मार्गदर्शन करीत आहेत. दुर्गम क्षेत्रातील त्यांच्या कार्याचे प्रशंसा होत आहे.\nजिल्ह्यातील दुर्गम भागात आदिवासी माडिया, गोंडी भाषा बोलली जाते. प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना या भाषेचे ज्ञान नसल्याने आदिवासींसी संवाद साधतांना अडचणी येतात. मात्र, या बाबीचा बावू न करता बाल विकास अधिकारी गडधे स्थानिक भाषकाला सोबतीला घेऊन आदिवासी नागरिकांना त्यांच्या भाषेत आरोग्याबाबत मार्गदर्शन व जनजागृती करीत आहेत.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाश���ंना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/other-states-news-marathi/sune-reached-the-hospital-with-her-father-in-law-on-her-back-in-the-second-wave-of-corona-the-relationship-with-the-health-system-is-also-weakened-nrvk-140781/", "date_download": "2021-09-26T21:41:39Z", "digest": "sha1:7R37LH66XKKCU6UXV2B3OXNLGOHGVBDN", "length": 16231, "nlines": 181, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "अशी स्थिती कोणावरही येऊ नये | सासऱ्याला पाठीवर घेऊन सुनेने गाठले रुग्णालय; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणांसह नातेही हतबल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय विचार करतात\nअशी स्थिती कोणावरही येऊ नयेसासऱ्याला पाठीवर घेऊन सुनेने गाठले रुग्णालय; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणांसह नातेही हतबल\nकोरोनाबाधित सासऱ्यास पाठीवर घेऊन जाणाऱ्या आसाममधील निहारिका दासचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. निहारिकाच्या या छायाचित्राने तिचा सेवाभाव तर दर्शविलाच शिवाय हतबलताही जगजाहीर झाली आहे. सासरे कोरोनाबाधित होते आणि कोणीही ��दतीस पुढे येत नसल्याचे दिसताच तीने स्वत:च सासऱ्यांना पाठीवर लादले आणि ऑटोरिक्षापर्यंत पोहोचले व तेथून ते दवाखान्यात दाखल झाले. या हतबलतेवर भाष्य करताना निहारिकाने अशी स्थिती कोणावरही येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. आसाममधील नागाव येथील निहारिकाचे सासरे थुलेश्वर हे पानसुपारी विक्रीचा व्यवसाय करतात.\nगुवाहाटी : कोरोनाबाधित सासऱ्यास पाठीवर घेऊन जाणाऱ्या आसाममधील निहारिका दासचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. निहारिकाच्या या छायाचित्राने तिचा सेवाभाव तर दर्शविलाच शिवाय हतबलताही जगजाहीर झाली आहे. सासरे कोरोनाबाधित होते आणि कोणीही मदतीस पुढे येत नसल्याचे दिसताच तीने स्वत:च सासऱ्यांना पाठीवर लादले आणि ऑटोरिक्षापर्यंत पोहोचले व तेथून ते दवाखान्यात दाखल झाले. या हतबलतेवर भाष्य करताना निहारिकाने अशी स्थिती कोणावरही येऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. आसाममधील नागाव येथील निहारिकाचे सासरे थुलेश्वर हे पानसुपारी विक्रीचा व्यवसाय करतात.\nनिहारिका यांचे पती सुरज कामासाठी घरापासून दूर आहे. पतीच्या गैरहजेरीत सूनबाईंनी मुलाचे कर्तव्य देखील पार पाडले. कोरोनाबाधित रुग्ण म्हटले की, सगळेच दूर पळतात. सोशल डिस्टन्सिंग पाळलं नाही, कोरोना होण्याची शक्यता वाढते. मात्र सूनबाईने धोका पत्कारून सासऱ्यांना रुग्णालयात दाखले केले. आता निहारिका यांनादेखील करोनाची लागण झाली आहे.\nजवळच्या रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी सासऱ्यांची गंभीर प्रकृती पाहून निहारिकाला 21 किलोमीटर अंतरावरील कोविड रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यामुळे निहारिकाला पुन्हा एक गाडी बोलवावी लागली. त्या रुग्णालयात अॅम्बुलन्स वा स्ट्रेचरचीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे निहारिकाला पुन्हा एकदा सासऱ्यांना पाठीवर घ्यावे लागले. ज्यावेळी निहारिकाची सासऱ्यांना दवाखान्यात भरती करण्याची धडपड सुरू होती त्यावेळी तिचे सासरे बेशुद्ध होते. त्यामुळे निहारिकाला बराच शारीरिक व मानसिक त्रासही सोसावा लागला. दरम्यान, निहारिका आता आयसोलेशनमध्ये आहेत. तर त्यांच्या सासऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र सासऱ्यांना सोडून आपण दुसरीकडे राहणार नाही, असे म्हटल्यावर डॉक्टरांनी दोघांना भोगेश्वरी फुकानानी रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था करून दिली.\nतुमच��� बर्थ डेट काय आहे\nअशी मौत कुणाला येऊ नये\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चाहते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1993/08/7669/", "date_download": "2021-09-26T22:05:05Z", "digest": "sha1:J6HWL7XMJS4MIWVREBQDA7HVXH4LWN2V", "length": 58198, "nlines": 155, "source_domain": "www.sudharak.in", "title": "समाजातील मुलींची घटती संख्याः कारणमीमांसा व उपाययोजना - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\nसमाजातील मुलींची घटती संख्याः कारणमीमांसा व उपाययोजना\nभारतीय लोकसंख्या आयोगाचा दुसरा अहवाल नुकताचा मागील आठवड्यात वाचावयास मिळाला. १९९१ च्या जनगणनेतील माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालामध्ये १९८१ ते १९९१ या दशकात जन्मलेल्या बालकांपैकी ६० लाख बालकांचा अभ्यास करण्यात आला असून, जन्मणाऱ्या बालकांत मुलींची संख्या मोठ्या प्रमाणात घटत चालल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या घटणाऱ्या संख्येबाबत भारत सरकारनेही गंभीर चिंता व्यक्त केली आहे.\nआपल्या देशात दर हजार मुलांमागे क���वळ ८९१ मुली जन्म घेतात. सुमारे ४० वर्षांपूर्वी, म्हणजे १९४९ ते १९५८ या दशकात, दर हजार मुलांमागे ९४२ मुलींचा जन्म होत होता. म्हणजेच गेल्या ४० वर्षांत हे प्रमाण विलक्षण घसरले आहे. ही फार मोठी चिंतेची बाब आहे. याची कारणे शोधताना तर ही चिंता अधिकच वाढते, कारण जन्मणाऱ्या बालकांमध्ये निसर्गतःच मुलींची संख्या एवढी कमी होत असती तर गोष्टी वेगळी होती. परंतु तसे नसून विविध सामाजिक प्रश्नांमुळे, मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोणच अनिष्टतेकडे जात आहे. आणि हाच दृष्टिकोण मुलींची संख्या घटण्यात प्रामुख्याने कारणीभूत ठरत आहे. कोणीही जबाबदार नागरिक यामुळे अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे.\nअखिल महाराष्ट्रीय जैन संघटनेच्या माध्यमातून गेली आठ वर्ष आम्ही वैवाहिक क्षेत्रात कार्य करीत आहोत. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात जाऊन अनेकदा पदयात्रा काढून, मेळावे-सभा घेऊन आम्ही या प्रश्नावर समाजातील अनेकांशी संवाद साधला, विचार विनिमय केला. वधू-वर पालक मेळावे, सामूहिक विवाह, अपंग / विधवा / विधुर / घटस्फोटितांचे मेळावे अशा उपक्रमाद्वारे समाजात काम करीत राहिलो. तेव्हाच वैवाहिक प्रश्न हे अतिशय नाजूक व बिकट आहेत हे आम्हाला जाणवले, त्याचबरोबर विवाहेच्छु मुलांपेक्षा मुलींची संख्या फार कमी आहे ही बाबही प्रकर्षाने निदर्शनात आली. समाजातील विदारक सत्याने आम्हाला अस्वस्थ केले.\nसमाजातील या परिस्थितीमुळे आगामी काही वर्षातच बिकट वैवाहिक/कौटुंबिक प्रश्न तयार होतील, ते हेरून आतापासूनच त्यादृष्टीने कार्यरत व्हायला हवे असे ठरवून आम्ही कामाला लागलो.\nमहाराष्ट्रातील जैन समाजाच्या २५,००० कुटुंबांमध्ये आमच्या संघटनेचे कार्यकर्ते जाऊन, त्यांनी प्रत्येक घरातील विवाहयोग्य मुला-मुलींची माहिती एकत्रित केली. यासाठी आम्ही जैन जीवनसाथी’ अशी वेगळी यंत्रणा श्री अशोक भंडारी याच्या मार्गदर्शनाखाली उभी केली. त्यामध्ये एकूण १५००० विवाहयोग्य मुलामुलींची सर्व माहिती संकलित आहे. संगणकाच्या सहाय्याने आम्ही या माहितीचे विश्लेषण केले आणि त्यातून आमच्या अंदाजाला बळकटीच आली. __या विश्लेषणावरून आम्हाला दिसून आले की (महाराष्ट्रातील उपलब्ध माहितीच्या आधारे) जैन समाजात ६१ टक्के मुले विवाहाची आहेत, तर विवाहयोग्य मुलींची संख्या केवळ ३९ टक्के आहे. याचाच अर्थ जैन समाजातील सुमारे २२ ट��्के मुलांना विवाहासाठी मुलगीच उपलब्ध होऊ शकणार नाही. ते प्रयत्न करूनही अविवाहितच राहणार \nजी परिस्थिती महाराष्ट्रातील जैन समाजाची. तीच राज्यातील अन्य समाजांचीही असणार होती हे त्या त्या समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांशी बोलताना स्पष्ट होऊ लागले. टक्केवारीत थोडा फार फरक पडू शकत होता, पण मूळ सूत्र तेच \nम्हणजेच गेल्या आठ वर्षांपासून आम्ही करीत असलेल्या कार्यातून जाणवत असलेला प्रश्न, संगणकाच्या विश्लेषणानंतर अधिक नेमकेपणाने पुढे आला आणि लोकसंख्या आयोगाच्या दुसऱ्या अहवालातील आकडेवारीत व निष्कर्षातून त्याला बळकटीच मिळाली. आम्हाला जाणवलेले निष्कर्ष अगदी अचूक होते.\nनिव्वळ जैन समाजापुरता विचार केला तरी दिसून येते की, इतर समाजांप्रमाणेच या समाजातही विवाहयोग्य मुलाला मोठी किंमत असते. त्याचा मानही मोठा असतो. उपवर मुलींचे पालक विवाहयोग्य मुलांकडे अक्षरशः चकरा मारत असतात, त्यामुळे मुलाचा “भाव”ही वाढत जातो. त्यात मोठी प्रतिष्ठाही मानली जाते.\nमात्र संघटनेने आजवर घेतलेल्या प्रत्येक वधू-वर पालक मेळाव्यात विवाहयोग्य मुलांची उपस्थिती अतिशय जास्त तर मुलींची संख्या अगदी कमी मुलीला स्वतःहून मागणी घालणे, मेळाव्यात सर्वांसमोर येऊन “आम्हाला विवाह करायचा आहे हे सांगणे हेदेखील ज्या समाजात कमीपणाचे मानले जाते, त्याच समाजात अशा मेळाव्यात मुलांची संख्या सतत वाढत राहिली हे कशाचे लक्षण होते \nसंघटनेच्या मार्केटयार्ड, पुणे विभागाने पुण्यात नुकताच ३ एप्रिल ९३ रोजी वधू-वर पालक मेळावा आयोजित केला होता. जमलेल्या सुमारे ३५० विवाहयोग्य मुला-मुलींमध्ये मुलांची संख्या २५० होती. त्यात ३० वर्षापेक्षा वय अधिक असलेली मुले तर ७५ होती. या ७५ पैकी एकाचाही विवाह मेळाव्यात नक्की झाला नाही. कारण बहुतांशी मुली २०-२२ वर्षे वयाच्याच होत्या.\nही ७५ मुले यापूर्वीही अनेक मेळाव्यांमध्ये पालकांसह आली होती. मात्र त्यांचा विवाह नक्की होत नव्हता. ही मुले अपंग नव्हती, विद्रूप नव्हती, सर्वच गरीबही नव्हती. तरीही विवाहासाठी मुलीच नाहीत या कारणामुळे अविवाहित राहिलेली \nही परिस्थिती आम्ही हेरली होती. म्हणून त्यांच्यासाठी जाहीर सूचना केली की ,“४ एप्रिल ९३ रोजी याच जागी विधवा, घटस्फोटित यांचा वधू-वर मेळावा आहे. आपणातील अनेकांचा प्रयत्न करूनही विवाह ठरू शकत नाही, कारण समाजात विवाहयोग्य मुलीच कमी आहेत, म्हणून जर आपल्यापैकी कोणास विधवा वा घटस्फोटित मुलगी पत्नी म्हणून चालू शकत असेल तर या मेळाव्यात आपण उपस्थित रहावे.”\n_ आश्चर्य म्हणजे दुसऱ्या दिवशी झालेल्या मेळाव्यात या ७५ पैकी २५ मुले पालकांसह आली. एवढेच नव्हे तर स्टेजवर येऊन स्वतःची माहिती सांगून “विधवा/घटस्फोटित मुलगी पत्नी म्हणून स्वीकारण्यास तयार आहोत” असे जाहीरपणे सांगितले. विवाहाचे वय उलटून जात असल्याने अखेरीस त्यांनी हा पर्याय मान्य केला.\n… हा जैन समाजात होत असलेला फार मोठा सामाजिक बदल आहे. त्यातून समाजात यापुढे वैवाहिक संदर्भात उद्भवणाऱ्या संकटांची ठोस जाणीव अतिशय रोखठोकपणे समोर येत होती…\n३ व ४ एप्रिल १९९३ च्या मेळाव्याचे उदाहरण, आम्हाला जाणवलेला प्रश्न किती अचूक होता हे लक्षात येण्यासाठी सविस्तर दिले आहे. समाज, मग तो जैन असो वा अन्य, सगळीकडे या प्रश्नाचे स्वरूप सारखेच आहे. वैयक्तिक जीवनावर मोठा परिणाम घडवून आणणारा हा सामाजिक प्रश्न,सर्वच समाजांत दिवसेंदिवस उग्र बनू लागला आहे.\nकोणताही सामाजिक प्रश्न जेव्हा मूळ धरू लागतो, तेव्हा त्याची झळ तुलनेने कमी जणांना बसत असते. मात्र या प्रश्नाचे आकलनच झाले नाही वा त्यावर त्वरित उपायांचे प्रयत्न सुरू केले गेले नाहीत तर सारा समाजच त्या सामाजिक प्रश्नाने ग्रासून जातो. तसेच उग्र बनलेला सामाजिक प्रश्न सुटणेही बिकट होऊन बसते.\nम्हणूनच आम्ही या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. प्रत्येक समाजामध्ये आज हा प्रश्न भेडसावत आहे. प्रत्यक्षात हा प्रश्न सामूहिकरीत्या लोकांसमोर येत नसला तरी नजीकच्या कालावधीतच हा प्रश्न प्रत्येक कुटुंबाचा प्रश्न बनणार आहे. तेव्हा मात्र उशीर झालेला असेल. म्हणून समाजातील प्रत्येक जाती-धर्मातील सामाजिक जाणीव असलेल्यांनी या प्रश्नावर खोलवर विचार आता केलाच पाहिजे. या प्रश्नाची सोडवणूक एका वर्षात वा चार-पाच वर्षांत होईल असा कोणाचाही दावा असणार नाही. मात्र त्यादृष्टीने विचार करून उपाययोजना शोधल्या पाहिजेत. किंबहुना या प्रश्नांची जाणीव होणे ही देखील प्रश्न सोडविण्याच्या टप्प्यातील पहिली पायरी ठरू शकते, असे मानून कामास लागले पाहिजे. हा प्रश्नही शासनानेच सोडवावा अशी भूमिका न घेता,आपणच कारणमीमांसा व उपाययोजना शोधत राहिले पाहिजे या भूमिकेतून आम्ही प्रयत्नशील राहिलो आहोत.\nसमाजात मुलींची संख्या कमी होण्यामागे सर्वात महत्त्वाचे कारण समाजात स्त्रीला मिळणारे सामाजिक दुय्यमत्व आहे असे आम्ही मानतो. आपल्या देशात दीर्घ काळ चालत असलेली पुरुषप्रधान संस्कृती स्त्रीला सतत दुय्यमत्वच देत आली आहे. समाजातील स्त्रियांची प्रतिष्ठा उंचावून त्यांना समान दर्जा मिळावा यासाठी म. फुले, आगरकर, डॉ. आंबेडकर आदि थोर समाजसुधारकांनी केलेले प्रयत्न, त्यांच्यानंतर व्यापक प्रमाणात – चालू राहिले नाहीत. त्यामुळे स्त्रीचे दुय्यमत्व नष्ट होऊ शकले नाही. स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलू शकला नाही.\nयाचे प्रत्यंतर अनेक प्रकारे समाजात येते. त्यातील सर्वात विदारक परिस्थिती जाणवते ती विवाहप्रसंगी लग्न ही मुलगा-मुलगी अशी दोघांचीही गरज असली तरी विवाह जमवणे व विवाह करणे ही समस्या केवळ वधूपित्यालाच बोचत राहते. मुलीच्या लग्नात द्यावा लागणारा हुंडा, विवाह करून देण्यात होणारा आटोक्याबाहेरचा खर्च याची चिंता वधूपित्याला पोखरून टाकते. त्यातूनच मुलगी नको ही भावना समाजात दृढ होऊ लागली. त्याचा दुष्परिणाम म्हणजे गर्भजलचिकित्सा करून घेऊन, गर्भ मुलीचा असेल तर गर्भपात करवून घ्यायचा लग्न ही मुलगा-मुलगी अशी दोघांचीही गरज असली तरी विवाह जमवणे व विवाह करणे ही समस्या केवळ वधूपित्यालाच बोचत राहते. मुलीच्या लग्नात द्यावा लागणारा हुंडा, विवाह करून देण्यात होणारा आटोक्याबाहेरचा खर्च याची चिंता वधूपित्याला पोखरून टाकते. त्यातूनच मुलगी नको ही भावना समाजात दृढ होऊ लागली. त्याचा दुष्परिणाम म्हणजे गर्भजलचिकित्सा करून घेऊन, गर्भ मुलीचा असेल तर गर्भपात करवून घ्यायचा स्वतःच्या कुटुंबात जन्म घेणारे बाळ केवळ मुलगी आहे म्हणून नष्ट करण्याचे अमानवी क्रौर्य समाजात मूळ धरून बसले. अशा प्रसंगी अनेकदा बाळाच्या आईला विचारात न घेता,तिच्या भावनांना किंमत न देता गर्भपात घडवून आणले जातात हेही एक विदारक सत्य आहे.\nयाबाबत नुकतीच प्रसिद्ध झालेली बातमी आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारी आहे. बातमीत म्हटले आहे की, तामिळनाडूतील सालेम जिल्ह्यात मुलींची त्यांच्या पालकांकडूनच हत्या होण्याचे प्रमाण एवढे वाढले आहे की सध्या तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये खास पाळणाघरांची सोय करणे शासनाला भाग पडले आहे. मुलींची हत्या करण्यासाठी दबा�� आणला जात असल्यास,त्या मातांनी आपल्याकडे लेखी अर्ज द्यावेत असे आवाहन सालेमचे पोलीस अधीक्षक ए. सुब्रम्हण्यम यांनी केल्यावर अवघ्या दीड महिन्यात असे ६०० अर्ज आले. या भयानक पार्श्वभूमीवर तेथे एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ४४% कुटुंबात बालकांना ठार मारले जात असल्याचे निष्पन्न झाले आहे, तर ३८% कुटुंबांचा मुलगी झालीच तर तिला ठार मारून टाकण्याचा निश्चय असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही किती भयानक सामाजिक विकृती आकारास आली आहे. हे लक्षात आले की मुलींची संख्या घटण्यास कोणती कारणे जबाबदार आहेत याची जाणीव तीव्रतेने होते.\nसमाजात मुलींची घटती संख्या अशीच कमी होत राहणार काय या चिंतेने आम्हाला ग्रासले. मात्र केवळ प्रश्न उपस्थित करून भागणार नव्हते, तर दीर्घकालीन का होईना, उत्तरे शोधायला सुरुवात करायला पाहिजे होती. आम्हाला सुचलेले व रास्त वाटलेले काही उपाय असे.\n(१) आपल्या समाजातील महिलांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य. त्यांची सामाजिक उंची वाढविण्याचे कार्य, पुरुषांएवढाच समान दर्जा त्यांना मिळवून देण्याचे कार्य, वैवाहिक प्रसंगी मुलींना असलेले दुय्यम स्थान नष्ट करण्याचे प्रयत्न अथकपणे केले पाहिजेत.\n(२) मुलीच्या विवाहाची चिंता, तिच्या हुंड्याची चिंता, विवाहामध्ये होणाऱ्या मोठ्या खर्चाची चिंता सर्वच कुटुंबांमध्ये असते. गेल्या २-३ दशकांत तर ही चिंता सर्व समाजात फार मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मुलगा म्हणजे पैशाची आवक आणि मुलगी म्हणजे पैशाची जावक ही अनिष्ट भावना बळावत गेली आहे.\nजोपर्यंत मुलींच्या विवाहापोटी, हुंड्यापोटी खर्च लागणार नाही, ही भावना लोकांत रुजत नाही तोपर्यंत मुलींची संख्या कमीच होत राहील. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला कन्येला “वर” शोधण्यासाठी, तिचा विवाह आयोजित करण्यासाठी, हुंडा देण्यासाठी काहीच खर्च येणार नाही, त्रास होणार नाही अशी परिस्थिती वा पर्याय निर्माण होणे गरजेचे आहे. यासाठी वधू-वर पालक मेळावे, सामूहिक विवाह हाच एकमेव पर्याय आहे. गेली आठ वर्षे आम्ही या पातळीवर कार्य करीत आहोत. या सामाजिक परिवर्तनवादी कार्यक्रमात लोकांचा सहभाग प्रथमतः कमी होता, परंतु हळूहळू प्रतिसाद वाढत आहे. ही चळवळ अधिक रुजण्याची गरज वाढली आहे.\nभारतातील एक हजार पुरुषांमागे असणारी स्त्रियांची संख्या\n१९९१ च्या माहितीवरून असेही दिसून येते की ग्रामीण भागात हे प्रमाण ९३८ आहे, तर शहरी भागात हेच प्रमाण ८९४ इतके कमी आहे.\n१९९१ देशातील अनुसूचित जमातीतील स्त्रियांचे प्रमाण\nराज्य/केंद्रशासित प्रदेश सरासरी प्रमाण\tअनुसूचित जमातीतील प्रमाण\nभारत ९२७ ९७२\t+४५\n१. आंध्रप्रदेश ९७२\t९६० +१२\n२. अरुणाचल प्रदेश ८५९ ९९८\t+१३९\n३. बिहार ९११\t९७१\t+६०\n४. गोवा ९६७\t८८९\t-७८\nगुजराथ\t९३४\t९६७\t+३३\nकेरळ १०३६\t– ४०\n१०. मध्य प्रदेश ९३१\t९८५\t+५४\n११. महाराष्ट्र ९३४\t९६८\n१२. मणिपूर ९५८\t९५९\n१३. मेघालय ९५५\t९९७\n१४. मिझोराम ९२१\t९८२\t+६१\n१५. नागालँड ८८६\t९४६\t+६०\n१६. ओरिसा ९७१\t१००२\n१७. पंजाब ८८२\t—\t+\n१८. राजस्थान ९१०\t९३०\n१९. सिक्कीम ८७८\t९१४\t-१४\n२०. तामिळनाडू ९७४\t९६०\n२१. त्रिपुरा ९४५\t९६५\n२२. उत्तरप्रदेश ८७९ ९१४ +3५\n२३. प. बंगाल ९१७ ९६४\t+४७\n१. अंदमान निकोबार ८१८ ९४७ +१२९\n३. दादरा- हवेली ९५२\n६. लक्षद्वीप ९४३ ९९४\n१९८१ ते १९९१ या काळात जन्मलेल्या (जीवित) बालकांमध्ये दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण ८९१ पर्यंत घसरले आहे.\nगेल्या ९० वर्षांत देशातील स्त्रियांचे प्रमाण सतत घटत असून, दर हजार पुरुषांमागे सध्या ते अवघे ९२७ आहे.\nअनुसूचित जमातीत स्त्रियांचे प्रमाण हजार पुरुषांमागे तब्बल ९७२ आहे. त्यात गेल्या ९० वर्षांत लक्षणीय घट अजिबात दिसून येत नाही. का अनुसूचित जमातीत (आदिवासी समाजात) वधूने वरपक्षाला हुंडा देण्याची व विवाहखर्च करण्याची प्रथा नाही.\nश्री शांतिलाल मुथ्था हे अखिल महाराष्ट्रीय जैन संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी अलीकडेच जे सर्वेक्षण केले त्यावरून त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या समाजामधल्या २२% मुलांना विवाहासाठी मुलगीच उपलब्ध होणार नाही. प्रयत्न करूनही त्यांना अविवाहित राहावे लागेल, कारण त्यांच्या समाजात विवाहयोग्य मुलींची संख्याच मुळात कमी आहे. त्यांनी त्यासंबंधी जमविलेली आकडेवारी मागच्या लेखामध्ये प्रकाशित केली आहे. त्या आकडेवारीवरून लक्षात येते की ही स्थिती फक्त जैन समाजापुरतीच अशी नाही. बाकीचे समाजही त्या बाबतीत फार मागे नाहीत.\nही स्त्रीपुरुषांच्या गुणोत्तरामधली विषमता कायम टिकणार नाही; हे गुणोत्तर पुन्हा समतेकडे झुकेल ह्याविषयी माझ्या मनात शंका नसली तरी ते घडून यावयाला निदान अर्धे शतक लागेल असा माझा अंदाज आहे. मुलींना जन्म देणे आणि त्यांना लहानाचे मोठे करणे म्हणजे स्वतःवर आणि त्या मुलीं���र संकटपरंपरा ओढवून घेणे आहे असा बऱ्याच आईबापांचा समज आहे. प्रौढ स्त्रियांना स्वतःलाच जेथे ‘नको हा बायकांचा जन्म’ असे होऊन जाते तेथे त्या आपल्या मुलींचे काळजीपूर्वक संगोपन कशाला करतील मुलांपेक्षा मुलींच्या संगोपनात हयगय होताना आणि त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढताना आपल्या देशात नेहमी दिसते ते त्यामुळेच.\nस्त्रीपुरुष गुणोत्तर विषम असल्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांत स्त्रियांची पुरुषांकडून होणारी छेडखानी हा अतिशय गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे परदेशी महिलायात्रींना येथून लवकर पाय काढता घ्यावा लागतो. स्त्रिया त्यामुळे सतत भयग्रस्त असतात. आता तर पुरुषांच्या वाढत्या प्रमाणामुळे त्यांचे आक्रमण आणखी वाढण्याची आणि अत्याचारांच्या आणि बलात्काराच्या भीतीने स्त्रियांची आयुष्ये कायमची कोमेजून जाण्याची फार शक्यता आहे. दिल्लीला एका कारागृहासारख्या उंच काटेरी भिंतींच्या इमारतीवर मुलींच्या शाळेची पाटी पाहिली तेव्हा भी अतिशय लज्जित झालो होतो.\nआपल्या समाजात हा इतका गंभीर प्रश्न कशामुळे निर्माण झाला मला वाटते, त्याची कारणे दोन. हा शहरीकरणाचा परिणाम आहे. पूर्वी समाज लहान होता. लोकसंख्या कमी असल्यामुळे नव्हे, तर तो पंचक्रोशीने आणि आपापल्या जातीमुळे सीमित होता. प्रत्येक जातीचे आचारनियम परंपरेने चालत आले होते. ते नियम कधी काळी जे लोक जातीपुरते पण त्यातल्या त्यात दूरवरचे पाहत असत त्यांनी घालून दिलेले असत. जात जितकी लहान तितके हे नियम व्यक्तींना कमी अन्यायकारक असण्याची शक्यता असे. कारण त्यांच्यापुढे फार माठे आदर्श नव्हते.\nभारतीय माणूस व्यक्तीच्या कल्याणाच्या पलीकडचा विचार करावयाचा झाल्यास आपल्या जातीचा विचार करीत असे. जातीमधले सर्व लोक प्रत्यक्ष रक्ताचे नातेवाईक असत, किंवा तसे ते होऊ शकत असत. म्हणजे संभाव्य नातेवाईक असंत. सगळे एकमेकांच्या ओळखीचे असल्यामुळे कोणालाही तोंड लपविण्याची सोय नव्हती. चुकणाऱ्याचा कान धरण्याचा ज्येष्ठांचा अधिकार सर्वमान्य होता. गर्दीमध्ये प्रत्येकाला नामहीनत्व येते व त्यामुळे त्याच्या वर्तनावरचा अंकुश नाहीसा होतो. तसा प्रकार पूर्वी घडू शकत नव्हता हे कितीही खरे असले तरी छेडखानीचे गुन्हे छोट्या, तथाकथित असंस्कृत जातींमध्ये घडत नाहीत याचे आणखीही एक महत्त्वाचे कारण आहे. त्याकडे आपल��� दुर्लक्ष होता उपयोगी नाही.\nआपल्याकडच्या शिक्षणपद्धतीमध्ये (औपचारिक आणि अनौपचारिक अशा दोन्ही) फक्त संस्कारावर नको तितका भर दिला गेला आहे. सदसद्विचार करण्याकडे आणि करविण्याकडे पूर्वीपासून दुर्लक्ष आहे.त्यामुळे चोरी करा पण सापडू नका’ एवढेच आपले लोक शिकले आहेत. चोरी करणे का वाईट हे कोणत्याही शिपायाला सांगता येणार नाही. त्याला भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमाखाली तो गुन्हा होतो तेवढेच सांगता येईल. एखाद्या असदाचरणाचे वा दुष्कृत्याचे सामाजिक दुष्परिणाम कोणते होतील ते आपल्या न्यायाधीशांच्या डोळ्यांसमोर तरी स्पष्टपणे येतात की नाही ह्याची शंका वाटते. ते तसे येत असते तर आपली न्यायसंस्था आजच्यापेक्षा पुष्कळ जास्त स्वच्छ राहिली असती व न्या. रामस्वामींसारखी प्रकरणे घडली नसती. असो.\nस्त्रियांची छेडखानी हा पुरुषांच्या नामविहीनत्वामुळे घडणारा गुन्हा आहे असे बाह्यतः दिसत असले तरी त्यावर उपाय प्रत्येक पुरुषाला ओळखपत्र (identity card) देणे हा नाही, तर त्यांच्या ठिकाणी सदसद्विचार निर्माण करणे हा आहे. आणि त्याहीपेक्षा आपण काही बाबतीत तथाकथित असंस्कृत समाजांचे अनुकरण करणे हा आहे.\nसध्या आपण सारेजण सोप्या पद्धतींनी आपले गहन प्रश्न सोडवू पाहतो. युवतींसाठी शौर्यवर्धनाचे वर्ग किंवा शिबिरे चालविणे हा सुद्धा छेडखानीवर असाच एक थातुरमातुर उपाय आहे. हे आपले सारे उपाय निष्फळ होणार आहेत. त्यामुळे उलट ते प्रश्न अक्षय वा शाश्वत होत जाण्याची शक्यता आहे. आपल्या विहिरीचे पाणी पुरेनासे झाल्यावर ती एकदा खोल खणली की ती पुन्हा दरवर्षी आणखी खोल खोल खणत न्यावी लागते असा आता प्रत्येक शेतकऱ्याला अनुभव येत आहे. तरी त्याला आपल्यापुरते पाहण्याचा मोह सुटत नाही. प्रत्येकाने आपल्यापुरता प्रश्न सोडविला की तो प्रश्न समाजाकरिता अधिक बिकट, अतिशय गंभीर होत असतो. आपले आजचे एकेकट्याने श्रीमंत होण्याचे प्रयत्नही असेच दुसऱ्या बाजूला आपल्या सर्वांच्या समस्या दिढी-दुपटीने वाढविणारे होत असतात असे मला वाटत असते. आपले सगळे पर्यावरणविषयक प्रश्नही आपल्या अशाच केवळ आपल्यापुरते पाहण्याच्या वृत्तीमधून निर्माण झाले आहेत.\nतर मुद्दा काय, कोणताही गंभीर प्रश्न आपल्यापुरते पाहण्यामुळे निर्माण होतो व तो सोडविण्यासाठी थातुरमातुर उपाय करून चालत नाही. एखाद्या विषवल्ली���्या फांद्या छाटल्या किंवा तिची पाने ओरबाडली तर ती जास्तच फोफावते. आणखी एक उदाहरण देतो. परीक्षेमध्ये नकला करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रावर अधिक संख्येने पोलीसशिपाई पाठविल्यामुळे खरोखर काही सुपरिणाम झाला आहे की दुष्परिणाम झाला आहे मला वाटते अशा उपायांनी समस्येचे निराकरण करण्याऐवजी तिचे शाश्वतीकरण करण्यात मात्र आम्ही सफल झालो आहोत.\nयुवतींच्या शौर्यवर्धनवर्गामुळे तेथे जाणाऱ्या सगळ्या युवती शूर होतील अशी अपेक्षा करणे चूक आहे.(युद्धकला किंवा कवायत शिकल्यामुळे प्रत्येकाच्या ठिकाणी शौर्य आले असते तर युद्धात शौर्य गाजविणाऱ्याला विक्टोरिया क्रॉस किंवा आता परमवीरचक्रासारखी पदके देण्याची प्रथा पडली नसती. शौर्य फार दुर्मिळ वस्तू आहे) आणि त्या वर्गामुळे काही कायमचे दुष्परिणाम होणार आहेत; शंभरामधले दोघेतिघे आपले मित्र असतात. तसेच शत्रूदेखील दोघेतिघेच असतात. बाकीच्या नव्वदपंचाण्णव लोकांना आपल्याशी कसलेच देणेघेणे नसते; ते तुमचे शत्रू नसतात. पण जे मित्र नाहीत ते सारे शत्रू असे युवतींना वाटू लागेल आणि त्यांच्या ठिकाणी शूरत्व येण्याऐवजी पुरुषांविषयी शत्रुत्व) आणि त्या वर्गामुळे काही कायमचे दुष्परिणाम होणार आहेत; शंभरामधले दोघेतिघे आपले मित्र असतात. तसेच शत्रूदेखील दोघेतिघेच असतात. बाकीच्या नव्वदपंचाण्णव लोकांना आपल्याशी कसलेच देणेघेणे नसते; ते तुमचे शत्रू नसतात. पण जे मित्र नाहीत ते सारे शत्रू असे युवतींना वाटू लागेल आणि त्यांच्या ठिकाणी शूरत्व येण्याऐवजी पुरुषांविषयी शत्रुत्व मात्र निर्माण होईल अशी दाट शक्यता आहे. आधीच स्त्रीपुरुष एकमेकांकडे संशयाने पाहतात; ह्यापुढे शत्रू म्हणूनच पाहतील.\nएक गोष्ट लक्षात घ्या- जेथे विषमता आहे तेथे सुरक्षितता नाही. आपल्या घरातल्या स्त्रियांना सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांची राखण करण्यासाठी पुरुषांना सदैव सज्ज राहावे लागेल. परस्परविश्वास पार नष्ट होईल.सर्वांचीच मनःशांती कायमची हरपेल, जीव नकोसा होईल. ही माझी भविष्यवाणी नाही. ही मला वाटणारी शक्यता आहे,काळजी आहे. भीती आहे.\nस्त्रीपुरुषांच्या विषम गुणोत्तराचे हे परिणाम टाळावयाचे असतील; म्हणजेच फिजी, मॉरिशस किंवा त्रिनिदाद येथे मागच्या शतकात जे घडले ते पुन्हा घडू द्यावयाचे नसेल तर काय करावे लागेल मला सुचणारे उपाय हे अमलात आणण्यासाठी अतिशय कठीण आहेत. ते सोपे, साधे उपाय नाहीत; ते अशक्यप्राय आहेत असे म्हटले तरी चालेल. ह्या प्रश्नावर साधेसोपे उपाय असते तर हा प्रश्न इतका उग्र झालाच नसता. आपल्याला हा प्रश्न लोंबकळत ठेवायचा नसेल आणि तो खरोखरच निकालात काढावयाचा असेल तर कारण पुष्कळ विचार करूनसुद्धा मला दुसरे उपाय सुचत नाहीत –\nपहिला उपाय असा की सगळ्या अनागरित समाजांमध्ये, आदिवासींमध्ये, वनवासींमध्ये प्रचलित असलेल्या स्त्रीपुरुषसंबंधविषयक चालीरीतींचे आदरपूर्वक अध्ययन करून, त्यांमध्ये आपल्याला स्वीकार्य कोणत्या ते शोधून त्या अमलात आणणे. कारण त्या समाजात ब्रह्मचर्याचे म्हणजेच पर्यायाने योनिशुचितेचे महत्त्व नाही. अनौरस संततीला तेथे कमी लेखले जात नाही. ज्या समाजात ब्रह्मचर्याचे स्तोम माजविले जाते त्याच समाजात हा छेडखानीचा प्रश्न उग्र झाला आहे हे समजले पाहिजे. आणि आज आपल्याला कितीही कठीण वाटत असले तरी स्त्रीपुरुषांवर ब्रह्मचर्य व तद्विषयक पूर्ण मनःसंयमन लादण्याचे आपण टाळले पाहिजे. आधी ब्रह्म नावाची चीज नाही व समजा असली तरी ब्रह्मप्राप्तीचा आणि ब्रह्मचर्यांचा अर्थाअर्थी संबंध नाही हे आपण जाणले पाहिजे. तरुण स्त्रीपुरुषांच्या लैंगिक जिज्ञासेला शमविण्याच्या समाजसंमत वाटा आपण त्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.\nदुसरा उपाय असा की प्रत्येकाला विवाहाचा अधिकार असल्यामुळे किंवा तो असणे आवश्यक असल्यामुळे स्त्रियांच्या बहुपतिकत्वाला तसेच स्त्रीपुरुषांच्या अनेकपति पत्नीकत्वाला कायद्याने ताबडतोब मान्यता दिली पाहिजे. त्यासाठी आंदोलन सुरू केले पाहिजे. विवाहबाह्य संततीला कोणतेही लांच्छन जाणवणार नाही असे कायदे पाहिजेत.\nआणि तिसरा उपाय असा की जी सुजाण जोडपी प्रजोत्पादन करण्याच्या वयात आहेत त्यांनी अधिक मुलींना जन्म देण्याचा प्रयत्न मुद्दाम चालू ठेवला पाहिजे. अधिक मुलींच्या आईबापांना सवलती दिल्या पाहिजेत.\nअसे सारे जरी मला वाटत असले तरी मी अविवेकी अनिबंधतेचा पुरस्कर्ता नाही हेही येथे स्पष्ट केले पाहिजे. विवेकपूर्ण शिथिलता म्हणजे अनिर्बंधता नव्हे. आजचे आमचे नियम कसे आहेत ते घट्ट व काचणारे आहेत. त्यांच्यामुळे समाजामधले ढोंग तेवढे वाढते आहे. बलात्कारासारखे गुन्हेही ह्या नियमांच्या परिणामामुळे आहेत. जेथे अविवेक नाही, संयमाचा पूर्ण अभाव नाही, तेथे AIDS सारख्या रोगाचे भयही नाही.\n ते कोणत्याही प्रकारच्या अतिरेकापासून मुक्त, सहज आणि अकृत्रिम असे असावेत. त्यांचे नियम कठोर, जाचक नसावेत. ते शिथिल असावेत. त्यांमध्ये ब्रह्मचर्याचा अतिरेक नको तसा भोगाचा नकोच नको.\nआजचे शहरांमधले वातावरण एकीकडे ब्रह्मचर्याचे स्तोम माजविणारे तर दुसरीकडे कामविकाराला उद्दीपीत करणारे आहे. दोन्ही बाजूंनी कृत्रिमतेचा कहर आहे. माझ्या मते हीच गोष्ट स्त्रियांच्या छेडखानीला कारणीभूत आहे.\nसाकल्याने विचार करून ही समस्या सोडविण्यासाठी माझे आवाहन मुख्यतः सभ्य, सुसंस्कृत आणि समंजस स्त्रियांना आहे. त्यांच्या ठिकाणी असलेल्या करुणेच्या, अनुकंपेच्या भावनेला आहे. कारण त्याच ह्या बिकट परिस्थितीतून वाट काढू शकतील असा माझा विश्वास आहे. मी सुचविलेल्या ह्या टोकाच्या उपायांऐवजी निराळे आणि सौम्य पण परिणामकारक उपाय त्या सुचवितील तर किती बरे होईल त्याचप्रमाणे माझे आवाहन शहाण्यांना, सकल समाजाच्या कल्याणाविषयी पोटतिडीक असणाऱ्या सर्वांना आहे; ज्यांचा सामूहिक कर्तृत्वावर विश्वास आहे, म्हणजेच लोकशाहीवर निष्ठा आहे अशांना आहे.\nआपण सारे आपले गंभीर प्रश्न कायमचे सोडविण्याच्या प्रयत्नांना लागू या.\nधरमपेठ : नागपूर-४४० ०१०\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\n याची मानसशास्त्रीय मीमांसा – डॉ. भूषण शुक्ल\nज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा\nज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य – डॉ. नागेश राजोपाध्ये\nविक्रम आणि वेताळ – भरत मोहनी\nमुहूर्त, कुंडली, शुभराशी, वगैरे, वगैरे – प्रभाकर नानावटी\nखगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे\nज्योतिषशास्त्राबद्दल थोडे – प्रमोद सहस्रबुद्धे\nफलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे – डॉ. नितिन शिंदे\nसंविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन – अ‍ॅड. असीम सरोदे\nफलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता – निखिल जोशी\nकूपमंडूक – झंपुराव तंबुवाले\nज्योतिष : शास्त्र की थोतांड – तन्मय केळकर\n” – प्रकाश घाटपांडे\n – हेमंत दिनकर सावळे\nज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ – कुमार नागे\nअज्ञानाधारित अभ्यासक्रम – प्रा.य.ना.वालावलकर\nमला पडलेले काही प्रश्न – प्रकाश पारखे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://khedut.org/tips-can-stop-hair-fall/", "date_download": "2021-09-26T22:02:58Z", "digest": "sha1:AK6BMVEQMOE622EHYDEWOG355QXAHCPU", "length": 10172, "nlines": 93, "source_domain": "khedut.org", "title": "पावसाळ्यात होणाऱ्या केस गळतीमुळे आपण त्रस्त असाल तर हे 5 उपाय आपल्याला मदत करतील - मराठी -Unity", "raw_content": "\nपावसाळ्यात होणाऱ्या केस गळतीमुळे आपण त्रस्त असाल तर हे 5 उपाय आपल्याला मदत करतील\nपावसाळ्यात होणाऱ्या केस गळतीमुळे आपण त्रस्त असाल तर हे 5 उपाय आपल्याला मदत करतील\nएखाद्या व्यक्तीस काहीही होऊ शकते, परंतु जर त्यांच्या केसांना काही झाले तर ती खूप मोठी गोष्ट असू शकते. माणसाचे सौंदर्य त्याच्या केसांपेक्षा मोठे असते. केस गळणे म्हणजे तणाव नसलेले तणाव, जरी पावसाळ्यामध्ये केस गळणे सामान्य आहे आणि काहीवेळा ही समस्या इतकी तीव्र होते की अंतराचे केस पुसले,\nजातात. सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट रुजुता दिवेकर यांनीही आपल्या फेसबुक पेजवर केस गळतीची समस्या सोडविण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्यांनी सांगितले की पावसाळ्याच्या काळात घरात सहजपणे आणि सोप्या पद्धतीने मिळणा food्या खाण्यापिण्याच्या मदतीने केस गळणे सहज रोखता येते. पावसाळ्यात केस गळतीमुळेही तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही ही संपूर्ण बातमी नक्कीच वाचली पाहिजे.\nजर आपल्याला पावसाळ्यात केस गळतीबद्दल भीती वाटत असेल तर\nजर आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये दहीचा समावेश केला तर त्याचा आपल्या पडत्या केसांना फायदा होऊ शकतो. दही खनिजे आणि प्रोबायोटिक बॅक्टेरिया समृद्ध खनिजांमध्ये आढळते जे आपले केस मजबूत करेल. आपण रायता म्हणून दही वापरू शकता किंवा भाजीपाला किंवा नवीन तयार ताक किंवा लस्सी देखील पिऊ शकता. आपल्या केसांसाठी आणि एकंदरीत आरोग्यासाठी दही खूप चांगले मानले जाते.\nथोड्या नारळाच्या तेलात मेथीचे दाणे घाला आणि गरम करा, नंतर ते थंड झाल्यावर, आपल्या डोक्यावर चांगले मसाज करा आणि रात्री ठेवा. आपण मेथीचे दाणे कढी, खिचडी, भोपळा या भाज्यांमध्ये टेम्परिंग म्हणून वापरू शकता किंवा आपल्या रायतामध्ये मिसळून ते खाऊ शकता. हार्मोन्समुळे केस गळतीच्या समस्येमध्ये (पीसीओएडी सारख्या आजारांमुळे) मेथी पुरळ विशेषत: उपयुक्त आहे, कारण त्यात मधुमेहावरील रामबाण उपाय चांगला होतो.\nऑलिव्हचे दाणे रात्रभर दुधात भिजवावे कारण त्यात भरपूर लोह आहे. नारळ आणि तूप सोबत ऑलिव्हच्या बियांपासूनही लाडू बनवता येतात आणि दररोज एक लाडू खाल्ल्यास तुम्हाला ऑलिव्हचे फायदे सहज मिळतील. केमोथेरपीमुळे ऑलिव्ह केस गळतीपासून संरक्षण देखील देऊ शकते.\nकेस गळणे टाळण्यासाठी आपल्याला दुधामध्ये एक चिमूटभर जायफळ (जिवंत बियांसह) मिसळावे आणि रात्रीभर भिजवावे लागेल. या बियामध्ये व्हिटॅमिन बी 6, फॉलिक सिड आणि मॅग्नेशियम असतात जे केस गळणे आणि तणाव दूर करण्यात मदत करतात.\nजरी हळदीत अनेक रोग ओढण्याची क्षमता आहे, परंतु जर आपण केस गळतीसाठी हळदीचा वापर सुरू केला तर आपल्याला अधिक फायदे मिळतील. तसे, हळद दूध खोकला आणि सर्दीसाठी एक उत्तम घरगुती उपाय आहे. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि केसही निरोगी राहतात. म्हणूनच स्वत: ला वचन द्या आणि रोजच्या आहारात किंवा दुधात चिमूटभर हळद नक्कीच खा.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\nआरोग्याबरोबरच सौंदर्य देखील आपल्या स्वयंपाकघरातील या छोट्या छोट्या गोष्टी देखील वाढवते.\nडान्स दीवाने 3 च्या सेटवर माधुरी दीक्षित रडली, डोळे झाले शांत, कारण जाणून घ्या\nहाडांबरोबरच, कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीराचे हे 3 भाग बनवू शकतात कमकुवत ,जाणून घ्या कॅल्शियमच्या कमतरतेवर करावी कशी मात\nझोपायचा आधी दुधात मिसळून प्या ही गोष्ट , पुरुषांसाठी आहे खूप फायदेशीर, होतील तुम्हाला आश्चर्यकारक फायदे .\nरवा हा मैदापेक्षा आरोग्यदायी आहे का जर आहे , तर जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे यांची यादी\nदुधाचे पाणी वाया घालवू नका, यामुळे हे रोग दूर होतात, त्याचे फायदे जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1029888", "date_download": "2021-09-26T21:30:50Z", "digest": "sha1:GQKVCCI5CCSIP2VGTZLCITYAA5F4JG3Z", "length": 2325, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"युनायटेड किंग्डम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"युनायटेड किंग्डम\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०२:५८, ३० जुलै २०१२ ची आवृत्ती\n३० बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\n१०:५८, २४ जुलै २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\n०२:५८, ३० जुलै २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1880496", "date_download": "2021-09-26T22:34:35Z", "digest": "sha1:JFFHMJSINKUPG5SO6XG33CDEGTP7KJZO", "length": 2488, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"मार्च ३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"मार्च ३\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:२५, ३ मार्च २०२१ ची आवृत्ती\n१२ बाइट्स वगळले , ६ महिन्यांपूर्वी\n१४:३९, २५ एप्रिल २०२० ची आवृत्ती (संपादन)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\n२१:२५, ३ मार्च २०२१ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nखूणपताका: २०१७ स्रोत संपादन\n== प्रतिवार्षिक पालन ==\n* [[हिनामात्सुरी]] - [[जपान]].\n* [[शहीद दिन]] - [[मलावी]].\n* [[मुक्ति दिन]] - [[बल्गेरिया]].\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/massive-fire-at-furniture-market-in-delhis-shastri-park-area-200-shops-burnt-to-ashes-38917/", "date_download": "2021-09-26T22:29:44Z", "digest": "sha1:UZ2FO7QJJ7H4FNTNPAMVFHXFJ5LYOKBD", "length": 12750, "nlines": 77, "source_domain": "thefocusindia.com", "title": "दिल्लीत शास्त्री पार्क परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग, 200 दुकाने जळून खाक, कोट्यवधींचे नुकसान । Massive fire at furniture market in Delhi's Shastri Park area, 200 shops burnt to ashes", "raw_content": "\nHome भारत माझा देश दिल्लीत शास्त्री पार्क परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग, २०० दुकाने जळून खाक, कोट्यवधींचे नुकसान\nदिल्लीत शास्त्री पार्क परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग, २०० दुकाने जळून खाक, कोट्यवधींचे नुकसान\nMassive fire at furniture market in Delhi : राजधानी दिल्लीत रात्री उशिरा आगीचे तांडव पाहायला मिळाले. रात्री उशिरा शास्त्री पार्क परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली. या अग्निकांडात तब्बल 200 दुकाने भस्मसात झाली. असे सांगितले जात आहे की, फर्निचर मार्केटमध्ये रात्री पावणे एकच्या दरम्यान आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने तेथे धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 29 बंब तैनात करण्यात आले. Massive fire at furniture market in Delhi’s Shastri Park area, 200 shops burnt to ashes\nनवी दिल्ली : राजधानी दिल्लीत रात्री उशिरा आगीचे तांडव पाहायला मिळाले. रात्री उशिरा शास्त्री पार्क परिसरातील फर्निचर मार्केटमध्ये भीषण आग लागली. या अग्निकांडात तब्बल 200 दुकाने भस्मसात झाली. असे सांगितले जात आहे की, फर्निचर मार्केटमध्ये रात्री पावणे एकच्या दरम्यान आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने तेथे धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 29 बंब तैनात करण्यात आले.\nतथापि, अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणेपर्यंत फर्निचर मार्केटमधील सुमारे 200 दुकाने जळून खाक झाली होती. सुदैवाने या घटनेत एकही जीवितहानी झाली नाही, परंतु व्यापाऱ्यांचे मात्र कोट्यवधींचे नुकसान झाले आहे.\nअग्निशमन विभागाच्या माहितीनुसार फर्निचर मार्केटमध्ये रात्री 12.30 वाजता आगीची माहिती मिळाली. या मार्केटमध्ये 250 फर्निचर व हार्डवेअरची दुकाने होती. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी 29 अग्निशमन बंब बोलावण्यात आले होते. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाला कठोर परिश्रम घ्यावे लागले. अडीच तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. या घटनेत 8 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले.\nLockdown In Maharashtra : महाराष्ट्रात आज लॉकडाऊनच्या घोषणेची शक्यता, मुख्यमंत्री ठाकरे घेणार टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय\nराज्यात शनिवारी ५५ हजारांवर लोकांना कोरोना , ५३ हजार जण आजारातून मुक्त ; ३०९ जणांचा मृत्यू\nराज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाचा तडाखा; पिकांचे नुकसान\nCorona Outbreak In India : कोरोना रुग्णसंख्येचा भारतात विस्फोट, एका दिवसात आढळले 1.52 लाख रुग्ण, महाराष्ट्रात सर्वाधिक\nजम्मू-कश्मीरमधील शोपियानमध्ये चकमक ; गोळीबारात तीन दहशतवादी ठार\nPreviousदेशभरात आजपासून चार दिवस 'लस उत्सव' ; कोरोनाविरोधी लस नागरिकांना देणार\nNextदेशात १३ एप्रिलपासून चार दिवस बँका राहणार बंद ; १२ एप्रिलला कामे पूर्ण करा ; अन्यथा वाट पाहावी लागणार\nSARTHI PUNE : छत्रपती संभाजीराजे ‘सारथी’ चे सारथी यूपीएससी निकालातून ‘सारथी’चे महत्त्व पुन्हा अधोरेखित ; संभाजीराजेंच ट्विट\nWATCH : बीड जिल्ह्यात पावसाने उडविली दाणादाण, पिकांचे नुकसान; गावांचा संपर्कही तुटला\nWATCH : ‘मी साताऱ्याचा जिल्हाधिकारी होतो’, अजित पवारांकडून बोलताना पुन्हा घडली चूक\nम्हणे, मोदींपेक्षा ममता लोकप्रिय; 2024 पर्यंत थांबा NOTA पेक्षा कमी मते मिळतील; सुवेंदू अधिकारींचे प्रत्युत्तर\n‘भारत बंद’ दरम्यान शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्याची परवानगी नाही , सीमेवर कडक सुरक्षा व्यवस्था\nWATCH : ईडीची नोटीस म्हणजे फॅशन झाली आहे – खा. सुप्रिया सुळे\nभाजपचं ठरलंय, लढाई 51टक्क्यांची; आघाडीची रिक्षा पंक्चर करायची; बावनकुळेंचा एल्गार\nWATCH : अवैध वाळू उपसणाऱ्या १० बोटी केल्या जप्त, पुणे जिल्ह्यात पोलिस अधिकाऱ्याचा गनिमी कावा\nही आहेत भारतातील बारा स्थापत्यशास्त्राची उत्तम उदाहरणे.. तुम्ही पाहिलीत\nक्रोध नको; पण संतापाने ओरडून सांगा..आम्हाला ५० टक्के आरक्षण हवंय सरन्यायाधीशांची महिला वकिलांना साद\nआमिर खानचा लाल सिंह चड्ढा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलली , 2022 मध्ये या तारखेला रीलिज होईल चित्रपट\nIAF Air Show : 13 वर्षांनी काश्मिरात IAFचा एअर शो; डल लेकवर स्काय डायव्हिंग, विमानांच्या चित्तथरारक कसरती\nShivSena vs NCP : आधी उद्धव ठाकरे आता संजय राऊतांची थेट राष्ट्रवादी काँग्रेसला तंबी आमचं ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत ….\nUP Cabinet Expansion : योगी मंत्रिमंडळाचा विस्तार, काँग्रेस सोडून आलेल्या जितीन प्रसाद यांना कॅबिनेट, सहा नेते राज्यमंत्री\nBharat Bandh : शेतकरी आंदोलकांच्या “भारत बंद”साठी उद्या महाराष्ट्रात काँग्रेस उतरणार रस्त्यावर\nहबल टेलिस्कोपने टिपले आकाशगंगेतील स्पार्कलिंग स्टारफिल्ड (आकाशगंगेत असलेले चमकदार तारांगण)\n६५ तासांत २४ बैठका : पंतप्रधान मोदींचा व्यग्र अमेरिका दौरा ठरला अर्थपूर्ण आणि फलदायी\nमोदींपेक्षा ममता बॅनर्जी लोकप्रिय; सध्या योगीच सगळे ठरवतात; खासदार अभिषेक बॅनर्जी यांचा अजब दावा\nDelhi Metro : 3.55 मिलियन कार्बन क्रेडिट्सच्या विक्रीतून दिल्ली मेट्रोने केली 19.5 कोटींची कमाई\nनक्षलवादाचा शेवट जवळ आलाय; त्यांची आर्थिक कोंडी करा; गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/11/Congress-is-on-the-verge-of-decline-Chief-Minister-targets-Congress.html", "date_download": "2021-09-26T22:08:54Z", "digest": "sha1:WL4UV5KGVKSVN3AOHHL7U67L3YMCAQR2", "length": 6396, "nlines": 109, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "“काँग्रेसची अधोगतीकडे वाटचाल” : या मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर निशाणा", "raw_content": "\nHomeदेश-विदेश “काँग्रेसची अधोगतीकडे वाटचाल” : या मुख्यमंत्र्यांचा काँ���्रेसवर निशाणा\n“काँग्रेसची अधोगतीकडे वाटचाल” : या मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर निशाणा\nनवी दिल्ली : नुकतेच बिहारमधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. निवडणुकीत महाआघाडीत काँग्रेसची कामगिरी ही निराशाजनक होती. काँग्रेसनं ७० जागांवर निवडणुका लढवल्या असल्या तरी त्यांना केवळ १९ जागांवरच विजय मिळाला. दरम्यान, एकंदरीत परिस्थितीवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. “काँग्रेसची अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. असं वाटतंय की आता काँग्रेसचं कोणी माय-बाप शिल्लक नाही. ज्याप्रकारे ते कामगिरी करत आहेत त्यावरून काँग्रेस आता देशाचं भविष्य नाही असं वाटत आहे,” असं केजरीवाल म्हणाले.\n“काँग्रेसचे पूर्णपणे अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. काँग्रेसचा कोणी माय-बाप आता शिल्लक नाही. राज्याराज्यात लोकं भाजपाला कंटाळून काँग्रेसला मतदान करतात आणि नंतर काँग्रेसचं भाजपाचं सरकार स्थापन करून देतं,” असं म्हणत केजरीवाल यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. “काँग्रेसचे सर्व आमदार भाजपात सामील होतात. तुम्ही मतं काँग्रेसला द्या किंवा भाजपाला, सरकार तर भाजपाचंच बनतं,” असंही ते म्हणाले.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nदुर्दैवी घटना : जांभूळणी येथील बंधाऱ्यात दोन सख्या भावांसह चुलत भाऊ गेले वाहून ; शोधकार्य चालू\nझरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीत\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा\nआटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/2020/10/15/%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AF/", "date_download": "2021-09-26T23:02:57Z", "digest": "sha1:W2TTOZXWXQWXXTLXYTUIKMFGNVU6B42X", "length": 11332, "nlines": 54, "source_domain": "mahiti.in", "title": "अधिक गोड सेवनाने नाहीतर या चार कारणांमुळे होते मधुमेहाची समस्या, आजच जाणून घ्या नाहीतर…. – Mahiti.in", "raw_content": "\nअधिक गोड सेवनाने नाहीतर या चार कारणांमुळे होते मधुमेहाची समस्या, आजच जाणून घ्या नाहीतर….\nसध्याच्या काळामध्ये लोकांचे जीवन अधिक व्यस्त असते , या कारणामुळे आपण आपल्या शरीरावर लक्ष देऊ शकत नाही.\nव्यस्त जीवनशैली आणि अनियमितपणा खानपान या कारणामुळे व्यक्तीला अनेक प्रकारच्या आजार समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्यांपैकी एक समस्या म्हणजे मधुमेह होणे . प्रत्येक घरात मधुमेहाचा आजार असणाऱ्या व्यक्ती हमखास पाहायला मिळतो. अधिक लोकांचे असे मानणे आहे की , मधुमेह हा आजार अधिक गोड पदार्थ खाल्ल्यामुळे होतो म्हणूनच तुम्ही लोकांनी ऐकले असेल कि अनेक जण सांगतात कि जास्त गोड पदार्थ खाऊ नये त्यामुळे मधुमेह होऊ शकतो परंतु ही गोष्ट खरी नाही कारण की गोड पदार्थ खाल्ल्यामुळे मधुमेह आजार होत नाही परंतु मधुमेहामध्ये डॉक्टर गोड पदार्थ खाऊ नये असा सल्ला सुद्धा देत असतात.\nज्या व्यक्तींना नॉर्मल ब्लड शुगर आहे ,ते गोड पदार्थ खाऊ शकतात. गोड पदार्थ खाणे आणि मधुमेह मध्ये कोणत्याही प्रकारचे नाते संबंध नसते. मधुमेहाचे अनेक असे रुग्ण आहेत ,जे गोड पदार्थ खात नाहीत आणि काही असे आहेत की ज्यांना गोड पदार्थ अजिबात आवडत नाहीत परंतु याशिवाय सुद्धा त्यांना मधुमेहाच्या आजाराने आजाराने घेरलेले असते, खरंतर मधुमेह होण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील इन्शुलिन ची मात्रा कमी होते. गोड पदार्थ खाण्याशी काही संबंध नसतो. मधुमेहाचे रुग्ण गोड पदार्थ डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय खाऊ शकतात. यासोबतच जर तुम्हाला गोडवा हवा असेलच तर साखरेऐवजी कमी कॅलरी असणारे गोड पदार्थ तुम्ही खाऊ शकता.\nतसे पहायला गेले तर मधुमेह दोन प्रकारचे असतात . प्रकार अ आणि प्रकार ब जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती इन्शुलिन निर्माण करणाऱ्या कोशिकांना समाप्त करते तेव्हा याला प्रकार अ असलेला मधुमेह म्हटले जाते आणि जेव्हा शरीर इन्शुलिन निर्माण करण्यात असमर्थ राहतो याला प्रकार ब मधुमेह या नावाने ओळखले जाते परंतु त्या दोघांच्या स्थितीमध्ये गोड पदार्थ खाण्याशी काहीच संबंध नाही म्हणूनच आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये मधुमेह बाबतीत काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहोत…\nमधुमेहाच्या समस्या निर्माण होण्याची कारणे : जी व्यक्ती योग्य प्रमाणामध्ये झोप घेत नाही त्यांना मधुमेहाची संभावना अधिक असते. कधी कधी कमी झोपणे सामान्य गोष्ट आहे परंतु जर तुमची नियमीतपणे पूर्णपणे झोप होत नसेल तर तुम्हाला सतर्क राहणे गरजेचे आहे कारण अशा व्यक्तींना मधुमेहाचा आजार होण्याची संभावना जास्त असते.\nज्या व्यक्तीचा लठ्ठपणा अधिक आहे त्यांना मधुमेह होण्याची शक्यता असते. अधिक मात्र मध्ये जंक फूड किंवा गोड पदार्थ खाल्ल्याने शरीरातील वजन वाढते ,ज्या कारणामुळे तुम्हाला अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते .जर तुम्ही या गोष्टींच्या बरोबरच आपल्या शरीराला नियंत्रण ठेवत असाल तर तुम्ही मधुमेहाच्या समस्येपासून स्वतःला वाचवू शकाल.\nतज्ञांचे म्हणणे आहे की जास्त तनावामध्ये राहणाऱ्या व्यक्तींची शुगर लेव्हल वाढते जर एखादी व्यक्ती अधिक तणावाखाली असेल तर त्याला मधुमेह होण्याची शक्यता जास्त असते. जी व्यक्ती दिवसभर आपल्या कार्यालयांमध्ये खुर्चीवर बसून काम करते आणि अजिबात व्यायाम करत नाही त्या व्यक्तीला सुद्धा मधुमेह होण्याची संभावना ८० टक्के पर्यंत वाढलेली असते.\nनोट: जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद\nफक्त २ दिवसात नायटा,खाज, खरूज मूळापासून समाप्त करेल हा घरगुती उपाय..\nआहे त्या वयापेक्षा दिसू लागाल 50 पटीने तरुण व लहान, फक्त टोमॅटोच्या मदतीने करायचं आहे ‘हे’ 1 काम\n१०० वर्षे निरोगी जगण्याची ग्यारंटी, हे झाड जवळ असेल तर; डॉक्टर तोडकर उपाय…भयंकर उष्णता 3 दिवसात गायब…\nPrevious Article दांत दुखणे मिनिटात बंद करून दातांतील कीड घालवणारा घरगुती रामबाण उपाय….\nNext Article रोजवूडच्या झाडाचे हे चमत्कारिक फायदे तुम्हाला माहिती नसतील, आजच जाणून घ्या….\nभगवान शंकराच्या कृपेने या पाच राशींसाठी या आठवड्यात राजयोग तयार होणार आहे, छप्पर फाटेपर्यंत पैसे येतील \nपुजा करताना असे घडले तर समजा देव तुमच्यावर प्रसन्न आहे…\nया पाच राशीच्या लोकांचे खुलणार नशीब ‘श्री स्वामी समर्थांच्या’ कृपेने मिळणार चिक्कार…\nतुळशीला स्पर्श करून गुपचूप बोला हा मंत्र; जे काही मागाल ते सर्व होईल पूर्ण.\nगरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवार पासून… पुढचे 7 वर्षं राजा सारखें जीवन जगतील या सहा राशींचे लोक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/anand-mahindra-shares-video-of-tractor-running-on-2-wheels-adds-hope-for-economy-mhpg-451264.html", "date_download": "2021-09-26T22:24:41Z", "digest": "sha1:3C3OMZPP7OJ74AEZBDOT4ZFEC32P67V4", "length": 7130, "nlines": 83, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'अशी पुढे जाणार अर्थव्यवस्था', आनंद महिंद्रांनी शेअर केला ट्रॅक्टरचा जुगाड VIDEO – News18 Lokmat", "raw_content": "\n'अशी पुढे जाणार अर्थव्यवस्था', आनंद महिंद्रांनी शेअर केला ट्रॅक्टरचा जुगाड VIDEO\n'अशी पुढे जाणार अर्थव्यवस्था', आनंद महिंद्रांनी शेअर केला ट्रॅक्टरचा जुगाड VIDEO\nदोन चाकांवर चालणारं ट्रॅक्टर तुम्ही कधीच पाहिलं नसेल, पाहा हा VIDEO\nनवी दिल्ली, 5 मे : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 17 मेपर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. परिणामी इतर उद्योगांवर याचा परिणाम झाला आहे. आवश्यक वस्तुंची दुकाने वगळता इतर सर्व व्यवसाय आणि उद्योग धंदे ठप्प आहेत. याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होत आहे. या सगळ्या महिंद्रा आणि महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्र यांनी व्हिडीओ शेअर करत आपली अर्थव्यवस्था पुढे कशी जाईल, याचा संदेश दिला. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती चक्क दोन चाकांवर ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर हे शक्य आहे का असा सवाल तुमच्या मनात येईल पण हे खरे आहे. देसी जुगाड वापरून दोन चाकांवर ही व्यक्ती ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी अर्थव्यवस्थेत कसे संतुलन राखले पाहिजे याचे उदाहरण दिले आहे. वाचा-चक्क माकडाच्या पिल्लानं चिमुकल्याला फरफटत नेलं, पाहा VIDEO या व्हिडीओवर आनंद महिंद्रा यांनी, \"ही व्यक्ती निमयांचे उल्लंघन करीत आहे. मात्र हे चित्र पाहून माझ्या आशा काहीशा पल्लवीत झाल्या. कारण दोन चाकं नसली तरी, तो ट्रॅक्टर चालवत आहे, आपणही अशीच आपली अर्थव्यवस्था पुढे घेऊन जाऊ शकतो\", असे ट्वीट केलं आहे. वाचा-VIDEO:आम्हाला तुमचा अभिमान आहे असा सवाल तुमच्या मनात येईल पण हे खरे आहे. देसी जुगाड वापरून दोन चाकांवर ही व्यक्ती ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी अर्थव्यवस्थेत कसे संतुलन राखले पाहिजे याचे उदाहरण दिले आहे. वाचा-चक्क माकडाच्या पिल्लानं चिमुकल्याला फरफटत नेलं, पाहा VIDEO या व्हिडीओवर आनंद महिंद्रा यांनी, \"ही व्यक्ती निमयांचे उल्लंघन करीत आहे. मात्र हे चित्र पाहून माझ्या आशा काहीशा पल्लवीत झाल्या. कारण दोन चाकं नसली तरी, तो ट्रॅक्टर चालवत आहे, आपणही अशीच आपली अर्थव्यवस्था पुढे घेऊन जाऊ शकतो\", असे ट्वीट केलं आहे. वाचा-VIDEO:आम्हाला तुमचा अभिमान आहे'कोरोना योद्धा' डॉक्टरचं घरी असं झालं स्वागत\nवाचा-VIDEO : लहान भावानं केली गंमत, छतावरून जमीनीवर पडली तरुणी भारतात लॉकडाऊनचा कालावधी पुन्हा वाढला एकीकडे कोरोनाचा प्रसार रोखणे गरजेचे असले तरी दुसरीकडे लॉटकडाऊनचा कालावधी वाढवला जात आहे. 4 मेपासून आणखी दोन आठवड्यांसाठी लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. दरम्यान या लॉकडाऊनमध्ये ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काही सूट देण्यात आल्या आहे. आरोग्य मंत्रालयानं देशातील संपूर्ण जिल्हे हे ग्रीन, ऑरेंज आणि रेड अशी तीन झोनमध्ये विभागले आहे. या झोननुसार सवलती देण्यात आल्या आहेत.\n'अशी पुढे जाणार अर्थव्यवस्था', आनंद महिंद्रांनी शेअर केला ट्रॅक्टरचा जुगाड VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/health-news-marathi/causes-of-tooth-loss-nrvk-104339/", "date_download": "2021-09-26T22:10:22Z", "digest": "sha1:KX7BQY35XCHKBSREVDGBVNXEMENV5JYX", "length": 13633, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "दातांकडे लक्ष द्या | ...म्हणून दात लवकर खराब होतात | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, सप्टेंबर २७, २०२१\n एका षटकात जडेजाने दाखवला जलवा, अखेरच्या चेंडूवर KKRची केली बत्ती गुल\nरंजीतने ३५० चित्रपटांमध्ये साकारली रेपिस्टची भूमिका, आयुष्यभर केलंय हेच काम…वाचा सविस्तर\nकर तज्ज्ञांच्या मदतीसाठी ‘क्लिअर प्रो’ ॲप लाँच; व्यावसायिकांना त्यांच्या क्लायन्ट्ससाठी सहजतेने व वेळेवर अनुपालन करण्यास मदत करणार\n बिहारमध्ये होडी उलटून २२ बेपत्ता, शोधकार्याला सुरुवात…\nसॅमसंगच्‍या ‘बिग टीव्‍ही फेस्टिवल’ आणि ‘होम लाइक नेव्‍हर बीफोर’ ऑफर्ससह घराला सणासुदीच्‍या काळासाठी सुशोभित करा; मिळवा खात्रीदायी गिफ्ट्स, कॅशबॅक आणि बरेच काही\nटीसीएलची Smart TV श्रेणीवर कोटक कॅशबॅक ऑफर\nएवढं सगळं करूनही पती जर आदर करत नसेल तर अशाप्रकारे नात्यात राहूनही निर्माण करा आपलं स्थान\nगुलाब चक्रीवादळापूर्वीच ओदिशामध्ये कोसळधार पावसामुळे भूस्खलन, १६०० जणांना बाहेर काढण्यात यश\nIPL 2021चा डबल धमाका: मुंबई इंडियन्स आणि आरसीबीमध्ये आज महामुकाबला, RO-HIT आणि KOHLI आमनेसामने\nजाणून घेणं गरजेचं आहे : आता फक्त १८% लोकांचा उरलाय बाबांवर विश्वास, ८२% लोकांची आस्था झालीये डळमळीत, जाणून घ्या बाबांविषयी सामन्य लोक काय व���चार करतात\nदातांकडे लक्ष द्या…म्हणून दात लवकर खराब होतात\nदातांची काळजी घेणे विषेश गरजेचे आहे. अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून आपण दातांना नुकसान पोहोचवत असतो म्हणून या गोष्टी करणे टाळले तर दातांचे आरोग्य हे उत्तम राहू शकते.\nदातांची काळजी घेणे किती आवश्यक असते हे वेगळे सांगायला नको. पण अनेकदा आपण दातांच्या आरोग्याकडे फारसे लक्ष देत नाही. दोन वेळा ब्रश केले की काम झाले. दातांच्या आरोग्याचा विषय आपल्यासाठी इथेच संपतो. पण दातांची काळजी घेणे विषेश गरजेचे आहे. अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून आपण दातांना नुकसान पोहोचवत असतो म्हणून या गोष्टी करणे टाळले तर दातांचे आरोग्य हे उत्तम राहू शकते.\nअशी घ्या दातांची काळजी\nदात घासण्यासाठी वापरण्यात येणारे टुथब्रश वेळोवेळी बदला. हे टुथब्रश दर तीन महिन्यांनी बदला. कारण टुथब्रशमध्ये बॅक्टेरिया असतात आणि यामुळे संसर्गजन्य रोग होऊ शकतात.\nहार्ड टुथब्रश वापरणे टाळा कारण. काही लोकांना जोरजोरात ब्रश दातांवर घासण्याची सवय असते. यामुळे दातांच्या मुळांना नुकसान पोहोचू शकते.\nजेवल्यानंतर किंवा कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच ब्रश करणे योग्य असे अनेकांना वाटते म्हणून अनेक जण जेवल्या जेवल्या लगेच ब्रश करतात पण असे करणे चुकीचे आहे. जेवल्यानंतर नेहमी अर्ध्या तासांनतर ब्रश करा.\nजरी टीव्हीवरच्या टुथपेस्टच्या जाहिरातीत दातांनी अक्रोड चावून दाखवणे किंवा इतर स्टंट केलेले दाखवले असले तरी अशा गोष्टी चुकूनही करू नका. दातांचा उपयोग अन्न पदार्थ चावण्यासाठी असतो, असे भलते स्टंट करण्यासाठीही नाही. म्हणूनच दातांनी बाटलीचे बूच उघडणे किंवा प्लॅस्टिकचे रॅपर उघडण्यासाठी त्याचा वापर करू नका यामुळे दातांना इजा पोहचू शकते.\nअतिशय थंड किंवा अतिशय गरम पदार्थांमुळे दातांना इजा पोहोचू शकते. म्हणूनच थंड सरबत, कोल्ड ड्रिंक किंवा चहा घेताना काळजी घ्या.\nUPSC Results Announced 2021यूपीएससीचा निकाल जाहीर, मराठी तरूणाईचा डंका ; महाराष्ट्राचं शतक पार\nHappy Daughter Day 2021 जागतिक कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीसाठी खास शुभेच्छा संदेश...\nWater Pipeline Brokeकल्याण - शीळ रोडवर पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nSchools Reopening In MaharashtraVideo - राज्यातील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार, शिक्षणमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती\nDisha Parmar Bikini Photosदिशा परमारच्या बिकिनी लूकवर चा���ते फिदा, मालदिवमधल्या हनीमूनचे फोटो व्हायरल\n शहरात जागेची कमतरता व्हर्टिकल युनिव्हर्सिटीचा निर्णय अत्यंत उपयोगी\nसरकारचं आधीच ठरलंय आता कधीही होणार अंमलबजावणीपुन्हा लॉकडाऊनच्या गर्तेत कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ महाराष्ट्र, केरळमध्ये पुन्हा प्रतिबंध\nसरकारी बाबू वठणीवर येणार कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल कापंतप्रधानांना त्यांना वठणीवर आणणं जमेल का प्रकल्पांना उशीर झाल्यास अडेलतटू अधिकाऱ्यांवर कारवाई\nहा तिढा कोण सोडवणारपक्षश्रेष्ठींनी गांभीर्याने घ्यावे, असंतुष्टांशी लढताहेत काँग्रेसचे मुख्यमंत्री\nCompensation To Train Passengersरेल्वेगाडीला उशीर झाल्याबद्दल प्रवाशांना पहिल्यांदाच नुकसान भरपाई\nसोमवार, सप्टेंबर २७, २०२१\nमहाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mahiti.in/category/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2021-09-26T22:51:39Z", "digest": "sha1:3SYNI3BRQ5E7GGPW5YMGLCZOG5ECNFWM", "length": 10124, "nlines": 77, "source_domain": "mahiti.in", "title": "दिलचस्प कहानियां – Mahiti.in", "raw_content": "\nवृद्धाश्रमात काम करणाऱ्या या आजीबरोबर त्याच्या मुलाने जे केले ते पाहून डोळ्यात पाणी येईल…\nजानकी बाई घरकुल या वृद्धाश्रमात पोळ्या करायला जायच्या. जानकी बाईंना रोज सकाळच्याच पोळ्या असत. साधारण साठ ते सत्तरच्या आसपास एवढ्या पोळ्या पुरत असत. कारण कोणी एक खाई तर कोणी कधीतरी …\nतिरुपती बालाजीच्या मूर्तीचे हे 10 रहस्य..आजपर्यंत शास्त्रज्ञांना सुद्धा समजले नाही..ही मूर्ती मानवाने बनवलीच नाही..तर एक जिवंत..\nभगवान तिरुपती बालाजीचे मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत आणि चामत्कारिक मंदिरांपैकी एक आहे. तिरुमला डोंगरावर वसलेल्या भगवान तिरुपती बालाजींच्या मंदिराला दरवर्षी लाखो लोक भेट देतात. असे मानले जाते की जे …\nएका नराधमाने या महिलेसोबत नको ते केले, त्यातून एक मुलं जन्मले पुढे जे घडले ते पाहून…\nही मला भेटली होती साधारण तीन वर्षांपूर्वी. वय साधारण 35 वर्षे, सोबत पाच सहा वर्षांचा मुलगा. एक धार्मिक स्थळा बाहेर मागून खायची. औषध देता देता चांगली ओळख झाली. मला ती …\nया बापाला चारही मुलाने सोडून दिले, मुलगी तिच्या बाळाला घेऊन गेली अन बापा��े दारातून हाकलून दिले, पुढे\nआज 8.12 च्या लोकलला नाना भेटले होते. गाडीला तुफान गर्दी, गाडीच्या खिडक्यांवर, दरवाजांवर माणसे लोमकळत होतो. रेल्वेचे सर्व नियम धाब्यावर ठेवून हे प्रवासी या खिडक्यांवर लोमकळत होते. या सर्व गर्दीमध्ये …\nवडिलांना मुलीचे प्रेमप्रकरण कळते आणि त्यानंतर वडील जे करतात ते पाहून…\nसकाळी साडे दहा अकराला झोपेतून उठलेल्या मुलीला पाहून शेवटी बापानं आज थोड्या वरच्या आवाजात बोलायला सुरुवात केली. मग काय ठरवलस तु हे असंच रोज उशीरा उठायचं, कसं तरी आवरायचं घरात …\n९ मार्च ची ती भयानक रात्र ; २३९ प्रवासी हवेतच गायब झाले होते…\n21 व्या शतकातही जग अद्वितीय आणि रहस्यमय कथांनी भरलेले आहे. हे संपूर्ण जग गूढतेने भरलेले आहे. आजही जगात अशी अनेक रहस्ये आहेत ज्यांचे गुपित आजपर्यंत उडघडलेलं नाही. या माहिती मध्ये, …\nकिन्नरांची प्रेत यात्रा: मेल्यावर सुद्धा त्याच्यासोबत जे काही करतात | जाणून आपले सुद्धा होश उडतील |\nनमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. तृतीयपंथीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर लोकांच्या न कळत केले जाते त्यांचे अंत्यविधी. जर कोणी पाहिलेच तर त्याच्या सोबत काय केलं जातं. चला तर मग पाहुयात सविस्तर माहिती …\nमुलीने घरच्या परस्थितीमुळे त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला नाही, सात वर्षाने भेटल्यानंतर जे घडले ते पाहून..\nनमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे. मित्रांनो खालील दिलेली माहिती खूप महत्वाची आहे त्यामुळे संपूर्ण लेख नक्की वाचा, आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कँमेंट मध्ये आम्हाला नक्की विचारा… अंजु नाष्ट्याचे …\nफक्त स्त्रियांनी ही माहिती वाचा, पुरुषांनी वाचू नका नाहीतर भाव खाल…\nएका कॉलेजमध्ये हॅपी मॅरीज लाईफ वर एक कॉम्पिटीशन चालू होती. ज्यात काही कपल्सने पार्टीसिपेट केलं होतं. कॉम्पिटीशन घेणारे प्रोफेसर आले त्यांनी येताना पाहिले खुप सारे कपल्स लग्नावर खुप सारे जोक …\nदेवाने भरपूर वेळ काढून या १० लोकांना बनविले आहे… 7 नंबर तर भारतातील…\nमित्रांनो, ७५० कोटीच्यापेक्षा जास्त लोकसंख्येमध्ये आपले विशेष असे समाजात स्थान निर्माण करणे ही काही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी लोक आपली संपूर्ण ताकद लावतात. पण काही असे धूरंधर या दुनियेत आहेत …\nभगवान शंकराच्या कृपेने या पाच राशींसाठी या आठवड्यात राजयोग तयार होणार आहे, छप्पर फाटेपर्यंत पैसे येतील \nपुजा करताना असे घडले तर समजा देव तुमच्यावर प्रसन्न आहे…\nया पाच राशीच्या लोकांचे खुलणार नशीब ‘श्री स्वामी समर्थांच्या’ कृपेने मिळणार चिक्कार…\nतुळशीला स्पर्श करून गुपचूप बोला हा मंत्र; जे काही मागाल ते सर्व होईल पूर्ण.\nगरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवार पासून… पुढचे 7 वर्षं राजा सारखें जीवन जगतील या सहा राशींचे लोक…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-aditi-patwardhan-marathi-article-5697", "date_download": "2021-09-26T22:22:25Z", "digest": "sha1:77XCWMDTOSGAM4BTYIN4H4KJRT7IPUO6", "length": 18555, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Aditi Patwardhan Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nएका बाबाची धमाल तारांबळ\nएका बाबाची धमाल तारांबळ\nसोमवार, 16 ऑगस्ट 2021\nलग्नाला साधारण १२-१३ वर्षं झालेलं एक मध्यमवर्गीय जोडपं... आई-बाबा, दोन मुली आणि एक मुलगा असा लहानसा टुकीचा संसार. बाबाचा बांधकामाचा व्यवसाय आणि आई घराकडे पाहते... अशा काहीशा निवांत, अनेक वर्षांचं ठरावीक ‘रुटीन’ बसून गेलेल्या एका कुटुंबात अचानक घराकडं आणि मुलांकडं पाहण्याची जबाबदारी जेव्हा बाबावर येऊन पडते तेव्हा काय काय धमाल उडते, हे दाखवणारी वेबमालिका ‘मॅन विथ अ प्लॅन’\nपहाटे उठायचं, एकीकडे दूध-नाश्त्याची तयारी करायची, दुसरीकडे मुलांना उठवायचं... स्वयंपाक करून त्यांच्या, बाकीच्यांच्या डब्यांची सोय करायची, शिवाय त्यांचं वेळेत आवरतंय ना याकडे एक डोळा ठेवायचा, जरा लहान मूल असेल तर दप्तर भरणं वगैरे तयारी करून द्यायची... त्यांना शाळेत सोडायला-आणायला जायचंच, शिवाय त्यांचे दिवसभरातले क्लास, वेगवेगळ्या खेळांचे सराव आणि इतर तत्सम गोष्टी लक्षात ठेवून (एकापेक्षा जास्त मुलं असतील तर प्रत्येकाचं वेळापत्रक वेगवेगळं लक्षात ठेवून) तिथंही त्यांना आणायला-सोडायला जायचं... दुपारच्या वेळात घरातली बाकीची कामं उरकायची... संध्याकाळी मुलं घरी आली की पुन्हा त्यांचा अभ्यास, त्यांचं, घरातल्या बाकीच्यांचं खाणंपिणं, हे सगळं सांभाळायचं... आणि या सगळ्यातून वेळ उरलाच तर स्वतःला थोडा वेळ द्यायचा, असा सर्वसाधारण कोणत्याही गृहिणीचा व्यग्र दिनक्रम असतो, तसाच ‘मॅन विथ अ प्लॅन’ या अॅमेझॉन प्राइमवर उपलब्ध असलेल्या वेबमालिकेतील अँडीचाही आहे.\nअनुक्रमे साधारण बारा, आठ आणि चार अशा वयाच्या तीन मुलांमध्ये तिचा वेळ पूर्णपणे बांधलेला आहे. अॅडम, तिचा नवरा, बांधकाम व्यावसायिक आहे आणि त्याच्या भावाबरोबर मिळून एक बांधकाम कंपनी चालवतो. अॅडम आणि अँडी हे एकमेकांच्या खूप प्रेमात असणारे नवरा-बायको असले तरी घरकाम आणि मुलांच्या संगोपनात अॅडमचा वाटा नगण्य आहे, हे उघडच आहे. अशात अँडीला तिच्या जुन्या ऑफिसमधून पुन्हा कामावर रुजू होण्याबद्दल विचारणा होते आणि या कुटुंबांच्या सामाईक आयुष्यात एक मोठाच बदल घडतो. अॅडम अँडीला प्रोत्साहन देतो, पण आपल्यावर बरीच जबाबदारी पडेल, हे लक्षात आल्यावर जरा कचरतो. मुलांनासुद्धा आईची सवय झाल्यामुळे त्यांचाही विरोध असतो.. पण इतक्या वर्षात तिचं काम भयानक ‘मिस’ करणारी अँडी मात्र तिच्या निर्णयावर ठाम असते आणि साहजिकच तिच्यावर मनापासून प्रेम करणारा अॅडम तिचा निश्चय बघून मात्र ही मोठी जबाबदारी स्वीकारतो. आपल्या कामाच्या वेळा सांभाळून मुलांची जबाबदारी उचलायची असं तो ठरवतो खरं, पण हे सगळं किती अवघड आहे, आणि आपण संध्याकाळी आल्यावर आपल्यासमोर ‘गोग्गोड’ वागणारी आपली बाळं किती उद्योगी आणि आळशी आहेत, हे त्याला पहिल्याच दिवशी समजतं\nॲडमला घरची, मुलांची सगळी जबाबदारी स्वीकारून एकच दिवस झालाय. तो उत्साहानं मुलांना तयार करून, त्यांच्या नाश्त्याची सोय करून त्यांना शाळेत सोडतो. त्यानंतर ऑफिसला जाऊन काम करून येताना मुलांना पिकअप करतो. मुलं गाडीत बसल्या बसल्या ‘भूक लागली, खूप भूक लागली’ असा आरडाओरडा करायला लागतात. अॅडम त्यांना शांत करायचा प्रयत्न करतो, पण छोटी एमी लगेच म्हणते, ‘आई आम्हाला घरी पोहोचेपर्यंत खायला गाडीतच स्नॅक्स द्यायची...’ हार मानायला तयार नसलेला अॅडम त्यांना बाहेरून खायला घेऊन देतो. घरी आल्यावर पोरं खाण्याची पाकिटं, कोल्ड ड्रिंकचे टीन असा सगळा कचरा गाडीत तसाच टाकून घरात निघून जातात. वैतागलेला अॅडम तो कचरा नीट कचरापेटीत टाकून आत येतो तो तिन्ही पोरं त्यांच्या बॅगा, बूट, पुस्तकं हॉलमध्ये अस्ताव्यस्त टाकून आपापल्या रूममध्ये जाऊन फोनमध्ये गुंगलेली असतात. सगळा पसारा एकट्यानं आवरेपर्यंत पार संध्याकाळ होते. पुढचे दोन तीन दिवस सगळं असंच सुरू राहतं, आपण सांगून, ओरडून काहीच उपयोग होत नाही हे पाहिल्यावर अॅडमला लक्षात येतं की आता ‘उंगली तेढी’ करायची वेळ आलीय. अशी एकच गोष्ट आहे ज्याशिवाय आपली मुलं जगूच शकत नाहीत, आणि ती म्हणजे इंटरनेट, हे अॅडमच्या लक्षात ये���ं आणि तो एक शक्कल लढवतो. घरातल्या वायफायचा पासवर्डच बदलून टाकतो. घरी पोहोचल्या पोहोचल्या ‘ऑफलाइन’ झालेली पोरं सैरभैर होतात आणि अॅडम शांतपणे त्याची ‘ऑफर’ जाहीर करतो, ‘गाडीतला कचरा साफ करा, आपापली दप्तरं, मोजे-बूट आणि पुस्तकं जागेवर ठेवा, कटकट न करता दूध प्या, मगच पासवर्ड मिळेल’ आणि स्वतः बियरचा ग्लास घेऊन निवांत सोफ्यावर बसतो\nअशा छोट्या छोट्या मजेदार प्रसंगांतून ही मालिका पुढं सरकत जाते. हळूहळू अॅडम या जबाबदारीत मुरत जातो, मुलांच्या शाळेतही वेगवेगळ्या जबाबदाऱ्‍या उचलायला लागतो. या प्रवासात घडणारे धमाल प्रसंग आपणही मजेत पाहत राहतो. ‘सिटकॉम’ म्हणजे प्रासंगिक विनोदनिर्मिती करणाऱ्‍या मालिकांच्या प्रकारातली ही मालिका असल्यामुळं अजिबात कंटाळवाणी किंवा उपदेशात्मक नाही. शिवाय अवघ्या २०-२५ मिनिटांचे एपिसोड पटकन बघून होतात\nया मालिकेतली मला स्वतःला विशेष आवडलेली गोष्ट म्हणजे यात दाखवलेलं अॅडम आणि अँडीचं नातं लग्नानंतर इतक्या वर्षांनीसुद्धा त्यांच्यातलं प्रेम अगदी तसंच टिकून आहे, आणि मुख्य म्हणजे हे दोघं एकमेकांचे अतिशय चांगले मित्र आहेत. त्यामुळे ते एकमेकांची टिंगल करतात, एकमेकांना हसतात, एकमेकांच्या चुका दाखवून देतात, अधूनमधून एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्नसुद्धा करतात, पण एकमेकांचा आदरही करतात. मुलांचे पालक म्हणून एकमेकांच्या मतांचा, निर्णयांचा आदर करतात आणि कोणताही निर्णय एकत्र चर्चा करून मगच घेतात लग्नानंतर इतक्या वर्षांनीसुद्धा त्यांच्यातलं प्रेम अगदी तसंच टिकून आहे, आणि मुख्य म्हणजे हे दोघं एकमेकांचे अतिशय चांगले मित्र आहेत. त्यामुळे ते एकमेकांची टिंगल करतात, एकमेकांना हसतात, एकमेकांच्या चुका दाखवून देतात, अधूनमधून एकमेकांवर कुरघोडी करायचा प्रयत्नसुद्धा करतात, पण एकमेकांचा आदरही करतात. मुलांचे पालक म्हणून एकमेकांच्या मतांचा, निर्णयांचा आदर करतात आणि कोणताही निर्णय एकत्र चर्चा करून मगच घेतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करायला मागेपुढे पाहत नाहीत.\nया सगळ्या प्रवासात अॅडम आणि अँडीच्या मुलांच्या हळूहळू मोठं होण्याचे, त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्‍या बदलांचेही आपण साक्षीदार होतो. पालकांनी मुलांविरुद्ध संप पुकारणं, केट डेटिंग सुरू करतेय हे ऐकून अॅडमचं भयानक ‘प���रोटेक्टिव्ह’ होणं, ख्रिसमस ट्रिपचा प्लॅन अचानक रद्द होणं, मुलांचे दोन्ही बाजूचे आजीआजोबा अचानक आमनेसामने येणं, मुलांच्या डोक्यात उवा झाल्या आणि यावेळी त्यांच्याबरोबर माझ्या डोक्यात उवा झाल्या नाहीत म्हणजे मी चांगली आई नाही या काळजीनं अँडीचं हैराण होणं, एमीनं लपवून पाळलेला साप सापडल्यावर उडणारा गोंधळ, हे एपिसोड विशेष धमाल आहेत. बरेच सीझन चालणाऱ्‍या इतर बऱ्‍याच मालिकांप्रमाणे इथंसुद्धा पुढचे सीझन सगळ्यांना फारसे आवडतीलच असं नसलं, तरी पहिले दोन सीझन मात्र आवर्जून पाहावे असे आहेत.\nबाबानं खरंच घरकामाची आणि मुलांची निम्मी जबाबदारी घेतली, तर आधी उडणारी साहजिक तारांबळ या मालिकेत दाखवलीय, हे खरंच; पण त्याहीपेक्षा पुढं जाऊन, बाबानं खरंच प्रयत्न केला आणि या सगळ्या जबाबदाऱ्‍या खऱ्या अर्थानं उचलल्या, तर ते संपूर्ण कुटुंबासाठी किती चांगलं ठरू शकतं, हे दाखवलंय त्यासाठी या मालिकेचं विशेष कौतुक\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://janasthan.com/role-of-pediatrician-is-important-in-the-third-wave-of-corona-chhagan-bhujbal/", "date_download": "2021-09-26T22:39:29Z", "digest": "sha1:MRQM2AZQ2BPKHOWJKQR2KLVOUQKMMXVY", "length": 7806, "nlines": 61, "source_domain": "janasthan.com", "title": "Role of Pediatrician is important in the Third Wave of Corona - Chhagan Bhujbal", "raw_content": "\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालरोग तज्ञांची भूमिका अत्यंत महत्वाची- छगन भुजबळ\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालरोग तज्ञांची भूमिका अत्यंत महत्वाची- छगन भुजबळ\nनाशिकच्या बालरोग तज्ञांनी घेतली पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट\nनाशिक – कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (Third Wave of Corona) सर्वाधिक परिणाम हा लहान मुलांवर होऊ शकतो असे तज्ञांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्यामुळे या तिसऱ्या लाटेत बालरोग तज्ञांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरणार आहे. यासाठी प्रशासनाकडून योग्य ते सहकार्य डॉक्टरांना करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी डॉक्टरांना दिले.\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Third Wave of Corona) पार्श्वभूमीवर लहान मुलांना संभाव्य धोका लक्षात घेता करावयाच्या उपाययोजना���बाबत आज इंडियन अॅकेडमी ऑफ पेडियाट्रिक्स संघटनेच्या डॉक्टरांनी नाशिक येथील कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन चर्चा केली.\nयावेळी त्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना विविध मागण्यांचे निवेदनही दिले. या निवेदनात लहान मुलांमध्ये डेक्सामेथासोन, इमुनोग्लोबुलीन, पॅरॅसिटॅमोल यासह लागणारी औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असावीत, लहान मुलांना एको कार्डीयोग्राफी ही तपासणी करणारे तज्ञ उपलब्ध असावे यासह विविध मागण्या त्यांनी केल्या आहे.\nयावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, बालरोग तज्ञांनी दिलेल्या सूचनांचा अभ्यास करून तिसऱ्या लाटेच्या (Third Wave of Corona) पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. यामध्ये बालरोग तज्ञांनी प्रशासनाला सहकार्य करून या तिसऱ्या लाटेत आपली महत्वपूर्ण अशी भूमिका पार पाडावी असे आवाहन करत डॉक्टरांच्या मागण्यांचा सकारत्मक विचार करून त्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन त्यांनी उपस्थित डॉक्टरांना दिले.\nयावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, डॉ.राजेंद्र कुलकर्णी,डॉ.रविंद्र सोनवणे, डॉ. मिलिंद भराडिया, डॉ.प्रशांत कुटे, डॉ.रिना राठी, डॉ.शर्मिला कुलकर्णी, डॉ.वैभव पुस्तके, डॉ.केदार मालवतकर, डॉ.सुशील पारख, डॉ.अमोल मुरकुटे, डॉ.गौरव नेरकर, डॉ.योगेश गोसावी, डॉ.संदीप वासनकर, डॉ.शाम हिरे, आकाश पगार, संदीप अहिरे आदी उपस्थित होते.\nशेअर बाजारात नवा उच्चांक\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९८५ तर शहरात ४२४ नवे रुग्ण\nनिर्बंधांच्या शिथिलतेबाबत राज्य शासनाचा निर्णय अंतिम असेल :…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७१ तर शहरात २६ नवे रुग्ण\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११९ नवे रुग्ण तर १५३ जण कोरोना…\nगोदावरी निर्मळ आणि स्वच्छ राखणे ही नाशिककरांची जबाबदारी- छगन…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ७० नवे रुग्ण तर २८८ जण कोरोना…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ९५ तर शहरात ४१ नवे रुग्ण\nमहाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो…\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ११३ तर शहरात ४३ नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thevoiceofmumbai.com/2018/04/05/%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4/", "date_download": "2021-09-26T22:09:17Z", "digest": "sha1:5BOAS44DBUGOUPF2ARSHYD45ZNZEJRCW", "length": 8407, "nlines": 170, "source_domain": "thevoiceofmumbai.com", "title": "खिळेमुक्त झाड करण्याचा तरुणांचा निर्धार – The Voice of Mumbai", "raw_content": "\nखिळेमुक्त झाड करण्याचा तरुणांचा निर्धार\nमुंबई | अंघोळीची गोळी या उपक्रमाच्या माध्यमाने पाणी बचतीचा संदेश देणारी मुंबईतील तरुण मंडळी जागोजागी पाणी वाचवण्याचे आवाहन करत असते. प्रेम, त्याग, बंधुभाव, बचत ह्या चार तत्वांवर अंघोळीची गोळी उभारलेली आहे. पाणी वाचवण्याचे ध्येय उराशी बाळगुन अंघोळीची गोळी टीम मुंबई ही तरुण मंडळी शाळा, महाविद्यालये तसेच खेडोपाडी जाऊन लोकांना पाण्याचे महत्व पटवून देत असते. ह्याच अंघोळीच्या गोळीच्या टीमने मुंबई मधील दादर परिसरात झाडांवरील खिळे काढण्याचा सुत्य उपक्रम एप्रिल फुल म्हणजेच १ एप्रिलपासुन शिवाजी पार्क परिसरात सुरु केला.\nझाडांनाही संवेदना असतात तेही सजीव आहेत पण फक्त त्यांना बोलता येत नाही त्यामुळे ते व्यक्त होऊ शकत नाहीत परंतु त्यांच्या वेदना आम्हांला ऐकू येत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या वेदना कमी करण्याचा आमचा अट्टहास आहे असे टीम अंघोळीची गोळीने यावेळीं सांगितले. खिळे मुक्त झाडाच्या संकल्पनेचा उदय पुण्यात सर्वात प्रथम झाला आणि त्यातून प्रेरित होऊन मुंबई टीमने हा उपक्रम दादर येथे राबवला. आमचा हा उपक्रम आजच्या पुरता मर्यादित नसून मुंबईतील विविध भागात तरुणांनी व नागरिकांनी एकत्रित अशा प्रकारचे उपक्रम राबवावे असे आवाहन अंघोळीची गोळी टीमने केले आहे.\nमुंबईत भायखळा कारागृहात कोरोनाचे रुग्ण वीस महिला व पाच मुलांसह एकूण ३५ कैदी संक्रमित \nलोकलमध्ये विषारी गॅस हल्ल्याचा दहशतवाद्यांचा कट सुरक्षा वाढवली\nसंशयित दहशतवादी जाकिरला मुंबईच्या नागपाडा येथून अटक, पकडलेल्या दहशतवाद्यांशी त्याचे संबंध \nमुंबईत दहशतवादी हल्ल्यांची धमकी, दहशतवादी ट्रेनवर हल्ला करू शकतात,अलर्ट जारी \nमुंबईत निर्माणाधीन मेट्रो पूल कोसळून २१ जण जखमी \nडिसेंबरपर्यंत नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन होण्याची शक्यता \nमोबाईलचे शरीरावर होणारे दुष्परिणाम\nबंजारा छोरी घेणार उडान\nटीव्हीवर जाहिराती दर्शविण्यासाठी चॅनेल किती पैसे घेतात\nदहावीच्या पुस्तकात वीरा राठोड यांची कविता समाविष्ट\n‘जनतेच्या मूलभूत प्रश्नांचे राजकारण’ करण्यासाठी राष्ट्र निर्माण अभियान\nशर�� पवार साधणार तरुणांशी संवाद\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nहिवाळी अधिवेशनात ‘एक मराठा, लाख मराठा’\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\nकोविशील्ड लसी बद्दल समोर आली बातमी\nही फळे जास्त काळ फ्रीज मध्ये ठेवू नये\nमाधुरी दीक्षितचे ओटीटीवर पादर्पण\nजाणून घ्या शॉर्टकट वापरून पिकवलेली केळी खाल्याने तुमचे काय नुकसान होऊ शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbaimanoos.com/arogya/do-it-yourself-gas-acidieti-agains.html", "date_download": "2021-09-26T21:04:48Z", "digest": "sha1:JG7P5P6HJT7UGPOEXYDFIYKJNR4JWVBB", "length": 9241, "nlines": 177, "source_domain": "www.mumbaimanoos.com", "title": "असं करा गॅस-अॅसिडिटीचा मुकाबला.. | Mumbai Manoos", "raw_content": "\nHome आरोग्य असं करा गॅस-अॅसिडिटीचा मुकाबला..\nअसं करा गॅस-अॅसिडिटीचा मुकाबला..\nव्यस्त जीवनपद्धतीमुळे खाण्याच्या वेळा बदलल्या आणि रोज काही नवीन खाण्याच्या सवयीने पोट खराब होण्याच्या समस्याही वाढल्या आहेत. वारंवार होणाऱ्या गॅस-अॅसिडिटी या समस्यांनी लोक त्रस्त झाले आहेत. वयस्कर लोकांना ना काही खाण्याची इच्छा होत आणि जरी खाल्लं तरी पचायला त्रास होतो.पण रोजच्या या समस्यांपासुन आपल्याला आराम मिळु शकतो. फक्त आपल्या काही सवयी बदलण्याची गरज आहे.\nआपलं वाढत वय लक्षात घ्या\nआपल्या तरुण वयात आपण काहीही खाल्ल तरी ते पचतं. आपण तेलकट, तुपकट जरी खालले तरी जास्त त्रास होत नाही. पण आपल्या वाढत्या वयाला पाहता आपल्या या सवयी बदलल्या गेल्या पाहिजे. वय वाढलं की शरीरातील अनेक घटक कमी होण्यास सुरुवात होते. अश्या वेळेस आपल्या शरीरानुसार पौष्टिक खाण्याची आणि वेळेनुसार व्यायामाची सवय लावुन घ्या.\nथोडाफार व्यायाम कधीही योग्यचं\nआपल्या वयानुसार शरीराला व्यायाम खुप महत्वाचा आहे. हळुहळु शरीराची कार्यक्षमता कमी होत जाते. आपल्या पेशींमध्ये नवी उर्जा निर्माण करण्यासाठी व्यायाम खूप महत्त्वाचा असतो. व्यायामाने भूक वाढते आणि जे काही खाल्ले आहे ते पचायला मदतही होते.\nदिवसातून पोटात अनेक अाम्ल बनतात आणि त्यामुळे आपल्याला अॅसिडिटी होते. हे थांबवण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे पाणी. दिवसभर भरपुर पाणी प्या. विशेषत: सकाळी रिकाम्या पोटी लक्षात असु द्या की थंड पाणी शरीराला योग्य नाही. त्यामुळे थोडसं कोंबट पाणी प्या याने शरीराला खुप फायदा होईल.\nआपल्या रोजच्या तणावाला करा गुडबाय\nरोजचा ताणतणाव आपल्या सर्व आजारांच मुख्य कारण आहे. गॅस-अॅसिडिटीसुद्धा तणावामुळे होते. जास्त ताणतणावामुळे आपल्या मेंदुत अनेक रसायन तयार होतात. जी आपल्या शरीरासाठी घातक आहे. त्यामुळे आपल्या पाचन प्रणालीवर परिणाम होतो. त्यामुळे तणावाला करा आता गुडबाय.\nPrevious articleमनसे जिल्हाध्यक्षासह सहा कार्यकर्त्यांना सोमवार पर्यंत अटक न करण्याचे आदेश\nNext articleएस.टी.चे कर्मचारी पुन्हा बेमुदत संपावर जाणार\n‘कापूर’चे गुणकारी फायदे जाणून घ्या…\nHEALTH: दीर्घकाळ बैठ्या कामाने रक्तशर्करा वाढीचा धोका\nफणस खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे\n प्रसाद तुम्हाला… मलाई नेत्यांना – मुंबानगरी की राडानगरी\nऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी संत भगवानबाबा वसतीगृह योजनेच्या पहिल्या टप्प्याचा शासन निर्णय निर्गमित\nलोकांना आपली समश्या फक्त कृष्णकुंज वर सूटेल असे का वाटते आहे\nसरकारी दवाखान्यावर आमचा भरोसा नाय नाय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1993/04/7695/", "date_download": "2021-09-26T22:12:38Z", "digest": "sha1:S3T7KCS5ZVBUOEEPCHFPPJYCCJSCETBP", "length": 67777, "nlines": 72, "source_domain": "www.sudharak.in", "title": "परिसंवाद निसर्ग आणि मानव: एक अनिवार्य समग्रता - ४ प्रा. दि.य. देशपांडे यांच्या लेखाच्या निमित्ताने - आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\nपरिसंवाद निसर्ग आणि मानव: एक अनिवार्य समग्रता – ४ प्रा. दि.य. देशपांडे यांच्या लेखाच्या निमित्ताने\nएप्रिल, 1993इतरसु. श्री. पांढरीपांडे\nप्रा. दि. य. देशपांडे यांचा साधनेतील (१४ नोव्हें. १९९२) टिपणवजा लेख वाचून मनात आलेले काही विचार म्हणा, काही शंका आणि प्रश्न म्हणा मी येथे व्यक्त करू इच्छितो. प्रा. दि. य. देशपांडे यांच्या लेखाला एक दुहेरी पाश्वभूमी आहे. एक म्हणजे मा. नानासाहेब गोरे यांचा साधनेतील (१८ जुलै ९२) लेख आणि दुसरी म्हणजे त्या लेखावरील मा. श्री. वसंत पळशीकर (साधना २९ ऑगस्ट ९२) यांची प्रतिक्रिया. माझ्या प्रस्तुत लेखनालाही ही पाश्वभूमी अंशतः असणे स्वाभाविकच आहे. तथापि, श्री. गोरे काय किंवा श्री. पळशीकर काय, यांच्या विचारांचे खंडन अगर मंडन करावे या हेतूने मी हे लि��िलेले नाही. वरील दोन्ही-तिन्ही लेखांच्या निमित्ताने – विशेषतः श्री. पळशीकर यांच्या विचारप्रवर्तक प्रतिक्रियेच्या निमित्ताने – मनात डोकावलेले काही विचार श्री. दि.य. देशपांडे यांच्या लेखाला अनुलक्षून या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न आहे. ही मांडणी काहीशी विस्कळीत वाटेलही; मतांचा ठामपणा हेतुतः टाळण्याचा प्रयत्न केल्याने तसा समज होणे स्वाभाविक आहे. परंतु अशा महत्त्वाच्या आणि, माझ्या मते, अतिशय संकीर्ण, आणि विवादास्पद विषयांविषयी लिहीत असताना अशीच दृष्टी आणि मोकळेपणा असायला हवा असे माझे आपले मत आहे. ‘नमनालाच घडाभर तेल’ झाले हे खरे. आता मुख्य विचार धारा \nप्रारंभीच जी एक गोष्ट स्पष्टपणे नमूद करायला हवी ती ही की प्रा. दि.य. देशपांडे यांनी आपल्या टिपणाच्या सुरवातीला जीवशास्त्रीय उत्क्रांतीच्या स्वरूपाचे आणि प्रक्रियेचे जे वर्णन-विवरण केले आहे ते, अगदी शाळकरी नाही म्हटले तरी, फार तर स्नातकस्तरीय आहे असे म्हणणे भाग आहे. पण मग तेवढ्याने ते सदोष आणि गैर ठरते काय या प्रश्नाचे उत्तर ढोबळमानाने कदाचित ‘नाही’ असेच द्यावे लागेल. मात्र त्यासोबत हेही आवर्जून ध्यानात घेणे आवश्यक आहे की आज वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, अणु प्राणिशास्त्र, पेशी-प्राणिशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, भूगर्भशास्त्र इत्यादि अभ्यासक्षेत्रांमध्ये जे सीमान्त संशोधन आणि अनुसंधान होत आहे आणि त्यांचे जे संभाव्य निष्कर्ष समोर येत आहेत ते कोणत्या दिशेला अंगुलिनिर्देश करीत आहेत, अथवा या निष्कर्षामुळे उत्क्रांतिशास्त्रातील आणि प्राणिशास्त्रातील रूढ आणि आजच्या मान्यताप्राप्त संकल्पनांना कसे मुळापासून धक्के बसत आहेत, निदान त्या संकल्पना कशा प्रश्नांकित होत आहेत याची यत्किंचितही बूज वरील विवरणात प्रा. देशपांडे यांनी राखलेली नाही. परिणामी त्यांचे वर्णन-विवरण काहीसे अतिसुलभ, ढोबळ आणि दुर्दैवाने अतिठामही झालेले आहे.\nवस्तुतः ग्रेगरी बेट्सन, जेम्स लवलॉक, रेने दूबाँ, डेव्हिड बोम, रूपर्ट रोलड्रेक यांच्यासारख्या आजच्या अग्रगण्य वैज्ञानिकांच्या संशोधनांचे निष्कर्ष किंवा त्यांनी पुरस्कारलेल्या परिकल्पनांचे वा गृहीतकांचे संकेतार्थ इतके क्रांतिकारी वाटतात की त्यामुळे रूढ प्राणिशास्त्रीय संकल्पना किंवा प्रस्थापित भौतिकीय गृहीतके मोडीत निघतील की काय अशी शंका मनात डोकावते. उदाहरणच द्यायचे झाल्यास, चेतन आणि अचेतन यांच्यातील सीमारेषा किती धूसर आणि विरळ झाल्या आहेत याची भौतिकीमधील अलीकडच्या संशोधनांची सामान्य माहिती असणारांना चांगलीच कल्पना आहे. जडता आणि चैतन्य यांच्या आधारावर निसर्गाची मूलभूत विभागणी करणे गैर आहे अशाप्रकारचे मत व्हाइटहेडने मागेच व्यक्त करून ठेवले होते. इतकेच नव्हे तर ‘प्राणिशास्त्र म्हणजे मोठ्या जीवाणूंचा अभ्यास तर भौतिकी म्हणजे सूक्ष्म जीवाणूंचे अध्ययन अशीच व्याख्या त्याने केली होती. वस्तुस्थिती अशी असताना प्रा. देशपांडे ज्यावेळी ज्याला आपण निसर्ग म्हणतो तो प्रथम भौतिक निर्जीव पदार्थांचा… बनलेला आहे आणि भौतिक निसर्ग हा पूर्णतः अचेतन आणि निर्जीव आहे अशी विधाने ठामपणे करतात त्यावेळी काय म्हणावे\n‘व्हाइटहेड आता जुना झाला हो, असे यावर कुणी म्हणेलही परंतु त्याने फारसा फरक पडत नाही. आजच्या क्वॉन्टम पदार्थविज्ञानाने भौतिक वस्तुजाताच्या स्वरूपाचे जे स्पष्टीकरण दिलेले आहे ते ध्यानात घेतल्यास जड आणि चेतन किंवा निर्जीव आणि सजीव अशा हवाबंद संकल्पना गतार्थ झाल्या आहेत असेच लक्षात येईल. आजपर्यंत रूढ कल्पनांना अनुसरून आपण भौतिक वस्तुजाताचे सामान्यपणे जे व्यवच्छेदक गुणधर्म मानीत आलो आहोत ते तीनही गुणधर्म क्वॉन्टम पदार्थविज्ञानाने एकप्रकारे गतार्थ केले आहेत. (१) गतीचे सर्वसामान्य सातत्य (कन्टिन्युइटि ऑफ मुव्हमेन्ट), (२) इलेक्ट्रॉनसारखे घटक कधी पार्टिकलसारखे तर कधी लहरींसारखे तर आणखी कधी या दोहोंमधील अवस्थेसारखे वागतात. इतकेच नव्हे तर – आणि हा मुद्दा अधिकच महत्त्वाचा आहे – इलेक्ट्रॉनचे हे वैविध्यपूर्ण स्वरूप कधी पर्यावरणीय घटकांवर तर कधी चक्क प्रयोग करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असल्याचे दिसून आलेले आहे. (३) स्थानिकता (लोकॅलिटी) हा जडाचा महत्त्वाचा व्यवच्छेदक नेहमीच मानण्यात आला आहे. पण आता ती सोयही उरलेली दिसत नाही. इलेक्ट्रॉनसारखे दोन घटक जर एकत्र येऊन त्याचे एक मॉलिक्यूल तयार झाले आणि नंतर पुनश्च त्या मॉलिक्यूलचे विभाजन झाले तर त्या दोन घटकात एक विलक्षण, स्थाननिरपेक्ष असा संबंध प्रस्थापित होत असतो असे ‘ई.पी.आर्.’ म्हणून परिचित असलेल्या प्रयोगातून सिद्ध झाले आहे परंतु त्याने फारसा फरक पडत नाही. आजच्या क्वॉन्टम पदार्थविज्ञानाने भौति��� वस्तुजाताच्या स्वरूपाचे जे स्पष्टीकरण दिलेले आहे ते ध्यानात घेतल्यास जड आणि चेतन किंवा निर्जीव आणि सजीव अशा हवाबंद संकल्पना गतार्थ झाल्या आहेत असेच लक्षात येईल. आजपर्यंत रूढ कल्पनांना अनुसरून आपण भौतिक वस्तुजाताचे सामान्यपणे जे व्यवच्छेदक गुणधर्म मानीत आलो आहोत ते तीनही गुणधर्म क्वॉन्टम पदार्थविज्ञानाने एकप्रकारे गतार्थ केले आहेत. (१) गतीचे सर्वसामान्य सातत्य (कन्टिन्युइटि ऑफ मुव्हमेन्ट), (२) इलेक्ट्रॉनसारखे घटक कधी पार्टिकलसारखे तर कधी लहरींसारखे तर आणखी कधी या दोहोंमधील अवस्थेसारखे वागतात. इतकेच नव्हे तर – आणि हा मुद्दा अधिकच महत्त्वाचा आहे – इलेक्ट्रॉनचे हे वैविध्यपूर्ण स्वरूप कधी पर्यावरणीय घटकांवर तर कधी चक्क प्रयोग करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असल्याचे दिसून आलेले आहे. (३) स्थानिकता (लोकॅलिटी) हा जडाचा महत्त्वाचा व्यवच्छेदक नेहमीच मानण्यात आला आहे. पण आता ती सोयही उरलेली दिसत नाही. इलेक्ट्रॉनसारखे दोन घटक जर एकत्र येऊन त्याचे एक मॉलिक्यूल तयार झाले आणि नंतर पुनश्च त्या मॉलिक्यूलचे विभाजन झाले तर त्या दोन घटकात एक विलक्षण, स्थाननिरपेक्ष असा संबंध प्रस्थापित होत असतो असे ‘ई.पी.आर्.’ म्हणून परिचित असलेल्या प्रयोगातून सिद्ध झाले आहे याचा अर्थ काय या समग्रतेला अधिष्ठानभूत असणारी एक अव्यक्त (‘इम्प्लिकेट) व्यवस्था असून तिचाच पायरीपायरीने होणारा आविष्कार म्हणजेच निसर्ग, मानव, विश्व होय अशा स्वरूपाची एक विचारसरणी प्रा. बोम यांनी मांडलेली दिसते. प्रा. बोम हे लंडनच्या बबेक महाविद्यालयातील सैद्धान्तिक भौतिकीचे जगद्विख्यात प्राध्यापक आहेत हे लक्षात घेतल्यास त्यांनी मांडलेले गृहीतक एखाद्या तव्हेवाईक डॉन क्रिक्झोटचे अकलेचे तारे म्हणून झटकून टाकणे सहजासहजी शक्य होईल असे वाटत नाही. ज्यावेळी श्री. वसंत पळशीकर ही पृथ्वी एक सचेतन, समग्रताप्रधान अशी व्यवस्था आहे अशा प्रकारची विचारसरणी ध्वनित करतात त्यावेळी त्यांच्याही मनात असलीच एखादी कल्पना असण्याचा संभव नाकारता येत नाही. अलीकडे अनेक तत्त्वज्ञ- विचारवंतांना ‘जीवनाची समग्रता’ अथवा ‘विश्वाची एकसंधता असल्या कल्पना – अगदी विनोबांच्या स्थितप्रज्ञ दर्शनाइतक्याच – भोंगळ आणि अशास्त्रीय वाटतात परंतु एका पदार्थविज्ञानाच्या संशोधकाने वर जो निर्वाळा दिला आहे त्या आधारे या कल्पनेचाही थोडा मोकळेपणाने आणि गंभीरपणे विचार व्हायला हरकत नसावी. एरवी विज्ञानाच्या क्षेत्रातही सिंघलवादाने (विश्व हिन्दू परिषदेचे आडमुठे कार्यवाह) मुसंडी मारली की काय अशीच शंका घ्यावी लागेल.\nप्रा. बोम यांच्या भौतिकशास्त्रातील वरील गृहीतकाशी मिळत्याजुळत्या गृहीतकांच्या आधारे आजच्या प्राणिशास्त्रात, बीजाणुशास्त्रात अथवा जीवशास्त्रात जे सीमान्त अनुसंधान चालू आहे व त्याचे जे प्रायोगिक परंतु काहीसे ‘टेंटेटिव्ह’ असे निष्कर्ष हाती आले आहेत त्यांनी उत्क्रांतिविषयक रूढ आणि प्रस्थापित ज्ञानाच्या व निष्कर्षांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न, शंका आणि आव्हाने निर्माण केली आहेत. रूढ अथवा प्रस्थापित सिद्वान्तांच्या साक्षीने प्रा. दि.य. देशपांडे आपल्या लेखात एका ठिकाणी म्हणतात, “नवीन जीवजातीच्या उत्पत्तीला….. वैयक्तिक किरकोळ भेदांव्यतिरिक्त ज्यांना ‘म्यूटेशन्स’ म्हणतात ते मधूनच घडून येणारे (म्हणजेच ‘अपघाताने अथवा ‘चान्सने घडून येणारे हे शब्द माझे आहेत.) मोठाले भेदही कारणीभूत होतात….. कालान्तराने एक नवीन जीवजाती निर्माण होते. पण याही प्रक्रियेत कोठे हेतुपूर्णतेचा मागमूसही दिसून येत नाही.”\nप्रा. देशपांडे यांच्या या विवरणाचा थोडा विस्ताराने विचार व्हायला हवा. वस्तुतः वैश्विक उत्क्रांतीच्या एकूण प्रक्रियेमधील सजीवाची निर्मिती हे प्रकरण आजही अत्यंत अंधुक, अस्पष्ट आणि रेने दूबाँ याने म्हटल्याप्रमाणे ‘फझी’ (fuzzy) आहे. सचेतनाचे व्यवच्छेदक लक्षण म्हणजे बीजाणूतील (gene) न्यूक्लेइक आम्ल असे आज मानतात. फार काय, त्यालाच प्रायः ‘जीवतत्त्व’ म्हणून मानले जाते असे म्हटले तरी चालेल. “सजीवाच्या निर्मितीमधील ‘कळीचा क्षण म्हणजे स्वजातिजननाची क्षमता न्यूक्लेइक आम्लाच्या परमाणूंचे अपघाती मिश्रण” असे मुळी अॅसिमॉव्हने म्हटलेच आहे. प्रा. देशपांडे यांना ही विचारसरणी पूर्णतः मान्य व्हायला हरकत नाही.\nया बाबतीत हे ध्यानात घ्यायला हवे की अनेक मातब्बर जीवशास्त्रज्ञांना वरील उपपत्ती मान्य नाही. अनेकांच्या मते न्यूक्लेइक आम्लांचे संघटन इतके संकीर्ण असते की स्वजातिनिर्मितीची क्षमता असणारे सूक्ष्माणू होण्याचे श्रेय त्या आम्लाला देणे शक्य नाही. दुसरे असे की न्यूक्लेइक आम्लांच्या संश्लेषणाच्या सा��्याने आजपर्यंत जगातील कुठल्याही प्रयोगशाळेत सजीवाची निर्मिती झालेली नाही. याउलट, मॉस्कोमध्ये सन १९५९ मध्ये भरलेल्या एका जीवशास्त्रज्ञांच्या परिपदेत असे सामान्यपणे मानण्यात आले की आदिम पर्यावरणाच्या काळातच आज सजीवांमध्ये दिसून येणाऱ्या द्रव्यांशी साधर्म्य असणाऱ्या द्रव्यांची निर्मिती झाली व यांपैकीच काही द्रव्यांच्या ठिकाणी स्वजातिनिर्मितीची क्षमता असली पाहिजे. उत्क्रांतिवादाच्या रूढ सिद्धान्ताहून ही विचारसरणी किती भिन्न आहे हे वेगळे स्पष्ट करण्याची गरज नाही. आणखी असे की आज अस्तित्वात असलेल्या सजीवांच्या आधारावरच आपण जडापासून चेतनाची निर्मिती कशी झाली असेल याविषयीचे कयास करतो. वस्तुतः या संदर्भात उपलब्ध असलेला पुरावा मुळातच अतिशय अपूर्ण आहे हे मान्य करणे भाग आहे. अशा निर्णायक पुराव्याच्या अभावीच आपण कधी ‘चान्स’, तर कधी ‘अपघात’ तर कधी ‘निर्हेतुकता असल्या शब्दांचा वापर करीत असतो. वस्तुतः तार्किकदृष्ट्या विचार केल्यास ‘चान्स’ अथवा ‘अपघात’ अथवा ‘निर्हेतुकता’ ह्या प्रयोगान्ती हाती आलेल्या गोष्टी (फाइन्डिग्ज) नव्हेत. ती मूल्यात्मक विधाने आहेत; व त्यांचे तार्किक स्वरूप एखाद्या नैतिक विधानाप्रमाणे पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ आहे; वस्तुनिष्ठ नाही. विज्ञान आपल्याला केवळ ज्ञान देते व त्याचा नीतीशी संबंध नसतो असे एकीकडे म्हणायचे आणि दुसरीकडे मात्र त्याच दमात अमुक प्रक्रिया चान्सने अथवा अपघाताने घडून येते असे व्यक्तिनिष्ठ विधान करायचे यातील तर्कदोष तर अगदी सरळच आहे ग्रेगरी बेट्सन, आर. डी. लेंग इत्यादींच्या मते या तर्कदोषाच्या बुडाशी उत्क्रांतिप्रक्रियेकडे बघण्याचा आपल्या दृष्टिकोनामधील एक ज्ञानशास्त्रीय दोष (‘एपिस्टिमॉलॉजिकल एरर’) असून तो दोष थेट डार्विनपासून चालत आलेला आहे. ज्ञान आणि नीती, वस्तुस्थिती आणि मूल्य, प्रयोगकर्त्याच्या पातळीवरील वैयक्तिकतेचे हेतुपुरस्सर निराकरण करण्याचा (मुळात ‘व्यक्तिगत असलेला) निर्णय इत्यादि आजच्या नीतिविचारात पुनःपुन्हा निर्माण होणाऱ्या समस्या म्हणजे वस्तुतः वरील ज्ञानशास्त्रीय दोषाचाच वारसा आहे.\nहा दोष आपल्याला थोडक्यात खालीलप्रमाणे स्पष्ट करता येईल. ग्रेगरी बेटसनच्या मते मन आणि निसर्ग ही एक अटळ अशी समग्रता आहे. निसर्गाचे संघटन आणि मानवी मनाची रचना परस्परांची प्रतिबिंबे आहेत परिणामी त्याच्या विचारात ज्ञानप्रक्रियेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. मनाचे स्वरूप आणि मनाची परिभाषा यांसंबंधी त्याचे चिन्तन अत्यंत मूलगामी आहे. त्याच्या मते ‘मन’ ही एका अत्यंत संकीर्ण अशा व्यवस्थेची निर्मिती आहे. मात्र ती व्यवस्था म्हणजे मन नव्हे. याचा अर्थ असा की जीवाणूच्या संदर्भात मेंदू आणि मज्जासंस्था यांच्या निर्मितीच्या पूर्वीही मन अस्तित्वात असते. कारण मन, मागे सांगितल्याप्रमाणे, एका बंधाची (पॅटर्न) अथवा व्यवस्थेची निर्मिती आहे. सचेतन शरीराच्या बाहेर देखील त्यामुळे मनाच्या अस्तित्वाची कल्पना करता येते. बेटसनच्या दृष्टीने जीवसृष्टीच्या बुडाशी असलेले व्यवस्थेचे तत्त्व अथवा बंधतत्त्व मूलतः मनोमय असून अचेतनातसुद्धा मनाचे अस्तित्व असल्याने ज्याला आपण सामान्यपणे जड म्हणतो ते देखील सजीवाचेच वेगवेगळे स्तर आहेत. अशा रीतीने त्याने ‘सजीव’ आणि ‘निर्जीव’ यांचे एक नवे संश्लेषण पुरस्कृत केले व त्याचे हे गृहीतक एका बाजूने जसे यांत्रिक भौतिकवादापासून मुक्त आहे तसेच दुसऱ्या बाजूने ते पारलौकिकही नाही. बेटसन म्हणतो, “We would correct the nineteenth century thinkers, not by adding a non-stochastic mind to the evolutionary process, but by proposing that thought and evolution are alike in shared stocasticism. Both are mental processes”. बेटसनची भूमिका किती स्पष्ट आहे परिणामी त्याच्या विचारात ज्ञानप्रक्रियेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. मनाचे स्वरूप आणि मनाची परिभाषा यांसंबंधी त्याचे चिन्तन अत्यंत मूलगामी आहे. त्याच्या मते ‘मन’ ही एका अत्यंत संकीर्ण अशा व्यवस्थेची निर्मिती आहे. मात्र ती व्यवस्था म्हणजे मन नव्हे. याचा अर्थ असा की जीवाणूच्या संदर्भात मेंदू आणि मज्जासंस्था यांच्या निर्मितीच्या पूर्वीही मन अस्तित्वात असते. कारण मन, मागे सांगितल्याप्रमाणे, एका बंधाची (पॅटर्न) अथवा व्यवस्थेची निर्मिती आहे. सचेतन शरीराच्या बाहेर देखील त्यामुळे मनाच्या अस्तित्वाची कल्पना करता येते. बेटसनच्या दृष्टीने जीवसृष्टीच्या बुडाशी असलेले व्यवस्थेचे तत्त्व अथवा बंधतत्त्व मूलतः मनोमय असून अचेतनातसुद्धा मनाचे अस्तित्व असल्याने ज्याला आपण सामान्यपणे जड म्हणतो ते देखील सजीवाचेच वेगवेगळे स्तर आहेत. अशा रीतीने त्याने ‘सजीव’ आणि ‘निर्जीव’ यांचे एक नवे संश्लेषण पुरस्कृत केले व त्याचे हे गृहीतक एका बाजूने जसे यांत्रिक भौतिक���ादापासून मुक्त आहे तसेच दुसऱ्या बाजूने ते पारलौकिकही नाही. बेटसन म्हणतो, “We would correct the nineteenth century thinkers, not by adding a non-stochastic mind to the evolutionary process, but by proposing that thought and evolution are alike in shared stocasticism. Both are mental processes”. बेटसनची भूमिका किती स्पष्ट आहे जाता जाता, एका मुद्द्याकडे सहज लक्ष वेधले पाहिजे व तो म्हणजे शरीर व मज्जासंस्था यांची अपेक्षा नसताही मनाची पूर्व उपस्थिती व त्या अनुषंगाने होत जाणारी उत्क्रांती आणि मागे उल्लेखिलेली बोमची अव्यक्त व्यवस्थेची संकल्पना यातील लक्षणीय साधर्म्य \nबेटसनच्या विचारात जसे एक नवे ज्ञानशास्त्र अध्याहृत आहे तसेच त्याला अनुकूल असे एक आवर्ती तर्कशास्त्रही त्याला अभिप्रेत आहे. रूढ तर्कशास्त्र एका कार्यकारणभावाच्या नियमाने एकदिशीय असा प्रवास करणारे आहे. ते आवर्ती अथवा वर्तुळात्मक नाही. परिणामी रूढ तर्कशास्त्राच्या चौकटीत ज्यावेळी आपण सजीवाच्या उत्क्रांति-प्रक्रियांचे वर्णन करतो त्यावेळी आपल्याला एकप्रकारच्या आन्तर्विरोधाचा सामना करावा लागतो. खरे म्हणजे अनेकदा अशीच परिस्थिती यांत्रिक प्रक्रियांचे विशेषतः ज्या यांत्रिक प्रक्रिया पार्श्वपुष्टीच्या (feedback) व्यवस्थेवर बेतलेल्या असतात अशा- प्रक्रियांचे वर्णन करतांनासुद्धा आपल्याला असल्याच आन्तर्विरोधास तोंड द्यावे लागते. ही कल्पना स्पष्ट करण्यासाठी बेटसन नेहमी थर्मोस्टॅटचे उदाहरण देत असतो. उदाहरणार्थ, खोलीचे तापमान ज्यावेळी फार खाली जाते त्यावेळी आपोआप हीटर सुरू (ऑन) होते; आता हीटर सुरू राहिले तर खोलीचे तापमान वाढत जाते आणि ज्यावेळी ते ठराविक उष्णतामानापेक्षा जास्त उष्ण होते त्यावेळी आपोआप हीटर बंद (ऑफ) होते. ही प्रक्रिया स्पष्टपणे आवर्ती आहे. म्हणजेच असे की “ज्यावेळी बटन ऑन असते त्याचवेळी एका अर्थाने ते ऑफही असते; व ज्यावेळी ते ऑफ असते त्याचवेळी ते ऑनही असते.” बेटसनच्या मते या आन्तर्विरोधाचे कारण असे आहे की कार्यकारणभावाची प्रक्रिया मुळात एक कालसापेक्ष अशी प्रक्रिया आहे; याउलट, तर्कशास्त्र मूलतः कालनिरपेक्ष आहे. आवर्ती अथवा वर्तुळात्मक तर्कपद्धतीचे महत्त्व बेटसनच्या विचारसरणीत अगदी अनन्यसाधारण आहे व ते स्वाभाविकही आहे. कारण त्याच्या मते उत्क्रांती ही एक व्यवस्थानिर्मिती अथवा घाटनिर्मिती आहे \nकोणत्याही एका अथवा एका गटाच्या वैज्ञानिकाच्या विचारांचा पुरस्कार कराव�� अथवा अमुक एक सिद्धान्तच अखेरचा शब्द आहे असे मांडावे अशी या टिपणवजा लेखाची भूमिका अजिबात नाही हे येथे निःसंदिग्धपणे स्पष्ट करावयाचे आहे. मात्र या सोबतच हेही स्पष्ट व्हावे अशी अपेक्षा आहे की अनेक शास्त्रांतील (पदार्थविज्ञान, जीवशास्त्र, वनस्पतिशास्त्र इ.) रूढ आणि एकप्रकारची ‘ऑफिशियल मान्यता प्राप्त झालेल्या अनेक सिद्धान्तांना, गृहीतकांना आणि विचारांना कधी मोडीत काढणारे, तर कधी प्रश्नांकित करणारे जे सीमान्त संशोधन वरील ज्ञानशाखांमधून चालू आहे त्यांची यथोचित दखल घेणेही तितकेच आवश्यक आहे. इतकेच नव्हे तर या नव्या निष्कर्षांच्या आधारे मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांच्या पुनर्विचाराची गरजही मान्य करायला हवी. तसे न करता विज्ञानाच्या क्षेत्रातही एकप्रकारची रूढिप्रधान, ‘सिंघलवादी भूमिका स्वीकारून त्या दंडुक्याने, वेगळा विचार करणारांना, हाणत सुटणे अयोग्य आणि असमंजसपणाचे ठरेल. याउलट, असे न करता नव्या ज्ञानाच्या निष्कर्षांच्या संकेताची यथार्थ अशी दखल घेऊन अखिल मानवी जीवनाच्या आणि समाजाच्या पुनर्बाधणीसाठी योग्य ठरेल अशा नव्या ‘पॅराडाइम’चा शोध घेणे हे आधुनिक विचारवंताचे, माझ्या मते, आद्य कर्तव्य आहे. अनेकांनी या नव्या पॅराडाइमलाच ‘समग्रता’ (होलिझम् ) अथवा ‘जीवनाची एकसंधता’ असे नाव दिले आहे.\nतात्पर्य हे की जड-चेतनाचे स्वरूप असो की सचेतनाच्या उत्क्रांतीची प्रक्रिया असो. या बाबी इतक्या संकीर्ण आहेत की आज उपलब्ध असलेल्या नव्या संशोधनाच्या संदर्भात त्यांच्यासंबंधी कोणतीही एकांगी भूमिका ठामठोकपणे स्वीकारणे शास्त्रीय वृत्तीचे ठरणार नाही. उदाहरणार्थ, विख्यात जीवशास्त्रज्ञ रेने दुबाँ याने वनस्पतींच्या संदर्भात सर्जनशीलतेचा आणि एकंदर उत्क्रांतीच्या संदर्भात सहेतुकतेचा जो मुद्दा उपस्थित केला आहे तो निश्चितच उपेक्षणीय नाही. या संदर्भात ‘लायकेन (दगडफूल, शेवाळे इ.) संबंधीचे प्रयोग अतिशय महत्त्वाचे ठरले आहेत. सामान्यपणे लायकेन ही वनस्पती आहे असे समजतात; मात्र वस्तुस्थिती अशी आहे की परस्परावलंबी व परस्परसहचारी अशा दोन भिन्न सूक्ष्मजीवाणूंपासून ते बनलेले असतात प्रत्येक लायकेन म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या शेवाळजातीच्या परस्परसाहचर्यातून व विशिष्ट प्रकारच्या बुरशीच्या जातीच्या साहचर्यातून निर्माण झालेले असते. व हे दोन्ही सूक्ष्मजीवाणू परस्परांशी इतके निगडित असतात की त्यांना वेगवेगळे करणे अत्यंत अवघड असते. विशेष म्हणजे या विलक्षण साहचर्यातून अशा रासायनिक द्रव्यांची निर्मिती होत असते (उदा. सुगंधी द्रव्ये, लिटमस रंग इ.) की जी निर्मिती या भिन्न घटकांमधील ज्ञात गुणधर्मांपासून होणे असंभव होते. म्हणजेच असे की हे साहचर्य सर्जनशील ठरते. सर्जनाची ही क्षमता – अशी क्षमता की ज्यामुळे अनपेक्षित असे नवे कार्य, नवी रचना आणि नवे गुणधर्म निर्माण होतात – सर्जनाची ही क्षमता कशी आली आणि कुठून आली हे एक गूढच नाही काय प्रत्येक लायकेन म्हणजे एका विशिष्ट प्रकारच्या शेवाळजातीच्या परस्परसाहचर्यातून व विशिष्ट प्रकारच्या बुरशीच्या जातीच्या साहचर्यातून निर्माण झालेले असते. व हे दोन्ही सूक्ष्मजीवाणू परस्परांशी इतके निगडित असतात की त्यांना वेगवेगळे करणे अत्यंत अवघड असते. विशेष म्हणजे या विलक्षण साहचर्यातून अशा रासायनिक द्रव्यांची निर्मिती होत असते (उदा. सुगंधी द्रव्ये, लिटमस रंग इ.) की जी निर्मिती या भिन्न घटकांमधील ज्ञात गुणधर्मांपासून होणे असंभव होते. म्हणजेच असे की हे साहचर्य सर्जनशील ठरते. सर्जनाची ही क्षमता – अशी क्षमता की ज्यामुळे अनपेक्षित असे नवे कार्य, नवी रचना आणि नवे गुणधर्म निर्माण होतात – सर्जनाची ही क्षमता कशी आली आणि कुठून आली हे एक गूढच नाही काय याला कुठलेही यांत्रिक स्पष्टीकरण देता येत नाही. या सर्जनशीलतेची दखल घेण्याची गरज भासल्यानेच लिऑन रोझेनफेल्ड या डॅनिश सैद्धान्तिक पदार्थविज्ञानशास्त्रज्ञाने ‘परिणामसापेक्ष कार्यकारणसबंधाचा नवा सिद्धान्त मांडला आहे. एखाद्या जीवाणूचे कार्य (फंक्शन) काय आहे हे आपल्याला जोपर्यंत अगोदरच समजत नाही तोपर्यंत त्या जीवाणूच्या संघटनेविषयी कोणतेही निश्चित ज्ञान आपल्याला होऊ शकत नाही, हा या प्रमेयाचा मथितार्थ आहे. कार्य (फंक्शन) व हेतू (पर्पज) यात फरक आहे हे खरे. परंतु ही उडी फार उंच नाही हेही तितकेच खरे आहे.\nसहेतुकतेच्या संकल्पनेला (Teleology) अगदी चिमट्याने सुद्धा स्पर्श करू नये असे मानणारांचा एक वर्ग आहे हे खरे आहे. त्याची कारणेही स्पष्टच आहेत. त्या संकल्पनेला धार्मिकतेचा, अध्यात्माचा वास आहे. परंतु या सोबतच हेही आपण विसरता कामा नये की कोणत्या ना कोणत्या स्वरूपात, मागल्या दाराने का होईन��� या सहेतुकतेच्या संकल्पनेला मानल्याखेरीज अनेक जीवशास्त्रीय प्रक्रियांमधील परिणामांचे, कार्यांचे आणि जडणघडणीचे समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही याचे भानही आज अधिकाधिक वैज्ञानिकांना होत आहे. आजच्या जीवशास्त्रीय अभ्यासकांची ही जी गोची आहे तिचे मोठे मजेशीर वर्णन रेने दूबाँ याने केले आहे. त्याच्या मते सहेतुकता ही एक अशी लावण्यवती पण काहीशी चावट नि अवखळ स्त्री आहे की जिच्याशी चाळे करायला सर्वच जीवशास्त्रज्ञांना आवडते; मात्र तसे करताना आपल्याला कुणी बघायला नको असेही वाटत असते या अनवस्थेतून सुटका व्हावी म्हणून अलीकडे ‘Teleology’ ऐवजी ‘Teleonomy या शब्दाचा वापर करण्यात येऊ लागला आहे. ‘सर्वंकष सहेतुकता’ असा वस्तुतः या नव्या संकल्पनेचा अर्थ आहे. खरे म्हणजे हा शब्दांचा खेळ आहे या अनवस्थेतून सुटका व्हावी म्हणून अलीकडे ‘Teleology’ ऐवजी ‘Teleonomy या शब्दाचा वापर करण्यात येऊ लागला आहे. ‘सर्वंकष सहेतुकता’ असा वस्तुतः या नव्या संकल्पनेचा अर्थ आहे. खरे म्हणजे हा शब्दांचा खेळ आहे वस्तुस्थिती अशी आहे की आज बहुतांश जीवशास्त्रज्ञांना असे वाटते की “आपल्या जडणघडणीच्या आणि कार्य व परिणाम यांच्या माध्यमातून सचेतनाचे जे वर्तन आपण बघतो त्यामागे निश्चितपणे कुठला ना कुठला हेतू अथवा ध्येय आहे; आणि हे ध्येय व्यक्तीच्या तसेच तिच्यापुढील पिढ्यांच्या कल्याणाचे ध्येय आहे. जीवाचे मूळ भूतकाळात रुतले आहे आणि भविष्यात त्याची भूशिरे शिरलेली आहेत.” आणि म्हणूनच जडणघडण आणि गुणधर्म यांच्या मर्यादित आधारावर जड आणि चेतन, निर्जीव आणि सजीव असा भेद करणे सर्वथैव गैर आहे. जीवनाची, निसर्गाची समग्रता येथे पुन्हा एकदा तारांकित होते हे मुद्दाम स्पष्ट करण्याची गरज नसावी.\nरूपर्ट शेलड्रेकच्या नव्या जीवनविज्ञानविषयक प्रमेयाचा येथे उल्लेख करणे आवश्यक आहे. शेलड्रेक जितका जगद्विख्यात आहे तितकाच तो वादग्रस्तही आहे याची जाणकारांना कल्पना आहेच. सुमारे अकरा वर्षांपूर्वी ‘ए न्यू सायन्स ऑफ लाइफ हे त्याचे पुस्तक सर्वप्रथम प्रसिद्ध झाले त्यावेळी जीवशास्त्रीय अभ्यासकांत जणू हलकल्लोळ माजला. ‘नेचर’ या विख्यात पत्रिकेतील अग्रलेखात ‘ए बुक फॉर बर्निंग’ अशा जळजळीत शब्दात त्या ग्रंथातील प्रमेयाच्या अक्षरशः चिंधड्या उडविण्यात आल्या मात्र त्याही वेळी जगातील अनेक जीवशास्त्रज्ञांनी शेलड्रेकच्या संकल्पनेच्या मौलिकतेला ‘नेचर’मधूनच आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून एकप्रकारे दाद दिली होती. आता गेल्या अकरा वर्षांच्या काळात परिस्थिती इतकी बदलली आहे की १९८२ मध्ये टेरिटाऊन ग्रूपने शेलड्रेकच्या गृहीतकाची सर्वोत्तम कसोटी शोधून काढणाराला दहा हजार डॉलर्सचे पारितोषिक घोषित केले. लगेच ‘न्यू सायन्टिस्टनेही हे गृहीतक सिद्ध करणाऱ्या प्रयोगक्षम डिझाइनचा शोध लावणारालाही असाच पुरस्कार जाहीर केला. मुद्दा असा की शेलड्रेकच्या संकल्पनेची वादग्रस्तता कमी होऊन त्यातील मूलभूत मौलितकेची जाणीव व्यापक होऊ लागली. डॉ. निक हम्फरी या एका पुरस्कारविजेत्या संशोधकाने असे सुचविले की शेलड्रेकचे गृहीतक जर खरे मानले तर एखाद्या कोड्यामधील लपलेली प्रतिमा, ते कोडे अनेक लोकांना दाखविल्यानंतर, ज्या लोकांनी ते कोडे आतापर्यंत बघितलेले नाही अशा लोकांना जर ते दाखविले तर नंतरचे लोक कोड्यात लपलेली प्रतिमा सुरवातीच्या लोकांच्या तुलनेत अधिक लवकर, म्हणजेच कमी अवधीत ओळखू शकतील आणि प्रयोगातील हे लोक परस्परांपासून शेकडो मैल अंतरावर असतील\nशेलड्रेकप्रणीत ज्या गृहीतकाच्या सिद्धीसाठी हा प्रयोग करण्यात आला त्या गृहीतकास शेलड्रेकने ‘आकृतिप्रधान कार्यकारणबंध’ (फॉर्मेटिव्ह कॉझेशन) असे म्हटले आहे. यातील मुख्य कल्पना अशी आहे : आज निसर्गात आपल्याला जे बंध अथवा जी जडणघडण दिसते ती नेमकी तशीच असण्याचे कारण हे आहे की भूतकाळातही ती तशीच होती. म्हणजेच एकप्रकारची पुनरावृत्ती. एखाद्या सचेतन रसायनातील सूक्ष्माणूंची रचना जर आज आपल्याला एका विशिष्ट घाटाची दिसत असेल तर ती तशीच असण्याचे कारण म्हणजे पूर्वीही ती तीच होती. एखाद्या वनस्पतीची वाढ एका विशिष्ट पद्धतीने का होते तर पूर्वीही ती तशीच होत होती म्हणून तर पूर्वीही ती तशीच होत होती म्हणून आता पूर्वी म्हणजे केव्हा आता पूर्वी म्हणजे केव्हा असा प्रश्न आपण विचारू शकतो. परंतु तर्कशास्त्रीय दृष्टीने हा प्रश्न जीवशास्त्रीय नसल्याने त्या प्रश्नाचे उत्तर देण्यास शेलड्रेक बांधलेला नाही. तसाच विचार केल्यास हा प्रश्न पूर्णपणे यंत्रवादी भौतिकवादी भूमिका घेणारालाही विचारता नाही का येणार असा प्रश्न आपण विचारू शकतो. परंतु तर्कशास्त्रीय दृष्टीने हा प्रश्न जीवशास्त्रीय नसल्याने त्या प्रश्��ाचे उत्तर देण्यास शेलड्रेक बांधलेला नाही. तसाच विचार केल्यास हा प्रश्न पूर्णपणे यंत्रवादी भौतिकवादी भूमिका घेणारालाही विचारता नाही का येणार सर्वकाही निर्हेतुक निसर्गनियमानुसार घडते असे तो म्हणेल सर्वकाही निर्हेतुक निसर्गनियमानुसार घडते असे तो म्हणेल पण केव्हापासून तर ‘बिगबँग (Big Bang) पासून असे उत्तर कदाचित तो देईल. पण मग बिगबँगच्यापूर्वी निसर्गनियम नव्हते काय आता चूप बसायचे; झाले आता चूप बसायचे; झाले तेव्हा हा प्रश्न एकप्रकारचा अनंत पुच्छप्रवास आहे व त्याला न निघालेलेच बरे तेव्हा हा प्रश्न एकप्रकारचा अनंत पुच्छप्रवास आहे व त्याला न निघालेलेच बरे याउलट शेलड्रेकच्या गृहीतकाच्या संभाव्यतेविषयी करण्यात आलेल्या एका प्रयोगशाळेतील प्रयोगासंबंधी थोडी माहिती करून घेणे आपल्या चर्चाविषयाच्या दृष्टीने अधिक उद्बोधक ठरेल याची मला खात्री आहे.\nयांत्रिक जीवशास्त्रात जन्मगत वर्तन आणि शिक्षित वर्तन यांत मूलभूत भेद करण्यात येतो. यातील जन्मगत वर्तन हे ‘डीएनए’मधील सूक्ष्माणूंच्या विशिष्ट रचनेवरच सर्वस्वी अवलंबून असल्याचे मानतात, आणि शिक्षित वर्तन हे मज्जाव्यवस्थेतील शारीरिक-रासायनिक परिवर्तनातून निष्पन्न होत असते असे मानतात. विशेष म्हणजे अर्जित अथवा शिक्षित वर्तनाच्या संघाताने ‘डीएनए’च्या रचनेवर कुठलाही परिणाम होत नसल्याने अर्जित वर्तन कुठल्याही प्रकारे आनुवंशिक मानले जात नाही. मात्र या सुप्रस्थापित निष्कर्षाला प्रश्नांकित करतील असे निष्कर्ष अलीकडील काही प्रयोगांच्या साह्याने काढण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, एखादा प्राणी, समजा पांढरा उंदीर, जर एक विशिष्ट वर्तनसंघात शिकला असेल तर तोच वर्तनसंघात शिकण्यासाठी त्या जातीच्या उंदरांना लागणारा वेळ पूर्वीपेक्षा कमी असतो. इतकेच नव्हे तर तो वर्तनसंघात अर्जित करणाऱ्या उंदरांची संख्या जितकी जास्त असेल त्या प्रमाणात नंतरच्या उंदरांच्या संघात शिक्षणाची प्रक्रिया आणखी जास्त जलद झाल्याचे आढळले. म्हणजे असे की समजा लंडन मधील एका प्रयोगशाळेत जर हजारो उंदरांना एक विशिष्ट वर्तनसंघात शिकविण्यात आला, तर तशाच प्रकारच्या न्यूयॉर्कमधील प्रयोगशाळेतील उंदरांना तोच वर्तनसंघात शिकण्यासाठी तुलनेने कितीतरी कमी वेळ लागेल आणि या परिणामामागे दोन प्रयोगशाळांतील उंदरांमध��ल कोणत्याही प्रकारचा – शारीरिक अथवा इतर कोणताही – संबंध अथवा संक्रमण अजिबात अस्तित्वात नाही आणि या परिणामामागे दोन प्रयोगशाळांतील उंदरांमधील कोणत्याही प्रकारचा – शारीरिक अथवा इतर कोणताही – संबंध अथवा संक्रमण अजिबात अस्तित्वात नाही चमत्कार वाटावा असा हा प्रयोग आहे व जिज्ञासूंनी शेलड्रेकच्या ‘ए न्यू सायन्स ऑफ लाइफ’ या ग्रंथातून मुळातूनच त्याची सविस्तर माहिती करून घ्यावी.\nहे कसे घडून आले अर्थात सर्वमान्य असे उत्तर याला अजून सापडलेले नाही. तथापि, शेलड्रेकप्रणीत दोन गृहीतकांच्या साह्याने याचे सर्वाधिक समाधानकारक उत्तर मिळू शकते व ती दोन्ही गृहीतके शंभर टक्के प्रयोगक्षम आहेत असे मानण्याकडे आज अधिकाधिक जीवशास्त्रज्ञांचा आणि पदार्थविज्ञन शास्त्रज्ञांचाही कल आहे यात शंका नाही. ही दोन गृहीतके म्हणजे ‘आकृतिप्रधान कार्यकारणबंध’ (फॉर्मेटिव्ह कॉझेशन) आणि ‘गतिशील प्रतिध्वनिक्षेत्र (मोटर रेसोनन्स फील्ड) ही होत. या सिद्धान्ताच्या आधारे शेलड्रेकचे काढलेले जे प्रमुख चार निष्कर्ष आहेत त्यांची येथे चर्चा करण्याची गरज नाही. मात्र त्यातील अखेरचा आणि अनेक दृष्टींनी सर्वाधिक महत्त्वाचा व काहीसा धक्कादायक जो निष्कर्ष आहे तो त्याच्याच शब्दांत उद्धृत करणे उचित ठरेल. (अवतरण काहीसे दीर्घ असले तरी त्याचे महत्त्व लक्षात घेता ते जसेच्या तसेच खाली देत आहे. क्षमस्व.)\n हा ज्ञानेश्वरीमधील चिविलास तर नव्हे अशी चावट शंका एखाद्या श्रद्धाळू मनाच्या माणसाला जर चाटून गेली तर पण ते नकोच. अशावेळी कानावर हात ठेवणे हेच शहाणपणाचे धोरण ठरते पण ते नकोच. अशावेळी कानावर हात ठेवणे हेच शहाणपणाचे धोरण ठरते श्री. पळशीकरांनी वापरलेल्या ‘लीला’ या शब्दावर प्रा. दि.य. देशपांडे यांनी बराच आक्षेप घेतला आहे. शेलड्रेकचे वरील अवतरण नीट लक्षात घेतल्यास या समग्र विश्वनिर्मितीला एक ‘लीला’ म्हणून संबोधण्यात निदान शेलड्रेकला फारशी हरकत राहील असे वाटत नाही \nप्रा. दि.य. देशपांडे यांनी व्यक्त केलेल्या काही निवडक विचारांचाच काय तो परामर्श घ्यावा असा या प्रतिक्रियेचा उद्देश आहे. त्यामुळे सर्वच मुद्द्यांची चर्चा करण्याची गरज नाही. मानवी जीवनाच्या समग्रतेचे अथवा एकसंधतेचे भान ही केवळ कविकल्पना अथवा ‘अर्थहीन’ आध्यात्मिक संकल्पना नसून अत्याधुनिक विज्ञानाच्��ा अनेक शाखातील सीमान्त संशोधनातून त्या विचाराला नवी प्रयोगसिद्ध अशी पुष्टी मिळत आहे याची हवी तशी जाणीव आपल्याकडील विद्यापीठीय विद्वानांमध्ये व विचारवंतांमध्ये दुर्दैवाने दिसून येत नाही. याउलट, अधिकाधिक पाश्चात्य विचारवंत आणि शास्त्रज्ञ या दिशेने विचार करू लागल्याचे दिसून येते. ‘समग्रता हा एक नवा पॅराडाइम् मानून मानवी जीवनदृष्टीची एक नवी आदर्श मांडणी व्हावी अशी भावना या विचारवंतांमध्ये आज प्रकर्षाने आढळून येत आहे. आम्हाला या दिशेने विचार करून बघावा असे का बरे वाटत नाही\n६०, अंबाझरी लेआउट नागपूर-४४० ०१०\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – ऑगस्ट २०२१\n याची मानसशास्त्रीय मीमांसा – डॉ. भूषण शुक्ल\nज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा\nज्योतिष’शास्त्र’ म्हणायचे असेल तर Empirical (अनुभवसिद्ध) परीक्षण अपरिहार्य – डॉ. नागेश राजोपाध्ये\nविक्रम आणि वेताळ – भरत मोहनी\nमुहूर्त, कुंडली, शुभराशी, वगैरे, वगैरे – प्रभाकर नानावटी\nखगोलशास्त्राच्या प्रगतीपुढे फलज्योतिष आहे कुठे\nज्योतिषशास्त्राबद्दल थोडे – प्रमोद सहस्रबुद्धे\nफलज्योतिष : भ्रमाकडून वास्तवाकडे – डॉ. नितिन शिंदे\nसंविधानातील वैज्ञानिक दृष्टिकोन – अ‍ॅड. असीम सरोदे\nफलज्योतिषाविरुद्धच्या भूमिकेत बदलाची आवश्यकता – निखिल जोशी\nकूपमंडूक – झंपुराव तंबुवाले\nज्योतिष : शास्त्र की थोतांड – तन्मय केळकर\n” – प्रकाश घाटपांडे\n – हेमंत दिनकर सावळे\nज्योतिष: तिसऱ्या जगातील काल्पनिक गोंधळ – कुमार नागे\nअज्ञानाधारित अभ्यासक्रम – प्रा.य.ना.वालावलकर\nमला पडलेले काही प्रश्न – प्रकाश पारखे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kavitesathikavita.blogspot.com/2020/06/", "date_download": "2021-09-26T21:20:48Z", "digest": "sha1:IKF3FXEF6YVSS6ST5DJYF5QOVDI6NF2V", "length": 47864, "nlines": 1135, "source_domain": "kavitesathikavita.blogspot.com", "title": "कवितेसाठी कविता: जून 2020", "raw_content": "\nजेव्हापासून कळले मजला कि जीवनाचे नाव मरणे आहे . डोक्यास बांधून कफ़न मी ,त्या मारेकऱ्यास शोधतो आहे. (अनुवादित)\nसोमवार, २९ जून, २०२०\nडॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोने.\nयेथे जून २९, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, दत्तात्रेय .भक्तीगीत, निसर्गकविता\nरविवार, २८ जून, २०२०\nबहरूनी जणू आले ॥\nजगताची छाया झाले ॥\nथोर गुढी उभारली ॥\nभाव विभोर त्या ठाई\nभान हरवून जाई ॥\nविक्रांत हा तया दारी\nयेथे जून २८, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nतया नामात न्हाऊन ॥\nपाणी टपे टपे मंद\nकानी पडे दत्त दत्त ॥\nवारा इथे तिथे नाचे\nजणू झरे स्वानंदाचे ॥\nहोतो मेघ मी सावळा\nसोपवतो या देहाला ॥\nनेई मनीची अहंता ॥\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोने\nयेथे जून २८, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २६ जून, २०२०\nयेथे जून २६, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे जून २६, २०२० 1 टिप्पणी:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, भक्तीगीत, षडाक्षरी\nगुरुवार, २५ जून, २०२०\nदत्ता या हो जगण्यात\nआनंदाचे झाड होत ॥\nदत्ता या हो डोळियात\nमनाचे मालिन्य नेत ॥\nदत्ता या हो काळजात\nप्रेमाचा तो डोह होत\nतहानले सारे ओठ ॥\nदत्ता या हो सदा साथ\nरहा मम हृदयात ॥\nदत्ता या हो या धावत\nयेथे जून २५, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nमंगळवार, २३ जून, २०२०\nसरेना हा रस्ता ॥\nपडे रान भुली ॥\nकधी रे विझावा ॥\nकधीच तो तारा ॥\nयेथे जून २३, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nमागे तो ते सारे\nयेथे जून २३, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nरविवार, २१ जून, २०२०\nयेथे जून २१, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तीगीत\nशनिवार, २० जून, २०२०\ncopy @डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे जून २०, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, १९ जून, २०२०\nका न कळे पण\nडॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे जून १९, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, भक्तीगीत, विठ्ठल\nहे ही सुख आहे\nयेथे जून १९, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nगुरुवार, १८ जून, २०२०\nयेथे ���ून १८, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, भक्तिगीत\nशनिवार, १३ जून, २०२०\n(चित्र आंतरजालावरून साभार )\nम्हटलो मी तुला किती\nफूललीस फूल होत ॥\nव्यर्थ आहे जगणे हे\nका ग डोळ्यात अजून\nतू म्हटली सहज हे\nस्वप्न आहे थांबलेले ॥\nदेई सोडून ही नाती\nहे तो तुकडे सुखाचे\nमी रे प्राजक्त भरले ॥\nकोण प्रेम ते करते\nकोण उगाच चालते ॥\nएक मन असते रे\nथांबले रे तिथे उगा\nपाही कोण भेटते रे ॥\nकाय म्हणू सखी बाई\nतू तो मुलखा वेगळी\nवनवा का जरी जाळी ॥\nडॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे जून १३, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, ८ जून, २०२०\nडॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे जून ०८, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सैल झाल्यावरती मॉर्निंग वॉकसाठी निघणारी प्रचंड गर्दी पाहून सुचलेली ही कविता कदाचित ही कविता त्यांच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करते .(जी मुर्खपणा आहे)\nप्रभात फेरी मारू या\nचला निरोगी राहू या\nशुद्ध हवा नि घेऊया ॥\nबुट ट्रॅक सूट घाला\nत्वरा करा फिरायला ॥\nतुज मिळे का मजला\nभीती आता ती कुणाला\nपोलिस नाही रस्त्याला ॥\nझालाय आता तो जुना\nअंग वस्त्रात जाईना ॥\nमरणारे ते मेले सारे\nमास्क नावा पुरता रे\nचला चला रे पळा रे ॥\nहोणारे ते होवू द्या रे\nक्षण आज वाया गेला\nपुन्हा मिळेना कुणाला ॥\nजर का घरी बसता\nदाटल्या स्मशान वाटा ॥\nआज नाही तो उद्याला\nउद्याचे पाहू उद्याला ॥\nडॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे जून ०८, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nरविवार, ७ जून, २०२०\nविषारी कळत नाही ॥\nसंधिसाधू जरी तो ती\nआपले त्यास मानतो ॥\nमीच मनी खंतावतो ॥\nभुरळ घालत राही ॥\nजणू गायब होतात ॥\nसदैव चालू राहणे ॥\nमाझे काम तुझे काम\nलाचार प्रजा नमते ॥\nकसे नक्र ग्रासतात ॥\nपण माझी जात नाही॥\nपरि तळे राखायचे ॥\n\"©\" डॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोने.\nयेथे जून ०७, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nतू तो नाही ॥\nडॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे जून ०७, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर ��रा\nलेबल: अभंग, दत्तात्रेय, दत्तात्रेय .भक्तीगीत\nगुरुवार, ४ जून, २०२०\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे जून ०४, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nसोमवार, १ जून, २०२०\nयेथे जून ०१, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nकाळ कावळा व मृत्युंजय\nकाळ झेप ही ॥\nडॉक्टर विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे जून ०१, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nयेथे जून ०१, २०२० कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nशब्दाने शब्द वाढतो तेव्हा\nशब्द वाढतो तेव्हा ******* शब्दाने शब्द वाढतो तेव्हा मनात जाळ पेटतो तेव्हा दत्त माझ्या मनात हसतो थोडे टोचून मजला म्हणतो असा...\nप्रार्थना ****** कुठल्यातरी विराण देवळात आड बाजूच्या परिसरातील कोणी एक पुजारी दिवा लावून जातो रोजचे एक कर्तव्य पार पाडून जा...\nशब्दाने शब्द वाढतो तेव्हा\nशब्द वाढतो तेव्हा ******* शब्दाने शब्द वाढतो तेव्हा मनात जाळ पेटतो तेव्हा दत्त माझ्या मनात हसतो थोडे टोचून मजला म्हणतो असा...\nइथे कशाला आला रे ***************** इथे कशाला आला रे कुणी विचारी मजला रे कसा सांगू मी त्याला रे कसा सांगू मी त्याला रे की जन्म वाया गेला रे की जन्म वाया गेला रे \nतुझा निरोप ******** तुझा निरोप आकाश फुटून अंधाराचा लोट यावा तसा होता त्यात यतकिंचितही आवाज नव्हता त्या अंधाराने गिळून टा...\nभक्ती दे ****** आंधळी देई रे डोळस देई वा भक्ती दे रे देवा मजलागी॥ म्हणोत कोणी ते बुरसट मला वायाला गेला पाठीमागे ॥ हसु दे ...\nसजविला देव ********** सजवला देव बुडवला देव केली उठाठेव धन बळे॥ ओरड आरत्या वाजवल्या झांजा केला गाजावाजा मंडपाचा ॥ भाकड भावा...\nविचार ****** एकेक विचार केळीचे पदर एक एकावर बसलेले एका आड एक किती धडपड शेवटी उघड काही नाही गोडस तिखट लपले प्रकट सुंदर ...\nखेळ ****:: माझेपण माझ्या दृष्टित येईना कळतोय वारा हातात गावेना मागचे आठवे मन गुंतलेले सुटते गाठोडे गच्च भरलेले काय काय करू...\nअस्तित्व आणि मी ************** माझ्या असण्याचे आणि अस्तित्वाचे किती अर्थ निघती युगोनुयुगे तरीही नाही कळत चार्वाक सांख्य द्वै...\nनाही ***** भोगात तू नाही त्यागातह�� नाही पांघरून \"नाही\" लपशी तू ॥ जे जे दावू जाय तयाला नकार देऊन अपार सर्व ठाई ॥ भ...\nकाळ कावळा व मृत्युंजय\nडॉ. विक्रांत प्रभाकर तिकोणे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nvikrant. चित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-09-26T21:30:00Z", "digest": "sha1:T6OOJB6QTVGZDEBWMGIZTYYNI5YU63TT", "length": 7961, "nlines": 139, "source_domain": "policenama.com", "title": "मेरा परिवार भाजप परिवार Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे क्रिकेट…\nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटील यांना…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 243 रुग्णांना डिस्चार्ज,…\nमेरा परिवार भाजप परिवार\nमेरा परिवार भाजप परिवार\n‘मेरा परिवार, भाजप परिवार’ उपक्रमाची सुरुवात अमित शहांपासून\nअहमदाबाद : वृत्तसंस्था - आगामी लोकसभा निवडणुका विचारात घेता राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. काहींनी प्रचार माेहिमांना सुरुवातही केली आहे. ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये जाहीर सभा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे…\nActress Shilpa Shetty | राज कुंद्रा घरी परतल्यानंतर शिल्पा…\nJaved Akhtar | जावेद अख्तर यांनी खंडणी मागितली, कंगना रनौतचा…\nActress Payal Ghosh | अभिनेत्री पायल घोषवर रॉडने हल्ला;…\nMunicipal Elections | मंत्री बाळासाहेब थोरातांचं मोठं विधान,…\nPM Maandhan Yojana | 55 रुपये खर्च केल्यास दरमहा बँक…\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई \nSanjay Raut | सव्वा रुपये तर मी वसूल करणारच, संजय राऊतांचा…\nPimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या…\nVijay Shivtare | ‘मी मावळ मध्ये जनरल डायरसारखा लढलो,…\nPune News | वडगाव शिंदे-काकडे येथील पुलाचे नामकरण\nBJP MLA Sunil Kamble | ‘मी माफी मागणार नाही, ऑडिओ…\nBombay High Court | प्रेयसीसोबत संबंध ठेवत ऐनवेळी लग्नाला…\nLung health | फुफ्फुसाच्या घातक आजाराची ‘ही’ 5…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune Police Raid | पुणे पोलिसांची मोठी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावरील 2 बडे…\nDGP Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, 4 डीसीपी,…\nSanjay Raut | अजितदादा आमच्या माणसाचं थोडं ऐकत जा \nOsmanabad Crime | 40 लाखांच्या दुतोंडी मांडूळाची विक्री करण्यासाठी…\nSangli Crime | शेजारील तरुणासोबत ‘चॅटिंग’ केल्याच्या…\nPune News | कन्हैयाकुमारकडे काँग्रेस मोठी जबाबदारी सोपवणार, काँग्रेस प्रवेशाचे पुणे कनेक्शन\nLung health | फुफ्फुसाच्या घातक आजाराची ‘ही’ 5 लक्षणे, दुर्लक्ष करण्याची चूक करू नका; जाणून घ्या\nPune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने घातला पावणे दोन लाखांना गंडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sunflower-excluded-crop-insurance-tuesday-45490?page=1&tid=124", "date_download": "2021-09-26T22:19:58Z", "digest": "sha1:X77DZPRQIS4TT2GVGKULGTAGBQSVNZQW", "length": 15737, "nlines": 161, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi Sunflower excluded from crop insurance on Tuesday | Page 2 ||| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळले\nमंगळवेढ्यात सूर्यफूल पीकविम्यातून वगळले\nबुधवार, 28 जुलै 2021\nमंगळवेढा तालुक्यात सूर्यफुलाचे क्षेत्र बऱ्यापैकी असताना, यंदाच्या खरीप हंगामातील पीकविमा योजनेतून सूर्यफुलाला तर वगळलेच. पण तालुक्यात अस्तित्वातच नसलेल्या कापूस पिकाचा समावेश करण्यात आला आहे.\nमंगळवेढा, जि. सोलापूर ः मंगळवेढा तालुक्यात सूर्यफुलाचे क्षेत्र बऱ्यापैकी असताना, यंदाच्या खरीप हंगामातील पीकविमा योजनेतून सूर्यफुलाला तर वगळलेच. पण तालुक्यात अस्तित्वातच नसलेल्या कापूस पिकाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे पिकांची ही निवड नेमकी कशाआधारे केली जाते, याबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे.\nमंगळवेढा तालुक्यामध्ये नदीकाठ व कालवा परिसर वगळता इतर सर्व परिसर हा दुष्काळी पट्ट्यात येत असल्यामुळे या भागातील शेती लहरी पावसावर अवलंबून आहे. तालुक्यामध्ये यापूर्वी सात महसूल मंडल कार्यरत होते. यंदापासून पाठखळ हे नवीन महसूल मंडल कार्यान्वित झाले. खरिपामध्ये बाजरी, तूर, सूर्यफूल, मका, उडीद, कांदा, हुलगे, मटकी ही पिके घेतली जातात. आठ ही महसूल मंडळामध्ये कापसाचा विमा भरण्याची आवाहन केले जाते. प्रत्यक्षात कापसाचे क्षेत्र नाही. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या ��ूर्यफूल पिकाला वगळले जाते. दोन वर्षांमध्ये कमी पाण्यात व चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून सूर्यफुलाची पेरणी शेतकरी करत आहेत.\nमंगळवेढा तालुक्यामध्ये सूर्यफुलाचे क्षेत्र वाढल्याने गतवर्षीप्रमाणे यंदाही बियाण्याचा तुटवडा निर्माण झाला, अशा परिस्थितीत या पिकाला विमा संरक्षण देणे आवश्यक आहे. पण कापूस नसताना कापसाचा समावेश केला, यामागे काय गौडबंगाल आहे.\n- चंद्रशेखर कौडुभैरी, कृषी केंद्रचालक, मंगळवेढा\nकापसाचे क्षेत्र नसताना त्याच्या विम्यासाठी कंपन्या कशा काय आग्रह करू शकतात. वास्तविक पाहता ज्या पिकांचे तालुक्यामध्ये क्षेत्रच नाही, त्याचा समावेश कसा काय करण्यात आला. सूर्यफुलासाठी आमची मागणी आहे, पण त्याबाबत विचारही होत नाही, यामागे आम्हाला संशय वाटतो.\n- श्रीमंत केदार, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना\nसोलापूर खरीप कापूस तूर उडीद उत्पन्न स्वाभिमानी शेतकरी संघटना swabhimani shetkari sanghatan शेतकरी संघटना shetkari sanghatana संघटना unions\n'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक किनाऱ्याला...\nपुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब' चक्रीवादळ रविवारी (ता.\nसाहित्य संमेलनातून वैचारिक दिशा देण्याचे काम ः...\nऔरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी साह्यभूत असून समाजाची वैचारिक बैठक घडवण्याचे\nराज्यात पावसाचा जोर वाढणार\nपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे राज्यात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा जोर व\nनगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून किसान सभा करणार...\nनगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर सोयाबीनचे दर ११,१११ रुपयांवरून थेट २० दिवसांमध\nदहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’\nनगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी उद्‍भवलेल्या अडचणीवर मात करून वेळीच नुक\nसौरऊर्जा पंप योजनेचे संकेतस्थळ डाउनऔरंगाबाद : सौरऊर्जेद्वारे कृषिपंप...\nमराठवाड्यात पाऊस सुरूच; सोयाबीन, कपाशी...औरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा कमी अधिक प्रमाणात...\nतंत्रज्ञान प्रसारामध्ये ‘केव्हीके’चा...सोलापूर ः ‘‘तंत्रज्ञान प्रसारामध्ये सोलापूर कृषी...\nबंगालच्या उपसागरात घोंघावतेय चक्रीवादळपुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nबांगलादेशला रेल्वेद्वारे होणार संत्रा...नागपूर : किसान रेल्वेच्या माध्यमातून संत्रा...\n‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...\nपितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...\nसाखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...\nराज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...\nसार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिव्यांची ५६...कोल्हापूर : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील...\nपुणे जिल्ह्यात पावसाची उघडीप पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक...\nयंदा भाताचे उत्पादन वाढण्याची शक्यताकोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देशात...\nशेतीला सोलर कुंपण घाला यवतमाळ : वन्य प्राण्यांमुळे ज्या भागात नियमितपणे...\nसततच्या पावसामुळे रिसोडमध्ये सोयाबीन...रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात २० सप्टेंबरपासून सतत...\nप्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...\nसांगली जिल्हा बँकेच्या चौकशीला...सागंली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सहकार कायदा...\nखरीप हंगाम काढणीवर पावसाचे गडद सावट नांदुरा, जि. वाशीम : खरीप हंगामातील पिके...\n४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...\nखानदेशात प्रशासनाकडून रब्बीतील पीककर्ज...जळगाव : खानदेशात रब्बी पीककर्ज वितरणाची...\nमराठवाड्यात पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यात गुरुवारी (ता. २३)...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ktc-cn.com/mr/products/led-tv/", "date_download": "2021-09-26T21:05:56Z", "digest": "sha1:ZKABSIUYGCBKXVSVD6KT72QJAYTCEQ75", "length": 5306, "nlines": 233, "source_domain": "www.ktc-cn.com", "title": "एलईडी टीव्ही", "raw_content": "\nआर & डी केंद्र\nकंपनी प्रोफाइल राष्ट्रपती वक्तृत्व Enterprise संस्कृती पुरस्काराने सन्मानित प्रमाणपत्रे ब्रँड कथा सहकारी मोड फॅक्टरी फोटो व्हिडिओ परिचय कर्मचारी उपक्रम KTC गीत\nसंवादी फ्लॅट पॅनेल सीसीटीव्ही मॉनिटर व्यावसायिक टीव्ही डिजिटल स्वाक्षरी व्यावसायिक मॉनिटर\nइलेक्ट्रो योनिमार्ग व गर्भाशयाची ग्रीवा यांची पाहणी व अभ्यास करण्याकरिता वापरावयाची दुर्बिण\nमल्टी फंक्शन आरो���्य डिटेक्टर\nएलईडी टीव्ही व्यावसायिक प्रदर्शित वैद्यकीय प्रदर्शित\nटीव्ही आर & डी विभाग\nआर & डी संरचना विभाग आर & डी इलेक्ट्रिक विभाग आर & डी सॉफ्टवेअर विभाग आर & डी उत्पादन विभाग\nव्यावसायिक आर & डी विभाग\nआर & डी विभाग परिचय\nवैद्यकीय आर & डी विभाग\nआर & डी विभाग परिचय\nनंतर विक्री सेवा हमी अटी\nसंपर्क माहिती बँक माहिती सल्ला & तक्रार नकाशा (KTC शेंझेन) नकाशा (KTC Huizhou)\nमुख्यपृष्ठ / उत्पादने / एलईडी टीव्ही\nएलईडी टीव्ही व्यावसायिक प्रदर्शित वैद्यकीय प्रदर्शित\nसी आर एम प्रणाली\nतंत्रज्ञान सह राहण्याची स्थिती सुधारण्यासाठी\nकॉपीराइट © 2019 शेन्झेन केटीसी तंत्रज्ञान गट सर्व हक्क राखीव.\nई-मेल साइट मॅप वापर अटी गोपनीयता धोरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.mandeshexpress.page/2020/11/Today-you-are-playing-cards-tomorrow-we-will-reverse-the-innings-Sanjay-Raut-warns-the-central-government.html", "date_download": "2021-09-26T23:04:36Z", "digest": "sha1:6UHCBMVKFIVXY7CAUG2YT2DP4VIMVSFJ", "length": 6519, "nlines": 110, "source_domain": "www.mandeshexpress.page", "title": "“आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू” : संजय राऊत यांचा केंद्र सरकारला इशारा", "raw_content": "\nHomeमहाराष्ट्र “आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू” : संजय राऊत यांचा केंद्र सरकारला इशारा\n“आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू” : संजय राऊत यांचा केंद्र सरकारला इशारा\n“आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू” : संजय राऊत यांचा केंद्र सरकारला इशारा\nमुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर करण्यात आलेल्या ईडी कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. आता चौकशांना तुम्ही घाबरलं पाहिजे. आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे. सगळी चौकशी झाल्यानंतर १२० नेत्यांची यादी आपण पाठवणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.\n“प्रताप सरनाईक यांनी खुलासा केला आहे. ज्या प्रकरणाची तपासणी करत आहेत त्याच्याशी यांचा काही संबंध नाही. मराठी माणसानं उद्योग करणं, महाराष्ट्रात व्यापार करणं हा जर दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल, महाराष्ट्रातील कोणत्याही माणसाने व्यापार करु नये आणि जर करणार असाल तर ईडीच्या, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपवून टाकू हे धोरण कोणी राबवत असेल तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय ���ेवून उभा राहील,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.\nJoin Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज\nदुर्दैवी घटना : जांभूळणी येथील बंधाऱ्यात दोन सख्या भावांसह चुलत भाऊ गेले वाहून ; शोधकार्य चालू\nझरेकडे निघालेल्या माजी मंत्र्यांची गाडी पोलिसांनी अडविली ; फेसबुक पोस्ट करीत साधला महाविकास आघाडी सरकारवर निशाना, म्हणाले शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगानिस्तान मधून अतिरेकी नाहीत\nआटपाडी तालुक्यात आज दिनांक १९ रोजी कोरोनाचे ४२ नवे रुग्ण तर १८ कोरोनामुक्त ; गावनिहाय रुग्णसंख्या पाहण्यासाठी बातमी सविस्तर वाचा\nआटपाडी येथील अनिल गवळी यांचे दु:खद निधन\nआटपाडीतील त्या १६ लाख बकऱ्याची चोरी उघड ; तीन आरोपी पोलीसांच्या ताब्यात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-39/segments/1631780057973.90/wet/CC-MAIN-20210926205414-20210926235414-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tutorialcup.com/mr/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2021-09-26T22:49:56Z", "digest": "sha1:LWLLUV6MX2ABA7O2SWLSKMX76TB3EF2M", "length": 14728, "nlines": 105, "source_domain": "www.tutorialcup.com", "title": "एक्सेंटर आर्काइव्ह्ज - ट्यूटोरियलअप", "raw_content": "\nअ‍ॅरेची पुनर्रचना करा जसे की एर [i]> = अरर [जे] मी सम असल्यास आणि अर्र [i] <= अर [ज]] मी विचित्र असल्यास आणि जे